{"url": "http://www.transliteral.org/pages/z150422033519/view", "date_download": "2018-10-23T23:27:43Z", "digest": "sha1:P65VETY3CKTUMHSZE6SIYUSVPRD3YGQR", "length": 12644, "nlines": 192, "source_domain": "www.transliteral.org", "title": "गज्जलाञ्जलि - सखे तू पूस, चण्डोला, त्यज...", "raw_content": "\nविवाह जमवतांना गुणमेलनाचे महत्व काय \nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|\nसखे तू पूस, चण्डोला, त्यज...\nकेला पद्यप्रपञ्च हा कष्टा...\nही तल्लख गोड कोण बाल \nप्याला भरला तुझ्याच साठी,...\nमाझ्या हृदयांत तूच राणी \nअपार शास्त्रीं रमे म्हणो ...\nसतेज काळे टपोर डोळे दिसाव...\nबुवा निस्सङग बैरागी श्मशा...\nन झाली भावगीताची अजुनी पू...\nमिळेना अन्तरीं तूझ्या मला...\nसखे तू पूस, चण्डोला, त्यज...\nबुझावूं मी किती तूते \nरुक्याचीं सोयरीं सारीं, फ...\nभवानी आमुची आऊ, शिवाजी आम...\nपदें पाण्यांत सोडूनी बसे ...\nकुणापाशी अता मीं प्रेम मा...\nकिती सृष्टीमधे सौन्दर्य द...\nमनीं होती असूया ती पळाली,...\nतुझ्या सम्भाषणाची मला लाभ...\nप्रेमावीण जीवाला कशाचा जी...\nशोकाच्या समुद्रीं खाऊनी ग...\nकिती करिशी विकाप कवे, असा...\nमी श्यामले, बन्दी तुझा वन...\nनाही तुझ्या मी पोटया गोळा...\nकिति मैल अन्तर राहिलें अप...\nजरि यौवनीं शिरलीस चञ्चल प...\nझुरतों तुझ्यासाठी परी कळण...\nतू आणि मी मिळुनी ऊथे द्दश...\nस्फूर्ती दिली तू, गाऊलीं ...\nनिज मैत्रिणीला घेऊनी तरुण...\nयेथेच गे तू चाखिली कवितें...\nकेला तिने सहजेक्षणें हत्प...\nप्रेम कोणीही करीना कां अश...\n“प्रेम होतें, तें निमालें...\nवहवा रे वाचिवीर प्रेमपाठी...\nदैवयोगें ध्येय आता भेटण्य...\nऐकटे येऊनि येथे ऐकटें जाण...\nजीव तूजा लोभला माझ्यावरी ...\nती म्हणाली, “साङग हे होती...\nप्रेम होऊना तुझ्याने, प्र...\nवानिती काव्यांत जेथे भाट ...\nप्राशितों सौन्दर्य तूझें ...\nजीवघेणी काय लीला ही तुझी ...\nपुष्प नामी तू लताग्रीं पा...\nरम्य लाली अम्बरीं राहिली ...\nसर्वदा सञ्जीवनी तुझिया स्...\nरसज्ञ हो, पहा वसन्त पातला...\nवाट किती पाहुं तरी \nमानिनि, जाणार तुझा राग कध...\nलाज जरा, हास जरा, हास तू ...\nभिल्लीण न तू सुन्दरि, बाण...\nश्यामाच म्हणूं काय तुला श...\nकोठे तरि जाऊं बसुनी शीघ्र...\nहोतास कसा मित्र निका तू \nसखये, काय करूं मी \nव्यर्थ पूर्वी म्हटलें की ...\nभावपुष्पें फुललीं ही मधु ...\nतूजवाचूनि सुनी नीरस जाऊ र...\nशैशवींचा सहज स्नेह पुन्हा...\nजहाली ऊषा जागी सखे, तूहि ...\nगडे, नको छळुं आता, सुचे न...\nअगोट लागुनि ही तर्त जाहली...\nफिरायला हवाशीर थण्ड या प्...\n“तिच्यासमक्ष न ये ओळ ऐकही...\nतुझाच दास न लागे सखे, तुझ...\nहाल काय दासाचे, काळजी न ख...\nमी तुझ्यावरी कवनें गाऊलीं...\nमोतियाचा सतेज हा गजरा चेह...\nमूर्ति तुझी देखतांच मी पड...\nद्दष्टि तुवां फेकतांच देह...\nकाय करूं यापुढे प्रेय कुठ...\nऊठ, ऊठ, नदीकाठ पाहुं सर्व...\nरसोदात्त भावगीत रचूनी तुझ...\nपहा कसें गौरविलें कुठे कु...\nआनन्दकन्द लोकीं हा शाहु ब...\nआहेस तू जागीं हें खोटें ख...\nजमल्यास आज तारा अथवा खुशा...\nतू भासलीस मागे काव्यात्म ...\nगोरी सलील सुन्दर तू भेटता...\nअव्याज आणि राजस तू भेटतां...\nयेतां दिनान्त सन्निध येती...\nजातां टळूनि आवस वाढेल ह्र...\nहें काय सृष्टिवैभव चौफेर ...\nहें काय असें होऊ \nकां दया ये न तूते दीननाथा...\nकुणाला कुणी निर्मिलें आणि...\nपूरे पूर्वजांच्या जयांची ...\nअसो देव किंवा नसो, कां बर...\nअसे यौवनीं केस कां पाण्ढर...\nगमे स्वामि, संसार सारा तु...\nपाहतां सुन्दरी या पथीं &n...\nये राज्य कोण, कोणा फकीरी,...\nतुजवीण सखे, मज कोणि नसे, ...\nगज्जलाञ्जलि - सखे तू पूस, चण्डोला, त्यज...\nडॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.\nTags : gazalkavitamadhav julianpoemकविताकाव्यगजलमराठीमाधव जूलियन\nसखे तू पूस, चण्डोला, त्यजूनी भूस कां जाशी \nऊडूनी ऊन्च आकाशीं ऊषेंचें गीत कां गाशी \nगुलाबा दील खोलूनी कशाला स्वैर वाताला\nलुटाया गन्ध तू देशी तुझ्या ये काय हाताला \nसमुद्रा, हा क्षयी ऊन्दू, रवीची ऊग्र मैत्री ती,\nऊडया कां मारिशी वेडया \nतुवांही चञ्चले देवी, घनाला श्याम पर्णावें \nन मानी जातिधर्माला कसें तें प्रेम वर्णावें \nजबानी घेऊनी यांची करी तू चौकशी माझी;\nहवा तो न्यास दे आर्ये, दयाही ठेव त्यामाजी,\nसुतकात वर्ज्य कार्ये कोणती गोड सुतक म्हणजे काय\nवर्णाश्रमधर्मनिर्णय - राजा व राजसभा\nवर्णाश्रमधर्मनिर्णय - प्रजा कर्तव्य\nराजधर्म विचार- व्यवहार नीति\nराजधर्म विचार- राजनीतीचे वर्णन\nराजधर्म विचार- राजाचा आवश्यक व्यवहार\nराजधर्म विचार- राजाचे गुण\nराजधर्म विचार- राजधर्म वर्णन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://www.rameshthombre.com/2011/01/blog-post_11.html", "date_download": "2018-10-23T22:44:43Z", "digest": "sha1:CKAFPN6W77TMEK4PRVDPZVVYGPROTTYV", "length": 7407, "nlines": 225, "source_domain": "www.rameshthombre.com", "title": "रमेश ठोंबरे - Ramesh Thombre: कविता ..........", "raw_content": "\nशब्द शब्द चेतन्यासाठी ...\nलेक सासरी जाताना थोडी ...\nएक नशीली सुचावी कविता.\nसोबत तिची सुटली तरीही ...\nसोबत 'तीच' असावी कविता.\nशुश्क मनाचे बीज रुजाया ...\nनव्या नवेल्या जन्मावर ..\nपहिली वहिली लिहावी कविता\nशेवटचीच, एक हवी कविता.\nथिजल्या हरल्या क्षणी पुन्हा,\nसाथ सुटता शब्दांची मग,\n( कवितेच्या प्रेमात ....\nद्वारा पोस्ट केलेले Ramesh Thombre येथे 9:57 AM\nलेबले: कविता - कविता\nमी इकडे हि भेटेल .............\nमाझे प्रकाशित ई-पुस्तक 'प्रियेचे अभंग' येथे हि वाचू शकता ....\nमाझी लेखणी - मी इकडे नियंत्रक आहे\nमराठी कविता प्रेमी - मी इकडे नियंत्रक आहे\nमराठी कविता समुह - मी इकडे संचालक आहे\nकवी कट्टा - माझा स्वताच्या कवितांचा ओर्कुट समुह\nमोठी माणसं (ग्रामीण कथा)\nमाझी बायको तुझा नवरा ....\nपर्णकोवळी पहाट जेंव्हा ..\nदेव देव म्हणत्यात, दिसत कसा नाही \n'मराठी कविता' वार्ता (2)\nअर्ज किया है (1)\nइकडचे - तिकडचे (1)\nकविता - कविता (61)\nजिथं फाटलं आभाळ (31)\nतू नसताना ... (1)\nप्रिया भक्ती सार (2)\n~ तुला पाहिल्याचा मला भास होतो ~\nअभूतपूर्व भयाविष्कार -तुंबाड' - (Movie Review - Tumbbad)\nआता वीडियो कंपोझिटिंग आणि एडिटिंग शिका मराठी मधून\nचोरी करताना बेल वाजवा ...\nमराठी कविता समूह ई-पुस्तके\nकविता विश्व - लेक लाडकी विशेषांक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/i110909155015/view", "date_download": "2018-10-23T22:59:01Z", "digest": "sha1:K2TQ3IFQIOOTSRIP2VGJN7M5WLHXLE7L", "length": 10152, "nlines": 103, "source_domain": "www.transliteral.org", "title": "चरक संहिता - चिकित्सास्थान", "raw_content": "\nआत्मा जेव्हा शरीर सोडतो तेव्हा त्याचा पुढचा प्रवास कसा असतो\nचरक संहिता - चिकित्सास्थान\nचरक संहिता आयुर्वेदासंबंधी एक प्रसिद्ध ग्रन्थ आहे. हा ग्रंथ संस्कृत भाषेत आहे. या ग्रंथाचे उपदेशक अत्रिपुत्र पुनर्वसु, ग्रंथकर्ता अग्निवेश आणि प्रतिसंस्कारक चरक हे होत.\nTags : charak samhitavedआयुर्वेदचरक संहितासंस्कृत\nचिकित्सास्थान - रसायनाध्याय १\nचरक संहिता आयुर्वेदासंबंधी एक प्रसिद्ध ग्रन्थ आहे. हा ग्रंथ संस्कृत भाषेत आहे. या ग्रंथाचे उपदेशक अत्रिपुत्र पुनर्वसु, ग्रंथकर्ता अग्निवेश आणि प्रतिसंस्कारक चरक हे होत.Charaka Sanhita is believed to be the oldest Ayurvedic text o...\nचिकित्सास्थान - रसायनाध्याय २\nचरक संहिता आयुर्वेदासंबंधी एक प्रसिद्ध ग्रन्थ आहे. हा ग्रंथ संस्कृत भाषेत आहे. या ग्रंथाचे उपदेशक अत्रिपुत्र पुनर्वसु, ग्रंथकर्ता अग्निवेश आणि प्रतिसंस्कारक चरक हे होत.Charaka Sanhita is believed to be the oldest Ayurvedic text o...\nचिकित्सास्थान - रसायनाध्याय ३\nचरक संहिता आयुर्वेदासंबंधी एक प्रसिद्ध ग्रन्थ आहे. हा ग्रंथ संस्कृत भाषेत आहे. या ग्रंथाचे उपदेशक अत्रिपुत्र पुनर्वसु, ग्रंथकर्ता अग्निवेश आणि प्रतिसंस्कारक चरक हे होत.Charaka Sanhita is believed to be the oldest Ayurvedic text o...\nचिकित्सास्थान - रसायनाध्याय ४\nचरक संहिता आयुर्वेदासंबंधी एक प्रसिद्ध ग्रन्थ आहे. हा ग्रंथ संस्कृत भाषेत आहे. या ग्रंथाचे उपदेशक अत्रिपुत्र पुनर्वसु, ग्रंथकर्ता अग्निवेश आणि प्रतिसंस्कारक चरक हे होत.Charaka Sanhita is believed to be the oldest Ayurvedic text o...\nचिकित्सास्थान - वाजीकरणाध्याय १\nचरक संहिता आयुर्वेदासंबंधी एक प्रसिद्ध ग्रन्थ आहे. हा ग्रंथ संस्कृत भाषेत आहे. या ग्रंथाचे उपदेशक अत्रिपुत्र पुनर्वसु, ग्रंथकर्ता अग्निवेश आणि प्रतिसंस्कारक चरक हे होत.Charaka Sanhita is believed to be the oldest Ayurvedic text o...\nचिकित्सास्थान - वाजीकरणाध्याय २\nचरक संहिता आयुर्वेदासंबंधी एक प्रसिद्ध ग्रन्थ आहे. हा ग्रंथ संस्कृत भाषेत आहे. या ग्रंथाचे उपदेशक अत्रिपुत्र पुनर्वसु, ग्रंथकर्ता अग्निवेश आणि प्रतिसंस्कारक चरक हे होत.Charaka Sanhita is believed to be the oldest Ayurvedic text o...\nचिकित्सास्थान - वाजीकरणाध्याय ३\nचरक संहिता आयुर्वेदासंबंधी एक प्रसिद्ध ग्रन्थ आहे. हा ग्रंथ संस्कृत भाषेत आहे. या ग्रंथाचे उपदेशक अत्रिपुत्र पुनर्वसु, ग्रंथकर्ता अग्निवेश आणि प्रतिसंस्कारक चरक हे होत.Charaka Sanhita is believed to be the oldest Ayurvedic text o...\nचिकित्सास्थान - वाजीकरणाध्याय ४\nचरक संहिता आयुर्वेदासंबंधी एक प्रसिद्ध ग्रन्थ आहे. हा ग्रंथ संस्कृत भाषेत आहे. या ग्रंथाचे उपदेशक अत्रिपुत्र पुनर्वसु, ग्रंथकर्ता अग्निवेश आणि प्रतिसंस्कारक चरक हे होत.Charaka Sanhita is believed to be the oldest Ayurvedic text o...\nचरक संहिता आयुर्वेदासंबंधी एक प्रसिद्ध ग्रन्थ आहे. हा ग्रंथ संस्कृत भाषेत आहे. या ग्रंथाचे उपदेशक अत्रिपुत्र पुनर्वसु, ग्रंथकर्ता अग्निवेश आणि प्रतिसंस्कारक चरक हे होत.Charaka Sanhita is believed to be the oldest Ayurvedic text o...\nअ.क्रि. गति कुंठित होणें . ' वाघ मार्गावर ओरडतांच माणसं जेथील तेथेंच खडकली .' ( खडक )\nपापा पासून मुक्त होण्यासाठी काय उपाय करावेत\nवर्णाश्रमधर्मनिर्णय - राजा व राजसभा\nवर्णाश्रमधर्मनिर्णय - प्रजा कर्तव्य\nराजधर्म विचार- व्यवहार नीति\nराजधर्म विचार- राजनीतीचे वर्णन\nराजधर्म विचार- राजाचा आवश्यक व्यवहार\nराजधर्म विचार- राजाचे गुण\nराजधर्म विचार- राजधर्म वर्णन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/citizen-journalism/esakal-citizen-journalism-kolhapur-problems-rakala-95301", "date_download": "2018-10-23T23:07:15Z", "digest": "sha1:YX4W22GU6PEMJFDCRWUE62CL2Q3YQRO3", "length": 10977, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Esakal Citizen Journalism Kolhapur Problems on Rakala रंकाळ्याचे साैेदर्य जोपासण्याची गरज | eSakal", "raw_content": "\nरंकाळ्याचे साैेदर्य जोपासण्याची गरज\nबुधवार, 31 जानेवारी 2018\nकोल्हापूरात मूल जन्मल्यानंतर रांगायला घरात शिकते आणि चालायला रंकाळयावर शिकते. अशा प्रघात आजही आहे. कोल्हापूरकरांच पहिलं प्रेम, कोल्हापूरची ओळख आणि राजर्षी शाहूंची दुरदृष्टी असलेला रंकाळा.. आज मात्र दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकला आहे.\nकोल्हापूरात मूल जन्मल्यानंतर रांगायला घरात शिकते आणि चालायला रंकाळयावर शिकते. अशा प्रघात आजही आहे. कोल्हापूरकरांच पहिलं प्रेम, कोल्हापूरची ओळख आणि राजर्षी शाहूंची दुरदृष्टी असलेला रंकाळा.. आज मात्र दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकला आहे.\nकोल्हापूराच्या पर्यटनांत महत्व असूनही या तलावाकडे दुर्लक्ष होते आहे. बाजूच्या उपनगरातून मिसळणारे सांडपाण्यामुळे रंकाळ्याचे पाणी दुषित होत आहे. पाणी हिरवट होते. याकडेही लक्ष देऊन पाण्याचे प्रदुषण रोखण्यावर उपाय होणे गरजेचे आहे. येथील संध्यामठाची दुरावस्था झाली आहे. बाजूला उगवलेल्या पाणवनस्पती, उद्यानाजवळ हिंडणाऱ्या म्हैशी..रंकाळा टाॅवरजवळ उगवलेले तण, वेली झुडपं यामुळे हा परिसर अस्वच्छ वाटतो. येणारे पर्यटकही अशामुळे नाराज होतात. रंकाळा ही आपली शान आहे ती जोपासण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. रंकाळ्याचे साैंदर्य फुलविण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. यातून पर्यटन विकासासही चालना मिळू शकेल.\nकेळघर - टॅंकरग्रस्त असलेल्या व पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या तळोशी गावाने पाणीटंचाईवर मात केली. तनिष्कांच्या मागणीनुसार सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून...\nतपाससंस्था आणि नियामक संस्था यांनी व्यवस्था निर्दोषपणे चालावी, यासाठी कुंपणाप्रमाणे काम करणे अपेक्षित असते. पण ही कुंपणेच कुजलेली असतील तर...\nनोकरीसाठी मांडला ‘खेळ’ प्रमाणपत्राचा...\nसातारा - १९९६-९७ कालावधीत सातारा जिल्ह्यात झालेल्या राज्यस्तरीय ग्रामीण क्रीडा हॉकी स्पर्धेत प्रतिनिधित्व न करताही तसे प्रमाणपत्र तत्कालीन...\nअनधिकृत बांधकामांबाबतची तब्बल 40 कोटींची यंत्रणा बंद\nपुणे - अनधिकृत बांधकामांना प्रतिबंध व्हावा आणि झालेल्या बांधकामांची माहिती मिळावी, म्हणून 40 कोटी रुपये खर्च करून तयार केलेले मोबाईल ऍपवर आधारित...\nनगरसेवकांच्या हट्टामुळे रखडला विकास\nपुणे - योजना राबविण्यात प्रशासनाला अपयश आल्याचे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने पुराव्यानिशी सिद्ध करून दोन दिवसही झाले नसतानाच कामे रखडण्यामागे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/Satara/During-the-trap-police-inspector-crushed-two-acb-police-officers/", "date_download": "2018-10-23T22:12:23Z", "digest": "sha1:V4HRXTDLKPC67AKYGCRVIC3KYQ2S7GVJ", "length": 3933, "nlines": 32, "source_domain": "pudhari.news", "title": " फौजदाराकडून एसबीच्या दोन पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › फौजदाराकडून एसबीच्या दोन पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न\nफौजदाराकडून एसबीच्या दोन पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न\nशुक्रवारी दहिवडी पोलिस ठाण्याचा फौजदार दबडे याने १३ हजार रुपयांची लाच मागितल्यानंतर सातारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावला होता. यावेळी सापळ्यात आपण अडकणार हे लक्षात येताच फौजदार दबडे याने लाचलूचपतच्या दोन पोलिसांना कारने चिरडण्याचा प्रयत्न केला आणि पसार झाला असल्याची थरारक घटना घडली. दरम्यान, या घटनेने सातारासह महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ उडाली आहे.\nयाबाबत अधिक माहिती अशी, दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी फौजदार दबडे याने लाच मागितली. ही तक्रार सातारा एसीबी विभागात आली. शुक्रवारी त्यानुसार एसीबीचे पथक दहिवडी येथे सापळा लावून थांबले होते. यावेळी पोलिस हवालदार अजित करणे व काटकर हे थांबले होते. ट्रॅप होणार हे दबडे याच्या लक्षात येताच त्याने कार काढली व थेट पोलिसांच्या अंगावर घालून तेथून धूम ठोकली. या सर्व घटनेने परिसरात खळबळ उडाली. दरम्यान, दोन्ही पोलिस जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.\nपाळीत तीन वाड्यांवरील तब्बल ४० जण अत्यवस्थ\nहिंद महासागरात भारत-जपानची नवी खेळी\nविजयी लय कायम राखणार\nअभिनेता एजाज खानला अमली पदार्थासह अटक\nकवी मनवर यांची महिला आयोगाकडे माफी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/pancard-club-deception-nashik-25533", "date_download": "2018-10-23T22:59:00Z", "digest": "sha1:ZZHLTWDDC4N7IAF2FSYEASBSE3V2V25R", "length": 11421, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "pancard club deception in nashik पॅनकार्ड क्‍लबकडून कोट्यवधींचा गंडा | eSakal", "raw_content": "\nपॅनकार्ड क्‍लबकडून कोट्यवधींचा गंडा\nबुधवार, 11 जानेवारी 2017\nनाशिक : आर्थिक गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून फसवणुकीच्या गुन्ह्यात आणखी एका कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. पॅनकार्ड क्‍लब प्रा. लि. या हॉटेलिंग व बांधकाम क्षेत्रातील कंपनीविरोधात नाशिकमधील तक्रारदारांनी फसवणूक झाल्या प्रकरणी पोलिसांत धाव घेतली असून, या प्रकरणी पोलिस तपास सुरू झाला आहे.\nनाशिक : आर्थिक गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून फसवणुकीच्या गुन्ह्यात आणखी एका कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. पॅनकार्ड क्‍लब प्रा. लि. या हॉटेलिंग व बांधकाम क्षेत्रातील कंपनीविरोधात नाशिकमधील तक्रारदारांनी फसवणूक झाल्या प्रकरणी पोलिसांत धाव घेतली असून, या प्रकरणी पोलिस तपास सुरू झाला आहे.\nकेबीसी, मैत्रेय, रोहिणी, पर्ल्स, इमू, हाउस ऑफ इन्व्हेस्टमेंट, फडणीस ग्रुप यांसारख्या कंपन्यांनी गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्या प्रकरणी गुन्हे दाखल झालेले असताना, यात पॅनकार्ड क्‍लबची भर पडली आहे. पॅनकार्ड क्‍लब प्रा. लि. या नावाच्या कंपनीने गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे आमिष दाखवून मासिक हप्त्यानुसार आर्थिक गुंतवणूक करून घेतली होती. मात्र, अडीच वर्षांपासून या कंपनीने गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणूकवरील परताव्याची रक्कम दिलेली नाही. या संदर्भात नाशिकमधील सुमारे 45 तक्रारदारांनी पोलिस आयुक्तालयात धाव घेऊन तक्रार दिली.\nतुर्कस्तानच्या अध्यक्षांचा खळबळजनक दावा\nइस्तंबूल/अंकारा (पीटीआय) : सौदी अरेबियाचे प्रसिद्ध पत्रकार जमाल खाशोगी यांची हत्या नियोजनपूर्वक करण्यात आल्याचा खळबळजनक दावा तुर्कस्थानचे अध्यक्ष...\nसाताऱ्यात दोन्ही राजेंसह 75 जणांवर गुन्हे दाखल\nसातारा - दारूचे दुकान काढण्यावरून काल साताऱ्यात झालेल्या तणावाप्रकरणी दोन गुन्हे शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी...\nखासगी प्रवासी वाहतूकदारांनी वेळा बदलल्या\nपुणे - सकाळी नऊ ते अकरा आणि सायंकाळी सहा ते आठ ही वेळ वगळून शहरात प्रवेश करण्याचा निर्णय खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचालकांनी सोमवारी झालेल्या...\nसहा सराईत गुन्हेगार जिल्ह्यातून तडीपार\nपुणे - गुन्हेगारी कारवाया कमी करण्यासाठी, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी परिमंडळ दोनकडून सहा सराईत गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई करण्यात आली आहे....\nअभिनेता एजाज खानला अटक\nनवी मुंबई - बंदी असूनही एमडीएमए (अमली पदार्थ) नशेच्या गोळ्या बाळगल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने बिग बॉसफेम अभिनेता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sonography-centers-continue-investigate-campaign-34329", "date_download": "2018-10-23T23:22:59Z", "digest": "sha1:YXU35VDZ5KZIZYCWT6H2AWH3GSF2HLZZ", "length": 11679, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sonography centers continue to investigate campaign जिल्ह्यात बेकायदा सोनोग्राफी केंद्रांची तपासणी मोहीम सुरू | eSakal", "raw_content": "\nजिल्ह्यात बेकायदा सोनोग्राफी केंद्रांची तपासणी मोहीम सुरू\nशुक्रवार, 10 मार्च 2017\nमिरज - म्हैसाळमध्ये उघडकीस आलेल्या भ्रूणहत्या प्रकरणाचा धडा घेत जिल्हा प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यातील सर्व अनोंदणीकृत नर्सिंग होम, गर्भपात केंद्रे, रुग्णालये व सोनोग्राफी केंद्रांची तपासणी सुरू केली आहे. याबाबतचे फर्मान तालुका अधिकाऱ्यांना पाठवले असून, 27 मार्चपर्यंत अहवाल पाठवण्याचे आदेश दिले आहेत.\nमिरज - म्हैसाळमध्ये उघडकीस आलेल्या भ्रूणहत्या प्रकरणाचा धडा घेत जिल्हा प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यातील सर्व अनोंदणीकृत नर्सिंग होम, गर्भपात केंद्रे, रुग्णालये व सोनोग्राफी केंद्रांची तपासणी सुरू केली आहे. याबाबतचे फर्मान तालुका अधिकाऱ्यांना पाठवले असून, 27 मार्चपर्यंत अहवाल पाठवण्याचे आदेश दिले आहेत.\nजिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलिस अधीक्षकांनी संयुक्त आदेश जारी केला आहे. त्यात म्हटले आहे, की स्वाती जमदाडे या महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाल्याचे प्रकरण घडल्याने जिल्हाभर तपासणी मोहीम राबवली जावी. नोंदणी न करताच असे उद्योग सुरू असणाऱ्यांची माहिती घ्यावी. सर्वतोपरी तपासणी करून सुस्पष्ट अहवाल 27 मार्चपर्यंत सादर करावा. माहिती घ्यावी लागणाऱ्या मुद्द्यांची सूचीही सोबत जोडली आहे. सर्व वैद्यकीय अधीक्षक, तालुका ग्रामीण रुग्णालये, आरोग्याधिकारी, पोलिस अधिकारी, महसूल अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्याधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदी अधिकाऱ्यांना आदेश जारी करण्यात आला आहे.\n#PMCIssue फुरसुंगीत सुविधांसाठी आंदोलन\nफुरसुंगी - फुरसुंगी गाव पुणे महानगरपालिकेत जाऊन वर्ष झाले तरी पालिका गावाला पुरेशा नागरी सुविधा देत नसल्याने संतप्त झालेल्या फुरसुंगी...\n#PMCIssue नागरी सुविधा मिळत नसल्याने पालिकेच्या दोन्ही कार्यालयांना टाळे\nफुरसुंगी - फुरसुंगी गाव पुणे महानगरपालिकेत जाऊन वर्ष झाले तरी पालिका गावाला पुरेशा नागरी सुविधा देत नसल्याने संतप्त झालेल्या फुरसुंगी...\nतपाससंस्था आणि नियामक संस्था यांनी व्यवस्था निर्दोषपणे चालावी, यासाठी कुंपणाप्रमाणे काम करणे अपेक्षित असते. पण ही कुंपणेच कुजलेली असतील तर...\nमोफत एसटी प्रवासापासून विद्यार्थिनी अजून वंचितच\nमंचर - अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजनेअंतर्गत इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलींना एसटीतून मोफत प्रवास करण्याबाबत सवलत देण्याच्या निर्णयाची...\nजायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यास शिवसेनेचा विरोध\nराजूर - जलसंपदा विभागाने मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणांतून 5.75 टीएमसी पाणी जायकवाडी धरणासाठी सोडण्याचा आदेश दिला आहे. त्याचा निषेध करत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://rajtantra.com/?tag=kunal-pravin-malekar", "date_download": "2018-10-23T22:10:38Z", "digest": "sha1:CKSN4FKGCQH4LUIUHYNPSVJONY7E5M2B", "length": 5230, "nlines": 53, "source_domain": "rajtantra.com", "title": "Kunal Pravin Malekar | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nजव्हार : आपत्तीग्रस्त कुटुंब आर्थिक मदतीपासुन वंचित\nवाडा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश\nशिक्षण संस्थेचा भोंगळ कारभार : शिक्षकांची वेतनकोंडी कायम\nमहावितरणच्या विविध समस्यांबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली अधिक्षक अभियंत्यांची भेट\nकासा : एकाच दिवसात 1 कोटींचा गुटखा पकडला\nजगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या युवकाला महिला शक्तीने दिले बळ\nComments Off on जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या युवकाला महिला शक्तीने दिले बळ\nराजतंत्र मिडीया/डहाणू दि. ६ ऑक्टोबर: २९ मार्च २०१७ रोजी सायकलवरुन पडल्याने डोक्याला जबर इजा होऊन रुग्णालयात दाखल असलेल्या कुणाल प्रवीण मळेकर (डहाणू) या २१ वर्षीय युवकाच्या जगण्यासाठीच्या संघर्षाला बळ देण्यासाठी डहाणूतील महिला शक्ती पुढे सरसावली आहे. शिक्षण क्षेत्रातील नामांकित व्यक्तीमत्व असलेल्या अनाहिता नजमी यांनी त्यासाठी पुढाकार घेत सोशल मिडीयाच्या माध्यमातून आव्हान केले. त्यांच्यासह काही महिलांच्या पुढाकाराने मदतफेरीचे आयोजन करण्यात आले ...\tRead More »\nजव्हार : आपत्तीग्रस्त कुटुंब आर्थिक मदतीपासुन वंचित\nवाडा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश\nशिक्षण संस्थेचा भोंगळ कारभार : शिक्षकांची वेतनकोंडी कायम\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nजगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या युवकाला महिला शक्तीने दिले बळ\nविद्यार्थ्यांनी लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन शासनाशी जोडले जाण्यासाठी लोकराज्यचे वाचन करावे – संजीव जोशी\nजिल्ह्यातील चार शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://smartmaharashtra.online/manacha-gabhara/", "date_download": "2018-10-23T23:31:34Z", "digest": "sha1:I3NMTEPV4NC3Y3AYAXN7GB2ASI3RYWUS", "length": 9960, "nlines": 100, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "मनाचा गाभारा - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nआमच्या घराजवळच एक शांत मंदिर आहे. “जागृत स्थान” अशी प्रसिद्धी झाली नसावी कदाचित म्हणून ते मंदिर अजून तरी गजबजलेलं नाही आणि म्हणूनच देव अजूनही त्या वास्तूत टिकून आहे अशी एक माझी श्रद्धा आहे. त्या शांत मंदिरात गेलं नं की गाभाऱ्यात गेल्यावर एक वेगळाच अनुभव येतो. परिसरातल्या गडबड हालचाली आवाज बाहेरच रावखुळलेले असतात. गाभाऱ्यात बऱ्याच वेळा मी आणि समोर देवाची हसरी मूर्ती असते आणि एक वेगळीच रिक्ततेतून येणारी शांतता देवाच्या गाभाऱ्यात भरलेली असते. त्या शांततेत तो शब्दांशिवाय बोलत असतो अणि मी ते अनाहत ऐकण्याचा बऱ्याच वेळा अयशस्वी प्रयत्न करत असतो. अयशस्वी आशासाठी की त्याच्या गाभाऱ्यात शांतता असली तरी माझ्या मनाच्या गाभाऱ्यात मात्र अगदी हाय डेसिबेल गोंगट सुरु असतो.\nकितीतरी वेळा त्या गोंगाटात माझी प्रार्थना मागणीत आणि मागण्या अपेक्षांमध्ये कधी बदलायच्या ते माझं मलाच ऐकू यायचं नाही. आणि मग देवानी माझी प्रार्थना का ऐकली नाही हा प्रश्न पडायचा. आणि कदाचित म्हणूनच, मी जातो ते देऊळ, आणि देव दोघंही जागृत नाहीत असं लोक म्हणत असावे असा विचारही मनाला एक-दोन वेळा चाटून गेला. गम्मत कशी असते पहा माणसाचा स्वभावच मुळी अपयशाचं खापर दुसऱ्यावर फोडण्याचा असतो त्यात देव सुद्धा सुटत नाहीत कधी कधी.\nमग एकदा काही कारणांनी अचानक मनात अखंड चाललेला स्वार्थाचा हाय डेसिबेल DJ बंद झाला. आणि शांततेचा नाद किती सुंदर असतो याची प्रथमच जाणीव झाली. आणि एकदम अचानक लक्षात आलं की मनःशांती चा स्रोत आहे कुठे ते आणि नंतर हे ही जाणवलं की लोक मनःशांती मिळावी म्हणून मंदिरात जातात, पण खरं तर त्यांनी आधी मनःशांती मिळवावी आणि मग मंदिरात जावं. कारण \nकारण , जेव्हा असा शांत मनाचा गाभारा घेऊन आपण मंदिरात जाऊ तेव्हाच मनात मागण्या नसतील, अपेक्षा नसतील. एखाद वेळा काही शब्दबद्ध प्रार्थनाही नसेल. मनाचा गाभारा पूर्ण रिकामा असेल किंवा कदाचित भरलेला असेल तो त्याचाच परिचित अनाहताने. आणि केवळ त्याच वेळी आपल्या शांतावलेल्या मनाच्या गाभाऱ्यात उमटणारी ती अनाहत प्रार्थना त्याच्या गाभाऱ्यात सतत स्फुरत असणाऱ्या अनाहताशी प्रतिध्वनीत होईल आणि आमचीच प्रार्थना आमच्याच मनाच्या गाभाऱ्यात त्याचं आशीर्वचन होऊन ऐकायला यायला लागेल.\nआणि त्यावेळी जागृत होईल ते देऊळ नाही तर आपलंच मन \nनांदगाव येथील मविप्रच्या महाविद्यालयात माती व पाणी परिक्षण होणार\nवेद अपौरुषेय, ईश्वरनिर्मित आहेत का\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nआचार्य अत्रे यांचा जन्मदिवस Related\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nसेना भाजप युती महत्वाची -- July 24, 2018\nतुम्ही नक्की शेतकरीच ना \nकर्नाटकात कमळ फुलणार... -- May 15, 2018\nत्रिपुरा यशानंतर आता कर्नाटक जिंकणार का भाजप\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या... -- May 11, 2018\nव्यंगनिबंधकार राज आणि मनसे -- May 8, 2018\nविकृती आणि त्याच विकृत राजकारण -- April 20, 2018\nस्वदेशी वस्तू चा स्वीकार आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार... -- April 10, 2018\nशासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nइंश्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला हवेत असिस्टंट मॅनेजर्स- भारतभर भरती: अंति... -- 08/17/2017\nShow all of शासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nपथनाट्य : स्वच्छता अभियान\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nआग्रह मराठीचा, सन्मान राजभाषेचा...\nगौतम बुद्ध आणि बौद्ध तत्वज्ञान\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida-tennis/sports-news-australian-open-yuki-bhambri-tennis-92489", "date_download": "2018-10-23T22:50:05Z", "digest": "sha1:ZADFWZVTT434XAU6DMKJ36DJIFMCU2KU", "length": 11519, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news australian open Yuki Bhambri tennis युकी भांब्री मुख्य फेरीत | eSakal", "raw_content": "\nयुकी भांब्री मुख्य फेरीत\nसोमवार, 15 जानेवारी 2018\nमेलबर्न - सातत्यपूर्ण कामगिरी करत भारताच्या युकी भांब्रीने पात्रता फेरीतून ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश मिळविला. त्याने रविवारी पात्रतेच्या निर्णायक फेरीत कॅनडाच्या पीटर पोलन्सकीचा पहिला सेट गमाविल्यानंतर १-६, ६-३, ६-३ असा पराभव केला. ही लढत १ तास ५५ मिनिटे चालली.\nमेलबर्न - सातत्यपूर्ण कामगिरी करत भारताच्या युकी भांब्रीने पात्रता फेरीतून ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश मिळविला. त्याने रविवारी पात्रतेच्या निर्णायक फेरीत कॅनडाच्या पीटर पोलन्सकीचा पहिला सेट गमाविल्यानंतर १-६, ६-३, ६-३ असा पराभव केला. ही लढत १ तास ५५ मिनिटे चालली.\nमुख्य फेरीत आता त्याची गाठ सायप्रसच्या मार्कोस बघडाटीस याच्याशी पडणार आहे. बघडाटीस याने २००६ मध्ये या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. युकी तिसऱ्यांदा या मुख्य फेरीत पात्र ठरला आहे. यापूर्वी २०१५ मध्ये अँडी मरे आणि २०१६ मध्ये टोमास बर्डीचविरुद्ध त्याला पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला होता. भारताचा दुसरा खेळाडू रामकुमार रामनाथन मात्र मुख्य फेरी गाठण्यात अपयशी ठरला. त्याला कॅनडाच्या वासेक पोस्पीसिलकडून ४-६, ६-४, ४-६ असा पराभव पत्करावा लागला. युकीने कुमार गटात अव्वल मानांकन भूषवले असून, २००९ मध्ये त्याने ऑस्ट्रेलियन स्पर्धेत कुमार गटाचे विजेतेपद मिळविले होते. व्यावसायिक टेनिसपटू झाल्यापासून युकी केवळ याच ग्रॅंड स्लॅम स्पर्धेच्या मुख्य फेरीत खेळू शकला आहे.\nबजरंगचे सोनेरी स्वप्न भंगले\nबुजापेस्ट (हंगेरी) - यंदाच्या वर्षात जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या बजरंग पुनियाने जागतिक स्पर्धेतील आपल्या पदकाचा रंग बदलला खरा, पण त्याला सोनेरी किनार...\nफ्रेंच बॅडमिंटनचे चक्रव्यूह भेदण्याचे आव्हान\nपॅरिस - जागतिक बॅडमिंटनमध्ये दबदबा असला, तरी यंदाच्या वर्षात एकाही मोठ्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्यात भारताच्या पी. व्ही. सिंधू, साईना नेहवाल,...\nनिवृत्तीचा अजून विचार नाही - पेस\nमुंबई - टेनिस खेळण्याचा आनंद अजूनही घेत असल्यामुळे निवृत्तीबाबत अजून निर्णय घेतलेला नाही, असे मत भारताचा अनुभवी टेनिसपटू लिएँडर पेस याने व्यक्त केले...\nपाकविरुद्ध विजय;पण सुधारण्यास वाव\nमुंबई - पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकल्याचा आनंद आहे; पण पहिल्याच मिनिटात स्वीकारलेला गोल आणि आक्रमणात झालेल्या चुका जास्त सलत आहेत, ही भारतीय...\nबजरंग पुनीयाला सुवर्ण संधी\nमुंबई - जागतिक कुस्ती स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताच्या हाती फारसे काही लागले नाही. भरात असलेला बजरंग पुनियाने ६५ किलो वजनी गटात गाठलेली अंतिम फेरी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/muktapeeth/smita-bhalerao-write-article-muktapeeth-95338", "date_download": "2018-10-23T23:08:37Z", "digest": "sha1:YVMQNPMFAFXDWXZTTOZP5U6E2CQOYIO7", "length": 18063, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "smita bhalerao write article in muktapeeth जो आवडे देवाला | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 1 फेब्रुवारी 2018\nती घरात सर्वांची लाडकी. तिच्या सान्निध्यात येणाऱ्या प्रत्येकाशी तिची गट्टी व्हायची. ती सर्वांना आवडत असे, म्हणूनच कदाचित देवालाही आवडली असेल.\nती घरात सर्वांची लाडकी. तिच्या सान्निध्यात येणाऱ्या प्रत्येकाशी तिची गट्टी व्हायची. ती सर्वांना आवडत असे, म्हणूनच कदाचित देवालाही आवडली असेल.\nमाझी मुलगी अंजली घरात सगळ्यांची अत्यंत लाडकी होती. ती सगळ्यांशी प्रेमाने व आपुलकीने वागे. तिची तिच्या आजीशी फारच गट्टी होती. तिला रांगोळी काढायची, वाचनाची फार आवड होती. तिला लोकांनी आपल्याकडे यावे आणि आपण त्यांचे आदरातिथ्य करावे याची भारी हौस मनाने अत्यंत हळवी. एकदा शाळेत साधारण तिसरी-चौथीत असावी. स्नेहसंमेलनाच्या नाचात घेतले होते. परंतु पाय दुखायला लागल्यामुळे नाव कमी करावे लागले. तिच्या मैत्रिणीला ड्रेसचे पैसे भरता येत नव्हते, त्यामुळे नाचात जाता येत नव्हते. तर माझ्या मुलीने स्वतःचे भरलेले पैसे तिच्या ड्रेससाठी वापरण्यास सांगितले, तेही आमची परवानगी घेऊन.\nपदवीनंतर तिला नोकरी लागली. तिचा विवाह झाला. त्या दोघांनी शून्यातून संसार थाटला. स्वतःचे घर घेतले. सगळे सुरळीत चालू झाले. परमेश्‍वराने तिच्या पदरात मातृत्वाचे दान टाकले. तिला मुलगी झाली. आम्ही सगळे आनंदात होतो. पण आमचा हा आनंद फार काळ टिकला नाही. थोड्याच दिवसात तिचा उजवा हात दुखू लागला. तो हलवता येईनासा झाला. मग सगळ्या चाचण्या झाल्या. हाडातील कर्करोगाचे निदान झाले. औषधे आणि आयुर्वेदिक मसाजने बरे वाटू लागले. तिला आता बाळाशी खेळता येऊ लागले. त्यामुळे ती खूश होती. ती कामावरही जाऊ लागली, पण साधारण वर्षानंतर तिला परत त्रास सुरू झाला. प्रचंड खोकला येऊ लागला. मग परत सगळ्या चाचण्या झाल्या आणि निष्कर्ष निघाला \"ब्रेस्ट कॅन्सर' म्हणजे एकाच वेळी दोन प्रकारचा कर्करोग. आमचे तर धाबेच दणाणले. पण हात-पाय गाळून चालणार नव्हते. शस्त्रक्रिया झाली. इतरही उपचार झाले. या सगळ्या उपचारांनी तिला खूप अशक्तपणा आला, पण औषधे चालूच होती. हळूहळू तब्बेत सुधारू लागली. ती कामावर रुजू झाली. दरम्यान, मुलगी आता थोडी मोठी झाली होती. ती चालायला लागली. थोडी-थोडी बोलायला लागली. तिच्या खेळाने, बोबड्या बोलाने तिची आई सुखावली. परंतु तिच्या नशिबात जास्त दिवस हे सुख नव्हते.\nकाही महिन्यानंतर परत त्रास होऊ लागला. परत प्रचंड खोकला येऊ लागला. दम लागायला लागला. परत दवाखान्याच्या वाऱ्या. या वेळी कॅन्सरने उग्र रूप धारण केले होते. परत सगळे उपचार सुरू झाले. सगळे उपचार होऊनसुद्धा बरे होण्याचे लक्षण दिसेना. कॅन्सर परत उलटला होता. त्यामुळे खूपच त्रास होत होता. अशक्तपणा खूप आला होता. पाठ प्रचंड दुखायची. आता कॅन्सरने यकृतात प्रवेश केला. तिला आता वरचेवर रक्त आणि प्लेटलेट द्याव्या लागत होत्या. पण गुण येत नव्हता. दमही खूप लागायचा. औषधांचा मारा चालूच होता. पण त्याचाही उपयोग होत नव्हता. खूप त्रास व्हायला लागला म्हणून रुग्णालयात दाखल केले. \"आयसीयू'मध्ये ठेवले. दम लागतच होता. उपचार चालू होते. पण तब्बेत उपचाराला साथ देत नव्हती आणि अखेर काळाने तिच्यावर झडप घातली. तिचे लेकरू मातृसुखाला पोरके झाले.\nएवढे सगळे उपचार आणि ऍलोपॅथिक, आयुर्वेदिक, होमिओपॅथीची औषधे घेताना तिने कधीही कूरकूर, चिडचिड केली नाही. सगळे उपचार धीराने सोसले. कॅन्सरसारख्या रोगाला खचून न जाता धीराने सामोरी गेली. आपण यातून बरे होणार असा विश्‍वास धरून चालली होती. याही परिस्थितीत आनंदाने राहत होती. ना नशिबाला दोष देत होती, ना देवावर राग काढत होती. स्वामींचे नामस्मरण करत असे. आम्हाला त्रास होऊ नये म्हणून मुकाट्याने सगळे सहन करत असे. तिने हे कसे सहन केले हे तिचे तिलाच ठाऊक साडेचार-पाच वर्षांत तीन प्रकारच्या कॅन्सरवर उपचार, शस्त्रक्रिया झाले. प्रचंड अशक्तपणा होता, परंतु तिने तिच्या बाळाकडे बघून सगळे सहन केले. बाळाशी खेळता येत नाही, त्याचे काही संगोपन करता येत नाही याचे वाईट वाटायचे. पण तरीही ती आनंदात राहायची. खाण्याचे खूप पथ्य होते, पण जे समोर येईल ते आनंदाने आणि मुकाट्याने खाई. त्याबाबत कधी तक्रार नाही. ही अगदी शांत होती.\nया सगळ्या प्रवासात तिच्या पतीने, भावाने खूप धावपळ केली. सारखे दवाखान्यात जाणे, रक्तासाठी, प्लेटलेटसाठी डोनर बघणे, त्यांना घेऊन दवाखान्यात जाणे सगळ्या गोष्टी अगदी मनापासून केल्या. पण प्रयत्नांना यश नाही आले. जन्मापासून आई आजारी आणि दवाखान्यात, पण तिच्या एवढ्याशा लेकराने काहीही त्रास दिला नाही.\nतिच्या स्वभावामुळे, सगळ्यांशी गोड वागण्यामुळे देवाला ती आवडली असावी. म्हणून तो तिला लवकर घेऊन गेला असावा.\nआयुर्वेद, होमिओपॅथी, युनानीचे पदवी प्रवेश महाविद्यालय स्तरावर\nनाशिक - सातव्या निवड यादीतील प्रवेशाची प्रक्रिया संपल्यानंतर विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या रिक्‍त जागा महाविद्यालय स्तरावर भरल्या जाणार आहेत....\nवंचिताचे जिणे लहानपणीच वाट्याला आले; म्हणून इतरांची वंचना होऊ नये यासाठी आयुष्यभर झटत राहिले. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपले. मला मामाच्या घरी...\nनिव्वळ योगायोग म्हणून सोडून देता येतील अशा काही घटना असतात. पण, ते नकळत मिळालेले संदेश असू शकतात. वडील आजारी होते. कोरेगावहून त्यांना साताऱ्याला...\nदुखणं गंगेचं... (श्रीराम पवार)\nगंगेच्या दुखण्याकडं लक्ष वेधत 111 दिवस उपोषण करणाऱ्या प्रा. जी. डी. अग्रवाल या पर्यावरणवादी तज्ज्ञाचा मृत्यू झाला. मोदी सरकारचं सगळंच आधी जमेल तितका...\nआयुर्वेदाच्या गतवैभवासाठी सन्मान गरजेचा - डॉ. मोहन भागवत\nनागपूर - गतवैभव परत मिळविण्यासाठी आयुर्वेदाचा सन्मान गरजेचा आहे. ॲलोपॅथी शरीरशास्त्राचा विचार करते. मात्र, आयुर्वेद मन, शरीर, बुद्धी व आत्माच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/tag/anger/", "date_download": "2018-10-23T23:27:21Z", "digest": "sha1:Y2YWZK2P5FHBSCVNQR53PDXGNHARFBZL", "length": 10033, "nlines": 100, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "anger - Samirsinh Dattopadhye Official Blog", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nलौकिक अंतरापेक्षा दोन माणसांच्या मनांमधील अंतर किती आहे, ही गोष्ट अधिक महत्त्वाची आहे. मनुष्य ज्याच्यावर प्रेम करतो, ती व्यक्ती मनाच्या जवळ असल्याने त्या व्यक्तीशी तो मृदु आवाजात बोलतो; तर ज्याच्यावर तो रागवतो त्याच्यापासून मनाने दूर गेल्यामुळे, मानसिक अंतर वाढल्यामुळे तो त्याच्याशी ओरडून बोलतो. याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी (Aniruddha Bapu) गुरुवार दि. १३-०३-२०१४ रोजीच्या प्रवचनात विशद केले.\nक्रोध ही भयाचीच अभिव्यक्ती आहे\nमाणूस जेवढा रागीट तेवढा अधिक भित्रा असतो. मानवाच्या बाह्यत: जेवढा क्रोध असतो, तेवढे भय ( Fear ) त्याच्या मनात असते. मानवी मन जेव्हा कुतर्काद्वारे पुढे काय होणार या कल्पनांमध्ये अडकते, तेव्हा त्यातून भय निर्माण होते आणि तेच क्रोधरूपात व्यक्त होते. प्रत्येक क्रोध हा भीतीतूनच उत्पन्न होतो, याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ०९ ऑक्टोबर २०१४ रोजीच्या मराठी प्रवचनात सांगितले\nबर्‍याच जणांचे म्हणणे असे असते की ‘माझं बाकी सगळं चांगलं आहे, पण राग आला की माझं मनावर नियन्त्रण राहत नाही. मी रागीट असलो तरी माझंच बरोबर आहे.’ पण माणसाचं हे म्हणणं साफ चुकीचं आहे. रागावर नियन्त्रण करणं आवश्यक आहे. क्रोध हे असं विष आहे जे माणूस स्वत: पितो आणि दुसर्‍याने मरावं अशी अपेक्षा करतो, याबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ०१ जानेवारी २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले\n॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥\nक्रोध हे असं विष आहे जे माणूस स्वत: पितो आणि दुसर्‍याने मरावं अशी अपेक्षा करतो (Anger is like drinking poison and expecting the other person to die) बर्‍याच जणांचे म्हणणे असे असते की ‘माझं बाकी सगळं चांगलं आहे, पण राग आला की माझं मनावर नियन्त्रण राहत नाही. मी रागीट असलो तरी माझंच बरोबर आहे.’ पण माणसाचं हे म्हणणं साफ चुकीचं आहे. रागावर नियन्त्रण करणं आवश्यक आहे. क्रोध हे असं विष\nभय आणि क्रोध यांतील संबंध सतत चिडचिड करणारी व्यक्ती जास्त भित्री असते कारण त्याच्या मनात असणार्‍या सततच्या असुरक्षिततेमुळे त्याला जास्त भय वाटत असते आणि त्यातून सततचा राग त्याच्या मनात असतो. सततची चिडचिड आणि भय यांतील परस्परसंबंधाबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २५ सप्टॆंबर २०१४ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥\nक्रोध ही भयाचीच अभिव्यक्ती आहे माणूस जेवढा रागीट तेवढा अधिक भित्रा असतो. मानवाच्या बाह्यत: जेवढा क्रोध असतो, तेवढे भय ( Fear ) त्याच्या मनात असते. मानवी मन जेव्हा कुतर्काद्वारे पुढे काय होणार या कल्पनांमध्ये अडकते, तेव्हा त्यातून भय निर्माण होते आणि तेच क्रोधरूपात व्यक्त होते. प्रत्येक क्रोध हा भीतीतूनच उत्पन्न होतो, याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ०९ ऑक्टोबर २०१४ रोजीच्या मराठी प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू\nइंधन से जुडी राजनीती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.rameshthombre.com/2011/09/28.html", "date_download": "2018-10-23T22:27:14Z", "digest": "sha1:72TXSY3RJUT3J3OV3IW7YSA7DOI4BPGS", "length": 7689, "nlines": 244, "source_domain": "www.rameshthombre.com", "title": "रमेश ठोंबरे - Ramesh Thombre: 28 || भेटली भेटली ||", "raw_content": "\n28 || भेटली भेटली ||\nपहाटेचे || १ ||\nप्राणी-पक्षी || २ ||\nपैंजणाचा || ३ ||\nजलाशयी || ४ ||\nगोड झाली || ५ ||\nद्वारा पोस्ट केलेले Ramesh Thombre येथे 8:53 AM\nमी इकडे हि भेटेल .............\nमाझे प्रकाशित ई-पुस्तक 'प्रियेचे अभंग' येथे हि वाचू शकता ....\nमाझी लेखणी - मी इकडे नियंत्रक आहे\nमराठी कविता प्रेमी - मी इकडे नियंत्रक आहे\nमराठी कविता समुह - मी इकडे संचालक आहे\nकवी कट्टा - माझा स्वताच्या कवितांचा ओर्कुट समुह\nमोठी माणसं (ग्रामीण कथा)\nमाझी बायको तुझा नवरा ....\nपर्णकोवळी पहाट जेंव्हा ..\nदेव देव म्हणत्यात, दिसत कसा नाही \n'मराठी कविता' वार्ता (2)\nअर्ज किया है (1)\nइकडचे - तिकडचे (1)\nकविता - कविता (61)\nजिथं फाटलं आभाळ (31)\nतू नसताना ... (1)\nप्रिया भक्ती सार (2)\nदादागिरी ते गांधीगिरी (व्हाया सेंट्रल जेल)\n|| लेकीच्या ओव्या ||\n~ अजून बाकी ~\n२५ सप्टेंबर रविवार ..............\n~ फाळणी (तरही) ~\nमी लाडाची पाडाची बिजली\nआता मला ती मशाल द्या रे\nपाऊस मला भेटला .....\n28 || भेटली भेटली ||\n२७. || भेदिले कुंपण ||\nनाम उनका 'पाक' है \n२६ || भेटी लागी जीवा ||\n२५ || अडणार नाही ||\n४) || प्रियेचे श्लोक ||\nअभूतपूर्व भयाविष्कार -तुंबाड' - (Movie Review - Tumbbad)\nआता वीडियो कंपोझिटिंग आणि एडिटिंग शिका मराठी मधून\nचोरी करताना बेल वाजवा ...\nमराठी कविता समूह ई-पुस्तके\nकविता विश्व - लेक लाडकी विशेषांक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://www.rameshthombre.com/2011/09/blog-post_13.html", "date_download": "2018-10-23T22:27:05Z", "digest": "sha1:DTQ6X5PHYU4A6Q6BSP7ZOR6PZGNK45AY", "length": 7701, "nlines": 244, "source_domain": "www.rameshthombre.com", "title": "रमेश ठोंबरे - Ramesh Thombre: २६ || भेटी लागी जीवा ||", "raw_content": "\n२६ || भेटी लागी जीवा ||\nयोजलेला || १ ||\nजड झाला || २ ||\nदर्शनात || ३ ||\nएकदाचे || ४ ||\nम्हणू नको || ५ ||\nद्वारा पोस्ट केलेले Ramesh Thombre येथे 7:55 AM\nमी इकडे हि भेटेल .............\nमाझे प्रकाशित ई-पुस्तक 'प्रियेचे अभंग' येथे हि वाचू शकता ....\nमाझी लेखणी - मी इकडे नियंत्रक आहे\nमराठी कविता प्रेमी - मी इकडे नियंत्रक आहे\nमराठी कविता समुह - मी इकडे संचालक आहे\nकवी कट्टा - माझा स्वताच्या कवितांचा ओर्कुट समुह\nमोठी माणसं (ग्रामीण कथा)\nमाझी बायको तुझा नवरा ....\nपर्णकोवळी पहाट जेंव्हा ..\nदेव देव म्हणत्यात, दिसत कसा नाही \n'मराठी कविता' वार्ता (2)\nअर्ज किया है (1)\nइकडचे - तिकडचे (1)\nकविता - कविता (61)\nजिथं फाटलं आभाळ (31)\nतू नसताना ... (1)\nप्रिया भक्ती सार (2)\nदादागिरी ते गांधीगिरी (व्हाया सेंट्रल जेल)\n|| लेकीच्या ओव्या ||\n~ अजून बाकी ~\n२५ सप्टेंबर रविवार ..............\n~ फाळणी (तरही) ~\nमी लाडाची पाडाची बिजली\nआता मला ती मशाल द्या रे\nपाऊस मला भेटला .....\n28 || भेटली भेटली ||\n२७. || भेदिले कुंपण ||\nनाम उनका 'पाक' है \n२६ || भेटी लागी जीवा ||\n२५ || अडणार नाही ||\n४) || प्रियेचे श्लोक ||\nअभूतपूर्व भयाविष्कार -तुंबाड' - (Movie Review - Tumbbad)\nआता वीडियो कंपोझिटिंग आणि एडिटिंग शिका मराठी मधून\nचोरी करताना बेल वाजवा ...\nमराठी कविता समूह ई-पुस्तके\nकविता विश्व - लेक लाडकी विशेषांक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://smartmaharashtra.online/category/literature/page/8/", "date_download": "2018-10-23T23:26:02Z", "digest": "sha1:RCVVZBHLVHSAIYPFOSB2CTRBTQSYPMQ2", "length": 13098, "nlines": 102, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "साहित्य Archives - Page 8 of 9 - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nझाडे लावा – झाडे जगवा\nदेईन मी सावली जर लावलेस तू मला देईन मी फळे जर लावलेस तू मला देईन मी फळे जर लावलेस तू मला देईन मी फुले जर लावलेस तू मला देईन मी फुले जर लावलेस तू मला देईन मी प्राणवायू जर लावलेस तू मला देईन मी प्राणवायू जर लावलेस तू मला शोषून घेईन मी दुषित वायू जर लावलेस तू मला शोषून घेईन मी दुषित वायू जर लावलेस तू मला वाढवेल श्रुष्टीचे सौदर्य जर लावलेस तू मला वाढवेल श्रुष्टीचे सौदर्य जर लावलेस तू मला राखेन पर्यावरणाचा समोतलं जर लावलेस […]\nआज पुन्हा जीव मुठीत धरून उभा होतो देवाच्या दारात, देव म्हणाला होता, केव्हातरी खेळ खेळणार तुझ्याशी मंदिरात. तीच गर्दी, तेच खोटे चेहरे ,त्यात एकच होता खरा चेहरा देवाकडे वळून पाहिलं तर देव माझ्याकडे पाहून हसत होता. नजर तिची नेहमी प्रमाणे मला शोधत होती मी मंदिरात असल्याची तिला चाहूल जणू लागली होती, देवसारखी ती सुद्धा माझ्याशी […]\nकालच भेटला मला, माझा एक भाई, रागाच्या भरात, तीनदा तलाक़ तलाक़ तलाक़ म्हणून, बायकोला घटस्फोट दिलेला…. सलाम, नंतर विचारलं मला, तुझ्या लग्नाचं काय झालं म्हणून. मी म्हटलो, माझं लग्न तर केव्हाचंच झालंय… हे ऐकताच आश्चर्यचकित होवून, प्रश्नांची बरसातच केली माझ्यावर. कस म्हणून. मी म्हटलो, माझं लग्न तर केव्हाचंच झालंय… हे ऐकताच आश्चर्यचकित होवून, प्रश्नांची बरसातच केली माझ्यावर. कस कधी मी सहजपणे हसत म्हणालो, लग्नाला काय लागतं अगदी सोपं आहे. मला […]\nमाझ्या चित्रातूनी प्रकटतो माझा गणपती… माझा गणपती… जणू स्वार असतो तो माझ्या लेखणीवरी… माझा गणपती… माझ्या मनात तो, माझ्या तनात तो माझ्या हृदयात तो, माझ्या डोळ्यात तो माझ्या डोक्यात तो, माझ्या विचारात तो माझ्या प्रेमात तो, माझ्या समर्पणात तो माझ्या भक्तीत तो, माझ्या शक्तीत तो माझ्या माझ्यात तो, आहे सर्वत्र तो माझा गणपती… माझा गणपती […]\nअनेक घटनांचा पट जेव्हा डोळ्यासमोर उलगडतो माझ्या मैत्रिणींचा मला खूप अभिमान वाटतो डबल इंजिन हवं म्हणून कुणी नोकऱ्या केल्या मुळीच गरज नाही म्हटल्यावर घर-गृहस्थीत रमल्या खूप खूप शिकून कुणी बाहेर कर्तृत्व गाजवलं पण त्याचवेळी घराचं घरपण मात्र टिकवलं थोरांना सांभाळून घेताना पोरांना उत्तम घडवलं त्यांना परदेशी पाठवताना डोळ्यातलं पाणी लपवलं पतीला साथ देताना कुणी दूरदेशी […]\nनसतेस घरी तू जेव्हां\nनसतेस घरी तू जेव्हां, जीव हलका हलका होतो मन फुलून बहरून जाते, फुलपाखरू बनुनी उडते लवकर उठण्याची कटकट नाही, आंघोळीची भुण भुण नाही आज दाढी ला हि सुट्टी, अन टिफिन ला हि बुट्टी नसतेस घरी तू जेव्हा… मित्रांसंगे मस्त मारुया गप्पा रात्री जाऊया सिनेमा बार मधे जाऊन बसूया मद होशीत धुंद होऊया मदनिका सवे नाचूया […]\nबापं माझा होता बिचारा साधा भोळा, आई-बापा साठी श्रावण बाळ झाला | कुटुंबाची जबाबदारी होती त्याच्यावर, घेतला सारा भार स्वत:च्या खांद्यावर ||१|| नाही थांबला कधी तो, न थांबता न थकता चालतच राहीला…… असा हा बाप माझा साधा भोळा….. येवढी जबाबदारी पडली खांद्यावर, तरी नाही कधी बिचारा तो डगमगला | स्वकष्ट करीतच राहीला रात्रं-दिवस, आपल्या परीवारा […]\nपथनाट्य : स्वच्छता अभियान\n(दोन बायका घराच्या बसून कपडे धुवत असतात.. टिपिकल मराठी बायका आहेत) पहिली बाई : (कपडे धुताना, कपडे धुण्याची क्रिया करत) काय गं जान्हवीला सगळं आठवायला लागलं का जान्हवीला सगळं आठवायला लागलं का दुसरी बाई : (कपडे धुताना बोलते) जान्हवी दुसरी बाई : (कपडे धुताना बोलते) जान्हवी म्हणजे राऊतांची का पहिली बाई : अगं राऊतांची नाय. ती तर रग्या सोबत पळाली ना.. जान्हवी म्हणजे… अगं होणार सून […]\nगोवा – माझ्या नजरेतून\nमुंबई ते गोवा या दरम्यानचा प्रवास विमानाने करण्याचा सुवर्णयोग काही दिवसापूर्वी माझ्या आयुष्यात अनायास चालून आला होता. कामानिमित्त अगदी दिल्ली पर्यतचा प्रवास मी रेल्वेने केला होता. कोकणात आमचे जन्मगांव त्यामुळे त्याचे आकर्षण आंम्हाला थोडे कमीच. पर्यटनासाठी महाराष्ट्राबाहेरील एखाद्या राज्याचा विचार करायचा म्ह्टल तर आमच्या नजरे समोर येणार पहिल राज्य म्ह्णजे गोवाच असायच. आंम्ही मित्र बरेच […]\nएका गृहस्थाला कामासाठी आसनगावात जायचे होते. त्याची त्या गावात बदली झाली होती. कित्येक वर्ष स्वतःच्या गावातच नोकरी केल्यामुळे अचानक गाव सोडावं लागणार या काळजीने तो चिंतीत होता. त्या गावचे लोक कसे असतील त्यांचा स्वभाव कसा असेल त्यांचा स्वभाव कसा असेल ते आपल्याशी जुळवून घेतील ना ते आपल्याशी जुळवून घेतील ना असे अनेक प्रश्न त्याच्या मनात घुटमळत होते. बदली झाल्यामुळे चांगलीच तारांबळ उडाली होती. म्हणजे […]\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nआचार्य अत्रे यांचा जन्मदिवस\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nसेना भाजप युती महत्वाची -- July 24, 2018\nतुम्ही नक्की शेतकरीच ना \nकर्नाटकात कमळ फुलणार... -- May 15, 2018\nत्रिपुरा यशानंतर आता कर्नाटक जिंकणार का भाजप\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या... -- May 11, 2018\nव्यंगनिबंधकार राज आणि मनसे -- May 8, 2018\nविकृती आणि त्याच विकृत राजकारण -- April 20, 2018\nस्वदेशी वस्तू चा स्वीकार आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार... -- April 10, 2018\nशासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nइंश्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला हवेत असिस्टंट मॅनेजर्स- भारतभर भरती: अंति... -- 08/17/2017\nShow all of शासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nपथनाट्य : स्वच्छता अभियान\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nआग्रह मराठीचा, सन्मान राजभाषेचा...\nगौतम बुद्ध आणि बौद्ध तत्वज्ञान\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://smartmaharashtra.online/tag/books/", "date_download": "2018-10-23T23:31:17Z", "digest": "sha1:EHUVZF6G5X6YXC2LLUOUIDCVH7OB65PX", "length": 7033, "nlines": 80, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "books Archives - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nपुस्तका… पत्रास कारण की…\nप्रिय, पुस्तक काहीसा गडबडीत होतो इतक्या दिवस. लिहायचं होतं खूप काहीसं पण तुझ्यातच व्यस्त होतो.पत्रास कारण की तुझ्या वर लिहिणं झालं नाही. माझ्या घराच्या दिवाणखान्यात एक कपाट आहे. त्यात तुझे वास्तव्य असतं. तुला माहितीये का पुस्तका तुला संग्रहित करतो आम्ही. तुला वाचतो आम्ही. पुस्तका, माझ्या कडे वृद्धत्वाकडे गेलेलं एक ही पुस्तक नाहीये. असं म्हणतात वृद्ध […]\nसोशल मिडियाच्या जगात हल्ली आपल्या हातुन बर्याच गोष्टी सुटत चालल्या आहेत. त्यातील एक म्हणजे पुस्तक. खर तर वाचनाची गरजच कुणाला वाटू लागलेली नाही. माणुस पैशांच्या मोहापायी त्याला पैशांशीवाय दुसर काही दिसत नाही. सद्ध्या तीच एक आवश्यक गोष्ट माणुन माणुस त्याच गोष्टीकडे लक्षदेवुन आहे. पैसा मुल्यवाढत असताना हीच एकमेव संपत्ती आहे, असं मानणे तसे फारच चुक […]\nवाचा आणि तुम्हीच व्हा परिक्षक; पुस्तक परिचय स्पर्धा २०१७\nस्मार्ट महाराष्ट्र पुस्तक परिचय स्पर्धेतील पुस्तक परिचय आता वाचकांसाठी खुले झाले आहे. रसिक वाचकांनो तुम्ही हे लेख वाचा आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा. ज्या स्पर्धकाला अधिक views मिळतील तो स्पर्धक विजेता ठरणार आहे. म्हणून स्पर्धकांनी सुद्धा आपल्या पुस्तक परिचयाची लिंक अधिकाधिक शेअर करायची आहे. पुस्तक परिचय वाचण्यासाठी लिंक: http://smartmaharashtra.online/category/pustak-parichay-spardha-2017/ सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा टीम स्मार्ट महाराष्ट्र\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nआचार्य अत्रे यांचा जन्मदिवस\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nसेना भाजप युती महत्वाची -- July 24, 2018\nतुम्ही नक्की शेतकरीच ना \nकर्नाटकात कमळ फुलणार... -- May 15, 2018\nत्रिपुरा यशानंतर आता कर्नाटक जिंकणार का भाजप\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या... -- May 11, 2018\nव्यंगनिबंधकार राज आणि मनसे -- May 8, 2018\nविकृती आणि त्याच विकृत राजकारण -- April 20, 2018\nस्वदेशी वस्तू चा स्वीकार आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार... -- April 10, 2018\nशासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nइंश्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला हवेत असिस्टंट मॅनेजर्स- भारतभर भरती: अंति... -- 08/17/2017\nShow all of शासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nपथनाट्य : स्वच्छता अभियान\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nआग्रह मराठीचा, सन्मान राजभाषेचा...\nगौतम बुद्ध आणि बौद्ध तत्वज्ञान\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://smartmaharashtra.online/category/maharashtra-news/page/3/", "date_download": "2018-10-23T23:32:17Z", "digest": "sha1:PXA76G223AGOF367HSC444XE2PRLGHJ2", "length": 17038, "nlines": 102, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "घडामोडी Archives - Page 3 of 27 - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nमहाराष्ट्रातील ट्रक चालकांना भेडसावत असलेल्या आरोग्यविषयक समस्यांबाबत राजेंद्र फड यांचे मुख्यमंत्री व परिवहन मंत्र्यांना निवेदन\nनाशिक:- उत्तम गिते: महाराष्ट्रातील ट्रक चालकांना भेडसावत असलेल्या आरोग्यविषयक समस्यांवर नुकत्याच आलेल्या अहवालातील निष्कर्ष प्रमाण मानून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्या यासाठी भाजप नाशिक शहर वाहतूक आघाडीचे प्रमुख व नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र फड यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना निवेदन दिले आहे. राजेंद्र फड यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले […]\n*निलेश राणे यांना “दिल जोडे भारत जोडे” प्रेरणास्रोत युवा पुरस्काराने सन्मान*\nदि.१६ जुलै २०१८ रोजी विज्ञान भवन, दिल्ली येथे संपन्न झालेल्या प्रथम New India Conclave-2018 मध्ये संपूर्ण भारतात मतदान प्रक्रिया चालू होती त्यात निवड झालेल्या युवकांना भारताचे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी व उपराष्ट्रपती मा.श्री.व्यंकय्या नायडुजी यांनी “अब बारी हमारी” असे बोलत युवकांना नवीन भारत घडविण्यासाठी प्रोत्साहन दिले, त्यात महाराष्ट्र राज्यातून लाडके युवा क्रीडा मार्गदर्शक व खेळाडूंचे आधारस्तंभ […]\nलोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयात वृक्षारोपण\nनाशिक :- उत्तम गिते: जागतिक तापमान वाढ आणि वाढते प्रदुषण रोखण्यासाठी हातभार लागावा म्हणून सालाबादाप्रमाणे लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयात हरीत सेनेमार्फत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी निफाड पंचायत समितीच्या सदस्या रंजना पाटील ययांच्या मार्फत विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपणासाठी लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळाचे अध्यक्ष नानासाहेब पाटील उपाध्यक्ष निवृत्ती गायकर सचिव संजय पाटील, निता पाटील , […]\nदिडोंरी तालुक्यात पश्चिम आदिवाशी भागातील उमराळे बु परिसरात पाच ते सहा दिवसांपासून रिपरिप पाऊस पडत असल्याने शेती कामांना वेग\nनाशिक :- उत्तम गिते: दिडोंरी तालुक्यात पश्चिम आदिवाशी भागातील उमराळे बु परिसरात पाच ते सहा दिवसांपासून रिप रिप पाऊस पडत असल्याने शेती कामांना वेग आला असून रिपरिप पडणाऱ्यां पावसामूळे बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पावसाचा तालुका म्हणून दिडोंरी तालूक्यांकडे बघीतले जाते त्यामूळे सर्वाधिक धरणे हे दिडोंरी तालूक्यांच्या पश्चिम आदिवाशी भागातील उमराळे बु परिसरात असल्याने याच […]\nसिद्धार्थ फाऊंडेशन वासिंद यांच्या वतीने शालेय लेखन साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न\nभिवंडी प्रतिनिधी मिलिंद जाधव: दि. 11-7-2018 रोजी भिवंडी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मोहंडूळ येथे जिल्हा परिषद शाळा मोहंडूळ, कुडवळपाडा, ठाकूरपाडा केंद्र वडवली येथील एकूण 90 विद्यार्थ्यांना व जिल्हा परिषद शाळा देसलेपाडा (दहागाव )ता. शाहापूर येथील 45 विद्यार्थ्यांना अशा एकूण 135 विद्यार्थ्यांना शालेय लेखन साहित्य (वह्या, पेन, पेन्सिल, रबर,शाॅपनर,पट्टी,पाट्या ,कलर बाॅक्स) संस्थेचे वतीने वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची […]\nशहापूर मधील सोनुभाऊ बसवंत महाविद्यालयात पार पडला संविधान जनजागृती कार्यक्रम…\nप्रतिनिधी -राहुल हरिभाऊ: शहापूर – जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेलं राष्ट्र म्हणून भारताकडे पाहिले जाते याचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान आहे. मात्र बहुतांशी युवकांना हा देश ज्या संविधानानुसार चालतो या बद्दल फारच कमी माहिती असल्याचे दिसून येते. युवकांना संविधानाची परिपूर्ण माहिती होण्यासाठी शहापूरच्या सोनू भाऊ बसवंत महाविद्यालयात संविधान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहापूरमध्ये […]\nजलयुक्त शिवार योजने अंतर्गत निफाड तालुक्यातील मरळगोई बुद्रुक गावाची निवड\nनाशिक(उत्तम गित): जलयुक्त शिवार योजने अंतर्गत निफाड तालुक्यातील मरळगोई बुद्रुक गावाची निवड करण्यात आली असून योजनेतील महत्वाचा टप्पा असणारी शिवार पाहणी नुकतीच झाली असून यानंतर कामाचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. राज्यात सतत उध्दवणारी पाणी टंचाईची परीस्थिती विचारात घेवुन ‘पाणी टंचाई मुक्त महाराष्ट्र ‘ अंतर्गत ‘ जलयुक्त शिवार अभियान ‘ शासनाने हाती घेतले असुन यामध्ये निफाड […]\n‘चला, वाचू या’च्या ३१ व्या पुष्पामध्ये अश्विनी मुकादम व ‘अथांग आवली’\nमुंबई – वाचन चळवळ वृध्दींगत करुन लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या व्हिजन संचालित‘चला, वाचू या’ या मासिक अभिवाचन उपक्रमाचे ३१ वे पुष्प रविवार १५ जुलै रोजी सायं. ५ वाजता साजरे होत असून यामध्ये प्रसिध्द अभिनेत्री अश्विनी मुकादम अतिथी अभिवाचक म्हणून सहभागी होत आहेत. त्याचप्रमाणे या पुष्पामध्ये दीपक मंडळ, नाशिक यांचा सुरेश गायधनी दिग्दर्शित ‘अथांग आवली’ या कार्यक्रमाचेही अभिवाचन होणार आहे. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र […]\nभरपावसातही श्रमजीवीचे सैनिक आंदोलनात\nभिवंडी प्रतिनिधी, मिलिंद जाधव ९जुलै : धुळे जिल्ह्यात घडलेल्या अमानवी कृत्याच्या पार्श्वभूमीवर श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक आणि विद्युल्लता पंडित यांनी जाहीर केलेले एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आज भर पावसातही यशस्वीपणे पार पडले. सर्वत्र पावसाचा प्रचंड जोर असताना पावसाची आणि पूर परिस्थितीची तमा न बाळगता श्रमजीवी संघटनेचे सभासद कार्यकर्ते उपोषणात सहभागी झालेले दिसले, पाच जिल्ह्यात एकाच वेळी […]\nयेवला तालुक्यातील आंबेगाव येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकवर्गणीतून तयार केला रस्ता\n+:- उत्तम गिते: गावाला जोडणाऱ्या रस्त्याची खूप वर्षपासून चाळण झालेली होती.वाहन चालवताना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत होत्या म्हणून आंबेगाव येथील आव्हाड वस्ती वरील राहणाऱ्या ग्रामस्थांनी वर्गणी गोळाकरून संध्याकाळी त्यांनी रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी दि. १० रोजी लोकवर्गणीतून रस्ता पूर्ण केला. या प्रसंगी गावातील आव्हाड वस्ती येथील सामाजिक कार्यकर्ते भिमा आव्हाड, भाऊसाहेब […]\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nआचार्य अत्रे यांचा जन्मदिवस\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nसेना भाजप युती महत्वाची -- July 24, 2018\nतुम्ही नक्की शेतकरीच ना \nकर्नाटकात कमळ फुलणार... -- May 15, 2018\nत्रिपुरा यशानंतर आता कर्नाटक जिंकणार का भाजप\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या... -- May 11, 2018\nव्यंगनिबंधकार राज आणि मनसे -- May 8, 2018\nविकृती आणि त्याच विकृत राजकारण -- April 20, 2018\nस्वदेशी वस्तू चा स्वीकार आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार... -- April 10, 2018\nशासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nइंश्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला हवेत असिस्टंट मॅनेजर्स- भारतभर भरती: अंति... -- 08/17/2017\nShow all of शासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nपथनाट्य : स्वच्छता अभियान\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nआग्रह मराठीचा, सन्मान राजभाषेचा...\nगौतम बुद्ध आणि बौद्ध तत्वज्ञान\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pdshinde.in/2017/05/blog-post_32.html", "date_download": "2018-10-23T23:49:43Z", "digest": "sha1:LFF44HCUHLYD2HSO2J6R3BORW2OABOHD", "length": 16856, "nlines": 316, "source_domain": "www.pdshinde.in", "title": "माझी शाळा: फास्ट वर्गमूळ कसे काढावे ?", "raw_content": "\nकोरे फॉर्म / तक्ते\nभाषणे / जयंती / पुण्यतिथी\nशिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..\nफास्ट वर्गमूळ कसे काढावे \n1 मिनीटात वर्गमुळ काढण्यासाठी पुढील दोन Chart फक्त एकदा वाचा सहज पाठ होवून जातील..\nएक मिनीटात वर्ग शोधा....\nएक मिनीटात वर्गमुळ कसे शोधायचे....\n2116 या संख्या चे वर्गमुळ काढायचे आहे....\n*एकक स्थानचा अंक आधी शोधा\n16 च्या एकक स्थानी 6 हा अंक आहे म्हणून ....chart -1 पहा.\n*वर्गमुळात एकक स्थानी 4 किंवा 6 असेल\n*दशक स्थानचा अंक शोधने\n2116 ही संख्या कोणत्या संख्या च्या दरम्यान येते....\n1600 - 2500 च्या दरम्यान येते.\nम्हणजे ... दशक स्थानी 4 असेल .\nम्हणजे वर्गमुळ - 44 किंवा 46 असेल .\nआता ....2116 ही संख्या ....\n1600 व 2500 पैकी कोणाच्या जवळ आहे ठरवा....\nतर 2116 ही संख्या 2500 च्या जवळ आहे\nम्हणजे ....44 वा 46 पैकी वर्ग 2500 च्या जवळ 46 चा असेल .\nश्री .प्रविण बनकर मो.8856046142\nशालेय पोषण आहार एक्सेल शिट्स\nसा.स. नोंदी एक्सेल शीटस\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nइयत्ता 9 वी नैदानिक चाचणी तक्ते\nसंकलित चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nवार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर\nशाळेसाठी १०१ प्रकल्पांची यादी\nसरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा कायदे\nभारतीय राष्ट्रध्वज - संपूर्ण माहिती\nशाळा स्तरावरील विविध समित्या\nमूल्यमापन नोंदी कशा कराव्यात \nपहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी\nमित्रा App डाउनलोड करण्याविषयी\nनविन वेळापत्रक व तासिका विभागणी\nछान छान गोष्टी व्हिडीओ\nकोडी बनवा, रंगवा, खेळा\nबोधकथा / बोधपर गोष्टी\nअभ्यासात मागे राहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी\nइतर उपक्रम / उत्सव\nपैसे कमवा ई- वॉलेटमधून\nपालकांनी नक्की वाचावा असा लेख\nसचिन तेंडुलकर यांना पत्र..\nआपल्या मोबाइलमध्ये दुसऱ्यांचे Whatsapp कसे सुरु क...\nनवीन नियमाने तासिका नियोजन व संचमान्यता\nअतिथंड केलेल्या लिंबाचे आश्चर्यकारक फायदे\nध्यान : उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली\nवाडगेभर निर्जीव अन्न :\nकंबर दुखी व मान दुखीपासून कायमची सुटका\nशरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी\nस्वतः साठी एवढं तरी करा...\nशाळासिद्धी - शाळेत ठेवायचे रेकॉर्ड\nनवीन 9 तासांचे वेळापत्रक\n'हॅकर्स' पासून वाचण्यासाठी हे नियम पाळा.\nघन आकृती महत्त्वाची सूत्रे\nसामान्यज्ञान प्रश्नसंच क्रमांक 1\nफास्ट वर्गमूळ कसे काढावे \nसंगणकातील कोणताही फोल्डर पासवर्ड प्रोटेक्टेड करणे....\nYou tube वरील videos कसे डाउनलोड करावेत \nविद्यार्थी प्रमोट करणे विषयी\nपे-टीएमची पेमेंट्स बँक झाली सुरु\nशासनाची ई - नाम योजना\nश्री. परशुराम ज्ञानू शिंदे उपशिक्षक ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठुळी ता. आटपाडी जि. सांगली मूळ गाव – हिवरे ता. जत जि.सांगली मो. नं. 9011116046\nआज दिनांक व वेळ\n'माझी शाळा' अँड्रॉईड अॅप\nमाझी शाळा ब्लॉगचे अँड्रॉईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी या इमेजवर क्लिक करा..\n'माझी शाळा' यू-ट्युब चॅनेल\nमाझे स्वनिर्मित व्हिडीओ पाहण्यासाठी वर दिसणार्‍या यु-ट्युबच्या इमेजवर क्लिक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा.\n11 जून 2017 पासून एकूण भेटी\nवर दिसणार्‍या इमेजवर क्लिक करा आणि त्यानंतर Follow या बटणावर क्लिक करा.\nशैक्षणिक प्रगती चाचण्यांचे नियोजन\nप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - स्वाध्यायपुस्तिका\nआकारिक चाचणी क्र.1 प्रश्नपत्रिका\nपायाभूत चाचणी एक्सेल सॉफ्टवेअर व तक्ते\nमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद\nआधारकार्ड पॅन कार्डशी लिंक\n10 वी, 12 वी मार्कलिस्ट\nमतदार यादीत नाव शोधा\n७ वा वेतन आयोग पगार\nमहत्वाचे दाखले व कागदपत्रे\nमहत्वाचे टोल फ्री क्रमांक\nकसा भरावा कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज\nजमीन खरेदी करताना घ्यावयाची काळजी\nब्लॉगवरील अपडेट मिळवण्यासाठी Like या बटणावर क्लिक करा.\nया ब्लॉगवरील बरीच माहिती संग्रहित असून ती सोशल मीडियावरून घेतलेली आहे, त्यामुळे त्याच्या विश्वासार्हतेबाबत शहानिशा केलेली नाही. वाचकांना केवळ माहिती उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्यामुळे मूळ लेख, लेखक, त्यातील विचार याबाबतीत खात्री केलेली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/canon-eos-5d-dslr-mark-ii-body-black-price-p6o6h.html", "date_download": "2018-10-23T22:42:09Z", "digest": "sha1:LM3IHXSM55EC64PGZPCK3VT5G7L7BJZC", "length": 20567, "nlines": 536, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कॅनन येतोस ५ड दसलर मार्क आई बॉडी ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकॅनन येतोस ५ड दसलर\nकॅनन येतोस ५ड दसलर मार्क आई बॉडी ब्लॅक\nकॅनन येतोस ५ड दसलर मार्क आई बॉडी ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n+ पर्यंत 1.6% कॅशबॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकॅनन येतोस ५ड दसलर मार्क आई बॉडी ब्लॅक\nकॅनन येतोस ५ड दसलर मार्क आई बॉडी ब्लॅक किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\n+ पर्यंत 1.6% कॅशबॅक\nवरील टेबल मध्ये कॅनन येतोस ५ड दसलर मार्क आई बॉडी ब्लॅक किंमत ## आहे.\nकॅनन येतोस ५ड दसलर मार्क आई बॉडी ब्लॅक नवीनतम किंमत Oct 08, 2018वर प्राप्त होते\nकॅनन येतोस ५ड दसलर मार्क आई बॉडी ब्लॅकफ्लिपकार्ट, गिफिक्स, ऍमेझॉन उपलब्ध आहे.\nकॅनन येतोस ५ड दसलर मार्क आई बॉडी ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 2,10,990)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकॅनन येतोस ५ड दसलर मार्क आई बॉडी ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया कॅनन येतोस ५ड दसलर मार्क आई बॉडी ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकॅनन येतोस ५ड दसलर मार्क आई बॉडी ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 47 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकॅनन येतोस ५ड दसलर मार्क आई बॉडी ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nकॅनन येतोस ५ड दसलर मार्क आई बॉडी ब्लॅक वैशिष्ट्य\nलेन्स तुपे Canon EF\nऑटो फोकस Spot AF\nकाँटिनूपूस शॉट्स Up to 3.9 fps\nसेल्फ टाइमर 2 sec, 10 sec\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 22.3 MP\nसेन्सर तुपे CMOS Sensor\nसेन्सर सिझे 36 x 24 mm\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/8000 sec\nमिनिमम शटर स्पीड 30 sec\nस्क्रीन सिझे 3.2 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 920000 dots\nईमागे फॉरमॅट JPEG (RAW)\nविडिओ फॉरमॅट H.264, MOV\nएक्सटेर्नल फ्लॅश E-TTL Auto Flash\nकॅनन येतोस ५ड दसलर मार्क आई बॉडी ब्लॅक\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AF%E0%A5%AD%E0%A5%AF", "date_download": "2018-10-23T22:12:36Z", "digest": "sha1:7AHQ6IZYBI4GM6UEC7CVLNYXQME5UH3W", "length": 5665, "nlines": 206, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ९७९ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ९ वे शतक - १० वे शतक - ११ वे शतक\nदशके: ९५० चे - ९६० चे - ९७० चे - ९८० चे - ९९० चे\nवर्षे: ९७६ - ९७७ - ९७८ - ९७९ - ९८० - ९८१ - ९८२\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या ९७० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १० व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ जुलै २०१७ रोजी ०२:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/07/nagar-808.html", "date_download": "2018-10-23T23:11:52Z", "digest": "sha1:KOBDM4P2EFAMJDIQLIESRAR373E7OBIH", "length": 6137, "nlines": 76, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगर कॉलेज वाणिज्य विभाग प्रमुखपदी डॉ.डी.बी.मोरे यांची नियुक्ती - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar City Educational News अहमदनगर कॉलेज वाणिज्य विभाग प्रमुखपदी डॉ.डी.बी.मोरे यांची नियुक्ती\nअहमदनगर कॉलेज वाणिज्य विभाग प्रमुखपदी डॉ.डी.बी.मोरे यांची नियुक्ती\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अहमदनगर कॉलेजच्या वाणिज्य विभाग प्रमुखपदी डॉ.डी.बी.मोरे यांची डॉ.भा.पा.हिवाळे संस्थेच्या वतीने नियुक्ती करण्यात आली . त्या बद्दल प्राचार्य डॉ. आर.जे बार्नबस यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य एन. आर. सोमवंशी ,रजिस्टार ए.वाय. बळीद , संगणक विभाग प्रमुख प्रा. सय्यद रज्जाक, क्रीडा प्रशिक्षक सेव्हिओ वेगास उपस्थित होते.\nयावेळी प्राचार्य डॉ. बार्नबस यांनी डॉ. मोरे यांचे आभिनन्दन केले , वाणिज्य विभागाची जबाबदारी मोठी असून आज विदयार्थी मोठ्या संख्यने वाणिज्य क्षेत्रा कडे वळत आहेत . डॉ. मोरे ही जबाबदारी अतिशय उत्तम रित्या पार पाडतील ,तसेच त्यांना हवे ते सहकार्य सतत दिले जाईल.\nडॉ .मोरे यांनी त्यांच्या या निवडी बद्दल संस्थेचे व सर्वांचे आभार मानले, आजपर्यंत प्राचार्यांचे मार्गदर्शन व सर्व सहकार्यांची लाभलेली साथ आशीच राहील व विभागाचे नावलौकिक होईल आसे कार्य या पुढी काळात होईल असा विश्वास व्यक्त केला.\nडॉ.डी बी.मोरे हे नगर कॉलेजचे माजी विदयार्थी असून १९८७ मध्ये ते प्राध्यापक म्हणून कॉलेजला जॉईन झाले.१९९८ मध्ये ते पीएचडी झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज पर्यंत अनेक विध्यार्थ्यांनी पीएच डी प्राप्त केली आहे. २००७ पासून बीबीए विभागाचे प्रमुख म्हणून ते कार्यरत होते. त्यांनी केलेलं काम व अनभुव लक्षात घेता संस्थेने त्यांची वाणिज्य विभाग प्रमुख पदी नुकतीच निवड केली.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर,\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nअहमदनगर कॉलेज वाणिज्य विभाग प्रमुखपदी डॉ.डी.बी.मोरे यांची नियुक्ती Reviewed by Ahmednagar Live24 on Saturday, July 08, 2017 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nमंत्रिमंडळाच्या विस्तारात राम शिंदेंना लॉटरी लागणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-nashik-news-illegal-liquor-96873", "date_download": "2018-10-23T22:50:20Z", "digest": "sha1:GAAW7YQMMX7TFQSSPDLC3PK2EKOFQ5RC", "length": 14688, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news nashik news illegal liquor उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत गावठी दारू व रसायन नष्ट | eSakal", "raw_content": "\nउत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत गावठी दारू व रसायन नष्ट\nगुरुवार, 8 फेब्रुवारी 2018\nखामखेडा (नाशिक) : उमराणा (ता. देवळा) गावाच्या शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने हातभट्टीची दारू बनविणाऱ्या ठिकाणावर छापे टाकण्यात आले. या छाप्यात 1 लाख 90 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जमा करत नष्ट करण्यात आला. तीन महिन्यापूर्वी चिंचवे (ता. देवळा) येथील कार्यवाही नंतर ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक सी. बी. राजपूत यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये ही माहिती दिली.\nखामखेडा (नाशिक) : उमराणा (ता. देवळा) गावाच्या शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने हातभट्टीची दारू बनविणाऱ्या ठिकाणावर छापे टाकण्यात आले. या छाप्यात 1 लाख 90 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जमा करत नष्ट करण्यात आला. तीन महिन्यापूर्वी चिंचवे (ता. देवळा) येथील कार्यवाही नंतर ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक सी. बी. राजपूत यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये ही माहिती दिली.\nउमराणा गाव व परिसरातील आदिवासी वस्तींवर मोठ्या प्रमाणावर गावठी दारू पाडली जात असून गाव व परिसरात खुलेआम विक्री करण्यात येते. या संदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागास माहिती मिळाली होती. या माहितीनुसार कार्यवाही करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्काच्या कळवण व सटाणा येथील भरारी पथकाच्या माहितीनुसार छापा टाकत या ठिकाणी हातभट्टीची गावठी दारू व तयार असलेले 3000 लिटर रसायन व दारू बनवण्याचे साहित्य, ड्रम्स व हातभट्ट्या वर कारवाई करत नष्ट केल्या\nया कार्यवाहीत 1 लाख 90 हजार 870 रुपये किमतीचा मुद्देमाल, 100 लिटर क्षमतेचे एकूण 72 ड्रम, 200 लिटर क्षमतेचे 6 ड्रम तसेच हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन आदींचा समावेश आहे.\nया कारवाई दरम्यान कळवण विभागाचे निरीक्षक आय. एन. वाघ, विलास बामणे, दुय्यम निरीक्षक प्रकाश आहिरराव, सटाणा विभागाचे जयराम जाखेरे, योगेश सावखेडकर, योगेश माळी, एम.डी.गरुड, राजेश धनवटे, अवधूत पाटील, महेंद्र बोरसे, आण्णा बहिरम, संतोष कडलग, पांडुरंग वाईकर, विलास पावरा, प्रवीण बागडे, गणेश शेवगे, विट्ठल हाके, अमित गांगुर्डे, कैलास कसबे यांनी या कार्यवाहीत भाग घेत मोठी कार्यवाही केली.\nउमराणा जवळील चिंचवे परिसरात देखील दोन महिन्यात अशीच मोठी कार्यवाही विभागाने केली होती. चिंचव्यातील कार्यवाहीनंतर उमराना परिसरात मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू बनवून देवळा तालुक्यात व चांदवड या भागात वितरित होत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागास होती. या भागात दारू बनवणारे रॅकेट उमराण्यात कार्यरत असल्याचे खात्रीशीर वृत्त असल्याने ही कारवाई करण्यात आली. देवळा तालुक्यातील पूर्व भागात हातभट्टीची दारू बनवून महामार्गालगत व्यावसायिकांना पुरवणारे रॅकेट या परिसरात कार्यरत असल्याने ते पूर्णपणे उध्वस्त केल्याने परिसरातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे या मोहिमेने दणाणले आहे.\nतपाससंस्था आणि नियामक संस्था यांनी व्यवस्था निर्दोषपणे चालावी, यासाठी कुंपणाप्रमाणे काम करणे अपेक्षित असते. पण ही कुंपणेच कुजलेली असतील तर...\nमोफत एसटी प्रवासापासून विद्यार्थिनी अजून वंचितच\nमंचर - अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजनेअंतर्गत इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलींना एसटीतून मोफत प्रवास करण्याबाबत सवलत देण्याच्या निर्णयाची...\nदिवाळी अंकांनाही महागाईचे ग्रहण\nमुंबई - दिवाळीनिमित्त वाचक आतुरतेने वाट पाहत असलेल्या साहित्य फराळालाही महागाईची झळ सोसावी लागत आहे. दिवाळी अंकांच्या किमतीमध्ये यंदा 10 ते 15...\nजायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यास शिवसेनेचा विरोध\nराजूर - जलसंपदा विभागाने मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणांतून 5.75 टीएमसी पाणी जायकवाडी धरणासाठी सोडण्याचा आदेश दिला आहे. त्याचा निषेध करत...\nपाणी असूनही कपात कशासाठी\nपुणे - मुंढवा जॅकवेलमध्ये 550 एमएलडी पाणी उपलब्ध असूनही जलसंपदा विभागाने गेल्या 22 दिवसांत रोज 370 एमएलडी पाणी शेतीसाठी उचलले आहे. त्यामुळे शेतीसाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://smartmaharashtra.online/avaoid-five-star-hotelsprime-minister-orders/", "date_download": "2018-10-23T23:32:21Z", "digest": "sha1:IO6PMYI3QDBUBOY2S3CR7MB4BV42YBHO", "length": 6921, "nlines": 94, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "पंचतारांकित हॉटेल्स टाळा: पंतप्रधानांची मंत्र्यांना तंबी - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nपंचतारांकित हॉटेल्स टाळा: पंतप्रधानांची मंत्र्यांना तंबी\nनरेंद्र मोदी यांनी केंद्रातील मंत्र्यांना त्यांच्या दौऱ्यादरम्यान पंचतारांकित हॉटेल्स मध्ये मुक्काम न करता सरकारी निवासस्थानात मुक्काम करण्याची तंबी दिली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीनंतर सगळ्या मंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थांबायला सांगून त्यांना पंचतारांकित हॉटेलमध्ये न उतरण्याचे आदेश दिल्याचे समजते.\nत्याचप्रमाणे केंद्रातील मंत्री त्यांच्या खात्यातील सुविधांचा गैरवापर करतात या तक्रारींवरही पंतप्रधान नाराज आहेत. वाहने तुमच्या वैयाक्तिक वापरासाठी नाहीत, असे कडे बोल मोदी यांनी सुनावल्याचे समजते.\nस्वतःच्या सरकारच्या प्रतिमेविषयी अतिशय सजग राहून त्याला धक्का लागणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश मोदींनी दिले आहेत. २०१९ साठी तयारीसाठी ही प्रतिमा मालिन होऊ न देणे आवश्यक आहे.\nइन्फोसिस चा समभागधारकांना बायबॅकचा सुखद धक्का\nगरिबी आणि न्यू इंडिया एकमेकांना पूरक नाहीत- राष्ट्रपती\nभारताबाहेर राहणाऱ्या भारतीयांना परदेशात राहूनच मतदान करता येण्याची सोय\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nआचार्य अत्रे यांचा जन्मदिवस Related\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nसेना भाजप युती महत्वाची -- July 24, 2018\nतुम्ही नक्की शेतकरीच ना \nकर्नाटकात कमळ फुलणार... -- May 15, 2018\nत्रिपुरा यशानंतर आता कर्नाटक जिंकणार का भाजप\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या... -- May 11, 2018\nव्यंगनिबंधकार राज आणि मनसे -- May 8, 2018\nविकृती आणि त्याच विकृत राजकारण -- April 20, 2018\nस्वदेशी वस्तू चा स्वीकार आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार... -- April 10, 2018\nशासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nइंश्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला हवेत असिस्टंट मॅनेजर्स- भारतभर भरती: अंति... -- 08/17/2017\nShow all of शासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nपथनाट्य : स्वच्छता अभियान\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nआग्रह मराठीचा, सन्मान राजभाषेचा...\nगौतम बुद्ध आणि बौद्ध तत्वज्ञान\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://smartmaharashtra.online/chala-vachu-ya-2/", "date_download": "2018-10-23T23:32:25Z", "digest": "sha1:RKAIENC6C7FSLWBZZFQ6FEK4YUVCHGPZ", "length": 9311, "nlines": 95, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "‘चला, वाचू या’ २९ व्या पुष्पामध्ये ‘ऍनेस्थेशिआ’ आणि ‘सृजनरंग’ - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\n‘चला, वाचू या’ २९ व्या पुष्पामध्ये ‘ऍनेस्थेशिआ’ आणि ‘सृजनरंग’\nमुंबई – वाचन चळवळ वृध्दींगत करुन लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या व्हिजन संचालित ‘चला, वाचू या’ या मासिक अभिवाचन उपक्रमाचे २९ वे पुष्प रविवार २७ मे रोजी सायं. ४ वाजता साजरे होत असून यावेळी व्हिजनच्या सहसंचालिका, डॉ. उत्कर्षा बिर्जे यांच्या जन्मदिनाच्या स्मृतिनिमित्ताने एका एकांकिकेसह महाराष्ट्र कल्चरल सेंटर, पुणे निर्मित ‘सृजनरंग’ हा कार्यक्रम सादर होणार आहे. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या तिसर्‍या मजल्यावरील मिनी थिएटरमध्ये होणारा हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी विनामूल्य आहे.\nगेल्या वर्षी कणकवलीमध्ये झालेल्या डॉ. चंद्रशेखर फणसळकर नाट्यमहोत्सवामध्ये व्हिजन-नाट्यविलासची डॉ. फणसळकर लिखीत व श्रीनिवास नार्वेकर दिग्दर्शित ‘ऍनेस्थेशिआ’ ही एकांकिका खूप गाजली होती. याच एकांकिकेचे सादरीकरण २७ मे रोजी करण्यात येत आहे. समीर दळवी, नयना रहाळकर व श्रीनिवास नार्वेकर यातील कलावंत आहेत.\nतर पु. शि. रेगे यांच्या निवडक कथा व कवितांचे सादरीकरण महाराष्ट्र कल्चरल सेंटर, पुणे निर्मित ‘सृजनरंग’ या कार्यक्रमात केले जाते. कार्यक्रमाची संकल्पना, संहितालेखन, संगीत व दिग्दर्शन प्रमोद काळे यांचे असून अंजली मराठे, सचिन जोशी, हर्षद राजपाठक, वेदांत रानडे, ओमश्री बडगुजर हे अभिवाचक कलावंत आहेत. ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर, अभिनेते व कवी किशोर कदम ‘सौमित्र’, संगीतकार कौशल इनामदार, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, विजय केंकरे, अविनाश नारकर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, स्मिता तांबे, राजन ताम्हाणे, अनंत भावे आदींसह अनेक नामवंत आजवर या उपक्रमात सहभागी झाले आहेत. जून महिन्यात या उपक्रमाला तीन वर्ष पूर्ण होत आहेत. साहित्यप्रसाराबरोबरच वाचिक अभिनयाकडेदेखील जाणीवपूर्वक लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणे हा या उपक्रमाचा हेतू आहे. या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन व्हिजनचे संचालक श्रीनिवास नार्वेकर यांनी केले आहे.\nपवित्र रमजानचे महत्व – शकील जाफरी\nकर्नाटकात भाजप विजयी आहे \nवीर जवान तूझे सलाम, वीर जवान अमर रहे\nप्लास्टिक बंदसाठी तरुणाईने साधला नागरिकांशी संवाद…\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nआचार्य अत्रे यांचा जन्मदिवस Related\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nसेना भाजप युती महत्वाची -- July 24, 2018\nतुम्ही नक्की शेतकरीच ना \nकर्नाटकात कमळ फुलणार... -- May 15, 2018\nत्रिपुरा यशानंतर आता कर्नाटक जिंकणार का भाजप\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या... -- May 11, 2018\nव्यंगनिबंधकार राज आणि मनसे -- May 8, 2018\nविकृती आणि त्याच विकृत राजकारण -- April 20, 2018\nस्वदेशी वस्तू चा स्वीकार आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार... -- April 10, 2018\nशासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nइंश्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला हवेत असिस्टंट मॅनेजर्स- भारतभर भरती: अंति... -- 08/17/2017\nShow all of शासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nपथनाट्य : स्वच्छता अभियान\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nआग्रह मराठीचा, सन्मान राजभाषेचा...\nगौतम बुद्ध आणि बौद्ध तत्वज्ञान\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/898", "date_download": "2018-10-23T23:30:33Z", "digest": "sha1:YQ3APQYGX2C4E6XHMJ354ZOJHUZG2D2E", "length": 27573, "nlines": 92, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "लोककला | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nभारूड या लोककलेचे ग्रामीण महाराष्ट्रात तमाशाखालोखाल आकर्षण आहे. भारूडाचे आयोजन स्वतंत्रपणे वार्षिक ज्ञानेश्वरी पारायण, तुकाराम गाथा पारायण, यात्रा आणि तशा इतर उत्सवांमध्ये केले जाते. त्या कलेत लोकमानस जिंकण्याची ताकद आहे, तेवढी ती रंगतदारही आहे. प्रबोधन हा त्या कलेचा गाभा आहे. भारूड नाट्य, वक्तृत्व आणि संगीत यांच्या मिलाफातून रंगत जाते. ते अध्यात्माच्या प्रसाराचे महत्त्वाचे माध्यम आहे. संत एकनाथ हे या कलाप्रकाराचे जनक मानले जातात.\nभारुडाची बैठक थोड्याबहुत फरकाने कीर्तनासारखी असते. भारूड पथकात मध्यभागी वीणेकरी, त्याच्या एका बाजूला मृदंगवादक व दुस-या बाजूला पेटीवादक (हार्मोनियमवादक) असतो आणि भोवताली पंधरा-वीस टाळकरी असतात. ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठऽऽल श्री ज्ञानदेव तुकाराम’ असा गजर सुरुवातीला होतो आणि ‘विठोबा रखुमाई’ चे भजन सुरू होते. भजन उत्साहाने बराच वेळ गायले जाते आणि शेवटी, रंगात आलेल्या श्रोत्यांना सोबत घेऊन ‘पुंडलिक वरदे’चा जयघोष होतो. सभामंडप दुमदुमून जातो.\nउत्साह, लगबग, रंगतदार चाली, संगीत, खुसखुशीत निवेदन हे भारूडाचे महत्त्वाचे घटक असतात. भजन संपले, की निवेदक (भारूडकार) उभा राहतो आणि श्रवणीय शैलीत लोकांच्या डोळ्यांसमोर चित्र उभे करतो. भारुडाच्या आरंभी लोकांना ते एका गावात घडणारी नित्याची कथा ऐकत आहेत अशी कल्पना तयार होते. गावाचा दिनक्रम पहाटेपासून सुरू होतो, सडा-रांगोळी होते, पक्ष्यांचा किलबिलाट, गुरांचे हंबरणे आणि अशा तजेलदार वातावरणात जात्यावर ओव्या गाणार्‍या महिला सुरात गाऊ लागतात.\nआदिवासी कातकरी जमातीचे झिंगीनृत्य\nठाणे जिल्ह्यात 'झिंगीनृत्य' हे 'झिंगी' किंवा 'झिंगीचिकी' या नावाने ओळखले जाते. 'झिंगीनृत्य' हे नाव प्रमाण भाषेत आढळते. कातकरी लोक त्याला 'झिंगीनृत्य' म्हणून क्वचितच ओळखतात. कातकरी त्याला ‘डबा-ढोलकीचा नाच’ म्हणतात. पत्र्याचा डबा व ढोलकीचा ठेका यांवर आरंभी ताल धरला जातो. त्यावरून त्यास 'झिंगीनृत्य' असे नाव आहे. त्याविषयी आणखीही काही बोलवा आहेत. एक मत असे, की “कातकरी लोक दारू पितात. दारू प्यायल्याने त्यांना झिंग येते. त्या झिंगलेल्या अवस्थेत केला जाणारा नाच म्हणजे झिंगीचा नाच” दुसरे मत असे, की “नृत्य सादर करणारे कलाकार पाय मागेपुढे करत नाचताना जागेवरच जोराने गिरकी घेतात, म्हणून त्या नाचाला ‘झिंगी’ असे म्हटले जाते.” त्या मतांमधून ‘झिंगी’ नृत्याचे स्वरूप उलगडले जाते, हे खरे.\nकला-संस्कृती विचार आजच्या परिस्थितीत आणा\nप्रदीप मोहिते यांनी 'दिवाळी आणि करुणरम्य संस्कृती' या लेखात संस्कृतिरक्षण व संवर्धन या बाबतीतील कारुण्याचा मुद्दा भावस्पर्शी रीतीने मांडला आहे. तो दिवाळीच्या निमित्ताने पुढे आल्यामुळे अधिकच भिडतो. त्यामध्ये चाळीस-पन्नास वर्षांपूर्वीपासून महाराष्ट्रात रुजू झालेली वैचारिक बंडखोरी आहे. ती विचारांच्या पातळीवर योग्यही आहे, परंतु समाज त्या काळात प्रगतीची पाऊलवाट चोखाळत पुढे गेला आहे. त्यामुळे विषय गुंतागुंतीचा बनला आहे. मोहिते ज्या कोल्हाटी समाजाबद्दलच्या कणवेचे उदाहरण घेऊन लिहितात, तो कोल्हाटी समाजही इतर समाजाबरोबर प्रगती पावला आहे. तो समाज भिक्षेकरी व उपेक्षित राहिलेला नाही. त्यांतील निवडक व्यक्तींनी तर ऑस्ट्रेलिया-अमेरिका-न्यूझिलंड- रशिया-इंडोनेशिया या देशांत कार्यक्रम केले आहेत. कोणताही कोल्हाटी त्याच्या मुलीला तमाशात घालायला तयार नाही. प्रत्येक कोल्हाट्याला त्याच्या मुलीला शिकवायचे आहे. मुलामुलींना शिकायचे आहे की नाही व काय शिकायचे आहे हा सा-या समाजपुढीलच वेगळा प्रश्न आहे. सुषमा अंधारे ही कोल्हाटी स्त्री कलेक्टरपदापर्यंत पोचली आहे व ती त्या समाजासाठी मोठे काम करून राहिली आहे. कोल्हाट्यांची मुलेही पाचगणीच्या बोर्डिंग स्कूलमध्ये शिकून स्थलांतराची स्वप्ने पाहत आहेत. मंगला बनसोडे यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला तेव्हा त्यांचा फोटो क्षणार्धात सर्व समाजात व्हॉटस् अॅपवर फिरला आणि ते उदाहरण तुरळक नाही. नवनवीन घटना व नवनवीन हकिगती सोशल मीडियामधून समाजात प्रसृत होत असतात.\nआमच्या विरगावला भोवाड्याची परंपरा कायम आहे. दरवर्षी आखाजीच्या आसपास चैत्र-वैशाख महिन्यात भोवाडा व्हायचा. तरी दरवर्षीचे सातत्य पूर्वीसारखे आता उरलेले नाही. चैत्र-वैशाख म्हणजे उन्हाळा. शेतक-यांना कामे उन्हाळ्यात फारशी नसतात. खेड्यापाड्यांवर उन्हाळ्यातील लोकरंजन म्हणून भोवाड्याची लोकपरंपरा टिकून राहिली असावी. मात्र रंजनाला अनेक माध्यमे उपलब्ध झाल्याने लोकपरंपरेचा तो प्रकार अलिकडे क्षीण होऊ लागला.\nभोवाडा सुरू होण्याच्या पंधरा दिवस आधीपासून गावक-यांमध्ये भोवाड्याचा उत्साह दिसून येत असे. चैत्र पुनवेला गावातून भोवाड्याची दांडी मिरवून, पेठ गल्लीतील भोवाड्याच्या नियोजित ठिकाणी पूजाअर्चा करून दांडी रोवली जात असे. सागाच्या लाकडाच्या दांडीच्या वरच्या टोकाला वाळलेल्या *रोयश्याचे गवत बांधून तयार केलेली दांडी वाजतगाजत-नाचवत तिची मिरवणूक गावभर काढली जात असे. त्यामुळे गावात भोवाडा होणार असल्याची वर्दी संपूर्ण गावाला मिळत असे.\nलावणी – महाराष्ट्राचे विलोभनीय नृत्यगाणे\nमहाराष्ट्राची लोककला किंवा लोकनृत्य म्हटल्यावर सारे एकदिलाने ‘लावणी’ नृत्याचेच नाव घेतात, एवढी लावणीची ठसठशीत मुद्रा मराठी रसिकांवर उमटलेली आहे मात्र या कलाप्रकाराला प्रतिष्ठा कधी मिळाली नाही. कारण तमाशात सादर केली जाणारी लावणी म्हणजे कामोत्तेजक भावभावनांचे छचोर दर्शन असेच मानले गेले. तमाशा किंवा लावणी ही कला तिच्या अंगभूत लावण्यामुळे-सौंदर्यामुळे गावकुसाबाहेरून गावातील मंडळींना खुणावत राहिली. त्यामुळेच लावणीकला गावकुसाबाहेर राहूनही मृत पावली नाही. महाराष्ट्रातील इतर अनेक लोकनृत्ये त्यांचे स्वत्व पांढरपेशी कलांच्या प्रभावापुढे गमावत असताना लावणी मात्र तिचे अस्सल रांगडेपण टिकवून आहे. लावणीकलेला स्वतःचे स्वत्व टिकवणे शहरी संस्कृतीचा व कलांचा स्पर्श न झाल्यामुळे शक्य झाले आहे.\nलावणी गेल्या दोन-तीन दशकांत मात्र पांढरपेशांचेही मनोरंजन करताना दिसत आहे. त्या कलेने अनेक बदल-स्थित्यंतरे पचवली आहेत. लावणी पेशवाईच्या अस्ताबरोबर संपली असे वाटत असतानाच, खोलवर घुसवली गेलेली ती कला जमिनीच्या आतून बाहेर पडून आकाशाच्या दिशेने वर उन्मुक्तपणे फोफावलेली, बहरलेली जाणवते.\nचंद्रकांत पवार - पोस्टमन ते कीर्तनकार\nवैशाली प्रमोद जोशी 24/10/2017\nचंद्रकांत पवार हे सद्गृहस्थ आटगाव (कल्याण-कसारा मार्गावर) या छोट्याशा गावात राहतात. त्यांचे वर्णन 'पोस्टमन ते कीर्तनकार' असे एका वृत्तपत्राने केले आहे. त्यांचा परिवार आठ बहिणी व एक भाऊ असा होता. ते पत्नी, दोन मुले व सुना यांच्यासह आटगाव येथे वास्तव्य करून आहेत. त्यांनी तेथेच मुलांसाठी दोन दुकाने काढली आहेत. चंद्रकांत अकरावी झाले असून (पूर्वीची एस.एस.सी.) ते पोस्ट खात्यात पोस्टमन म्हणून गेली एकतीस वर्षें डोंबिवलीत कार्यरत होते. ते नंतर बढती होऊन, ठाणे सब डिव्हीजनमध्ये सुपरवायझर या पदावर गेली पाच वर्षें कार्यरत आहेत.\nत्यांना गुरु मधुकर महाराज यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यांतून त्यांना समाजकार्याची प्रेरणा मिळाली. त्यांनी ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत असे आध्यात्मिक वाचन केले आहे. चंद्रकांत गेल्या पस्तीस वर्षांपासून वाडा, विक्रमगड, जव्हार, भिवंडी, शहापूर या तालुक्यांत भजन-कीर्तन-प्रवचन या माध्यमांतून समाजप्रबोधन करत असतात. स्वच्छता, अंधश्रद्धा व व्यसने यांचा विरोध, पुढील पिढीवर संस्कार या दृष्टीने त्यांचा प्रयत्न असतो. माणसाकडे ज्ञान असते, पण आत्मज्ञान होणे आवश्यक आहे असे त्यांचे मत आहे.\nनाशिकरोड हे नाशिकचे उपनगर. मध्य रेल्वेचे नाशिकला जाण्यासाठी रेल्वेस्टेशन. इंग्रजांच्या काळात ‘इंडिया सिक्युरिटी प्रेस’ आणि ‘करन्सी नोट प्रेस’ नाशिकमध्ये सुरू झाल्याने तेथील कामगारांमुळे वस्ती वाढली, बाजारपेठ फुलली. नाशिकरोड गाव वसत गेले. तेथील सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडण करणाऱ्या कार्यक्रमांमध्ये लोकनाट्य आणि मेळे यांचा वाटा महत्त्वाचा आहे. तमाशे देवळाली गावात ग्रामदैवत म्हसोबा महाराजांच्या यात्रोत्सवात होत. गायन-नृत्याची मेजवानी शिवजयंती, आंबेडकर जयंती अशा उत्सवांच्या काळात मिळे. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव या काळात होणाऱ्या लोकनाट्य-मेळ्यांनी मनोरंजनातून प्रबोधनाचेही काम केले.\nचित्राद्वारे कथाकथन करणारा चित्रकथी समाज\nसूर्यकांत भगवान भिसे 30/11/2015\nचित्रे दाखवून कथाकथन करणारे ते चित्रकथी. हरदास, गोंधळी जशी कथा सादर करतो व रात्र जागवतो अथवा हरदासी कीर्तनकार जसे उत्तररंगात आख्यान लावतात तसाच पूर्वी चित्रकथी समाज रात्रभर रामायण, महाभारत आणि पुराणे यांतील कथांवर तयार केलेल्या चित्रांनुसार निरुपण करत असे. हुबेहूब चित्रांमधून आणि प्रभावी संवाद कौशल्यातून कथा जिवंत करण्‍यात त्‍या समाजाचा हातखंडा असे. महाराष्ट्रात चित्रकथींच्‍या पैठणशैली आणि पिंगुळीशैली अशा दोन शैली प्रसिद्ध आहेत. मानवाला जेव्हा लिखित भाषा अवगत नव्हती, त्याकाळी चित्रभाषेचा जन्म झाला. विविध प्रकारची चित्रे काढून त्याद्वारे कथाकथन करण्याची कला मानवाने निर्माण केली. रामायण, महाभारत यांसारखे धार्मिक ग्रंथ हे प्रथम चित्रांच्या भाषेत प्रकाशित झाले व चित्रांच्या भाषेतूनच त्या ग्रंथांचे वाचन सुरू झाले. गावोगावी भटकंती करून मंदिरे, धमर्शाळा यांमधून चित्ररूपी ग्रंथांचे वाचन करणारा एक समाज निर्माण झाला. तो चित्रकथी समाज होय.\nपोवाडा हा मराठी काव्यप्रकार आहे. त्याला पवाडा असेही म्हणतात. वीरांच्या पराक्रमांचे, विद्वानांच्या बुद्धिमत्तेचे, तसेच एखाद्याच्या सामर्थ्य, चातुर्य, कौशल्य इत्यादी गुणांचे काव्यात्मक वर्णन, प्रशस्ती किंवा स्तुतिस्तोत्र म्हणजे पोवाडा. कृ.पां. कुलकर्णी यांनी संस्कृत भाषेतील प्र +वद् = स्तुती करणे या धातूपासून पोवाडा शब्द निर्माण झाला आहे असे म्हटले आहे.\nस्तवनात्मक कवने इसवी सनाच्या दहाव्या शतकापासून हिंदीत किंवा तत्सम भाषेत रचली जात होती. त्यांना रासो असे म्हणत. पृथ्वीराज चौहान याचा भाट चंद बरदाई याचे पृथ्वीराज रासो हे काव्य म्हणजे पृथ्वीराजाचा पोवाडाच आहे. राजस्थानातून काही राजपूत कुळे महाराष्ट्रात आली, तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांचे भाटही आले. त्यांपैकी काही पुढे महाराष्ट्रातच स्थायिक झाले. त्यांनी आपला भाटगिरीचा म्हणजे पोवाडा रचून गाण्याचा पेशा कायम ठेवला. उत्तर पेशवाईत प्रसिद्धीस आलेला सिद्धनाथ ऊर्फ सिदू रावळ शाहीर हा भाटच होता. भूषण नावाचा एक कवी शिवाजीमहाराजांच्याबरोबर काही काळ होता. त्याने शिवाजी महाराजांच्या चरित्रातील काही रोमहर्षक प्रसंग काव्यात वर्णिले आहेत. तेही पोवाडा या सदरात जमा होतील.\nपेट्रा शेमाखा - फॉरिनची पाटलीण\nगोऱ्या कांतीची, हिरवट डोळ्यांची, पिंगट केसांची पेट्रा... गावरान सौंदर्य लाभलेल्या लावण्यवतींच्या घोळक्यात वेगळी उठून दिसणारी ती फॉरिनची मेम. जर्मनीची पेट्रा शेमाखा. मराठी मातीतील ढोलकीफड ही अस्सल कला असते तरी कशी हे जाणून घेण्यासाठी जर्मनीची पेट्रा शेमाखा गेली काही वर्षे महाराष्ट्रात ठाण मांडून होती. लावणी कलावंतांसारखी नऊवारी नेसणे, मेक-अप करणे, पायात चाळ बांधणे असा कलावंतांच्या जगण्याचा अनुभव घेत असतानाच तमाशा फडाचा अभ्यास करणारी, तमाशावर बोलणारी पेट्रा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z121220001658/view", "date_download": "2018-10-23T22:58:26Z", "digest": "sha1:VBPNA4524HFJJQFIEZHOKBIJIXFJLBHA", "length": 9646, "nlines": 98, "source_domain": "www.transliteral.org", "title": "मंत्रिपरिषद - कलम ७४ ते ७५", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|शासकीय साहित्य|भारताची राज्यघटना|संघराज्य|कार्यकारी यंत्रणा|\nकलम ७४ ते ७५\nकलम ५२ ते ५५\nकलम ५६ ते ६०\nकलम ६१ ते ६४\nकलम ६५ ते ६७\nकलम ६८ ते ७०\nकलम ७१ ते ७३\nकलम ७४ ते ७५\nकलम ७७ ते ७८\nमंत्रिपरिषद - कलम ७४ ते ७५\nभारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत .\n२६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटना अमलात आली .\nकलम ७४ ते ७५\n७४ . राष्ट्रपतीस सहाय्य करण्याकरता व सल्ला देण्याकरता मंत्रिपरिषद .\n[ ( १ ) राष्ट्रपतीस सहाय्य व सल्ला देण्यासाठी एक मंत्रिपरिषद असेल व राष्ट्रपती आपली कार्ये पार पाडताना त्या सल्ल्यानुसार वागेल : ]\n[ परंतु , राष्ट्रपती मंत्रिपरिषदेला अशा सल्याचा सर्वसाधारणपणे किंवा अन्यथा फेरविचार करण्यास सांगू शकेल , आणि राष्ट्रपती अशा फेरविचारानंतर देण्यात आलेल्या सल्ल्यानुसार वागेल . ]\n( २ ) मंत्र्यांनी राष्ट्रपतीस काही सल्ला दिला होता काय आणि असल्यास कोणता , या प्रश्नाची कोणत्याही न्यायालयात चौकशी करता येणार नाही .\nमंत्र्यांसंबंधी अन्य तरतुदी .\n७५ . ( १ ) प्रधानमंत्री राष्ट्रपतीकडून नियुक्त केला जाईल आणि इतर मंत्री राष्ट्रपतीकडून प्रधानमंत्र्याच्या सल्ल्यावरुन नियुक्त केले जातील .\n[ ( १ क ) प्रधानमंत्री तसेच मंत्री यांची एकूण संख्या , लोकसभेतील एकूण सदस्यसंख्येच्या पंधरा टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही .\n( १ ख ) कोणत्याही राजकीय पक्षामध्ये असलेला संसदेच्या कोणत्याही एका सभागृहाच्या सदस्य , दहाव्या अनुसूचीच्या परिच्छेद २ अन्वये त्या सभागृहाचा सदस्य होण्यास अनर्ह असेल तर , तो त्याच्या अनर्हतेच्या दिनांकापासून त्याच्या सदस्यत्वाचा कालावधी समाप्त होण्याचा दिनांक किंवा असा कालावधी समाप्त होण्यापूर्वी त्याने संसदेच्या कोणत्याही सभागृहाची निवडणूक लढविल्यास तो निवडून आल्याचे घोषित झाल्याचा दिनांक यांपैकी जो अगोदर येईल तोपर्यंतच्या कालावधीदरम्यान , खंड ( १ ) अन्वये , मंत्री म्हणून नियुक्त केला जाण्यास देखील अनर्ह असेल . ]\n( २ ) राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत मंत्री अधिकारपदे धारण करतील .\n( ३ ) मंत्रिपरिषद लोकसभेस सामुदायिकपणे जबाबदार असेल .\n( ४ ) मंत्र्याने आपले अधिकारपद ग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपती त्यास अधिकारपद व गुप्तता यांच्या शपथा , तिसर्‍या अनुसूचीमध्ये त्या प्रयोजनार्थ दिलेल्या नमुन्यांनुसार देईल .\n( ५ ) जो मंत्री कोणत्याही कालावधीत सलग सहा महिने संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसेल त्याचे मंत्रिपद तो कालावधी संपताच संपुष्टात येईल .\n( ६ ) मंत्र्यांचे वेतन व भत्ते , संसद , कायद्याद्वारे वेळोवेळी निर्धारित करील त्याप्रमाणे असतील आणि संसद याप्रमाणे ते निर्धारित करीपर्यंत , दुसर्‍या अनुसूचीत विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे असतील .\nस्त्री. चाकाचें साह्यानें चालविण्यातं येणारी नाव .\nवास्‍तुदोषावर आरसा काय करतो आरशांचा उपयोग कसा होतो\nवर्णाश्रमधर्मनिर्णय - राजा व राजसभा\nवर्णाश्रमधर्मनिर्णय - प्रजा कर्तव्य\nराजधर्म विचार- व्यवहार नीति\nराजधर्म विचार- राजनीतीचे वर्णन\nराजधर्म विचार- राजाचा आवश्यक व्यवहार\nराजधर्म विचार- राजाचे गुण\nराजधर्म विचार- राजधर्म वर्णन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/esakal-shirdi-airport-president-ramnath-kovind-75173", "date_download": "2018-10-23T22:49:51Z", "digest": "sha1:3KAQ3WNGONHACRVHMC4T3JSOAS4OXJIR", "length": 12394, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal shirdi airport president ramnath kovind राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण संपन्न | eSakal", "raw_content": "\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण संपन्न\nरविवार, 1 ऑक्टोबर 2017\nकाकडी गावच्या सरपंच व ग्रामसेवक यांना विमानतळ प्राधिकरणाने निमंत्रण पत्रिका दिली होती मात्र त्यांना पास दिले नाहीत त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.जमिनी देउन प्राधिकरणाने शेतक-यांशी असे वागणे योग्य नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते. गावचे प्रथम नागरीक म्हणुन सरपंच यांना तरी प्रातिनिधीक स्वरुपात पास देणे आवश्यक होते असे मत यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केले.\nपोहेगाव (जि अ.नगर) - साईभक्तांच्या सोईसाठी काकडी येथे झालेल्या नव्या विमानतळाचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे हस्ते आज सकाळी पार पडले. सकाळी वायुसेनेच्या विमानाने 9 वाजुन 56 मिनीटाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर त्यांनी विमानाला हिरवा झेंडा दाखवुन विमानतळाचे उदघाटन केले.\nविमानतऴाच्या उदघाटन कार्यक्रमासाठी अगदी ठराविक लोकांनाच पास देण्यात आले होते.उद्घाटन झाल्यानंतर विमानतऴावरुन 10 वाजुन 25 मिनीटांनी राष्ट्रपतींच्या गाड्यांचा ताफा शिर्डीच्या दिशेने रवाना झाला. यावेळी वाहनांचा ताफा पाहण्यासाठी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. उदघाटनप्रसंगी विमानतळ विकास प्राधिकरणचे व्यवस्थापकिय संचालक सुरेश काकणी,श्रीमती वलसा नारायण नायर सिंग,जिल्हाधिकारी अभय महाजन,पोलीस प्रमुख रंजनकुमर शर्मा आदिसह आधिकारी व पदाघिकारी उपस्थीत होते.\nकाकडी गावच्या सरपंच व ग्रामसेवक यांना विमानतळ प्राधिकरणाने निमंत्रण पत्रिका दिली होती मात्र त्यांना पास दिले नाहीत त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.जमिनी देउन प्राधिकरणाने शेतक-यांशी असे वागणे योग्य नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते. गावचे प्रथम नागरीक म्हणुन सरपंच यांना तरी प्रातिनिधीक स्वरुपात पास देणे आवश्यक होते असे मत यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केले.\nकेळघर - टॅंकरग्रस्त असलेल्या व पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या तळोशी गावाने पाणीटंचाईवर मात केली. तनिष्कांच्या मागणीनुसार सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून...\nतपाससंस्था आणि नियामक संस्था यांनी व्यवस्था निर्दोषपणे चालावी, यासाठी कुंपणाप्रमाणे काम करणे अपेक्षित असते. पण ही कुंपणेच कुजलेली असतील तर...\n(एक पाणीदार पत्रव्यवहार...) प्रिय गिरीशभाऊ, शतप्रतिशत नमस्कार अगदी तांतडीने पत्र लिहायला घेतले आहे, कारण अक्षरश: तोंडचे पाणी पळाले आहे. औंदा...\nअनधिकृत बांधकामांबाबतची तब्बल 40 कोटींची यंत्रणा बंद\nपुणे - अनधिकृत बांधकामांना प्रतिबंध व्हावा आणि झालेल्या बांधकामांची माहिती मिळावी, म्हणून 40 कोटी रुपये खर्च करून तयार केलेले मोबाईल ऍपवर आधारित...\nनगरसेवकांच्या हट्टामुळे रखडला विकास\nपुणे - योजना राबविण्यात प्रशासनाला अपयश आल्याचे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने पुराव्यानिशी सिद्ध करून दोन दिवसही झाले नसतानाच कामे रखडण्यामागे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-23T22:10:31Z", "digest": "sha1:GD7VFLJA6BQX7AXXKA445D53ZQRAJX2C", "length": 15175, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "आधार क्रमांक सोशल मीडियावर शेअर करु नका - यूआयडीएआय - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना…\nयुतीचा लवकर निर्णय घ्या; अन्यथा लोकसभा विधानसभा निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याची …\nमहापालिका निवडणुकीत जनतेने कानफटवले, तरीही बारणेंना दुसऱ्यांदा खासदार होण्याची स्वप्ने पडताहेत;…\nप्रश्न पिंपरी-चिंचवडच्या पाण्याचा; विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ठरवले चोर\nडीजे वाजण्यावरील बंदी तूर्तास हटवणार नाही- उच्च न्यायालय\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा…\nपिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना\nवाल्हेकरवाडीतील डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nपिंपळेनिलखमध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे…\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना…\nचाकण जवळील काळूस येथे विष प्राशन करून ५० वर्षीय इसमाची आत्महत्या\nनिगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न\nदिघीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू\nचाकण येथील रबर कंपनीचे दोन बँक अकाऊंट हॅक; ४० लाखाची रक्कम…\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले…\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव…\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही…\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका –…\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मुलासह १८ जणांना जन्मठेप\nआमच्या संयमाचा अंत पाहू नका, भारताला मोठा पलटवार झेलावा लागेल –…\nमोदी माझे मित्र आहेत आणि भारतावर माझ प्रेम आहे – डोनाल्ड…\nनीरव मोदीच्या बहिणीविरोधातही इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस\nनेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ७ प्रवाशी बेपत्ता\nHome Desh आधार क्रमांक सोशल मीडियावर शेअर करु नका – यूआयडीएआय\nआधार क्रमांक सोशल मीडियावर शेअर करु नका – यूआयडीएआय\nनवी दिल्ली, दि. १ (पीसीबी) – भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायचे चेअरमन आर. एस. शर्मा यांच्या आधार हॅकिंग चॅलेंजच्या वादानंतर यूआयडीएआयने एक सूचना जारी केली आहे. या सूचनेनुसार, कुणीही आपला आधार क्रमांक सोशल मीडियावर शेअर करु नये, असे आवाहन आधार जारी करणाऱ्या प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.\nआधार क्रमांक जाहीरपणे शेअर करणे चुकीचे आहे. कायद्यानुसार तसे करुही नये. आधार एक विशिष्ट ओळख असून त्यावर विविध प्रकारचे फायदे, सबसिडी मिळते. इतरांच्या आधार क्रमांकाचा वापर करणे हे देखील गुन्हा आहे. असे केल्या आधारच्या कायद्यानुसार शिक्षेची तरतूद आहे, असे यूआयडीएआयने म्हटले आहे.\nPrevious articleअनुसूचित जमातींमध्ये समावेशासाठी धनगर समाजाचा एल्गार\nNext articleमल्टिप्लेक्समध्ये आजपासून बिनधास्त न्या बाहेरचे खाद्यपदार्थ\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nराहुल गांधींचे नाव पंतप्रधानपदासाठी काँग्रेस घोषित करणार नाही – पी. चिदंबरम\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना...\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \nमोदी विष्णूचे अकरावे अवतार; जगभरातील भक्तांना दर्शन देण्यासाठी भ्रमण करतात- उद्धव...\nआमदार योगेश टिळेकर विरोधात गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीच्या निषेधार्थ...\nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमी किंगमेकर आहे, मला पदाची लालसा नाही – पंकजा मुंडे\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nआणखी एका पक्षाने एनडीएतून बाहेर पडण्याचा भाजपला दिला इशारा\nभाजप नेत्यांनी आमच्या गावात येऊ नये; गावाच्या वेशीवर फलक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-sarpanch-71834", "date_download": "2018-10-23T23:49:19Z", "digest": "sha1:2VDG2HNPXNJXBP5QCORA6Z47BICDPF3H", "length": 16604, "nlines": 193, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news sarpanch गड्या, आपले सरपंचपदच बरे! | eSakal", "raw_content": "\nगड्या, आपले सरपंचपदच बरे\nगुरुवार, 14 सप्टेंबर 2017\nनिवडणूक होणारी महत्त्वाची गावे\nभुईंज, किकली, अपशिंगे, काशीळ, क्षेत्र माहुली, चिमणगाव, करंजखोप, पिंपोडे बुद्रुक, केळघर, कुसुंबी, आटके, कुसुर, रेठरे खुर्द, कासारशिरंबे, शामगाव, वडगाव हवेली, येळगाव, मारुल तर्फ पाटण, हेळवाक, मारुल हवेली, ढेबेवाडी, शिरवळ, बरड, गिरवी, ललगुण, मायणी, म्हासुर्णे, बिदाल, मलवडी, पांढरवाडी, वरकुटे मलवडी, महिमानगड.\nसातारा - आगामी ग्रामपंचायती निवडणुकीत सरपंचपदाची निवड थेट मतदानाने होणार असल्याने या निवडणुकीचे महत्त्व वाढले आहे. त्यातच नव्या नियमांमुळे सरपंचांवर अविश्‍वास ठराव आणणे सोपे राहिलेले नाही. स्थानिक पातळीवर मजबूत झालेली खुर्ची आणि मिळणाऱ्या भरमसाट निधींमुळे अनेक नवी राजकीय समीकरणे व नेतृत्व उदयाला येणार आहे.\nजिल्ह्यातील ३१९ ग्रामपंचायतींसाठी पुढील महिन्यात (ऑक्‍टोबर) निवडणूक होत आहे. त्यासाठी गावागावांतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सरकारच्या नवीन अध्यादेशानुसार सरपंचांवर मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे. सर्व ग्रामसभा व ग्रामविकास समित्यांचा अध्यक्ष हा सरपंच असेल. चौदाव्या वित्त आयोगाचा विकास निधी, तसेच विविध योजनांसाठी मिळणारा निधी आता थेट ग्रामपंचायतींनाच मिळणार आहे. त्यामुळे आपल्या गावाचा विकास करण्याची मोठी संधी सरपंचाला मिळेल. जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समिती सदस्यांना मिळणाऱ्या निधीपेक्षाही जास्त निधी खर्चाची जबाबदारी सरपंचावर असेल. त्यामुळे गट व गणातील खर्चिक निवडणूक लढवण्यापेक्षा सरपंचपदाच्या खुर्चीकडे अनेक स्थानिकांचा डोळा आहे. त्यातून येणाऱ्या स्थानिक निवडणुकीत मोठी चुरस दिसेल. सर्वच राजकीय पक्ष सरपंचपदासाठी ‘योग्य’ व ‘वजनदार’ उमेदवाराच्या शोधात आहेत.\nअनेक तरतुदींमुळे स्थान मजबूत\nगावातील अंतर्गत राजकारणामुळे अनेकदा सरपंचाला पद सोडावे लागत होते; परंतु आता सरपंचावर निवडणुकीनंतर पहिली दोन वर्षे अविश्‍वास ठराव आणता येणार नाही. अविश्‍वास ठराव बारगळल्यास पुन्हा दोन वर्षे असा ठराव आणता येणार नाही. त्याचबरोबर पाच वर्षांची मुदत संपण्याच्या सहा महिने अगोदर सरपंचावर अविश्‍वास ठराव आणता येणार नाही. ग्रामपंचायत सदस्यांच्या तीन चतुर्थांश बहुमताने अविश्‍वास ठराव झाल्यावर विशेष ग्रामसभेत तो मंजूर करावा लागेल. या अनेक तरतुदींमुळे स्थानिक पातळीवर सरपंचाचे स्थान मजबूत राहणार आहे. त्यातूनच इच्छुकही वाढले आहेत.\nपक्षांकडून ‘योग्य’ उमेदवाराचा शोध\nजिल्ह्याचा विचार केल्यास ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसमध्येच खरी लढत होईल, असे सध्याचे राजकीय चित्र आहे. काही तालुक्‍यांत दोन्ही काँग्रेसला शह देण्याची रणनीती भाजपकडून आखलेली दिसते. त्यादृष्टीने महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून पडद्याआडून हालचाली सुरू दिसतात. शिवसेनेकडूनही काही गावांमध्ये चांगली फाईट मिळण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. तरीही संघटनेतील विस्कळितपणामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनाही स्थानिक पातळीवर भरघोस यशाबद्दल साशंकताच आहे. ग्रामपंचायत जिंकण्यापेक्षा सरपंच आपला कसा असेल, यावरच सर्व पक्षांनी लक्ष केंद्रित केलेले दिसते. त्यातही भाजप आघाडीवर आहे. त्यादृष्टीने उमेदवारांचा ‘शोध’ सुरू आहे. गावपातळीवरचे राजकारण हे ‘गावकी-भावकी’वर अवलंबून असते. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या या रणधुमाळीत नवी आघाडी, नवा चेहरा, नवे नेतृत्व उदयाला येण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही.\nसरपंच सादर करणार ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक\nचौदावा वित्त आयोग व विविध योजनांसाठी थेट निधी मिळणार\nगट व गणांच्या निवडणुकीपेक्षा कमी खर्चिक निवडणूक\nजिल्हा परिषद सदस्यापेक्षा जास्त निधी मिळणार\nअविश्‍वास ठरावाची धाकधुकी कमीच\nगावचा विकास करण्याची मोठी संधी\nभाजपला सत्तेपासून दूर ठेवा - आंबेडकर\nउस्मानाबाद - जनतेला मुस्लिमांची भीती दाखवत १८ पगड जातींना मनुवादी विचारांत कैद करून सत्ता कायम स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचे धोरण राष्ट्रीय स्वयंसेवक...\nमोदी सरकार भंपक - उद्धव ठाकरे\nलातूर - भाजपने गेल्या निवडणुकीत खोटे बोलून मते घेतली. सत्तेत बसल्यावरही ते वारंवार खोटेच बोलत आहेत. त्यात मी वाटेकरी होणार नाही. शिवसेनाप्रमुख...\nकेळघर - टॅंकरग्रस्त असलेल्या व पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या तळोशी गावाने पाणीटंचाईवर मात केली. तनिष्कांच्या मागणीनुसार सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून...\nतपाससंस्था आणि नियामक संस्था यांनी व्यवस्था निर्दोषपणे चालावी, यासाठी कुंपणाप्रमाणे काम करणे अपेक्षित असते. पण ही कुंपणेच कुजलेली असतील तर...\nजायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यास शिवसेनेचा विरोध\nराजूर - जलसंपदा विभागाने मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणांतून 5.75 टीएमसी पाणी जायकवाडी धरणासाठी सोडण्याचा आदेश दिला आहे. त्याचा निषेध करत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://citynews.net.in/2017/newsDetails.php?news_Id=1140", "date_download": "2018-10-23T22:31:06Z", "digest": "sha1:2UBQVJXUMTK4AOD324SDTHPFY4UW3E4W", "length": 5345, "nlines": 60, "source_domain": "citynews.net.in", "title": "विधानपरिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर मतदान २१ मे रोजी :: CityNews", "raw_content": "\nविधानपरिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर मतदान २१ मे रोजी\nअमरावती: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानपरिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक- 2018 अंतर्गत अमरावती जिल्ह्याचा निवडणूक कार्यक्रम जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित बांगर यांनी घोषित केला. कार्यक्रमानुसार निवडणूकीची सूचना दि. २६ एप्रिलला प्रसिद्ध करण्यात येईल. नामनिर्देशन पत्रे दि. ३ मेपर्यंत दाखल करता येणार आहेत. नामनिर्देशनपत्रांची छाननी दि. ४ मेस करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज दि. ७ मेपर्यंत मागे घेता येईल. मतदान दि. २१ मे रोजी होणार असून, त्याची वेळ सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत आहे. मतमोजणी दि. २४ मेस होणार आहे. निवडणूक प्रक्रिया दि. २९ मेस पूर्ण होईल. निवडणूकीची आचारसंहिता तत्काळ प्रभावाने लागू झाली असून, सर्व संबंधितांनी आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन केले जाईल याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. बांगर यांनी केले आहे.\nनांदेड सिटी डेस्टिनेशन सेंटर मॉलमधील स्पा वर छापा : तीन परदेशी तरुणीची सुटका\nजामीन अर्जावरील सुनावणी तातडीने व्हावी : न्यायमूर्ती नरेश पाटील\nमराठा क्रांती मोर्चाचा इशारा 27 ऑक्टोबरला मंत्रालयाला घेराव\nपरदेशातील शिक्षणासाठी शासनाकडून शिष्यवृत्ती\nविदर्भातील 54 तालुक्यात मोबाइल अॅपद्वारे दुष्काळाचे सर्वेक्षण\nफक्त दीड तास बंद राहणार तुळजाभवानी मंदिराचे दरवाजे\nमीझल्स रुबेला लसीकरण मोहिम मोहिमेच्या यशस्वितेसाठी समन्वयाने काम करावे\nपुणे पोलिसांनी देशविरोधी कट उघड केला: मुख्यमंत्री\nसोलापूरात औषध विक्रेत्यांचा संप, अडीच हजार मेडिकल दुकाने बंद\nभूसंपादन व पुनवर्सनाची कामे तातडीने पूर्ण करा -डॉ. सुनील देशमुख\nनिम्न पेढी प्रकल्पाचे काम मार्गी एक हजार 639 कोटी रु. निधीस मान्यता\nभीमटेकडी परिसर व विविध विकासकामांचा शुभारंभ\nक्या आप मोदी सरकार के नोटबंदी के फैसले से सहमत है \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://amitjoshitrekker.blogspot.com/2017_06_18_archive.html", "date_download": "2018-10-23T23:21:39Z", "digest": "sha1:IVGRNGVEXL5GEIV75VTVTRNRGHQOWIZW", "length": 15417, "nlines": 111, "source_domain": "amitjoshitrekker.blogspot.com", "title": "Amit Joshi Trekker: 2017-06-18", "raw_content": "\nभटकंती - ट्रेक हे माझे व्यसन आहे. संरक्षण दल आणि अवकाश तंत्रज्ञान हे माझे अत्यंत आवडते विषय आहेत. फोटोग्राफी हे माझे पॅशन आहे. ट्रेक, किल्ले, निसर्ग याबरोबर संरक्षण क्षेत्रातील घडामोडी, विविध देशांची संरक्षण व्यवस्था तसंच संरक्षण क्षेत्रातील शर्यतीने जगात झालेले बदल, निर्माण झालेले तंत्रज्ञान, अवकाश तंत्रज्ञानातील प्रगती या विषयांवर लिहायला आवडते.\nपाठीमागे किल्ले जीवधन, नाणेघाट\nइस्रोचा एक उपग्रह निकामी, नाविक प्रणाली अडचणीत\nइस्रोच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीत हे पहिल्यांदाच घडत आहे. उपग्रह प्रक्षेपित झाल्यावर अपेक्षित कालावधी आधी उपग्रह निकामी झाल्याची इस्रोमध्ये उदाहरणे आहेत. मात्र उपग्रह निकामी झाल्यावर बदली उपग्रह पाठवण्याची वेळ पहिल्यांदाच इस्रोवर आली आहे.\nस्वदेशी मिनी GPS प्रणाली ज्याचे नाव नाविक ( NAVIC - NAVigation with Indian Constellation ) असे ठेवण्यात आले आहे, ज्यामध्ये सात उपग्रह ( IRNSS - 1 A ते G ) भुस्थिर कक्षेत भ्रमण करत आहेत. या सातपैकी पहिला उपग्रह IRNSS - 1A हा तांत्रिक कारणांमुळे निकामी झाला आहे.\nएकेकाळी GPS द्वारे माहिती देण्यास अमेरिकेने नकार दिल्यावर भारताने स्वबळावर नाविक प्रणाली विकसित केली आहे. नाविक प्रणाली ही भारतीय उपखंडात म्हणजे भारताच्या सीमेपासून सुमारे 1500 किमी अंतरापर्यंत दिशादर्शक प्रणालीचे काम करते. म्हणजेच या भागातील लष्करी वाहनांना, लढाऊ विमानांना , युद्धनौकांना दिशादर्शनास मदत करते.\nया प्रणाली / व्यवस्थेचा अजून GPS प्रमाणे नागरी वापर सुरू झालेला नाही. येत्या 2018 च्या सुरुवातीपासून या व्यवस्थेचा मोबाईल, सार्वजनिक - खाजगी वाहने, सरकारी - खाजगी विभागांमध्ये वापर सुरू होणार आहे.\nतर नाविक प्रणालीतील पहिला उपग्रह IRNSS 1A जुलै 2013 मध्ये पाठवला होता, या उपग्रहातील तीन पैकी 3 म्हणजे सर्व atomic clock ( अणूमधील कणांची स्पंदने या तत्वावर आधारित घडयाळ ) ज्यामुळे दिशादर्शनास मदत होते, ते एका मागोमाग निकामी झाले आहेत. शब्दशः निकामी म्हणजे त्यापासून मिळणा-या संदेशापासून दिशादर्शन करण्यात अचूकता मिळत नाहीये. उपग्रह मात्र ठणठणीत आहे.\nतेव्हा या निकामी झालेल्या IRNSS 1A उपग्रहासाठी बदली उपग्रह IRNSS 1H हा पाठवला जाणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली असून येत्या जुलै - ऑगस्ट महिन्यात PSLV C 39 मोहिमेद्वारे हा बदली उपग्रह अवकाशात धाडला जाणार आहे.\nनाविकच्या प्रत्येक उपग्रहात प्रत्येकी 3 atomic clock आहेत. यापैकी पहिल्यातले तीनही निकामी झाले आहेत. पण त्यात आता आणखी दोन उपग्रहातील प्रत्येकी एक atomic clock मध्ये बिघाड झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र दोन atomic clock वर उपग्रह दिशादर्शनाचे काम करू शकतो त्यामुळे इतर दोन उपग्रह सोपवलेली कामगिरी पार पाडत आहेत. मात्र या धड्यामुळे इस्रो आता आणखी 2 उपग्रह ( ज्याला राखीव - stand by म्हणूयात ) येत्या काळात अवकाशात पाठवणार आहेत.\nयामुळे येत्या काही महिन्यात नाविक प्रणालीतील ( सर्व उपग्रह गृहीत धरले तर ) उपग्रहांची संख्या 11 होणार आहे.\nदिशादर्शन प्रणालीसारख्या उपग्रहांच्या शृंखलेमध्ये राखीव उपग्रह दिमतीला ठेवले जातात. रशियाच्या गॅलिलियो ( GPS च्या ताकदीची प्रणाली ) सारख्या उपग्रहांच्या शृंखलेत अशीच समस्या निर्माण झाली होती. त्यावर राखीव उपग्रहांच्या सहाय्याने तोडगा काढला गेला.\nमहत्त्वाचे म्हणजे इस्रोची स्वदेशी मिनी GPS प्रणालीतील पहिला उपग्रह जुलै 2013 ला अवकाशात धाडला तर सातवा एप्रिल 2016 मध्ये. आता या उपग्रहांच्या पूर्ण व्यवस्थेला एक वर्ष झाले असतांना नाविक अजून चाचण्यांच्याच पातळीवर आहे. भले त्याचा लष्करी वापर सुरू झाला असला तरी नाविकमध्ये तांत्रिक समस्यां येणे हे लष्करासाठी धोकादायकच आहे. या प्रणालीचा प्रत्यक्ष नागरी वापर सुरू व्हायला 2018 उजाडणार आहे.\nएकीकडे उपग्रह प्रक्षेपणामध्ये यशाची चढती कमान गाठणा-या इस्रोला ' नाविक ' मधील निकामी उपग्रहांमुळे एक वेगळीच डोकेदुखी निर्माण झाली आहे. बहुमूल्य अशा एका उपग्रहाची किंमत ही 120 कोटींच्या घरांत आहे. तसंच असा उपग्रह पाठवण्यासाठी पुन्हा उपग्रहाच्या किंमतीपेक्षा जास्त असा सुमारे 150 कोटी खर्च येतो.\nतेव्हा ही तांत्रिक समस्या लवकरात लवकर दूर करत नाविक प्रणाली दोषमुक्त कशी होते, ही सेवा सर्वसामान्यांच्या आवाक्यात कधी आणली जाते हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे, ते इस्रोच्या प्रतिष्ठेचेही ठरणार आहे.\nमहाराष्ट्रातील सर्वात मोठा बैलांचा बाजार - मुरबाडची म्हसेची जत्रा\nघरातील उपयोगी वस्तूंपर्यंत मग ते सुईपासून ते कपाटापर्यंत सर्व, शेतीच्या अवजारापासून ते अगदी बैलापर्यंत सर्वकाही मिळण्याचं ठिकाण म्हणजे ज...\nइस्त्रोची अवकाशातील पहिली दुर्बिण - Astrosat\nभारताची अवकाश संस्था म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोने वाटचालीची 60 वर्षे पुर्ण केली आहेत. 19 एप्रिल 1975 ला भारताने...\nचेचन्या- रशियाचे धुमसते काश्मिर\nनागालॅडच्या क्षेत्रपळापेक्षा थोडे कमी क्षेत्रफळ असलेले रशियातील चेचन्या राज्य ( 15,300 चौरस किमी ) रशियाची डोकेदुखी बनले आहे. रशियाच्या...\nभारताची स्वदेशी \" जीपीएस \" यंत्रणा २०१४ पर्यंत\nनुकतीच एक जाहिरात एका मोबाईल कंपनीची टीव्हीवर झळकली होती. यामध्ये एक तरुणी तिच्या मैत्रिणीच्या घरी जात असते, तिला पत्ता माहित नसतो. तेव्हा ...\nअवकाशातील कचरा ( Space Debris )\nअ वकाशातील कचरा विविध प्रकारचा कचरा मग तो घनकचरा असो, कारकाखान्यातून रसायनमिश्रीत तयार झालेला टाकावू द्रव पदार्थ असो, ई-कचरा असो किंवा क...\nसुखोई-३० एमकेआय भारताचे ब्रम्हास्त्र\nतारीख - ३० एप्रिल २००९. ठिकाण पोखरण-राजस्थान. भारतीय वायूदलाच्या सुखोईला अपघात. एक पायलट ठार तर एक जखमी. ३० नोव्हेंबर २००९ आणखी एक सुखोई जैस...\n\" आनंदवारी\"तील काही सुखद अनुभव.....\nमाझे मनीची आवडी, पंढरपूरा नेईन गुढी पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधिले पांडुरंगाच्या भक्तीमध्ये बुडालेल्या ज्ञानदेवांना वा...\nभारतासाठी अणुऊर्जेपासून वीज निर्मिती महत्वाची........\nअणुभट्टी जैतापूर इथं अणु ऊर्जा प्रकल्पाला होत असलेल्या विरोधामुळं अणु ऊर्जा प्रकल्पसारख्या अतिभव्य प्रकल्पामुळे होणारे हजारो लोकांचे व...\n\" साल्हेर \" महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला\n\" साल्हेर किल्ला \" माझा सर्वात आवडता किल्ला. विविध वैशिष्ट्ये मग ती भौगोलिक असो किंवा ऐतिहासिक असो, महाराष्ट्रीतील सर्वात उंच क...\nभारतीय संरक्षण दलाचे नवे ब्रम्हास्त्र \" आयएनएस अरिहंत \"\nभारताची पहिली अणु पाणबूडी संरक्षण दलाचे सक्षमीकरण गेल्या काही वर्षातील भारताचा एक नंबरचा शत्रू \" ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/akola/due-104-number-patients/amp/", "date_download": "2018-10-23T23:47:07Z", "digest": "sha1:UE6XGMFCJBTL3FB6BYWIW7FV7WYVVZ4I", "length": 9464, "nlines": 40, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Due to 104 number of patients | १0४ क्रमांक ठरतोय रुग्णांना आधार! | Lokmat.com", "raw_content": "\n१0४ क्रमांक ठरतोय रुग्णांना आधार\nअकोला : ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसह सर्वच ठिकाणच्या शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टर उपलब्ध राहत नसल्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. यामुळे सार्वजनिक आरोग्यसेवेचा बोजवारा उडाला आहे.\nलोकमत न्यूज नेटवर्क अकोला : ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसह सर्वच ठिकाणच्या शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टर उपलब्ध राहत नसल्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. यामुळे सार्वजनिक आरोग्यसेवेचा बोजवारा उडाला आहे. यावर उपाय म्हणून सार्वजनिक आरोग्य विभागाने १ नोव्हेंबर २0१७ पासून उपलब्ध करून दिलेली १0४ या टोल फ्री क्रमांकाची सेवा रुग्णांसाठी आधार ठरत आहे. ग्रामीण व शहरी भागामध्ये आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत. कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊनही रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. प्राथमिक उपचारासाठीही रुग्णालयामध्ये तिष्टत बसावे लागते. शवविच्छेदन डॉक्टरांच्या गैरहजेरीमुळे वेळेवर होत नाही. जेव्हा रुग्ण प्राथमिक आरोग्य, ग्रामीण रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयात जातात, तेव्हा डॉक्टर तेथे उपस्थित नसतात. म्हणून रुग्णांना मोफत आरोग्यसेवेपासून वंचित राहावे लागते. डॉक्टरांनी रुग्णालयात थांबलेच पाहिजे, यासाठी शासनाने अनेक उपाय करून पाहिले; मात्र डॉक्टरांनी पळवाटा शोधण्याचे काम केले. दैनंदिन हजेरी असो की बायोमेट्रिक पद्धत, या फेल ठरल्याने कामचुकार डॉक्टरांचे फावत आहे. यासाठी राज्याच्या आरोग्य खात्याने दांडीबहाद्दर डॉक्टरांवर ‘वॉच’ राहावा, यासाठी १ नोव्हेंबरपासून १0४ क्रमांकाची हेल्पलाइन सुरू केली आहे. या क्रमांकावर संपर्क साधून रुग्ण आपली तक्रार नोंदवू शकतात.\nपुण्यातून होते ‘कंट्रोल’ शवविच्छेदन तत्काळ करायचे आहे, रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेलेले आहात, काहीतरी इर्मजन्सी आहे, महिलांची प्रसूती आहे, बाळ आजारी आहे आणि प्राथमिक किंवा ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उ पस्थित नाहीत, आरोग्याची सुविधा नाही, अशावेळी रुग्णाने किंवा रुग्णाच्या नातेवाइकाने फक्त १0४ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करायचा आणि आपली तक्रार नोंदवायची. हा कॉल पुण्यामध्ये उभारलेल्या कंट्रोल रूमला जाईल. तेथे २५ कर्मचारी चोवीस तास नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्याजवळ राज्यातील सर्व ग्रामीण आणि प्राथमिक रुग्णालया तील डॉक्टरांचे नाव आणि संपर्क क्रमांक आहेत. अवघ्या काही सेकंदांत संबंधित रुग्णालयामध्ये कोणाची ड्युटी आहे आणि ते सध्या कोठे आहेत, याची माहिती घेतली जाईल व संबंधित डॉक्टरांना तातडीने रुग्णालयात धाडले जाईल. संबंधित रुग्णालयामध्ये डॉक्टर उपस्थित नसतील, तर रुग्णाला कोणत्या ठिकाणी सेवा उपलब्ध आहे, त्याची माहिती दिली जाईल. प्रत्येक घडामोडीची माहिती संबंधित जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सकांनाही दिली जाईल.\nएखाद्या आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध नसतील, तर रुग्णांनी १0४ क्रमांक डायल करावा. कंट्रोल रूममधून त्यांच्या समस्येचे नक्कीच निराकरण होईल. कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरचे गैरहजेरीचे कारण योग्य नसेल, तर त्यावर कारवाई करण्यात येईल. - डॉ. नितीन अंबाडेकर, उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला.\nतणावात असताना लोक 'या' शब्दांचा अधिक करतात वापर\nजगातील सर्वात विषारी झाडं; चुकूनही हात लागला तर मृत्यू अटळ\n वेळीच व्हा सावध; रिसर्चमधून धक्कादायक खुलासा\n'या' पदार्थांमुळे तुमची हाडे होतात कमजोर, जाणून घ्या कारणे\nप्रमाणापेक्षा जास्त ताण आला असेल तर वेळीच व्हा सावध, जाणून घ्या लक्षणे\nस्वप्नही पाहिले नव्हते; पण घर मिळाले\nएकच हुंकार...जय भीम... ढोल-ताशांच्या निनादात निघाली मिरवणूक\n‘ईव्हीएम’ विरोधात लढ्याचा संकल्प करा - प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन\n१८६ अनधिकृत इमारतींच्या मानगुटीवर कारवाईचे भूत; जिल्हाधिकाऱ्यांनी बजावल्या नोटीस\nमोदी देशावरील सर्वात मोठे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.wordproject.org/bibles/mar/27/1.htm", "date_download": "2018-10-23T22:18:33Z", "digest": "sha1:DW4KWBIEQ3IFJU35JQWZDFQJOA4T4E4E", "length": 10442, "nlines": 43, "source_domain": "www.wordproject.org", "title": " दानीएल / Daniel 1 : मराठी बायबल - नवा करार", "raw_content": "\nमुख्य पृष्ठ / बायबल / मराठी बायबल - Marathi /\nदानीएल - अध्याय 1\n1 नबुखदनेस्सर हा बाबेलाचा राजा होता. नबुखद्नेस्सर यरुशलेमाला आला. आपल्या सैन्याच्या मदतीने त्याने यरुशलेमला वेढा घातला. यहूदाचा राजा यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षीहे घडले.\n2 परमेशवरानेच नबुखद्नेस्सराच्याकरवी यहूदाचा राजा यहोयाकीम याचा पराभव केला. नबुखद्नेस्सरने देवाच्या मंदिरातील ताटल्या व इतर वस्तू नेल्या आणि बाबेलमधील त्याच्या मूर्तीच्या देवळात ठेवल्या.\n3 नंतर नबुखदनेस्सर राजाने अश्पनजला हुकूम केला. (अश्पनज हा, राजाच्या सेवेत असणाऱ्या नपुंसक अधिकाऱ्यांतील सर्वांत महत्वाचा अधिकारी होता.) राजाने अश्पनजला, काही इस्राएली लोकांना त्याच्या राजवाड्यात आणण्यास सांगितले. नबुखद्नेस्सरला महत्वाच्या घराण्यातील आणि राजघराण्यातील इस्राएली लोक हवे होते.\n4 राजाला,सुदृढ, तरुण, ज्यांच्या अंगावर जखमेची खूण वा व्रण नाही, ज्यांच्या शरीरांत काहीही दोष नाही असे यहूदी तरुण हवे होते. ते देखणे व चाणाक्ष असावेत अशी राजाची अपेक्षा होती. त्यांनी सहजतेने पण लवकर सर्व गोष्टी शिकून राजाची सेवा करावी, अशी राजाची इच्छा होती. अश्पनजला, इस्राएलच्या त्या तरुणांना, खास्दी भाषा व लेखन शिकविण्यास सांगितले होते.\n5 राजा नबुखद्नेस्सर, त्या तरुणांना, तो स्वत: जे अन्न खाई तेच अन्न व मद्य, ठरावीक प्रमाणात रोज देत असे. इस्राएलच्या ह्या तरुणांनी तीन वर्षांत सर्व शिक्षण पूर्ण करावे, अशी राजाची इच्छा होती. मग ते राजाच्या सेवेत रूज व्हायचे होते.\n6 दानीएल, हनन्या, मीशाएल व अजऱ्या असे ते चौघेजण होते. ते सर्व यहूदा वंशापैकी होते.\n7 नंतर अश्पनाजने ह्या यहूदी तरुणांना बाबेलच्या लोकांच्या नावाप्रमाणे नावे दिली. ती अशी: दानीएलला बेल्टशस्सर, हनन्याला शद्रख, मीशाएलला मेशख, व अजऱ्याला अबेद्नगो.\n8 दानीएलला राजाचे ते पौष्टिक अन्न व मद्य घेऊन, स्वत:ला अपवित्र करून घेण्याची अजिबात इच्छा नव्हती. म्हणून त्याने ह्यासाठी अश्पनजची परवानगी मागितली.\n9 देवाने अश्पनजला दानीएलशी चांगले व दयेने वागण्याची बुध्दी दिली.\n10 पण अश्पनज दानीएलला म्हणाला, मला, माझ्या स्वामी, राजाची भीती वाटते. तुम्हाला असे अन्न व पेय देण्याचा हुकूम राजाने दिला आहे. तुम्ही हे अन्न खाल्ले नाहीत तर तुम्ही अशक्त व आजारी दिसू लागाल, तुमच्याच वयाच्या इतर तरुणांपेक्षा तुम्ही वाईट दिसु लागाल. राजाने हे पाहिले. तर तो माझ्यावर रागावेल आणि माझे डोकेसुध्दा कदाचित् उडवेल. माझ्या मृत्यूला मग तुम्हीच कारणीभुत व्हाल.\n11 अश्पनजने दानीएल, हनन्या, मीशाएल व अजऱ्या ह्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एका पहाकेऱ्याची नेमणूक केली होती. त्या पहारेकऱ्याबरोबर मग दानीएलचे बोलणे झाले.\n12 दानीएल त्याला म्हणाला,”आम्हाला खाण्यास फक्त भाज्या व पिण्यास पाणी दे. असे तू दहा दिवस करून बघ.\n13 दहा दिवसानंतर तू जे तरुण राजाने दिलेले अन्न खातात, त्यांच्याबरोबर आमची तुलना करून, कोण जास्त सुदृढ दिसतात, ते तुझे तूच ठरव. मग आम्हाला काय द्यायचे ह्याचा निर्णय तुझा तूच घे. आम्ही तुझे नोकर आहोत.”\n14 तेव्हा पहारेकरी दानीएल, हनन्या, मीशाएल, व अजऱ्या व्या यांची चाचणी घ्यायला तयार झाला.\n15 दहा दिवसानंतर पाहिले तर दानीएल व त्याच्या मित्रांची प्रकृती राजाचे पौष्टिक अन्न खाणाऱ्या इतर तरुणांपेक्षा निरोगी होती.\n16 मग पहारेकऱ्याने, दानीएल, हनन्या, मीशाएल व अजऱ्या ह्यांना राजाने दिलेल्या खास अन्नाऐवजी भाज्या देण्याचाच परिपाठ ठेवला.\n17 देवाने ह्या चौघांना सुज्ञपणा व निरनिराव्व्या प्रकारचे साहित्य व विज्ञान शिकण्याची क्षमता दिली होती. दानीएलला तर सर्व प्रकारच्या दृष्टांन्ताबद्दल व स्वप्नांबद्दल समजू शके.\n18 सर्व तरुणांनी तीन वर्षांत शिकून तयार व्हावे, अशी राजाची इच्छा होती. राजाने ठरवून दिलेल्या कालावधीनंतर म्हणजे तीन वर्षांनंतर अश्पनजने सर्व तरुणांना नबुखद्नेस्सर राजापुढे उभे केले.\n19 राजा त्यांच्याशी बोलल्यावर, त्याच्या लक्षात आले की दानीएल, हनन्या, मीशाएल व अजऱ्या ह्या चौघांएवढे कोणीही बुध्दिमान नाहीत. म्हणून ह्याच चौघांना राजाच्या पदरी ठेवले गेले.\n20 जेव्हा जेव्हा राजाने त्यांना काही महत्वाचे विचारले, तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी त्यांचे ज्ञान व जाण दिसून आली. त्याच्या राज्यातील ज्ञानी माणसांपेक्षा वा मांत्रिकांपेक्षा हे दहापटीने हुशार आहेत, हे राजाच्या लक्षात आले.\n21 म्हणून दानीएलला कोरेश राजाच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षापर्यंत राजाच्या पदरी ठेवून घेण्यात आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Rail-engine-running-in-12-inch-water/", "date_download": "2018-10-23T22:25:52Z", "digest": "sha1:DCB4P4ORZHFQ5Y32E2R2KTTKK2OEPS4S", "length": 5115, "nlines": 34, "source_domain": "pudhari.news", "title": " 12 इंच पाण्यातही चालणार रेल्वे इंजिन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › 12 इंच पाण्यातही चालणार रेल्वे इंजिन\n12 इंच पाण्यातही चालणार रेल्वे इंजिन\nमध्य रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेने लवकरच नवे वॉटरप्रूफ इंजिन चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे इंजिन रेल्वे रुळावर भरलेल्या 12 इंचाच्या पाण्यातही चालू शकणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात लोकल खोळंबा होण्याची शक्यता घटण्याची शक्यता आहे.\nसर्वांना हवाहवासा वाटणारा पाऊस मध्य रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवाशांना मात्र नकोसा वाटतो. जरासा जरी पाऊस झाला तरी या मार्गावरील लोकल सेवा उशिराने धावतात. पावसाळ्यात रेल्वे रुळांवर\nपाणी तुंबल्यामुळे रेल्वेचा वेग मंदावतो. परिणामी हजारो चाकरमान्यांचे, प्रवाशांचे कामावर येताना किंवा घरी जाताना मोठ्या प्रमाणात हाल होतात. मात्र वॉटरफ्रूफ इंजिनचा वापर केल्यामुळे रुळावर पाणी साठले असतानादेखील वाहतूक सुरू राहणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. पावसाळ्यात नेहमीच लोकलचा खोळंबा होत असतो, मात्र यावर्षी पावसाळ्यात प्रवाशांना सुखकर प्रवासाचा अनुभव या वॉटरफ्रूफ इंजिनमुळे घेता येणार आहे.\nसध्या मध्य रेल्वे मार्गावर कार्यरत असलेले वॉटरफ्रूफ इंजिन हे केवळ 4 इंच पाण्यात चालण्याच्या क्षमतेचे आहे. 4 इंचापेक्षा जास्त पाणी रुळावर जमा झाल्यास हे पाणी इंजिनच्या खालून ट्रॅ़क्शन मोटरमध्ये जाते. ज्यामुळे इंजिनमध्ये बिघाड निर्माण होतो, असे रेल्वेच्या अधिकार्‍यांनी सांगितले. या इंजिनमध्ये एक खास प्रकारचे सेन्सर बसवण्यात आले आहे. या सेन्सरमुळे मोटरच्या तापमानात नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. या इंजिनची चाचणी पूर्ण झाली असून सध्या ते कुर्ला लोकोमोटिव्ह शेडमध्ये आहे.\nपाळीत तीन वाड्यांवरील तब्बल ४० जण अत्यवस्थ\nहिंद महासागरात भारत-जपानची नवी खेळी\nविजयी लय कायम राखणार\nअभिनेता एजाज खानला अमली पदार्थासह अटक\nकवी मनवर यांची महिला आयोगाकडे माफी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://rajtantra.com/?p=4311", "date_download": "2018-10-23T22:45:19Z", "digest": "sha1:5ZRE635EY5DUAWUCYAWMLHEK4UT56QIP", "length": 13451, "nlines": 100, "source_domain": "rajtantra.com", "title": "उद्योजकता विकास प्रशिक्षण समारोप संपन्न | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nजव्हार : आपत्तीग्रस्त कुटुंब आर्थिक मदतीपासुन वंचित\nवाडा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश\nशिक्षण संस्थेचा भोंगळ कारभार : शिक्षकांची वेतनकोंडी कायम\nमहावितरणच्या विविध समस्यांबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली अधिक्षक अभियंत्यांची भेट\nकासा : एकाच दिवसात 1 कोटींचा गुटखा पकडला\nजव्हार : आपत्तीग्रस्त कुटुंब आर्थिक मदतीपासुन वंचित\nवाडा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश\nशिक्षण संस्थेचा भोंगळ कारभार : शिक्षकांची वेतनकोंडी कायम\nजव्हार : आपत्तीग्रस्त कुटुंब आर्थिक मदतीपासुन वंचित\nवेश्याव्यवसायासाठी बांगलादेशातून मुलींची तस्करी करणारा आरोपी गजाआड\nरस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा\nकंपनीच्या दूषित सांडपाण्यामुळे आरोग्य, भातशेती धोक्यात\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » ताज्या बातम्या » उद्योजकता विकास प्रशिक्षण समारोप संपन्न\nउद्योजकता विकास प्रशिक्षण समारोप संपन्न\nजव्हार दि. १३ : शहरातील बायफ प्रशिक्षण केंद्रात अनुसूचीत जाती/जमाती करिता डाँ.बाबासाहेब आंबेडकर विशेष सामुहिक प्रोत्साहन योजने अंतर्गत अदिवासी युवक युवतीसाठी दि. २७ मार्च २०१८ ते दि.१३ एप्रिल २०१८. या कालावधीत निवासी १८ दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता .त्याची आज सांगता झाली. हा कार्यक्रम महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र व महाराष्ट्र उद्योग व्यापार व गुंतवणूक सुलभता कक्ष यांच्या वतीने राबविण्यात आला.\nह्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार चे सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत साळवे , बायफचे संदिप काकडे, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र विभागीय अधिकारी रेखा संझगिरी , सह्याद्री रिसाँर्टचे विजय वझे , उपस्थित होते .कार्यक्रमाची सुरूवात आद्यक्रांतिकारक बिरसा मुंडा, सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुत्र संचालनाची धुरा महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र पालघरचे प्रकल्प अधिकारी संजय भामरे यांनी सांभाळली. या १८ दिवसीय प्रक्षिक्षण कार्यक्रमाबाबत बोलताना प्रशिक्षणार्थी प्रकाश मोर, धीरज झोले, भारत गवारी, सुभाष रड्या, रत्नप्रभा गावित यांनी आपले मनोगत व अनुभव व्यक्त केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले .\nप्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन करतांना रेखा संझगिरी म्हणाल्या कि,तुम्ही उद्योजक होताना तुम्ही इतरांना ही रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे म्हणजे सर्वांना रोजगार मिळेल . तर उद्योजक विजय वझे यांनी यशस्वी उद्योजक होण्यासाठी तुमच्या अंगी जिद्द ,मेहनत व कष्ट करण्याची हिंम्मत असण्याचे गुण अंगी असले पाहिजेत .आदिवासी विकास प्रकल्पचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत साळवे मार्गदर्शन करतांना म्हणाले कि, तुमचे उद्योजकतेचे कुठलेही प्रश्न ,मार्गदर्शन योजनांची माहिती आमच्या कार्यालयात मिळू शकेल .तुम्ही उद्योजक होताना जर एकत्रित गट तयार करून उद्योग केला तर तो अधिक फायदेशीर ठरु शकतो .बायफचे संदिप काकडे म्हणाले कि,शेती व्यवसायासाठी आमची संस्था यशस्वी उपक्रम राबवित आहे .शेती उद्योगासाठी आमचे मोलाचे सहकार्य तुम्हांला मिळू शकते .उद्योजकता प्रशिक्षणार्थींच्या उत्साहाला त्यांनी प्रोत्साहन दिले.\nकार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संजय भामरे यांनी केले .हा उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी .सतीश भामरे महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र पालघर, बायफचे सुधीर वागळे , संदिप काकडे ,महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र पालघरचे प्रकल्प अधिकारी संजय भामरे , मुंबई चे प्रकल्प अधिकारी सुबोध बायस , सहाय्यक संजय काकड ,अंगद शर्मा व बायफ संस्था व कर्मचारी वृंद यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मोलाचे परिश्रम घेतले .तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.\nPrevious: बोईसर : ७ महिन्याच्या बाळाला सोडून महिला पळाली\nNext: बोईसर मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बाईक रॅली\nजव्हार : आपत्तीग्रस्त कुटुंब आर्थिक मदतीपासुन वंचित\nवाडा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश\nशिक्षण संस्थेचा भोंगळ कारभार : शिक्षकांची वेतनकोंडी कायम\nमहावितरणच्या विविध समस्यांबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली अधिक्षक अभियंत्यांची भेट\nकासा : एकाच दिवसात 1 कोटींचा गुटखा पकडला\nवाडा : शेतकर्‍यांचा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा\nजव्हार : आपत्तीग्रस्त कुटुंब आर्थिक मदतीपासुन वंचित\nवाडा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश\nशिक्षण संस्थेचा भोंगळ कारभार : शिक्षकांची वेतनकोंडी कायम\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nजगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या युवकाला महिला शक्तीने दिले बळ\nविद्यार्थ्यांनी लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन शासनाशी जोडले जाण्यासाठी लोकराज्यचे वाचन करावे – संजीव जोशी\nजिल्ह्यातील चार शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA/", "date_download": "2018-10-23T22:47:06Z", "digest": "sha1:JHFDYVWJQRV7LKL6LRG3NTGISVVHOIKO", "length": 19222, "nlines": 183, "source_domain": "pcbtoday.in", "title": "प्रा. सोनाली गव्हाणे पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण समितीच्या पहिल्या सभापती; बिनविरोध निवड - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना…\nयुतीचा लवकर निर्णय घ्या; अन्यथा लोकसभा विधानसभा निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याची …\nमहापालिका निवडणुकीत जनतेने कानफटवले, तरीही बारणेंना दुसऱ्यांदा खासदार होण्याची स्वप्ने पडताहेत;…\nप्रश्न पिंपरी-चिंचवडच्या पाण्याचा; विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ठरवले चोर\nडीजे वाजण्यावरील बंदी तूर्तास हटवणार नाही- उच्च न्यायालय\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा…\nपिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना\nवाल्हेकरवाडीतील डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nपिंपळेनिलखमध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे…\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना…\nचाकण जवळील काळूस येथे विष प्राशन करून ५० वर्षीय इसमाची आत्महत्या\nनिगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न\nदिघीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू\nचाकण येथील रबर कंपनीचे दोन बँक अकाऊंट हॅक; ४० लाखाची रक्कम…\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले…\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव…\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही…\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका –…\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मुलासह १८ जणांना जन्मठेप\nआमच्या संयमाचा अंत पाहू नका, भारताला मोठा पलटवार झेलावा लागेल –…\nमोदी माझे मित्र आहेत आणि भारतावर माझ प्रेम आहे – डोनाल्ड…\nनीरव मोदीच्या बहिणीविरोधातही इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस\nनेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ७ प्रवाशी बेपत्ता\nHome Pimpri प्रा. सोनाली गव्हाणे पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण समितीच्या पहिल्या सभापती; बिनविरोध निवड\nप्रा. सोनाली गव्हाणे पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण समितीच्या पहिल्या सभापती; बिनविरोध निवड\nपिंपरी, दि. ९ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समिती सभापतीपदी भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या उच्चशिक्षित नगरसेविका प्रा. सोनाली गव्हाणे यांची सोमवारी (दि. ९) बिनविरोध निवड झाली. त्यामुळे नगरसेवक सदस्य असलेल्या शिक्षण समितीचा पहिला सभापती होण्याचा मान प्रा. गव्हाणे यांना मिळाला. समितीच्या उपसभापतीपदी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या नगरसेविका शर्मिला बाबर यांचीही बिनविरोध निवड झाली.\nमहापालिकेत यापूर्वी अस्तित्वात असलेल्या शिक्षण मंडळावर कार्यकर्त्यांची वर्णी लावली जात होती. भाजप सरकारने शिक्षण मंडळ बरखास्त करून शिक्षण समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी कायद्यात बदल केला. त्यानुसार महापालिकेच्या विषय समित्यांप्रमाणेच नगरसेवक सदस्य असलेली शिक्षण समिती अस्तित्वात आली. या समितीवर ९ नगरसेवकांची निवड करण्यात आली आहे. या समितीवर भाजपच्या पाच, राष्ट्रवादीच्या तीन आणि शिवसेनेच्या एका नगरसेवकाची वर्णी लावण्यात आली आहे.\nसमितीवर ९ नगरसेवकांची निवड केल्यानंतर सभापती आणि उपसभापतीपदासाठी निवडणूक घेण्यात आली. अर्ज भरण्याच्या मुदतीत सभापतीपदासाठी भाजपच्या उच्चशिक्षित नगरसेविका प्रा. सोनाली गव्हाणे आणि उपसभापतीपदासाठी भाजपच्याच नगरसेविका शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज भरण्यात आले होते. समितीत भाजपचे वर्चस्व असल्यामुळे विरोधी पक्ष राष्ट्रवादी आणि शिवसेनेने सभापती आणि उपसभापती या दोन्ही पदासाठी अर्ज भरले नव्हते. त्यामुळे या दोन्ही पदावर बिनविरोध निवड निश्चित झाली होती.\nसोमवारी (दि. ९) सभापती आणि उपसभापतीपदासाठी निवडणुकीची औपचारिकता पूर्ण करण्यात आली. महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाचे संचालक सुशील खोडवेकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. सभापतीपदासाठी एकच उमेदवारी अर्ज आल्यामुळे प्रा. सोनाली गव्हाणे आणि उपसभापतीपदासाठीही एकच अर्ज आल्यामुळे शर्मिला बाबर यांची बिनविरोध निवड झाल्याचे त्यांनी घोषित केले. महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे यांनी शिक्षण समितीच्या नवनिर्वाचित सभापती प्रा. सोनाली गव्हाणे आणि उपसभापती शर्मिला बाबर यांचे निवडीनंतर अभिनंदन केले.\nPrevious articleताजमहालमधल्या मशिदीत परप्रांतीयांना नमाज पढण्यास सर्वोच्च न्यायालयाची बंदी\nNext articleआळंदीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून पावनेसहा लाखांचा ३७ किलो गांजा जप्त\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा घेऊ – भारती चव्हाण\nपिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना\nपिंपरी-चिंचवडमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी; झाड कोसळून एकजण जखमी\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना...\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\n‘मी टू’ प्रकरणात दोन्ही बाजू तपासून पाहणे गरजेचे – आदित्य ठाकरे\nबिहारमध्ये भरजत्रेत २० महिलांच्या कमरेखाली धारदार ब्लेडने वार\nअमित शहांचा तीन तासांचा मुंबई दौरा; राजकीय चर्चांना उधाण\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nपिंपरी महापालिकेतील सुरक्षा रक्षकाच्या नावाने नागरिकांना फसवणारा गजाआड\nनिगडीत ज्ञानप्रबोधिनीच्या दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.wordproject.org/bibles/mar/28/1.htm", "date_download": "2018-10-23T23:16:37Z", "digest": "sha1:CRZPBDCYZHUNOEAE6QHZZHOCJEZYJQCK", "length": 5186, "nlines": 33, "source_domain": "www.wordproject.org", "title": " होशेय / Hosea 1 : मराठी बायबल - नवा करार", "raw_content": "\nमुख्य पृष्ठ / बायबल / मराठी बायबल - Marathi /\nहोशेय - अध्याय 1\n1 बैरीचा मुलगा होशेय याला परमेश्वराचा संदेश आला, त्या वेळेस उज्जीया, योथाम, आहाज आणि हिज्कीया हे यहूदाचे राजे होते. व योवाशाचा मुलगा यराबाम इस्राएलावर राज्य करीत होता.\n2 हा होशेयला आलेला परमेश्वराचा पहिलाच संदेश होता. परमेश्वर म्हणाला, “जा आणि वेश्येशी लग्न कर. तिला मुले होऊ देत. का कारण ह्या देशातील लोक वेश्येप्रमाणेच वागले आहेत. त्यांनी परमेश्वराचा विश्वासघात केला आहे.”\n3 म्हणून होशयने दिब्लाइमाची मुलगी गोमर हिच्याशी लग्न केले. तिला दिवस गेले व तिला मुलगा झाला.\n4 परमेश्वराने होशेयला सांगितले, “या मुलाचे नाव इज्रेल ठेव. का कारण लवकरच, येहू घराण्याने इज्रेल दरीत जो रक्तपात केला, त्याबद्दल मी त्यांना शिक्षा करणार आहे. मग मी इस्राएल राष्टांचा शेवट करीन.\n5 त्या वेळी मी इज्रेल दरीत, इस्राएलाचे धनुष्य मोडीन.”\n6 मग गोमरला पुन्हा दिवस गेले. ह्या खेपेस तिने एका मुलीला जन्म दिला. परमेश्वर होशेयला म्हणाला, “तिचे नाव लो - रूहामा ठेव. का कारण मी यापुढे इस्राएल राष्टाला अजिबात दया दाखविणा नाही. मी त्यांना क्षमा करणार नाही.\n7 पण मी यहूदावर दया करीन. मी यहूदा राष्टाला वाचवीन, त्यांना वाचविण्यासाठी मी धनुष्य नाही. किंवा तलवार, यांचा उपयोग करणार नाही. मी माझ्या सामर्थ्याच्या बळावर त्यांना तारीन.”\n8 मग लो-रूहमेचे दूध तुटल्यावर गोमरला पुन्हा दिवस गेले या खेपेला तिने एका मुलाला जन्म दिला.\n9 परमेश्वराने त्या मुलाचे नाव “लो-अम्मी ठेवण्यास सांगितले. का कारण तुम्ही माझे लोक नव्हेत व मी तुमचा परमेश्वर नाही.”\n10 “भविष्यकाळात, समुद्रकाठच्या वाळूच्या कणांप्रमाणे इस्राएली लोक असतील. तुम्ही वाळू मापू वा मोजू शकत नाही. मग ‘तुम्ही माझे लोक नव्हत’ असे ज्यांना म्हणण्यात आले, ‘त्याऐवजी त्यांना तुम्ही जिवंत परमेश्वराची लेकरे आहात.’ असे म्हणण्यात येईल.\n11 “मग यहूदाचे व इस्राएलचे लोक एकत्र येतील. ते त्यांच्यासाठी एक राजा निवडतील. त्याचे राष्ट भूप्रदेशापेक्षा खूपच मोठे असेल. तेव्हा इज्रेलचा दिवस खरोखर चांगला असेल.”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2018-10-23T22:11:46Z", "digest": "sha1:I2O567BK6DZXV4YLHHGENKVBZQVDMRHH", "length": 17629, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "आरक्षणाची मागणी समस्यांच्या नैराश्यातून!- नितीन गडकरी - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना…\nयुतीचा लवकर निर्णय घ्या; अन्यथा लोकसभा विधानसभा निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याची …\nमहापालिका निवडणुकीत जनतेने कानफटवले, तरीही बारणेंना दुसऱ्यांदा खासदार होण्याची स्वप्ने पडताहेत;…\nप्रश्न पिंपरी-चिंचवडच्या पाण्याचा; विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ठरवले चोर\nडीजे वाजण्यावरील बंदी तूर्तास हटवणार नाही- उच्च न्यायालय\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा…\nपिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना\nवाल्हेकरवाडीतील डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nपिंपळेनिलखमध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे…\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना…\nचाकण जवळील काळूस येथे विष प्राशन करून ५० वर्षीय इसमाची आत्महत्या\nनिगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न\nदिघीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू\nचाकण येथील रबर कंपनीचे दोन बँक अकाऊंट हॅक; ४० लाखाची रक्कम…\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले…\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव…\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही…\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका –…\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मुलासह १८ जणांना जन्मठेप\nआमच्या संयमाचा अंत पाहू नका, भारताला मोठा पलटवार झेलावा लागेल –…\nमोदी माझे मित्र आहेत आणि भारतावर माझ प्रेम आहे – डोनाल्ड…\nनीरव मोदीच्या बहिणीविरोधातही इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस\nनेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ७ प्रवाशी बेपत्ता\nHome Maharashtra आरक्षणाची मागणी समस्यांच्या नैराश्यातून\nआरक्षणाची मागणी समस्यांच्या नैराश्यातून\nमुंबई, दि. ५ (पीसीबी)- आरक्षणाच्या संदर्भात येणाऱ्या मागण्या नैराश्यातून पुढे आलेल्या आहेत. वाढती बेरोजगारी, शेतीमालाला न मिळणारा भाव यातून आरक्षणाची मागणी पुढे येत आहे.आरक्षणासाठी सर्व राजकीय पक्षांचे विचार जाणून घेऊन पावले उचलली जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कामी लक्ष घालत आहेत, अशी पाठराखण करत केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आरक्षण आंदोलनात आगीत तेल ओतण्याचे काम कोणी करू नये, असे सांगितले.\nग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी सरकारकडून विविध कार्यक्रम आखले जात आहेत. मात्र, शेवटी गरीब गरीब असतो. तो कोणत्या समाजाचा आहे हे न पाहता त्यांच्या विकासासाठी काय करता येईल, हे लक्षात घ्यावे लागेल. औरंगाबाद येथे गडकरी पत्रकार बैठकीत बोलत होते.\nशरद जोशी ज्या पद्धतीने ‘भारत आणि इंडिया’ अशी मांडणी करत, त्या पद्धतीने भारताचे काही प्रश्न वेगळे आहेत. मध्यंतरी सोयाबीनच्या भावाचा प्रश्न निर्माण झाला होता. आयात शुल्क वाढवून त्यावर मात करण्याचे प्रयत्न केले गेले. दूध दर कमी झाल्याने प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले. या वर्षी पुन्हा साखर उद्योगाचे दिवस वाईट आहेत. गेल्या हंगामातील ४० ते ५० लाख टन साखर शिल्लक आहे. या हंगामात पुन्हा साखर तयार होईल. त्याऐवजी ‘इथेनॉल’चा वापर २२ टक्क्य़ांपर्यंत करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जात आहे. दोन लाख कोटी रुपयांपर्यंत ‘इथेनॉल’चे अर्थकारण वाढावे. त्यासाठी सहा टक्के ‘मोलॅसिस’ बनविण्यास परवानगी देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बदलता यावी, यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. ग्रामीण अर्थकारणातून निर्माण झालेल्या प्रश्नांमुळे आरक्षणाची मागणी पुढे येत आहे.\nPrevious articleराज्यात जानेवारी २०१९ पासून सातव्या वेतन आयोगाचा लाभ; मुख्यमंत्र्यांची घोषणा\nNext articleआंदोलन करण्याची मुद्दाम परिस्थिती निर्माण केली जातेय का \nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव ठाकरे\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही – शरद पवार\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका – उध्दव ठाकरे\nपैशांची कामे अडली की, सत्तेतून बाहेर पडण्याच्या धमक्या: राज ठाकरेंची शिवसेनेवर टीका\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना...\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही...\n#MeToo: खरं-खोटं नंतर पाहू; आता महिलांचं ऐकलं पाहिजे – अमृता फडणवीस\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nऔद्योगिकनगरीत खंडेनवमी उत्साहात साजरी\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nराज्यात बहुतांश ठिकाणी इंटरनेट सेवा बंद\nधुळे मारहाण प्रकरण; आतापर्यंत २३ जणांना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/1051", "date_download": "2018-10-23T23:33:21Z", "digest": "sha1:O4UZY3UHN5HMVJXZ6VQTIIC5AJ2S2C25", "length": 7716, "nlines": 50, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "सर्जन | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nडॉ. राजेंद्र बडवे - आनंदी कॅन्सर सर्जन\n'कर्करोगा'च्या हजारो रुग्णांना संजीवनी देऊन त्यांचा आजार केवळ बरा करणारे नव्हे; तर कोलमडून पडलेल्या काही रुग्णांना फिनिक्स पक्ष्यासारखी भरारी घेण्याचे बळ देणारे धन्वंतरी म्हणजे पद्मश्री डॉ. राजेंद्र बडवे बडवे हे आंतरराष्ट्रीय मान्यता पावलेले कुशाग्र संशोधक आणि निष्णात शल्यवैद्यक (सर्जन) आहेत. त्यांनी स्तनांच्या कर्करोगावर केलेल्या संशोधनामुळे त्या आजाराने होणाऱ्या मृत्यूचा दर पंचवीस टक्क्याखाली घटला. त्यामुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. त्यातील काही उल्लेखनीय म्हणजे UICC तर्फे २००३ साली Reach to Recovery International Medal मुंबई मेडिकल फाउंडेशनचा २००७ सालचा ‘सुश्रुत पुरस्कार’ ‘इंडियन न्युक्लिअर सोसायटी’चा २०१० सालचा जीवनगौरव पुरस्कार UAE कॅन्सर काँग्रेसचा २०१३ सालचा पुरस्कार.\nत्याशिवाय त्यांना अत्यंत प्रतिष्ठेचा असा Lal Bahadur Shastri National Award for Excellence in Public Administration, Academics and Management हा पुरस्कार २०१३ साली राष्ट्रपतींच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले.\nत्या सगळ्यांवर कळसाध्याय रचला गेला तो त्यांना २०१३ साली ज्या वर्षी त्यांना ‘पद्मश्री’ हा भारत सरकारचा किताब दिला गेला ते ‘टाटा मेमोरियल सेंटर’चे डायरेक्टर म्हणून कार्यभार गेली आठ वर्षें सांभाळत आहेत.\nडॉ. प्रेमानंद रामाणी - चैतन्य पेरणारा सर्जन\nडॉ. प्रेमानंद रामाणी यांच्या नावामध्ये प्रेम आहे आणि आनंद आहे. परंतु त्यांचा तिसरा गुण कार्यमग्नता; तो नावातून निर्देशित होत नाही. डॉ. रामाणी यांनी वयाचा अमृत महोत्सव साजरा केला, तथापि त्यांच्या जीवनातील नियमितता व शिस्तशीरपणा जराही कमी झालेला नाही. किंबहुना त्यामधील काटेकोरपणा वाढत चालला आहे. ते वडाळ्याहून माहीमला राहायला आले त्यास काही वर्षे झाली. ते सातव्या मजल्यावर राहतात. तेथून नऊ वाजता ‘लीलावती’मध्ये ऑपरेशन्सची वेळ पोचायचे, तर त्यांना साडेआठ वाजता निघावे लागते. ‘ब्रेकफास्ट’ आटोपताच खाली ड्रायव्हरला इशारा केला जातो, की गाडी पोर्चात आणणे. डॉक्टर खाली उतरतात, गाडीत बसतात. बाजूचा ‘टाइम्स’ उघडतात व वाचन सुरू करतात.\nमी त्यांची नियमितता निरखण्यासाठी ज्या दिवशी सकाळीच त्यांच्याकडे पोचलो व त्यांच्याबरोबर गाडीत बसलो तेव्हा ते म्हणाले, की “ड्रायव्हरला वेळीच निरोप गेल्यामुळे माझे तीस सेकंद वाचतात. तेवढा जास्त वेळ मी नातीचा निरोप घेण्यात देऊ शकतो.” त्यांच्या नातीची शाळेला जाण्याची तीच वेळ असते. त्यांची ‘आर्ट डायरेक्टर’ मुलगी वरच्या मजल्यावर राहते. ती आजी-आजोबांचा निरोप घेऊन रोज शाळेला जाते.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/female-snake-deliver-24-egg/", "date_download": "2018-10-23T23:30:28Z", "digest": "sha1:DXAC7E2LRXEC2J3IHXG47Z5IL3OD6ZG4", "length": 3622, "nlines": 34, "source_domain": "pudhari.news", "title": " सर्पमित्राने पकडलेल्या नागिणीने दिली २४ अंडी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › सर्पमित्राने पकडलेल्या नागिणीने दिली २४ अंडी\nसर्पमित्राने पकडलेल्या नागिणीने दिली २४ अंडी\nकल्याण पश्चिमेकडील उंबर्डे परिसरातील श्री कॉम्प्लेक्स येथील एका इमारतीत नागीण फिरत असल्याची माहिती सर्प मित्र दत्ता बोबे यांना मिळाली होती. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तत्काळ त्या ठिकाणी जाऊन नागिणीला मोठ्या शर्थीने पकडले.\nपकडलेल्या नागिणीला त्यांनी पालिकेच्या अग्निशमन दलाच्या आवारात ठेवले होते. आज (सोमवार दि.16) सकाळी ते नागिणीला मुरबाडच्या जंगलात सोडून देणार होते. सकाळी नागिणीला जंगलात सोडायचे म्हणून ते नागिणीला पकडण्यासाठी गेले असता त्यांना नागिणीने चोवीस अंडी दिल्याचे दिसून आले.\nनागिणीने अंडी दिल्याने ती आजुबाजूला कोणालाही फिरकू देत नव्हती. त्यामुळे पुन्हा तिला पकडण्यासाठी सर्पमित्रांना चांगलीच कसरत करावी लागली. नागिणीला पकडून त्यांनी मुरबाडच्या जंगलात सोडून दिले तर अंडी वन विभागाच्या ताब्यात दिली.\nपाळीत तीन वाड्यांवरील तब्बल ४० जण अत्यवस्थ\nहिंद महासागरात भारत-जपानची नवी खेळी\nविजयी लय कायम राखणार\nअभिनेता एजाज खानला अमली पदार्थासह अटक\nकवी मनवर यांची महिला आयोगाकडे माफी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8C%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2018-10-23T23:39:20Z", "digest": "sha1:XDQWEIUMAXDRVV7T6M74JFW7R3IOU7BP", "length": 4762, "nlines": 77, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सौंदर्या रजनीकांत - विकिपीडिया", "raw_content": "\nसौंदर्या रजनीकांत अश्विन[१] (सप्टेंबर २०, इ.स. १९८४ - ) ही तमिळ चित्रपट निर्माती आणि दिग्दर्शिका आहे.\nसौंदर्या रजनीकांत ही तमिळ चित्रपट अभिनेते रजनीकांत ह्यांची मुलगी असून तिचे मूळ नांव ‘सखुबाई गायकवाड ’ असे आहे. [२][३]\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n↑ \"ट्विटरवरील सौदर्या आर. अश्विनचे प्रोफाइल\". ट्विटर. २०१३-०४-२१ रोजी पाहिले.\nइ.स. १९८४ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ जुलै २०१८ रोजी ०९:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/pentax-k-s1-body-kit-with-da-l-18-55mm-white-price-pe94PQ.html", "date_download": "2018-10-23T23:26:22Z", "digest": "sha1:F6WTZHKLU4T7NS4PQVDWOS3HFRJ64EAF", "length": 13407, "nlines": 337, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "पेन्टॅक्स की स्१ बॉडी किट विथ द ल 18 ५५म्म व्हाईट सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपेन्टॅक्स K स्१ डिजिटल स्लरी कॅमेरा\nपेन्टॅक्स की स्१ बॉडी किट विथ द ल 18 ५५म्म व्हाईट\nपेन्टॅक्स की स्१ बॉडी किट विथ द ल 18 ५५म्म व्हाईट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nपेन्टॅक्स की स्१ बॉडी किट विथ द ल 18 ५५म्म व्हाईट\nपेन्टॅक्स की स्१ बॉडी किट विथ द ल 18 ५५म्म व्हाईट किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये पेन्टॅक्स की स्१ बॉडी किट विथ द ल 18 ५५म्म व्हाईट किंमत ## आहे.\nपेन्टॅक्स की स्१ बॉडी किट विथ द ल 18 ५५म्म व्हाईट नवीनतम किंमत Jul 25, 2018वर प्राप्त होते\nपेन्टॅक्स की स्१ बॉडी किट विथ द ल 18 ५५म्म व्हाईटइन्फिबीएम उपलब्ध आहे.\nपेन्टॅक्स की स्१ बॉडी किट विथ द ल 18 ५५म्म व्हाईट सर्वात कमी किंमत आहे, , जे इन्फिबीएम ( 64,100)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nपेन्टॅक्स की स्१ बॉडी किट विथ द ल 18 ५५म्म व्हाईट दर नियमितपणे बदलते. कृपया पेन्टॅक्स की स्१ बॉडी किट विथ द ल 18 ५५म्म व्हाईट नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nपेन्टॅक्स की स्१ बॉडी किट विथ द ल 18 ५५म्म व्हाईट - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nपेन्टॅक्स की स्१ बॉडी किट विथ द ल 18 ५५म्म व्हाईट\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://www.rikoooo.com/mr/board?view=topic&id=147&catid=2", "date_download": "2018-10-23T23:26:56Z", "digest": "sha1:K6DUU2RZXD7MUJLHGBBWHQUKIRTD57FF", "length": 10660, "nlines": 164, "source_domain": "www.rikoooo.com", "title": "निर्देशांक - Rikoooo", "raw_content": "भाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी\nसुसंगत तयारी NUMXD v3\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nआपले स्वागत आहे नवीन सदस्य\n× आमच्या मंच आपले स्वागत आहे\nआम्हाला आणि आपण पसंत आपण कोण आहात आमच्या सदस्यांना, मला सांग तुला Rikoooo सदस्य का झाले.\nआम्ही सर्व नवीन सदस्यांचे स्वागत आणि भरपूर सुमारे आपण पाहू अशी आशा आहे\nप्रश्न नवीन सदस्य ..........\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 14\n1 वर्ष 6 महिने पूर्वी #542 by PAYSON\nहे पाहण्यासाठी आम्ही नवीन सदस्य आहे चांगला आहे. आपण या साइटवर उल्लेख किंवा आपण फक्त ओळ सर्वोत्तम उड्डाण सिम मध्ये ठेच लागत घडले नव्हती. (मी काही विमान आणि गुडी समावेश या 50 बंद आहे. वर हसा, आपण खूप उत्तम असल्याचे सापडतील काय आढळले.\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 1\nआपण इ.स.पू. Payson आहेस काय\nखालील वापरकर्ता (चे) धन्यवाद म्हणाला: purpl3\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 14\n1 वर्ष 6 महिने पूर्वी #554 by PAYSON\nमी BC पासून नाही. मी फिनिक्स द्वारे आयडाहो पासून आहे.\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nपरवानगी नाही: नवीन विषय तयार करण्याची.\nपरवानगी नाही: उत्तर आहे.\nपरवानगी नाही: attachements जोडण्यासाठी.\nपरवानगी नाही: आपला संदेश संपादित करण्यासाठी.\nमंडळ श्रेणी Rikoooo बद्दल - आपले स्वागत आहे नवीन सदस्य - सुचना बॉक्स - घोषणा उड्डाण अनुकार मंच - FSX - FSX स्टीम संस्करण - FS2004 - Prepar3D - एक्स-प्लेन मीडिया - स्क्रीनशॉट - व्हिडिओ विमानगृह चर्चा - फ्लाय ट्यून - काय आणि आज आपण जेथे उडत होता - स्थावर विमानचालन इतर उड्डाण simulators - फ्लाइट गियर फ्लाइट सिम्युलेटर - - FlightGear बद्दल - DCS मालिका - बेंचमार्क सिम\nआपले स्वागत आहे नवीन सदस्य\nवेळ पृष्ठ तयार करण्यासाठी: 0.216 सेकंद\nद्वारा समर्थित Kunena मंच\nRikoooo.com आपल्या विल्हेवाट येथे आहे\nनियंत्रकास आणि सदस्यांना काही मदत करण्यासाठी आपल्या ताब्यात आहेत\nसहज एक गुणात्मक वेबसाइटवर जाहिरात आपली प्रतिष्ठा वाढ\nआम्हाला अधिक जाणून घ्या\nखूप मोठ्या आकाराचा योजना\nयाची सदस्यता घ्या आणि अधिक जाणून\nविकास आणि सक्षम आमच्या साइटवर मिळवणं\nसुसंगत तयारी NUMXD v3\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nभाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://rajtantra.com/?p=4314", "date_download": "2018-10-23T22:24:21Z", "digest": "sha1:ZLXFNCDFWLZNRQPTTTZ6Z34G2PQEN3UH", "length": 8738, "nlines": 96, "source_domain": "rajtantra.com", "title": "बोईसर मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बाईक रॅली | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nजव्हार : आपत्तीग्रस्त कुटुंब आर्थिक मदतीपासुन वंचित\nवाडा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश\nशिक्षण संस्थेचा भोंगळ कारभार : शिक्षकांची वेतनकोंडी कायम\nमहावितरणच्या विविध समस्यांबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली अधिक्षक अभियंत्यांची भेट\nकासा : एकाच दिवसात 1 कोटींचा गुटखा पकडला\nजव्हार : आपत्तीग्रस्त कुटुंब आर्थिक मदतीपासुन वंचित\nवाडा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश\nशिक्षण संस्थेचा भोंगळ कारभार : शिक्षकांची वेतनकोंडी कायम\nजव्हार : आपत्तीग्रस्त कुटुंब आर्थिक मदतीपासुन वंचित\nवेश्याव्यवसायासाठी बांगलादेशातून मुलींची तस्करी करणारा आरोपी गजाआड\nरस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा\nकंपनीच्या दूषित सांडपाण्यामुळे आरोग्य, भातशेती धोक्यात\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » थोडक्यात महत्वाची बातमी » बोईसर मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बाईक रॅली\nबोईसर मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बाईक रॅली\nबोईसर दि. १४ : बोईसरमध्ये डॉ बाबासाहेब आबेडकर यांची 127 वी जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरातील अनेक भागात सांस्कृतिक कार्यक्रम तसेच शेकडो तरुणांचा सहभाग असलेली बाईक रॅली काढण्यात आली. बोईसरमध्ये स्टेशन परिसरातून काढण्यात आलेली हि बाईक रॅली संपूर्ण शहरात फिरून मधुर हॉटेलजवळ बाबासाहेबाना अभिवादन करून रिलीची सांगता झाली. यावेळी सरावली ग्रामपंचयत च्या सरपंच लक्ष्मी चांदे, बोईसर चे पोलिस निरीक्षक प्रकाश बिराजदार, पी एस आय सुदाम कदम , आदी प्रमुख पाहुण्यांसह आरपीआयचे पालघर जिल्हा कार्यध्यक्ष सचिन लोखंडे ,तालुका अध्यक्ष नरेंद्र कांकले, अमित लोखंडे, जबार सोनकी, प्रमोद विश्वकर्मा ,नासिर अन्सारी उपस्थित होते .\nPrevious: उद्योजकता विकास प्रशिक्षण समारोप संपन्न\nNext: प्रशिक्षणाच्या नावाखाली नगरसेवकांच्या ‘गोवा’ वारीचा घाट\nजव्हार : आपत्तीग्रस्त कुटुंब आर्थिक मदतीपासुन वंचित\nवाडा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश\nशिक्षण संस्थेचा भोंगळ कारभार : शिक्षकांची वेतनकोंडी कायम\nमहावितरणच्या विविध समस्यांबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली अधिक्षक अभियंत्यांची भेट\nकासा : एकाच दिवसात 1 कोटींचा गुटखा पकडला\nवाडा : शेतकर्‍यांचा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा\nजव्हार : आपत्तीग्रस्त कुटुंब आर्थिक मदतीपासुन वंचित\nवाडा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश\nशिक्षण संस्थेचा भोंगळ कारभार : शिक्षकांची वेतनकोंडी कायम\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nजगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या युवकाला महिला शक्तीने दिले बळ\nविद्यार्थ्यांनी लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन शासनाशी जोडले जाण्यासाठी लोकराज्यचे वाचन करावे – संजीव जोशी\nजिल्ह्यातील चार शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://smartmaharashtra.online/category/archives/something-special/page/3/", "date_download": "2018-10-23T23:32:13Z", "digest": "sha1:KJTGEZGXFMCRQZRVBANOKV3X55HRADZP", "length": 14465, "nlines": 102, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "विशेष असे काही... Archives - Page 3 of 7 - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nCategory: विशेष असे काही…\nमहाराष्ट्रातील गावाची ढोबळ स्वरूपात सर्वसाधारण रचना\nसर्वसाधारणपणे एखाद्या गावात प्रथम प्रवेश करताना जुनाट पिंपळ, वड लागतो. हे वृक्ष ब्राम्हण ज्ञातीचे आहेत आणि यांवर ब्रम्हराक्षस रहातात अशी गावात वदंता असते. ब्रम्ह राक्षस म्हणजे व्यंतरयोनी समजतात. एखादा ज्ञानी पुरुष मायामोहाच्या जाळ्यात सापडला तर तो मृत्युपश्चात ब्रम्हसमंध होतो असे समजतात. थोडे पुढे गेल्यावर एखादा म्हसोबा, विरोबा, पोटोबा लागतो. हे म्हसोबा, विरोबा, पोटोबा ओबडधोबडच असतात. […]\nअंदमान : हिंदुस्थानचे राष्ट्रीय तीर्थक्षेत्र\nमुंबईतील विले पार्ले ह्या पश्चिम उपनगरातील स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा केंद्राच्यावतीने सावरकरांच्या ५२ व्या पुण्यतिथीनिमित्ताने , अंदमान : हिंदुस्थानचे राष्ट्रीय तीर्थक्षेत्र , ह्या विषयावर घेण्यात आलेल्या निबंधस्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ २६ फेब्रुवारीला केंद्राच्या पटांगणात झाला ० निबंध स्पर्धेचे परीक्षक आणि मुख्य पाहुणे ह्या नात्याने अरविंद विठ्ठल कुळकर्णी ह्यांनी केलेले भाषण पुढे दिले आहे ० ह्यात वेळेअभावी […]\nजगातली सर्वात मोठी थाप म्हणजे “दहशतवादाला धर्म नसतो”. दहशतवादाला धर्म, प्रांत, भाषा सगळे सगळे असते. धर्मसत्ता आणि राजसत्ता या एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत. राजसत्तेला धर्माचे अधिष्ठान असेल तर शासकाला राज्यशकट हाकणे सोपे जाते आणि धर्माला राजसत्तेचे पाठबळ असेल तर धर्माचा प्रसार वेगाने होतो. हे मी सांगत नाही तर जगाचा कित्येक शतकांचा इतिहास हे सांगतो.जगात […]\nजन्म १५ जानेवारी १९२९ स्मृतिदिन: ४ एप्रिल १९६८ अमेरिकेतील वर्णविरोधी चळवळीचे प्रणेते आणि नागरी हक्क समानतेचा कट्टर पुरस्कर्ते, मार्टिन ल्युथर किंग, जगातील आदरणीय व्यक्तींमधील एक नाव आहे. किंग गांधींच्या विचारसरणीने प्रभावित झाले होते आणि त्यांनी अहिंसा व नि:शस्त्र प्रतिकार यांचा वापर करूनच आपली वर्णद्वेषविरोधी चळवळ लढली. या अर्थाने, भारतीयांशी त्यांचे वैचारिक नाते होते. ॲटलांटा या […]\nभारत देशाची म्हणून एक राष्ट्रीय दिनदर्शिका १९५७ साली अस्तित्वात आली. भारत सरकारकडून नेमण्यात आलेल्या मेघनाथ सहा समितीने सुचविलेल्या शिफारशीनुसार भारतीय सौर कालगणना सुरु झाली. या कालगणनेचा पहिला दिवस २२ मार्च (लीप वर्ष असल्यास २१ मार्च) असतो. या दिवशी भारतीय सौर चित्र महिन्याची पहिली तारीख असते. भारतीय सौर कालगणनेमध्ये इसवी सनाचा क्रमांक वापरत नाहीत, याऐवजी शालिवाहन […]\n“इथे” लग्नात वधू-वराला दारु पाजली जाते\nलग्न म्हणजे दोन परिवारांचा संगम. पारंपारिक पद्धत, वेगवेगळ्या प्रकाराच्या विधींनी दोन घरांना जोडणारा हा सोहळा. भारतासारख्या मोठ्या देशातील प्रत्येक भागात लग्नाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. अशीच एक भन्नाट पद्धत छत्तीसगडमधील एका आदिवासी समाजात आहे. या समाजातील लग्नांमध्ये वधू-वराला दारु पाजण्याची पद्धच आहे. छत्तीसगढमधील कवर्धा जिल्ह्यातील बैगा या आदिवासी समाजात, लग्नाच्या दिवशी जेव्हा नवरा मुलगा वरात घेऊन […]\nउस्ताद बिस्मिल्ला खॉं हे ख्यातनाम सनईवादक होते.\nवनाचे मह्त्तव व त्याचे संवर्धन या विषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी २१ मार्चला जागतिक वन दिन साजरा केला जातो. जंगलाबाबत आस्था आणि जंगलतोडीमुळे होणाऱ्या हवामानातील बदलांबद्दल चिंता वाटत असणाऱ्या सर्वांना जागतिक पातळीवर व्यासपीठ मिळावे, हा देखील वनदिन साजरा करण्यामागचा उद्देश आहे. बदलत्या हवामानावर भविष्यात तरतूद करताना आणि धोरण निश्चिती करताना जंगलांबाबत योग्य विचार होत असल्याची खात्री […]\nचवदार तळ्याचा महाड सत्याग्रह (२० मार्च १९२७)\nडॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्पृश्यता निवारणाच्या कार्यात महाडच्या चवदार तळावरील सत्याग्रहाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. तो आजच्याच दिवशी २० मार्च रोजी १९२७ साली झाला होता. हा दिवस “सामाजिक सक्षमीकरण दिवस” म्हणून साजरा केला जातो. पूर्वास्पृश्यांना मानवी अधिकार हिरावले गेले होते. सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्यासारखा मूलभूत अधिकारही हिरावून घेतला होता. ऑगस्ट १९२३ मध्ये मुंबई मंत्रिमंडळाने पूर्वास्पृश्यांना सार्वजनिक ठिकाणी […]\nलोकहितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख यांनी १८४८ ते १८५० या दोन वर्षात आपले विचार शतपत्रांच्या माध्यमातून मांडले. १९ मार्च १८४८ साली लोकहितवादी यांनी शतपत्र लिहिण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांचे वय हे २५-३० ईतके होते. भाऊ महाजन यांच्या ‘प्रभाकर‘ या साप्ताहिकातून शतपत्र प्रसिद्ध होत असतं. शंभर निबंधाची एक मालिका म्हणजे शतपत्रे ‘लोकहितवादी‘ या टोपणनावाने लिहीली. हे […]\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nआचार्य अत्रे यांचा जन्मदिवस\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nसेना भाजप युती महत्वाची -- July 24, 2018\nतुम्ही नक्की शेतकरीच ना \nकर्नाटकात कमळ फुलणार... -- May 15, 2018\nत्रिपुरा यशानंतर आता कर्नाटक जिंकणार का भाजप\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या... -- May 11, 2018\nव्यंगनिबंधकार राज आणि मनसे -- May 8, 2018\nविकृती आणि त्याच विकृत राजकारण -- April 20, 2018\nस्वदेशी वस्तू चा स्वीकार आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार... -- April 10, 2018\nशासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nइंश्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला हवेत असिस्टंट मॅनेजर्स- भारतभर भरती: अंति... -- 08/17/2017\nShow all of शासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nपथनाट्य : स्वच्छता अभियान\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nआग्रह मराठीचा, सन्मान राजभाषेचा...\nगौतम बुद्ध आणि बौद्ध तत्वज्ञान\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.rameshthombre.com/2014/07/blog-post_22.html", "date_download": "2018-10-23T23:34:12Z", "digest": "sha1:SVZTUAXZG2YP75YKHPEGNXGPY7XULXCP", "length": 9054, "nlines": 237, "source_domain": "www.rameshthombre.com", "title": "रमेश ठोंबरे - Ramesh Thombre: बरकत व्हती हिरीच्या पाण्याला", "raw_content": "\nबरकत व्हती हिरीच्या पाण्याला\nगावकीच्या हिरीवर सारं गाव पाणी भरायचं\nआन हिरीचं पाणी आजूबाजूच्या साऱ्या पिकाला पुरायचं\nकुई कुई आवाज काढत दिवसभर मोट चालायची ….\nपाटापाटानं निघालेलं पाणी शेवटच्या ताटापस्तोर पोचायचं.\nखाली बायका सकाळ-संध्याकाळ पोहऱ्यानं पाणी भरायच्या,\nहिरीच्या पाण्याचं घागरभरून कौतुक करायच्या.\n\"बरकत हाय मोटंच्या पाण्याला,\nह्या हिरीन कधी दावला नाही तळ,\nआजपर्यंत कधी मोट झाली नाही उपडी\nआन हिरीवर गेलेला पोहरा कधी आला नाय रिता.\nबरकत हाय हिरीच्या पाण्याला \nआजी गेली त्या वरसाची गोष्ट ….\nहिरीवर मोटंच्या जागी मोटार आली,\nआन एका मोटरीच्या पुढं कितीतरी मोटारी झाल्या.\nपाटाच पाणी तोंड लपवून पाईपामधून सुसाट पळू लागलं,\nबायकांना घरबसल्या नळाच पाणी मिळू लागलं \nथारोळ्यावर मोट उपडी झाली,\nपोहरा घरच्या वळचणीला पडला,\nपरंपरेन आधुनिकतेवर तळतळाट ठेवला\nकधी नाही तो तळ दावला \nपुढं दरवर्षी हिरीवरच्या मोटारीचा कर्नकर्शक आवाज ऐकला कि,\nआजी ढगातून कन्हायची ….\n\"बरकत व्हती मोटंच्या पाण्याला,\nह्या हिरीन कधी दावला नव्हता तळ,\nकधी मोट झाली नाही उपडी आन\nहिरीवर गेलेला पोहरा कधी आला नव्हता रिता.\nबरकत व्हती हिरीच्या पाण्याला \nद्वारा पोस्ट केलेले Ramesh Thombre येथे 8:14 AM\nलेबले: कविता, जिथं फाटलं आभाळ\nमी इकडे हि भेटेल .............\nमाझे प्रकाशित ई-पुस्तक 'प्रियेचे अभंग' येथे हि वाचू शकता ....\nमाझी लेखणी - मी इकडे नियंत्रक आहे\nमराठी कविता प्रेमी - मी इकडे नियंत्रक आहे\nमराठी कविता समुह - मी इकडे संचालक आहे\nकवी कट्टा - माझा स्वताच्या कवितांचा ओर्कुट समुह\nमोठी माणसं (ग्रामीण कथा)\nमाझी बायको तुझा नवरा ....\nपर्णकोवळी पहाट जेंव्हा ..\nदेव देव म्हणत्यात, दिसत कसा नाही \n'मराठी कविता' वार्ता (2)\nअर्ज किया है (1)\nइकडचे - तिकडचे (1)\nकविता - कविता (61)\nजिथं फाटलं आभाळ (31)\nतू नसताना ... (1)\nप्रिया भक्ती सार (2)\nबरकत व्हती हिरीच्या पाण्याला\nअभूतपूर्व भयाविष्कार -तुंबाड' - (Movie Review - Tumbbad)\nआता वीडियो कंपोझिटिंग आणि एडिटिंग शिका मराठी मधून\nचोरी करताना बेल वाजवा ...\nमराठी कविता समूह ई-पुस्तके\nकविता विश्व - लेक लाडकी विशेषांक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/ratnagiri-new-grampanchayat-election-77434", "date_download": "2018-10-23T23:31:41Z", "digest": "sha1:WJMAQ6HVLGQIKPX5A2FNXJGT3PVSKQ5I", "length": 10724, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ratnagiri New Grampanchayat Election गुहागर तालुक्यात १४६ उमेदवार रिंगणात | eSakal", "raw_content": "\nगुहागर तालुक्यात १४६ उमेदवार रिंगणात\nरविवार, 15 ऑक्टोबर 2017\nगुहागर - तालुक्‍यातील आरे वाकी पिंपळवट, कोतळूक, चिखली, जानवळे, सडे जांभारी, झोंबडी, धोपावे, पांगारी तर्फे हवेली, हेदवी, पाटपन्हाळे व पोमेंडी, खोडदे, वडद व साखरी त्रिशूळ या १४ ग्रामपंचायतींत सरपंचपदासाठी निवडणूक होत आहे, तर १३ ग्रामपंचायतींमध्ये २७ प्रभागात ५७ जागांसाठी ११४ उमेदवार निवडणूक लढवित आहेत.\nगुहागर - तालुक्‍यातील आरे वाकी पिंपळवट, कोतळूक, चिखली, जानवळे, सडे जांभारी, झोंबडी, धोपावे, पांगारी तर्फे हवेली, हेदवी, पाटपन्हाळे व पोमेंडी, खोडदे, वडद व साखरी त्रिशूळ या १४ ग्रामपंचायतींत सरपंचपदासाठी निवडणूक होत आहे, तर १३ ग्रामपंचायतींमध्ये २७ प्रभागात ५७ जागांसाठी ११४ उमेदवार निवडणूक लढवित आहेत.\nवरवेली गावात सरपंच आणि ६ सदस्य बिनविरोध निवडून आल्याने केवळ एका प्रभागात निवडणूक होत आहे. आज सर्वच उमेदवारांनी कोणाला भेटल्यास अधिकची मते मिळू शकतील याचा आढावा घेतला. उघड प्रचार थांबला असला तरी वाडीवाडीत खाजगी बैठकांना जोर आला आहे. पाटपन्हाळे, हेदवी, धोपावे येथील लढती प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. वडद आणि साखरी त्रिशूळमध्ये ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले.\nकेळघर - टॅंकरग्रस्त असलेल्या व पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या तळोशी गावाने पाणीटंचाईवर मात केली. तनिष्कांच्या मागणीनुसार सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून...\nकाश्‍मीर ः प्राधान्य देशाला की पक्षाला\nस्थानिक पक्ष रिंगणात नसल्याचा फायदा उठवीत काश्‍मीर खोऱ्यात बस्तान बसविण्यासाठी केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी तेथे नगरपालिका निवडणुकांचा घाट घातला; पण या...\nमंगळवेढा ते निंबोणी रस्त्याची चाळण\nमंगळवेढा : मंगळवेढा ते निंबोणी रस्त्यावरील खड्डे, खोमनाळ गावाजवळील धोकादायक वळणावरील खड्डे, तालुक्यातील लवंगी येथील भैरवनाथ साखर कारखान्याने...\nनगरपालिकेच्या कामासाठी आकडा टाकून वीजचोरी\nदौंड : दौंड नगरपालिकेच्या जलवाहिनीचे खोदकाम सुरू आहे. खोदकाम करणाऱ्या मशीनसाठी लागणारी विज चक्क आकडा टाकून घेतली जात आहे. या प्रकरणात वीज...\nसोलापूरच्या पालकमंत्र्यांनी केला दुष्काळ पाहणी दौरा\nकरकंब : आज पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी पंढरपूर तालुक्यातील बार्डी व करकंब येथील काही शेतकऱ्याच्या प्रत्यक्ष शेतात जाऊन दुष्काळामुळे करपून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/hand-blender/latest-maharaja-whiteline+hand-blender-price-list.html", "date_download": "2018-10-23T23:20:31Z", "digest": "sha1:QPYSOQ4BREVNEBXRX37ND7O3NJQLPDHS", "length": 22444, "nlines": 582, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या महाराजा व्हाइटलीने हॅन्ड ब्लेंडर 2018 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nLatest महाराजा व्हाइटलीने हॅन्ड ब्लेंडर Indiaकिंमत\nताज्या महाराजा व्हाइटलीने हॅन्ड ब्लेंडरIndiaमध्ये 2018\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये महाराजा व्हाइटलीने हॅन्ड ब्लेंडर म्हणून 24 Oct 2018 आहे. गेल्या 3 महिन्यांत 24 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक महाराजा व्हाइटलीने महाराजा व्हाटीएलीने हॅन्ड ब्लेंडर जॅझ प्लस हॅप्पीनेस हॅन्ड ब्लेंडर्स रेड व्हाईट 1,312 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त महाराजा व्हाइटलीने हॅन्ड ब्लेंडर गेल्या तीन महिन्यांत सुरू {lowest_model_hyperlink} किंमत सर्वात महाग एक जात {highest_model_price} किंमत आहे. � किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश हॅन्ड ब्लेंडर संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 24 उत्पादने\nशीर्ष 10महाराजा व्हाइटलीने हॅन्ड ब्लेंडर\nताज्यामहाराजा व्हाइटलीने हॅन्ड ब्लेंडर\nमहाराजा व्हाइटलीने महाराजा व्हाटीएलीने हॅन्ड ब्लेंडर जॅझ प्लस हॅप्पीनेस हॅन्ड ब्लेंडर्स रेड व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 125 watt\nमहाराजा व्हाइटलीने हब 106 व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 125 W\nमहाराजा व्हाइटलीने तुरबोमिक्स प्लस हॅन्ड ब्लेंडर्स व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 350 Watts\nमहाराजा व्हाइटलीने महाराजा व्हाटीएलीने हॅन्ड ब्लेंडर जॅझ प्लस हॅप्पीनेस हॅन्ड ब्लेंडर्स रेड & व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 125 watt\nमहाराजा व्हाइटलीने तुरबोमिक्स किंग चॅप्पेर ब्लेंडर व्हाईट\nमहाराजा व्हाइटलीने तुरबोमिक्स डिलक्स हब 102 हॅन्ड ब्लेंडर्स व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 230 V\nमहाराजा व्हाइटलीने जॅझ हब 104 हॅन्ड ब्लेंडर्स व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 230 V\nमहाराजा व्हाइटलीने सुपरमिक्स हॅन्ड ब्लेंडर्स व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 350 watt\nमहाराजा व्हाइटलीने तुरबोमिक्स हब 101 350 W हॅन्ड ब्लेंडर\nमहाराजा व्हाइटलीने हब 106 125 W हॅन्ड ब्लेंडर\nमहाराजा व्हाइटलीने तुरबो मिक्स प्लस हॅन्ड ब्लेंडर मुलतीकोलोर\n- पॉवर कॉन्सुम्पशन 350W\nमहाराजा व्हाइटलीने जॅझ प्लस हब 104 हॅन्ड ब्लेंडर रेड व्हाईट 125 वॅट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 125 W\nमहाराजा व्हाइटलीने तुरबोमिक्स डिलक्स 350 वॅट हॅन्ड ब्लेंडर व्हाईट अँड रेड\nमहाराजा व्हाइटलीने जॅझ 125 वॅट हॅंडब्लेंडर व्हाईट रेड\nमहाराजा व्हाइटलीने तुरबोमिक्स प्लस 350 वॅट हॅन्ड ब्लेंडर व्हाईट अँड रेड\nमहाराजा व्हाइटलीने तुरबोमिक्स किंग 350 वॅट हॅन्ड ब्लेंडर व्हाईट अँड रेड\nमहाराजा व्हाइटलीने तुरबोमिक्स 350 वॅट हॅन्ड ब्लेंडर व्हाईट अँड रेड\nमहाराजा व्हाइटलीने तुरबोमिक्स किंग हॅन्ड ब्लेंडर व्हाईट & रेड\nमहाराजा व्हाइटलीने जॅझ प्लस हॅन्ड ब्लेंडर व्हाईट & रेड\nमहाराजा व्हाइटलीने हब 103 350 व हॅन्ड ब्लेंडर\n- पॉवर कॉन्सुम्पशन 350 W\nमहाराजा व्हाइटलीने हब 101 350 व हॅन्ड ब्लेंडर\n- पॉवर कॉन्सुम्पशन 350 W\nमहाराजा व्हाइटलीने हब 104 125 व हॅन्ड ब्लेंडर\n- पॉवर कॉन्सुम्पशन 125 W\nमहाराजा व्हाइटलीने हब 102 350 व हॅन्ड ब्लेंडर\n- पॉवर कॉन्सुम्पशन 350 W\nमहाराजा व्हाइटलीने हब 100 350 व हॅन्ड ब्लेंडर\n- पॉवर कॉन्सुम्पशन 350 W\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://mimarathicha.blogspot.com/2008/01/blog-post_11.html", "date_download": "2018-10-23T22:25:43Z", "digest": "sha1:6CW2ELCS7XEQQTXKCU55XMLLSZ6NW5UW", "length": 5897, "nlines": 129, "source_domain": "mimarathicha.blogspot.com", "title": "'मी मराठी' : Mi Marathi: सरीवर सर.. (दिवस असे की)", "raw_content": "\nमाझ्या मराठीची बोलू कवतिके.. परि अमृतातेही पैजा जिंके.. ऐसी अक्षरे रसिके मिळविन मराठीच्या अभिमानापायी.. जे जे काही चांगले वाचनात आले.. ते इतरांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न\nसरीवर सर.. (दिवस असे की)\nसरीवर सर.. (दिवस असे की )\nदूरदूर नभपार डोंगराच्या माथ्यावर\nनिळेनिळे गारगार पावसाचे घरदार\nसरीवर सर .... सर .... सरीवर सर ....\nतडातडा गार गारा गरागरा फिरे वारा\nमेघियाच्या ओंजळीत वीज थिजलेला पारा\nदूरवर रानभर नाचणार निळा मोर\nसरीवर सर .... सर .... सरीवर सर ....\nथेंब थेंब मोती ओला थरारत्या तनावर\nशहाऱ्याचे रान आले एका एका पानावर\nओल्या ओल्या मातीतुन वीजवेडी मेघधून\nफिटताना ओले उन्ह झाले पुन्हा नवथर\nसरीवर सर .... सर .... सरीवर सर ....\nउधळत गात गात पाय पुन्हा परसात\nमाती मऊ काळी साय, हुळहुळ पावलांत\nअसे नभ झरताना घरदार भरताना\nआले जल .... गेले जल .... झाले जल आरपार\nसरीवर सर .... सर .... सरीवर सर ....\nअशा पावसात सये व्हावे तुझे येणे-जाणे\nउमलते ओले रान, रान नव्हे मन तुझे\nजशी ओली हुरहुर थरारते रानभर\nतसे नाव तरारावे माझे - तुझ्या मनभर \nसरीवर सर .... सर .... सरीवर सर ....\nगीत - संदीप खरे\nसंगीत - संदीप खरे\nस्वर - संदीप खरे\nअल्बम - दिवस असे की .... (१९९९)\nLabels: सरीवर सर दिवस असे की आयुष्यावर बोलू काही सलील कुलकर्णी संदीप खरे\nइथे भेटलेली मराठी मने\nअन.. इथे जुळलेली मी मराठी नाती \nमी मराठीच्या जुन्या आठवणी\nकेव्हा तरी पहाटे, उलटून रात गेली\nनाच रे मोरा, आंब्याच्या वनात\nआकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा\nसरीवर सर.. (दिवस असे की)\nभातुकलीच्या खेळामधली... अधुरी एक कहाणी\nया जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे...अरुण द...\nजय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा...\nमराठी वीडियो गाणी गर्जा महाराष्ट्र\nजय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा...\nMarathi Poem: नशीबवान तर सगळेच असतात..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://rajtantra.com/?m=20180924", "date_download": "2018-10-23T22:10:30Z", "digest": "sha1:YK6JPXFLAZPMXH75NSGPPCR7AN3OTGVT", "length": 7642, "nlines": 61, "source_domain": "rajtantra.com", "title": "24 | September | 2018 | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nजव्हार : आपत्तीग्रस्त कुटुंब आर्थिक मदतीपासुन वंचित\nवाडा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश\nशिक्षण संस्थेचा भोंगळ कारभार : शिक्षकांची वेतनकोंडी कायम\nमहावितरणच्या विविध समस्यांबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली अधिक्षक अभियंत्यांची भेट\nकासा : एकाच दिवसात 1 कोटींचा गुटखा पकडला\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nRAJTANTRA MEDIA डहाणू दि. २४: आज पालघर जिल्हा पोलीसांनी हॉटेल पिंक लेक मध्ये छापा मारुन अटक केलेल्या आरोपींमध्ये रामवाडी मित्र मंडळाचा अध्यक्ष शेखर सहामते याला अटक झाल्यामुळे या जुगाराच्या अड्ड्याचा संबंध रामवाडी मित्र मंडळाशी जोडला गेला आहे. सहामते हा डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत यांचा निकटवर्तीय असून राजपूत यांच्या नेतृत्वाखाली चालवल्या जाणाऱ्या रामवाडी मित्र मंडळाचा तो डमी अध्यक्ष आहे. या मंडळाच्या ...\tRead More »\nआयुषमान भारत आरोग्य योजनेचा पालघरमध्ये शुभारंभ\nComments Off on आयुषमान भारत आरोग्य योजनेचा पालघरमध्ये शुभारंभ\n> मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना ई-कार्डचे वाटप राजतंत्र मीडिया/पालघर, दि. 23 : आयुषमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा आज पालघर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. यावेळी पालकमंत्री विष्णु सवरा यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात पाच लाभार्थ्यांना ई-कार्डचे वाटप करण्यात आले. खासदार राजेंद्र गावित, आमदार पास्कल धनारे, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, नगराध्यक्ष उत्तम पिंपळे, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती अशोक वडे, ...\tRead More »\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nRAJTANTRA MEDIA डहाणू दि. 24: गणेश विसर्जनाच्या अखेरच्या दिवशी आज पहाटे 3.30 वाजता अतिरिक्त पोलीस अधिक्षक योगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हॉटेल पिंक लेक वर छापा टाकून 25 जुगाऱ्यांना अटक केली. यामध्ये बांधकाम विभागाचे कंत्राटदार जितेंद्र चंपानेरकर, बाळू रत्नाकर, टाईल्सचे व्यापारी रोहिदास कुमावत, रामदास उर्फ झिपू झावरे, शंकर शेट्टी यांसह अनेक बड्या नावांचा समावेश आहे. या सर्वांकडून 4 लाख 40 ...\tRead More »\nजव्हार : आपत्तीग्रस्त कुटुंब आर्थिक मदतीपासुन वंचित\nवाडा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश\nशिक्षण संस्थेचा भोंगळ कारभार : शिक्षकांची वेतनकोंडी कायम\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nजगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या युवकाला महिला शक्तीने दिले बळ\nविद्यार्थ्यांनी लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन शासनाशी जोडले जाण्यासाठी लोकराज्यचे वाचन करावे – संजीव जोशी\nजिल्ह्यातील चार शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-directions-procured-tur-division-productivity-maharashtra-5866", "date_download": "2018-10-23T23:53:11Z", "digest": "sha1:JAQ5FWCKEKYZCVOWJPWB4DZ22VIRASEK", "length": 18265, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, directions for procured tur as division productivity, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमहसूल मंडळातील सरासरी उत्पादकतेनुसार तूर खरेदीचे निर्देश\nमहसूल मंडळातील सरासरी उत्पादकतेनुसार तूर खरेदीचे निर्देश\nसोमवार, 19 फेब्रुवारी 2018\nपरभणी : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन योजनेअंतर्गत आधारभूत किंमत दराने शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करण्यासाठी जिल्हानिहाय प्रतिहेक्टरी उत्पादकता निश्चित करून देण्यात आलेल्या मर्यादेत बदल करण्यात आले आहेत. कृषी विभागाकडून प्राप्त झालेल्या जिल्ह्यातील प्रत्येक महसूल मंडळातील उच्चतम उत्पादकतेच्या प्रयोगावर आधारित सरासरी उत्पादकतेनुसार शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करण्यात यावी, अशी सूचना सोमवारी (ता. १२) रोजी मंत्रालयातून काढण्यात आलेल्या परिपत्रकाद्वारे राज्य सहकारी पणन महासंघ तसेच विदर्भ सहकारी पणन महासंघाच्या व्यवस्थापकीय संचालकांना देण्यात आल्या आहेत.\nपरभणी : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन योजनेअंतर्गत आधारभूत किंमत दराने शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करण्यासाठी जिल्हानिहाय प्रतिहेक्टरी उत्पादकता निश्चित करून देण्यात आलेल्या मर्यादेत बदल करण्यात आले आहेत. कृषी विभागाकडून प्राप्त झालेल्या जिल्ह्यातील प्रत्येक महसूल मंडळातील उच्चतम उत्पादकतेच्या प्रयोगावर आधारित सरासरी उत्पादकतेनुसार शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करण्यात यावी, अशी सूचना सोमवारी (ता. १२) रोजी मंत्रालयातून काढण्यात आलेल्या परिपत्रकाद्वारे राज्य सहकारी पणन महासंघ तसेच विदर्भ सहकारी पणन महासंघाच्या व्यवस्थापकीय संचालकांना देण्यात आल्या आहेत.\nसुधारित सरासरी उत्पादकतेनुसार नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून प्रतिहेक्टरी १०.७६ क्विंटल, परभणी जिल्ह्यात प्रतिहेक्टरी १९.४१ क्विंटल, हिंगोली जिल्ह्यात ६.०३ क्विंटल तूर खरेदीची मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. किंमत समर्थन योजनेअंतर्गत आधारभूत किमतीने राज्यातील शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करण्यासाठी ३१ जानेवारी रोजीच्या शासनाने परिपत्रक काढून जिल्हानिहाय प्रतिहेक्टरी उत्पादकतेची मर्यादा ठरवून दिल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात राज्यात शासकीय तूर खरेदीस सुरवात झाली; परंतु पीककापणी प्रयोगाच्या निष्कर्षानंतर विविध जिल्ह्यांत महसूल मंडळ निहाय उत्पादकता बदलत असल्याचे आढळून आले.\nत्यामुळे कृषी विभागाकडून जिल्ह्यांतील महसूल मंडळातील उच्चतम उत्पादकतेचे प्रयोग गृहीत धरून प्राप्त झालेल्या सरासरी उत्पादकतेनुसार शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करण्यात यावी, अशी सूचना सोमवारी (ता. १२) रोजी मंत्रालयातून काढण्यात आलेल्या परिपत्रकाद्वारे राज्य सहकारी पणन महासंघ, तसेच विदर्भ सहकारी पणन महासंघाच्या व्यवस्थापकीय संचालकांना देण्यात आल्या आहेत.\nजिल्हानिहाय सुधारित प्रतिहेक्टरी सरासरी तूर उत्पादकता आणि कंसात यापूर्वीची तूर उत्पादकता (क्विंटलमध्ये) ः औरंगाबाद ९.६२ (५.५०), जालना ११.३० (८.५०), बीड ७.१५ (६.५०), लातूर १६.०९ (१०), उस्मानाबाद १०.४५ (७), नांदेड १०.७६ (१२), परभणी १९.४१ (७.५०), हिंगोली ६.०३ (७.५०), बुलडाणा ८.६८ (७.५०), अकोला ११.०८ (९), वाशीम ४.०२ (५), यवतमाळ १०.४३ (७), अमरावती १४.६३ (६), वर्धा ११.६९ (१२), नागपूर १४.०२ (१६.५०), भंडारा ३ (३), गोंदिया ६.५० (६.५०), चंद्रपूर २०.३८ (१०.५०), गडचिरोली ३.५० (३.५०), नाशिक १२.६८ (१०.५०), धुळे १२.४६ (१०.५०), नंदुरबार ८.०३ (६.५०), जळगाव ८.५१ (६), नगर ११.६१ (६.५०), पुणे ८.३९ (७), सोलापूर ८.३९ (५.५०), सातारा ५ (५), सांगली २.९१ (३.५०), कोल्हापूर ५ (८), ठाणे ६ (६), पालघर ५(५), रायगड ६.५० (६.५०), रत्नागिरी ४.५० (४.५०), सिंधुदुर्ग ४.५०( ४.५०).\nपरभणी तूर कृषी विभाग मंत्रालय विदर्भ नांदेड पूर औरंगाबाद बीड लातूर उस्मानाबाद अकोला वाशीम यवतमाळ अमरावती नागपूर चंद्रपूर नाशिक धुळे जळगाव नगर पुणे सोलापूर सांगली कोल्हापूर ठाणे पालघर रायगड सिंधुदुर्ग\nराज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य...\nमुंबई : राज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थित\nनगर-नाशिकच्या धरणातून ‘जायकवाडी’त पाणी सोडण्याचे...\nमुंबई : ‘जायकवाडी’ धरणात पाणी सोडण्याचे आदेश महाराष्ट्र जलस\nगाडीने येणारा कापूस गोणीत आणण्याची वेळ\nजालना : जनावरांचा चारा आणि\nदुष्काळाच्या गर्तेत गुरफटला गावगाडा\nऔरंगाबाद : पावसाळ्यात पडले\nअवर्षणाचा पिकावरील ताण कमी करण्यासाठी उपाययोजना\nकोरडवाहू शेतीत पीक उत्पादनाच्या दृष्टीने “ओल तसे मोल” या उक्तीला अनन्य साधारण महत्त्व आहे\nराज्यातील १८० तालुक्यांमध्ये...मुंबई : राज्यातील १८० तालुक्यांमध्ये...\nनगर-नाशिकच्या धरणातून ‘जायकवाडी’त पाणी...मुंबई : ‘जायकवाडी’ धरणात पाणी सोडण्याचे आदेश...\nगाडीने येणारा कापूस गोणीत आणण्याची वेळ जालना : जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा...\nदुष्काळाच्या गर्तेत गुरफटला गावगाडाऔरंगाबाद : पावसाळ्यात पडलेले प्रदीर्घ खंड व...\nदुष्काळ जाहीर करण्यासाठी पीक नुकसानीचा...नाशिक : दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्र सरकारची...\nमुंबईत १५ ला सर्वपक्षीय मेळावा ः नवलेकोल्हापूर: किसान सभेच्या पुढाकाराने १५...\nदुष्काळ जाहीर करण्याबाबत टोलवाटोलवी ः...पुणे : राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळी स्थिती असूनही...\nनव्या दुष्काळी संहितेमुळे राज्यातील...मुंबई: राज्यावर १९७२ च्या दुष्काळापेक्षाही...\nहुमणी रोखण्यासाठी कृती आराखडा : कृषी...पुणे : राज्यात उसाच्या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात...\nमध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे: राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा चटका सातत्याने...\nनव्या हंगामात ऊस गाळपासाठी ३१ साखर...पुणे : राज्यात नव्या गाळप हंगामासाठी आतापर्यंत ३१...\nचौदा हजार गावांमधील भूजल पातळी चिंताजनकमुंबई : राज्य सरकारच्या भूजल सर्वेक्षण व...\nबदलत्या काळात बनली कलिंगड शेती...पाण्याची उपलब्धता असताना चितलवाडी (जि. अकोला)...\nसंघर्ष, चिकाटी, एकोप्यातूनच लाभले...बलवडी (भाळवणी) (ता. खानापूर, जि. सांगली) जोतीराम...\n'सकाळ'चे दिवाळी अंक अॅमेझॉनवर पुणे : क्लिकवर चालणाऱया आजच्या जगात दिवाळी अंकही...\nसंपूर्ण देशातून मॉन्सून परतलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (माॅन्सून) रविवारी (ता...\nडॉ. हद्दाड आणि डाॅ. नॅबार्रो यांना २०१८...पुणे : जगभरातील कुपोषित माता आणि बालकांना...\nहुमणीग्रस्त ऊसक्षेत्र चार लाख हेक्टरवरपुणे ः राज्यात दुष्काळामुळे त्रस्त झालेल्या...\nपाणीटंचाईने संत्राबागांची होरपळअमरावती ः विदर्भाचा कॅलिफोर्निया अशी ओळख असलेल्या...\nउन्हाचा चटका वाढलापुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर कमाल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/video/7807-gay-sex-is-not-a-crime-hallabol", "date_download": "2018-10-23T23:43:17Z", "digest": "sha1:ZXTUL4AMGSPPSG27XRJVB5B45PPNB6BE", "length": 4932, "nlines": 135, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "समलैंगिक संबंध गुन्हा नाही! सर्वौच्च न्यायलयाचा ऐतिहासिक निर्णय - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसमलैंगिक संबंध गुन्हा नाही सर्वौच्च न्यायलयाचा ऐतिहासिक निर्णय\nव्हॉट्स ॲपवरील अश्लिल व्हिडिओ ब्लॉक करण्यासाठी सुप्रीम कोर्टाचं महत्त्वाचं पाऊल\nकॅरेबियन बेटांवर इर्मा वादळाचे थैमान\nजोर लगा के हयश्शा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल\nजयंत पाटलांचा राग पाहून बॉलिवुडचा बादशाह शाहरुख घाबरला;अलिबाग जेट्टीवरचा हायव्होल्टेज ड्रामा\nजोर लगा के हयश्शा \n\"रक्ताने माखलेलं सॅनिटरी नॅपकिन घेऊन तुम्ही मंदिरात कसं जाणार\nप्रवीण तोगडियांनी केली नव्या पक्षाची स्थापना\nछ. शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात स्वित्झर्लंडच्या कलाकारांचा 'हा' सोहळा\nओला-उबर चालकांचा संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरुच...\nलग्नपत्रिकेवरुन रणवीर- दीपिका सोशल मीडियावर ट्रोल\nदिवाळीत फटाके फोडण्यास सशर्त परवानगी...\nPaytm च्या मालकाला ब्लॅकमेल, 'मास्टर प्लॅनर' अटकेत\n\"MIM प्रमाणेच आमचाही 'वंदे मातरम'च्या सक्तीला विरोध\nEVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/health/everything-you-know-about-salt-wrong-because/", "date_download": "2018-10-23T23:47:33Z", "digest": "sha1:2EHWXWYMVYCSZWE32BFBPRM7ZSNOCDUN", "length": 28006, "nlines": 384, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Everything You Know About Salt Is Wrong Because.. | मीठ किती खायचं? खायचं की नाही? याविषयी तुम्हाला जे माहिती आहे तेच चुकीचं आहे, कारण. | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २४ ऑक्टोबर २०१८\nजायकवाडीत ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश\nकर्जमाफीतील घोळाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत सेनेचे मौन\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\nमुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहायकाचे पॅनल पराभूत; काँग्रेसचा विजय\nकांजूरमार्गला तोडक कारवाई केलेल्या जागी उभारली नवी घरे\nकर्जमाफीतील घोळाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत सेनेचे मौन\nअण्णाभाऊ साठे स्मारक कागदावर, उपाध्यक्षांचे मात्र राज्यभर दौरे\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\nकांजूरमार्गला तोडक कारवाई केलेल्या जागी उभारली नवी घरे\nमुंबईतील सीसीटीव्ही प्रकल्पासाठी ९८० कोटी\nशिल्पा शिंदेला लागली मोठी लॉटरी, मिळाला हा मोठा चित्रपट\n#MeToo : संजना सांघीने केला सुशांत सिंग राजपूतचा बचाव म्हणे, असे काही घडलेच नाही\n#MeToo: अजय देवगणने केली आपल्या मेकअप आर्टिस्टची हकालपट्टी\nकरिश्मा कपूरचे झाले पुन्हा एकदा ब्रेकअप\nसुभाष कपूर यांच्या जागी ‘हा’ दिग्दर्शक सांभाळणार ‘मुघल’च्या दिग्दर्शनाचा जिम्मा\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\n पार्टनरच्या Hug करण्याच्या पद्धतीवरुन ओळखा तुमचं रिलेशन\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nझणझणीत, तर्रीबाज कोल्हापूरची ठसकेदार मिसळ\n'या' ३ गोष्टींचा लैंगिक जीवनावर होतो वाईट परिणाम\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nश्रीनगरः गेल्या चार महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेकीच्या घटनांमध्ये लक्षणीय घट; दहशतवाद्यांची भरतीही कमी झाली - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह\nऔरंगाबादः शिवसेनेला श्रेय मिळेल म्हणून शहराला संभाजीनगर असे नाव देण्यात मुख्यमंत्री अडसर आणत आहेत; खासदार चंद्रकांत खैरेंचा आरोप\nजलयुक्त शिवार हा राज्यातील सर्वात मोठा घोटाळा, अशोक चव्हाण यांचा आरोप\nसातारा : उदयनराजे, शिवेंद्रराजेंविरोधात गुन्हा दाखल. जमावबंदीचा आदेश मोडल्यानं कारवाई.\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nश्रीनगरः गेल्या चार महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेकीच्या घटनांमध्ये लक्षणीय घट; दहशतवाद्यांची भरतीही कमी झाली - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह\nऔरंगाबादः शिवसेनेला श्रेय मिळेल म्हणून शहराला संभाजीनगर असे नाव देण्यात मुख्यमंत्री अडसर आणत आहेत; खासदार चंद्रकांत खैरेंचा आरोप\nजलयुक्त शिवार हा राज्यातील सर्वात मोठा घोटाळा, अशोक चव्हाण यांचा आरोप\nसातारा : उदयनराजे, शिवेंद्रराजेंविरोधात गुन्हा दाखल. जमावबंदीचा आदेश मोडल्यानं कारवाई.\nAll post in लाइव न्यूज़\n याविषयी तुम्हाला जे माहिती आहे तेच चुकीचं आहे, कारण.\nमीठ कमी खा, वरुन घेऊ नका असा प्रचार गेले 40 वर्षे चालला आहे, आणि आता शास्त्रज्ञ म्हणतात की, तेच चूक होतं.\nठळक मुद्देमीठ जास्त खाण्याचा आणि वाढत्या बीपीचा संबंध असतो का\nमीठ किती खायचं, पानात वरुन खायचं की नाही, खारवलेले पदार्थ खायचे की नाही यावरुन आपणच चर्चा करतो असं काही नाही. जगभर ही चर्चा चालते. कुणी म्हणतं अन्न शिजल्यावर मीठ घाला, कुणी म्हणतं शिजताना. कुणी म्हणतं वजन वाढतंय, बीपीचा त्रास तर मीठ बंदच करा. कुणी म्हणतं आपली पुर्वीची पानात मीठ वाढून घ्यायची रीतच बरोबर होती. आता शास्त्रज्ञ तेच सांगत आहेत. यात खरं-खोटं काय. आता अलिकडेच प्रसिदध झालेला अभ्यास म्हणतोय की, मीठ खाण्याचा आणि हार्टअटॅकचा काही संबंध नाही. बीपीचाही काही संबंध नाही. हे सगळे अपप्रचार गेल्या चाळीस वर्षात झाले. प्रमाणात मीठ खाणं शरीराला अपायकारक नाही.\nअमेरिकेतल्या मसुरी विद्यापीठातील शास्त्रज्ञानी केलेला एक अभ्यास ब्रिटिश मेडिकल जर्नल ऑफ ओपन हार्टमध्ये एक अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. या अभ्यासात जगभरातल्या अनेक देशांतल्या लोकांच्या मीठ खाण्याच्या सवयींचा आणि त्यांच्या आजारांचा अभ्यास करण्यात आला आहे.\nसाधारण दिवसाला 2.4 ग्रॅम मीठ खाणं शरीराला पुरेसं असतं. तेवढं खाण्यानं काही अपाय नाही. कोरिअन माणसं दिवसाला साधारण 4 ग्रॅमहून जास्त मीठ खातो. पण री जगात कोरिअन माणसांचं हायपरटेन्शन आणि हार्टअ‍ॅटॅकचं प्रमाण कमीच आहे. त्याउलट कमी मीठ खाणारे अनेकजण अमेरिकन हार्टअटॅकचे बळी आहेत. त्यामुळे मीठ कमी खा, बंदच करा, बीपी वाढेल ही समजूतच चूक आहे असं सांगतो.\nउलट मीठ अजिबातच न खाणं, खूपच कमी खाणं यानं शरीराची इन्शुरन्स स्वीकारण्याची क्षमता कमी होते. डायबिटीसची शक्यता वाढते.\nत्यामुळे मीठ पूर्ण बंद करणं, अतीच कमी खाणं हे टाळलेलं बरं. चवीपुरतं मीठ हा पारंपरिक नियम लक्षात ठेवलेला बरा.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\n'ही' आहेत कानाच्या कॅन्सरची लक्षणं; चुकूनही करू नका दुर्लक्ष\nहृदयरोगाच्या रुग्णांनी लॉंग लाईफसाठी घ्यावा दर २० मिनिटांनी वॉक ब्रेक\nवडिलांच्या निकोटीन सेवनामुळे बाळांना अटेंशन डेफिसिटचा धोका, कारणे आणि उपाय\nगोड पदार्थ खाल्यावर लगेच पाणी पिता असं पडू शकतं महागात\nमासिक पाळीदरम्यान 'या' पदार्थांचा आहारात समावेश करणं ठरतं फायदेशीर\nतुम्ही एकटं जेवता का असं करणं ठरू शकतं महागात\nअमृतसर ट्रेन दुर्घटनाबिग बॉस 12मीटूइंधन दरवाढपरिणीती चोप्रादीपिका पादुकोणप्रो कबड्डी लीगसबरीमाला मंदिरअमृता फडणवीसकॉफी विथ करण 6\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nकलिंगडापासून घरच्या घरी तयार करा 'हे' फेसपॅक\n'या' पदार्थांमुळे वाढतो तुमचा ताण; मेंदूसाठीही ठरतात घातक\nतुमची मुलं वस्तू चोरतात अशी बदला वाईट सवय\nवाहतुकीचे हे अजब नियम पाहून, तुम्ही नक्कीच जाल चक्रावून\nएक्सला खबरही लागू न देता ब्रेकअपनंतर ही ६ कामे करतात मुली\nरोहित शर्मा-विराट कोहलीची जोडी जमली\nचेहऱ्यावर स्मितहास्य खुलवणारे 'क्युट स्टॅच्यू'\nही आहे जगातील सर्वात सुंदर नदी\nसरकारच्या एका होकारामुळे अनेकांना मिळु शकतो रोजगार - आंग्रीया क्रुझचे शिल्पकार\nभाजपा सरकार काँग्रेसपेक्षाही थापाडे - राज ठाकरे\n#MeToo: 'मीटू' मोहिमेवर पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णीने दिली ही प्रतिक्रिया\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेनेविरोधात धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nपनवेल टर्मिनलमध्ये बेवारस बॅग आढळल्याने खळबळ\nसांगलीतील भिवघाट येथे साई गारमेंटला भीषण आग\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\nशिक्षकांच्या ड्रेसकोडला वकिलांचा विरोध\nमुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहायकाचे पॅनल पराभूत; काँग्रेसचा विजय\nकांजूरमार्गला तोडक कारवाई केलेल्या जागी उभारली नवी घरे\nमुंबईतील सीसीटीव्ही प्रकल्पासाठी ९८० कोटी\nतुमच्या पक्षाचं भविष्य काय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना सवाल\nWest Bengal: रेल्वे पुलावर चेंगराचेंगरी, दोन प्रवाशांचा मृत्यू, 14 जखमी\nराज ठाकरेंकडून उमेदवारांची चाचपणी, मनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी आग्रही\nअमृता फडणवीस यांच्या सेल्फीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं 'हे' उत्तर\nMadhya Pradesh Assembly Election 2018 : मध्य प्रदेशमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपा करणार जादूचे प्रयोग\nएकाच कुटुंबातील 15 जणांना अन्नातून विषबाधा; रुग्णालयात उपचार सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B2", "date_download": "2018-10-23T23:18:55Z", "digest": "sha1:KXZTINVM2QZEG7OR7IB6OAOXF5ELWGEV", "length": 9374, "nlines": 189, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फ्लॉरेन्स नाइटिंगेल - विकिपीडिया", "raw_content": "\n१३ ऑगस्ट, १९१० (वय ९०)\nपार्क लेन, लंडन, युनायटेड किंग्डम\nपरिचारिका व्यवसायाला आधुनिक स्वरूप आणले\nरुग्णालय स्वच्छता, रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटीच्या पहिल्या महिला सभासद\nरॉयल रेड क्रॉस (१८८३), ऑर्डर ऑफ मेरीट (कॉमनवेल्थ) (१९०७)\nफ्लॉरेन्स नाइटिंगेल (मे १२,१८२० - ऑगस्ट १३,१९१०) या अग्रगण्य परिचारिका, लेखक व संख्याशास्त्रज्ञ होत्या. इ.स. १८५३ साली झालेल्या क्राइमियन युद्धादरम्यान जखमी सैनिकांची सुश्रुषा केल्याबद्दल त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यांना \"लेडी विथ द लँप\" (The Lady with the Lamp) असे म्हणत.\nसंख्याशास्त्र आणि स्वच्छताविषयक काम[संपादन]\nफ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना लहानपणापपासूनच गणितात गती होती. आकडेवारीचे आलेखांच्या माध्यमातून दृश्य सादरीकरण करणे, हे त्याकाळात फारसे प्रचलित नव्हते. विल्यम प्लेफेअर यांनी विकसित केलेल्या पाय आकृतीसारख्या आलेखांचा त्यांनी परिणामकारकपणे वापर केला.\nनाइटिंगेल यांचे संख्याशास्त्रातील सर्वात महत्त्वपूर्ण योगदान म्हणजे त्यांनी विकसित केलेली ध्रुवीय क्षेत्र आकृती होय. या प्रकारच्या आलेखास नाइटिंगेल रोझ प्लॉट असेही म्हटले जाते. स्वत: काम करीत असलेल्या लष्करी रुग्णालयातील दर महिन्यातील मृत्यूंची संख्या व कारणे यांचे सादरीकरण करण्यासाठी त्यांनी या आकृतीचा वापर केला. एरवी आकडेवारीच्या जंजाळामुळे संसद सदस्य आणि सरकारी अधिकारी यांच्याकडून असे अहवाल दुर्लक्षित राहात असत. परंतु, नाइटिंगेल यांनी केलेल्या प्रभावशाली दृश्य सादरीकरणामुळे सैनिकांसाठीच्या वैद्यकीय सुविधा किती अपुऱ्या आहेत याची जाणीव होऊन या वैद्यकीय सुविधांचा दर्जा सुधारण्याचे प्रयत्न सुरु झाले. या सर्व कामामुळे रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटी रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटीच्या पहिल्या महिला सभासद होण्याचा सन्मान १८५९ साली नाइटिंगेल यांना प्राप्त झाला. पुढे अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशनने देखील त्यांना सन्माननीय सदस्यत्व बहाल केले.\nफ्लॉरेन्स नाइटिंगेल वरील साहित्य\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nइ.स. १८२० मधील जन्म\nइ.स. १९१० मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ मार्च २०१७ रोजी १७:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/dhing-tang-british-nandi-10175", "date_download": "2018-10-23T23:29:07Z", "digest": "sha1:RENPTAOS3F4WGMM65U777MRMHTUD4K23", "length": 17421, "nlines": 198, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dhing Tang, British Nandi अडलंय खेटर! (ढिंग टांग!) | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 21 जून 2016\nस्थळ : मातोश्री महाल, वांद्रे.\nपात्रे : राजाधिराज उधोजीराजे आणि...सकल सालंकृत सौभाग्यवती कमळाबाई.\nनेहमीप्रमाणे दागिन्यांनी मढलेल्या कमळाबाई गवाक्षाशी फुरंगटून उभ्या आहेत. नेहमीप्रमाणे उधोजीराजे त्वेषाने ताडताड चालत येऊन नेमके सतरंजीत अंगठा अडकून धडपडतात. नेहमीप्रमाणे ते हर हर महादेव असे ओरडतात. नेहमीप्रमाणे कमळाबाई त्याकडे सपशेल दुर्लक्ष करतात. नेहमीप्रमाणे संवाद सुरू होतो. अब आगे...)\nउधोजीराजे : (गोरेमोरे होत) एक्‍माणूस आमची वाटत पाहात होतं वाटतं...हहह\nस्थळ : मातोश्री महाल, वांद्रे.\nपात्रे : राजाधिराज उधोजीराजे आणि...सकल सालंकृत सौभाग्यवती कमळाबाई.\nनेहमीप्रमाणे दागिन्यांनी मढलेल्या कमळाबाई गवाक्षाशी फुरंगटून उभ्या आहेत. नेहमीप्रमाणे उधोजीराजे त्वेषाने ताडताड चालत येऊन नेमके सतरंजीत अंगठा अडकून धडपडतात. नेहमीप्रमाणे ते हर हर महादेव असे ओरडतात. नेहमीप्रमाणे कमळाबाई त्याकडे सपशेल दुर्लक्ष करतात. नेहमीप्रमाणे संवाद सुरू होतो. अब आगे...)\nउधोजीराजे : (गोरेमोरे होत) एक्‍माणूस आमची वाटत पाहात होतं वाटतं...हहह\nकमळाबाई : (पदर दोन खांद्यावर आवळत) अडलंय आमचं खेटर\nउधोजीराजे : (मिशीवर बोट फिरवत) एक्‍माणूस रागावलंय वाटतं...हहह\nकमळाबाई : (पदर आणखी ओढत) थटलंय आमचं घोडं\nउधोजीराजे : (लाडीगोडीने) इतकं सजून धजून एक्‍माणूस गेलं तरी कुठं होतं, म्हणायचं\nकमळाबाई : (फणकाऱ्याने) मसणात\nउधोजीराजे : (लाडात येत) बाप रे नाकाचा शेंडा नुसता निवडुंगाच्या बोंडासारखा लालेलाल झालेला दिसतोय रागानं नाकाचा शेंडा नुसता निवडुंगाच्या बोंडासारखा लालेलाल झालेला दिसतोय रागानं\nकमळाबाई : (नाक मुरडत) इतकी नकोत नावं ठेवायला निवडुंगाचं बोंड म्हणे ही काय उपमा आहे शी: एवढं होतं तर आणायची होती एखादी चाफेकळी नाकाची\nउधोजीराजे : (गंभीर होत) आता एखाद्या माण्साचा राग कसा काढायचा बरं आम्हाला तर बोआ काही कळत नाही ह्यातलं आम्हाला तर बोआ काही कळत नाही ह्यातलं आम्ही रांगडे शिपाईगडी एखाद्याची खांडोळी करणं हा आमच्या डाव्या हातचा मळ, पण मनधरणी काही आमच्या स्वभावात बसत नाही\nकमळाबाई : (मनातल्या मनात धुमसत) हवीये कुणाला इथं तुमची मनधरणी जो तो आपल्या कर्मानं जातो जो तो आपल्या कर्मानं जातो मी होत्ये, म्हणून पंचवीस वरसं सौंसार केला मी होत्ये, म्हणून पंचवीस वरसं सौंसार केला पंचवीस वरसांनंतर सासुरवासाचे भोग वाट्याला येतील असं वाटलं नव्हतं पंचवीस वरसांनंतर सासुरवासाचे भोग वाट्याला येतील असं वाटलं नव्हतं माझंच मेलं नशीब फुटकं\nउधोजीराजे : (अचंब्यानं) अहो, येवढं झालं तरी काय\nकमळाबाई : (स्फुंदत स्फुंदत) येवढी नकोशी झाल्ये, तर काडीमोड का घेऊन टाकत नाही गळ्यात धोंड बांधून विहिरीत तरी ढकलून द्या गळ्यात धोंड बांधून विहिरीत तरी ढकलून द्या पण ही असली बोलणी नकोत आता\nउधोजीराजे : (खांद्याला स्पर्श करत) येवढं काय बोललो आम्ही\nकमळाबाई : (झपाट्यानं दूर होत) ‘‘युती हवीच असेल तर वेडीवाकडी नको, आम्ही लाचार होणार नाही‘ असं चार्चौघात कोण बोललं\nउधोजीराजे : (ताडताड पावलं टाकत बाणेदारपणाने) काय गलत बोललो सौंसार करायचा तर टुकीनं करू सौंसार करायचा तर टुकीनं करू एकमेकांची उणीदुणी काढत कशापायी एकत्र राहायचं‘ एवढंच तर आम्ही बोललो एकमेकांची उणीदुणी काढत कशापायी एकत्र राहायचं‘ एवढंच तर आम्ही बोललो हे तर काय वर्तमानपत्रातल्या स्त्रीविषयक लेखांमध्येही लिहिलेलं असतं\nकमळाबाई : (हिणवत) आहाहाहा कळतात बरं आम्हाला ही बोलणी कळतात बरं आम्हाला ही बोलणी इथं कुणी काही इतकं ‘हे‘ नाहीए इथं कुणी काही इतकं ‘हे‘ नाहीए लाटेत ओंडके तरंगतात म्हणालात लाटेत ओंडके तरंगतात म्हणालात ओं-ड-के काही तुमच्या घरचं खाऊन लठ्‌ठ नाही झाले माहेर सुखवस्तू होतं, म्हणून बाळगत्येय अंगावर हे बाळसं माहेर सुखवस्तू होतं, म्हणून बाळगत्येय अंगावर हे बाळसं इतकं काही कुणी बोलायला नको\nउधोजीराजे : (खोल आवाजात) अहो, तुम्हाला ओंडके म्हणायला आमची काय लाकडं वर आली आहेत आणि तुम्हीही म्हणालात ना की निजामाचा बाप काढणाऱ्याशी संगत नको म्हणून आणि तुम्हीही म्हणालात ना की निजामाचा बाप काढणाऱ्याशी संगत नको म्हणून\nकमळाबाई : (सारवासारव करत) आम्ही आमच्या लोकांना समजावण्यासाठी तसं बोललो होतो ह्याचा अर्थ आम्हाला वेगळं व्हायचंय असा नाही होत ह्याचा अर्थ आम्हाला वेगळं व्हायचंय असा नाही होत येवढंसुद्धा समजत नसेल तर-\nउधोजीराजे : (तोच मुद्‌दा पकडत) जरा कान इकडे करा आम्हीही आमच्या लोकांना बरं वाटावं म्हणूनच बोललो, असं समजा की आम्हीही आमच्या लोकांना बरं वाटावं म्हणूनच बोललो, असं समजा की अहो, चार लोकात वावरताना अशी मखलाशी करावी लागतेच\nकमळाबाई : (संशयानं) तुमच्या मनात नेमकं काय आहे, हेच बै कळत्त नाही\nउधोजीराजे : (गोग्गोड हसत) हडळीला नाही नवरा नि झोटिंगाला नाही बायको अहो, तुमच्याशिवाय आम्हाला जिवाभावाचं आहेच कोण अहो, तुमच्याशिवाय आम्हाला जिवाभावाचं आहेच कोण मग गेला ना आता राग\nकमळाबाई : (खोडकरपणाने) इश्‍श चहाटळ मेले\nतपाससंस्था आणि नियामक संस्था यांनी व्यवस्था निर्दोषपणे चालावी, यासाठी कुंपणाप्रमाणे काम करणे अपेक्षित असते. पण ही कुंपणेच कुजलेली असतील तर...\n(एक पाणीदार पत्रव्यवहार...) प्रिय गिरीशभाऊ, शतप्रतिशत नमस्कार अगदी तांतडीने पत्र लिहायला घेतले आहे, कारण अक्षरश: तोंडचे पाणी पळाले आहे. औंदा...\nसंगीतकार यशवंत देव यांची प्रकृती गंभीर\nमुंबई - दादर येथील सुश्रुषा रुग्णालयात उपचार सुरू असलेले ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव (वय 92) यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात...\nनांदेड : प्रमुख जिल्हा न्यायाधीशांच्या उपस्थितीत जिल्हा कारागृहाची तपासणी\nनांदेड : जिल्हा कारागृहातील बॅरेकची पहाणी करून बांधकाम व देखाल दुरूस्ती तातडीने करण्याच्या सुचना सार्वजनीक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता...\nमाणूसकी निभावल्याबद्दल पुरस्कार मिळत असेल, तर अभिमानाची नव्हे, खेदाची बाब : सोनम वांगचुक\nपुणे : \"माणसाला माणूसकी निभावल्याबद्दल पुरस्कार मिळत असेल, तर ती अभिमानाची नव्हे, तर खेदाची बाब आहे, असे मला वाटते.\" अशा शब्दात प्राईड ऑफ लडाख सोनम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mimarathicha.blogspot.com/2008/02/blog-post_22.html", "date_download": "2018-10-23T22:33:52Z", "digest": "sha1:LM5EGWFNU7Q2DTN72D2G7GTXDPU7QLUD", "length": 7438, "nlines": 124, "source_domain": "mimarathicha.blogspot.com", "title": "'मी मराठी' : Mi Marathi: कारण शेवटी मी एक.....", "raw_content": "\nमाझ्या मराठीची बोलू कवतिके.. परि अमृतातेही पैजा जिंके.. ऐसी अक्षरे रसिके मिळविन मराठीच्या अभिमानापायी.. जे जे काही चांगले वाचनात आले.. ते इतरांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न\nकारण शेवटी मी एक.....\nआज-काल मला जुन्या आठवणी फार फार सतावतात\nशाळेतल्या-कॉलेजमधल्या सगळ्या सगळ्या गोष्टी आठवतात\nसध्या काम कमी अन् वेळ भरपूर\nकंटाळा आलाय आता नेट सर्फिंग करून\nकाय करणार सध्या बेंच वर आहे\nकारण शेवटी मी एक साँफ़्टवेअर प्रोफेशनल आहे\nदिवसातले किमान 10 तास मी कंपनी मध्ये घालवतो\nकंपनीच्या पैश्याचे A\\C, नेट अन् टेलिफोन्स वापरतो\nचार-चार वेळा कॉफी प्यायची सवय लागली आहे मला पण माझ्या\nकॉलेज कँटिनच्या कटिंगची सर नाही त्याला\nकंपनीतले बेचव जेवण गोड मानून घेतो आहे\nकारण शेवटी मी एक साँफ़्टवेअर प्रोफेशनल आहे\nकट्ट्यावरच्या गप्पा तर कधीच मागे पडल्या\nए.सी कौंफरंस रूम्स मध्ये आता मीटिंग्स होऊ लागल्या\nटीम-मेटसच्या गर्दीत माझ्या मित्रांची टोळी हरवली\nपक्या, अज्या, रघूची जागा आता मूर्थी , कृष्णन आणि रेवतीने घेतली\nODC मध्ये एकतरी मराठी माणूस शोधतो आहे\nकारण शेवटी मी एक साँफ़्टवेअर प्रोफेशनल आहे\nसुरुवातीला खूप फोन SMS व्हायचे\nकोण कुठे काय करतोय लगोलग कळायचे\nआजकाल जो- तो प्रोजेक्ट मध्ये बिझी जाले\nभुला भटका missed call आता महाग झालाय\nफोर्वार्ड्स आणि चैन मेल्स मध्ये खुशालीची मेल शोधतो आहे\nकारण शेवटी मी एक साँफ़्टवेअर प्रोफेशनल आहे\nदर वीकएण्डसला मे मल्टीप्लेक्स मध्ये जातो\nदीड-दमडीच्या मुव्हीसाठी शे-दीडशे मोजतो\nसेलिब्रेशन्स,पार्टीज साठी पिज्जा हुटचा रास्ता गाठतो\nवेगी क्रुस्ट, पपोरोनी कसले कसले फ्लेवर्स मागावातो\nपण पौकेट मनीसाठवून केलेल्या पार्टीची मजा हयात शोधत आहे\nकारण शेवटी मी एक साँफ़्टवेअर प्रोफेशनल आहे\nबरेच दिवस झाले इथे हैदराबादला येऊन\nसुरुवातीला होमसिक वाटले, आता घेतलीये सवय करून\nआमच्या पुण्याच्या टपरीची जागा येथे हुसेन सागर ने घतली\nबेंगलुर, मैसुर हैदराबादच्या गर्दीत माझी पुणे मात्र हरवली\nपुणे पोस्टिंग मिळावे म्हणून प्रयत्न करतो आहे\nकारण शेवटी मी एक साँफ़्टवेअर प्रोफेशनल आहे\nरोजचा शिरस्ता म्हणून घरी एक फोन लावतो\nएकुलता-एक असण्याचे आपले कर्तव्य पार पाडतो\n\" असे आई रोज विचारते\nबाबांच्याही आवाजात हल्ली खूप चिंता जाणवते\nकरियर आणि आई-बाबांपैकी मे माझ्या करियरला निवडले आहे\nकारण शेवटी मी एक साँफ़्टवेअरप्रोफेशनल आहे\nखरच सारे काही गेलेय आता बदलून\nएका टॅग ने ठेवलाय माझे आयुष्य जखडून\nकधीतरी तो दिवस येईल\nऑफिसमधून थेट मी माझ्या घरी जाईन\nपण मला माहितेय हे एक स्वप्न आहे\nकारण शेवटी मी एक.....\n......... आभार - गिरीश आणि कवी ..\nLabels: कारण शेवटी मी एक\nइथे भेटलेली मराठी मने\nअन.. इथे जुळलेली मी मराठी नाती \nमी मराठीच्या जुन्या आठवणी\nकारण शेवटी मी एक.....\nहे भलते अवघड असते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mimarathicha.blogspot.com/2008/04/blog-post_5579.html", "date_download": "2018-10-23T22:17:51Z", "digest": "sha1:SBF55AHJIYXGGGXDSDC4OZ27UZVTQNXP", "length": 4702, "nlines": 116, "source_domain": "mimarathicha.blogspot.com", "title": "'मी मराठी' : Mi Marathi: जगावंसं वाटेल तसं जगायचं...", "raw_content": "\nमाझ्या मराठीची बोलू कवतिके.. परि अमृतातेही पैजा जिंके.. ऐसी अक्षरे रसिके मिळविन मराठीच्या अभिमानापायी.. जे जे काही चांगले वाचनात आले.. ते इतरांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न\nजगावंसं वाटेल तसं जगायचं...\nहसावंसं वाटलं तर हसायचं\nरडावंसं वाटलं तर रडायचं\nजसं बोलतो तसं नेहमी\nज्यांना सांगायचं त्यांना सांगायचं\nज्यांना टांगायचं त्यांना टांगायचं\nमनात जे जे येतं ते ते\nकरून बघितलं पाहिजे आपण\nजसं जगावं वाटतं तसंच\nजगून बघितलं पाहिजे आपण\nकरावंसं वाटेल ते करायचं\nजगावंसं वाटेल तसं जगायचं...\nजेंव्हा जाग आपल्याला येते\nआपली रात्र होते जेंव्हा\nझोप आली की झोपायचं\nजाग आली की उठायचं\nपिठलं भाकरी मजेत खायची\nआपल्या घरात असं वावरायचं\nआपल्या जेवणाचं, आपल्या जगण्याचं\nत्याचं कौतुक कशाला एवढं\nजगात दुसरं चांदणं नाही\nआपणच आपलं चांदणं बनून\nहसावंसं वाटलं तर हसायचं\nरडावंसं वाटलं तर रडायचं\nइथे भेटलेली मराठी मने\nअन.. इथे जुळलेली मी मराठी नाती \nमी मराठीच्या जुन्या आठवणी\nमैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय\nजगावंसं वाटेल तसं जगायचं...\nमाणसाचं आयुष्य कसं अगदी फुलासारखं असावं.. पाकळ्या ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://rajtantra.com/?m=20180925", "date_download": "2018-10-23T23:05:05Z", "digest": "sha1:B4UUAFA3T73ZMQ54WIUDG24VD6R6U7TR", "length": 7887, "nlines": 61, "source_domain": "rajtantra.com", "title": "25 | September | 2018 | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nजव्हार : आपत्तीग्रस्त कुटुंब आर्थिक मदतीपासुन वंचित\nवाडा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश\nशिक्षण संस्थेचा भोंगळ कारभार : शिक्षकांची वेतनकोंडी कायम\nमहावितरणच्या विविध समस्यांबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली अधिक्षक अभियंत्यांची भेट\nकासा : एकाच दिवसात 1 कोटींचा गुटखा पकडला\nपालघरच्या तहसीलदारांची दगड खाणींवर कारवाईची नोटीस\nComments Off on पालघरच्या तहसीलदारांची दगड खाणींवर कारवाईची नोटीस\nप्रतिनिधी/मनोर, दि. 25 : मनोर नजीकच्या लालोंढे तलाठी सजा हद्दीतील तीन दगड खाण धारकांना ग्रामस्थांची तक्रार आणि अधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी दंडनीय कारवाईसाठी पालघरच्या तहसीलदारांनी नोटीस बजावली आहे. लालोंढे गावातील तीन दगड खाणींबाबत स्थानिक रहिवाशांनी तहसीलदारांकडे तक्रार केली होती. खाणीत केल्या जाणार्‍या स्फोटांमुळे घराला हादरे बसणे, भिंतींना तडे जाणे, खाणीतील दगड घरावरील पत्र्यावर पडून पत्रे ...\tRead More »\nवाडा तालुक्यात दुष्काळ जाहीर करा, शिवसेनेची मागणी\nComments Off on वाडा तालुक्यात दुष्काळ जाहीर करा, शिवसेनेची मागणी\n> कडक उन्हामुळे भातपिके करपू लागली, शेतकरी चिंतातूर प्रतिनिधी/वाडा, दि. 25 : गेल्या महिनाभर पावसाने दडी मारल्याने व कडक उन्हामुळे तालुक्यात सर्वत्र भातपिके करपू लागली आहेत. शेतातील उभे भातपीक पाण्याअभावी तडफडून मरु लागल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. त्यामुळे वाडा तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शिवसेनेने एका निवेदनाद्वारे वाडा तहसीलदार दिनेश कुर्‍हाडे यांच्याकडे केली आहे. वाडा तालुक्यात 18 हजार हेक्टर ...\tRead More »\nसर्पदंशाने आदिवासी विद्यार्थ्याचा मृत्यू\nComments Off on सर्पदंशाने आदिवासी विद्यार्थ्याचा मृत्यू\nप्रतिनिधी/मनोर, दि. 25 : चिल्हार बोईसर मार्गावरील खुटलच्या जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता तिसरीत शिकणार्‍या विद्यार्थ्याचा आज, मंगळवारी सर्पदंशाने मृत्यू झाला. करण राजाराम मंडळ (8 वर्षे) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. खुटल गाव ते खुलात पाडा असा रस्ता नसल्याने येथे पायवाटेने जावे लागते. सायंकाळी पाच वाजता शाळा सुटल्यावर खुटलवरून खुलातपाड्याकडे परतत असताना पायवाटेवर करणला विषारी सापाने दंश केला होता. त्यानंतर करणला ...\tRead More »\nजव्हार : आपत्तीग्रस्त कुटुंब आर्थिक मदतीपासुन वंचित\nवाडा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश\nशिक्षण संस्थेचा भोंगळ कारभार : शिक्षकांची वेतनकोंडी कायम\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nजगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या युवकाला महिला शक्तीने दिले बळ\nविद्यार्थ्यांनी लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन शासनाशी जोडले जाण्यासाठी लोकराज्यचे वाचन करावे – संजीव जोशी\nजिल्ह्यातील चार शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://amitjoshitrekker.blogspot.com/2011_02_13_archive.html", "date_download": "2018-10-23T22:13:06Z", "digest": "sha1:MTYUEMSWNHKZ3X4KWGQK2REFIYTSQ5RF", "length": 23764, "nlines": 118, "source_domain": "amitjoshitrekker.blogspot.com", "title": "Amit Joshi Trekker: 2011-02-13", "raw_content": "\nभटकंती - ट्रेक हे माझे व्यसन आहे. संरक्षण दल आणि अवकाश तंत्रज्ञान हे माझे अत्यंत आवडते विषय आहेत. फोटोग्राफी हे माझे पॅशन आहे. ट्रेक, किल्ले, निसर्ग याबरोबर संरक्षण क्षेत्रातील घडामोडी, विविध देशांची संरक्षण व्यवस्था तसंच संरक्षण क्षेत्रातील शर्यतीने जगात झालेले बदल, निर्माण झालेले तंत्रज्ञान, अवकाश तंत्रज्ञानातील प्रगती या विषयांवर लिहायला आवडते.\nपाठीमागे किल्ले जीवधन, नाणेघाट\nआयएनएस विध्यगिरीचा अपघात आणि नौदलाचा कारवार तळ\nकारवार - आयएनएस कदंब\nभारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस विंध्यगिरीची 30 जानेवारीला एका मालवाहू जहाजाला धडक बसली आणि दुस-या दिवशी ही युद्धनौका नौदलाच्या गोदीत बुडाली. दिवसा-ढवळ्या एवढ्या मोठ्या जहाजांचा अपघात कसा होऊ शकतो, अशा अपघातांमुळे नौदलाचा तळ सुरक्षित आहे असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उभे राहीले. मात्र मुंबई बंदरात होणा-या मालवाहू जहाजांच्या गर्दीचा धोका 30 वर्षांपूर्वी नौदलाने लक्षात घेतला होता. कर्नाटकात कारवार इथे मुंबईला पर्यायी आणि आशियातील मोठा नौदल तळ उभारण्याचं काम गेली 15 वर्षे सुरु आहे.\nअत्यंत गर्दीचे मुंबई बंदर\nमुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये असलेल्या विविध गोंदींद्वारे हजारो टन वजनाची जलवाहतूक होत असते. गेल्या वर्षभरात 5 कोटी 45 लाख टन वजनाची मालवाहतूक या बंदरातून झाली. साधारण 5 हजार 800 मालवाहू जहाजांची ये-जा झाली.\nमुंबई पोर्ट ट्रस्टचा वाढता भार लक्षात घेता 1990 च्या दशकांत नाव्हा-शेवा इथे मोठ्या बंदराची निर्मिती करण्यात आली. या ठिकाणी जवाहरलाल नेहरु टर्मिनलसह आणखी दोन टर्मिनल उभारण्यात आले. या बंदरातून गेल्या आर्थिक वर्षात चार लाखांपेक्षा जास्त कंटेनर किंवा 6,500 पेक्षा जास्त मोठ्या मालवाहू जहजांची ये-जा झाली. दुस-या शब्दात सहा कोटीपेक्षा जास्त टन मालाची वाहतूक या बंदरातून झाली.\nतसंच हजारो खाजगी आणि शेकडो मच्छिमारी नौकांची ये-जा मुंबईच्या दिशेने दररोज सुरु असते. त्यातच आता खाजगी नौकांचीसुद्धा भर पडत चालली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही सगळी वाहतूक होते ते मुंबई शहर आणि अलिबागजवळच्या रेवस-मांडवाच्या मध्ये असलेल्या समुद्राच्या चिंचोळ्या पट्ट्यातून. त्यातच मुंबई आणि परिसरात समुद्राची खोली कमी असल्याने फार छोट्या रुंदीचा चॅनेलमधून मोठ्या जहाजांना ये-जा करावी लागते. त्यामुळे मुंबई बंदर हे अत्यंत गर्दीचे बंदर म्हणून ओळखले जाते.\nभारतीय नौदलाच्या पश्चिमेचे मुख्यालय मुंबई\nअशा वदर्ळीच्या ठिकाणी नौदलाचा सामरिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा तळ मुंबई इथे आहे. नौदलाच्या पश्चिम विभागाचे मुख्यालय या ठिकाणी आहे. त्याची कारणे अनेक आहेत. ब्रिटीशांचं सुरुवातीपासून मुंबई हे एक सत्ताकेंद्र होतं. तसंच मध्य आशियातून युरोपकडे जायला हे बंदर महत्त्वाचे होते. स्वातंत्र्यानंतर आपला शत्रू पाकिस्तान मुंबईपासून जवळच असल्याने नौदलाच्या युद्धनौकांसाठी मुंबई एक सोयीचं ठिकाण होतं. तसंच जगातील तेलवाहतूकीचा महत्त्वाचा मार्ग असलेले होमुर्झचे आखातही मुंबईपासून जवळच असल्याने मुंबईमधील नौदलाच्या तळाला अनन्य साधारण महत्व आहे.\nनौदलाच्या दृष्टीने मुंबई बंदराच्या मर्यादा\nनैसर्गिक वरदान लाभलेल्या मुंबई बंदराला नौदलाच्या दृष्टीने अनेक मर्यादा आहेत. नौदलाच्या दृष्टीने हे बंदर काहीसे अडचणीचे आहे. सर्वप्रथम नौदलाच्या प्रमुख युद्धनौका मग आयएनएस विराट असो, मुंबई, दिल्ली सारख्या विनाशिका असो किंवा पाणबूड्या या मुंबईत तळ ठोकून असतात. पाकिस्तान इथून फक्त 500 किलोमीटरवर आहे. एवढे अंतर पाकिस्तानच्या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात यायला पुरेसे आहे. त्यामुळे सर्व मुख्य युद्धनौका इथे ठेवणे धोक्याचे आहे. दुसरी गोष्ट मुंबई बंदराची खोली ही मोठ्या युद्दनौकांसाठी पुरेशी नाही. त्यामुळे आयएनएस विराटसारखी 27,000 टन वजनाची युद्धनौका नौदलाच्या तळामध्ये आणता येत नाही. नौदल तळाच्या काहीशी बाहेर ती उभी करावी लागते. तेव्हा विराटची दुरुस्तीवगैरे करणे ही तर अशक्य कोटीतील गोष्ट आहे.\nनौदलाच्या तळामध्येही तटरक्षक दलाच्या युद्धनौका तैनात असतात. त्यामुळे जागेची आधीच बोंब असते, युद्धनौका पार्क करण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे लागते. नौदल तळाच्या बाजूला लागूनच मुंबई पोर्ट ट्रस्ट येत असल्याने अनेक मोठी जहाजे उभी असतात. तर दुस-या बाजूला गेट वे ऑफ इंडिया हा अत्यंत गर्दीचा परिसर येतो. त्यामुळे या मुंबईच्या महत्त्वाच्या नौदल तळाचे विस्तारीकरण केवळ अशक्य आहे.\nमच्छिमारांच्या बोटीबंरोबर अनेक प्रवासी बोटींची ये-जा मोठ्या प्रमाणात सुरु असते. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने नौदलाला डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते. मालवाहू जहाजांच्या मोठ्या संख्येमुळे नौदलाच्या युद्धनौकांना तळाकडे ये-जा करतांना मोठी काळजी घ्यावी लागते. त्यातच जहाजांची टक्कर, तेलगळती अशा समस्या सध्या निर्माण होत असल्याने नौदलाची डोकेदुखी वाढत आहे.\nमुंबई एक आंतरराष्ट्रीय शहर असल्याने अनेक उंच इमारती उभ्या राहत आहे. त्यामुळं नौदलाच्या तळावर लक्ष ठेवणे , तळावर कुठली युद्धनौका आहे, कुठली मुंबईबाहेर जात आहे याची प्रत्येक मिनिटाची माहिती देणे सहज शक्य आहे. थोडक्यात युद्धनौकांबाबत गोपनीयता ही केव्हाच संपली आहे.\nया सर्व गोष्टींचा विचार करुन दूरदृष्टी ठेवत नौदलाने मुंबईपेक्षा कितीतरी मोठा, सुरक्षित, वदर्ळीपासून दूर असा तळ बांधायला सुरुवात केली असून त्याचा पहिला टप्पाही पूर्ण झाला आहे. कारवार इथे आयएनएस कदंब नौदलाचा सर्वात मोठा तळ भविष्यातील आव्हाने झेलण्यासाठी सज्ज होत आहे.\nकारवार - आयएनएस कदंब\nगोव्याच्या दक्षिणेला जवळच कर्नाटकच्या उत्तरा कन्नाडा जिल्ह्याचं मुख्यालय कारवार इथे आहे. या शहरापासून थोडंसं दूर किनारपट्टीची जागा नौदलाने आपल्या मोठ्या तळासाठी निवडली. तब्बल 11, 200 एकर जमिनीवर 25,000 कोटी रुपयांचा हा प्रकल्प चार टप्प्यात पूर्ण केला जाणार आहे. पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुस-या टप्प्याचे काम जोरात सुरु आहे.\nनौदलाच्या विविध प्रकारच्या 50 युद्धनौका तैनात केल्या जातील एवढा मोठा हा तळ असणार आहे. भविष्यात भारतीय नौदलात दाखल होणा-या विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रमादित्य ( 45,000 टन ) , स्वदेशी बनावटीची आयएनएस विक्रांत ( 40,000 टन ) या पार्क होऊ शकतील, त्याची जुजबी दुरुस्ती होऊ शकेल याची व्यवस्था इथे केली जाणार आहे. तसंच 8,000 टन वजनाच्या विनाशिका, 6,000 वजनाच्या फ्रिगेट या युद्धनौका, 20,000 टन वजनाच्या लँडिग शिप इथे पार्क होऊ शकतील, दुरुस्त केल्या जातील अशी सुविधा इथे केली जाणार आहे. तसंच पाणबुड्यांचा तळासाठी इथे सुविधा निर्माण केली जाणार आहे. जवळच हेलिकॉप्टरसाठी तसंच छोट्या मालवाहू विमानांसाठी तळ उभा केला जाणार आहे. एवढंच नाही तर 10,000 टन वजनाची युद्धनौका ही उचलून ड्राय डॉर्कमध्ये ठेवता येईल अशी सुविधा निर्माण करण्यात येत आहे. मोठ्या युद्धनौकांना ये-जा करण्यासाठी विशेष मार्गाची आखणी ऑस्ट्रेलियन कंपनीच्या सहाय्याने नौदलाने तयार केली आहे.\n100 पेक्षा जास्त खाटांचे नौदलाचे सुसज्ज हॉस्पिटल इथे असेल. नौदलाचे अधिकारी, नौसैनिक, त्यांचे कुटुंबीय ह्यांना रहाण्यासाठी इथे बांधकामाचा पसारा वाढवला जात आहे. इतर नौदल तळाप्रमाणे अत्याधुनिक क्षेपणास्त्र विरोधी , विमानविरोधी यंत्रणा बसवली जाणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुठलंही मोठं बंदर कारवारपासून दोन्ही बाजूला किनारपट्टीच्या 200 किलोमीटरच्या परिसरात नसल्याने युद्धनौकांची ये-जा निर्धोक असणार आहे. कारवार आणि परिसराचे शहरीकरण झालेलं नाहीये. नौदलाचा तळ उभारतांना 11 गावातील 4000 पेक्षा जास्त कुटुंबियांचे पुर्नवसन करावं लागलं. तेव्हा नौदलाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होईल असं कुठलंही बांधकाम इथे होणार नाही, या भागात नौदलाचे पूर्णपणे नियंत्रण रहाणार आहे.\nउत्कृष्ठ हिरवाईने वेढलेला कारवारचा आयएनएस कदंब नौदलाचा तळ येत्या 10 ते 12 वर्षात पूर्ण सज्ज झालेला असेल. त्यामुळे भविष्यात नौदलाचं पश्चिमकडील मुख्यालय मुंबईहून कारवार इथे आलं तर आश्चर्य वाटायला नको. असं असलं तरी भौगोलिक स्थानामुळे मुंबईच्या नौदल तळाचे महत्व जराही कमी होणार नाही.\nमहाराष्ट्रातील सर्वात मोठा बैलांचा बाजार - मुरबाडची म्हसेची जत्रा\nघरातील उपयोगी वस्तूंपर्यंत मग ते सुईपासून ते कपाटापर्यंत सर्व, शेतीच्या अवजारापासून ते अगदी बैलापर्यंत सर्वकाही मिळण्याचं ठिकाण म्हणजे ज...\nइस्त्रोची अवकाशातील पहिली दुर्बिण - Astrosat\nभारताची अवकाश संस्था म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोने वाटचालीची 60 वर्षे पुर्ण केली आहेत. 19 एप्रिल 1975 ला भारताने...\nचेचन्या- रशियाचे धुमसते काश्मिर\nनागालॅडच्या क्षेत्रपळापेक्षा थोडे कमी क्षेत्रफळ असलेले रशियातील चेचन्या राज्य ( 15,300 चौरस किमी ) रशियाची डोकेदुखी बनले आहे. रशियाच्या...\nभारताची स्वदेशी \" जीपीएस \" यंत्रणा २०१४ पर्यंत\nनुकतीच एक जाहिरात एका मोबाईल कंपनीची टीव्हीवर झळकली होती. यामध्ये एक तरुणी तिच्या मैत्रिणीच्या घरी जात असते, तिला पत्ता माहित नसतो. तेव्हा ...\nअवकाशातील कचरा ( Space Debris )\nअ वकाशातील कचरा विविध प्रकारचा कचरा मग तो घनकचरा असो, कारकाखान्यातून रसायनमिश्रीत तयार झालेला टाकावू द्रव पदार्थ असो, ई-कचरा असो किंवा क...\nसुखोई-३० एमकेआय भारताचे ब्रम्हास्त्र\nतारीख - ३० एप्रिल २००९. ठिकाण पोखरण-राजस्थान. भारतीय वायूदलाच्या सुखोईला अपघात. एक पायलट ठार तर एक जखमी. ३० नोव्हेंबर २००९ आणखी एक सुखोई जैस...\n\" आनंदवारी\"तील काही सुखद अनुभव.....\nमाझे मनीची आवडी, पंढरपूरा नेईन गुढी पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधिले पांडुरंगाच्या भक्तीमध्ये बुडालेल्या ज्ञानदेवांना वा...\nभारतासाठी अणुऊर्जेपासून वीज निर्मिती महत्वाची........\nअणुभट्टी जैतापूर इथं अणु ऊर्जा प्रकल्पाला होत असलेल्या विरोधामुळं अणु ऊर्जा प्रकल्पसारख्या अतिभव्य प्रकल्पामुळे होणारे हजारो लोकांचे व...\n\" साल्हेर \" महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला\n\" साल्हेर किल्ला \" माझा सर्वात आवडता किल्ला. विविध वैशिष्ट्ये मग ती भौगोलिक असो किंवा ऐतिहासिक असो, महाराष्ट्रीतील सर्वात उंच क...\nभारतीय संरक्षण दलाचे नवे ब्रम्हास्त्र \" आयएनएस अरिहंत \"\nभारताची पहिली अणु पाणबूडी संरक्षण दलाचे सक्षमीकरण गेल्या काही वर्षातील भारताचा एक नंबरचा शत्रू \" ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/Soneri/Bahubali-became-popular-because-of-these-reasons/", "date_download": "2018-10-23T22:12:02Z", "digest": "sha1:LSGGJ5EVLISRRYV3XV4YXJYAXVURM3TA", "length": 6211, "nlines": 54, "source_domain": "pudhari.news", "title": " ‘या’ कारणांमुळे बाहुबली लोकप्रिय ठरला... | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Soneri › ‘या’ कारणांमुळे बाहुबली लोकप्रिय ठरला...\n‘या’ कारणांमुळे बाहुबली लोकप्रिय ठरला...\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nबाहुबली सिरिजने भारतीय चित्रपटसृष्टीत एक नवा इतिहास घडवला आहे. कमाईचे अनेक तुफानी विक्रम या चित्रपटाने मोडीत काढले आहेत. बाहुबली सिरीजला ला चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते. हा चित्रपट यशस्वी होण्यामागे अनेक कारणे आहेत. दिग्दर्शक एस. राजामौली यांची मेहनत, ग्राफीक, स्पेशल इफेक्ट्स, चित्रपटाचे कथानक आणि कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे हा चित्रपट चर्चेत राहीला .\nबाहुबलीचा पहिला भाग २०१५ मध्ये प्रदर्शित झाला, तर त्याचा दुसरा भाग २०१७ ला प्रदर्शित झाला. बाहुबली २ ने १५०० कोटीची कमाई करत हा चित्रपट सर्वात लोकप्रिय ठरला आहे. या चित्रपटाला यशस्वी करण्यासाठी अनेक लोक झटत होते.\nबाहुबली एक चा शेवट ‘'कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा’ असा सस्पेन्सने केल्याने दुसरा भाग पाहण्याची उत्सुकता चाहत्यांच्या मनात निर्माण केली होती. असे असले तरी अजून काही गोष्टी हा चित्रपट यशस्वी होण्यास कारणीभूत आहेत. बाहुबलीला सिनेमाच्या उंच शिखरावर पोहोचवणारी काही कारणे.....\nबाहुबली २ या चित्रपटासाठी २० एकरचा सेट उभारण्यात आला होता.\nबाहुबली २ या चित्रपटासाठी २००० कामगार रात्रंदिवस काम करत होते.\nबाहुबलीमधील एक सीन फक्त २ मिनीटाचा होता.पण, हा २ मिनीटाचा सीन शुट करण्यासाठी १०० दिवस लागले होते.\nया चित्रपटात २५०० VFX सीन आहेत. तसेच या प्रोजेक्टसाठी ३५ स्टुडिओजनी काम केले आहे.\nबाहुबली हिंदी व्हर्जनसाठी टी.व्ही सिरीयल मधील अभिनेता शरद केळेकर याचा आवाज बाहुबलीला देण्यात आला होता.\nचित्रपटातील प्रत्येक पात्रासाठी प्रत्येकी १५०० दागिने बनवण्यात आले.\nया चित्रपटासाठी प्रभासने ३० किलो वजन कमी केले. नियमीत व्यायामासाठी दीड कोटींचे साहित्य खरेदी करण्यात आले होते.\nदीपिकाला मागे टाकणारी निया शर्मा आहे तरी कोण \n‘या’ कारणांमुळे बाहुबली लोकप्रिय ठरला...\nरणवीर पुन्हा एकदा मराठी भूमिकेत\nPhoto Gallary : ‘ही’ आहे आशियातील सर्वात सेक्सी महिला\n‘माहेरची साडी’ सिक्वेलमध्ये अमृता खानविलकर\nपाळीत तीन वाड्यांवरील तब्बल ४० जण अत्यवस्थ\nहिंद महासागरात भारत-जपानची नवी खेळी\nविजयी लय कायम राखणार\nअभिनेता एजाज खानला अमली पदार्थासह अटक\nकवी मनवर यांची महिला आयोगाकडे माफी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.wordproject.org/bibles/mar/62/1.htm", "date_download": "2018-10-23T23:24:49Z", "digest": "sha1:UROPNDHKOHEA45D7OGT2JPUFNHGEGIDK", "length": 4659, "nlines": 32, "source_domain": "www.wordproject.org", "title": " 1 योहान - 1 John 1 : मराठी बायबल - नवा करार", "raw_content": "\nमुख्य पृष्ठ / बायबल / मराठी बायबल - Marathi /\n1 योहान - अध्याय 1\n1 जगाच्या सुरुवातीपासून हे होत. हे आम्ही ऐकले आहे. आम्ही आमच्या डोळ्यांनी ते पाहिले आहे. आम्ही ते निरखूनपाहिले आहे. आम्ही ते आमच्या हातांनी चाचपले आहे. जो शब्द जीवन देतो त्याविषयी आम्ही बोलत आहोत.\n2 ते जीवनआम्हास प्रकटविण्यात आले. आम्ही ते पाहिले आहे; त्याविषयी आम्ही साक्ष देतो; आणि त्या अनंतकाळच्या जीवनाविषयीआम्ही तुम्हांला घोषणा करीत आहोत. ते जीवन पित्याबरोबर होते आणि ते आम्हाला प्रकटविण्यात आले.\n3 आम्ही ते पाहिले आहे व ऐकले आहे आणि आम्ही आता ते तुम्हालाही घोषित करीत आहोत, यासाठी की तुमचीहीआमच्यासह सहभागिता असावी. आमची सहभागिता तर देवपिता व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याजबरोबर आहे.\n4 म्हणूनआम्ही तुम्हांला या गोष्टींविषयी लिहीत आहोत. यासाठी की तुमचा आनंद पूर्ण व्हावा.\n5 आणि हा संदेश आहे जो आम्ही येशू ख्रिस्ताकडून ऐकला आहे आणि जो आम्ही तुम्हाला घोषित करीत आहोत. देव प्रकाशआहे आणि त्याच्यामध्ये मुळीच अंधार नाही.\n6 जर आम्ही म्हणतो की, आमची देवाबरोबर सहभागिता आहे पण पापाच्या अंधारामध्ये आम्ही राहतो तर आम्ही खोटेबोलत आहोत व आम्ही सत्याला अनुसरत नाही.\n7 पण जर आम्ही प्रकाशात चालतो, जसा देव प्रकाशात आहे तर आमचीविश्वासणारे या नात्याने एकमेकांबरोबर सहभागिता आहे. आणि देवाचा पुत्र येशू याचे रक्त आम्हाला सर्व पापांपासून शुद्धकरते.\n8 जर आम्ही असे म्हणतो की, आमच्यामध्ये कोणतेही पाप नाही, तर आम्ही स्वत:ला फसवीत आहोत. आणिआमच्यामध्ये सत्य नाही.\n9 जर आम्ही आमची पापे कबूल करतो, तर आमच्या पापांपासून आम्हांला क्षमा करण्यास देवविश्वासू व न्यायी आहे. आणि आमच्या सर्व अनीतीपासून तो आम्हाला शुद्ध करतो.\n10 जर आम्ही म्हणतो की आम्ही पापकेले नाही तर आम्ही देवाला लबाड ठरवितो. आणि त्याचा संदेश आमच्या अंत:करणात नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-23T23:35:36Z", "digest": "sha1:GBUZEZIED7FSVWW2JE5HBVCZCN4BN6NK", "length": 16638, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "आरक्षण दिल्याचा डांगोरा पिटा; पण महाराष्ट्राची आग शांत करा - शिवसेना - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना…\nयुतीचा लवकर निर्णय घ्या; अन्यथा लोकसभा विधानसभा निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याची …\nमहापालिका निवडणुकीत जनतेने कानफटवले, तरीही बारणेंना दुसऱ्यांदा खासदार होण्याची स्वप्ने पडताहेत;…\nप्रश्न पिंपरी-चिंचवडच्या पाण्याचा; विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ठरवले चोर\nडीजे वाजण्यावरील बंदी तूर्तास हटवणार नाही- उच्च न्यायालय\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा…\nपिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना\nवाल्हेकरवाडीतील डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nपिंपळेनिलखमध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे…\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना…\nचाकण जवळील काळूस येथे विष प्राशन करून ५० वर्षीय इसमाची आत्महत्या\nनिगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न\nदिघीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू\nचाकण येथील रबर कंपनीचे दोन बँक अकाऊंट हॅक; ४० लाखाची रक्कम…\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले…\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव…\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही…\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका –…\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मुलासह १८ जणांना जन्मठेप\nआमच्या संयमाचा अंत पाहू नका, भारताला मोठा पलटवार झेलावा लागेल –…\nमोदी माझे मित्र आहेत आणि भारतावर माझ प्रेम आहे – डोनाल्ड…\nनीरव मोदीच्या बहिणीविरोधातही इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस\nनेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ७ प्रवाशी बेपत्ता\nHome Maharashtra आरक्षण दिल्याचा डांगोरा पिटा; पण महाराष्ट्राची आग शांत करा – शिवसेना\nआरक्षण दिल्याचा डांगोरा पिटा; पण महाराष्ट्राची आग शांत करा – शिवसेना\nमुंबई, दि. २६ (पीसीबी) – ‘एरवी प्रत्येक गोष्टीचे श्रेय घेण्यासाठी भाजपचे सरकार पुढे असते. तसे त्यांनी कालच्या बंदचे, दंगलीचे व पेटलेल्या महाराष्ट्राचे श्रेयदेखील आता घ्यावे, पण मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावावा. वाटल्यास ‘आम्ही आरक्षण दिले होते’ असा डांगोरा पिटून त्याचेही श्रेय घ्या. पण महाराष्ट्राची आग शांत करा,’ असा उपरोधिक सल्ला शिवसेनेने मुखपत्र ‘सामना’मधून भाजप सरकारला दिला आहे.\n‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाच्या आंदोलनावरून भाजपवर हल्ला चढवला. ‘एरवी सर्वच प्रकरणांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ‘सब कुछ मैं’च्या भूमिकेत असतात. पण मागील चोवीस तासांत ते कोठे होते त्यांच्या सरकारने या काळात पलायन का केले, हे महाराष्ट्राला कळायला हवे,’ अशी मागणी करतानाच ‘फडणवीस यांनी आता मराठा आंदोलकांशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे.\nपरळीमध्ये आठवडाभरापासून मराठा आंदोलक आरक्षणासाठी ठिय्या आंदोलन करत असतानाच मुख्यमंत्र्यांनी चर्चेचे निवेदन काढले असते. तर ना महाराष्ट्र पेटला असता, ना काकासाहेब शिंदेंचे बलिदान झाले असते ना नंतरचा आगडोंब उसळला असता,’ असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.\nPrevious articleझेपत नसेल तर पायउतार व्हा; राज ठाकरेंचा निशाणा\nNext articleझेपत नसेल तर पायउतार व्हा; राज ठाकरेंचा निशाणा\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव ठाकरे\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही – शरद पवार\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका – उध्दव ठाकरे\nपैशांची कामे अडली की, सत्तेतून बाहेर पडण्याच्या धमक्या: राज ठाकरेंची शिवसेनेवर टीका\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना...\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \nचाकण एमआयडीसी परिसरातील प्लास्टिक कंपन्यांवर छापा; रामदास कदम यांची कारवाई\nमुसलमानांनी काँग्रेसला अजिबात मतदान करू नये – ओवेसी\nमोदी भेटीचा हट्ट धरणा-या तृप्ती देसाईना पुण्यात अटक\nतळवडे येथील खूनाचा उलघडा; अनैतिक संबंधातून त्या इसमाचा डोक्यात दगड घालून...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n#MeToo मोहिम; मीसुद्धा त्या प्रसंगाला बळी पडले – रेणुका शहाणे\nजैवइंधनावरील वाहनांना परवान्याची आवश्यकता राहणार नाही- नितीन गडकरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/06/news-1202.html", "date_download": "2018-10-23T22:13:03Z", "digest": "sha1:FZXOHJUAJYC3CJFTVPC7ZLXWHE2MYU55", "length": 5237, "nlines": 73, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "शिर्डी विमानतळावर दुर्घटनांची मालिका सुरुच, सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Kopargaon Saibaba Shirdi शिर्डी विमानतळावर दुर्घटनांची मालिका सुरुच, सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर.\nशिर्डी विमानतळावर दुर्घटनांची मालिका सुरुच, सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कोपरगाव तालुक्‍यातील काकडी येथे असलेल्या साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संरक्षक भिंतीला शनिवारी मोठे भगदाड पडले आहे. हे भगदाड विमानतळाच्या दक्षिणेच्या बाजूने पडले आहे. सातत्याने वेगवेगळ्या दुर्घटना या विमानतळाच्या परिसरात घडत आहेत. यामुळे विमानतळाच्या सुरक्षेचे प्रश्‍न पुन्हा चर्चेत आला आहे.\nशुक्रवारी (दि. 8) वादळाने प्रवाशी आगमन कक्षाच्या काचा फुटून मोठे नुकसान होते. त्या पावसाच्या ओलाव्यामुळेच ही सरक्षक भिंत खचून तिला भगदाड पडल्याचा अंदाज आहे. या सरक्षक भिंतीचे काम सुरू असताना काकडीतील ग्रामस्थांनी काम निकृष्ट प्रतीचे असल्याचे विमानतळ विकास प्राधिकरणचे तत्कालीन उपाध्यक्ष विश्‍वास पाटील यांच्या निदर्शनास आणले होते.\nशेवटी विमानतळाच्या उद्‌घाटनाला वर्ष उलटण्याच्या आतच ही भिंत पडण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून विमानतळावर अनेक घटना घडत आहेत. यामध्ये तेथे भंडारगृहाला लागलेली आग, विमनातळावर घुसलेले कुत्रे, विमान धावपट्टीवरून घसरणे, वादळामध्ये विमानतळ मुख्य इमारतीच्या काचा फुटणे या सर्व घटना पाहता विमानतळावर संकटांची मालिकाच सुरू आहे.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nशिर्डी विमानतळावर दुर्घटनांची मालिका सुरुच, सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर. Reviewed by Ahmednagar Live24 on Tuesday, June 12, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nमंत्रिमंडळाच्या विस्तारात राम शिंदेंना लॉटरी लागणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.wordproject.org/bibles/mar/63/1.htm", "date_download": "2018-10-23T22:31:29Z", "digest": "sha1:TYCJ2QUP7JCAFNDY47QGKHW74B5HGPEN", "length": 5426, "nlines": 35, "source_domain": "www.wordproject.org", "title": " 2 योहान - 2 John 1 : मराठी बायबल - नवा करार", "raw_content": "\nमुख्य पृष्ठ / बायबल / मराठी बायबल - Marathi /\n2 योहान - अध्याय 1\n1 वडिलाकडून,देवाने निवडलेल्या बाईनाव तिच्या मुलांना,सत्यात सहभागी असलेल्या लोकांप्रमाणे ज्यांच्यावर मी प्रीति करतो, आणि तुमच्यावर प्रीति करणारा मी एकटाच नाही, तरज्यांची सत्याशी ओळख झाली आहे असे सर्वजणसुद्धा प्रीति करतात.\n2 या सत्यामुळे जे आमच्यामध्ये असते, तेआमच्यामध्ये अनंतकाळपर्यंत राहील.\n3 देवपित्यापासून आणि पित्याचा पुत्र प्रभु येशू ख्रिस्त याजपासून कृपा, दया व शांतिही सत्यात व प्रीतित आपणबरोबर राहोत.\n4 पित्याने आपल्याला दिलेल्या आज्ञेप्रमाणे तुमची काही मुले सत्यात चालतात असे मला दिसून आले म्हणून मला फारआनंद झाला.\n5 आणि आता, बाई, कुरिया, मी तुला नम्रपणे विनंति करतो की, आपण एकमेकांवर प्रीति करावी. मी ही तुला नवीआज्ञा करतो असे नाही, तर जी प्रारंभापासून तुलादेण्यात आलेली होती,\n6 आणि त्याच्या आज्ञेत राहणे म्हणजेच प्रीति करणे होय. हीच आज्ञा आहे जी तुम्ही सुरुवातीपासूनऐकली आहे: की तुम्ही प्रीतीचे जीवन जगावे.\n7 येशू मानवी देह धारण करुन या जगात आला या गोष्टीवर विश्वास नठेवणारे अनेक फसवे भोंदू लोक जगात निघाले आहेत. असा फसविणारा भोंदू मनुष्य हाच ख्रिस्तविरोधी होय.\nयासाठी की ज्यासाठी आम्ही काम केले ते तुम्ही हातचे जाऊ देऊ नये तर त्याचे पूर्ण प्रतिफळ तुम्हांला मिळावे.\n9 जो मनुष्य ख्रिस्ताविषयीच्या शिकवणुकीप्रमाणे चालत नाही, तर तिचे उल्लंघन करतो, त्याला देव मिळाला नाही. जोकोणी ख्रिस्ताविषयीच्या शिकवणुकीप्रमाणे चालतो त्याला देवपिता व पुत्र असे दोन्ही मिळाले आहेत.\n10 जर एखादा मनुष्यतुमच्या घरी आला आणि ख्रिस्ताची शिकवण आचरणात आणीत नसला तर त्याला आपल्या घरात घेऊ नका. किंवा त्यालासलामही करु नका.\n11 कारण अशा मनुष्याला जो कोणी सलाम करतो तो त्याच्या वाईट कामांमध्ये सहभागी होतो.\n12 मला जरी अनेक गोष्टी तुम्हांला लिहायच्या आहेत तरी त्या तुम्हांला मी शाई व लेखणीने लिहू इच्छित नाही. तरत्याऐवजी तुम्हांला भेटावे व प्रत्यक्ष सर्व काही बोलावे अशी आशा मनात बाळगून आहे. म्हणजे आपला आनंद त्यामुळेपरिपूर्ण होईल.\n13 देवाने निवडून घेतलेल्या तुमच्या बहिणीचीमुले तुम्हांला सलाम सांगतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A5%87", "date_download": "2018-10-23T22:12:34Z", "digest": "sha1:O63UMCVPALV5EFVX532HRSLKBZF6ZR5U", "length": 5137, "nlines": 140, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:वाहने - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण १३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील १३ उपवर्ग आहेत.\n► इंधनानुसार वाहने‎ (२ क, १ प)\n► उत्पादकानुसार वाहने‎ (२ क, १ प)\n► वाहन उत्पादक कंपन्या‎ (६ क, २५ प, १ सं.)\n► जहाजे‎ (४ क)\n► वाहन तंत्रज्ञान‎ (१ क)\n► देशानुसार वाहने‎ (१ क)\n► प्रकारानुसार वाहने‎ (२ क, १ प)\n► मर्सिडिज-बेंझ‎ (३२ प)\n► मॅक्लारेन ऑटोमोटिव्ह‎ (३ प)\n► वाहन चित्रे‎ (६१ सं.)\n► विमाने‎ (२१ क, ३३ प, १ सं.)\n► शर्यतीची वाहने‎ (रिकामे)\n► संकल्पचित्रकारानुसार वाहने‎ (रिकामे)\nएकूण ३५ पैकी खालील ३५ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ सप्टेंबर २०१८ रोजी १६:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/323", "date_download": "2018-10-23T23:32:18Z", "digest": "sha1:5C7N4OHFNCYONS7JYW4DBSBLD4WYXL2X", "length": 4604, "nlines": 44, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "मुलाखत | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nप्रसिद्ध प्रकाशक रामदास भटकळ यांनी ‘आनंदी आनंद गडे’ या बालकवींच्या चिरस्मरणीय कवितेला नवी चाल लावून ते श्रोत्यांना म्हणून दाखवले. यामध्येच त्यांच्या जीवनाची सार्थकता आहे असा भाव घेऊन श्रोते आनंद मनात साठवत सभागृहाबाहेर पडले. वास्तवात भटकळ कृतार्थ मुलाखतमालेत बोलताना म्हणाले, की ‘‘मी कृतार्थ जीवन जगलो किंवा नाही ते नाही सांगता येणार, पण मी माझ्या आयुष्‍याबद्दल समाधानी नक्‍कीच आहे.’’\nरामदास भटकळ यांच्‍या रंगात गेलेल्या ‘कृतार्थ मुलाखतमाले’च्‍या (दुसर्‍या पर्वातील सातवी मुलाखत) कार्यक्रमात त्‍यांच्‍या कर्तृत्वाचा पट उलगडला गेला. शुक्रवारी, २३ ऑगस्‍ट रोजी सायंकाळी दादर माटुंगा कल्‍चरल सेंटरमध्‍ये रंगलेल्‍या या कार्यक्रमात एका मान्यवर प्रकाशकाची मुलाखत त्‍यांच्‍याच लेखकाने घेण्‍याचा सुंदर क्षण जुळून आला होता. मुलाखत घेतली प्रसिद्ध नाटककार-लेखक-दिग्‍दर्शक रत्‍नाकर मतकरी यांनी. त्‍यावेळी भटकळांनी त्‍यांच्‍या आयुष्‍याचा आणि प्रकाशन क्षेत्रातील प्रवास श्रोत्यांना मनमोकळेपणाने कथन केला.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/arthavishwa/it-companies-serve-75-percent-fortune-500-33362", "date_download": "2018-10-23T22:59:53Z", "digest": "sha1:ZCV7G3WV4OQMPW6CR67AQ4BJH6HCMOLH", "length": 13292, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "IT companies serve 75 percent of fortune 500 भारतीय IT उद्योगाचे अमेरिकन रोजगारात मोठे योगदान | eSakal", "raw_content": "\nभारतीय IT उद्योगाचे अमेरिकन रोजगारात मोठे योगदान\nशुक्रवार, 3 मार्च 2017\n'फॉर्च्युन 500'मधील 75 टक्के कंपन्यांना 'आयटी' उद्योग सेवा देत आहे. यामुळे या कंपन्या अधिक कार्यक्षम, जागतिकदृष्ट्या स्पर्धात्मक होत आहेत. यामुळे एकप्रकारे 'आयटी' उद्योग अमेरिकेतील रोजगारनिर्मितीला चालना देत आहे.\n- आर. चंद्रशेखर, अध्यक्ष, नॅसकॉम\nवॉशिंग्टन : अमेरिकेत 'एच-1बी' व्हिसावरून राजकीय आणि भावनिक चर्चा सुरू आहे. यात वस्तुस्थिती टाळून मते मांडण्यात येत आहेत. प्रत्यक्षात भारतीय माहिती तंत्रज्ञान उद्योगाने अमेरिकी अर्थव्यवस्था आणि रोजगार निर्मितीत प्रचंड योगदान दिले आहे, असे 'नॅसकॉम'ने स्पष्ट केले.\nअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने 'एच-1बी' व्हिसावर निर्बंध टाकण्याचे पाऊल उचलले आहे. यामुळे 'आयटी' उद्योगाची संघटना 'नॅसकॉम'च्या शिष्टमंडळाने अमेरिकेतील संसद सदस्य, नेते, थिंक टॅंकचे सदस्य, अधिकारी यांची भेट घेतली. शिष्टमंडळाने 'एच-1बी' व्हिसाबाबत त्यांच्याशी चर्चा केली.\n'नॅसकॉम'चे अध्यक्ष आर. चंद्रशेखर म्हणाले, 'भारतीय 'आयटी' कर्मचारी अमेरिकेत जाऊन तेथील नागरिकांचे रोजगार हिरावून घेतात, असे बोलले जात आहे. अमेरिकी कर्मचाऱ्यांना ते विस्थापित करीत आहे. भारतीय कर्मचारी कमी वेतन घेणारे फारसे उच्च कौशल्य नसलेले असून, ते कुशल आणि चांगले वेतन घेणाऱ्या अमेरिकी कर्मचाऱ्यांचा रोजगार हिरावून घेत असल्याची चर्चा सुरू आहे. हे सगळे भावनिकदृष्ट्या मांडले जात आहे. मात्र, आपण वस्तुस्थिती लक्षात घ्यायला हवी. वस्तुस्थिती पाहिल्यास चित्र खूपच वेगळे दिसते''\n'आकडेवारी ही केवळ आकडेवारी नसते, मात्र, अमेरिकी सरकारची आकडेवारी खूप वेगळी गोष्ट सांगते. भारतीय 'आयटी' उद्योगाने अमेरिकी अर्थव्यवस्था आणि रोजगार निर्मितीत प्रचंड योगदान प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे दिले आहे. अमेरिकेत 2015 मध्ये पाच लाखांपेक्षा अधिक रोजगार निर्मितीला 'आयटी'ने पाठबळ दिले. इतर उद्योगांमध्ये रोजगारवाढीचा वेग 2 टक्के असताना 'आयटी' उद्योगात हा वेग 10 टक्के आहे,'' असे त्यांनी सांगितले.\n'फॉर्च्युन 500'मधील 75 टक्के कंपन्यांना 'आयटी' उद्योग सेवा देत आहे. यामुळे या कंपन्या अधिक कार्यक्षम, जागतिकदृष्ट्या स्पर्धात्मक होत आहेत. यामुळे एकप्रकारे 'आयटी' उद्योग अमेरिकेतील रोजगारनिर्मितीला चालना देत आहे.\n- आर. चंद्रशेखर, अध्यक्ष, नॅसकॉम\nउर्दूतील गीता वाटपाचा निर्णय काश्‍मीरमध्ये मागे\nश्रीनगर (पीटीआय) : भगवद्‌गीता' आणि 'कोशूर रामायण' यांच्या उर्दू भाषेतील आवृत्तींचे वाटप शाळा व अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये करण्याचा जम्मू-काश्‍मीर...\nभाजपला सत्तेपासून दूर ठेवा - आंबेडकर\nउस्मानाबाद - जनतेला मुस्लिमांची भीती दाखवत १८ पगड जातींना मनुवादी विचारांत कैद करून सत्ता कायम स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचे धोरण राष्ट्रीय स्वयंसेवक...\nमोदी सरकार भंपक - उद्धव ठाकरे\nलातूर - भाजपने गेल्या निवडणुकीत खोटे बोलून मते घेतली. सत्तेत बसल्यावरही ते वारंवार खोटेच बोलत आहेत. त्यात मी वाटेकरी होणार नाही. शिवसेनाप्रमुख...\nगृहनिर्माण महामंडळावरून शिवसेनेची नाराजी\nमुंबई - प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाची स्थापना केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या...\nतपाससंस्था आणि नियामक संस्था यांनी व्यवस्था निर्दोषपणे चालावी, यासाठी कुंपणाप्रमाणे काम करणे अपेक्षित असते. पण ही कुंपणेच कुजलेली असतील तर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%BE", "date_download": "2018-10-23T22:14:08Z", "digest": "sha1:ZJCVF3NTNLQBUHTPAI5UINVHLY6HJ3TY", "length": 5614, "nlines": 127, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "संयुजा - विकिपीडिया", "raw_content": "\nपाण्याच्या रेणूची आकृती - ऑक्सिजन अणूच्या दोन संयुजा दोन हायड्रोजन अणूंशी बंध बनवतात.\nसंयुजा[१] (इंग्लिश: Valence / Valency, व्हॅलन्स/ व्हॅलन्सी ;) म्हणजे एखाद्या मूलद्रव्याच्या अणूची दुसऱ्या अणूशी संयोग पावण्याची क्षमता मोजण्याचे मान असते. एखादा अणू अन्य एखाद्या अणूशी किंवा अन्य अनेक अणूंशी किती संयुजाबंध बनवू शकतो, तितकी त्याची संयुजा असते. उदाहरणार्थ, जो अणू एका हायड्रोजन अणूशी बांधला जाऊ शकतो, तो एकसंयुजी असतो; तर जो अणू दोन हायड्रोजन अणूंशी बांधला जाऊ शकतो, तो द्विसंयुजी असतो. जो अणू दुसऱ्या कोणत्याच अणूशी जोडला जाऊ शकत नाही, तो अणू शून्य संयुजी असतो.\n↑ वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा (मराठी मजकूर). महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळ. इ.स. १९६९. पान क्रमांक ३१०.\n\"एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका ज्ञानकोशातील माहिती\" (इंग्लिश मजकूर).\nअवैध स्वयमावृत्त एचटीएमएल खूणपताका वापरणारी पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०७:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/06/ssc-result-2018.html", "date_download": "2018-10-23T23:37:36Z", "digest": "sha1:KB6VKITFCPOLRG5RQS6W456LVLTUHZ74", "length": 4087, "nlines": 81, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "SSC Result 2018 : असा पाहा तुमचा दहावीचा निकाल - अहमदनगरLive24", "raw_content": "\nSSC Result 2018 : असा पाहा तुमचा दहावीचा निकाल\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी १.०० वाजता हा निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.\nदहावीचा निकाल कसा आणि कुठं पाहता येईल, ते पाहुयात...\nया वेबसाईटवर तुम्हाला निकाल पाहता येईल... तसंच त्यावर निकाल डाऊनलोड करण्याचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे.\n- प्रथम महाराष्ट्र मंडळाच्या ऑफिशियल वेबसाइट www.mahresult.nic.in वर जा\n- आता मुख्यपृष्ठ लिंक एचएससी परीक्षा निकालावर क्लिक करा\n- क्लिक केल्यानंतर उघडणारे वेबपेजवर आपली माहिती टाका. ओके करा\n- क्लिक करून आपण आपला रिजल्ट स्क्रीनवर पाहू शकाल\nतुम्हाला मोबाइल एसएमएस सेवेद्वारेही निकाल पाहता येणार आहे. बीएसएनएल मोबाइल क्रमांकावरून ५७७६६ या क्रमांकावर MHSSC लिहून मेसेज पाठवा... त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच निकाल उपलब्ध होईल.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nमंत्रिमंडळाच्या विस्तारात राम शिंदेंना लॉटरी लागणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://rajtantra.com/?p=6274", "date_download": "2018-10-23T23:08:03Z", "digest": "sha1:5QBA4C4ZSIVS2I5Y2GAJC2IDOBAYZGFG", "length": 9219, "nlines": 100, "source_domain": "rajtantra.com", "title": "महावितरणच्या बिलांचे विलंबाने वाटप | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nजव्हार : आपत्तीग्रस्त कुटुंब आर्थिक मदतीपासुन वंचित\nवाडा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश\nशिक्षण संस्थेचा भोंगळ कारभार : शिक्षकांची वेतनकोंडी कायम\nमहावितरणच्या विविध समस्यांबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली अधिक्षक अभियंत्यांची भेट\nकासा : एकाच दिवसात 1 कोटींचा गुटखा पकडला\nजव्हार : आपत्तीग्रस्त कुटुंब आर्थिक मदतीपासुन वंचित\nवाडा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश\nशिक्षण संस्थेचा भोंगळ कारभार : शिक्षकांची वेतनकोंडी कायम\nजव्हार : आपत्तीग्रस्त कुटुंब आर्थिक मदतीपासुन वंचित\nवेश्याव्यवसायासाठी बांगलादेशातून मुलींची तस्करी करणारा आरोपी गजाआड\nरस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा\nकंपनीच्या दूषित सांडपाण्यामुळे आरोग्य, भातशेती धोक्यात\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » Breaking » महावितरणच्या बिलांचे विलंबाने वाटप\nमहावितरणच्या बिलांचे विलंबाने वाटप\n>> धनंजय गोखले यांची तक्रार\nराजतंत्र मीडिया/डहाणू दि. २ : डहाणू विभागातील महावितरणची विज बिले ग्राहकांपर्यंत विलंबाने पोहोचत असून त्यामुळे ग्राहकांना बिलातील सवलतीपासून वंचीत रहावे लागत असे. जागृत विज ग्राहक धनंजय गोखले यांनी याबाबत तक्रार केली आहे. कधीकधी ही बिले भरणा करण्यासाठीची अंतिम तारीख उलटून गेल्यानंतर मिळत असल्याने ग्राहकांना विनाकारण विलंब शुल्क भरावे लागत आहे. गोखले यांनी याबाबत ग्राहकसेवा केंद्राच्या टोल फ्री क्रमांक 1800-102-3535 वर देखील संपर्क साधला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. उप कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात गेले असता त्यांना बिले वाटणाऱ्या ठेकेदाराशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले. ठेकेदाराशी संपर्क साधला असता महावितरण कडूनच विलंबाने बिले मिळाल्याचा ठेकेदाराचा दावा आहे. याबाबत गोखले यांनी लेखी तक्रार केली आहे.\nआपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का\nदैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या\nस्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा\nPrevious: अखेर वनक्षेत्रपालांवर निलंबनाची कारवाई\nNext: शिवसेनेने रोखला महामार्ग\nजव्हार : आपत्तीग्रस्त कुटुंब आर्थिक मदतीपासुन वंचित\nवाडा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश\nशिक्षण संस्थेचा भोंगळ कारभार : शिक्षकांची वेतनकोंडी कायम\nमहावितरणच्या विविध समस्यांबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली अधिक्षक अभियंत्यांची भेट\nकासा : एकाच दिवसात 1 कोटींचा गुटखा पकडला\nवाडा : शेतकर्‍यांचा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा\nजव्हार : आपत्तीग्रस्त कुटुंब आर्थिक मदतीपासुन वंचित\nवाडा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश\nशिक्षण संस्थेचा भोंगळ कारभार : शिक्षकांची वेतनकोंडी कायम\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nजगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या युवकाला महिला शक्तीने दिले बळ\nविद्यार्थ्यांनी लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन शासनाशी जोडले जाण्यासाठी लोकराज्यचे वाचन करावे – संजीव जोशी\nजिल्ह्यातील चार शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82-2/", "date_download": "2018-10-23T23:05:23Z", "digest": "sha1:V2UTABSGBLU3IS52O47E7GEKYWIX7NXQ", "length": 15061, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पुजाऱ्याकडून जिवे मारण्याची धमकी - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना…\nयुतीचा लवकर निर्णय घ्या; अन्यथा लोकसभा विधानसभा निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याची …\nमहापालिका निवडणुकीत जनतेने कानफटवले, तरीही बारणेंना दुसऱ्यांदा खासदार होण्याची स्वप्ने पडताहेत;…\nप्रश्न पिंपरी-चिंचवडच्या पाण्याचा; विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ठरवले चोर\nडीजे वाजण्यावरील बंदी तूर्तास हटवणार नाही- उच्च न्यायालय\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा…\nपिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना\nवाल्हेकरवाडीतील डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nपिंपळेनिलखमध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे…\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना…\nचाकण जवळील काळूस येथे विष प्राशन करून ५० वर्षीय इसमाची आत्महत्या\nनिगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न\nदिघीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू\nचाकण येथील रबर कंपनीचे दोन बँक अकाऊंट हॅक; ४० लाखाची रक्कम…\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले…\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव…\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही…\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका –…\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मुलासह १८ जणांना जन्मठेप\nआमच्या संयमाचा अंत पाहू नका, भारताला मोठा पलटवार झेलावा लागेल –…\nमोदी माझे मित्र आहेत आणि भारतावर माझ प्रेम आहे – डोनाल्ड…\nनीरव मोदीच्या बहिणीविरोधातही इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस\nनेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ७ प्रवाशी बेपत्ता\nHome Notifications राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पुजाऱ्याकडून जिवे मारण्याची धमकी\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पुजाऱ्याकडून जिवे मारण्याची धमकी\nकेरळ, दि. ६ (पीसीबी) – दारुच्या नशेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याने केरळच्या त्रिशूर पोलिसांनी एका मंदिरातील पुजाऱ्याला अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी त्रिशूरच्या मंदिरात पुजारी असलेल्या जयारमन याने पोलिस कंट्रोल रुमला कॉल केला. तसेच राष्ट्रपतींची हत्या केली जाईल असे सांगितले.\nPrevious articleराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पुजाऱ्याकडून जिवे मारण्याची धमकी\nNext articleसांगवीत चोरांना चोरी करण्यापासून थांबवल्याने इसमाला जबर मारहाण\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी भाजप नगरसेवक केशव घोळवेंना मारहाण\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना दिले पायाजवळ स्थान\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव ठाकरे\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही – शरद पवार\nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना...\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \nशबरीमला: महिलांना आजपासून मंदिर प्रवेश; केरळमध्ये तणाव\nधक्कादायक : आळंदीतील बेपत्ता अल्पवयीन तरुणीवर तिघांकडून बलात्कार\nपिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहायक प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यावर विनयभंगाचा गुन्हा\nनगरसेवक तुषार कामठे यांच्या कार्यालयात तक्रार केल्याने कार्यकर्त्यांकडून कुटूंबाला सोसायटीत घुसून...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nकाँग्रेसचा ‘भारत बंद’; संजय निरुपम, अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे यांना अटक\nकन्हैय्या कुमार बिहारमधून लोकसभा लढवणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/07/dr-kankriya-fraud.html", "date_download": "2018-10-23T23:29:00Z", "digest": "sha1:BUO5GOUU5F3ASROBNUWN5JG3P6MVV5QQ", "length": 5160, "nlines": 75, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "डॉ.प्रकाश कांकरिया यांची ७५ लाखांची फसवणूक. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar City Crime News डॉ.प्रकाश कांकरिया यांची ७५ लाखांची फसवणूक.\nडॉ.प्रकाश कांकरिया यांची ७५ लाखांची फसवणूक.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया यांच्याकडून जमिनीवरील आरक्षण उठवण्यासाठी आणि ताबा देण्यासाठी ७५ लाख रुपये घेवून सदर जागेचे बनावट कागदपत्र तयार करून जमिन स्वत:च्या मालकीची भासवल्याप्रकरणी मुंबई येथील पिता-पुत्रांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nयाबाबत सविस्तर माहिती अशी की, डॉ. प्रकाश कांकिरया यांची नगर शहरातील भिंगार हद्दीत असलेल्या शेतजमिनीवरील (क्षेत्र ८०९३.७३ चौ. मी.) आरक्षण उठवण्यासाठी आणि ताबा घेण्यासाठी पवन चंदुलाल खेमाणी आणि चंदुलाल खेमाणी (दोघे रा. मुंबई) या पिता-पुत्रानी डॉ. प्रकाश कांकरिया यांच्याकडून ७५ लाख रुपये घेतले. मात्र जमिनीवरील आरक्षणही उठवले नाही व जागेचा ताबाही दिला नाही.\nत्यानंतर १६ ऑक्टोबर रोजी बनावट दस्तावेज तयार करून, मुखत्यार पत्र व खरेदी खताची बनावट ताबा पावती करून आर्थिक फसवणूक करून बदनामी केली. याप्रकरणी कांकरिया यांनी खेमाणी पिता-पुत्रांनी फसवणूक केल्याची फिर्याद कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक अभय परमार हे करीत आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर,\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nमंत्रिमंडळाच्या विस्तारात राम शिंदेंना लॉटरी लागणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/gujrat-news-government-gujarat-death-infants-dies-79837", "date_download": "2018-10-23T23:11:15Z", "digest": "sha1:GTF5TMXJDZZKMJ7ETQH2RWMMEXKWEGIS", "length": 12737, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "gujrat news Government of Gujarat on the death of infants dies अर्भकांच्या मृत्यूवरून गुजरात सरकार धारेवर | eSakal", "raw_content": "\nअर्भकांच्या मृत्यूवरून गुजरात सरकार धारेवर\nमंगळवार, 31 ऑक्टोबर 2017\nरुग्णालयाकडून चौकशीसाठी समिती; कॉंग्रेसची निदर्शने\nअहमदाबाद: येथील सरकारी रुग्णालयात शनिवारी (ता. 28) नऊ नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील भाजप सरकारला नागरिकांच्या संतापाला सामोरे जावे लागत आहे. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे गेल्या चार दिवसांत इन्क्‍युबेटरमधील 27 अर्भके मृत्युमुखी पडल्याने विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसनेही सरकारला धारेवर धरले आहे.\nरुग्णालयाकडून चौकशीसाठी समिती; कॉंग्रेसची निदर्शने\nअहमदाबाद: येथील सरकारी रुग्णालयात शनिवारी (ता. 28) नऊ नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील भाजप सरकारला नागरिकांच्या संतापाला सामोरे जावे लागत आहे. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे गेल्या चार दिवसांत इन्क्‍युबेटरमधील 27 अर्भके मृत्युमुखी पडल्याने विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसनेही सरकारला धारेवर धरले आहे.\nअर्भकांच्या मृत्यू प्रकरणामुळे धक्का बसलेल्या सरकारने या घटनेची अत्यंत गांभीर्याने दखल घेतली असून, मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी रुग्णालयात धाव घेत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर रुग्णालयाच्या निरीक्षकांनी वैद्यकीय शिक्षण विभागाचे उपसंचालक डॉ. राघव दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती स्थापन करत चौकशी सुरू केली आहे. रुग्णालयाने निष्काळजीपणाचा आरोप अमान्य केला आहे. ही अर्भके ही अत्यंत चिंताजनक अवस्थेत रुग्णालयात शनिवारी आणली गेली असल्याचा दावा आरोग्य आणि कुटुंबकल्याण विभागाचे अधिकारी पूनमचंद परमार यांनी केला आहे.\nउत्तर प्रदेशप्रमाणेच भाजपशासित गुजरातमध्येही बालकांच्या मृत्यूची घटना घडल्याने निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसला आयताच मुद्दा हाती मिळाला आहे. कॉंग्रेसने रुग्णालयाविरोधात जोरदार निदर्शने केली. तसेच गरिबांच्या मुलांबाबत भाजपचा निष्काळजीपणा यातून दिसून येत असल्याचा आरोपही केला.\nउर्दूतील गीता वाटपाचा निर्णय काश्‍मीरमध्ये मागे\nश्रीनगर (पीटीआय) : भगवद्‌गीता' आणि 'कोशूर रामायण' यांच्या उर्दू भाषेतील आवृत्तींचे वाटप शाळा व अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये करण्याचा जम्मू-काश्‍मीर...\nभाजपला सत्तेपासून दूर ठेवा - आंबेडकर\nउस्मानाबाद - जनतेला मुस्लिमांची भीती दाखवत १८ पगड जातींना मनुवादी विचारांत कैद करून सत्ता कायम स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचे धोरण राष्ट्रीय स्वयंसेवक...\nमोदी सरकार भंपक - उद्धव ठाकरे\nलातूर - भाजपने गेल्या निवडणुकीत खोटे बोलून मते घेतली. सत्तेत बसल्यावरही ते वारंवार खोटेच बोलत आहेत. त्यात मी वाटेकरी होणार नाही. शिवसेनाप्रमुख...\n#PMCIssue फुरसुंगीत सुविधांसाठी आंदोलन\nफुरसुंगी - फुरसुंगी गाव पुणे महानगरपालिकेत जाऊन वर्ष झाले तरी पालिका गावाला पुरेशा नागरी सुविधा देत नसल्याने संतप्त झालेल्या फुरसुंगी...\nगृहनिर्माण महामंडळावरून शिवसेनेची नाराजी\nमुंबई - प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाची स्थापना केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://smartmaharashtra.online/category/sports-news/page/2/", "date_download": "2018-10-23T23:30:30Z", "digest": "sha1:HCN6DL3QE535AR7J6R5I6N3W5AVCCRTV", "length": 18082, "nlines": 102, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "Spoर्ट्स Archives - Page 2 of 3 - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nआंतरतालुका क्रिकेट स्पर्धेसाठी निवड चाचणीद्वारे नांदगाव तालुका संघाची निवड\nनांदगाव – (प्रतिनिधी) नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन आणि किशोर सूर्यवंशी मेमोरिअल ट्रॉफी अंतर्गत ग्रामीण भागातून सक्षम क्रिकेट खेळाडूंसाठी सलग 7 व्या वर्षी निवड प्रक्रियेद्वारे आंतरतालुका क्रिकेट स्पर्धेसाठी नांदगाव तालुका संघासाठी निवड चाचणी मनमाड येथील महर्षी भगवान वाल्मिकी क्रीडा संकुल (स्टेडियम) येथे दि.27/10/2017 रोजी घेण्यात आली. सदर निवडचाचणीमध्ये 88 खेळाडू सहभागी झाले. सदर निवड चाचणीद्वारे 20 […]\nवानखेडे आणि मुंबई स्पिरिट\nक्रिकेट आणि मुंबईचे अनोखे नाते आहे. आधीपासूनच मराठी माणूस क्रिकेटवेडा…मुंबईच्या क्रिकेटला सुवर्ण इतिहास…त्यात देवाने जन्म घ्यायला हीच जागा निवडली..मग या वेडाला उधाण न येते तो काय मुंबई फक्त क्रिकेटवरच प्रेम करते असे नाही.. टायमिंगवर जाणारे नाटकातील वाक्य टाळी घेऊन जाते… लता दीदींचा लागलेला षड्ज टाळी घेऊन जातो.. मिड्ल ऑफ द बॅट लागलेला कव्हर ड्राइव टाळी […]\nनाशिक मध्ये व्ही.एम.डब्लू स्पोर्ट्स तर्फे दिवाळी क्रिकेट शिबिराचे आयोजन\nनाशिक- नाशिकरोड येथील मैदानावरील व्ही.एम.डब्लू स्पोर्ट्स व एस.एस.वाय.डब्लू.ए (महाराष्ट्र) तर्फे पहिल्यांदाच दिवाळी क्रिकेट शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, या शिबिरात मुलांनी व त्यांच्या पालकांनी अतिशय चांगला प्रतिसाद देत शिबिराला नोंदणी केली, यात १० वर्षापासून ते १९ वर्षापर्यंतचे खेळाडूंचा सहभाग आहे या शिबिराचे ध्येय असे कि मुलांना अतिशय उत्कृष्ट प्रशिक्षण देणे तसेच त्यांच्या फिटनेस वर भर […]\nआंतरराष्ट्रीय वेटलिफ्टींग खेळाडू कु.निकीता काळे हिचा खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांच्याहस्ते सन्मान\nनांदगाव (प्रतिनिधी)- मनमाड शहर नव्हे तर नाशिक जिल्ह्याचे भुषण असणारी आणि नुकत्याच ऑस्ट्रेलिया येथे संपन्न झालेल्या युवा राष्ट्रकुल कॉमनवेल्थ आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टींग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळविणार्‍या छत्रे न्यु इंग्लिश स्कुलमध्ये इ.12 वी मध्ये शिकणारी आणि जयभवानी अद्यावत व्यायामशाळेची खेळाडू कु.निकीता वाल्मीक काळे या क्रीडाक्षेत्रातील सुवर्ण कन्येचा सन्मान तिच्या घरी जावून दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार व शरीरसौष्ठव (बॉडीबिल्डींग) […]\nक्रीडा क्षेत्रात करीअर करा\nखेळात जास्त लक्ष देणा-या मुलांना नेहमी म्हटलं जातं की, अभ्यासात लक्ष द्या. आता मात्र ही मानसिकता बदलताना दिसत आहे. क्रीडा जगतात आता अनेक असे नवीन संधी उपलब्ध होत आहेत. त्यातील काही संधी बघता येत्या काही वर्षात जवळपास खूप संधी येतील असे नाशिकचे युवा क्रीडा मार्गदर्शक श्री.निलेश राणे यांनी व्यक्त केले आहे. भारतातकरिअरच्या दृष्टिकोनातून क्रीडा क्षेत्रात […]\nनिकीता काळे हिचा नांदगावी सत्कार\nनांदगाव – अहिल्यादेवी नगर (हमलवाडा) नांदगांव येथे युवा राष्ट्रकुल स्पर्धेत वेट लिफ्टिंग मध्ये सुवर्णपदक विजेत्या कु. निकिता वाल्मिक काळे चा व प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे भव्य सत्कार समारंभ संपन्न झाला. अँकर :ऑस्ट्रेलिया मध्ये नुकत्याच झालेल्या युवा राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारात 69 किलो वजनी गटात सुवर्णपदक विजेत्या नाशिक जिल्ह्यातील मनमाड च्या निकिता वाल्मिक काळे हिचा सत्कार […]\nनांदगाव तालुका क्रिडा कार्यालयाद्वारे क्रिकेट स्पर्धा संपन्न\nनांदगाव (प्रतिनिधी) – तालुका क्रीडा कार्यालय यांच्या वतीने १९ वर्षाआतील शालेय क्रिकेट स्पर्धाचे आयोजन कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नांदगांव येथे करण्यात आले होते स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार मारोतीराव जगधने यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा दिनेश उकिरडे, भालुरचे सरपंच संदीप आहेर, स्पर्धा प्रमुख संजय त्रिभुवन, ज्ञानेश्वर खैरणार, बी पी शिंदे, कोळी, चंद्रात्रे […]\nनांदगांव तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा संपन्न\nनांदगाव (प्रतिनिधी) – तालुका क्रीडा कार्यालय नांदगाव यांच्या वतीने तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन व्ही जे हायस्कूल येथे करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वेहेळगावचे सरपंच मजूर फेडरेशनचे संचालक प्रमोद भाबड, शिवसेना तालुका प्रमुख राजाभाऊ जगताप, मलगावचे सरपंच कुणाल आहेर, मुख्याध्यापक नरेंद्र ठाकरे, उपमुख्याध्यापक पगारे उपस्थित होते. प्रमोद भाबड यांनी उपस्थित सर्व संघांना शुभेच्छा देऊन […]\nआशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा\n११ ते २२ ऑक्टोबरदरम्यान बांगलादेशमध्ये ढाका येथे होणाऱ्या हॉकी आशिया चषकासाठी भारतीय संघाची आज घोषणा करण्यात आली . १८ सदस्यीय संघाचे नेतृत्व युवा खेळाडू मनप्रीत सिंगच्या हाती सोपवले आहे तर एस.व्ही.सुनील भारताचा उप-कर्णधार असेल. युरोप दौऱ्यात सिनीअर खेळाडूंना विश्रांती देऊन काही तरुण खेळाडूंना संघात जागा देण्यात आली होती. याचे चांगले परिणामही दिसले होते. त्यामुळे आशिया चषकासाठी अनुभवी आणि युवा खेळाडूंचा मिलाफ संघात केला गेला आहे. प्रशिक्षक रोलंट ओल्टमन्स यांच्या हकालपट्टीनंतर भारतीय संघाचा हा पहिलाच आंतराष्ट्रीय दौरा असल्याने नवीन प्रशिक्षक जोर्द मरीन यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ कशी कामगिरी करतोय, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. या स्पर्धेत भारताचा समावेश अ गटात असून या गटात यजमान बांगलादेश, पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि जपानचा समावेश आहे. भारताचा पहिला सामना ११ ऑक्टोबररोजी जपानविरुद्ध होईल. आशिया चषकासाठी भारतीय संघ – गोलकिपर – आकाश चिकटे, सुरज करकेरा बचावपटू – दिप्सन तिर्की, कोठाजीत सिंह, सुरेंद्र कुमार, हरमनप्रीत सिंह, वरुण कुमार, मधली फळी – एस.के.उथप्पा, सरदार सिंह, मनप्रीत सिंह ( कर्णधार ), चिंगलीन साना, सुमीत आघाडीची फळी – एस.व्ही.सुनील ( उप-कर्णधार ), आकाशदीप सिंह, रमणदीप सिंह, ललित कुमार उपाध्याय, गुरजंत सिंह, सतबीर सिंह\nदक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू जे पी ड्यूमिनीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती\nदक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू जे पी ड्यूमिनीने कसोटी आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. आता फक्त वन डे आणि टी- २० सामन्यांवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे ड्यूमिनीने म्हटले आहे. जुलैमध्ये इंग्लंड दौऱ्यात पहिल्या कसोटीतील पराभवानंतर जे पी ड्यूमिनीला संघातून वगळण्यात आले होते. यानंतर ड्यूमिनी मायदेशी परतला होता. तेव्हापासून ड्यूमिनीच्या निवृत्तीची चर्चा रंगत होती. अखेर […]\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nआचार्य अत्रे यांचा जन्मदिवस\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nसेना भाजप युती महत्वाची -- July 24, 2018\nतुम्ही नक्की शेतकरीच ना \nकर्नाटकात कमळ फुलणार... -- May 15, 2018\nत्रिपुरा यशानंतर आता कर्नाटक जिंकणार का भाजप\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या... -- May 11, 2018\nव्यंगनिबंधकार राज आणि मनसे -- May 8, 2018\nविकृती आणि त्याच विकृत राजकारण -- April 20, 2018\nस्वदेशी वस्तू चा स्वीकार आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार... -- April 10, 2018\nशासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nइंश्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला हवेत असिस्टंट मॅनेजर्स- भारतभर भरती: अंति... -- 08/17/2017\nShow all of शासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nपथनाट्य : स्वच्छता अभियान\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nआग्रह मराठीचा, सन्मान राजभाषेचा...\nगौतम बुद्ध आणि बौद्ध तत्वज्ञान\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://smartmaharashtra.online/irdai-requires-assistant-manager/?cat=64", "date_download": "2018-10-23T23:30:52Z", "digest": "sha1:Q3TMORD4XBBRY2IYDBCJ6AZTNK323GSR", "length": 5842, "nlines": 93, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "इंश्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला हवेत असिस्टंट मॅनेजर्स- भारतभर भरती: अंतिम तारीख : ५ सप्टेंबर - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nइंश्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला हवेत असिस्टंट मॅनेजर्स- भारतभर भरती: अंतिम तारीख : ५ सप्टेंबर\nएक्च्युरिअल : ४ पदे : ६०% सहित पदवी आणि इन्स्टिट्युट ऑफ एक्च्युरिअल सायन्स चे किमान ९ पेपर्स पास केलेले हवेत.\nअकाउंट्स ४ पदे: ६०% सहित पदवी आणि सीए, सीएस. सीएफए, सीएमए आणि सीडब्ल्यूए यातील एक प्रोफेशनल डिग्री\nलीगल २ पदे: पदवी आणि कायद्यातील पदवी ६०%\nसामान्य: २० पदे : ६०% सहित पदवी\nअंतिम तारीख : ५ सप्टेंबर २०१७\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nआचार्य अत्रे यांचा जन्मदिवस Related\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nसेना भाजप युती महत्वाची -- July 24, 2018\nतुम्ही नक्की शेतकरीच ना \nकर्नाटकात कमळ फुलणार... -- May 15, 2018\nत्रिपुरा यशानंतर आता कर्नाटक जिंकणार का भाजप\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या... -- May 11, 2018\nव्यंगनिबंधकार राज आणि मनसे -- May 8, 2018\nविकृती आणि त्याच विकृत राजकारण -- April 20, 2018\nस्वदेशी वस्तू चा स्वीकार आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार... -- April 10, 2018\nशासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nइंश्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला हवेत असिस्टंट मॅनेजर्स- भारतभर भरती: अंति... -- 08/17/2017\nShow all of शासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nपथनाट्य : स्वच्छता अभियान\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nआग्रह मराठीचा, सन्मान राजभाषेचा...\nगौतम बुद्ध आणि बौद्ध तत्वज्ञान\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://amitjoshitrekker.blogspot.com/2014/10/blog-post.html", "date_download": "2018-10-23T23:34:55Z", "digest": "sha1:CH27JDKEEKSEBNLVBASRBF7HMDTNAEVQ", "length": 37324, "nlines": 127, "source_domain": "amitjoshitrekker.blogspot.com", "title": "Amit Joshi Trekker: संरक्षण क्षेत्रात अच्छे दिन कधी येणार ???", "raw_content": "\nभटकंती - ट्रेक हे माझे व्यसन आहे. संरक्षण दल आणि अवकाश तंत्रज्ञान हे माझे अत्यंत आवडते विषय आहेत. फोटोग्राफी हे माझे पॅशन आहे. ट्रेक, किल्ले, निसर्ग याबरोबर संरक्षण क्षेत्रातील घडामोडी, विविध देशांची संरक्षण व्यवस्था तसंच संरक्षण क्षेत्रातील शर्यतीने जगात झालेले बदल, निर्माण झालेले तंत्रज्ञान, अवकाश तंत्रज्ञानातील प्रगती या विषयांवर लिहायला आवडते.\nपाठीमागे किल्ले जीवधन, नाणेघाट\nसंरक्षण क्षेत्रात अच्छे दिन कधी येणार \nपूर्वी सैन्य पोटावर चालतं असं म्हंटलं जात असे. पण सध्याच्या काळात सैन्य पोटावर चालते असं म्हणण्यापेक्षा सैन्य चांगल्या तंत्रज्ञानावर, चांगल्या युद्धसामुग्रीवर चालते असं म्हटलं तर अर्थात चुकीचे होणार नाही. कारण शत्रुपेक्षा जास्त, अफाट सेन्यबळ असू दे, चांगला खुराक सैन्याला असु दे, अगदी चांगली इच्छाशक्ती किंवा चांगले नेतृत्व जरी असले तरी सध्याच्या काळात सैन्याकडे जोपर्यंत चांगले तंत्रज्ञान नसेल, चांगला शस्त्रभंडार नसेल तर आधी उल्लेख केलेल्या कुठल्याही गोष्टीचा उपयोग होणार नाही. तंत्रज्ञान आणि युद्धसामुग्रीत कमजोर असलेल्या सैन्याची प्रत्यक्ष रणांगणात मोठी हानी होणार, नुकसान होणार, चीटपट होणार, प्रत्यक्ष लढाईत पराभूत होणार.\nसध्या भारतीय सैन्याची अशीच अवस्था झाली आहे का \nकिंवा प्रत्यक्ष लढाई झाली तर भारतीय सैन्य पराभूत होईल का \nतर याचे उत्तर निश्चितच नाही. असं असलं तरी तंत्रज्ञानाच्या मर्यादेबबाबत आणि शस्त्रसज्जतेबाबत धोक्याची घंटा वाजायला सुरुवात झाली असून नव्हे केव्हाच वाजली असुन आपण कडेलोटाच्या उंबरठ्याजवळ वाटचाल करत आहोत असं म्हंटलं तर चुकीचे ठरणार नाही. एवढंच कशाला 8 ऑक्टोबरच्या AIR FORCE DAY च्या पूर्वसंध्येला हवाई दल प्रमुख अरुप रहा यांनी हवाई दलाच्या शस्त्रसज्जतेबाबात निर्वाणीचा इशारा दिला आहे.\nया सर्व परिस्थीतीला एकमेव कारण गेल्या 10 वर्षात संरक्षण सज्जतेबाबत ठोस पावले उचलली गेली नाहीत आणि निर्णय घेतले गेले नाहीत. अगदी स्पष्टंच म्हणायाचं तर युपीए सरकारच्या काळात भारतीय सैन्यदल शस्त्रसज्जतेबाबत पिछाडीवर पडले.\n1962 च्या चीन विरुद्धच्या युद्धात पराभवाचा दणका बसल्यानं संरक्षण दलाकडे गांभीर्याने पहायला सुरुवात झाली आणि लष्कराच्या आधुनुकिकरणाने वेग घेतला. त्यानंतर ही गती कमी अधिक प्रमाणात कायम राहीली असली तरी गेल्या 10 वर्षात या गतीचे चाक पंक्चर झाले असे म्हंटले तर ते चुकीचे ठरणार नाही.\n2004ला युपीएची सत्ता आल्यावर तत्कालिन संरक्षण मंत्री प्रणव मुखर्जी हे स्थिररस्थावर होत निर्णय घेत आहेत असे वाटत असतांना ऑक्टोबर 2006मध्ये त्यांच्या जागी ए. के. अँटोनी आले आणि त्यांच्या कारभारामुळे संरक्षण दल लालफितीच्या कारभारात अडकूल पडले. भ्रष्टाचाराचे आरोप होऊ नयेत यासाठी निर्णय घेतांना अती सावधानता दाखवायला सुरुवात केली. त्यामुळे बदलते आंतरराष्ट्रीय राजकारण, भविष्यातील आव्हानांची व्याप्ती लक्षात घेता काही मोठे निर्णय आत्ताच घ्यायला हवे होते ते घेतले गेले नाहीत. तेव्हा संरक्षण क्षेत्रात नक्की कुठल्या बाबातीत आपण मागे पडलो आहेत, कुठल्या विभागात कुठले निर्णय घेतले गेले नाहीत, कोणत्या जुनी शस्त्रास्त्रांची जागा नवीन शस्त्रांनी घेतली नाही याचा थोडक्यात आढावा घेऊ. पण त्याचबरोबर मोठ्या अपेक्षा असलेले मोदी सरकार शस्त्रसज्जतेबाबतची ही कोडीं फोडणार का हेही बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.\nपरदेशी गुतंवणूक – 1991 ला आर्थिक सुधारणांच्या निर्णयानंतर वाजपेयींच्या काळात परदेशी गुतंवणुकीबाबतच्या निर्णयांनी जोर पकडला. याच काळात संरक्षण क्षेत्रात पहिल्यांदाच परदेशी गुंतवणुकीला परवानगी देत 26 टक्के थेट परदेशी गुंतवणुकीचा निर्णय घेण्यात आला. देशात संरक्षण क्षेत्रात शस्त्रास्त्रांचे संशोधन आणि विकास कराणा-या DRDO आणि HAL या दोन प्रमुख पण सरकारच्या मालकीच्या संस्था होत्या. देशात खाजगी कंपन्यांनी संरक्षण क्षेत्रातील संशोधन आणि विकासामध्ये सहभाग घ्यावा आणि स्पर्धात्मक वातावरणात उत्तमात्तोम शस्त्रास्त्रांची निम्रिती व्हावी असा गुंतणुकीमागचा हेतू होता. 2004 नंतर युपीएच्या काळात परदेशी गुंतवणुकीची टक्केवारी पुढे सरकणे गरजेचे होते. मात्र गेल्या 10 वर्षात हा 26 टक्के कायम राहीला. त्यामुळे परदेशी गुतंवणूकीला मर्यादा कायम राहिल्याने गेल्या 10 वर्षात ना कुठल्याही परदेशी कपंनीने मोठी अशी गुंतवणुक केली ना भारतीय कपंनी स्वबळावर उभी राहीली. त्यामुळेच आज प्रत्येक शस्त्रास्त्राच्या बाबतीत सरकारी कंपनीच्या लालफितीखाली काम करावे लागते किंवा परदेशातून बक्कळ पैसा देत शस्त्रास्त्रे आणावी लागतात. 2014 मोंदी सरकार आल्यावर परदेशी गुंतवणुकीचा आकडा 49 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात निर्णय तात्काळ घेण्यात आला. तेव्हा आता किती कंपन्या भारतात येतात हे येत्या काही महिन्यात स्पष्ट होईल.\nDRDO – संरक्षण संशोधन आणि विकास संस्था..\nही संस्था भारताच्या संरक्षण दलाचा कणा आहे. मात्र क्षेपणास्त्रांचा प्रकल्प वगळता बहुतेक सर्व शस्त्रास्त्र विकासाचे प्रकल्प हे संथ गतीने सुरु आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे जगातील सर्वात छोटे लढाऊ विमान असा ज्या लढाऊ विमानाचा उल्लेख केला जातो ते ‘ तेजस ‘. या प्रकल्पाला 1983 मध्ये मान्यता मिळाली. अनेक आराखडे बदलत विमान कागदावर तयार झाले आणि अखेर प्रकल्प सुरु झाल्यावर 19 वर्षांनी 2001 मध्ये या विमानाने पहिल्यांदा हवेत झेप घेतली. आता या घटनेला 13 वर्ष उलटली तरी अजुनही हे विमान हवाई दलात दाखल झालेले नाही.‘\nअर्जुन ’ रणगाडा प्रकल्पही असाच. तब्बल 20 वर्षापेक्षा जास्त कालावधीनंतर हा प्रकल्प जेव्हा पुर्ण झाला तेव्हा लष्कराच्या गरजाच बदलल्या होत्या. त्यामुळे आता लष्कराला आवडेल असा नवीन अर्जुन रणागाडा बनवण्याचे काम सुरु आहे.\nथोडक्यात DRDO ला मुळापासून हलवत संशोधन-विकासाला गती देणे गरजेचे आहे.\nपाणबुडी – पाण्याखालचे अमोघ शस्त्र म्हणून पाणबुडीकडे बघितले जाते. भारताकडे सध्या कागदावर 13 पाणबुड्या असून त्यापैकी प्रत्यक्षात फक्त 6-7 कार्यरत आहे. भारताचे भौगोलिक स्थान लक्षात घेता किमान 24 पाणबुड्य़ांचा ताफा असणे आवश्यक आहे. गेल्या 10 वर्षात फ्रान्सचे तंत्रज्ञान असलेल्या सहा Scorpion पाणबुड्या बांधण्याचा निर्णय झाला खरा पण बांधणीचा कार्यक्रमही 4 ते 5 वर्ष मागे आहे. त्यातच स्वबळावर पाणबुडी बांधण्याबाबत निर्णय झालाच नाही. त्यानतंर परदेशाचे तंत्रज्ञान असलेल्या आणखी 6 पाणबुड्या बांधण्याचा निर्णयाबाबतही कागदी घोडे गेल्या 10 वर्षात नाचवले गेले आहेत. थोडक्यात पाणबुड्यांच्या बाबातीत आपण पार मागे फेकले गेलो आहोत.\nलढाऊ विमाने – लढाऊ विमांनांची कमतरता लक्षात घेता मध्यम वजनाची तब्बल 126 लढाऊ विमाने विकत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. चार वर्षांच्या किचकट प्रकियेनंतर 2012 ला फ्रान्स देशाची Dassualt कंपनीची विमाने घेण्यावर शिक्कामोर्तबही झाले. यासाठी तब्बल 70 हजार कोटी रुपये मोजावे लागणार होते. पण या खरेदीसाठी लागणारे पैसे हे अन्यत्र लोकप्रिय योजनांकडे वळवल्यानं ही लढाऊ विमानांची निवड अजुन कागदावरच असून प्रत्यक्षात करारही झालेला नाही. समजा आत्ता हा करार केला तर पहिले विमान दाखल व्हायला किमान पुढची 4 वर्ष लागणार आहेत. त्यामुळे नवीन सरकारकडून हा करार लवकरात लवकर होणे अपेक्षित आहे.\nतोफा – क्रिकेटमध्ये Catches Win The Matches असे म्हणतात. तर युद्धात ARTILLERY Win The Battle असे म्हंटले जाते. या ARTILLERY म्हणजेच तोफखान्याचे सरंक्षण दलात अनन्य साधारण महत्व आहे. 1985 च्या काळात जगातील सर्वोत्तम तोफांपैकी एक म्हणून भारताने स्वीडन देशाच्या बोफोर्स तोफांची निवड केली. मात्र भ्रष्टाचा-याच्या आरोपांमुळे , त्यामुळे झालेल्या वादामुळे जेमतेम 400 तोफा आपल्याला घेता आल्या. 28 ते 40 किमी पर्यत मारा करण्याची क्षमता असलेल्या या तोफांनी कारगील युद्दात उपयुक्तता सिद्ध केली. मात्र या तोफांचे सुटे भागही उपलब्ध होत नसल्याने या तोफा वारण्यावर मर्यादा आल्या. सध्या नंबरात 2 आकडी तोफा कार्यरत असून या दर्जाच्या इतर तोफा सध्या भारताकडे नाहीत. या क्षमतेच्या तोफा विकत घेण्याबाबत आपण गेली काही वर्षे फक्त विचार करत आहोत, निर्णय अजुन घेतलेला नाही ही शरमेची बाब आहे. एवढंच नाही तर कमी पल्ला असलेल्या इतर तोफांबाबतही काही वेगळी परिस्थीती नाही.\nHAL – हिंदुस्थान एरोनॉटीक्स लिमिटेड – संरक्षण दलासाठी विविध\nप्रकारची हेलिकॉप्टर , लढाऊ विमाने, मालवाहू विमाने बनवणारी ही सरकारी मालकीची संस्था. या संस्थेचा प्रमुख किंवा व्यवस्थापकीय संचालक हा IAS दर्जाचा अत्यंत वरिष्ठ दर्जाचा अधिकारी असतो. या पदावर वायू दलातील दुस-या क्रमाकांवरचा अधिकारी असावा अशी वायू दलाची गेली अनेक वर्षांची मागणी आहे. कारण संरक्षण क्षेत्राची नक्की गरज काय, काय निर्णय घ्यायला हवेत, प्रकल्प कुठला आधी रेटायला हवा याबाबतीच प्रशासकीय अधिकारीपेक्षा वायू दलाचा अधिकारी अधिक चांगले निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे अनेक वर्ष रेगाळलेले, कुर्म गतीने सुरु असलेले प्रकल्प लवकर पूर्ण होऊ शकतात असा वायू दलाचा दावा आहे आणि त्याबाबत निश्चितच तथ्य आहे. सध्याची लष्करी सज्जतेची आवश्यकता लक्षात घेता सरकारने निर्णय़ घेणे अपेक्षित आहे. बघुया नवीन सरकार काय करते ते...\nहेलिकॉप्टर – वायू दल, भूदल, नौदल आणि तटरक्षक दल या चारही दलांना टेहळणी किंवा गस्त घालणा-या, प्रसंगी शोध आणि सुटकेच्या कारवाया करणा-या हलक्या वजनाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या हेलिकॉप्टरची नितांत गरज आहे. खरं तर अशी किमान 200 हेलिकॉप्टर पाहिजेत. फ्रान्सचे तंत्रज्ञान असलेल्या आणि 40 वर्षापूर्वी घेतलेल्या चेतक आणि चिता हेलिकॉप्टरनी त्यांची उपयुक्ततता सिद्ध केली आहे. मात्र त्या हेलिकॉप्टरचे तंत्रज्ञान जूने झाले असून ते बाद करणे आवश्यक आहे. गेल्या 10 वर्षात याबाबत काही ना काही कारणांनी निर्णय होऊ शकलेला नाही.\nकाही दिवसांपूर्वी नौदलाच्या ताफ्यात आयएनएस कोलकाता ही सर्वात अत्याधुनिक विनाशिका दाखल झाली. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्याला हजर होते. तंत्रज्ञानाच्या बाबातीत ही युद्धनौका जगामध्ये अव्वल असली तरी धक्कादायक गोष्ट म्हणजे या युद्धनौकेवर पुरेशी दोन हेलिकॉप्टर उपलब्ध होऊ शकतील अशी परिस्थीती नाही. कारण नौदलाकडे हेलिकॉप्टरचा तुटवडा आहे. त्याचबरोबर नौदलाला मध्यम वजनाच्या आणि बहुउद्देशीय कामगिरी करु शकणा-या हेलिकॉप्टरची नितांत गरज आहे. याबाबतीतही लवकरात लवकर निर्णय घेणे गरजेचे आहे.\nUAV Drone – अफगाणिस्तान - पाकिस्तानमधील अतिरेक्यांच्या अड्ड्यावर अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे ड्रोन हा शब्द आपल्याला माहिती झाला आहे. खरं तर वैमानिकरहित लढाऊ विमान असे त्याचे सोपे सुटसुटीत नाव. अमेरिकेचे हे विमान उडते अफगाणिस्तान पाकिस्तानच्या भागावर पण त्याचे नियंत्रण होते अमेरिकेतून. भारताच्या भौगोलिक सीमा लक्षात घेतली तर अशा सुसज्ज विमानांचा ताफा आवश्यक आहे. ही विमाने देशांतर्गत कारवायांसाठी म्हणजे अगदी नक्षलवादी चळवळीविरोधात वापरता येऊ शकतात. मात्र अशी विमाने आपल्याकडे नाहीत.\nयापुढे युद्धात कृत्रिम उपग्रहांचा सिंहाचा वाटा असणार आहे. फक्त संदेशवहनासाठी नाही तर, फोटो काढत शत्रुपक्षावर नजर ठेवण्यापासून अनेक कारवाया या उपग्रहांच्या मदतीने होणार आहेत. 2013 च्या ऑगस्टमध्ये GSAT -7 हा उपग्रह आपण अवकाशात सोडत ख-या अर्थाने उपग्रहांच्या लष्करी वापराला सुरुवात केली. अशा विविध उपग्रहांचे जाळे उभे रहाणे अपेक्षित आहे. त्यामुळे उशीरा का होईना याकडे आपण लक्ष द्यायला सुरुवात केली असली तरी त्यामधील सिद्धता लवकर मिळवणे नितांत गरजेचे आहे.\nलष्कर, नौदल, वायू दल असो किंवा तटरक्षक दल असो संरक्षण दलात आजही 70 टक्क्यापेक्षा जास्त शस्त्रास्त्रे ही परदेशातून आयात केलेली आहेत किंवा वापरातले तंत्रज्ञान हे परदेशातील आहे. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची Make In India ही घोषणा संरक्षण दलाला तंतोतंत लागू पडते. खासकरून संरक्षण दलामधील Ordinance Factory किंवा दारुगोळा बनवणा-या संस्थेचा अवाढव्य कारभार तसंच सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण दलाच्या विविध कंपन्याचा कारभार यामध्ये फक्त सुधारणा नाही तर तो गतीमान केला पाहिजे.\nकारगील युद्ध सुरु असतांना इस्त्राईलने लेझर गायडेड बॉम्ब भारताला तात्काळ उपलब्ध करुन दिल्याने उंच शिखरांवर हल्ला करणे वायू दलाला सोपे झाले आणि हे युद्ध लवकर संपवता आले. एवढंच कशाला दोन वर्षापूर्वी तत्कालीन लष्कर प्रमुख जनरल जे जे सिंह यांनी जाहिर केलेली माहिती खळबळजनक होती. अगदी काही दिवस पुरेल एवढाच दारुगोळा हा रणगाड्यांसाठी उपलब्ध आहे अशी अगतीकपणे पत्राद्वारे सांगणारे लष्करप्रमुख, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांना निर्णय लवकर घेण्याची विनंती करत होते. गेल्या 15 वर्षातील लष्कराच्या सज्जतेबद्दलची ही दोन उदाहरणे बरंच काही सांगून जातात.\nयुद्ध काळातच नव्हे तर शांतता काळात शस्त्रसज्ज असणे\nही काळाची गरज आहे. कारण सध्याच्या परिस्थीतीत भारताला भीक न घालणारा, वारंवार घुसखोरी करणारा चीन कधी आणि कुठल्या मार्गाने युद्ध छेडू शकतो याचा अंदाज बांधणे अवघड आहे. खरं तर युद्ध न करताच भारताला त्रास देणे चीनने सुरु केलेच आहे. बाजूचा बांगलादेश नवीन डोकेदूखी होत आहे. सरकार बदलेलं तरी पाकिस्तानच्या लष्कराची खुमखुमी अजुनही काही जात नाही. तेव्हा भारताची जमिनीवरची सीमारेषा, कुठलेही सीमारेषा नसलेले सागरी क्षेत्र याचा पसारा, भारताचे दक्षिण आशियातील भौगोलिक स्थान लक्षात घेता भारत अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज असणे ही काळाची गरज आहे.\nतेव्हा अनेकदा निर्णय न घेता चौकशांचे आदेश देणारे माजी संरणक्षणमंत्री ए.के.अंटोनी यांनी आणि त्याचबरोबर लालफितीच्या कारभाराने संरक्षण क्षेत्राला 10 वर्षे मागे लोटले असे म्हंटले तर ते चुकीचे ठरणार नाही. आता नवीन केंद्र सरकार आले आहे. मोदींनी संपुर्ण प्रशासकीय व्यवस्था मुळापासून हलवत सर्वांना कामाला लावले आहे. तेव्हा संरक्षण क्षेत्रातही फरक पडेल, पुढील 25-30 वर्षांचा विचार करता निर्णय तात्काळ घेतले जातील अशी अपेक्षा आहे. पंतप्रधान झाल्यावर संरक्षण दलाच्या महत्त्वाच्या कार्यक्रमांना आवर्जुन उपस्थिती लावत संरक्षण क्षेत्राबाबात किती गंभीर आहोत याची झलक मोदींनी दाखवून दिली आहे. म्हणून अच्छे दिन निदान संरक्षण क्षेत्रात येत आहेत अशी आशा धरायला सध्या तरी हरकत नाही....बघुया पुढे काय होते ते...\nमहाराष्ट्रातील सर्वात मोठा बैलांचा बाजार - मुरबाडची म्हसेची जत्रा\nघरातील उपयोगी वस्तूंपर्यंत मग ते सुईपासून ते कपाटापर्यंत सर्व, शेतीच्या अवजारापासून ते अगदी बैलापर्यंत सर्वकाही मिळण्याचं ठिकाण म्हणजे ज...\nइस्त्रोची अवकाशातील पहिली दुर्बिण - Astrosat\nभारताची अवकाश संस्था म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोने वाटचालीची 60 वर्षे पुर्ण केली आहेत. 19 एप्रिल 1975 ला भारताने...\nचेचन्या- रशियाचे धुमसते काश्मिर\nनागालॅडच्या क्षेत्रपळापेक्षा थोडे कमी क्षेत्रफळ असलेले रशियातील चेचन्या राज्य ( 15,300 चौरस किमी ) रशियाची डोकेदुखी बनले आहे. रशियाच्या...\nभारताची स्वदेशी \" जीपीएस \" यंत्रणा २०१४ पर्यंत\nनुकतीच एक जाहिरात एका मोबाईल कंपनीची टीव्हीवर झळकली होती. यामध्ये एक तरुणी तिच्या मैत्रिणीच्या घरी जात असते, तिला पत्ता माहित नसतो. तेव्हा ...\nअवकाशातील कचरा ( Space Debris )\nअ वकाशातील कचरा विविध प्रकारचा कचरा मग तो घनकचरा असो, कारकाखान्यातून रसायनमिश्रीत तयार झालेला टाकावू द्रव पदार्थ असो, ई-कचरा असो किंवा क...\nसुखोई-३० एमकेआय भारताचे ब्रम्हास्त्र\nतारीख - ३० एप्रिल २००९. ठिकाण पोखरण-राजस्थान. भारतीय वायूदलाच्या सुखोईला अपघात. एक पायलट ठार तर एक जखमी. ३० नोव्हेंबर २००९ आणखी एक सुखोई जैस...\n\" आनंदवारी\"तील काही सुखद अनुभव.....\nमाझे मनीची आवडी, पंढरपूरा नेईन गुढी पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधिले पांडुरंगाच्या भक्तीमध्ये बुडालेल्या ज्ञानदेवांना वा...\nभारतासाठी अणुऊर्जेपासून वीज निर्मिती महत्वाची........\nअणुभट्टी जैतापूर इथं अणु ऊर्जा प्रकल्पाला होत असलेल्या विरोधामुळं अणु ऊर्जा प्रकल्पसारख्या अतिभव्य प्रकल्पामुळे होणारे हजारो लोकांचे व...\n\" साल्हेर \" महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला\n\" साल्हेर किल्ला \" माझा सर्वात आवडता किल्ला. विविध वैशिष्ट्ये मग ती भौगोलिक असो किंवा ऐतिहासिक असो, महाराष्ट्रीतील सर्वात उंच क...\nभारतीय संरक्षण दलाचे नवे ब्रम्हास्त्र \" आयएनएस अरिहंत \"\nभारताची पहिली अणु पाणबूडी संरक्षण दलाचे सक्षमीकरण गेल्या काही वर्षातील भारताचा एक नंबरचा शत्रू \" ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/editorial/delhi-not-far-away/amp/", "date_download": "2018-10-23T23:47:50Z", "digest": "sha1:V3XT5VS2RFBPS5SBRCFXMI3A4OB75KJC", "length": 9969, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Delhi is not far away | दिल्ली अब दूर नहीं | Lokmat.com", "raw_content": "\nदिल्ली अब दूर नहीं\nतिकडे जर्मनीतील बॉर्नमध्ये जगभराला भेडसावणाºया हवामान बदलाच्या प्रश्नावर चर्चा सुरू असतानाच भारताची राजधानी दिल्लीचा श्वास गुदमरतो आहे.\nतिकडे जर्मनीतील बॉर्नमध्ये जगभराला भेडसावणाºया हवामान बदलाच्या प्रश्नावर चर्चा सुरू असतानाच भारताची राजधानी दिल्लीचा श्वास गुदमरतो आहे. भविष्यात आॅक्सिजनच्या टाक्या पाठीवर घेऊन फिरावे लागते की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे. ७ नोव्हेंबर २०१७ हा दिवस दिल्लीच्या इतिहासातील सर्वात प्रदूषित दिवस ठरला. पीएम २.५ चे कमाल स्तर १५५६ इतके नोंदविण्यात आले. दिल्लीच्या प्रदूषणाचा हा स्तर लंडनपेक्षा १००, पॅरिसपेक्षा ८५, तर बीजिंगपेक्षा १८ पट जास्त होता. केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाच्या आकडेवारीनुसार याआधी १ नोव्हेंबर २०१६ रोजी पीएम २.५ सर्वाधिक ४०१ नोंदल्या गेला होता. वेगवेगळे जळतण आणि कचरा उघड्यावर जाळल्याचा हा परिणाम. दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशात हवा प्रदूषित होण्याचे सर्वात मोठे कारण हेच सांगितले जात आहे. दरवर्षी ५० टक्के प्रदूषण याच कारणामुळे होते. रस्त्यावरील धुळीमुळे ३५ टक्के, वाहनांमुळे २५ ते ३६ टक्के, तर बांधकामामुळे २० टक्क्यांपर्यंत प्रदूषण होते. लॅन्सेट या प्रसिद्ध नियतकालिकाच्या अहवालानुसार भारतात दरवर्षी या प्रदूषणामुळे २५ लाख जणांचा मृत्यू होतो. याचाच अर्थ त्यावर्षी भारतात एड्स, मलेरिया आणि क्षयरोग यांनी एकत्रित झालेल्या मृत्यूंपेक्षा प्रदूषणामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या जास्त होती. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार भारतातील हवा मागील पाच वर्षांत आठपट दूषित झाली आहे. पीएम २.५ हे कण अतिशय सृूक्ष्म असतात. ते मानवी केसाच्या व्यासाच्या तीन टक्के आकाराचे असतात आणि अगदी सहजपणे आपल्या रक्तात मिसळून जाऊ शकतात. हे कण श्वासाद्वारे फुप्फुस आणि हृदयाच्या धमण्यांमध्ये जातात. त्यामुळे कॅन्सरसह हृदयाच्या आजारांची शक्यता वाढत असते. दिल्लीत असे घडणार याची कल्पना आधीच दिली गेली होती. राष्टÑीय हरित लवादाने तशी सूचना देऊनही काळजी घेतली गेली नाही. परिणामी या प्रदूषणाने दिल्लीकरांना श्वास घेण्याचेही स्वातंत्र्य ठेवले नाही. हे फक्त तिथेच घडते आहे असे अजिबात नाही. अमेरिकेतील वॉशिंग्टनपासून ते महाराष्टÑातील चंद्रपूरपर्यंत कमी-अधिक प्रमाणात सर्व ठिकाणी अशीच स्थिती आहे. मानवी कृतींमुळे हवामान बदल होत असून त्यात तथ्य असल्याचे अमेरिका सरकारच्याच एका अहवालात म्हटले आहे. असे असतानादेखील अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१५ मधील पॅरिस हवामान करारातून माघार घेतली. अमेरिकेला सोयीचे निकष असतील, तरच या करारास मान्यता देण्याची भूमिका ट्रम्प यांनी स्पष्ट केली होती. त्यामुळे बॉर्न येथे सुरू असलेल्या हवामान बदलाच्या मंथनात अमेरिका नाही. ही मनमानी अमेरिकेत ट्रम्पची, दुसºया देशात आणखी कोणाची माझ्याकडे सत्ता आणि संपत्ती आहे तर हवे ते मी करणार, ही छोट्या घरापासून ते देशपातळीपर्यंतची वृत्ती आपल्यावरील हवामान बदलाचे संकट आणखी गडद करते आहे. कॅरिबियन वादळे, युरोपातील उष्णतेच्या लाटा, दक्षिण आशियातील पूर हे हवामान बदलाचेच परिणाम आहेत. आपल्या देशाचा विचार केल्यास अवकाळी पाऊस, गारा त्याचवेळी दुसºया राज्यात दुष्काळझळा याला काय म्हणायचे माझ्याकडे सत्ता आणि संपत्ती आहे तर हवे ते मी करणार, ही छोट्या घरापासून ते देशपातळीपर्यंतची वृत्ती आपल्यावरील हवामान बदलाचे संकट आणखी गडद करते आहे. कॅरिबियन वादळे, युरोपातील उष्णतेच्या लाटा, दक्षिण आशियातील पूर हे हवामान बदलाचेच परिणाम आहेत. आपल्या देशाचा विचार केल्यास अवकाळी पाऊस, गारा त्याचवेळी दुसºया राज्यात दुष्काळझळा याला काय म्हणायचे १९०१ ते २०१६ या काळात आपले तापमान सरासरी १.८ फॅरनहिट म्हणजे एक अंश सेल्सियसने वाढले आहे. पृथ्वीवरील वाढती लोकसंख्या आणि ऊर्जेच्या मोठ्या प्रमाणावरील वापरामुळे २६०० सालापर्यंत पृथ्वी आगीचा गोळा होईल, अशी भीती जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी दोनच दिवसांपूर्वी व्यक्त केली. विचार करा, तसे झालेच तर आपल्या पुढच्या पिढीचे काय होईल\nस्वामी सानंद - गंगा ते पंचगंगा\nमहावितरणकडे पैसे भरणारी लाखो कुटुंब अंधारात कशी\nस्वामी सानंद - गंगा ते पंचगंगा\nमहावितरणकडे पैसे भरणारी लाखो कुटुंब अंधारात कशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A5%AD-%E0%A4%91%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5-2/", "date_download": "2018-10-23T22:25:39Z", "digest": "sha1:TSZJWSXTDYDZVYYUETE4X3Z3W7VPDP6H", "length": 15226, "nlines": 178, "source_domain": "pcbtoday.in", "title": "७ ऑगस्टपर्यंत मागण्यांवर विचार न झाल्यास ठिय्या आंदोलन - सकल मराठा मोर्चा - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना…\nयुतीचा लवकर निर्णय घ्या; अन्यथा लोकसभा विधानसभा निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याची …\nमहापालिका निवडणुकीत जनतेने कानफटवले, तरीही बारणेंना दुसऱ्यांदा खासदार होण्याची स्वप्ने पडताहेत;…\nप्रश्न पिंपरी-चिंचवडच्या पाण्याचा; विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ठरवले चोर\nडीजे वाजण्यावरील बंदी तूर्तास हटवणार नाही- उच्च न्यायालय\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा…\nपिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना\nवाल्हेकरवाडीतील डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nपिंपळेनिलखमध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे…\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना…\nचाकण जवळील काळूस येथे विष प्राशन करून ५० वर्षीय इसमाची आत्महत्या\nनिगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न\nदिघीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू\nचाकण येथील रबर कंपनीचे दोन बँक अकाऊंट हॅक; ४० लाखाची रक्कम…\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले…\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव…\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही…\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका –…\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मुलासह १८ जणांना जन्मठेप\nआमच्या संयमाचा अंत पाहू नका, भारताला मोठा पलटवार झेलावा लागेल –…\nमोदी माझे मित्र आहेत आणि भारतावर माझ प्रेम आहे – डोनाल्ड…\nनीरव मोदीच्या बहिणीविरोधातही इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस\nनेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ७ प्रवाशी बेपत्ता\nHome Notifications ७ ऑगस्टपर्यंत मागण्यांवर विचार न झाल्यास ठिय्या आंदोलन – सकल मराठा मोर्चा\n७ ऑगस्टपर्यंत मागण्यांवर विचार न झाल्यास ठिय्या आंदोलन – सकल मराठा मोर्चा\nमुंबई, दि. २ (पीसीबी) – सकल मराठा मोर्चाला परळीतून सुरुवात झाली त्यामुळे समाजाच्या आरक्षणासंदर्भात सरकारने परळीत येऊनच चर्चा करावी. आमचे कोणतेही समन्वयक सरकारशी चर्चेसाठी जाणार नाहीत. दरम्यान, सरकारकडून ७ ऑगस्टपर्यंत समाजाच्या सर्व मागण्यांवर विचार व्हावा अन्यथा राज्यभर ठिय्या आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी सकल मराठा मोर्चाकडून राज्य सरकारला देण्यात आला आहे.\nPrevious article७ ऑगस्टपर्यंत मागण्यांवर विचार न झाल्यास ठिय्या आंदोलन – सकल मराठा मोर्चा\nNext articleनागपुरातील ९६७ अनधिकृत मंदिरांना ५० हजार भरण्याचे आदेश\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी भाजप नगरसेवक केशव घोळवेंना मारहाण\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना दिले पायाजवळ स्थान\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव ठाकरे\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही – शरद पवार\nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना...\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \nनेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने जवानांना पुरस्कार देणार – पंतप्रधान\nमोदी विष्णूचे अकरावे अवतार; जगभरातील भक्तांना दर्शन देण्यासाठी भ्रमण करतात- उद्धव...\n#MeToo; नाना-तनुश्रीचा वादात राखी सावंतला अटक होण्याची शक्यता\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nसामाजिक व धार्मिक एकोपा राखण्यासाठी सर्व राजकीय मंडळींनी एकत्र यावे –...\nहिंगोलीत राष्ट्रवादीचे आमदार रामराव वडकुते यांना मराठा आंदोलकांकडून धक्काबुक्की\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/malharpeth-satara-news-grampanchyat-election-75512", "date_download": "2018-10-23T23:09:44Z", "digest": "sha1:IULEKO23QDK7CL7I2D76L2F4JHZRY45K", "length": 15563, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "malharpeth satara news grampanchyat election देसाई-पाटणकर गटांत संघर्ष अटळ | eSakal", "raw_content": "\nदेसाई-पाटणकर गटांत संघर्ष अटळ\nबुधवार, 4 ऑक्टोबर 2017\nमल्हारपेठ - मारुल हवेलीसह मल्हारपेठ जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायत निवडणुकीत देसाई-पाटणकर या पारंपरिक गटांतच संघर्ष अटळ आहे.\nशिवसेनाही रिंगणात उतरत आहे. दोन्ही गटांना आव्हान देण्यासाठी शिवसेनेने केलेली व्यूहरचना चर्चेचा विषय ठरत आहे. कोणत्या गटाला दिवाळी गोड लागणार, याचे राजकीय आखाडे गावोगावी रंगू लागले आहेत. जेवणावळींना ऊत आला आहे. ऐन सण अन्‌ सुगीच्या काळात उमेदवार बांधापर्यंत जाऊन शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेताना दिसत आहेत.\nमल्हारपेठ - मारुल हवेलीसह मल्हारपेठ जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायत निवडणुकीत देसाई-पाटणकर या पारंपरिक गटांतच संघर्ष अटळ आहे.\nशिवसेनाही रिंगणात उतरत आहे. दोन्ही गटांना आव्हान देण्यासाठी शिवसेनेने केलेली व्यूहरचना चर्चेचा विषय ठरत आहे. कोणत्या गटाला दिवाळी गोड लागणार, याचे राजकीय आखाडे गावोगावी रंगू लागले आहेत. जेवणावळींना ऊत आला आहे. ऐन सण अन्‌ सुगीच्या काळात उमेदवार बांधापर्यंत जाऊन शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेताना दिसत आहेत.\nबदललेल्या सरपंचपदाच्या निवडीच्या निकषामुळे सत्ता स्थापन करण्याचे समीकरण बदलू पाहत आहे. राजकीय गटाचा सरपंचपदावर डोळा आहे. काही ग्रामपंचायतींवर महिला सरपंच विराजमान होणार असल्याने राजकीय पुढाऱ्यांची उपसरपंचपदावर नजर दिसते. काही ठिकाणी दुरंगी, तर काही ठिकाणी तिरंगी लढत होणार असल्याचे वातावरण आहे. मल्हारपेठ जिल्हा परिषद गटात शेडगेवाडी, निसरे, उरुल, आबदारवाडी, नाडे, आडुळ, आडुळपेठ, डिगेवाडी, डावरी, वेताळवाडी ग्रामपंचायतींचा समावेश आहे.\nत्यात निसरे, उरुल, आडुळ, नाडे या मोठ्या ग्रामपंचायती आहेत. निसरेत पाटणकर गटाची सरशी आहे. उरुलमध्ये देसाई गट सत्तेत आहे.\nसरपंचपदासाठी पाटणकर गटाने नवी चाल खेळली आहे. त्यामुळे उरुलमध्ये सत्ता बदलणार का, याची उत्सुकता आहे. आडूळमध्ये देसाई गटाची सत्ता आहे. आडुळपेठमध्ये पाटणकर गटाची सत्ता आहे. जिल्हा परिषद सदस्य विजय पवार यांच्या नाडे ग्रामपंचायतीत धुमशान पाहायला मिळणार आहे. सरपंचपद सर्वसाधारण पुरुषासाठी आरक्षित आहे. देसाई व पाटणकर गटांकडून तोडीस तोड उमेदवार देण्याची चढाओढ सुरू आहे. विजय पवार यांचीही जबाबदारी वाढली आहे.\nमारुल हवेली जिल्हा परिषद गटात मारुल हवेलीसह बहुले, गारवडे, नाटोशी अशा मोठ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. मारुल हवेलीची निवडणूक वेगळ्या वळणावर आहे. सलग दोन पंचवार्षिक निवडणुका माजी खासदार व सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचे पुत्र व युवा नेते सारंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध पार पडल्या आहेत. देसाई गटाशी हातमिळवणी करत सारंग पाटील यांनी निवडणुका बिनविरोध केल्या आहेत. देसाई गटाचे कट्टर समर्थक व कारखान्याचे अध्यक्ष आशोकराव पाटील हे निवडणुकीत काय भूमिका घेतात, याकडे लक्ष आहे. गारवडे, बहुलेत देसाई गटाचे मिलिंद पाटील हे कशी जुळवाजुळव करतात, त्याकडे मतदारांचे लक्ष आहे.\nनाटोशी गणात देसाई गटाला अडविण्याचा डाव\nनाटोशी हा पंचायत समितीचा गण आहे. तेथेही दोन्ही गट समसमान चालतात. मात्र विभागात शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षद कदम यांनी कार्यकर्ते तयार केले आहेत. या निवडणुकीत ते काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मुळातच देसाई गटाचा हा बालेकिल्ला असल्याने तो अभेद्य ठेवण्यासाठी देसाई गट कामाला लागला आहे. त्याला हर्षद कदम व युवा नेते सत्यजिय पाटणकर यांच्या गनिमाकाव्याशी सामना करावा लागणार आहे.\nमोदी सरकार भंपक - उद्धव ठाकरे\nलातूर - भाजपने गेल्या निवडणुकीत खोटे बोलून मते घेतली. सत्तेत बसल्यावरही ते वारंवार खोटेच बोलत आहेत. त्यात मी वाटेकरी होणार नाही. शिवसेनाप्रमुख...\nकेळघर - टॅंकरग्रस्त असलेल्या व पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या तळोशी गावाने पाणीटंचाईवर मात केली. तनिष्कांच्या मागणीनुसार सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून...\nतपाससंस्था आणि नियामक संस्था यांनी व्यवस्था निर्दोषपणे चालावी, यासाठी कुंपणाप्रमाणे काम करणे अपेक्षित असते. पण ही कुंपणेच कुजलेली असतील तर...\n(एक पाणीदार पत्रव्यवहार...) प्रिय गिरीशभाऊ, शतप्रतिशत नमस्कार अगदी तांतडीने पत्र लिहायला घेतले आहे, कारण अक्षरश: तोंडचे पाणी पळाले आहे. औंदा...\nसंगीतकार यशवंत देव यांची प्रकृती गंभीर\nमुंबई - दादर येथील सुश्रुषा रुग्णालयात उपचार सुरू असलेले ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव (वय 92) यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pdshinde.in/2017/07/blog-post_95.html", "date_download": "2018-10-23T23:49:21Z", "digest": "sha1:IXWFOP5OFWYKMA623X3TYPDFVBL5FV4V", "length": 15401, "nlines": 269, "source_domain": "www.pdshinde.in", "title": "माझी शाळा: MITRA App विषयी", "raw_content": "\nकोरे फॉर्म / तक्ते\nभाषणे / जयंती / पुण्यतिथी\nशिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..\nजि.प.शिक्षण विभाग मध्ये कार्यरत असणारी पर्यवेक्षिय यंत्रणा ते सर्व शिक्षक बंधु भगिनीना आवाहन करण्यात येते कि, मा.नंदकुमार साहेब.प्रधान शिक्षण सचिव.मा.धीरजकुमार साहेब.आयुक्त शिक्षण,यांच्या मार्गदर्शनात व आय टी.विभाग विभाग विद्याप्राधिकरण पुणे,एक स्टेप कम्युनिटी टिम.व राज्यभरातील उत्कृष्ट तंत्रस्नेही शिक्षक टिम या सर्वांच्या सहकार्याने तयार झालेले MITRA App मा.शिक्षण मंत्री महोदयाच्या हस्ते अनावरण झाले आसुन सदरिल ॲप आता प्ले स्टोअर ला उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.\nशालेय पोषण आहार एक्सेल शिट्स\nसा.स. नोंदी एक्सेल शीटस\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nइयत्ता 9 वी नैदानिक चाचणी तक्ते\nसंकलित चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nवार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर\nशाळेसाठी १०१ प्रकल्पांची यादी\nसरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा कायदे\nभारतीय राष्ट्रध्वज - संपूर्ण माहिती\nशाळा स्तरावरील विविध समित्या\nमूल्यमापन नोंदी कशा कराव्यात \nपहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी\nमित्रा App डाउनलोड करण्याविषयी\nनविन वेळापत्रक व तासिका विभागणी\nछान छान गोष्टी व्हिडीओ\nकोडी बनवा, रंगवा, खेळा\nबोधकथा / बोधपर गोष्टी\nअभ्यासात मागे राहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी\nइतर उपक्रम / उत्सव\nपैसे कमवा ई- वॉलेटमधून\nयु डायस म्हणजे काय \nशालेय पोषण आहार एक्सेल शिट अपडेट - 3\nकसा भरावा कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज \nजिल्हाअंतर्गत बदली संवर्ग 2 बाबत महत्वाच्या सूचना\nसातत्यपूर्ण सर्वंकष नोंदी एक्सेल सॉफ्टवेअर\nशा.पो.आ. App डाऊनलोड व App सेटींग\nशालेय पोषण आहार शीटस युनिकोड\nशालेय पोषण आहार एक्सेल शीट पूर्ण वर्षासाठी\nशालेय पोषण आहार एक्सेल शीट एक महिन्यासाठी\nशालेय पोषण आहार केंद्र एकवट\nश्री. परशुराम ज्ञानू शिंदे उपशिक्षक ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठुळी ता. आटपाडी जि. सांगली मूळ गाव – हिवरे ता. जत जि.सांगली मो. नं. 9011116046\nआज दिनांक व वेळ\n'माझी शाळा' अँड्रॉईड अॅप\nमाझी शाळा ब्लॉगचे अँड्रॉईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी या इमेजवर क्लिक करा..\n'माझी शाळा' यू-ट्युब चॅनेल\nमाझे स्वनिर्मित व्हिडीओ पाहण्यासाठी वर दिसणार्‍या यु-ट्युबच्या इमेजवर क्लिक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा.\n11 जून 2017 पासून एकूण भेटी\nवर दिसणार्‍या इमेजवर क्लिक करा आणि त्यानंतर Follow या बटणावर क्लिक करा.\nशैक्षणिक प्रगती चाचण्यांचे नियोजन\nप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - स्वाध्यायपुस्तिका\nआकारिक चाचणी क्र.1 प्रश्नपत्रिका\nपायाभूत चाचणी एक्सेल सॉफ्टवेअर व तक्ते\nमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद\nआधारकार्ड पॅन कार्डशी लिंक\n10 वी, 12 वी मार्कलिस्ट\nमतदार यादीत नाव शोधा\n७ वा वेतन आयोग पगार\nमहत्वाचे दाखले व कागदपत्रे\nमहत्वाचे टोल फ्री क्रमांक\nकसा भरावा कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज\nजमीन खरेदी करताना घ्यावयाची काळजी\nब्लॉगवरील अपडेट मिळवण्यासाठी Like या बटणावर क्लिक करा.\nया ब्लॉगवरील बरीच माहिती संग्रहित असून ती सोशल मीडियावरून घेतलेली आहे, त्यामुळे त्याच्या विश्वासार्हतेबाबत शहानिशा केलेली नाही. वाचकांना केवळ माहिती उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्यामुळे मूळ लेख, लेखक, त्यातील विचार याबाबतीत खात्री केलेली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/mayor-election-solapur-33625", "date_download": "2018-10-23T23:17:43Z", "digest": "sha1:HJGY4LF6STKILE2MIBM3ZDJD3TNWJ4NK", "length": 10268, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "mayor election in solapur सोलापुरात महापौर, उपमहापौर पदासाठी चौरंगी लढत | eSakal", "raw_content": "\nसोलापुरात महापौर, उपमहापौर पदासाठी चौरंगी लढत\nरविवार, 5 मार्च 2017\nमहापौर पदासाठी शोभा बनशेट्टी (भाजप) कुमुद अंकाराम (शिवसेना) प्रिया माने (कॉंग्रेस) व नुतन गायकवाड (एम आय एम) यानी अर्ज दाखल केले.\nसोलापूर - सोलापूर महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी चौरंगी लढत होणार असल्याचे आज स्पष्ट झाले. भाजपसह शिवसेना व एमआयएमने दोन्ही पदासाठी उमेदवारी दाखल केली. तर, काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये आघाडी झाल्याने उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केली आहे.\nमहापौर पदासाठी शोभा बनशेट्टी (भाजप), कुमुद अंकाराम (शिवसेना), प्रिया माने (काँग्रेस) व नुतन गायकवाड (एमआयएम) यांनी अर्ज दाखल केले. उपमहापौर पदासाठी शशिकला बत्तुल (भाजप), अमोल शिंदे (शिवसेना), किसन जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस) व अझहर शेख (एमआयएम ) यांनी अर्ज दाखल केला. महापौर पदासाठी 8 मार्च रोजी सकाळी 11 वाजता निवडणूक होणार आहे.\nभाजपला सत्तेपासून दूर ठेवा - आंबेडकर\nउस्मानाबाद - जनतेला मुस्लिमांची भीती दाखवत १८ पगड जातींना मनुवादी विचारांत कैद करून सत्ता कायम स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचे धोरण राष्ट्रीय स्वयंसेवक...\nमोदी सरकार भंपक - उद्धव ठाकरे\nलातूर - भाजपने गेल्या निवडणुकीत खोटे बोलून मते घेतली. सत्तेत बसल्यावरही ते वारंवार खोटेच बोलत आहेत. त्यात मी वाटेकरी होणार नाही. शिवसेनाप्रमुख...\nकेळघर - टॅंकरग्रस्त असलेल्या व पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या तळोशी गावाने पाणीटंचाईवर मात केली. तनिष्कांच्या मागणीनुसार सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून...\nजायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यास शिवसेनेचा विरोध\nराजूर - जलसंपदा विभागाने मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणांतून 5.75 टीएमसी पाणी जायकवाडी धरणासाठी सोडण्याचा आदेश दिला आहे. त्याचा निषेध करत...\nसिमल्याने गिरविले पुणे स्मार्ट सिटीचे धडे\nपुणे - सिमला स्मार्ट सिटीचे लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या पथकाने पुणे स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांची सोमवारी पाहणी करून माहिती घेतली. पुण्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/samsung-st72-point-shoot-digital-camera-black-price-ps8QE.html", "date_download": "2018-10-23T22:57:54Z", "digest": "sha1:S6ZJEWCASXEZ2CRKPWL3SFQF2OPGIQMT", "length": 19629, "nlines": 446, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सॅमसंग स्ट७२ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसॅमसंग स्ट७२ पॉईंट & शूट\nसॅमसंग स्ट७२ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nसॅमसंग स्ट७२ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसॅमसंग स्ट७२ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nसॅमसंग स्ट७२ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये सॅमसंग स्ट७२ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक किंमत ## आहे.\nसॅमसंग स्ट७२ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम किंमत Aug 14, 2018वर प्राप्त होते\nसॅमसंग स्ट७२ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅकहोमेशोप१८, फ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nसॅमसंग स्ट७२ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 7,190)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसॅमसंग स्ट७२ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया सॅमसंग स्ट७२ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसॅमसंग स्ट७२ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 11 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसॅमसंग स्ट७२ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nसॅमसंग स्ट७२ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक वैशिष्ट्य\nअपेरतुरे रंगे f/2.5 - f/6.3\nसेल्फ टाइमर 2 sec, 10 sec\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16.2 MP\nसेन्सर तुपे CCD Sensor\nसेन्सर सिझे 1/2.3 Inches\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/2000 sec\nमिनिमम शटर स्पीड 1/8 sec\nपिसातुरे अँगल 25 mm Wide Angle\nरेड इये रेडुकशन Yes\nडिस्प्ले तुपे TFT LCD\nस्क्रीन सिझे 3 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 230000 dots\nविडिओ फॉरमॅट H.264, MP4\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nसॅमसंग स्ट७२ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://sureshkhare.com/biography_m.php", "date_download": "2018-10-23T22:56:36Z", "digest": "sha1:V5RUQSJRZSW5MJHNL4O6GDF5TCGEFJ5J", "length": 6263, "nlines": 23, "source_domain": "sureshkhare.com", "title": " ::: SureshKhare.com ::", "raw_content": "\nसुरेश खरे आणि चित्रपट\nसुरेश खरे आणि आकाशवाणी\nसुरेश खरे आणि दूरदर्शन\n१९३८ साली सुरेश खरे यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. वडील पेशाने शिक्षक. आई नुसती शिक्षित नव्हती तर त्यांचं वाचन अफ़ाट होतं. दोघंही प्रागतिक विचारांची होती. वडील संगीत नाटकांचे षौकी. बाल गंधर्वांची नाटकं त्यांनी कधी चुकवली नाहीत. सुरेश खरेंच्या रंगभूमीच्या आकर्षणाचं कारण कदाचित हेच असू शकेल.\nगंमतीची गोष्ट म्हणजे सुरेश खरेंनी नाटकात पहिली भूमिका केली ती वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी आणि तीही स्त्री भूमिका, मामा वरेरकरांच्या सत्तेचे गुलाम या नाटकात. शाळेत असतांना त्यांचे शिक्षक श्री मु.अ. जोशी यांनी त्यांचे कलागुण हेरले. ते जोपासले आणि त्यांना प्रोत्साहन दिलं. महाविद्यालयात शिक्षण घ्यायला सुरुवात केली. तिथं ते कमलाकर सारंग यांच्या संपर्कात आले. सारंगांनी नंदकुमार रावते या प्रतिभावान दिग्दर्शकाशी त्यांची ओळख करुन दिली. आयुष्याला वेगळं वळण देणारी ही घटना.\nबी.कॉम, बी.ए., एल.एल.बी. या तीन पदव्या पदरात घेऊन शिक्षण पूर्ण करुन खरेंनी एका विमा कंपनीत नोकरी धरली. पण आपला नाटकाचा छंद चालूच ठेवला. ललित कला साधना या हौशी नाट्यसंस्थेच्या स्थापनेत त्यांनी भाग घेतला. या संस्थेच्या नाटकात त्यांना छोट्या मोठ्या भूमिका मिळत होत्या. त्यात ते खूष होते. कधी ना कधी आपल्याला मोठी भूमिका मिळेल अशी आशा होती. त्यांना नट व्हायचं होतं. ते त्यांचं स्वप्न होतं. पण तसं व्हायचं नव्हतं.\nमधल्या काळात बबन प्रभूंनी, ज्यांच्या नाटकात खरेंनी छोटीशी भूमिका केली होती, योगायोगानं खरेंची एक कथा वाचली. ती संपूर्ण कथा संवादांच्या माध्यमातून लिहीली होती. आकाशवाणीवर निर्माते असलेल्या बबन प्रभूंनी ती उचलली आणि आकाशवाणीवरुन श्रुतिका म्हणून प्रसारित केली. त्यानंतर खरे सातत्यानं आकाशवाणीसाठी लिहू लागले. १९६६ साली ललित कला साधनेनं महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत नवीन नाटक घेऊन उतरायचं ठरवलं. परंतु कोणताच प्रस्थापित नाटककार त्यांना नवीन नाटक देईना. अखेरीस नंदकुमार रावतेंनी खरेंनाच नाटक लिहायला सुचवलं. अशा रीतीनं खरेंचं पहिलं नाटक 'सागर माझा प्राण' १९६६ मध्ये रंगभूमीवर आलं. त्या पाठोपाठ १९६७ मध्ये 'स्वर जुळता गीत तुटे' आणि १९६९ मध्ये 'काचेचा चंद्र' रंगभूमीवर आलं. समीक्षक आणि प्रेक्षक दोघांनाही 'काचेचा चंद्र' हे नाटक आवडलं. त्यानंतर खरेंनी आपलं संपूर्ण लक्ष नाटकावर केंद्रित करायचं ठरवलं. आज त्यांच्या खात्यावर २९ नाटकं जमा आहेत. त्यातली काही नाटकं हिंदी, गुजराती, तामिळ, सिंधी, इंग्लीश या भाषांत रुपांतरित होऊन रंगमंचावर आली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-two-crore-benefit-state-transport-75283", "date_download": "2018-10-23T23:50:24Z", "digest": "sha1:BSNKR3A7UHDELKSLRKOSKEKVK5N6CTUI", "length": 12679, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "ratnagiri news two crore benefit to state transport रत्नागिरी एसटी महामंडळाला गणेशोत्सव काळात दोन कोटींचे उत्पन्न | eSakal", "raw_content": "\nरत्नागिरी एसटी महामंडळाला गणेशोत्सव काळात दोन कोटींचे उत्पन्न\nसोमवार, 2 ऑक्टोबर 2017\nरत्नागिरी - यंदाचा गणेशोत्सव एसटी महामंडळाला लाभदायक ठरला आहे. महामंडळाकडून केलेल्या नियोजनामुळे एसटीच्या प्रवासी संख्येबरोबर उत्पन्नातही वाढ झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेने यावर्षी एसटीचे उत्पन्न वाढून यावर्षी रत्नागिरी विभागाला २ कोटी १८ लाख ९४ हजार ११६ रुपयांचे उत्पन्न मिळाले.\nरत्नागिरी - यंदाचा गणेशोत्सव एसटी महामंडळाला लाभदायक ठरला आहे. महामंडळाकडून केलेल्या नियोजनामुळे एसटीच्या प्रवासी संख्येबरोबर उत्पन्नातही वाढ झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेने यावर्षी एसटीचे उत्पन्न वाढून यावर्षी रत्नागिरी विभागाला २ कोटी १८ लाख ९४ हजार ११६ रुपयांचे उत्पन्न मिळाले.\nनोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने मुंबई, पुणेसारख्या मोठ्या शहरातून राहणाऱ्या कोकणवासीयांची संख्या मोठी आहे. सणानिमित्त बाहेरगावी राहणारे कोकणवासीय आपल्या गावी परतात. गावी येणाऱ्या गणेशभक्तांना प्रवास सुखकर व्हावा, यासाठी एसटी महामंडळामार्फत जादा गाड्या सोडल्या जातात. यावर्षी मुंबईहून कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांसाठी जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. यावर्षी एसटीच्या रत्नागिरी विभागाकडून १३३४ जादा फेऱ्या सोडण्यात आल्या होत्या. गतवर्षी १३५२ फेऱ्या सोडण्यात आल्या होत्या.\nप्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने तीन वर्षांपूर्वी ऑनलाईन आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली; परंतु प्रवाशांना घरबसल्या आरक्षण करता यावे, यासाठी एसटीने मोबाईल आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. याला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.\nसुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या एसटी महामंडळाने विनाअपघात सेवा देण्यासाठी विविध उपक्रम राबविले होते. गतवर्षी रत्नागिरी विभागाला १ कोटी ९१ लाख ६० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यावर्षी यामध्ये वाढ झाली असून २ कोटी १८ लाख ९४ हजार ११६ उत्पन्न मिळाले आहे. यावर्षी गुहागर, चिपळूण, राजापूर या आगारांना सर्वाधिक उत्पन्न मिळाले आहे.\nकेळघर - टॅंकरग्रस्त असलेल्या व पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या तळोशी गावाने पाणीटंचाईवर मात केली. तनिष्कांच्या मागणीनुसार सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून...\nतपाससंस्था आणि नियामक संस्था यांनी व्यवस्था निर्दोषपणे चालावी, यासाठी कुंपणाप्रमाणे काम करणे अपेक्षित असते. पण ही कुंपणेच कुजलेली असतील तर...\nमोफत एसटी प्रवासापासून विद्यार्थिनी अजून वंचितच\nमंचर - अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजनेअंतर्गत इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलींना एसटीतून मोफत प्रवास करण्याबाबत सवलत देण्याच्या निर्णयाची...\nजायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यास शिवसेनेचा विरोध\nराजूर - जलसंपदा विभागाने मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणांतून 5.75 टीएमसी पाणी जायकवाडी धरणासाठी सोडण्याचा आदेश दिला आहे. त्याचा निषेध करत...\nपाणी असूनही कपात कशासाठी\nपुणे - मुंढवा जॅकवेलमध्ये 550 एमएलडी पाणी उपलब्ध असूनही जलसंपदा विभागाने गेल्या 22 दिवसांत रोज 370 एमएलडी पाणी शेतीसाठी उचलले आहे. त्यामुळे शेतीसाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/nokia-c5-price-mp.html", "date_download": "2018-10-23T22:54:45Z", "digest": "sha1:X4OJTFR4F4YO7JMBAEAMKBUAGXYYPH7Q", "length": 14078, "nlines": 408, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "नोकिया कॅ५ India मध्ये ऑफर , Pictures & पूर्ण वैशिष्ट्यमध्येकिंमत | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनोकिया कॅ५ वरIndian बाजारात सुरू 2010-04-02 आणि खरेदी करण्यासाठी उपलब्धआहे..\nनोकिया कॅ५ - चल यादी\nसर्वोत्तम 8,674 तपशील पहा\nनोकिया कॅ५ - किंमत अस्वीकार\nवर उल्लेख केलेल्या सर्व दर ## आहे.\nनवीनतम किंमत नोकिया कॅ५ वर 07 2017 डिसेंबर प्राप्त होते.\nकिंमत आहे _SEO_CITIES_ समावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना तपासा.\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nनोकिया कॅ५ - वैशिष्ट्य\nडिस्प्ले सिझे 2.2 Inches\nडिस्प्ले तुपे TFT Display\nरिअर कॅमेरा 3.2 MP\nफ्रंट कॅमेरा Yes, VGA\nइंटर्नल मेमरी 50 MB\nऑपरेटिंग सिस्टिम Symbian OS v9.3\nअलर्ट त्यपेस MP3, Vibration\nबॅटरी कॅपॅसिटी 1050 mAh\nसिम सिझे Mini SIM\nसिम ओप्टिव Single SIM\n3/5 (1 रेटिंग )\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nतेव्हामला इशारा उपलब्ध आहे\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://smartmaharashtra.online/valu-mafia-jategoan/", "date_download": "2018-10-23T23:30:14Z", "digest": "sha1:XNR7ZXEBA2PSIYIX64GSVJJOADNOT7I6", "length": 9112, "nlines": 97, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "शासनाचा महसूल चुकवून मोठ्या प्रमाणात वाळुची तस्करी - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nशासनाचा महसूल चुकवून मोठ्या प्रमाणात वाळुची तस्करी\nजातेगाव – नांदगांव तालुक्यातील जातेगाव व परीसरामध्ये सारनखेडा दोंडाईचा या भागातुन मोठ्या प्रमाणात अवैध मार्गाने वाळू आणली जात आहे. कुठल्याही खनीज संपत्तीच्या वाहतुकीसाठी किंवा भुगर्भातुन काढण्यासाठी महसुल विभागाची परवानगी पुर्व परवानगी घेऊन त्यासाठी शासनाचा नजराना भरुन ठराविक कालावधीमध्ये भुगर्भातुन काढने किंवा वाहतुक करणे बंधनकारक असते. त्यासाठी ब्रास पध्दतीने शासनास बँकेतुन नजराणा भरणे जरुरी आहे. परंतु सारनखेडा परीसरातुन कमी नजराणा भरुन सोळा टायर असलेल्या ट्रक व ढंपरमध्ये अनुक्रमे आठ व तीन ब्रास वाळुचा नजराणा भरुन आठ ते सोळा ब्रास वाळू शासनाचा नजरानाणा चुकवून आणली जात आहे.\nह्या व्यवसाय करणार्‍यांनी याभागात बोलठान, तांदुळवाडी, जातेगाव, न्यायडोंगरी अदी गावांमध्ये दलालांची टोळी कार्यरत केली असुन सारनखेडा येथुन चोरीने वाळू ऊपसा करुन रात्री व पहाटेच्या सुमारास वाळुची वाहतुक केली जाते. सदर वाळुच्या ट्रक सोबत मोटार सायकरवर काही आंतर ठेऊन मागे व पुढे दलाल असतात. ते वेळ प्रसंगी पोलीस, वनविभाग किंवा महसुल विभागाचे कर्मचारी, अधिकारी किंवा स्थानीक पुढारी व ईतर कोणी भेटले तर चिरीमीरी करुन वेळ मारुन नेतात.\nतसे नाही झाले तर दादागीरी करतात. भरधाव वेगाने प्रमाणापेक्षा अधिक लोड भरुन जाणार्‍या ह्या वाहनांमुळे रस्ते खचत चालले असुन पहाटेच्या शुध्द हवेत वृध्द, महीला व तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात बोलठान व नांदगांव रस्त्याने जात असतात. भरधाव वेगाने जाणार्‍या ह्या महसुल बुडवून बेकायदेशिर वाळू वाहतुक करणार्‍या वाहनांवर ह्या वाहनांवर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी महीलांसह नागरीकांनी केली आहे.\nअसे लेख/बातम्या व इतर साहित्य नियमितपणे वाचण्यासाठी आमच्या Facebook Page ला Like आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/\nअष्टांग योगाचं वॉशिंग मशीन\nबोलठान रस्त्याच्या दुरावस्तेमुळे परीसरातील नागरीक व वाहन चालक त्रस्त\nमराठा मोर्चाच्या वतीने आज लासलगाव दिवस भर कडकडीत बंद\nगुरुकुल पॉलिटेक्निक तर्फे अभियंता दिनानिम्मित रॅली..\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nआचार्य अत्रे यांचा जन्मदिवस Related\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nसेना भाजप युती महत्वाची -- July 24, 2018\nतुम्ही नक्की शेतकरीच ना \nकर्नाटकात कमळ फुलणार... -- May 15, 2018\nत्रिपुरा यशानंतर आता कर्नाटक जिंकणार का भाजप\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या... -- May 11, 2018\nव्यंगनिबंधकार राज आणि मनसे -- May 8, 2018\nविकृती आणि त्याच विकृत राजकारण -- April 20, 2018\nस्वदेशी वस्तू चा स्वीकार आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार... -- April 10, 2018\nशासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nइंश्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला हवेत असिस्टंट मॅनेजर्स- भारतभर भरती: अंति... -- 08/17/2017\nShow all of शासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nपथनाट्य : स्वच्छता अभियान\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nआग्रह मराठीचा, सन्मान राजभाषेचा...\nगौतम बुद्ध आणि बौद्ध तत्वज्ञान\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://yogeshalekari.blogspot.com/2014/10/blog-post_7.html", "date_download": "2018-10-24T00:00:36Z", "digest": "sha1:CD5M2AYTVITZIYU2I4ZX6C3UD4TCNVSJ", "length": 6597, "nlines": 69, "source_domain": "yogeshalekari.blogspot.com", "title": "स्वैर भ्रमर : ट्रेकर्सचे वाक्प्रचार...", "raw_content": "\nआमच्या भटकंतीमध्ये काही वाक्प्रचार सर्रास वापरले जातात, ज्यांमुळे ट्रेकला रंगत चढते. त्यातले काही जसे आठवले तसे इथे देत आहे. आपल्याला आवडतील अशी अपेक्षा आहे.\n१. भा. स्टॅ. टा. वर पोचणे: नियोजित वेळेपेक्षा पोचायला अर्धा पाऊण तास उशीर होणे\n२. गाडी वेळेवर सुटणे: सकाळचे विधी सुरळीत होणे.\n३. सकाळी गाडीला उशीर होणे / रद्द होणे: 'गाडी वेळेवर सुटणे' च्या उलट स्थिती होणे.\n४. सगळ्या बाजूंनी शिट्ट्या मारणे: गाडी रद्द झाल्यानंतरची स्थिती.\n५. बुंगवणे: दुचाकी किंवा चारचाकी ७०-८० च्या वरच्या वेगाने चालवणे.\n६. फोटो काढत काढत मिनिटांत वर पोचणे: फारच छोटा गड/किल्ला असणे.\n७. ट्रेक ’जरा’ स्पेशल असणे: खूप अवघड ट्रेक असणे.\n८. माकड होणे: अति वाईट अवस्था होणे. एखादी गोष्ट बाकीच्यांना जमूनपण आपल्याला न जमणे.\n९. शाहरुख खान होणे: अवघड ठिकाणी (सहसा रॉक पॅच उतरताना) बोबडी वळणे.\n१०. ड्रायक्लीन होणे / करणे: ओव्हरनाइट ट्रेक नंतर सकाळी फक्त तोंड खंगाळून तयार होणे (दुसरा पर्यायच नसतो).\n११. आजारी पडणे: ऑफिसला दांडी मारणे.\n१२. विकेट जाणे: लग्न ठरणे / होणे.\n१३. हिट विकेट आऊट होणे: प्रेमविवाह / लव्ह मॅरेज करणे.\n१४. मश्रूम ब्रेक: २ मिनिटांसाठी आडोशाला जाणे. कुत्र्याची छत्री आठवून पहा, समजेल हा वाक्प्रचार.\n१५. वाघ मारायला जाणे: १५-२० मिनिटांसाठी आडोशाला जाणे. ’गाडी सुटणे’चा समानार्थी.\n१६. ससा मारायला जाणे: मश्रूम ब्रेकला पर्यायी वाक्प्रचार.\n१७. बायोडायव्हर्सिटीला हातभार लावणे: मश्रूम ब्रेक, गाडी सुटणे, वाघ मारायला जाणे यांसाठी एकत्रित वाक्प्रचार.\n१८. टोटल ’लागणे’: खूप हाल होणे.\n१९. पाय घसरणे: घसरून पडणे. पण पडता पडता सावरणे.\n२०. तोंड काळे करणे: घसरून पडून आडवे होणे अथवा बुड जमिनीला टेकणे. साष्टांग नमस्कार घालणे.\n(पाय घसरणे आणि तोंड काळे करणे यात एक कोटि आहे.)\n२१. भैसटणे: अतिउत्साहाने किंवा खूप थकल्यामुळे वेडे चाळे करणे.\n२२. पोटातल्या कावळ्यांचे हत्ती होणे: फार भूक लागणे.\n२३. बातम्या खाणे: गडावर किंवा गुहेत पोचल्यावर घरुन किंवा येताना रस्त्यात घेतलेल्या वडे, पोळ्या, पराठे यांवर पेपरची शाई उमटते. पण ते तसेच खाणे.\n२४. ढील देणे: जुन्या ट्रेकच्या आठवणी फारच (जरा जास्तच) रंगवून सांगणे.\n२५. घरी यायला थोडासा उशीर होणे: घरी पोचायला रात्रीचे १२:०० + होणे.\n२६. चटई-उशी मिळणे: बायको खूपच रागावणे (फक्त विवाहितांसाठी).\n२७. रोबो होणे: ट्रेकनंतरच्या दुसऱ्या दिवशी पाय फार दुखुन वाकवता न येणे.\nतुमच्याकडे आणखी खजिना असेल तर कॉमेंट्समध्ये जरूर लिहा.\n[वरील मजकूर कॉपी पेस्ट केलेला आहे ]\nट्रेकरची लक्षणे अर्थात ट्रेकर कसा ओळखावा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3", "date_download": "2018-10-23T22:12:54Z", "digest": "sha1:EPUTWVXB7BB4BKVZ553ODVOA6SKNAN4R", "length": 3804, "nlines": 121, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इराणमधील खेळ - विकिपीडिया", "raw_content": "\n\"इराणमधील खेळ\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\n१९६८ ए.एफ.सी. आशिया चषक\n१९७६ ए.एफ.सी. आशिया चषक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://deepatkar.com/", "date_download": "2018-10-23T22:24:41Z", "digest": "sha1:RLZLSGI2ZMY63TDNRIRKBNVTDVPKUPLS", "length": 3906, "nlines": 21, "source_domain": "deepatkar.com", "title": "Skip to content Skip to main menu", "raw_content": "\n दिपत्कार मधे आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत \nआम्ही या संकेतस्थळावर दुर्मिळ व पुरातन दिव्यांचा संग्रहाबद्दल माहिती देत आहोत. कोणाला नाणी जमवण्याचा छंद असतो , तर कोणाला पोस्टाचे तिकिट जमवण्याचा . या छंदाचा नादही अगदी खुळा असतो . तहान भूक हरवून छंद जोपासण्याची प्रवृत्ती कधी जिवाला पिसे लावून जाते हे कळत नाही .तसेच पारंपरिक पणत्यांपासून ते आजच्या पुरातन दिव्यांचा पणत्यांची स्थित्यंतरे त्यांच्याकडे पाहायला मिळतात . अनेक प्रकारचे लामणदिवे , हत्तीच्या पोटात तेल टाकून पेटत राहणारा लामणदिवा , मोराचा लामणदिवा , अल्लाऊदिनचा दिवा , त्यांच्या संग्रहाचे आर्कषण . पणतीचा दिवा , अदिवासी दिवे , भिंतीला अडकवण्याचे दिवे , पुरातन , पेशवेकालीन समया , मुघलकालीन दिवे , गणपतीच्या समया , वेगवेगळ्या दिपमाळांच्या प्रतिकृती योगासनातले लामणदिवे , असा अनोखा दिव्यांचा संग्रह.\nउतरत्या वयात छंद जोपासायचे हे तसे अवघड का आहे शिवाय घेत्लेलेला प्रत्येक दिवा स्वच्छकरून ,नियमित उजळून ठेवण्याचे पण माझे व्रत आहे . साहजिक या छंदात शारीरिक ,मानसिक व आर्थिक ताण या वयात सहन करणे अवघड जाते..आता एकही दिवा खरेदी करायचा नाही पण नवा दिवा दिसला कि मनाला वैताग ,नैराश्य नाहीस होत पुन्हा उभारी येते आणि नवा दिवा गृहप्रवेश करतो . छंद म्हटलकी कि जागा पण लागते ,त्यामुळे अलीकडेच आम्ही आमची सुंदर ४ खोल्याची पुण्यातील सदनिका विकली व थोडेसे धारीसठ करून धायरी गावात छोटासा स्वतंत्र बंगला बांधला . खास दिव्यांचा संग्रहासाठी नाव दिलंय दिपत्कार.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://smartmaharashtra.online/author/admin/page/3/", "date_download": "2018-10-23T23:27:46Z", "digest": "sha1:LSP6KJBGYMDVYDFTQ3LSNAKR6KH5MRC5", "length": 16307, "nlines": 102, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "admin, Author at Smart Maharashtra - Page 3 of 28", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nस्व. इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये श्रमजीवी युवकांचे जंबो शिष्टमंडळ\n*२०० खाटांचे भिवंडी सिव्हिल हॉस्पिटल कागदावरच* *हॉस्पिटलमधील धक्कादायक गोष्टींचा पंचनामा* *बारा पैकी चार डॉक्टर मंत्रालय आणि इतर ठिकाणी प्रतिनियुक्तीवर* *कमी स्टाफवर अधिकच्या कामाचा ताण* *श्रमजीवी रुग्ण मित्र फलकाचे अनावरण* भिवंडी प्रतिनिधी: आज भिवंडी येथील स्व इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात (सामान्य रुग्णालय) येथे श्रमजीवी संघटनेच्या युवकांनी शिष्टमंडळाने जाऊन प्रशासनाला चांगलाच हादरा दिला. प्रत्येक मुद्यावर मुद्देसूद […]\nलासलगाव येथील जिजामाता प्राथमिक शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहिर आण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात संपन्न\nनाशिक :- उत्तम गि: दि १ ऑगष्ट २०१८ रोजी लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करन्यात आली.प्रास्ताविक स्पोकन इंग्लिशचे राज्य मार्गदर्शक समीर देवडे यांनी केले.शाळेचे मुख्याध्यापक अनिस काजी व सहकारी शिक्षकांनी प्रतिमा पुजन केले.राजाराम जाधव यांनी लोकमान्य टिळक व लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याची माहिती सांगितली.टिळकांचे बालपन त्यांचे […]\n‘चला, वाचू या’च्या दुसर्‍या पुष्पामध्ये अभिनेते अजय पूरकर व दिग्पाल लांजेकर\nपुणे – वाचन चळवळ वृध्दींगत करुन लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी व्हिजन-मुंबई, प्रभु ज्ञान मंदिर आणि आशियाना करंडक, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या ‘चला, वाचू या’ अभिवाचन उपक्रमाचं दुसरं पुष्प रविवार ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता होणार असून यावेळी प्रसिध्द अभिनेते अजय पूरकर आणि ‘फर्जंद’ चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर अभिवाचक म्हणून सहभागी […]\nफ्रान्सिस दिब्रिटो, भानु काळेंच्या उपस्थितीत ४ ऑगस्टला लक्ष्मण लोंढे स्मृतीदिन\nमुंबई – विज्ञान कथालेखनामध्ये आपला विशिष्ट ठसा उमटवणारे ज्येष्ठ विज्ञान-कथालेखक लक्ष्मण लोंढे यांचा तृतीय स्मृतीदिन येत्या शनिवारी ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.४५ वाजता प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये साजरा करण्यात येत असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक फ्रान्सिस दिब्रिटो तर प्रमुख अतिथी म्हणून ‘अंतर्नाद’चे संपादक भानु काळे उपस्थित राहणार आहेत. […]\nस्त्रीयांचे आरोग्य व वैयक्तिक स्वच्छता या वर डॉ.आवारे याचे व्याख्यान संपन्न\nनाशिक जिल्हा प्रतिनिधी :- उत्तम गिते: लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ संचलित लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयात विशाखा समिती अंतर्गत स्त्रीयांचे आरोग्य व वैयक्तिक स्वच्छता या वर डॉ. श्रीकांत आवारे याचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.त्यात त्यांनी ॲनिमिया या आजारा विषयी माहिती दिली. विशेषत १२ ते १८ वर्षा खालील मुलींनी आहाराकडे विशेष लक्ष द्यावे. मुलींनी रोज आहारामध्ये दूध, […]\nवनसगाव विद्यालयात शिक्षक -पालक संघाची स्थापन अध्यक्षपदी प्राचार्य पी व्ही पावरा तर उपाध्यक्षपदी रामभाऊ आवारे\nनाशिक :- उत्तम गिते: वनसगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षाकरीता शिक्षक -पालक संघाची स्थापना शालेय समिती अध्यक्ष राणुजी कापडी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली असुन अध्यक्षपदी विद्यालयाचे प्राचार्य पी व्ही पावरा तर उपाध्यक्षपदी अ भा वारकरी मंडळाचे प्र प्रमुख रामभाऊ आवारे यांची सर्वानुमते निवड करण्यात […]\nपिंपरखेड येथील शाळेत तंबाखू मुक्त अभियान\nनांदगाव ( प्रतिनीधी) येथील कै. पु.पा.मवाळ विद्यालयात तंबाखू मुक्त अभियान. नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील कै.पु.पा.मवाळ विद्यालयात तंबाखू मुक्त अभियान अंतर्गत विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.आर. मवाळ व एस.व्ही.कांदळकर यांनी व सरपंच उत्तमराव सोनवणे यांनी विद्यार्थी व पालक व उपस्थितांना तंबाखू मुळे आरोग्य धोक्यात येते व तंबाखूच्या जास्त सेवनाने कँन्सर सारखे भयानक आजारांना सामोरे जावे लागते तेव्हा तंबाखू […]\nकल्याण आगार व्यवस्थापनावर मनसे विद्यार्थी सेनेची धडक…\nकल्याण – एस टी तोट्यात असल्याचं कारण देत ग्रामीण भागातील एस टी बसच्या अनेक फेऱ्या कल्याण व्यवस्थापन आगाराने बंद केल्या. ग्रामीण भागात एसटी हा आधार असल्यामुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. शाळेत जाण्यासाठी एसटी हाचं आधार असल्याने विद्यार्थ्यांना शाळेपासून वंचित राहावे लागत आहे. यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने कल्याण आगाराला भेट देऊन लवकरात लवकर बस सुरु […]\nमालवाहतूक संपामुळे चार लाख क्विंटल कांदा जिल्ह्यातच पडून…\nनाशिक जिल्हा प्रतिनिधी :- उत्तम गिते: मालवाहतूकदारांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाचा फटका मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील कांदा वाहतुकीला बसला आहे. संपामुळे लासलगाव, पिंपळगाव बसवंत व निफाड बाजार समितीतून इतर राज्यांत होणारी कांद्याची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. आज चार लाख क्विंटल कांदा हा चाळीत पडून आहे. परिणामी इतर राज्यांत कांद्याची आवक घटली आहे तेथे कांद्याचे दर गगनाला […]\nसेना भाजप युती महत्वाची\nशिवसेनेच भाजप बरोबरच संबंध मैत्रीचे होते. २७ वर्षांपासूनची मैत्री बाळासाहेबांच्या काळात खूपच घट्ट होती. गोपीनाथ मुंडे,प्रमोद महाजन यांच्या काळात हि भाजप सेनेची मैत्री सर्वांनाच माहित आहे. त्या काळी बाळासाहेबांचा शब्द सर्वमान्य असायचं. पण आज परिस्थितीवेगळी आहे.एक नेतृत्वच सेनेत उरलेले नाही. उद्धव एक बोलतात तर राऊत एक बोलतात.भाजप आणि शिवसेनेतील मैत्री आज सत्ता असून हि खूप […]\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nआचार्य अत्रे यांचा जन्मदिवस\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nसेना भाजप युती महत्वाची -- July 24, 2018\nतुम्ही नक्की शेतकरीच ना \nकर्नाटकात कमळ फुलणार... -- May 15, 2018\nत्रिपुरा यशानंतर आता कर्नाटक जिंकणार का भाजप\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या... -- May 11, 2018\nव्यंगनिबंधकार राज आणि मनसे -- May 8, 2018\nविकृती आणि त्याच विकृत राजकारण -- April 20, 2018\nस्वदेशी वस्तू चा स्वीकार आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार... -- April 10, 2018\nशासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nइंश्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला हवेत असिस्टंट मॅनेजर्स- भारतभर भरती: अंति... -- 08/17/2017\nShow all of शासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nपथनाट्य : स्वच्छता अभियान\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nआग्रह मराठीचा, सन्मान राजभाषेचा...\nगौतम बुद्ध आणि बौद्ध तत्वज्ञान\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/tag/aigv/", "date_download": "2018-10-23T23:41:11Z", "digest": "sha1:6YQHEXTWRG2WRMJ67WZN7VWBWX7CKM4N", "length": 10517, "nlines": 104, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "AIGV - Samirsinh Dattopadhye Official Blog", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nससेपालन, बटेरपालन सारख्या जोडधंद्याचे प्रशिक्षणही AIGV कोर्स मार्फत दिले जाते.\nशेळीपालन ह्या किफायतशीर जोडधंद्याचे अत्यंत उपयुक्त शिक्षण AIGV तर्फे दिले जाते.\nगाय ही “कामधेनू” का आहे हे गायीच्या अनेक उपयोगांमधून लक्षात येते. गोमूत्र, गायीचे शेण, गूळ आणि इतर काही गोष्टी एकत्र करून “जीवामृत” हे अनोखे द्रव्य तयार केले जाते जे खरंच जमिनीकरता संजीवनी आहे.\nA2 प्रकारचे अत्यंत पौष्टिक आणि उपयुक्त दूध देणाऱ्या गीर जातीच्या गाईंचे गोविद्यापीठम्‌ येथे संगोपन केले जाते.\nगोविद्यापीठम्‌मधील ह्या दुधी भोपळ्यांचा आकार बघता, सेंद्रीय शेतीच्या आधारे काय साध्य होऊ शकते ह्याचा प्रत्यय येतो. ________________________________________________________________________________________________________ परसबाग हे मॉडेल तर शेतकरी त्याच्या अंगणातही करू शकतो, पण मुंबईसारख्या शहरात एका छोटयाश्या जागेत आपण शहरवासी सुद्धा हे मॉडेल उभारू शकतो इतके ते सोपे आहे. ________________________________________________________________________________________________________ गाईंच्या शेणापासून बायो गॅसचा यशस्वी प्रकल्पही गोविद्यापीठम्‌ येथे राबविला जात असून, ह्या बायो गॅसद्वारे संपूर्ण गोविद्यापीठम्‌मध्ये विद्युत पुरवठा करण्याची तरतूदही केली जाऊ शकते. ________________________________________________________________________________________________________ गाईंच्या शेणापासून\nगाय ही “कामधेनू” का आहे हे गायीच्या अनेक उपयोगांमधून लक्षात येते. गोमूत्र, गायीचे शेण, गूळ आणि इतर काही गोष्टी एकत्र करून “जीवामृत” हे अनोखे द्रव्य तयार केले जाते जे खरंच जमिनीकरता संजीवनी आहे. ________________________________________________________________________________________________________ A2 प्रकारचे अत्यंत पौष्टिक आणि उपयुक्त दूध देणाऱ्या गीर जातीच्या गाईंचे गोविद्यापीठम्‌ येथे संगोपन केले जाते. ________________________________________________________________________________________________________ कुक्कुटपालनाचा उपक्रम तर त्यांच्या खाद्यावर अक्षरशः नगण्य खर्च करीत राबविण्याची किमया AIGVने केली आहे. ________________________________________________________________________________________________________ ससेपालन, बटेरपालन सारख्या\n“अजोला” (Azolla Cultivation) सारख्या अनोख्या आणि अत्यंत कमी खर्चात होणाऱ्या प्रकल्पामधून, आवश्यक आणि पौष्टिक चारा अगदी नगण्य खर्चात कश्या प्रकारे तयार करावा ह्याचे प्रशिक्षण यशस्वी प्रयोगांसहित दिले जाते. ________________________________________________________________________________________________________ “अजोला” (Azolla Cultivation) सारख्या अनोख्या आणि अत्यंत कमी खर्चात होणाऱ्या प्रकल्पामधून, आवश्यक आणि पौष्टिक चारा अगदी नगण्य खर्चात कश्या प्रकारे तयार करावा ह्याचे प्रशिक्षण यशस्वी प्रयोगांसहित दिले जाते. ________________________________________________________________________________________________________ काहीही खर्च न करता एन-पी-के (N-P-K) पुरविणारे उपयुक्त खत कसे बनवावे,\nबापूंच्या संकल्पनेतून साकार झालेले गोविद्यापीठम्‌ व त्याच गोविद्यापीठम्‌ मध्ये चालणारे AIGVचे अफाट कार्य आज समस्त शेतकर्‍यांसाठी तसेच इतर श्रद्धावानांसाठीही प्रेरणादायी व कौतुकास्पद ठरत आहे. ____________________________________________________________________________________________________ वर्षानुवर्षे रासायनिक खतांचा मारा करून सोन्यासारख्या जमिनीची खर्‍या अर्थाने माती झालेली असताना, येत्या काळात सेंद्रिय शेतीच शेतकऱ्याला वरदान ठरणार आहे हे निर्विवाद सत्य आहे. ____________________________________________________________________________________________________ हायड्रोपोनिक्स तंत्रातून १ कि. मक्याच्या बियांपासून 8 ते 9 कि. चारा अवघ्या सात दिवसांत तयार करता येतो आणि तयार केलेला\nइंधन से जुडी राजनीती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5/", "date_download": "2018-10-23T22:10:41Z", "digest": "sha1:AU6EII3KT3FPC46P2XTD6NESXGRQMCET", "length": 14905, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "मागासवर्गीय अहवालाची वाट न बघता मराठा आरक्षण द्या – उध्दव ठाकरे - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना…\nयुतीचा लवकर निर्णय घ्या; अन्यथा लोकसभा विधानसभा निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याची …\nमहापालिका निवडणुकीत जनतेने कानफटवले, तरीही बारणेंना दुसऱ्यांदा खासदार होण्याची स्वप्ने पडताहेत;…\nप्रश्न पिंपरी-चिंचवडच्या पाण्याचा; विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ठरवले चोर\nडीजे वाजण्यावरील बंदी तूर्तास हटवणार नाही- उच्च न्यायालय\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा…\nपिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना\nवाल्हेकरवाडीतील डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nपिंपळेनिलखमध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे…\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना…\nचाकण जवळील काळूस येथे विष प्राशन करून ५० वर्षीय इसमाची आत्महत्या\nनिगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न\nदिघीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू\nचाकण येथील रबर कंपनीचे दोन बँक अकाऊंट हॅक; ४० लाखाची रक्कम…\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले…\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव…\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही…\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका –…\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मुलासह १८ जणांना जन्मठेप\nआमच्या संयमाचा अंत पाहू नका, भारताला मोठा पलटवार झेलावा लागेल –…\nमोदी माझे मित्र आहेत आणि भारतावर माझ प्रेम आहे – डोनाल्ड…\nनीरव मोदीच्या बहिणीविरोधातही इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस\nनेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ७ प्रवाशी बेपत्ता\nHome Notifications मागासवर्गीय अहवालाची वाट न बघता मराठा आरक्षण द्या – उध्दव ठाकरे\nमागासवर्गीय अहवालाची वाट न बघता मराठा आरक्षण द्या – उध्दव ठाकरे\nमुंबई, दि. ३० (पीसीबी) – मागासवर्गीय अहवालाची वाट न बघता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (सोमवार) येथे स्पष्ट केली. सध्याचे आरक्षण रद्द न करता, आर्थिक निकषावर आरक्षण द्या पण सध्याचे आरक्षण रद्द करु नका, अशी मागणीही उद्धव यांनी यावेळी केली.\nPrevious articleमागासवर्गीय अहवालाची वाट न बघता मराठा आरक्षण द्या – उध्दव ठाकरे\nNext articleमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण; साध्वी आणि समीर यांचा मुक्ततेसाठीचा अर्ज मुंबई हायकोर्टाने स्वीकारला\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी भाजप नगरसेवक केशव घोळवेंना मारहाण\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना दिले पायाजवळ स्थान\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव ठाकरे\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही – शरद पवार\nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना...\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \nसमलैंगिक सेक्सला नकार दिल्याने पुण्यात तरूणावर सपासप वार\nमहेंद्रसिंह धोनी, गौतम गंभीर राजकीय मैदानात; भाजपकडून लोकसभा लढवणार \nसेल्फी काढायला नव्हते गेले; शुद्ध हवेचा अनुभव घेत होते- अमृता फडणवीस\nदेहू-आळंदी रस्त्यावरील पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीतील टोळी गजाआड; २ लाख ६६...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nमराठा आरक्षण हेच सरकार देईल; मुख्यमंत्री फडणवीसांचा दावा\nसकल मराठा समाज राजकीय पक्षाची स्थापना करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/07/karjat-1211.html", "date_download": "2018-10-23T22:07:52Z", "digest": "sha1:TXLGQKMAIEQAMVQPCYYRQFMI7I233FTC", "length": 8649, "nlines": 75, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "कर्जत भाजपची शहर महिला आघाडी जाहीर. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar South Karjat कर्जत भाजपची शहर महिला आघाडी जाहीर.\nकर्जत भाजपची शहर महिला आघाडी जाहीर.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- भाजपाच्या शहर महिला आघाडीत अनेक महिलांना सामावून घेत प्रथमच जम्बो कार्यकारिणी शहर अध्यक्षा आशाताई बाळासाहेब क्षीरसागर यांनी जाहीर केली असून काल जलसंधारण मंत्री व पालकमंत्री ना.प्रा. राम शिंदे याचे हस्ते महिलांना नियुक्ती पत्रके वाटण्यात आली.\nयावेळी कर्जत नगर पंचायतचे नगराध्यक्ष नामदेवराव राउत, भाजपाचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, जिल्हा चिटणीस प्रसाद ढोकरीकर, उपनगराध्यक्ष बापूसाहेब नेटके, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा मनीषा वडे, माजी उपसभापती कांताबाई नेटके, रामदास हजारे, सागर साळुंके, नगरसेविका मनीषा सोनमाळी, याचे सह सर्व नगरसेवक सेविका भारतीय जनता पार्टी व महिला आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.\nमहिला आघाडीच्या शहरअध्यक्षा आशाताई बाळासाहेब क्षीरसागर यांनी विविध महिलाना पदे देऊन पक्ष कार्यात सामील केले आहे, यामध्ये शहरसचिव साविताताई मच्छिंद्र परहर शहर सहसचिव अनिता संग्राम चिंचकर, शहर उपाध्यक्षा शबाना शरीफ पठाण, रतनताई शहाजी बरबडे, निताताई भाऊसाहेब पिसाळ, आशाताई भीमराव वाघ, कल्पनाताई महादेव खंदारे, शुभांगी नितान थोरात, कांताबाई पांडुरंग गदादे, शहर सरचिटणीस वंदना दिलीप तांबडे, स्वाती रवींद्र कोहळे, सुवर्णा दादासाहेब शिंदे, शालनताई कृष्णा वाघ, सिताताई मच्छिंद्र गोरे, शैलाताई जाधव, रेखा आनंद सोनमाळी, मीराताई रघुनाथ शिंदे, संध्या किरण काकडे, अंजली राजेंद्र काकडे, शहर प्रसिद्धी प्रमुख गीताताई दीपक शिंदे, सदस्य स्वातीताई रवींद्र काळे, छायाताई मनोहर काकडे, सपना विलास समुद्र, प्रीती अविनाश नेवसे, अर्चना काकडे, सविता शरद मेहेत्रे, राणी मोहन गोरे, शांताताई दादा आगम, सुनीताताई दत्ता जगताप, अश्विनी सचिन नांगरे, वर्षा राहुल बनकर, आशाताई भगवान गुंड, सविता संदीप गदादे, अंजली सयाजी कोतकर, आशा गणेश सुरवसे ,सुवर्णाताई युवराज राउत, निर्मला दत्तात्रय खराडे, मनीषाताई जोतीराम क्षीरसागर, सुमनताई ज्ञानेश्वर राउत, ललिता विजय खरात, शीतल दत्तात्रय होगले, वैशाली नानासाहेब लोखंडे, द्वारकाबाई बाळासाहेब वाघमारे, अनिता शिवाजी शेळके, रतन दादासाहेब दरेकर, सविता भागवत गोरे, शीतल श्रीराम खराडे, संध्या गजानन क्षीरसागर, लता रमेश राउत, मनीषा सातव शिंदे, मंदा सुरेश गदादे, प्रभाग अध्यक्षा वर्षा बबन फुले, राणी गोवर्धन माने, वैशाली रोहिदास बेरगळ, सौ दीपक मोरे, रंजना उमेश कुलकर्णी, कमलबाई मधुकर थोरात, तैमीन मुनीर शेख, शिरीन हुज्जेर काझी, कल्पना अनिल आल्हाट, उमाताई अंकुश गुंड, आश्विनी प्रकाश खोटे, छायाताई पवार, संगीताताई राजेंद्र भांड, पुजाताई संदीप गदादे, संगीता सुरेश काकडे, रेखा गजानन काकडे, माधुरी समीर ढेरे आदीची नियुक्ती करण्यात आले या सर्वांना पदाधिकार्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर,\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nमंत्रिमंडळाच्या विस्तारात राम शिंदेंना लॉटरी लागणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/government-control-ola-uber-33589", "date_download": "2018-10-23T23:46:44Z", "digest": "sha1:SZPVZG4YGS7PK7MW224ET2IIKGMOR2G4", "length": 14264, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "government control on ola-uber 'ओला-उबेर'वर सरकारचा अंकुश - दिवाकर रावते | eSakal", "raw_content": "\n'ओला-उबेर'वर सरकारचा अंकुश - दिवाकर रावते\nरविवार, 5 मार्च 2017\nमुंबई - कायद्याचा कोणताही अडथळा नसल्याने ओला-उबेर टॅक्‍सी कंपन्यांची मुंबई महानगर क्षेत्रात अडीच वर्षांपासून मक्तेदारी सुरू होती. बहुप्रतीक्षित \"महाराष्ट्र सिटी टॅक्‍सी नियम-2017' राज्यात लागू झाल्याची घोषणा शनिवारी (ता. 5) परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली. या नियमामुळे भाडेदर सरकार ठरवणार असून, पांढरा व पिवळा रंग या टॅक्‍सींना बंधनकारक केला आहे. त्यामुळे ओला-उबेरच्या मक्तेदारीला चाप बसणार आहे.\nमुंबई - कायद्याचा कोणताही अडथळा नसल्याने ओला-उबेर टॅक्‍सी कंपन्यांची मुंबई महानगर क्षेत्रात अडीच वर्षांपासून मक्तेदारी सुरू होती. बहुप्रतीक्षित \"महाराष्ट्र सिटी टॅक्‍सी नियम-2017' राज्यात लागू झाल्याची घोषणा शनिवारी (ता. 5) परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली. या नियमामुळे भाडेदर सरकार ठरवणार असून, पांढरा व पिवळा रंग या टॅक्‍सींना बंधनकारक केला आहे. त्यामुळे ओला-उबेरच्या मक्तेदारीला चाप बसणार आहे.\nटॅंक्‍सींच्या वाढत्या संख्येमुळे उत्पन्नात घट झाल्याची तक्रारी करत देशभरातील प्रमुख शहरांमध्ये ओला-उबेरचे भागीदार चालक टप्प्याटप्प्याने आंदोलन पुकारत आहेत. ही परिस्थिती असताना राज्य सरकारने \"महाराष्ट्र सिटी टॅक्‍सी नियम-2017' लागू झाल्याची घोषणा केली आहे. पहिल्यांदाच या कंपन्या नियमांच्या चौकटीत आल्या असून, स्वत:हून टॅक्‍सीचे भाडेदर ठरवण्याची पद्धत सरकारने रद्द केली आहे.\nमुंबई शहर व उपनगरातील या कंपन्यांच्या टॅक्‍सींची संख्या अंदाजे 40 हजार आहे. पण सर्वाधिक मागणीच्या काळात वाढीव दर कंपन्यांकडून वसूल केल्याने त्याची झळ प्रवाशांना बसल्याच्या तक्रारीदेखील आल्या. आता नव्या नियमानुसार मोबाइल ऍपवर आधारित सर्व टॅक्‍सी कंपन्यांचे कमाल व किमान दर राज्य सरकार निश्‍चित करणार आहे.\nसरकारने ऑक्‍टोबर 2016 मध्ये \"महाराष्ट्र सिटी टॅक्‍सी नियम'चा मसुदा जाहीर केला होता. परिवहन मंत्र्यांनी जाहीर केलेल्या नियमावलीनुसार शहरानुसार प्रत्येक कंपनीला नोंदणी आवश्‍यक राहील. परिवहन खात्याकडून ऍपवर आधारित टॅक्‍सी परवाना चालकाला मिळवावा लागेल. तसेच कंपनीला स्वत:च्या ताफ्यातील प्रत्येक गाडीची नोंदणी परिवहन कार्यालयात करावी लागेल.\n- गाडीत जीपीएस/जीपीआरएस यंत्रणा, मार्ग, एकूण अंतर व भाडे दर्शविणारा फलक\n- 24 तास कार्यरत असलेला नियंत्रण कक्ष\n- प्रत्येक गाडीची नोंदणी बंधनकारक\n- भाड्याची पावती कागद किंवा इलेक्‍ट्रॉनिक पद्धतीने देण्याची मुभा\nअडीच वर्षांमध्ये ओला-उबेर कंपनीने मुंबईत चांगली कमाई केली. त्यामुळे आमच्या व्यवसायावर परिणाम झाला. आता उशिरा का होईना सरकारने नियमावली मंजूर केली ही चांगली बाब आहे. किमान व कमाल दर किती असतील याबाबत उत्सुकता आहे.\n- ए. एल. क्वॉड्रोज, सरचिटणीस, मुंबई टॅक्‍सीमेन्स युनियन\nउर्दूतील गीता वाटपाचा निर्णय काश्‍मीरमध्ये मागे\nश्रीनगर (पीटीआय) : भगवद्‌गीता' आणि 'कोशूर रामायण' यांच्या उर्दू भाषेतील आवृत्तींचे वाटप शाळा व अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये करण्याचा जम्मू-काश्‍मीर...\nभाजपला सत्तेपासून दूर ठेवा - आंबेडकर\nउस्मानाबाद - जनतेला मुस्लिमांची भीती दाखवत १८ पगड जातींना मनुवादी विचारांत कैद करून सत्ता कायम स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचे धोरण राष्ट्रीय स्वयंसेवक...\nमोदी सरकार भंपक - उद्धव ठाकरे\nलातूर - भाजपने गेल्या निवडणुकीत खोटे बोलून मते घेतली. सत्तेत बसल्यावरही ते वारंवार खोटेच बोलत आहेत. त्यात मी वाटेकरी होणार नाही. शिवसेनाप्रमुख...\nगृहनिर्माण महामंडळावरून शिवसेनेची नाराजी\nमुंबई - प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाची स्थापना केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या...\nमुंबईचा पारा @ 37.6\nमुंबई - अवकाळी पावसानंतर मुंबईचा पारा पुन्हा उकळू लागला आहे. मंगळवारी मुंबईचे कमाल तापमान 37.6 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. गेल्या 10 वर्षांत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/raigad/remove-prime-ministers-head-sharad-pawar-not-satisfied-shiv-sena-government-sharad-pawar/", "date_download": "2018-10-23T23:48:01Z", "digest": "sha1:KYMV2GBOY4CKN6QXKGV3MZOC2GYEGQWT", "length": 29083, "nlines": 396, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Remove The Prime Minister'S Head; Sharad Pawar Is Not Satisfied With The Shiv Sena Government - Sharad Pawar | पंतप्रधानपद डोक्यातून काढून टाका; शिवसेना सरकारमध्ये समाधानी नाही- शरद पवार | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २४ ऑक्टोबर २०१८\nजायकवाडीत ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश\nकर्जमाफीतील घोळाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत सेनेचे मौन\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\nमुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहायकाचे पॅनल पराभूत; काँग्रेसचा विजय\nकांजूरमार्गला तोडक कारवाई केलेल्या जागी उभारली नवी घरे\nकर्जमाफीतील घोळाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत सेनेचे मौन\nअण्णाभाऊ साठे स्मारक कागदावर, उपाध्यक्षांचे मात्र राज्यभर दौरे\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\nकांजूरमार्गला तोडक कारवाई केलेल्या जागी उभारली नवी घरे\nमुंबईतील सीसीटीव्ही प्रकल्पासाठी ९८० कोटी\nशिल्पा शिंदेला लागली मोठी लॉटरी, मिळाला हा मोठा चित्रपट\n#MeToo : संजना सांघीने केला सुशांत सिंग राजपूतचा बचाव म्हणे, असे काही घडलेच नाही\n#MeToo: अजय देवगणने केली आपल्या मेकअप आर्टिस्टची हकालपट्टी\nकरिश्मा कपूरचे झाले पुन्हा एकदा ब्रेकअप\nसुभाष कपूर यांच्या जागी ‘हा’ दिग्दर्शक सांभाळणार ‘मुघल’च्या दिग्दर्शनाचा जिम्मा\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\n पार्टनरच्या Hug करण्याच्या पद्धतीवरुन ओळखा तुमचं रिलेशन\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nझणझणीत, तर्रीबाज कोल्हापूरची ठसकेदार मिसळ\n'या' ३ गोष्टींचा लैंगिक जीवनावर होतो वाईट परिणाम\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nश्रीनगरः गेल्या चार महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेकीच्या घटनांमध्ये लक्षणीय घट; दहशतवाद्यांची भरतीही कमी झाली - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह\nऔरंगाबादः शिवसेनेला श्रेय मिळेल म्हणून शहराला संभाजीनगर असे नाव देण्यात मुख्यमंत्री अडसर आणत आहेत; खासदार चंद्रकांत खैरेंचा आरोप\nजलयुक्त शिवार हा राज्यातील सर्वात मोठा घोटाळा, अशोक चव्हाण यांचा आरोप\nसातारा : उदयनराजे, शिवेंद्रराजेंविरोधात गुन्हा दाखल. जमावबंदीचा आदेश मोडल्यानं कारवाई.\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nश्रीनगरः गेल्या चार महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेकीच्या घटनांमध्ये लक्षणीय घट; दहशतवाद्यांची भरतीही कमी झाली - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह\nऔरंगाबादः शिवसेनेला श्रेय मिळेल म्हणून शहराला संभाजीनगर असे नाव देण्यात मुख्यमंत्री अडसर आणत आहेत; खासदार चंद्रकांत खैरेंचा आरोप\nजलयुक्त शिवार हा राज्यातील सर्वात मोठा घोटाळा, अशोक चव्हाण यांचा आरोप\nसातारा : उदयनराजे, शिवेंद्रराजेंविरोधात गुन्हा दाखल. जमावबंदीचा आदेश मोडल्यानं कारवाई.\nAll post in लाइव न्यूज़\nपंतप्रधानपद डोक्यातून काढून टाका; शिवसेना सरकारमध्ये समाधानी नाही- शरद पवार\nठळक मुद्देपंतप्रधानपद डोक्यातून काढून टाकाशिवसेना सरकारमध्ये समाधानी नाहीराहुल गांधी यांच्याकडे कौशल्य आहे\nकर्जत : सध्या राजकारणात मोठे बदल होत आहेत. त्यामुळे 2019 हे वर्षे शरद पवारांचे असेल, असा विश्वास व्यक्त करत कदाचित त्यांना पंतप्रधानपदाची संधीही मिळू शकते, असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले होते. यावर बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मी पंतप्रधान बनण्याचा विचार डोक्यातून काढून टाका. प्रफुल्ल पटेल यांनी हा मुद्दा उगाच उपस्थित केल्याचे ते म्हणाले.\nकर्जतमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या चिंतन शिबीराप्रसंगी पत्रकारांशी अनौपचारिक बोलताना शरद पवार यांनी ही माहिती दिली. त्याचबरोबर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे मला दहा दिवसांपूर्वी भेटले. त्यांनी तुमची राजकीय भूमिका काय आहे असे विचारले. यावर मी त्यांना म्हणालो, तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा, आम्ही आमची भूमिका जाहीर करतो. यावरुन मला असे वाटतेय की, सध्या भाजपा सरकारमध्ये शिवसेना समाधानी नाही. याबरोबर आम्ही फक्त फक्त समविचारी पक्षांशी युती करु, असे शरद पवार यांनी सांगितले.\nउद्धव ठाकरे यांना त्यांचा पक्ष महाराष्ट्रात वाढवायचा आहे. भाजपाला दूर ठेवून पक्षवाढीसाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यामुळे ते सरकारमधून बाहेर पडतील, अशी शक्यता शरद पवार यांनी व्यक्त केली. तसेच, कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे कौशल्य आहे. कष्ट करण्याची तयारी आहे. मात्र, त्यांनी सातत्य ठेवले पाहिजे. सध्या राहूल गांधी यांच्या सभांना जनतेमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियामध्येही राहूल यांची लोकप्रियता वाढत आहे. त्यामुळेच भाजपा सुद्धा राहूल यांना गांभिर्याने घेऊ लागला आहे, असेही शरद पवार म्हणाले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\n शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये 'सत्ता पे चर्चा', राजकीय घडामोडींना वेग\nउद्धव ठाकरे यांनी घेतली शरद पवार यांची भेट, राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ\nकेंद्रात आतापर्यंत बिगर कॉंग्रेसची सरकारे टिकली नाहीत - शरद पवार\nशरद पवार होऊ शकतात पुढचे पंतप्रधान - प्रफुल्ल पटेल\n2019 मध्ये शरद पवार होऊ शकतात पंतप्रधान, देशाच्या राजकारणात आजही पवार नावाचा दबदबा\n‘...तर शरद पवारांबद्दलची विश्वासार्हता कमी होईल’\nअनधिकृत बांधकामाविरोधात आमरण उपोषण\nम्हसळेतून आठ किलो प्लॅस्टिक जप्त\nदोन वर्षांपासून कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया बंद\nखासगी वनजमिनीच्या खरेदी-विक्रीस परवानगी\nपंचायत राज समितीसाठी कोट्यवधींच्या पायघड्या\nएकाच कुटुंबातील 15 जणांना अन्नातून विषबाधा; रुग्णालयात उपचार सुरू\nअमृतसर ट्रेन दुर्घटनाबिग बॉस 12मीटूइंधन दरवाढपरिणीती चोप्रादीपिका पादुकोणप्रो कबड्डी लीगसबरीमाला मंदिरअमृता फडणवीसकॉफी विथ करण 6\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nकलिंगडापासून घरच्या घरी तयार करा 'हे' फेसपॅक\n'या' पदार्थांमुळे वाढतो तुमचा ताण; मेंदूसाठीही ठरतात घातक\nतुमची मुलं वस्तू चोरतात अशी बदला वाईट सवय\nवाहतुकीचे हे अजब नियम पाहून, तुम्ही नक्कीच जाल चक्रावून\nएक्सला खबरही लागू न देता ब्रेकअपनंतर ही ६ कामे करतात मुली\nरोहित शर्मा-विराट कोहलीची जोडी जमली\nचेहऱ्यावर स्मितहास्य खुलवणारे 'क्युट स्टॅच्यू'\nही आहे जगातील सर्वात सुंदर नदी\nसरकारच्या एका होकारामुळे अनेकांना मिळु शकतो रोजगार - आंग्रीया क्रुझचे शिल्पकार\nभाजपा सरकार काँग्रेसपेक्षाही थापाडे - राज ठाकरे\n#MeToo: 'मीटू' मोहिमेवर पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णीने दिली ही प्रतिक्रिया\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेनेविरोधात धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nपनवेल टर्मिनलमध्ये बेवारस बॅग आढळल्याने खळबळ\nसांगलीतील भिवघाट येथे साई गारमेंटला भीषण आग\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\nशिक्षकांच्या ड्रेसकोडला वकिलांचा विरोध\nमुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहायकाचे पॅनल पराभूत; काँग्रेसचा विजय\nकांजूरमार्गला तोडक कारवाई केलेल्या जागी उभारली नवी घरे\nमुंबईतील सीसीटीव्ही प्रकल्पासाठी ९८० कोटी\nतुमच्या पक्षाचं भविष्य काय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना सवाल\nWest Bengal: रेल्वे पुलावर चेंगराचेंगरी, दोन प्रवाशांचा मृत्यू, 14 जखमी\nराज ठाकरेंकडून उमेदवारांची चाचपणी, मनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी आग्रही\nअमृता फडणवीस यांच्या सेल्फीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं 'हे' उत्तर\nMadhya Pradesh Assembly Election 2018 : मध्य प्रदेशमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपा करणार जादूचे प्रयोग\nएकाच कुटुंबातील 15 जणांना अन्नातून विषबाधा; रुग्णालयात उपचार सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/videos/nashik/nashik-municipal-action-against-unauthorized-religious-places/amp/", "date_download": "2018-10-23T23:46:09Z", "digest": "sha1:HVJAYQ74AETORHOVHXHHP72422XNNZLT", "length": 3088, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Nashik: Municipal action against unauthorized religious places | नाशिक : पोलीस बंदोबस्तात अनधिकृत धार्मिक स्थळांविरोधात मनपाची कारवाई | Lokmat.com", "raw_content": "\nनाशिक : पोलीस बंदोबस्तात अनधिकृत धार्मिक स्थळांविरोधात मनपाची कारवाई\nनाशिक, नाशिक महापालिकेने बुधवारपासून (8 नोव्हेंबर) पुन्हा अनधिकृत धार्मिक स्थळांविरोधात करवाई सुरू केली. सिडकोतील रस्त्यांवर अडथळा ठरणारे धार्मिक स्थळ यावेळी हटवण्यात आले. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर मठ मंदिर बचाव समितीने नाशिक बंदची हाक दिली.\nनाशिकच्या 'गोदावरी'ची पातळी वाढली\nनाशिकमध्ये स्वातंत्र्य दिनाची जय्यत तयारी\nनाशिकमध्ये जुना वाडा कोसळला, अनेकजण अडकले\nMaratha Reservation Protest : आरक्षणासाठी सोलापूरसह राज्याच्या विविध भागात मराठा समाजाचं आंदोलन\nवेध लागले बाप्पांच्या आगमनाचे...\nभोंडला एक आनंदाची पर्वणी...\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nपरशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/06/news-902.html", "date_download": "2018-10-23T23:30:17Z", "digest": "sha1:5TBEUSLI6GYZ5F5ELFHOMS7L6QJABML3", "length": 5342, "nlines": 73, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "के.के.रेंज युध्द सरावादरम्यान पारनेर तालुक्‍यातील सुतारवाडीत तोफगोळे पडले - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar South Civic News Parner के.के.रेंज युध्द सरावादरम्यान पारनेर तालुक्‍यातील सुतारवाडीत तोफगोळे पडले\nके.के.रेंज युध्द सरावादरम्यान पारनेर तालुक्‍यातील सुतारवाडीत तोफगोळे पडले\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पारनेर तालुक्‍यातील सुतारवाडी येथे के.के. रेंज येथून मिलीटरी सरावादरम्यान उडालेला तोफगोळा पडला. शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास हा प्रकार घडकीस आला असून सुतारवाडी शाळा व घरांपासून अगदी शंभर फुट अंतरावर रस्त्यावरच हा तोफगोळा पडल्याने ग्रामस्थांमध्ये भीती पसरली.\nमाजी सरपंच बबन पवार यांनी घटनेची माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांना कळवली. त्यांनी प्रांताधिकारी यांच्याशी संपर्क साधून त्यांना याविषयी माहिती दिली. प्रांताधिकाऱ्यांनी नगर येथील बॉम्ब शोधकपथक, पारनेर पोलीस ठाण्याचेपथक व मिलिटरीच्या पथकामार्फत या ठिकाणाची पाहणी केली.बॉंम्बशोधक पथकातील टीमसह श्‍वानपथक, पारनेरचे पोलीस यांनी तोफगोळा शोधला.\nढवळपुरी परिसरातील सुतारवाडी, हेमलाचा तांडा, लमाणतांडा ते पळशी, वनकुट्यापर्यंचा भाग के.के. रेंजच्या पट्ट्यात जोडण्याचा प्रयत्न संरक्षण विभागाकडून सुरु होता. परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मध्यस्थीने केंद्रीय संरक्षण मंत्र्यांपर्यंत हा प्रश्‍न मांडण्यात आला. यानंतर हा भाग रेंजच्या क्षेत्रातून वगळण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nके.के.रेंज युध्द सरावादरम्यान पारनेर तालुक्‍यातील सुतारवाडीत तोफगोळे पडले Reviewed by Ahmednagar Live24 on Saturday, June 09, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nमंत्रिमंडळाच्या विस्तारात राम शिंदेंना लॉटरी लागणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kahi-sukhad-kokan/ratnagiri-news-carpenter-rupesh-pancahl-story-81565", "date_download": "2018-10-23T23:22:47Z", "digest": "sha1:GOOVP63RIHA4AVMVYNDOSBDYHU6V6RJ6", "length": 14209, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ratnagiri News Carpenter Rupesh Pancahl story मंदिरांमधील कोरीव लाकूड कामावर रुपेशचा ठसा | eSakal", "raw_content": "\nमंदिरांमधील कोरीव लाकूड कामावर रुपेशचा ठसा\nगुरुवार, 9 नोव्हेंबर 2017\nरत्नागिरी - नवनिर्मितीचा ध्यास, काम करण्याची जिद्द आणि चिकाटीमुळे केवळ स्वतःच्या कल्पनाशक्तीच्या जोरावर लाकडावर कोरीव कामात विविध संकल्पना साधणारा कुर्णे (ता. लांजा) येथील रुपेश पांचाळ पुरातन मंदिरांना झळाळी आणणारा कलाकार ठरतो आहे. पावस, आडीवरे, कशेळी येथील मंदिरांसह ११ मंदिरांना त्याने नवा ‘लुक‘ दिला.\nरत्नागिरी - नवनिर्मितीचा ध्यास, काम करण्याची जिद्द आणि चिकाटीमुळे केवळ स्वतःच्या कल्पनाशक्तीच्या जोरावर लाकडावर कोरीव कामात विविध संकल्पना साधणारा कुर्णे (ता. लांजा) येथील रुपेश पांचाळ पुरातन मंदिरांना झळाळी आणणारा कलाकार ठरतो आहे. पावस, आडीवरे, कशेळी येथील मंदिरांसह ११ मंदिरांना त्याने नवा ‘लुक‘ दिला.\nछोट्या खेड्यात सुतारकामाचा पारंपारिक व्यवसाय करण्यापेक्षा काही वेगळे करण्याचा रुपेशचा ध्यास होता. वडिल गजानन पांचाळ यांच्याकडून त्यांने सुतारकामाचे धडे घेतले. शिक्षण पूर्ण करून पारंपारिक व्यवसाय सुतारकामात आगळे वेगळे करण्याचा त्याचा ध्यास होता. त्याला त्याचे भावोजी शामकुमार सुतार यांची साथ लाभली. धारतळेतील श्रीमहालक्ष्मी मंदिर, महालक्ष्मी मंदिर-आडीवरे, कनकादित्य मंदिर-कशेळी, लक्ष्मीनारायण मंदिर, नवलाई मंदिर, विठ्ठल मंदिर पावस अशा पुरातन मंदिरांचे रुपडे न बदलता लाकडांवर कोरीव काम केले.\nकनकादित्य मंदिर व महाकाली मंदिरातील त्याच्या कोरीव कामाचे कौतुक झाले. धारतळेच्या श्रीमहालक्ष्मी मंदिराच्या दरवाजाचे काम आले आणि त्याच्या भाग्याचा दरवाजा उघडला. त्यानंतर आडीवरेतील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिराच्या मंदिराचा गाभाऱ्याचे काम मिळले. १८ कारागिर घेऊन त्याने हे शिवधनुष्य यशस्वीपणे उचलले. काम सुरु असतानाच कशेळी मंदिराचे विश्‍वस्त आप्पा होळकर यांची भेट झाली. रुपेशच्या टीमने केलेलं काम आवडले आणि त्याला कनकादित्य मंदिराचे काम मिळाले.\nपुरातन मंदिराचा बाज संभाळणे आवश्‍यक असते. रुपेशचे लाकडावरील कोरीवकाम पाहण्यासारखे असते. पारंपारिक काम करण्याची पद्धत बदलून सुतारकामाला पुन्हा उभारी व प्रतिष्ठा देण्याचा त्याचा प्रयत्न आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यात रुपेश अग्रेसर आहे. हनुमान प्रतिष्ठान कुर्णेचा तो पदाधिकारी आहे. संस्कृती फाऊंडेशन लांजाचा तो संस्थापक सदस्य आहे.\nलाकडावर कोरीव काम साधणे हे सोपे नव्हे. जिद्द, चिकाटी आणि स्वतःची कल्पनाशक्ती यामुळे ते साध्य होते. फर्निचरमध्ये लाकडाव्यतिरिक्तही वापर होऊ लागल्याने या व्यवसायाला मरगळ आली आहे. भविष्यात स्वतःच्या मालकीची वुड फर्निचर कंपनी सुरू करायची आहे. लवकरच तीन मोठ्या पुरातन मंदिरांची कामे सुरू करणार आहे.\nउर्दूतील गीता वाटपाचा निर्णय काश्‍मीरमध्ये मागे\nश्रीनगर (पीटीआय) : भगवद्‌गीता' आणि 'कोशूर रामायण' यांच्या उर्दू भाषेतील आवृत्तींचे वाटप शाळा व अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये करण्याचा जम्मू-काश्‍मीर...\nआयुर्वेद, होमिओपॅथी, युनानीचे पदवी प्रवेश महाविद्यालय स्तरावर\nनाशिक - सातव्या निवड यादीतील प्रवेशाची प्रक्रिया संपल्यानंतर विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या रिक्‍त जागा महाविद्यालय स्तरावर भरल्या जाणार आहेत....\nमोफत एसटी प्रवासापासून विद्यार्थिनी अजून वंचितच\nमंचर - अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजनेअंतर्गत इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलींना एसटीतून मोफत प्रवास करण्याबाबत सवलत देण्याच्या निर्णयाची...\nवंचिताचे जिणे लहानपणीच वाट्याला आले; म्हणून इतरांची वंचना होऊ नये यासाठी आयुष्यभर झटत राहिले. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपले. मला मामाच्या घरी...\nराजा रवी वर्मांच्या दुर्मीळ मुद्राचित्रांचे प्रदर्शन\nपुणे - \"अ ट्रिब्युट टू राजा रवी वर्मा' या चित्रप्रदर्शनात भारतीय चित्रकलेला जागतिक ओळख देणारे चित्रकार राजा रवी वर्मा यांच्या दुर्मीळ कलाकृती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/saptarang/vijay-tarawade-write-article-saptarang-93566", "date_download": "2018-10-23T23:40:37Z", "digest": "sha1:VROZ2QYKP6D4O423OCMYUANPDRSQG4ZD", "length": 20482, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "vijay tarawade write article in saptarang काव्यरस, पिंगे आणि सोलकढी... (विजय तरवडे) | eSakal", "raw_content": "\nकाव्यरस, पिंगे आणि सोलकढी... (विजय तरवडे)\nरविवार, 21 जानेवारी 2018\nशैलीदार साहित्यिक, ‘ललितबंध’कार रवींद्र पिंगे आणि माझी ओळख योगायोगानंच झाली.\nसन १९८६ मध्ये मी ‘साधना’ या साप्ताहिकात एक सदर लिहीत असे. त्यातला माझा एक लेख वाचून पिंगे यांनी मला ‘साधना’च्या पत्त्यावर पोस्टकार्ड धाडलं होतं. त्यावर मी आभाराचं पत्रोत्तर पाठवलं. काही दिवसांनी पुणे विद्यार्थी गृहात त्यांचं भाषण झालं. तेव्हा भाषणानंतर मी त्यांना जाऊन भेटलो. माझी ओळख दिली. तेव्हा ते माझा हात धरून अचंब्यानं म्हणाले ः ‘‘अरे, काय सांगतोस तू तर बच्चा आहेस. तुझा लेख वाचून मी तुला माझ्या वयाचा समजलो होतो.’’\nशैलीदार साहित्यिक, ‘ललितबंध’कार रवींद्र पिंगे आणि माझी ओळख योगायोगानंच झाली.\nसन १९८६ मध्ये मी ‘साधना’ या साप्ताहिकात एक सदर लिहीत असे. त्यातला माझा एक लेख वाचून पिंगे यांनी मला ‘साधना’च्या पत्त्यावर पोस्टकार्ड धाडलं होतं. त्यावर मी आभाराचं पत्रोत्तर पाठवलं. काही दिवसांनी पुणे विद्यार्थी गृहात त्यांचं भाषण झालं. तेव्हा भाषणानंतर मी त्यांना जाऊन भेटलो. माझी ओळख दिली. तेव्हा ते माझा हात धरून अचंब्यानं म्हणाले ः ‘‘अरे, काय सांगतोस तू तर बच्चा आहेस. तुझा लेख वाचून मी तुला माझ्या वयाचा समजलो होतो.’’\nआणि मग आम्ही तिथून चालत डेक्कनवरच्या रीगल हॉटेलमध्ये चहाला गेलो. गप्पाटप्पा झाल्यावर आम्ही उठलो. मी बिल देऊ लागल्यावर त्यांनी माझा हात धरला आणि म्हणाले ः ‘‘साहित्यविश्वात एक गोष्ट सगळ्यांना ठाऊक आहे. हॉटेलमध्ये बिल कमी असेल तेव्हा पिंगे देतो. जास्त बिल असेल तेव्हा समोरच्यानं द्यायचं.’’ आणि त्यांनी बिल दिलं.\nमात्र, नंतरही प्रत्यक्षात त्यांच्याबरोबर पुढं असंख्य वेळा जेवायला-खायला जायचे प्रसंग आले, तरी प्रत्येक वेळी बिल त्यांनीच दिलं. सामिष जेवण देणारी पुण्यातली हॉटेलं मी शोधून ठेवायचो आणि त्यांना पत्रानं कळवायचो. ते पुण्यात आले की त्या हॉटेलला आम्ही भेट द्यायचो. पिंग्यांना सामिष आहार प्रिय असला तरी ते श्रीरामभक्त होते. पत्र लिहिल्यावर शेवट करताना ‘बाकी श्रीरामकृपा’ असं लिहून ते सही करत असत. पिंग्यांनी मला जी असंख्य पोस्टकार्डं धाडली, त्यात त्यांनी मला एकेरीतच संबोधलं. क्वचित केव्हातरी गमतीनं ‘विजयराव’ म्हणाले असतील.\nओळख झाल्यावर मी एकदा त्यांच्या मुंबईच्या घरी गेलो. आधी आम्ही दादरला ‘आयडियल बुक स्टॉल’मध्ये भेटलो. मला एक पेन घेऊन देण्याची विनंती मी त्यांना केली. माझ्या मनात ‘रेनॉल्ड’चं सव्वा रुपया किमतीचं पेन होतं; पण त्यांनी दुकानातल्या सेवकाला पेन दाखवायला सांगितल्यावर त्यानं छोटी छोटी तीन-चार खोकी काढली. त्यांत वेगवेगळी पेनं होती. त्यांतून पिंग्यांनी एक मस्त पेन पसंत केलं. कोरा कागद घेऊन त्यावर वळणदार इटॅलिक अक्षरात ‘श्रीराम’ असं लिहिलं आणि पेन बंद करून मला दिलं. पेनची किंमत दहा रुपये होती. ती समोर ठेवली.\nमालक हसले आणि म्हणाले ः ‘‘पैसे ठेवा तुमच्याच खिशात.’’ आणि त्यांनी ती नोट बळे बळे पिंग्यांना परत दिली. नंतर लोकलनं आम्ही विले पार्ले इथं त्यांच्या घरी जेवायला गेलो. त्या दिवशी त्यांच्या मुलीला चित्रा हिला बॅंकेत नोकरी लागल्याची बातमी समजली होती. घरातलं वातावरण खुशनुमा होतं जेवायला बसल्यावर मी ताटातले सगळे पदार्थ ओळखले; पण एका वाटीत गुलाबीसर पेय होतं.\n’’ असं मी त्या पेयाविषयी विचारलं.\n अरे, ही सोलकढी. तू कधी पाहिली नाहीस\n‘‘नाही. आज पहिल्यांदाच बघतोय.’’काहीशा साशंकतेनंच मी वाटी तोंडाला लावली आणि तो द्रवपदार्थ मला आवडलादेखील.\nपिंग्यांच्या खुसखुशीत-चुरचुरीत शैलीवर लुब्ध असलेले असंख्य चाहते होते. त्यातले साहित्यिक होऊ इच्छिणारे चाहते कुठंतरी संधी मिळावी म्हणून त्यांच्या मागं टुमणं लावत. भाबडेपणापायी पिंग्यांना कुणाची भीड मोडवत नसे. एक मजेदार प्रसंग आठवतो. एका नवोदित कवयित्री-कम-सुगरण-कम-चाहतीनं त्यांना जेवायला बोलावलं. मासळी आणि सोलकढीचा बेत होता. ‘गाड्याबरोबर नळ्याची जत्रा’ या न्यायानं पिंग्यांनी मलाही बरोबर घेतलं. त्या वेळी माझ्याकडं ‘लुना डबल प्लस’ होती. तीवर बसून ‘ढूर्र ढूर्र’ करत आम्ही कवयित्रीच्या घरी पोचलो. औपचारिक आगतस्वागत झालं. तिच्या पतिराजांशी परिचय झाला. तिनं आम्हाला पाणी आणून दिलं. पाणी प्यायल्यावर पतिराज उठले आणि ‘‘तुम्ही बसा, मी जरा एक काम उरकून येतो,’’ असं म्हणून आतल्या खोलीत निघून गेले. कवयित्री स्वयंपाकघरात. बाहेर आम्ही दोघं गप्पा मारत बसलेलो. जरा वेळानं कूकरच्या शिट्टीचा आवाज आला. फोडण्यांचे आवाज आणि सुगंध आले. पोटातली भूक तरारून वर आली. काही वेळानं कवयित्री बाहेर आली.\n‘‘सगळं तयार आहे. कूकरची शिट्टी निघेल, तोवर हे येतील; मग आपण लगेच जेवायला बसू. पिंगे, मी तुम्हाला तोवर माझी वही दाखवते,’’ कवयित्री म्हणाली.\nतिनं आम्हाला एकेक म्हणता म्हणता मोठाल्या चार कविता ऐकवल्या. त्यातल्या काही ओळी आळवून आळवून म्हटल्या.\nमधूनच ‘या ओळीतली कल्पना पाहा हं, कशी निराळी आहे,’ असंही आम्हाला बजावलं. कवितेत वापरलेल्या आपल्या काही प्रतिमा कशा कुसुमाग्रज वगैरेंच्या तोडीच्या आहेत, असंदेखील नम्रपणे आमच्या नजरेला कवयित्रीनं आणून दिलं. चौथी कविता संपल्यावर पाचवी कविता सुरू करणार, इतक्‍यात पतिराजांची करारी आवाजातली हाक आली ः\n‘‘अजून किती वेळ आहे\n‘‘हो, सगळं तयार आहे. या तुम्ही’’, तिनं सांगितलं.\nपतिराज आले. आम्ही जेवायला बसलो. पतिराज माझ्या शेजारीच बसले. जेवताना बोलत असताना आसमंतात पसरलेल्या वासावरून लक्षात आलं, की कवयित्री आमच्या गळी काव्यरस उतरवत असताना पलीकडच्या खोलीत पतिराज सोमरस प्राशन करत होते. पिंग्यांच्या सहवासातले असे अनेक मजेदार किस्से, गमतीदार प्रसंग आहेत...ते अधूनमधून सांगीनच...\n#PMCIssue फुरसुंगीत सुविधांसाठी आंदोलन\nफुरसुंगी - फुरसुंगी गाव पुणे महानगरपालिकेत जाऊन वर्ष झाले तरी पालिका गावाला पुरेशा नागरी सुविधा देत नसल्याने संतप्त झालेल्या फुरसुंगी...\n#PMCIssue नागरी सुविधा मिळत नसल्याने पालिकेच्या दोन्ही कार्यालयांना टाळे\nफुरसुंगी - फुरसुंगी गाव पुणे महानगरपालिकेत जाऊन वर्ष झाले तरी पालिका गावाला पुरेशा नागरी सुविधा देत नसल्याने संतप्त झालेल्या फुरसुंगी...\nतपाससंस्था आणि नियामक संस्था यांनी व्यवस्था निर्दोषपणे चालावी, यासाठी कुंपणाप्रमाणे काम करणे अपेक्षित असते. पण ही कुंपणेच कुजलेली असतील तर...\nदिवाळी अंकांनाही महागाईचे ग्रहण\nमुंबई - दिवाळीनिमित्त वाचक आतुरतेने वाट पाहत असलेल्या साहित्य फराळालाही महागाईची झळ सोसावी लागत आहे. दिवाळी अंकांच्या किमतीमध्ये यंदा 10 ते 15...\nसिमल्याने गिरविले पुणे स्मार्ट सिटीचे धडे\nपुणे - सिमला स्मार्ट सिटीचे लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या पथकाने पुणे स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांची सोमवारी पाहणी करून माहिती घेतली. पुण्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/pedicure-kits/top-10-unbranded+pedicure-kits-price-list.html", "date_download": "2018-10-23T22:40:03Z", "digest": "sha1:W2GHM2YV4NZTEZLNZBWZ4W7YXAMXUNHA", "length": 13154, "nlines": 336, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 उंब्रन्डेड पेडिकरे किट्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nTop 10 उंब्रन्डेड पेडिकरे किट्स Indiaकिंमत\nशीर्ष 10 उंब्रन्डेड पेडिकरे किट्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 उंब्रन्डेड पेडिकरे किट्स म्हणून 24 Oct 2018 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग उंब्रन्डेड पेडिकरे किट्स India मध्ये वलकच पेंडी ग्लॉव फूट सारे किट 295 G Rs. 550 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 10 उत्पादने\nशीर्ष 10उंब्रन्डेड पेडिकरे किट्स\nथे नतुरे s कॉ फूट फिले\nवलकच पेंडी ग्लॉव फूट सारे किट 295 G\nबरे एसएंटीऑस पेंडी अँड मणिकारे एसएंटीऑस\nबरे एसएंटीऑस फ़ुटकारे किट\nआलोय वेद कोकम फूट & हिल रिपेअर बटर विथ क्लावे ऑइल\nओक्सयगलोव मणी पेंडी सारे किट\nशल्य हॅन्सन पेडिकरे इन A मिनिटे\nस्मिलेंड्रिव्ह 11 इन 1 माणिकरे पेडिकरे किट सेट कोइ\nतुणतुरी एक्सरसासे हॅन्ड ग्रीप\nवाडी सुथिंग & रेलॅक्सइंग पेडिकरे माणिकरे स्पा किट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/Satara/Shivendra-Raje-Bhosale-press-conference/", "date_download": "2018-10-23T22:19:18Z", "digest": "sha1:L2F2GYW4SCIEQY6KZ3ZWWRGC5EHJVIDI", "length": 6703, "nlines": 33, "source_domain": "pudhari.news", "title": " सातारा विकास आघाडीकडून पालिकेच्या तिजोरीची सफाई : आ. शिवेंद्रराजे भोसले (Video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सातारा विकास आघाडीकडून पालिकेच्या तिजोरीची सफाई : आ. शिवेंद्रराजे भोसले (Video)\nसातारा विकास आघाडीकडून पालिकेच्या तिजोरीची सफाई : आ. शिवेंद्रराजे भोसले (Video)\nप्रसिद्धी माध्यमातून सातत्याने विकासकामे करत असल्याचा डंका पिटविणारी सातारा विकास आघाडी विरोधकांनी सूचविलेली कामे हाणून पाडत आहे. स्वच्छतेच्या नावाखाली लाखो रुपयांची बिले काढली जात असून, साविआ शहराची स्वच्छता नव्हे, तर पालिकेची तिजोरी साफ करत असल्याचा आरोप आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत केला.\nसातारा पालिकेने सर्वसाधारण सभा एका महिन्यात घेणे बंधनकारक असतानादेखील नगराध्यक्ष यांनी त्याची अंमलबजावणी केली नाही. त्या कर्तव्यात कसूर करत आहेत. महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ८१ चे उपकलम तीन अन्वये १५ दिवसांच्या आतील तारखेस सर्वसाधारण सभा घेण्याची कायद्यानुसार तरतूद करावी. तसेच नगराध्यक्षा व मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही आ. शिवेंद्रराजे यांनी यावेळी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. त्यावेळी आघाडीचे पक्षप्रतोद अमोल मोहिते, विरोधी पक्ष नेते अशोक मोने यांच्यासह नगरसेविका लीना गोरे, मनीषा काळोखे, कुसुम गायकवाड, दीपलक्ष्मी नाईक, सोनाली नलवडे, शकील बागवान, अतुल चव्हाण, रवींद्र ढोणे, शेखर मोरे आदी उपस्थित होते.\nते म्हणाले, 'सातारा पालिकेत साविआकडून हुकुमशाही पद्धतीने कारभार सुरू असल्याने नागरिकांचे आणि शहराचे मोठे नुकसान होत आहे. सर्वसाधारण सभेसाठी विषयपत्रिका काढताना विरोधी नगर विकास आघाडी आणि भारतीय जनता पक्ष यांच्याकडून सूचविलेले जाणारे जनहिताचे विषय वगळण्यात आले. सभागृहात विषयपत्रिकेवरील सर्व विषय बहुमताच्या जोरावर हुकुमशाही पद्धतीने तोंडी मंजूर म्हणून सभा लगेच गुंडाळतात. यामुळे लोकशाहीचा गळा घोटला जात आहे.' स्वच्छतेच्या नावाखाली घंटागाड्यांचे महिन्याला सुमारे १९ लाख रुपयांचे बिल काढण्यात आले आहे. यापूर्वी हेच काम स्थानिक घंटागाडीवाले करीत असताना त्याचे सरासरी महिन्याला पाच लाख बिले असायचे. यामुळे सत्ताधारी शहर साफ करीत आहे का पालिकेची तिजोरी. पालिका निवडणुकीत आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे त्याही पलीकडे गेल्याची टीका आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव न घेता केली.\nपाळीत तीन वाड्यांवरील तब्बल ४० जण अत्यवस्थ\nहिंद महासागरात भारत-जपानची नवी खेळी\nविजयी लय कायम राखणार\nअभिनेता एजाज खानला अमली पदार्थासह अटक\nकवी मनवर यांची महिला आयोगाकडे माफी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/panasonic-lumix-dmc-xs1-point-shoot-camera-with-5x-optical-zoom-white-price-pdFRkm.html", "date_download": "2018-10-23T22:40:36Z", "digest": "sha1:MG53SR2FQSRW2KP3X7WLRDLPR4NVUQTZ", "length": 18194, "nlines": 420, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "पॅनासॉनिक लुमिक्स दमच क्सस१ पॉईंट & शूट कॅमेरा विथ ५क्स ऑप्टिकल झूम व्हाईट सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच क्सस१ पॉईंट & शूट\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच क्सस१ पॉईंट & शूट कॅमेरा विथ ५क्स ऑप्टिकल झूम व्हाईट\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच क्सस१ पॉईंट & शूट कॅमेरा विथ ५क्स ऑप्टिकल झूम व्हाईट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच क्सस१ पॉईंट & शूट कॅमेरा विथ ५क्स ऑप्टिकल झूम व्हाईट\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच क्सस१ पॉईंट & शूट कॅमेरा विथ ५क्स ऑप्टिकल झूम व्हाईट किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये पॅनासॉनिक लुमिक्स दमच क्सस१ पॉईंट & शूट कॅमेरा विथ ५क्स ऑप्टिकल झूम व्हाईट किंमत ## आहे.\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच क्सस१ पॉईंट & शूट कॅमेरा विथ ५क्स ऑप्टिकल झूम व्हाईट नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच क्सस१ पॉईंट & शूट कॅमेरा विथ ५क्स ऑप्टिकल झूम व्हाईटऍमेझॉन, इन्फिबीएम उपलब्ध आहे.\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच क्सस१ पॉईंट & शूट कॅमेरा विथ ५क्स ऑप्टिकल झूम व्हाईट सर्वात कमी किंमत आहे, , जे ऍमेझॉन ( 14,861)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच क्सस१ पॉईंट & शूट कॅमेरा विथ ५क्स ऑप्टिकल झूम व्हाईट दर नियमितपणे बदलते. कृपया पॅनासॉनिक लुमिक्स दमच क्सस१ पॉईंट & शूट कॅमेरा विथ ५क्स ऑप्टिकल झूम व्हाईट नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच क्सस१ पॉईंट & शूट कॅमेरा विथ ५क्स ऑप्टिकल झूम व्हाईट - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 3 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच क्सस१ पॉईंट & शूट कॅमेरा विथ ५क्स ऑप्टिकल झूम व्हाईट - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच क्सस१ पॉईंट & शूट कॅमेरा विथ ५क्स ऑप्टिकल झूम व्हाईट वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16.1 Megapixels\nऑप्टिकल झूम Up to 2.9x\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/1600 Seconds\nमिनिमम शटर स्पीड 60 seconds\nस्क्रीन सिझे 2.7 Inches\nविडिओ रेकॉर्डिंग 1280 x 720\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच क्सस१ पॉईंट & शूट कॅमेरा विथ ५क्स ऑप्टिकल झूम व्हाईट\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://mimarathicha.blogspot.com/2008/12/blog-post.html", "date_download": "2018-10-23T22:27:31Z", "digest": "sha1:GJ3ROJV5QSKWJ4TZLPKWZAL22SCJ5KPG", "length": 2625, "nlines": 79, "source_domain": "mimarathicha.blogspot.com", "title": "'मी मराठी' : Mi Marathi: धुंद होते शब्द सारे.. उत्तरायण", "raw_content": "\nमाझ्या मराठीची बोलू कवतिके.. परि अमृतातेही पैजा जिंके.. ऐसी अक्षरे रसिके मिळविन मराठीच्या अभिमानापायी.. जे जे काही चांगले वाचनात आले.. ते इतरांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न\nधुंद होते शब्द सारे.. उत्तरायण\nधुंद होते शब्द सारे.. धुंद होत्या भावना..\nवार्यासंगे वहाता त्या फुलापाशी थांब ना..\nLabels: उत्तरायण, धुंद होते शब्द सारे\nइथे भेटलेली मराठी मने\nअन.. इथे जुळलेली मी मराठी नाती \nमी मराठीच्या जुन्या आठवणी\nरंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा\nमनातल्या मनात मी ..\nधुंद होते शब्द सारे.. उत्तरायण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/National/ufo-spotted-near-pm-Narendra-modis-residence-in-delhi/", "date_download": "2018-10-23T22:57:20Z", "digest": "sha1:OTWJZJKJOG7HQHVSFBZL3NGES54L3LTG", "length": 3797, "nlines": 33, "source_domain": "pudhari.news", "title": " सुरक्षा यंत्रणा सतर्क; ड्रोन असल्याचा पोलिसांचा संशय | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › National › सुरक्षा यंत्रणा सतर्क; ड्रोन असल्याचा पोलिसांचा संशय\nPM मोदींच्या घरावर संशयास्पद फिरती तबकडी\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी 7 जून रोजी एक फिरती तबकडी (यूएसओ) दिसून आली. यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. तसेच ही वस्तू ड्रोन कॅमेरा असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्‍त केला आहे.\nयाबाबत एनएसजी आणि दिल्ली हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी यांचे दिल्लीतील लोककल्याण मार्ग येथे निवासस्थान आहे. येथे 7 जून रोजी सायंकाळी एक यूएसओ फिरत असल्याचे अढळून आले. विशेष म्हणजे पंतप्रधानांच्या निवासस्थान परिसरातील 2 कि. मी.चा परिसर ‘नो फ्लाय झोन’ आहे. त्यामुळे या घटनेची सुरक्षारक्षकांनी गंभीर दखल घेतली आहे.\nगत आठवड्यात नक्षलवाद्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याचा कट केल्याची माहिती पुढे आली होती. यावरून राजकारणही रंगले आहे. अशाच परिस्थितीत आता यूएसओचे वृत्त येऊन धडकले असल्याने पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.\nपाळीत तीन वाड्यांवरील तब्बल ४० जण अत्यवस्थ\nहिंद महासागरात भारत-जपानची नवी खेळी\nविजयी लय कायम राखणार\nअभिनेता एजाज खानला अमली पदार्थासह अटक\nकवी मनवर यांची महिला आयोगाकडे माफी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%A6/", "date_download": "2018-10-23T23:24:39Z", "digest": "sha1:W2CAVNVJFTKR4V5AJXP3BZITQCMAOXCV", "length": 15843, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "भाजपमध्ये मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरु – संजय राऊत - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना…\nयुतीचा लवकर निर्णय घ्या; अन्यथा लोकसभा विधानसभा निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याची …\nमहापालिका निवडणुकीत जनतेने कानफटवले, तरीही बारणेंना दुसऱ्यांदा खासदार होण्याची स्वप्ने पडताहेत;…\nप्रश्न पिंपरी-चिंचवडच्या पाण्याचा; विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ठरवले चोर\nडीजे वाजण्यावरील बंदी तूर्तास हटवणार नाही- उच्च न्यायालय\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा…\nपिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना\nवाल्हेकरवाडीतील डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nपिंपळेनिलखमध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे…\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना…\nचाकण जवळील काळूस येथे विष प्राशन करून ५० वर्षीय इसमाची आत्महत्या\nनिगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न\nदिघीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू\nचाकण येथील रबर कंपनीचे दोन बँक अकाऊंट हॅक; ४० लाखाची रक्कम…\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले…\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव…\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही…\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका –…\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मुलासह १८ जणांना जन्मठेप\nआमच्या संयमाचा अंत पाहू नका, भारताला मोठा पलटवार झेलावा लागेल –…\nमोदी माझे मित्र आहेत आणि भारतावर माझ प्रेम आहे – डोनाल्ड…\nनीरव मोदीच्या बहिणीविरोधातही इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस\nनेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ७ प्रवाशी बेपत्ता\nHome Maharashtra भाजपमध्ये मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरु – संजय राऊत\nभाजपमध्ये मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरु – संजय राऊत\nमुंबई, दि. २५ (पीसीबी) – भाजपमध्ये मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरु झाली आहे, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सध्या राज्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, या परिस्थितीला तोंड देण्यात राज्य सरकारला पूर्णपणे अपयशी ठरले आहे, असे राऊत म्हणाले.\nराज्यातील नेतृत्व बदलाचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपध्यक्ष अमित शहा घेतील. परंतु मोदी सध्या परदेशात आहे. राजकीय पडद्यावरुन सरकार गायब होणे अत्यंत दुर्दैवी आहे. सरकारने बघ्याची आणि पळपुटी भूमिका घेऊ नये, असेही संजय राऊत म्हणाले.\nदरम्यान, मराठा आरक्षण मागणीसाठीच्या आंदोलनादरम्यान औरंगाबादमध्ये आंदोलक काकासाहेब शिंदे या तरुणाचा गोदावरी नदीत पडून मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधासाठी मराठा क्रांती मोर्चाने ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली होती. त्यानंतर आज (बुधवार) मुंबई बंदची हाक देण्यात आली आहे.\nPrevious articleसाताऱ्यात आमदार शिवेंद्रराजेंचे भाषण आंदोलकांनी रोखले\nNext articleमुंबई बंद स्थगित; समन्वयकांचे आंदोलकांना शांततेचे आवाहन\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव ठाकरे\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही – शरद पवार\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका – उध्दव ठाकरे\nपैशांची कामे अडली की, सत्तेतून बाहेर पडण्याच्या धमक्या: राज ठाकरेंची शिवसेनेवर टीका\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना...\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \nजम्मू-काश्मीरमध्ये २ पाक घुसखोरांना कंठस्नान; ३ जवान शहीद\nलग्न जुळत नसल्याने खेडमधील सख्ख्या बहिण-भावाने केली आत्महत्या\nपैशांची कामे अडली की, सत्तेतून बाहेर पडण्याच्या धमक्या: राज ठाकरेंची शिवसेनेवर...\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nराज्यभरात गणेश विसर्जनावेळी २४ गणेशभक्तांचा बुडून मृत्यू\nनवी मुंबईतील शिवसेना नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/shiv-sena-mp-ravindra-gaikwad-admits-he-beat-air-india-staff-member-slippers-36536", "date_download": "2018-10-23T22:57:39Z", "digest": "sha1:BIKOOOF6UWYCUMCUDNLV6U2A24UPLAUA", "length": 11314, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Shiv Sena MP Ravindra Gaikwad admits that he beat an Air India staff member with slippers शिव्या ऐकून घ्यायला मी भाजपचा खासदार नाही- गायकवाड | eSakal", "raw_content": "\nशिव्या ऐकून घ्यायला मी भाजपचा खासदार नाही- गायकवाड\nगुरुवार, 23 मार्च 2017\nशिव्या ऐकून घ्यायच्या का त्यामुळे मारहाण केली. मी शिवसेनेचा खासदार आहे, भाजपचा नाही शिव्या ऐकून घ्यायला.\nनवी दिल्ली - शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण केल्यानंतर 'एएनआय'शी बोलताना शिव्या ऐकून घ्यायला मी भाजपचा खासदार नाही, शिवसेनेचा आहे, असे गायकवाड यांनी म्हटले आहे.\nएअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, विमानात बसण्याच्या जागेवरुन वाद झाला. त्यानंतर एअर इंडियाचा कर्मचारी आणि गायकवाड यांच्यात शाब्दिक चकमक झाली. या वादाचे रुपांतर हाणामारीमध्ये झाले.\nरवींद्र गायकवाड हे आज (गुरुवार) पुण्याहून दिल्लीला जात होते. त्यांचे बिझनेस क्लासचे तिकीट होते, मात्र त्यांना इकॉनॉमिक क्लासमध्ये बसण्यास सांगितले. यावरुन त्यांची क्रू मेंबर सोबत वादावादी झाली. यानंतर गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण केली.\nदरम्यान, एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याने आपल्यासोबत गैरवर्तन केले, त्यामुळे त्याला मारले, असे स्पष्टीकरण गायकवाड यांनी दिले आहे. शिव्या ऐकून घ्यायच्या का त्यामुळे मारहाण केली. मी शिवसेनेचा खासदार आहे, भाजपचा नाही शिव्या ऐकून घ्यायला. रवींद्र गायकवाड हे उस्मानाबादचे खासदार आहेत.\nभाजपला सत्तेपासून दूर ठेवा - आंबेडकर\nउस्मानाबाद - जनतेला मुस्लिमांची भीती दाखवत १८ पगड जातींना मनुवादी विचारांत कैद करून सत्ता कायम स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचे धोरण राष्ट्रीय स्वयंसेवक...\nमोदी सरकार भंपक - उद्धव ठाकरे\nलातूर - भाजपने गेल्या निवडणुकीत खोटे बोलून मते घेतली. सत्तेत बसल्यावरही ते वारंवार खोटेच बोलत आहेत. त्यात मी वाटेकरी होणार नाही. शिवसेनाप्रमुख...\nजायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यास शिवसेनेचा विरोध\nराजूर - जलसंपदा विभागाने मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणांतून 5.75 टीएमसी पाणी जायकवाडी धरणासाठी सोडण्याचा आदेश दिला आहे. त्याचा निषेध करत...\n(एक पाणीदार पत्रव्यवहार...) प्रिय गिरीशभाऊ, शतप्रतिशत नमस्कार अगदी तांतडीने पत्र लिहायला घेतले आहे, कारण अक्षरश: तोंडचे पाणी पळाले आहे. औंदा...\nभाजप आमदाराच्या अटकपूर्व जामीनाला आव्हान\nनागपूर : विधानपरिषदेतील भाजप आमदार अरुण अडसड व कुटुंबातील सदस्यांना मंजूर झालेल्या अटकपूर्व जामीनाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/players-heightened-grace-marks-36603", "date_download": "2018-10-23T23:52:35Z", "digest": "sha1:L3GUPIBVSZOB7R3OIDMO4FOYPCYGDAT3", "length": 12251, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "The players heightened Grace Marks खेळाडूंना वाढीव ग्रेस गुण | eSakal", "raw_content": "\nखेळाडूंना वाढीव ग्रेस गुण\nशुक्रवार, 24 मार्च 2017\nकणकवली - दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण मिळणार आहेत; मात्र अशा विद्यार्थ्यांचे प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे विहित नमुन्यात सादर करावे लागणार आहेत.\nकणकवली - दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण मिळणार आहेत; मात्र अशा विद्यार्थ्यांचे प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे विहित नमुन्यात सादर करावे लागणार आहेत.\nराज्यशासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू तयार करण्यासाठी शालेय स्तरावर मैदानी स्पर्धांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करून तसे धोरण निश्‍चित केले आहे. यानुसार 21 एप्रिल 2015 ला वाढीव गुण देण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. आता 7 मार्च 2017 च्या सुधारित आदेशानुसार आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या किंवा प्रावीण्य मिळविलेल्या तसेच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त खेळाडू विद्यार्थ्याला 25 क्रीडा गुण दिले जाणार आहेत. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या किंवा राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत अनुक्रमे 3 क्रमांक प्राप्त खेळाडू विद्यार्थ्याला 20 सवलतीचे गुण मिळणार आहेत. याचबरोबर क्रीडा विभागामार्फत आयोजित करण्यात येत असलेल्या शालेयस्तरावरील ग्रामीण तसेच महिला सहभागी असलेल्या इतर राज्यस्तरावरील क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे 15 गुण दिले जाणार आहेत. क्रीडा व युवक सेवा संचालनालय व महाराष्ट्र राज्य माध्यमिक तथा उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अटीला अधीन राहून क्रीडा सवलतीचे गुण दिले जाणार आहेत.\nउर्दूतील गीता वाटपाचा निर्णय काश्‍मीरमध्ये मागे\nश्रीनगर (पीटीआय) : भगवद्‌गीता' आणि 'कोशूर रामायण' यांच्या उर्दू भाषेतील आवृत्तींचे वाटप शाळा व अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये करण्याचा जम्मू-काश्‍मीर...\nमोदी सरकार भंपक - उद्धव ठाकरे\nलातूर - भाजपने गेल्या निवडणुकीत खोटे बोलून मते घेतली. सत्तेत बसल्यावरही ते वारंवार खोटेच बोलत आहेत. त्यात मी वाटेकरी होणार नाही. शिवसेनाप्रमुख...\nगृहनिर्माण महामंडळावरून शिवसेनेची नाराजी\nमुंबई - प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाची स्थापना केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या...\nतपाससंस्था आणि नियामक संस्था यांनी व्यवस्था निर्दोषपणे चालावी, यासाठी कुंपणाप्रमाणे काम करणे अपेक्षित असते. पण ही कुंपणेच कुजलेली असतील तर...\nमोफत एसटी प्रवासापासून विद्यार्थिनी अजून वंचितच\nमंचर - अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजनेअंतर्गत इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलींना एसटीतून मोफत प्रवास करण्याबाबत सवलत देण्याच्या निर्णयाची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%A9%E0%A5%AB", "date_download": "2018-10-23T23:27:17Z", "digest": "sha1:MUAMSSDZ3B6XYBLNDMT7YICN5QITPQYP", "length": 4504, "nlines": 154, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १३३५ - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १३३५ मधील जन्म‎ (रिकामे)\n► इ.स. १३३५ मधील मृत्यू‎ (रिकामे)\n\"इ.स. १३३५\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १३३० चे दशक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://techmarathi.com/%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%93%E0%A4%B3%E0%A4%96/", "date_download": "2018-10-23T22:29:10Z", "digest": "sha1:HJF4KVK6GELKNKTEYOOGVUT2ECTOKRQU", "length": 10511, "nlines": 61, "source_domain": "techmarathi.com", "title": "दीपिन लिनक्सची ओळख - टेक मराठी", "raw_content": "\nतंत्रज्ञन आणि मराठीला जोडणारा मंच\nटेक मराठी दिवाळी अंकातील लेख आता टेक मराठी वेब साईटवर देखील प्रकाशीत होतील. यातील आजचा लेख “दीपिन लिनक्सची ओळख ” लेखक : मंदार वझे\n(सर्व प्रथम मी हे नमूद करू इच्छीतो की deepin linux चा उच्चार डीपिन आहे की दीपिन हे माहीत नाही. ह्या लेखामधे दीपिन असा उच्चार गृहीत धरला आहे)\nदीपिन लिनक्स हे उबुन्टु लिनक्सवर आधारीत असून -चीनमधील कंपनीने deepin desktop environment (DDE) तयार केले आहे . DDE मुळे मात्र दीपिन लिनक्स फारच वेगळे झाले आहे.\nउबुन्टुवर आधारीत असल्यामुळे, उबुन्टुवर उपलब्ध असलेले सर्व software दीपिनमधे आपोआपच उपलब्ध आहे,परंतू दीपिनमधे फक्त DDE हे एवढेच वेगळेपण नाही. दीपिन teamने दीपिन मूव्ही, दीपिन म्युझिक, दीपिन गेम असे पण software दीपिनमधे उपलब्ध आहे.\nआपण एकेका software कडे बघुया:\nDDE मधे वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम मधल्या चांगल्या गोष्टी घेतल्या आहेत. उदा. Windows 8 प्रमाणे उजव्या बाजूला control panel आहे. mouse उजवी कडील खालच्या कोपऱ्यात नेला असता control center अचानक प्रकट होते – ही hot corners ची किमया. चारी कोपऱ्यामधे mouse नेला असता कोणता program सुरू व्हावा हे तुम्हाला ठरवता येते.\nOS X प्रमाणे dock आहे. dock वरून नेहेमी लागणारे programs सुरू करू शकतो. ह्याशिवाय dock चा उपयोग window task bar आणि system tray सारखापण होतो.\nनेहेमीच्या मेन्यू ऐवजी इथे लाँचर आहे. super key (विंडोजचा लोगो असलेली key)दाबून लाँचर चालू करता येतो. लाँचर उघडला की वेगवेगळ्या ग्रुप्स मधे वेगवेगळे programs आहेत (Internet, Games, Productivity, Utilities, System वगैरे) जर तुम्हाला कुठला program हवा आहे ते माहीत असेल,तर super key पाठोपाठ program चे नाव type करा. उदा. तुम्हाला calculatorकिंवा text editor (gedit) चालू करायचे असेल तर Utilities ग्रूप शोधायची गरज नाही – super key पाठोपाठ calc किंवा edi इतके टाईप केलेत की calculator किंवा text editor एवढेच program दाखवले जातात.\nदीपिन टर्मिनल हा अजून एक मला आवडलेला program.(पण जर तुम्हाला टर्मिनल वापरायची गरज पडत नसेल तर कदाचीत तुम्हाला काही फरक पडणार नाही.)\nदीपिन screenshot हा अजून एक अतिशय उपयुक्त program. लाँचर मधून किंवा Ctrl+Alt+A ह्या शॉर्टकटने चालू करता येतो – मग तुम्हाला हव्या त्या भागाचा screenshot घेता येतो . पण इतकेच नाही, त्यानंतर गरज असल्यास, त्या screenshot वर काही बाण, चौकोन वगैरे करून screenshot जास्त उपयुक्त करता येतो.\nह्या लेखात दीपिन लिनक्सची फक्त ओळख इतकेच असल्यामुळे जास्त विस्तारात जात येत नाही, परंतु जाता जाता एक नक्की सांगू इच्छीतो की ज्या लोकांनी मला दीपिन लिनक्स वापरताना super+tab वापरताना बघीतलं आहे त्या प्रत्येकाने “हे काय, windows मधे असे करता येते का” असे हमखास विचारलेले आहे 🙂\nsuper+tab वापरून मला चालू असलेल्या वेगवेगळ्या programs मधे जाता येते. windows मधे जर आपण alt+tab वापरले असेल, तर आपल्याला super+tab नक्की आवडेल.\nदीपिन लिनक्स परीपूर्ण आहे का तर “नक्कीच नाही” असेच म्हणावे लागेल. दीपिनची २०१४ edition जरा unstable होती, त्यात देवनागरी लिपीचा चांगला support नव्हता, पण २०१४.१ मधे खूप सुधारणा केल्या आहेत. देवनागरी लिपीचा support सुध्दा ibus द्वारे आहे (हा लेख मी दीपिन २०१४.१ वापरून लिहिला आहे )\nअजून एका बाबतीत सुधारणेला वाव आहे – तो म्हणजे भाषेचा अडसर. दीपिन चीनमधे विकसीत केले गेले असल्या मुळे, बहुतांशी माहिती chinese मधेच आहे. पण दीपिन विकसीत करणाऱ्या लोकांना हा प्रश्न माहीत आहे – त्यांचे कर्मचारी इंग्रजीचं प्रशिक्षण घेत आहेत.\nमी सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून कार्यरत आहे. तसेच टेक मराठी व कृष्णा इनफ़ोसॉफ्ट यांची सहसंस्थापक आहे. मुख्यत: डॉट नेट टेक्नॉलॉजीवर काम करते. ट्विटर_अकाउंट, माझा_मराठी_ब्लॉग, माझा_ब्लॉग\tसर्व लेख पहा पल्लवी\nलेखक पल्लवीवर पोस्टेड 11 जून, 2015 कॅटेगरीज टेकनॉलॉजी - Technologyटॅग्स Deepenश्रेण्याlinuxश्रेण्याmarathiश्रेण्याtech\nएक विचार “दीपिन लिनक्सची ओळख” वर\nमराठी टेक ब्लॉग म्हणतो आहे:\nउत्तम माहिती देणारा लेख…\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nमागील मागील पोस्ट : अ अ अॅन्ड्रॉईड चा \nपुढील पुढील पोस्ट : टेक मराठी दिवाळी अंक २०१५\nस्मार्ट सिटी साठी सिस्टीम्स् थिंकिंग\nप्रकाशन :टेक मराठी दिवाळी अंक २०१५\nटेक मराठी दिवाळी अंक २०१५\nअ अ अॅन्ड्रॉईड चा \nबारावी नंतर कुठले मार्ग निवडावे\nइंजिनियरइंग नंतर जॉब, मास्टर्स का MBA\nटेक मराठी अभिमानाने WordPress द्वारा समर्थित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/gold-silver-significance/", "date_download": "2018-10-23T22:55:25Z", "digest": "sha1:QUVI3BGKTIUFJNJ7JAFARVD7NRDNZMYU", "length": 9906, "nlines": 104, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "सुवर्ण आणि रौप्य यांचे महत्त्व (The Significance Of Gold And Silver)", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nसद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘सुवर्ण आणि रौप्य यांच्या महत्त्वा’बद्दल सांगितले.\nसुवर्ण आणि रौप्य ह्या दोघांचं एकत्र येणं अत्यंत आवश्यक असतं. फक्त सुवर्ण असेल तरी चालणार नाही, फक्त रौप्य असेल तरी चालणार नाही. सुवर्ण जास्त आहे आणि रौप्य कमी आहे तरी चालणार नाही. आता अर्थात एक किलो सुवर्ण आणि एक किलो चांदी ह्यांची व्यावहारिक दृष्टिकोनातून तुलना होईल का नाही, किंमत वेगळी वेगळी आहे. पटतं आहे, बरोबर\nत्याचप्रमाणे आयुर्वेदिक गुणानुसार बघायचं झालं, दुसरा point of view, तरी त्यांच्या qualities पूर्णपणे वेगळ्या वेगळ्या आहेत. तिसर्‍या बाजूने आपण बघितलं तर त्याच्यापासून काय काय घडवता येतं तर सोन्यापासून कुठली वस्तु घडवायची असेल, त्याच्यामध्ये आपल्याला दुसरं घालावच लागतं. बघा, शुद्ध सोन्याची बांगडी तुम्ही केलीत, पटकन त्याचा shape बदलतो, थोडंसं तांब घालावंच लागतं किंवा चांदी घालावी लागते. चांदीची वस्तु घडवताना मात्र त्यात काही घालण्याची आवश्यकता नाही.\nपण सोन्याचं बघा, सोनं तुम्ही ठेवलंत, तर काळं पडतं का हातात बायकांच्या दररोज सोन्याच्या बांगड्या असतात, आपल्या हातात कडं असतं, बरोबर की नाही हातात बायकांच्या दररोज सोन्याच्या बांगड्या असतात, आपल्या हातात कडं असतं, बरोबर की नाही पडलं आहे का काळं पडलं आहे का काळं नाही, तर चांदीचं असं कडं घालून बघा, काय होतं नाही, तर चांदीचं असं कडं घालून बघा, काय होतं आठ दिवसांत काळं पडतं. कोणी म्हणतं घामामुळे पडतं, घाम कशाला, बाजूला नुसतं ठेवून द्या, तिकडे घाम येत नाही, तरी काळं पडतंच. हा जो भेद आहे सगळा, हा भेद असंच जर आपण बघत बघत गेलो, आपल्या मूळ मूळापर्यंत गेलो, कि लक्षात येतं, कि सुवर्ण आणि रौप्य हे दोन basically दोन धातु असे आहेत की ज्यांच्या spectrum मध्ये प्रत्येक transformation power येते. म्हणजे प्रत्येक बदल घडवून आणणारी शक्ति जी आहे, त्या शक्तिची जी विविध expressions आहेत, विविध विभाग आहेत, विविध प्रदेश आहेत, ते सगळे ह्या सुवर्ण आणि रौप्य ह्या spectrum मध्येच सामावलेले आहेत.\nम्हणजे काय की सुवर्ण हा धातु आणि रौप्य हा धातु ह्यांच्या विविध combinations मध्ये हे ५%, हे १०%, ते १%, ते ४%, परत ह्या दोघांचं मिश्रण २०%, असं जे काही असेल, त्याचप्रमाणे ह्यांच्या qualities, ह्यांचे गुण जे आहेत, ह्यांचे जे गुण आहेत, ह्यांच्यामुळे होणारे जे रासायनिक गुणधर्म आहेत, ह्यांच्यामुळे होणारे जे व्यावहारिक गुणधर्म आहेत, ते सगळेच्या सगळे गुणधर्म जे आहेत, त्यांच्यामध्ये अशा प्रकारची स्पंदनं आहेत, vibrations आहेत, quantas आहेत, energy forms आहेत, कि जे मानवाच्या जीवनामध्ये आणि निसर्गामध्ये जे बदल होत राहतात, जे बदल घडवून आणणं आवश्यक आहे, त्या सगळ्या बदलांची क्षमता, ह्या दोन धातुंमधल्या ह्या ऊर्जाप्रवाहांमध्ये आहे. आलं लक्षामध्ये आणि म्हणूनच सुवर्णाला एवढं महत्व प्राप्त झालं.\n‘सुवर्ण आणि रौप्य‘ यांच्या महत्त्वा’बद्दल सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांनी १६ एप्रिल २०१५ च्या मराठी प्रवचनात जे सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.\n॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥\nइंधन से जुडी राजनीती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/significance-of-navratri-jagaran/", "date_download": "2018-10-23T22:56:01Z", "digest": "sha1:Z54Z6S6ENC2MRA36TKETVIXAGSDWTMHC", "length": 7236, "nlines": 101, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "नवरात्रीतील जागरणाचे महत्त्व (Significance Of Navaratri Jagaran) - Aniruddha Bapu‬", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nपरमपूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २८ मे २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘नवरात्रीतील जागरणाचे महत्त्व’ (Significance Of Navaratri Jagaran) या मुद्द्याबाबत सांगितले. नवरात्रीच्या रूपात जी संधी आपल्याला मोठी आईने उपलब्ध करून दिली आहे ती संधी आपण दवडू नये असेही बापू म्हणाले.\nआम्हाला श्रीसूक्तम्‌(Shreesuktam) म्हणता येत असेल तर म्हणू, साधी ‘दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी’ आरती जरी म्हणता येत असेल ती तरी आपण न चुकता नवरात्रीत म्हणत जाऊ. समजा घरी जर देवीचा फोटो नसेल, मूर्तीही नसेल, तरी काही हरकत नाही. इतर कोणत्याही देवाचा फोटो असेल त्या फोटोसमोर उभे राहून निदान रात्री तरी एकदा तरी आरती म्हणायला काय हरकत आहे अगदी आरतीचे ताटही घेतले नाही तरी काही हरकत नाही. फक्त प्रेमाने आरती तरी म्हणता आलीच पाहिजे.\nमोठ्या आईचे स्वागत करायला शिका. असेच केले पाहिजे तसेच केले पाहिजे, अमुकच करायचे तमुकच करायचे अशा कुठल्याही रूढींना जवळ करू नका. सजावट करावयाची जरूर करा. पण आपल्याला माहीत पाहिजे या ९ दिवसात आपण मोठ्या आईचा भाव रचतो.\nजो श्रध्दावान नवरात्रीत मातृवात्सल्यविंदानम् व मातृवात्सल्य-उपनिषद्‍ या ग्रंथांचे पारायण व रात्र जागरण करतो, त्याच्या मस्तकावर मोठी आई हात ठेवतेच व आर्शिवाद देतेच. मोठी आई तिचा दिलेला शब्द नेहमी पाळतेच. आयुष्यात अशा संधी खूप कमी असतात. जर आपल्याला अशा प्रकारच्या संधी मिळत असतील तर ह्या संधींचं सोनं करायलाच हवं, याबाबत बापुंनी जे सांगितले, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता.\n॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥\nइंधन से जुडी राजनीती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/national/west-bengal-wins-legal-fight-odisha-over-rossogolla/", "date_download": "2018-10-23T23:47:59Z", "digest": "sha1:77IBVSBKMEBDIQC4HCNMOZLN3VNRQDLL", "length": 31788, "nlines": 396, "source_domain": "www.lokmat.com", "title": "West Bengal Wins Legal Fight With Odisha Over Rossogolla | रसगुल्ला पश्चिम बंगालचाच, न्यायालयाच्या निर्णयामुळे ओडिशाचं तोंड झालं कडू | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २४ ऑक्टोबर २०१८\nजायकवाडीत ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश\nकर्जमाफीतील घोळाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत सेनेचे मौन\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\nमुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहायकाचे पॅनल पराभूत; काँग्रेसचा विजय\nकांजूरमार्गला तोडक कारवाई केलेल्या जागी उभारली नवी घरे\nकर्जमाफीतील घोळाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत सेनेचे मौन\nअण्णाभाऊ साठे स्मारक कागदावर, उपाध्यक्षांचे मात्र राज्यभर दौरे\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\nकांजूरमार्गला तोडक कारवाई केलेल्या जागी उभारली नवी घरे\nमुंबईतील सीसीटीव्ही प्रकल्पासाठी ९८० कोटी\nशिल्पा शिंदेला लागली मोठी लॉटरी, मिळाला हा मोठा चित्रपट\n#MeToo : संजना सांघीने केला सुशांत सिंग राजपूतचा बचाव म्हणे, असे काही घडलेच नाही\n#MeToo: अजय देवगणने केली आपल्या मेकअप आर्टिस्टची हकालपट्टी\nकरिश्मा कपूरचे झाले पुन्हा एकदा ब्रेकअप\nसुभाष कपूर यांच्या जागी ‘हा’ दिग्दर्शक सांभाळणार ‘मुघल’च्या दिग्दर्शनाचा जिम्मा\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\n पार्टनरच्या Hug करण्याच्या पद्धतीवरुन ओळखा तुमचं रिलेशन\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nझणझणीत, तर्रीबाज कोल्हापूरची ठसकेदार मिसळ\n'या' ३ गोष्टींचा लैंगिक जीवनावर होतो वाईट परिणाम\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nश्रीनगरः गेल्या चार महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेकीच्या घटनांमध्ये लक्षणीय घट; दहशतवाद्यांची भरतीही कमी झाली - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह\nऔरंगाबादः शिवसेनेला श्रेय मिळेल म्हणून शहराला संभाजीनगर असे नाव देण्यात मुख्यमंत्री अडसर आणत आहेत; खासदार चंद्रकांत खैरेंचा आरोप\nजलयुक्त शिवार हा राज्यातील सर्वात मोठा घोटाळा, अशोक चव्हाण यांचा आरोप\nसातारा : उदयनराजे, शिवेंद्रराजेंविरोधात गुन्हा दाखल. जमावबंदीचा आदेश मोडल्यानं कारवाई.\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nश्रीनगरः गेल्या चार महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेकीच्या घटनांमध्ये लक्षणीय घट; दहशतवाद्यांची भरतीही कमी झाली - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह\nऔरंगाबादः शिवसेनेला श्रेय मिळेल म्हणून शहराला संभाजीनगर असे नाव देण्यात मुख्यमंत्री अडसर आणत आहेत; खासदार चंद्रकांत खैरेंचा आरोप\nजलयुक्त शिवार हा राज्यातील सर्वात मोठा घोटाळा, अशोक चव्हाण यांचा आरोप\nसातारा : उदयनराजे, शिवेंद्रराजेंविरोधात गुन्हा दाखल. जमावबंदीचा आदेश मोडल्यानं कारवाई.\nAll post in लाइव न्यूज़\nरसगुल्ला पश्चिम बंगालचाच, न्यायालयाच्या निर्णयामुळे ओडिशाचं तोंड झालं कडू\nपश्चिम बंगालने ओडिशासोबत गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेली 'रसगुल्ला लढाई' जिंकली आहे. दोन्ही राज्यांनी रसगुल्ला आपला असल्याचा दावा करत जीआय मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न केला होता.\nठळक मुद्दे रसगुल्ला मूळचा आणि भौगोलिकदृष्ट्या पश्चिम बंगालचाच असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहेसप्टेंबर 2015 मध्ये ओडिशा सरकारने 'रसगुल्ला दिवस' किंवा 'रसगुल्ला डे' साजरा करण्यास सुरुवात केली होतीपश्चिम बंगालनं रसगुल्लाचं जीआय मानांकन मिळवत ही लढाई जिंकली आहे\nनवी दिल्ली - पश्चिम बंगालने ओडिशासोबत गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेली 'रसगुल्ला लढाई' जिंकली आहे. दोन्ही राज्यांनी रसगुल्ला आपला असल्याचा दावा करत जीआय मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न केला होता. मात्र रसगुल्ला हा मूळचा आणि भौगोलिकदृष्ट्या पश्चिम बंगालचाच असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. यामुळे आता अधिकृतपणे रसगुल्ला पश्चिम बंगालचा असल्याचं सिद्ध झालं असून, त्यांनी जीआय मानांकन मिळालं आहे.\nपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही गोड बातमी राज्यातील लोकांसोबत शेअर केली आहे. 'सर्वांसाठी गोड बातमी आहे. रसगुल्लासाठी बंगलला जीआय मानांकन मिळाल्याने आम्ही खूप आनंदी आणि अभिमानी आहोत', असं ट्विट ममता बॅनर्जी यांनी केलं आहे.\nसप्टेंबर 2015 मध्ये ओडिशा सरकारने 'रसगुल्ला दिवस' किंवा 'रसगुल्ला डे' साजरा करण्यास सुरुवात केली होती. याचवेळी दोन्ही राज्यांमधील हे रसगुल्ला युद्ध सुरु झालं होतं. ओडिशा सरकारने दावा केला होता की, रथ यात्रेदरम्यान देव जगन्नाथ पत्नी देवी लक्ष्मीला घरी एकटे सोडून गेले होते. यामुळे लक्ष्मी देवी प्रचंड चिडल्या होत्या. त्यांनी जगन्नाथ देवाला घरात प्रवेश देण्यास नकार दिला होता. यावेळी त्यांचा राग शांत करण्यासाठी जगन्नाथ देवाने रसगुल्ले दिले होते.\nपुरीतल्या जगन्नाथ मंदिरात रसगुल्ला खीरमोहन या नावानं देवासमोर प्रसादासाठी ठेवला जायचा. प्रसादाची ही प्रथा मागील कित्येक दशकांपासून जगन्नाथ मंदिरात राबवली जाते, असं ओडिशा सरकारने सांगितलं.\nपश्चिम बंगालने मात्र ओडिशा सरकारचा हा दावा फेटाळून लावला होता. रसगुल्ल्यासाठी प्रक्रिया केलेलं दूध वापरलं जातं, जे पुजेसाठी वापरलं जात नाही किंवा त्याचा प्रसाद देवाला चढवला जात नाही. त्यामुळे जगन्नाथ देवाने लक्ष्मीला रसगुल्ला देण्याचा काही संबंध नाही असं पश्चिम बंगाल सरकारचं म्हणणं आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचा फायदा पश्चिम बंगालमधील लाखो रसगुल्ला उत्पादकांना होणार आहे.\nजीआय मानांकन म्हणजे काय\nविशिष्ट भूभागातील माती, पाणी आणि वातावरणामुळे, तसेच शेतक-यांच्या व्यवस्थापन कौशल्यातून शेतीमालास रंग, वास, चव, आकार आदी गुणवैशिष्ट्यांमध्ये वेगळेपण लाभते. अशा दर्जाची खात्री मात्र ‘जीआय’ अर्थात ‘भौगोलिक निर्देशन’ मानांकनातून मिळते.\nभौगोलिक निर्देशन (जीआय) अधिकारांतर्गत उत्पादनांची क्षमता, दर्जा आणि इतर वैशिष्ट्यांचा समावेश होतो. हस्तकला आणि कापड उत्पादने, कृषी उत्पादने, तसेच तयार वस्तू यांना विविध पातळींवर उत्पादनाचा दर्जा आणि अन्य बाबींमध्ये वाढ किंवा घट होऊ शकते. मात्र भौगोलिक निर्देशनाचे अधिकार मिळाल्यास त्या उत्पादनांचा दर्जा, भौगोलिकदृष्ट्या पीक उत्पादनाचे क्षेत्र, विभाग, देश आदींबाबत विश्‍वासार्हता निर्माण होते.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nरसगुल्ला बंगालचा की ओडिशाचा\n पश्चिम बंगाल, ओडिशात जुंपली\nराकेश अस्थाना प्रकरणात मोदींना एवढी गोडी का\nअस्थाना यांच्या मुलीच्या लग्नात अनेक सुविधा मिळाल्या विनाशुल्क\nशेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसची संसदेवर धडक\nशबरीमाला निकालावर होणार खुला फेरविचार, १३ नोव्हेंबर रोजी सुनावणी\n#MeToo: ‘मी टू’ मोहिमेला आपला पाठिंबाच, काहींची नावे वाचून धक्काच बसला\nफटाक्यातील रोजगारापेक्षा आरोग्य महत्त्वाचे- सर्वोच्च न्यायालय\nअमृतसर ट्रेन दुर्घटनाबिग बॉस 12मीटूइंधन दरवाढपरिणीती चोप्रादीपिका पादुकोणप्रो कबड्डी लीगसबरीमाला मंदिरअमृता फडणवीसकॉफी विथ करण 6\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nकलिंगडापासून घरच्या घरी तयार करा 'हे' फेसपॅक\n'या' पदार्थांमुळे वाढतो तुमचा ताण; मेंदूसाठीही ठरतात घातक\nतुमची मुलं वस्तू चोरतात अशी बदला वाईट सवय\nवाहतुकीचे हे अजब नियम पाहून, तुम्ही नक्कीच जाल चक्रावून\nएक्सला खबरही लागू न देता ब्रेकअपनंतर ही ६ कामे करतात मुली\nरोहित शर्मा-विराट कोहलीची जोडी जमली\nचेहऱ्यावर स्मितहास्य खुलवणारे 'क्युट स्टॅच्यू'\nही आहे जगातील सर्वात सुंदर नदी\nसरकारच्या एका होकारामुळे अनेकांना मिळु शकतो रोजगार - आंग्रीया क्रुझचे शिल्पकार\nभाजपा सरकार काँग्रेसपेक्षाही थापाडे - राज ठाकरे\n#MeToo: 'मीटू' मोहिमेवर पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णीने दिली ही प्रतिक्रिया\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेनेविरोधात धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nपनवेल टर्मिनलमध्ये बेवारस बॅग आढळल्याने खळबळ\nसांगलीतील भिवघाट येथे साई गारमेंटला भीषण आग\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\nशिक्षकांच्या ड्रेसकोडला वकिलांचा विरोध\nमुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहायकाचे पॅनल पराभूत; काँग्रेसचा विजय\nकांजूरमार्गला तोडक कारवाई केलेल्या जागी उभारली नवी घरे\nमुंबईतील सीसीटीव्ही प्रकल्पासाठी ९८० कोटी\nतुमच्या पक्षाचं भविष्य काय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना सवाल\nWest Bengal: रेल्वे पुलावर चेंगराचेंगरी, दोन प्रवाशांचा मृत्यू, 14 जखमी\nराज ठाकरेंकडून उमेदवारांची चाचपणी, मनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी आग्रही\nअमृता फडणवीस यांच्या सेल्फीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं 'हे' उत्तर\nMadhya Pradesh Assembly Election 2018 : मध्य प्रदेशमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपा करणार जादूचे प्रयोग\nएकाच कुटुंबातील 15 जणांना अन्नातून विषबाधा; रुग्णालयात उपचार सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/nikon-coolpix-a100-201mp-26mm-130mm-purple-price-pjE8mu.html", "date_download": "2018-10-23T23:10:50Z", "digest": "sha1:64SY5FGJY6O7Q2IYXFM24T7GZI52UESE", "length": 15992, "nlines": 432, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "निकॉन कूलपिक्स अ१०० 20 १म्प २६म्म १३०म्म पूरपले सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनिकॉन कूलपिक्स अ१०० 20 १म्प २६म्म १३०म्म पूरपले\nनिकॉन कूलपिक्स अ१०० 20 १म्प २६म्म १३०म्म पूरपले\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनिकॉन कूलपिक्स अ१०० 20 १म्प २६म्म १३०म्म पूरपले\nनिकॉन कूलपिक्स अ१०० 20 १म्प २६म्म १३०म्म पूरपले किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये निकॉन कूलपिक्स अ१०० 20 १म्प २६म्म १३०म्म पूरपले किंमत ## आहे.\nनिकॉन कूलपिक्स अ१०० 20 १म्प २६म्म १३०म्म पूरपले नवीनतम किंमत Sep 28, 2018वर प्राप्त होते\nनिकॉन कूलपिक्स अ१०० 20 १म्प २६म्म १३०म्म पूरपलेऍमेझॉन उपलब्ध आहे.\nनिकॉन कूलपिक्स अ१०० 20 १म्प २६म्म १३०म्म पूरपले सर्वात कमी किंमत आहे, , जे ऍमेझॉन ( 6,000)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनिकॉन कूलपिक्स अ१०० 20 १म्प २६म्म १३०म्म पूरपले दर नियमितपणे बदलते. कृपया निकॉन कूलपिक्स अ१०० 20 १म्प २६म्म १३०म्म पूरपले नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनिकॉन कूलपिक्स अ१०० 20 १म्प २६म्म १३०म्म पूरपले - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 9 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनिकॉन कूलपिक्स अ१०० 20 १म्प २६म्म १३०म्म पूरपले - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nनिकॉन कूलपिक्स अ१०० 20 १म्प २६म्म १३०म्म पूरपले वैशिष्ट्य\nऑप्टिकल झूम 5 X\nस्क्रीन सिझे 2.7 Inches\nनिकॉन कूलपिक्स अ१०० 20 १म्प २६म्म १३०म्म पूरपले\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://techmarathi.com/tag/microsoft/", "date_download": "2018-10-23T22:16:02Z", "digest": "sha1:FE5IFDHSP2UPYQIYM5PUEEC6SLLMFDVZ", "length": 2859, "nlines": 34, "source_domain": "techmarathi.com", "title": "Microsoft Archives - टेक मराठी", "raw_content": "\nतंत्रज्ञन आणि मराठीला जोडणारा मंच\nटेक मराठी कार्यशाळा जुलै २०१२\nटेकमराठीतर्फे Microsoft Office या विषयावर दि. २९ जुलै रोजी सकाळी ९ ते ४ या वेळात कार्यशाळा\nआयोजित केली आहे. त्याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा ही विनंती.\nही कार्यशाळा विनामुल्य आहे परंतु त्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा.\nवक्ते: श्री. किरण कर्णिक\nकधी : दि. २९-०७-२०१२\nवेळ: सकाळी ९:०० ते ४:००\nआपण सर्वांनी या सभेला अवश्य उपस्थित रहावं.\n**ही सभा सर्वांसाठी विनामूल्य आहे.\nलेखक सायली गद्रेवर पोस्टेड 23 जुलै, 2012 22 नोव्हेंबर, 2014 कॅटेगरीज टेकनॉलॉजी - Technologyटॅग्स Microsoftश्रेण्याOfficeश्रेण्याworkshopएक टिप्पणी द्या टेक मराठी कार्यशाळा जुलै २०१२\nबारावी नंतर कुठले मार्ग निवडावे\nइंजिनियरइंग नंतर जॉब, मास्टर्स का MBA\nटेक मराठी अभिमानाने WordPress द्वारा समर्थित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%93%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%97%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%9A-%E0%A4%A8%E0%A4%B5/", "date_download": "2018-10-23T22:10:54Z", "digest": "sha1:INYI22NLVALQIKGMF3YDF5YIIELTEWVZ", "length": 14162, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "जिओचा गीगा टीव्ही लाँच; नवा फोनही भेटीला येणार - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना…\nयुतीचा लवकर निर्णय घ्या; अन्यथा लोकसभा विधानसभा निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याची …\nमहापालिका निवडणुकीत जनतेने कानफटवले, तरीही बारणेंना दुसऱ्यांदा खासदार होण्याची स्वप्ने पडताहेत;…\nप्रश्न पिंपरी-चिंचवडच्या पाण्याचा; विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ठरवले चोर\nडीजे वाजण्यावरील बंदी तूर्तास हटवणार नाही- उच्च न्यायालय\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा…\nपिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना\nवाल्हेकरवाडीतील डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nपिंपळेनिलखमध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे…\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना…\nचाकण जवळील काळूस येथे विष प्राशन करून ५० वर्षीय इसमाची आत्महत्या\nनिगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न\nदिघीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू\nचाकण येथील रबर कंपनीचे दोन बँक अकाऊंट हॅक; ४० लाखाची रक्कम…\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले…\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव…\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही…\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका –…\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मुलासह १८ जणांना जन्मठेप\nआमच्या संयमाचा अंत पाहू नका, भारताला मोठा पलटवार झेलावा लागेल –…\nमोदी माझे मित्र आहेत आणि भारतावर माझ प्रेम आहे – डोनाल्ड…\nनीरव मोदीच्या बहिणीविरोधातही इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस\nनेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ७ प्रवाशी बेपत्ता\nHome Lifestyle जिओचा गीगा टीव्ही लाँच; नवा फोनही भेटीला येणार\nजिओचा गीगा टीव्ही लाँच; नवा फोनही भेटीला येणार\nमुंबई, दि. ५ (पीसीबी) – मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४१ व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत अनेक मोठ्या घोषणा केल्या. रिलायन्स जिओने आता टीव्हीही (जीओ गीगा टीव्ही) लाँच केला आहे. तसेच रिलायन्स जिओचा नवा फोनही भेटीला येणार आहे. इतकेच नाही तर १५ ऑगस्टपासून जिओ फोनवर आता यूट्यूब, फेसबुक आणि व्हॉट्सअप फुकटात उपलब्ध होणार आहे.\nयावेळी मुकेश अंबानी यांच्यासह ईशा आणि आकाश यांनी जिओ २ लाँच केला. १५ ऑगस्टपासून हा फोन उपलब्ध असेल. जिओ फोन २ सह गीगा टीव्ही, सेटटॉप बॉक्स आणि गीगा राऊटरही लाँच करण्यात आले.\nPrevious articleपिंपरीत डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात ऑक्सिजनअभावी रूग्णाचा मृत्यू\nNext articleकिरण सुर्यवंशी हत्याप्रकरणात गँगस्टर बाळू वाघेरेसह ७ जणांची निर्दोष सुटका\nब्लॉकबस्टर चित्रपटानंतर आता संजय दत्तवर वेब सीरिज\n१०० कोटींची कमाई करण्यात ‘धडक’ यशस्वी\nव्हॉट्सअॅपवर ग्रुप व्हॉईस आणि व्हिडीओ कॉल करण्याची सुविधा उपलब्ध होणार\nमादाम तुसाँ संग्रहालयात अनुष्काचा बोलका पुतळा\n‘भारतात क्रिकेटइतके महत्व अन्य खेळांना दिले जात नाही ही शोकांतिकाच’ – तापसी पन्नू\n‘मला जूही चावलासोबत लग्न करायचे होते’- सलमान खान\nसपा व बसपाला टक्कर देण्यासाठी अमरसिंह काढणार नवा पक्ष\nजम्मू-काश्मीरमध्ये चकमक; सुरक्षारक्षकांनी ३ दहशतवाद्यांना कंठस्नान\nपावसाळी अधिवेशनात अजित पवारांचा मुलगा पार्थची हजेरी\n…तर राम मंदिरासाठी पुन्हा कधीच कायदा करता येणार नाही – संजय राऊत\nफकीराला संसारी माणसाचे दुखणे काय कळणार – अजित पवार\nशिस्तीबाबत बोलल्यास लोक ‘हुकूमशहा’ म्हणतात; पंतप्रधान मोदींची खंत\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nब्लॉकबस्टर चित्रपटानंतर आता संजय दत्तवर वेब सीरिज\n‘भारतात क्रिकेटइतके महत्व अन्य खेळांना दिले जात नाही ही शोकांतिकाच’ –...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-pune-news-kusti-95812", "date_download": "2018-10-23T23:19:16Z", "digest": "sha1:T2TODP6BEAPJTNSX4PN74MM37SDBBXDK", "length": 13950, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news pune news kusti चितपट निकाली कुस्त्यांनी गाजला धामणीचा आखाडा | eSakal", "raw_content": "\nचितपट निकाली कुस्त्यांनी गाजला धामणीचा आखाडा\nशुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018\nपारगाव (पुणे) : धामणी (ता. आंबेगाव) येथील श्री म्हाळसाकांत खंडोबा देवाची यात्रा उत्साहात पार पडली यात्रेच्या दुसऱ्या दिवशीही परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. कुस्त्यांच्या आखाड्यात सातारा, सांगली, जालना, अहमदनगर व संपूर्ण पुणे जिल्ह्यातून आलेल्या मल्लांच्या लढती लक्षवेधी ठरल्या विजेत्या पहीलवांना एकूण 50 हजार रुपयांची बक्षिसे देण्यात आली शेवटची कुस्ती 11 हजार रुपयांची झाली.\nपारगाव (पुणे) : धामणी (ता. आंबेगाव) येथील श्री म्हाळसाकांत खंडोबा देवाची यात्रा उत्साहात पार पडली यात्रेच्या दुसऱ्या दिवशीही परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. कुस्त्यांच्या आखाड्यात सातारा, सांगली, जालना, अहमदनगर व संपूर्ण पुणे जिल्ह्यातून आलेल्या मल्लांच्या लढती लक्षवेधी ठरल्या विजेत्या पहीलवांना एकूण 50 हजार रुपयांची बक्षिसे देण्यात आली शेवटची कुस्ती 11 हजार रुपयांची झाली.\nउत्तर पुणे जिल्ह्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या येथील खंडोबा देवाच्या यात्रेला बुधवार (दि. 31) पासून उत्साहात सुरुवात झाली. काल गुरुवारी सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पारंपारिक पध्दतीने देवाच्या काठीच्या मिरवणुक काढण्यात आल्यानंतर त्या मंदिराच्या शिखराला लावण्यात आल्या. सकाळी 8 ते 11 कलगी तुऱ्याचा कार्यक्रम झाला. यावेळी धामणी, लोणी, शिरदाळे, पहाडदरा, ज्ञानेश्वरवस्ती परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.\nदुपारी कुस्त्यांच्या आखाड्यात सातारा, सांगली, जालना, अहमदनगर व संपूर्ण पुणे जिल्ह्यातील देहु, शिक्रापुर, मुळशी, मावळ, शिरुर व पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील तालमीमधील मल्लांनी चमकदार खेळी करुन चितपट कुस्त्या केल्या. एकलव्य तालीम संघाच्या ओंकार हिंगे याने केलेल्या चितपट कुस्तीने सर्वांची वाहवा मिळवली.\nनिकाली कुस्ती करणाऱ्या पहिलवानास 51 रुपयांपासून 11 हजार रुपयांपर्यंत बक्षिसे देण्यात आली. एकुण सुमारे 50 हजार रुपयांची बक्षिसे देण्यात आली. शेवटची 11 हजार रुपयांची कुस्ती राज्यस्तरीय कुमार कुस्ती स्पर्धेतील कांस्यपदक विजेता निखील मच्छिंद्र वाघ (पहाडदरा) व प्रज्वल हिंगे (एकलव्य तालिम संघ अवसरी बुद्रुक) या दोघात झाली पंचांनी ती बरोबरीत सोडवली. आखाड्याची व्यवस्था यात्रा समितीचे अध्यक्ष गजाराम पाटील जाधव, पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले, सरपंच सागर जाधव, वामनराव जाधव, आनंदा जाधव, वसंतराव जाधव, अंकुश भुमकर, लक्ष्मणराव काचोळे, शांताराम जाधव, बाबाजी गाढवे, भगवान वाघ, माजी सरपंच सुनिल जाधव आदींनी पाहीली. पंच म्हणुन पहीलवान गोरक्ष सासवडे व दिनकर भुमकर यांनी काम पाहीले.\n#PMCIssue फुरसुंगीत सुविधांसाठी आंदोलन\nफुरसुंगी - फुरसुंगी गाव पुणे महानगरपालिकेत जाऊन वर्ष झाले तरी पालिका गावाला पुरेशा नागरी सुविधा देत नसल्याने संतप्त झालेल्या फुरसुंगी...\n#PMCIssue नागरी सुविधा मिळत नसल्याने पालिकेच्या दोन्ही कार्यालयांना टाळे\nफुरसुंगी - फुरसुंगी गाव पुणे महानगरपालिकेत जाऊन वर्ष झाले तरी पालिका गावाला पुरेशा नागरी सुविधा देत नसल्याने संतप्त झालेल्या फुरसुंगी...\nकेळघर - टॅंकरग्रस्त असलेल्या व पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या तळोशी गावाने पाणीटंचाईवर मात केली. तनिष्कांच्या मागणीनुसार सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून...\nसिमल्याने गिरविले पुणे स्मार्ट सिटीचे धडे\nपुणे - सिमला स्मार्ट सिटीचे लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या पथकाने पुणे स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांची सोमवारी पाहणी करून माहिती घेतली. पुण्यात...\nस्वाइन फ्लूचे 29 रुग्ण अत्यवस्थ\nपुणे - स्वाइन फ्लूने अत्यवस्थ असलेल्या 29 रुग्णांवर शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/tag/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96/", "date_download": "2018-10-23T23:06:02Z", "digest": "sha1:MZWB5SDGT2BFDWOJVOWOGOPEOCIVQFZK", "length": 20804, "nlines": 170, "source_domain": "putoweb.in", "title": "लेख", "raw_content": "\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री\nPosted in पुटो च्या लेखणीतूनTagged पुणेरी टोमणे, लेखLeave a comment\nलेख: आत्ताच्या पिढी ने खूप काही मोठे बदल पाहिलेत.\nकमेंट ऑफ दि सेंच्युरी\nपत्ता विचारणारी / सांगणारी मंडळी आणि प्रकार\nपत्ता विचारणारे आणि सांगणारे यांच्या नाना तर्हा\nPosted in पुटो च्या लेखणीतूनTagged अनुभव, नवीन किस्सा, नवीन लेख, पुणेरी टोमणे, मजेदार, लेख, puto च्या लेखणी मधून, PUTO च्या लेखणीतूनLeave a comment\nVery आधुनिक, हे वाचल्याशिवाय रोजच्या जगण्याला मजाच नाही\nहे नाही वाचले तर काय वाचले\nQuotePosted in पुटो च्या लेखणीतूनTagged all time, amazing, किस्सा, नवीन लेख, पुणेरी टोमणे, फनी, मजेदार, रोजचे किस्से, लेख, funny, life, puto च्या लेखणी मधून, PUTO च्या लेखणीतून, putowebLeave a comment\nसोनी टीव्ही ची 3017 पर्यन्तची टीव्ही ची टेक्नॉलॉजी लीक.. पहा कसे असतील फ्युचर टीव्ही.\nसोनी टीव्ही ची 3017 पर्यन्तची टीव्ही ची टेक्नॉलॉजी लीक.. पहा कसे असतील फ्युचर टीव्ही.\nPosted in पुटो च्या लेखणीतूनTagged पुणेरी टोमणे, लेख, putoLeave a comment\nधिंचाक पूजा वर निबंध\n धिंचाक पुजा हिच्यावर निबंध लिहायचा प्रयत्न केलेला आहे, वाचून लाभ घ्यावा.\nअत्यंत हुशार लोकच या कोड्याचे उत्तर देऊ शकतात99% फेल, बघा तुम्हाला जमतंय का.\nएक इमेज दिलेली आहे, नीट पहा, विचार करा, बघू किती जणांचे उत्तर बरोबर येते ते.\n प्रश्न जे अजूनही अनुत्तरित आहेत\nअसे काही लॉजिकल प्रश्न ज्याची उत्तरे अजून नाहीत.\n*गोमुत्राचे फायदे* //ॐ// नमस्कार प्रिय मित्रांनो. भारतीय संस्कृतीमधे गाईला फार महत्व आहे. गाय असा एकमेव प्राणी आहे, जिला “गोमाता” म्हटले जाते. आईच्या खालोखाल गाईला स्थान दिले गिले आहे. प्रथम गाईला पुजल्याशिवाय कोणताही धार्मिकविधी सुरु होऊ शकत नाही. गाय असा प्राणी आहे, जिचे सर्व उत्पादने व अवयव मनुष्याला जीवन, आरोग्य, सुख, … Continue reading गोमूत्राचे फायदे\nPosted in पुटो च्या लेखणीतूनTagged गाय, गोमूत्राचे फायदे, नवीन, पुणेरी टोमणे, लेख, PUTO च्या लेखणीतूनLeave a comment\nरस्त्यावर आढळणारी “लाजवाब” व्यक्तिमत्वे -11/2016\nआपल्याला रस्त्यावर अनेक प्रकारचे लोकं दिसतात, त्यांचा वागण्याचा, वाहन चालवण्याचा नानाविध तर्हा असतात, काही लोक आकर्षित असतात, तर काही त्यांचा वागणुकीमुळे स्वतःच आकर्षण बनून जातात , चला भेटूया अशा व्यक्तिमत्त्वांना. लेखक – पुणेरी टोमणे (Nikhil) एकूण पृष्ठसंख्या - 9 Pages (small) लेख प्रदर्शित तारीख – 11/2016 प्लिज नोट – या वेबसाईट वरील सर्व लेख हे … Continue reading रस्त्यावर आढळणारी “लाजवाब” व्यक्तिमत्वे -11/2016\nImagePosted in पुटो च्या लेखणीतूनTagged पुटो च्या लेखणीतून, मजेदार लेख, रस्त्यावर आढळणारी, लेख, puneri tomne, puto, puto च्या लेखणी मधूनLeave a comment\nजर सार्वजनिक बागेत पुणेरी पाट्या लागल्या तर \nसार्वजनिक बागेमध्ये फिरणारे अनेक लोकं असतात , त्यांचा वागण्याचा तर्हा , काही प्रेमी युगुले, त्यांच्याकडून होणारे उपद्व्याप थांबवण्यासाठी शेवटी कंटाळून गार्डन चे मॅनेजर अशा पुणेरी पाट्या लावतील. कारण शहाण्याला शब्दाचा मार असे म्हणतात, बघू काही समजते का ते लेखाचे नाव: जर सार्वजनिक बागेत पुणेरी पाट्या लागल्या तर लेखाचे नाव: जर सार्वजनिक बागेत पुणेरी पाट्या लागल्या तर एकूण पृष्ठसंख्या - ३ लेखक - पुणेरी … Continue reading जर सार्वजनिक बागेत पुणेरी पाट्या लागल्या तर \nसर्वांच्या मनातले PUTO च्या लेखणीतून (कदाचित)\nपुणेरी टोमणे - कधी कोणाच्या हे मनात येते, कधी नाही, कोणाला हे वाटते तर कोणाला नाही, पण जर मला हे वाटते तर कितीतरी जणांना हे वाटत असेल हे नक्कीच\nPosted in पुटो च्या लेखणीतूनTagged पुणेरी टोमणे, लेख, puto च्या लेखणी मधून, puto च्या लेखणीतुन, puto लेखणीतून1 Comment\nपुणेरी पंचेस – part 1\nPosted in पुटो च्या लेखणीतूनTagged पुणेरी टोमणे, मजेदार, लेख, puto च्या लेखणी मधून, PUTO च्या लेखणीतूनLeave a comment\nपुणेरी सुविचार, भाग 2\nPosted in पुटो च्या लेखणीतूनTagged पुणेरी टोमणे, मजेदार, लेख, puto, PUTO च्या लेखणीतूनLeave a comment\nन्यूज फ्लॅश – “अभिनंदन – शेतकऱ्यांचा मागण्या पुर्ण “👍 खूप महत्वाच्या अटी मान्य 👍👍\nकाही घडामोडी आशा असतात ज्यावर वेळीच निर्णय घेणे सर्वांच्याच हिताचे ठरते, पण त्यासाठी चर्चा हा एकमेव मार्ग असतो, शेतकरी संघटनेचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मध्यरात्री 12 वाजता सुरू झालेल्या 4 तासांच्या चर्चेनंतर 70% मागण्या मान्य करण्याचा हा निर्णय घेण्यात आला. दोन दिवसात झालेल्या या आंदोलनात ज्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले असतील त्यांचे गुन्हे … Continue reading न्यूज फ्लॅश – “अभिनंदन – शेतकऱ्यांचा मागण्या पुर्ण “👍 खूप महत्वाच्या अटी मान्य 👍👍\nPosted in NEWSTagged जुने लेख, ताजी बातमी, पुणेरी टोमणे, लेख, शेतकरी कर्जमाफी, PUTO च्या लेखणीतूनLeave a comment\n​”माझा 10वी चा निकाल- आणि नौटंकी मित्र”\nस्थळ - ड तुकडी, भावे प्राथमिक शाळा, पुणे मराठी मिडीयम, सगळीकडे गोंधळ माजला होता, कोणाचे खुललेले चेहरे होते तर कोणाचे कोमेजलेले, माझा चेहरा अजूनतरी शून्य भाव असलेला होता, माझी मार्कलिस्ट हातात आली,मग आपोआप खुलणार्या चेहऱ्यांमध्ये शामिल झालो... माझे सगळे मित्र पास झालेले त्यामुळे अजूनच आनन्द होता, मला जे काय एकसठ-बासठ टक्के मिळालेले ते घेऊन वर्गाबाहेर … Continue reading ​”माझा 10वी चा निकाल- आणि नौटंकी मित्र”\nPosted in पुटो च्या लेखणीतूनTagged पुणेरी टोमणे, लेख, PUTO च्या लेखणीतूनLeave a comment\nPUTO- मोबाईल होल्डर ची कमाल\nPosted in पुटो च्या लेखणीतूनTagged पुणेरी टोमणे, लेख, शोले, featured, PUTO च्या लेखणीतूनLeave a comment\nजगातील सर्वात मोठे आपल्याकडे झाले असते तर\nChaina मध्ये तब्बल 10 दिवस झालेले ट्रॅफिक जर अपल्याइथे झाले असते तर\nPosted in पुटो च्या लेखणीतूनTagged जुने लेख, नवीन, नवीन लेख - फेसबुक वरील अतरंगी मित्रसंग्रह, पाट्या, पुणेरी टोमणे, मजेदार, लेख, featured, PUTO च्या लेखणीतून2 Comments\nमद्यपान आणि राशींचे स्वभाव\n*\"मद्यपान आणी राशीचे स्वभाव\"* एक गंमत म्हणून.. थोडेसेच ड्रींक का असेना मेष आवडीने घेणार गरम, चमचमीत चखण्यावर यांची पहिली नजर जाणार.. १ वृषभेची व्यक्ती दिलखुलास पणे दाद देऊन जाते.. पिण्या बरोबर चखणा नसला तरी चार पाच पेग अगदी आरामात रिचवते २ कधी मारुनी चखण्या च्या मिटक्या कधी नन्नाचा चाले पाढा.. मिथुनाचे कौतुक वेगळे टाईट झाला … Continue reading मद्यपान आणि राशींचे स्वभाव\nPosted in पुटो च्या लेखणीतूनTagged मजेदार, राशींचे स्वभाव, लेख, featured, puto च्या लेखणी मधून, puto लेखणीतून1 Comment\nपोट सुटलेल्या लोकांसाठी पुणेरी टोमणे\nलेख: पोट सुटलेल्या पुरुषांसाठी काही पुणेरी सल्ले\nहमारे पूर्वजो ने भारत को और पूरी दुनिया को क्या दिया पढ़कर आपका सीना गर्व से ५६ इंच चौड़ा हो जाएगा. एकबार पढ़ना शुरू किया तो आप रुकोगे नहीं. (PART 01)\nअल्युमिनियम ची भांडी वापरणे का टाळले पाहिजे शरीरावर किती दुष्परिणाम करते अल्युमिनियम\nआजारांचे वर्णन करणारी बॉलीवूड गाणी\nपोट सुटलेल्या लोकांसाठी पुणेरी टोमणे\nसेल्फी आजारावर पुणेरी टोमणे\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nThe Unknown Life on पोट सुटलेल्या लोकांसाठी पुणेरी…\nwebputo on जर सार्वजनिक बागेत पुणेरी पाट्…\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nपोट सुटलेल्या लोकांसाठी पुणेरी टोमणे\nलेख: पोट सुटलेल्या पुरुषांसाठी काही पुणेरी सल्ले\nहमारे पूर्वजो ने भारत को और पूरी दुनिया को क्या दिया पढ़कर आपका सीना गर्व से ५६ इंच चौड़ा हो जाएगा. एकबार पढ़ना शुरू किया तो आप रुकोगे नहीं. (PART 01)\nपोट सुटलेल्या लोकांसाठी पुणेरी टोमणे 04/05/2018\nसेल्फी आजारावर पुणेरी टोमणे 03/05/2018\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nThe Unknown Life on पोट सुटलेल्या लोकांसाठी पुणेरी…\nwebputo on जर सार्वजनिक बागेत पुणेरी पाट्…\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/07/city-1004.html", "date_download": "2018-10-23T22:31:51Z", "digest": "sha1:KHHP4T6CYZHDTHRSF43VC4A3YTTBVPKV", "length": 13799, "nlines": 88, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "इतिहासाचा साक्षीदार होतोय कमकुवत; सीनेवरील एेतिहासिक लोखंडी पुलाला घरघर. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar City News Of The Day इतिहासाचा साक्षीदार होतोय कमकुवत; सीनेवरील एेतिहासिक लोखंडी पुलाला घरघर.\nइतिहासाचा साक्षीदार होतोय कमकुवत; सीनेवरील एेतिहासिक लोखंडी पुलाला घरघर.\nदिव्य मराठी अहमदनगर :- सीना नदीवर १४४ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला धनुष्याकृती कमानींचा लोखंडी पूल पाया कमकुवत झाल्यामुळे धोकादायक बनला आहे. या पुलावरील वाहनांची वाहतूक पूर्णपणे थांबवून केवळ पादचाऱ्यांसाठी त्याचा वापर केला, तर या पुलाचे आयुष्य आणखी काही दिवस वाढू शकेल.\nसीना पूल किंवा लोखंडी पूल म्हणून ओळख असलेला रेल्वेस्थानक रस्त्यावरील सीनानदीवरचा पूल ब्रिटिशकाळात बांधण्यात आला. तेव्हा पुण्याला जाणारा हाच एकमेव रस्ता होता. पावसाळ्यात नदीला पाणी आले की, वाहने अडकून पडत. दौंड-मनमाड रेल्वेमार्गाचे काम तेव्हा प्रस्तावित होते. त्यादृष्टीने १८६९ मध्ये मेजर ई. पी. गॅम्बिएर या अभियंत्याच्या मार्गदर्शनाखाली सीना नदीवर लोखंडी पूल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले.\nआठ धनुष्याकृती कमानींचा वापर करून ५३० फुटांचा हा पूल बांधण्यात आला. त्याची रूंदी १७ फूट असून जाड लोखंडी पत्र्याचा वापर करून रस्ता तयार करण्यात आला आहे. नदीपात्रापासून पुलाची उंची १२ फूट इंच असून १७ फूट खोल पाया घेऊन त्याची उभारणी केली गेली. हा पूल बांधून पूर्ण व्हायला चार वर्षे लागली. १८७३ मध्ये पुलाचे काम पूर्ण झाले, तेव्हा त्यावर एकूण ९० हजार ३११ रूपये खर्च झाला होता. अशा प्रकारचा हा देशातील पहिलाच पूल होता.\nया पुलाचे वैशिष्ट्य म्हणजे या पुलाचा एकही लोखंडी नट, बोल्ट अजून निघालेला नाही. या पुलाचे शंभर वर्षांचे आयुर्मान पूर्ण झाले, तेव्हा इंग्लंडहून तेव्हाच्या नगरपालिकेला पत्र आले होते. या पुलाचे निर्धारित आयुष्य संपले असल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते. तथापि, तेव्हा नगरपालिकेने आणि नंतर महापालिकेने याची गांभीर्याने दखल घेतली नाही. लोखंडी पुलावरून अवजड वाहतूक तातडीने थांबवणे आवश्यक होते, पण तसे झाले नाही.\nवाहनांना आडकाठी करणारी लोखंडी चौकट काही काळ उभारण्यात आली होती. पण ती दिसल्याने काही वर्षांपूर्वी एक कंटनेर पुलावर गेला आणि भार सहन झाल्याने पुलाचा लोखंडी पत्रा तुटून तेवढा भाग कोसळला. त्यानंतर या पुलाची थोडी डागडुजी करण्यात आली. तथापि, रिक्षा दुचाकी वाहनांची वाहतूक चालूच ठेवण्यात आली.\nमागील वर्षी लोखंडी पुलाशेजारी नव्या आरसीसी पुलाचे काम सुरू करण्यात आले. त्यासाठी शेजारचा कॉजवे तोडण्यात आला. नव्या पुलासाठी पाया खोदताना लोखंडी पुलाच्या खाली बाजूसही खोदकाम करण्यात आले. त्यामुळे या ऐतिहासिक पुलाच्या पायाचा आधार कमकुवत झाला आहे. त्यामुळे या पुलावर वाहने जाता त्याला हादरे बसू लागले आहेत. आधीच जीर्ण झालेल्या या पुलाला आधार देता उलट त्याला उपसर्ग पोहोचू लागल्याने या पुलाचे आयुष्य झपाट्याने कमी होऊ लागले आहे. या पुलाचा वापर केवळ पादचाऱ्यांसाठी सुरू ठेवून वाहनांची वाहतूक पूर्ण बंद केली नाही, तर हा पूल धोकादायक ठरू शकतो.\nलोखंडी पुलाचा वापर सुरू ठेवण्याआधी या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ अभियंते वास्तुविशारद अविनाश कुलकर्णी यांनी व्यक्त केले. पुलासाठी वापरलेल्या लोखंडी गल्डर्सची क्षमता, त्याला लागलेला गंज, पायाचे बांधकाम याची पाहणी करायला हवी, असे ते म्हणाले.\nपुलावरील सर्व वाहतूक तातडीने बंद करावी\nमी सार्वजनिक बांधकाम विभागात असताना लोखंडी पुलावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा पूल ऐतिहासिक ठेवाच आहे. महापालिकेत शहर अभियंता असताना पुलाच्या सुशोभीकरणासाठी मी प्रयत्न केले. आता शेजारी नवीन पूल होत आहे. त्यामुळे लोखंडी पुलावरील रिक्षा दुचाकी वाहनांची वाहतूक पूर्ण बंद करणे आवश्यक आहे. पुलाला रंग देऊन तेथे बसण्यासाठी बाक ठेवावेत. नदीपात्राची स्वच्छता झाली, तर हा पूल नक्कीच प्रेक्षणीय स्थळ होईल. त्यासाठी फार मोठा खर्चदेखील करावा लागणार नाही.\n- एन.डी. कुलकर्णी, निवृत्त शहर अभियंता, महापालिका.\nपूल जतन करण्यासाठीचा प्रस्ताव नाही\nजुना लोखंडी पूल जतन व्हावा, यासाठी कोणत्याही निधीची तरतूद अद्याप करण्यात आलेली नाही. परंतु भविष्यात तसा प्रस्ताव तयार करता येईल. लोखंडी पुलाजवळ सात कोटी रुपये खर्च करून नवीन पूल बांधण्याचे काम प्रगतिपथवार आहे. आतापर्यंत २५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम दीड वर्षात पूर्ण करायचे आहे. राज्य सरकारकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर या कामाला गती मिळेल.\n- प्रतापसिंग रजपूत, शहर अभियंता, महानगरपािलका.\nलकडी पुलाप्रमाणेच लोखंडी पुलाला गार्डन ब्रिजचा दर्जा द्यावा..\nभिंगारकॅन्टोन्मेंट हद्दीतील लकडी पूल लष्कराने काही वर्षांपूर्वी हेरिटेज ब्रिज म्हणून जतन केला. जुन्या पुलाशेजारी पुरेसे अंतर ठेवून नवा पूल बांधल्यावर जुना पूल केवळ फिरायला येणाऱ्यांसाठी वापरला जात आहे. या पुलावर बाक ठेवण्यात आले आहेत, तसेच जवान अधिकाऱ्यांची नावे असलेले सन्मानदर्शक फलक लावण्यात आले आहेत. गार्डन लाईट लावून परिसरात छान उद्यानही तयार करण्यात आले आहे. अशाच प्रकारे सीना नदीवरील लोखंडी पूलही जतन होणे आवश्यक आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर,\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nइतिहासाचा साक्षीदार होतोय कमकुवत; सीनेवरील एेतिहासिक लोखंडी पुलाला घरघर. Reviewed by Ahmednagar Live24 on Monday, July 10, 2017 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nमंत्रिमंडळाच्या विस्तारात राम शिंदेंना लॉटरी लागणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://rajtantra.com/?p=4320", "date_download": "2018-10-23T23:19:33Z", "digest": "sha1:3RZGGEFZAWOTQ5XYJNZU32HL6WC63PSJ", "length": 15399, "nlines": 103, "source_domain": "rajtantra.com", "title": "बाबासाहेबांमुळे मी इथपर्यंत पोहोचलो…! – आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांचे कृतज्ञतापूर्वक उद्गार | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nजव्हार : आपत्तीग्रस्त कुटुंब आर्थिक मदतीपासुन वंचित\nवाडा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश\nशिक्षण संस्थेचा भोंगळ कारभार : शिक्षकांची वेतनकोंडी कायम\nमहावितरणच्या विविध समस्यांबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली अधिक्षक अभियंत्यांची भेट\nकासा : एकाच दिवसात 1 कोटींचा गुटखा पकडला\nजव्हार : आपत्तीग्रस्त कुटुंब आर्थिक मदतीपासुन वंचित\nवाडा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश\nशिक्षण संस्थेचा भोंगळ कारभार : शिक्षकांची वेतनकोंडी कायम\nजव्हार : आपत्तीग्रस्त कुटुंब आर्थिक मदतीपासुन वंचित\nवेश्याव्यवसायासाठी बांगलादेशातून मुलींची तस्करी करणारा आरोपी गजाआड\nरस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा\nकंपनीच्या दूषित सांडपाण्यामुळे आरोग्य, भातशेती धोक्यात\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » थोडक्यात महत्वाची बातमी » बाबासाहेबांमुळे मी इथपर्यंत पोहोचलो… – आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांचे कृतज्ञतापूर्वक उद्गार\nबाबासाहेबांमुळे मी इथपर्यंत पोहोचलो… – आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांचे कृतज्ञतापूर्वक उद्गार\nवाडा, दि. १५ : बाबासाहेबांचे दीन-दलित व उपेक्षित समाजावर अनंत उपकार असून त्यांनी दिलेल्या संविधानिक अधिकारामुळेच माझ्यासारख्या अतिसामान्य कुटुंबातील व्यक्तीला राज्याच्या मंत्रिपदाचा मान मिळाला, असे कृतज्ञतापूर्वक उद्गार राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णुजी सवरा यांनी येथे एका कार्यक्रमात बोलताना काढले.\nभारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीच्या निमित्ताने शनिवारी ( दि . १४ ) येथील सिद्धार्थ नगर येथे सिध्दार्थ युवक मंडळाच्या वतीने जयंती महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री सवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते. त्यावेळी बोलतांना त्यांनी बाबासाहेबांना अपेक्षित असणारा भारत घडविण्यासाठी केंद्र व राज्यातील भाजपा सरकार कटिबद्ध असून दीन-दलितांसाठी असणाऱ्या विकासाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले.\nयावेळीं वाडा नगरपंचायतच्या नगराध्यक्ष गीतांजली कोळेकर, उपनगराध्यक्ष ऊर्मिला पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष संदीप पवार , नगरपंचायत भाजपा गटनेते मनीष देहरकर, नगरपंचायत स्वछता समिती सभापती रामचंद्र जाधव, नगरसेविका वर्षा गोळे,विशाखा पाटील, रिमा गंधे, अंजनी पाटील, राम भोईर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख उमेश पटारे, शेकापचे तालुका चिटणीस सचिन मुकणे, चर्मोद्योग सेनेचे भरत गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र थोरात यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. त्याचबरोबर सायंकाळी संपूर्ण वाडा शहरातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.\nबाबासाहेबांचे विचार सर्वव्यापी – विजय गायकवाड\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केवळ दलितांचे नेते नव्हते, त्यांनी एकाचवेळी विविध पातळ्यांवर काम करून समाजातील सर्वच घटकांसाठी योगदान दिले आहे. मात्र आज त्यांना एका जातीत अडकवण्याचा प्रयत्न मोठ्याप्रमाणात होत आहे. बाबासाहेबांनी या देशातील दलित समाजाबरोबरच स्रिया, कामगार व वंचित समाजासाठी काम केलं.संविधानाच्या माध्यमातून येथील प्रत्येक माणसाला न्याय दिला. या देशाची अर्थनीती, जलनीती ठरविण्यात त्यांचे योगदान खूप महत्वाचे आहे. त्यातून रिझर्व्ह बॅंकेसारखी संस्था उभी राहिली. हिंदू कोडबिलाद्वारे समस्त स्रीवर्गाला हक्क दिले. बाबासाहेबांचे विचार आणि कार्य सर्वव्यापी आहे. परंतु त्यांना बंदिस्त करण्याच्या सुरु असलेल्या प्रयत्नांना हाणून पाडण्याची गरज आगार व्यवस्थापक विजय गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केली.\nसिध्दार्थ नगर येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून गायकवाड बोलत होते. त्यावेळी आपल्या भाषणात बोलताना त्यांनी आजची तरुणपीढी वाचन संस्कृतीपासून दुरावली आहे. बाबासाहेबांचे विचार वाचण्याऐवजी त्यांना प्रतिमांमध्ये बंदिस्त करण्यावर अधिक भर दिला जातोय असे म्हणत तरुणांना खूप वाचायला हवे. असे म्हणत मुलींना चांगले शिकवा असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. त्याचप्रमाणे फुले- आंबेडकरी विचार अन्य समाजापर्यंत पोहचवायला हवा असेही ते म्हणाले.\nभारतीय जनता पार्टीच्यावतीने येथील कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आदिवासी विकासमंत्री विष्णुजी सवरा, कोकण विभाग संघटनमंत्री सतिश धोंड, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबाजी काठोळे, वाडा तालुका अध्यक्ष संदीप पवार यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.\nPrevious: प्रशिक्षणाच्या नावाखाली नगरसेवकांच्या ‘गोवा’ वारीचा घाट\nNext: जव्हारमध्ये आंबेडकर जयंती साजरी\nजव्हार : आपत्तीग्रस्त कुटुंब आर्थिक मदतीपासुन वंचित\nवाडा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश\nशिक्षण संस्थेचा भोंगळ कारभार : शिक्षकांची वेतनकोंडी कायम\nमहावितरणच्या विविध समस्यांबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली अधिक्षक अभियंत्यांची भेट\nकासा : एकाच दिवसात 1 कोटींचा गुटखा पकडला\nवाडा : शेतकर्‍यांचा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा\nजव्हार : आपत्तीग्रस्त कुटुंब आर्थिक मदतीपासुन वंचित\nवाडा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश\nशिक्षण संस्थेचा भोंगळ कारभार : शिक्षकांची वेतनकोंडी कायम\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nजगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या युवकाला महिला शक्तीने दिले बळ\nविद्यार्थ्यांनी लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन शासनाशी जोडले जाण्यासाठी लोकराज्यचे वाचन करावे – संजीव जोशी\nजिल्ह्यातील चार शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pdshinde.in/2017/05/blog-post_71.html", "date_download": "2018-10-23T23:50:31Z", "digest": "sha1:2HL3DL2S47H6HWVM4PU4YEXCVT3L7RD2", "length": 19213, "nlines": 283, "source_domain": "www.pdshinde.in", "title": "माझी शाळा: पे-टीएमची पेमेंट्स बँक झाली सुरु", "raw_content": "\nकोरे फॉर्म / तक्ते\nभाषणे / जयंती / पुण्यतिथी\nशिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..\nपे-टीएमची पेमेंट्स बँक झाली सुरु\nमोबाईलचा वापर करून खरेदी विनिमयाचे माध्यम पेटीएमने आपल्या पेमेंट्स बँकेची सुरुवात 23 मे 2017 पासून सुरू केली. ऑनलाईन व्यवहारासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून ग्राहकाला अकाऊंटमध्ये किमान बॅलन्स ठेवण्याचीही आवश्यकता नसलेली ही भारतातील पहिली बँक आहे. पेटीएमच्या पेमेंट बँकेचे डिझाईन देशात आर्थिक समावेशन साध्य करण्यात मदत करण्यासह अर्ध्या अब्ज भारतीयांना अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या पेटीएमच्या उद्दिष्टांशी सुसंगत आहे. कंपनीचे हेतू ग्राहकांना रोख व्यवहारांकडून डिजिटल पेमेंट्स इकोसिस्टममध्ये आणण्याचा आहे.\nपेटीएम पेमेंट्स बँक खाते सुरूवातीस केवळ-आमंत्रण तत्त्वावर उपलब्ध असतील. पहिल्या टप्प्यात, कंपनी आपल्या कर्मचा-यांसाठी आणि सहकारिंसाठी बीटा बँकिंग ऍप्लकेशन तयार करेल. पेटीएम ग्राहक ऍप्लकेशनवर जाऊन आमंत्रणाकरिता विनंती करू शकतात.\nयाबाबत पेटीएम पेमेंट्स बँकेचे अध्यक्ष विजय शेखर शर्मा म्हणाले, आरबीआयने आम्हाला जगात एक नवीन मॉडेल बनविण्याची संधी दिली आहे. ग्राहकांचे पैसे सरकारी बाँडमध्ये सुरक्षित पद्धतीने राहणार आहेत आणि देशाच्या प्रगतीसाठी हे अतिशय फायद्याचे ठरणार आहे. या ठेवींना सुरक्षेचा कोणताही धोका नसेल.’\nपेटीएम पेमेंट बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेणू सत्ती यांनी सांगितले की, ’आम्ही पेटीएम पेमेंट बँक दाखल करताना अतिशय आनंदित आहोत आणि बँक सुविधेरहित ग्राहकांकरिता आर्थिक सेवा घेऊन आलो आहोत. आमची महत्वाकांक्षा भारतातील सर्वात विश्वसनीय आणि ग्राहक-अनुकूल बँक बनण्याची आहे. तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा वापर करीत आम्हाला 2020 पर्यंत 50 कोटी भारतीयांची आवडीची बँक बनायचे आहे.’\nपेटीएम बँकेत निधी ठेवल्यास 4 टक्के व्याज देण्यात येईल. याचप्रमाणे बँक खात्यात 35 हजारापर्यंत रक्कम जमा केल्यास 250 रुपये कॅशबॅक मिळेल. ऑनलाईन व्यवहारांवर कोणतेही शुल्क लागू होणार नाही.\nशालेय पोषण आहार एक्सेल शिट्स\nसा.स. नोंदी एक्सेल शीटस\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nइयत्ता 9 वी नैदानिक चाचणी तक्ते\nसंकलित चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nवार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर\nशाळेसाठी १०१ प्रकल्पांची यादी\nसरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा कायदे\nभारतीय राष्ट्रध्वज - संपूर्ण माहिती\nशाळा स्तरावरील विविध समित्या\nमूल्यमापन नोंदी कशा कराव्यात \nपहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी\nमित्रा App डाउनलोड करण्याविषयी\nनविन वेळापत्रक व तासिका विभागणी\nछान छान गोष्टी व्हिडीओ\nकोडी बनवा, रंगवा, खेळा\nबोधकथा / बोधपर गोष्टी\nअभ्यासात मागे राहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी\nइतर उपक्रम / उत्सव\nपैसे कमवा ई- वॉलेटमधून\nपालकांनी नक्की वाचावा असा लेख\nसचिन तेंडुलकर यांना पत्र..\nआपल्या मोबाइलमध्ये दुसऱ्यांचे Whatsapp कसे सुरु क...\nनवीन नियमाने तासिका नियोजन व संचमान्यता\nअतिथंड केलेल्या लिंबाचे आश्चर्यकारक फायदे\nध्यान : उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली\nवाडगेभर निर्जीव अन्न :\nकंबर दुखी व मान दुखीपासून कायमची सुटका\nशरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी\nस्वतः साठी एवढं तरी करा...\nशाळासिद्धी - शाळेत ठेवायचे रेकॉर्ड\nनवीन 9 तासांचे वेळापत्रक\n'हॅकर्स' पासून वाचण्यासाठी हे नियम पाळा.\nघन आकृती महत्त्वाची सूत्रे\nसामान्यज्ञान प्रश्नसंच क्रमांक 1\nफास्ट वर्गमूळ कसे काढावे \nसंगणकातील कोणताही फोल्डर पासवर्ड प्रोटेक्टेड करणे....\nYou tube वरील videos कसे डाउनलोड करावेत \nविद्यार्थी प्रमोट करणे विषयी\nपे-टीएमची पेमेंट्स बँक झाली सुरु\nशासनाची ई - नाम योजना\nश्री. परशुराम ज्ञानू शिंदे उपशिक्षक ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठुळी ता. आटपाडी जि. सांगली मूळ गाव – हिवरे ता. जत जि.सांगली मो. नं. 9011116046\nआज दिनांक व वेळ\n'माझी शाळा' अँड्रॉईड अॅप\nमाझी शाळा ब्लॉगचे अँड्रॉईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी या इमेजवर क्लिक करा..\n'माझी शाळा' यू-ट्युब चॅनेल\nमाझे स्वनिर्मित व्हिडीओ पाहण्यासाठी वर दिसणार्‍या यु-ट्युबच्या इमेजवर क्लिक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा.\n11 जून 2017 पासून एकूण भेटी\nवर दिसणार्‍या इमेजवर क्लिक करा आणि त्यानंतर Follow या बटणावर क्लिक करा.\nशैक्षणिक प्रगती चाचण्यांचे नियोजन\nप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - स्वाध्यायपुस्तिका\nआकारिक चाचणी क्र.1 प्रश्नपत्रिका\nपायाभूत चाचणी एक्सेल सॉफ्टवेअर व तक्ते\nमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद\nआधारकार्ड पॅन कार्डशी लिंक\n10 वी, 12 वी मार्कलिस्ट\nमतदार यादीत नाव शोधा\n७ वा वेतन आयोग पगार\nमहत्वाचे दाखले व कागदपत्रे\nमहत्वाचे टोल फ्री क्रमांक\nकसा भरावा कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज\nजमीन खरेदी करताना घ्यावयाची काळजी\nब्लॉगवरील अपडेट मिळवण्यासाठी Like या बटणावर क्लिक करा.\nया ब्लॉगवरील बरीच माहिती संग्रहित असून ती सोशल मीडियावरून घेतलेली आहे, त्यामुळे त्याच्या विश्वासार्हतेबाबत शहानिशा केलेली नाही. वाचकांना केवळ माहिती उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्यामुळे मूळ लेख, लेखक, त्यातील विचार याबाबतीत खात्री केलेली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AE_%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80_%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B9%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_-_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B7", "date_download": "2018-10-23T22:40:58Z", "digest": "sha1:TSSIT77VSULH3346IUSMPF4RB6HCGENY", "length": 18032, "nlines": 344, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२००८ उन्हाळी ऑलिंपिकमधील हँडबॉल - पुरुष - विकिपीडिया", "raw_content": "२००८ उन्हाळी ऑलिंपिकमधील हँडबॉल - पुरुष\n२००८ उन्हाळी ऑलिंपिकमधील हँडबॉल - पुरुष\nतारीख ऑगस्ट ९ - ऑगस्ट २४\nजर्मनी डेन्मार्क क्रोएशिया दक्षिण कोरिया स्पेन इजिप्त\nपोलंड फ्रान्स रशिया चीन आइसलँड ब्राझील\n०९:०० क्रोएशिया ३१–२९ स्पेन ऑलिंपिक स्पोर्ट्स सेंटर जिम्नॅशियम\n१४:०० फ्रान्स ३४–२६ ब्राझील ऑलिंपिक स्पोर्ट्स सेंटर जिम्नॅशियम\n१९:०० पोलंड ३३–१९ चीन ऑलिंपिक स्पोर्ट्स सेंटर जिम्नॅशियम\n९:०० ब्राझील १४–३३ क्रोएशिया ऑलिंपिक स्पोर्ट्स सेंटर जिम्नॅशियम\n१४:०० चीन १९–३३ फ्रान्स ऑलिंपिक स्पोर्ट्स सेंटर जिम्नॅशियम\n१५:४५ स्पेन ३०–२९ पोलंड ऑलिंपिक स्पोर्ट्स सेंटर जिम्नॅशियम\n१०:४५ पोलंड २८–२५ ब्राझील ऑलिंपिक स्पोर्ट्स सेंटर जिम्नॅशियम\n१५:४५ चीन २२–३६ स्पेन ऑलिंपिक स्पोर्ट्स सेंटर जिम्नॅशियम\n२०:४५ फ्रान्स २३–१९ क्रोएशिया ऑलिंपिक स्पोर्ट्स सेंटर जिम्नॅशियम\n०९:०० ब्राझील २९–२२ चीन ऑलिंपिक स्पोर्ट्स सेंटर जिम्नॅशियम\n१४:०० फ्रान्स २८–२१ स्पेन ऑलिंपिक स्पोर्ट्स सेंटर जिम्नॅशियम\n१९:०० क्रोएशिया २४–२७ पोलंड ऑलिंपिक स्पोर्ट्स सेंटर जिम्नॅशियम\n१०:४५ स्पेन ३६–३५ ब्राझील ऑलिंपिक स्पोर्ट्स सेंटर जिम्नॅशियम\n१५:४५ क्रोएशिया ३३–२२ चीन ऑलिंपिक स्पोर्ट्स सेंटर जिम्नॅशियम\n२०:४५ पोलंड ३०–३० फ्रान्स ऑलिंपिक स्पोर्ट्स सेंटर जिम्नॅशियम\n१०:४५ रशिया ३१–३३ आइसलँड ऑलिंपिक स्पोर्ट्स सेंटर जिम्नॅशियम\n१५:४५ जर्मनी २७–२३ दक्षिण कोरिया ऑलिंपिक स्पोर्ट्स सेंटर जिम्नॅशियम\n२०:४५ डेन्मार्क २३–२३ इजिप्त ऑलिंपिक स्पोर्ट्स सेंटर जिम्नॅशियम\n१०:४५ इजिप्त २७–२८ रशिया ऑलिंपिक स्पोर्ट्स सेंटर जिम्नॅशियम\n१९:०० दक्षिण कोरिया ३१–३० डेन्मार्क ऑलिंपिक स्पोर्ट्स सेंटर जिम्नॅशियम\n२०:४५ आइसलँड ३३–२९ जर्मनी ऑलिंपिक स्पोर्ट्स सेंटर जिम्नॅशियम\n०९:०० जर्मनी २५–२३ इजिप्त ऑलिंपिक स्पोर्ट्स सेंटर जिम्नॅशियम\n१४:०० दक्षिण कोरिया २२–२१ आइसलँड ऑलिंपिक स्पोर्ट्स सेंटर जिम्नॅशियम\n१९:०० डेन्मार्क २५–२४ रशिया ऑलिंपिक स्पोर्ट्स सेंटर जिम्नॅशियम\n१०:४५ इजिप्त २२–२४ दक्षिण कोरिया ऑलिंपिक स्पोर्ट्स सेंटर जिम्नॅशियम\n१५:४५ रशिया २४–२४ जर्मनी ऑलिंपिक स्पोर्ट्स सेंटर जिम्नॅशियम\n२०:४५ डेन्मार्क ३२–३२ आइसलँड ऑलिंपिक स्पोर्ट्स सेंटर जिम्नॅशियम\n०९:०० आइसलँड ३२–३२ इजिप्त ऑलिंपिक स्पोर्ट्स सेंटर जिम्नॅशियम\n१४:०० रशिया २९–२२ दक्षिण कोरिया ऑलिंपिक स्पोर्ट्स सेंटर जिम्नॅशियम\n१९:०० जर्मनी २१–२७ डेन्मार्क ऑलिंपिक स्पोर्ट्स सेंटर जिम्नॅशियम\nB1 दक्षिण कोरिया 24\nA1 फ्रान्स 27 A4 स्पेन 35\nB4 रशिया 24 A3 क्रोएशिया 29\n१२:०० फ्रान्स २७ – २४ रशिया ऑलिंपिक स्पोर्ट्स सेंटर जिम्नॅशियम\n१४:१५ पोलंड ३० – ३२ आइसलँड ऑलिंपिक स्पोर्ट्स सेंटर जिम्नॅशियम\n१८:०० डेन्मार्क २४ – २६ क्रोएशिया ऑलिंपिक स्पोर्ट्स सेंटर जिम्नॅशियम\n२०:१५ दक्षिण कोरिया २४ – २९ स्पेन ऑलिंपिक स्पोर्ट्स सेंटर जिम्नॅशियम\n१२:०० रशिया २८ – २७ डेन्मार्क बीजिंग राष्ट्रीय इनडोर मैदान\n१४:१५ पोलंड २९ – २६ दक्षिण कोरिया बीजिंग राष्ट्रीय इनडोर मैदान\n१८:०० फ्रान्स २५–२३ क्रोएशिया बीजिंग राष्ट्रीय इनडोर मैदान\n२०:१५ आइसलँड ३६–३० स्पेन बीजिंग राष्ट्रीय इनडोर मैदान\n८:०० डेन्मार्क ३७–२६ दक्षिण कोरिया बीजिंग राष्ट्रीय इनडोर मैदान\nHansen ८ (रिपोर्ट) Ko १०\n१०:१५ रशिया २८–२९ पोलंड बीजिंग राष्ट्रीय इनडोर मैदान\n१३:३० क्रोएशिया २९–३५ स्पेन बीजिंग राष्ट्रीय इनडोर मैदान\n१५:४५ आइसलँड २३–२८ फ्रान्स बीजिंग राष्ट्रीय इनडोर मैदान\n२००८ उन्हाळी ऑलिंपिकमधील हँडबॉल\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ११:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-no-wine-shop-tudaye-92495", "date_download": "2018-10-23T23:23:25Z", "digest": "sha1:7FUDX6D3HKZSBSD7IJXVXFMKOZZF2OKS", "length": 12572, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News no wine shop in Tudaye तुडये येथे अखेर ‘बाटली आडवी’ | eSakal", "raw_content": "\nतुडये येथे अखेर ‘बाटली आडवी’\nसोमवार, 15 जानेवारी 2018\nचंदगड - तुडये (ता. चंदगड) येथे दारूबंदीसाठी घेण्यात आलेल्या मतदानात महिलांनी ‘बाटली आडवी’ करून दारूबंदी केली. यासाठी आज मतदान झाले. एक हजार ६०४ पैकी एक हजार २४१ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी आडव्या बाटलीसाठी एक हजार २१, तर उभ्या बाटलीसाठी फक्त १४८ महिलांनी मतदान केले. ७२ मते अवैध ठरली. ​\nचंदगड - तुडये (ता. चंदगड) येथे दारूबंदीसाठी घेण्यात आलेल्या मतदानात महिलांनी ‘बाटली आडवी’ करून दारूबंदी केली. यासाठी आज मतदान झाले. एक हजार ६०४ पैकी एक हजार २४१ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी आडव्या बाटलीसाठी एक हजार २१, तर उभ्या बाटलीसाठी फक्त १४८ महिलांनी मतदान केले. ७२ मते अवैध ठरली. नायब तहसीलदार डी. एम. नांगरे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.\nतुडयेत मध्यवस्तीत पी. टी. गुरव (हॉटेल गुरुप्रसाद), एम. डी. हुलजी (हॉटेल वसंत), लक्ष्मण सातेरी (हॉटेल श्रद्धा); तर दयानंद कृष्णा मोहिमे यांची कंट्री लिकर व बिअर शॉपी अशी पाच दुकाने आहेत. येथे मद्यपींचा त्रास होत असल्याने महिलांनी सहा महिन्यांपूर्वी चंदगड तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांकडे दारूबंदी व दुकाने बंद करावीत, अशी मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक घेऊन दारूबंदी करावी, असा आदेश चंदगड तहसीलदारांना दिला. या पार्श्‍वभूमीवर आज मतदान झाले.\nसकाळी सहाला मराठी शाळेत दोन केंद्रांवर मतदानास सुरवात झाली. मतपत्रकांद्वारे मतदान झाले. रात्री आठला निवडणूक अधिकारी श्री. नांगरे यांनी निकाल जाहीर करताच समर्थक महिला व युवकांनी फटाक्‍यांची आतषबाजी करून आनंद साजरा केला. मंडल अधिकारी संजय राजगोळी, तलाठी शरद नाकाडी, ग्रामसेवक यांनी सहायक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.शारदा बसरीकट्टी, अनिता पाटील, सिंधू हुलजी, चांगुणा मोहिते, कस्तुरी झाजरी, भुजंग पाटील, हणमंत पाटील, तंटामुक्त अध्यक्ष नंदकुमार पाटील, सभापती जगन्नाथ हुलजी, सरपंच शिवाजी कांबळे, उपसरपंच मधुकर पाटील, संस्थांचे पदाधिकारी, महिला बचतगट, युवक मंडळांनी घेतलेल्या प्रयत्नांमुळेच दारूबंदी यशस्वी झाली.\n#MeToo तील नावे वाचून धक्का : रेहमान\nमुंबई : लैंगिक अत्याचाराबद्दल #MeToo हिमेतून बोलण्यास महिला पुढे येऊ लागल्या असून, मनोरंजन आणि प्रसिद्धिमाध्यमांमधील अनेक दिग्गजांचे नाव यात आले आहे...\nकेळघर - टॅंकरग्रस्त असलेल्या व पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या तळोशी गावाने पाणीटंचाईवर मात केली. तनिष्कांच्या मागणीनुसार सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून...\nजायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यास शिवसेनेचा विरोध\nराजूर - जलसंपदा विभागाने मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणांतून 5.75 टीएमसी पाणी जायकवाडी धरणासाठी सोडण्याचा आदेश दिला आहे. त्याचा निषेध करत...\n(एक पाणीदार पत्रव्यवहार...) प्रिय गिरीशभाऊ, शतप्रतिशत नमस्कार अगदी तांतडीने पत्र लिहायला घेतले आहे, कारण अक्षरश: तोंडचे पाणी पळाले आहे. औंदा...\nवंचिताचे जिणे लहानपणीच वाट्याला आले; म्हणून इतरांची वंचना होऊ नये यासाठी आयुष्यभर झटत राहिले. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपले. मला मामाच्या घरी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.wordproject.org/bibles/mar/04/1.htm", "date_download": "2018-10-23T23:31:45Z", "digest": "sha1:C7HGFQY2PYD2EID5REVBY34VPYMJCJLB", "length": 16673, "nlines": 76, "source_domain": "www.wordproject.org", "title": " गणना / Numbers 1 : मराठी बायबल - नवा करार", "raw_content": "\nमुख्य पृष्ठ / बायबल / मराठी बायबल - Marathi /\nगणना - अध्याय 1\n1 इस्राएल लोक मिसर देशातून निघाल्यावर दुसऱ्या वर्षाच्या दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या दिवशी सीनाय रानातील दर्शनमंडपात परमेश्वर मोशेशी बोलला; तो म्हणाला,\n2 “सर्व इस्राएल लोकांची शिरगणती कर; प्रत्येक पुरुषाचे नांव, त्याचे कूळ आणि त्याच्या वाडवडिलांचे घराणे ह्यांच्यासह त्यांच्या नावांची यादी कर.\n3 वीस वर्षाचे किंवा त्याहून अधिक वयाचे जितके पुरुष युद्धास लायक असतील त्या सर्वाची त्यांच्या दलाप्रमाणे तू आणि अहरोन मिळून गणती करा.\n4 प्रत्येक वंशातला एकजण तुम्हाला मदत करील तो त्या वंशाचा प्रमुख असेल.\n5 तुमच्याबरोबर राहून तुम्हाला मदत करणाऱ्यांची नावे ही:रऊबेन वंशातला शदेयुराचा मुलगा अलीसूर;\n6 शिमोन वंशातला सुरीशादैचा मुलगा शलूमियेल;\n7 यहुदा वंशातला अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन;\n8 इस्साखार वंशातला सुवाराचा मुलगा नथनेल;\n9 जबुलून वंशातला हेलोनाचा मुलगा अलीयाब;\n10 योसेफ पुत्राच्या वंशात म्हणजे एफ्राइम वंशातला अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा, आणि मनश्शे वंशातला पदाहसुराचा मुलगा गमलीयेल.\n11 बन्यामीन वंशातला गदोनीचा मुलगा अबीदान;\n12 दान वंशातला आम्मीशद्दैचा मुलगा अहीएजर;\n13 आशेर वंशातला आक्रानाचा मुलगा पागीयेल;\n14 गाद वंशातला दगुवेलाचा मुलगा एल्यासाप;\n15 नफताली वंशातला एनानाचा मुलगा अहीरा;”\n16 1हे सर्वजण आपापल्या घराण्याचे प्रमुख होते; लोकांनीही त्यांना आपापल्या कुळाचे सरदार म्हणून निवडले.\n17 प्रमुख म्हणून निवडलेल्या ह्या सर्वांना मोशे व अहरोन ह्यांनी आपल्याबरोबर घेतले;\n18 आणि त्यांनी सर्व इस्राएल लोकांना एकत्र जमविले; मग त्यांच्या कुळांप्रमाणे व त्यांच्या घराण्यांप्रमाणे त्यांची नोंद करण्यात आली. वीस किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्यांची यादी करण्यात आली.\n19 परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती अगदी त्याप्रमाणे त्याने सीनाय रानात त्यांची गणती केली.\n20 इस्राएलाचा ज्येष्ठ पुत्र-थोरला मुलगा-रऊबेन ह्याच्या वंशाचे लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी त्यांची गणना करण्यात आली. ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे असून सैन्यात दाखल होण्यास लायक होते त्यांची यादी करण्यात आली; त्यांची यादी घराणी आणि कुळे ह्यांच्याप्रमाणे करण्यात आली.\n21 ती मोजदाद एकूण शेहेचाळीस हजार पाचशे भरली.\n22 शिमोन वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यापेक्षा अधिक क्याचे असून सैन्यात दाखल होण्यास लायक होते त्यांची यादी करण्यात आली;\n23 ती मोजदाद एकूण एकुणसाठ हजार तीनशे भरली.\n24 गाद वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यापेक्षा अधिक क्याचे असून सैन्यात दाखल होण्यास लायक होते त्यांची यादी करण्यात आली;\n25 ती मोजदाद एकूण पंचेचाळीसहजार सहाशे पन्नास भरली.\n26 यहुदा वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक होते, त्या सर्वाची नोंद करण्यात आली;\n27 ती मोजदाद एकूण चौऱ्याहत्तर हजार सहाशे भरली.\n28 इस्साखार वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक होते त्या सर्वाची नोंद करण्यात आली;\n29 ती मोजदाद एकूण चोपन्न हजार चारशे भरली.\n30 जबुलून वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक होते त्या सर्वांची नोद करण्यात आली;\n31 ती मोजदाद एकूण सत्तावन्न हजार चारशे भरली.\n32 योसेफ पुत्रांपैकी एफ्राइम वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली;\n33 3ती मोजदाद एकूण चाळीस हजार पाचशे भरली.\n34 मनश्शे वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली;\n35 ती मोजदाद एकूण बत्तीस हजार दोनशे भरली.\n36 बन्यामीन वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली;\n37 ती मोजदाद एकूण पस्तीस हजार चारशे भरली.\n38 दान वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली;\n39 ती मोजदाद एकूण बासष्ट हजार सातशे भरली.\n40 आशेर वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली;\n41 ती मोजदाद एकूण एकेचाळीस हजार पाचशे भरली.\n42 नफताली वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षाचे व त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली.\n43 ती मोजदाद एकूण त्रेपन्न हजार चारशे भरली.\n44 मोशे, अहरोन आणि इस्राएलांच्या प्रत्येक घराण्यातील एक प्रमुख असे बारा नेते, ह्यांनी ही मोजदाद केली.\n45 त्यांनी वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक असलेल्या प्रत्येक पुरुषाची त्याच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे नोंद केली.\n46 ती मोजदाद एकूण सहा लाख तीन हजार पाचशे पन्नास भरली.\n47 इस्राएल लोकांबरोबर लेवी कुळांच्या दलातील लोकांची करण्यात आली नाही.\n48 परमेश्वराने मोशेला सांगितले होते की,\n49 “लेवी कुळांच्या दलातील लोकांची गणती करु नको किंवा इतर इस्राएल लोकांच्या गणतीत त्यांचा समावेश करुं नको;\n50 लेवी लोकांना सांग की आज्ञापटाच्या पवित्र निवास मंडपाबद्दल ते जबाबदार आहेत; पवित्र निवासमंडप व त्याबरोबर त्यातील सर्व सामानाची त्यांनी काळजी घ्यावी. पवित्रनिवास मंडप व त्यातील सर्व सामान त्यांनी वाहून न्यावे. त्यांनी आपले तंबू पवित्र निवास मंडपाभोवती ठोकावेत आणि त्याची निगा राखावी.\n51 जेव्हा जेव्हा पवित्र निवास मंडप हलवावयाचा असेल तेव्हा तेव्हा तो लेवी लोकांनीच उतरावा व तो उभारताना लेवी लोकांनीच तो उभा करावा; त्याची निगा राखणे हे त्यांचेच काम आहे; लेवी कुळापैकी नसलेला कोणी जर पवित्रनिवास मंडपाच्या सेवेचा प्रयत्न करु लागलां तर त्याला जिवे मारावे.\n52 इस्राएल लोकांपैकी प्रत्येकाने आपापले तंबू आपापल्या दलाप्रमाणे आपापल्या छावणीत आपापल्या कुळाच्या निशाणाजवळ ठोकावेत.\n53 परंतु लेवी लोकांनी आपले तंबू पवित्रनिवास मंडपाच्या सभोंवती ठोकावेत; त्यांनी आज्ञापट असलेल्या पवित्र निवासमंडपाचे रक्षण करावे म्हणजे इस्राएल लोकांवर संकट येणार नाही.”\n54 परमेशवराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे इस्राएल लोकांनी सर्व काही केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.wordproject.org/bibles/mar/05/1.htm", "date_download": "2018-10-23T22:38:18Z", "digest": "sha1:D5K5LTE5FQKPRVVDEMB3Q7UJPX2KBYEH", "length": 16873, "nlines": 69, "source_domain": "www.wordproject.org", "title": " अनुवाद / Deuteronomy 1 : मराठी बायबल - नवा करार", "raw_content": "\nमुख्य पृष्ठ / बायबल / मराठी बायबल - Marathi /\nअनुवाद - अध्याय 1\n2 होरेबा (सिनाई) पासून कादेश - बर्ण्यापर्यंतची वाट सेईर डोंगरांच्या मागे फक्त अकरा दिवसांची आहे.\n3 पण इस्राएलांनी मिसर सोडले आणि ते या जागी आले याला चाळीस वर्षे लागली. तेव्हा चाळीसाव्या वर्षाच्या अकराव्या महिन्यातील पहिल्या दिवशी मोशे इस्राएल लोकांशी हे बोलला. परमेश्वराने जे जे काही सांगायची आज्ञा केली होती; ते सर्व र्त्यंने सांगितले.\n4 अमोऱ्यांचा राजा सीहोन आणि बाशानचा राजा ओग यांना परमेश्वराने ठार मारल्यानंतरची ही गोष्ट आहे. (सीहोन अमोरी लोकांचा राजा होता. तो हेशबोनमध्ये राहात असे. ओग बाशानचा राजा होता. तो अष्टेरोथ व एद्रई येथे राहाणारा होता.)\n5 परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशे आता यार्देनच्या पूर्वेला मवाबच्या देशात नियमशास्त्राचे विवरण करु लागला.\n6 “मोशे म्हणाला, आपला देव परमेश्वर होरेबात (सिनाई) आपल्याशी बोलला. त्याने सांगितले, ‘या डोंगरातील तुमचे वास्तव्य आता पुरे झाले.\n7 आता तुम्ही इथून अमोऱ्यांच्या डोंगराळ प्रदेशात जा. आसपासच्या सर्व प्रदेशात प्रवास करा. यार्देनेच्या खोऱ्यात, अराबांच्या पहाडी प्रदेशात, पश्चिमेकडील उतारावर, नेगेवमध्ये समुद्रकिनारी जा. कनान आणि लबानोन मार्गे फरात या महानदीपर्यंत जा.\n8 पाहा हा प्रदेश मी तुम्हाला देऊ करत आहे. जा आणि त्यावर ताबा मिळवा. अब्राहाम, इसहाक आणि याकोब या तुमच्या पूर्वजांना व त्यांच्यानंतर त्यांच्या वंशजांना हा प्रदेश देण्याचे मी वचन दिले होते.”‘\n9 मोशे पुढे म्हणाला, “तेव्हा मी तुम्हाला सांगितले होते की मी एकटा तुमचा सांभाळ करु शकणार नाही.\n10 आणि आता तर तुमची संख्या कितीतरी वाढली आहे. परमेश्वर देवाच्या कृपेने ती वाढून आकाशातील ताऱ्यांइतकी झाली आहे.\n11 तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याच्या कृपेने ती आणखी वाढून आत्ताच्या हजारपट होवो आणि त्याने कबूल केल्याप्रमाणे त्याचा आशीर्वाद तुम्हाला मिळो.\n12 पण मी एकटा तुमचा सांभाळ करायला तसेच तुमची आपापसांतली भांडणे सोडवायला असमर्थ आहे.\n13 म्हणून मी तुम्हाला सांगितले, ‘आपापल्या वंशातून अनुभवी, ज्ञानी व समंजस व्यक्तींची निवड करा. मी त्यांना प्रमुख म्हणून नेमतो.’.\n14 “त्यावर ‘हे चांगलेच झाले’ असे तुम्ही म्हणालात.\n15 “म्हणून मी त्या ज्ञानी व अनुभवी व्यक्तींना तुमचे प्रमुख म्हणून नेमले. हजारांच्या समूहावर एक अधिकारी, शंभरांवर एक, पन्नासावर, दहावर तसेच घराण्यावर अशा या अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या.\n16 “या न्यायाधीशांना मी त्यावेळी सांगितले की तुमच्या भाऊबंदांतील वाद नीट ऐकून घ्या. निवाडा करताना पक्षपात करु नका. मग तो वाद दोन इस्राएलींमधला असो की एक इस्राएली व एक उपरा यांच्यातील असो. नीतीने न्याय करा.\n17 कोणालाही कमी अधिक लेखू नका. सर्वांना समान लेखा. कोणाचीही भीती बाळगू नका. कारण तुम्ही दिलेला न्याय हा देवाचा आहे. एखादे प्रकरण तुम्हाला विशेष अवघड वाटले तर ते माझ्याकडे आणा. मी त्याचा निवाडा करीन.\n18 तुमच्या इतर कर्तव्यांबद्दलही मी तेव्हाच तुम्हांला सांगितले होते.कनानात पाठवलेले हेर\n19 “मग आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेनुसार आपण होरेबहून पुढे अमोऱ्यांच्या डोंगराळ प्रदेशाकडे निघालो. तेव्हा वाटेत आपल्याला ते विस्तीर्ण आणि भयंकर वाळवंट लागले. ते ओलांडून आपण कादेश-बर्ण्याला पोचलो.\n20 तिथे मी तुम्हाला म्हणालो की पाहा, अमोऱ्यांच्या पहाडी प्रदेशात तुम्ही पोचलात. आपला देव परमेश्वर तुम्हाला हा प्रदेश देणार आहे.\n21 हा प्रदेश तुमचाच आहे. तुमच्या पूर्वजांचा परमेश्वर ह्याच्या आज्ञेनुसार तो हस्तगत करा. कचरु नका व कशाचीही भीती बाळगू नका.\n22 पण तेव्हा तुम्ही सगळे मला म्हणालात की, आधी आपण काही जणांना त्या प्रदेशाच्या पाहाणीसाठी पुढे पाठवू. म्हणजे ते त्या देशाची माहिती मिळवून आपल्याला कोणत्या मार्गाने जावे लागेल, कोणकोणती नगरे तेथे लागतील याची खबर आणतील.\n23 “मलाही ते पटले. म्हणून प्रत्येक घराण्यातून एक अशी बारा माणसे मी निवडली.\n24 ते लोक मग निघाले व पहाडी प्रदेशात जाऊन अष्कोल ओढ्यापर्यंत पोचले. त्यांनी तो देश हेरला.\n25 येताना त्यांनी तिकडे होणारी काही फळे बरोबर आणली. त्या प्रदेशाची माहित्ती सांगितली व ते म्हणाले की, आपला देव परमेश्वर देत असलेला हा भूभाग उत्तम आहे.\n26 “पण तुम्ही तेथे जायचे नाकारलेत. आपला देव परमेश्वर याच्या आज्ञेविरुद्ध बंड केलेत.\n27 तुम्ही आपापल्या तंबूत जाऊन कुरकुर करत म्हणालात की परमेश्वर आमचा द्वेष करतो. अमोऱ्यांच्या हातून आमचा नाश व्हावा म्हणूनच आम्हाला त्याने मिसर देशातून बाहेर काढले.\n28 आता आम्ही कुठे जाणार आमच्या या भावांच्या (\n12 हेरांच्या) बातम्यांमुळे घाबरुन आमच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यांच्या खबरीनुसार हे लोक धिप्पाड व आमच्यापेक्षा उंच आहेत. तेथील नगरे मोठी असून त्यांची तटबंदी आकाशाला भिडली आहे. आणि तेथे अनाक वंशी महाकाय आहेत.\n29 “तेव्हा मी तुम्हाला म्हणालो की हताश होऊ नका. त्या लोकांना घाबरु नका.\n30 स्वत: परमेश्वर देव तुमचा पाठिराखा आहे. मिसर देशात तुमच्यादेखत त्याने जे केले तेच तो येथेही करील. तुमच्यासाठी लढेल.\n31 तिकडे तसेच या रानातल्या वाटचालीतही, माणूस आपल्या मुलाला जपून नेतो तसे त्याने तुम्हांला येथपर्यंत सांभाळून आणले.\n32 “तरीही तुम्ही आपल्या परमेश्वर देवावर विश्वास ठेवला नाही.\n33 प्रवासात तो तुमच्यासाठी मुक्कामाचे ठिकाण शोधायला तसेच रात्री अग्नीत व दिवसा मेघात प्रकट होऊन तुम्हाला मार्गदर्शन करायला तुमच्यापुढे चालत असे.\n34 “परमेश्वराने तुमचे बोलणे ऐकले व तो संतापला. कठोरपणे शपथपूर्वक तो म्हणाला,\n35 ‘तुमच्या पूर्वजांना कबूल केलेला हा उत्तम प्रदेश या कृतन्घ पिढीतील एकाच्याही दृष्टीस पडणार नाही.\n36 यफुन्नेचा मुलगा कालेब मात्र तो पाहील. त्याचे पाय या भूमीला लागले आहेत. त्याला व त्याच्या वंशजांना मी ही भूमी देईल. कारण तो परमेश्वराचा खरा अनुयायी आहे.’\n37 “तुमच्यामुळे परमेश्वराचा माझ्यावरही कोप झाला. तो म्हणाला, ‘मोशे, तूही या प्रदेशात प्रवेश करणार नाहीस.\n38 पण तुझ्या सेवेस हजर राहणारा, नूनाचा मुलगा यहोशवा तेथे जाईल. त्याला तू प्रोत्साहन दे कारण इस्राएलांना तोच देश वतन म्हणून मिळवून देईल.’\n39 “परमेश्वर पुढे आपल्याला म्हणाला, ‘शिवाय आपले शत्रू आपल्या मुलाबाळांना पळवतील असे तुम्ही म्हणालात. ती मात्र या देशात जातील. मी मुलांवर तुमच्या चुकांचे खापर फोडत नाही. कारण बरे वाईट ठरविण्याइतकी ती मोठी नाहीत.\n40 पण तुम्ही - तुम्ही मात्र परत फिरुन तांबड्या समुद्राच्या वाटेने रानाकडे कूच करा.’\n41 “मग तुम्ही मला म्हणालात की आमच्या हातून पाप घडले आहे. आपल्या परमेश्वर देवाच्या आज्ञेनुसार आम्ही वर जाऊन लढू. मग तुम्ही शस्त्रास्त्रे घेऊन सज्ज झालात. तो डोंगराळ भाग सर करणे सहज जमेल असे तुम्हांला वाटले.\n42 “पण परमेश्वर मला म्हणाला, ‘त्यांना तेथे जाऊन युद्ध करण्यापासून परावृत कर. कारण मी त्यांच्या बाजूचा नाही. शत्रू त्यांना पराभूत करेल.’\n43 “त्याप्रमाणे मी त्यांना सांगितले. पण तुम्ही ऐकले नाही. तुम्ही परमेश्वराची आज्ञा पाळली नाहीत. आणि धिटाई करुन त्या डोंगराळ प्रदेशात चढून गेलात.\n44 तेव्हा तेथील अमोरी तुमच्याशी सामना करायला सामोरे आले. आणि चवताळलेल्या मधमाश्यांप्रमाणे त्यांनी सेईर देशातील हर्मापर्यंत तुम्हाला पिटाळून लावले.\n45 मग तुम्ही परत येऊन परमेश्वराकडे मदतीसाठी याचना केलीत. पण त्याने तुमचे काहीही ऐकले नाही.\n46 तेव्हा तुम्ही कादेश येथे बरेच दिवस राहिलात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-fiasco-sassoon-dock-fisheries-cooperative-society-4994", "date_download": "2018-10-23T23:24:29Z", "digest": "sha1:BWTDIQV5UTM7RFEX4GJI76CKSPNR3YNY", "length": 18791, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Fiasco of Sassoon Dock Fisheries Cooperative Society | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nससून डॉक मत्स्योद्योग सहकारी संस्थेची भरारी\nससून डॉक मत्स्योद्योग सहकारी संस्थेची भरारी\nबुधवार, 17 जानेवारी 2018\nमुंबई ः रायगड जिल्ह्यातील एका छोट्या गावात खलाशी म्हणून मासेमारी करत जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर केशव बुधाजी कोळी यांनी सुरू केलेला मासे प्रक्रिया उद्योग या क्षेत्रात धडपडणाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.\nजिल्ह्यातील मौजे कंठवली (ता. उरण) येथे कोळी यांनी २५ वर्षांपूर्वी मासेमारीच्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. छोट्या रोपट्याचे आज ससून डॉक मत्स्योद्योग सहकारी संस्थेच्या वटवृक्षात रूपांतर झाले. नुकतीच संस्थेने आणखी एक गरुडभरारी घेत प्रोटिनयुक्त माशाचे मांस निर्यात करणारा महत्त्वाकांक्षी सुरिमी संस्करण प्रकल्प सुरू केला आहे.\nमुंबई ः रायगड जिल्ह्यातील एका छोट्या गावात खलाशी म्हणून मासेमारी करत जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर केशव बुधाजी कोळी यांनी सुरू केलेला मासे प्रक्रिया उद्योग या क्षेत्रात धडपडणाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.\nजिल्ह्यातील मौजे कंठवली (ता. उरण) येथे कोळी यांनी २५ वर्षांपूर्वी मासेमारीच्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. छोट्या रोपट्याचे आज ससून डॉक मत्स्योद्योग सहकारी संस्थेच्या वटवृक्षात रूपांतर झाले. नुकतीच संस्थेने आणखी एक गरुडभरारी घेत प्रोटिनयुक्त माशाचे मांस निर्यात करणारा महत्त्वाकांक्षी सुरिमी संस्करण प्रकल्प सुरू केला आहे.\nआर्थिक परिस्थितीमुळे प्राथमिक शिक्षणापासूनही वंचित राहिलेल्या कोळी यांनी शासनाकडून मासेमारीच्या व्यवसायासाठी लागणाऱ्या यांत्रिक बोटिंसाठी आर्थिक साह्य मिळवले आणि ३७ यांत्रिक बोटींच्या साह्याने मासेमारीला सुरवात केली. सोबतच विविध प्रकारच्या माशावरील प्रक्रिया उद्योगालाही सुरवात केली. तसेच १९९३-९४ या वर्षात ससून डॉक मत्स्योद्योग सहकारी सोसायटीची स्थापना झाली.\nसंस्थेच्या सभासदांना कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या सहकार्यातून यांत्रिक मासेमारी नौका बांधणीसाठी सभासदांचे गट करून त्यांना अर्थसाह्य मिळवून देण्यात आले. नौका मासेमारी सफरीवर निघताना डिझेलची समस्या येत होती. शिवाय समुद्रात मिळालेल्या माशांना अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी बर्फाची आवश्यकतादेखील होती. यावर मात करत ससून डॉकमध्ये इतर संस्थांच्या डिझेल पंपांद्वारे डिझेल वितरणाची व्यवस्था करण्यात आली. तसेच गावातच बर्फाचा कारखाना आणि शीतगृहाची सुविधा उपलब्ध केली.\n२००७ मध्ये श्री. कोळी यांनी मासळी प्रक्रिया उद्योगाची सुरवात केली. मासेमारीच्या आणि मासळी प्रक्रिया उद्योगाच्या या २५ वर्षांच्या यशस्वी प्रवासानंतर आता ससून डॉक या सहकारी संस्थेने आणखी एक नवी झेप घेतली आहे. दिघोडा गावात अलीकडेच सुरिमी संस्करण प्रकल्पाला सुरुवात केली आहे. संस्थेच्या रौप्य महोत्सवाचे औचित्य साधून केंद्र आणि राज्य शासन यांच्या सहकार्यातून वार्षिक ५,००० मेट्रिक टन क्षमतेचा आणि १०० टक्के निर्यातक्षम प्रकल्प सुरु केला.\nयावेळी कार्यक्रमाला माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आवर्जुन उपस्थित होते. सुरिमी अर्थात प्रोटीनयुक्त माशांचे मांस होय. या मांसावर शास्त्रोक्त प्रक्रिया करून त्याची परदेशात निर्यात करणारा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे.\n३२ देशांना मासळीची निर्यात\nदररोज ५७ टन क्षमतेची यंत्रसामग्री आणि १,२०० टन क्षमतेचे शीतगृह असलेला पहिला सहकारी तत्त्वावरील मासळी प्रक्रिया प्रकल्पही संस्थेने प्रत्यक्षात साकारला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून चीन, थायलंड, इंडोनेशिया, न्यूयॉर्क, जपान, मलेशिया अशा ३२ देशांमध्ये रायगड जिल्ह्याच्या समुद्रातील अस्सल कोळंबी, कॅटल फिश, सुरमई, पॉपलेट, फिन फिश या माशांची निर्यात होऊ लागली आहे.\nरायगड मासेमारी व्यवसाय profession मत्स्य शिक्षण education समुद्र डिझेल मासळी कृषी agriculture न्यूयॉर्क मलेशिया सुरमई\nकमी वेळेत चांगल्या मशागतीसाठी रोटाव्हेटर\n१९३०च्या दशकात रोटरी कल्टिव्हेटर (रोटा + व्हेटर) ही संकल्पना अमेरिकेत प्रसिद्ध झाली.\nराज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य...\nमुंबई : राज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थित\nनगर-नाशिकच्या धरणातून ‘जायकवाडी’त पाणी सोडण्याचे...\nमुंबई : ‘जायकवाडी’ धरणात पाणी सोडण्याचे आदेश महाराष्ट्र जलस\nगाडीने येणारा कापूस गोणीत आणण्याची वेळ\nजालना : जनावरांचा चारा आणि\nदुष्काळाच्या गर्तेत गुरफटला गावगाडा\nऔरंगाबाद : पावसाळ्यात पडले\nअवर्षणाचा पिकावरील ताण कमी करण्यासाठी...कोरडवाहू शेतीत पीक उत्पादनाच्या दृष्टीने “ओल तसे...\nकोल्हापुरात केळी लागवड कमी होण्याची शक्...कोल्हापूर : पुरेशा पाण्याअभावी जिल्ह्यात केळीच्या...\nनगरमधील आठ तालुके अद्यापही रब्बी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीची आतापर्यंत अवघी नऊ...\nजनावरांच्या आहारातील क्षारमिश्रणाचे...जनावरांच्या हाडांच्या वाढीसाठी दूध उत्पादनासाठी,...\nपरभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...\nबाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे ः राज्यातील बाजार समित्यांमधील...\nपुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...\nसाताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...\nनगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...\n‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...\nमहसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ ः दुष्काळग्रस्त भागात...\nमहाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...\nसरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...\nपुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nनाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...\nइंदापूर बाजार समितीत शेतीमाल तारण योजना...इंदापूर, जि. पुणे ः महाराष्ट्र राज्य कृषी...\nनगर जिल्ह्यात एप्रिलपासून चाराटंचाई...नगर ः जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे...\nशेतीतील सुधारणांसाठी कृषी विद्यापीठांची...अकोला ः बदललेल्या परिस्थितीत शेतीतही मोठी...\nनगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात...नगर ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या...\nशेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी...अकोला ः तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांचा विमा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/59063", "date_download": "2018-10-23T23:27:01Z", "digest": "sha1:RZPP73VICPMK3BF7HVAJ7CSAJVRX52RC", "length": 21385, "nlines": 286, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हिरवं चिकन | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /हिरवं चिकन\nचिकन ब्रेस्ट बोनलेस १\nहिरव्या मिरच्या ३ - ४ (किती तिखट हवे आहे त्यानुसार)\nलसूण १ लहान पाकळी\nतर पहा काय झालं ना, फार्मर्स मार्केट परत सुरू झालं. एके दिवशी हे मस्त पुदीन्याची जुडी मिळाली. मग घरी आणून तिची चटणी करून ठेवली. मस्त झाली होती अगदी. २ दिवस आवडीने तोंडी लावायला खाल्ली. मग ती तरी टिकणार किती ना. बाहेर मिळणार्‍या चटणीत ते व्हिनेगर आणि प्रिझर्व्हेटिव घालतात. घरच्या चटणीत असे काहीच नव्हते. मग त्या चटणीचा सदुपयोग कसा करावा असा विचार करत असताना हे चिकन सुचले.\nतर पुदीना धुवून आणि निवडून घेतले. देठं टाकून दिली. चटणीत ती चांगली लागत नाहीत. (कोथिंबीरीची देठं मात्र उपयोगी ठरतात. त्यांना खुप सुंदर वास असतो त्यामुळे त्यांचा वापर करा)\nएक दोन मिरच्यांचे तुकडे करून घेतले.\nलसूण पाकळी सोलून घेतली.\nआता हे सगळे चविनुसार मिठ घालून मिक्सर मधून बारीक वाटून घेतले.\nअशी तयार झाली एक नंबर चटणी. कंटाळा आला असेल तर हीच चटणी थोडा लिंबू रस घालून पोळीबरोबर खा आणि चिकन उद्या करू असं म्हणा\nतर आमच्याकडे चटणी तयार होती. ती चटणी एका भांड्यात घेतली. त्यात लिंबाचा रस टाकला. मग त्यात चिकनचे तुकडे टाकून आर्धा तास मॅरिनेशन करता ठेवले. तेवढ्या वेळात सी आय डी चा आर्धा एपिसोड उरला होता तो पाहून घेतला. चक्क हाताने दरवाजा उघडणारा दया दिसला आणि सुडोमी झालं बरं आपलं चिकन तिकडे फ्रिज मध्ये आहे नाही का.\nते मॅरिनेशन सुरू असताना, सी आय डी संपल्यावर कांदा उभा पातळ कापून घेतला.\nत्याच्या बरोबर कोथिंबीर पण थोडी कापली. देठं लक्षात आहेत ना \nमग तेल गरम केलं आणि त्यात थोडे जीरे टाकले. ते परतले की मग कांदा टाकला.\nखुप लाल नाही करायचा. थोडा शिजल्या सारखं झालं की काजू टाकले.\nकजू आणि कांदा परतला की त्याच्यावर मिरची आणि कोथिंबीर थोडी परतल्यासारखे केले.\nहे सगळे परतलेले जिन्नस मिक्सर मध्ये पाणी घालून मस्त वाटून घेतले.\nआता पॅन मध्ये परत थोडे तेल गरम केले आणि त्यावर खडा मसाला टाकला. (तमालपत्र, दालचिनी आणि वेलची)\nत्याचा वास दरवळल्यावर वाटण टाकले आणि एक उकळी आणली.\nमग त्यात मॅरिनेट केलेले चिकन टाकले.\nवरून थोडी कसूरी मेथी टाकली.\nशेवटी एक उकळी आल्यावर मीठ आणि चिमूटभर साखर टाकली.\nसगळे १२ - १५ मिनीटे शिजू दिले. बोनलेस चिकनचे तुकडे किती मोठे आहेत त्यावर तुमचा वेळ अवलंबून असेल. पण खुप जास्ती शिजवू नका नाही तर चिकन कडक व्हायला लागते.\nचिकन तयार होत असताना मस्त जिरा पराठे भाजले. ते भाजून लगेच ताटात आणि चिकन व पराठे पोटात\nकरून पहा आणि आवडलं तर सांगा \n१) हिरवं चिकन ही पाककृती आहे तिचा हिरवं कुंकू या चित्रपटाशी काहीही संबंध नाही, असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.\n२) सगळे जिन्नस अंदाजे आहेत, तुम्हाला आवडेल तशा प्रमाणात घ्यावेत\n३) ही चिकनची पाककृती आहे पण हीच कृती वापरून हिरवं पनीर, हिरवा बटाटा करता येईल. (बटाट्याकरता तो थोडा उकडून आणि परतून घेतला तर जास्ती चांगला लागेल )\nअसेच आपले स्वयंपाकघरातले प्रयोग\n याला 'धनिया चिकन' नाव\nयाला 'धनिया चिकन' नाव द्या\nमस्त पाकृ. याला 'धनिया चिकन'\nयाला 'धनिया चिकन' नाव द्या डोळा मारा >> सिंडरेला, एक नंबर\nसी आय डी संपल्यावर कांदा उभा\nसी आय डी संपल्यावर कांदा उभा पातळ कापून घेतला. >>>> सी आय डी सोडून दुसरं काही चालेल का त्याए कृतीत काय फरक करावा लागेल\nरेस्पि इंटरेस्टींग आहे. करून बघण्यात येईल.\nअरे तुझी सद्य परिस्थिती बघता\nअरे तुझी सद्य परिस्थिती बघता (नुकताच बार उडलाय) तू गुलाबी चिकन वगैरे टाकशील असं वाटलं होतं.\nबुवा, हिरवं चिकन खाल्ल्यानंतर\nबुवा, हिरवं चिकन खाल्ल्यानंतर शाम गुलाबी होते\nमस्तच आहे झटपट रेसिपी\nमस्तच आहे झटपट रेसिपी (फार्मर्स मार्केट, पुदिना निवडणे, कोथींबीर देठासकट निवडून घेणे हे ह्यात धरलेलं नाही)\nभूक अनावर झाली असेल म्हणून मग फोटो राहून गेले.\nलगा , लगा, धनि तु तर संजु\nलगा , लगा, धनि तु तर संजु कपुरच्या तोंडात मारल असं चिकनं बनवलसं.\nमस्त आहे फोटो फोटो काढायच्या\nफोटो काढायच्या आधी संपलं होतं ना मग अचानक कसा काय पैदा झाला फोटू मग अचानक कसा काय पैदा झाला फोटू\nभारीच आपण आपले ते हे आणि हे\nआपण आपले ते हे आणि हे ते घालून करून पाहाणार.\nखास रमजान निमित्त टाकलेली\nखास रमजान निमित्त टाकलेली (हिरवी) पाककृती दिसतेय\nनशीब काढलं हो मुलीने.\nनशीब काढलं हो मुलीने. फार्मर्स मार्केटात जाऊन पुदिना आणून निवडून, धुवून (लिहिलं नसलं तरी गृहित धरलं आहे) चटणी करणारा नवरा मिळाला.\n नाहीतर आपल्याकडे आम्हीच मरणार मग स्वर्ग दिसणार\nअरे मस्त जमलंय की\nअरे मस्त जमलंय की र्म्द, मज्जाय बॉ तुझी. आमच्या धनींनी केलेला वरण भात पण अवघड असतो खायला तेव्हा धनिया चिकन स्वतःच करना पडेगा\nपुदीन्याची चटणी ही आमच्या\nपुदीन्याची चटणी ही आमच्या बायकोनीच केली होती आहो बाकी पाककृतीत पण बरीच मदत आहे\nहो सशल, मेल्यावर स्वर्गात\nहो सशल, मेल्यावर स्वर्गात चिकन आणि ते ही हिरवं असेल ह्याची ग्यारंटी काय\n>> पुदीन्याची चटणी ही आमच्या\n>> पुदीन्याची चटणी ही आमच्या बायकोनीच केली होती आहो डोळा मारा बाकी पाककृतीत पण बरीच मदत आहे हाहा\nनुसतंच फार्मर्स मार्केट मध्ये जाऊन पुदिना आणून निवडून धुवून रेसिपी करणारा नव्हे तर प्रेमाने जी काही मदत केली त्याचं क्रेडिट ही देणारा.\nऐसा नय करनेका फिर धनी.\nऐसा नय करनेका फिर धनी. क्रेडिट देनेका ना\nआमचे (स्वयंपाकघरातले) लवीडवी प्रयोग म्हटलं असतं तरी आम्ही चालवून घेतलंच असतं की.\nतर प्रेमाने जी काही मदत केली\nतर प्रेमाने जी काही मदत केली >> आं \nरे सिपी मस्त वाटतेय. प**, ब** वगैरे काही न घालता करणार\nमस्त रेसिपी. (पण मेथी किंवा\n(पण मेथी किंवा अंबाडीच्या भाजीचा फोटो चिकन म्हणून खपवायचा प्रयत्न केलेला दिसतोय. :P)\n'धनिया चिकन' भारी नाव\nअरे फोटु आला की. भारी दिसतंय\nअरे फोटु आला की. भारी दिसतंय चिकन. पाककृतीत खुद्द शेफनेच ब्याडवर्डटाटे घालून करा लिहिल्यानं करणं भाग आहे\nफोटोतल्या बोलखालचे मॅट सुंदर\nफोटोतल्या बोलखालचे मॅट सुंदर आहे. ते कुठे मिळेल\nचिकन ऐवजी बटाटा आणि पुदिन्याऐवजी पालक वापरला तर जास्तच हिरवी होईल नाही.\nबाईंना चिकन पण आंबाडीची भाजी\nबाईंना चिकन पण आंबाडीची भाजी वाटायला लागलं दिसतंय सध्या\nसिंडी, जे वाटेल ते घालून कर\nम्याट बेबाबी मध्ये मिळेल - आणि पालक विथ ब** केला तर तो आलू पालक नाही का होणार\nमस्त आहे. चिकन ग्रेवीत असला\nचिकन ग्रेवीत असला हिरवा रंग मला आवडतो..\nचिकनचे पुदिना कबाब सुद्धा आवडतात.. शिळे जास्त चांगले लागतात\nबादवे हे सुडोमी झालं काय आह\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/marathi-news-marathi-websites-ratnagiri-news-raigad-news-ncp-shiv-sena-74979", "date_download": "2018-10-23T22:47:21Z", "digest": "sha1:2P4FCTP6HOJVDWZQJIDKI4S2LOQD5UVW", "length": 14697, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news marathi websites Ratnagiri News Raigad News NCP Shiv Sena सुधागड तालुक्यात राष्ट्रवादीला धक्का | eSakal", "raw_content": "\nसुधागड तालुक्यात राष्ट्रवादीला धक्का\nशुक्रवार, 29 सप्टेंबर 2017\nपाली : सुधागड तालुक्यातील माणगाव(बुद्रुक) ग्रामपंचायत हद्दीतील पावसाळावाडी, उंबरवाडी, वासुंडे गावातील राष्ट्रवादी कॉग्रेसच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. गुरुवारी (ता.२८) पालीतील शिवसेना जिल्हाप्रमुख संपर्क कार्यालयात पक्ष प्रवेश कार्यक्रम झाला.\nहा विभाग राष्ट्रवादी काॅंग्रसचा बालेकिल्ला समजला जातो.त्यामुळे एेन ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर कार्यकर्त्यांच्या शिवसेना प्रवेशाने राष्ट्रवादी काॅंग्रेसला मोठा धक्का बसला आहे.\nपाली : सुधागड तालुक्यातील माणगाव(बुद्रुक) ग्रामपंचायत हद्दीतील पावसाळावाडी, उंबरवाडी, वासुंडे गावातील राष्ट्रवादी कॉग्रेसच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. गुरुवारी (ता.२८) पालीतील शिवसेना जिल्हाप्रमुख संपर्क कार्यालयात पक्ष प्रवेश कार्यक्रम झाला.\nहा विभाग राष्ट्रवादी काॅंग्रसचा बालेकिल्ला समजला जातो.त्यामुळे एेन ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर कार्यकर्त्यांच्या शिवसेना प्रवेशाने राष्ट्रवादी काॅंग्रेसला मोठा धक्का बसला आहे.\nया वेळी जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. प्रकाश देसाई म्हणाले की रायगड जिल्ह्यात शिवसेनेची संघटनात्मकदृष्ट्या शक्ती वाढली आहे. इतर पक्षातील प्रमुख नेते व कार्यकर्ते शिवसेनेत सामिल होत आहेत. सुधागड तालुक्यात देखील शिवसेनेने उभारी घेतली आहे. आजवर केलेल्या विकासकामांच्या जोरावर आगामी निवडणुकांत अधिक ग्रामपंचायतीवर शिवसेना भगवा फडकवेल. भविष्यात मुरुड,अलिबाग, माणगाव, श्रीवर्धन, उरण या मतदारसंघातील आमदार शिवसेनेचे असतील असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला.\nग्रामपंचायत निवडणुकीत देखील शिवसेना आपला करिष्मा दाखवत चांगले यश संपादन करेल. भविष्यात विकासकामांबरोबरच बेरोजगारी, सर्वसामान्यांच्या समस्या व प्रश्न सोडविण्यावर भर दिला जाणार असल्याचे देसाई म्हणाले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई यांच्या समवेत सुनिल झुंजारराव, माजी सभापती पिठू डुमना,जीजाबा खेरटकर, नारायण दळवी, योगेश मोरे, बाळू शिंदे,कोंडू शिंदे, किशोर दळवी, हिरामन पालवे, शरद बोडके आदिंसह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थीत होते.\nआजवर अन्य पक्षांनी केवळ जनतेला वचने दिली. मात्र प्रत्यक्षात वचनपूर्ती केली नाही. त्यामुळे जनतेचा अपेक्षाभंग झाला आहे. राष्ट्रवादीच्या वसंत ओसवाल यांनी केवळ कार्यकर्त्यांच्या खांद्यावर हात टाकून गोंजारण्याचे काम केले. आज राष्ट्रवादीची अवस्था दयनीय झाली आहे. शिवसेना संपूर्ण जिल्ह्यात स्वबळावर लढत आहे. शिवसेनेला संपूर्ण रायगड भगवामय करायचा आहे. त्या दृष्टीने सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. पेणमध्ये लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार अाहे.\n- प्रकाश देसाई, शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख\nमोदी सरकार भंपक - उद्धव ठाकरे\nलातूर - भाजपने गेल्या निवडणुकीत खोटे बोलून मते घेतली. सत्तेत बसल्यावरही ते वारंवार खोटेच बोलत आहेत. त्यात मी वाटेकरी होणार नाही. शिवसेनाप्रमुख...\nगृहनिर्माण महामंडळावरून शिवसेनेची नाराजी\nमुंबई - प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाची स्थापना केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या...\nतपाससंस्था आणि नियामक संस्था यांनी व्यवस्था निर्दोषपणे चालावी, यासाठी कुंपणाप्रमाणे काम करणे अपेक्षित असते. पण ही कुंपणेच कुजलेली असतील तर...\nमोफत एसटी प्रवासापासून विद्यार्थिनी अजून वंचितच\nमंचर - अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजनेअंतर्गत इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलींना एसटीतून मोफत प्रवास करण्याबाबत सवलत देण्याच्या निर्णयाची...\nदिवाळी अंकांनाही महागाईचे ग्रहण\nमुंबई - दिवाळीनिमित्त वाचक आतुरतेने वाट पाहत असलेल्या साहित्य फराळालाही महागाईची झळ सोसावी लागत आहे. दिवाळी अंकांच्या किमतीमध्ये यंदा 10 ते 15...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-rudraksh-residency-first-sakal-society-ganesh-competition-70935", "date_download": "2018-10-23T23:25:11Z", "digest": "sha1:UVET6QFM34ELOJV67ZUBC6L3K3LX6QS7", "length": 18822, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news rudraksh residency first in sakal society ganesh competition कल्पक सोसायट्यांमध्ये \"रुद्राक्ष' प्रथम | eSakal", "raw_content": "\nकल्पक सोसायट्यांमध्ये \"रुद्राक्ष' प्रथम\nशुक्रवार, 8 सप्टेंबर 2017\nसकाळ, 'एसबीआय इन्शुरन्स'च्या 'सोसायटी गणेश' स्पर्धेत श्रीनगरी द्वितीय, आदर्श प्राईड तृतीय\nसकाळ, 'एसबीआय इन्शुरन्स'च्या 'सोसायटी गणेश' स्पर्धेत श्रीनगरी द्वितीय, आदर्श प्राईड तृतीय\nसातारा - गणेशोत्सव म्हटलं की, जसा सार्वजनिक मंडळांमध्ये कल्पकतेला वाव मिळतो, तसाच वाव सोसायट्यांच्या गणेशोत्सवालाही मिळावा. त्यातून तेथील रहिवाशांचा दृष्टिकोन अधिकाधिक व्यापक होत जावा, या उद्देशाने आयोजित सोसायट्यांच्या कल्पकतेचा उत्सव अर्थात \"सकाळ सोसायटी गणेश' स्पर्धेच्या पहिल्या वर्षी तामजाईनगर येथील रुद्राक्ष रेसिडेन्सी प्रथम पारितोषिकाची मानकरी ठरली. तर याच परिसरातील \"श्रीनगरी' द्वितीय, खेड येथील आदर्श प्राईड तृतीय तर शाहूनगरातील साईनगरी आणि कृष्णानगर येथील साई विश्‍व सोसायटी यांचा उत्तेजनार्थ पारितोषिकाने सन्मान करण्यात आला.\n\"एसबीआय लाईफ इन्शुरन्स' प्रस्तुत \"सकाळ सोसायटी गणेश स्पर्धे'चे सहप्रायोजकत्व लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीकडे होते. मंद वाऱ्याची झुळूक आणि नजरेला खिळवून ठेवणाऱ्या विद्युत रोषणाईत रुद्राक्ष रेसिडेन्सीच्या लॉनवर सोमवारी सायंकाळी उपस्थितांचा उत्साह, विविध सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांची निकालासाठी शिगेला पोचलेली उत्कंठा, सोसायट्यांच्या सभासदांमध्ये \"आमच्याकडे काय-तुमच्याकडे काय चांगले' याविषयी झालेल्या चर्चा अशा वातावरणात रंगलेल्या पारितोषिक वितरणाच्या सोहळ्याने साताऱ्यातील सोसायट्यांना अधिक व्यापक कल्पकतेच्या दिशेने नेण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल टाकले.\nया पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी एसबीआय लाईफ इन्शुरन्सच्या विभागीय व्यवस्थापक अनुपमा देशमुख, सातारा येथील व्यवस्थापक पांडुरंग सातपुते, \"सकाळ'चे सहयोगी संपादक श्रीकांत कात्रे, शाखा व्यवस्थापक राजेश निंबाळकर, कंग्राळकर असोसिएट्‌सचे श्रीधर कंग्राळकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.\nसोहळ्याच्या प्रारंभी नृत्य साधना ऍकॅडमीच्या सुधांशू किरकिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदार ढवळे, अमेय पंडित, तेजस माने, स्वराज कुलकर्णी यांनी नृत्याद्वारे गणेश वंदना सादर केली. त्यानंतर फुलांची रोपे देवून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या स्पर्धेद्वारे मोठ्या शहरातील सोसायट्यांना एकमेकांच्या संपर्कात आणून, एकमेकांकडील चांगल्या उपक्रमांबाबतच्या माहितीची देवाण-घेवाण, त्याचबरोबर परस्परांमध्ये एकोपा निर्माण करण्याचा उद्देश सफल होत असल्याचे श्री. कात्रे यांनी प्रास्ताविकात सांगितले. एसबीआयच्या लाईफ इन्शुरन्सची आवश्‍यकता काय याबरोबरच, सोसायट्यांमध्ये साजरा होणारा गणेशोत्सवही समाजाला वेगळी दिशा देऊ शकतो, असे श्रीमती देशमुख यांनी स्पष्ट केले. त्यानंतर एकापाठोपाठ टाळ्यांच्या कडकडाटात स्पर्धेचा निकाल जाहीर होत गेला आणि प्रथम पारितोषिकासाठी \"रुद्राक्ष रेसिडेन्सी' चे नाव घेताच, सर्व सभासदांनी \"गणपती बाप्पा मोरया...' चा गजर केला.\nसाईविश्‍व अपार्टमेंट आणि साईनगरी गृहनिर्माण संस्थेला उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी 1500 रुपये आणि ट्रॉफी, आदर्श प्राईडला तृतीय क्रमांकासाठी 2500 रुपये आणि ट्रॉफी, श्रीनगरीला द्वितीय क्रमांकासाठी चार हजार रुपये आणि ट्रॉफी तर रुद्राक्ष रेसिडेन्सीला प्रथम पारितोषिकासाठी सहा हजार रुपये आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.\nसोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी, सभासदांनी या पारितोषिकांचा स्वीकार करून, प्रत्येक सोसायटीतर्फे एका प्रतिनिधीने या अनोख्या स्पर्धेबद्दल मनोगत व्यक्‍त करताना अशा स्पर्धांद्वारे \"सकाळ'ने आम्हाला विधायक उपक्रमांसाठी प्रेरणा दिली असून, अन्य उपक्रमांमध्येही सहभागी करून घेण्याची अपेक्षा व्यक्‍त केली.\nश्री. निंबाळकर यांनी \"सकाळ'च्या वतीने सर्वांचे आभार मानले. मधुरांगणच्या सहायक व्यवस्थापक चित्रा भिसे यांनी सूत्रसंचालन केले. \"सकाळ'चे सहायक व्यवस्थापक (इव्हेंट) राहुल पवार यांनी कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले.\nया कार्यक्रमासाठी \"रुद्राक्ष'च्या सभासदांनी रेसिडेन्सीची उभारणी करणारे बांधकाम व्यावसायिक श्रीधर कंग्राळकर यांना विशेष निमंत्रित केले होते. जेव्हा प्रथम पारितोषिकासाठी \"रुद्राक्ष'चे नाव जाहीर करण्यात आले, त्यावेळी सर्व सभासदांनी श्री. कंग्राळकर यांच्या हस्तेच पारितोषिक स्वीकारण्याचा हट्ट धरला. तर श्री. कंग्राळकर यांनी चांगल्या पद्धतीने रेसिडेन्सीची बांधणी केल्यानेच आम्ही या पारितोषिकास पात्र ठरल्याचे सांगत सभासदांनी त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देवून अनोखा सत्कार केला. ज्या सोसायटीचे लीडर असे एकोप्याने राहात असतील, ती सोसायटी नेहमीच आदर्श ठरते, अशा शब्दात श्री. कंग्राळकर यांनी आपल्या भावना व्यक्‍त केल्या.\nउर्दूतील गीता वाटपाचा निर्णय काश्‍मीरमध्ये मागे\nश्रीनगर (पीटीआय) : भगवद्‌गीता' आणि 'कोशूर रामायण' यांच्या उर्दू भाषेतील आवृत्तींचे वाटप शाळा व अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये करण्याचा जम्मू-काश्‍मीर...\nकेळघर - टॅंकरग्रस्त असलेल्या व पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या तळोशी गावाने पाणीटंचाईवर मात केली. तनिष्कांच्या मागणीनुसार सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून...\nतपाससंस्था आणि नियामक संस्था यांनी व्यवस्था निर्दोषपणे चालावी, यासाठी कुंपणाप्रमाणे काम करणे अपेक्षित असते. पण ही कुंपणेच कुजलेली असतील तर...\nमोफत एसटी प्रवासापासून विद्यार्थिनी अजून वंचितच\nमंचर - अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजनेअंतर्गत इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलींना एसटीतून मोफत प्रवास करण्याबाबत सवलत देण्याच्या निर्णयाची...\nजायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यास शिवसेनेचा विरोध\nराजूर - जलसंपदा विभागाने मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणांतून 5.75 टीएमसी पाणी जायकवाडी धरणासाठी सोडण्याचा आदेश दिला आहे. त्याचा निषेध करत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-demand-konkan-university-97282", "date_download": "2018-10-23T23:00:20Z", "digest": "sha1:OVMGGOARAOQRPYDQIWDKZOPXKQXZ56P7", "length": 14172, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ratnagiri News demand of Konkan University कोकण विद्यापीठाची मागणी विधिमंडळात मांडावी | eSakal", "raw_content": "\nकोकण विद्यापीठाची मागणी विधिमंडळात मांडावी\nरविवार, 11 फेब्रुवारी 2018\nचिपळूण - कोकणशी नाते असलेल्या ५६ आमदारांना एकत्र करून विधिमंडळात स्वतंत्र कोकण विद्यापीठाची मागणी करावी. कोकणची गरज लक्षात घेऊन अभ्यासक्रमांची निर्मिती झाली तर विद्यार्थ्यांचा शहराकडे जाणारा ओढा थांबेल. ही चळवळ केवळ संस्थांपुरती सीमित न राहता विद्यार्थ्यांची बनली पाहिजे, असे विचारमंथन कोकण विद्यापीठ निर्धार सभेत झाले.\nचिपळूण - कोकणशी नाते असलेल्या ५६ आमदारांना एकत्र करून विधिमंडळात स्वतंत्र कोकण विद्यापीठाची मागणी करावी. कोकणची गरज लक्षात घेऊन अभ्यासक्रमांची निर्मिती झाली तर विद्यार्थ्यांचा शहराकडे जाणारा ओढा थांबेल. ही चळवळ केवळ संस्थांपुरती सीमित न राहता विद्यार्थ्यांची बनली पाहिजे, असे विचारमंथन कोकण विद्यापीठ निर्धार सभेत झाले. येथील डीबीजे महाविद्यालयात कोकण विद्यापीठ कृती समितीने सभेचे आयोजन केले होते.\nकृती समितीचे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे म्हणाले, ‘‘कोकण बोर्ड झाल्यावर येथील गुणवत्ता समोर आली. मुंबई विद्यापीठाशी ६६४ महाविद्यालये आणि १८ लाख विद्यार्थी जोडलेले आहेत. या संख्येला विद्यापीठ न्याय देऊ शकत नाही.\nमुंबई विद्यापीठाचे रत्नागिरी उपकेंद्र अपयशी ठरत आहे. राज्यात अन्य ठिकाणी ४० महाविद्यालये संलग्न असलेली विद्यापीठे आहेत. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग मिळून कोकणात १०३ महाविद्यालये आहेत. या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला न्याय देण्यासाठी स्वतंत्र कोकण विद्यापीठाची आवश्‍यकता आहे. ही चळवळ विद्यार्थ्यांनी हाती घ्यावी.’’\nआमदार राजन साळवी म्हणाले, ‘‘कोकण विद्यापीठासाठी अशासकीय ठराव विधिमंडळात ७ एप्रिल २०१७ ला मांडला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिक्षणमंत्र्यांसोबत स्वतंत्र बैठकीचे आश्‍वासनही दिले होते. १० वर्षांपासून सुरू असलेल्या या चळवळीला निश्‍चित यश येईल.\nरायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील १२ आमदार, येथील संस्थाचालक आणि कृती समिती यांच्यासोबत शिक्षणमंत्री व मुख्यमंत्री यांची बैठक घेण्याबाबत प्रयत्न करेन.’’ आमदार सदानंद चव्हाण यांनीही लक्षवेधीतून अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोकण विद्यापीठाचा प्रश्‍न आम्ही मांडू. त्यासाठी कोकणातील आमदारांना सोबत घेऊ. शिक्षणमंत्री कोकणातील असल्याने विद्यार्थ्यांवर आंदोलनाची वेळ येऊ देणार नाही, असे सांगितले.\nया वेळी उपस्थित सर्वांनी स्वतंत्र कोकण विद्यापीठाच्या ठरावाला हात उंचावून संमती दिली. या सभेला सदानंद भागवत, अभिजित हेगशेट्ये, आबा सावंत, अशोक चव्हाण, जावेद ठाकूर, सुधीर दाभोळकर, विनोद दळवी, मंगेश तांबे, सुजय रेडीज हे संस्थाचालक, चिपळूणमधील शिक्षणप्रेमी नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.\nमोदी सरकार भंपक - उद्धव ठाकरे\nलातूर - भाजपने गेल्या निवडणुकीत खोटे बोलून मते घेतली. सत्तेत बसल्यावरही ते वारंवार खोटेच बोलत आहेत. त्यात मी वाटेकरी होणार नाही. शिवसेनाप्रमुख...\n#PMCIssue फुरसुंगीत सुविधांसाठी आंदोलन\nफुरसुंगी - फुरसुंगी गाव पुणे महानगरपालिकेत जाऊन वर्ष झाले तरी पालिका गावाला पुरेशा नागरी सुविधा देत नसल्याने संतप्त झालेल्या फुरसुंगी...\n#PMCIssue नागरी सुविधा मिळत नसल्याने पालिकेच्या दोन्ही कार्यालयांना टाळे\nफुरसुंगी - फुरसुंगी गाव पुणे महानगरपालिकेत जाऊन वर्ष झाले तरी पालिका गावाला पुरेशा नागरी सुविधा देत नसल्याने संतप्त झालेल्या फुरसुंगी...\nमुंबईचा पारा @ 37.6\nमुंबई - अवकाळी पावसानंतर मुंबईचा पारा पुन्हा उकळू लागला आहे. मंगळवारी मुंबईचे कमाल तापमान 37.6 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. गेल्या 10 वर्षांत...\nमोफत एसटी प्रवासापासून विद्यार्थिनी अजून वंचितच\nमंचर - अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजनेअंतर्गत इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलींना एसटीतून मोफत प्रवास करण्याबाबत सवलत देण्याच्या निर्णयाची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-affordably-buy-tur-totaly-false-5627", "date_download": "2018-10-23T23:31:47Z", "digest": "sha1:QOMC6WGE672TGKSOSLKXBSZP63QMUKCE", "length": 14979, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Affordably buy tur is totaly False | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहमीभावाने तूर खरेदी म्हणजे सरकारची थापेबाजी : कांबळे\nहमीभावाने तूर खरेदी म्हणजे सरकारची थापेबाजी : कांबळे\nशनिवार, 10 फेब्रुवारी 2018\nवर्धा : हमीभावाने तूर खरेदी ही सरकारची थापेबाजी असल्याचा आरोप आमदार रणजित कांबळे यांनी केला आहे. जिल्ह्यातील सात खरेदी केंद्रे उद्‍घाटनानंतरच बंद असून, तीन खरेदी केंद्रांवर अत्यल्प तूर पोचल्याची टीकाही त्यांनी केली.\nवर्धा : हमीभावाने तूर खरेदी ही सरकारची थापेबाजी असल्याचा आरोप आमदार रणजित कांबळे यांनी केला आहे. जिल्ह्यातील सात खरेदी केंद्रे उद्‍घाटनानंतरच बंद असून, तीन खरेदी केंद्रांवर अत्यल्प तूर पोचल्याची टीकाही त्यांनी केली.\nभाजप सरकार थापेबाजीत आघाडीवर आहे. त्यात दीडपट भाव देण्याच्या नव्या थापेची नुकतीच भर पडल्याचे आमदार कांबळे म्हणाले. तुरीची हमीभावाने खरेदी करण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेत असल्याचा आव आणला जात आहे. परंतु हमीभावाने तूर खरेदीची घोषणादेखील फसवी असल्याचे ते म्हणाले. सरकारला शेतकऱ्यांविषयी इतकीच आस्था आहे, तर त्यांच्या तुरीची विनाअट खरेदी करावी. जिल्ह्यात पहिल्याच आठवड्यात तूर खरेदीचा बोजवारा उडाल्याने सरकारचा उद्देश याविषयी प्रामाणिक नसल्याचे स्पष्ट होते.\nजिल्ह्यात तूर खरेदीची दहा केंद्रे सुरू झाली. यातील जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांमार्फत सुरू करण्यात आलेली सात केंद्रे अद्यापही बंद आहेत. शासकीय आकडेवारीनुसार मुहूर्ताला केवळ ५३.८४ क्‍विंटल तूर खरेदी झाली, तर व्हीसीएमएफची तीन खरेदी केंद्रे सोमवारपासून सुरू करण्यात आली.\nयात केवळ ३४५.२० क्‍विंटल तुरीची खरेदी झाली. जिल्ह्यात २७०२ शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी झाली आहे. त्या तुलनेत पहिल्याच आठवड्यात तुरीची अत्यल्प खरेदी झाल्याने सरकारच्या हेतूवरच शंका निर्माण होत असल्याचे आमदार रणजित कांबळे म्हणाले. यापूर्वी बारदान्याअभावी सरकारची खरेदी फसली होती. त्यानंतर कर्जमाफीचादेखील असाच बोजवारा उडाला. त्यात आता तूर खरेदीची भर पडणार असल्याचेही ते म्हणाले.\nहमीभाव minimum support price तूर सरकार government आमदार भाजप कर्जमाफी\n'सकाळ'चे दिवाळी अंक अॅमेझॉनवर \nपुणे : क्लिकवर चालणाऱया आजच्या\nशेतीपूरक व्यवसायातून वर्षभर उत्पन्नाची व्यवस्था...\nनांदेड ः एकात्मिक शेती पद्धती अंतर्गत दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यव्यवसाय यांची एकत\nपरभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहर\nपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी परिस्थितीत पाण्याअभावी उसाचे पीक वाळून जात\nबाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर घेण्याबाबतचा...\nपुणे ः राज्यातील बाजार समित्यांमधील कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करून घेण्याचा पण\nसाताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भाव\nसातारा ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’चा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांना नुकसानीला\nपरभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...\nबाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे ः राज्यातील बाजार समित्यांमधील...\nपुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...\nसाताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...\nनगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...\n‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...\nमहसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ ः दुष्काळग्रस्त भागात...\nमहाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...\nसरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...\nपुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nनाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...\nइंदापूर बाजार समितीत शेतीमाल तारण योजना...इंदापूर, जि. पुणे ः महाराष्ट्र राज्य कृषी...\nनगर जिल्ह्यात एप्रिलपासून चाराटंचाई...नगर ः जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे...\nशेतीतील सुधारणांसाठी कृषी विद्यापीठांची...अकोला ः बदललेल्या परिस्थितीत शेतीतही मोठी...\nनगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात...नगर ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या...\nशेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी...अकोला ः तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांचा विमा...\nशेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे विदर्भ,... पुणे ः पश्चिम महाराष्ट्रातील दूध व ऊस...\nऔरंगाबादेत बटाटा प्रतिक्‍विंटल १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nधुळीतील जिवाणूंना रोखण्यासाठी हवे...खिडक्यातून आत येणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे धुळीमध्ये...\nहळदीमध्ये भरणी, खत व्यवस्थापन...हळदीची उगवण आणि शाकीय वाढ यांनतर पुढील दोन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/07/sangram-jagtap-1419.html", "date_download": "2018-10-23T22:08:18Z", "digest": "sha1:2X6APEFKSLVMUO2UCHUXGMMLKPUKRWEA", "length": 9708, "nlines": 78, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "बांधकाम कामगारांच्या प्रश्‍नाबाबत विधानसभेत आवाज उठविणार - आ.जगताप. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar City Sangram Jagtap बांधकाम कामगारांच्या प्रश्‍नाबाबत विधानसभेत आवाज उठविणार - आ.जगताप.\nबांधकाम कामगारांच्या प्रश्‍नाबाबत विधानसभेत आवाज उठविणार - आ.जगताप.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राज्यातला पहिला नगर जिल्हा असा आहे की, या जिल्ह्याने कामगार कल्याणाच्यादृष्टीने मोठा लढा उभारला होता. स्व.शंकरराव घुले यांनी माथाडी कायदा, 50 किलोचे पोते, असंघटीत कामगारांचे संघटन करुन निर्णायक व कायदेशीर मार्गाने लढा देऊन कामगारांना न्याय व त्यांचे हक्क मिळवून दिले आहेत. इमारत बांधकामाच्या मजुरांसाठी शासनाकडे पैसे मोठ्या प्रमाणावर पडून आहेत, फक्त त्याचे योग्य प्रकारे नियोजन होणे गरजेचे आहे. आज अनेक कामगार अनेक योजनांपासून वंचित राहिले आहेत. आगामी पावसाळी अधिवेशनात याबाबत आपण प्रश्‍न उपस्थित करणार असल्याचे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.\nनगर जिल्हा व इमारत बांधकाम कामगार संघटेनेच्या वतीने कामगार मेळाव्या प्रसंगी कामगारांचे नोंदणी फॉर्म सहाय्यक कामगार आयुक्त नितीन पाटणकर यांच्याकडे आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, कॉ.बाबा आरगडे, सचिव नंदु डहाणे, राष्ट्रवादी शहर युवक जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे, हमाल पंचायत उपाध्यक्ष गोविंद सांगळे, सचिव मधुकर केकान, सागर गुंजाळ, अमोल गायकवाड, अजित साळवे आदी उपस्थित होते.\nपुढे बोलताना आ.संग्राम जगताप म्हणाले, हमाल पंचायतच्या माध्यमातून अविनाश घुले सर्वांना बरेाबर घेऊन मोठ्या जोमाने ही चळवळ पुढे नेत आहेत. त्यांच्या या कार्यात आम्ही त्यांना सर्वोतोपरि मदत करु. कामगार कल्याणाच्या बाबतीत संघटन हे महत्वाचे आहे. संघटनेच्या माध्यमातून विविध प्रश्‍नांची सोडवणूक करण्यात येते, ही एक चांगली गोष्ट असल्याचे ते म्हणाले.\nयाप्रसंगी सहाय्यक कामगार आयुक्त नितीन पाटणकर म्हणाले, इमारत बांधकामाशी निगडीत सर्वांना सभासद होता येईल. त्याची कागदपत्राची पूर्ण तपासणी झाल्यानंतरच योजनांचा लाभ मिळू शकेल, असे सांगून या कामगारांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती यावेळी उपस्थितांना दिली.\nयाप्रसंगी हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले म्हणाले, जे असंघटित कामगार आहेत, त्यांना एकत्र करुन न्याय देण्याचा जो पुढाकार स्व.शंकरराव घुले यांनी घेतला होता. त्यांचा तोच वारसा आपण पुढे नेत आहोत. कामगारांचे एक स्वत:चे हक्काचे व्यासपीठ म्हणून या संघटनेकडे पाहिले जाते. कामगारांच्या हिताच्या योजना त्यांच्या पर्यंत पोहचविण्याचे काम संघटनेने केले आहे. त्यामुळेच बांधकाम कामगार यांच्या नावावर 5 हजार रुपये त्यांना साधन-सामुग्री घेण्यासाठी प्रत्येकाच्या खात्यात जमा होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगिलले.\nकार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय महापुरे यांनी केले तर आभार अजित साळवे यांनी मानले. यावेळी बाबा अरगडे, गोविंद सांगळे, अभिजित खोसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्तविकात संघटनेचे सचिव नंदू डहाणे संघटनेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या कार्यक्रमास जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रातील महिला व पुरुष कामगार उपस्थित होते. यावेळी अनेक कामगारांकडून अर्ज भरुन घेऊन त्यांची नाव नोंदणी करण्यात आली. या उपक्रमांचे कामगारांनीही कौतुक केले.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर,\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nबांधकाम कामगारांच्या प्रश्‍नाबाबत विधानसभेत आवाज उठविणार - आ.जगताप. Reviewed by Ahmednagar Live24 on Friday, July 14, 2017 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nमंत्रिमंडळाच्या विस्तारात राम शिंदेंना लॉटरी लागणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/shirts/top-10-checkered+shirts-price-list.html", "date_download": "2018-10-23T22:48:04Z", "digest": "sha1:OFGF4OQICXJEAZPGOSBKYDURD7VE3SXA", "length": 16698, "nlines": 473, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 चेकेरेड शिर्ट्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nTop 10 चेकेरेड शिर्ट्स Indiaकिंमत\nशीर्ष 10 चेकेरेड शिर्ट्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 चेकेरेड शिर्ट्स म्हणून 24 Oct 2018 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग चेकेरेड शिर्ट्स India मध्ये जनसोन्स ऑकलंग३६३३ में स चेकेरेड सासूल शर्ट Rs. 1,095 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 10 उत्पादने\nउ स पोलो अससोसिएशन\nयुनाइटेड कॉलोर्स ऑफ बेनेटतों\nरस 2000 2001 अँड दाबावे\nरस र 500 अँड बेलॉव\nसेमी कट अवे कॉलर\nपीटर इंग्लंड में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nकॉटन काउंटी प्रीमियम में s चेकेरेड सासूल शर्ट\nसणाची बॉय स चेकेरेड सासूल शर्ट\nइंडियन टर्रीन में s चेकेरेड सासूल शर्ट\nलेवी s में s चेकेरेड सासूल शर्ट\nरोडस्टर में s चेकेरेड सासूल शर्ट\nवरंगलेर में s चेकेरेड सासूल शर्ट\nमार्क टेलर में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nअरिहंत में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nआज़ोड में s चेकेरेड सासूल शर्ट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.rameshthombre.com/2011/12/blog-post_5891.html", "date_download": "2018-10-23T23:12:24Z", "digest": "sha1:WQBZGRISIXLJOOCDE7XCDAYCWDVSAFDG", "length": 7258, "nlines": 235, "source_domain": "www.rameshthombre.com", "title": "रमेश ठोंबरे - Ramesh Thombre: कोणी म्हणे ...... १ ..................४)", "raw_content": "\nइथे मी पावन |\nझाले कि हो ||\nपहिला मी पार्थ |\nनेम मज दुजा |\nपहिली म्या गाय |\nद्वारा पोस्ट केलेले Ramesh Thombre येथे 10:08 PM\nलेबले: || म.क. उवाच ||\nमी इकडे हि भेटेल .............\nमाझे प्रकाशित ई-पुस्तक 'प्रियेचे अभंग' येथे हि वाचू शकता ....\nमाझी लेखणी - मी इकडे नियंत्रक आहे\nमराठी कविता प्रेमी - मी इकडे नियंत्रक आहे\nमराठी कविता समुह - मी इकडे संचालक आहे\nकवी कट्टा - माझा स्वताच्या कवितांचा ओर्कुट समुह\nमोठी माणसं (ग्रामीण कथा)\nमाझी बायको तुझा नवरा ....\nपर्णकोवळी पहाट जेंव्हा ..\nदेव देव म्हणत्यात, दिसत कसा नाही \n'मराठी कविता' वार्ता (2)\nअर्ज किया है (1)\nइकडचे - तिकडचे (1)\nकविता - कविता (61)\nजिथं फाटलं आभाळ (31)\nतू नसताना ... (1)\nप्रिया भक्ती सार (2)\nप्रिया भक्ती सार -2\nप्रिया भक्ती सार - 1\n36 || शेवटचा अभंग ||\n35 || वेड लावी मला ||\nईतकं सुद्धा अवघड नसतं\nअभूतपूर्व भयाविष्कार -तुंबाड' - (Movie Review - Tumbbad)\nआता वीडियो कंपोझिटिंग आणि एडिटिंग शिका मराठी मधून\nचोरी करताना बेल वाजवा ...\nमराठी कविता समूह ई-पुस्तके\nकविता विश्व - लेक लाडकी विशेषांक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://www.wordproject.org/bibles/mar/40/1.htm", "date_download": "2018-10-23T22:18:07Z", "digest": "sha1:TFQNYELSGSEA5OOPCVG4OTPDV7G3NKA6", "length": 8047, "nlines": 47, "source_domain": "www.wordproject.org", "title": " येशूचा जन्म. - Matthew 1 : मराठी बायबल - नवा करार", "raw_content": "\nमुख्य पृष्ठ / बायबल / मराठी बायबल - Marathi /\nमत्तय - अध्याय 1\n1 येशु ख्रिस्ताचा कुलवृत्तांत येणेप्रमाणे: तो दाविदाच्या कुळात जन्मला. दावीद अब्राहामाच्या कुळातील होता.\n2 अब्राहाम इसहाकचा पिता होता. इसहाक याकोबाचा पिता होता. याकोब याहूदा व त्याच्या भावांचा पिता होता.\n3 यहूदा पेरेस व जेरहाचा पिता होता. (त्यांची आई तामार होती.) पेरेस हेस्रोनाचा पिता होता. हेस्रोन रामाचा पिता होता.\n4 रामा अम्मीनादाबाचा पिता होता. अम्मीनादाब नहशोनाचा पिता होता. नहशोन सल्मोनाचा पिता होता.\n5 सल्मोन बवाजाचा पिता होता. (बवाजाची आई राहाब होती.) बवाज ओबेदचा पिता होता. (ओबेदची आई रूथ होती) ओबेद इशायचा पिता होता.\n6 इशाय दावीद राजाचा पिता होता. दावीद शलमोनाचा पिता होता. (शलमोनाची आई पूर्वी उरीयाची पत्नी होती.)\n7 शलमोन रहबामचा पिता होता. रहबाम अबीयाचा पिता होता. अबीया आसाचा पिता होता.\n8 आसा यहोशाफाटाचा पिता होता. यहोशाफाट योरामाचा पिता होता. योराम उज्जीयाचा पिता होता.\n9 उज्जीया योथामचा पिता होता. योथाम आहाजचा पिता होता. आहाज हिज्कीयाचा पिता होता.\n10 हिज्कीया मनश्शेचा पिता होता. मनश्शे आमोनचा पिता होता. आमोन योशीयाचा पिता होता.\n11 योशीया यखन्या व त्याचे भाऊ यांचा पिता होता. (जेव्हा यहूदी लोकांना गुलाम म्हणून बाबेलास नेण्यात आले तेव्हा हे झाले.)\n12 त्यांना बाबेलला नेण्यात आल्यानंतरचा कुलवृत्तांत येणेप्रमाणे: यखन्या शल्तीएलचा पिता होता. शल्तीएल जरूब्बाबेलचा पिता होता.\n13 जरूब्बाबेल अबीहूदचा पिता होता. अबीहूद एल्याकीमचा पिता होता. एल्याकीम अज्जुराचा पिता होता.\n14 अज्जुर सादोकचा पिता होता. सादोक याखीमचा पिता होता. याखीम एलीहूदचा पिता होता.\n15 एलीहूद एलाजारचा पिता होता. एलाजारचा मत्तानचा पिता होता. मत्तान याकोबाचा पिता होता.\n16 याकोब योसेफाचा पिता होता. योसेफ मरीयेचा पती होता. मरीया येशूची आई होती. येशूला ‘ख्रिस्त’म्हटले आहे.\n17 याप्रमाणे अब्राहामापासून दाविदापर्यत चौदा पिढ्या झाल्या आणि दाविदापासून बाबेलच्या बंदीवासापर्यंत चौदा पिढ्या झाल्या. बाबेलच्या बंदिवासापासून ख्रिस्ताच्या जन्मापर्यत चौदा पिढ्या झाल्या.(लूका2.1-7)\n18 येशू ख्रिस्ताच्या आईचे नाव मरीया होते आणि येशू ख्रिस्ताचा जन्म अशाप्रकारे झाला. मरीयेचे योसेफशी लग्न ठरले होते. परंतु त्या अगोदरच ती पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने गर्भवती आहे असे दिसून आले.\n19 तिचा भावी पती योसेफ चांगला मनुष्य होता. तिची लोकांमध्ये बदनामी होऊ नये म्हणून त्याने गुपचूप तिला सूटपत्र देण्याचा विचार केला.\n20 पण असे विचार त्याच्या मनात घोळत असतानाच देवाच्या दूताने स्वप्नात त्याला दर्शन दिले आणि सांगितले, “दाविदाच्या वंशातील योसेफा,मरीयेशी लग्न करण्यास अनमान करू नकोस कारण तिला होणारे मूल पवित्र आत्म्यापासूनहोणार आहे.\n21 त्याचे नाव तू येशू4ठेव. कारण तो त्याच्या लोकांची पापापासून सुटका करील.”\n22 हे सर्व यासाठी घडले की, प्रभुने संदेष्ट्यांच्या द्वारे जे सांगितले होते, त्याची पूर्तता व्हावी.\n23 “कुमारी गर्भवती होईल, ती एका मुलाला जन्म देईल आणि ते त्याला ‘इम्मानुएल’ म्हणजे ‘आमच्याबरोबर देव आहे’ असे म्हणतील.”\n24 जेव्हा योसेफ जागा झाला तेव्हा देवदूताने जशी त्याला आज्ञा केली होती तसेच त्याने केले, त्याने मरीयेशी लग्र केले. 25पण तिने मुलाला जन्म देईपर्यत त्याने तिला जाणले नाही. आणि योसेफने त्याचे नाव येशू ठेवले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-fodder-crop-plantation-statusmaharashtra-5302", "date_download": "2018-10-23T23:14:55Z", "digest": "sha1:BBJRWJWK5OY2BAFQ5PAMLHVUPK6GA3HG", "length": 16675, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, fodder crop plantation status,maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुणे जिल्ह्यात उन्हाळ्यात चाराटंचाई भासण्याची शक्‍यता\nपुणे जिल्ह्यात उन्हाळ्यात चाराटंचाई भासण्याची शक्‍यता\nसोमवार, 29 जानेवारी 2018\nमी दुग्ध व्यवसाय करीत असल्यामुळे माझ्याकडे एकूण पंधरा जनावरे आहेत. सध्या एक एकरावर मका, लसूणघास एक एकरावर आहे. तसेच वाळलेला चारा उपलब्ध आहे. उन्हाळ्यात चारा कमी पडत असला तरी पाणी असल्यामुळे अजून हिरव्या चारापिकांची पेरणी करणार आहे.\n- बजाबा मालपोटे, फळणे, ता. मावळ, जि. पुणे.\nपुणे ः मोठ्या प्रमाणात असलेल्या जनावरांच्या संख्येमुळे पुरेसा चारा उपलब्ध असणे गरजेचे आहे. मात्र पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामातील चारा लागवडीची स्थिती पाहता यंदा उन्हाळ्यात चाराटंचाई भासण्याची शक्‍यता आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत २८,०९० हेक्‍टरवर चारापिकांची लागवड झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आतापासून चारा व्यवस्थापन करावे लागणार आहे.\nपूर्वेकडील शिरूर, दौड, इंदापूर, बारामती, इंदापूर, आंबेगाव, जुन्नर, खेड तालुक्‍यांतील अनेक शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात. त्यामुळे या भागात पशुधनाची संख्या अधिक आहे. उन्हाळ्यात जनावरांसाठी लागणारा चाऱ्याची सोय म्हणून बहुतांशी शेतकरी रब्बी हंगामात मका, ज्वारी, कडवळ, बाजरी, लुसर्न घास, नेपिअर ग्रास अशी चारापिके घेतात. काही शेतकरी मका, कडवळ, बाजरी ही पिके दोन ते तीन महिन्यांनी काढून तो वाळवून साठवणूक करतात. काही शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध असल्याने उन्हाळ्यातही हिरव्या चाऱ्याचे नियोजन ते करतात. त्यामुळे उन्हाळ्यात भासणारी चाराटंचाई कमी होण्यास मदत होते.\nयंदा पुणे जिल्ह्यात चारापीक लागवडीचा आढावा घेतल्यास बहुतांशी तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी चारापिकांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. यंदाच्या रब्बी हंगामात पुरंदर, मुळशी तालुक्‍यात नव्याने चारापिकांची लागवड झाली नसल्याचे चित्र आहे. भोर, मावळ, वेल्हे तालुक्‍यांत अगदी अल्प प्रमाणात चारापिकांची लागवड झाली आहे.\nदरवर्षी पूर्वेकडील तालुक्‍यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात चारापिकांची लागवड करत असतात. परंतु यंदा हे तालुकेदेखील चारापिकांपासून दूर असल्याचे चित्र आहे. यंदा शिरूर तालुक्‍यात ७४३० हेक्‍टरवर चारापिकांची लागवड झाली आहे. इंदापूर तालुक्‍यात ५४८०, बारामती तालुक्‍यात ५१५०, जुन्नर तालुक्‍यात २४३०, खेड तालुक्‍यात ११४०, आंबेगाव तालुक्‍यात १६८०, दौंड तालुक्‍यात ३२५० हेक्‍टरवर चारापिकांची लागवड झाल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.\nसध्या जिल्ह्यातील शिरूर, बारामती, इंदापूर, दौड, आंबेगाव, जुन्नर, मावळ या भागांत साखर कारखाने सुरू आहेत. शेतकऱ्यांना ऊस वाडे उपलब्ध असले तरी त्यास शेकडा ४०० ते ५०० रुपये एवढा दर आहे. पुढील एक ते दोन महिन्यांत त्यात आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे. पीकनिहाय झालेली चारापिकांची लागवड ः (हेक्‍टरमध्ये) : मका ७७६०, ज्वारी कडवळ ५०००, बाजरी ८००, लुसर्न ग्रास ९३०, नेपिअर ग्रास ३४०, इतर चारापिके १३,२६०, एकूण २८,०९०.\nपुणे रब्बी हंगाम चाराटंचाई पशुधन\nकमी वेळेत चांगल्या मशागतीसाठी रोटाव्हेटर\n१९३०च्या दशकात रोटरी कल्टिव्हेटर (रोटा + व्हेटर) ही संकल्पना अमेरिकेत प्रसिद्ध झाली.\nराज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य...\nमुंबई : राज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थित\nनगर-नाशिकच्या धरणातून ‘जायकवाडी’त पाणी सोडण्याचे...\nमुंबई : ‘जायकवाडी’ धरणात पाणी सोडण्याचे आदेश महाराष्ट्र जलस\nगाडीने येणारा कापूस गोणीत आणण्याची वेळ\nजालना : जनावरांचा चारा आणि\nदुष्काळाच्या गर्तेत गुरफटला गावगाडा\nऔरंगाबाद : पावसाळ्यात पडले\nअवर्षणाचा पिकावरील ताण कमी करण्यासाठी...कोरडवाहू शेतीत पीक उत्पादनाच्या दृष्टीने “ओल तसे...\nकोल्हापुरात केळी लागवड कमी होण्याची शक्...कोल्हापूर : पुरेशा पाण्याअभावी जिल्ह्यात केळीच्या...\nनगरमधील आठ तालुके अद्यापही रब्बी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीची आतापर्यंत अवघी नऊ...\nजनावरांच्या आहारातील क्षारमिश्रणाचे...जनावरांच्या हाडांच्या वाढीसाठी दूध उत्पादनासाठी,...\nपरभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...\nबाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे ः राज्यातील बाजार समित्यांमधील...\nपुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...\nसाताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...\nनगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...\n‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...\nमहसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ ः दुष्काळग्रस्त भागात...\nमहाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...\nसरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...\nपुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nनाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...\nइंदापूर बाजार समितीत शेतीमाल तारण योजना...इंदापूर, जि. पुणे ः महाराष्ट्र राज्य कृषी...\nनगर जिल्ह्यात एप्रिलपासून चाराटंचाई...नगर ः जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे...\nशेतीतील सुधारणांसाठी कृषी विद्यापीठांची...अकोला ः बदललेल्या परिस्थितीत शेतीतही मोठी...\nनगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात...नगर ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या...\nशेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी...अकोला ः तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांचा विमा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/no-contact-bsf-jawan-after-viral-video-25446", "date_download": "2018-10-23T22:55:29Z", "digest": "sha1:A25XW52TMIYIRXNUIQNAPWN4SNLEINJO", "length": 12009, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "No contact with BSF jawan after viral video व्हिडिओनंतर 'त्या' जवानाशी संपर्क नाही | eSakal", "raw_content": "\nव्हिडिओनंतर 'त्या' जवानाशी संपर्क नाही\nमंगळवार, 10 जानेवारी 2017\nनवी दिल्ली - एका व्हिडिओद्वारे लष्कराची लक्तरे वेशीवर टांगत, दररोज मिळत असलेल्या जेवणाचा दर्जा व्हिडिओतून सर्वांसमोर आणणारा सीमा सुरक्षा दलाचा जवान (बीएसएफ) संपर्कात नसल्याची तक्रार\nनवी दिल्ली - एका व्हिडिओद्वारे लष्कराची लक्तरे वेशीवर टांगत, दररोज मिळत असलेल्या जेवणाचा दर्जा व्हिडिओतून सर्वांसमोर आणणारा सीमा सुरक्षा दलाचा जवान (बीएसएफ) संपर्कात नसल्याची तक्रार\nतेज बहादूर यादव नावाच्या जवानाने व्हिंडिओतून लष्करातील काही बाबी स्पष्ट केल्या आहेत. सीमेचे संरक्षण करताना निकृष्ट जेवण मिळत असल्याने अनेकवेळा उपाशी झोपत असल्याचेही त्याच्या व्हिडिओतून समोर आले आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमुळे खळबळ उडाली असून, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, तेजच्या पत्नीने हा व्हिडिओ समोर आल्यापासून पतीशी संपर्क होत नसल्याचे फेसबुक पोस्टद्वारे सांगितले आहे. पत्नीने लिहिले आहे की, 'या देशातील नागरिकांना नमस्कार. सोमवारी संध्याकाळपासून माझा पतीशी संपर्क होऊ शकत नसल्याचे मला सोशल मिडियाद्वारे लोकांना सांगायचे आहे. त्यांना कोठे आणि कोणत्या परिस्थितीत ठेवले आहे हे देखील आम्हाला माहिती नाही.'\nतेज बहादूर यांनी व्हिडिओतून काही धक्कादायक गोष्टी समोर आणल्या आहेत. त्याने या व्हिडिओत म्हटले आहे की, \"सीमेवर बिकट परिस्थितीत देशाची सेवा करतो आणि जेवणासाठी आलेले सामान वरिष्ठ अधिकारी बाजारात विकतात. अनेकवेळा तर उपाशी झोपावे लागते. आम्ही सकाळी 6 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सलग 11 तास बर्फात उभे राहून कर्तव्य बजावतो. पाऊस असो, वारा असो कोणत्याही परिस्थिथीत कर्तव्य पार पाडतो.'\n(एक पाणीदार पत्रव्यवहार...) प्रिय गिरीशभाऊ, शतप्रतिशत नमस्कार अगदी तांतडीने पत्र लिहायला घेतले आहे, कारण अक्षरश: तोंडचे पाणी पळाले आहे. औंदा...\nपुणे : महाराष्ट्रात सर्वत्र दुष्काळाचे सावट अगदी गडद होऊ लागले आहेत. त्यामुळे लोकांना पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. ग्रामीण भागाबरोबर याची झळ शहरी...\nशालेय विद्यार्थ्यांची रिक्षातून धोकादायक वाहतूक\nपुणे : शाहीर अमर शेख चौकात शालेय विद्यार्थ्यांची रिक्षातून धोकादायक पध्दतीने वाहतूक केली जात आहे. पुण्यात शालेय विद्यार्थ्यांची नेहमी धोकादायक...\nपोतराज प्रथा बंद करुन रोजगार द्या\nपुणे : अंगावर चाबकाचे फटके मारून, पायातील चाळ वाजवुन, नागरिकांकडून पैसे मागणे अशा प्रथा या विज्ञानयुगात बंद झाल्या पाहिजेत. कारण रस्त्याने जाणाऱ्या...\nमोफत एसटी प्रवासापासून विद्यार्थिनी अजून वंचितच (व्हिडिओ)\nमंचर (पुणे): अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजनेअंतर्गत इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या मुलींना एसटीतून मोफत प्रवास करण्याबाबत सवलत देण्याच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://techmarathi.com/tag/stratup-garage/", "date_download": "2018-10-23T22:15:42Z", "digest": "sha1:7JXBHGK4AQD3CQHWOD2PMN653PTE2BQ4", "length": 4036, "nlines": 31, "source_domain": "techmarathi.com", "title": "stratup garage Archives - टेक मराठी", "raw_content": "\nतंत्रज्ञन आणि मराठीला जोडणारा मंच\nपुणे स्टार्ट-अप गॅरेज (Pune Start-up Garage)\nतुमच्यातले कितीतरी जण स्वतःची start-up काढायची स्वप्न पाहत असतील. पण काही कारणांमुळे तुम्हाला ते शक्य होत नसेल तर अशा सर्व इच्छुकांसाठी अतिशय उपयुक्त कार्यक्रम म्हणजे Start-up Garage . Start-up Garage ह्या कार्यक्रमात start-up सुरु करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या कार्यक्रमाचा उद्देश हा आहे कि developers , designers आणि start-up सुरु करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अशा सर्व व्यक्तींना एकत्र आणायचं जेणेकरून ते आपल्या कल्पना एकमेकांसमोर मांडू शकतील.\nहा संपूर्ण कार्यक्रम तीन दिवसांचा असून त्यासाठी लागणारे शुल्क आकारले जाईल.कार्यक्रमाचे वेळापत्रक तुह्मी इथे पाहू शकता.\nह्या संपूर्ण कार्यक्रमासाठी २०००/- रुपये एवढे शुल्क आकारले जाईल. विद्यार्ध्यांसाठी शुल्कामध्ये ५०% सवलत दिली जाणार आहे. ह्या कार्यक्रमाची नावनोंदणी तुह्मी मेल करून करू शकता त्यासाठी मेल आयडी आहे i@Lpad.in .\nअधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\nदि. २९ एप्रिल ते १ मे २०११. शुक्रवार ते रविवार\nस्थळ : महाराष्ट्र इनस्टीट्युड ऑफ टेक्नोलॉंजी ( MIT )\nS.No.124, पौड रोड , कोथरूड ,\nलेखक सायली गद्रेवर पोस्टेड 28 एप्रिल, 2011 कॅटेगरीज Eventश्रेण्याटेकनॉलॉजी - Technologyटॅग्स Eventश्रेण्याpuneश्रेण्याstratupश्रेण्याstratup garageश्रेण्याटेकश्रेण्याटेक मराठी1 टिप्पणी पुणे स्टार्ट-अप गॅरेज (Pune Start-up Garage) वर\nबारावी नंतर कुठले मार्ग निवडावे\nइंजिनियरइंग नंतर जॉब, मास्टर्स का MBA\nटेक मराठी अभिमानाने WordPress द्वारा समर्थित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-groundnut-seed-production-programme-nagar-maharashtra-5949", "date_download": "2018-10-23T23:24:41Z", "digest": "sha1:4QJCV72LUJFONTQDXS6F23NSJQOLOQLZ", "length": 15775, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, groundnut seed production programme, nagar, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनगर जिल्ह्यात १२ हजार हेक्‍टरवर भुईमूग बीजोत्पादन\nनगर जिल्ह्यात १२ हजार हेक्‍टरवर भुईमूग बीजोत्पादन\nगुरुवार, 22 फेब्रुवारी 2018\nनगर ः राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियानांतर्गत बियाणे व लागवड साहित्य उप-अभियानामध्ये बीजोत्पादन कार्यक्रम राबवला जात आहे. या अभियानातून नगर जिल्ह्यामध्ये ११ हजार ८०० हेक्‍टर क्षेत्रावर भुईमुगाचे उन्हाळी बीजोत्पादन घेतले जाणार आहे. त्यासाठी चौदा तालुक्‍यांत ५ हजार ९२९ क्‍विंटल अनुदानावर बियाणे वितरण केले असल्याची माहिती कृषी विभागातून देण्यात आली.\nनगर ः राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियानांतर्गत बियाणे व लागवड साहित्य उप-अभियानामध्ये बीजोत्पादन कार्यक्रम राबवला जात आहे. या अभियानातून नगर जिल्ह्यामध्ये ११ हजार ८०० हेक्‍टर क्षेत्रावर भुईमुगाचे उन्हाळी बीजोत्पादन घेतले जाणार आहे. त्यासाठी चौदा तालुक्‍यांत ५ हजार ९२९ क्‍विंटल अनुदानावर बियाणे वितरण केले असल्याची माहिती कृषी विभागातून देण्यात आली.\nतेलबियांचे उत्पादन वाढावे, यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियानांतर्गत बियाणे व लागवड साहित्य उप-अभियानामध्ये बीजोत्पादन कार्यक्रम राबवला जात आहे. त्यासाठी ‘एसबी-२ व टीएजी- २४’ बियाणे शेतकऱ्यांना अनुदानावर दिले जाणार आहेत. एका एकरासाठी पेरणीला चाळीस किलो बियाणे लागत असले, तरी ग्राम बीजोत्पादनासाठी दिले जाणारे बियाणे टोकन पद्धतीने वापरायचे आहे. त्यामुळे एका शेतकऱ्याला एका एकरासाठीच वीस किलो बियाण्यांवर अनुदान मिळेल.\nराज्यभरातील पंचवीस जिल्ह्यांमध्ये ‘एसबी-२’चे ५ हजार नऊशे २० क्विंटल तर ‘टीएजी-२४’चे पंधरा हजार २२८ क्विंटल, असे २१ हजार १८४ क्विंटल बियाणे महाबीजने पुरवले आहे. सर्वासाठी बियाणे उपलब्ध असले तरी अल्प, अत्यंल्प भूधारक, अनुसूचित जाती-जमाती, महिला यांना प्राधान्य दिले जात आहे.\nराज्यातील पंचवीस जिल्ह्यांमध्ये २१ हजार हेक्‍टर क्षेत्रावर उन्हाळी भुईमुगाचे बीजोत्पादन कार्यक्रम राबवला जात आहे. त्यासाठी २१ हजार १४८ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा केला आहे. एका शेतकऱ्याला एका एकरापर्यंत (वीस किलो) बियाणे साठ टक्के अनुदानावर दिले जाणार आहेत.\nराज्यात सर्वाधिक क्षेत्र नेहमीप्रमाणे नगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक अकरा हजार आठशे ५८ हेक्‍टर क्षेत्रावर हा उपक्रम राबवला जात आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, तंत्र अधिकारी अशोक संसारे यांनी सांगितले.\nनगर बीजोत्पादन कृषी विभाग\nकमी वेळेत चांगल्या मशागतीसाठी रोटाव्हेटर\n१९३०च्या दशकात रोटरी कल्टिव्हेटर (रोटा + व्हेटर) ही संकल्पना अमेरिकेत प्रसिद्ध झाली.\nराज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य...\nमुंबई : राज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थित\nनगर-नाशिकच्या धरणातून ‘जायकवाडी’त पाणी सोडण्याचे...\nमुंबई : ‘जायकवाडी’ धरणात पाणी सोडण्याचे आदेश महाराष्ट्र जलस\nगाडीने येणारा कापूस गोणीत आणण्याची वेळ\nजालना : जनावरांचा चारा आणि\nदुष्काळाच्या गर्तेत गुरफटला गावगाडा\nऔरंगाबाद : पावसाळ्यात पडले\nअवर्षणाचा पिकावरील ताण कमी करण्यासाठी...कोरडवाहू शेतीत पीक उत्पादनाच्या दृष्टीने “ओल तसे...\nकोल्हापुरात केळी लागवड कमी होण्याची शक्...कोल्हापूर : पुरेशा पाण्याअभावी जिल्ह्यात केळीच्या...\nनगरमधील आठ तालुके अद्यापही रब्बी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीची आतापर्यंत अवघी नऊ...\nजनावरांच्या आहारातील क्षारमिश्रणाचे...जनावरांच्या हाडांच्या वाढीसाठी दूध उत्पादनासाठी,...\nपरभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...\nबाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे ः राज्यातील बाजार समित्यांमधील...\nपुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...\nसाताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...\nनगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...\n‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...\nमहसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ ः दुष्काळग्रस्त भागात...\nमहाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...\nसरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...\nपुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nनाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...\nइंदापूर बाजार समितीत शेतीमाल तारण योजना...इंदापूर, जि. पुणे ः महाराष्ट्र राज्य कृषी...\nनगर जिल्ह्यात एप्रिलपासून चाराटंचाई...नगर ः जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे...\nशेतीतील सुधारणांसाठी कृषी विद्यापीठांची...अकोला ः बदललेल्या परिस्थितीत शेतीतही मोठी...\nनगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात...नगर ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या...\nशेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी...अकोला ः तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांचा विमा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/1133", "date_download": "2018-10-23T23:33:08Z", "digest": "sha1:FU4RMNB22IU5NHSA6U57TSRGPX3VOPEE", "length": 5333, "nlines": 53, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "बालनाट्य | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nबालनाट्य चळवळ आणि पारखीसर\nसडसडीत बांधा, कमावलेला आवाज आणि अभिनय करण्याबरोबर अभिनय शिकवण्याचे कसब... ते पारखीसर\nपारखीसरांच्या व्यक्तिमत्त्वामधील विविध पैलू इतरांना कायमच थक्क करतात ते लेखन, अभिनय, दिग्दर्शन, नकलांचे कसब अशा सर्व क्षेत्रांत अग्रेसर...\nपारखीसर सामाजिक बांधिलकी, गुरुंबद्दल कृतज्ञता या गुणांनी युक्त.\nपारखीसर विविध सामाजिक उपक्रमांत हिरीरीने सहभागी होतात. मुलांतील गुणांचा समाजाला उपयोग झाला पाहिजे, म्हणून चांगला नागरिक घडवण्याबरोबरच पथनाट्यासारख्या विविध उपक्रमांमधून ते सामाजिक भान जपतात.\nत्यांचे गुरू भालबा केळकर. त्यांच्या स्मृती जागृत राहव्यात म्हणून त्यांनी भालबा केळकर स्मृती बालनाट्य स्पर्धा सुरू केल्या, त्यास बावीस वर्षे झाली. पारखीसरांनी नाट्यछटाकार दिवाकर यांच्या स्मृती जपण्यासाठी दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धा सुरू केल्या. त्याला एकवीस वर्षे झाली.\n‘तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार’ शिरगावच्या डॉक्टर राजेंद्र चव्हाण यांना मिळाला आणि मन अभिमानाने भरून आले. राजेंद्र चव्हाण हा रंगवर्ती गेली दोन दशके देवगड तालुक्यातल्या शिरगाव या छोट्याशा गावात तिथल्या मुलांना घेऊन एकांकिका करत आहे. कणकवलीत होणार्‍या आणि राज्यभरात प्रतिष्ठेच्या असलेल्या बॅ. नाथ पै एकांकिका स्पर्धेतल्या बालगटाची पारितोषिके जणू डॉक्टरांची वाट बघत असतात\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://smartmaharashtra.online/category/sports-news/page/3/", "date_download": "2018-10-23T23:26:17Z", "digest": "sha1:ZWSDP4VFBYXA44KPRYVQDFBZI3RWEBNJ", "length": 12166, "nlines": 93, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "Spoर्ट्स Archives - Page 3 of 3 - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nन्यु इंग्लिश स्कुलमध्ये फुटबॉल स्पर्धा\nनांदगाव- 1 मिलियन फूटबॉल अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय फिफा वर्ल्डकप निमित्ताने नांदगांव तालुका क्रीडा कार्यालय, पंचायत समिती शिक्षण विभाग, न्यू इंग्लिश स्कूल नांदगांव यांच्या संयुक्त विद्यमाने फुटबॉल स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धांच्या उघटनासाठी तहसीलदार देवगुणे साहेब, नगराध्यक्ष राजेश कवडे, पंचायत समितीच्या सभापती श्रीमती सुमनताई निकम, छत्रपती पुरस्कार विजेते विष्णू निकम, शिक्षण विस्तार अधिकारी विजयालक्ष्मी आहिरे, […]\nजे. टी . के. हायस्कूलचे टेबल टेनिस व कुस्ती खेळात यश\nनांदगाव (प्रतिनिधी) – ऩाशिक जिल्हा शालेय टेबल टेनिस स्पर्धेतून विभागीय स्पर्धेकरीता निवड करण्यात आलेले जे. टी. कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूल व सौ कमलाबाई माणिकचंद कासलीवाल माध्यमिक विद्यालय नांदगाव चे खेळाडू आणि जिल्हा स्तरावर उप विजयी खेळाडूंचे व क्रिडा शिक्षक बागुल सर व त्रिभुवन सर यांचे अभिनंदन करताना संस्थेचे सचिव श्री विजयजी चोपडा, संचालक श्री. महेंद्रभाउ […]\nपहिल्या वन-डेत भारत विजयी, धवनचे शानदार शतक\nशिखर धवनचे शतक आणि आणि त्याला कर्णधार विराट कोहलीने दिलेली उत्तम साथ या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वन-डे सामन्यात भारताने ९ गडी राखून मात करत ५ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. सलामीवीर शिखर धवनने केवळ ९० चेंडुंमध्ये १३२ धावांची आक्रमक खेळी केली. या खेळीत तब्बल २० चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. सलामीवीर रोहीत […]\nस्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला श्रीलंकेचा १ डाव १७१ डावांनी खुर्दा करत, भारतीय पुरुष क्रिकेट संघाने भारतीयांना फार सुंदर भेट दिली आहे. या विजयाबरोबर ही मालिका भारताने ३-० अशी खिशात टाकली आहे. पहिल्या डावात श्रीलंकेला फॉलोऑन दिल्यावर, श्रीलंकेचा दुसऱ्या डावात पहिला बाली लवकर गेला होता. उमेश यादव ने उपल तरंगांचा त्रिफळा उडवीत श्रीलंकेची अवस्था १९ धावत एक बाली […]\nशतक झळकावताना हार्दिक पांड्याचे नवे विक्रम\nभारताच्या कसोटी संघात नव्याने वर्णी लागलेला अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने आज तडाखेबंद शतक झळकावून भारताला ४८७ धावांची मजल गाठून दिली असताना काही विक्रमही मोडीत काढले. ११६ व्या शतकात २ चौकार आणि ३ षटकारांसहित २६ धावा कुटत, हार्दिक पंड्याने कपिल देव आणि संदीप पाटील यांच्या नावे असलेला प्रत्येकी २४ धावांचा विक्रम मोडीत काढला. एकाच शतकात सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम […]\nश्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी मुंबईच्या शार्दूल ठाकूरची निवड\nश्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठीचा संघ आज घोषित करण्यात आला असून, मुंबईचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर याला संधी देण्यात आली असल्याने पालघरमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आगामी काळातील मोठ्या मालिकांच्या पार्शवभूमीवर बीसीसीआयने रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जाडेजाला वन-डे मालिकेत विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. रोहीत शर्माकडे संघाचं उप-कर्णधारपद सोपवण्यात आलेलं आहे. श्रीलंकेविरुद्ध भारताचा वन-डे संघ विराट कोहली ( […]\nश्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या कसोटीमध्येही भारताचे पारडे जड\nदोन कसोटी सामने जिंकून मलिक खिशात टाकलेल्या भारतीय पुरुष क्रिकेट संघाने, श्रीलंकेविरुद्ध तिसर्या सामन्यातही जिंकण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. हार्दिक पंड्याच्या तडाखेबंद शंभरीच्या जोरावर, भारताने पहिल्या इनिंग मध्ये ४८७ धावा केल्यावर, श्रीलंकेचा पहिला डाव अवघ्या १३५ धावत गुंडाळला. फॉलो ऑन देऊन त्यांना पुन्हा फलंदाजीला पाचारण केल्यावर उमेश यादवने उपल तरंगांचा त्रिफळा उडवल्याने, दुसऱ्या दिवसाअखेर […]\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nआचार्य अत्रे यांचा जन्मदिवस\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nसेना भाजप युती महत्वाची -- July 24, 2018\nतुम्ही नक्की शेतकरीच ना \nकर्नाटकात कमळ फुलणार... -- May 15, 2018\nत्रिपुरा यशानंतर आता कर्नाटक जिंकणार का भाजप\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या... -- May 11, 2018\nव्यंगनिबंधकार राज आणि मनसे -- May 8, 2018\nविकृती आणि त्याच विकृत राजकारण -- April 20, 2018\nस्वदेशी वस्तू चा स्वीकार आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार... -- April 10, 2018\nशासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nइंश्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला हवेत असिस्टंट मॅनेजर्स- भारतभर भरती: अंति... -- 08/17/2017\nShow all of शासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nपथनाट्य : स्वच्छता अभियान\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nआग्रह मराठीचा, सन्मान राजभाषेचा...\nगौतम बुद्ध आणि बौद्ध तत्वज्ञान\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z71230214532/view", "date_download": "2018-10-23T22:58:58Z", "digest": "sha1:YUG5ROTRLSQ6CYTTF4BK3QPTUAH4YDCY", "length": 19489, "nlines": 266, "source_domain": "www.transliteral.org", "title": "मानसगीत सरोवर - गौरि म्हणे शंकरा चला हो ख...", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|\nगौरि म्हणे शंकरा चला हो ख...\nश्री विघ्नहरा करुनि त्वरा...\nउठि उठि बा विनायका ॥ सि...\nहिमनगजामातनंदना ॥ सत्वर ...\nगौरीनंदना विघ्ननाशना , नम...\nधावे , पावे , यावे लंबोदर...\nवि धिकुमरी किति हि तुझी ध...\nकृष्णरावाची खालि समाधी ॥...\nजय जय श्री गुरुदत्ता ॥ ...\nश्रीपाद श्रीवल्लभ यतिवर म...\nकलियुगात मुख्य देव दत्त र...\nसुदिन उगवला ॥ गुरुराज भे...\nबाई कैसे दत्तगुरू पाहिले ...\nदत्तराज पाहे , संस्थानि क...\nश्री दत्तराज भक्तकाज करित...\nतुज अन्य मि मागत नाही ॥ ...\nचलग गडे वाडिकडे दत्त -दर्...\nकृपा करूनी पुनित करावे म...\nयेतो आम्ही लोभ असू दे ॥ ...\nसयांनो पंढरपुरि जाऊ ॥ ए...\nधांव धांव आता शीघ्र विठ्ठ...\nचला जाउ पाहु तया चला जाउ ...\nये धावत माय विठाई ॥ दास...\nभीमातटिची माय विठाई ॥ ए...\nधन्य झालि शबरतनया ॥ धन्...\nमहिरावण -कांता बोले ॥ ...\nमारुतिला राघव बोले ॥ वत्...\nगाधिजा पुसे श्रीरामा अहिल...\nअजि सुदिन उगवला ॥ नयनि ...\nपोचवी पैल तीराते श्रीराम ...\nहरिनाम मुखाने गाती , कमलो...\nश्री वसिष्ठ गुरुची आज्ञा ...\nजो जो रे जो जो श्रीरामचंद...\nसांग कुठे प्राणपती मजसि म...\nकुणाचा तू अससि दूत कोण धन...\nजा झडकरी बा बलभीमा ये घेऊ...\nश्रीरामाचे अन -हित चिंती ...\nकौसल्या विनवि श्रीरामा नक...\nदुष्ट ही कैकयी कारण झाली ...\nसकुमार वनी धाडु नको श्रीर...\nकौसल्या विनवि जना ॥ झणी ...\nघ्या , घ्या , घ्या , घ्या...\nरामनाम बहु गार मनूजा रामन...\nकीर्तनी स्मरणी अर्चनी भाव...\nराम -पदी धरि आस मनूजा ॥र...\nसदोदित रामपदी राही ॥ रा...\nखरे सौख्य सांगे मला रामरा...\nघडि घडि रघुवीर दिसतो मला ...\nये धावत रामा ॥ वसे मम ह्...\nरामनाम भजन करी सतत मानवा ...\nतुज कृष्णे अधि नमिते शांत...\nगायत्री , सावित्रि , सरस्...\nहे मंगलागौरी माते दे अखंड...\nचला सख्यांनो , करविर क्षे...\nकोण श्रेष्ठ परीक्षू मनि म...\nआरती हरिताळिके ॥ करितो ...\nसांगा शंकर मी अर्धांगी कव...\nश्रियाळ -अंगणी शिव आले ॥...\nलावियली कळ देवमुनींनी ॥ ...\nगौरि म्हणे शंकरा चला हो ख...\nकैलासी चल मना पाहु शंकरा ...\nका मजवरि केलि तुम्ही अवकृ...\nघडि भरे तरि राधे हरी नेइ ...\nकाय सांगू यशोदे ग करितो ख...\nयशोदा काकू हो राखावी गोडी...\nआता ऊठ वेगे हरी उदय झाला ...\nप्रातःकाल हा होय सुंदर ऊठ...\nगोपीनाथा आले , आले , सारू...\nहरि रे तुझी मुरलि किती गु...\nमनमोहना श्रीरंगा हरी , था...\nहो रात्री कोठे होता चक्रप...\nअक्रूरा नेउ नको राम -श्री...\nजातो मथुरेला हरि हा टाकुन...\nउद्धवास क्षेम पुसे यशोदा ...\nबघुनि ती कुलक्षण कुब्जा ...\nअंत नको पाहु अता धाव माधव...\nप्रिये तू ह्या समयि शय्या...\nकुसुम स्वर्गिचे नारद हरि ...\nरुचते का तीर्थयात्रा या स...\nकमलवदन राजिवाक्ष धाव गोपि...\nऋतुस्नान मंदिरात एकटी असे...\nकशि तुजला झोप आली हे न कळ...\nरुक्मिणिकांता धाव अकांता ...\nहरि -हरात भेद पूर्वि काय ...\nचलागे कृष्णातिरि जाऊ ॥ ...\nचल , मना अम्हि जाऊ या ॥ ...\nधाव धाव गुरूवरा भवनदीत बु...\nदिनराति न ये मज निद्रा घे...\nआरती श्री गुरुराया ॥ उज...\nमी मी मी , मी मी मी , झणी...\nहोइ मना तू स्थीर जरा तरि ...\nशांत दांत चपल मना होइ झडक...\nऔट हाती दश द्वारांच्या आत...\nका घालविसी घडि घडि वाया ...\nरे मनुजा आवर सदा रसना ॥ ...\nगो -ब्राह्मण कैवारी ॥ म...\nउलट न्याय तुझा ॥ अरे हरी...\nदेह भाजन होइल हे चूर , ने...\nबुद्धि माता शिकवी मना , स...\nमधुर मधुर हरिनाम सुधारस प...\nअजुनि तारि नरा करी सुविचा...\nजोवरि आहे घरात बहु धन तोव...\nअरे नरा तू परात्परा त्या ...\nअरसिक किति ही काया ॥ का...\nआरति अश्वत्था दयाळा वारी ...\nपहिली प्रदक्षिणा , केली ...\nएकविसावी केली , करवीर क्ष...\nएकेचाळिसावी , केली केशवास...\nएकसष्टावी करुनी , वंदिले ...\nएक्यायंशीवी केली , भावे म...\nमानसगीत सरोवर - गौरि म्हणे शंकरा चला हो ख...\nभगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.\nगौरि म्हणे शंकरा चला हो खेळु आपण या स्थळी ॥\nम्या सारीपाट मांडिला तळी ॥\nब्रह्मपुत्र पातले सहज ते करि वीणाचिपळी, करि० ॥\nगातसे शंकर नामावळी ॥\nपरस्परे खेळता मुनीने लावुन दिधली कळी, ला० ॥\nजाहली उभयतात दुफळी ॥\nह्या खेळासी रंग न ये हो पण केल्या वाचुनी, पण० ॥\nघ्या तुम्ही एकमेका जिंकुनी ॥\nभोळा त्रिंबक कपट बळाने आणिला त्वा जिंकुनी, अणि० ॥\nधन्य तू कुशल उमे कामिनी ॥ धृ०॥१॥\nप्रथम डावि जिंकिले शिवाचे आसन व्याघ्रांबर, आ० ॥\nद्वितीया घेत शशी सुंदर ॥\nकंथा झोळी त्रिशूळ डमरू हरि गिरिजा चतुर ॥हरि०॥\nद्या म्हणे रुंड माळ सत्वर ॥\nएकीमागे एक हिरोनी म्हणे गिरिजाप्रियकर, म्ह० ॥\nहरिन मी नंदी गंगाधर ॥\nनाचत नाचत वाजवि चिपळ्या करि धरुनी उदर, क० ॥\nगदगदा हासतसे मुनिवर ॥\nगौरिमुळे तुज वैभव देवा नच पुसते रे कुणी, न० ॥\nपशु-पती जात वना रुसुनी ॥भोळा०॥२॥\nसर्व संग सोडुनी शिवाने ध्यानि अणुनिया हरी, घ्या०॥\nहिमालयि गंगाधर तप करी ॥\nनाथाकारण शैल-कंदरी शोधि वने वनचरी, ॥शो०॥\nपाहिला अकस्मात माहेरी ॥\nलाल पैठणी नेसुन ल्याली कंचुकी मग भरजरी, कं० ॥\nभूषवी तनूते नानापरी ॥\nकाजळ कुंकू हळद लावुनी चंदन उटि केशरी, चं० ॥\nसुवासे वसंत खेपा करी ॥\nपायि पैंजण घालुनि नाचत नाचत ये त्या वनी ॥ना०॥\nउघडिले नेत्र शिवे त्या क्षणी ॥भो०॥३॥\nनृत्यकला बघावया पातले स्वर्गीचे सुरवर, स्व० ॥\nजाहला शिव तो कामातुर ॥\nध्यान विसरुनी पुढे येवुनि पुसे तिजला शंकर, पु० ॥\nकोण तू सांग मला सत्वर ॥\nस्वर्ग-मृत्यु-पातळि अशी मी नाहि देखिली नार, ना०॥\nअससि तू गिरिजेहुनि सुंदर ॥\nकामशराने व्याकुळ झाला धरी तिचा पदर, ध० ॥\nतामशा झोंबु नको चल सर ॥\nझिडकारूनी देत शिवाला बोले उमा दुरुनी, बो० ॥\nउग्र पति शापिल मज पाहुनी ॥ भो०॥४॥\nभूत पिशांचामधे हिंडिशी मम अंगी भय भरे, म० ॥\nकोण तू सत्वर मज सांगरे व दाढिशिखा तव शुभ्र जाहली सर्व तरुणता सरे, स० ॥\nशोभेना ऐसा मज कांत रे ॥\nतू तर तामसि मी तरि आहे चंद्रकला शांत रे ॥चं०॥\nजमेना तुज मज एकांत रे ॥\nकोठे हरवली प्राणप्रिया त्वा सांग मला या क्षणी, सां० ॥\nका तिने दिधले तुज टाकुनी ॥ भो०॥५॥\nकैलासी मी राहे निरंतर श्रेष्ठ सर्व सुरगणी, श्रे०॥\nएकदा हैमवती घेउनी ॥\nद्यूत खेळता हिरुन घेतले सरहि मजपासुनी, सर्व०॥\nदिगंबर केले मज त्या क्षणी ॥\nवदन तिचे मज नको पहावया दुष्ट ति दाक्षायणी, दु० ॥\nमजला ठाउक मुळपासुनी ॥\nतुजविण माझा जीव घाबरा जाउ नको भिल्लिणी, जा० ॥\nआलिंगन देइ मला या वनी ॥ भो०॥६॥\nतुजसि वरूनी समुळ बुडाली खचितचि नगकन्यका, खचि० ॥\nधरिलि तू गंगा निज मस्तका ॥\nनाहिं तुझेरे प्रेम तिजवरी राम करिसि तू सखा, रा० ॥\nभोळि रे भोळि खरी अंबिका ॥\nती तरुणी तू पुरातनीचा वृद्धचि मदनांतका, वृ०॥\nराहिली भाव धरुनिया निका ॥\nमजसम असती जरि कामिन ती ठकविति तुजला ठका, ठ० ॥\nलाविती चुना तुझ्या नासिका ॥\nहासत नाचत भिल्लिण मुरडी नेत्र नाक त्या क्षणी, ने० ॥\nजातसे शंकर तिज-मागुनी ॥भो०॥७॥\nपुढे पार्वती मागे शंकर जात तिचा कर धरून, जा० ॥\nआणिला कैलासा-प्रति फिरून ॥\nबैसवुनी आसनी पूजिला घालुनि माळा वरून, घा० ॥\nहासते आलिंगन करकरून ॥\nगौरिशंकरा देइ सन्मती या भवतापा हरून, या० ॥\nगाइन मी शिवलीला रस भरून ॥\nधन्य माउली उदर-कमळ ते नउ महिने राहुनी, न० ॥\nहो म्हणे सार्थक कृष्णा झणी ॥भो०॥८॥\nपु. १ बाजु ; कुस ; काखेच्या खालचा आणि कमरेच्या वरचा भाग ( आंतील किंवा बाहेरचा ). ' करुनि सडा संमार्जन गोपी कुंभ घेउनि कुक्षीं - होला १६ . २ पोट ; पोटाची खळगी ; ३ गर्भाशय ४ ( तरवारीचें ) म्यान . - शर .\n०वात पु. कुशींत उठणारा वागगोळा ; पेटका ; वायु ( पेटका उप्तन्न करणारा ). ( सं . कुक्षि . कुसवा पहा .)\nऐश्वर्याचे प्रकार किती व कोणते\nवर्णाश्रमधर्मनिर्णय - राजा व राजसभा\nवर्णाश्रमधर्मनिर्णय - प्रजा कर्तव्य\nराजधर्म विचार- व्यवहार नीति\nराजधर्म विचार- राजनीतीचे वर्णन\nराजधर्म विचार- राजाचा आवश्यक व्यवहार\nराजधर्म विचार- राजाचे गुण\nराजधर्म विचार- राजधर्म वर्णन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kahi-sukhad/pimpri-pune-news-bharat-satsang-mandal-74221", "date_download": "2018-10-23T23:03:41Z", "digest": "sha1:YQKS3MNMA634IMQRSUYYKT5EJYGMHPR5", "length": 12766, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "pimpri pune news bharat satsang mandal अध्यात्म, राष्ट्रप्रेमातून सांधली पाचशे कुटुंबे | eSakal", "raw_content": "\nअध्यात्म, राष्ट्रप्रेमातून सांधली पाचशे कुटुंबे\nमंगळवार, 26 सप्टेंबर 2017\nपिंपरी - अध्यात्माकडे जाण्याचा मार्ग म्हणजे सत्संग. यातून एकेक माणूस जोडला जातो हे खरे; पण, एखादी व्यक्ती पुन्हा भेटतेच असे नाही. चिंचवडच्या भारत सत्संग मंडळाने मात्र तब्बल पाचशे कुटुंबे केवळ अध्यात्माच्याच नव्हे; तर, राष्ट्रभक्तीच्या सत्संगाद्वारे परस्परांशी जोडण्याचा अनोखा उपक्रम राबविला आहे. त्यांच्या या उपक्रमाला उणीपुरी दहा वर्षे झाली असून, आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी हे सर्वजण एकमेकांना भेटत असतात.\nपिंपरी - अध्यात्माकडे जाण्याचा मार्ग म्हणजे सत्संग. यातून एकेक माणूस जोडला जातो हे खरे; पण, एखादी व्यक्ती पुन्हा भेटतेच असे नाही. चिंचवडच्या भारत सत्संग मंडळाने मात्र तब्बल पाचशे कुटुंबे केवळ अध्यात्माच्याच नव्हे; तर, राष्ट्रभक्तीच्या सत्संगाद्वारे परस्परांशी जोडण्याचा अनोखा उपक्रम राबविला आहे. त्यांच्या या उपक्रमाला उणीपुरी दहा वर्षे झाली असून, आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी हे सर्वजण एकमेकांना भेटत असतात.\nभारत सत्संग मंडळाकडून प्रत्येक शनिवारी आरती व सत्संगाचा कार्यक्रम होतो. आध्यात्मिक मार्गाने देवदेवतांच्या स्मरणाबरोबरच भारतमातेचा गजर, उठावणी आदी कार्यक्रम केले जातात. त्यामुळे उपस्थितांमध्ये देव, धर्माबरोबरच राष्ट्राविषयीही प्रेम वाढीस लागते, असा मंडळातील सदस्यांचा अनुभव आहे.\nआज भौतिक सुविधा मिळवूनही माणूस सुखापासून वंचित आहे. समाजात चिंतेचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत केवळ अध्यात्मच मनाला शांती देऊ शकते. पण ते करताना कुटुंब, समाज आणि राष्ट्र या क्रमाने परिवर्तन घडविण्याच्या उद्देशाने दहा वर्षांपूर्वी प्रशांत हरहरे, संजय भंडारी आणि काही मित्रांनी एकत्र येऊन सत्संग मंडळाची स्थापना केली. त्यांना वामन वैद्य, श्रीकांत जोशी, व्यंकटेश कुलकर्णी, आशा देशमुख, दीपलक्ष्मी दांडेकर, शर्वरी फडके आदींनी साथ दिली.\nएका सदस्याच्या घरी हा सत्संग होतो. शनिवारी (ता. २३) या मंडळाच्या उपक्रमाला दहा वर्षे पूर्ण होऊन ५६३ वा सत्संग पार पडला. विशेष म्हणजे येथे सर्वजण स्वेच्छेने सहभागी होतात. कोणाला जबरदस्ती नाही. आता या मंडळाची ख्याती पुणे, पिंपरी चिंचवडसह इतर शहरांतही पोचली आहे.\nकेळघर - टॅंकरग्रस्त असलेल्या व पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या तळोशी गावाने पाणीटंचाईवर मात केली. तनिष्कांच्या मागणीनुसार सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून...\nतपाससंस्था आणि नियामक संस्था यांनी व्यवस्था निर्दोषपणे चालावी, यासाठी कुंपणाप्रमाणे काम करणे अपेक्षित असते. पण ही कुंपणेच कुजलेली असतील तर...\n(एक पाणीदार पत्रव्यवहार...) प्रिय गिरीशभाऊ, शतप्रतिशत नमस्कार अगदी तांतडीने पत्र लिहायला घेतले आहे, कारण अक्षरश: तोंडचे पाणी पळाले आहे. औंदा...\nवंचिताचे जिणे लहानपणीच वाट्याला आले; म्हणून इतरांची वंचना होऊ नये यासाठी आयुष्यभर झटत राहिले. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपले. मला मामाच्या घरी...\nसंगीतकार यशवंत देव यांची प्रकृती गंभीर\nमुंबई - दादर येथील सुश्रुषा रुग्णालयात उपचार सुरू असलेले ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव (वय 92) यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/passport-office-inaugurated-april-33597", "date_download": "2018-10-23T22:54:51Z", "digest": "sha1:MC6ZJWCINPO3SNOYIV5WZLIFFQLQQNRE", "length": 15080, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "passport office inaugurated in april पासपोर्ट कार्यालयाचे एप्रिलला उद्‌घाटन | eSakal", "raw_content": "\nपासपोर्ट कार्यालयाचे एप्रिलला उद्‌घाटन\nरविवार, 5 मार्च 2017\nसोलापूरसह सांगली, उस्मानाबाद, लातूर व बीडची होणार सोय\nसोलापूर - होणार होणार म्हणून गेली काही वर्षे सातत्याने चर्चा होत असलेले पासपोर्ट सेवा केंद्राच्या उद्‌घाटनाला एप्रिलचा मुहूर्त मिळाला आहे. सध्या या कार्यालयातील अंतर्गत कामे वेगाने सुरू असून, ती मार्चअखेर अथवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होतील, असा अंदाज आहे.\nसोलापूरसह सांगली, उस्मानाबाद, लातूर व बीडची होणार सोय\nसोलापूर - होणार होणार म्हणून गेली काही वर्षे सातत्याने चर्चा होत असलेले पासपोर्ट सेवा केंद्राच्या उद्‌घाटनाला एप्रिलचा मुहूर्त मिळाला आहे. सध्या या कार्यालयातील अंतर्गत कामे वेगाने सुरू असून, ती मार्चअखेर अथवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होतील, असा अंदाज आहे.\nस्मार्ट सिटीच्या दिशेने वेगाने पाऊल टाकणाऱ्या सोलापूर शहरात काही महिन्यांपूर्वी पासपोर्ट सेवा लघु केंद्राची सुरवात करण्यात आली. महापालिका आणि विभागीय पासपोर्ट कार्यालय यांच्यात भाडेकरार होऊन रिपन हॉलची इमारत पासपोर्ट कार्यालयासाठी देण्यात आली आहे. सुमारे १२ हजार चौरस फूट जागेत हे कार्यालय होत आहे. त्यापैकी चार हजार चौरस फूट जागेत जुने सभागृह, एक हजारात नवीन बांधकाम, दोनशे रनिंग मीटर परिसराच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हे काम सुरू असून, मार्चअखेर ते पूर्ण झाल्यानंतर ते पासपोर्ट कार्यालयाकडे सुपूर्त करणार आहे.\nसंपूर्ण भारतात केवळ चारच लघु पासपोर्ट सेवा केंद्र मंजूर झाले आहेत. त्यामध्ये सोलापूरचा समावेश आहे. या केंद्रात सोलापूरसह उस्मानाबाद, बीड, सांगली व लातूर या पाच जिल्ह्यांतील नागरिकांना पासपोर्टसाठी अर्ज करता येणार आहे. पासपोर्ट काढण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या कागदपत्रांची तपासणी होईल. ती सहायक पासपोर्ट अधिकाऱ्याकडे जाईल.\nकिमान आठ दिवसांत नागरिकांना पासपोर्ट मिळण्याची शक्‍यता आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे व नागपूरनंतर सोलापूरला हे पासपोर्ट सेवा केंद्र मिळाले आहे. त्यामुळे शहराच्या पर्यटन विकासालाही चालना मिळणार आहे. पासपोर्ट काढण्यासाठी सोलापुरातील हजारो नागरिकांना पुण्याला जावे लागते. आता हे केंद्र शहरातच होत असल्याने नागरिकांची सोय होणार आहे.\nपुणे कार्यालयावरील ताण होईल कमी\nपासपोर्ट काढण्याकडे लोकांचा वाढता कल आणि एकूण संख्या यांचा विचार करता महाराष्ट्रात जास्तीत जास्त पासपोर्ट कार्यालये सुरू करण्यावर केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यानुसार सोलापुरात नव्याने पासपोर्ट सेवा कार्यालय सुरू करण्याच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झाले. या निर्णयामुळे पुणे विभागातील मुख्य कार्यालयावरील अतिरिक्त ताण कमी होणार आहे.\nसोलापुरातील रिपन हॉलमध्ये पासपोर्ट सेवा केंद्र उभारणीचे काम प्रगतिपथावर आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ते आमच्याकडे हस्तांतरित होईल. १५ एप्रिलच्या आसपास या केंद्राचे उद्‌घाटन करण्याचे नियोजन आहे.\n- अतुल गोतसुर्वे, विभागीय पासपोर्ट अधिकारी, पुणे\nमोदी सरकार भंपक - उद्धव ठाकरे\nलातूर - भाजपने गेल्या निवडणुकीत खोटे बोलून मते घेतली. सत्तेत बसल्यावरही ते वारंवार खोटेच बोलत आहेत. त्यात मी वाटेकरी होणार नाही. शिवसेनाप्रमुख...\n#PMCIssue फुरसुंगीत सुविधांसाठी आंदोलन\nफुरसुंगी - फुरसुंगी गाव पुणे महानगरपालिकेत जाऊन वर्ष झाले तरी पालिका गावाला पुरेशा नागरी सुविधा देत नसल्याने संतप्त झालेल्या फुरसुंगी...\nगृहनिर्माण महामंडळावरून शिवसेनेची नाराजी\nमुंबई - प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाची स्थापना केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या...\n#PMCIssue नागरी सुविधा मिळत नसल्याने पालिकेच्या दोन्ही कार्यालयांना टाळे\nफुरसुंगी - फुरसुंगी गाव पुणे महानगरपालिकेत जाऊन वर्ष झाले तरी पालिका गावाला पुरेशा नागरी सुविधा देत नसल्याने संतप्त झालेल्या फुरसुंगी...\nकेळघर - टॅंकरग्रस्त असलेल्या व पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या तळोशी गावाने पाणीटंचाईवर मात केली. तनिष्कांच्या मागणीनुसार सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/saptarang/vijay-tarawade-write-article-saptarang-92304", "date_download": "2018-10-23T22:53:46Z", "digest": "sha1:4CSARS2L2VDLMIKYCN4CBYZXV7DP4LNO", "length": 22191, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "vijay tarawade write article in saptarang विजय हरी वाडेकर (विजय तरवडे) | eSakal", "raw_content": "\nविजय हरी वाडेकर (विजय तरवडे)\nरविवार, 14 जानेवारी 2018\nगेल्या पिढीतले कथाकार आणि ‘राजस’ या मासिकाचे संपादक विजय हरी वाडेकर यांच्याशी माझी ओळख एका मजेदार योगायोगानं झाली. त्या वेळी मी नोकरीत नवीन होतो आणि माझी पुण्याला नुकतीच बदली झाली होती. एके दिवशी जेवणाच्या सुटीत मी माझी वही काढून काहीतरी लिहायचा प्रयत्न करत होतो. परांजपे नावाच्या माझ्या साहेबांनी ते पाहिलं आणि आस्थेनं चौकशी केली. मी लेखक व्हायचा प्रयत्न करतोय हे समजल्यावर त्यांना आनंद झाला. ज्ञानेश्वर आगाशे यांच्याशी त्यांचा परिचय होता. त्यांनी आगाशे यांच्या नावानं एक चिठ्ठी लिहून दिली आणि मी त्यांना भेटावं असं मला सुचवलं.\nगेल्या पिढीतले कथाकार आणि ‘राजस’ या मासिकाचे संपादक विजय हरी वाडेकर यांच्याशी माझी ओळख एका मजेदार योगायोगानं झाली. त्या वेळी मी नोकरीत नवीन होतो आणि माझी पुण्याला नुकतीच बदली झाली होती. एके दिवशी जेवणाच्या सुटीत मी माझी वही काढून काहीतरी लिहायचा प्रयत्न करत होतो. परांजपे नावाच्या माझ्या साहेबांनी ते पाहिलं आणि आस्थेनं चौकशी केली. मी लेखक व्हायचा प्रयत्न करतोय हे समजल्यावर त्यांना आनंद झाला. ज्ञानेश्वर आगाशे यांच्याशी त्यांचा परिचय होता. त्यांनी आगाशे यांच्या नावानं एक चिठ्ठी लिहून दिली आणि मी त्यांना भेटावं असं मला सुचवलं. लक्ष्मी रस्त्यावरच्या ‘कॉमनवेल्थ’ इमारतीत ‘बृहन्महाराष्ट्र’च्या कचेरीत मी आगाशे यांना भेटायला गेलो. चिठ्ठी वाचून त्यांनी मेहुणपुऱ्यातल्या ‘मंदार प्रिंटर्स’च्या कचेरीत मला पाठवलं. तिथं ‘राजस’चे कार्यकारी संपादक विजय हरी वाडेकर यांची भेट झाली. त्यांना मी चिठ्ठी आणि माझी कवितांची वही दिली. त्यांनी ती अनेक दिवस नुसतीच ठेवून घेतली. मी अनेक दिवस खेटे मारत राहिलो. असाच एकदा मी जात असताना दक्षिणमुखी मारुतीसमोर पानाच्या दुकानाशी सुहास शिरवळकर आणि उत्तम शिरवळकर भेटले. वाडेकरांचं नाव ऐकून तेही माझ्या बरोबर आले. उत्तम आणि वाडेकर सर जुने दोस्त.\n’’ असं वाडेकर सरांनी विचारल्यावर उत्तम त्यांना सलगीनं म्हणाला ः ‘‘अरे, या लेकराच्या कविता छाप की आता. अजून किती दिवस उबवणार आहेस’’\n‘‘आजच्याच अंकात टाकल्यात,’’ असं म्हणत वाडेकर सरांनी पुढ्यातला ताजा अंक माझ्या समोर सरकवला. शेवटच्या पानावर माझ्या तीन कविता छापलेल्या होत्या. जरा वेळ स्वतःच्याच कविता निरखून पाहिल्यावर ‘कवितेचं मानधन मिळतं का’ असं मी भीत भीत विचारल्यावर वाडेकर सर गडगडाटी हसले. मानधनावरून त्यांनी एक किस्सा सांगितला. विद्यार्थी असताना वाडेकर सर कॉलेजच्या वाङ्‌मय मंडळाचे चिटणीस होते. तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या पुण्यातल्या कादंबरीकाराला त्यांनी एका कार्यक्रमाच्या उद्‌घाटनाला बोलावलं. तीस रुपये मानधन देण्याचं निश्‍चित झालं. कादंबरीकार वेळेवर आले. वाडेकर सरांनीच त्यांचं स्वागत केलं. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी चहापान झालं. त्या वेळी वाडेकर सरांनी त्या कादंबरीकारांना जरा दबकतच सांगितलं ः ‘‘तुम्हाला तीस रुपये मानधन द्यायचं कबूल केलं होतं; पण पंधराच रुपये जमले आहेत. बाकीचे नंतर नक्की आणून देईन’’.\nत्यावर कादंबरीकार काही बोलले नाहीत. कार्यक्रम सुरू झाला. कादंबरीकार बोलायला उठले. बघता बघता त्यांच्या रसाळ शैलीनं समोरचे विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले. ...आणि बोलता बोलता कादंबरीकार अचानक मध्येच थांबले. ते म्हणाले ः ‘‘संयोजकांनी कबूल केलेल्या मानधनाची निम्मीच रक्कम मला मिळाल्यामुळं मी माझं भाषण इथंच थांबवतो...’’ आणि ते चक्क खाली बसले.\n‘‘मॅजेस्टिक बुक स्टॉल’चे प्रसिद्ध प्रकाशक केशवराव कोठावळे यांनी पुण्यात घर बांधलं तेव्हा वास्तुशांतीसाठी अनेकांना बोलावलं होतं. त्यात वाडेकर सरही होते. घराची भव्य गच्ची पाहून वाडेकर सर म्हणाले ः इथं ‘साहित्यिक-गप्पा’ आयोजित करता येतील आणि लोकांना त्या आवडतीलही.’’ केशवरावांनी नंतर तिथं ‘साहित्यिक-गप्पा’ आयोजित केल्या आणि खरोखरच त्या लोकप्रिय झाल्या. केशवरावांच्या निधनानंतर प्रसिद्ध झालेल्या ‘ललित’ मासिकाच्या विशेषांकात वाडेकर सरांच्या या विधानाचा उल्लेख असलेली चौकट आहे. मात्र, ‘साहित्यिक-गप्पां’ची कल्पना आपणच केशवरावांना सुचवल्याचा दावा गेल्या दशकापासून अनेक लेखकांनी आणि प्रकाशकांनी करायला सुरवात केली आहे\n‘राजस’ मासिकात एकदा कविता छापून आल्यावर आणि मैत्री जमल्यावर मी वाडेकर सरांकडं अनेकदा जाऊन गप्पाष्टकं रंगवली. मात्र, नंतर कधीही त्यांच्याकडं का लिहिलं नाही, ते ठाऊक नाही; पण १९८८ मध्ये काही मित्रांनी मिळून पु. ल. देशपांडे यांच्यावर खास अंक काढला तेव्हा वाडेकर सरांनी अंकासाठी सुवर्ण सहकारी बॅंकेची जाहिरात मिळवून दिली होती. राजस मासिकाचे मालक आणि मुख्य संपादक ज्ञानेश्वर आगाशे यांना मी आयुष्यात एकदाच आणि अक्षरशः एक-दीड मिनिट भेटलो. नंतर वाडेकर सरांच्या तोंडून त्यांचे उल्लेख मात्र अनेकदा ऐकले. ‘राजस’ बंद पडल्यावर काही दिवसांनी मी वाडेकर सरांना भेटायला गेलो होतो, तेव्हा त्यांनी आगाशे यांची मिश्‍किल प्रतिक्रिया सांगितली. ‘राजस’मध्ये दर्जेदार आणि प्रायोगिक लेखनाला आवर्जून प्रसिद्धी मिळत असे. साहित्यात रस असणाऱ्या सध्याच्या पिढीला ‘अंतर्नाद’ बंद पडल्याबद्दल जशी हळहळ वाटत असेल, तशी हळहळ तेव्हाच्या साहित्यरसिकांना ‘राजस’ बंद पडल्यावर वाटत असे. ‘राजस’ बंद पडल्यावर गावोगावाहून नव्या-जुन्या साहित्यिकांची आणि रसिकांची खेद व्यक्त करणारी पत्रं ‘राजस’च्या पत्त्यावर आली होती. जवळजवळ तीनशेच्या आसपास पत्रं... ती पत्रं घेऊन वाडेकर हे आगाशे यांना भेटायला गेले. ‘‘अंक बंद पडल्यामुळं लोक फार नाराज झाले आहेत. नवोदितांपासून ते मातब्बर साहित्यिकांपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेकांची इतकी पत्रं आलीत. मासिक बंद करू नये म्हणून सगळे आग्रह करत आहेत,’’ वाडेकर सर आगाशे यांना म्हणाले. ‘‘त्यातली किती पत्रं वर्गणीदारांची, विक्रेत्यांची आणि जाहिरातदारांची आहेत’’ आगाशे यांनी विचारलं. वाडेकर सरांकडं उत्तर नव्हतं.\nवाडेकर सरांच्या कचेरीतच चित्रकार जयंत ताडफळे यांच्याशी माझी ओळख झाली होती. देशपांडे नावाचे एक सहकारी कुंडली पाहून (पैसे न घेता) भविष्य सांगत असत. १९८९ पासून सलग तीन वर्षं मी प्रमोशनसाठी मुलाखतीला जात होतो. देशपांडे यांनी माझ्या प्रमोशनबाबत केलेली भाकितं अचूक निघाली त्यांनी ज्या वर्षी सकारात्मक भाकीत केलं, त्याच वर्षी मला प्रमोशन मिळालं त्यांनी ज्या वर्षी सकारात्मक भाकीत केलं, त्याच वर्षी मला प्रमोशन मिळालं ताडफळे आणि देशपांडे भेटून आता अनेक वर्षं झाली आहेत...\nमोदी सरकार भंपक - उद्धव ठाकरे\nलातूर - भाजपने गेल्या निवडणुकीत खोटे बोलून मते घेतली. सत्तेत बसल्यावरही ते वारंवार खोटेच बोलत आहेत. त्यात मी वाटेकरी होणार नाही. शिवसेनाप्रमुख...\nगृहनिर्माण महामंडळावरून शिवसेनेची नाराजी\nमुंबई - प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाची स्थापना केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या...\nतपाससंस्था आणि नियामक संस्था यांनी व्यवस्था निर्दोषपणे चालावी, यासाठी कुंपणाप्रमाणे काम करणे अपेक्षित असते. पण ही कुंपणेच कुजलेली असतील तर...\nदिवाळी अंकांनाही महागाईचे ग्रहण\nमुंबई - दिवाळीनिमित्त वाचक आतुरतेने वाट पाहत असलेल्या साहित्य फराळालाही महागाईची झळ सोसावी लागत आहे. दिवाळी अंकांच्या किमतीमध्ये यंदा 10 ते 15...\n(एक पाणीदार पत्रव्यवहार...) प्रिय गिरीशभाऊ, शतप्रतिशत नमस्कार अगदी तांतडीने पत्र लिहायला घेतले आहे, कारण अक्षरश: तोंडचे पाणी पळाले आहे. औंदा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2", "date_download": "2018-10-23T22:12:26Z", "digest": "sha1:YNKCU6CJG5GUQDOFPKBXB6M5LQOHU556", "length": 4327, "nlines": 147, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:अल्जीरियाचा भूगोल - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► अल्जीरियामधील शहरे‎ (२ प)\n\"अल्जीरियाचा भूगोल\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १८:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://smartmaharashtra.online/category/udyogi-vha/?cat=64", "date_download": "2018-10-23T23:31:00Z", "digest": "sha1:XEGAW2XSPM2ZYGNRBOOVKPFKR7X4O74Y", "length": 3868, "nlines": 71, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "उद्योगी व्हा! Archives - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nआचार्य अत्रे यांचा जन्मदिवस\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nसेना भाजप युती महत्वाची -- July 24, 2018\nतुम्ही नक्की शेतकरीच ना \nकर्नाटकात कमळ फुलणार... -- May 15, 2018\nत्रिपुरा यशानंतर आता कर्नाटक जिंकणार का भाजप\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या... -- May 11, 2018\nव्यंगनिबंधकार राज आणि मनसे -- May 8, 2018\nविकृती आणि त्याच विकृत राजकारण -- April 20, 2018\nस्वदेशी वस्तू चा स्वीकार आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार... -- April 10, 2018\nशासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nइंश्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला हवेत असिस्टंट मॅनेजर्स- भारतभर भरती: अंति... -- 08/17/2017\nShow all of शासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nपथनाट्य : स्वच्छता अभियान\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या\nझाडे लावा - झाडे जगवा\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nआग्रह मराठीचा, सन्मान राजभाषेचा...\nगौतम बुद्ध आणि बौद्ध तत्वज्ञान\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/06/news-611.html", "date_download": "2018-10-23T23:13:02Z", "digest": "sha1:VD6JI5NR5CCSRGGRDHN7LJZNVH25B4FB", "length": 4561, "nlines": 73, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "धकधक गर्ल माधुरी दीक्षितला भाजपकडून राज्यसभेची ऑफर ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Entertainment News Maharashtra धकधक गर्ल माधुरी दीक्षितला भाजपकडून राज्यसभेची ऑफर \nधकधक गर्ल माधुरी दीक्षितला भाजपकडून राज्यसभेची ऑफर \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- धकधक गर्ल माधुरी दीक्षितला भाजपकडून राज्यसभेची ऑफर देण्यात आल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगत आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज संपर्क फॉर समर्थन या अभियानातंर्गत माधुरी दीक्षितची घरी जाऊन भेट घेतली.\nत्यानंतर या चर्चेला उधाण आलं आहे. मात्र, अशा प्रकारच्या कुठल्याही ऑफरचा इन्कार भाजपकडून करण्यात आला आहे.दुपारी एकच्या सुमारास अमित शाह माधुरी दीक्षितच्या घरी पोहोचले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विनोद तावडे, भाजपचे सरचिटणीस अनिल जैन यांची उपस्थिती होती.\nमाधुरीच्या घरी पती श्रीराम नेने आणि मुलगाही उपस्थित होता.संपर्क फॉर समर्थन या अभियाना अंतर्गत यापूर्वी अमित शाहांनी कपिल देव यांचीही भेट घेतली होती. तर आज ते रतन टाटा यांचीही भेट घेणार आहे.त्यानंतर ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर जाणार आहेत.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nधकधक गर्ल माधुरी दीक्षितला भाजपकडून राज्यसभेची ऑफर \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nमंत्रिमंडळाच्या विस्तारात राम शिंदेंना लॉटरी लागणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/social-media-use-knowledge-35122", "date_download": "2018-10-23T23:06:19Z", "digest": "sha1:32DEZXFWLM7QOMMVCSQR6YTYNG2NUJMH", "length": 12666, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "social media use for knowledge ज्ञानवृद्धीसाठी वापरा ‘सोशल मीडिया’ - सोनाली शिंदे | eSakal", "raw_content": "\nज्ञानवृद्धीसाठी वापरा ‘सोशल मीडिया’ - सोनाली शिंदे\nबुधवार, 15 मार्च 2017\nधुळे - सध्याच्या प्रगत युगात ‘सोशल मीडिया’चा वापर सर्वमान्य झाला आहे. ई-मेल, गुगल, फेसबुक, व्हॉट्‌सॲपच्या सकारात्मक वापराने बऱ्याच कठीण गोष्टी सहज शक्‍य होत आहेत. उपयोगी माहितीची देवाण-घेवाण केल्यास त्याची महिला सक्षमीकरणास मदत होईल. यामुळे सोशल मीडियाचा वापर केवळ मनोरंजनासाठी न करता ज्ञानवृद्धीसाठी करावा, असे आवाहन मुंबईतील पत्रकार सोनाली शिंदे यांनी केले.\nधुळे - सध्याच्या प्रगत युगात ‘सोशल मीडिया’चा वापर सर्वमान्य झाला आहे. ई-मेल, गुगल, फेसबुक, व्हॉट्‌सॲपच्या सकारात्मक वापराने बऱ्याच कठीण गोष्टी सहज शक्‍य होत आहेत. उपयोगी माहितीची देवाण-घेवाण केल्यास त्याची महिला सक्षमीकरणास मदत होईल. यामुळे सोशल मीडियाचा वापर केवळ मनोरंजनासाठी न करता ज्ञानवृद्धीसाठी करावा, असे आवाहन मुंबईतील पत्रकार सोनाली शिंदे यांनी केले.\nयेथील एसएसव्हीपीएस संस्थेच्या शिवाजीराव देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयात यंग फाउंडेशन व भारतीय स्त्री शक्तीतर्फे विद्यार्थी, विद्यार्थिनींसाठी व्याख्यानाचा कार्यक्रम झाला, त्यात शिंदे बोलत होत्या. प्रांताधिकारी गणेश मिसाळ, प्राचार्य डॉ. हितेंद्र पाटील, यंग फाउंडेशनचे संदीप देवरे, भारतीय स्त्री शक्तीच्या कल्पना भागवत, मेधा जोशी, डॉ. शैलेश देवरे, आनंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.\nपत्रकार शिंदे यांनी सोशल मीडियाच्या गैरवापराचे दुष्परिणाम, संभाव्य गुन्हे, सायबर क्राइम, विद्यार्थिनी व पालकांना भोगावा लागणारा मनस्ताप आदी बाबींवर प्रकाशझोत टाकत दक्ष राहण्याचे आवाहन केले. प्रांताधिकारी मिसाळ यांनी सोशल मीडियाचा जनहितासाठी वापर कसा होऊ शकतो, ई गव्हर्नन्स, विविध शासकीय कामांसाठी लागणारी ऑनलाइन प्रक्रिया, दाखले, टेक्‍नोसॅव्ही असण्याचे फायदे व महत्त्व विशद केले. प्राचार्य डॉ. हितेंद्र पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत व सत्कार केला. डॉ. शैलेश देवरे यांनी आभार मानले. महिला तक्रार निवारण समितीच्या सदस्यांनी संयोजन केले.\n#MeToo तील नावे वाचून धक्का : रेहमान\nमुंबई : लैंगिक अत्याचाराबद्दल #MeToo हिमेतून बोलण्यास महिला पुढे येऊ लागल्या असून, मनोरंजन आणि प्रसिद्धिमाध्यमांमधील अनेक दिग्गजांचे नाव यात आले आहे...\nतपाससंस्था आणि नियामक संस्था यांनी व्यवस्था निर्दोषपणे चालावी, यासाठी कुंपणाप्रमाणे काम करणे अपेक्षित असते. पण ही कुंपणेच कुजलेली असतील तर...\nतुर्कस्तानच्या अध्यक्षांचा खळबळजनक दावा\nइस्तंबूल/अंकारा (पीटीआय) : सौदी अरेबियाचे प्रसिद्ध पत्रकार जमाल खाशोगी यांची हत्या नियोजनपूर्वक करण्यात आल्याचा खळबळजनक दावा तुर्कस्थानचे अध्यक्ष...\nभाजप आमदाराच्या अटकपूर्व जामीनाला आव्हान\nनागपूर : विधानपरिषदेतील भाजप आमदार अरुण अडसड व कुटुंबातील सदस्यांना मंजूर झालेल्या अटकपूर्व जामीनाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान...\n'आईच्या संस्काराची शिदोरी राजकारणातही कामी आली'\nमुंबई - अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आईने केलेल्या संस्काराची शिदोरीच गेल्या 50 वर्षांतील राजकारणात उपयुक्‍त ठरली, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://salilkanitkar.blogspot.com/2008/10/blog-post.html", "date_download": "2018-10-23T23:51:14Z", "digest": "sha1:KJJXRCSCHLZGJPTPBSXUPODYNCG5PDVV", "length": 9337, "nlines": 98, "source_domain": "salilkanitkar.blogspot.com", "title": "Eternal Darkness of a SpotLess Mind: सहजच", "raw_content": "\n\"पिछले सात दिनों में मैंने हे खोया....\" ,\nनाही नाही नको नको बोर जालय आता हे song , गाड़ी तल्या ४ पैकी तिघांच अस मत असल्यामुळे अणि भारतात लोकशाही असल्याने (म्हणजे थोडक्यात ती गाड़ी माजी नसल्याने) मला रेडियो चा channel change करावाच लागला तेवढ्यात एक वाक्य आलच \" आयला एवढ्या सगळ्या गोष्टी या man नि एका week मध्ये हरवल्या - काय करत तरी काय होता\" \"अरे हरवल्या असतील आधीच कधीतरी - पण गूम आहेत हे समजल मागच्याच week मध्ये ....\" प्रत्येक सॉफ्टवेर इंजिनियर ला आपण २४ तास १२ महीने logically विचार केलाच पाहिजे अस मनापासून वाटत जस रिक्शा वाल्यांना मगरूरी अणि पोलिसांना बेफिकिरी दाखवण्याची नैतिक जबाबदारी आहे अस वाटत त्यातलाच हा प्रकार. \"आवरा \" गाडीत आवरा म्हणायचा पेटंट माझ्याकडे आहे, \"मुर्ख आहात तुम्ही मुलांनो, song चांगला आहे ना, ईइका आणि सोडून दया , आणि आत्ता नाही ते पण \" मुली टोमणा मारण्याची एकही संधि वाया जाऊ देत नाहीत याचा हाअनखिन एक प्रत्यय अल्यानंटर, मी विचार केला च्यायला अवघ्या दोन वीक्स पूर्वी ऑफिस मध्ये आठ आठ तास ही गाणी एइक्नारे आम्ही लगेच बोर काय जालों....., असो, तर आता maaza निषेध व्यक्त करण्यासाठी मी मोबाइलमधला \"जितियें अमुक अमुक\" वगैरे तत्सम जहिरात्बाज़ मेसेज फुल आव आणून पर्सनल मेसेज असल्यासारखा वाचू लागलो. आता ही ट्रिक पण जुनी जालिये पण अजुनही प्रूवन जालिम आहे :-) \"के डोला रे डोला रे डोला .....\" कुणीच विरोध न केल्यामुले silence is acceptance नुसार मी Radio-\"DJ\" गिरी बंद केलि अणि खिडकितुनबाहेर बघू लागलो, नाउ साडे नाऊ ची वेल त्यात range hills चा रस्ता, आजुबाजुला हिरवगार अणि traffic नाही.....प्लस friday night. तसही एकुणच शुक्रवारी रात्रि adrenalin level जरा वाढलेली असतेच ..........\nकॉलेज नि LC दिला परवा , एका मित्राचा dilogue जालाच 'आता कसा कॉलेज नि डिवोर्स दिल्यासारखा वाटतयमहिना थोडेसे दया आता फक्त म्हनाव कॉलेज ला की जालच :-P ' हसाव का रडाव या वाक्यावर हे न समजल्यामुलेसगळे हसलेच होते .....friends च्या catagories मध्ये आता 'दोस्त' , 'कॉलेज ग्रुप' ,'शालेतला ग्रुप' , 'girlfriends' (मी optimistic आहे, या catagory मध्ये कोणी नसल तरी अशी catagory सुद्धा ठेवू नए हा कुठला न्याय :-P ), 'we are just good friends' (निदान यात तरी कोणीतरी पाहिजे - पण इयत्ता आठवी पासून एकच उत्तर आहे - work in progress :-) ) या नेहमीच्या सोडून colleagues अशी नवीन \"टीम\" तयार zaliye :-P आपल्याला पाच दिवस फुकट gilayala मिळणार यातल अपरूप संपलय, \"मेरा ऑफिस 16km दूर है \" या वाक्यातला तर दमच गेलाय सगला.....माणुस किती लवकर adapt होतो.... weekend ला दिवसभर zopa काढण्याची सवय शरीराला व्ह्यायला एकच weekend पुरला AC हा maza जन्मसिद्थ हक्क आहे हे पक्क zala\n\"काय रे खयालोमें डूबा एकदम,\" बरोबर आहे, song संपून १० सेकंड्स होउन गेले तरी मी अजुन channel change केला नव्हता (ही माजी खासियत आहे) सगल्या चैनल्स वर हिमेशभाई अपला \"Karzzz\" fedat आहे हे लक्षातआल, SFM वाले बिचारे \"नवनिर्माण\" mule दर तीन songs मध्ये एक तरी मराठी लाव्तातच पण ती बहुतेक गाणी अगम्य असतात म्हणुन ते पण गेल, शेवटी Sindbad the Sailor कुठेतरी सापडल \"दुसरीकडे कुठेच काही नाहीये सो......\" मी मिस्किलपणे (obviously) , एक सार्वजनिक उसासा......and we Rocked on..........\nमी बरेच दिवस तुझ्या नवीन post ची वाटच बघत होतो. मला वाटले की या मित्रांच्या नवीन category मुळे तू blog लिहिणे विसरलास का \nखुप छान लिहिले आहेस \nI hope की आतातरी गाडीचा मालक (किंवा मालकीण )तुझ्या बोलण्याकडे थोडेतरी लक्ष देईल.\n\"आयुष्य 'wiry' zalay पण शरीर मात्र गोलाई च्या रस्त्यानी चाललय\"\n मस्त लिहिल आहेस ..... लगे रहो \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/national/opposition-will-protest-against-demonetization-8-november/", "date_download": "2018-10-23T23:47:37Z", "digest": "sha1:4TDVHJ3YM55XS5PSGJZNUNXZVDM6AVS4", "length": 30138, "nlines": 390, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Opposition Will Protest Against Demonetization On 8 November | नोटाबंदीची वर्षपूर्ती : 8 नोव्हेंबरला काँग्रेसच्या नेतृत्वात 18 विरोधीपक्ष 'काळा दिवस' पाळत करणार निदर्शनं | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २४ ऑक्टोबर २०१८\nजायकवाडीत ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश\nकर्जमाफीतील घोळाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत सेनेचे मौन\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\nमुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहायकाचे पॅनल पराभूत; काँग्रेसचा विजय\nकांजूरमार्गला तोडक कारवाई केलेल्या जागी उभारली नवी घरे\nकर्जमाफीतील घोळाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत सेनेचे मौन\nअण्णाभाऊ साठे स्मारक कागदावर, उपाध्यक्षांचे मात्र राज्यभर दौरे\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\nकांजूरमार्गला तोडक कारवाई केलेल्या जागी उभारली नवी घरे\nमुंबईतील सीसीटीव्ही प्रकल्पासाठी ९८० कोटी\nशिल्पा शिंदेला लागली मोठी लॉटरी, मिळाला हा मोठा चित्रपट\n#MeToo : संजना सांघीने केला सुशांत सिंग राजपूतचा बचाव म्हणे, असे काही घडलेच नाही\n#MeToo: अजय देवगणने केली आपल्या मेकअप आर्टिस्टची हकालपट्टी\nकरिश्मा कपूरचे झाले पुन्हा एकदा ब्रेकअप\nसुभाष कपूर यांच्या जागी ‘हा’ दिग्दर्शक सांभाळणार ‘मुघल’च्या दिग्दर्शनाचा जिम्मा\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\n पार्टनरच्या Hug करण्याच्या पद्धतीवरुन ओळखा तुमचं रिलेशन\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nझणझणीत, तर्रीबाज कोल्हापूरची ठसकेदार मिसळ\n'या' ३ गोष्टींचा लैंगिक जीवनावर होतो वाईट परिणाम\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nश्रीनगरः गेल्या चार महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेकीच्या घटनांमध्ये लक्षणीय घट; दहशतवाद्यांची भरतीही कमी झाली - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह\nऔरंगाबादः शिवसेनेला श्रेय मिळेल म्हणून शहराला संभाजीनगर असे नाव देण्यात मुख्यमंत्री अडसर आणत आहेत; खासदार चंद्रकांत खैरेंचा आरोप\nजलयुक्त शिवार हा राज्यातील सर्वात मोठा घोटाळा, अशोक चव्हाण यांचा आरोप\nसातारा : उदयनराजे, शिवेंद्रराजेंविरोधात गुन्हा दाखल. जमावबंदीचा आदेश मोडल्यानं कारवाई.\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nश्रीनगरः गेल्या चार महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेकीच्या घटनांमध्ये लक्षणीय घट; दहशतवाद्यांची भरतीही कमी झाली - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह\nऔरंगाबादः शिवसेनेला श्रेय मिळेल म्हणून शहराला संभाजीनगर असे नाव देण्यात मुख्यमंत्री अडसर आणत आहेत; खासदार चंद्रकांत खैरेंचा आरोप\nजलयुक्त शिवार हा राज्यातील सर्वात मोठा घोटाळा, अशोक चव्हाण यांचा आरोप\nसातारा : उदयनराजे, शिवेंद्रराजेंविरोधात गुन्हा दाखल. जमावबंदीचा आदेश मोडल्यानं कारवाई.\nAll post in लाइव न्यूज़\nनवी दिल्ली : नोटाबंदी निर्णयाला येत्या 8 नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण होत आहे. नोटाबंदी निर्णय 'सर्वात मोठा घोटाळा' असल्याचे सांगत 8 नोव्हेंबरला विरोधी पक्षांकडून हा दिवस 'काळा दिवस' म्हणून पाळण्यात येणार आहे. शिवाय, या दिवशी देशभरात निदर्शनंही करण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा बाहेर काढण्यासाठी 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर देशभर गोंधळ उडाला. केंद्र सरकारच्या निर्णयाचा असंघटीत क्षेत्र व शेतक-यांना मोठा फटका बसला, त्याचा निषेध करणे, त्यांना नुकसान भरपाई मिळणे व सरकारचे याकडे लक्ष वेधण्यासाठी देशभर विविध संघटना-पक्षांकडून 8 नोव्हेंबरला नोटबंदी निर्णयाविरोधात निदर्शनं करण्यात येणार आहेत.\nराज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी मीडियासोबत बोलताना सांगितले की, गेल्या वर्षी 8 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1000 रूपये आणि 500 रूपयांची नोट चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. त्यावेळी विरोधकांनी नोटाबंदी निर्णयामुळे अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होईल, बेरोजगारी वाढेल आणि जीडीपीमध्ये घसरण होईल, अशी भीती व्यक्त केली होती. आझाद पुढे असंही म्हणाले की, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नोटाबंदीमुळे जीडीपीमध्ये घसरण होईल, अशी भीती व्यक्त केली होती आणि आज ती खरीदेखील ठरली आहे. दरम्यान, यावेळी आझाद यांच्यासहीत तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन आणि जदयूचे शरद यादवही उपस्थित होते. दरम्यान, 8 नोव्हेंबरला काँग्रेसच्या नेतृत्वात 18 विरोधी पक्ष आपापल्या परिनं काळा दिवस पाळून भाजपा सरकारचा निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. 'नोटाबंदी निर्णय म्हणजे सर्वात मोठा घोटाळा आहे', असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.\nमुंबईसह महाराष्ट्रातही नोटांबदी निर्णयाचे वर्षश्राद्ध घालण्यात येणार आहे. दरम्यान, नोटबंदीने नुकसान झालेल्या घटकांना सरकारने भरपाई द्यावी, अशी मागणी 8 नोव्हेंबरला करण्यात येणार आहे. मोर्चेकरी एक निवेदन वाचतील. त्याची प्रत रिझर्व्ह बँक व सरकारला पाठविण्यात येईल. नोटबंदीने उद्योगाचे नुकसान झाले, हे मान्य करण्यास सरकार तयार नाही. असंघटीत क्षेत्र व शेतीवर देशातील 85 टक्के लोक अवलंबून आहेत. त्यांना सर्वाधिक फटका बसला. सरकारचे त्याकडे लक्ष वेधणार आहोत. - सुरेश सावंत, सामाजिक कार्यकर्ते, मुंबई\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची 41 महिन्यात 775 भाषणं, दर तीन दिवसाला करतात दोन भाषणं\nहार्दिक पटेलनं राहुल गांधींसमोर ठेवल्या या तीन अटी\nराहुल गांधींना भेटायचंच असतं तर सर्वांसमोर घेतली असती भेट -हार्दिक पटेल\n...म्हणजे GSTचे ‘कवित्व’ जनतेनं वर्षभर सहन करायचं\nमोदीजी, जय शहाबद्दल एक वाक्य तरी बोला, भरगच्च सभेत राहुल गांधी यांचा पंतप्रधानांना टोला\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऊर्जा बचतीच्या क्लस्टर्समध्ये महाराष्ट्राला स्थान नाही\nराकेश अस्थाना प्रकरणात मोदींना एवढी गोडी का\nअस्थाना यांच्या मुलीच्या लग्नात अनेक सुविधा मिळाल्या विनाशुल्क\nशेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसची संसदेवर धडक\nशबरीमाला निकालावर होणार खुला फेरविचार, १३ नोव्हेंबर रोजी सुनावणी\n#MeToo: ‘मी टू’ मोहिमेला आपला पाठिंबाच, काहींची नावे वाचून धक्काच बसला\nफटाक्यातील रोजगारापेक्षा आरोग्य महत्त्वाचे- सर्वोच्च न्यायालय\nअमृतसर ट्रेन दुर्घटनाबिग बॉस 12मीटूइंधन दरवाढपरिणीती चोप्रादीपिका पादुकोणप्रो कबड्डी लीगसबरीमाला मंदिरअमृता फडणवीसकॉफी विथ करण 6\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nकलिंगडापासून घरच्या घरी तयार करा 'हे' फेसपॅक\n'या' पदार्थांमुळे वाढतो तुमचा ताण; मेंदूसाठीही ठरतात घातक\nतुमची मुलं वस्तू चोरतात अशी बदला वाईट सवय\nवाहतुकीचे हे अजब नियम पाहून, तुम्ही नक्कीच जाल चक्रावून\nएक्सला खबरही लागू न देता ब्रेकअपनंतर ही ६ कामे करतात मुली\nरोहित शर्मा-विराट कोहलीची जोडी जमली\nचेहऱ्यावर स्मितहास्य खुलवणारे 'क्युट स्टॅच्यू'\nही आहे जगातील सर्वात सुंदर नदी\nसरकारच्या एका होकारामुळे अनेकांना मिळु शकतो रोजगार - आंग्रीया क्रुझचे शिल्पकार\nभाजपा सरकार काँग्रेसपेक्षाही थापाडे - राज ठाकरे\n#MeToo: 'मीटू' मोहिमेवर पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णीने दिली ही प्रतिक्रिया\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेनेविरोधात धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nपनवेल टर्मिनलमध्ये बेवारस बॅग आढळल्याने खळबळ\nसांगलीतील भिवघाट येथे साई गारमेंटला भीषण आग\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\nशिक्षकांच्या ड्रेसकोडला वकिलांचा विरोध\nमुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहायकाचे पॅनल पराभूत; काँग्रेसचा विजय\nकांजूरमार्गला तोडक कारवाई केलेल्या जागी उभारली नवी घरे\nमुंबईतील सीसीटीव्ही प्रकल्पासाठी ९८० कोटी\nतुमच्या पक्षाचं भविष्य काय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना सवाल\nWest Bengal: रेल्वे पुलावर चेंगराचेंगरी, दोन प्रवाशांचा मृत्यू, 14 जखमी\nराज ठाकरेंकडून उमेदवारांची चाचपणी, मनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी आग्रही\nअमृता फडणवीस यांच्या सेल्फीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं 'हे' उत्तर\nMadhya Pradesh Assembly Election 2018 : मध्य प्रदेशमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपा करणार जादूचे प्रयोग\nएकाच कुटुंबातील 15 जणांना अन्नातून विषबाधा; रुग्णालयात उपचार सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/vashim/malegaon-bus-station-stranded-due-problems/", "date_download": "2018-10-23T23:47:29Z", "digest": "sha1:OZTJUSAT2A5HL47SVRWBFKX7SRGA2QLP", "length": 28751, "nlines": 397, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Malegaon Bus Station Is Stranded Due To Problems! | मालेगाव बसस्थानक अडकले समस्यांच्या विळख्यात! | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २४ ऑक्टोबर २०१८\nजायकवाडीत ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश\nकर्जमाफीतील घोळाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत सेनेचे मौन\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\nमुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहायकाचे पॅनल पराभूत; काँग्रेसचा विजय\nकांजूरमार्गला तोडक कारवाई केलेल्या जागी उभारली नवी घरे\nकर्जमाफीतील घोळाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत सेनेचे मौन\nअण्णाभाऊ साठे स्मारक कागदावर, उपाध्यक्षांचे मात्र राज्यभर दौरे\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\nकांजूरमार्गला तोडक कारवाई केलेल्या जागी उभारली नवी घरे\nमुंबईतील सीसीटीव्ही प्रकल्पासाठी ९८० कोटी\nशिल्पा शिंदेला लागली मोठी लॉटरी, मिळाला हा मोठा चित्रपट\n#MeToo : संजना सांघीने केला सुशांत सिंग राजपूतचा बचाव म्हणे, असे काही घडलेच नाही\n#MeToo: अजय देवगणने केली आपल्या मेकअप आर्टिस्टची हकालपट्टी\nकरिश्मा कपूरचे झाले पुन्हा एकदा ब्रेकअप\nसुभाष कपूर यांच्या जागी ‘हा’ दिग्दर्शक सांभाळणार ‘मुघल’च्या दिग्दर्शनाचा जिम्मा\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\n पार्टनरच्या Hug करण्याच्या पद्धतीवरुन ओळखा तुमचं रिलेशन\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nझणझणीत, तर्रीबाज कोल्हापूरची ठसकेदार मिसळ\n'या' ३ गोष्टींचा लैंगिक जीवनावर होतो वाईट परिणाम\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nश्रीनगरः गेल्या चार महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेकीच्या घटनांमध्ये लक्षणीय घट; दहशतवाद्यांची भरतीही कमी झाली - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह\nऔरंगाबादः शिवसेनेला श्रेय मिळेल म्हणून शहराला संभाजीनगर असे नाव देण्यात मुख्यमंत्री अडसर आणत आहेत; खासदार चंद्रकांत खैरेंचा आरोप\nजलयुक्त शिवार हा राज्यातील सर्वात मोठा घोटाळा, अशोक चव्हाण यांचा आरोप\nसातारा : उदयनराजे, शिवेंद्रराजेंविरोधात गुन्हा दाखल. जमावबंदीचा आदेश मोडल्यानं कारवाई.\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nश्रीनगरः गेल्या चार महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेकीच्या घटनांमध्ये लक्षणीय घट; दहशतवाद्यांची भरतीही कमी झाली - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह\nऔरंगाबादः शिवसेनेला श्रेय मिळेल म्हणून शहराला संभाजीनगर असे नाव देण्यात मुख्यमंत्री अडसर आणत आहेत; खासदार चंद्रकांत खैरेंचा आरोप\nजलयुक्त शिवार हा राज्यातील सर्वात मोठा घोटाळा, अशोक चव्हाण यांचा आरोप\nसातारा : उदयनराजे, शिवेंद्रराजेंविरोधात गुन्हा दाखल. जमावबंदीचा आदेश मोडल्यानं कारवाई.\nAll post in लाइव न्यूज़\nमालेगाव बसस्थानक अडकले समस्यांच्या विळख्यात\nमालेगाव : मालेगाव शहारातिल बस स्थानक समस्यांच्या विळख्यात अडकले आहे .पेयजलाचा अभाव ,तुटलेले कुम्पन स्वच्छता ग्रुहाची दूरावस्था आदि समस्यांच्या विलख्यात अडकले आहे .\nठळक मुद्देरात्रीच्या वेळी काळोख संबधितांचे दुर्लक्ष\nमालेगाव : मालेगाव शहारातिल बस स्थानक समस्यांच्या विळख्यात अडकले आहे .पेयजलाचा अभाव ,तुटलेले कुम्पन स्वच्छता ग्रुहाची दूरावस्था आदि समस्यांच्या विलख्यात अडकले आहे .\nया बसस्थानक परिसराचे तारेचे कुम्पन तुटलेले आहे .तिथे महिला व पुरुषांच्या स्वच्छता ग्रुहाची दूरावस्था झाली आहे . प्रवाशांसाठी पेयजलाची स्वतंत्र व्यवस्था इथे नाही नगर पंचायतच्या पाणी पुरवठा विभागाच्या नळाचे पाणी येथे वापरण्यात येते . ते फिल्टर होन नसून पिण्या योग्य नसल्याने प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बसस्थानकातील पथदीवे बहुतांश वेळा बंद असतात .त्यामुळे रात्री तिथे प्रवाशांना थांबता येत नाही. बस स्थानक परिसरात कम्पाउंड लगत पथदीवे लावण्याची गरज आहे .बस स्थानक परिसराला तारेचे कूम्पन करण्याची गरज आहे . या बसस्थानकावर बरºयाच बस जात नाहीत सायंकाळी ७ वाजता नंतर तर बस एखांद्यावेळीच बस स्थानकावर जातात .काही बस तर शेलू फाटा ,किंवा जुने बस स्थानक येथूनच परत जातात .त्यामुळे नवीन बस स्थानकाजवळ राहाणाºया लोकांना जुने बसस्थानक किंवा शेलू फाटा येथुन पायी जावे लागते .सर्व बस नवीन बसस्थानकावर नेण्यात याव्यात .तश्या सूचना राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकार्यांनि एस टी च्या चालक वाहकांना द्यावयास पाहिजे .बसस्थानकावर बसेस नेण्याची प्रतिक्रीया सेवाराम आडे यांनी यावेळी व्यक्त केली.\nदिवसा बस बसस्थानकवर जातात .मात्र रात्रीच्या वेळी उशिरा जाणाºया काही बस बसस्थानकावर जात नव्हत्या . त्या जाव्यात म्हणून त्याबाबत सूचना वाशिम बसस्थानकात लावण्यात आली आहे .त्याचा सकारात्मक परिणाम होत आहे. - डि . के .चंदनशिव , वाहतुक नियंत्रक.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\n गुलाबी थंडीचे आगमन :\nकोल्हापूर के.एम.टी. तेरा कर्मचाºयांना बडतर्फ करावे\nमुंबईच्या लोकलमधले गंमतीदार फॅक्ट्स\n‘लाल परी’ व्हाया खुताडपाडा\nप्रवासाच्या नियोजनात बदल झाला तर युएसचा व्हिसा रद्द करावा का\n शहर स्व-भान देतं तेव्हा...\nमंगरुळपीर तालुक्यात ४५८ कुटूंबाचे अतिक्रमण नियमानुकूल प्रस्ताव मंजूर\nसंगणक परिचालकांच्या दिवाळीवर संक्रांत\nकारंजा येथील ढोपे कुटुंबियांना न्याय मिळवून देणार : राज ठाकरे\nनदीपात्रात बुडून मृत्यूमुखी घोषित केलेला ‘तो’ वयोवृद्ध ‘जीवंत’\nग्राम पंचायत स्तरावर आठ हजार दिव्यांगांची नोंद\n‘लाल्या’मुळे कपाशी उत्पादनात घट होण्याची शक्यता\nअमृतसर ट्रेन दुर्घटनाबिग बॉस 12मीटूइंधन दरवाढपरिणीती चोप्रादीपिका पादुकोणप्रो कबड्डी लीगसबरीमाला मंदिरअमृता फडणवीसकॉफी विथ करण 6\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nकलिंगडापासून घरच्या घरी तयार करा 'हे' फेसपॅक\n'या' पदार्थांमुळे वाढतो तुमचा ताण; मेंदूसाठीही ठरतात घातक\nतुमची मुलं वस्तू चोरतात अशी बदला वाईट सवय\nवाहतुकीचे हे अजब नियम पाहून, तुम्ही नक्कीच जाल चक्रावून\nएक्सला खबरही लागू न देता ब्रेकअपनंतर ही ६ कामे करतात मुली\nरोहित शर्मा-विराट कोहलीची जोडी जमली\nचेहऱ्यावर स्मितहास्य खुलवणारे 'क्युट स्टॅच्यू'\nही आहे जगातील सर्वात सुंदर नदी\nसरकारच्या एका होकारामुळे अनेकांना मिळु शकतो रोजगार - आंग्रीया क्रुझचे शिल्पकार\nभाजपा सरकार काँग्रेसपेक्षाही थापाडे - राज ठाकरे\n#MeToo: 'मीटू' मोहिमेवर पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णीने दिली ही प्रतिक्रिया\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेनेविरोधात धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nपनवेल टर्मिनलमध्ये बेवारस बॅग आढळल्याने खळबळ\nसांगलीतील भिवघाट येथे साई गारमेंटला भीषण आग\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\nशिक्षकांच्या ड्रेसकोडला वकिलांचा विरोध\nमुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहायकाचे पॅनल पराभूत; काँग्रेसचा विजय\nकांजूरमार्गला तोडक कारवाई केलेल्या जागी उभारली नवी घरे\nमुंबईतील सीसीटीव्ही प्रकल्पासाठी ९८० कोटी\nतुमच्या पक्षाचं भविष्य काय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना सवाल\nWest Bengal: रेल्वे पुलावर चेंगराचेंगरी, दोन प्रवाशांचा मृत्यू, 14 जखमी\nराज ठाकरेंकडून उमेदवारांची चाचपणी, मनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी आग्रही\nअमृता फडणवीस यांच्या सेल्फीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं 'हे' उत्तर\nMadhya Pradesh Assembly Election 2018 : मध्य प्रदेशमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपा करणार जादूचे प्रयोग\nएकाच कुटुंबातील 15 जणांना अन्नातून विषबाधा; रुग्णालयात उपचार सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-bhiwandi-dancebar-dancer-94243", "date_download": "2018-10-23T23:40:50Z", "digest": "sha1:Q2OJ6DUOLC6ZOBDH6Y7IYQY6PTIDRSWV", "length": 11381, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news Bhiwandi Dancebar Dancer भिवंडीत डान्सबारमधील 17 नर्तकींवर कारवाई | eSakal", "raw_content": "\nभिवंडीत डान्सबारमधील 17 नर्तकींवर कारवाई\nगुरुवार, 25 जानेवारी 2018\nभिवंडी - तालुक्‍यातील दापोडे येथील डब्ल्यूडब्ल्यूएफ (साई सेवा) डान्सबारवर पोलिसांनी छापा टाकून 17 नर्तकींसह 29 जणांवर कारवाई केली; मात्र या कारवाईवेळी बारमालक व व्यवस्थापकाने पोलिसांना गुंगारा दिला. मनोरंजनाच्या नावाखाली लेडीज बारमध्ये महिलांना विक्षिप्त नाचगाणे करण्यास लावले जात असल्याची तक्रार भिवंडी स्थानिक पोलिस ठाण्यात करण्यात आली होती; मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्यानंतर पोलिस आयुक्तांच्या आदेशावरून ठाणे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हनुमंता कुंचीकोरवे यांनी छापा टाकला.\nभिवंडी - तालुक्‍यातील दापोडे येथील डब्ल्यूडब्ल्यूएफ (साई सेवा) डान्सबारवर पोलिसांनी छापा टाकून 17 नर्तकींसह 29 जणांवर कारवाई केली; मात्र या कारवाईवेळी बारमालक व व्यवस्थापकाने पोलिसांना गुंगारा दिला. मनोरंजनाच्या नावाखाली लेडीज बारमध्ये महिलांना विक्षिप्त नाचगाणे करण्यास लावले जात असल्याची तक्रार भिवंडी स्थानिक पोलिस ठाण्यात करण्यात आली होती; मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्यानंतर पोलिस आयुक्तांच्या आदेशावरून ठाणे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हनुमंता कुंचीकोरवे यांनी छापा टाकला. त्यात 17 नर्तकी, आठ ग्राहक, दोन वेटर्स, कॅशिअर व व्यवस्थापक अशा 29 जणांवर कारवाई करण्यात आली; मात्र बारमालक जनार्दन पुजारी व दीपक शेट्टी पोलिसांच्या हातावर तुरी देत पळून गेले. या प्रकरणी दोघा बांगलादेशी नर्तकींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.\n#MeToo तील नावे वाचून धक्का : रेहमान\nमुंबई : लैंगिक अत्याचाराबद्दल #MeToo हिमेतून बोलण्यास महिला पुढे येऊ लागल्या असून, मनोरंजन आणि प्रसिद्धिमाध्यमांमधील अनेक दिग्गजांचे नाव यात आले आहे...\nकेळघर - टॅंकरग्रस्त असलेल्या व पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या तळोशी गावाने पाणीटंचाईवर मात केली. तनिष्कांच्या मागणीनुसार सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून...\nसाताऱ्यात दोन्ही राजेंसह 75 जणांवर गुन्हे दाखल\nसातारा - दारूचे दुकान काढण्यावरून काल साताऱ्यात झालेल्या तणावाप्रकरणी दोन गुन्हे शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी...\nवंचिताचे जिणे लहानपणीच वाट्याला आले; म्हणून इतरांची वंचना होऊ नये यासाठी आयुष्यभर झटत राहिले. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपले. मला मामाच्या घरी...\nखासगी प्रवासी वाहतूकदारांनी वेळा बदलल्या\nपुणे - सकाळी नऊ ते अकरा आणि सायंकाळी सहा ते आठ ही वेळ वगळून शहरात प्रवेश करण्याचा निर्णय खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचालकांनी सोमवारी झालेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sindhudurg-news-due-harvesting-work-farmers-dipawali-field-77792", "date_download": "2018-10-23T23:05:12Z", "digest": "sha1:GVHBLOSNLYXLOFJQQW6STVZZ3NMV2EJ7", "length": 14435, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News Due to harvesting work Farmers Dipawali in field शेतकऱ्यांची दिवाळी यंदा शेतात | eSakal", "raw_content": "\nशेतकऱ्यांची दिवाळी यंदा शेतात\nमंगळवार, 17 ऑक्टोबर 2017\nकणकवली - यंदा परतीच्या पावसाची रिपरिप सुरू राहिल्याने भात कापणीला विलंब होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी यंदा शेतातच जाणार आहे. याखेरीज सततच्या पावसामुळे बाजारपेठांमध्येही तुरळक गर्दी आहे.\nआकाशकंदिलांसह, विविध सजावटीच्या वस्तू ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत.\nयंदा गणपती, नवरात्राप्रमाणे दिवाळीतही पाऊस पाठ सोडणार नाही असे चित्र आहे. दररोज दुपारी तीन नंतर न चुकता मुसळधार पाऊस कोसळत आहे. चांगल्या पावसामुळे भातशेतीचे चित्र यावर्षी चांगले होते.\nकणकवली - यंदा परतीच्या पावसाची रिपरिप सुरू राहिल्याने भात कापणीला विलंब होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी यंदा शेतातच जाणार आहे. याखेरीज सततच्या पावसामुळे बाजारपेठांमध्येही तुरळक गर्दी आहे.\nआकाशकंदिलांसह, विविध सजावटीच्या वस्तू ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत.\nयंदा गणपती, नवरात्राप्रमाणे दिवाळीतही पाऊस पाठ सोडणार नाही असे चित्र आहे. दररोज दुपारी तीन नंतर न चुकता मुसळधार पाऊस कोसळत आहे. चांगल्या पावसामुळे भातशेतीचे चित्र यावर्षी चांगले होते.\nपण अतिपावसामुळे हळवी भातशेती धोक्‍यात आली. त्यानंतर उशिरा होणारी भात पिकेही नुकसानीत आली आहेत. विविध राजकीय नेतेमंडळींनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. परंतु नुकसानग्रस्त भातशेतीचे पंचनामे करण्यास अद्यापही सुरवात झालेली नाही.\nसध्या सकाळच्या सत्रात भात कापणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. दुपारनंतर पाऊस होत असल्याने दिवस उजाडताच शेतकरी भात कापनीसाठी शेतात जात आहेत. शेतकरी राजा भातकापणीमध्ये अडकल्याने बाजारपेठांना अद्याप ऊर्जितावस्था आलेली नाही. दरवर्षी दसऱ्यापासून बांधकाम क्षेत्रातील कामे सुरू होतात. मात्र पाऊस आणि नोटाबंदीमुळे बांधकाम क्षेत्र मंदीच्या सावटाखाली आहे. यामुळे बाजारपेठांतील मरगळ अद्यापही कायम आहे.\nयंदा थोडक्‍यात दिवाळी साजरी करण्यासाठी शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनी फराळाच्या साहित्याची खरेदी केली. मात्र आकाश कंदील, विद्युत उपकरणे, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू, कपडे आदींची खरेदी फारशी झालेली नाही. पुढील दोन दिवसांत मरगळलेल्या बाजारपेठेला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. याखेरीज ग्रामपंचायत निवडणुका आटोपल्यानंतर ग्रामीण भागातील नागरिक खरेदीसाठी शहरात येतील या अपेक्षेत व्यापारीवर्ग आहे.\nगतवर्षीची नोटाबंदी आणि यंदा जीएसटीचा मोठा परिणाम शहरासह ग्रामीण भागात आहे. बांधकाम व्यवसाय ठप्प असल्याने त्यावर अवलंबून असलेले अनेक उद्योग आणि त्या क्षेत्रातील कामगारांवर अन्यत्र रोजगार शोधण्याची वेळ आली आहे. यंदा जिल्ह्यातील काही कारागिरांनी दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर कंदील तयार करून बाजारपेठांत विक्रीसाठी आणले आहेत. मात्र या कंदिलांनाही अद्याप उठाव मिळालेला नाही.\nमोदी सरकार भंपक - उद्धव ठाकरे\nलातूर - भाजपने गेल्या निवडणुकीत खोटे बोलून मते घेतली. सत्तेत बसल्यावरही ते वारंवार खोटेच बोलत आहेत. त्यात मी वाटेकरी होणार नाही. शिवसेनाप्रमुख...\nदिवाळीसाठी बाजारात चिनी वस्तूंची चलती\nपुणे - दिवाळीच्या सणानिमित्त बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, लाइटच्या माळा आणि आकाशकंदिलांनी बाजारपेठा प्रकाशमय झाल्या आहेत. लाइटच्या...\nमोफत एसटी प्रवासापासून विद्यार्थिनी अजून वंचितच\nमंचर - अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजनेअंतर्गत इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलींना एसटीतून मोफत प्रवास करण्याबाबत सवलत देण्याच्या निर्णयाची...\nदिवाळी अंकांनाही महागाईचे ग्रहण\nमुंबई - दिवाळीनिमित्त वाचक आतुरतेने वाट पाहत असलेल्या साहित्य फराळालाही महागाईची झळ सोसावी लागत आहे. दिवाळी अंकांच्या किमतीमध्ये यंदा 10 ते 15...\nपाणी असूनही कपात कशासाठी\nपुणे - मुंढवा जॅकवेलमध्ये 550 एमएलडी पाणी उपलब्ध असूनही जलसंपदा विभागाने गेल्या 22 दिवसांत रोज 370 एमएलडी पाणी शेतीसाठी उचलले आहे. त्यामुळे शेतीसाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/Crime%20Diary/The-video-queen-who-shoots-the-killer-of-the-lover-/", "date_download": "2018-10-23T22:28:19Z", "digest": "sha1:L7Z54AZZSTCKHGYKQDUVFKEDBT2PO7SB", "length": 19629, "nlines": 45, "source_domain": "pudhari.news", "title": " प्रियकराच्या हत्येचं शूटिंग करणारी ‘व्हिडीओ क्‍वीन’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Crime Diary › प्रियकराच्या हत्येचं शूटिंग करणारी ‘व्हिडीओ क्‍वीन’\nप्रियकराच्या हत्येचं शूटिंग करणारी ‘व्हिडीओ क्‍वीन’\nफरिदा शेख ही 21 वर्षांची तरुणी ‘व्हिडीओ क्‍वीन’ म्हणून सोशल मीडियावर ओळखली जात होती. तिनं आपल्याच प्रियकराच्या हत्येचा कट रचला होता. आणि तो पूर्णही केला . सापडल्यानंतर बचावासाठी ‘त्याच्या हत्येशी आपला काहीही संबंध नसल्याचं’ फरिदानं आपल्या जबानीत म्हटलं होतं...तरीही मरणाच्या दारात असलेल्या ‘रझाकचा व्हिडीओ तयार करण्याच्या कृतीची आपल्याला आता लाज वाटते,’ असंही तिनं शेवटी म्हटलं होतं. पण तिनं वापरलेली ‘पंगा’ घेण्याची भाषा कोर्टाला खटकली होती आणि त्यामुळं कोर्टानं ती अपमानकारक ठरवली. तिला शेवटी दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली. सोशल मीडियाचं असलेलं नको तितकं वेड तिच्या अधोगतीला कारणीभूत ठरलं...काय होतं हे सगळं प्रकरण\nही घटना आहे डिसेंबर 2016 मधल्या त्या रविवारची. लंडनच्या नॉर्थ अ‍ॅक्टन परिसरात फरिदा तिचा प्रियकर रझाक अहमदसह बोलत थांबली होती. अचानक रझाकवर एक माथेफिरूने अचानक हल्ला चढवला. दोघांच्यात झटापट झाली. पण त्या माथेफिरूने आपल्याकडील चाकू काढून काही कळायच्या आत रझाकवर अगणित वार केले आणि त्यानंतर तो तिथून पळून गेला. त्यानं रझाकच्या छातीवर अनेक खोलवर एवढे वार केले, की त्याचा एकदा चाकू त्याच्या छातीच्या आरपारही गेला. या सगळ्यात फरिदा मात्र जागच्याजागी निश्‍चल उभी होती.\nरक्‍ताच्या थारोळ्यात पडलेला रझाक जेव्हा अखेरचे श्वास घेत होता, तेव्हा त्याला मदत करायचं सोडून फरिदानं आपल्या खिशातून आपला मोबाईल काढला आणि अखेरच्या घटका मोजणार्‍या रझाकचं व्हिडीओ शूटिंग करायला सुरू केलं. दरम्यान, तिच्या आणि त्याच्या मदतीला जेव्हा काही लोक गेले तेव्हा त्याही परिस्थितीत मदत करण्याऐवजी अथवा मदत मागण्याऐवजी ती फोनवरून शूटिंग करण्यात आणि फोनवर कुणाशीतरी बोलण्यात मग्न होती. त्यातल्याच एकानं फातिमाला विचारलं की, ‘तुझा इरादा काय आहे मरणाच्या दारात असलेल्या या माणसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकणार आहेस का मरणाच्या दारात असलेल्या या माणसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकणार आहेस का’ पण ती अवाक्षरही बोलली नाही. फक्‍त शूटिंग करत राहिली.\nकाही वेळानं तिचा प्रियकर निपचित पडला. मग तिनं आपलं शूटिंग बंद केलं आणि शेजारच्या एका टॅक्सीला हात केला. ती थांबली. त्यात बसून ती तेथून निघून गेली. काही वेळाने तिथे पोलिस आले. आणि रझाकला हॉस्पिटलला घेऊन गेले. पण त्याची प्राणज्योत अगोदरच मालवली होती. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. काही तासानंतर फरिदानं रझाकचा ‘तो’ व्हिडीओ आणि एक मेसेज लिहून आपल्या आवडत्या सोशल मीडियाच्या साईटवर टाकला आणि त्याच्या खाली हे लिहिलं, ‘माझ्याशी पंगा घ्याल तर अशी गत करून घ्याल.’\n‘तो’ व्हिडीओ व्हायरल झाला आणि जगभर एकच खळबळ उडाली. कारण ‘तो’ प्रत्यक्ष मृत्यूच्या घटनेचा व्हिडीओ होता. त्या व्हिडीओसोबत तिनं आपले आणखी काही फोटोही शेअर केले. ज्यामध्ये ती ‘काही घडलेच नाही’ अशा आविर्भावात दिसत होती. त्यानंतर तिने शेवटी आपल्या घरच्यांच्याबरोबरचा एक ‘फॅमिली’ व्हिडीओ शेअर केला.\nहे सर्व अवघ्या काही तासांत घडलेलं होतं. नंतर तपास करणार्‍या पोलिसांकडून फरिदाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. पण ‘मी नव्हेच,’ अशा पद्धतीने फरिदाने तपास करणार्‍या पोलिसांसमोर तांडव केले. काही काळात या घटनेशी संबंधित फोटो आणि व्हिडीओही त्या साईटवरून कोणाकडूनतरी हटवण्यात आले होते. पण तरीही तिला अटक करण्यात आली. सोशल मीडियावरील तिचे फोटो आणि ‘त्या’ व्हिडीओबद्दल ती अवाक्षरही काढत नव्हती. पण ‘मी गुन्हेगार नाही’ असाच तिचा सूर होता. तपास सुरू झाला आणि एकाएका गोष्टींवर प्रकाश पडत गेला.\nपोलिसांकडील सर्वच पुरावे हे फरिदाच्या विरुद्ध भक्कम पुरावे म्हणून कोर्टात सादर केले होते. त्यापैकी एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत होतं की, तिचा प्रियकर रझाक तिच्यासमोर रक्‍ताच्या थारोळ्यात पडला होता तरीही फरिदा मदत मागण्याऐवजी किंवा रझाकला मदत करण्याऐवजी एका फोनमध्ये त्याच्या मरणासन्न अवस्थेचे शूटिंग करत होती आणि त्याचवेळी दुसर्‍या फोनवर कोणाशीतरी बोलत होती. कोण होता तो हे कोणालाही माहीत नव्हतं. या सगळ्या घटनाक्रमात तो माथेफिरू कोण होता, तो कुठे गेला हे कोणालाही माहीत नव्हतं. आणि पोलिसांनाही सापडत नव्हतं. पण तो सापडला तर या सगळ्यावर लख्ख प्रकाश पडणार होता.\n...आणि शेवटी यावर प्रकाश पडला. पोलिसांच्या तपासात उजेडात आलं की तो माथेफिरू नसून तो तिचा दुसरा प्रियकर रमजान खान होता. आणि ती त्याच्याशीच बोलत होती. तोच रझाकचा मारेकरी होता. रझाकवर हल्ला करून रमजान तिथून पसार झाला होता. पण फोनवर फरिदाशी सतत संपर्कात होता.\nकोर्टात केस उभी राहिली तेव्हा कोर्टात तिच्याबाबतीत दोन्हीबाजूने अनेक मुद्दे मांडले गेले. फरिदाला मोठा मानसिक धक्‍का बसला होता त्यामुळे तिने तो व्हिडीओ मदत मागण्यासाठीच तयार केला होता आणि सोशल मीडियावर टाकला होता, असा दावा फरिदाच्या वकिलानं केला.\nतसेच फरिदाला तिच्या आयुष्यातली लहानसहान प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर पोस्ट करण्याचं व्यसन लागलं होतं, असंही तिच्या वकिलांनी कोर्टात मांडलं. ज्यांचं जगणं हेच सोशल मीडिया आहे, अशा तरुणांपैकीच फरिदा एक आहे; ते त्या माध्यमाप्रमाणे स्वत:त बदल घडवतात. ही स्थिती फार चांगली नसते. हा एक मानसिक आजार आहे, हेही त्यांनी नमूद केलं.\nतर सरकारी वकिलांनी मांडलेल्या मुद्द्यांमध्ये काही बाबी लक्षवेधी होत्या. त्यापैकीच एका प्रत्यक्षदर्शींच्या मते, लोक त्याठिकाणी जेव्हा पोहोचले त्यावेळी फरिदा मदत मागत नव्हती तर तडफडणार्‍याचा व्हिडीओ तयार करत होती. तिला त्यापासून हटकले तेव्हा ती न बोलता ते शूटिंग पूर्ण करण्याचा आटापिटा करत होती. तसेच कोणाशीतरी होणार्‍या घडामोडी संदर्भात सातत्याने बोलत होती.\nपोलिसांनी केलेल्या तपासात आणखी काही धक्‍कादायक माहिती उजेडात आली. ती म्हणजे जेव्हा पोलिसांनी तिचे ई-मेल्स, सोशल मीडियावरचे अकाऊंट तपासले तेव्हा त्यांना समजलं की फरिदा ‘चॅटिंग कॉर्नर’वर लोकप्रिय बाला होती आणि स्वत:ला ‘व्हिडीओ क्‍वीन’ म्हणवून घेत असे. तिने पोस्ट केलेला व्हिडीओ आणि ‘तो’ संदेश काही तासानंतर कोणाकडूनतरी काढून टाकण्यात आला होता. मात्र, दरम्यानच्या काळात फरिदाच्याच एका मित्रानं त्या संदेशाची कॉपी केली होती आणि पोलिस आवाहनानंतर ती त्यांना दिली होती. तेच नंतर कोर्टात पुरावा म्हणून सादर करण्यात आले. सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करण्याबरोबरच तिनं वापरलेली ‘पंगा’ घेण्याची भाषा कोर्टाला खटकली आणि कोर्टानं ती अपमानकारक ठरवली.\nसुनावणीतनंतर हेही स्पष्ट झालं की, मारेकरी रमजान खान हा रझाकची हत्या करणार आहे हे फरिदाला आधीपासूनच ठाऊक होतं. आणि असं करण्याला तिची पूर्ण संमतीही होती. ज्यावेळी रझाकवर त्यानं हल्ला केला तेव्हा त्यांच्यात काही काळ झटापटही झाली होती. त्यानंतर रझाकवर वार करून रमजान पळाला. तो आजतागायत फरारच आहे. त्यानं नुकतंच विशीत पदार्पण केलं आहे.पोलिस त्याचा शोध घेऊ शकलेले नाहीत. तो देश सोडून गेला असावा असा त्यांचा अंदाज आहे.\nरझाक आणि फरिदा दोघांचंही प्रेमप्रकरण अनेक वर्षं सुरू होतं. पण आताआता त्यांच्यात काहीतरी बिनंसलं होतं. रझाकच्या अगोदरही फरिदाचा एक प्रियकर होता. रमजान खानही तिच्या प्रेमात पडला होता आणि तिला सोशल मीडियावर फॉलोही करत होता. तो तिचं सगळे संदेश पहायचा. रझाक आणि रमजान यांच्यात फरिदावरून त्यापूर्वीही एकदा वादावादी झाली होती.\nसरकारी पक्षानं युक्‍तिवाद करताना कोर्टात सांगितलं की, फरिदाच्या डोळ्यादेखत हत्या झाली होती पण तरीही तिने आरडाओरडा न करता अथवा कोणाकडे याचना करत मदत मागितली नाही आणि स्वत:ही त्याठिकाणी कसलीही मदत केली नाही. काही वेळानं तिनं एक भाड्याची टॅक्सी थांबवली आणि ती तिथून निघून गेली. त्या रात्री घरी परतल्यावर फरिदानं जो शेवटचा व्हिडीओ घरी बनवला होता आणि सोशल मीडियावर पोस्ट केला होता, त्यात ती आपल्या कुटुंबीयांशी हसतखेळत बोलताना दिसत होती. तो व्हिडीओ पाहिल्यावर असं वाटत होतं की, काही तासांपूर्वी डोळ्यादेखत एक हत्या पाहून आलेल्या घटनेचा लवलेशही फरिदाच्या चेहर्‍यावर दिसत नव्हता. शेवटी तिचं म्हणणं ऐकून घेतल्यावर कोर्टानं तिला हत्या करणार्‍याइतकंच जबाबदार धरून दोषी ठरवलं. आणि सोशल मीडियाचं असलेलं नको तितकं वेड तिच्या अधोगतीला कारणीभूत ठरलं.\nमारुती वि. पाटील, कोल्हापूर\nपाळीत तीन वाड्यांवरील तब्बल ४० जण अत्यवस्थ\nहिंद महासागरात भारत-जपानची नवी खेळी\nविजयी लय कायम राखणार\nअभिनेता एजाज खानला अमली पदार्थासह अटक\nकवी मनवर यांची महिला आयोगाकडे माफी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-rajan-salvi-candidate-rajapur-assembly-2019-77433", "date_download": "2018-10-23T23:37:41Z", "digest": "sha1:665MSQLBA56IJDPFFHXXKSZQZ7KKJI32", "length": 12537, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "sindhudurg news Rajan Salvi candidate from Rajapur Assembly in 2019 राजापुरातून २०१९ ला राजन साळवीच उमेदवार | eSakal", "raw_content": "\nराजापुरातून २०१९ ला राजन साळवीच उमेदवार\nरविवार, 15 ऑक्टोबर 2017\nराजापूर - राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचा २०१९ चा विधानसभा उमेदवार हे विद्यमान आमदार राजन साळवीच राहतील, अशी घोषणा शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी ओणी येथे झालेल्या प्रचार सभेत केली. सभेला ५०० हून अधिक शिवसैनिक उपस्थित होते.\nराजापूर - राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचा २०१९ चा विधानसभा उमेदवार हे विद्यमान आमदार राजन साळवीच राहतील, अशी घोषणा शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी ओणी येथे झालेल्या प्रचार सभेत केली. सभेला ५०० हून अधिक शिवसैनिक उपस्थित होते.\nमेळाव्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओणी ग्रामपंचायत सदस्या अस्मिता नरेश चव्हाण यांनी शिवसेनेत प्रवेश केला. नरेश चव्हाण, जितेंद्र वेताळे, चंद्रकांत जड्यार, शंकर मालप, शेखर कुलकर्णी, भूषण सुर्वे, दीपक शिंदे, प्रकाश लोळगे, सुवर्णा जडयार, प्रशांत लोकरे उपस्थित होते.\nखासदार राऊत म्हणाले, ‘‘शिवसेनाच जनतेचा विकास करु शकते. आमदार साळवी हे जनतेच्या प्रश्नांची जाण असलेले शिवसैनिक आहेत. याच कार्यपद्धतीवर खुश होऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार पुढील होणाऱ्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार म्हणून राजन साळवी यांचेच नाव आहे.’’ खासदारांच्या घोषणेनंतर शिवसेना ओणी विभागातर्फे आमदार साळवी यांचा जाहीर सत्कार झाला. अडसर दूर झाला\nगेले काही दिवस या मतदारसंघात विरोध पक्षातील युवा नेता शिवसेनेत दाखल होणार असल्याची जोरदार चर्चा होती. त्याचा प्रवेश साळवींच्या २०१९ च्या उमेदवारीसाठी बाधक ठरण्याची शक्‍यता व्यक्‍त केली जात होती; मात्र खासदार राऊत यांनी ओणीतील सभेत केलेल्या जाहीर वक्‍तव्यामुळे साळवी यांच्यापुढील अडसर दूर झाल्याची कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.\nमोदी सरकार भंपक - उद्धव ठाकरे\nलातूर - भाजपने गेल्या निवडणुकीत खोटे बोलून मते घेतली. सत्तेत बसल्यावरही ते वारंवार खोटेच बोलत आहेत. त्यात मी वाटेकरी होणार नाही. शिवसेनाप्रमुख...\nकेळघर - टॅंकरग्रस्त असलेल्या व पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या तळोशी गावाने पाणीटंचाईवर मात केली. तनिष्कांच्या मागणीनुसार सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून...\nतपाससंस्था आणि नियामक संस्था यांनी व्यवस्था निर्दोषपणे चालावी, यासाठी कुंपणाप्रमाणे काम करणे अपेक्षित असते. पण ही कुंपणेच कुजलेली असतील तर...\nमोफत एसटी प्रवासापासून विद्यार्थिनी अजून वंचितच\nमंचर - अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजनेअंतर्गत इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलींना एसटीतून मोफत प्रवास करण्याबाबत सवलत देण्याच्या निर्णयाची...\nजायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यास शिवसेनेचा विरोध\nराजूर - जलसंपदा विभागाने मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणांतून 5.75 टीएमसी पाणी जायकवाडी धरणासाठी सोडण्याचा आदेश दिला आहे. त्याचा निषेध करत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-news-company-parallel-water-supply-scheme-91815", "date_download": "2018-10-23T23:08:50Z", "digest": "sha1:GE2WPFSGYYL2WAJLTHD4HPUXOH4IXESQ", "length": 17188, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad news company for parallel water supply scheme ‘समांतर’ची कंपनी येणार! | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 11 जानेवारी 2018\nऔरंगाबाद - समांतर पाणीपुरवठा योजनेचे काम करणारी औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनी पुन्हा येण्याची शक्‍यता आहे. कंपनीला आधी कडाडून विरोध करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीच त्यासाठी पुढाकार घेतला आहे. उपमहापौर विजय औताडे, स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांनी बुधवारी (ता. दहा) समांतर योजना मार्गी लावण्यासाठी खासदार चंद्रकांत खैरे व महापौर नंदकुमार घोडेले यांनी लक्ष घालावे, अशी मागणी केली. त्यामुळे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.\nऔरंगाबाद - समांतर पाणीपुरवठा योजनेचे काम करणारी औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनी पुन्हा येण्याची शक्‍यता आहे. कंपनीला आधी कडाडून विरोध करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीच त्यासाठी पुढाकार घेतला आहे. उपमहापौर विजय औताडे, स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांनी बुधवारी (ता. दहा) समांतर योजना मार्गी लावण्यासाठी खासदार चंद्रकांत खैरे व महापौर नंदकुमार घोडेले यांनी लक्ष घालावे, अशी मागणी केली. त्यामुळे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.\nसमांतर पाणीपुरवठा योजनेच्या कामावरून काही वर्षांपासून वाद सुरू आहे. महापालिकेने पाणीपुरवठा योजनेचे खासगीकरण करून हे काम औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला दिले होते. पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्त्वावर योजना राबविण्यात येत होती. कंत्राटदाराने जायकवाडी ते नक्षत्रवाडी मुख्य पाइपलाइन; तसेच शहरात अंतर्गत पाइपलाइन टाकणे, पाण्याच्या टाक्‍या बांधणे यासह इतर कामांचा समावेश यात होता; मात्र १४ महिन्यांतच महापालिकेने कंपनीच्या कामाबाबत असमाधान व्यक्त करीत करार रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला बदनाम करण्यासाठी भाजपने समांतरच्या विरोधात जोरदार मोहीम राबविली होती.\nआयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन करीत करार रद्द करण्याची मागणी भाजप नगरसेवकांनी केली, तर पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी शहराच्या मानगुटीवर बसलेले समांतरचे भूत भाजपच उतरवेल अशी घोषणा केली होती. भाजप व नागरिकांच्या विरोधी भूमिकेमुळे ३० जून २०१६ रोजी सर्वसाधारण सभेत समांतरचा करार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या समांतरचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून, आता भाजपचे पदाधिकारी योजनेसाठी पुढाकार घेत आहेत.\nभाजपचे खासदार तथा कंपनीशी संबंधित असलेले सुभाषचंद्र गोयल हे नुकतेच औरंगाबादेत येऊन गेले. त्यांची भाजप नेत्यांशी चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांची भूमिका बदलली आहे. श्री. औताडे, श्री. बारवाल यांनी शहराचा पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी समांतर योजनेचे काम होणे आवश्‍यक आहे. महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणात माघार घ्यावी किंवा कंपनीसोबत चर्चा करून मार्ग काढावा, अशी मागणी केली.\nयोजनेच्या कामासाठी केंद्राकडून १४३.८७ कोटी रुपये, तर राज्य शासनाकडून १७.९४ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. ही रक्कम आयडीबीआय बॅंकेत ठेवण्यात आली आहे. आतापर्यंत त्यावर ११३ कोटी ४५ लाख रुपये व्याज मिळाले आहे. महापालिकेने बॅंक गॅरंटीपोटी ९४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.\nसमांतर जलवाहिनी योजना मी आणली असून ती पूर्ण करावीच लागेल; मात्र भाजपवाल्यांनी त्यास विरोध केला. सध्याची पाणीपुरवठा यंत्रणा ही फेल झालेली आहे. त्यामुळे लोक माझ्याही दारात आम्हाला पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी घेऊन येत आहेत. स्वत: माझ्या घरीदेखील सहाव्या दिवशी पाणी येते. वेळीच कामाला सुरवात झाली असती तर ९० टक्के काम पूर्ण झाले असते. गरज लक्षात घेऊन प्रशासनाने व संबधित कंपनीने तडजोड करून ही योजना सुरू करावी. आता त्यास भाजपचाही पाठिंबा आहे.\n- चंद्रकांत खैरे, खासदार\nकंपनीच्या पत्रावर निर्णय घेण्यासाठी विधी सल्लागारांकडून कायदेशीर सल्ला मागविला आहे. खुलासा प्राप्त झाल्यानंतर कंपनीला बाजू मांडू द्यायची की नाही, याबाबत निर्णय घेतला जाईल.\n- नंदकुमार घोडेले, महापौर.\nभाजपला सत्तेपासून दूर ठेवा - आंबेडकर\nउस्मानाबाद - जनतेला मुस्लिमांची भीती दाखवत १८ पगड जातींना मनुवादी विचारांत कैद करून सत्ता कायम स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचे धोरण राष्ट्रीय स्वयंसेवक...\n#PMCIssue फुरसुंगीत सुविधांसाठी आंदोलन\nफुरसुंगी - फुरसुंगी गाव पुणे महानगरपालिकेत जाऊन वर्ष झाले तरी पालिका गावाला पुरेशा नागरी सुविधा देत नसल्याने संतप्त झालेल्या फुरसुंगी...\n#PMCIssue नागरी सुविधा मिळत नसल्याने पालिकेच्या दोन्ही कार्यालयांना टाळे\nफुरसुंगी - फुरसुंगी गाव पुणे महानगरपालिकेत जाऊन वर्ष झाले तरी पालिका गावाला पुरेशा नागरी सुविधा देत नसल्याने संतप्त झालेल्या फुरसुंगी...\nकेळघर - टॅंकरग्रस्त असलेल्या व पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या तळोशी गावाने पाणीटंचाईवर मात केली. तनिष्कांच्या मागणीनुसार सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून...\nतपाससंस्था आणि नियामक संस्था यांनी व्यवस्था निर्दोषपणे चालावी, यासाठी कुंपणाप्रमाणे काम करणे अपेक्षित असते. पण ही कुंपणेच कुजलेली असतील तर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://thinkmaharashtra.com/node/3009?page=1", "date_download": "2018-10-23T23:33:38Z", "digest": "sha1:WJFRVVZMPBNFUUNT4RE2FAXRVCS64OFB", "length": 14009, "nlines": 113, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "शेर्पे | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nशेर्पे हे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणकवली तालुक्यातील उत्तर सीमेवरील निसर्गसंपन्न असे टुमदार खेडे आहे. त्या गावाची स्थापना 1956 साली झाली. गावाच्या नावामागील कथा अशी आहे, की त्या गावात शेरड्या राखणारी व्यक्ती राहत होती. त्यावरून ‘शेर्डे’ असे नाव पडले. कालांतराने ‘शेर्डे’चे ‘शेर्ले’ आणि ‘शेर्ले’चे ‘शेर्पे’ नाव झाले. गावाची लोकसंख्या बाराशेच्या आसपास आहे. गावात काळेश्वरी देवी, ब्राम्हण देव, रामेश्वर, गांगादेव यांची मंदिरे आहेत. ग्रामदैवत काळेश्वरी म्हणजे काळंबादेवी आहे. काळेश्वरी देवीचा जत्रोत्सव त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो.\nगावाच्या सीमेवरून नाधवडे येथे उगम पावलेली शुकनदी वाहत नापणेमार्गे शेर्पे गावात येते. बारमाही वाहणाऱ्या शुकनदीमुळे गाव सुजलाम् सुफलाम् बनले आहे. नदीमुळे शेर्पे-नापणे धबधबा तयार होतो. शेर्पे धबधबा नयनमनोहर आहे, तो बारमाही वाहतो. तेथील निसर्गही हिरवाईने नटलेला आहे. ते अरण्य पशू, पक्षी आणि जंगली प्राणी यांसाठी प्रसिद्ध आहे. गावात अनेक देवराया आहेत.\nगावातील बहुसंख्य तरुण नोकरीधंद्यानिमित्त मुंबईत व अन्य ठिकाणी वसलेले आहेत. चाकरमानी त्यांच्या मूळ गावी गौरी गणपती, त्रिपुरारी पौर्णिमा, नवरात्र, शिमगा, उरुस, बुद्ध जयंती आदी धार्मिक उत्सव, सण; तसेच, मे महिन्याची सुटी आणि वार्षिक जत्रोत्सव यावेळी येत असतात. यात्रेत वेगवेगळ्या पद्धतीने ढोल-ताशे वाजवले जातात व तेथील लोक त्यामध्ये बेभान नाचतात. देवीच्या मंदिरात कौलप्रसाद घेऊन न्यायनिवाडे व अन्य अडचणी यांतून सुटका करून घेणे; तसेच, विषार झालेल्या व्यक्तीच्या अंगात भिनलेले विष देवीच्या पाण्याने उतरवण्याची प्रथा गावात आहे. ती कमी होत आहे. गावामध्ये भातपिकाबरोबरच कुळीथ, चवळी, नाचणी, भुईमूग आदी पिके घेतली जातात. गावातील सर्व शेतकरी ऊसशेती मोठ्या प्रमाणात करतात. तेथील शेतकरी काजू-आंब्याची लागवडही अलिकडेच मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत. गाव उन्हाळी शेतीमुळे विकासाच्या दृष्टीने वाटचाल करत आहे.\nगावाच्या मध्यभागातून कोकण रेल्वे धावते. गावात दोन शाळा, दोन अंगणवाड्या आहेत. मुले पुढील शिक्षणासाठी खारेपाटण या गावी जातात. गावाची ग्रामपंचायत विकासकामात आघाडीवर आहे. गावातील बौद्धवाडीमध्ये बुद्धविहार आहे. तसेच, मलिक रेहमबाबांचा दर्गा आहे. त्याच्या उरूसासाठी सर्व समाजातील लोक एकत्र येतात. गावात बाजार भरत नाही, परंतु खारेपाटण या गावी शनिवारी बाजार भरतो. एसटी गावात दिवसातून तीन वेळा येते. गावापासून पाच किलोमीटरवर मुंबई-गोवा हायवे आहे. तेथून आठ किलोमीटरवर वैभववाडी हे रेल्वे स्टेशन आहे. गावात मालवणी आणि कोकणी भाषा बोलल्या जातात. गावातील महिला मंडळांनी एकत्र येऊन गावात विकल्या जाणाऱ्या दारूवर बंदी आणली आहे. महिला सामाजिक कार्यकर्त्यां अनुया कुलकर्णी यांना अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्राप्त झाला आहे. अनुया कुलकर्णी यांचे काम मुख्यत: स्त्रियांमध्ये अल्पबचत गट, कौटुंबिक हिंसाचार, समुदेशन केंद्र या स्वरूपाचे आहे. त्या स्त्रियांच्या आंदोलनामधून पाच गावांतील दारुधंदे बंद पाडण्यात यशस्वी झाल्या. त्यांनी कुरंगावणे धरणाची जागादेखील शेतकऱ्यांची चळवळ उभारून बदलून घेतली. त्यांना सामाजिक कार्याची प्रेरणा त्यांचे वडील पंढरीनाथ बागाव यांच्याकडून मिळाली. ते राजापूरचे सामाजिक कार्यकर्ते. अनुया कुलकर्णी यांचे पती मर्चंट नेव्हीत होते. त्यांच्या दोन्ही मुलींची लग्ने झाली आहेत.\nगावाच्या आसपास नडगिळी, कुरंगवणे, वेळणे, दिक्षी, नापणे ही गावे आहेत.\nमाहिती स्रोत : अनुया कुलकर्णी - 9421794856\nनितेश शिंदे हे इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत आहेत. त्यांना वाचनाची आणि लेखनाची आवड आहे. त्यांनी अनेक महाविद्यालयीन कार्यक्रमांत वक्तृत्व स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली आहेत. त्यांनी के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स या महाविद्यालयात N.C.C आणि N.S.S मध्ये अनेक स्ट्रीटप्ले आणि लघुनाटके तयार केली आहेत. त्यांनी 2017 मध्ये 'आशय' या विद्यार्थी नियतकालिकाच्या मुंबई विषयाच्या अंकाचे संपादन केले. ते सध्या 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलवर उपसंपादक पदावर कार्यरत आहेत.\nपाटोदा - निवडक अकरातील एक गाव\nसंदर्भ: गावगाथा, जलसंवर्धन, गाव, ग्रामविकास, ग्राम स्‍वच्‍छता\nसंदर्भ: सिंदखेड राजा तालुका, जिजाबाई भोसले, सिंदखेड राजा गाव, महाराष्ट्रातील वाडे, समाधी, विहीर, महाराष्‍ट्रातील धरणे, गावगाथा\nरावणाची पूजा की त्याचे दहन\nसंदर्भ: गावगाथा, महाळुंगी गाव, पनवेल तालुका\nसंदर्भ: नाशिक जिल्हा संस्‍कृतिवेध, गावगाथा\nप्रगतीपथावर पुढे असणारे – कात्रज\nसंदर्भ: गावगाथा, महाळुंगी गाव, पनवेल तालुका\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-western-express-way-paver-block-free-97560", "date_download": "2018-10-23T23:13:56Z", "digest": "sha1:JAAEIDQGGOGUJLMYPBQGOH67ZAXZ26S2", "length": 11519, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news western express way paver block free वेस्टर्न एक्‍स्प्रेस वे होणार पेव्हर ब्लॉकमुक्त | eSakal", "raw_content": "\nवेस्टर्न एक्‍स्प्रेस वे होणार पेव्हर ब्लॉकमुक्त\nमंगळवार, 13 फेब्रुवारी 2018\nमुंबई - पश्‍चिम द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लवकरच मोठा दिलासा मिळणार आहे. महामार्गाच्या दुरुस्तीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने कंबर कसली असून, पावसाळ्यापूर्वी या मार्गाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे महामार्ग पेव्हर ब्लॉकमुक्त होणार आहे. यासाठी लवकरच निविदा काढल्या जाणार आहेत. पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीची कामे सुरू करण्याचे प्राधिकरणाचे प्रयत्न आहेत.\nमहामार्गाच्या खेरवाडी जंक्‍शन ते दहिसर या दरम्यानच्या 25 कि.मी.पर्यंतची देखभाल एमएमआरडीएकडून केली जाते. याच महामार्गावर अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या मेट्रो 7 मार्गाचे कामही एमएमआरडीएकडून सुरू आहे. मार्गावरील खड्डे भरण्याचे आणि दुरुस्तीचे काम करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू आहेत. गतवर्षी पावसाळ्यात या मार्गावरील खड्डे भरण्यासाठी वेळेत कंत्राटदार मिळाला नव्हता. त्यामुळे प्रशासनाने महामार्गाच्या दुरुस्तीचे काम पावसाळ्यापूर्वी करण्याचे ठरवले आहे. मार्गावरील सर्व 10 लेनमधील खड्डे भरण्यासाठी आणि रस्ते चकाचक करण्याकरिता 33 कोटी खर्च करण्यात येणार आहेत.\nया कामाच्या निविदा काढण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे, असे सूत्रांनी सांगितले. दुरुस्तीच्या कामावेळी महामार्गावर काही ठिकाणी बसविण्यात आलेले पेव्हर ब्लॅकही काढून टाकण्यात येणार आहेत. त्यामुळे पेव्हर ब्लॉकच्या ठिकाणी पडणारे खड्डे आणि वाहतुकीचा होणारा खोळंबाही दूर होणार आहे.\nमुंबईचा पारा @ 37.6\nमुंबई - अवकाळी पावसानंतर मुंबईचा पारा पुन्हा उकळू लागला आहे. मंगळवारी मुंबईचे कमाल तापमान 37.6 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. गेल्या 10 वर्षांत...\nकेळघर - टॅंकरग्रस्त असलेल्या व पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या तळोशी गावाने पाणीटंचाईवर मात केली. तनिष्कांच्या मागणीनुसार सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून...\nतपाससंस्था आणि नियामक संस्था यांनी व्यवस्था निर्दोषपणे चालावी, यासाठी कुंपणाप्रमाणे काम करणे अपेक्षित असते. पण ही कुंपणेच कुजलेली असतील तर...\nमोफत एसटी प्रवासापासून विद्यार्थिनी अजून वंचितच\nमंचर - अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजनेअंतर्गत इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलींना एसटीतून मोफत प्रवास करण्याबाबत सवलत देण्याच्या निर्णयाची...\nतुर्कस्तानच्या अध्यक्षांचा खळबळजनक दावा\nइस्तंबूल/अंकारा (पीटीआय) : सौदी अरेबियाचे प्रसिद्ध पत्रकार जमाल खाशोगी यांची हत्या नियोजनपूर्वक करण्यात आल्याचा खळबळजनक दावा तुर्कस्थानचे अध्यक्ष...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.wordproject.org/bibles/mar/39/1.htm", "date_download": "2018-10-23T23:03:27Z", "digest": "sha1:STC5XIWMU27MQ5HEORBBFPELM56RMVRT", "length": 8531, "nlines": 36, "source_domain": "www.wordproject.org", "title": " मलाखी / Malachi 1 : मराठी बायबल - नवा करार", "raw_content": "\nमुख्य पृष्ठ / बायबल / मराठी बायबल - Marathi /\nमलाखी - अध्याय 1\n1 देवाचा संदेश. परमेश्वराकडून आलेला संदेश. हा संदेश देण्यासाठी देवाने मलाखीचा उपयोग केला.\n2 परमेश्वर म्हणाला, “माझे तुमच्यावर प्रेम आहे.”पण तुम्ही म्हणालात, “कशावरुन तू आमच्यावर प्रेम करतोस”परमेश्वर म्हणाला, “एसाव याकोबचा भाऊ होता. बरोबर”परमेश्वर म्हणाला, “एसाव याकोबचा भाऊ होता. बरोबर पण मी याकोबला निवडले.\n3 आणि मी एसावचा स्वीकार केला नाही.मी त्याच्या डोंगरीदेशांचा नाश केला. एसावच्या देशाचा नाश झाला. आता तिथे फक्त रानटी कुत्रीराहतात.”\n4 अदोमचे लोक कदाचित् असे म्हणतील, “आमचा नाश झाला. पण आम्ही परत जाऊन आमची गावे वसवू.”पण सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “जर त्यांनी त्यांची गावे पुन्हा वसाविली, तर मी पुन्हा त्यांचा नाश करीन.” लोक अदोमला दुष्टांना देश म्हणतात. लोक म्हणतात, की परमेश्वर कायम त्या देशाचा तिरस्कार करील.\n5 तुम्ही हे पाहिले, म्हणूनच तुम्ही म्हणालात “देव महान आहे. अगदी इस्राएलच्या बाहेरसुध्दा तो महान आहे.”\n6 सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणाला, “मुले वडिलांना मान देतात. सेवक मालकांना मान देतात. मी तुमचा पिता आहे, मग तुम्ही माझा आदर का करीत नाही मी तुमचा प्रभू आहे, मग मला तुम्ही मान का देत नाही मी तुमचा प्रभू आहे, मग मला तुम्ही मान का देत नाही याजकांनो, तुम्ही माझ्या नावाचा मान राखत नाही.”उलट तुम्ही म्हणता “आम्ही तुझ्या नावाचा मान राखत नाही, असे तुला वाटावे असे आम्ही काय केले आहे याजकांनो, तुम्ही माझ्या नावाचा मान राखत नाही.”उलट तुम्ही म्हणता “आम्ही तुझ्या नावाचा मान राखत नाही, असे तुला वाटावे असे आम्ही काय केले आहे\n7 परमेश्वर म्हणाला, “तुम्ही अशुध्द भाकरी माझ्या वेदीजवळ आणता.”पण तुम्ही विचारता “ती कशामुळे ती भाकरी अशुध्द झाली”परमेश्वर म्हणाला, “माझ्या मेजाचा (वेदीचा) तुम्ही आदर करीत नाही.\n8 यज्ञ करण्यासाठी तुम्ही अंधळी जनावरे आणता. हे चूक आहे. यज्ञबली म्हणून तुम्ही आजारी व पंगू जनावरे आणता हे बरोबर नाही. अशी आजारी जनावरे राज्यपालाला द्यायचा प्रयत्न करा. तो भेट म्हणून अशा रोगी जनावरांचा स्वीकार करील का नाही तो त्यांचा स्वीकार करणार नाही.” सर्वशक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.\n9 “याजकांनो, देवाने आमच्यावर कृपा करावी, म्हणून तुम्ही देवाची आळवणी करावी. पण तो तुमचे ऐकणार नाही. आणि तो तुमचाच दोष असेल.” सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणाला.\n10 “तुमच्यातील काही याजकांनी मंदिराची प्रवेशद्वारे बंद करुन योग्यरीतीने अग्नी प्रज्वलित करु शकतात पण मी त्यांच्यावर प्रसन्न नाही. मी त्यांच्या भेटी स्वीकारणार नाही.” सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणाला,\n11 “सर्वजगातील लोक माझ्या नावाचा मान राखतात. सर्व जगातील लोक मला उत्तम भेटी आणतात. भेट म्हणून उत्तम धूप माझ्यापुढे जाळतात. का कारण त्या सर्व लोकांना माझ्या नावाचे महत्व वाटते.” सर्वशक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.\n12 “पण तुम्ही लोक माझ्या नावाचा मान राखीत नाही असे दिसते. ‘परमेश्वराचा मेज (वेदी) अशुध्द आहे’ असे तुम्ही म्हणता.\n13 आणि त्या वेदीवरचे अन्न तुम्हाला आवडत नाही तुम्ही त्याचा वास घेता आणि खाण्यास नकार देता. तुमच्या मते ते वाईट आहे. पण हे खरे नाही. मग तुम्ही आजारी, लंगडी अथवा (जबरदस्तीने) चोरुन आणलेली जनावरे माझ्यासाठी आणता. रोगी जनावरांना मला यज्ञबली म्हणून अर्पण करण्याचा प्रयत्न करता. पण मी त्यांचा स्वीकार करणार नाही.\n14 काहीजणांजवळ चांगले नर जातीचे पशू आहेत. ते, ते पशू मला यज्ञबली म्हणून अर्पण करु शकतील पण ते तसे करीत नाहीत. काही लोक चांगली जनावरे आणतात. ती मला अर्पण करण्याचे वचनही देतात पण गुपचूप आजारी जनावरांबरोबर त्यांची आदलाबदल करतात, आणि मला रोगी जनावरे अर्पण करतात. अशा लोकांचे वाईट होईल. मी महान राजा आहे. तुम्ही मला मान द्यावा. सर्व जगातील लोक मला मानतात.” सर्वशक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://tattoosartideas.com/mr/military-tattoos/", "date_download": "2018-10-23T22:50:54Z", "digest": "sha1:FQBNG6XUG3JKJG4ZNH77PIDTD26DZPN2", "length": 17726, "nlines": 83, "source_domain": "tattoosartideas.com", "title": "पुरुषांसाठी सर्वोत्कृष्ट 24 सैन्य टॅटू डिझाइन आयडिया - टॅटूज कला कल्पना", "raw_content": "\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nपुरुषांसाठी सर्वोत्कृष्ट 24 सैन्य टॅटू डिझाइन आयडिया\nपुरुषांसाठी सर्वोत्कृष्ट 24 सैन्य टॅटू डिझाइन आयडिया\nसोनिटॅटू नोव्हेंबर 29, 2016\nएक सुपर लॅटिन टॅटू मिळवणे अतिशय अर्थपूर्ण व डोळ्यात भरणारा आहे, आपल्याला एक कुशल टॅटूवियर्स मिळवावे लागतील ज्यांना आपण फॅशन वेयर व्यक्ति असल्यास उत्तम प्रकारे काढण्यास मदत करू शकता.\nलॅटिन टॅटूचे बरेच प्रकार आहेत जे आपण आपल्या दृश्यात विलक्षण शोधण्याच्या बाबतीत वापरता येतील. लोक टॅटूंनी ओळखण्याकरता आलेले आहेत म्हणूनच आपण अधिकाधिक लोक त्याचा वापर का करीत आहोत.\n1 सुपर सैन्य टॅटू डिझाइन\n2 पुरुषांसाठी सैन्य टॅटू डिझाइन कल्पना\nलष्करी टॅटू आपल्याकडून शंका आल्यापेक्षा बरेच सोपे आहे आणि बर्याच टॅटू दुकानातून ताबडतोब उपलब्ध असणार्या काही गोष्टींची आवश्यकता आहे. हे असे स्थान आहेत जेथे आपण डिझाईन्स जबरदस्त आकर्षक बनवू शकता.\n3 सामर्थ्य लष्करी टॅटू\nएक inking एक सर्वात मूलभूत पद्धती मध्ये एक standout #लष्करी टॅटू तेव्हाच उघडकीस येईल जेव्हा तुमच्याकडे लष्करी टॅटू असेल जे या सारख्या अर्थाने बनते\n4 सर्वोत्कृष्ट स्मारक सैन्य टॅटू डिझाइन कल्पना\nआपण आपल्या लष्करी टॅटू विचारांना आपल्या त्वचेवर गोळी देण्याआधी कागदावर विचार काढू शकता परंतु हे लक्षात ठेवा की मजबूत, मूलभूत स्ट्रोक सर्वात लक्षवेधक ठरतील.\n5 छान सैन्य टॅटू\nआजकाल, आम्ही या लष्करी टॅटू पहात आहोत ज्यामुळे तुम्हाला अभिमान वाटू शकते आणि पुढील व्यक्तीला भिकशी न बोलता पुढील व्यक्तीला ईर्ष्या वाटत असे.\n6 पुरुष हाताने सैन्य टॅटू डिझाइन कल्पना\nआपण सुधारित केलेल्या सर्व सुधारीत आवृत्त्या तयार केल्यावर आपण काय आवश्यक आहे यावर निर्णय घेण्यासाठी आपणच आहात.\n7 शक्तिशाली लष्करी टॅटू\nएक eyeliner #टॅटू उबदार पाडाव पाण्याने सहजपणे धुवावे, जेणेकरून लष्करी टॅटू बनणे हे प्रभावीपणे केले जाते तेव्हा आवश्यक गोष्टींपैकी एक झाले आहे.\n8 पुरुष खांदा वर छान लष्करी गोंदण डिझाइन कल्पना\nआपण लष्करी टॅटू विचार करता तेव्हा हे आपण आपल्या भोवतालचे काय आहे हे जाणून घेण्यासाठी वेळ घेईल अशी शक्यता आहे. जेव्हा आपण ते केले, तेव्हा आपण पुढील गोष्ट आपण कोठे ठेवू शकता हे शोधणे हे आहे.\n9 ध्येयवादी नायक लष्करी टॅटू\nआपल्या टॅटूचे स्थान केवळ तेव्हाच असू शकते जेव्हा आपल्याकडे कल्पना आणि सानुकूलित जोडणी असेल तर ज्या दिवसांमध्ये लोक खरोखर चांगल्या गोष्टींचे कौतुक करत नाहीत ते गेले #डिझाईन्स ते ऑनलाइन बघतात\n10 मिलिटरी स्लीव्ह टॅटू\nआपल्याला लक्षात ठेवावे की लष्करी टॅटू नेहमी काही लोकांना वेदनादायक आठवणी आठवल्या जातील कारण हे लष्करी टॅटू काहीतरी झाले आहे जे कोणीही व्यक्तीस अनुरूप बनवू शकते\n11 आश्चर्यकारक सैन्य टॅटू\nलष्करी टॅटू या प्रकारची आपण जोपर्यंत इच्छित म्हणून पुरतील राहील जे लोक वेगळे दिसण्याचे मार्ग शोधत आहेत ते असे करू शकतात जेव्हा त्यांच्याकडे उत्तम टॅटू रचना असते.\n12 पुरुष खांदा वर सर्वोत्तम सैन्य टॅटू\nकोणीही असे टॅटू पाहत नाही आणि त्याला सारखे डिझाइन किंवा काहीतरी हवे असते.\n13 छान सैन्य टॅटू\nकाही लोक काही टॅटू करू इच्छितात परंतु लोकांना फक्त एक मोठा भाग लष्करी टॅटू अतिशय शक्तिशाली आहे हे समजून घ्यावे आणि त्यास जोडलेले महत्त्व आहे.\n14 पुरुष खांदा वर सैन्य स्मारक गोंद\nजगभरातील अनेक लोक लष्करी टॅटूचे स्वरूप पाहतात, तरीही त्यांची निराशा न झाल्यास त्यांची काळजी घेत नाही.\n15 निवारा लष्करी गोंदण\nआपण एक सैन्य टॅटू करा आणि लोक आपल्याला खूप प्रश्न विचारण्याची शक्यता लक्षात ठेवा.\n16 पुरूषांवर सैन्य मेमोरियल टॅटू परत\nएक टॅटू आवडतात कोण व्यक्ती उत्कृष्ट प्रतिसाद, तरी तो कायमचा मार्ग दूर ठेवण्यासाठी आवश्यक, काही तात्पुरती टॅटू प्राप्त आहे\n17 पुरुष खांद्यावर सरळ सैन्य स्मारक टॅटू\nअशाप्रकारे अशा लोकांसाठी योग्य उत्तरही आहे ज्यांच्याकडे हार्डवेअर आणि अडचणीची समस्या आहे.\n18 पुरुष खांद्यावर मेमोरियल टॅटू डिझाइन\nक्षणिक टॅटू शोधताना विविध प्रकारच्या प्रवेशजोगी आहेत. तेथे decal आहेत, कृत्रिमरित्या glamorized, आणि हिवा.\n19 परत वर आश्चर्यकारक लष्करी गोंदण\nतात्पुरते टॅटू या प्रत्येक प्रकारचे कपडे हे त्यांच्या शरीराला सौंदर्याचा महत्त्व देतात जेणेकरून त्यांना हाव हवा असतो.\n20 कूल सैन्य स्मारक गोंद\nडिकेल आणि डिजिटली सुशोभित केलेले पदार्थ मुलांचे तेल किंवा रगण दारू काढण्यायोग्य आहेत. हेना-आधारित टॅटू काही आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त काळ टिकत राहतील जेणेकरून हे आपली पसंती असेल, अशी खात्री करा की गोंदळीच्या जवळ असणे कोणत्याही समस्या निर्माण करणार नाही.\n21 सुंदर लष्करी टॅटू\nहे आठवणीत घेणे महत्वाचे आहे की या प्रकारच्या टॅटू क्षणभंगुर आहेत हे लक्षात घेतल्याशिवाय, आपण घातक नाही अशी एक मिळवणे आवश्यक आहे.\nया मागे सर्वात अत्यावश्यक स्पष्टीकरणांपैकी एक ठळकपणा म्हणजे बर्याच व्यक्ती, विशेषत: तरूण मुलांचे, असे लोक जे तात्पुरते टॅटू वापरतात आणि परिधान करतात, विशेषतः डिकल वर्गीकरण.\n22 आपण छान लष्करी गोंदण कल्पना\n23 आपल्यासाठी छान लष्करी स्मारक टॅटू कल्पना\nआपण निवडत आहात ते सर्वात सुरक्षित आहेत हे तपासण्यासाठी आपल्याला विशिष्ट की घटक शोधण्याची आवश्यकता आहे. आपण निवडत असलेल्या टॅटू हे हायपोअलर्जॅनिक आणि बिगर हानिकारक असल्याचे तपासा. या प्रकारच्या त्वचेला त्रास होण्यापासून टाळता येईल, विशेषतः तरूण यंगस्टर्सच्या नाजूक त्वचेला\n24 सर्वोत्कृष्ट लष्करी स्मारक टॅटू डिझाइन\nनमस्कार, मी सोनी आणि या टॅटू कला कल्पना वेबसाइट मालक मीना, अर्धविराम, क्रॉस, गुलाबाची, फुलपाखरू, सर्वोत्तम मित्र, मनगट, छाती, जोडप्यांना, बोट, फुल, डोक्याची खोडा, अँकर, हत्ती, घुबड, पंख, पाय, शेर, मेंढी, परत, पक्षी आणि हृदयाची टॅटू डिझाइन . मला माझी वेबसाइटवरील वेगवेगळ्या वेबसाइट शेअरमध्ये नवीन टॅटू कल्पना आवडली. आम्ही चित्रांवर कोणतेही हक्क सांगत नाही, फक्त त्यांना सामायिक करत आहे. आपण माझे अनुसरण करू शकता गुगल प्लस आणि ट्विटर\nअँकर टॅटूछाती टॅटूडायमंड टॅटूचेरी ब्लॉसम टॅटूआदिवासी टॅटूक्रॉस टॅटूमांजरी टॅटूमेहंदी डिझाइनवॉटरकलर टॅटूबहीण टॅटूगोंडस गोंदणड्रॅगन गोंदअर्धविराम टॅटूबाण टॅटूडोळा टॅटूपाऊल गोंदणेटॅटू कल्पनास्वप्नवतदेवदूत गोंदणेपाऊल आणि वरचा पाय यांना जोडणारा सांधा टॅटूस्लीव्ह टॅटूडवले गोंदणेराशिचक्र चिन्ह टॅटूअनंत टॅटूहात टॅटूमागे टॅटूचंद्र टॅटूफेदर टॅटूहार्ट टॅटूगुलाब टॅटूबटरफ्लाय टॅटूपुरुषांसाठी गोंदणेचीर टॅटूसूर्य टॅटूशेर टॅटूकमळ फ्लॉवर टॅटूडोक्याची कवटी tattoosताज्या टॅटूहत्ती टॅटूफूल टॅटूहात टैटूगरुड टॅटूमुलींसाठी गोंदणेजोडपे गोंदणेपक्षी टॅटूमैना टटूमान टॅटूउत्तम मित्र गोंदणेमोर टॅटूहोकायंत्र टॅटू\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nकॉपीराइट © 2018 टॅटू कला कल्पना\nट्विटर | फेसबुक | गुगल प्लस | करा\nआमची वेबसाइट आमच्या अभ्यागतांना ऑनलाइन जाहिराती दाखवून शक्य झाले आहे. कृपया आपला जाहिरात ब्लॉकर निष्क्रिय करून आम्हाला समर्थन करण्याचा विचार करा.\nही वेबसाइट आपला अनुभव सुधारण्यासाठी कुकीज वापरते. आपण असे समजू की आपण यासह ठीक आहात, परंतु आपण इच्छित असल्यास आपण निवड रद्द करू शकता.स्वीकारा पुढे वाचा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A5%AE-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8B-%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AC/", "date_download": "2018-10-23T23:14:14Z", "digest": "sha1:KS547ZOYBYAQGBNW47GE6OJ3X6UBJBFJ", "length": 16762, "nlines": 179, "source_domain": "pcbtoday.in", "title": "पुण्यात ८ हजार किलो कॅरीबॅग ग्लास आणि थर्माकोल जप्त, ३ लाख ६९ हजाराचा दंड वसूल - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना…\nयुतीचा लवकर निर्णय घ्या; अन्यथा लोकसभा विधानसभा निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याची …\nमहापालिका निवडणुकीत जनतेने कानफटवले, तरीही बारणेंना दुसऱ्यांदा खासदार होण्याची स्वप्ने पडताहेत;…\nप्रश्न पिंपरी-चिंचवडच्या पाण्याचा; विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ठरवले चोर\nडीजे वाजण्यावरील बंदी तूर्तास हटवणार नाही- उच्च न्यायालय\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा…\nपिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना\nवाल्हेकरवाडीतील डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nपिंपळेनिलखमध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे…\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना…\nचाकण जवळील काळूस येथे विष प्राशन करून ५० वर्षीय इसमाची आत्महत्या\nनिगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न\nदिघीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू\nचाकण येथील रबर कंपनीचे दोन बँक अकाऊंट हॅक; ४० लाखाची रक्कम…\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले…\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव…\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही…\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका –…\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मुलासह १८ जणांना जन्मठेप\nआमच्या संयमाचा अंत पाहू नका, भारताला मोठा पलटवार झेलावा लागेल –…\nमोदी माझे मित्र आहेत आणि भारतावर माझ प्रेम आहे – डोनाल्ड…\nनीरव मोदीच्या बहिणीविरोधातही इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस\nनेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ७ प्रवाशी बेपत्ता\nHome Pune पुण्यात ८ हजार किलो कॅरीबॅग ग्लास आणि थर्माकोल जप्त, ३ लाख ६९...\nपुण्यात ८ हजार किलो कॅरीबॅग ग्लास आणि थर्माकोल जप्त, ३ लाख ६९ हजाराचा दंड वसूल\nपुणे, दि. २३ (पीसीबी) – राज्यात आजपासून प्लास्टिक आणि थर्माकॉल बंदी लागू करण्यात आली असून प्रशासनाच्या माध्यमातून राज्यातील हॉटेल, दुकानदार यांच्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे. अशीच कारवाई पुण्यात देखील करण्यात येत आहे. आज सकाळ पासून २ वाजेपर्यंत ८ हजार ७११ किलो कॅरीबँग, ग्लास आणि थर्माकोल पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून शहरातील हॉटेल आणि दुकानदाराकडून जप्त केला आहे. त्यांच्याकडून ३ लाख ६९९ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अशी माहिती धनकचरा विभागाने दिली आहे.\nराज्य शासनाच्या आदेशानुसार, महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद यांच्या मार्फत प्लास्टिक बंदीवर कारवाई करण्यात येत आहे. पुणे महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयामार्फत सकाळी १० वाजतल्यापासून कारवाईला सुरूवात झाली. या कारवाईमध्ये किराणा दुकानदार, बेकरी चालक, कपड्याचे शॉप यासह अनेक दुकानदारावर कारवाई केली असून यात कॅरीबॅग आणि ग्लास असा माल मिळून ८७११ किलो आणि थर्माकोल ७५ किलो जप्त करण्यात आला आहे. या कारवाईतून ३ लाख ६९ हजार १०० रुपयांचा दंड वसून केला आहे. येत्या काळात अधिक तीव्र कारवाई केली जाणार आहे. प्लास्टिक बंदीचे महत्व नागरिकांना सांगितले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nPrevious articleगांधी परिवाराचे महत्त्व वाढवण्यासाठी अनेकांचे योगदान आणि बलिदान छोटे केले गेले- मोदी\nNext articleपिंपळेगुरव येथे प्रवाशाची सोनसाखळी तीन चोरट्यांनी पळवली\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले साकडे\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nसमलैंगिक सेक्सला नकार दिल्याने पुण्यात तरूणावर सपासप वार\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना...\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही...\nतळवडे येथील खूनाचा उलघडा; अनैतिक संबंधातून त्या इसमाचा डोक्यात दगड घालून...\nपुणे विमानतळावर विदेशी महिलांकडून ६६ लाखांचे सोने जप्त\nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nऑल इंडिया शिवाजी मेमोरियल सोसायटीचे अभियांत्रिकी महाविद्यालयातील रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद\nपुण्यात समोश्याच्या चटणीमध्ये मेलेला उंदीर आढळला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://thinkmaharashtra.com/node/2996?page=1", "date_download": "2018-10-23T23:34:30Z", "digest": "sha1:XGWYVBBQSDCJVUYID5W7DGPQNMD4TDX3", "length": 34512, "nlines": 122, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "मोत्यांची शेतकरी - मयुरी खैरे | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमोत्यांची शेतकरी - मयुरी खैरे\n‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हा प्रकल्प गावोगावच्या कर्तबगार व्यक्तींचा सातत्याने शोध घेऊन ती माणसे समाजासमोर मांडत अाहे. त्या शोधाला परिसराचे बंधन नाही. त्यातूनच महाराष्ट्राबाहेरच्या व्यक्तींच्या नोंदी करणे शक्य झाले. अाजच्या ‘प्रज्ञा-प्रतिभा’ या सदरामध्ये महाराष्ट्राबाहेर जाऊन ‘मोत्यांची शेती’ यासारख्या वेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या मयुरी खैरे-अांबटकरच्या संघर्ष अाणि जिद्दीची कहाणी मांडत अाहोत.\nमयुरी खैरे ही बुलढाण्याच्या मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली मुलगी. वय वर्षे केवळ पंचवीस एमपीएससीची परिक्षा पास होऊन सरकारी नोकरी करावी अशी तिची इच्छा एमपीएससीची परिक्षा पास होऊन सरकारी नोकरी करावी अशी तिची इच्छा मात्र तिच्या मनाचा अोढा तिला थेट शेतीकडे घेऊन गेला. तीदेखील साधीसुधी शेती नाही, मोत्यांची शेती मात्र तिच्या मनाचा अोढा तिला थेट शेतीकडे घेऊन गेला. तीदेखील साधीसुधी शेती नाही, मोत्यांची शेती मयुरीने व्यवसायाची सुरूवात केली ती मध्यप्रदेशात. तिथे काही लक्ष रुपयांमध्ये उत्पन्न मिळवल्यानंतर तिने गुजरातमध्ये शेतीचा नवा प्रकल्प सुरू केला अाहे. मयुरी तिच्या व्यवसायामुळे चर्चेत अाली. देशभर विविध कॉन्फरन्समध्ये जाऊन भाषण देऊ लागली. इच्छुक मंडळींना ‘पर्ल फार्मिंग’चे धडे देऊ लागली. मात्र सांगूनही खरे वाटू नये असा भूतकाळ मयुरीने पाहिला अाहे. ही यशस्वी उद्योजक काही वर्षांपूर्वी अाजाराने इतकी खंगून गेली होती, की तिने अात्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र मयुरीने जिद्दीच्या जोरावर दुर्बल मन:स्थितीकडून अात्मविश्वासाने सळसळत्या उद्योजक तरूणीपर्यंतचा जो टप्पा गाठला, तिथपर्यंतचा प्रवास फार रोचक अाहे.\nमयुरीचे अाईवडील नोकरदार. वडील लक्ष्मण खैरे बँकेत नोकरी करत, तर अाई ज्योती खैरे अारोग्य खात्यात कामाला. भाऊ अाशुतोष बारावीच्या अभ्यास गुंतला अाहे. मयुरीची शहरात जाऊन शिकून स्वत:च्या पायावर उभे राहण्याची फार इच्छा होती. ती तशी अौरंगाबादला महाविद्यालयीन शिक्षणासाठी 2008 साली गेली. मात्र तिथे तिला किडनीचा त्रास उद्भवला. अाईवडीलांनी अौरंगाबादला धाव घेतली. मोठमोठे डॉक्टर केले, मात्र कुणीच तिच्या अाजाराचे निदान करू शकले नाही. मयुरी अाणि तिचे कुटुंबिय अौषधे-तपासण्या-रिपोर्ट यांच्या जंजाळात सापडले. अखेर तिच्या पालकांनी तिला माघारी बुलढाण्याच्या घरी अाणले. त्यापुढची सहा वर्षे मयुरी अाणि तिच्या कुटुंबियांसाठी यातनामय होती. मयुरीने अाजारपणामुळे पाच वर्षे झोपून काढली. तिच्यावर अनेक अौषधोपचार झाले, मात्र गुण अाला नाही. मयुरी अभ्यासात हुशार होती. तिने बारावीची, तसेच पदवी परिक्षादेखील घरून दिली अाणि उत्तीर्ण झाली. पण तिच्या प्रकृतीत उतार नव्हता. तिला सगळ्याच शारीरीक गरजांसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागे. तिची अवस्था एवढी खराब होती की, तिला ती दुसऱ्या दिवशी जिवंत असेल याची शाश्वती नसे. मयुरीच्या उपचारासाठी कुटुंबियांना बऱ्याच खस्ता खाव्या लागल्या. मोठा खर्च झाला. ती बाब तिला सतत बोचत असे. हा पैसा लहान भावाच्या उपयोगाला येऊ शकेल अाणि कुटुंबियांमागचा त्रासही दूर होईल अशा अविचाराने मयुरीने झोपेच्या गोळ्या खाऊन अात्महत्येचा प्रयत्न केला. मात्र ती तिच्या अाईच्या तत्परतेमुळे वाचली. अाईवडील अाणखीनच जागरूक झाले. ते मयुरी झोपताना तिचे हात स्वत:च्या हाताला बांधून ठेवत किंवा तिच्या रात्रभर तिच्या उशाशी बसून राहत.\nमयुरीच्या प्रकृतीत 2013 साली चांगली सुधारणा झाली. तिच्या मनात अायुष्यातील शिकण्याची, नवनव्या गोष्टी पाहण्याची महत्त्वाची वर्षे निघून गेल्याची खंत होती. त्या काळात तिचे सारे मित्रमैत्रिणी, भवतालचे जग पुढे निघून गेले अाणि ती मागे राहून गेली अशी भावना तिला सतत नाउमेद करत होती. मयुरीला अाजारपणात वाचनातून विरंगुळा लाभे. तिला वाचनातून भेटल्या सिंधुताई सपकाळ. स्वत: बेघर असताना इतरांना छत मिळावे याची चिंता करणाऱ्या सिंधुताईंची कहाणी मयुरीला भावली. जोडीला प्रकाश अामटे पुस्तकातून भेटले. तिने त्या व्यक्तीमत्त्वांकडून प्रेरणा घेत नव्या उमेदीने पुढे जायचे ठरवले. ती अाईवडीलांची परवानगी घेऊन पुण्यात अाली. तिच्या वडीलांना तिच्या तब्येतीची फार काळजी वाटत होती. त्यांचा अाग्रह होता की, तिने बुलढाण्यात राहून शिकावे, मात्र मयुरीला एमपीएससीची परिक्षा देऊन सरकारी नोकरी मिळवण्याचा विचार योग्य वाटत होता. त्या निर्णयामागे कुटुंबाला तिचा अभिमान वाटेल असे काहीतरी करण्याची भावना होती.\nमयुरीचा अभ्यास सुरू झाला. तिला नवे मित्र मिळाले. मात्र अजूनही काहीतरी कमी असल्याचे तिला सतत वाटत राहिले. मयुरीला समाजभिमुख काम करण्याची निकड वाटू लागली. तिने मित्रांसोबत ‘ऊर्मी’ नावाची सामाजिक संस्था स्थापन केली. मयुरीने ‘डिजिटल लिटरसी'चा मुद्दा घेऊन काम करण्यास सुरूवात केली. त्या कामादरम्यान तिची सिंधुताई सपकाळ यांच्याशी ओळख झाली. त्यांनी तिला मानसकन्या मानले अाहे. मयुरी पुण्यात असताना शनिवार-रविवार त्यांच्या अाश्रमात जात असे. पुढे तिला प्रकाश अामटे यांनाही भेटण्याची संधी मिळाली. ‘ऊर्मी’चे काम दीड वर्षे चालून थांबले. मात्र त्या काळात अभ्यास, मित्र, सिंधुताई यांचा सहवास या गोष्टींनी मयुरीला अाश्वस्त केले. तिचा हरवलेला अात्मविश्वास तिला हळुहळू पुन्हा गवसला. मात्र तरीही काहीतरी कमी असल्याची रूखरूख तिच्या मनातून जात नव्हती.\nत्या काळात मयुरीच्या वाचनात मोत्यांची शेती या विषयावरील लेख अाला अाणि तिची झोप उडाली. तोपर्यंत मयुरीचा शेतीशी कसलाच संबंध नव्हता. तिच्यासाठी मोत्यांची शेती ही कल्पना नवी होती. मात्र तिचे मन त्या विषयाचा ध्यास सोडायला तयार होईना. एमपीएससी ऐवजी ही शेती करावी असे तिचे मन सांगू लागले. (अाजही मयुरीला ते अाकर्षण कशापोटी निर्माण झाले ते सांगता येत नाही) तिने घर गाठले अाणि ही कल्पना अाईवडीलांना सांगितली. अाईवडील थोडे चिंतीत झाले. त्यांच्याकडे शेतीसाठी जमिन नव्हती. मयुरीने म्हटले की, ‘‘अाजारपणाने माझ्याकडून बऱ्याच गोष्टी हिरावून घेतल्या. अाता मला थोडे माझ्या कलाने जगू द्या.’’ अाईवडीलांनी होकार दिला. मयुरीने माहिती काढली. ‘पर्ल फार्मिंग’चे प्रशिक्षण CIFA (Central institute of fresh water Aquaculture) या भुवनेश्वर येथील संस्थेत दिले जाते असे कळले. मयुरी अाणि तिचे वडील भुवनेश्वरला पोचले. मात्र मयुरीचे कमी वय अाणि मर्यादीत जागा अाड अाल्या. तिला त्या कोर्सला प्रवेश नाकारण्यात अाला. पण मयुरीला तिथे भेटले हरी यादव. तिला कळले की, त्यांची उत्तर प्रदेशमध्ये मोत्यांची शेती अाहे. यादव यांना महाराष्ट्रातून एवढ्या दूर अालेल्या त्या मुलीचे कौतुक वाटले. त्यांनी मयुरीला धीर दिला. त्यांनी तिला त्या शेतीचे तंत्र शिकवण्याचे स्वत:हून मान्य केले. मयुरी अाणि तिचे वडील भुवनेश्वरवरून थेट मुगलसराय येथे गेले. मयुरीने तेथे तीन दिवस राहून मोत्यांच्या शेतीची माहिती घेतली. मयुरी माघारी पुण्यात अाली तोपर्यंत मोत्यांची शेती करण्याचा तिचा विचार पक्का झाला होता. मात्र शेतजमिनीची अडचण होती. तेव्हा तिचे बोलणे इंदोरमध्ये राहणाऱ्या शुभमसोबत झाले. तिची मोत्यांच्या शेतीची कल्पना ऐकून शुभम म्हणाला, ‘‘अामची इथे जमिन अाहे. तुला काही करायचे असेल तर तू इथे करू शकतेस. कधी येशील) तिने घर गाठले अाणि ही कल्पना अाईवडीलांना सांगितली. अाईवडील थोडे चिंतीत झाले. त्यांच्याकडे शेतीसाठी जमिन नव्हती. मयुरीने म्हटले की, ‘‘अाजारपणाने माझ्याकडून बऱ्याच गोष्टी हिरावून घेतल्या. अाता मला थोडे माझ्या कलाने जगू द्या.’’ अाईवडीलांनी होकार दिला. मयुरीने माहिती काढली. ‘पर्ल फार्मिंग’चे प्रशिक्षण CIFA (Central institute of fresh water Aquaculture) या भुवनेश्वर येथील संस्थेत दिले जाते असे कळले. मयुरी अाणि तिचे वडील भुवनेश्वरला पोचले. मात्र मयुरीचे कमी वय अाणि मर्यादीत जागा अाड अाल्या. तिला त्या कोर्सला प्रवेश नाकारण्यात अाला. पण मयुरीला तिथे भेटले हरी यादव. तिला कळले की, त्यांची उत्तर प्रदेशमध्ये मोत्यांची शेती अाहे. यादव यांना महाराष्ट्रातून एवढ्या दूर अालेल्या त्या मुलीचे कौतुक वाटले. त्यांनी मयुरीला धीर दिला. त्यांनी तिला त्या शेतीचे तंत्र शिकवण्याचे स्वत:हून मान्य केले. मयुरी अाणि तिचे वडील भुवनेश्वरवरून थेट मुगलसराय येथे गेले. मयुरीने तेथे तीन दिवस राहून मोत्यांच्या शेतीची माहिती घेतली. मयुरी माघारी पुण्यात अाली तोपर्यंत मोत्यांची शेती करण्याचा तिचा विचार पक्का झाला होता. मात्र शेतजमिनीची अडचण होती. तेव्हा तिचे बोलणे इंदोरमध्ये राहणाऱ्या शुभमसोबत झाले. तिची मोत्यांच्या शेतीची कल्पना ऐकून शुभम म्हणाला, ‘‘अामची इथे जमिन अाहे. तुला काही करायचे असेल तर तू इथे करू शकतेस. कधी येशील’’ मयुरी दुसऱ्याच दिवशी मध्यप्रदेशात इंदौरला पोचली. शुभम हा तिचा फोन-फ्रेंड’’ मयुरी दुसऱ्याच दिवशी मध्यप्रदेशात इंदौरला पोचली. शुभम हा तिचा फोन-फ्रेंड तिने त्याला कधी पाहिले नव्हते. मात्र मोत्यांच्या विचाराने मयुरी झपाटून गेली होती. शुभमचे घराणे पाटीदार समाजाचे. त्यांच्या स्त्रीया ‘घुंघट’ घेतल्याशिवाय बाहेर पडत नाहीत. मात्र त्यांनी बाहेरून अालेल्या त्या नवख्या मुलीची मदत केली. त्यांनी मयुरीला त्यांच्या शेतात हवा तो व्यवसाय करण्याची मुभा दिली. जवळून वाहणारी नर्मदा नदी मयुरीच्या व्यवसायाला पुरक होती. ते शेत शुभमचे काका हुकुमचंद पाटीदार यांचे तिने त्याला कधी पाहिले नव्हते. मात्र मोत्यांच्या विचाराने मयुरी झपाटून गेली होती. शुभमचे घराणे पाटीदार समाजाचे. त्यांच्या स्त्रीया ‘घुंघट’ घेतल्याशिवाय बाहेर पडत नाहीत. मात्र त्यांनी बाहेरून अालेल्या त्या नवख्या मुलीची मदत केली. त्यांनी मयुरीला त्यांच्या शेतात हवा तो व्यवसाय करण्याची मुभा दिली. जवळून वाहणारी नर्मदा नदी मयुरीच्या व्यवसायाला पुरक होती. ते शेत शुभमचे काका हुकुमचंद पाटीदार यांचे मयुरीने त्यांना भागीदार म्हणून सोबत घेतले, स्वत:चे दीड लाख रूपये गुंतवले अाणि व्यवसाय सुरू केला. मयुरी अाजारपणातून उठून फार दिवस झालेले नव्हते. तिला नर्मदेतून शिंपले अाणावे लागत. तिला ते वजन उचलून अाणताना त्रास होऊ नये याकरता पाटीदार कुटुंबाने बरीच काळजी घेतली.\nमोत्यांची शेती नेमकी कशी असते हे विचारल्यावर मयुरी म्हणाली, ‘‘मोत्यांच्या शेतीसाठी फार मोठी जमिन लागत नाही. नदीतून शिंपले अाणल्यानंतर ते धुवून स्वच्छ केले जातात. त्यानंतर ते अाठ दिवस पाण्याने भरलेल्या टँकमध्ये ठेवले जातात. त्या पाण्याचे तापमान नदीच्या तापमानाइतके ठेवण्यात येते. शिंपले पाण्याला सरावले की त्यांच्यावर लहानशी शस्त्रक्रिया केली जाते. त्यामध्ये त्यांच्यात मोत्यांच्या बीजांचे रोपण केले जाते. बीज दोन पद्धतीचे असते. एक ‘डिझायनर पर्ल’ अाणि दुसरे ‘राऊंड पर्ल’. प्रक्रिया केलेले शिंपले काही दिवस वेगळ्या पाण्यात ठेवले जातात. त्यापैकी काही शिंपले मरण पावतात, तर काही त्या बीजांना स्वीकारतात. तशा शिंपल्यांना काढून मोठ्या टँकमध्ये ठेवले जाते. त्यानंतर पाण्यात शिंपल्यांसाठी खाद्य टाकणे, पाण्याचे तापमान ठराविक पातळीवर मर्यादीत ठेवणे, मरण पावलेले शिंपले दूर करणे अशी काळजी घ्यावी लागते. डिझायनर पर्ल तयार होण्याचा कालखंड अाठ ते दहा महिन्यांचा असतो. तर राऊंड पर्ल तयार होण्यासाठी किमान पंधरा महिने लागतात. तयार झालेले डिझायनर पर्ल ऐंशी रूपयांपासून साडेतीनशे रुपयांपर्यंत तर राऊंड पर्ल हजार रुपयांपासून पुढे विकले जातात. मोत्यांची प्रत चांगली असेल तर एक मोती वीस-बावीस हजार रुपयांपर्यंतदेखील विकला जातो. या शेतीसाठी गोड्या पाण्यातील शिंपले अावश्यक असतात. भारतात अद्याप खाऱ्या पाण्यातील शिंपल्यांची शेती केली जात नाही.’’\nमयुरीने शिंपल्यांचा पहिला लॉट तयार केला. मात्र त्यातील सारे शिंपले मरण पावले. हुकुमचंद यांनी मयुरीला धीर दिला. तिने पुन्हा कंबर कसली. तिने यावेळेस अडीच हजार शिंपले तयार केले. त्यापैकी हजार शिंपले मरण पावले. दीड हजार तगले. मयुरीच्या शेतीची चर्चा अाजूबाजूच्या परिसरात होऊ लागली. मध्यप्रदेशातील स्तानिक वर्तमानपत्रांमध्ये मयुरीबाबत काही बातम्या छापून अाल्या. महाराष्ट्राची कन्या मध्यप्रदेशात येऊन शेती करते याचे त्यांनी खूप कौतुक केले. मयुरीने मोती कोठे विकायचे याबाबत विचार केला नव्हता. मात्र त्या बातम्या वाचून अनेक व्यापारी-दलाल मयुरीकडे स्वत: अाले. त्यांना मयुरीकडून मोती हवे होते. मयुरीच्या हाती जे पहिले ‘पिक’ अाले, त्यातून तिला सात ते अाठ लाख रूपये मिळाले. खर्च वजा होऊन साडेपाच लाख रुपयांचा निव्वळ फायदा मध्यप्रदेशासह महाराष्ट्रातील वर्तमानपत्रे-मासिके यांतून मयुरीच्या शेतीबाबत लिहून येऊ लागले. त्या बातम्या वाचून गुजरातचे हेमंत पटेल यांनी मयुरीला संपर्क केला. मयुरीने पटेल यांच्यासोबत नवसारी येथे भागीदारीमध्ये ‘पर्ल फार्मिंग’चा प्रकल्प सुरू केला अाहे. मयुरीचे दोन महिन्यांपूर्वी लग्न झाले. तिचा पती भावेश अांबटकर तिला भेटला तेसुद्धा ‘पर्ल फार्मिंग’मुळेच मध्यप्रदेशासह महाराष्ट्रातील वर्तमानपत्रे-मासिके यांतून मयुरीच्या शेतीबाबत लिहून येऊ लागले. त्या बातम्या वाचून गुजरातचे हेमंत पटेल यांनी मयुरीला संपर्क केला. मयुरीने पटेल यांच्यासोबत नवसारी येथे भागीदारीमध्ये ‘पर्ल फार्मिंग’चा प्रकल्प सुरू केला अाहे. मयुरीचे दोन महिन्यांपूर्वी लग्न झाले. तिचा पती भावेश अांबटकर तिला भेटला तेसुद्धा ‘पर्ल फार्मिंग’मुळेच मयुरीला त्या गोष्टीचा फार अानंद वाटतो.\nमयुरीच्या यशाच्या कहाण्या छापून अाल्या अाणि उत्सुक व्यक्तींनी मार्गदर्शनासाठी तिच्याकडे धाव घेतली. मयुरीने ‘पर्ल फार्मिंग’च्या प्रशिक्षणाचा कोर्स डिझाईन केला. ती अाता गुजरात येथे तिच्या प्रकल्पावर प्रात्यक्षिकांस प्रशिक्षण देते.\nमयुरी लग्नानंतर पतीसह नागपूर येथे राहण्यास अाली. अाता ती स्वत:च्या जमिनीवर एकट्याच्या मालकीची ‘पर्ल फार्मिंग’ करू पाहत अाहे. तिला देशभरच्या शेतीविषयक कार्यक्रम-कॉन्फरन्समध्ये भाषण देण्यासाठी निमंत्रणे येतात. पर्ल फार्मिंगची प्रशिक्षणे सुरू अाहेत. मात्र काही वर्षांपूर्वी तिने ज्या ‘उर्मी’ने सामाजिक कार्यात उतरण्याचा प्रयत्न केला, ती भावना अजूनही तिच्या मनात टिकून अाहे. तिला कॅन्सर रोगासाठी तयार केल्या जाणाऱ्या अौषधांमध्ये ज्या दुर्मिळ वनस्पती वापरल्या जातात त्यांची शेती करण्याची इच्छा अाहे. सध्या तशा वनस्पती भारताबाहेरून अायात केल्या जातात. त्या येथेच निर्माण झाल्या तर त्यामुळे अौषधांची किंमत अाणि उपलब्धी या पातळ्यांवर लोकांना फायदा होईल अशी तिची अपेक्षा अाहे. मयुरी सध्या त्या नव्या साहसासाठी तयार होत अाहे. ती म्हणते की, मी सध्या सुखी अाहे. जर ही वनस्पतींच्या शेतीची बाबत प्रत्यक्षात अाली तर मी समाधानी होईन.\nमयुरीशी बोलताना तिचा अवखळपणा अाणि मोकळेपणा जाणवतो. ती त्या साऱ्या वाटचालीत तिच्या कुटुंबियांप्रती प्रचंड अादर अाणि कृतज्ञतेची भावना बाळगून अाहे. ती त्या साऱ्या प्रवासाचे श्रेय तिच्या कुटुंबाला, विशेष करून वडीलांना देते. तिच्या जेमतेम पंचवीस वर्षांच्या अायुष्यात बरीच उलथापालथ घडली. तिने प्रतिकूल परिस्थितीतून यशाच्या शिखराकडे घेतलेली झेप एखाद्या सिनेमाच्या कथेला शोभावी अशी अाहे. अगदी एखाद्या सुरवंटाचे फुलपाखरू व्हावे तसे…\n(पूर्वप्रसिद्धी - दैनिक दिव्य मराठी, मधुरिमा पुरवणी, जुलै 2018)\nकिरण क्षीरसागर हे 'व्हिजन महाराष्‍ट्र फाउंडेशन'चे मुख्‍य कार्यकारी अधिकारी. ते 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम'चे सहाय्यक संपादक आहेत. त्‍यांनी ग्रॅज्‍युएशननंतर पत्रकारितेचे शिक्षण घेतले. ते त्‍यानंतर वृत्‍तसंस्‍था, दैनिक 'मुंबई चौफेर' आणि आकाशवाणी अशा ठिकाणी कामांचा अनुभव घेतल्‍यानंतर 'थिंक महाराष्‍ट्र'सोबत 2010 साली जोडले गेले. त्‍यांनी चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेतले असून त्‍यांचा 'डिपार्टमेन्‍ट', 'अब तक छप्‍पन - 2', 'अॅटॅकस् ऑफ 26/11', 'क्विन', 'पोस्‍टर बॉईज' अाणि 'शेण्टीमेन्टल' अशा व्‍यावसायिक चित्रपटांच्‍या संकलन प्रक्रियेत सहभाग होता.\nसंदर्भ: विज्ञान, दुर्बिण, हबल, अंतराळ\nश्रीराम जोग - बहुरंगी नाट्यकलावंत\nसंदर्भ: अभिनेता, इंदूर, पेपर कोलाज, नाट्यभारती संस्‍था, नाटककार, मध्‍यप्रदेश, माळवा, Drama, Theater\nग्रेट इंडियन पेनिनशुलर रेल्वे आणि व्हिक्टोरिया टर्मिनल\nमोत्यांची शेतकरी - मयुरी खैरे\nबबन पवार यांची पुराणकथेत शोभेल अशी यशोगाथा\nसंदर्भ: कापसे वाडी, शेती, शेतकरी\nरवी गावंडे - अवलिया ग्रामसेवक\nसंदर्भ: शेती, जल-व्यवस्थापन, जलसंवर्धन, नेर तालुका, पाथ्रड गाव, ग्रामविकास\nशेतकरी आणि क्रांती – प्रतिक्रांती\nअकोला - पेरूंचे गाव\nसंदर्भ: शेती, शेतकरी, पेरू, डाळींब\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-sawantwadi-bar-association-agitation-94372", "date_download": "2018-10-23T23:51:55Z", "digest": "sha1:XWRRWSVX6J23KO5W2K74KUKQAV5FJ2TS", "length": 12683, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News Sawantwadi Bar association agitation शुल्कवाढीचा सावंतवाडी बार असोशिएशनकडून निेषेध | eSakal", "raw_content": "\nशुल्कवाढीचा सावंतवाडी बार असोशिएशनकडून निेषेध\nगुरुवार, 25 जानेवारी 2018\nसावंतवाडी - न्यायालयीन कामकाजासाठी बसलेल्या शुल्कात शासनाकडुन अतिरिक्त वाढ करण्यात आली आहे, ही वाढ बेकायदेशीर असल्याचा आरोप सावंतवाडी बार असोशिएशनने केला आहे. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी त्यांनी आज एक दिवशीय काम बंद आंदोलन केले.\nसावंतवाडी - न्यायालयीन कामकाजासाठी बसलेल्या शुल्कात शासनाकडुन अतिरिक्त वाढ करण्यात आली आहे, ही वाढ बेकायदेशीर असल्याचा आरोप सावंतवाडी बार असोशिएशनने केला आहे. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी त्यांनी आज एक दिवशीय काम बंद आंदोलन केले.\nयावेळी शुल्काचा दर वाढविण्यात आला असल्याने त्याचा फटका पक्षकाराला बसणार आहे. त्यामुळे याबाबत शासनाने पुर्नविचार करावा, अशी मागणी आज यावेळी संघटनेच्यावतीने करण्यात आली याबाबत नायब तहसिलदार शशिकांत जाधव यांना निवेदन देण्यात आले.\nनिवेदनात म्हटले आहे की, शासनाकडुन न्यायालयीन कामकाजासाठी लागणार्‍या शुल्कात भरमसाठ वाढ केली आहे, ही वाढ पक्षकारांसाठी अन्यायकारक असुन न्याय प्रकीया महागणार आहे. राज्यातील सामान्य जनतेला शेतजमिन तसेच अन्य कामासंदर्भात वारंवार न्यायालयात दाद मागण्यासाठी जावे लागते. त्यामुळे न्यायालयीन कामकाजासाठी असणारे शुल्क कमी असणे आवश्यक आहे. मात्र याचा विचार न करता शुल्क पाच पटीने वाढविण्यात आले आहे. ही वाढ बेकायदेशीर व अन्यायकारक आहे. वकीलपत्र घटस्फोटासाठी लागणारे अर्ज, जमिन अर्ज मुदतवाढ अर्ज, धनादेश वसुली दावा या सारख्या न्यायालयीन प्रकीयेसाठीच्या शुल्कात वाढ करण्यात आल्याने पक्षकारांच्या खिशाला कात्री लागणार आहे. याचा विचार करून शासनाने शुल्कात केलेली वाढ रद्द करणे आवश्यक आहे.\nसावंतवाडी बार असोशिएशनचे अध्यक्ष परिमल नाईक, सुहेब डिंगणकर, सुभाष पणदुरकर, डी के गावकर, अनिल केसरकर, गोविंद बांदेकर, भालचद्र रेडकर, प्रविण काळसेकर,परशुराम चव्हाण, शामराव सावंत, बालाजी रणशूूर, सिध्दार्थ भांबूरे, प्रिया गावकर, सायली सावंत, प्रिया सावंत, स्वाती लिंगवत, ऐश्‍वर्या मुंज, मेघा गावडे आदी उपस्थित होते\n#PMCIssue फुरसुंगीत सुविधांसाठी आंदोलन\nफुरसुंगी - फुरसुंगी गाव पुणे महानगरपालिकेत जाऊन वर्ष झाले तरी पालिका गावाला पुरेशा नागरी सुविधा देत नसल्याने संतप्त झालेल्या फुरसुंगी...\n#PMCIssue नागरी सुविधा मिळत नसल्याने पालिकेच्या दोन्ही कार्यालयांना टाळे\nफुरसुंगी - फुरसुंगी गाव पुणे महानगरपालिकेत जाऊन वर्ष झाले तरी पालिका गावाला पुरेशा नागरी सुविधा देत नसल्याने संतप्त झालेल्या फुरसुंगी...\nजायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यास शिवसेनेचा विरोध\nराजूर - जलसंपदा विभागाने मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणांतून 5.75 टीएमसी पाणी जायकवाडी धरणासाठी सोडण्याचा आदेश दिला आहे. त्याचा निषेध करत...\nहल्ल्याच्या निषेधार्थ वकिलांचे काम बंद\nपुणे - ऍड. देवानंद ढेकणे यांच्यावर सोमवारी रात्री झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा मंगळवारी शहरातील सर्व वकिलांनी निषेध नोंदविला. वकिलांनी...\nजमिनीच्या वादातून वकीलावर गोळीबार; दोघांना अटक\nपुणे : वकील ढेकणे यांच्यावर हल्ला करणाऱ्या दोन्ही आरोपींना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने चाकण येथून अटक केली. कुरुमदास कालूराम बढे (वय 33, रा....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.rameshthombre.com/2018/04/", "date_download": "2018-10-23T22:27:09Z", "digest": "sha1:2GKNFNXXQWJ5OHUGALRK3RZ7U65XX23E", "length": 12145, "nlines": 311, "source_domain": "www.rameshthombre.com", "title": "रमेश ठोंबरे - Ramesh Thombre: April 2018", "raw_content": "\nखरे ट्यालेंट असते बघ\nद्वारा पोस्ट केलेले Ramesh Thombre येथे 7:15 AM\nNo comments: या पोस्टचे दुवे\nअंगावर नवं कापड दिसल्याशिवाय,\nअभिमानानं टम्म फुगून आल्याशिवाय,\nवर्षानु वर्ष काळ्या आईची\nअसं कसं म्हणताय येईल \nद्वारा पोस्ट केलेले Ramesh Thombre येथे 8:53 PM\nNo comments: या पोस्टचे दुवे\nलेबले: जिथं फाटलं आभाळ\nकितने सिकुडकर बैठे है लोग\nइतने खचाखच भरे सभा मंडप मे\nकितने सिकुडकर बैठे है लोग,\nके जैसे लगता है\nहर एक के बाजू की\nएक कुर्सी खाली है \nगर्म जेबों से हाथ भी निकालना नहीं चाहते,\nइस ठंड की मौसम के लिए ख़रीदे\nनये दस्ताने दिखाना भी नहीं चाहते \nऔर ओ है की सबकुछ\nखुलकर बोलना चाहता है,\nजो ले आया है भरभरके,\nनौछावर करना चाहता है\nनज्म पे नज्म सुनाना चाहता है,\nलेकिन कितने सिकुड़कर बैठे है लोग,\nइक नज्म इनको छुये भी तो कैसे \nद्वारा पोस्ट केलेले Ramesh Thombre येथे 9:44 PM\nNo comments: या पोस्टचे दुवे\nआभाळाला टेकण लावू चल\nआभाळाला टेकण लावू चल\nसमिंदराला टोपण लावू चल\nसत्ता येता उधळत आहे हा\nया बैलाला वेसण लावू चल\nविणतो आहे विश्वासाने मी\nया नात्याला तोरण लावू चल\nअसे कसे रे गोड बोलले हे\nया दोघांचे भांडण लावू चल\nरुतले आहे अर्ध्यावरती हे\nया जगण्याला टोचण लावू चल\nराशन सारे संपत आले तर\nछप्पन इंची भाषण लावू चल\nद्वारा पोस्ट केलेले Ramesh Thombre येथे 9:16 PM\nNo comments: या पोस्टचे दुवे\nपाहताना ती मला टाळायची\nपाहताना ती मला टाळायची\nटाळताना पण किती लाजायची\nबोलताना मी पुढे बोलायचो\nचालताना ती पुढे चालायची\nबोललो जर मी नवेल्या पाखरा\nकाळजाला ती किती जाळायची\nमी मला तिज भोवती शोधायचो\nती मला माझ्यातली वाटायची\nमी खरे तर चेहरा वाचायचो\nती तवा पण पुस्तके वाचायची \nमी तिच्यावर जीव ओवाळायचो\nती तसा मग जीव माझा घ्यायची \nद्वारा पोस्ट केलेले Ramesh Thombre येथे 4:24 AM\nNo comments: या पोस्टचे दुवे\nमी इकडे हि भेटेल .............\nमाझे प्रकाशित ई-पुस्तक 'प्रियेचे अभंग' येथे हि वाचू शकता ....\nमाझी लेखणी - मी इकडे नियंत्रक आहे\nमराठी कविता प्रेमी - मी इकडे नियंत्रक आहे\nमराठी कविता समुह - मी इकडे संचालक आहे\nकवी कट्टा - माझा स्वताच्या कवितांचा ओर्कुट समुह\nमोठी माणसं (ग्रामीण कथा)\nमाझी बायको तुझा नवरा ....\nपर्णकोवळी पहाट जेंव्हा ..\nदेव देव म्हणत्यात, दिसत कसा नाही \n'मराठी कविता' वार्ता (2)\nअर्ज किया है (1)\nइकडचे - तिकडचे (1)\nकविता - कविता (61)\nजिथं फाटलं आभाळ (31)\nतू नसताना ... (1)\nप्रिया भक्ती सार (2)\nकितने सिकुडकर बैठे है लोग\nआभाळाला टेकण लावू चल\nपाहताना ती मला टाळायची\nअभूतपूर्व भयाविष्कार -तुंबाड' - (Movie Review - Tumbbad)\nआता वीडियो कंपोझिटिंग आणि एडिटिंग शिका मराठी मधून\nचोरी करताना बेल वाजवा ...\nमराठी कविता समूह ई-पुस्तके\nकविता विश्व - लेक लाडकी विशेषांक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-10-23T22:27:22Z", "digest": "sha1:ZRMBVBHIEIB33GQT35MH6ECZJFQ4NQBR", "length": 4839, "nlines": 170, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बेरीज - विकिपीडिया", "raw_content": "\nबेरीज ही अंकगणितातली एक मूलभूत प्रक्रिया आहे. बेरीज करण्यासाठी + या चिन्हाचा वापर करतात.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० सप्टेंबर २०१७ रोजी २२:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://mimarathicha.blogspot.com/2008/01/marathi-poem_03.html", "date_download": "2018-10-23T22:29:19Z", "digest": "sha1:A4SMBOPZP2EWULNRP2LO4YKS76AZWB55", "length": 4689, "nlines": 120, "source_domain": "mimarathicha.blogspot.com", "title": "'मी मराठी' : Mi Marathi: Marathi Poem", "raw_content": "\nमाझ्या मराठीची बोलू कवतिके.. परि अमृतातेही पैजा जिंके.. ऐसी अक्षरे रसिके मिळविन मराठीच्या अभिमानापायी.. जे जे काही चांगले वाचनात आले.. ते इतरांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न\nओळखलत का मुलीँनो मला \nओळखलत का मुलीँनो मला\nकानात होती त्याच्यासारखी बाळी\n’ काल तुझा भाऊ भेटला\nरिकाम्या हाती जाईल कसा\nचपले कडे हात जाताच\nतावा - तावात बोललो,\nफ़क्त ड्रेस तेवढा पाढवा\nमोडुन पडली प्रेम स्टोरी\nतरी मोडला नाही चाळा\nएखादी ’ बीन भावाची ’ पोरगी असेल तर...\nइथे भेटलेली मराठी मने\nअन.. इथे जुळलेली मी मराठी नाती \nमी मराठीच्या जुन्या आठवणी\nकेव्हा तरी पहाटे, उलटून रात गेली\nनाच रे मोरा, आंब्याच्या वनात\nआकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा\nसरीवर सर.. (दिवस असे की)\nभातुकलीच्या खेळामधली... अधुरी एक कहाणी\nया जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे...अरुण द...\nजय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा...\nमराठी वीडियो गाणी गर्जा महाराष्ट्र\nजय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा...\nMarathi Poem: नशीबवान तर सगळेच असतात..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/maharashtra/wastaswap-tiger-its-not-just-video-its-rail-itarsi-bhopal/", "date_download": "2018-10-23T23:47:48Z", "digest": "sha1:BCH5BNJ32G4E4FQHMGVS3I7YXUYKWAQJ", "length": 33931, "nlines": 398, "source_domain": "www.lokmat.com", "title": "From Wastaswap To Tiger: It'S Not Just A Video, But It'S The Rail Of Itarsi-Bhopal | व्हॉटस्अ‍ॅपवरून वाघ कसार्‍यात : तो व्हिडीओ कसार्‍यामधील नव्हे तर इटारसी-भोपाळच्या रेल्वे मार्गाचा | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २४ ऑक्टोबर २०१८\nजायकवाडीत ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश\nकर्जमाफीतील घोळाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत सेनेचे मौन\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\nमुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहायकाचे पॅनल पराभूत; काँग्रेसचा विजय\nकांजूरमार्गला तोडक कारवाई केलेल्या जागी उभारली नवी घरे\nकर्जमाफीतील घोळाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत सेनेचे मौन\nअण्णाभाऊ साठे स्मारक कागदावर, उपाध्यक्षांचे मात्र राज्यभर दौरे\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\nकांजूरमार्गला तोडक कारवाई केलेल्या जागी उभारली नवी घरे\nमुंबईतील सीसीटीव्ही प्रकल्पासाठी ९८० कोटी\nशिल्पा शिंदेला लागली मोठी लॉटरी, मिळाला हा मोठा चित्रपट\n#MeToo : संजना सांघीने केला सुशांत सिंग राजपूतचा बचाव म्हणे, असे काही घडलेच नाही\n#MeToo: अजय देवगणने केली आपल्या मेकअप आर्टिस्टची हकालपट्टी\nकरिश्मा कपूरचे झाले पुन्हा एकदा ब्रेकअप\nसुभाष कपूर यांच्या जागी ‘हा’ दिग्दर्शक सांभाळणार ‘मुघल’च्या दिग्दर्शनाचा जिम्मा\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\n पार्टनरच्या Hug करण्याच्या पद्धतीवरुन ओळखा तुमचं रिलेशन\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nझणझणीत, तर्रीबाज कोल्हापूरची ठसकेदार मिसळ\n'या' ३ गोष्टींचा लैंगिक जीवनावर होतो वाईट परिणाम\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nश्रीनगरः गेल्या चार महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेकीच्या घटनांमध्ये लक्षणीय घट; दहशतवाद्यांची भरतीही कमी झाली - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह\nऔरंगाबादः शिवसेनेला श्रेय मिळेल म्हणून शहराला संभाजीनगर असे नाव देण्यात मुख्यमंत्री अडसर आणत आहेत; खासदार चंद्रकांत खैरेंचा आरोप\nजलयुक्त शिवार हा राज्यातील सर्वात मोठा घोटाळा, अशोक चव्हाण यांचा आरोप\nसातारा : उदयनराजे, शिवेंद्रराजेंविरोधात गुन्हा दाखल. जमावबंदीचा आदेश मोडल्यानं कारवाई.\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nश्रीनगरः गेल्या चार महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेकीच्या घटनांमध्ये लक्षणीय घट; दहशतवाद्यांची भरतीही कमी झाली - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह\nऔरंगाबादः शिवसेनेला श्रेय मिळेल म्हणून शहराला संभाजीनगर असे नाव देण्यात मुख्यमंत्री अडसर आणत आहेत; खासदार चंद्रकांत खैरेंचा आरोप\nजलयुक्त शिवार हा राज्यातील सर्वात मोठा घोटाळा, अशोक चव्हाण यांचा आरोप\nसातारा : उदयनराजे, शिवेंद्रराजेंविरोधात गुन्हा दाखल. जमावबंदीचा आदेश मोडल्यानं कारवाई.\nAll post in लाइव न्यूज़\nव्हॉटस्अ‍ॅपवरून वाघ कसार्‍यात : तो व्हिडीओ कसार्‍यामधील नव्हे तर इटारसी-भोपाळच्या रेल्वे मार्गाचा\nजबलपूर जंक्शनच्या रेल्वे इलेक्ट्रिकल विभागाशी संपर्क साधला असता सदर पोलची खात्री पटली आणि व्हायरल व्हिडिओ कसार्‍याचा नाही याबाबत शिक्कामोर्तब झाले. जबलपूर रेल्वे विभागप्रमुखांनी हा पोल इटारसी-भोपाल रेल्वे मार्गावर असल्याचे स्पष्ट केले. एकूणच वाघ कसार्‍यात आला नाही; मात्र नेटिझन्सद्वारे तो व्हॉटसअ‍ॅपमार्गे कसार्‍यापर्यंत पोहचविला गेला\nठळक मुद्दे व्हिडिओमधील पोल क्रमांक ७७६/७ इटारसीपासून भोपालकडे येताना ३५ किलोमीटरवरव्हायरल व्हिडिओ कसार्‍याचा नाही याबाबत शिक्कामोर्तब झाले. जबलपूर रेल्वे विभागप्रमुखांनी हा पोल इटारसी-भोपाल रेल्वे मार्गावरअसल्याचे स्पष्ट केले.\nनाशिक : नाशिक-मुंबई महामार्गावरील कसारा घाटामध्ये वाघाचा रेल्वे रुळावर मुक्त संचाराचा व्हिडिओ व फोटो व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हायरल झाले. पट्टेरी वाघ, रेल्वे रुळ, बोगदा अन् जंगल असा दिसणारा परिसर व्हिडिओत बघून अनेकांनी त्यावर विश्वास ठेवला; मात्र नाशिक पश्चिम वनविभागाच्या इगतपुरी वनपरिक्षेत्राने इगतपुरी रेल्वे अधिक्षकांकडे याबाबत शहनिशा केली असता हा व्हिडीओ जबलपूर रेल्वे मार्गाचा असल्याचे सांगण्यात आले. या माहितीची खातरजमा करण्यासाठी प्रस्तुत प्रतिनिधीने जबलपूर जंक्शनच्या रेल्वे इलेक्ट्रिकल विभागाशी संपर्क साधला असता सदर पोलची खात्री पटली आणि व्हायरल व्हिडिओ कसार्‍याचा नाही याबाबत शिक्कामोर्तब झाले. जबलपूर रेल्वे विभागप्रमुखांनी हा पोल इटारसी-भोपाल रेल्वे मार्गावर असल्याचे स्पष्ट केले. एकूणच वाघ कसार्‍यात आला नाही; मात्र नेटिझन्सद्वारे तो व्हॉटसअ‍ॅपमार्गे कसार्‍यापर्यंत पोहचविला गेला.\nपट्टेवाला वाघ नाशिक, औरंगाबाद, पुणे परिसरात अद्याप दिसल्याची नोंद वनविभागाकडे नाही. नाशिक जिल्ह्यात बिबट्याचे वास्तव्य आहे; मात्र वाघाच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा वनविभागाला कुठल्याही भागात आढळलेल्या नाहीत; मात्र मंगळवारी सकाळपासून व्हॉटस्अ‍ॅपद्वारे एका व्हिडिओमधून थेट वाघ कसार्‍यात पोहचला अन् वनविभागापासून तर इगतपुरी तालुक्यासह संपुर्ण नाशिक जिल्ह्यात आणि जवळील ठाणे जिल्ह्यातही नागरिकांमध्ये घबराट पसरली. ‘कसार्‍याच्या रेल्वे रुळावर वाघाचा मुक्त संचार’ अशा आशयाने हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने सर्वत्र घबराट पसरली आणि नाशिक जिल्ह्यात बिबट्यासोबत वाघाचेही आगमन झाले की काय अशी शंका घेतली जात होती. याप्रकरणी नाशिक वनविभागाच्या उपवनसंरक्षक टी.बियूला मती यांनी गंभीर दखल घेत इगतपुरी वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे यांना तत्काळ शहनिशा करण्याच्या सुचना दिल्या.ढोमसे यांनी त्वरित कसारा रेल्वे लाईन वर पथकासह हजेरी लावून परिसर पिंजला. तसेच इगतपुरी रेल्वे अधिक्षकांकडे व्हिडिओमध्ये दिसणारा रेल्वे लाईनवरील पोल क्रमांकाबाबत खात्री केली. यावेळी अधिक्षकांनी सदर क्रमांकाचा पोल व बोगदा हा मुंबई-भुसावळ रेल्वे मार्गावर अस्तित्वात नसून हा पोल जबलपूरमधील असल्याचे सांगितले. यानंतर जबलपूर रेल्वेच्या इलेक्ट्रिकल विभागप्रखांनी मात्र याबाबत अधिक खुलासा करुन भोपाल विभागाच्या हद्दीतील इटारसीपासून ३० किलोमीटर अंतरावर हा पोल असल्याचा दावा केला.\nरेल्वे रुळालगतच्या विजेच्या पोल क्रमांकवरून पटली खात्री\nपट्टेरी वाघाच्या व्हॉटस्अ‍ॅपवरील व्हिडिओमधील पोल क्रमांक ७७६/७ व बोगदा दिल्ली-मुंबई रेल्वे मार्गावरील आहे. सदर पोल मध्यप्रदेशमधील भोपाल विभागाच्या हद्दीतील इटारसी-भोपालच्या मार्गावर आहे. बुदनी-बरखेडा या दोन लहान रेल्वे स्थानकाच्या मध्यभागी हा पोल असून इटारसी रेल्वे स्थानकापासून साधारणत: भोपालकडे येताना ३५ किलोमीटरवर हा पोल आहे. या भागात वाघाचे अस्तित्व असून संपुर्ण रेल्वे मार्ग हा जंगलाने वेढलेला असल्याचे जबलपूर जंक्शनच्या इलेक्ट्रिकल विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यानी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nसातारा जिल्ह्यातील दहिगाव रेल्वे फाटकातील रुळ दुरुस्तीस प्रारंभ\nनाशिकमधील प्रवाशांनी जल्लोषात साजरा केला पंचवटी एक्स्प्रेसचा 43वा वाढदिवस\nखेर्डी येथे साचलेल्या पाण्यामध्ये पकडली मगर\nनाशिकमध्ये दिवसभरात सहा साप रेस्क्यू; वातावरण बदलामुळे सापांचा सुळसुळाट\nअत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून हत्तींचा माग काढा : अरविंद पाटील\n‘खैर’ तस्करीप्रकरणी मोक्का लावावा; ‘मास्टरमार्इंड’च्या मुसक्या आवळण्याची गरज\nराज ठाकरेंकडून उमेदवारांची चाचपणी, मनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी आग्रही\nपुण्यात शिवसेनेचे शिलेदार लढण्यास तयार, नेतृत्वाचे आदेश : स्वबळाचाच निर्धार\nकवी दिनकर मनवर आणि पत्रकार सुरेश पाटील यांनी मागितली महिलांची माफी\nरामराज्य आणि प्रभूरामचंद्रांचे मंदिर शीघ्रतेने पूर्ण व्हावे : मोहन भागवत यांचे साकडे\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 23 ऑक्टोबर\nजलयुक्त शिवार हा राज्यातील सर्वात मोठा घोटाळा, अशोक चव्हाण यांचा आरोप\nअमृतसर ट्रेन दुर्घटनाबिग बॉस 12मीटूइंधन दरवाढपरिणीती चोप्रादीपिका पादुकोणप्रो कबड्डी लीगसबरीमाला मंदिरअमृता फडणवीसकॉफी विथ करण 6\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nकलिंगडापासून घरच्या घरी तयार करा 'हे' फेसपॅक\n'या' पदार्थांमुळे वाढतो तुमचा ताण; मेंदूसाठीही ठरतात घातक\nतुमची मुलं वस्तू चोरतात अशी बदला वाईट सवय\nवाहतुकीचे हे अजब नियम पाहून, तुम्ही नक्कीच जाल चक्रावून\nएक्सला खबरही लागू न देता ब्रेकअपनंतर ही ६ कामे करतात मुली\nरोहित शर्मा-विराट कोहलीची जोडी जमली\nचेहऱ्यावर स्मितहास्य खुलवणारे 'क्युट स्टॅच्यू'\nही आहे जगातील सर्वात सुंदर नदी\nसरकारच्या एका होकारामुळे अनेकांना मिळु शकतो रोजगार - आंग्रीया क्रुझचे शिल्पकार\nभाजपा सरकार काँग्रेसपेक्षाही थापाडे - राज ठाकरे\n#MeToo: 'मीटू' मोहिमेवर पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णीने दिली ही प्रतिक्रिया\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेनेविरोधात धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nपनवेल टर्मिनलमध्ये बेवारस बॅग आढळल्याने खळबळ\nसांगलीतील भिवघाट येथे साई गारमेंटला भीषण आग\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\nशिक्षकांच्या ड्रेसकोडला वकिलांचा विरोध\nमुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहायकाचे पॅनल पराभूत; काँग्रेसचा विजय\nकांजूरमार्गला तोडक कारवाई केलेल्या जागी उभारली नवी घरे\nमुंबईतील सीसीटीव्ही प्रकल्पासाठी ९८० कोटी\nतुमच्या पक्षाचं भविष्य काय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना सवाल\nWest Bengal: रेल्वे पुलावर चेंगराचेंगरी, दोन प्रवाशांचा मृत्यू, 14 जखमी\nराज ठाकरेंकडून उमेदवारांची चाचपणी, मनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी आग्रही\nअमृता फडणवीस यांच्या सेल्फीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं 'हे' उत्तर\nMadhya Pradesh Assembly Election 2018 : मध्य प्रदेशमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपा करणार जादूचे प्रयोग\nएकाच कुटुंबातील 15 जणांना अन्नातून विषबाधा; रुग्णालयात उपचार सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/national/masood-again-ran-aid-azhar-reopen-way-china-declare-international-terrorist/", "date_download": "2018-10-23T23:48:21Z", "digest": "sha1:WVYZIFKWW6SJMHQ56N5USDDKM5I4Q2K4", "length": 28769, "nlines": 396, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Masood Again Ran To The Aid Of Azhar, Reopen The Way For China To Declare An International Terrorist | मसूद अजहरच्या मदतीला पुन्हा धावला चीन, आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या मार्गात पुन्हा खोडा | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २४ ऑक्टोबर २०१८\nजायकवाडीत ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश\nकर्जमाफीतील घोळाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत सेनेचे मौन\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\nमुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहायकाचे पॅनल पराभूत; काँग्रेसचा विजय\nकांजूरमार्गला तोडक कारवाई केलेल्या जागी उभारली नवी घरे\nकर्जमाफीतील घोळाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत सेनेचे मौन\nअण्णाभाऊ साठे स्मारक कागदावर, उपाध्यक्षांचे मात्र राज्यभर दौरे\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\nकांजूरमार्गला तोडक कारवाई केलेल्या जागी उभारली नवी घरे\nमुंबईतील सीसीटीव्ही प्रकल्पासाठी ९८० कोटी\nशिल्पा शिंदेला लागली मोठी लॉटरी, मिळाला हा मोठा चित्रपट\n#MeToo : संजना सांघीने केला सुशांत सिंग राजपूतचा बचाव म्हणे, असे काही घडलेच नाही\n#MeToo: अजय देवगणने केली आपल्या मेकअप आर्टिस्टची हकालपट्टी\nकरिश्मा कपूरचे झाले पुन्हा एकदा ब्रेकअप\nसुभाष कपूर यांच्या जागी ‘हा’ दिग्दर्शक सांभाळणार ‘मुघल’च्या दिग्दर्शनाचा जिम्मा\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\n पार्टनरच्या Hug करण्याच्या पद्धतीवरुन ओळखा तुमचं रिलेशन\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nझणझणीत, तर्रीबाज कोल्हापूरची ठसकेदार मिसळ\n'या' ३ गोष्टींचा लैंगिक जीवनावर होतो वाईट परिणाम\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nश्रीनगरः गेल्या चार महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेकीच्या घटनांमध्ये लक्षणीय घट; दहशतवाद्यांची भरतीही कमी झाली - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह\nऔरंगाबादः शिवसेनेला श्रेय मिळेल म्हणून शहराला संभाजीनगर असे नाव देण्यात मुख्यमंत्री अडसर आणत आहेत; खासदार चंद्रकांत खैरेंचा आरोप\nजलयुक्त शिवार हा राज्यातील सर्वात मोठा घोटाळा, अशोक चव्हाण यांचा आरोप\nसातारा : उदयनराजे, शिवेंद्रराजेंविरोधात गुन्हा दाखल. जमावबंदीचा आदेश मोडल्यानं कारवाई.\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nश्रीनगरः गेल्या चार महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेकीच्या घटनांमध्ये लक्षणीय घट; दहशतवाद्यांची भरतीही कमी झाली - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह\nऔरंगाबादः शिवसेनेला श्रेय मिळेल म्हणून शहराला संभाजीनगर असे नाव देण्यात मुख्यमंत्री अडसर आणत आहेत; खासदार चंद्रकांत खैरेंचा आरोप\nजलयुक्त शिवार हा राज्यातील सर्वात मोठा घोटाळा, अशोक चव्हाण यांचा आरोप\nसातारा : उदयनराजे, शिवेंद्रराजेंविरोधात गुन्हा दाखल. जमावबंदीचा आदेश मोडल्यानं कारवाई.\nAll post in लाइव न्यूज़\nमसूद अजहरच्या मदतीला पुन्हा धावला चीन, आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या मार्गात पुन्हा खोडा\nपठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार व जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये चीनकडून पुन्हा एकदा खोडा घालण्यात आला आहे.\nबीजिंग : पठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार व जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये चीनकडून पुन्हा एकदा खोडा घालण्यात आला आहे. चीनने पुन्हा एकदा सर्वानुमत नसल्याचे कारण पुढे करत हा प्रस्ताव फेटाळून लावला.\nगेल्यावर्षीही चीनने संयुक्त राष्ट्रात ‘नकाराधिकाराचा’ वापर करत भारताच्या प्रयत्नांना खीळ घातली होती. अमेरिका, फ्रान्स व इंग्लंड यांनी मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी संयुक्तपणे प्रस्ताव मांडला होता. गेल्यावर्षी मार्च महिन्यात १५ देशांचा समावेश असलेल्या संयुक्त राष्टाच्या समितीमध्ये हा ठराव मांडण्यात आला होता. तेव्हा चीन वगळता उर्वरित १४ देशांनी भारताच्या प्रस्तावावर सहमती दर्शविली होती. हा प्रस्ताव मान्य झाला असता तर मसूद अजहरची संपत्ती गोठवली गेली असती आणि त्याच्यावर प्रवास करण्यावर बंदी घालण्यात आली असती.\nगेल्या अनेक दिवसांपासून तांत्रिक कारण पुढे करत चीनने हा प्रस्ताव अडवून ठेवला होता. मात्र, आज ती मुदत संपुष्टात आली. ऑगस्ट महिन्यात चीनने या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी तीन महिन्यांची मुदत वाढवून घेतली होती. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत चीनकडून वारंवार मसूद अजहरच्या वाचवण्याचा प्रयत्न केला जातो आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nअजय बिसारिया यांची पाकिस्तानात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती\nपाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनेच्या प्रमुखाने घेतली दहशतवाद्यांची भेट, भारताविरोधात केमिकल युद्ध छेडण्याची तयारी\nतिरंगा @ 200 ft : औरंगाबादेत 200 फूट उंचीवरील तिरंगा फडकवण्यात आला.\nआशीष नेहरा : मेहनती आणि जिद्दी गोलंदाज\nअपयशी देशांच्या यादीत पाकिस्तान टॉप 20 मध्ये\nचीनची वर्ल्डक्लास आर्मी ठरणार भारतासह शेजारी देशांसाठी धोका\nराकेश अस्थाना प्रकरणात मोदींना एवढी गोडी का\nअस्थाना यांच्या मुलीच्या लग्नात अनेक सुविधा मिळाल्या विनाशुल्क\nशेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसची संसदेवर धडक\nशबरीमाला निकालावर होणार खुला फेरविचार, १३ नोव्हेंबर रोजी सुनावणी\n#MeToo: ‘मी टू’ मोहिमेला आपला पाठिंबाच, काहींची नावे वाचून धक्काच बसला\nफटाक्यातील रोजगारापेक्षा आरोग्य महत्त्वाचे- सर्वोच्च न्यायालय\nअमृतसर ट्रेन दुर्घटनाबिग बॉस 12मीटूइंधन दरवाढपरिणीती चोप्रादीपिका पादुकोणप्रो कबड्डी लीगसबरीमाला मंदिरअमृता फडणवीसकॉफी विथ करण 6\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nकलिंगडापासून घरच्या घरी तयार करा 'हे' फेसपॅक\n'या' पदार्थांमुळे वाढतो तुमचा ताण; मेंदूसाठीही ठरतात घातक\nतुमची मुलं वस्तू चोरतात अशी बदला वाईट सवय\nवाहतुकीचे हे अजब नियम पाहून, तुम्ही नक्कीच जाल चक्रावून\nएक्सला खबरही लागू न देता ब्रेकअपनंतर ही ६ कामे करतात मुली\nरोहित शर्मा-विराट कोहलीची जोडी जमली\nचेहऱ्यावर स्मितहास्य खुलवणारे 'क्युट स्टॅच्यू'\nही आहे जगातील सर्वात सुंदर नदी\nसरकारच्या एका होकारामुळे अनेकांना मिळु शकतो रोजगार - आंग्रीया क्रुझचे शिल्पकार\nभाजपा सरकार काँग्रेसपेक्षाही थापाडे - राज ठाकरे\n#MeToo: 'मीटू' मोहिमेवर पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णीने दिली ही प्रतिक्रिया\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेनेविरोधात धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nपनवेल टर्मिनलमध्ये बेवारस बॅग आढळल्याने खळबळ\nसांगलीतील भिवघाट येथे साई गारमेंटला भीषण आग\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\nशिक्षकांच्या ड्रेसकोडला वकिलांचा विरोध\nमुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहायकाचे पॅनल पराभूत; काँग्रेसचा विजय\nकांजूरमार्गला तोडक कारवाई केलेल्या जागी उभारली नवी घरे\nमुंबईतील सीसीटीव्ही प्रकल्पासाठी ९८० कोटी\nतुमच्या पक्षाचं भविष्य काय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना सवाल\nWest Bengal: रेल्वे पुलावर चेंगराचेंगरी, दोन प्रवाशांचा मृत्यू, 14 जखमी\nराज ठाकरेंकडून उमेदवारांची चाचपणी, मनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी आग्रही\nअमृता फडणवीस यांच्या सेल्फीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं 'हे' उत्तर\nMadhya Pradesh Assembly Election 2018 : मध्य प्रदेशमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपा करणार जादूचे प्रयोग\nएकाच कुटुंबातील 15 जणांना अन्नातून विषबाधा; रुग्णालयात उपचार सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://keralafarmeronline.com/malayalam-blogroll/lang/hi/", "date_download": "2018-10-23T23:51:45Z", "digest": "sha1:MUSSZ7CKMI3GUB7P7LXDA2OYTM243GHS", "length": 12774, "nlines": 152, "source_domain": "keralafarmeronline.com", "title": "മലയാളം ബ്ലോഗ്റോള്‍", "raw_content": "\nहर रोज की दाम – स्वाभाविक रबड्\nहर रोज की दाम – स्वाभाविक रबड्\nमासिक रबड् आँकडे समाचार\nयह पोस्ट हिन्दी में उपलब्ध नही है\nजनता के पक्ष में\nप्रधम केरल ब्लोगेर्स मीट\nरबड् आँकडे की विश्लेषण\nमेरा वीडियो – आडियो\nक्या आप को ग्नू/लिनक्स इनस्टाल करना हैं\nमासिक रबड् आँकडे समाचार\nरबड् बोरड की फोन नंमपरें\nश्रेणीबद्ध करके Select Category समाचार (190) मुद्रास्फीति (3) केरल (70) जनता के पक्ष में (15) ब्लोग (17) भारत (52) मीडिया (48) कृषि (68) कीटनाशक (2) औषधीय सस्य (6) खेती विभाग (7) पानि (11) जैव खेती (15) परिस्थिति (23) मट्टी (13) अन्य फसलें (1) पशु परिपालन (25) ग्नु-लिनक्स (23) एफ.एस.एफ (5) एस.एम.सी (7) ऐ.टि.शिक्षा (11) ऐलग-ट्रिवानड्रम (7) स्पेस (10) सामान्य (453) मन्त्रियों को चिट्टी (9) मुख्य मन्त्रि (1) कृषि मन्त्रि (4) पशुपालन मन्त्रि (5) रबड् (153) ग्रेडिंङ (11) स्प्रेडषीट्स (15) लाटेक्स (20) उपभोग (44) उत्पादन (46) जांच-परिणाम (33) आयात निर्यात (51) हेराफेरि (42) रबड् बोरड् (72) आँकडे (104) जानकारी की हक (10) अपलेट अतोरिटि (5) पी.ऐ.ऒ (6) से.इ.क (3) मदद (9) चिट्ठा जगत (1) प्रधम केरल ब्लोगेर्स मीट (1) लिखने और पढने (1) ग्रूपें (2) टी.वी.चानल (2) लिखने कि उपाय (1) बुक मार्क (1) प्रोद्योगिकी (15) मसाले (1) इलायची (1) काली मिर्च (1) अदरक (1)\nस्वाभाविक रबड् और नारियल उत्पन्न् की दामसूचक\nगाट्ट के बाद की भारतीय रबड् साँख्यिकी की विश्लेषण\nभारतीय रबड् साँख्यिकी की विश्लेषण\n500 और 1000 रुपयों की विमुद्रीकरण\nयह पोस्ट हिन्दी में उपलब्ध नही है\nएस.बी.टी मानेजरों को सिखाया\nरबड् बोर्ड के खिलाफ ऱबड् किसान\nरबड् साँख्यिकी में हेराफेरी\nरबड् सांख्यिकी में अनियमितता\nतुम्पूरमूऴि एयरोबिक कम्पोस्टिंग् कचरे से पूर्ण समाधान\nकिसान, बजार और मूल्य\nस्वाभाविक रबड् की भाव गिरने का कारण\nरबड् सांख्यिकी में विसंगति\nकिसान बच नहीं सकता\nS. Chandrasekharan Nair on भारतीय रबड् साँख्यिकी की विश्लेषण\nS. Chandrasekharan Nair on भारतीय रबड् साँख्यिकी की विश्लेषण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%94%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A5%AC/", "date_download": "2018-10-23T23:15:38Z", "digest": "sha1:WH2F7P3JUD5BDYH4QGNC7F7EHZX4HJ3C", "length": 15706, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "औरंगबादेत बंद असलेल्या ६० कंपन्यांची तोडफोड; २० जण ताब्यात - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना…\nयुतीचा लवकर निर्णय घ्या; अन्यथा लोकसभा विधानसभा निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याची …\nमहापालिका निवडणुकीत जनतेने कानफटवले, तरीही बारणेंना दुसऱ्यांदा खासदार होण्याची स्वप्ने पडताहेत;…\nप्रश्न पिंपरी-चिंचवडच्या पाण्याचा; विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ठरवले चोर\nडीजे वाजण्यावरील बंदी तूर्तास हटवणार नाही- उच्च न्यायालय\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा…\nपिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना\nवाल्हेकरवाडीतील डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nपिंपळेनिलखमध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे…\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना…\nचाकण जवळील काळूस येथे विष प्राशन करून ५० वर्षीय इसमाची आत्महत्या\nनिगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न\nदिघीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू\nचाकण येथील रबर कंपनीचे दोन बँक अकाऊंट हॅक; ४० लाखाची रक्कम…\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले…\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव…\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही…\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका –…\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मुलासह १८ जणांना जन्मठेप\nआमच्या संयमाचा अंत पाहू नका, भारताला मोठा पलटवार झेलावा लागेल –…\nमोदी माझे मित्र आहेत आणि भारतावर माझ प्रेम आहे – डोनाल्ड…\nनीरव मोदीच्या बहिणीविरोधातही इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस\nनेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ७ प्रवाशी बेपत्ता\nHome Maharashtra औरंगबादेत बंद असलेल्या ६० कंपन्यांची तोडफोड; २० जण ताब्यात\nऔरंगबादेत बंद असलेल्या ६० कंपन्यांची तोडफोड; २० जण ताब्यात\nऔरंगाबाद, दि. १० (पीसीबी) – औरंगाबादेत बंददरम्यान शेवटच्या टप्प्यात वाळूज एमआयडीसीत हिंसक वळण लागले. या हिंसेत वाळूज एमआयडीसीतील ६० कंपन्यांचे मोठे नुकसान झाले, तर आणखी छोट्या १० ते १२ कंपन्यांचेही नुकसान झाल्याची माहिती औरंगाबादमधील उद्योजक संघटनेने दिली. पोलिसांनी तोडफोडप्रकरणी २० जणांना ताब्यात घेतले आहे.\nआंदोलकांनी बंद कंपनीच्या गेटची चावी सिक्युरिटीकडून काढून घेतली. गेट उघडून कंपनीत प्रवेश केला आणि थेट तोडफोड केल्याचे, कंपनीच्या मालकांनी सांगितले.\nदरम्यान कालच्या आंदोलनाचा जवळपास ४० कंपन्यांना मोठा फटका बसला असून कोट्यवधींचे नुकसान झाल्याचे म्हटले जाते. आंदोलनाच्या निषेधार्थ औद्येगिक वसाहतीतील अनेक कंपन्या आज बंद ठेवण्यात येणार आहेत.\nPrevious articleपुण्यात झालेल्या तोडफोडप्रकरणी १८५ जण ताब्यात\nNext articleमराठा समाजाला राजकीय आरक्षण नको – अजितदादा पवार\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव ठाकरे\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही – शरद पवार\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका – उध्दव ठाकरे\nपैशांची कामे अडली की, सत्तेतून बाहेर पडण्याच्या धमक्या: राज ठाकरेंची शिवसेनेवर टीका\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना...\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \nमी किंगमेकर आहे, मला पदाची लालसा नाही – पंकजा मुंडे\nतळवडे येथील खूनाचा उलघडा; अनैतिक संबंधातून त्या इसमाचा डोक्यात दगड घालून...\nमहाआघाडीत मला झुकते माप द्यावे; मनसे आमदार सोनवणेंची अजित पवारांकडे मागणी...\nदेहू-आळंदी रस्त्यावरील पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीतील टोळी गजाआड; २ लाख ६६...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nमूर्तिजापूरमध्ये भारिप बहुजन महासंघाच्या नेत्याची हत्या; आरोपी अटकेत\nऔरंगाबादमध्ये आंदोलन पेटले; जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-katraj-kondhwa-road-accident-76857", "date_download": "2018-10-23T22:49:24Z", "digest": "sha1:J676TQMBVMAS7ZZUV5ST5QXCE5PA3ZAS", "length": 16633, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news Katraj Kondhwa Road accident कात्रज-कोंढवा रस्त्यावर महिलेचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nकात्रज-कोंढवा रस्त्यावर महिलेचा मृत्यू\nगुरुवार, 12 ऑक्टोबर 2017\nपुणे/ कोंढवा - ट्रकने दुचाकीला धडक दिल्यामुळे महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर, दुचाकीस्वार पती हा किरकोळ जखमी झाला आहे. खडी मशिन चौकाजवळ बुधवारी (ता. 11) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. दुचाकीवरील दाम्पत्य हे सासवड येथे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र घेण्यासाठी गेले होते. दरम्यान, महापालिकेकडून कात्रज- कोंढवा बाह्यवळण मार्गाचे रुंदीकरण रखडले असून, त्यामुळे तिला जीव गमवावा लागला आहे.\nपुणे/ कोंढवा - ट्रकने दुचाकीला धडक दिल्यामुळे महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर, दुचाकीस्वार पती हा किरकोळ जखमी झाला आहे. खडी मशिन चौकाजवळ बुधवारी (ता. 11) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. दुचाकीवरील दाम्पत्य हे सासवड येथे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र घेण्यासाठी गेले होते. दरम्यान, महापालिकेकडून कात्रज- कोंढवा बाह्यवळण मार्गाचे रुंदीकरण रखडले असून, त्यामुळे तिला जीव गमवावा लागला आहे.\nरूपाली सुभाष अडागळे (वय 35, रा. बावधन) असे त्या महिलेचे नाव आहे. कोंढवा पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली आहे. मंजूनाथ बसप्पा खंडोजी (रा. रटीकवाड, जि. धारवाड, कर्नाटक) असे ट्रकचालकाचे नाव आहे. सुभाष अडागळे हे मूळ सासवडचे असून, ते नोकरीनिमित्त बावधन परिसरात राहतात. त्यांनी सासवड पोलिस ठाण्यात चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. या कामानिमित्त ते बुधवारी सासवड पोलिस ठाण्यात गेले होते. तेथील काम संपवून सुभाष अडागळे आणि त्यांची पत्नी रूपाली हे दोघेजण सायंकाळी घरी परतत होते. ते मरळनगर येथील उताराने कात्रजच्या दिशेने जात होते, त्या वेळी फुरसुंगीकडून कात्रजकडे जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. त्यामुळे मागील सीटवर बसलेल्या रूपाली ट्रकच्या मागील चाकाखाली पडल्या. डोक्‍याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. पती सुभाष हे दुसऱ्या बाजूला पडले. त्यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातानंतर घटनास्थळी ग्रामस्थ आणि वाहनचालकांनी गर्दी केली होती, त्यामुळे वाहतूक कोंडी झाली.\nरुंदीकरण रखडले, वर्षात 40 जणांचा मृत्यू\nकात्रज- कोंढवा रस्त्यावर वर्षभरातील अपघातांत 40 जणांचा मृत्यू झाला. पुणे शहराच्या दक्षिण भागात कात्रज- कोंढवा मार्ग हा उपनगरीय भागासह मुंबई, सोलापूर तसेच पुणे- बंगळूर महामार्गाला जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. या भागाचा महापालिकेत समावेश होऊन 19 वर्षे झाली. पण, रुंदीकरण रखडले आहे. महापालिकेच्या जुन्या आणि नवीन विकास आराखड्यानुसार 280 फूट रस्ता प्रस्तावित आहे. मात्र, सध्या 60 ते 70 फूट अरुंद आहे. रुंदीकरणासाठी आवश्‍यक असणाऱ्या जागा हस्तांतरणापैकी सुमारे 70 ते 80 टक्के हस्तांतरण झाले आहे. उर्वरित जागेचे हस्तांतरण रखडले आहे. गोकूळनगर चौकापासून शत्रुंजय मंदिर चौकापर्यंत या रस्त्याच्या मधोमध दुभाजक बसविले आहेत. शत्रुंजय मंदिरापासून खडी मशिन चौकापर्यंत दुभाजक नाहीत. त्यामुळे या भागात उताराने अवजड वाहने मोठ्या वेगाने वेडीवाकडी धावतात. त्यामुळे दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून जावे लागते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमणांमुळे कोंडीत भर पडते. रोजच्याच कोंडीने नागरिक आणि वाहनचालक त्रस्त झाले आहेत. दरम्यान, रुंदीकरणाचे काम त्वरित सुरू झाले नाही, तर रस्ता रोको करण्याचा इशारा शिवसेनेचे माजी पंचायत समिती सदस्य गंगाधर बधे यांनी दिला आहे.\nखडी मशिन चौक धोकादायक, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष\nखडी मशिन चौक मृत्यूचा सापळा बनला आहे. याठिकाणी सतत अपघात होत आहेत. खडी मशिन चौकात येवलेवाडीकडून येताना तीव्र उतार आहे. या चौकातून अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. या भागात नागरीकरण वाढले असून, चौकातच अनधिकृत रिक्षाथांबे आहेत. मात्र, त्याकडे वाहतूक पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे. वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्‍त अशोक मोराळे यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली.\n#PMCIssue फुरसुंगीत सुविधांसाठी आंदोलन\nफुरसुंगी - फुरसुंगी गाव पुणे महानगरपालिकेत जाऊन वर्ष झाले तरी पालिका गावाला पुरेशा नागरी सुविधा देत नसल्याने संतप्त झालेल्या फुरसुंगी...\n#PMCIssue नागरी सुविधा मिळत नसल्याने पालिकेच्या दोन्ही कार्यालयांना टाळे\nफुरसुंगी - फुरसुंगी गाव पुणे महानगरपालिकेत जाऊन वर्ष झाले तरी पालिका गावाला पुरेशा नागरी सुविधा देत नसल्याने संतप्त झालेल्या फुरसुंगी...\nकेळघर - टॅंकरग्रस्त असलेल्या व पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या तळोशी गावाने पाणीटंचाईवर मात केली. तनिष्कांच्या मागणीनुसार सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून...\nतपाससंस्था आणि नियामक संस्था यांनी व्यवस्था निर्दोषपणे चालावी, यासाठी कुंपणाप्रमाणे काम करणे अपेक्षित असते. पण ही कुंपणेच कुजलेली असतील तर...\nसिमल्याने गिरविले पुणे स्मार्ट सिटीचे धडे\nपुणे - सिमला स्मार्ट सिटीचे लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या पथकाने पुणे स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांची सोमवारी पाहणी करून माहिती घेतली. पुण्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/60700", "date_download": "2018-10-23T23:54:36Z", "digest": "sha1:BHEMXBMZRGAH5TFEPDNCI2LR6WTMVRDM", "length": 4623, "nlines": 107, "source_domain": "www.maayboli.com", "title": "टेम्प्लेटस् - भाग - ५ (संकिर्ण) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /टेम्प्लेटस् - भाग - ५ (संकिर्ण)\nटेम्प्लेटस् - भाग - ५ (संकिर्ण)\nपुढील टेम्पलेटस् हे सरमिसळ असलेले आहेत. सहज एक गंमत म्हणून बनविले होते. पहा बरं आपणांस नक्की आवडतील. आपल्या प्रतिक्रिया जाणून घेण्यास मी उत्सुक आहे.\nगुलमोहर - इतर कला\nहे अजून काही गंमतीशीर\nहे अजून काही गंमतीशीर टेम्प्लेटस्\nदगडाने पाठ घासण्याचे दिवस\nदगडाने पाठ घासण्याचे दिवस गेले हो\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - इतर कला\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517495.99/wet/CC-MAIN-20181023220444-20181024001944-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://gazalakar.blogspot.com/2008/10/blog-post_5565.html", "date_download": "2018-10-24T00:40:20Z", "digest": "sha1:O2LVWFYGHGJ5YH4O3CO3WGFNNLUYTU2M", "length": 13427, "nlines": 104, "source_domain": "gazalakar.blogspot.com", "title": "गझलकार: का कधी संपेल आता : वंदना पाटील", "raw_content": "\nगझल हा जसा कवितेचा सशक्‍त आकृतीबंध आहे तसाच तो गायनशैलीचा विशेषप्रकारही आहे. फारसीतून उर्दूत आणि त्यानंतर अनेक भारतीय भाषांमधे हा काव्यप्रकार आला.प्रत्येक भाषेत गझलने आपले स्वतंत्र राज्य निर्माण केले.आवडीने गझल ऐकणार्‍या चाहत्यांची संख्या जगात फार मोठी आहे.मराठी मुलुखालाही गझलने चांगलेच वेड लावले आहे.उर्दूच्या ख्यातनाम शायरांचे गझलसंग्रह आज देवनागरी लिपीत उपलब्ध आहेत. अशा गझलच्या कला आणि कौशल्यासंबंधी सबकुछ देण्याचा हा एक प्रयत्‍न.\nवाचलेली पृष्ठे : ब्लॉगर स्टॅटस नुसार\nदुनिया जिसे कहते है :\nगझल गंधर्व सुधाकर कदम विशेषांक\nडॉ.अविनाश सांगोलेकेर : श्रीकॄष्ण राऊत ह्यांची मराठी गझल\nलता मंगेशकर : गझलांची खासियत\nअशोक दामोदर रानडे : गझल\nसुरेश भट : मराठी गझलगायन\nपुरुषोत्तम पाटील : ‘आम्ही’\nडॉ.श्रीकृष्ण राऊत : गझलतंत्र\nसुरेशकुमार वैराळकर : खंत एका कलंदर झंझावाताची\nसदानंद डबीर : सुरेश भटांच्या गझलांमधील तरल भावकाव्य\nसदानंद डबीर : सुरेश भटांच्या गझलांमधील तत्वचिंतन\nका कधी संपेल आता : वंदना पाटील\nका कधी संपेल आता सांग कारावास माझा;\nका मला छळतो कळेना जीवघेणा भास माझा.\nआज का वेडी फुले ही गुणगुणाया लागलेली;\nतू इथे आली खरे की बोलतो आभास माझा.\nहाय एकांती मला तू भेटणे टाळू नकोना;\nआवडू लागेल वेडे बघ तुला सहवास माझा.\nआठवे ना मज कधी इथल्या फुलांशी बोललो मी;\nगंध का येईल आता येथल्या काट्यास माझा.\nतारका तेजीमयी तू या नभातिल दामिनी तू;\nतू नको पत्ता विचारू किर्र काळोखास माझा.\nका मला जागा नसावी मैफलीमध्ये तयांच्या;\nहा कुठे माझा गुन्हा की बाज आहे खास माझा.\nना कुणाचा हात पाठी ना घराणे गाजलेले;\nमाझियापासून झाला हा सुरू इतिहास माझा.\nमानतो आभार त्यांचे घेउनी गेले स्मशानी;\nवाचला तेव्हा गडे हो चालण्याचा त्रास माझा.\nLabels: वंदना पाटील, सीमोल्लंघन विशेषांक ०८\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी गझलकार डॉ.श्रीकृष्ण राऊत यांना जीवन-गौरव, गझल गौरव पुरस्कार\nमुंबईच्या बांधण जनप्रतिष्ठान तर्फे मराठी गझल लेखनातील प्रदीर्घ आणि मौलिक योगदानाबद्दल दरवर्षी ज्येष्ठ मराठी गझलकाराला जीवन-गौरव पुरस्कार देण्यात येतो. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार ख्यातनाम मराठी गझलकार डॉ.श्रीकृष्ण राऊत यांना ९ जानेवारी २०११ ला अमरावती येथे झालेल्या गझलोत्सवात मा.सुशीलकुमारजी शिंदे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच यू.आर.एल.फाउंडेशनचा गझल गौरव २०१४ चा पुरस्कार नामवंत समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते १५ एप्रिल २०१४ ला पुणे येथे प्रदान करण्यात आला. मागील चाळीस वर्षापासून डॉ.राऊत यांनी मराठीतील दर्जेदार नियतकालिकातून गझल लेखन केले आहे.‘गुलाल आणि इतर गझला’ हा त्यांचा गझलसंग्रह प्रसिद्ध आहे. पु.ल.देशपांडे,कुसुमाग्रज,ना.घ.देशपांडे,मंगेश पाडगावकर ह्या दिग्गजांनी राऊतांच्या गझलांना वाखाणले आहे.नागपूर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ‘सुरेश भट स्मृति गझल वाचन’ सत्राचे अध्यक्षपद डॉ.राऊत यांनी भूषविले आहे. दशरथ पुजारी,सुरेश वाडकर,सुधाकर कदम,भीमराव पांचाळे,स्वाती पोहनकर,राजेश उमाळे,रफिक शेख,मदन काजळे,दिनेश अर्जुना इ.गझल गायकांनी त्यांच्या गझला गायिल्या आहेत. ‘मराठी गझल : तंत्रशुद्धता की तंत्रशरणता’ हा त्यांचा गाजलेला लेख ‘विकिपिडिया’ वर सुरेश भटांच्या‘बाराखडी’सोबत समाविष्ट करण्यात आला आहे. ‘माझी गझल मराठी’ या राऊतांच्या ब्लॉगची इंटरनेटवर तीस हजाराहून अधिक पृष्ठे जगभर वाचल्या गेलीत. त्यांनी संपादित केलेल्या ‘गझलकार’ब्लॉगवरील सुरेश भट विशेषांक,सुधाकर कदम विशेषांकाला संपूर्ण विश्वातून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.\nगझलगंधर्व सुधाकर कदम यांचा ब्लॉग :\nमाझी मराठी गझल गायकी\nहिन्दी गझलांची वृत्ते (बहर) :\n॥ भारतीय ग़ज़ल विशेषांक ॥\n‘शब्दसृष्टि’चा ॥ भारतीय ग़ज़ल विशेषांक ॥\nउर्दू गझलांची वृत्ते (बहर) :\nगझलकारांच्या नावानुसार शोध :\nगझलकार :सुरेश भटस्व.उ.रा.गिरी डॉ.श्रीकृष्ण राऊतवसंत केशव पाटीलप्रल्हाद सोनेवानेतुळशीदास खराटेडी.एन.गांगणअविनाश सांगोलेकरखलील मोमीनचंद्रशेखर सानेकरसदानंद डबीरकलीम खानअनंत ढवळेललित सोनोनेअनंत भीमनवारस्व.व्यंकट देशमुखश्रीराम गिरीवंदना पाटील अशोक थोरातसमीर चव्हाणकमलाकर देसलेसुरेशकुमार वैराळकरअभिषेक उदावंत अमित वाघ अमोल शिरसाट गणेश धामोडकर रुपेश देशमुख रविप्रकाशसिद्धार्थ भगतगौरवकुमार आठवलेमनोज सोनोनेशरद गावंडेदुष्यंतकुमार\n‘‘सध्या मुक्तछंदाच्या वापराने मराठी कवितेला दारिद्र्य आले आहे. म्हणूनच एकाचवेळी विविध विषय समर्थपणे पोहोचवणा-या व वृत्तसौंदर्याने नटलेल्या गझल प्रकाराचा स्वीकार-अंगिकार मराठी भाषेला आवश्यकच ठरणार आहे’’ - असे उद्गार सुप्रसिद्ध साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी मुंबई विद्यापीठात गझल प्रकारावर झालेल्या परिसंवादाच्या अध्यक्षपदावरून काढले. (वृत्त - महाराष्ट्र टाइम्स, दि.७-४-२००४)\nडॉ.श्रीकृष्ण राऊत : गझल सादर करताना\nतुझ्या गुलाबी ओठांवरती : रफिक शेख\nनामवंत सिने दिग्दर्शक राजदत्तजी ‘गझलकार’ सीमोल्लंघन विशेषांकाबद्दल बोलताना :\nप्रख्यात समाज सेविका सिंधुताई सपकाळ\nसीमोल्लंघन २०११ चे प्रकाशन करताना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2/", "date_download": "2018-10-24T00:26:39Z", "digest": "sha1:WHTMTNVCJW7T7YSKVE7ES7YRA6GXDANT", "length": 15985, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "काळेवाडीमध्ये बैलाने दिलेल्या धडकेत २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना…\nयुतीचा लवकर निर्णय घ्या; अन्यथा लोकसभा विधानसभा निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याची …\nमहापालिका निवडणुकीत जनतेने कानफटवले, तरीही बारणेंना दुसऱ्यांदा खासदार होण्याची स्वप्ने पडताहेत;…\nप्रश्न पिंपरी-चिंचवडच्या पाण्याचा; विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ठरवले चोर\nडीजे वाजण्यावरील बंदी तूर्तास हटवणार नाही- उच्च न्यायालय\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा…\nपिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना\nवाल्हेकरवाडीतील डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nपिंपळेनिलखमध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे…\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना…\nचाकण जवळील काळूस येथे विष प्राशन करून ५० वर्षीय इसमाची आत्महत्या\nनिगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न\nदिघीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू\nचाकण येथील रबर कंपनीचे दोन बँक अकाऊंट हॅक; ४० लाखाची रक्कम…\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले…\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव…\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही…\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका –…\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मुलासह १८ जणांना जन्मठेप\nआमच्या संयमाचा अंत पाहू नका, भारताला मोठा पलटवार झेलावा लागेल –…\nमोदी माझे मित्र आहेत आणि भारतावर माझ प्रेम आहे – डोनाल्ड…\nनीरव मोदीच्या बहिणीविरोधातही इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस\nनेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ७ प्रवाशी बेपत्ता\nHome Chinchwad काळेवाडीमध्ये बैलाने दिलेल्या धडकेत २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू\nकाळेवाडीमध्ये बैलाने दिलेल्या धडकेत २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू\nजनावरांच्या गोठ्यात काम करणाऱ्या एका तरुण मजुराला बैलाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज शुक्रवारी (दि.१३) दुपारी दोनच्या सुमारास काळेवाडी येथे घडला.\nशशिकांत चिरोजीलाल धोबी (वय २२, रा. आदर्शनगर, काळेवाडी) असे बैलाच्या धडकेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.\nपोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत शशिकांत आज शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास काळेवाडी मधील स्मशानभूमीजवळ असलेल्या ग्यानसिंग श्रीपत यादव यांच्या गोठ्यात काम करत होता. दररोजप्रमाणे आजही तो गोठ्यात स्वच्छतेचे काम करत होता. दोनच्या सुमारास गोठ्यातील बैलाने त्याला अचनाक धडक दिली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. शशिकांतला तात्काळ उपचारासाठी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.\nPrevious articleभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल\nNext articleपिंपरी पालिकेच्या मुख्य इमारतीमधील लिफ्टमधून बाहेर पडताना शिपाई गंभीर जखमी\nवाल्हेकरवाडीतील डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nपिंपळेनिलखमध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे प्रवाशांचे हाल\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nचिंचवडमध्ये ‘ऑल ब्रीड चॅम्पियनशिप डॉग शो’ला उत्स्फूर्त प्रतिसाद\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना...\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \nशेतकऱ्यांसाठी महाराष्ट्राच्या खांद्याला खांदा लावून उभे राहू – नरेंद्र मोदी\nराधाकृष्ण विखे-पाटलांच्या पुत्रासाठी काँग्रेसला हवी अहमदनगर लोकसभेची जागा\nदिवाळीपर्यंत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार – मुख्यमंत्री फडणवीस\nसत्तेसाठी कधीच लाचार होणार नाही – उद्धव ठाकरे\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nहिंजवडीत अज्ञात टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू\nचिंचवडमध्ये दुचाकी न दिल्याने वडिलांची मुलीला लोखंडी सळईने बेदम मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z70329113301/view", "date_download": "2018-10-24T01:26:51Z", "digest": "sha1:XFBMIP4OBABRXSVPPUGI62CXBIWQD5E7", "length": 13117, "nlines": 131, "source_domain": "m.transliteral.org", "title": "निवडक अभंग संग्रह १३", "raw_content": "\nनिवडक अभंग संग्रह १३\nनिवडक अभंग संग्रह १३\nनिवडक अभंग संग्रह १३\nलागोनियां पाया विनवितो तुम्हांला कर टाळीं बोला मुखें नाम ॥१॥\nविठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाहीं ॥२॥\nकृष्ण विष्णु हरि गोविंद मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा ॥३॥\nसकळांसी येथें आहे अधिकार कलियुगीं उद्धार हरिनामें ॥४॥\nतुका म्हणे नामापासीं चारी मुक्ति ऎसें बहु ग्रंथीं बोलियेलें ॥५॥\n कांही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दु :खाचें ॥१॥\nजीतां जिसी जैसा तैसा पुढें आहे रे वोळसा पुढें आहे रे वोळसा उगवुनी फ़ांसा काय करणें तें करीं ॥३॥\nकेलें होतें याचि जन्मे अवघें विठोबाच्या नामें \n एक चिंतितां विठ्ठले ॥१॥\n भवसिंधु उतरी पार ॥२॥\n केली तयानें अमुपें ॥३॥\n मंत्र त्रिअक्षरी सोपा ॥४॥\n येथें सार भगवंत ॥१॥\n घ्यावे नाम विठोबाचें ॥३॥\n केला सीण तो मिथ्या ॥४॥\n घालुनियां स्तंभ फ़ोडी ॥१॥\n धांवोनियां घाली कव ॥३॥\nतुका म्हणॆ गीतीं गातां नामें द्यावी सायुज्यता ॥४॥\nमुखी नाम हातीं मोक्ष ऎसी साक्ष बहुतांची ॥१॥\nभस्म दंड न लगे काठी तीर्थ आटी भ्रमण ॥३॥\n नाहीं भेटी देवाचे ॥४॥\nयेर वेठ्या पोट भरी चाम मशकाच्या परी ॥\n हरिचिंतनी केला काला ॥३॥\nतुका म्हणॆ चवीं आलें जें कां मिश्रित विठ्ठलें ॥४॥\nपंढरीसी जा रे आल्यांनो संसारा दीनाचा सोयरा पांडूरंग ॥१॥\nवाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळु तांतडी उतावीळ ॥२॥\nमागील परिहार पुढें नाही सीण झालियां दर्शन एक वेळां ॥३॥\nतुका म्हणे नेदी आणिकांचे हातीं बैसला तो चित्तीं निवडेना ॥४॥\n पाहें पाहें रे पंढरी ॥१॥\n फ़ळ अवघेंचि तेणॆं ॥२॥\n कोड अवघेचि पुरे ॥३॥\n विठो बैसला सांवळा ॥४॥\nपंढरीची वारी आहे माझें घरीं आणिक न करीं तीर्थव्रत ॥१॥\nव्रत एकादशी करीन उपवासी गाईन अहर्निशीं मुखीं नाम ॥२॥\nनाम विठोबाचें घेईन मी वाचे बीज कल्पांतींचे तुका म्हणॆ ॥३॥\nजोडोनिया धन उत्तम विव्हारें उदास विचारें वेंचि करी ॥१॥\nउत्तमचि गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी ॥२॥\n परिस्त्रिया सदा बहिणी माय ॥३॥\nभुतदया गाई पशूचें पालन तान्हेल्या जीवन वनमाजी ॥४॥\nशांतिरुपें नव्हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे ॥५॥\nतुका म्हणे हेंचि आश्रमाचें फ़ळ परमपद बळ वैराग्याचें ॥६॥\nआलिया संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडूरंगा ॥१॥\nदेह हे काळाचे धन कुबेराचे येथें मनुष्याचे काय आहे ॥२॥\nदेता देवविता नेता नेवविता तेथे याची सत्ता काय आहे ॥३॥\nनिमित्ताचा धणी केला असे प्राणा माझे माझें म्हणॊनि व्यर्थ गेला ॥४॥\nतुका म्हणे कां रे नाशिवंतासाठीं देवासवें आटी पाडितोसी ॥५॥\n जरि अद्यापि न कळे तरी मातेचिया खोळे दगड आला पोटासी ॥१॥\nमनुष्य देहा ऎसा निध साधील ते साधा सिद्ध साधील ते साधा सिद्ध करुनि प्रबोध संत पार उतरले ॥२॥\nकां रे नाठविसी कृपाळु देवासी पोसितो जनासी एकला तो ॥१॥\nबाळा दुधा कोण करिते उप्तत्ति वाढवी श्रीपति सवें दोन्ही ॥२॥\n जीवन तयांसी कोण घाली ॥३॥\nतेणॆ तुझी काय नाहीं केली चिंता राहो त्या अनंता आठवूनि ॥४॥\nतुका म्हणे ज्याचे नांव विश्‍वंभर त्याचे निरंतर ध्यान करीं ॥५॥\nहरि हरि तुम्ही म्हणा रे सकळ तेणॆं मायाजाळ तुटतील ॥१॥\nआणिक नका पडूं गाबाळाचे भरी आहे तिथे थोरी नागवण ॥२॥\nभावें तुळसीदळ पाणी जोडा हात म्हणावें पतित वेळोवेळा ॥३॥\nतुका म्हणे हा तंव कृपेचा सागर नामासाठीं पार पाववील ॥४॥\nसकळिकांच्या पायां माझी विनवणी मस्तक चरणीं ठेवितसें ॥१॥\nअहो श्रोते वक्ते सकळही जन बरें पारखुन बांधा गाठीं ॥२॥\nफ़ोडिलें भांडार धन्याचा हा माल मी तंव हमाल भार वाही ॥३॥\nतुका म्हणे चाली झाली चहूं देशीं उतरला कसीं खरा माल ॥४॥\nआतां तरी पुढे हाचि उपदेश नका करुं नाश आयुष्याचा ॥१॥\nसकळांच्या पाया माझे दंडवत आपुलालें चित्त शुद्ध करा ॥२॥\nहित तें करावें देवाचे चिंत्तन करुनियां मन शुद्ध भावें ॥३॥\nतुका म्हणे हित होय तो व्यापार करा काय फ़ार शिकवावें ॥४॥\n आश्रमासी स्थान कोंपी गुहा ॥१॥\nकोठेंही चित्तासीं नसावें बंधन ह्रुदयी नारायण सांठवावा ॥२॥\nनये बोलों फ़ार बैसोंजनामधीं त्रिगुणांची गोवी उगवूनि ॥४॥\n तेणें कोंडिलें अनंता ॥१॥\n हारि आणिला श्रीरंग ॥२॥\nअवघा हा झाला पण लवण सकळां कारण ॥३॥\n पातळपणें तळा खणी ॥४॥\nऎका गाए अवघे जन शुद्ध मन तें हित ॥१॥\nअवघा काळ नव्हे जरी \nनाही कोणी सवें येता संचिता या वेगळा ॥३॥\n करा साहे इंद्रियें ॥४॥\nतुका म्हणे उत्तम जोडी \nपुण्य पर‍उपकार पाप ते परपीडा आणिक नाहीं जोडा दुजा यासी ॥१॥\nसत्य तोचि धर्म असत्य तें कर्म आणिक हें वर्म नाहीं दुजें ॥२॥\nगति तेचि मुखीं नामाचें स्मरण अधोगति जाण विन्मुखता ॥३॥\nसंतांचा संग तोचि स्वर्गवास नरक तो उदास अनर्गळ ॥४॥\nतुका म्हणे उघडे आहे हित घात जयाचें उचित करा तैसें ॥५॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/is-it-democratic-fair-to-leave-an-important-decision-in-the-hands-of-a-chamcha-governor-says-shobhaa-de-on-twitter/", "date_download": "2018-10-24T01:38:23Z", "digest": "sha1:K6HFWXNZIW7NKXQEE5WM3TGKQSMVY6X5", "length": 7213, "nlines": 101, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "लोकशाहीत इतका महत्वपूर्ण निर्णय एखाद्या चमचा राज्यपालाच्या हाती असावा का ? : शोभा डे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nलोकशाहीत इतका महत्वपूर्ण निर्णय एखाद्या चमचा राज्यपालाच्या हाती असावा का \nटीम महाराष्ट्र देशा- मुक्ताफळे उधळून वाद ओढवून घेण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लेखिका शोभा डे पुन्हा एकदा वादात अडकण्याची शक्यता आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालानंतर झालेल्या राजकीय पेचप्रसंगात राज्यपालांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. यावर भाष्य करताना लोकशाहीत इतका महत्वपूर्ण निर्णय एखाद्या चमचा राज्यपालाच्या हाती असावा का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. शोभा डेंच्या या ट्विटमुळे त्या चांगल्याच ट्रोल झाल्या आहेत.\nसूरत अच्छी ना हो तो सीरत अच्छी रखनी चाहिये\n‘फिल्मशाला २०१८’ चा निकाल जाहीर\nटीम महाराष्ट्र देशा- लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल प्रस्तुत आणि निर्मित, सौरभ भावे लिखित तसेच रोहन देशपांडे…\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे…\nरामराज्य आणि प्रभूरामचंद्रांचे मंदिर शीघ्रपणे पूर्ण…\n‘एमआयएम’प्रमाणे ‘वंदे मातरम्’ला आमचाही विरोध : प्रकाश आंबेडकर\nराष्ट्रवादीला धक्का,पवारांच्या अत्यंत निकटवर्तीय नेत्याचा पक्षाला…\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे…\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये पुरुषोत्तम मधील विविध पुरस्कार विजेते\nसैराट फेम ‘तानाजी’ आता ‘माझा…\nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता…\n‘फिल्मशाला २०१८’ चा निकाल जाहीर\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान \nराष्ट्रवादीला धक्का,पवारांच्या अत्यंत निकटवर्तीय नेत्याचा पक्षाला रामराम\n‘एमआयएम’प्रमाणे ‘वंदे मातरम्’ला आमचाही विरोध : प्रकाश आंबेडकर\nवाचा अमित शाह यांनी शिवसेनेला काय धमकी दिली \nपुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल : पवार\nभाजपला काही झालं तरी सत्ता मिळू द्यायची नाही - उद्धव ठाकरे\nसैराट फेम 'तानाजी' आता 'माझा अगडबम'मध्ये\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान \nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता फडणवीस\nराष्ट्रवादीच्या तिजोरीत खडखडाट, आता प्रचार तोंडी करा - पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%A9%E0%A5%AE", "date_download": "2018-10-24T00:30:07Z", "digest": "sha1:YQ7RNT6KNUQV2VIIVM3P2RDHTBPZC6VP", "length": 5922, "nlines": 204, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. २३८ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: २ रे शतक - ३ रे शतक - ४ थे शतक\nदशके: २१० चे - २२० चे - २३० चे - २४० चे - २५० चे\nवर्षे: २३५ - २३६ - २३७ - २३८ - २३९ - २४० - २४१\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nएप्रिल १२ - गॉर्डियन पहिला, रोमन सम्राट.\nएप्रिल १२ - गॉर्डियन दुसरा, रोमन युवराज.\nमे - मॅक्सिमिनस थ्राक्स, रोमन सम्राट.\nजुलै २९ - पुपिएनस, रोमन सम्राट.\nइ.स.च्या २३० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ३ र्‍या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ जून २०१७ रोजी २३:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/03/news-108.html", "date_download": "2018-10-24T00:16:03Z", "digest": "sha1:7A5MRWBFDG2IFPWWHGDQMSDYWOGTVYI6", "length": 10642, "nlines": 87, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "भगवानगडावर येणाऱ्या भाविकांना महाप्रसाद देण्यासाठी 11 लाख रुपये लोकवर्गणी - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar South Pathardi Shevgaon भगवानगडावर येणाऱ्या भाविकांना महाप्रसाद देण्यासाठी 11 लाख रुपये लोकवर्गणी\nभगवानगडावर येणाऱ्या भाविकांना महाप्रसाद देण्यासाठी 11 लाख रुपये लोकवर्गणी\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीक्षेत्र भगवानगडावर येणाऱ्या भाविकांना महाप्रसाद देण्यासाठी धान्य रूपाने मदत करण्याची परंपरा ढाकणेवस्ती येथील रहिवाशांनी 51 व्या वर्षीसुद्धा टिकवली. 50 क्विंटल वार्षिक धान्याबरोबरच यंदा 11 लाख रुपये लोकवर्गणी देण्यात आली.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nढाकणेवस्तीची लोकसंख्या अवघी साडेतीनशेच्या आसपास आहे. भगवानगड परिसरातील लाडजळगाव जवळील ढाकणेवस्ती म्हणजे अवघ्या 40 घरांची वस्ती. भगवानगडाच्या स्थापनेपासून येथील भाविकांची भावनिक नाळ या गडाशी जोडली गेली.\nवै. भगवान बाबांच्या सांप्रदायिक संस्कारातून संपूर्ण वस्ती वारकरी सांप्रदायाची उपासना करते. अहोरात्र महाप्रसाद वाटपासाठी गडाचे महंत डॉ.नामदेव शास्त्री यांनी आधुनिक पद्धतीने महाप्रसादगृह उभारले.\nगावोगावच्या भाविकांच्या योगदानातून नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वाधिक भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात. वै. भगवान बाबांनी असा उपक्रम सुरू करण्याची संकल्पना जाहीर केली होती. ढाकणे वस्तीच्या भाविकांनी गडाला दरवर्षी 50 क्विंटल धान्य देण्याचा निर्णय जाहीर करत बाबांच्या हस्ते प्रसादाचा नारळ स्वीकारला. कितीही दुष्काळी परिस्थिती असली तरी गेल्या 50 वर्षांत गडाला दरवर्षी 50 क्विंटल धान्य देण्याच्या उपक्रमात खंड पडू दिलेला नाही.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांच्यामार्फत सुरू असलेला गडाचा सर्वांगीण विकास, दिवसेंदिवस वाढत चाललेली वर्दळ पाहून उर्वरित विकास कामासाठी रोख रक्कम देणगी स्वरूपात देण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला.यासाठी महंतांना वस्तीवर निमंत्रित केले. गडाचे महंत छोट्याशा वस्तीवर आले म्हणून ग्रामस्थांनी दिवाळी सणासारखा आनंद व्यक्‍त केला. भगवानबाबांचा जयघोष करत 11 लाख रुपये महंतांकडे सुपूर्द केले.\nडॉ. नामदेव शास्त्री म्हणाले, भगवानगडाला आजपर्यंत गोरगरीब, कष्टकरी लोकांनी मोलाची मदत केली. ज्यांना गड, गादी व बाबांचे महत्त्व कळाले नाही त्यांनी गडाला नावे ठेवत स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. अध्यात्मिक शक्‍तींचे मोठे ऊर्जास्थान म्हणून गडाकडे पाहिले जाते. सर्वसामान्य माणूस वयाचा रौप्य महोत्सव, रजत महोत्सव, सुवर्ण महोत्सव, सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा असे कार्यक्रम वाजतगाजत करतो. दानधर्म करण्याचा रजत महोत्सव (51 वर्षे) पूर्ण करणारे ढाकणे वस्तीसारखे गाव जिल्ह्यात एकमेव ठरले आहे.\nधनाढ्य व संपन्न वर्गाला दानधर्म करण्याऐवजी मौजमजा करावी वाटते, तर कष्टकरी माणूस पोटाला चिमटे घेत मौजमजा बाजूला ठेवत दुसऱ्याच्या भुकेची काळजी करत दानधर्म अत्यंत श्रद्धेने करतो हा खरा श्रेष्ठ धर्म आहे. गेल्या दोन वर्षांत गडाच्या महाप्रसादगृहात भाविकांची गर्दी वाढत आहे. राज्याच्या विविध भागासह परराज्यांतूनही भाविक एकादशीला गडावर येतात.\nअनेक गावांकडून महाप्रसाद सेवा दैनंदिन सुरुवात करण्याची तयारी आहे. ग्रामस्थांचा सेवाभाव पाहून योग्यवेळी निर्णय घेऊ. गुरुपरंपरा वारकरी संप्रदायाचा मुख्य प्रवाह आहे. गडाच्या गादीला गुरुस्थानी मानून लाखो भाविक गुरुपौर्णिमेला गडावर येतात. ढाकणे वस्तीच्या ग्रामस्थांचा आदर्श सर्वच भाविकांनी घेण्यासारखा आहे, असे शास्त्री म्हणाले.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nभगवानगडावर येणाऱ्या भाविकांना महाप्रसाद देण्यासाठी 11 लाख रुपये लोकवर्गणी Reviewed by Ahmednagar Live24 on Thursday, March 01, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nउद्धव ठाकरे लोकसभा उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार या चार नेत्याची नावे चर्चेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/opposition-leader-post-selfie-with-pothole-people-asked-him-what-you-have-done-when-you-were-in-power/", "date_download": "2018-10-24T02:05:39Z", "digest": "sha1:SZU2THQYB5DKVPXF6LXLE5PATY6PIJM4", "length": 18391, "nlines": 268, "source_domain": "www.saamana.com", "title": "सेल्फी विथ खड्डा आणि ट्विटरवर टीकेचा अड्डा | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमिठी नदीला खासगी कंपनीची मिठी\nआता मध्य रेल्वेवरही धावणार वातानुकूलित लोकल\nआमचं वयच सेल्फी काढण्याचं, मुख्यमंत्र्यांनी ‘मीडिया’ला झापले\nपुन्हा देशात भाजपची सत्ता येणार नाही\n फटाके फोडा, फक्त रात्री 8 ते 10 पर्यंतच\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nतोगडिया यांनी स्थापन केला नवा पक्ष, लोकसभा निवडणूक लढवणार\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nघरात बसल्याजागी ऐकता येणार गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके\nखगोलसंशोधक स्टिफन हॉकिंग यांच्या व्हीलचेअर, पदक, पुरस्कारांचा लिलाव\nऍपल लॉन्च करणार जगातला सर्वात छोटा आयपॅड\nब्रह्मांडाचे रहस्य उलघडणाऱ्या स्टीफन हॉकिंग्स यांच्या व्हीलचेअरचा होणार लिलाव\nविराटच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहत्यांना बसला धक्का, अनेकांना अश्रू अनावर\nसचिन-विनोद पुन्हा क्रिकेटच्या मैदानात; अॅकॅडमीद्वारे युवा क्रिकेटपटूंना घडवणार\nहिंदुस्थानच्या विजयाची हॅटट्रिक; जपानचा 9-0 गोलने धुव्वा\nहिंदुस्थान-इंग्लंड लॉर्डस् कसोटी फिक्स, वृत्तवाहिनीच्या लघुपटाने क्रिकेट वर्तुळात खळबळ\n‘हिटमॅन’ला खुणावतोय सचिन-धोनीचा ‘हा’ विक्रम, गांगुलीला केले ओव्हरटेक\nनवान्न पौर्णिमा : कोकणातील नव्याची अपूर्वाई\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nआजचा अग्रलेख : वंदे मातरम् म्हणावेच लागेल\nआजचा अग्रलेख : जगभ्रमण बरे पण मिळाले काय\n– सिनेमा / नाटक\n‘झी मराठी अॅवॉर्डस्’मध्ये ‘तुला पाहते रे’ची बाजी\nसंघर्षमय जिद्दीची कहाणी पाटील\n‘पाटील’ २६ ऑक्टोबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nदूध की दही, जाणून घ्या आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर \n….असा असतो दुतोंडी साप\nरावणाचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी, जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nरोखठोक: आसाराम, अकबर आणि केरळचा बिशप\nफुलटॉस भी बहोत बडी चीज है, बाबू\nसेल्फी विथ खड्डा आणि ट्विटरवर टीकेचा अड्डा\nविधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठोपाठ रस्त्यांची दूरवस्था दाखवण्यासाठी खड्ड्यासोबत सेल्फी काढला आणि तो ट्विटरवर अपलोड केला.\nत्यांच्या या ट्विटवर लोकांनी त्यांनाच उलटा प्रश्न विचारायला सुरुवात केली. फोटोवरील बहुतांश प्रतिक्रियांमधून धनंजय मुंडे यांना हाच प्रश्न विचारण्यात आला की गेली १५ वर्ष तुम्ही सत्तेत होतात तेव्हा तुम्ही काय केलंत \nआपुन तरी कुठे दिवे लावले आहे.\nसत्तेत असताना तुम्ही असे खड्ड्या सोबत सेल्फी काढल्या असत्या तर जनतेच्या समस्या तरी तेव्हा तुम्हाला समजल्या असत्या… आता सर्वांनाच समजतंय की राजकीय स्वार्था साठी तुम्ही सेल्फी काढतायेत ते…\nमी धनु भाऊ आणि पंकू ताई ला या खड्या बाबतीत एक sms केला होता 2012 ला त्या दिवशी माझ्या गावातील 2 दोन मुले दगावले होते या खड्यांमुळे ऑटो पालटून, पण काही उत्तर नाही आले आज पर्यंत\nराज्यातील रस्त्यांची अवस्था सध्या प्रचंड खराब आहे. ती दाखवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सेल्फी विथ खड्डा हे ट्विटरवर आंदोलन सुरु केलं आहे. जनतेमध्येही खराब रस्त्यांमुळे प्रचंड संताप आहे. १५ डिसेंबरपर्यंत राज्य खड्डेमुक्त करण्याचं आश्वासन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे, मात्र खराब रस्त्यांची संख्या पाहता या डेडलाईनपर्यंत काम पूर्ण होणं अशक्य असल्याचं सांगितलं जात आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमुंबई-गोवा महामार्गाची तात्काळ दुरुस्ती करा\nपुढीलतोरणमाळचे आकर्षण वाढले, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्रातून पर्यटक दाखल\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमिठी नदीला खासगी कंपनीची मिठी\nआता मध्य रेल्वेवरही धावणार वातानुकूलित लोकल\nमिठी नदीला खासगी कंपनीची मिठी\nआता मध्य रेल्वेवरही धावणार वातानुकूलित लोकल\nआमचं वयच सेल्फी काढण्याचं, मुख्यमंत्र्यांनी ‘मीडिया’ला झापले\nप्लॅस्टिक बंदी, चार महिन्यांत 1 कोटी 37 लाखांचा दंड वसूल\nम्हाडा, सिडकोनंतर आता आणखी एक गृहनिर्माण महामंडळ\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nभाजपच्या महिला सरपंचांचा शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन...\nछत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी घेतले योगी आदित्यनाथांचे आशीर्वाद\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-24T00:18:49Z", "digest": "sha1:BVSXU4SE7W4RK2PBHPBOT3LNS7RTBO2Z", "length": 17102, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "नोटा जपून ठेवा, आम्ही त्या परत बदलून देऊ – प्रकाश आंबेडकर - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना…\nयुतीचा लवकर निर्णय घ्या; अन्यथा लोकसभा विधानसभा निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याची …\nमहापालिका निवडणुकीत जनतेने कानफटवले, तरीही बारणेंना दुसऱ्यांदा खासदार होण्याची स्वप्ने पडताहेत;…\nप्रश्न पिंपरी-चिंचवडच्या पाण्याचा; विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ठरवले चोर\nडीजे वाजण्यावरील बंदी तूर्तास हटवणार नाही- उच्च न्यायालय\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा…\nपिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना\nवाल्हेकरवाडीतील डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nपिंपळेनिलखमध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे…\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना…\nचाकण जवळील काळूस येथे विष प्राशन करून ५० वर्षीय इसमाची आत्महत्या\nनिगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न\nदिघीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू\nचाकण येथील रबर कंपनीचे दोन बँक अकाऊंट हॅक; ४० लाखाची रक्कम…\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले…\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव…\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही…\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका –…\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मुलासह १८ जणांना जन्मठेप\nआमच्या संयमाचा अंत पाहू नका, भारताला मोठा पलटवार झेलावा लागेल –…\nमोदी माझे मित्र आहेत आणि भारतावर माझ प्रेम आहे – डोनाल्ड…\nनीरव मोदीच्या बहिणीविरोधातही इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस\nनेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ७ प्रवाशी बेपत्ता\nHome Maharashtra नोटा जपून ठेवा, आम्ही त्या परत बदलून देऊ – प्रकाश आंबेडकर\nनोटा जपून ठेवा, आम्ही त्या परत बदलून देऊ – प्रकाश आंबेडकर\nनाशिक, दि. २९ (पीसीबी) – संसदेने नोटाबंदी करण्याचा अधिकार रिझर्व बँकेला दिलेला आहे. पंतप्रधानांना दिलेला नाही. तसेच प्रत्येक नोटेवर जेव्हा नोट सादर केली जाईल, तेव्हा तिची किंमत परत देण्याची हमी दिलेली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिझर्व बँकेचा अधिकार वापरुन जुमला केला आहे. त्यामुळे नोटा जपून ठेवा. आम्ही त्या परत बदलून देऊ, असे आवाहन भारीप- बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज (रविवार) येथे केले.\nबहुजन आघाडीचा मेळाव्यात आंबेडकर बोलत होते. केंद्रातील सरकार जुमलेबाज सरकार असून ही जुमलेबाजी जास्त काळ राहणार नाही. १५ ऑगस्टनंतर सत्ताधाऱ्यांना उघडे करण्यासाठी आम्ही कपडेफाड आंदोलन सुरु करणार आहे. समता प्रस्थापित करण्यासाठी वंचित, ओबीसी, बहुजनांना पून्हा क्रांती करावी लागणार आहे. त्यासाठी आगामी निवडणुकीत ही संधी वाया घालवू नका, असे आंबेडकर म्हणाले.\nवंचित बहुजन आघाडीला यशस्वी करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने मनातील मनुवाद काढून टाकावा. आगामी निवडणुकीत आपण सर्वजण एकसमान आहोत. याच विचाराने प्रत्येकाने काम करण्याची गरज आहे. उमेदवार कोण त्याच्या जातीचे मतदार किती, अशा चर्चा न करता, आम्ही विषमता मानीत नाही, विषमता मातीत गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, या विचाराने कामाला लागा, अशा सूचना त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिल्या.\nPrevious article२०१९ मध्ये विरोधी आघाडीचे नेतृत्व राहुल गांधींच करतील – ओमर अब्दुल्ला\nNext articleमराठा आरक्षणासाठी आत्महत्या सत्र सुरुच; नांदेडमध्ये एकाची गळफास घेऊन आत्महत्या\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव ठाकरे\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही – शरद पवार\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका – उध्दव ठाकरे\nपैशांची कामे अडली की, सत्तेतून बाहेर पडण्याच्या धमक्या: राज ठाकरेंची शिवसेनेवर टीका\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना...\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे...\nआधार कार्डमुळे मोबाईल फोन नंबर बंद होणार नाही – यूआयडीएआय\n#MeToo : या सैतानाने जवळच्या व्यक्तींनाही सोडले नाही- अलिशा चिनॉय\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका –...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nउद्योगपती अनंत बजाज यांचे हृदयविकाराने निधन\nशिवसेनाही आगामी निवडणुकांमध्ये इतर पक्षांतील उमेदवारांना आयात करणार; उद्धव ठाकरेंची रणनिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pailateer/brexit-britain-votes-divisive-eu-referendum-10285", "date_download": "2018-10-24T01:48:05Z", "digest": "sha1:37CIQHRMLOZREAMORDTDZGYHKZK2H3NT", "length": 20534, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Brexit: Britain votes in divisive EU referendum प्रश्न सोपा; उत्तर गुंतागुंतीचे..! | eSakal", "raw_content": "\nप्रश्न सोपा; उत्तर गुंतागुंतीचे..\nगुरुवार, 23 जून 2016\nसध्या ब्रिटनमध्ये कमालीचे उत्सुकतेचे वातावरण आहे. त्याला कारण आहे, येत्या 23 जूनला येथे होऊ घातलेले सार्वमत. सध्या चर्चेचा विषय आहे ‘ब्रेक्सिट‘(BREXIT) म्हणजे ब्रिटनची Exit युरोपियन युनियनमूधन. दर चार वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीपेक्षा या सार्वमताबद्दल लोकांमध्ये जास्त उत्सुकता आणि जागरूकता दिसत आहे.\nसध्या ब्रिटनमध्ये कमालीचे उत्सुकतेचे वातावरण आहे. त्याला कारण आहे, येत्या 23 जूनला येथे होऊ घातलेले सार्वमत. सध्या चर्चेचा विषय आहे ‘ब्रेक्सिट‘(BREXIT) म्हणजे ब्रिटनची Exit युरोपियन युनियनमूधन. दर चार वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीपेक्षा या सार्वमताबद्दल लोकांमध्ये जास्त उत्सुकता आणि जागरूकता दिसत आहे.\nपहिली गोष्ट म्हणजे, राज्यकर्त्यांनी एखाद्या निर्णयाचे महत्त्व जाणून घेऊन, त्यासाठी जनतेचा कौल मागणे हा एक प्रगल्भ निर्णय आहे. विषय आहे, ‘ब्रिटन स्वतःला युरोपियन युनियनचा भाग म्हणून ठेऊ इच्छितो का बाहेर पडू इच्छितो 2015 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पंतप्रधान डेव्हिड कॅमरुन यांनी हे सार्वमत घेण्याची घोषणा केली होती. तो हुजूर पक्षाच्या जाहिरनाम्यातील महत्त्वाचा मुद्दा होता. याला कारणीभूत आहे, मागच्या काही वर्षांपासून युरोपीय समुदायाविषयी ब्रिटनमध्ये वाढत असलेली नाराजीची भावना.\nआंतरराष्ट्रीय अर्थकारण, व्यापार एकूण 28 देशांमधील लोकांना विनापरवाना प्रवासाचे स्वातंत्र्य, त्याचे परिणाम राष्ट्रांचे सार्वभौमत्व अशा अनेक पैलूंना घेऊन हा प्रश्न उभा आहे. 1970 च्या दशकात युरोपमधील लोकांना व्यापार, दळणवळण आणि इतर दैनंदिन बाबींची सोय व्हावी, म्हणून काही देशांनी स्वतःला कारारांनी बांधून घेतले आणि युरोपियन युनियन तयार झाले. पण जसजसे युनियनचे सदस्य वाढू लागले, तसे ताण वाढू लागला. एकेकाळी 7 देश असलेल्या युनियनमध्ये आज 28 देश आहेत. हि गोष्ट चांगली का वाईट या प्रश्नाचे उत्तर अतिशय गुंतागुंतीचे झाले आहे. अजून एक विशेष म्हणजे, पक्षीय राजकाराणाची बंधने तोडून लोक या सार्वमताच्या प्रचारात सहभागी झाली आहेत. कुठल्याही पक्षाने आपल्या सदस्यांनी कुठल्या बाजूने प्रचार करावा यावर बंधन घातलेले नाही. सर्व राजकीय पक्षांचे नेते प्रचार करत आहेत, त्यात वेगवेगळ्या पक्षांचे नेते एकत्र येऊन, कुणी युनियनच्या बाजूने, तर कुणी युनियनच्या विरोधात प्रचार करत आहेत. पंतप्रधान कॅमरुन आणि विरोधी पक्ष नेते जेरेमी कॉबेन हे उजव्या आणि डाव्या विचारसारणीचे नेते दोघेही ब्रिटननी युरोपियन युनियन मध्ये राहावे या बाजूने प्रचार करत आहेत. शिवाय बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्रमुख देखील ब्रेक्सिट होऊ नये याच मताचे आहेत.\nपरंतु सर्व राजकीय पक्षांचे अनेक खासदार हे विरोधी बाजूनेही आहेत. यु. के. इंडिपेंडंट पार्टी हा पक्ष तर मुळातच ब्रिटननी युरोपशी संबंध कमी करावेत या विचारावरच उभा राहिला आहे आणि लोकप्रिय देखील झाला आहे. या वादात, अनेक भावनिक मुद्दे आहेत, तर अनेक तांत्रिक मुद्दे देखील आहेत. सरकारकडून गरजू लोकांना मिळणारी पैशांची आणि साधनांची मदत, सरकारकडून दिली जाणारी प्राथमिक शिक्षण व्यवस्था, वैद्यकीय व्यवस्था हे त्यातले काही संवेदनशील विषय आहेत. बऱ्याच लोकांना वाटते की, युरोपातील अनेक देशांमधून मोठ्या प्रमाणात नागरिक ब्रिटनमध्ये येऊन सार्वजनिक सुविधा, ज्या आजपर्यंत मुबलक उपलब्ध होत्या, त्या उपलब्ध होणार नाहीत. तर याच मुद्द्यावर विरोधी मत असे आहे की, सगळीकडून नागरिक येऊन अर्थव्यवस्थेला हातभार लागतो आणि राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते. युरोपीय बाजारपेठेबद्दल देखील असेच मतप्रवाह आहेत. एक मतप्रवाह म्हणतो की, युरोपमुळे जगातल्या प्रचंड मोठ्या बाजारपेठेत ब्रिटनला खुला प्रवेश मिळतो. तर दुसरा मतप्रवाह म्हणतो की, युरोपियन कायदे आणि नियम इतके जास्त आहेत की, फक्त धनाढ्य बहुराष्ट्रीय कंपन्याच या बाजारपेठेचा फायदा उठवतील. तर काही मंडळी असाही युक्तिवाद करतात की, जसे ब्रिटननी अमेरीकेशी, स्वित्झर्लंडशी व्यापाराचे करार केले आहेत, तसेच युरोपिया समुदायाच्याबाहेर राहून त्यांच्याशी करार करता येतील. परंतु, हे सगळे विचारप्रवाह आहेत आणि त्यांच्यामागे अनेक अनिश्चितता देखील आहेत.\nजेव्हा जनमत चाचण्या घेण्यात आल्या, तेव्हा दोनही बाजूंकडे जवळजवळ सारखाच कल दिसत होता. कुठलीही एक बाजू वरचढ दिसत नाही.\nयुरोपियन समुदायाला सोडण्याच्या मागणीला इतका पाठिंबा मिळेल, असे अपेक्षित नव्हते. शेवटी काय, प्रत्येक माणूस त्याच्या वैयक्तिक दृष्टिकोनातून या सार्वमताकडे पाहणार आणि निर्णय घेणार. जागतिक राजकारण प्रत्येकाला समजतेच असे नाही, पण त्याचा परिणाम मात्र जाणवू शकतो. वेगवेगळ्या प्रकारची कामे करणाऱ्या आणि व्यवसाय करणाऱ्या लोकांची मते आणि अनुभव अर्थातच वेगळे असणार. नागरिक आपापल्या अनुभवाला आणि फायद्याला समोर ठेऊन मत देणार, हे उघडच आहे. सर्व जनतेला सध्या आवाहन करण्यात येत आहे की, आपले मत टाकायला विसरू नका. कारण सरकार दर चार वर्षांनी बदलणार आहेत, परंतु हा त्याहीपेक्षा मोठा निर्णय आहे. कदाचित आपल्या आयुष्यात परत ही संधी मिळणार नाही. शिवाय या सार्वमताचा निर्णय काय लागतो त्याचा परिणाम काय होणार त्याचा परिणाम काय होणार परिणामांचे नियमांमध्ये रूपांतर कसे होणार परिणामांचे नियमांमध्ये रूपांतर कसे होणार कधी होणार या प्रश्नांची उत्तरे काय असतील हे देखील नक्की नाही. बरीच मंडळी इंटरनेटवरून माहिती काढून मत बनवत आहेत, तर बरेच नागरिक टीव्हीवरील वाद-विवाद पाहून आपले मत ठरवत आहेत. एक मात्र नक्की आहे की, जागतिक अर्थ व्यवस्थेमध्ये येत्या काही महिन्यात चढ उतार पाहायला मिळाले, तर आश्चर्य वाटू नये. बघू ब्रिटनची जनता काय करते ते \n'शैक्षणिक गुणवत्तेत आपण मागे'\nपुणे -‘‘देशात ९०३ विद्यापीठे आणि ३९ हजार ५० महाविद्यालये यांचे विस्तृत जाळे आहे; परंतु अद्यापही शैक्षणिक गुणवत्ता, जागतिक क्रमवारीत शैक्षणिक संस्था...\nउर्दूतील गीता वाटपाचा निर्णय काश्‍मीरमध्ये मागे\nश्रीनगर (पीटीआय) : भगवद्‌गीता' आणि 'कोशूर रामायण' यांच्या उर्दू भाषेतील आवृत्तींचे वाटप शाळा व अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये करण्याचा जम्मू-काश्‍मीर...\nभाजपला सत्तेपासून दूर ठेवा - आंबेडकर\nउस्मानाबाद - जनतेला मुस्लिमांची भीती दाखवत १८ पगड जातींना मनुवादी विचारांत कैद करून सत्ता कायम स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचे धोरण राष्ट्रीय स्वयंसेवक...\nमोदी सरकार भंपक - उद्धव ठाकरे\nलातूर - भाजपने गेल्या निवडणुकीत खोटे बोलून मते घेतली. सत्तेत बसल्यावरही ते वारंवार खोटेच बोलत आहेत. त्यात मी वाटेकरी होणार नाही. शिवसेनाप्रमुख...\nगृहनिर्माण महामंडळावरून शिवसेनेची नाराजी\nमुंबई - प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाची स्थापना केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://sanhitamj.blogspot.com/2011/02/blog-post_24.html", "date_download": "2018-10-24T00:38:22Z", "digest": "sha1:2YVUDDY3CCHBE2EIM2B4XHEPX3QHT5HK", "length": 18665, "nlines": 89, "source_domain": "sanhitamj.blogspot.com", "title": "Sanhita's blathering: नर्मदा बचाव आंदोलन: एक संवाद", "raw_content": "\nनर्मदा बचाव आंदोलन: एक संवाद\n१६ फेब्रुवारीला IISER (Indian Institute for Science Education and Research) पुणे इथे श्रीपाद धर्माधिकारी यांचं On Narmada Struggle and Beyond या विषयावर व्याख्यान होतं. श्रावण आणि मी तिथे गेलो होतो.\n'नर्मदा बचाव आंदोलना'ची त्यांनी ओळख करून दिली. फक्त पाण्याच्या फुगवट्यामुळेच लोकं विस्थापित झालेले असं नाहीत तर १९६२ साली नेहेरूंचं हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी ज्या शेतकर्‍याची जागा 'तात्पुरती' घेतली ते कुटुंबही आज अनअफिशियली विस्थापितच आहे. (अशा छोट्या छोट्या गोष्टी मला माहित नव्हत्या.) ती जमिन परत मिळेल असं सांगून घेतली, पण ती तर जमीन गेलीच शिवाय कॉलनी उभी करण्यासाठी इतर सहा कुटुंब विस्थापित झाली. ही सुरूवात होती. पुढे काय काय घडत गेलं याचा घटनाक्रम त्यांनी सांगितला. फार तपशीलात आत्ताच शिरत नाही. आंदोलन सुरू झालं तेव्हा मी अक्षरओळख शिकत होते, त्यामुळे तुमच्यापैकी अनेक लोकांनाच माझ्यापेक्षा जास्त माहिती असेल. त्यामुळे त्यातले काही मुद्दे जे मला ठळकपणे आठवतात ते लिहीते.\n१. आंदोलनाचा मुख्य हेतू - हा प्रकल्प देशाच्या भल्यासाठी आहे हे सिद्ध करा. सरकारची भूमिका - तुम्ही कोण हे विचारणारे\n२. आंदोलनाचा 'दुसरा' हेतू - प्रकल्पग्रस्तांना योग्य भरपाई, आणि प्रकल्पग्रस्त म्हणजे फक्त पाण्याच्या फुगवट्यात ज्यांची घरं, शेती जाणारे तेच नाहीत, तर ज्यांच्या उत्पन्नाचा स्रोत जाणार आहे ते सगळे. उदा: सरदार सरोवर ते अरबी समुद्र या भागातले, नर्मदेत मासेमारी करणारे.\n१. आंदोलनाची सुरूवात १९८५ साली झाली तर न्यायालयात जायला नव्वडीचं दशक का उजाडलं\nआधी सरकारचा पाठपुरावा केला. पत्रं लिहीणं, मागण्या करणं या सगळ्यानंतरही जेव्हा धरणासाठी काम सुरू झालं तेव्हा प्रकरण न्यायालयात नेलं. बोलताना केलेली कमेंट, \"न्यायालयात न्याय मिळण्याची शक्यता आत्तापेक्षा ८० च्या दशकात जास्त होती.\"\n२. माहितीचा अधिकार ही अलिकडच्या काळातली गोष्ट आहे, तेव्हा धरणासंदर्भात माहिती कशी मिळवली\nWith difficulty (माझे शब्द). काही सहानुभूती असणारे सरकारी कर्मचारी\n३. रस्ते, रेल्वे बांधतात तेव्हा विस्थापित होतात, ते आंदोलन करताना दिसत नाहीत काय\nगावातल्या एका, काही शेताचा भाग जाणं वेगळं, त्याची भरपाई गावातूनच करता येते. धरण बांधतात तेव्हा संपूर्ण गावच पाण्याखाली जातं.\n४. सरदार सरोवर तयार झालं आहे, धरण नकोच अशी भूमिका आधी आंदोलनाची होती. आंदोलन हरलं नाही का\nमूळ भूमिकाच पकडून ठेवायची तर हो. पण सामान्य खेडूतांना जिथे सरकारी कर्मचारी एका डेस्कावरून दुसर्‍या डेस्कावर नाचवत होते तिथे तेच सरकारी बाबू त्यांच्या पाठी पाठी यायला लागले. आंदोलनात स्त्रियांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. स्त्रियांचं सबलीकरण हे आंदोलनाचं आणखी एक यश.\n५. श्रीमंत शेतकर्‍यांचा सहभाग\nआर्थिक सहभाग होता, फार वेळ दिला नाही तरी\n६. धरण बांधता आलं नाही तर प्लॅन बी होता काय\nनाही. कधीच नव्हता. धरण बांधायची घोषणा १९६२ साली करून प्रत्यक्षात काम ८० च्या दशकात सुरू झाल्यामुळे स्वयंसेयी संस्थांच्या मदतीने अनेक खेड्यापाड्यांमधे छोटे बंधारे, रेन वॉटर हार्वेस्टींग सुरू झालं. गुजराथचं शेतकी उत्पादन २००९ साली ९.५% ने वाढलं आणि ती वाढ सौराष्ट्र आणि कच्छ या सेमी-आरीड भागांमधून झाली आहे. भूजल पातळीत २.५ पट वाढ झाली.\n७. देशाच्या इतर भागांमधून आंदोलनात सहभाग कितपत होता\nबर्‍याच मोठ्या शहरांमधे आंदोलनाला पाठिंबा मिळाला. सौराष्ट आणि कच्छला पाणी मिळणार असा प्रचार गुजराथमधल्या पाठ्यपुस्तकांमधून होतो. त्यामुळे आंदोलनाला त्यांचा विरोध होता. पण साधारण १/४ सौराष्ट्र आणि कच्छचा १०% भाग यांनाच पाणी मिळणार होतं. त्यामुळे \"आमच्या नावावर प्रचार करू नका\" अशी मागणी त्या भागांमधूनही झाली.\n८. आत्तापर्यंत हे आंदोलन अहिंसक पद्धतीने सुरू होतं, पुढे\n९. अलिकडे बातम्यांमधे नर्मदा आंदोलनाबद्दल ऐकायला येत नाही. अपडेट्स\nविस्थापितांचे प्रश्न सोडवणे, आणखी विस्थापन होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेतच.\nआंदोलन २५ वर्ष सुरू आहे. न्यूज व्हॅल्यू फारशी नाही. एखादं आंदोलन किती वर्ष पहिली बातमी बनणार (विनीलच्या अपहरणामुळे आत्ता फेसबुक वापरणारे आणि आदिवासी एकाच बाजूने बोलत आहेत. अजून काही महिन्यांनी (विनीलच्या अपहरणामुळे आत्ता फेसबुक वापरणारे आणि आदिवासी एकाच बाजूने बोलत आहेत. अजून काही महिन्यांनी\nLabels: नर्मदा बचाव आंदोलन\nएखादं आंदोलन किती वर्ष पहिली बातमी बनणार (विनीलच्या अपहरणामुळे आत्ता फेसबुक वापरणारे आणि आदिवासी एकाच बाजूने बोलत आहेत. अजून काही महिन्यांनी (विनीलच्या अपहरणामुळे आत्ता फेसबुक वापरणारे आणि आदिवासी एकाच बाजूने बोलत आहेत. अजून काही महिन्यांनी\nअगदी हाच प्रश्न मनात आला...\nयाला नर्मदा बचाव आंदोलकांच्या नेत्यांची धरसोड वृत्ती\nजबाबदार आहे. प्रथम पर्यावरणाच्या नावाखाली विरोध, नंतर इतर कारणांसाठी विरोध असे केल्याने\nनर्मदा बचाव आंदोलन विकासाच्या विरोधात आहे हे स्पष्ट झालेच होते.\nनर्मदा आन्दोलनामुळे किती लोकांची राहती ज़ागा गेली इतर धरणांमुळे (भाक्रा-नांगल वा कोयना) ज़े स्थलान्तर आवश्यक झालं असेल त्या तुलनेत ही संख्या फार जास्त होती का इतर धरणांमुळे (भाक्रा-नांगल वा कोयना) ज़े स्थलान्तर आवश्यक झालं असेल त्या तुलनेत ही संख्या फार जास्त होती का कारण या चळवळीबद्‌दल जितकं कानावर आलं आहे, तितकं इतर धरणांबद्‌दल कधीच आलं नाही.\n'सरकारचा नर्मदा-प्रकल्प चांगला आहे, ही मेधा (पाटकर) उगीच आक्रस्ताळेपणा करते आहे', असं विधान दुर्गा भागवतांनी केलं होतं. त्यावर लगेच 'दुर्गाबाई बरोबरच बोलतील' असं सुचवण्याचा माझा हेतू नाही. पण सत्याची मक्तेदारी आपल्याकडेच आहे, हा आव बाबा आमटे आणि पाटकर बाई आणतात, आणि अनेक हिन्दु मेले तरी शान्त राहून एक मुसलमान अडचणीत आला तरी गोंधळ घालतात, हा या दोघांबद्‌दल माझा अनुभव आहे. त्यामुळे आमटे आडनावाच्या कोणावरही विश्वास न ठेवण्याचा माझा पूर्वग्रह आहे.\nया आन्दोलनांचा स्त्रियांच्या सबलीकरणाशी काय संबंध आहे 'महिला सबलीकरण', 'स्वातंत्र्य', 'विकास' हे शब्द सगळीकडेच पुढे करण्याची टूम आली आहे. पाटकर-नर्मदा-आन्दोलनामुळे महिलांना फायदा झाला असेलच तर तो कसा, हे पटेल अशा उदाहरणांद्‌वारे दिसतं का 'महिला सबलीकरण', 'स्वातंत्र्य', 'विकास' हे शब्द सगळीकडेच पुढे करण्याची टूम आली आहे. पाटकर-नर्मदा-आन्दोलनामुळे महिलांना फायदा झाला असेलच तर तो कसा, हे पटेल अशा उदाहरणांद्‌वारे दिसतं का पंधरा वर्षांपूर्वी मला (आणि इतरांना) एकदा या आन्दोलनाच्या (सबल आणि कर्कश) महिलांनी एका कार्यक्रमात पैसे मागितले. 'मला धरणाचे फायदे-तोटे माहीत नाहीत' हे मी म्हणताच माझ्या अज्ञाननिवारणाचा प्रयत्न न करता त्यांनी पैसे न मिळाल्याबद्‌दल आश्चर्य व्यक्त केलं. सगळेच आंदोलक असेच असतात; पण हे देखील त्याला अपवाद नाहीत, आणि मेधा पाटकरांच्या नावावर पुण्यवान होऊ बघतात. विषयान्तर करायचं झाल्यास मी डोळे झाकून पैसा फक्त हेडगेवारांशी संबंधित कामालाच देईन. तो क्वचित चूक ठिकाणी पडू शकतो, पण निदान त्या एकूण कामात मला आदर वाटणारी परंपरा आहे.\n'समुद्रापारचे समाज' या मिलिन्द बोकिलांच्या पुस्तकात एक असा दावा वाचला की धरण हा प्रकार मुळातच चूक आहे. एशियन लोकांना म्हणे पाणीवापराच्या चांगल्या पद्‌धती पूर्वीपासून माहीत आहेत. युरोपात धरणाची कल्पना सुचली. तिचे फायदे ठळक दिसतात म्हणून ती सर्वत्र अंगिकारल्या गेली. पण तिचे अनेक दुष्परिणाम आहेत ज़े नन्तर भोगावे लागतात. इजिप्तात 'आस्वान' धरणामुळे असे दुष्परिणाम झाल्याची बातमी आली होती.\nमागल्या मोसमात पाकिस्तात आलेल्या पुराचाही दोष मोठ्या प्रमाणात 'आधुनिक जलसिंचनामुळे पाण्याचे प्रवाह बदलले' असा दावा करून त्याला देण्यात आला होता. या सर्व विधानांच्या सत्यासत्यतेबद्‌दल मला स्वत:ला काहीही माहिती नाही.\nसर्व प्रतिक्रिया थोड्या उशीरानेच वाचल्या.\nमाझा या विषयाचा अजिबात अभ्यास नाही. पण माहिती करून घ्यावीशी वाटली म्हणून मी त्या व्याख्यानाला गेले. तिथे जे ऐकलं त्याचा काही भाग इथे मांडला. गेल्या काही दिवसात थोडंबहुत वाचन आणि विचार केल्यानंतर मला अनेक मुद्दे पटले. सात हजार कोटींच्या प्रकल्पात आणखी एक-दोन हजार कोटी (थोडे कमी जास्त, मला नक्की कल्पना नाही.) टाकून कदाचित व्यवस्थित पुर्नवसन करता आलं असतं. तसं केलं असतं तर आंदोलनाला फारसा पाठिंबाच मिळाला नसता, आज तिथे नक्षलवाद/माओवाद पसरतो आहे तसंही झालं नसतं. आत्तापर्यंत धरणाचा खर्च सत्तर हजार कोटी झाला आहे.\nविस्थापित लोकांची आधी स्थिती काय होती, धरणाशिवाय काय असती, आंदोलनाशिवाय काय असती हा विचारही मला या बाबतीत महत्त्वाचा वाटतो. याची उत्तरं माझ्याकडे नाहीत.\nनर्मदा बचाव आंदोलन: एक संवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/business/10-income-tax-rules-will-change-1st-april-income-tax/", "date_download": "2018-10-24T02:02:37Z", "digest": "sha1:CWJNH7QNPPT6LU6FFOO3NZJCT4YOS66W", "length": 31479, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "10 -Income-Tax-Rules-That-Will-Change-From-1st-April-Income-Tax | टॅक्स भरताय? एक एप्रिलपासून बदलतायत हे दहा नियम | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २४ ऑक्टोबर २०१८\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nसिलसिला बदलते रिश्तों का या मालिकेत दृष्टी धामी घेतेय या गोष्टीवर मेहनत\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n#MeToo: आलोकनाथ आणि साजिद खानला ‘मी टू’ प्रकरणी नोटीस\nरुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेला लेटमार्क\nतरुणींनो, व्हॉट्सअ‍ॅपवर डीपी ठेवताना सावधान\nसुरेंद्र गडलिंग यांच्यावरील आरोपपत्रावर आज फैसला\nशिल्पा शिंदेला लागली मोठी लॉटरी, मिळाला हा मोठा चित्रपट\n#MeToo : संजना सांघीने केला सुशांत सिंग राजपूतचा बचाव म्हणे, असे काही घडलेच नाही\n#MeToo: अजय देवगणने केली आपल्या मेकअप आर्टिस्टची हकालपट्टी\nकरिश्मा कपूरचे झाले पुन्हा एकदा ब्रेकअप\nसुभाष कपूर यांच्या जागी ‘हा’ दिग्दर्शक सांभाळणार ‘मुघल’च्या दिग्दर्शनाचा जिम्मा\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\n पार्टनरच्या Hug करण्याच्या पद्धतीवरुन ओळखा तुमचं रिलेशन\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nझणझणीत, तर्रीबाज कोल्हापूरची ठसकेदार मिसळ\n'या' ३ गोष्टींचा लैंगिक जीवनावर होतो वाईट परिणाम\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nAll post in लाइव न्यूज़\n एक एप्रिलपासून बदलतायत हे दहा नियम\nनवीन आर्थिक वर्षात करांशी संबंधित काही नियमांमध्ये बदल होणार आहेत. एक फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर केला होता.\nनवी दिल्ली - नवीन आर्थिक वर्षात करांशी संबंधित काही नियमांमध्ये बदल होणार आहेत. एक फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्र्यांनी टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केला नाही पण अन्य काही बदल केलेले आहेत. शेअर्स आणि म्युचल फंडच्या कमाईतून मिळालेल्या भांडवली नफ्यावर आता टॅक्स लागणार आहे. 2018 च्या बजेटमध्ये अर्थमंत्र्यांनी सादर केलेले प्रस्ताव एक एप्रिल पासून लागू होणार आहेत. त्या अंतर्गत इन्कम टॅक्सच्या काही नियमांमध्ये बदल होणार आहेत. त्यावर एक नजर टाकूयात....\nयंदाच्या बजेटमध्ये पेंशनधारक आणि नोकरदार वर्गाला 40 हजार रुपयांपर्यंत स्टँडर्ड डिडक्शन देण्यात आलं आहे. पण त्याबरोबरच 19, 200 रुपये वाहतूक भत्ता आणि 15 हजार रुपयांची मिळणारा वैद्यकीय भत्ता बंद करण्यात आला आहे.\nवैयक्तिक टॅक्सपेयर्सच्या उत्तपन्नाच्या टॅक्सवरील सेस वाढवून चार टक्के करण्यात आला आहे. जो व्यक्ती आता जेवढा टॅक्स भरतो त्याच्या चार टक्के आरोग्य आणि शिक्षण (आरोग्य आणि शिक्षण सेस)ला द्यावे लागतील. याआधी तो 3 टक्के होता. सेसमधून मिळणारी रक्कम केंद्र सरकारकडे राहते तर टॅक्समधून काही रक्कम राज्य सरकारला दिली जाते.\nशेअर्स किंवा म्युचल फंडात एक वर्ष किंवा त्याहून आधिक काळ केलेल्या गुंतवणूकीतून एक लाख रुपयांपेक्षा आधिक नफा असेल तर त्यावर 10 टक्के भांडवली टॅक्स लागू केला जाईल. 31 जानेवारी 2018 पर्यंत मिळालेला नफावर टॅक्स लागणार नाही पण एक फेब्रुवारीपासून त्यावर टॅक्स सुरु होईलय\nएक वर्ष आपण विमाची रक्कम देत असेल तर कंपन्या आपल्याला काही सवलत देत आसते. आपण 25 हजाप रुपयापर्यंतच्या रकमेवर टॅक्स डिडक्शन क्लेम करत होतो. पण आता याची मर्यादा वाढवून दोन वर्ष केली आहे. दोन वर्ष जर एखादी विमा कंपनीमध्ये 40 हजार रुपये जमा करत असेल आणि त्यावर ती कंपनी तुम्हाला 10 टक्के सलवत देत असेल तर तुम्ही दोन वर्ष प्रत्येकी 20 हजार रुपये टॅक्स डिडक्शन क्लेम करु शकता.\nनॅशनल पेंशन सिस्टम (एनपीएस) मध्ये जमा असलेली रक्कम काढल्यानंतर त्यावर मिळणारी टॅक्स सूटसाठी आता जे कर्मचारी नाहीत तेही क्लेम करु शकतात.\nज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विम्यावर 50 हजारापर्यंतची करसवलत देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पोस्टात किंवा बँकमध्ये जमा केलेल्या पैशावर 50 हजार रुपयांपर्यंत मिळणाऱ्या व्याजाला टॅक्स फ्री करण्यात आलं आहे.\nइन्कम टॅक्स अॅक्टच्या सेक्शन 80 टीटीए नुसार जर एखाद्या व्यक्तीला व्याजावर जर 10 टक्के सुट मिळत होती. आता यामध्ये नवा सेक्शेन जोडण्यात आला आहे. 80 टीटीबीनुसार आता ज्येष्ठ नागरिकांच्या FDs आणि RDsवर मिळालेलं व्याज आता टॅक्स फ्री असणार आहे.\nप्रधानमंत्री वय वंदना योजना (PMVVY)नुसार गुंतवणूकीची मर्यादा 7.5 लाखावरुन 15 लाख करण्यात आली आबे. याध्ये जमा असेलेल्या पैशावर 8 टक्के व्याज मिळणार आहे.\nविशिष्ट प्रकारच्या रोगांवर उपचारासाठी लागलेल्या खर्चावरील टॅक्स सूटची मर्यादा एक लाख रुपये केली आहे. याआधी 80 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिंकांसाठी 80000 रुपये आणि 60 ते 80 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांना 60 हजार रुपयांवरील खर्चा टॅक्स फ्री होता.\nसेक्शन 80D नुसार वरिष्ठ नागरिकांच्या वैद्यकिय विमा आणि जनरल मेडिकल एक्सपेंडिचर वर टॅक्स सूटची मर्यादा वाढून 50 हजार रुपये करण्यात आली आहे. पूर्वी ही 30 हजार रुपये होती.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nIncome TaxIncome Tax Slabइन्कम टॅक्सआयकर मर्यादा\nआयटी नोटिशीनंतरही भरा परतावा\nराष्ट्रवादीच्या माजी आमदाराच्या बॅगमध्ये विमानतळावर सापडली लाखोंची रोकड\nआयकर बुडव्यांच्या मालमत्तेचा लिलाव\n प्रत्यक्ष करसंकलनामध्ये मोठी वाढ\nपीएनबी घोटाळा: नीरव मोदी प्रकरणाचा तपास करणारे आयकर अधिकारी सीबीआयच्या रडारवर\nनांदेड जिल्हा परिषद वित्त विभागातील ११ कर्मचाऱ्यांच्या बदल्या\n‘एच-१बी’साठी प्रमाणपत्र मिळणाऱ्या टॉप-१० कंपन्यांत टीसीएस\nबीएमडब्ल्यू १६ लाख कार परत बोलविणार\nबँकिंग व्यवहारांचा पाया ढासळण्याची भीती\nसेन्सेक्स, निफ्टी सात महिन्यांच्या नीचांकवर\nदूरसंचार क्षेत्रात ६० हजार नोकऱ्यांवर गदा\nतिसऱ्या तिमाहीत ४४ दशलक्ष स्मार्ट फोनची विक्री\nअमृतसर ट्रेन दुर्घटनाबिग बॉस 12मीटूइंधन दरवाढपरिणीती चोप्रादीपिका पादुकोणप्रो कबड्डी लीगसबरीमाला मंदिरअमृता फडणवीसकॉफी विथ करण 6\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nकलिंगडापासून घरच्या घरी तयार करा 'हे' फेसपॅक\n'या' पदार्थांमुळे वाढतो तुमचा ताण; मेंदूसाठीही ठरतात घातक\nतुमची मुलं वस्तू चोरतात अशी बदला वाईट सवय\nवाहतुकीचे हे अजब नियम पाहून, तुम्ही नक्कीच जाल चक्रावून\nएक्सला खबरही लागू न देता ब्रेकअपनंतर ही ६ कामे करतात मुली\nरोहित शर्मा-विराट कोहलीची जोडी जमली\nचेहऱ्यावर स्मितहास्य खुलवणारे 'क्युट स्टॅच्यू'\nही आहे जगातील सर्वात सुंदर नदी\nसरकारच्या एका होकारामुळे अनेकांना मिळु शकतो रोजगार - आंग्रीया क्रुझचे शिल्पकार\nभाजपा सरकार काँग्रेसपेक्षाही थापाडे - राज ठाकरे\n#MeToo: 'मीटू' मोहिमेवर पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णीने दिली ही प्रतिक्रिया\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेनेविरोधात धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nपनवेल टर्मिनलमध्ये बेवारस बॅग आढळल्याने खळबळ\nसांगलीतील भिवघाट येथे साई गारमेंटला भीषण आग\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\nलोकलला बसवा स्वयंचलित दरवाजे\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\n''गोपीनाथरावांसाठी जागा सोडत होतो, आता सर्व जागा लढणार''\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराकेश अस्थाना प्रकरणात मोदींना एवढी गोडी का\nजायकवाडीत ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश\n२२ महिन्यांनंतर शिवस्मारकाच्या कामाचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/global/three-year-search-malaysia-airlines-flight-370-ends-26640", "date_download": "2018-10-24T01:10:03Z", "digest": "sha1:P56LHLGH6IL3Q3LC6XETS2226UV5IF33", "length": 13914, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Three-Year Search for Malaysia Airlines Flight 370 Ends बेपत्ता विमानाचा शोध तीन वर्षांनी थांबविला | eSakal", "raw_content": "\nबेपत्ता विमानाचा शोध तीन वर्षांनी थांबविला\nबुधवार, 18 जानेवारी 2017\nमलेशिया, ऑस्ट्रेलिया, चीनकडून निर्णय जाहीर\nसिडनी- मलेशियन एअरलाइन्सचे \"एमएच 370' हे विमान तीन वर्षंपूर्वी उड्डाणानंतर अचानक बेपत्ता झाले होते. तेव्हापासून सुरू असलेला विमानाचा शोध थांबविल्याचे ऑस्ट्रेलिया, मलेशिया व चीनच्या सरकारने मंगळवारी जाहीर केले.\nमलेशिया, ऑस्ट्रेलिया, चीनकडून निर्णय जाहीर\nसिडनी- मलेशियन एअरलाइन्सचे \"एमएच 370' हे विमान तीन वर्षंपूर्वी उड्डाणानंतर अचानक बेपत्ता झाले होते. तेव्हापासून सुरू असलेला विमानाचा शोध थांबविल्याचे ऑस्ट्रेलिया, मलेशिया व चीनच्या सरकारने मंगळवारी जाहीर केले.\nहे विमान 8 मार्च 2014 रोजी क्वालालंपूरहून बीजिंगला जात होते. विमानात प्रवासी व कर्मचारी मिळून 239 जण होते. दक्षिण हिंद महासागरावरून जात असताना विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. तेव्हापासून त्याचा शोध घेण्यात येत होता. हिंद महासागराच्या एक लाख 20 हजार चौरस कि.मी. परिसरात गेले तीन वर्षे सातत्याने शोध घेऊनही हाती काही लागले नाही, असे ऑस्ट्रेलिया, मलेशिया व चीनतर्फे प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. \"सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञान, विज्ञानाचा वापर, नामांकित तज्ज्ञांचा सल्ला व अनेक प्रात्यक्षिकांचा वापर या शोधमोहिमेत करण्यात आला. तरीही विमानाचा शोध घेण्यास अपयश आले,' असे या राष्ट्रांनी नमूद केले आहे. यामुळेच \"एमएच 370'चा सागरी तळात सुरू असलेला शोध अखेर थांबविण्यात आला असल्याचे त्यांनी जाहीर केले.\nया महिन्याच्या सुरवातीस ही शोधमोहीम थांबविण्याची तयारी मलेशियाने केली होती. मात्र अजूनही नवी माहिती समजेल व भविष्यात विमानाचा शोध लागेल, अशी आशा आम्हाला होती, असेही या देशांच्या सरकारने म्हटले आहे. विमानाचे वाहून गेलेले तीन अवशेष हिंद महासागराच्या पश्‍चिम भागात सापडले असल्याचा वृत्तास तपास पथकाने दुजोरा दिला. अजून काही अवशेष मिळाले असले, तरी ते याच विमानाचे आहेत का, याबद्दल शंका असल्याचे ते म्हणाले.\n\"एमएच 370' संघटनेची नाराजी\nमलेशियाच्या \"एमएच 370' या विमानातील प्रवासी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी स्थापन केलेल्या \"व्हॉइस 370' या संघटनेने म्हटले आहे, की विमानाचा शोध थांबविण्याचा निर्णयाने मनात भीती दाटून आली आहे. प्रवाशांमध्ये विमान वाहतूक सुरक्षेबद्दल विश्‍वासाची भावना निर्माण होण्यासाठी तज्ज्ञांनी निश्‍चित केलेल्या नवीन भागात या विमानाचा शोध घेणे आवश्‍यक आहे. त्यानुसार शोधमोहीम पुढे सुरू ठेवावी, अशी मागणी संघटनेने संबंधित अधिकाऱ्यांकडे केली आहे. व्यावसायिक तत्त्वावरील विमानांचा शोध थांबविला जाऊ नये, असेही मत व्यक्त करण्यात आले आहे.\nउर्दूतील गीता वाटपाचा निर्णय काश्‍मीरमध्ये मागे\nश्रीनगर (पीटीआय) : भगवद्‌गीता' आणि 'कोशूर रामायण' यांच्या उर्दू भाषेतील आवृत्तींचे वाटप शाळा व अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये करण्याचा जम्मू-काश्‍मीर...\nभाजपला सत्तेपासून दूर ठेवा - आंबेडकर\nउस्मानाबाद - जनतेला मुस्लिमांची भीती दाखवत १८ पगड जातींना मनुवादी विचारांत कैद करून सत्ता कायम स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचे धोरण राष्ट्रीय स्वयंसेवक...\nमोदी सरकार भंपक - उद्धव ठाकरे\nलातूर - भाजपने गेल्या निवडणुकीत खोटे बोलून मते घेतली. सत्तेत बसल्यावरही ते वारंवार खोटेच बोलत आहेत. त्यात मी वाटेकरी होणार नाही. शिवसेनाप्रमुख...\nगृहनिर्माण महामंडळावरून शिवसेनेची नाराजी\nमुंबई - प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाची स्थापना केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या...\nतपाससंस्था आणि नियामक संस्था यांनी व्यवस्था निर्दोषपणे चालावी, यासाठी कुंपणाप्रमाणे काम करणे अपेक्षित असते. पण ही कुंपणेच कुजलेली असतील तर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/bjp-urges-narayan-rane-palghar-bypoll-campaign-latest-updates/", "date_download": "2018-10-24T01:37:59Z", "digest": "sha1:TYANZWTCFGA4JC7HZ5W6S3G2L6ZP5AYA", "length": 7889, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पालघर पोटनिवडणुक : हतबल भाजपचे नारायण राणे यांना साकडे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपालघर पोटनिवडणुक : हतबल भाजपचे नारायण राणे यांना साकडे\nठाणे : पालघर पोटनिवडणुकीत चिंतामण वनगा यांच्या मुलाला उमेदवारी देऊन कुरघोडी करणाऱ्या शिवसेनेला तिच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी भाजप नारायण राणे यांना शरण गेल्याचं चित्र आहे. पालघर पोटनिवडणुकीत शिवसेनेने चिंतामण वनगा यांच्या मुलाला उमेदवारी देऊन भाजपपुढे कडवे आव्हान निर्माण केलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारात शिवसेनेविरोधात मुलुखमैदानी तोफ वापरायचे ठरवले आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी खासदार नारायण राणे यांना प्रचारात उतरण्याची विनंती केली होती. विशेष म्हणजे राणे यांनीही मुख्यमंत्र्यांची ही विनंती मान्य केली आहे.\nया निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा एकमेकांसमोर उभे ठाकल्यामुळे ही निवडणूक रंगतदार झाली आहे. वनगा यांच्या कुटुंबानं गेल्याच आठवड्यात शिवसेनेत प्रवेश केला. चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास यांना शिवसेनेनं उमेदवारी दिल्याने भाजपासमोरील अडचणी वाढल्या होत्या.त्यामुळे पालघर पोटनिवडणुकीच्या आगामी प्रचारात शिवसेना विरुद्ध नारायण राणे अशा कट्टर हाडवैऱ्यांचा सामना रंगताना दिसेल.\nरामराज्य आणि प्रभूरामचंद्रांचे मंदिर शीघ्रपणे पूर्ण व्हावे,सरसंघचालकांचे गणरायाला…\nपुणे : महागणपतीच्या आशिर्वादाने रामराज्य प्रस्थापित व्हावे आणि प्रभूरामचंद्रांचे मंदिर शीघ्रपणे व कोणताही उशीर न…\n‘एमआयएम’प्रमाणे ‘वंदे मातरम्’ला आमचाही विरोध : प्रकाश आंबेडकर\nदीपक साळुंखे पाटलांना ऑडिओ क्लिप भोवणार, स्पष्टीकरण देण्यासाठी २…\nअयोध्येत रामाचं नव्हे तर गौतम बुदधांचं भव्य मंदिर उभारा : सावित्रीबाई…\nसैराट फेम ‘तानाजी’ आता ‘माझा अगडबम’मध्ये\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे…\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये पुरुषोत्तम मधील विविध पुरस्कार विजेते\nसैराट फेम ‘तानाजी’ आता ‘माझा…\nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता…\n‘फिल्मशाला २०१८’ चा निकाल जाहीर\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान \nराष्ट्रवादीला धक्का,पवारांच्या अत्यंत निकटवर्तीय नेत्याचा पक्षाला रामराम\n‘एमआयएम’प्रमाणे ‘वंदे मातरम्’ला आमचाही विरोध : प्रकाश आंबेडकर\nवाचा अमित शाह यांनी शिवसेनेला काय धमकी दिली \nपुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल : पवार\nभाजपला काही झालं तरी सत्ता मिळू द्यायची नाही - उद्धव ठाकरे\nसैराट फेम 'तानाजी' आता 'माझा अगडबम'मध्ये\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान \nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता फडणवीस\nराष्ट्रवादीच्या तिजोरीत खडखडाट, आता प्रचार तोंडी करा - पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/02/news-1116.html", "date_download": "2018-10-24T00:45:02Z", "digest": "sha1:YVUTEBJF7YOCXC3SEBJUVNRN24VTPYAD", "length": 3853, "nlines": 73, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "बोल्हेगावात निसान शोरूम फोडून दोन लाख २५ हजारांचा ऐवज लंपास. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar City Ahmednagar News Crime News बोल्हेगावात निसान शोरूम फोडून दोन लाख २५ हजारांचा ऐवज लंपास.\nबोल्हेगावात निसान शोरूम फोडून दोन लाख २५ हजारांचा ऐवज लंपास.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर-मनमाड रस्त्यावरील बोल्हेगाव शिवारात जय मल्हार निसान शोरुमचे बंद शटरचे आतील बाजूस असलेले चोरट्यांनी उचकटून दोन लाख २५ हजारांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी हरिष लालचंद नय्यर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक गोरे करत आहेत.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nउद्धव ठाकरे लोकसभा उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार या चार नेत्याची नावे चर्चेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/02/news-2403.html", "date_download": "2018-10-24T01:24:19Z", "digest": "sha1:UEDAEABL7S75R76HF4AISGU2WY235N6D", "length": 6203, "nlines": 82, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "पाथर्डीत चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला ठार मारून मृतदेह घराशेजारी पुरला - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar South Crime News Pathardi पाथर्डीत चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला ठार मारून मृतदेह घराशेजारी पुरला\nपाथर्डीत चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला ठार मारून मृतदेह घराशेजारी पुरला\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- चारित्र्याच्या संशयावरून शिरपूर येथील रमेश जाधव याने लाकडी दांडक्याने मारहाण करून आपली पत्नी हिराबाई (४५) हिचा निर्घृण खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी घराशेजारीच मृतदेह पुरला. पोलिसांनी आरोपीला अटक केली.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nआरोपीच्या भावाने मृत महिलेच्या भावाला फोन करून घडलेला प्रकार सांगितला. तालुक्यातील कुत्तरवाडी येथून मृत महिलेचे कुटुंबीय शिरपूर येथे निघाले. झोपडपट्टीतील जाधवच्या घरी पोहोचण्यापूर्वीच पोलिस आले होते. घरातील कपड्यांवर रक्त पडलेले होते. छपरातील लाकडी दांड्याला रक्त लागले होते. पोलिसांनी आरोपीकडे चौकशी केली असता पत्नीचा खून करून मृतदेह पुरल्याचे त्याने सांगितले.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nघराच्या बाजूस मोकळ्या जागेत मृतदेह पुरलेली जागा त्याने दाखवली. खड्ड्यातून मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृत हिराबाईच्या अंगावर मारहाणीचे वळ होते. डोक्यावर जखमा होत्या.प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक पौर्णिमा बांदल, निरीक्षक राकेश माणगावकर, सहायक निरीक्षक यशवंत राक्षे, उपनिरीक्षक पुंडलिक पावसे व वैभव पेठकर आदींनी घटनास्थळी भेट दिली.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nपाथर्डीत चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला ठार मारून मृतदेह घराशेजारी पुरला Reviewed by Ahmednagar Live24 on Saturday, February 24, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nउद्धव ठाकरे लोकसभा उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार या चार नेत्याची नावे चर्चेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://railandbusfanning-ram.blogspot.com/2016/02/blog-post.html", "date_download": "2018-10-24T00:41:54Z", "digest": "sha1:J566IEIFUD7D2EBDSO7H657S7CLFKO5K", "length": 37355, "nlines": 181, "source_domain": "railandbusfanning-ram.blogspot.com", "title": "मी एक प्रवासी पक्षी,: शिरपूर - मुंबई प्रवास : आणखी एक नवीन प्रयोग", "raw_content": "मी एक प्रवासी पक्षी,\nशिरपूर - मुंबई प्रवास : आणखी एक नवीन प्रयोग\nसाधारणतः ऑगस्ट महिन्यापासून दर शनिवारी माझा शिरपूर - मुंबई प्रवास सुरू झाला. त्यात मी विविध ट्रॅव्हल्स कंपन्यांचे वेगवेगळे प्रयोग करून पाहिलेत. रेल्वे ने सुद्धा दोन तीन प्रवास करून पाहिलेत. माझ्यामधल्या प्रवासी पक्षाला अधिकाधिक प्रयोग करून पाहण्याची जिद्द फ़ार मोठी आणि त्यातूनच या आठवड्याचा प्रवास घडला. तशी थोडी पार्श्वभूमी गेल्या आठवड्यात केलेल्या ह्या प्रवासाने तयार झाली होती. पण या वीकएण्ड प्रवास अधिक छान झाला आणि अधिक किफ़ायतशीरसुद्धा.\n२९/०१/२०१६ रात्री २०.३० : नवकार ट्रॅव्हल्सच्या बसने धुळ्यासाठी निघतोय. तशी ही बसपण बोरीवलीलाच चाललीय पण आजपर्यंत या बसबद्द्ल इतके टोकाचे नकारात्मक विचार ऐकले की ही बस फ़क्त धुळ्यापर्यंतच उपयोगात आणूयात असे ठरले. आजवर खूप ऐकलेल्या श्री दुर्गा ट्रॅव्हल्स, जळगावच्या बसने धुळ्यावरून मुंबई गाठायचे ठरले. वास्तविक नवकारची ही बसपण छान होती. या बसनेही मी पूर्ण शिरपूर ते मुंबई प्रवास करू शकतो असे वाटले. श्री दुर्गा आणि या बसमध्ये कसलाही गुणात्मक फ़रक नाही हे नंतर लक्षात आले. सतलज कोच, जालंदर येथे बांधलेली ही शयनयान बस. वातानुकुलीत. सतलज ने नुकत्याच सिंबा जंबो या प्रकाराच्या बसेस आणल्या त्यातलीच ही एक. यातील शयनयाने प्रवाशांना हव्या तशा प्रमाणात वर खाली होऊ शकतात आणि पाठीला बसून जाता येणा-या बससारखा आधार मिळू शकतो अशी योजना या कल्पनेमागे होती. सैनी ट्रॅव्हल्स, नागपूर यांना महाराष्ट्रातल्या पहिल्या काही या प्रकारातल्या बसेसपण सतलज ने दिल्या होत्या. त्यातलीच एक बस आत्ता नवकारकडे होती पण शयनयाने हवे तसे करण्याची सुवीधा मात्र यांनी काढून टाकलेली दिसत होती.\nआपल्या महाराष्ट्र एस. टी. त लिहीलेले \" संकटकालीन बाहेर पडण्याचा मार्ग \" हे जरा डाऊनमार्केट वाटत नाही आणि EMERGENCY EXIT मात्र कूल थिंग \nया बसेसमधली एल.ई.डी प्रकाशव्यवस्था छान आणि नाविन्यपूर्ण आहे.\nहळूहळू मार्गक्रमण करीत ही बस धुळ्यापर्यंतचे ५० किमी चे अंतर सव्वा तासात पूर्ण करतेय. मलाही घाई नाही कारण श्री दुर्गा ट्रॅव्हल्सची बस धुळ्यावरून रात्री २२.४५ ला निघणार आहे. आणि ज्या ठिकाणी ही बस सोडणार त्याच ठिकाणावरून. कालिका माता मंदीराच्या खाजगी बसेसच्या थांब्यावरून.त्यामुळे चिंता नाही.\nया खाजगी बसेसच्या थांब्यावरून खूप बसेस मुंबई पुण्याकडे दर १० - १० मिनीटांनी रवाना होत आहेत. फ़ोटो काढायची इच्छा आहे पण फ़ोनच्या बॅटरीचा भविष्यातला विचार करून तो मोह आवरतोय. गेल्या वेळी बसमध्ये तर चार्जिंग पॉईंट नव्हताच पण येताना पंचवटी एक्सप्रेसमधेही चार्जिंग पॉईंट नव्हताच त्यामुळे शिरपूरला पोहोचेपर्यंत बॅटरी दयनीय झाली होती. कशीबशी थोडी वाचवून आलो. त्यामुळे यावेळी धोका पत्करायचा नाहीये.\n२९/०१/२०१६ रात्री २२.३० : बस स्टॅण्डवरच्या सगळ्या बसेस निघून गेल्यात आता आम्ही ४-५ प्रवासीच श्री दुर्गा ट्रॅव्हल्सच्या भुसावळवरून येणा-या बसची वाट बघतोय. ट्रॅवल कंपनीने जी पी एस. ची लिंक दिलीय त्यावरून बस जवळपास एक तास उशीरा धावतेय हे कळतेय पण त्यामुळे आम्ही चिंताक्रांत. पण थोड्याच वेळात कंपनीचा एक एजंट तिथे आला आणि त्याच्या सोबत गप्पांमध्ये वेळ छान गेला.\n२९/०१/२०१६ रात्री २३.१५ : नियोजित वेळेपेक्षा तब्बल अर्धा तास उशीरा बस धुळ्यात, आमच्या थांब्यावर आली. ही पण सतलज कंपनीची सिंबा जंबोच. आत मात्र नवकारच्या बसमध्ये आणि खूप वर्णन ऐकलेल्या या बसमध्ये फ़रकच जाणवेना. लगेच २३.२० ला निघाली आणि रात्री अवेळी कुठलेही थांबे न घेता भल्या सकाळी ६.१० ला अंधेरीत दाखल झाली. ३७० किमी फ़क्त ६ तास ३० मिनीटांत.\n३०/०१/२०१६ दुपारी १३.१०: जुहू मधल्या माझ्या महाविद्यालयातून निघतोय. जरा घाईतच. दुपारी दोन वाजता दादरवरून सुटणारी दादर - जालना (पूर्वीची दादर - औरंगाबाद) जनशताब्दी एक्सप्रेस गाठायची आहे. विलेपार्ले स्टेशनवर रेल्वे फ़ॅनिंगसाठी वेळ नाहीये. जी पहिली लोकल आली त्यात बसून घाईनेच निघालोय.\n३०/०१/२०१६ दुपारी १३.३५ : दादर स्टेशनचा फ़लाट क्र. ७. खूप वर्षांनी इथे या फ़लाटावर आलो. मुंबईला रहात असताना ब-याचदा दादर - नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस इथूनच पकडली आहे याच्या अनंत आठवणी इथे आहेत. पण आता त्या आठवणींतही रमता येत नाहीये. रिझर्वेशन करताना मी मुद्दाम डी - ८ कोच मागून घेतलाय. त्यात खिडकीची जागा. एंजिनापासून दुसराच डबा म्हणजे डिझेल एंजिनाचा आवाज मस्तपैकी ऐकत प्रवास करता येणार आहे. तेव्हढयात एंजिनापर्यंत फ़ेरी झालीय आणि फ़ोटो पण काढून झालाय.\nमाझा कोच १५६०२. इंटिग्रल कोच फ़ॅक्टरी , मद्रासला २९/०६/२०१५ ला बनलेला हा नवीनच कोच.\nदादर - औरंगाबाद जनशताब्दी नुकतीच जालन्यापर्यंत वाढवण्यात आलेली आहे. सारी \"प्रभू \" कृपा. दुसरे काय \nमडगाववरून रात्री येणारी जनशताब्दी रात्रभर मुक्काम करून दुपारी औरंगाबाद साठी रवाना होते तर औरंगाबादवरून दुपारी येणारी जनशताब्दी रात्रभर मुक्काम करून पहाटे मडगावसाठी निघते. रात्रभर या दोन्ही गाड्या दादर यार्डात असतात पण यांची साफ़सफ़ाई दादर यार्डात होत नसावीशी दिसते. दादर टर्मिनसला गाड्यांच्या साफ़सफ़ाईची व्यवस्था पूर्वीपासूनच नाही. पूर्वी सेवाग्राम एक्सप्रेस, महालक्ष्मी एक्सप्रेस दादर अमृतसर एक्सप्रेस या गाड्यांची अवस्था दयनीय होत असे.\n३०/०१/२०१६ दुपारी १३.४५ : दादरला ५ क्र. फ़लाटावरून १२१८८ मुंबई - जबलपूर गरीब रथ पुढे काढताहेत. आणि कल्याण शेडचे WCAM 3 हे बुवा त्याला ओढताहेत.\nहे एंजिन फ़ार वेग घेत नाही आणि जर ही गाडी अशीच पुढे काढत राहिले तर आपल्याला यांच्या मागे रखडावे लागणार बहुतेक. पश्चिम मध्य रेल्वेवाले या आपल्या गाडीला इटारसी शेडचे WAP 4 का नाही देत आणि मध्य रेल्वे तरी आपले थकलेले एंजिन्स अशा महत्वाच्या सुपरफ़ास्ट गाड्यांवर का देतेय आणि मध्य रेल्वे तरी आपले थकलेले एंजिन्स अशा महत्वाच्या सुपरफ़ास्ट गाड्यांवर का देतेय न उलगडणारे प्रश्न. पूर्वी इगतपुरीपर्यंत आणि पुण्यापर्यंत डी. सी. प्रवाह होता तोवर ठीक होती ही एंजिन्स. पण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आलेले आहे, रूळांची क्षमता आणि वेग वाढला आहे. मग जवळजवळ २० वर्षांपूर्वीची ही भंगार एंजिने अशा महत्वाच्या गाड्यांसाठी का \n३०/०१/२०१६ दुपारी १४.०० वाजता : आलबेल. डिझेल एंजिनाने मोठ्ठा हॉर्न दिलाय आणि गाडी हलतेय. खूप दिवसांनी असा डिझेल हॉर्न इतक्या जवळून ऐकायला मिळालाय आणि ही मजा पुढले चार साडेचार तास असणार या आनंदात मी. माटुंगा स्टेशनला गाडी मुख्य मार्गावर येतेय आणि WDM 3 D भाऊ आपला प्रताप दाखवायला सुरूवात करतात. कुर्ला स्टेशनवर उभ्या असलेल्या गर्दीला धाडधाड धूळ चारत त्याच वेगात ठाण्यापर्यंत आम्ही पोहोचतोय. ठाणे १४.२५ म्हणजे नियोजित वेळेपेक्षा फ़क्त दोन मिनीटे उशीर.\nठाण्याला मात्र गाडी संपूर्ण भरलीय. रिझर्वेशन नसलेलीही मंडळी पॅसेजमध्ये, दारात, स्वच्छतागृहांच्या दारांसमोरच्या जागेत दाटीने उभी आहेत. जनशताब्दी गाडीची संकल्पना २००२ मधली. तत्कालीन रेल्वेमंत्री नीतीशकुमारांची. पण आता त्या संकल्पनेला हरताळ फ़ासला गेलाय. असो, अशा \"प्रत्येक रेल्वेमंत्र्यांच्या संकल्पनेतील गाड्या आणि त्यांच झालेल भजं\" हा एक वेगळा ब्लॉगचा विषय आहे आणि लवकरच मी तो इथे टाकणार आहे. (So. Stay tuned. आपण कुठेही जाऊ नका. वाचत रहा \" मी एक प्रवासी पक्षी \" )\nदोनच मिनीटांनी ठाण्यावरून पुन्हा ड्यूअल टोन हॉर्न सह गाडी हलतेय. ड्यूअल टोन हॉर्न ऐकण्याची मज्जा काय असते ते रेल्वे प्रेमींनाच ठाऊक. आता मात्र वेग फ़ारसा नाहीये. मधे मधे रूळांवर कामे सुरू आहेत म्हणूनही असेल पण रखडत रखडतच गाडी कल्याणला पोहोचतेय. तब्बल ८ मिनीटे उशीरा. १४.४८ ला. इथे तर अजूनच गर्दीचे आक्रमण गाडीवर झालेय आणि गाडी पूर्णपणे जॅम पॅक झाल्यावर १४. ५५ ला पुढल्या प्रवासाला निघतेय. निघायला १२ मिनीटे उशीर. आता पुढला अधिकृत थांबा नाशिक रोड असल्याने १२ मिनीटे वेळ भरून काढेल अशी आशा पण पुढे त्या थकलेल्या एंजिनासोबत धाडलेल्या जबलपूर गरीब रथचा काही नेम नाही. त्याच्या वेगावर आमचा वेग अवलंबून असणार नाही का \nपण समोरच्या गाडीमुळे ही रखडपट्टी कल्याणनंतरही सुरूच राहिली. टिटवाळ्याला दोन मिनीटे गाडी थांबवावी लागली. आसनगावला २ मिनीटे आणि आटगावला ५ मिनीटे. कसा-याला आलोत तेव्हा दुपारचे १६.०८ झाले होते. कल्याण ते कसारा ६६ किमी चे अंतर १ तास १३ मिनीटांत. कसा-याला मागून दोन एंजिने लागलीत. गाडीतून खाली उतरून बघण्याचा मूड होता पण गर्दी पाहून विचार बदलला. जागेवरूनच छायाचित्रणाला सुरूवात केली.\nकसारा १६.१४ ला सोडले आणि गाडीने थळ घाट चढायला सुरूवात केली.\n१२६ किमी पाशी काढलेला व्हिडीयो. या ठिकाणाहून रस्तामार्गे किंवा रेल्वेमार्गे मुंबई बरोबर १२६ किमी आहे. ही जागा म्हणजे ठाणे आणि नाशिक या जिल्ह्यांची हद्द.\nइगतपुरीला १६.३६ ला पोहोचतोय आणि फ़लाट ४ कडे गाडी वळवली गेल्यावरच शंका येतेय. नेहेमी फ़लाट ३ वर घेणा-या गाडीला आज ४ वर घेतलेय म्हणजे जबलपूर गरीब रथ अजूनही इथून हललेला नाहीये. आणि तसेच झालेले आहे. हे महाशय अजूनही इगतपुरीतच. यांच्या आधी आमच्या गाडीला काढणार का या उत्सुकतेला पूर्णविराम देत आरामशीर हलताहेत. मग आमचाही इथला मुक्काम चक्क नियोजित ५ मिनीटांऐवजी ९ मिनीटांचा होतोय. १६.४५ ला हलतोय. दरम्यान आमची पोटपूजा आटोपलीय.\nइगतपुरीनंतर रेल्वेमार्गावरून ११० किमी प्रतीतास या वेगाने आपण जाऊ शकतो पण गरीब रथाचे WCAM 3 एंजिन फ़क्त १०५ किमी प्रतितास हा वेग गाठू शकते. त्यामुळे आमची रखडपट्टी अटळ आहे. मधल्या मधल्या स्टेशनांवर चांगला जोश आवरून चक्क थांबण्याची वेळ आमच्या गाडीवर येतेय. देवळालीला थांबा नसतानाही आम्ही थांबतोय. आणि नाशिक रोड स्टेशनवर १७.०८ ऐवजी २७ मिनीटे उशीर करीत १७.३५ ला पोहोचतोय. पंचवटी एक्सप्रेस नाशिक रोडला जवळपास रिकामी होते. तसला प्रकार इथे नाही. गाडी थोडी रिकामी झालीय खरी पण जवळपास तेव्हढीच भरलीय.\nनाशिकवरून ३० मिनीटे उशीर करत १७.४० ला आम्ही मोठ्या निर्धारानेच निघतोय. आणि पुढल्या २५ किमी अंतरातच कसबे सुकेने स्टेशनवर गरीबरथला थांबायला लावून आम्ही तुफ़ान वेगात पुढे रवाना होतोय. एका सुपरफ़ास्ट गाडीने दुस-या प्रतिष्ठेच्या सुपरफ़ास्ट गाडीला धूळ चारण्यात काय मजा येते नाही \nपुढल्याच निफ़ाड स्थानकात एका पार्सल गाडीला आम्ही धूळ चारलीय. आता आमचे वारू चौखूर उधळलेत. थेट मनमाडपर्यंत. पण पुन्हा मनमाड्च्या आऊटर सिग्नलला जवळपास १० मिनीटे थांबा. या गाडीला फ़लात ४,५ किंवा ६ वर घेण्यासाठी अप थ्रू लाइन क्लिअर हवी पण त्यावरून एका मालगाडीला आधी मुंबईकडे रवाना केल्यानंतर मग आम्हाला फ़लाट ६ वर घेतायत. मनमाडपर्यंत पोहोचायला १८.४५ झालेत. म्हणजे जवळपास ३५ मिनीटांचा उशीर.\nमनमाडला गडबडीतच मग बसस्थानक गाठतोय. बसस्थानकावरून निघण्याच्या तयारीत असलेली पिंपरी चिंचवड - धुळे निम आराम बस मिळतेय.\nआता निवांत झालोय. धुळ्यावरून शिरपूर कडे जाणारी शेवटची बस रात्री २२.४५ ला आहे. त्याआधी तर नक्कीच ही बस मला धुळ्यात सोडेल. कंडक्टर साहेबांशी याबाबत चर्चा केल्यावर ते म्हणताहेत, ’ साहेब, आपण बरोबर २ तासात धुळ्यात असू. \" मग तर शेवटच्या बसचीही वाट पहाण्याची गरज नाहीये. त्याआधीच्या बसेसही धुळ्यावरून मिळू शकतील. बस स्पीडलॉक नाहीये. ड्रायव्हर साहेबांनी सावध पण छान वेगात गाडी मालेगाव मार्गे हायवेवर घेतलीय. मस्त हवा, सुरेख चांदणं आणि एशियाडचा अंधा-या रात्रीतला प्रवास. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं \nमालेगाव स्थानकात गाडीचे फ़ोटो सेशन झालेय. सोबतच ड्रायव्हर साहेबांच्या आग्रहावरून त्यांचाही एक फ़ोटो घेतलाय. मालेगावला शिर्डी - शिरपूर गाडी उभीय पण ही गाडी सोडायची नाही म्हणून तिचा विचार टाळलाय. तशीही आम्ही नंतर पोहोचून निघालो तरी ती गाडी उभीच. चला धुळ्याला भेटेलच. कदाचित हिच्या अगोदर जाणारी पण मिळेल असा सूज्ञ विचार.\nधुळ्यात बरोबर २१.०० वाजता बसस्थानकात थांबतोय. नजरेसमोरून पसार होणा-या मध्य प्रदेश परिवहनच्या शिर्डी - भोपाळ या प्रतिष्ठीत सेवेच्या बसचा स्थानक हद्दीतच धावून पाठलाग करतोय आणि कशीबशी उभी रहायला जागा मिळवलीय. आता काय फ़क्त ४५ किमी.चाच प्रवास. करूयात उभ्याने असा विचार.\nमध्य प्रदेश परिवहनची (MP 41 / P 4055) शिर्डी - भोपाळ ही एक लोकप्रिय सेवा दिसतेय. धुळे ते सोनगीर, धुळे ते नरडाणा असे छोट्या अंतराचे प्रवासी त्यात आहेतच पण शिर्डी ते इंदोर, शिर्डी ते देवास असेही प्रवासी त्यात आहेत. कंडक्टर साहेबांकडून मध्य प्रदेश परिवहन सेवेचे दिव्य तिकीट घेतले आणि दाराजवळच उभा राहून त्यांच्याशी गप्पा मारत प्रवास करत होतो. मध्येच त्यांना विचारले की ह्या गाडीची भोपाळला पोहोचण्याची वेळ काय मला अपेक्षित होते की सकाळी सहा ते साडेसहा. (धुळे रात्री २१ म्हणजे शिरपूर रात्री २२, सेंधवा २३, जेवणासाठी जवळपास तासभर धरून इंदोर रात्री २ किंवा २.३०, आणि भोपाळ सकाळी ६ किंवा ६.३०.) त्यांचे उत्तर ऐकून उडालोच. ते म्हणाले सकाळी साडेदहा. मी पुन्हा खोदून विचारले की एव्हढा वेळ का लागतोय मला अपेक्षित होते की सकाळी सहा ते साडेसहा. (धुळे रात्री २१ म्हणजे शिरपूर रात्री २२, सेंधवा २३, जेवणासाठी जवळपास तासभर धरून इंदोर रात्री २ किंवा २.३०, आणि भोपाळ सकाळी ६ किंवा ६.३०.) त्यांचे उत्तर ऐकून उडालोच. ते म्हणाले सकाळी साडेदहा. मी पुन्हा खोदून विचारले की एव्हढा वेळ का लागतोय ते म्हणाले की अहो इंदोरला पहाटे ३ ला ही गाडी पोहोचते आणि तिथून सकाळी ६ ला रवाना होते. बापरे ते म्हणाले की अहो इंदोरला पहाटे ३ ला ही गाडी पोहोचते आणि तिथून सकाळी ६ ला रवाना होते. बापरे असा चालतो तर मध्य प्र्देश राज्य परिवहनचा कारभार \nरात्री साधारणतः २२.१५ च्या सुमाराला आमच्या कॅम्पससमोर बस थांबली. जवळपास २५ तासात परतीचा आणि अत्यंत किफ़ायतशीर असा प्रवास संपला होता.\nयापुढील वेगळ्या प्रवासांचे बेत :\n१. शिरपूर - मुंबई - शिरपूर महाराष्ट्र एस. टी. चा \"आवडेल तेथे प्रवासाचा\" ४ दिवसांचा पास काढून निवांत प्रवास करणे.\n२. पहाटे पहाटे मनमाडला येवून (हे जरा कठीण दिसतय) तिथून एकतर पंचवटी किंवा राज्यराणी एक्सप्रेसने मुंबई गाठायची. परतताना सेवाग्राम एक्सप्रेस किंवा गोदावरी एक्सप्रेसने मनमाडपर्यंत येणे.\nमनाचे श्लोक - ७\nशिरपूर - मुंबई प्रवास : आणखी एक नवीन प्रयोग\nपरवा मुंबईवरून नागपूरला येताना केवळ घाईमुळे विमानाने यावे लागले. एका तासात एका पूर्ण नवीन विश्वात प्रवेश करताना सोय तर झाली पण रेल्वेप्रवास ...\nएका लग्नाच्या जमण्याची गोष्ट.\n७ फेब्रुवारी २०००. मी आणि माझी पत्नी वैभवी पहिल्यांदाच एकमेकांना भेटलोत. प.पू. मायबाईंकडे नाथबीजेचा कार्यक्रम होता. व्यवस्थेत सहभाग...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास.- ३\nपूर्वपिठीका : १९९५. सप्टेंबर महिन्यात नुकताच नवी मुंबईतल्या दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात रुजू झालो होतो. ओक्टोबर महिन्याच्या अख...\nकावळ्याच्या शापाने गाय मरत नाही पण..... तीन वेगवेगळे अनुभव.\n२००३ च्या जुलै महिन्यातली गोष्ट. महाविद्यालयाच्या उन्हाळी सुट्या संपवून मी, माझ्या पत्नी व एक वर्षाच्या छोट्या मुलीसह, नागपूरवरून मु...\nकराडला अभियांत्रिकीला शिकायला असताना (१९८९ ते १९९३) आम्ही काही दोस्त मंडळींनी सांस्कृतीक क्षेत्रात खूप धमाल केली. पहिल्या वर्गात विशेष प्र...\nशिवशाही : एक चिंतन\nसाधारण फ़ेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची \"शिवशाही\" नावाची स्लीपर कोच बससेवा १५ एप्रिलला सुरू होणार ही...\nपुन्हा नागपूर - १\n२०१२ सरता सरताच चि. मृण्मयीच्या नागपूरच्या शाळेत स्नेहसंमेलन, नववर्षाच्या अगदी सुरूवातीलाच असल्याची, बातमी कळली होती. आम्ही सांगोल्यात २२...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास क्र.१\n१३/२/१९९२. य़शवंतराव चव्हाण नाट्यगृह, कराड. रात्री चे साडेबारा वाजताहेत. आमची \"अर्थ-अनर्थ\" एकांकिका संपतेय. एकांकिकेच्याच चर्चा,...\nतीर्थरूप दादा, आज १३ मार्च. तुमचा वाढदिवस. आज तुम्ही असता तर तुमचा हा ७१ वा वाढदिवस आपण सगळ्यांनी थाटामाटात साजरा केला असता. तुमची मि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lssparle.org.in/2018/05/95.html", "date_download": "2018-10-24T00:43:24Z", "digest": "sha1:6M3STWDGT52IT4W3Y23BGV4MMPZDACRL", "length": 8337, "nlines": 70, "source_domain": "www.lssparle.org.in", "title": "95 वी वार्षिक सर्वसाधारण सभा - सभासदांना सूचना ~ LSS, Parle", "raw_content": "\nसेवा करावया लावा | देवा हा योग्य चाकर\n95 वी वार्षिक सर्वसाधारण सभा - सभासदांना सूचना\nलोकमान्य सेवा संघ, पारले यांची 95 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 17 जून 2018 रोजी दुपारी 3-30 वाजता संस्थेच्या पु.ल. देशपांडे सभागृहात भरणार आहे. सभेत पुढील कामे होतील:\n11/06/2017 रोजी झालेल्या 94 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून संमत करणे.\nकार्यकारी मंडळाने सादर केलेल्या 01 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2018 यावर्षाचा वार्षिक वृतान्त संमत करणे.\nकार्यकारी मंडळाने सादर केलेले हिशेब व हिशेब तपासनिसांनी तपासलेले 1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2018 यावर्षाचे हिशेबास मान्यता देणे.\n01 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019 या वर्षाचा अर्थ संकल्प संमत करणे.\nसंघ नियम क्रमांक 18(2) (ज) प्रमाणे पुढील वर्षाकरिता सनदी हिशेब तपासनीस नेमणे व त्यांचे मानधन ठरवणे.\nघटना नियम क्रमांक १२ (३) (थ) मध्ये योग्य तो बदल करण्याविषयी निर्णय घेणे.\nअध्यक्षांच्या परवानगीने येणारे आयत्या वेळचे विषय.\nमनोज निरगुडकर / यशवंत जोशी\nलोकमान्य सेवा संघ, पारले\nसर्वसाधारण सभेची गणसंख्या 25 राहील. योग्य गणसंख्येने सुरु झालेली सभा, सभेचे कामकाज चालू असता, गणसंख्या नसली तरी स्थगित होणार नाही. सभेच्या नियुक्त वेळेपासून पंधरा मिनिटांच्या आत गणसंख्या पूर्ण झाली नाही तर सभा स्थगित केली जाईल. अशा तऱ्हेने स्थगित झालेली सभा त्याच ठिकाणी पंधरा मिनिटांनतर भरेल. अशा स्थगित सभेस गणसंख्येचा नियम लागू नाही. (संघ नियम 18(9) अन्वये)\nवार्षिक हिशेब व वृत्तान्ताची प्रत दि. 10 जून 2018 पासून संघ कार्यालयात (कार्यालयीन वेळेत) पहाण्यासाठी उपलब्ध होईल. (संघ नियम 18(7) अन्वये)\nसभासदांनी सभेपुढील कामाबद्दल सूचना, सूचक –अनुमोदक यांच्या संमतीसह 10 जून 2018 पर्यंत संघकार्यवाहांकडे पाठविल्या पाहिजेत. (संघ नियम 18(6) अन्वये)\nमताधिकार (संघ नियम 19 क)\nज्या सभासदास सभासद होऊन सहा महिने पूर्ण झाले असतील अशा सभासदांसच मतदानाचा अधिकार राहील.\nसंघाच्या कर्मचाऱ्यास, तो संघाचा सभासद असला तरी मतदानाचा अधिकार असणार नाही.\nमतदानाचा अधिकार नसलेल्या सभासदास सभेस उपस्थित रहाता येईल. परंतू कोणत्याही प्रकारे सभेच्या कामकाजात भाग घेता येणार नाही.\nग्राहक पेठ २०१८ - वेळापत्रक\nसंस्थेतर्फे दरवर्षी भरवली जाणारी ग्राहक पेठ यावर्षी शुक्रवार दि. १९ ऑक्टोबर २०१८ ते रविवार दि. २८ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत संपन्न होत आहे...\nग्राहक पेठ २०१८ - निवडलेल्या गाळाधारकांची नावे\nग्राहक पेठ २०१८ मध्ये निवडलेल्या गाळा धारकांची नावे वाचण्यासाठी येथे क्लिक करावे . गाळा निवड व शुल्क भरणा रविवार दि. ०२ सप्टेंबर २०१८ रोजी ...\nविशेष सर्वसाधारण सभा \"महत्वाचा बदल\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/deepika-to-get-engaged-with-ranvir-singh-on-her-birthday/", "date_download": "2018-10-24T01:32:57Z", "digest": "sha1:KCKBTH6LKOKUG52NUX5WE4JDICYEGW54", "length": 18055, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "वाढदिवशीच दीपिका करणार रणवीरसोबत साखरपुडा | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n मोदींना जाब विचारण्यासाठीच अयोध्येत जातोय\nशिवसेनेच्या दणक्याने सरकार ताळ्यावर, 180 तालुक्यांत दुष्काळसदृश स्थिती मुख्यमंत्र्यांची घोषणा\nकसे चालते आंग्रीयावर काम..\n उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदींना खडा…\n फटाके फोडा, फक्त रात्री 8 ते 10 पर्यंतच\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nतोगडिया यांनी स्थापन केला नवा पक्ष, लोकसभा निवडणूक लढवणार\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nदहशतवाद्यांचे मुडदे घेऊन जा, गोळीबार केला तर खबरदार\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nघरात बसल्याजागी ऐकता येणार गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके\nखगोलसंशोधक स्टिफन हॉकिंग यांच्या व्हीलचेअर, पदक, पुरस्कारांचा लिलाव\nऍपल लॉन्च करणार जगातला सर्वात छोटा आयपॅड\nब्रह्मांडाचे रहस्य उलघडणाऱ्या स्टीफन हॉकिंग्स यांच्या व्हीलचेअरचा होणार लिलाव\nविराटच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहत्यांना बसला धक्का, अनेकांना अश्रू अनावर\nसचिन-विनोद पुन्हा क्रिकेटच्या मैदानात; अॅकॅडमीद्वारे युवा क्रिकेटपटूंना घडवणार\nहिंदुस्थानच्या विजयाची हॅटट्रिक; जपानचा 9-0 गोलने धुव्वा\nहिंदुस्थान-इंग्लंड लॉर्डस् कसोटी फिक्स, वृत्तवाहिनीच्या लघुपटाने क्रिकेट वर्तुळात खळबळ\n‘हिटमॅन’ला खुणावतोय सचिन-धोनीचा ‘हा’ विक्रम, गांगुलीला केले ओव्हरटेक\nनवान्न पौर्णिमा : कोकणातील नव्याची अपूर्वाई\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nआजचा अग्रलेख : वंदे मातरम् म्हणावेच लागेल\nआजचा अग्रलेख : जगभ्रमण बरे पण मिळाले काय\n– सिनेमा / नाटक\n‘झी मराठी ऍवॉर्डस्’मध्ये ‘तुला पाहते रे’ची बाजी\nसंघर्षमय जिद्दीची कहाणी पाटील\n‘पाटील’ २६ ऑक्टोबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nदूध की दही, जाणून घ्या आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर \n….असा असतो दुतोंडी साप\nरावणाचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी, जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nरोखठोक: आसाराम, अकबर आणि केरळचा बिशप\nफुलटॉस भी बहोत बडी चीज है, बाबू\nवाढदिवशीच दीपिका करणार रणवीरसोबत साखरपुडा\nविराट व अनुष्काच्या राजेशाही लग्नानंतर बॉलिवूडमधील अनेक जोड्यांना लग्नाचे वेध लागले आहेत. बॉलिवूडमधील हिट जोडी दीपिका पदुकोण व रणवीर सिंग देखील लवकरच लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र सध्या तरी हे दोघे साखरपुडा करणार आहेत. येत्या पाच जानेवारीला म्हणजेच दीपिकाच्या वाढदिवशीच श्रीलंकेतील कोलंबो येथे हे दोघे साखरपुडा करणार असल्याचे वृत्त मिड डे या वृत्तपत्राने दिले आहे.\nनवीन वर्ष सुरू होण्याआधी एका जाहिरातीच्या शुटींगसाठी रणवीर कोलंबोला गेला होता. त्यानंतर दीपिका देखील बॉयफ्रेण्डसोबत थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी कोलंबोला गेली. तेथे त्या दोघांनी जल्लोषात नवीन वर्षाचे स्वागत केले. सध्या ते कोलंबोतच असून दीपिकाचा वाढदिवस साजरा करूनच ते हिंदुस्थानात परतणार आहेत. पण तेथे दीपिकाच्या वाढदिवशीच ते दोघे साखरपुडा करणार आहेत, असे वृत्त मिड डे ने दिले आहे.\nकाही दिवसांपूर्वी रणवीरने दीपिकाचे वडील प्रकाश पदुकोण यांची भेट घेतली होती. रणवीरने त्या दोघांचा एकत्र फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या भेटीत देखील दीपिका व रणवीरच्या लग्नाची चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. दीपिका आणि रणवीरने कधीच औपचारिकरित्या त्यांच्या नात्याबाबत सांगितलेले नाही पण ते दोघे कायम एकमेकांसोबत पार्ट्या करतात, फिरायला जातात.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलआम्ही एकमेकांसाठी योग्य नाही, जुही-सचिनमध्ये दुरावा\nपुढीलआता रोबोट आग विझवणार, दिल्लीत पहिला प्रयोग\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\n‘झी मराठी ऍवॉर्डस्’मध्ये ‘तुला पाहते रे’ची बाजी\nसंघर्षमय जिद्दीची कहाणी पाटील\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nभाजपच्या महिला सरपंचांचा शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन...\nछत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी घेतले योगी आदित्यनाथांचे आशीर्वाद\nकच्छमधून पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक\nव्हॉट्सअॅपमध्ये चार भन्नाट फिचर्सचा समावेश, वाचा काय आहे विशेष…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nगुरुग्राम हत्याकांड; न्यायाधीशाच्या मुलाचाही उपचारादरम्यान मृत्यू\nपुरूष आयोगासाठी पुरुष संघटना रस्त्यावर\nपुन्हा देशात भाजपाची सत्ता येणार नाही…शरद पवार यांचे भाकीत\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/nikon-coolpix-s9200-point-shoot-digital-camera-black-price-p6AYX.html", "date_download": "2018-10-24T01:53:13Z", "digest": "sha1:WL5R2XTNWI26MAQGAFLSK3OZC7CRKZ5G", "length": 20835, "nlines": 491, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "निकॉन कूलपिक्स स्९२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनिकॉन कूलपिक्स स्९२०० पॉईंट & शूट\nनिकॉन कूलपिक्स स्९२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nनिकॉन कूलपिक्स स्९२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनिकॉन कूलपिक्स स्९२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nनिकॉन कूलपिक्स स्९२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये निकॉन कूलपिक्स स्९२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक किंमत ## आहे.\nनिकॉन कूलपिक्स स्९२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम किंमत Jul 12, 2018वर प्राप्त होते\nनिकॉन कूलपिक्स स्९२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅकफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nनिकॉन कूलपिक्स स्९२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 10,249)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनिकॉन कूलपिक्स स्९२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया निकॉन कूलपिक्स स्९२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनिकॉन कूलपिक्स स्९२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 12 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनिकॉन कूलपिक्स स्९२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nनिकॉन कूलपिक्स स्९२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक वैशिष्ट्य\nलेन्स तुपे Nikkor Lens\nअपेरतुरे रंगे f/3.5 - f/5.9\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16 MP\nसेन्सर तुपे CMOS Sensor\nसेन्सर सिझे 1/2.3 Inches\nशटर स्पीड रंगे 1/4000\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/2000 sec\nमिनिमम शटर स्पीड 1 sec\nसेल्फ टाइमर 2 sec, 10 sec\nसुपपोर्टेड लांगुलगेस 29 Languages\nरेड इये रेडुकशन Yes\nमॅक्रो मोडे 4 cm\nडिस्प्ले तुपे TFT LCD\nस्क्रीन सिझे 3 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 921000 dots\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 16:09\nऑडिओ फॉरमॅट्स AAC, WAV\nमेमरी कार्ड तुपे SD, SDHC, SDXC\nइनबिल्ट मेमरी 25 MB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nनिकॉन कूलपिक्स स्९२०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%82-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%88/", "date_download": "2018-10-24T01:28:41Z", "digest": "sha1:YVXCRNLN26PVCYNTQLRGV6PNDDYAW4WN", "length": 7733, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कोहली, मीराबाई चानू यांनै “खेलरत्न’ जाहीर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकोहली, मीराबाई चानू यांनै “खेलरत्न’ जाहीर\nयेत्या 25 रोजी पुरस्कार वितरण\nनवी दिल्ली: भारतीय क्रिकेट कर्णधार विराट कोहली आणि विश्‍वविजेती महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू यांना “राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार’ देण्यात आल्याचे आज अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले. येत्या 25 सप्टेंबर रोजी राष्ट्रपती भवनात होणाऱ्या समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते क्रीडा पुरस्कारांचे वितरण होणार आहे. एकूण 20 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर झाले असून आठ प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार व चौघांना ध्यानचंद पुरस्कार जाहीर झाले आहेत.\nपुरस्कार विजेत्या खेळाडूंची यादी-\nखेलरत्न पुरस्कार- 1) विराट कोहली व मीराबाई चानू, अर्जुन पुरस्कार- 1) नीरज चोप्रा, 2) हिमा दास, 3) जिन्सन जॉन्सन, 4) स्मृती मंधाना, 5) सुमित, 6) मनप्रीत सिंग, 7) सविता पुनिया, 8) रोहन बोपण्णा, 9) सिक्‍की रेड्डी, 10) शुभंकर शर्मा, 11) सतीश कुमार, 12) रवी राठोड, 13) राही सरनोबत, 14) अंकुर मित्तल, 15) श्रेयसी सिंग, 16) मनिका बात्रा,17) जी. साथियन, 18) पूजा कादियन, 19) अंकुर धामा व 20) मनोज सरकार, र्दोणाचार्य पुरस्कार- सीए कुटाप्पा, विजय शर्मा, श्रीनिवास राव, सुखदेव सिंग पन्नू, क्‍लॅरेन्स लोबो, तारक सिन्हा, जीवनकुमार शर्मा व व्हीआर बीडू, ध्यानचंद पुरस्कार- सत्यदेव प्रसाद, भारतकुमार छेत्री, बॉबी ऍलॉयसियस व दादू चौगुले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article“ठग्ज…’मध्ये फातिमा चालवणार धनुष्यबाण\nNext articleअमेरिकेच्या निवडणुकीत हस्तक्षेपाचा चीनचा प्रयत्न – डोनॉल्ड ट्रम्प\n..तर रोहित आणि विराटला बाद करणे अवघड – रविंद्र जडेजा\nभारतासमोर कोणतेही आव्हान कठीन नाही – जेसन होल्डर\nविजयी लय कायम राखण्याचे भारतासमोर आव्हान\nव्होबा, कमांडोज्‌, डायनामाईटस्‌ एफसी संघांची विजयी सलामी\nआंतरराष्ट्रीय क्रिकेटवर फिक्‍सींगचे काळे ढग ; आयसीसीकडून फूटेजची मागणी\nरोहित फॉर्मात असल्यावर कोणतेही आव्हान सोपे वाटते – विराट कोहली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/prices-at-petrol-and-diesel-rates/", "date_download": "2018-10-24T01:04:04Z", "digest": "sha1:4QRRIILSNNSTQNEBK5BE4TSGLJTYL277", "length": 6654, "nlines": 102, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Karnataka Election; निवडणूक संपताच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दरवाढ", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nKarnataka Election; निवडणूक संपताच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दरवाढ\nटीम महाराष्ट्र देशा- कर्नाटक विधानसभा निवडणुका संपताच गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. कर्नाटक निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. आज सकाळपासूनच नवे वाढीव दर लागू झाले आहेत. मुंबईतील आजचा पेट्रोलचा प्रतिलीटर दर 82.94 रुपये, तर डिझेलचा दर प्रतिलीटर 70.88 रुपये एवढा आहे.\nपेट्रोलचे नवे दर :\nमुंबई – 82.94 रुपये\nदिल्ली – 75.10 रुपये\nकोलकाता – 77.79 रुपये\nचेन्नई – 77.93 रुपये\nडिझेलचे नवे दर :\nमुंबई – 70.88 रुपये\nदिल्ली – 66.57 रुपये\nकोलकात – 69.11 रुपये\nचेन्नई – 70.25 रुपये\nदीपक साळुंखे पाटील म्हणतात ‘तो मी नव्हेच’\nटीम महाराष्ट्र देशा- अक्कलकोट महिला पदाधिकार्यांबाबत शिवराळ भाषा वापरल्याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली असून…\n‘फिल्मशाला २०१८’ चा निकाल जाहीर\nदीपक साळुंखे पाटलांना ऑडिओ क्लिप भोवणार, स्पष्टीकरण देण्यासाठी २…\nरसिकाचे चाहते बनले प्रोडक्शनसाठी डोकेदुखी\nयेत्या दहा वर्षात रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही – पाटील\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे…\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये पुरुषोत्तम मधील विविध पुरस्कार विजेते\nसैराट फेम ‘तानाजी’ आता ‘माझा…\nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता…\n‘फिल्मशाला २०१८’ चा निकाल जाहीर\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान \nराष्ट्रवादीला धक्का,पवारांच्या अत्यंत निकटवर्तीय नेत्याचा पक्षाला रामराम\n‘एमआयएम’प्रमाणे ‘वंदे मातरम्’ला आमचाही विरोध : प्रकाश आंबेडकर\nवाचा अमित शाह यांनी शिवसेनेला काय धमकी दिली \nपुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल : पवार\nभाजपला काही झालं तरी सत्ता मिळू द्यायची नाही - उद्धव ठाकरे\nसैराट फेम 'तानाजी' आता 'माझा अगडबम'मध्ये\nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता फडणवीस\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान \nराष्ट्रवादीच्या तिजोरीत खडखडाट, आता प्रचार तोंडी करा - पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/harivamsh/harivamsh01-07.htm", "date_download": "2018-10-24T01:36:52Z", "digest": "sha1:D4Q46Z7TVKUO7RH3OCCTIXI246XSMRSU", "length": 53704, "nlines": 301, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीहरिवंशपुराण - हरिवंश पर्व - सप्तमोऽध्यायः", "raw_content": "\nमन्वन्तराणि सर्वाणि विस्तरेण तपोधन ॥\nतेषां सृष्टिं विसृष्टिं च वैशम्पायन कीर्तय ॥ १\nयावन्तो मनवश्चैव यावन्तं कालमेव च ॥\nमन्वन्तरं तथा ब्रह्मञ्छ्रोतुमिच्छामि तत्त्वतः ॥ २\nन शक्यो विस्तरस्तात वक्तुं वर्षशतैरपि \nमन्वन्तराणां कौरव्य संक्षेपं त्वेव मे शृणु ॥ ३ ॥\nस्वायम्भुवो मनुस्तात मनुः स्वारोचिषस्तथा \nउत्तमस्तामसश्चैव रैवतश्चाक्षुषस्तथा ॥ ४ ॥\nवैवस्वतस्य कौरव्य सांप्रतो मनुरुच्यते \nसावर्णिश्च मनुस्तात भौत्यो रौच्यस्तथैव च ॥ ५ ॥\nतथैव मेरुसावर्णाश्चत्वारो मनवः स्मृताः \nअतीता वर्तमानाश्च तथैवानागताश्च ये ॥ ६ ॥\nकीर्तिता मनवस्तात मयैते तु यथाश्रुतम् \nऋषींस्तेषां प्रवक्ष्यामि पुत्रान्देवगणांस्तथा ॥ ७ ॥\nपुलस्त्यश्च वसिष्ठश्च सप्तैते ब्रह्मणः सुताः ॥ ८ ॥\nउत्तरस्यां दिशि तथा राजन् सप्तर्षयोऽपरे \nदेवाश्च शान्तरजसस्तथा प्रकृतयः परे \nयामा नाम तथा देवा आसन् स्वायंभुवेऽन्तरे ॥ ९ ॥\nज्योतिष्मान् द्युतिमान् हव्यः सवनः पुत्र एव च ॥ १० ॥\nमनोः स्वायंभुवस्यैते दश पुत्रा महौजसः \nएतत्ते प्रथमं राजन् मन्वन्तरमुदाहृतम् ॥ ११ ॥\nऔर्वो वसिष्ठपुत्रश्च स्तम्बः काश्यप एव च \nप्राणो बृहस्पतिश्चैव दत्तो निश्च्यवनस्तथा ॥ १२ ॥\nएते महर्षयस्तात वायुप्रोक्ता महाव्रताः \nदेवाश्च तुषिता नाम स्मृताः स्वारोचिषेऽन्तरे ॥ १३ ॥\nप्रतिथश्च नभस्यश्च नभ ऊर्जस्तथैव च ॥ १४ ॥\nस्वारोचिषस्य पुत्रास्ते मनोस्तात महात्मनः \nकीर्तिताः पृथिवीपाल महावीर्यपराक्रमाः ॥ १५ ॥\nद्वितीयमेतत् कथितं तव मन्वन्तरं मया \nइदं तृतीयं वक्ष्यामि तन्निबोध नराधिप ॥ १६ ॥\nवसिष्ठपुत्राः सप्तासन् वासिष्ठा इति विश्रुताः \nहिरण्यगर्भस्य सुता ऊर्ज्जा नाम सुतेजसः ॥ १७ ॥\nऋषयोऽत्र मया प्रोक्ताः कीर्त्यमानान् निबोध मे \nऔत्तमेयान् महाराज दश पुत्रान् मनोरमान् ॥ १८ ॥\nइष ऊर्जस्तनूजश्च मधुर्माधव एव च \nशुचिः शुक्रः सहश्चैव नभस्यो नभ एव च ॥ १९ ॥\nमन्वन्तरं चतुर्थं ते कथयिष्यामि तच्छृणु ॥ २० ॥\nकाव्यः पृथुस्तथैवाग्निर्जन्युर्धाता च भारत \nकपीवानकपीवांश्च तत्र सप्तर्षयोऽपरे ॥ २१ ॥\nपुराणे कथितास्तात पुत्राः पौत्राश्च भारत \nसत्या देवगणाश्चैव तामसस्यान्तरे मनोः ॥ २२ ॥\nपुत्रांश्चैव प्रवक्ष्यामि तामसस्य मनोर्नृप \nद्युतिस्तपस्यः सुतपास्तपोमूलस्तपोधनः ॥ २३ ॥\nतामसस्य मनोरेते दश पुत्रा महाबलाः ॥ २४ ॥\nवायुप्रोक्ता महाराज पञ्चमं तदनन्तरम् \nवेदबाहुर्यदुध्रश्च मुनिर्वेदशिरास्तथा ॥ २५ ॥\nहिरण्यरोमा पर्जन्य ऊर्ध्वबाहुश्च सोमजः \nसत्यनेत्रस्तथाऽऽत्रेय एते सप्तर्षयोऽपरे ॥ २६ ॥\nपारिप्लवश्च रैभ्यश्च मनोरन्तरमुच्यते ॥ २७ ॥\nअथ पुत्रानिमांस्तस्य निबोध गदतो मम \nधृतिमानव्ययो युक्तस्तत्त्वदर्शी निरुत्सुकः ॥ २८ ॥\nअरण्यश्च प्रकाशश्च निर्मोहः सत्यवाक् कविः \nरैवतस्य मनोः पुत्राः पञ्चमं चैतदन्तरम् ॥ २९ ॥\nषष्ठं ते संप्रवक्ष्यामि तन्निबोध नराधिप \nभृगुर्नभो विवस्वांश्च सुधामा विरजास्तथा ॥ ३० ॥\nअतिनामा सहिष्णुश्च सप्तैते वै महर्षयः \nचाक्षुषस्यान्तरे तात मनोर्देवानिमाञ्छृणु ॥ ३१ ॥\nआद्याः प्रभूता ऋभवः पृथग्भावा दिवौकसः \nलेखाश्च नाम राजेन्द्र पञ्च देवगणाः स्मृताः \nऋषेरङ्गिरसः पुत्राः महात्मानो महौजसः ॥ ३२ ॥\nनाड्वलेया महाराज दश पुत्राश्च विश्रुताः \nऊरुप्रभृतयो राजन्षष्ठं मन्वन्तरं स्मृतम् ॥ ३३ ॥\nअत्रिर्वसिष्ठो भगवान् कश्यपश्च महानृषिः \nगौतमोऽथ भरद्वाजो विश्वामित्रस्तथैव च ॥ ३४ ॥\nतथैव पुत्रो भगवानृचीकस्य महात्मनः \nसप्तमो जमदग्निश्च ऋषयः सांप्रतं दिवि ॥ ३५ ॥\nसाध्या रुद्राश्च विश्वे च मरुतो वसवस्तथा \nआदित्याश्चाश्विनौ चैव देवौ वैवस्वतौ स्मृतौ ॥ ३६ ॥\nईक्ष्वाकुप्रमुखाश्चैव दश पुत्रा महात्मनः ॥ ३७ ॥\nएतेषां कीर्तितानां तु महर्षीणां महौजसाम् \nराजपुत्राश्च पौत्राश्च दिक्षु सर्वासु भारत ॥ ३८ ॥\nमन्वन्तरेषु सर्वेषु प्राग्दिशः सप्तसप्तकाः \nस्थिता लोकव्यवस्थार्थं लोकसंरक्षणाय च ॥ ३९ ॥\nमन्वन्तरे व्यतिक्रान्ते चत्वारः सप्तका गणाः \nकृत्वा कर्म दिवं यान्ति ब्रह्मलोकमनामयम् ॥ ४० ॥\nततोऽन्ये तपसा युक्ताः स्थानमापूरयन्त्युत \nअतीता वर्तमानाश्च क्रमेणैतेन भारत ॥ ४१ ॥\nएतान्युक्तानि कौरव्य सप्तातीतानि भारत \nमन्वन्तराणि षट् चापि निबोधानागतानि मे ॥ ४२ ॥\nसावर्णा मनवस्तात पञ्च तांश्च निबोध मे \nएको वैवस्वतस्तेषां चत्वारस्तु प्रजापतेः ॥ ४३ ॥\nदक्षस्यैते हि दौहित्राः प्रियायास्तनया नृप \nमहान्तस्तपसा युक्ता मेरुपृष्ठे महौजसः ॥ ४४ ॥\nरुचेः प्रजापतेः पुत्रो रौच्यो नाम मनुः स्मृतः \nभूत्यां चोत्पादितो देव्यां भौत्यो नाम रुचेः सुतः ॥ ४५ ॥\nअनागताश्च सप्तैते स्मृता दिवि महर्षयः \nमनोरन्तरमासाद्य सावर्णस्य ह ताञ्छृणु ॥ ४६ ॥\nरामो व्यासस्तथाऽऽत्रेयो दीप्तिमानिति विश्रुतः \nभारद्वाजस्तथा द्रौणीरश्वत्थामा महाद्युतिः ॥ ४७ ॥\nगौतमस्यात्मजश्चैव शरद्वान् गौतमः कृपः \nकौशिको गालवश्चैव रुरुः काश्यप एव च ॥ ४८ ॥\nएते सप्त महात्मानो भविष्या मुनिसत्तमाः \nब्रह्मणः सदृशाश्चैते धन्याः सप्तर्षयः स्मृताः ॥ ४९ ॥\nब्रह्मलोकप्रतिष्ठास्तु स्मृताः सप्तर्षयोऽमलाः ॥ ५० ॥\nभूतभव्यभवज्ज्ञानं बुद्ध्वा चैव तु यैः स्वयम् \nतपसा वै प्रसिद्धा ये सङ्गताः प्रविचिन्तकाः ॥ ५१ ॥\nमन्त्रव्याकरणाद्यैश्च ऐश्वर्यात् सर्वशश्च ये \nएतान् भार्यान् द्विजो ज्ञात्वा नैष्ठिकानि च नाम च ॥ ५२ ॥\nसप्तैते सप्तभिश्चैव गुणैः सप्तर्षयः स्मृताः \nदीर्घायुषो मन्त्रकृत ईश्वरा दीर्घचक्षुषः ॥ ५३ ॥\nकृतादिषु युगाख्येषु सर्वेष्वेव पुनः पुनः ॥ ५४ ॥\nप्रावर्तयन्ति ते वर्णानाश्रमांश्चैव सर्वशः \nसप्तर्षयो महाभागाःसत्यधर्मपरायणाः ॥ ५५ ॥\nतेषांचैवान्वयोत्पन्नाः जायन्तीह पुनः पुनः \nमन्त्रब्राह्मणकर्तारो धर्मे प्रशिथिले तथा ॥ ५६ ॥\nयस्माच्च वरदाः सप्त परेभ्यश एव याचिताः \nतस्मान्न कालो न वयः प्रमाणमृषिभावने ॥ ५७ ॥\nएष सप्तर्षिकोद्देशो व्याख्यातस्ते मया नृप \nसावर्णस्य मनोः पुत्रान् भविष्याञ्छृणु सत्तम ॥ ५८ ॥\nवरीयांश्चावरीयांश्च संमतो धृतिमान् वसुः \nचरिष्णुरप्यधृष्णुश्च वाजः सुमतिरेव च \nसावर्णस्य मनोः पुत्राः भविष्या दश भारत ॥ ५९ ॥\nप्रथमे मेरुसावर्णः प्रवक्ष्यामि मुनीञ्छृणु \nमेधातिथिस्तु पौलस्त्यो वसुः काश्यप एव च ॥ ६० ॥\nसावनश्चैव वासिष्ठ आत्रेयो हव्यवाहनः ॥ ६१ ॥\nपौलहः सप्त इत्येते मुनयो रोहितेऽन्तरे \nदेवतानां गणास्तत्र त्रय एव नराधिप ॥ ६२ ॥\nदक्षपुत्रस्य पुत्रास्ते रोहितस्य प्रजापतेः \nमनोः पुत्रो धृष्टकेतुः पञ्चहोत्रो निराकृतिः ॥ ६३ ॥\nपृथुःश्रवा भूरिधामा ऋचीकोऽष्टहतो गयः \nप्रथमस्य तु सावर्णेर्नव पुत्रा महौजसः ॥ ६४ ॥\nदशमे त्वथ पर्याये द्वितीयस्यान्तरे मनोः\nहविष्मान् पौलहश्चैव सुकृतिश्चैव भार्गवः ॥ ६५ ॥\nपौलस्त्यः प्रमितिश्चैव नभोगश्चैव काश्यपः \nअङ्गिरा नभसः सत्यः सप्तैते परमर्षयः ॥ ६६ ॥\nदेवतानां गणौ द्वौ तौ ऋषिमन्त्राश्च ये स्मृताः \nमनोः सुतोत्तमौजाश्च निकुषञ्जश्च वीर्यवान् ॥ ६७ ॥\nशतानीको निरामित्रो वृषसेनो जयद्रथः \nभूरिद्युम्नः सुवर्चाश्च दश त्वेते मनोः सुताः ॥ ६८ ॥\nएकादशेऽथ पर्याये तॄतीयस्यान्तरे मनोः \nतस्य सप्त ऋषींश्चापि कीर्त्यमानान्निबोध मे ॥ ६९ ॥\nहविष्मान्काश्यपश्चापि हविष्मान् यश्च भार्गवः \nतरुणश्च तथाऽऽत्रेयो वासिष्ठस्त्वनघस्तथा ॥ ७० ॥\nपुलहश्चाग्नितेजाश्च भाव्याः सप्त महर्षयः ॥ ७१ ॥\nब्रह्मणस्तु सुता देवा गणास्तेषां त्रयः स्मृताः \nसंवर्तकः सुशर्मा च देवानीकः पुरूद्वहः ॥ ७२ ॥\nक्षेमधन्वा दृढायुश्च आदर्शः पण्डको मनुः \nसावर्णस्य तु पुत्रा वै तृतीयस्य नव स्मृताः ॥ ७३ ॥\nचतुर्थस्य तु सावर्णेर्ऋषीन्सप्त निबोध मे \nद्युतिर्वसिष्ठपुत्रश्च आत्रेयः सुतपास्तथा ॥ ७४ ॥\nतपोऽशनश्च पौलस्त्यः पौलहश्च तपो रविः ॥ ७५ ॥\nभार्गवः सप्तमस्तेषां विज्ञेयस्तु तपोधृतिः \nपञ्च देवगणाः प्रोक्ता मानसा ब्रह्मणश्च ते ॥ ७६ ॥\nमित्रवान् मित्रदेवश्च मित्रसेनश्च मित्रकृत् \nमित्रबाहुः सुवर्चाश्च द्वादशस्य मनोः सुताः ॥ ७७ ॥\nत्रयोदशे च पर्याये भाव्ये मन्वन्तरे मनोः \nअङ्गिराश्चैव धृतिमान्पौलस्त्यो हव्यपस्तु यः ॥ ७८ ॥\nपौलहस्तत्त्वदर्शी च भार्गवश्च निरुत्सुकः \nनिष्प्रकंपस्तथाऽऽत्रेयो निर्मोहः काश्यपस्तथा ॥ ७९ ॥\nसुतपाश्चैव वासिष्ठः सप्तैते तु महर्षयः \nत्रय एव गणाः प्रोक्ता देवतानां स्वयंभुवा ॥ ८० ॥\nत्रयोदशस्य पुत्रास्ते विज्ञेयास्तु रुचेः सुताः \nचित्रसेनो विचित्रश्च नयो धर्मभृतो धृतः ॥ ८१ ॥\nसुनेत्रः क्षत्रवृद्धिश्च सुतपा निर्भयो दृढः \nरौच्यस्यैते मनोः पुत्राः अन्तरे तु त्रयोदशे ॥ ८२ ॥\nचतुर्दशेऽथ पर्याये भौत्यस्यैवान्तरे मनोः \nभार्गवो ह्यतिबाहुश्च शुचिराङ्गिरसस्तथा ॥ ८३ ॥\nयुक्तश्चैव तथाऽऽत्रेयः शुक्रो वासिष्ठ एव च \nअजितः पौलहश्चैव अन्त्याः सप्तर्षयश्च ते ॥ ८४ ॥\nएतेषां कल्य उत्थाय कीर्तनात्सुखमेधते \nयशश्चाप्नोति सुमहदायुष्मांश्च भवेन्नरः ॥ ८५ ॥\nअतीतानागतानां वै महर्षीणां सदा नरः \nदेवतानां गणाः प्रोक्ताः पञ्च वै भरतर्षभ ॥ ८६ ॥\nतरङ्गभीरुर्वप्रश्च तरस्वानुग्र एव च \nअभिमानी प्रवीणश्च जिष्णुः संक्रन्दनस्तथा ॥ ८७ ॥\nतेजस्वी सबलश्चैव भौत्यस्यैते मनोः सुताः \nभौत्यस्यैवाधिकारे तु पूर्णं कल्पस्तु पूर्यते ॥ ८८ ॥\nइत्येते नामतोऽतीताः मनवः कीर्तिता मया \nतैरियं पॄथिवी तात समुद्रान्ता सपत्तना ॥ ८९ ॥\nपूर्णं युगसहस्रं तु परिपाल्या नराधिप \nप्रजाभिश्चैव तपसा संहारस्तेषु नित्यशः ॥ ९० ॥\nजनमेजय म्हणतो - हे तपोधना वैशंपायना, मला आपण सर्वच मन्वंतरे, त्यांतील सृष्टीची उत्पत्ति व लय, सर्व मनूंची नांवें व प्रत्येक मनूची कालमर्यादा, ही सर्व यथातथ्य ऐकवावी, अशी माझी फार इच्छा आहे; करितां एवढीं आपण सविस्तर सांगा.\nवैशंपायन म्हणतात - बाबारे, तूं म्हणतोस खरें, परंतु सर्वही मन्वंतरांचे सविस्तर म्हणजे पुरापूर वर्णन सांगणें तर शेंकडों वर्षांनी देखील सांगून पुरें होणार नाहीं; याकरितां तूं तें मजपासून संक्षेपानेच ऐकण्यास तयार हो. पहिला मनु स्वायंभु; दुसरा स्वारोचिष, तिसरा उत्तम, चवथा तामस, पांचवा रैवत, सहावा चाक्षुष. हे सहा होऊन गेलेले मनु होत. हे कौरवेश्वरा, सांप्रत जो मनु चालू आहे, याला वैवस्वत अशी संज्ञा आहे. याचे पुढें येणारा तो सावर्णि मनु, त्याच्यापुढील भौत्य, त्याचे पुढील रौच्य व यापुढील चारी मनूंना मेरूसावर्णी असे सामान्य नांव आहे. हे राजा, मीं ज्याप्रमाणें ऐकलीं होतीं त्याप्रमाणे तुला ही एकंदर चौदाही मनूंचीं नांवें सांगितली. म्हणजे यांत गेलेले सहा, येणारे सात व सांप्रतचा एक हे सर्व आले. आतां मी या सातही मनूंतील ऋषि, देवगण व मनूंची संतति हीं सर्व तुला सांगतों. मरीचि, भगवान् अत्रि, अंगिरस, पुलह क्रतु, पुलस्त्य, व वसिष्ठ हे सातही ब्रह्मदेवाचे मानस पुत्र होते. हे राजा, यांशिवाय उत्तरेच्या दिशेला दुसरेही सात ऋषि होते. तसेच सत्वगुणी याम संज्ञक देव व त्यांचे उपजीवी दुसरे देव हे स्वायंभुवांत होते आणि आग्निध, अग्निबाहु, मेधा, मेधातिथि, वसु, ज्योतिष्मान्, द्युतिमान्, हव्य, सवन व पुत्र असे हे मनूचे महातेजस्वी दहा पुत्र होते. हे राजा, याप्रमाणें तुला थोडक्यांत प्रथम मन्वंतरांचे वर्णन सांगितलें. आतां वसिष्ठाचा पुत्र और्व, स्तंव, काश्यप, प्राण, बृहस्पति, दत्त व निश्चवन, असे हे सात महाव्रत सप्तर्षि स्वारोचिष मन्वंतरांत होते, असें वायूचें म्हणणें आहे. तुषित नांवाचे या मनूंत देव होते. हविर्ध्र, सुकृति, ज्योति, आपमूर्ति, अयस्मय, प्रथित, नभस्य, नभ व उर्ज हे महापराक्रमी व वीर्यवान् असे स्वारोचिष मनूचे पुत्र होते म्हणून सांगितले आहे. याप्रमाणें मीं तुला दुसरें मन्वंतर सांगितलें. आतां मी तिसर्‍याचे वर्णन करतों तें ऐक. वासिष्ठ या संज्ञेनें प्रसिद्ध असलेले वसिष्ठाचे सात पुत्र हे उत्तम मन्वंतरांतील सप्तर्षि होत. आतां हे सात पूर्वींचे कोण म्हणशील तर पूर्वकल्पीं ऊर्ज नांवाचे अत्यंत तेजस्वी जे हिरण्यगर्भाचे पुत्र तेच या जन्मीं वसिष्ठाचे झाले. याप्रमाणें तुला या मन्वंतरांतले सप्तर्षि सांगितले. आतां उत्तम मनूचे दशपुत्र सांगतो त्यांचीं नांवें - ईष, ऊर्ज, तनूज, मधु, माधव, शुचि, शुक्र, सह, नभस्य व नभ, हे दहा. आतां या मन्वंतरांतील देव मानवसंज्ञक होते. याप्रमाणें तिसरे मन्वंतर सांगितलें. आतां चवथें मन्वंतर सांगतों, तें ऐक. काव्य, पृथु, अग्नि, जन्यु, धात, कपीवान् व अकपीवान्, हे सात चवथ्या म्हणजे तामस मन्वंतरांतील सप्तर्षि. आतां या मनूचे पुत्रपौत्र पुराणांत सांगितले आहेत, त्यांपैकीं त्याच्या पुत्रांची नांवें तेवढीं तुला सांगतों. तीं हीं - द्युति, तपस्य, सुतपा, तपोमूल, तपोधन, तपोरति, अकल्माष, तन्वी, धन्वी व परंतप; हीं सर्व नांवें अशी वायूंनी सांगितलीं आहेत, तीं मीं तुला सांगितलीं. या मनूंतील देवगण सत्यसंज्ञक होते. आतां पांचवें मन्वंतर सांगतों. या मन्वंतराचें नांव रैंवत मन्वंतर. यांतील सप्तर्षींचीं नांवें; - वेदबाहु, यदुध्र, वेदशिरा, हिरण्यरोमा, पर्जन्य, सोमपुत्र, ऊर्ध्वबांहु व अत्रिपुत्र सत्यनेत्र हे सात सप्तर्षि झाले. भूतरजस् नांवाचे या मनूंतील मुख्य देव होते; व याच जातीचे रैभ्य व पारिप्लव संज्ञेचे विशेष देवतागण होते. आतां मी तुला त्यांच्या मुलांचीं नांवे सांगतों तीं ऐक; धृतिमान्, अव्यय, युक्त, तत्त्वदर्शी, निरुत्सुक, अरण्य, प्रकाश, निर्मोह, सत्यवाक् व कवी; हे दहा. याप्रमाणें हें पांचवें मन्वंतर सरलें. आतां सहावें सांगतों तें ऐक. भृगु, नभ, विवस्वान्, सुधामा, विरजा, अतिनामा व सहिष्णु, हे सहाव्या म्हणजे चाक्षुष मन्वं- तरांतील सप्तर्षि झाले. आतां या मन्वंतरांतील देवगण सांगतो. आद्य, प्रभूत, ऋभु, पृथग्भाव व लेख, हे पांच देवगण होते. हे पांचही महातेजस्वी महात्मे देवगण अंगिरस ऋषीचे पुत्र होत. हे राजा, या मनूचे ऊरुप्रभृति दहा पुत्र होते व ते नला नामक स्त्रीपासून झाले असल्यामुळें त्यां सर्वांस नाडवलेय अशी सामान्य संज्ञा होती. याप्रमाणें ही सहाव्या मन्वंतराची व्यवस्था झाली. आतां सातवा म्हणजे चालू मनु ऐक. या मनूचें नांव वैवस्वत, अत्रि, भगवान् - वसिष्ठ, महर्षि कश्यप, गौतम, भरद्वाज, विश्वामित्र व ऋचीक महर्षींचा पुत्र भगवान् जमदग्नि. हे सात चालू मन्वंतरांतील सप्तर्षि होत. साध्य, रुद्र, विश्वेदेव, मरुत, वसु, आदित्य व अश्विन्नौदेव असे हे वैवस्वत मनूंतील देवगण होत, व इक्ष्वांकुप्रमुख मनूचे दश पुत्र होते. हे राजा, या मन्वंतरांतील वर जे महातेजस्वी महर्षि सांगितले यांचे हजारों तेजस्वी पुत्र- पौत्र या भूमंडलावर दाही दिशांना व्यापून आहेत. यांशिवाय वर जीं मन्वंतरें सांगितलीं त्यांपैकीं प्रत्येक मन्वंतरांत लोकांची व्यवस्था लावण्याकरितां व लोकांचे संरक्षण करण्याकरितां पूर्वी सांगितलेले जे सात सप्तक म्हणजे एकूणपन्नास मरुद्गण ते विद्यमान असतात; व या सात सप्तकांपैकीं चार सप्तकें म्हणजे अठठावीस मरुद्गण प्रतिमन्वंतराच्या अखेरीस आपल्या सत्कर्मबलानें मुक्त होऊन शाश्वत ब्रह्मपदाला जातात. ते वर गेले म्हणजे जे दुसरे कोणी तपाच्या परिपाकानें त्या योग्यतेला आलेले असतात, ते त्यांचे जागीं नेमले जाऊन एकूणपन्नास ही ठरीव संख्या पुरी केली जाते. याचप्रमाणें मागें गेलेल्या व सांप्रतच्या मनूंतही मरुद्गणांची पूर्तता होत असते. हे कौरवेश्वर, याप्रमाणें गेलेलीं हीं सात मन्वंतरे तुला सांगितलीं. आतां पुढें येणारीं तींही सर्व तुला सांगतों. येणार्‍यांपैकी पांच मनूंना सावर्ण अशीं सामान्य संज्ञा आहे. या पांचांपैकीं एक सूर्यपुत्र व दुसरे परमेष्ठी प्रजापतीचे पुत्र. हे चौघे दक्षप्रजापतीचे नातू म्हणजे प्रिया नामक मुलीचे मुलगे. हे मोठे तेजस्वी असून मोठें तप करीत मेरुपृष्ठावर राहिले असल्यामुळें या चौघांस मेरुसावर्णीं असें नांव पडलें आहे. रुचि प्रजापतीचा पुत्र रौच्य हा एक मनु व भूतिनामक दिव्य स्त्रीचे ठिकाणीं झालेला रुचीचा पुत्र भौत्य तो एक. याप्रमाणें हे पुढें येणारे सात हे सर्वही मनु म्हणजे सावर्णीपासून पुढील सर्व मोठे तपस्वी असून त्यांचा काल येईपर्यंत ते स्वर्गांतच असतात. आतां यापुढील मनूंत होणार्‍या सप्तर्षींची नांवें ऐक. राम, व्यास, अत्रिपुत्र-दीप्तिमान्, भरद्वाजकुलोत्पन्न द्रोणाचा पुत्र महातेजस्वी अश्वत्थामा, गौतमकुलोत्पन्न शरद्वानाचा पुत्र कृप, कुशिक-कुलोत्पन्न गालव व कश्यप- कुलोत्पन्न रुरु, हे सात मुनिश्रेष्ठ येत्या मनूंतील सप्तर्षि होत. हे सप्तर्षि केवळ ब्रह्मदेवाच्या तोडीचेच आहेत. सत्कुलोत्पत्ति, तपोबल, मंत्रशास्त्र, व्याकरणशास्त्र, इत्यादिकांतील प्राविण्य या गोष्टींनीं ब्रह्मलोकांतही त्यांची प्रतिष्ठा आहे. हे फार निष्कलंक असून त्रिकालज्ञानी आहेत. यांची तपाविषयीं तर फारच ख्याती आहे. कारण सदा ते तपोनिरत असतात व ते मोठे मननशील आहेत. शिवाय मंत्रव्याकरण व अणिमादियोगसिद्धीच्या बलानें त्यांना सर्व कांहीं दिसतें. हें सर्वांत पहिले व धर्माचीं रहस्यें यांनीं प्रत्यक्ष अंगीं अनुभविली आहेत; शिवाय आपआपल्या नांवाच्या गोत्राचे ते प्रवर्तक किंवा मूळपुरुष होत. आतां हे जे एकंदर सप्तर्षि सांगितले हे कृतादि चतुर्युगांमध्ये पुनःपुनः उत्पन्न होऊन सत्यधर्माचें स्वतः अतिआस्थेनें आचरण करून लोकांना वर्ण व आश्रम यांच्या वेळोवेळीं मर्यादा घालून देतात, व कालगतीनें जेव्हां जेव्हां धर्माला शैथिल्य येतें तेव्हां तेव्हां यांचेच वंशांत उत्पन्न झालेले संहिता ब्राह्मणादि वेदभागाचे द्रष्टे व कर्ते ऋषि पुनःपुनः धर्माचें कार्य उज्जीवित करतात. या निरनिराळ्या सप्तर्षींत कधीं कधीं पहिल्यापेक्षां मागील ऋषि वरादि देण्याविषयीं अधिक समर्थ आढळून येतात, त्या अर्थीं या ऋषींची योग्यता ठरविण्यांत काल किंवा वय याचा विचार कर- ण्यांत मुळींच अर्थ नाहीं; ते सर्वत्र सारखे, हाच याचा उलगडा.\nहे राजा, याप्रमाणें सप्तर्षींचा विषय स्पष्ट करून सांगितला. आतां भावी सावर्णीमनूचे पुत्र तुला सांगतों ते ऐक. वरीयान्, अवरीयान्, संमत, धृतिमान्, वसु, चरिष्णु, अपि, अधृष्णु, वाज व सुमति हे दहा. आतां मेरुसावर्णीतील पहिल्याचे सप्तर्षि सांगतों ते ऐक. पौलस्त्य- कुलोत्पन्न मेधातिथि, काश्यपकुलोत्पन्न वसु, भृगुकुलोत्पन्न जोतिष्मान्, अंगिरसकुलोत्पन्न द्युतिमान्, वसिष्ठकुलोत्पन्न सवन, अत्रिकुलोत्पन्न हव्यवाहन व पौलह, हे सात रोहितमन्वंतरांतील ऋषि. हे राजा, या मनूमध्यें तीनच देवगण होते या रोहितसावर्णी मनूचे म्हणजे दक्षपुत्राच्या पुत्राचे नऊ मुलगे होते. ते धृष्टकेतु, पंचहोत्र, निराकृति, पृथु, श्रवा, भूरिद्युम्न, ऋचीक, बृहत, गय, हे नऊ. दहाव्या पर्यायामधील दुसर्‍य़ा मनूंतील सप्तर्षि ऐक. पुलहाचा पुत्र हविष्मान्, भृगुपुत्र सुकृति, वसिष्ठपुत्र अष्टम, पुलस्त्यपुत्र प्रामति, कश्यपपुत्र नभोग, अंगिरसकुलोत्पन्न नभस, हे सात. अर्चिर्मार्ग किंवा उत्तरमार्ग व धूममार्ग किंवा दक्षिणमार्ग यांचे रक्षणकर्ते असे मंत्रप्रतिपाद्य दोन देवतागण आहेत म्हणून मागें सांगितलें; ते गण या कालचे देव होत. मनुसुत, उत्तमौजा, निकुषंज, वीर्यवान्, शतानीक, निरामित्र, वृषसेन, जयद्रथ, भूरिद्युम्न व सुवर्चा असे हे दहा या मनूंतील मनु- पुत्र. आतां अकराव्या पर्यायांतील तिसर्‍या मनूचे सप्तर्षि मी सांगतों, ते मजपासून समजून घे. कश्यपकुलोत्पन्न हविष्मान्, भृगु- कुलोत्पन्न हविष्मान्, अत्रिकुलोत्पन्न तरुण, वसिष्ठपुत्र अनघ, अंगिरसकुलोत्पन्न उदधिष्णा, पुलस्तीपुत्र निश्वर व पुलहपुत्र अग्नितेज; हे सात. या मनूंतील देवांचे तीन गण होते, व तिन्हीही गणांतील देव हे ब्रह्मदेवाचे पुत्र होते. संवर्तक, सुशर्मा, देवानीक, पुरूद्वह, क्षेमधन्वा, दृढायु, आदर्श पण्डक व मनु याप्रमाणें हे नऊजण तृतीयसावर्णीचे पुत्र; यापुढें चवथ्या सावर्णीचे सप्तर्षि ऐक. वसिष्ठपुत्र द्युति, अत्रि-पुत्र सुतपा, अंगिरसपुत्र तपोमूर्ति, कश्यपपुत्र तपस्वी, पुलस्तीपुत्र तपोशन, पुलहपुत्र तपोरवि व भृगुपुत्र तपोधृति; हे सात. या मनूंत पांच देवगण होतील व ते सर्वही ब्रह्मदेवाचे मानसपुत्र असतील. देववायु, अदूर, देवश्रेष्ठ, विदूरथ, मित्रवान्, मित्रदेव, मित्रसेन, मित्रकृत्, मित्रबाहु आणि सुवर्चा, हे बाराव्या मनूंतील मनुपुत्र होतील. यानंतर येणार्‍या तेराव्या पर्यायांतील मनूचे सप्तर्षि ऐक. अंगिरापुत्र धृतिमान्, पुलस्तिपुत्र हव्यप, पुलहपुत्र तत्वदर्शी, भृगुपुत्र निरुत्सुक, अत्रिपुत्र निष्प्रकंप, कश्यपपुत्र निर्मोह व वसिष्ठपुत्र सुतपा; हे सात. या मनूंत देवतांचे तीनच गण होतील, असें ब्रह्मदेवानें सांगून ठेविलें आहे. या तेराव्या मनूंतील जे मनुपुत्र होतील ते रुचीचे पुत्र असें समजावें. यांची नावें:-चित्रसेन, विचित्र, नय, धर्मभृत, धृत, सुनेत्र, क्षत्रवृद्धि, सुतपा, निर्भय व दृढ; हे तेराव्या अथवा रौच्य मन्वंतरांतील मनुपुत्र. आतां चौदाव्या पर्यायांतील म्हणजे भौत्यमन्वंतरांतील सप्तर्षि. एक भृगुपुत्र अतिबाहु, अंगिरसपुत्र शुचि, अत्रिपुत्र युक्त, वसिष्ठपुत्र शुक्र, पुलहपुत्र अजित, कश्यपपुत्र अग्नीध्र व पुलस्त्यपुत्र भार्गव; हे अखेरचे सप्तर्षी समजावे.\nजो कोणी प्रभातकाळीं उठून या सप्तर्षींचें, होऊन गेलेल्या व पुढें येणार्‍या नाम- संकीर्तन करील त्याला सुख, यश व दीर्घायुष्य हीं प्राप्त होतील.\nअसो; जनमेजया, या शेवटल्या मनूंत देवतांचे गण पांच होतील; व तरंगभीरु, वप्र, तरस्वान्, उग्र, अभिमानी, प्रवीण, जिष्णु, संक्रंदन व सबल; हे भौत्य मनूंतील मनु-पुत्र. या भौत्यमनूचा म्हणजे चौदाव्या मनूचा अंमल संपला म्हणजे त्याबरोबरच कल्पाचाही शेवट होतो. याप्रमाणे होऊन गेलेले व पुढें येणारे सर्व मनु मीं सांगितले.\nहे राजा, या चौदा मनूंनी आपल्या पुत्र- पौत्रांसह मिळून ही अनेक ग्रामनगरांनी भरलेली व समृद्धापर्यंत पसरलेली अफाट पृथ्वी हिचें पुरापूर सहस्त्र युगेंपर्यंत आपल्या तपोबलानें परिपालन करावें, व आपआपला काल पुरा झाला कीं, आपण लयास जावें, अशी परमेश्वराची कायमची योजना आहे.\nइति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि\nमन्वन्तरवर्णनं सप्तमोऽध्यायः ॥ ७ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2018-10-24T01:43:38Z", "digest": "sha1:ILW22F2D22TGKZNJESSLYDTEUKVURBB2", "length": 4777, "nlines": 161, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:मॅसेच्युसेट्समधील शहरे - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► बॉस्टन‎ (२ क, ८ प)\n\"मॅसेच्युसेट्समधील शहरे\" वर्गातील लेख\nएकूण ७ पैकी खालील ७ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ०७:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9%E0%A4%97%E0%A4%A1-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9F-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8/", "date_download": "2018-10-24T00:40:31Z", "digest": "sha1:ICJUJZLM7Z3C75XLR6ERMRVTVORTIBEL", "length": 16605, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "सिंहगड घाट रस्त्यावर पुन्हा दरड कोसळली; पर्यटकांसाठी गडावर जाणारा रस्ता बंदच - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना…\nयुतीचा लवकर निर्णय घ्या; अन्यथा लोकसभा विधानसभा निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याची …\nमहापालिका निवडणुकीत जनतेने कानफटवले, तरीही बारणेंना दुसऱ्यांदा खासदार होण्याची स्वप्ने पडताहेत;…\nप्रश्न पिंपरी-चिंचवडच्या पाण्याचा; विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ठरवले चोर\nडीजे वाजण्यावरील बंदी तूर्तास हटवणार नाही- उच्च न्यायालय\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा…\nपिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना\nवाल्हेकरवाडीतील डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nपिंपळेनिलखमध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे…\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना…\nचाकण जवळील काळूस येथे विष प्राशन करून ५० वर्षीय इसमाची आत्महत्या\nनिगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न\nदिघीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू\nचाकण येथील रबर कंपनीचे दोन बँक अकाऊंट हॅक; ४० लाखाची रक्कम…\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले…\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव…\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही…\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका –…\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मुलासह १८ जणांना जन्मठेप\nआमच्या संयमाचा अंत पाहू नका, भारताला मोठा पलटवार झेलावा लागेल –…\nमोदी माझे मित्र आहेत आणि भारतावर माझ प्रेम आहे – डोनाल्ड…\nनीरव मोदीच्या बहिणीविरोधातही इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस\nनेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ७ प्रवाशी बेपत्ता\nHome Pune सिंहगड घाट रस्त्यावर पुन्हा दरड कोसळली; पर्यटकांसाठी गडावर जाणारा रस्ता बंदच\nसिंहगड घाट रस्त्यावर पुन्हा दरड कोसळली; पर्यटकांसाठी गडावर जाणारा रस्ता बंदच\nपुणे, दि. १४ (पीसीबी) – सिंहगड घाट रस्त्यावर गेल्या रविवारी पहाटे ज्या ठिकाणी दरड कोसळली होती, त्याच ठिकाणी आज (शनिवारी) पहाटे पुन्हा एकदा दरड कोसळली आहे. गेल्या रविवारी पहाटेच्या सुमारास उंबरदांड पॉइंटवर मोठी दरड कोसळली होती. तेव्हापासून पर्यटकांसाठी गड़ावर जाण्यासाठीचा रस्ता बंद करण्यात आला होता.\nसिंहगड घाट रस्त्यावर पायथ्यापासून आठ किलोमीटरवर उंबरदांड दरड पॉइंट आहे. गेल्या रविवारी पहाटे दरड कोसळली. सर्व रा़डारोडा रस्त्यावर आला होता. तो हटविण्याचे काम वन विभागाकडून केले जात होते. त्यामुळे गेल्या एक आठवड्यापासून रस्ता बंद होता. येथील राडारोडा काढण्याचे काम पुर्ण झाले होते. सुरक्षेसाठी अजून पर्यटकांच्या वाहनांना गडावर जाण्यास परवाणगी देण्यात आली नव्हती. आज त्याच जागी रात्री पुन्हा दरड कोसळली. सर्व राडारोडा रस्त्यावर आल्याने तो पुन्हा बंद झाला आहे.\nयाबाबत वन विभागाचे अधिकारी महेश भालेराव यांनी सांगितले की, गेल्या रविवारी ज्या ठिकणी दरड कोसळली होती, त्याच ठिकाणी आज (शनिवारी) पहाटे पुन्हा दरड कोसळली आहे.\nPrevious article‘देशात हिंदू तालिबानने बाबरी मशीद पाडली’; सुन्नी वक्फ बोर्डाचे वकील धवन यांचा वादग्रस्त युक्तिवाद\nNext articleभूमकर चौकातील मटका अड्ड्यावर छापा; मटका चालविणारा गजाआड\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले साकडे\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nसमलैंगिक सेक्सला नकार दिल्याने पुण्यात तरूणावर सपासप वार\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना...\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \nकासारवाडीमध्ये गावठी पिस्तूल आणि एक जीवंत काडतुसासह सराईताला अटक\nनगरसेवक तुषार कामठे यांच्या कार्यालयात तक्रार केल्याने कार्यकर्त्यांकडून कुटूंबाला सोसायटीत घुसून...\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nमुसलमानांनी काँग्रेसला अजिबात मतदान करू नये – ओवेसी\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nपुण्यातील उबर टॅक्सीचालकाची हत्या करुन टॅक्सी लातूरमध्ये नेऊन विकणाऱ्या दोघांना अटक\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी पुणे जिल्हा न्यायालयाने अॅड.सुरेंद्र गडलिंग यांना ठोठावली कोठडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B6/", "date_download": "2018-10-24T01:08:43Z", "digest": "sha1:COBBABPW7FMBSXVZX5IMDRLWBY5RZ64H", "length": 18507, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "गायक उदित नारायण यांना आशा भोसले पुरस्कार जाहीर; भाऊसाहेब भोईर यांची माहिती - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना…\nयुतीचा लवकर निर्णय घ्या; अन्यथा लोकसभा विधानसभा निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याची …\nमहापालिका निवडणुकीत जनतेने कानफटवले, तरीही बारणेंना दुसऱ्यांदा खासदार होण्याची स्वप्ने पडताहेत;…\nप्रश्न पिंपरी-चिंचवडच्या पाण्याचा; विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ठरवले चोर\nडीजे वाजण्यावरील बंदी तूर्तास हटवणार नाही- उच्च न्यायालय\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा…\nपिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना\nवाल्हेकरवाडीतील डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nपिंपळेनिलखमध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे…\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना…\nचाकण जवळील काळूस येथे विष प्राशन करून ५० वर्षीय इसमाची आत्महत्या\nनिगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न\nदिघीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू\nचाकण येथील रबर कंपनीचे दोन बँक अकाऊंट हॅक; ४० लाखाची रक्कम…\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले…\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव…\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही…\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका –…\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मुलासह १८ जणांना जन्मठेप\nआमच्या संयमाचा अंत पाहू नका, भारताला मोठा पलटवार झेलावा लागेल –…\nमोदी माझे मित्र आहेत आणि भारतावर माझ प्रेम आहे – डोनाल्ड…\nनीरव मोदीच्या बहिणीविरोधातही इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस\nनेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ७ प्रवाशी बेपत्ता\nHome Pimpri गायक उदित नारायण यांना आशा भोसले पुरस्कार जाहीर; भाऊसाहेब भोईर यांची माहिती\nगायक उदित नारायण यांना आशा भोसले पुरस्कार जाहीर; भाऊसाहेब भोईर यांची माहिती\nपिंपरी, दि. २८ (पीसीबी) – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने सिद्धीविनायक ग्रुपच्या सहकार्याने भारतीय संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल संगीतकार आणि गायकाला सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या नावाने दरवर्षी पुरस्कार दिला जातो. यंदाच्या वर्षी प्रसिद्ध पार्श्वगायक पद्मभूषण उदित नारायण यांना हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले.\nभाऊसाहेब भोईर म्हणाले, “अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने २००२ पासून स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या नावाने आशा भोसले पुरस्कार दिला जातो. देशपातळीवर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे संगीतकार आणि गायकाला आशा भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा पुरस्कार देण्यात येतो. यंदा पुरस्काराचे १६ वे वर्ष आहे. आतापर्यंत स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, संगीतकार खय्याम, रविंद्र जैन, बप्पी लहरी, प्यारेलाल, आनंद, ह्दयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, गायक अनु मलिक, शंकर महादेवन, शास्त्रीय गायक पंडित शिवकुमार शर्मा, सुरेश वाडकर, हरिहरन, सोनू निगम आणि सुनिधी चौहान यांना हा पुरस्कार दिला गेला आहे.\nयंदाचा १६ वा पुरस्कार सुप्रसिद्ध गायक पद्मभूषण उदित नारायण यांना देण्यात येणार आहे. रोख १ लाख ११ हजार रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात येत्या ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पुरस्काराचे वितरण केले जाईल. यावेळी आमदार अजित पवार, ज्येष्ठ संगीतकार पंडित ह्दयनाथ मंगेशकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे आणि विरोधी पक्षनेते दत्ता साने आदी उपस्थित असतील. यावेळी उदित नारायण यांच्या गीतावर आधारित रजनीगंधा तसेच वैशाली पळसुले यांचे फ्युजन नृत्य हा कार्यक्रम सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.”\nPrevious articleसांगवीतील नागरिकाची फंड ट्रान्सफरच्या बहाण्याने ४० लाखाची फसवणूक करणारा अटकेत\nNext articleमराठा आरक्षणासाठी शरद पवार विरोधी पक्षांचे सहकार्य मिळवतील – अजित पवार\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा घेऊ – भारती चव्हाण\nपिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना\nपिंपरी-चिंचवडमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी; झाड कोसळून एकजण जखमी\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना...\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \nचोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपी खेड जेलमधून गज कापून पळाले\nमहिलांनो परत जा, अन्यथा मंदिर बंद करू; शबरीमलाचे पुजारी संतापले\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nखडसेंचा वनवास संपवा; ज्येष्ठ मंत्र्यांचा शाहांकडे आग्रह\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nपिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेचे दुसरे युनिट कार्यान्वित करण्याचे आयुक्तांचे आदेश\nपिंपरीतील आंबेडकर चौकात दोन अल्पवयीन मुलांकडून पिस्तुल आणि काडतुसे जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/10/news-2301.html", "date_download": "2018-10-24T01:13:19Z", "digest": "sha1:5642HPRUD4SU7FCVRC5VZN3AWPWPX5WW", "length": 5770, "nlines": 78, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "संगमनेर तालुक्यात ऊस जळून खाक,शेतक-याचे लाखोचे नुकसान. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar North Sangamner संगमनेर तालुक्यात ऊस जळून खाक,शेतक-याचे लाखोचे नुकसान.\nसंगमनेर तालुक्यात ऊस जळून खाक,शेतक-याचे लाखोचे नुकसान.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्यातील ओझर खुर्द शिवारात गुरुवार रोजी रात्री दौलत बनवाले व भिमराज शिदें या दोन शेतक-याचा सुमारे तीन एकर ऊस जळून खाक झाल्याने या शेतक-याचे सुमारे चार ते पाच लाख रुपयाचे अर्थिक नुकसान झाले आहे.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nदौलत बनवाले याची ओझर खुर्द शिवारात गट नं १७२ मध्ये तीन एकर ऊसाची शेती आहे. त्यापैकी दोन एकर ऊस जळून पूर्णपणे खाक झाला आहे. तर भिमराज शिदें याची गट नं १२६ मध्ये एक एकर ऊसाची शेती आहे त्यालाही आग लागली होती. यावेळी नागरीक, तरुण व संगमनेर कारखाण्याच्या अग्निशामक दलाने दाखवलेल्या प्रसंग सावधानतेमुळे पुढील अनर्थ टळला आहे. कारण या परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस क्षेत्र आहे.\nगुरवार रोजी रात्री आठ ते नऊ वाजेच्या सुमारास परिसरातील वीज पुरवठा खंडीत झाला होता व हे ऊस क्षेत्र असलेल्या परिसरात वीजेचे खांब अथवा वीज वाहक तारा नाहीत. तर ऊस असलेल्या परिसरात कोणीही वास्तव्यास नाही. त्यामुळे कोणीतरी अज्ञात व्यंक्तीने जाणीवपूर्वक या दोन्ही शेतक-याचा ऊस जाळला असून या व्यक्तीला कठोर शासन करावे अशी मागणी या शेतक-यानी आश्वी पोलिसाना दिलेल्या तक्रांर अर्जात केली आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nउद्धव ठाकरे लोकसभा उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार या चार नेत्याची नावे चर्चेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/instructions-for-completion-of-the-month-long-maintenance-work-of-the-electricity-system/", "date_download": "2018-10-24T00:56:05Z", "digest": "sha1:3CTCPE26PIQYEL2P6EY7VS7FBRYPQW7D", "length": 12270, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "वीजयंत्रणेच्या मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीचे कामे महिन्याअखेर पूर्ण करण्याचे निर्देश", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nवीजयंत्रणेच्या मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीचे कामे महिन्याअखेर पूर्ण करण्याचे निर्देश\nपुणे : पश्चिम महाराष्ट्रातील वीजयंत्रणेच्या मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीचे कामे मे महिन्याअखेर पूर्ण करण्याचे निर्देश प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी दिले आहेत. तसेच सद्यस्थितीत किंवा येत्या पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित झाल्यास तो तातडीने पूर्ववत करण्यासाठी अभियंता व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर उपाय करण्याची सूचना त्यांनी क्षेत्रीय कार्यालयांना केलेली आहेत.\nसेनापती बापट मार्गावरील प्रकाशभवनमध्ये नुकत्याच झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे यांच्यासह अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांची उपस्थिती होत. वादळ, गारपिट किंवा मुसळधार पावसामुळे नादुरुस्त झालेल्या वीजयंत्रणेच्या दुरुस्तीसाठी ताबडतोब कार्यवाही करण्यात यावी. पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा तत्परतेने सुरु करण्यात यावा. तसेच रोहित्र, वीजखांब, केबल्स, ऑईल व इतर साहित्य संबंधीत कार्यालयांनी उपलब्ध करून ठेवण्याची सूचना प्रादेशिक संचालक श्री. ताकसांडे यांनी यावेळी केली. बारामती व कोल्हापूर परिमंडलातील कार्यालयांना याप्रमाणेच सूचना देण्यात आलेल्या आहेत.\nपावसाळी परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात यावी तसेच पुणे, बारामती व कोल्हापूर परिमंडल अंतर्गत सर्व विभागांमध्ये 24 तास कार्यरत असणारे दैनंदिन नियंत्रण कक्ष उघडण्यात यावेत असे निर्देश प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी दिले. यासोबतच खंडित वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी किंवा आवश्यक उपाययोजना करण्यासाठी सर्व विभागांतर्गत साधनसामुग्रीसह फिरते पथक तयार ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले.\nपावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठीची उपाययोजना म्हणून मान्सूनपूर्व वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीचे कामे केली जातात. यामध्ये रोहित्राची तपासणी, त्याचे अर्थिंग व टर्मीनल कनेक्शन चेक करणे, ऑईलची पातळी कायम ठेवणे, फिडर पिलरची दुरुस्ती करणे, वीजतारांजवळील झाडांच्या फांद्याची छटाई, डिस्ट्रीब्यूशन बॉक्समधील फ्यूज बदलविणे, खांब आणि तारांचे मजबुतीकरण,गंजलेले वीजखांब बदलणे, वीजतारांमध्ये स्पेसर्स बसविणे, स्टेवायरने वीजखांबांचा आधार मजबूत करणे, फुटलेले इन्सूलेटर बदलणे, तारा बदलणे किंवा झोल काढणे, जुन्या फिडर पिलरमध्ये इन्सूलेशन स्प्रे मारणे तसेच पावसाचे पाणी साचणाऱ्या परिसरातील फिडर पिलरची जमिनीपासून उंची वाढविणे आदी कामांचा समावेश आहे. रोहित्र तसेच वीजयंत्रणेच्या ठिकाणी नागरिकांनी टाकलेला कचराही या मोहिमेत साफ करण्यात येत आहे. यासोबतच उपकेंद्गातील ब्रेकर्सची दुरुस्ती, बॅटरी चार्जींग, अर्थींग, पॉवर टॉन्सफॉर्मरचे ऑईल फिल्टरेशन, रिले टेस्टींग, ग्रिसींग, इन्सूलेटर क्लिनींग आदी कामे करण्यात येत आहेत.\nखंडित वीजपुरवठ्याची तक्रार नोंदविण्यासाठी पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी महावितरणचे 1912 किंवा 1800-102-3435 किंवा 1800-233-3435 हे तीन टोल फ्री क्रमांक 24×7 उपलब्ध आहेत.\nदीपक साळुंखे पाटील म्हणतात ‘तो मी नव्हेच’\nटीम महाराष्ट्र देशा- अक्कलकोट महिला पदाधिकार्यांबाबत शिवराळ भाषा वापरल्याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली असून…\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये पुरुषोत्तम मधील विविध पुरस्कार विजेते\nअखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे ‘ब्रह्मोद्योग-2018’ महोत्सवाचे आयोजन\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे…\nदीपक साळुंखे पाटलांना ऑडिओ क्लिप भोवणार, स्पष्टीकरण देण्यासाठी २…\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे…\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये पुरुषोत्तम मधील विविध पुरस्कार विजेते\nसैराट फेम ‘तानाजी’ आता ‘माझा…\nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता…\n‘फिल्मशाला २०१८’ चा निकाल जाहीर\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान \nराष्ट्रवादीला धक्का,पवारांच्या अत्यंत निकटवर्तीय नेत्याचा पक्षाला रामराम\n‘एमआयएम’प्रमाणे ‘वंदे मातरम्’ला आमचाही विरोध : प्रकाश आंबेडकर\nवाचा अमित शाह यांनी शिवसेनेला काय धमकी दिली \nपुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल : पवार\nभाजपला काही झालं तरी सत्ता मिळू द्यायची नाही - उद्धव ठाकरे\nसैराट फेम 'तानाजी' आता 'माझा अगडबम'मध्ये\nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता फडणवीस\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान \nराष्ट्रवादीच्या तिजोरीत खडखडाट, आता प्रचार तोंडी करा - पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/yeddyurappa-promises-farm-loan-waiver-2days/", "date_download": "2018-10-24T01:46:26Z", "digest": "sha1:LIBYNDSOUPUFGLUFXKIKVZEAPXY5HV5T", "length": 9280, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच येडियुरप्पांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमुख्यमंत्रीपदी विराजमान होताच येडियुरप्पांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा\nटीम महाराष्ट्र देशा : कर्नाटक मध्ये सत्तासंघर्ष आता टोकाला पोहचला आहे.कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापनेचा दावा केल्याने अखेर मुख्यमंत्री कोण होणार. याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. अखेर आज सकाळी ९ वाजता येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आता बहुमत सिद्ध करण्याचं त्यांच्यापुढे आव्हान असणार आहे.\nसुप्रीम कोर्टात मध्यरात्री दोन ते पहाटे पाचर्यंत रंगलेल्या युक्तीवादानंतर, अखेर आज सकाळी 9 वा येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.\nदरम्यान येडियुरप्पा कर्नाटकचे मुख्यमंत्री बनताच त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केलीये. त्यांनी शेतकऱ्यांना १ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे आता काँग्रेस आणि जेडीएसच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे.\nकाँग्रेस आणि जेडीएसचे आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा करतच भाजपाने सत्तास्थापनेचा दावा केला होता. राज्यपालांनी त्यांना संधी देताच, येडियुरप्पांनी आज सकाळी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलीय. आता पुढच्या १५ दिवसांत त्यांना बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. अर्थातच, हा भाजपासाठी अत्यंत प्रतिष्ठेचा मुद्दा आहे.\nपरंतु, येडियुरप्पांना सत्तास्थापनेबाबत पूर्ण विश्वास आहे. आपलं सरकार पाच वर्षं पूर्ण करेल, असं त्यांनी अगदी ठामपणे सांगितलंय. हे सांगतानाच, त्यांनी शेतकरी कर्जमाफीच्या विषयाबाबत सरकारची भूमिकाही मांडली. आपलं सरकार शेतकऱ्यांचं १ लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करेल, असं त्यांनी जाहीर केलंय. पुढच्या एक-दोन दिवसांत याबाबतची औपचारिक घोषणाही ते करणार आहेत.\nराष्ट्रवादीला धक्का,पवारांच्या अत्यंत निकटवर्तीय नेत्याचा पक्षाला रामराम\nपुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक सेलचे प्रदेशाध्यक्ष आणि पवार कुटुंबीयांचे निकटवर्तीय असलेल्या…\nदीपक साळुंखे पाटलांना ऑडिओ क्लिप भोवणार, स्पष्टीकरण देण्यासाठी २…\nरसिकाचे चाहते बनले प्रोडक्शनसाठी डोकेदुखी\nपुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल : पवार\nदीपक साळुंखे पाटील म्हणतात ‘तो मी नव्हेच’\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे…\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये पुरुषोत्तम मधील विविध पुरस्कार विजेते\nसैराट फेम ‘तानाजी’ आता ‘माझा…\nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता…\n‘फिल्मशाला २०१८’ चा निकाल जाहीर\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान \nराष्ट्रवादीला धक्का,पवारांच्या अत्यंत निकटवर्तीय नेत्याचा पक्षाला रामराम\n‘एमआयएम’प्रमाणे ‘वंदे मातरम्’ला आमचाही विरोध : प्रकाश आंबेडकर\nवाचा अमित शाह यांनी शिवसेनेला काय धमकी दिली \nपुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल : पवार\nभाजपला काही झालं तरी सत्ता मिळू द्यायची नाही - उद्धव ठाकरे\nसैराट फेम 'तानाजी' आता 'माझा अगडबम'मध्ये\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान \nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता फडणवीस\nराष्ट्रवादीच्या तिजोरीत खडखडाट, आता प्रचार तोंडी करा - पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%95_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95_%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96", "date_download": "2018-10-24T01:22:40Z", "digest": "sha1:PLA4H5DU2C5K6WSGRRUPXJMWXZKYPDZA", "length": 30409, "nlines": 237, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "त्र्यं.वि. सरदेशमुख - विकिपीडिया", "raw_content": "\n(त्र्यंबक विनायक सरदेशमुख या पानावरून पुनर्निर्देशित)\nत्र्यंबक विनायक सरदेशमुख (२२ नोव्हेंबर, इ.स. १९२२:अक्कलकोट, सोलापूर जिल्हा, महाराष्ट्र, भारत - १२ डिसेंबर, इ.स. २००५:पुणे, महाराष्ट्र) हे एक मराठी कादंबरीकार, समीक्षक आणि कवी होते.\n४ त्र्यं.वि. सरदेशमुख यांची पुस्तके\n६ शोध मोहिमेतून सापडलेले सरदेशमुखांचे साहित्य\n९ संदर्भ आणि नोंदी\nत्यांचे प्राथमिक शिक्षण अक्कलकोट येथे झाले. त्यानंतरचे शिक्षण सोलापूर व नंतर पुणे येथे झाले.\nत्र्यं.वि. सरदेशमुखांनी सुरुवातीला ज्योत्स्ना, वाङ्मयशोभा, धर्नुधारी इत्यादी मासिकातून लेखन केले. त्यानंतर ससेमिरा ही त्यांची पहिली कादंबरी प्रकाशित झाली. आपले काव्यलेखन त्यांनी वैशाख या टोपणनावाने केले. उत्तररात्र हा त्यांचा कवितासंग्रह १९५५ साली प्रसिद्ध झाला.\nसाहित्याची निर्मिती, आकलन, स्वरूप आणि आस्वाद या संदर्भात स्वतःचे चिंतन त्यांनी आपल्या समीक्षा ग्रंथांतून मांडले आहेत.\nमानवी जीवनात असलेले शोकात्मता हे सरदेशमुखांच्या समीक्षेचे वैशिष्ट्य आहे. बालकवी, केशवसुत, गोविदाग्रज आणि मर्ढेकर यांच्या कवितांचा वेध त्यांनी आपल्या अंधारयात्रा या पुस्तकात घेतला आहे. तसेच गडकरी, ग्रेस, नारायण सुर्वे, शरच्चंंद्र मुक्तिबोध, कुसुमाग्रज यांच्या काव्याबद्दल मूळगामी चर्चा सरदेशमुखांनी केली आहे. सर्जनशीलता आणि संवेदनशीलता या दोन्हीचा आत्मप्रत्यय सरदेशमुखांच्या लिखाणातून आपल्याला दिसतो.\nत्र्यं.वि. सरदेशमुख यांची पुस्तके[संपादन]\nकालिदास आणि शाकुंतल : एक अर्घ्यदान (समीक्षा ग्रंथ)\nडांगोरा एका नगरीचा (कादंबरी)\nबखर एका राजाची (कादंबरी)\nसरदेशमुख यांचे बरेचसे साहित्य हस्तलिखित स्वरूपात होते. वाचक चळवळीचे कार्यकर्ते नीतीन वैद्य यांनी अनेक लोकांकडून सरदेशमुखांनी लिहिलेली सुमारे हजार पानांचे साहित्य एकत्र केले आहे. या शोध मोहिमेला सरदेशमुखांच्या कन्या अनुराधा कशेळीकर, मराठी वाङ्मय सूचीकार डॉ. सू.रा. चुनेकर व शिल्प सबनीस वगैरेंची मदत मिळाली. या अप्रसिद्ध साहित्यापैकी ’कालिदास आणि शाकुंतल : एक अर्घ्यदान’ हा ग्रंथ २०१४ सालातील आषाढाच्या पहिल्या दिवशी म्हणजे २८ जूनला प्रकाशित झाला.\nशोध मोहिमेतून सापडलेले सरदेशमुखांचे साहित्य[संपादन]\n३२ वैचारिक लेख, समीक्षा, आणि\nकवी रामजोशी, कवी कुंजविहारी, कवी रा.ना. पवार आणि कवी संजीव यांच्यानंतर त्र्यं.वि. सरदेशमुख हेच सोलापूरला मराठी साहित्यात मानाचे स्थान मिळवून देणारे सारस्वत ठरले.\nसाहित्य अकादमी पुरस्कार - २००३ (डांगोरा एका नगरीचा या पुस्तकाला).\n· रुस्तुम अचलखांब · प्रल्हाद केशव अत्रे · अनिल अवचट · सुभाष अवचट · कृ.श्री. अर्जुनवाडकर · बाबुराव अर्नाळकर\n· लीना आगाशे · माधव आचवल · जगन्नाथ रघुनाथ आजगावकर · मंगला आठलेकर · शांताराम आठवले · बाबा आढाव · आनंद पाळंदे · नारायण हरी आपटे · मोहन आपटे · वामन शिवराम आपटे · विनीता आपटे · हरी नारायण आपटे · बाबा आमटे · भीमराव रामजी आंबेडकर · बाबा महाराज आर्वीकर\n· नागनाथ संतराम इनामदार · सुहासिनी इर्लेकर\n· निरंजन उजगरे · उत्तम कांबळे · शरद उपाध्ये · विठ्ठल उमप · प्रभाकर वामन उर्ध्वरेषे · उद्धव शेळके\n· एकनाथ · महेश एलकुंचवार\n· जनार्दन ओक ·\n· शिरीष कणेकर · वीरसेन आनंदराव कदम · कमलाकर सारंग · मधु मंगेश कर्णिक · इरावती कर्वे · रघुनाथ धोंडो कर्वे · अतुल कहाते · नामदेव कांबळे · अरुण कांबळे · शांताबाई कांबळे · अनंत आत्माराम काणेकर · वसंत शंकर कानेटकर · दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर · किशोर शांताबाई काळे · व.पु. काळे · काशीबाई कानिटकर · माधव विनायक किबे · शंकर वासुदेव किर्लोस्कर · गिरिजा कीर · धनंजय कीर · गिरीश कुबेर · कुमार केतकर · नरहर अंबादास कुरुंदकर · कल्याण कुलकर्णी · कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी · दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी · वामन लक्ष्मण कुलकर्णी · वि.म. कुलकर्णी · विजय कुवळेकर · मधुकर केचे · श्रीधर व्यंकटेश केतकर · भालचंद्र वामन केळकर · नीलकंठ महादेव केळकर · महेश केळुस्कर · रवींद्र केळेकर · वसंत कोकजे · नागनाथ कोत्तापल्ले · अरुण कोलटकर · विष्णु भिकाजी कोलते · श्रीपाद कृष्ण कोल्हटकर · श्री.के. क्षीरसागर · सुमति क्षेत्रमाडे · सुधा करमरकर\n· शंकरराव खरात · चांगदेव खैरमोडे · विष्णू सखाराम खांडेकर · नीलकंठ खाडिलकर · गो.वि. खाडिलकर · राजन खान · गंगाधर देवराव खानोलकर · चिंतामणी त्र्यंबक खानोलकर · संजीवनी खेर · गो.रा. खैरनार · निलीमकुमार खैरे · विश्वनाथ खैरे · चंद्रकांत खोत\n· अरविंद गजेंद्रगडकर · प्रेमानंद गज्वी · माधव गडकरी · राम गणेश गडकरी · राजन गवस · वीणा गवाणकर · अमरेंद्र गाडगीळ · गंगाधर गाडगीळ · नरहर विष्णु गाडगीळ · सुधीर गाडगीळ · लक्ष्मण गायकवाड · रामचंद्र भिकाजी गुंजीकर · वसंत नीलकंठ गुप्ते · अरविंद गोखले · दत्तात्रेय नरसिंह गोखले · मंदाकिनी गोगटे · शकुंतला गोगटे · अच्युत गोडबोले · नानासाहेब गोरे · पद्माकर गोवईकर ·\n· निरंजन घाटे · विठ्ठल दत्तात्रय घाटे · प्र.के. घाणेकर\n· चंद्रकांत सखाराम चव्हाण · नारायण गोविंद चापेकर · प्राची चिकटे · मारुती चितमपल्ली · विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर · वामन कृष्ण चोरघडे · भास्कर चंदनशिव\n· बाळशास्त्री जांभेकर · नरेंद्र जाधव · सुबोध जावडेकर · शंकर दत्तात्रेय जावडेकर · रामचंद्र श्रीपाद जोग · चिंतामण विनायक जोशी · लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी · वामन मल्हार जोशी · श्रीधर माधव जोशी · श्रीपाद रघुनाथ जोशी · जगदीश काबरे ·\n· अरूण टिकेकर · बाळ गंगाधर टिळक ·\n· विमला ठकार · उमाकांत निमराज ठोमरे ·\n· वसंत आबाजी डहाके\n· नामदेव ढसाळ · अरुणा ढेरे · रामचंद्र चिंतामण ढेरे ·\n· तुकाराम · तुकडोजी महाराज · दादोबा पांडुरंग तर्खडकर · गोविंद तळवलकर · शरद तळवलकर · लक्ष्मीकांत तांबोळी · विजय तेंडुलकर · प्रिया तेंडुलकर ·\n· सुधीर थत्ते ·\n· मेहरुन्निसा दलवाई · हमीद दलवाई · जयवंत दळवी · स्नेहलता दसनूरकर · गो.नी. दांडेकर · मालती दांडेकर · रामचंद्र नारायण दांडेकर · निळू दामले · दासोपंत · रघुनाथ वामन दिघे · दिवाकर कृष्ण · भीमसेन देठे · वीणा देव · शंकरराव देव · ज्योत्स्ना देवधर · निर्मला देशपांडे · कुसुमावती देशपांडे · गणेश त्र्यंबक देशपांडे · गौरी देशपांडे · पु.ल. देशपांडे · पुरुषोत्तम यशवंत देशपांडे · लक्ष्मण देशपांडे · सखाराम हरी देशपांडे · सरोज देशपांडे · सुनीता देशपांडे · शांताराम द्वारकानाथ देशमुख · गोपाळ हरी देशमुख · सदानंद देशमुख · मोहन सीताराम द्रविड ·\n· चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी · मधुकर धोंड ·\n· किरण नगरकर · शंकर नारायण नवरे · गुरुनाथ नाईक · ज्ञानेश्वर नाडकर्णी · जयंत विष्णू नारळीकर · नारायण धारप · निनाद बेडेकर · नामदेव\n· पंडित वैजनाथ · सेतुमाधवराव पगडी · युसुफखान महम्मदखान पठाण · रंगनाथ पठारे · शिवराम महादेव परांजपे · गोदावरी परुळेकर · दया पवार · लक्ष्मण रामचंद्र पांगारकर · विश्वास पाटील · शंकर पाटील · विजय वसंतराव पाडळकर · स्वप्ना पाटकर · प्रभाकर आत्माराम पाध्ये · प्रभाकर नारायण पाध्ये · गंगाधर पानतावणे · सुमती पायगावकर · रवींद्र पिंगे · द्वारकानाथ माधव पितळे · बळवंत मोरेश्वर पुरंदरे · केशव जगन्नाथ पुरोहित · शंकर दामोदर पेंडसे · प्रभाकर पेंढारकर · मेघना पेठे · दत्तो वामन पोतदार · प्रतिमा इंगोले · गणेश प्रभाकर प्रधान · दिलीप प्रभावळकर · सुधाकर प्रभू · अनंत काकबा प्रियोळकर ·\n· निर्मलकुमार फडकुले · नारायण सीताराम फडके · यशवंत दिनकर फडके · नरहर रघुनाथ फाटक · फादर दिब्रिटो · बाळ फोंडके ·\n· अभय बंग · आशा बगे · श्रीनिवास नारायण बनहट्टी · बाबूराव बागूल · रा.रं. बोराडे · सरोजिनी बाबर · बाबुराव बागूल · विद्या बाळ · मालती बेडेकर · विश्राम बेडेकर · दिनकर केशव बेडेकर · वासुदेव श्रीपाद बेलवलकर · विष्णू विनायक बोकील · मिलिंद बोकील · शकुंतला बोरगावकर ·\n· रवींद्र सदाशिव भट · बाबा भांड · लीलावती भागवत · पुरुषोत्तम भास्कर भावे · विनायक लक्ष्मण भावे · आत्माराम भेंडे · केशवराव भोळे · द.ता. भोसले · शिवाजीराव भोसले ·\n· रमेश मंत्री · रत्नाकर मतकरी · श्याम मनोहर · माधव मनोहर · ह.मो. मराठे · बाळ सीताराम मर्ढेकर · गंगाधर महांबरे · आबा गोविंद महाजन · कविता महाजन · नामदेव धोंडो महानोर · श्रीपाद महादेव माटे · गजानन त्र्यंबक माडखोलकर · व्यंकटेश दिगंबर माडगूळकर · लक्ष्मण माने · सखाराम गंगाधर मालशे · गजमल माळी · श्यामसुंदर मिरजकर · दत्ताराम मारुती मिरासदार · मुकुंदराज · बाबा पदमनजी मुळे · केशव मेश्राम · माधव मोडक · गंगाधर मोरजे · लीना मोहाडीकर · विष्णु मोरेश्वर महाजनी ·\n· रमेश मंत्री · विश्वनाथ काशिनाथ राजवाडे · विजया राजाध्यक्ष · मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष · रावसाहेब कसबे · रुस्तुम अचलखांब · पुरुषोत्तम शिवराम रेगे · सदानंद रेगे ·\n· शरणकुमार लिंबाळे · लक्ष्मण लोंढे · गोपाळ गंगाधर लिमये ·\n· तारा वनारसे · विठ्ठल भिकाजी वाघ · विजया वाड · वि.स. वाळिंबे · विनायक आदिनाथ बुवा · सरोजिनी वैद्य · चिंतामण विनायक वैद्य ·\n· मनोहर शहाणे · ताराबाई शिंदे · फ.मुं. शिंदे · भानुदास बळिराम शिरधनकर · सुहास शिरवळकर · मल्लिका अमर शेख · त्र्यंबक शंकर शेजवलकर · उद्धव शेळके · शांता शेळके · राम शेवाळकर ·\n· प्रकाश नारायण संत · वसंत सबनीस · गंगाधर बाळकृष्ण सरदार · त्र्यंबक विनायक सरदेशमुख · अण्णाभाऊ साठे · अरुण साधू · राजीव साने · बाळ सामंत · आ.ह. साळुंखे · गणेश दामोदर सावरकर · विनायक दामोदर सावरकर · श्रीकांत सिनकर · प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे · समर्थ रामदास स्वामी · दत्तात्रेय गणेश सारोळकर\n• अनंतफंदी • अनिल बाबुराव गव्हाणे • अनिल\n• बाबा आमटे • मुरलीधर देवीदास आमटे\n• अनंत काणेकर • किशोर कदम • गोविंद विनायक करंदीकर • विनायक जनार्दन करंदीकर • मनोहर कवीश्वर • माधव गोविंद काटकर • गोविंद वासुदेव कानिटकर • कान्होपात्रा • महादेव मोरेश्वर कुंटे • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • वि.म.कुलकर्णी • कृष्णदयार्णव • मधुकर केचे • महेश केळुस्कर • वसंत कोकजे • अरुण कोलटकर • बाळ कोल्हटकर • श्रीपाद कृष्ण कोल्हटकर • वामन रामराव कांत • ज्योती कपिले • कल्याण स्वामी • वामन रामराव कांत • अरुण कांबळे • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • भगवान रघुनाथ कुळकर्णी • बाळकृष्ण हरी कोल्हटकर\n• संदीप खरे • चिंतामणी त्र्यंबक खानोलकर\n• कवी गोविंद • प्रेमानंद गज्वी • गोविंदाग्रज • गिरीश • द.ल. गोखले • ग्रेस • पद्मा गोळे • माणिक गोडघाटे • राम गणेश गडकरी • नारायण मुरलीधर गुप्ते • चंद्रशेखर गोखले\n• वि.द.घाटे • दत्तात्रेय कोंडो घाटे • विठ्ठल दत्तात्रय घाटे\n• सोपानदेव चौधरी • बहिणाबाई चौधरी\n• इलाही जमादार • माधव जुलियन • मनोहर जाधव • वामन गोपाळ जोशी\n• वसंत आबाजी डहाके\n• भा.रा. तांबे • लक्ष्मीकांत तांबोळी\n• कृष्णाजी केशव दामले • दासगणू महाराज • कृष्ण गंगाधर दीक्षित • भीमसेन देठे • सरला देवधर • ना.घ. देशपांडे\n• शाहीर पठ्ठे बापूराव • वासुदेव वामन पाटणकर • श्रीनिवास कृष्ण पाटणकर • निवृत्तीनाथ रावजी पाटील • नलेश पाटील • मंगेश पाडगांवकर • यशवंत • मेघना पेठे • सुरेश प्रभू • माधव त्रिंबक पटवर्धन • मोरेश्वर रामचंद्र पराडकर\n• अशोक बागवे • बी • बाबूराव बागूल • वसंत बापट • सरोजिनी बाबर • केशिराज बास • बा.भ. बोरकर • विश्वनाथ वामन बापट\n• रवींद्र सदाशिव भट • सुरेश भट • सदानंद भटकळ •\n• अरुण म्हात्रे • बाळ सीताराम मर्ढेकर • कविता महाजन • नामदेव धोंडो महानोर • गजानन त्र्यंबक माडखोलकर • वा.गो. मायदेव • सुधीर मोघे • मोरोपंत • मुकुंदराज • मीराबाई • बाबाराव मुसळे • विष्णु मोरेश्वर महाजनी •\n• अजीम नवाज राही • श्रीकृष्ण राऊत • मनोरमा श्रीधर रानडे • श्रीधर बाळकृष्ण रानडे • पु.शि. रेगे • सदानंद रेगे •\n• दासू वैद्य • तारा वनारसे • विठ्ठल भिकाजी वाघ\n• फ.मुं. शिंदे • शांता शेळके • राम शेवाळकर • श्रीधरकवी\n• इंदिरा संत • सौमित्र • त्र्यंबक विनायक सरदेशमुख • अण्णा भाऊ साठे • विनायक दामोदर सावरकर • नारायण सुर्वे\nसाहित्य अकादमी पुरस्कार विजेते\nइ.स. १९२२ मधील जन्म\nइ.स. २००५ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० मार्च २०१८ रोजी २०:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/kolhapur/babasaheb-patils-work-will-be-inspired-inspiring-diwakar-rao-babasaheb-patil-sarudkar/", "date_download": "2018-10-24T02:01:34Z", "digest": "sha1:NEJLZH3XWS3EZFYACYGAKKNKPJISQPFA", "length": 32091, "nlines": 389, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Babasaheb Patil'S Work Will Be Inspired By The Inspiring Diwakar Rao: Babasaheb Patil-Sarudkar | बाबासाहेबांचे कार्य तरुणांना प्रेरक दिवाकर रावते : बाबासाहेब पाटील-सरूडकर यांचा गौरव | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २४ ऑक्टोबर २०१८\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nसिलसिला बदलते रिश्तों का या मालिकेत दृष्टी धामी घेतेय या गोष्टीवर मेहनत\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n#MeToo: आलोकनाथ आणि साजिद खानला ‘मी टू’ प्रकरणी नोटीस\nरुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेला लेटमार्क\nतरुणींनो, व्हॉट्सअ‍ॅपवर डीपी ठेवताना सावधान\nसुरेंद्र गडलिंग यांच्यावरील आरोपपत्रावर आज फैसला\nशिल्पा शिंदेला लागली मोठी लॉटरी, मिळाला हा मोठा चित्रपट\n#MeToo : संजना सांघीने केला सुशांत सिंग राजपूतचा बचाव म्हणे, असे काही घडलेच नाही\n#MeToo: अजय देवगणने केली आपल्या मेकअप आर्टिस्टची हकालपट्टी\nकरिश्मा कपूरचे झाले पुन्हा एकदा ब्रेकअप\nसुभाष कपूर यांच्या जागी ‘हा’ दिग्दर्शक सांभाळणार ‘मुघल’च्या दिग्दर्शनाचा जिम्मा\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\n पार्टनरच्या Hug करण्याच्या पद्धतीवरुन ओळखा तुमचं रिलेशन\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nझणझणीत, तर्रीबाज कोल्हापूरची ठसकेदार मिसळ\n'या' ३ गोष्टींचा लैंगिक जीवनावर होतो वाईट परिणाम\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nAll post in लाइव न्यूज़\nबाबासाहेबांचे कार्य तरुणांना प्रेरक दिवाकर रावते : बाबासाहेब पाटील-सरूडकर यांचा गौरव\nसरूड : संयमी बाबासाहेबांनी दुर्गम भागात केलेले कार्य तरुण नेतृत्वाला प्रेरक आहे. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेणारे आमदार सत्याजित पाटील यांना समाजाच्या प्रश्नाची चांगली जाण आहे.\nसरूड : संयमी बाबासाहेबांनी दुर्गम भागात केलेले कार्य तरुण नेतृत्वाला प्रेरक आहे. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेणारे आमदार सत्याजित पाटील यांना समाजाच्या प्रश्नाची चांगली जाण आहे. त्याचे प्रत्यंतर आम्ही विधानसभेत पाहतो. आक्रमकपणे एखाद्या प्रश्नाची उकल व त्याचा पाठपुरावा हा बाणा नेतृत्वाला उभारी देणारा आहे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले.\nसरूड (ता. शाहूवाडी) येथे माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरुडकर दादा यांच्या अमृमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित गौरव सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार निवेदिता माने होत्या.\nयावेळी गौरव समितीच्यावतीने माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरूडकर व त्यांच्या सुविद्य पत्नी अनुराधा पाटील यांचा सत्कार परिवहन खारभूमी विकासमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते केला. यावेळी विश्वास उद्योग समूहाचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी उद्योग समूहाच्यावतीने मानपत्र, शाल, श्रीफळ, चांदीची मूर्ती देऊन त्यांना गौरविले. तसेच सरूडकरांच्या कार्यावरील ‘अमृत गंध’ या पुस्तकाचे प्रकाशन विश्वास उद्योग समूहाचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते केले.\nमाजी खासदार निवेदिता माने म्हणाल्या, शाहूवाडीसारख्या डोंगराळ भागात दादांचे कार्य व संपर्क मोठा आहे. चौफेर विकासात त्यांचे काम दीपस्तंभासारखे आहे.मानसिंगराव नाईक म्हणाले, सहकारातील दादांचे नेतृत्व आम्हाला प्रेरणादायी आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना संधी मिळालेल्या बाबासाहेब पाटील यांनी कर्तृत्वसिद्ध अभ्यासू प्रतिमेची छाप सोडली.\nउदय साखरचे अध्यक्ष मानसिंगराव गायकवाड म्हणाले, जेव्हा जेव्हा सत्यजित पाटील आमदारकीला उभे राहतील तेव्हा तेव्हा मी सरूडकरांच्या पाठीशी राहून तालुक्यातील आमदारकी कायम राहील.\nआमदार सत्यजित पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी आमदार सुरेश हाळवणकर, माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.\nयावेळी माजी खासदार कल्लाप्पण्णा आवाडे, आमदार संध्यादेवी कुपेकर, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड, माजी आमदार राऊ धोंडी पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील (कळेकर), बाबासाहेब पाटील (आसुर्लेकर), गोकुळचे अध्यक्ष विश्वासराव पाटील, अपना बाजारच्या अध्यक्षा सुनीतादेवी नाईक, जि. प. सदस्य विजय बोरगे, आकांक्षा पाटील, हंबीरराव पाटील, सभापती डॉ. स्नेहा जाधव, उपसभापती दिलीप पाटील, सुजाता इंगळे, सूर्याजी इंगळे, प्राजक्ता पाटील, प्रीतम पाटील, सरपंच राजकुंवर पाटील, दत्तप्रसाद पाटील, भाई भारत पाटील, युवा नेते रणवीर गायकवाड, डी. जी. पाटील (कोतोली), आदी मान्यवर उपस्थित होते.\nमाझ्यावर सामान्य कार्यकर्त्यांचे ऋण\nसत्काराला उत्तर देताना माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरूडकर म्हणाले, डोंगराळ भागातील सामान्य कार्यकर्त्यांनी मला डोक्यावर घेतले. ते ऋण माझ्यावर आहे. उदयसिंगराव गायकवाड यांनी मला राजकारणात आणले. बाळासाहेब माने यांनी मला काम करण्याची संधी दिली. सामान्यांच्या विकासाचे स्वप्न साकारण्यासाठी सत्यजित यांच्या मागे ठाम राहाल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पत्नी अनुराधा हिचे मोठे पाठबळ राहिल्याने सरूडकरांचा भक्कम पाठिंबा प्राप्त करू शकलो, असे त्यांनी स्पष्ट केले.\nसरूड (ता. शाहूवाडी) येथे अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरूडकर यांचा सपत्नीक सत्कार केला. यावेळी डावीकडून शेकापचे जिल्हा सरचिटणीस भारत पाटील, माजी आमदार संपतराव पवार-पाटील, दगडू पाटील, माजी उपसभापती नामदेव पाटील-सावेकर, आमदार सत्यजित पाटील-सरुडकर, जिल्हा परिषद सदस्य हंबीरराव पाटील, पं.स. सभापती डॉ. स्नेहा जाधव, जि. प. सदस्या आकांक्षा पाटील, उपसभापती दिलीप पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील आदी उपस्थित होते.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nदुष्काळ निश्चितीवरून सरकारकडून दिशाभूल\nभाजप सरकारवर एकही घटक समाधानी नाही\nतोंडात अडकलेला गळ काढून वाचविले मगरीचे प्राण\nजिल्ह्यात १५ हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान\n‘पॅकेज’ची घोषणा शक्य;मुख्यमंत्री आज वारणानगरमध्ये\nअमृतसर ट्रेन दुर्घटनाबिग बॉस 12मीटूइंधन दरवाढपरिणीती चोप्रादीपिका पादुकोणप्रो कबड्डी लीगसबरीमाला मंदिरअमृता फडणवीसकॉफी विथ करण 6\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nकलिंगडापासून घरच्या घरी तयार करा 'हे' फेसपॅक\n'या' पदार्थांमुळे वाढतो तुमचा ताण; मेंदूसाठीही ठरतात घातक\nतुमची मुलं वस्तू चोरतात अशी बदला वाईट सवय\nवाहतुकीचे हे अजब नियम पाहून, तुम्ही नक्कीच जाल चक्रावून\nएक्सला खबरही लागू न देता ब्रेकअपनंतर ही ६ कामे करतात मुली\nरोहित शर्मा-विराट कोहलीची जोडी जमली\nचेहऱ्यावर स्मितहास्य खुलवणारे 'क्युट स्टॅच्यू'\nही आहे जगातील सर्वात सुंदर नदी\nसरकारच्या एका होकारामुळे अनेकांना मिळु शकतो रोजगार - आंग्रीया क्रुझचे शिल्पकार\nभाजपा सरकार काँग्रेसपेक्षाही थापाडे - राज ठाकरे\n#MeToo: 'मीटू' मोहिमेवर पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णीने दिली ही प्रतिक्रिया\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेनेविरोधात धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nपनवेल टर्मिनलमध्ये बेवारस बॅग आढळल्याने खळबळ\nसांगलीतील भिवघाट येथे साई गारमेंटला भीषण आग\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\nलोकलला बसवा स्वयंचलित दरवाजे\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\n''गोपीनाथरावांसाठी जागा सोडत होतो, आता सर्व जागा लढणार''\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराकेश अस्थाना प्रकरणात मोदींना एवढी गोडी का\nजायकवाडीत ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश\n२२ महिन्यांनंतर शिवस्मारकाच्या कामाचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/tips-for-treakers/", "date_download": "2018-10-24T01:00:16Z", "digest": "sha1:VTSAVRMYCKMTXNFXDGNBB4HJSUSJTDKV", "length": 21076, "nlines": 266, "source_domain": "www.saamana.com", "title": "चला फिरायला | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकसे चालते आंग्रीयावर काम..\n उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदींना खडा…\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nतोगडिया यांनी स्थापन केला नवा पक्ष, लोकसभा निवडणूक लढवणार\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nदहशतवाद्यांचे मुडदे घेऊन जा, गोळीबार केला तर खबरदार\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nघरात बसल्याजागी ऐकता येणार गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके\nखगोलसंशोधक स्टिफन हॉकिंग यांच्या व्हीलचेअर, पदक, पुरस्कारांचा लिलाव\nऍपल लॉन्च करणार जगातला सर्वात छोटा आयपॅड\nब्रह्मांडाचे रहस्य उलघडणाऱ्या स्टीफन हॉकिंग्स यांच्या व्हीलचेअरचा होणार लिलाव\nविराटच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहत्यांना बसला धक्का, अनेकांना अश्रू अनावर\nसचिन-विनोद पुन्हा क्रिकेटच्या मैदानात; अॅकॅडमीद्वारे युवा क्रिकेटपटूंना घडवणार\nहिंदुस्थानच्या विजयाची हॅटट्रिक; जपानचा 9-0 गोलने धुव्वा\nहिंदुस्थान-इंग्लंड लॉर्डस् कसोटी फिक्स, वृत्तवाहिनीच्या लघुपटाने क्रिकेट वर्तुळात खळबळ\n‘हिटमॅन’ला खुणावतोय सचिन-धोनीचा ‘हा’ विक्रम, गांगुलीला केले ओव्हरटेक\nनवान्न पौर्णिमा : कोकणातील नव्याची अपूर्वाई\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nआजचा अग्रलेख : वंदे मातरम् म्हणावेच लागेल\nआजचा अग्रलेख : जगभ्रमण बरे पण मिळाले काय\n– सिनेमा / नाटक\n‘पाटील’ २६ ऑक्टोबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nमराठी चित्रपटात काम करायचंय – शर्मन जोशी\n‘माझ्या बायकोचा प्रियकर’ मधील पहिल्या धमाल गाण्याला जबरदस्त प्रतिसाद\nदूध की दही, जाणून घ्या आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर \n….असा असतो दुतोंडी साप\nरावणाचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी, जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nरोखठोक: आसाराम, अकबर आणि केरळचा बिशप\nफुलटॉस भी बहोत बडी चीज है, बाबू\nथंडीच्या चाहुलीने मुंबईकर सुखावलेत. चला तर मग… या मुहूर्तावर फिरायला.\nशहरातील धकाधकीच्या जीवनात प्रत्येकालाच उमेद, ऊर्जा, धाडस आणि आनंद हवा असतो. हीच उमेद, ऊर्जा आणि धाडस ट्रेकिंगमधून मिळते. परंतु ट्रेक म्हणजे काय हे ट्रेकिंगला गेल्याशिवाय कळत नाही. म्हणूनच काही उत्साही मंडळी सिमेंटच्या जंगलातून बाहेर पडत जंगलाच्या कुशीत शिरतात आणि दमवून टाकणाऱ्या डोंगरवाटा चढून स्वतःची हिंमत, धाडस, चिकाटी दाखवून देतात यालाच म्हणतात ट्रेकिंग.\nसध्या थंडीची चाहूल लागली असून हिवाळ्यात ट्रेकिंगची मजा काही औरच असते. सर्वत्र गारवा आणि मनाला स्फूर्ती देणाऱ्या वातावरणाचा अनेक ट्रेकर्स आतुरतेने वाट पाहतात. कारण एरव्ही लवकर थकवणाऱ्या वातावरणात हिवाळय़ात मात्र ट्रेकर्सना एक वेगळाच स्टॅमिना मिळतो. या गारव्यामुळे थकवा उशिरा लागतो. त्यामुळे ट्रेकर्स झटपट निश्चित स्थळी पोहोचतात. मुंबईतही काही अशी ट्रेकिंग स्पॉट आहेत त्याची माहिती घेऊ.\nठाण्यात वसलेले येऊरचे जंगल ट्रेकिंगसाठी उत्तम डेस्टिनेशन. ट्रेकर्सना येथे रंगीबेरंगी पक्ष्यांसह फुलपाखरेही पाहायला मिळतात. येऊरच्या मुख्य द्वारापासून जसजसे आत जाऊ तशी घनदाट झाडी वाढत जाते. ही धनदाट झाडी ओलांडताना मजा येते.\nसंजय गांधी राष्ट्रीय उद्यान\nमुंबईच्या वेशीवर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान वसले असून ट्रेकिंगसाठी उत्तम ठिकाण म्हणून ओळखले जाते. कान्हेरी गुंफा तसेच इतर अनेक लहान-मोठ्या/ जंगलातील टेकड्या ट्रेकर्सना आकर्षित करत असतात. घनदाट जंगल, हिरवेगार निसर्ग आणि थंड वातावरणात नॅशनल पार्कमधील ट्रेकिंगची मजा काही औरच आहे. शहरातील ट्रेकर्सना आकर्षित करत असतात. घनदाट जंगल, हिरवेगार निसर्ग आणि थंड वातावरणात नॅशनल पार्कमधील ट्रेकिंगची मजा काही औरच आहे. शहरातील ट्रेकर्सना सहजच बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पोहोचता येईल.\nठाण्यापासून काही तासांच्या अंतरावर माथेरान असून थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरान प्रचलित आहे. हिवाळ्याचा ऋतू, त्यातच माथेरानमधील थंड वातावरण ट्रेकर्सना नेहमीच खुणावत असते. ट्रेकिंगदरम्यान येथील पक्षी, सरपटणारे प्राणी आणि रंगीबेरंगी फुले ट्रेकर्सना ट्रेकिंगदरम्यान पाहायला मिळतात. वातावरणातील गारव्यामुळे नेरळपासून माथेरानपर्यंत चढाई करण्यात ट्रेकर्सना कमी प्रमाणात थकवा जाणवतो. नेरळ स्थानकापासून माथेरानला जाण्यासाठी मिनी ट्रेन आणि गाड्यांचा पर्याय असला तरी मजा ट्रेकिंगमध्येच येते. हे अंतर पार करण्यासाठी ट्रेकर्सना तीन ते चार तास लागतील.\nपनवेलपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर कर्नाळा अभयारण्य असून ते पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. पर्यटक ट्रेकिंगचे थ्रिलही अनुभवू शकतात. कर्नाळय़ाच्या घनदाट अभयारण्यात ट्रेकर्सना बिबट्या व साळिंदरसारखे जंगली प्राणीही दिसू शकतात.पहाटेच्या थंडीत ट्रेकर्सनी येथील टेकिंग मस्तच.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलशस्त्रास्त्र निर्मितीत आमूलाग्र सुधारणा हवी\nपुढीलपं. नारायणराव बोडस / पं. नारायणराव जोशी\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nभाजपच्या महिला सरपंचांचा शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन...\nछत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी घेतले योगी आदित्यनाथांचे आशीर्वाद\nकच्छमधून पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक\nव्हॉट्सअॅपमध्ये चार भन्नाट फिचर्सचा समावेश, वाचा काय आहे विशेष…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nगुरुग्राम हत्याकांड; न्यायाधीशाच्या मुलाचाही उपचारादरम्यान मृत्यू\nपुरूष आयोगासाठी पुरुष संघटना रस्त्यावर\nपुन्हा देशात भाजपाची सत्ता येणार नाही…शरद पवार यांचे भाकीत\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/the-reality-of-aurangabad-riots/", "date_download": "2018-10-24T01:43:49Z", "digest": "sha1:KKHWHX52CVY7YMZNBVFNSW7HGERRCUPQ", "length": 21027, "nlines": 100, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "औरंगाबाद दंगलीचे भयाण वास्तव", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nऔरंगाबाद दंगलीचे भयाण वास्तव\nऔरंगाबाद / अभय निकाळजे : औरंगाबाद शहरात गेल्या शनिवारी झालेली जाळपोळ ही मुळात ‘दंगल’ या व्याख्येत न बसणारी आहे. दोन भिन्न जातींचे जमाव ते अगदी तीस ते चाळीस नाही तर 10 ते 12 जणांचे जमाव जून्या भाडेकरूंनी जागा रिकाम्या करून द्याव्या म्हणून भिडले. त्यातुन जे भाडेकरू वर्षानुवर्ष ज्या वास्तुत घुसलेले होते. त्या रिकाम्या करण्यासाठीची ही ‘दंगल’. त्यात मग कुणी राजकीय पोळी भाजून घेतली तर कुणी पोलिसांशी असणारी जुनी दुष्मनी ‘सेटल’ केली.\nपण या प्रकारात बदनामी औरंगाबादचीच झाली. त्याचे कुणाला म्हणजे अगदी स्थानिक माध्यमांनाही काही देणे- घेणे नाही. हे गेल्या पाच दिवसात दिसते आहे. कारण ज्यांनी औरंगाबादेतील ‘दंगल’ दाहकता अनुभवली आहे, त्यांच्यापैकी दुदैवाने आज कुणी हयात नाही तर कुणी रिपोर्टिगला स्पाॅटवर नाही. त्यामुळे दंगलचे रिपोर्टिंग करण्याच्या अनुनभवामुळे गेल्या पाच दिवसात वातावरण तापविण्याचाच जास्त प्रयत्न माध्यमांकडून विशेषतः वर्तमानपत्रांकडून झाला. त्यातील एक-एक मुद्दा आणि त्यातील वस्तुस्थिती जी त्याच माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांच्या आधारे आपण चर्चा करू.\nऔरंगाबादमधून प्रसिद्ध होणाऱ्या सगळ्या दैनिकांनी अगदी पहिल्या दिवसापासून ही दंगल पुर्वनियोजित होती, अशा बातम्या छापल्या. जर ही दंगल पुर्वनियोजित होती, तर शनिवार मध्यरात्री नंतर ही एकाएकी कशी आटोक्यात आली असा माझा प्रश्न आहे. दूसरा प्रश्न ही दंगल संपुर्ण शहरभर का नाही पसरली असा माझा प्रश्न आहे. दूसरा प्रश्न ही दंगल संपुर्ण शहरभर का नाही पसरली शहराच्या इतर भागातील व्यवहार दंगल सुरू असतांनाही तसेच सुरू होते. जसे शनिवारी सकाळीही सुरूच कसे काय राहीले शहराच्या इतर भागातील व्यवहार दंगल सुरू असतांनाही तसेच सुरू होते. जसे शनिवारी सकाळीही सुरूच कसे काय राहीले जर ही जातीय दंगल होती. तर ज्या भागात ही दंगल झाली, तेथून हाकेच्या अंतरावर ‘भवानीनगर’ , ‘बायजीपुरा’, ‘चेलीपुरा’ असे मिश्र वसाहतींचे भाग येतात. त्या ठिकाणी हा भडका का नाही झाला जर ही जातीय दंगल होती. तर ज्या भागात ही दंगल झाली, तेथून हाकेच्या अंतरावर ‘भवानीनगर’ , ‘बायजीपुरा’, ‘चेलीपुरा’ असे मिश्र वसाहतींचे भाग येतात. त्या ठिकाणी हा भडका का नाही झाला मग अशा वस्तुस्थिती वर आपण ही दंगल पुर्वनियोजित होती, असे म्हणणार का\nऔरंगाबाद दंगलींची पार्श्वभूमी काय\nशिवसेनेच्या प्रसुतपुर्व काळात औरंगाबादेत जातीय तणावाचे प्रसंग घडले, पण त्याला दोन गटांच्या भांडणाचे स्वरूप देऊन तिथेच थांबविले जात होते. तरीही या मुस्लिम बहुल शहराला धार्मिक तेढ होण्याची 1960 च्या दंगलींची पार्श्वभूमी होती. त्यानंतर शिवसेनेने पक्षाचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी 1986, 1987 अशा सलग दोन दंगली घडवून आणल्या. त्याला तत्कालीन मुस्लिम गुंडगिरीची पार्श्वभूमी होती. त्याचा फायदा घेत औरंगाबादेत शिवसेनेची एण्ट्री झाली. पोलिसांशिवाय या गुंडगिरीला त्या काळात काही प्रमाणात ‘चेक’ बसलाही. पण हा चेक बसतांना शिवसेनेनेही या शहरात आपले बस्तान बसविले. त्याला साथ तत्कालीन स्थानिक दैनिकांनीही दिली. कारण शहरात त्यावेळी कामधंदा नसलेल्या तरूणांना तत्कालीन राजकीय क्षेत्रात संधी नव्हती. या सगळ्या कामधंदा नसलेल्या आणि प्रस्थापित राजकीय व्यवस्थेने नाकारलेल्यांनी या शहरात शिवसेनेला वसवले. धार्मिक तेढ एवढा एकच मुद्दा घेऊन शिवसेनेने राजकिय स्वार्थ साधला. त्यालाही बळ देणारे तत्कालीन पत्रकार होते. मग महापौराची निवडणूक असो की कोणतीही संधी असो. तिचा राजकीय फायदा घेण्यासाठी शिवसेनेने औरंगाबादचा वापर करून घेतला. हा काळ औरंगाबादचे पर्यटन नगरीतुन औद्योगिक नगरीत पर्यावसन होत होते. त्या काळात नौकरीच्यानिमित्ताने औरंगाबादेत दाखल झालेल्या प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील कामगारांनी औरंगाबादेत शिवसेनेला वाढवले. त्यांच्या गावी मात्र ते काँग्रेसीच राहीले. या औद्योगिकीकरणाचाही फायदा शिवसेनेने घेतला. मग तो भारतीय कामगार सेनेच्या स्थानापासून ते बजाज कंपनीत 52 दिवसांचा संप करण्यापर्यत, सगळ्या गोष्टीत शिवसेना होती. तसे कम्युनिस्टही मागे नव्हते. अॅरीस्ट्रोक्रॅट कंपनीत मॅनेजर पुरींचा खून झाला. त्यामुळे धार्मिक आणि औद्योगिक अशांत शहर म्हणुन जागतिक पातळीवर औरंगाबाद बदनाम झाले. शहराची आणि पर्यायाने औद्योगिक क्षेत्रातील गतीला खिळ बसली. पण त्याचे फारसे घेणे देणे शिवसेनेला आणि शिवसेनेच्या आर्थिक इशाऱ्यावर नाचणाऱ्या मुस्लिमांना राहिले नाही. कारण निवडणुकांच्या आधी याच पद्धतीने तणाव निर्माण केला की त्यांची राजकीय पोळी भाजून निघते, याचा अंदाज त्यांना आलेला आहे.\nऔरंगाबाद जे काही गेल्या शनिवारी झाले. त्याचे लोण शहरभर का नाही पसरले तर पुर्वी ज्यावेळी औरंगाबाद शहरात दंगल व्हायची त्यावेळी गुलमंडी ते सिटीचौक या रस्त्यावरील व्यापारी संस्था दंगलखोरांच्या ‘टार्गेट’ वर असायच्या. पण 1992 च्या दंगलीनंतर शहराचे दोन भाग झाले. जुना बाजार ते रोषनगेट याला ‘ग्रीन बेल्ट’ अर्थात हिरवापट्टा. जो मुस्लिम बहुल आहे. सिटीचौक ते गुलमंडी आणि मग उर्वरीत शहराचा परिसर म्हणजे ‘भगवा पट्टा’. जो हिंदू बहूल आहे. त्यामुळे दंगली झळ बसेल असे मिश्र वसाहतींचे काही पट्टे शहरात शिल्लक आहेत, त्यापैकीच एक राजाबाजार. तिथेच शुक्रवारी मध्यरात्री ही दंगल झाली. म्हणजे वाटणी झाल्यामुळे दंगलीचे लोण शहरभर पसरले नाही. दूसरा महत्त्वाचा मुद्दा असा की गुलमंडी किंवा औरंगाबाद शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकाने पारंपारीक व्यवसाय करणाऱ्यांनी बंद केली आहेत. ती दुकाने त्यांनी त्यांच्याच दुकानापुढे हातगाडी लावुन व्यवसाय करणाऱ्या दिवसी भाडे तीन हजाराप्रमाणे देऊ केले. त्यामुळे गेल्या काही वर्षात व्यापाऱ्यांना संरक्षण देणाऱ्या शिवसेनेच्या आणि पर्यायाने शिवसेना नेत्यांच्या आर्थिक लाभात तुट येत आहे. त्यात औरंगाबाद मध्य विधानसभा मतदार संघ जो शिवसेना आपला बालेकिल्ला मानते, तो गड अनेक वर्षांनी एमआयएम नी हिस्काऊन घेतला. त्याला भाजप सेनेतील वितुष्टही कारण आहे. त्या निवडणुकीच्या मतदानाच्यावेळी शिवसेनेला पराभव दिसत होता. तेव्हाही त्यांनी हिंदू मते मिळविण्यासाठी तणाव निर्माण केला होता. एमआयएमच्या उमेदवाराला मारहाण करून मुस्लिम तरूणांना उचकाविण्याचा प्रयत्न झाला. पण त्यावेळी एमआयएमने संयम दाखवला म्हणून दंगल झाली नाही. दंगल शहरात का झाली नाही तर पुर्वी ज्यावेळी औरंगाबाद शहरात दंगल व्हायची त्यावेळी गुलमंडी ते सिटीचौक या रस्त्यावरील व्यापारी संस्था दंगलखोरांच्या ‘टार्गेट’ वर असायच्या. पण 1992 च्या दंगलीनंतर शहराचे दोन भाग झाले. जुना बाजार ते रोषनगेट याला ‘ग्रीन बेल्ट’ अर्थात हिरवापट्टा. जो मुस्लिम बहुल आहे. सिटीचौक ते गुलमंडी आणि मग उर्वरीत शहराचा परिसर म्हणजे ‘भगवा पट्टा’. जो हिंदू बहूल आहे. त्यामुळे दंगली झळ बसेल असे मिश्र वसाहतींचे काही पट्टे शहरात शिल्लक आहेत, त्यापैकीच एक राजाबाजार. तिथेच शुक्रवारी मध्यरात्री ही दंगल झाली. म्हणजे वाटणी झाल्यामुळे दंगलीचे लोण शहरभर पसरले नाही. दूसरा महत्त्वाचा मुद्दा असा की गुलमंडी किंवा औरंगाबाद शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकाने पारंपारीक व्यवसाय करणाऱ्यांनी बंद केली आहेत. ती दुकाने त्यांनी त्यांच्याच दुकानापुढे हातगाडी लावुन व्यवसाय करणाऱ्या दिवसी भाडे तीन हजाराप्रमाणे देऊ केले. त्यामुळे गेल्या काही वर्षात व्यापाऱ्यांना संरक्षण देणाऱ्या शिवसेनेच्या आणि पर्यायाने शिवसेना नेत्यांच्या आर्थिक लाभात तुट येत आहे. त्यात औरंगाबाद मध्य विधानसभा मतदार संघ जो शिवसेना आपला बालेकिल्ला मानते, तो गड अनेक वर्षांनी एमआयएम नी हिस्काऊन घेतला. त्याला भाजप सेनेतील वितुष्टही कारण आहे. त्या निवडणुकीच्या मतदानाच्यावेळी शिवसेनेला पराभव दिसत होता. तेव्हाही त्यांनी हिंदू मते मिळविण्यासाठी तणाव निर्माण केला होता. एमआयएमच्या उमेदवाराला मारहाण करून मुस्लिम तरूणांना उचकाविण्याचा प्रयत्न झाला. पण त्यावेळी एमआयएमने संयम दाखवला म्हणून दंगल झाली नाही. दंगल शहरात का झाली नाही तर जे हातगाडीवर व्यवसाय करीत होते, ते दुकानात गेल्याने त्यांचा हल्ला करण्याचा किंवा नुकसान करण्याचा मुद्दाच संपला. राजाबाजात संस्थान गणपतीच्या मंदिराला लागून असणाऱ्या दुकानांना आग लागते. पण गणपतीला धक्का का नाही लागला तर जे हातगाडीवर व्यवसाय करीत होते, ते दुकानात गेल्याने त्यांचा हल्ला करण्याचा किंवा नुकसान करण्याचा मुद्दाच संपला. राजाबाजात संस्थान गणपतीच्या मंदिराला लागून असणाऱ्या दुकानांना आग लागते. पण गणपतीला धक्का का नाही लागला तर संस्थान गणपतीच्या लगत असणारी दुकाने ही पारंपारीक अत्तर आणि सुगंधी द्रव्य विकणाऱ्यांची होती. ती गेल्या 50 पेक्षा अधिक वर्षांपासुन भाड्याने दुकान घेऊन व्यवसाय करतात. ती दुकाने त्यांनी सोडावीत म्हणून संस्थान गणपती मंदिराला धक्का न लावता आग लावली गेली. त्यात कुणाचा फायदा झाला, हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलेच असेल. म्हणून ही जातीय नाही तर दुकानदार आणि दुकानाचे मालक यांच्यातील जागा रिकामी करण्याच्या कारणाची किनार आहे.\nएवढ्या छोट्या कारणासाठी झालेली ही झटापट दंगल कशी म्हणुन या दंगलीचे भांडवल करून राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी निघालेल्या शिवसेनेची मात्र पुरती गोची झाली. यापुर्वी मिळवलेल्या यशावर स्वार होण्याचा शिवसेनेचा प्रयत्न सपशेल फेल झाला. म्हणुन नगरसेवक राजेंद्र जंजाळ किंवा लच्छू पहेलवान यांना अटक केल्यानंतरही गडबड करू शकले नाहीत.\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान \nपुणे : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यावर मेहरबानी केल्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान…\nपुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल : पवार\nदीपक साळुंखे पाटलांना ऑडिओ क्लिप भोवणार, स्पष्टीकरण देण्यासाठी २…\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये पुरुषोत्तम मधील विविध पुरस्कार विजेते\nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता फडणवीस\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे…\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये पुरुषोत्तम मधील विविध पुरस्कार विजेते\nसैराट फेम ‘तानाजी’ आता ‘माझा…\nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता…\n‘फिल्मशाला २०१८’ चा निकाल जाहीर\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान \nराष्ट्रवादीला धक्का,पवारांच्या अत्यंत निकटवर्तीय नेत्याचा पक्षाला रामराम\n‘एमआयएम’प्रमाणे ‘वंदे मातरम्’ला आमचाही विरोध : प्रकाश आंबेडकर\nवाचा अमित शाह यांनी शिवसेनेला काय धमकी दिली \nपुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल : पवार\nभाजपला काही झालं तरी सत्ता मिळू द्यायची नाही - उद्धव ठाकरे\nसैराट फेम 'तानाजी' आता 'माझा अगडबम'मध्ये\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान \nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता फडणवीस\nराष्ट्रवादीच्या तिजोरीत खडखडाट, आता प्रचार तोंडी करा - पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/10/news-2002.html", "date_download": "2018-10-24T01:47:44Z", "digest": "sha1:GJW7QFMUGHIVK7F4ELQKFXGVXZMF5G22", "length": 6159, "nlines": 78, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "मोटारसायकल शोरूमच्या सेल्समनला ३ लाखांना गंडविले. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar North Crime News Kopargaon मोटारसायकल शोरूमच्या सेल्समनला ३ लाखांना गंडविले.\nमोटारसायकल शोरूमच्या सेल्समनला ३ लाखांना गंडविले.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कोपरगाव शहरातील एका मोटरसायकल शोरूममध्ये काम करणारा सेल्समन मनोज गोरख पाठक (वय १९, रा. येसगाव) हा बुधवार दि. १८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता शोरूमचा २ लाख ९० हजार रूपयांचा भरणा करण्यासाठी बँकेत गेला असता एका अनोळखी इसमाने सलगी करून हातोहात त्याला सुमारे तीन लाख रुपयांना गंडविल्याची तक्रार सेल्समन पाठक यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nफिर्यादीत पाठक यांनी सांगितले की, 'मेरा ज्वेलरी दुकान है, मुझे तुम्हारे मॅनेजर को पेमेंट करना है तुम मेरे साथ बँक ऑफ बडोदा में चलो' असे म्हणून मला भरणा भरत असलेल्या बँकेतून बँक ऑफ बडोदामध्ये एका अनोळखी इसम घेवून गेला. नंतर त्या अनोळखी व्यक्तीने कोणाशी तरी फोनवर बोलून मला पैशाच्या थैलीसह बँकेतील खुर्चीवर बसवले. संबंधित अनोळखीच्या व्यक्तीने नंतर मला सांगितले की, बँकेबाहेर माझा माणूस उभा आहे. त्याच्याकडून पैसे घेवून या. तोपर्यंत तुमच्या जवळचे पैसे माझ्याजवळ ठेवा अशी बतावणी केली.\nमी बाहेरच्या माणसाकडे पैसे घेण्यासाठी जाताच संबंधित अनोळखी व्यक्ती पैशाची बॅग घेवून पोबारा केला असल्याचे फिर्यादित म्हटले आहे. पाठक यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाच्या विरोधत फसवणुकीचा गुन्हा करण्यात आला असून या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पी.वाय. कादरी करीत आहेत.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nउद्धव ठाकरे लोकसभा उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार या चार नेत्याची नावे चर्चेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/unhalyatil-gabhavastha", "date_download": "2018-10-24T01:52:14Z", "digest": "sha1:DG6LDEER6S33XJM5I57JTKOPHBJG5UZA", "length": 17684, "nlines": 243, "source_domain": "www.tinystep.in", "title": "उन्हाळ्यातील गर्भावस्थेत अश्या प्रकारे काळजी घ्या. - Tinystep", "raw_content": "\nउन्हाळ्यातील गर्भावस्थेत अश्या प्रकारे काळजी घ्या.\nगर्भावस्थेचा काळ सुखद अनुभव देणारा असला तरीही जसे जसे महिने वाढू लागतात अवघडलेपण वाढू लागते. कधी एकदा प्रसुती होते असेही वाटू लागते. त्यातून गर्भावस्थेतील तिसरी तिमाही आणि प्रसुती जर ऐन उन्हाळ्यात येणार असेल तर हे दिवस काढणे निश्चितच कठीण होते. हल्ली होणाऱ्या आया अगदी शेवटच्या दिवसापर्यंतही काम करतात किंवा काही वेळा ९व्या महिन्यात विश्रांती घेतात. की असे म्हणूया गर्भावस्थेत अॅाक्टीव्ह किंवा चालते फिरते राहण्याचा सल्ला स्त्रियांनी फारच मनावर घेतला आहे. तर ते असोच पण उन्हाळ्यातील प्रसुती किंवा गर्भावस्था ही नक्कीच होऊ घातलेल्या आईसाठी त्रासदायक ठरते.\nगर्भवती स्त्रीच्या शरीरात गर्भधारणेपासून बदल घडू लागतात. सुरुवातीच्या काळात ज्या गोष्टींचा मॉर्निंग सिकनेस किंवा कोरड्या उलट्या, थकवा, वेदना आणि क्रॅम्स किंवा स्नायू आखडण्याचा त्रास होतो तो उन्हाळ्यात हा त्रास अधिक जाणवू शकतो. तसेच गर्भावस्थेत रक्तदाबही अनियंत्रित असू शकतो. त्यामुळे गर्भावस्थेत उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. तसेच उकाडा आणि हवेतील दमटपणा यामुळे आपल्याला अधिक गरम आणि अस्वस्थ वाटू शकते.\nगर्भावस्था किंवा प्रसुती वेळी कोणती काळजी घ्यावी\n१. शरीरातील पाण्याचे प्रमाण\nगर्भवती स्त्रियांनी शरीराची जपणूक करणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात जास्त घाम येऊन शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळे पाण्याचे प्रमाण नियंत्रित राखले पाहिजे. पाण्याच्या कमतरतेमुळे मुदतपुर्व प्रसुती होण्याचा धोका असता. शरीरातील पाणी कमी झाल्याने मळमळणे, चक्कर येणे, स्नायू आखडणे आणि थकवा इत्यादी त्रास होतात. या लक्षणांपासून दूर राहण्यासाठी विशेषतः उन्हाळाच्या काळात भरपूर पाणी प्यायले पाहिजे.\nगर्भावस्थेत तिसऱ्या तिमाहीत स्त्रीच्या पायावर थोडीफार सूज येते. थोडा आराम केल्यानंतर ती बरी होते. या काळात गर्भवतीने आहारात मीठ कमी घेतले पाहिजे त्यामुळे सूज कमी होण्यास मदत होते. मात्र उन्हाळ्यात शरीरावर सूज येण्याचे प्रमाण वाढू शकते. त्याने अस्वस्थता वाढते. तेव्हा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शक्यतो पाय उंच करून ठेवावे. तसेच योग्य मापाचे शूज घालावेत.\nउन्हाळ्याच्या काळातील गर्भारपण थोडे त्रासदायक ठरते. अगदी साध्या साध्या गोष्टी करतानाही थकवा येणे, अतिघाम येणे असा त्रास होतो. त्यामुळे शरीरातील पाणी कमी होते.\nअतिउष्णता असल्यास गर्भवतीच्या शरीराचे तापमानही वाढते. ते जवळपास १०५-१०६ अश फॅरेनहाईट पर्यंत असते त्यामुळे योग्य वेळीच उपचार करणे आवश्यक आहे.\nउन्हाळ्यात गर्भवती स्त्रीला थंडावा असलेल्या आरामदायी जागेवर रहावे. शक्यतो उन्हात बाहेर पडूच नये. कारण गर्भावस्थेच्या पहिल्या तिमाहीत जर स्त्रीचे तापमान १०२ पेक्षा अधिक असल्यास गर्भामध्ये दोष निर्माण होऊ शकतो. फॉलिक अॅतसिडची कमतरता भासल्याने असे दोष उत्पन्न होतात. त्यामुळे शक्यतो उन्हात जाणे टाळावेच. त्याशिवाय थंड पाण्याने अंघोळ करावी.\n५. कॅफेनचे सेवन टाळा\nगर्भवतीने आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. उन्हाळ्याच्या दिवसांत उष्णता अधिक असते त्यामुळे पाण्याचे भरपूर सेवन करावे मात्र चहा, कॉफी यासांरखे कॅफिन असणारी पेये, एरिएटेड पेये, कोल्डqड्रक्स घेणे टाळावे.\n६. भूक न लागणे\nउन्हाळ्यामध्ये भूक मंदावणे हे सर्वसाधारण लक्षण असते. मात्र गर्भवतीच्या बाबतीत आहाराकडे लक्ष देणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे ताजी फळे, फळांचे रस, काकडी सारख्या भाज्या यांचा समावेश आहारात करणे जरुरीचे असते. उन्हाळ्याच्या काळात तेलकट, तुपकट, मसालेदार पदार्थ टाळावे. तसेच थोडा थोडा आहार घ्यावा. एकाच वेळी खूप जेऊ नये त्यामुळे चयापचय क्रिया योग्य होते आणि बाळाच्या वाढीसाठी फायदा होतो. अति प्रमाणात एकाच वेळी जेवल्यास शरीरातील उष्णता वाढते.\nअतिघामामुळे पुरळ येणे, खाज सुटणे असे त्रास होतात. त्यामुळे उन्हाळ्यात घाम जास्त येत असल्याने कपड्यांची निवड ही गर्भावस्थेतील महत्त्वाची गोष्ट आहे. त्यासाठी सुती सैलसर कपडे या काळात घालणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गाऊन किंवा मॅक्सी सारखे ड्रेस घालता येतील. घट्ट कपडे घालणे टा‹ळावे. तसेच अंगाला व्यवस्थित पावडर लावावी. तसेच उन्हाळ्याच्या काळात प्रसुती येणार असेल तर केसही मानेपासून वर बांधावेत किंवा छोटे कापावेत. त्यामुळे घाम कमी येईल शिवाय केसाची काळजी घेणे सोपे जाईल.\n८. त्वचा कोरडी पडणे\nगर्भावस्थेमध्ये त्वचा खूप संवेदनशील असते त्यामुळे ती कोरडी पडते. उन्हामध्ये बाहेर पडताना एसपीएफ क्रीम जरुर लावावे. त्यामुळे त्वचा ओलसर राहाते आणि कोरडी पडण्यापासून बचाव होतो. त्याशिवाय गॉगलही घालावा. तसेच ओठही उन्हाळ्यात कोरडे पडतात त्यासाठी लिप बाम, तूप आदीचा वापर करावा\n९. अतिव्यायाम, कष्ट नको\nचालणे, पोहणे, योग आणि काही इतर गर्भावस्थेतील व्यायाम करावेत पण अति ताण घेऊ नका. सकाळच्या वेळात उन्हे डोक्यावर येण्याआधी पुरेसा व्यायाम करावा. खूप जास्त शारिरीक श्रम पडणारे व्यायाम करु नये. मोकळ्या हवेत फिरणे हा देखील उत्तम व्यायाम आहे त्यामुळे ताजेतवाने वाटते. पण उन्हाळ्यात मात्र उन व्हायचा आत आणि संध्याकाळी उन्हे उतरल्यावर फिरायला जावे.\nया व्यतिरिक्त गर्भवतीने भरपूर आराम केला पाहिजे. त्यामुळे उन्हाळ्यात येणारा थकवा कमी होईल. वरील गोष्टी लक्षात ठेवल्या तर उन्हाळ्यात गर्भारपणातील त्रासापासून सुटका होण्यास मदतच मिळेल.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z70329113448/view", "date_download": "2018-10-24T01:19:37Z", "digest": "sha1:DUB7QOXQCHDOUO3HB7CMGUZMVUDVOPP5", "length": 9276, "nlines": 95, "source_domain": "m.transliteral.org", "title": "निवडक अभंग संग्रह १५", "raw_content": "\nनिवडक अभंग संग्रह १५\nनिवडक अभंग संग्रह १५\nनिवडक अभंग संग्रह १५\nनिष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हें वर्म चुकों नये ॥१॥\nनिष्काम निश्र्चळ विठ्ठलीं विश्र्वास पाहों नये वास आणिकांची ॥२॥\nतुका म्हणे ऎसा कोण उपेक्षिला नाहीं ऎकिला ऎसा कोणी ॥३॥\n निद्रा बहु भाषण ॥२॥\n हे उपाय लाभाचे ॥३॥\n भार कांहींच न घ्यावां होईल आघवा तुका म्हणॆ आनंद ॥४॥\n तेथें कोणाचें चालेना ॥१॥\n वाहे डोंबा घारीं पाणी ॥२॥\n राज्यावरोनि केले दुरी ॥३॥\nतुका म्हणे उगेचि राहा होईल ते सहज पाहा ॥४॥\n पंडित वाचकां ज्ञानियांसी ॥१॥\nआत्मनिष्ठ जरी झाले जीवन्मुक्त तरी भक्तिसुख दुर्लभ त्यां ॥२॥\nतुका म्हणे कृपा करील नारायण तरिच हें वर्म पडे ठावें ॥३॥\n साच भावें वर्ताया ॥१॥\n शेष उरलें तें सेवूं ॥२॥\nनको नको मना गुंतुं मायाजाळीं काळ आला जवळीं ग्रासावया ॥१॥\nकाळाची ही उडी पडेल बा जेव्हां सोडविना तेव्हां मायबाप ॥२॥\nसोडविना बंधु पाठिची बहिण शेजेची कामीन दुर राहे ॥३॥\nसोडविना राजा देशीचा चौधरी आणिक सोइरीं भलीं भलीं ॥४॥\nतुका म्हणे तुला सोडविना कोणी \n प्रारब्धेंचि वाढे मान ॥१॥\n भज मना पंढरीराया ॥२॥\n प्रारब्धेंचि पावें दु :ख ॥३॥\n तुका करीना बोभाट ॥४॥\n नाम जपे राम राम ॥१॥\n मना गोविंद गोविंद ॥२॥\n मज भीक द्यावी दीना ॥३॥\nघेईं घेईं माझें वाचे गाडे नाम विठोबाचें ॥१॥\nतुम्ही घ्यारे डोळे सुख पाहा विठोबाचें मुख ॥२॥\nतुम्ही ऎका रे कान माझ्या विठोबाचे गुण ॥३॥\nमना तेथें धांव घेईं राहें विठोबाचे पायीं ॥४॥\n नको सोडूं या केशवा ॥५॥\n म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखीं ॥१॥\nतुमचें येर वित्त धन तें मज मृत्तिकेसमान ॥२॥\n व्रत करा एकादशी ॥३॥\n तुका म्हणॆ मज हे आस ॥४॥\n पायीं स्थिरावलें मन ॥१॥\n तुज पाहतां विठ्ठला ॥२॥\n तहान हरपली भूक ॥३॥\nतुका म्हणॆ नव्हे परती तुझ्या दर्शनें मागुती ॥४॥\nसदा नाम घोष करुं हरिकथा तेणें सदा चित्ता समाधान ॥१॥\nसर्व सुख ल्यालों सर्व अलंकार आनंदें निर्भर डुलतसों ॥२॥\nअसो ऎसा कोठें आठवचि नाहीं देहींच विदेही भोगुं दशा ॥३॥\nतुका म्हणॆ आम्ही झालों अग्निरुप लागों नेदूं पापपुण्य अंगा ॥४॥\nविषयीं विसर पडिला नि:शेष अंगीं ब्रह्मरस ठसावला ॥१॥\nमाझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासे ॥२॥\nलाभाचिया सोसें पुढें चाली मना धनाचा कृपणा लोभ जैसा ॥३॥\nतुका म्हणे गंगा सागर संगमीं अवघ्या झाल्या उर्मी एकमय ॥४॥\nयाजसाठीं केला होता अट्टाहास शेवटचा दिस गोड व्हावा ॥१॥\nआतां निश्र्चिंतीनें पावलों विसावा खुंटलिया धांवा तृष्णेचिया ॥२॥\nकवतुक वाटे झालिया वेचाचें नांव मंगळाचे तेणें गुणॆं ॥३॥\nतुका म्हणे मुक्ति परिणिली नोवरी आतां दिवस चारी खेळीमेळी ॥४॥\nब्रह्मरस गोडी तयासी फ़ावली वासना निमाली सकळ ज्याची ॥१॥\nनाहीं त्या विटाळ अखंड सोवळीं उपाधी वेगळीं जाणिवेच्या ॥२॥\nमन हें निश्र्चिळ झालें एके ठायीं तया उणे काई निजसुखा ॥३॥\n प्रबोधी त्या नारीं नरलोकां ॥४॥\nतुका म्हणॆ त्याचें पायीं पायपोस होऊनियां वास करीन तेथें ॥५॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/node/5686", "date_download": "2018-10-24T01:48:17Z", "digest": "sha1:5H2VWYBCHXWN7IJVFJQM2WHU5NQU64LN", "length": 10475, "nlines": 270, "source_domain": "www.manogat.com", "title": "हे शब्द असे लिहा (शि - श्रु) | मनोगत", "raw_content": "\nहे शब्द असे लिहा (शि - श्रु)\nप्रेषक महेश (सोम., १५/०५/२००६ - ०९:१९)\nहे शब्द असे लिहा (अं - अ)\nहे शब्द असे लिहा ( अ - अ २ )\nहे शब्द असे लिहा (अ - अ ३ )\nहे शब्द असे लिहा (अ - आ)\nहे शब्द असे लिहा ( आ - इ )\nहे शब्द असे लिहा (इ - उ)\nहे शब्द असे लिहा ( उ - उ )\nहे शब्द असे लिहा ( उ - ए )\nहे शब्द असे लिहा ( ए - क )\nहे शब्द असे लिहा ( क - का )\nहे शब्द असे लिहा ( का - कु )\nहे शब्द असे लिहा ( कुं - कों )\nहे शब्द असे लिहा ( कों - ख्रि )\nहे शब्द असे लिहा ( गा - गो )\nहे शब्द असे लिहा ( गो - च )\nहे शब्द असे लिहा ( च - चु )\nहे शब्द असे लिहा ( चु - ज )\nहे शब्द असे लिहा ( ज - जु )\nहे शब्द असे लिहा (जुं - टि)\nहे शब्द असे लिहा (टिं - त)\nहे शब्द असे लिहा (त - ति)\nहे शब्द असे लिहा (ति - त्रै)\nहे शब्द असे लिहा (त्रै - दि)\nहे शब्द असे लिहा (दि -दु)\nहे शब्द असे लिहा (दु - द्व्य)\nहे शब्द असे लिहा (ध - धृ)\nहे शब्द असे लिहा (धृ - ना)\nहे शब्द असे लिहा (ना - नि)\nहे शब्द असे लिहा (नि - नि)\nहे शब्द असे लिहा (नि - पं)\nहे शब्द असे लिहा (प - पा)\nहे शब्द असे लिहा (पा - पी)\nहे शब्द असे लिहा (पी - पै)\nहे शब्द असे लिहा (पो - प्र)\nहे शब्द असे लिहा (प्र - फि)\nहे शब्द असे लिहा (फि - बा)\nहे शब्द असे लिहा (बा - बें)\nहे शब्द असे लिहा (बे - भिं)\nहे शब्द असे लिहा (भि - म)\nहे शब्द असे लिहा (मं - मा)\nहे शब्द असे लिहा (मा - मृ)\nहे शब्द असे लिहा (मृ - यो)\nहे शब्द असे लिहा (यो - रा)\nहे शब्द असे लिहा (रा - ल)\nहे शब्द असे लिहा (ल - व)\nहे शब्द असे लिहा (व - वा)\nहे शब्द असे लिहा (वा -वि)\nहे शब्द असे लिहा (वि - वे)\nहे शब्द असे लिहा (वे - श)\nहे शब्द असे लिहा (श - शि)\nहे शब्द असे लिहा (शि - श्रु)\nहे शब्द असे लिहा (श्रु - स)\nहे शब्द असे लिहा (स -स)\nहे शब्द असे लिहा (स - सा)\nहे शब्द असे लिहा (सा - सुं)\nहे शब्द असे लिहा (सु - सो)\nहे शब्द असे लिहा (सो - स्वी)\nहे शब्द असे लिहा (स्वी - हु)\nहे शब्द असे लिहा (हु - ज्ञे)\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ५ सदस्य आणि ५५ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%82%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2018-10-24T00:18:55Z", "digest": "sha1:AK5SOTFB3FTOSOOVXL3OQVXT67TRTSQM", "length": 15631, "nlines": 179, "source_domain": "pcbtoday.in", "title": "अल्पवयीन व्हॉलीबॉलपटूवर प्रशिक्षकानेच केला बलात्कार - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना…\nयुतीचा लवकर निर्णय घ्या; अन्यथा लोकसभा विधानसभा निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याची …\nमहापालिका निवडणुकीत जनतेने कानफटवले, तरीही बारणेंना दुसऱ्यांदा खासदार होण्याची स्वप्ने पडताहेत;…\nप्रश्न पिंपरी-चिंचवडच्या पाण्याचा; विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ठरवले चोर\nडीजे वाजण्यावरील बंदी तूर्तास हटवणार नाही- उच्च न्यायालय\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा…\nपिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना\nवाल्हेकरवाडीतील डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nपिंपळेनिलखमध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे…\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना…\nचाकण जवळील काळूस येथे विष प्राशन करून ५० वर्षीय इसमाची आत्महत्या\nनिगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न\nदिघीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू\nचाकण येथील रबर कंपनीचे दोन बँक अकाऊंट हॅक; ४० लाखाची रक्कम…\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले…\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव…\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही…\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका –…\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मुलासह १८ जणांना जन्मठेप\nआमच्या संयमाचा अंत पाहू नका, भारताला मोठा पलटवार झेलावा लागेल –…\nमोदी माझे मित्र आहेत आणि भारतावर माझ प्रेम आहे – डोनाल्ड…\nनीरव मोदीच्या बहिणीविरोधातही इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस\nनेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ७ प्रवाशी बेपत्ता\nHome Desh अल्पवयीन व्हॉलीबॉलपटूवर प्रशिक्षकानेच केला बलात्कार\nअल्पवयीन व्हॉलीबॉलपटूवर प्रशिक्षकानेच केला बलात्कार\nरेवाडी, दि. २६ (पीसीबी) – हरियाणाच्या रेवाडी जिल्ह्यामध्ये अल्पवयीन व्हॉलीबॉलपटूवर बलात्कार केल्याप्रकरणी प्रशिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीने पोलिसांमध्ये दाखल केलेल्या तक्रारीत गेली अडीच वर्ष प्रशिक्षक आपल्यावर बलात्कार करत असल्याचे म्हटले आहे. गुरुग्राम, रोहतक यांसारख्या ठिकाणी प्रशिक्षकाने विविध बहाणे करत आपल्यावर बलात्कार केल्याचे मुलीने म्हटले आहे.\nमुलीने दाखल केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी पॉस्को कायद्यानुसार प्रशिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. प्रशिक्षकाने पीडित मुलीला घडलेल्या घटनेबद्दल कोणाकडे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. याला घाबरुन मुलीने याबद्दल कोणाकडे तक्रार केली नव्हती. अखेर प्रशिक्षकाकडून होत असलेला त्रास वाढत गेल्याने मुलीने आपल्या पालकांकडे याबद्दल तक्रार केली. रेवाडी पोलिस तपास करत आहेत.\nPrevious articleसंजयचा रोल विनोदी भूमिका करण्याचा, टीम सिलेक्टरचा नाही – भाजप\nNext articleपंतप्रधान कार्यालय, लाल किल्ला हिटलिस्टवर; दिल्लीत सतर्कतेचा इशारा\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nराहुल गांधींचे नाव पंतप्रधानपदासाठी काँग्रेस घोषित करणार नाही – पी. चिदंबरम\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना...\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक २०२० पर्यंत पूर्ण करू- मुख्यमंत्री\nजेजुरी गडावर दसऱ्यानिमित्त १८ तास मर्दानी खेळांचा थरार\nचिंचवडमध्ये वडिलांचा अंतविधी करण्यासाठी गेलेल्या कुटूंबाच्या घरात चोरी\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nअखेर द्रमुकमधील नेतृत्वाचा वाद शमला; एम.के.स्टॅलिन पक्षाचे नवे अध्यक्ष\nपत्नीसोबत व्हिडिओ कॉलवरुन बोलत असताना पतीने केली आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://rightangles.in/2018/08/11/reservations/", "date_download": "2018-10-24T01:14:06Z", "digest": "sha1:XSRQBVTS3YQOMANSG5MNJP2DQ6YKUAGC", "length": 36818, "nlines": 66, "source_domain": "rightangles.in", "title": "आरक्षण आणि राष्ट्र | Right Angles - Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law", "raw_content": "\nBy न्यायमूर्ती पी बी सावंत August 11, 2018\nआरक्षणाच्या मुद्द्यावरून विविध राज्यात सुरू असलेल्या आंदोलनाची देश ढवळून निघाला असून मागास प्रवर्ग कोणता आणि मागासलेपण कसे ठरवायचे याविषयी चर्चा सुरू आहेत. घटनेतील तरतुदींच्या अर्थ लावून बाजू मांडली जात आहे, परंतु या तरतुदी आणि वस्तुस्थिती या दोहोंचा मेळ साधून आपल्याला पुढे जायचे आहे. आरक्षण कुणासाठी आहे, कशासाठी आहे, हा प्रश्न महत्त्वाचा असून पूर्वग्रहदूषित नजरेने न पाहता त्याचा विचार करायला हवा. तसेच सर्व समाजघटकांना राष्ट्रहीत अंतिम मानायला हवे.\nअलीकडच्या काळात काही ठळक जाती समूहांकडून आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन होत असल्याचे आपण पाहतो. हरयाणातील जात, गुजरात मधील पाटीदार, महाराष्ट्रातील मराठा समूहांचा यात समावेश आहे. या सर्व समुदायांमध्ये एक समान धागा आहे, तो म्हणजे जातिव्यवस्थेत आपल्या जातीचे स्थान उच्च आहे, असे हे सर्वच समुदाय मानतात. परंतु चरितार्थाची साधने अपुरी असल्यामुळे आर्थिक दृष्ट्या सुरक्षित आहेत. पुरेसे उत्पन्न नाही आणि सामाजिक प्रतिष्ठेमुळे काही मागणीही अपमानास्पद वाटते, अशाच विचित्र कोंडीत हे समूह सापडले आहेत. विशेष म्हणजे हे तीनही समुदाय समाजातील वरिष्ठ आणि कनिष्ठ अशा दोन्ही समाजांच्या तिरस्काराचे धनी धरले आहेत.\nमराठ्यांचा उदाहरण घ्यायचे झाल्यास, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात हा समुदाय आंदोलन करत आहे. प्रचंड संख्येने रस्त्यावर उतरलेल्या या गर्दीत सर्वच वर्गातील स्त्री-पुरुषांचा तसेच बुद्धिजीवींपासून कष्टकऱ्यांपर्यंत सर्वंचा समावेश आहे. कोणत्याही राज्यात एकाच जातीची सर्वाधिक लोकसंख्या असलेला हा समूह असून महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येत ३२ टक्के संख्या मराठ्यांची आहे. ती प्रचंड लोकसंख्या एकाच वेळी या समाजाची ताकदही आहे आणि दुसरीकडे तोच कमकुवतपणाही ठरला आहे. १ मे १९६० महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासूनच सर्व पातळ्यांवरील लोकशाही संस्थांमध्ये या समाजाला मोठे प्रतिनिधित्व मिळाले. परंतु पारंपरिक दृष्ट्या असलेला आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपणा जमेस धरता बिगर सरकारी संस्था अतिशय प्रतिष्ठेच्या संस्था तसेच स्पर्धात्मक आणि नियोजनात्मक दृष्ट्या महत्त्वाच्या संस्थांसह पारंपारिकरित्या उच्च जातींचे वर्चस्व असलेल्या व्यवसायांमध्ये त्यांच्या तुलनेने योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व मिळाले नाही. उलटपक्षी या समाजातील लोक बहुतांश अंगमेहनतीच्या व्यवसायांमध्ये आणि सेवांमध्ये असल्याचे दिसून येते. गिरणी कामगार, कारखान्यातील कामगार, हमाल, माथाडी कामगार, घरकाम करणाऱ्या कामगारांसह सर्व प्रकारचे असंघटित कामगार, मजूर, शेतमजूर आणि गेल्या काही वर्षांपासून हजारोच्या संख्येने आत्महत्या करीत असलेले अल्पभूधारक शेतकरी, चतुर्थ श्रेणी कार्यालयीन कर्मचारी, पोलिस दलातील कॉन्स्टेबल आणि लष्करी जवानांमध्ये या समाजातील लोकांचा समावेश मोठ्या संख्येने आहे. मराठा समाजातील अनेक कुटुंब झोपडपट्टीत राहणारी अशिक्षित तसेच दारिद्रय रेषेखालीही आढळतात. असे असताना सुद्धा त्यांना सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या मानले जात नाही जात आणि पाटीदार समाजाची स्थिती याहून वेगळी नाही. या पार्श्वभूमीवर या समाजाच्या आरक्षणाच्या मागणीची चिकित्सा करावी लागेल.\nआरक्षण केवळ ‘सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या’ मागासलेल्या समुदायांसाठी असून ‘आर्थिक मागासलेपणा’ सारख्या अन्य कोणत्याही निकषांवर ते देण्याची तरतूद नाही. या मुद्याभोवती या तीन समाजाच्या आरक्षणाचा वाद केंद्रित झाल्याचे दिसते. सामाजिकदृष्ट्या मागास कोणाला म्हणायचे हा वादाचा मुद्दा बनला आहे. एकूण जागा किती टक्के आरक्षण द्यायचे हा वादाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. पहिल्या मुद्द्याचा विचार करायचा झाल्यास आर्थिक दृष्ट्या मागास आहे तोच सामाजिकदृष्ट्याही मागास आहे. मंडल आयोगाने सामाजिक मागासलेपण ठरवण्यासाठी काही निकष सांगितले आहेत. हे निकष लावायचे ठरवले तरी या समुदायांना सामाजिक दृष्ट्या मागास प्रवर्ग नाकारता येत नाही. अर्थात, या प्रवर्गाचे लेबल या समुदायांनी नाकारले आहे. घटनेतील कलम १५(४) हे शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी असलेल्या आरक्षणाच्या तरतूदी सांगणारे असून अशा संस्थांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास घटकांना केवळ शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण मिळावे असे म्हटले आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारे कलम १६(४) मात्र या आरक्षणाचा विचार या प्रवर्गाच्या पलीकडे करते आणि नोकऱ्यांमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व नसलेल्या कोणत्याही मागास प्रवर्गापर्यंत आरक्षणाचा लाभ व्हावा असे सांगते. एखाद्या जातीचा समावेश मागास प्रवर्गात करताना घटनेतील तरतुदींचाही बारकाईने विचार करायला हवा. या तरतुदीनुसार सरकारी नोकऱ्यांमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व नसलेला, आर्थिक दृष्ट्या मागास समाजाच्या आरक्षणास पात्र ठरतो. अर्थात अनेक न्यायालयीन निवाड्यांचा मधून असे दिसून येते की, त्यांनी कलम १६(४) मधील मागास प्रवर्गाची व्याख्या कलम १५(४) मध्ये दिलेल्या मागास प्रवर्गात पुरती मर्यादित आहे. कलम १६(४) ची स्पष्ट परिभाषा करताना असे करणे उचित ठरत नाही. त्यामुळे कलम १६(४) चा सर्वंकष अर्थ लावताना आपल्याला त्यात आर्थिक आणि सामाजिक अशा सर्वच प्रकारच्या मागास प्रवर्गात समावेश करावा लागेल. अशा प्रकारे अर्थ लावला गेल्यास मराठा, पाटीदार हे समुदाय सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळण्यास पात्र ठरतील. तसेच सध्या त्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व नाही, असे स्पष्ट झाले तर असे आरक्षण देण्यासाठी घटनेत दुरुस्ती करण्याची गरज भासणार नाही. राज्य सरकार एखाद्या विधेयकाद्वारे व आदेशाद्वारे आर्थिक दृष्ट्या मागास घटकांसाठी स्वतंत्र प्रवर्ग निर्माण करू शकेल आणि योग्य कोटाही ठरवू शकेल. अर्थातच असा प्रवर्ग निर्माण करताना, ज्या समुदायांचा समावेश इतर मागास प्रवर्गात करण्यात आला आहे त्यांना या प्रवर्गातून दूर ठेवले जाईल अशी काळजी घेणे आवश्यक आहे.\nअर्थात, शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आरक्षण देताना कलम १५ अन्वये सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग असा स्पष्ट उल्लेख असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या बाबतीत आरक्षण देता येणार नाही. अशा घटकांना आरक्षण द्यायचे झाल्यास कलम १५(४) मध्ये दुरुस्ती करणे आवश्यक ठरेल आणि अशा समाज घटकांचा स्वतंत्र संवर्ग त्यात समाविष्ट करावा लागेल. या ठिकाणी असा प्रश्न निर्माण होतो की, सर्व अभ्यासक्रमांसाठी इच्छुक असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सामावून घेण्याइतकी जागा संबंधित राज्य सरकारे का निर्माण करत नाहीत असे करणे शक्यही आहे आणि ते केल्यास कोणत्याही संवर्गाला शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आरक्षणाची मुळात गरजच उरत नाही. शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षणासाठी सध्याचे आंदोलन पाहायला मिळतात ती वस्तुस्थिती शिक्षणाच्या वाढत्या खर्चामुळे उद्भवलेली आहे. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गातून विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच वस्तीगृहे, पुस्तके आदी सुविधा उपलब्ध होतात. अशा सुविधा आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिला गेल्यास अशी आंदोलने होणारच नाहीत. आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण आणि अन्य सुविधा निःशुल्क देणे सर्व राज्य सरकारांना शक्य आहे. त्यासाठी करही वसूल करता येऊ शकतात. मनुष्यबळ तयार करण्यासाठी केलेली गुंतवणूक प्रगतीच्या दिशेने नेते हे विसरता कामा नये.\nआता महत्त्वाचा प्रश्न उरतो तो शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये कोणत्या टक्केवारीने आरक्षण द्यायचे याचा. या ठिकाणी एक लक्षात घेतले पाहिजे की, एखाद्या विशिष्ट जातीला किंवा समुदायाला किती कोटा द्यायचा हे कायद्याने निश्चित करता येत नाही. तसा प्रयत्न राजकीय गरज म्हणून केल्यास कायद्याच्या कसोटी पुढे तो टिकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे एकंदर राखीव जागांचे प्रमाण ४९ टक्के एवढे निश्‍चित करण्यात आले आहे आणि ते करताना आरक्षण हे समतेच्या तत्वाला अपवाद मानण्यात आले आहे. या गोष्टीकडे नव्याने पाहणे गरजेचे आहे. अपवाद हा नियमापेक्षा लहान असणे आवश्यक आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीचा विचार करता आरक्षण समानतेच्या तत्त्वाला अपवाद ठरू शकतो, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शतकानुशतकं या देशात सामाजिक आणि आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणावर होती. तेव्हा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्ग (मराठा, जाट आणि पाटीदार आदींचा समावेश न करता) या प्रवर्गातील लोकांची संख्या २०११ च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्येच्या ६२.२ टक्के इतकी आहे. अनुसूचित जातींची लोकसंख्या १६.६ टक्के, अनुसूचित जमातींची लोकसंख्या ८.६ टक्के तर इतर मागासवर्गाची लोकसंख्या ४१ टक्के इतकी आहे. ही आकडेवारी प्रत्येक राज्यात वेगवेगळी आहे. दासगुप्ता यांचे नेतृत्वाखाली संसदीय समितीच्या मते ७७ टक्के लोकसंख्येचे उत्पन्न दिवसाकाठी २० रुपयांपेक्षाही कमी आहे. मागासलेपणाचा अभ्यास करणाऱ्या समितीच्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष असे सांगतात की, देशातील कमीतकमी ८५ टक्के लोक मागासलेले आहेत. दुसर्‍या शब्दात सांगायचे झाल्यास मागासलेपण हा या देशातील नियम आहे आणि पुढारलेपण हा अपवाद आहे. असमान बहुसंख्यांक लोक समान अल्पसंख्याकांसमवेत येथे राहतात. असमान लोकांना समानतेने वागणे हा समाज लोकांना असमानतेने वागवण्याइतकाच अन्याय ठरेल. म्हणजेच या देशातील प्रचंड संख्येने ८५ टक्के सलेल्या लोकसंख्येवर मुळात अन्याय होतच आहे. या दृष्टिकोनातून पाहिल्यास एखाद्या विशिष्ट घटनेत पुढारलेल्या समाजातील एखाद्या चांगले गुण मिळून सुद्धा त्याची संधी कमी गुण मिळवणाऱ्या मागास समाजातील उमेदवारास मिळणे, हा आरक्षणामुळे झालेला अन्याय वाटत असला तरी त्याला अमान्य करता येत नाही आणि समानतेच्या तत्त्वाला अपवादही मानता येत नाही. त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे मागास समाजातील उमेदवाराला मिळालेले कमी गुण हे बहुदा कमी मानता येत नाहीत कारण तो आणि पुढारलेल्या\nसमाजातील उमेदवाराच्या परिस्थितीत राहतात आणि अभ्यास करतात, त्याचाही याचाही विचार करावा लागतो. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निवाड्यानुसार, अशा परिस्थितीत मागास समाजातील उमेदवाराने मिळवलेले ४० टक्के गुण पुढारलेल्या समाजात उमेदवाराने मिळवलेल्या ७० टक्के गुणांच्या बरोबर मानायला हवेत. अशा प्रकारे संतुलित केलेले उच्च प्रवर्गातील उमेदवाराचे जास्त गुण हे वस्तूतः जास्त ठरत नाहीत. आरक्षणाचा हेतू मागास प्रवर्गाना पुढारलेल्या समुदायांच्या बरोबरीला आणणे आहे. तसेच विविध समाज घटकांमध्ये समानता प्रस्थापित करून राष्ट्राची एकता आणि अखंडता अबाधित राखणे हा आहे. समाजात प्रभावीरीत्या समानता आणण्याचे साधन असल्यामुळे आरक्षण समानतेच्या नियमाला सहाय्यभूत ठरते, अपवाद नव्हे. त्यामुळे सध्या असलेले ४९ टक्के आरक्षण आणि व्यवहारिक दृष्ट्याही पूर्ण न्याय देणारे ठरत नाही.\nआरक्षणामुळे शिक्षणाचा आणि प्रशासनाचा स्तर खालावला आहे, असा जो विचार अनेक जण करतात तो चुकीचा आहे. मागास प्रवर्गातून येणारे उमेदवार बुद्धिमान, कार्यक्षम आणि हुशार नसतात या गृहितकावर हा गैरसमज आधारलेला आहे. हे गृहीतक मुळातच या देशातील बहुसंख्य समाजाचा अनादर करणारे आहे. वस्तुतः चमक दाखवण्याची संधी न मिळाल्याने मागासप्रवर्ग अविकसित, अर्धविकसित राहिले आहेत. बुद्धी, क्षमता नसल्यामुळे नव्हे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वतःचे उदाहरण ही बाब सिद्ध करणारे आहे. या ‘एरा सिटिझन’ या संस्थेने या संदर्भात तामिळनाडूमध्ये केलेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष ८ अॉक्टोबर १९९० च्या ‘द हिंदू’ या दैनिकामध्ये प्रसिद्ध झाले होते. या अहवालात, खुला प्रवर्ग, मागास प्रवर्ग, अतिमागास प्रवर्ग आणि अनुसूचित जाती यांना व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश देण्याच्या कट अॉफ पातळीची माहिती देण्यात आली होती. इंद्रा सावनी विरुद्ध भारत सरकार या दाव्यातील माझ्या निकालपत्राच्या ११ अ परिच्छेदात हे निष्कर्ष पुन्हा उद्धृत करण्यात आले आहेत. जागेच्या अभावी या ठिकाणी कट ऑफ पातळीचे संपूर्ण कोष्टक देणे शक्य नाही. नमुन्यादाखल आपण मद्रास विद्यापीठाच्या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीचे (एमबीबीएस) कटअॉफ पातळीचे कोष्टक पाहू शकतो. कटअॉफ गुणांची पातळी खुल्या प्रवर्गामध्ये ९५.२२ टक्के, मागासवर्गासाठी ९३.१८ टक्के, अति मागास प्रवर्गासाठी ८९.२ ट्के आणि अनुसूचित जातींसाठी ८३.४८ टक्के असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले होते. मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संदर्भात केल्या जाणाऱ्या प्रचारातील फोलपणा या कोष्टकातून कळून येतो. मागास प्रवर्गातील विद्यार्थी ज्या प्रतिकूल भौतिक आणि सामाजिक परिस्थितीत राहतात आणि अभ्यास करतात ती विचारात घेता गुणवत्तेच्या बाबतीत त्यांच्यात कमतरता तर नाहीच उलट खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत अधिक गुणवंत आहेत, असेच म्हणायला लागते.\nआपण नेहमी एक गोष्ट विसरतो ती म्हणजे या देशाने आजवर जी काही प्रगती केली त्यात पुढारलेल्या प्रवर्गातील अवघ्या पंधरा टक्के लोकांचे योगदान आहे. उर्वरित ८५ टक्के लोकांना पुढारलेल्या समाजांप्रमाणे सुविधा आणि संधी मिळाल्या असत्या, तर या देशाने आपल्याकडील उपलब्ध संसाधने आणि मनुष्यबळाच्या जोरावर जगात प्रगत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशांच्या बरोबरीने प्रगती साधली असती. आरक्षणही मागास प्रवर्गातील लोकांना प्रगत प्रवर्गात प्रवेश मिळवण्यासाठी सक्षम करण्याच्या हेतूने दिली जातात. त्यामुळे आरक्षणाच्या ४९ टक्के मर्यादेचा समानतेच्या तत्त्वानुसार सैद्धांतिकदृष्ट्या तसेच देशातील वस्तूस्थितीच्या पार्श्वभूमीवरही जरूर पुनर्विचार व्हायला हवा. ४९ टक्क्यांची मर्यादा ही घटनात्मक नसून तो न्यायालयीन निर्णय आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने आढावा घेऊन त्यात बदल केला तर तो केला जाऊ शकतो.\nमागास प्रवर्गांनाही या वस्तुस्थितीची जाणीव करून देणे गरजेचे आहे की, आरक्षण हा त्यांचा एकमेव रक्षणकर्ता नाही. मागास प्रवर्गात समाविष्ट होण्यासाठी किंवा आपला समुदाय मागास आहे हे सिद्ध करण्याची स्पर्धा सुरू आहे. ती त्यांच्या आणि देशाच्या हिताची नाही. वर उल्लेखलेल्या प्रमाणे शैक्षणिक संस्थांमध्ये प्रत्येकाला आवडीप्रमाणे प्रवेश घेता येईल इतक्या जागा निर्माण करण्यासाठी राज्याने तातडीने पावले टाकायला हवीत. असे केले तरच शिक्षणातील आरक्षणाची गरज संपुष्टात आणता येईल. त्याचप्रमाणे कोणत्याही जाती-जमातींमधील आर्थिक दृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळण्याची व्यवस्थाही राज्यांनी करायला हवी. नोकऱ्यांचा विचार करायचा झाल्यास शेतीतील सुधारणांपासून सुरू होणाऱ्या आर्थिक विकासात या समस्यांचे उत्तर दडले आहे. एवढे केले तरी प्रत्येक स्त्री-पुरुषाला चरितार्थासाठी पुरेसे देण्याची ताकद शेतीमध्ये आहे. त्याचप्रमाणे सर्व जाती समूहांनी आपले लक्ष राष्ट्रीय हिताच्या संवर्धनावर केंद्रित करायला हवे.\nन्यायमूर्ती पी बी सावंत\nमाजी न्यायमूर्ती, सर्वोच्च न्यायालय\nद्वेष आणि हिंसाचाराशी सामना: अल्पसंख्याकांनी काय करावं\nशबरीमाला देऊळ आणि महिलांचा लढा\nमैं भी अण्णा पार्ट टू – मी टू\nसध्या प्रत्येकजण केवळ सरकारी नोकरी करू इच्छितो या उलट प्रत्यक्षात सरकारी नोकऱ्या कमी होत आहेत. कार्यक्षमतेत वाढ\nव भ्रष्टाचार कमी होण्यासाठी संगणकाचा वापर अपरिहार्य आहे. VRS मुळे रिक्त होणारी पदे न भरण्याचे धोरण आहे. आरक्षणामुळे अकार्यक्षमता वाढीस लागते या बद्दल प्रत्यक्ष अनुभव घेता दुजाराच मिळतो, विशेष करून शिक्षण व आरोग्य या क्षेत्रात, या मुळे लोकांना खाजगी महाग सेवा घेणे भाग पडते. एकदा मनुष्य सुरक्षित झाला की तो काम करण्याचे टाळू पाहतो. आरक्षण केवळ नोकरभरती मध्ये असेल तर एक वेळ ठीक पण त्याने जर बढती सुध्दा मिळणार असेल तर आरक्षित वर्गास कार्यक्षमता वाढवण्याचे प्रोत्साहन नाही तर अनारक्षित वर्गास काम करावेसे वाटणार नाही. कुणास ही व्यवसाय करायचा नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://rightangles.in/2018/02/11/bjp-worried-for-2019/", "date_download": "2018-10-24T01:55:55Z", "digest": "sha1:2UHYFCQPCAOSVISQ7IHIN2W54ERGZQ5E", "length": 21258, "nlines": 61, "source_domain": "rightangles.in", "title": "बियर आणि पकोडे | Right Angles - Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law", "raw_content": "\nया देशातील प्रमुख सत्ताधारी पक्षाला या देशाची बिलकूलच चिंता नाही, अशी टीका सध्या वारंवार होते आहे. मात्र हे काही योग्य नाही. आता गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना चिंता आहे की, सध्या महिलांनी बिअर पिण्याचे प्रमाण खूप वाढलं आहे. तसंच त्यांच्याच सरकारमधील एक पूर्वाश्रमीचे स्वतःला फार पुरोगामी समजणारे एक विजय सरदेसाई नावाचे मंत्री आहेत, त्यांना गोव्यात येणारे स्वदेशी पर्यटक म्हणजे अत्यंत घाणेरडे किंवा फडतूस लोक आहेत, असा साक्षात्कार झाला आहे. हा शोध त्यांनी लावला म्हणजे त्यांना सोशलमिडियावर फिरणारी एक क्लिप दिसली म्हणे की एका बसच्या खिडकीतून एक माणूस रस्त्यावर लघूशंका करतो आहे. हे पाहिल्यावर विजयराव सरदेसाईंना गोव्याच्या अत्युच्च संस्कृतीची चिंता वाटू लागली व त्यांनी गोव्याच्या सरस्वती पुजकांनी बनविलेल्या जगभरातील अत्युच्च संस्कृततीला मलीन करणाऱ्या या घाणेरड्या लोकांपासून गोव्याला वाचवण्याच्या चिंतेपोटी असे विधान केले. इतकेच काय देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनाही सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पकोड्याच्या विधानावरून देशभरात सुरू असलेल्या विविध चर्चांमुळे राग आला आणि पकोडे बनविणाऱ्यांच्या विरोधात देशभरात अनेकजण उभे राहातात की काय, अशी चिंता वाटू लागली व त्यांनी सांगितले की हे काही योग्य बोलले जात नाही. पकोडे बनविण्याची अशा प्रकारे मस्करी करू नये.\nतर देशाच्या राज्यकर्त्यांना अगदीच काही चिंता नाहीत, असे समजणे हे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखेच होईल. प्रश्न अास आहे, की प्रत्येकाला कसली ना कसली चिंता असतेच ही चिंता नक्की कुणाची केली जाते त्यावरून चिंता करणाऱ्या विषयी सहानुभूती , आपलेपण, राग, लोभ, द्वेष विविध भावना अनेकांच्या मनात निर्माण होतात.\nआता मनोहर पर्रिकरांची चिंताच पाहा ना. महिलांमध्ये बिअर पिण्याचे प्रमाण वाढते आहे, त्यामुळे त्यांना चिंता आहे. बिअर या पेयामुळे नशा येते. जवसाला आंबवून पुढे त्याचे उर्ध्वपतन करून वगैरे बिअर हे पेय बनवतात. या पेयाचे बरे किंवा वाईट जे काही परिणाम मानवी शरिरावर व्हायचे ते सर्वांवर सर्वसाधारपणे सारखेच होतात. म्हणजे बिअरचे प्रमाणात सेवन बरे किंवा अति सेवन वाईट, असे डॉक्टर वगैरे सांगतात. मात्र पुरुषाने बिअर प्यायल्यास ते फारच चांगले असते असे आजवर एकाही डॉक्टरने किंवा या विषयातील तज्ज्ञाने सांगितलेले माहित नाही. बिअर महिला पित असल्यामुळे पर्रिकरांना चिंता वाटते कारण ते संघाच्या मुशीतून आलेले आहेत. पहिल्या सरसंघचालकांपासून ते सध्याच्या सरसंघचालकांपर्यंत महिलांबाबत काय दृष्टीकोन आहे हे वेगळे सांगायला हवे असे नाही. स्त्रियांनी आपल्या पतीची सेवा करावी, इथपासून ते त्यांचे खरे कर्तव्य हे चूल व मूल आहे, बलात्कार हे इंडियात होतात भारतात होत नाहीत किती म्हणून उदाहरणे द्यावित. तर अशा विचारांच्या मुशीतून तयार झालेल्या महनिय गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना महिलांनी बिअर पिण्याची चिंता वाटणे चूक नाही किंबहुना ते स्वाभाविकच आहे.\nएकेकाळी स्वतःला अति डावे म्हणवणारे विजय सरदेसाई हे इकडून तिकडे पटापट उड्या मारण्यात पटाईत नेते आहेत. गोव्यातील निवडणुकीपूर्वी हे काँग्रेससोबत होते. नंतर भाजपचे तोडाफोडीच्या राजकारणातून सरकार बनणार हे स्पष्ट झाल्यावर त्यांनी वेळेतच आपल्या निष्ठा भाजपच्या पायाशी वाहून मंत्रिपद पदरात पाडून घेतले. गोव्यात आलेल्या कुठल्यातरी पर्यटकांच्या बसमधून लंघूशंका करणाऱ्याची व्हिडिओ क्लिप दाखवून स्वदेशी पर्यटकांवर तोंडसुख घेणाऱ्या या महनिय मंत्र्यांना असा विद्वेष देशातील प्रत्येक राज्यातील प्रत्येकजण जर इतर राज्याबद्दल करू लागला तर एका जिल्ह्यापेक्षाही छोट्या असलेल्या या राज्यातील लोकांवरही फार मोठी नामुष्की येऊ शकते याचे भान नाही का पण त्यांना चिंता आहे ते त्यांच्या गोव्यातील सरस्वतीपुजक अत्युच्च संस्कृतीचे त्यातून त्यांनी देशी पर्यटकांना शिव्या घातल्या तर मातृभू आणि पितृभूच्या गप्पा मारणाऱ्या संस्कृती रक्षकांना ते योग्यच वाटणार.\nआता अनेक वेळा अनेकांनी चघळून चघळून बेचव झालेल्या पकोड्याकडे येऊ. पकोडा आणि पकोडे बनवणारे यांचा सध्या भाजपला इतता उमाळा आला आहे की, बॉम्बे टू गोवा या सिनेमातील त्या जाड्याप्रमाणे संपूर्ण भाजप अम्मा पकोडा म्हणून टाहो फोडत असल्याचाच आभास भारतीय जनतेला व्हावा.\nउपराष्ट्रपतींपासून ते मध्यप्रदेशच्या राज्यपाल असलेल्या आनंदीबेन पटेल यांच्यापर्यंत अनेकांना पकोडे तळणे हे फार मोठे कौशल्य असून हा रोजगार म्हणजे अदानींचे बंदर विकसित करण्याइतकाच मोठा व्यवसाय असल्याचा अविष्कार झाला असावा. मुळात मोदी यांनी दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्माण करण्याचे जे वचन २०१४ साली दिले होते त्या वचनपूर्तीच्याबाबतीत हे सरकार सपशेल तोंडावर आपटले आहे. खरेतर अच्छे दिनच्या टॅगलाईनखाली मोदी यांनी दिलेले कुठलेही वचन ते पूरे करू शकलेले नाहीत. अगदी त्यांची छप्पन इंचापर्यंत फुगलेल्या छातीकडे दुर्लक्ष करून अतिरेकी चक्क लष्कराच्या छवण्यांवर हल्ले करून आपल्या जवानांना शहीद करत आहेत. गेल्या साडेतीन वर्षामध्ये देशाचे जवळपास ४०० पेक्षा अधिक जवान शहीद झाले आहेत. छाती छप्पन इंच फुगवण्याचा हाच अर्थ होता हे तेव्हा जनतेच्या लक्षात आले नाही इतकेच नाहीतर परिणाम काहीसे वेगळे दिसले असते. असो तर पकोडे तळणे व विकणे हा रोजगार नाही, असे नाही. किंबहुना तत्सम छोटे मोठे असे अनेक रोजगार आहेत. त्याला स्वयंरोजगार म्हणतात. ते रोजगार मोदींमुळे तयार होत नाहीत. ते मनुष्य स्वतःला जगण्यासाठी व त्याच्या कुटुंबाला जगवण्यासाठी करत असतो. जगात जन्माला आलेला प्रत्यक प्राणी हा त्याचे अस्तित्व टिकवण्यासाठी पोट भरतो व पोट भरण्यासाठी तो काही ना काही मार्ग शोधतोच. अगदी पक्षीसुद्धा झाडांवर घरटी बांधतात. तुम्ही झाडे पाडली तर ते घरटी बांधण्याचे सोडत नाहीत. ते स्थलांतर करतात किंवा इमारतींच्या खोबणींमध्ये घरटी बांधतात. तर मेंदुचा इतर कुठल्याही प्राण्यापेक्षा प्रचंड विकास झालेल्या मनुष्य प्राण्याबद्दल तर बोलायलाच नको. त्यामुळे मोदींनी स्वयंरोजगार करणाऱ्यांच्या प्रयत्नांवरून व त्यांच्या कष्टावरून स्वतःची पाठ थोपटून घेणे हा वावदूकपणा आहे, हे त्यांना सांगून समजणार नाही. ते त्यांना आता मतदानातून हळू हळू लक्षात येऊ लागले.\nप्रश्न आहे तो या सगळ्यांना जी चिंता आहे त्यापेक्षा वेगळी चिंता देशातील जनता करते आहे. मात्र या सगळ्या महनिय नेत्यांना व त्यांच्यासाठी दिवसाचे तासन तास काही सकारात्मक काम करायचे सोडून सोशलमिडियावर वेळ काढणाऱ्या त्यांच्या भक्तांना मात्र एकच चिंता आहे ती म्हणजे दिवसागणिक जवळ येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये काय होणार याची. त्यामुळेच महिला बिअर पिऊ लागल्या आहेत इथपासून ते पकोड्यापर्यंत अनेक गोष्टींच्या चिंतांनी त्यांना ग्रासले आहे. या सगळ्यांमध्ये काही प्रामाणिक लोकही आहेत. भाजपचे खासदार व ज्येष्ठ खासदार स्वपनदास गुप्ता यांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये लेख लिहून या सगळ्यांच्या मनामध्ये घर करून असलेली एक भिती व्यक्त केली आहे. स्वपनदास म्हणतात की जर २०१९ साली मोदी सत्तेवर आले नाहीत तर भारत पुन्हा एकदा अस्थिरतेच्या खाईत लोटला जाईल. ही भिती जाहिरपणे व्यक्त करणाऱ्या स्वपनदास यांचे कौतूक करायला हवे. कारण वर उल्लेखिलेल्या किंवा देशभरात विविध प्रकारच्या चित्रृविचित्र वक्तव्यांद्वारे चिंता व्यक्त करणाऱ्या सगळ्या महनीयांच्या मनातील सर्वात मोठी भिती स्वपनदास यांनी उघडपणे देशातील एका मोठ्या वर्तमानपत्रात लेख लिहून व्यक्त केली आहे. अर्थात भितीवर मात करण्यासाठी त्यातून मार्ग काढावा लागतो. चिंता २०१९ची असेल तर जी मायबाप जनता ती खुर्ची देणार आहे, त्यांच्या भल्यासाठी काही करू नका किमान त्यांना जी वचने २०१४ला निवडणुकीच्या दरम्यानम दिली होती, त्याच्या १० टक्के वचने जरी पूर्ण केली तरीही ही जनता तुमच्या नावाने गुलाल उधळेल. पण त्याच्याऐवजी नको ते सल्ले देत राहिलात आणि पॅलेस्टीनमध्ये मोदींचे स्वागत किती ग्रेट झाले म्हणून स्तुतीसुमनांचे ढीग रचू लागलात, तर मात्र सध्याच्या सोशलमिडीयाच्या काळात लोकांची स्मरणशक्ती दीर्घकालीन टीकवली जाते हे लक्षात ठेवायला लागेल. २०१४च्या निवडणुकीत पूर्वीच्या सरकारच्या कारभाराला कंटाळलेल्या त्या काकू, तो गणप्या अजूनही लोकांच्या मोबाईलवर सेव्ह आहेत. अर्थव्यवस्थेची जी काय अवस्था मोदीजींनी आणली त्यामुळे लोकांनी गेल्या साडेतीन वर्षात मोबाईलही बदललेले नाहीत, हे लक्षात ठेवावे व भलत्या सलत्या चिंता आपल्या पक्षाच्या नेत्यांनी करणे सोडून द्यावे, खऱ्या अर्थाने जनतेच्या कल्याणाची चिंता करावी असा सल्ला आदरणीय मोदीजींनी आपल्या पक्षातील धुरीणांना द्यावा.\nलेखक न्यू जर्सी स्थित राजकीय विश्लेषक आहेत.\nआई, मला छोटीशी तलवार दे ना तलवार घेईन l सरदार होईन l शत्रूला कापीन l सप सप सप\nकोणता पक्ष दलितांसाठी लढतो \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80/", "date_download": "2018-10-24T01:09:21Z", "digest": "sha1:GXI3IFS3RLJG4WLV762ERKELPDM2N2J2", "length": 7654, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मेघालयात निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या ११५ सदस्यांचा तडकाफडकी राजीनामा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमेघालयात निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या ११५ सदस्यांचा तडकाफडकी राजीनामा\nनवी दिल्ली : निवडणूक आयोगाने मेघालय, नागालॅंड आणि त्रिपुरा राज्यात होणाऱ्या निवडणुकांचा कार्यक्रम काही दिवसांपूर्वीच जाहीर केला. यानंतर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. मात्र, मेघालयात काँग्रेससाठी एक झटका बसला आहे. कारण, तिकीट वाटपावरुन मेघालयातील ११५ काँग्रेस सदस्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेस पुढे नवीन संकट उभे राहिले आहे.\nसूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण गारो हिल्स जिल्ह्यात चोकपोट विधानसभा क्षेत्रात जवळपास १०० सदस्यांनी लाजारुस संगमा यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. तर, भोई जिल्ह्यात जिरांग विधानसभा क्षेत्रात तिकीट वाटपावरुन नाराज झालेल्या १५ सदस्यांनी राजीनामा दिला आहे.\nमेघालयात २७ फेब्रुवारी रोजी निवडणुका होणार आहेत आणि मतमोजणी तीन मार्च रोजी होणार आहेत. ६० सदस्यांच्या मेघालय विधानसभेचा कार्यकाळ सहा मार्च रोजी संपत आहे. मेघालयमध्ये काँग्रेस पक्षाच्या प्रचाराची सुरुवात मंगळवारी पक्षाध्यक्ष राहुल गांधी करतील. या दरम्यान राहुल गांधी पक्षातील नेते आणि इतर संघटना, संस्थांच्या अध्यक्षांसोबत चर्चा करतील.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेसाठी रणवीरचे ‘यांनी’ केले कौतुक\nNext articleसोने-चांदीच्या दरात मोठी घसरण\nकॉंग्रेसने नेताजींचा नेहमी सन्मानच केला\n2019 मध्ये कॉंग्रेसला स्वबळावर सत्ता मिळणे मुश्‍किल : सलमान खुर्शीद\nन्यायालयाच्या निर्णयाला विलंब होण्यासाठी कॉंग्रेस प्रयत्नशील\nकोंढवा पोलिस निरीक्षकाच्या बदली विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसचे आंदोलन\nहोर्डिंग प्रश्न : पंकजा मुंडे-पालवे यांच्या कंपनीला अभय का\nहोर्डिंग पॉलिसीवर राष्ट्रवादी, कॉंग्रेस आक्रमक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.mahanews.gov.in/Home/MantralayNewsDetails.aspx?str=sIjgrSFCKmLP9BQPk+sxIQ==", "date_download": "2018-10-24T00:50:18Z", "digest": "sha1:LUN5TDMUTI5PCP7ZOXCW3PGECMWKWXNF", "length": 3105, "nlines": 5, "source_domain": "www.mahanews.gov.in", "title": "राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व काही प्रमुख वाणिज्यिक बँका आज कर्जमाफीच्या कामासाठी सुरु सोमवार, १२ फेब्रुवारी, २०१८", "raw_content": "मुंबई : शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत मंजूर रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे पूर्णत्वास नेण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंडिया आणि अन्य बँकांच्या महाराष्ट्रातील सर्व शाखा महाशिवरात्रीची सुट्टी असूनही मंगळवार दि. १३ फेब्रुवारी २०१८ रोजी सुरु राहणार आहेत.\nज्या शेतकऱ्यांना त्यांच्या अर्जातील माहिती बँकेकडील माहितीशी न जुळल्याने कर्जमाफीचा लाभ अद्याप देण्यात आलेला नाही, अशा शेतकऱ्यांची अचूक माहिती त्यांच्याकडून घेवून बँकेकडील माहितीशी ताळमेळ घालून अचूक माहिती बँकांनी त्यांच्या पोर्टलवर अपलोड करावी, अशा सूचना बँकाना देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ८ फेब्रुवारी रोजी बँकांना दि. १३ फेब्रुवारीपर्यंत खातरजमा करुन अचूक माहिती पोर्टलवर भरण्याच्या सूचना दिल्या होत्या.\nत्यानुसार या बँका कर्जमाफी योजनेच्या कामाकरिता महाशिवरात्रीच्या सुट्टीच्या दिवशीही सुरु ठेवून दिलेल्या सूचनेप्रमाणे काम करणार आहेत.\n'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/pune/glorious-conduction-aundh-maratha-light-infantrys-250th-foundation-day/", "date_download": "2018-10-24T01:59:17Z", "digest": "sha1:AWAAQAWWDKFO2XPWUEG3YU2LRLNGWYGY", "length": 38542, "nlines": 410, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Glorious Conduction In Aundh By The Maratha Light Infantry'S 250th Foundation Day | मराठा लाईट इन्फन्ट्रीच्या २५०व्या स्थापनादिनानिमित्त औंधमध्ये गौरवशाली संचलन | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २४ ऑक्टोबर २०१८\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nसिलसिला बदलते रिश्तों का या मालिकेत दृष्टी धामी घेतेय या गोष्टीवर मेहनत\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n#MeToo: आलोकनाथ आणि साजिद खानला ‘मी टू’ प्रकरणी नोटीस\nरुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेला लेटमार्क\nतरुणींनो, व्हॉट्सअ‍ॅपवर डीपी ठेवताना सावधान\nसुरेंद्र गडलिंग यांच्यावरील आरोपपत्रावर आज फैसला\nशिल्पा शिंदेला लागली मोठी लॉटरी, मिळाला हा मोठा चित्रपट\n#MeToo : संजना सांघीने केला सुशांत सिंग राजपूतचा बचाव म्हणे, असे काही घडलेच नाही\n#MeToo: अजय देवगणने केली आपल्या मेकअप आर्टिस्टची हकालपट्टी\nकरिश्मा कपूरचे झाले पुन्हा एकदा ब्रेकअप\nसुभाष कपूर यांच्या जागी ‘हा’ दिग्दर्शक सांभाळणार ‘मुघल’च्या दिग्दर्शनाचा जिम्मा\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\n पार्टनरच्या Hug करण्याच्या पद्धतीवरुन ओळखा तुमचं रिलेशन\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nझणझणीत, तर्रीबाज कोल्हापूरची ठसकेदार मिसळ\n'या' ३ गोष्टींचा लैंगिक जीवनावर होतो वाईट परिणाम\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nAll post in लाइव न्यूज़\nमराठा लाईट इन्फन्ट्रीच्या २५०व्या स्थापनादिनानिमित्त औंधमध्ये गौरवशाली संचलन\nशिस्त, उत्साह आणि मनात देशसेवेचा वसा ठेऊन भारतीय लष्करात गौरवशाली परंपरा असणा-या मराठा लाईट इंन्फट्रीचा २५० स्थापना दिवस सेकंड मराठा लाईट इन्फन्ट्री (काली पाँचवी) बटालियनच्या जवानांनी शानदार शिस्तबद्ध संचलन करत साजरा केला.\nठळक मुद्देनिवृत्त लेफ्टनंट जनरल पद्मश्री महंमद अहमद झाकी यांनी परेड सोहळ्याची केली पाहणी ‘द बॉम्बे सिपाही’ नावाने झाली होती मराठा लाइट इन्फन्ट्री (काली पाँचवी)ची स्थापना\nपुणे : शिस्त, उत्साह आणि मनात देशसेवेचा वसा ठेऊन भारतीय लष्करात गौरवशाली परंपरा असणाऱ्या मराठा लाईट इंन्फट्रीचा २५० स्थापना दिवस सेकंड मराठा लाईट इन्फन्ट्री (काली पाँचवी) बटालियनच्या जवानांनी शानदार शिस्तबद्ध संचलन करत साजरा केला. मराठा लाईट इंन्फट्रीचे निवृत्त लेफ्टनंट जनरल पद्मश्री महंमद अहमद झाकी यांनी परेड सोहळ्याची पाहणी केली. यावेळी जवानांनी त्यांना मानवंदना दिली.\nभारतीय लष्करातील सर्वात जुनी आणि एैतिहासिक परंपरा असलेली मराठा लाईट इन्फन्ट्री रेजीमेंटच्या स्थापनेला २५० पूर्ण झाली. यानिमित्त औंध येथील मिलीटरी स्टेशन येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संचलन सोहळ्यानिमित्त कोल्हापूरचे शाहू महाराज, लष्करातील तसेच बटालीयन मधील आजी माजी सैनिक या वेळी उपस्थित होते. परेडचे नेतृत्व कर्नल अजय मोहन यांनी केले.\nसंचलनानंतर शहिदांना पुष्पचक्र वाहून मानवंदना वाहण्यात आली. यानंतर आजी माजी सैनिकांच्या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यात बटालियनच्या सैनिकांनी जुन्हा आठवणींना उजाळा दिला.\nमहंमद अहमद झाकी म्हणाले, की मराठा लाईट इन्फन्ट्रीला गौरवशाली इतिहास आहे. मला या बटालियनचे नैतृत्व करण्याची ४० वर्ष संधी मिळाली हे मी भाग्य समजतो. जवानांनी आपल्या प्राणांची आहूती देऊन या बटालियनचे नाव उंचावले आहे. प्रत्येक लढाईत धाडसाने लढत अनेक पदके जवानांनी या बटालीयनला मिळवून दिले आहे. ही परंपरा आजही कायम आहे.\nशाहू महाराज म्हणाले, की माझे वडील छत्रपती शहाजी राजे हे ब्रिटीशांच्या सैन्यात सेंकड मराठा बटालियनमध्ये अधिकारी होते. त्यांनी अनेक मोहिमांमध्ये सहभाग नोंदवला होता. अफ्रिकेतील लढाईत त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. अशा या बटालियनचा इतिहास हा गौरवशाली आहे. यानंतर निवृत्त लेफ्टनंट जनरल सतिश सातपुते आणि बिगेडियर वझे यांच्या हस्ते टपाल तिकीटाचे उद्घाटन करण्यात आले.\nब्रिटीश अधिकाऱ्याच्या मुलाने दिला आठवणींना उजाळा\nब्रिटीशांच्या काळात मराठा लाईट इंन्फट्रीचे १९२२ ते १९४७ दरम्यान कमांडिंग आॅफिसर राहिलेले हॅरी पॉस यांचा मुलगा जेमी पॉस मराठा लाईट इन्फन्ट्रीच्या २५० वर्धापनदिनानिमित्त लंडनवरून येऊन आवर्जून उपस्थित राहिले. लंडन येथे नागरी सेवेत असलेले जेमी पॉस यांनी यावेळी त्यांच्या वडिलांच्या आठवणींना उजळा दिला. ईस्ट अफ्रिका तसेच बर्मामध्ये हॅरी पॉस यांच्या नेत्वृत्वाखाली मराठा सैनिक धाडसाने लढले. या पराक्रमाचे अनेक किस्से वडिलांकडून ऐकले असल्याचे सांगताने ते भावूक झाले होते.\n८५ वर्षाच्या माजी सैनिकाचा उत्साह\n१९५२ मध्ये भारतीय लष्करात सिपाई म्हणून भरती झालेले ८५ वर्षीय निवृत्त सैनिक रामकृष्ण धावडे यांनी सेकंड मराठा सेकंड मराठा लाईट इन्फन्ट्री (काली पाचवी) बटालियनचा नैत्रदिपक इतिहास सांगितला. मूळचे नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर येथील रहिवासी असलेल्या धावडे यांनी १९६५ च्या युद्धात सहभागी झाले होते. यात हुसेनीवाला आॅपरेशन मध्ये ते धाडसाने लढले. प्रतिकुल परिस्थितीत दगडी रस्ते तसेच डोंगर पार करत पाकिस्तानी सैन्यांची दाणादान उडवल्याचे त्यांनी सांगितले. या बरोबर संयुक्त राष्ट्र संघाच्या पिस किपींग फोर्समध्येही त्यांनी सहभाग नोंदवला. इजिप्तमध्ये गाजा पट्टीमध्ये संघर्ष सुरू असतांना ९ देशांच्या तुकड्यांमध्ये भारताच्या बाजूने ते सहभागी झाले होते. बोटीने प्रवास करत तेथील तणाव निवाळण्यासाठी या फोर्सने महत्त्वाची भूमिका बजावली होती. १९७० साली धावडे हे सैन्यातून निवृत्त झाले. त्यांचा मुलगाही सैन्यातून सुभेदार पदावरू निवृत्त झाले आहेत.\nपाकिस्तानी सैनिकांचा हल्ला परतवला\nमराठा लाईट इन्फन्ट्रीचे १९८३ ते १९८६ दरम्यान, कमांडर राहिलेले कर्नल सुनील देशपांडे यांनी यावेळी १९६५ च्या युद्धातील बटालियनच्या पराक्रमाच्या आठवणींना उजाळा दिला. देशपांडे म्हणाले, की भारत-पाकिस्तानच्या १९६५ च्या युद्धात मराठा बटालियन सोबत मला सहभागी होता आहे. या युद्धात हुसेनवाला पुलाचे रक्षण करणे आणि क्रांतीवीर भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांचे समाधीचे रक्षण करण्याची जबाबदारी आमच्यावर होती. तिप्पट संख्येने आलेल्या पाकिस्तानी सैनिकांचा हल्ला नराठा बटालीयनच्या केवळ १ हजार सैनिकांनी परतावून लावला होता. यावेळी माझ्या डोळ्यासमोर बटालियनचे कमांडिंग अधिकारी कर्नल लोलन तोफगोळा हल्ल्यात मारले गेल्याचे पाहिले. अभिनेता नाना पाटेकर यांच्यासोबत तीन महिने विचारमंथन करुन, समाजात सैनिकांचे कार्य पोहचविण्याकरिता ‘प्रहार’ चित्रपटातील जवानांच्या प्रशिक्षणाच्या दृश्यांबाबत ठरविण्यात येऊन त्याचे बेळगाव येथे चित्रीकरण झाले. मागील २२ वर्षापासून नागपूर येथे प्रहार प्रशिक्षण अकादमी सुरु केली असून त्यातून आतापर्यंत २७८ अधिकारी तिन्ही दलाल दाखल झाल्याचा आनंद आहे.\n१२ व्या मराठा लाईट इन्फन्ट्रीचे पहिले सीईओ होण्याचा मान माला मिळाला. याबरोबरच १९७९ ते १९८२ दरम्यान कमांड प्रमुख म्हणून मला काम करता आले. त्यावेळी माझ्या बटालियनाची पोस्टिंग गुलमर्ग सेक्टरला होती. पाकिस्तान सीमेवर प्रतिकुल परिस्थितीत डोंगररांगा सांभाळण्याचे जिकरीचे काम बटालियनने यशस्वीरित्या केले. त्यानंतर डेहराडून येथे बटालियन स्थलांतरित झाल्यावरही मी बटालियन सोबत कार्यरत होतो.\n- सतीश सातपुते, लेफ्टनंट जनरल (निवृत्त)\n२५० वर्षांची गौरवशाली परंपरा\n४ आॅगस्ट १७६८ ला सेकंड मराठा लाइट इन्फन्ट्री (काली पाँचवी)ची स्थापना ‘द बॉम्बे सिपाही’ नावाने झाली होती. सन १८४०च्या अफगाणिस्तानमधील काहून येथे झालेल्या युद्धात केलेल्या नेत्रदिपक कामगिरीमुळे या बटालियनला ‘लाइट इन्फन्ट्री’चा किताब मिळाला. दोन्ही जागतिक महायुद्धात या बटालियनच्या सैनिक सहभागी झाले होते. त्यांनी गाजवलेल्या अतुलनीय शौर्यामुळे अनेक गॅलंट्री अवॉर्ड बटालियनला मिळाले. स्वतंत्रानंतर बटालीयनची नेत्रदीपक कामगिरी सुरूच राहिली. १९६५च्या पाकिस्तान युद्धात बटालियनने फिरोजपूर जवळील हुसैनीवाला पुलाचे रक्षण केले. जम्मू-काश्मीर, आसाम, मणिपूर येथील काऊंटर इन्सर्जन्सी आॅपरेशनमध्ये ही बटालियन सहभागी झालेली आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nकोकणासह मुंबईत धुव्वाधार पाऊस\nविद्यार्थ्यांच्या विद्यावेतनाचा प्रश्न चार दिवसात सोडवणार : नितीन करमळकर\nनव्या इमारतीत ‘कार्यालय प्रवेश’ साठी आॅगस्ट उजाडणार\nधर्मादाय रुग्णालयांनी केली बारा हजार कैद्यांची अाराेग्य तपासणी\nप्लास्टिक बंदीची कारवाई आवरा, पुण्यातील व्यापा-यांचे पालकमंत्र्यांना साकडे\nदुसऱ्या मुली बराेबर काेणी प्रेमविवाह करु नये म्हणून सासुने दिली जावयाला मारण्याची सुपारी\nलिंबाचे बाजारभाव निघाले तेजीत\nपोलीस कोठडीची सुरक्षा रामभरोसे\nजिल्ह्यातील १३ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करा\nमहावितरणचा उद्योजकांना दरवाढीचा शॉक\nशिवसेनेचा स्वबळाचाच निर्धार, सर्वच मतदारसंघांचा घेतला आढावा\n#MeToo ते #WeToo ने महिला सक्षमीकरण\nअमृतसर ट्रेन दुर्घटनाबिग बॉस 12मीटूइंधन दरवाढपरिणीती चोप्रादीपिका पादुकोणप्रो कबड्डी लीगसबरीमाला मंदिरअमृता फडणवीसकॉफी विथ करण 6\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nकलिंगडापासून घरच्या घरी तयार करा 'हे' फेसपॅक\n'या' पदार्थांमुळे वाढतो तुमचा ताण; मेंदूसाठीही ठरतात घातक\nतुमची मुलं वस्तू चोरतात अशी बदला वाईट सवय\nवाहतुकीचे हे अजब नियम पाहून, तुम्ही नक्कीच जाल चक्रावून\nएक्सला खबरही लागू न देता ब्रेकअपनंतर ही ६ कामे करतात मुली\nरोहित शर्मा-विराट कोहलीची जोडी जमली\nचेहऱ्यावर स्मितहास्य खुलवणारे 'क्युट स्टॅच्यू'\nही आहे जगातील सर्वात सुंदर नदी\nसरकारच्या एका होकारामुळे अनेकांना मिळु शकतो रोजगार - आंग्रीया क्रुझचे शिल्पकार\nभाजपा सरकार काँग्रेसपेक्षाही थापाडे - राज ठाकरे\n#MeToo: 'मीटू' मोहिमेवर पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णीने दिली ही प्रतिक्रिया\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेनेविरोधात धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nपनवेल टर्मिनलमध्ये बेवारस बॅग आढळल्याने खळबळ\nसांगलीतील भिवघाट येथे साई गारमेंटला भीषण आग\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\nलोकलला बसवा स्वयंचलित दरवाजे\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\n''गोपीनाथरावांसाठी जागा सोडत होतो, आता सर्व जागा लढणार''\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराकेश अस्थाना प्रकरणात मोदींना एवढी गोडी का\nजायकवाडीत ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश\n२२ महिन्यांनंतर शिवस्मारकाच्या कामाचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/results-should-prove-investment-27716", "date_download": "2018-10-24T01:47:43Z", "digest": "sha1:H7GF3SJQY6ARAE4RA772SXPOWGZ4N7GG", "length": 15730, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "The results should prove that the investment परिणाम सिद्ध करणारी गुंतवणूक हवी | eSakal", "raw_content": "\nपरिणाम सिद्ध करणारी गुंतवणूक हवी\nइस्तबान गोमेझ नदाल,जागतिक संचालक,पॅलेडियम, जर्मनी\nगुरुवार, 26 जानेवारी 2017\nजागतिक स्तरावरील सुधारणांच्या प्रक्रियेत सामाजिक व आर्थिक बदल केवळ सकारात्मक परिणाम करणारे असतील तरच शाश्वत व चिरंतन विकास साधला जाऊ शकतो. हेच ब्रीद घेऊन 'पॅलेडियम' ही संस्था जगातील १२० देशांमध्ये सकारात्मक परिणाम घडवण्यासाठी पंधरा वर्षांपासून कार्यरत आहे. राजस्थानमध्ये या संस्थेने आरोग्याच्या क्षेत्रात अशाप्रकारचा सकारात्मक परिणाम करून दाखवल्याने सामान्य नागरिकांसाठी कायमस्वरूपी कार्यरत यंत्रणा उभारण्यात यश आले आहे.\nजागतिक स्तरावरील सुधारणांच्या प्रक्रियेत सामाजिक व आर्थिक बदल केवळ सकारात्मक परिणाम करणारे असतील तरच शाश्वत व चिरंतन विकास साधला जाऊ शकतो. हेच ब्रीद घेऊन 'पॅलेडियम' ही संस्था जगातील १२० देशांमध्ये सकारात्मक परिणाम घडवण्यासाठी पंधरा वर्षांपासून कार्यरत आहे. राजस्थानमध्ये या संस्थेने आरोग्याच्या क्षेत्रात अशाप्रकारचा सकारात्मक परिणाम करून दाखवल्याने सामान्य नागरिकांसाठी कायमस्वरूपी कार्यरत यंत्रणा उभारण्यात यश आले आहे.\nमहाराष्ट्रातही सकाळ माध्यम समूहाच्या व डिलिव्हरिंग चेंज फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध क्षेत्रांत पॅलेडियम संस्था कार्य करण्यास सज्ज आहे. 'मानवी चेहरा' असलेला अामूलाग्र बदल सकाळ माध्यम समूहाने हाती घेतलेल्या उपक्रमातून होऊ शकतो, यावर आमचा विश्वास अाहे.\nपॅलेडियम ही संसाधनाभिमुख संस्था आहे. जगभरातील विविध संस्था, उद्योगसमूह, सरकार व लोकसहभाग यांच्यात सकारात्मक सहकार्याने सामाजिक व आर्थिक बदल करणे सहज शक्य आहे. त्यावर पॅलेडियम संस्थेचा विश्वास आहे. सामाजिक व आर्थिक बदल घडवताना कोणतीही गुंतवणूक परिणाम सिद्ध करणारी असायला हवी. त्यातून क्षमतानिर्मिती व आर्थिक विकास साधणारी यंत्रणा संस्थापित व्हावी, या हेतूने काम करायला आम्ही कटिबद्ध आहोत. जग बदलणार यावर आमचा विश्वास असून, हा बदल घडताना सामाजिक व आर्थिक मूल्य परस्परांवरच आधारित राहतील या दिशेने काम व्हायला हवे. परस्परांच्या उत्तम सहकार्यासोबतच जगातील विविध संस्थांचे ज्ञान व कार्यप्रणाली एकत्र जोडून कार्य केल्यास सकारात्मक बदलांचे परिणाम तत्काळ दिसू लागतील. यामुळे सामान्य जनतेचा होणाऱ्या बदलावर विश्वासही बसेल, त्यातून जनतेचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढेल. परिणामी आर्थिक विकासासोबतच सामाजिक बदल हा हेतू साध्य होईल. केवळ पैशाची अर्थव्यवस्था हा बदल नसून सामाजिक उत्क्रांतीच्या दिशेने समाजाची वाटचाल हा खरा आर्थिक व सामाजिक विकास अभिप्रेत आहे.\nसध्या अनेक उद्योग स्वत:च्या सामाजिक निधीतून विविध विकासकामे उभारण्यासाठी पुढे येत आहेत. मात्र, मूलभूत सुविधांच्या अज्ञानामुळे या निधीचा परिणामकारक वापर होताना दिसत नाही. जंगलातील शाळेसाठी दिलेला निधी केवळ शाळा बांधण्यासाठीच दिला अाणि जंगलात जाणारे रस्तेच नसतील तर शिक्षण हा मूलभूत उद्देश बाजूलाच राहील. केवळ शाळा बांधल्याचे समाधान हा सामाजिक विकास ठरणार नाही. त्यामुळे विविध विकास योजनांची प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणी करताना संस्था, सहकार्य, जागतिक संकल्पनांवर आधारित समन्वयाने उपाय शोधल्यास 'सकारात्मक बदल' हा 'परिणामकारक बदल' घडू शकतो. जगाला सहकार्य व सहयोगाची गरज आहे. त्यातच जगभरातील युवक बदल घडवण्यासाठी आतुर आहेत. या सर्वाना सोबत घेऊन संसाधनावर आधारित कार्य उभे केल्यास सकारात्मक व परिणामकारक बदल अटळ आहे.\n'शैक्षणिक गुणवत्तेत आपण मागे'\nपुणे -‘‘देशात ९०३ विद्यापीठे आणि ३९ हजार ५० महाविद्यालये यांचे विस्तृत जाळे आहे; परंतु अद्यापही शैक्षणिक गुणवत्ता, जागतिक क्रमवारीत शैक्षणिक संस्था...\n#smartpcmc प्राधिकरणातही गगनचुंबी इमारती\nपिंपरी - आतापर्यंत मोठ्या उंचीचे टॉवर मुंबईसारख्या शहरात बघायला मिळायचे. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरातील नागरीकरणाचा वाढता वेग आणि अपुऱ्या जागेची कमतरता...\nउर्दूतील गीता वाटपाचा निर्णय काश्‍मीरमध्ये मागे\nश्रीनगर (पीटीआय) : भगवद्‌गीता' आणि 'कोशूर रामायण' यांच्या उर्दू भाषेतील आवृत्तींचे वाटप शाळा व अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये करण्याचा जम्मू-काश्‍मीर...\nभाजपला सत्तेपासून दूर ठेवा - आंबेडकर\nउस्मानाबाद - जनतेला मुस्लिमांची भीती दाखवत १८ पगड जातींना मनुवादी विचारांत कैद करून सत्ता कायम स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचे धोरण राष्ट्रीय स्वयंसेवक...\nमोदी सरकार भंपक - उद्धव ठाकरे\nलातूर - भाजपने गेल्या निवडणुकीत खोटे बोलून मते घेतली. सत्तेत बसल्यावरही ते वारंवार खोटेच बोलत आहेत. त्यात मी वाटेकरी होणार नाही. शिवसेनाप्रमुख...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://sharyat.com/13/01/10-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2018-10-24T00:26:03Z", "digest": "sha1:AAYOYYCRNHM2EIPJOF3H7BDQBLCZQAPZ", "length": 9385, "nlines": 81, "source_domain": "sharyat.com", "title": "10 रुपये किंमतीत कोणती वस्तू खरेदी कराल ? की त्या वस्तूने तुमची खोली भरेल, मुलाखाती मध्ये असे विचारले प्रश्न ???", "raw_content": "\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा.\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n10 रुपये किंमतीत कोणती वस्तू खरेदी कराल की त्या वस्तूने तुमची खोली भरेल, मुलाखाती मध्ये असे विचारले प्रश्न \nबर्याचदा जेव्हा मुलाखती चे नाव लोकांच्या समोर येते , तेव्हा सर्व लोक विचारांमध्ये असतात .कारण, लेखी उत्तर देणे खूप सोपे आहे.पण जेव्हा फेस टू फेस प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात तेव्हा आपण खूपच घाबरून गेलेलो असतो . इथे मुलाखतीच्या माध्यमातून अत्यंत साधे प्रश्न विचारले जातात , पण त्याची उत्तरे मात्र खूपच डोके लावून द्यावी लागतात .\nतर आपण त्या काही प्रश्नांवर विचार करूया ज्यात आपल्याला थोडी थोडी माहिती मिळेल.\nसर्वप्रथम आपण पहिल्या प्रश्नावर पोहचतो आहोत. एका पक्ष्याच्या समोर एक मिठाई ठेवली, एक लिंबू ठेवला आणि एक मिरची ठेवली. मग तुम्हाला हे सांगावे लागेल की या सर्वांतून पक्षाला कोणता पदार्थ जास्त टेस्टी लागेल \nउत्तर – पक्षाला काहीच टेस्टी लागणार नाही. कारण , पक्षाला चवीच्या ग्रंथी नसल्यामुळे त्याला चवच समजणार नाही.त्यामुळे सर्व पदार्थाची चव त्याला सारखीच लागणार\nआता, पुढच्या प्रश्नावर येऊ, पुढील प्रश्न असा आहे की जर तुमच्याकडे फक्त दहा रुपये असतील आणि तुम्हाला असे काहीतरी खरेदी करावे लागेल की त्याने तुमची संपूर्ण खोली भरेल \nउत्तर – माचीस आणि मेणबत्ती. कारण आपल्याला त्याने प्रकाश भेटेल आणि आपली पूर्ण एक खोली प्रकाशाने भरुन जाईल\nआता आजचा शेवटचा प्रश्न आहे की, कासव सरासरी किती काळ जगू शकेल \nउत्तर – 200 ते 300 वर्षे आहे, कारण त्यांच्या चालण्याच्या गती जितकी हळू असते तितकीच त्यांच्या जगाण्याची गती हळूहळू असेल.\nअसेच काही प्रश्न असतात जे आपल्याला मुलाखतीमध्ये विचारले जातात.या प्रश्नांची उत्तरे अगदी सोपी असतात पण त्या प्रश्नांमुळे आपल्याला डोके धरून बसावे लागते.\n← बाकरवडी झटपट कशी बनवायची बघा ……\nमम्मी हेच ना ते पोलीस काका जे आपल्या पप्पांना मारून आलेत हे शब्द ऐकले… आणि विश्वास नांगरे साहेबांना सुध्दा यावेळी मान खाली घालावी लागली… →\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप 19/02/2018\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा. 18/02/2018\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n२० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या. आर आर आबांची ही दोन रुपं एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं. 18/02/2018\nसागर कारंडे ने घेतलं मुंबईत स्वतःच घर या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा \nकाळे अंडे देणारी आणि काळ्या रक्ताची कडकनाथ कोंबडी किंमत आहे तब्बल २००० रुपये 18/02/2018\nमुंबईमधील आणि इतर मोठ्या शहरांतील इमारतीमध्ये का नसतो १३ वा मजला. . बघा काय आहे नक्की 18/02/2018\n*** गरुड व्हा, बगळा होऊ नका पॉवर ऑफ चॉइस 16/02/2018\nKuldeep on मराठी माणूस उद्योगामध्ये कमी कुठे पडतो \nJalindar Kisan Bhoir on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nAmrut khemnalkar on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nsachin on प्रिय मित्रानो, लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख नक्की वाचा\nSandip sathe on आजचे राशिभविष्य बघा काय म्हणतेय तुमची रास….कुंभ राशी वाल्यांनी आवर्जून बघाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/03/news-106.html", "date_download": "2018-10-24T00:16:05Z", "digest": "sha1:SAOOXKNGZND2I7Q5XWIK7RK6K2WRN3KI", "length": 5342, "nlines": 82, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "अखेर अण्णांच्या आंदोलनाला परवानगी मिळाली ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nअखेर अण्णांच्या आंदोलनाला परवानगी मिळाली \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या दिल्लीतील २३ मार्च रोजीच्या नियोजित आंदोलनास केंद्रीय गृह मंत्रालय आणि दिल्ली पोलिस यांनी अखेर परवानगी दिली. रामलीला मैदानावर आंदोलन करण्यास हरकत नसल्याचे हजारे यांना कळविण्यात आले आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nआता जागेच्या परवानगीसाठी दिल्ली महानगरपालिकेकडे अर्ज करण्यात आला आहे. दरम्यान, प्रबोधनासाठी ८ मार्चपर्यंत हजारे यांच्या सभा सुरूच राहणार असून, ७ मार्चला जम्मूमध्ये सभा होणार आहे. लोकपाल आणि शेतकऱ्यांचे प्रश्न या मुद्द्यांवर हजारे यांनी आंदोलन पुकारले आहे.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nकाही महिन्यांपूर्वीच तारीख जाहीर करण्यात आली होती. परवागनीसाठी रितसर अर्जही केले होते. मात्र, त्यावर निर्णय होत नव्हता. अखेर गेल्या आठवड्यात या प्रक्रियेला वेग आला. आता गृहमंत्रालय आणि दिल्ली पोलिस यांनी आंदोलनासाठी लेखी परवानगी दिली आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nअखेर अण्णांच्या आंदोलनाला परवानगी मिळाली \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nउद्धव ठाकरे लोकसभा उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार या चार नेत्याची नावे चर्चेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/67244", "date_download": "2018-10-24T01:30:19Z", "digest": "sha1:736SMUAOQYEWAXSVGPZZ2DOE4JM6WA3V", "length": 15038, "nlines": 144, "source_domain": "www.maayboli.com", "title": "उत्सव | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /उत्सव\nआज चंदा खुप खुश होती. अचानक काही तरी घबाड मिळते की माणूस जसा वेडावतो तस तिचं झालेलं. लक्ष्मी शाळेतन रडत परत आलेली. पोरं, पार कावरीबावरी झालेली. घरात आली आणि तिला बिलगलीच की चंदिला कळेच ना काय झालं ते, लक्ष्मीन सारी हकीकत सांगितली. तिला शाळेत खेळता खेळता, अचानक सगळी मुलं चिडवायला लागली. ती घाबरून बाईंकडे गेली, बाईंनी तिला एका रिकाम्या वर्गात नेलं आणि तिचा ड्रेस मागून पुढून पाहिला. का काय माहीत पण त्यांच्या डोळ्यात पाणी आल्यासारख काहीतरी झाल. त्या तिच्याकड़े सहानुभूतीने पाहु लागल्यात. त्यांनी तिला जवळ घेतली आणि थापडवले. लक्ष्मीला कळना काय झालं ते चंदिला कळेच ना काय झालं ते, लक्ष्मीन सारी हकीकत सांगितली. तिला शाळेत खेळता खेळता, अचानक सगळी मुलं चिडवायला लागली. ती घाबरून बाईंकडे गेली, बाईंनी तिला एका रिकाम्या वर्गात नेलं आणि तिचा ड्रेस मागून पुढून पाहिला. का काय माहीत पण त्यांच्या डोळ्यात पाणी आल्यासारख काहीतरी झाल. त्या तिच्याकड़े सहानुभूतीने पाहु लागल्यात. त्यांनी तिला जवळ घेतली आणि थापडवले. लक्ष्मीला कळना काय झालं ते बाई तिला म्हटल्या आधी घरी जा आणि आईला सांग की तू वयात आली आहे.\nलक्ष्मी थबकलीच, जरी तिला वयात येणं म्हणजे नेमकं काय माहित नसलं तरी, ते काही तरी भयंकर असत हे तिला माहीत होते. शरीरात होत असलेल्या बदलाबद्दल तिला लाज वाटत होती. काय झालं आहे हे न कळल्यामुळे ती घाबरलेली, धावतच घरी गेली आणि आईला जाऊन बिलगली. \"आये मला बघ ना कसं होतय ते , म्या बाईंना सगळं सांगितल. त्या म्हटल्या मी वयात आले असं. मला नाय समजत काय व्हतंय ते.\" हमसून हमसून रडत ती चंदाला सांगु लागली. एवढया साऱ्या संभाषणात चंदाने फक्त एक वाक्य अगदीं स्पष्टपणे ऐकले, मग लेकीच्या बाकीच्या बडबडीकड़े तीचे लक्षच राहिले नाही. \"अंग, येडे किती छान झाल बघ, अणि तू रडतेयस तू वयात आली म्हंजे, मोठीं झालीं, शानी झाली की तू वयात आली म्हंजे, मोठीं झालीं, शानी झाली की त्यात रडायला काय झालं त्यात रडायला काय झालं आत्ता तू देवाची फेवरीट होणारेस.. ...\" लक्ष्मीने दिलेल्या बातमीने चंदाला आभाळ ठेंगणे झाले. ती काय करू न कसे करू असे वागायला लागली.\nआत्ता ही गोष्ट गावात पसरवायला हवी, तीपण लवकरात लवकर. आपल्यासोबतच्या बायकांना सांगावं आधी, असंही आपल्याला कोण त्याच आपली फ्यामिली. थोड्या जळतील, पण ते चालायचच. चंदाच्या मनात विचार चालू होते. कसला तरी ठाम निर्णय घेतल्यासारखे चंदा एकदम उठली. आणि पोरीला म्हणाली, \"चल, मी काय ते तुला सांगती\". पोरीचं आवरुन ती लगबगीने बाहेर गेलीं, मोठ्ठ कसलं काम आहे सांगुन. लक्ष्मीला कळेचना तिची आय अशी का वागतेय.\nथोड्या वेळाने चंदा आली,खुप खुशीत दिसत होती. लक्ष्मीला काही कळेना. \"पोरी, नशीब काढुन आलीस, आज रात्री देवीच्या मंदिरात तुझ्या शाण्या हुण्यांचा उत्सव हाय. सगळं गावचं मोठं मोठं लोक येणारयेत. पुजारी बुवा सवता पूजा करणार तुजी देवीसंग. सगळ्या मावश्या, तुझ्या मोठया बहिणी असनार तिथं, सगळी गाणं म्हणणार, आयला साकडं घालणार लई मोठ्ठ नशीब हाय तुझं.\"\nआईच्या बोलण्यानं लक्ष्मी भांबावली, पण सगळे ऐकून काय काय मज्जा येणार याचा विचार करु लागली. ती आज गावात फेमस होणार, त्या चेंगट सुनंदीला ती चांगलं उत्तर देणार. आज आपल्यासाठी उत्सव म्हणून आईने लक्ष्मीला चांगलंच सजवलं. तिचं रेशमी परकर पोलक जे थोडं घट्ट होतं म्हणून ती घालत नसे ते आईने घरात नवीन कापड एकच म्हणुन तिला घातलं. ती स्वता पण लई छान तयार झालेली. आज आय लई छान दिसत व्हती, इतकी छ्यान तर ती दर शुक्रवारी देवळात जाते तेव्हांही दिसत नाही.\nदेवळात आज खरंच मोठ्ठा उत्सव चालू असतो. लक्ष्मी भोवती आज सगळ्या मावश्या आणि तिच्या मोठ्या बहिणी फिरत गाणीं म्हणतायेत, गावातली सारी मोठीं मोठीं माणसें त्या उत्सवात हजर हायेत, सरपंच, मोठे पाटिल, गण्या शेट, सावकार, मोठया वाडयातले भट आणि अजून बरेंच. सगळी लक्ष्मीला लई निरखून पाहताय. लक्ष्मी आज द्येवाची फेव्हरिट झाली ना तिच्या तायांकडे तिची नजर जाते , त्या जरा नाराज दिसतायेत. बरोबर आहे, ह्या थोडीच देवाच्या फेव्हरिट झाल्या व्हय आणि कुणासाठी झालाय का एव्हढा मोठ्ठा उत्सव, आलीत का एवढी मोठी लोकं तिच्या तायांकडे तिची नजर जाते , त्या जरा नाराज दिसतायेत. बरोबर आहे, ह्या थोडीच देवाच्या फेव्हरिट झाल्या व्हय आणि कुणासाठी झालाय का एव्हढा मोठ्ठा उत्सव, आलीत का एवढी मोठी लोकं आपली आय बेष्ट, तीची सर्वांसोबत ओळख हाय, म्हणून लोक आल्याती.\nएकीकडे उद्या शाळेत सुनंदीची कशी जिरविन, तिला शाळेत कसा मान मिळेल, सगळी कशी दचकुन राहतील अश्या स्वप्नाचा उत्सव लक्ष्मीच्या मनात चाललेला असतो, तर दूर चंदाच्या मनात पाटलान हातात दिलेल्या नोटानी उत्सव साजरा होत असतो.\nपाटील आज आपल्याला का असे टक लाउन बघतायेत ह्याचा विचार लक्ष्मी करत असताना, चंदा विचार करतेय आक्ख्या आयुश्याभरात जेव्हढ आपण कमावल् नाय तेव्हढ आपल्या बारा वर्ष्याच्या लेकीमुळे आज आपल्याला भेटलय... ... बरोबर हाय कोवळी कळी, पिकलेल्या फुलापेक्षा सुवासिक\nअरे बापरे...काय हे भयानक आहे.\nअरे बापरे...काय हे भयानक आहे.. बिच्चारी छोटी मुलगी\nदेवदासी प्रथेचे हे भयंकर सत्य\nदेवदासी प्रथेचे हे भयंकर सत्य एका लेखात वाचण्यात आले...त्यावरून ही कथा सुचली...\nफेव्हरीट शब्द खटकला मधेच.\nमनाला दुखवणारे देवदासी प्रथेचे भयंकर वास्तव\n भेदक चित्रण आहे...... काळजात चर्र झालं\nमन सुन्न झालं ....\nमन सुन्न झालं ....\nअरे बापरे...काय हे भयानक आहे.\nअरे बापरे...काय हे भयानक आहे.. बिच्चारी छोटी मुलगी >>+१\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/rug/M01S011-020.htm", "date_download": "2018-10-24T01:52:06Z", "digest": "sha1:G7TXWEKNBV3MLRD3KVUDXWRHDJVS6V24", "length": 84394, "nlines": 421, "source_domain": "satsangdhara.net", "title": " ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त ११ ते २०", "raw_content": "\nऋग्वेद - मण्डल १ - सूक्त ११ ते २०\nऋग्वेद - मण्डल १ - सूक्त ११ ( इंद्र सूक्त )\nऋषी - मधुछंदस् वैश्वामित्र : देवता - इंद्र : छंद - अनुष्टुप्\nइन्द्रं॒ विश्वा॑ अवीवृधन्त्समु॒द्रव्य॑चसं॒ गिरः॑ र॒थीत॑मं र॒थीनां॒ वाजा॑नां॒ सत्प॑तिं॒ पति॑म् ॥ १ ॥\nइंद्रं विश्वाः अवीवृधन् समुद्रऽव्यचसं गिरः रथीऽतमं रथीनां वाजानां सत्ऽपतिं पतिम् ॥ १ ॥\nसमुद्रासही व्याप्त करून टाकणार्‍या इंद्राचे यश विश्वांतील अखिल स्तुतिवचनांनी वृद्धिंगत केले आहे. इंद्र हा सर्वांचा राजा आहे; सर्व सामर्थ्यांचा हा अधिपति आहे; सर्व महारथी वीरांतही हा अत्यंत श्रेष्ठ आहे. ॥ १ ॥\nस॒ख्ये त॑ इन्द्र वा॒जिनो॒ मा भे॑म शवसस्पते त्वाम॒भि प्र णो॑नुमो॒ जेता॑र॒मप॑राजितम् ॥ २\nसख्ये ते इंद्र वाजिनः मा भेम शवसः पते त्वां अभि प्र नोनुमः जेतारं अपराजितम् ॥ २ ॥\nहे सामर्थ्याधिपति इंद्रा, तूं आमचा रक्षणकर्ता असतांना आम्हांस आपल्या सामर्थ्याबद्दल भरंवसा वाटून भितीचे नांवही उरणार नाही. तूंच शत्रूंचा जेता. तुझा पराजय करण्यास कोण समर्थ आहे तुला आमचे पुनः पुनः नमस्कार असोत. ॥ २ ॥\nपू॒र्वीरिन्द्र॑स्य रा॒तयो॒ न वि द॑स्यन्त्यू॒तयः॑ यदी॒ वाज॑स्य॒ गोम॑तः स्तो॒तृभ्यो॒ मंह॑ते म॒घम् ३\nपूर्वीः इंद्रस्य रातयः न वि दस्यंति ऊतयः यदी वाजस्य गोऽमत स्तोतृऽभ्यः मंहते मघम् ॥ ३ ॥\nइंद्राजवळ गोधनादि संपत्ति अपार असल्यामुळे, आपल्या भक्तांना, पराक्रमी इंद्राचे औदार्य जरी एकसारखे वैभव अर्पण करीत असतें, तथापि त्याच्या भरपूर दातृत्वाला अथव संरक्षणशक्तीला कधीही खंड पडत नाही. ॥ ३ ॥\nपु॒रां भि॒न्दुर्युवा॑ क॒विरमि॑तौजा अजायत इन्द्रो॒ विश्व॑स्य॒ कर्म॑णो ध॒र्ता व॒ज्री पु॑रुष्टु॒तः ॥ ४॥\nपुरां भिंदुः युवा कविः अमितऽओजाः अजायत इंद्रः विश्वस्य कर्मणः धर्ता वज्री पुरुऽस्तुतः ॥ ४ ॥\nशत्रूंच्या पुरांचा उच्छेदक इंद्र हाच होय. त्याचे तारुण्य सदोदित टिकणारे अहे. हा बुद्धिवंतांमध्यें श्रेष्ठ आहे. हा एकदम पराक्रमी असाच अवतीर्ण झाला. सर्व कर्मांस याचा आधार अहे. वज्र हे याचे आयुध आहे. इंद्राची स्तुति अनेकांनी केली आहे. ॥ ४ ॥\nत्वं व॒लस्य॒ गोम॒तोऽ॑पावरद्रिवो॒ बिल॑म् त्वां दे॒वा अबि॑भ्युषस्तु॒ज्यमा॑नास आविषुः ॥ ५\nत्वं वलस्य गोऽमतः अप अवः अद्रिवः बिलं त्वां देवा अबिभ्युषः तुज्यमानासः आविषुः ॥ ५ ॥\nहे वज्रधर इंद्रा, गाईंचा समुदाय बलाने हस्तगत केला होता, म्हणून तूं त्याचा कोट फोडून टाकलास. ज्यावेळी देवांना अतिशय पीडा झाली त्यावेळी ते न डगमगतां तुझ्या आश्रयास आले. ॥ ५ ॥\nतवा॒हं शू॑र रा॒तिभिः॒ प्रत्या॑यं॒ सिन्धु॑मा॒वद॑न् उपा॑तिष्ठन्त गिर्वणो वि॒दुष्टे॒ तस्य॑ का॒रवः॑ ॥ ६\nतव अहं शूर रातिऽभिः प्रति आयं सिंधुं आऽवदन् उप अतिष्ठंत गिर्वणः विदुः ते तस्य कारवः ॥ ६ ॥\nहे शूर इंद्रा, ह्या तुझ्या उदारपणाच्या कृत्यांस भुलून तुझी स्तुती गात गात मी तुझ्याकडे आलो. कारण तूं कृपेचा सिंधु आहेस. स्तोत्रकर्तेही जवळच उभे होते. त्यांनीही तो तुझा पराक्रम अवलोकन केला. ॥ ६ ॥\nमा॒याभि॑रिन्द्र मा॒यिनं॒ त्वं शुष्ण॒मवा॑तिरः वि॒दुष्टे॒ तस्य॒ मेधि॑रा॒स्तेषां॒ श्रवां॒स्युत्ति॑र ॥ ७ ॥\nमायाभिः इंद्र मायिनं त्वं शुष्णं अव अतिरः विदुः ते तस्य मेधिराः तेषां श्रवांसि उत् तिर ॥ ७ ॥\nशुष्ण इतका हिकमती, परंतु आपल्या युद्धचमत्करानें तूं त्याचा पराभव केलास. बुद्धिमान् पुरुषांनी तेंही अवलोकन केले, म्हणून त्यांच्याही श्रवणार्ह स्तुतींचा तूं आदर कर. ॥ ७ ॥\n स॒हस्रं॒ यस्य॑ रा॒तय॑ उ॒त वा॒ सन्ति॒ भूय॑सीः ॥ ८ ॥\nइंद्रं ईशानं ओजसा अभि स्तोमाः अनूषत सहस्रं यस्य रातयः उत वा संति भूयसीः ॥ ८ ॥\nआपल्या समर्थ्यानें जगतावर सत्ता चालविणार्‍या ह्या इंद्राची अनेक स्तुतींच्या योगाने आराधना झाली. इंद्राची उपकारकृत्यें हजारों आहेत, किंबहुना त्यांपेक्षांही त्यांची संख्या अधिक आहे. ॥ ८ ॥\nऋग्वेद - मण्डल १ - सूक्त १२ ( अग्नि सूक्त )\nऋषी - मेधातिथि काण्व : देवता - अग्नि : छंद - गायत्री\nअ॒ग्निं दू॒तं वृ॑णीमहे॒ होता॑रं वि॒श्ववे॑दसम् अ॒स्य य॒ज्ञस्य॑ सु॒क्रतु॑म् ॥ १ ॥\nअग्निं दूतं वृणीमहे होतारं विश्वऽवेदसं अस्य यज्ञस्य सुक्रतुम् ॥ १ ॥\nअग्नि हा देवांचा दूत आहे. अग्नीच्या हातून सर्व देवतांस त्यांचे हवि पोहोंचतात. अग्नि सर्वज्ञ आहे. अग्नि हेंच आमच्या ह्या यज्ञांतील खरे ज्ञानसामर्थ्य आहे. यास्तव आम्ही त्याच्या आगमनाची इच्छा करतो. ॥ १ ॥\nअ॒ग्निम॑ग्निं॒ हवी॑मभिः॒ सदा॑ हवन्त वि॒श्पति॑म् ह॒व्य॒वाहं॑ पुरुप्रि॒यम् ॥ २ ॥\nअग्निंऽअग्निं हवीमऽभिः सदा हवंत विश्पतिं हव्यऽवाहं पुरुऽप्रियम् ॥ २ ॥\nसर्व लोकांत जर कोणा देवतेस पुनः पुनः बोलवणे जरूर वाटत असेल तर तें अग्नीसच होय. करण हा अखिल मानवांचा राजा आहे. हा सर्व देवतांस हवि पोहोंचवितो. हा सर्वांना प्रिय आहे. ॥ २ ॥\nअग्ने॑ दे॒वाँ इ॒हा व॑ह जज्ञा॒नो वृ॒क्तब॑र्हिषे असि॒ होता॑ न॒ ईड्यः॑ ॥ ३ ॥\nअग्ने देवान् इह आ वह जज्ञानः वृक्तऽबर्हिषे असि होता नः ईड्यः ॥ ३ ॥\nहे अग्निदेवा, सोमरसांतील दर्भाची अग्रे वगैरे काढून सर्व सिद्धता करून ठेविली आहे हें तुला विदितच आहे. ह्यासाठी सर्व देवांस इकडे घेऊन ये. त्यांस हवि पोहोंचविणारा तूं आम्हांस अत्यंत पूज्य वाटतोस. ॥ ३ ॥\nताँ उ॑श॒तो वि बो॑धय॒ यद॑ग्ने॒ यासि॑ दू॒त्यम् दे॒वैरा स॑त्सि ब॒र्हिषि॑ ॥ ४ ॥\nतान् उशतः वि बोधय यत् अग्ने यासि दूत्यं देवैः आ सत्सि बर्हिषि ॥ ४ ॥\nहे अग्निदेवा, ज्यावेळीं दूत होऊन तूं देवांकडे जाशील त्यावेळी आमच्या हविंविषयी त्यांचे मनांत इच्छा उत्पन्न करून त्यांस जागृत कर. ह्या दर्भासनावर देवांसहवर्तमान तूं विराजमान हो. ॥ ४ ॥\nघृता॑हवन दीदिवः॒ प्रति॑ ष्म॒ रिष॑तो दह अग्ने॒ त्वं र॑क्ष॒स्विनः॑ ॥ ५ ॥\nघृतऽआहवन दीदिऽवः प्रति स्म रिषतः दह अग्ने त्वं रक्षस्विनः ॥ ५ ॥\nघृतांच्या हवींनी उज्ज्वलता धारण करणार्‍या हे अग्निदेवा, आमच्या शत्रूंचा नाश कर. त्यांनीं राक्षसांशी सख्य जोडलें आहे. ॥ ५ ॥\n ह॒व्य॒वाड् जु॒ह्वास्यः ॥ ६ ॥\nअग्निना अग्निः सं इध्यते कविः गृहऽपतिः युवा हव्यवाट् जुहुऽआस्यः ॥ ६ ॥\nअग्नि एकदा प्रदीप्त झाला कीं तो स्वसामर्थ्यानेंच वृद्धिंगत होत जातो. अग्निदेवाची बुद्धिमत्ता अपूर्व आहे. गृहांचा खरा अधिपति हाच आहे. ह्याचे तारुण्य अबाधित आहे. ह्याच्याच द्वारें सर्व देवतांस हवि पोहोंचतो. याचें मुख ज्वालामय आहे. ॥ ६ ॥\n दे॑वम॑मीव॒चात॑नम् ॥ ७ ॥\nकविं अग्निं उप स्तुहि सत्यऽधर्माणं अध्वरे देवं अमीवऽचातनं ॥ ७ ॥\nयज्ञामध्यें अग्नीची स्तुति करीत जा. अग्नि हा फार ज्ञाता आहे. सत्य हें त्याचें ब्रीद आहे. सर्व रोगांचे उच्चाटन ह्या अग्निदेवाकडून होते. ॥ ७ ॥\nयस्त्वाम॑ग्ने ह॒विष्प॑तिर्दू॒तं दे॑व सप॒र्यति॑ तस्य॑ स्म प्रावि॒ता भ॑व ॥ ८ ॥\nयः त्वां अग्ने हविःऽपतिः दूतं देव सपर्यति तस्य स्म प्रऽअविता भव ॥ ८ ॥\nहे अग्निदेवा, जो यागकर्ता, तूं देवतांचा दूत म्हणून तुझे पूजन करतो, त्याच्या रक्षणाची चिंता वहा. ॥ ८ ॥\nयो अ॒ग्निं दे॒ववी॑तये ह॒विष्माँ॑ आ॒विवा॑सति तस्मै॑ पावक मृळय ॥ ९ ॥\nयः अग्निं देवऽवीतये हविष्मान् आऽविवासति तस्मै पावक मृळय ॥ ९ ॥\nहे सर्वांस पावन करणार्‍या अग्निदेवा, जो यागकर्ता देवांचा संतोष होण्याकरितां म्हणून तुझी सेवा करतो त्यास तूं सुखांत ठेव. ॥ ९ ॥\nस नः॑ पावक दीदि॒वोऽ॑ग्ने दे॒वाँ इ॒हा व॑ह उप॑ य॒ज्ञं ह॒विश्च॑ नः ॥ १० ॥\nसः नः पावक दीदिऽवः अग्ने देवान् इह आ वह उप यज्ञं हविः च नः ॥ १० ॥\nहे सर्वांस पावन करणार्‍या दीप्तिमान अग्निदेवा, आमचा यज्ञ व हवि ह्यांच्या सन्निध देवांस घेऊन ये. ॥१० ॥\nस नः॒ स्तवा॑न॒ आ भ॑र गाय॒त्रेण॒ नवी॑यसा र॑यिं वी॒रव॑ती॒मिष॑म् ॥ ११ ॥\nसः न स्तवानः आ भर गायत्रेण नवीयसा रयिं वीरऽवतीं इषम् ॥ ११ ॥\nअग्निदेवा, तूं असा सर्वविख्यात असल्याकारणानें आम्ही नवीन स्तोत्र गाऊन तुझी स्तुति केली आहे. ह्यास्तव आम्हांस संपत्ति दे. तुझ्या प्रसादाने आम्हांस वीर्यशाली संततिही प्राप्त होऊं दे. ॥ ११ ॥\nअग्ने॑ शु॒क्रेण॑ शो॒चिषा॒ विश्वा॑भिर्दे॒वहू॑तिभिः इ॒मं स्तोमं॑ जुषस्व नः ॥ १२ ॥\nअग्ने शुक्रेण शोचिषा विश्वाभिः देवहूतिऽभिः इमं स्तोमं जुषस्व नः ॥ १२ ॥\nहे अग्निदेवा, तुझें तेज अत्यंत उज्ज्वल आहे. तूं आमच्या स्तोत्रांचा व जे हवि आम्ही सर्व देवतांस अर्पण करीत आहों त्या हवींचा स्वीकार कर. ॥ १२ ॥\nऋग्वेद - मण्डल १ - सूक्त १३ ( आप्री सूक्त )\nऋषी - मेधातिथि काण्व : देवता - आप्री देवतासमूह : छंद - गायत्री\nसुस॑मिद्धो न॒ आ व॑ह दे॒वाँ अ॑ग्ने ह॒विष्म॑ते होतः॑ पावक॒ यक्षि॑ च ॥ १ ॥\nसुऽसमिद्धः नः आ वह देवा अग्ने हविष्मते होतरिति पावक यक्षि च ॥ १ ॥\nहे अग्निदेवा, आमच्या यज्ञांत मी हवि सिद्ध करून ठेविला आहे. त्याचा स्वीकार करण्याकरितां तूं प्रदीप्त होऊन सर्व देवांस घेऊन ये. हे पुण्यप्रद देवा, हे हविर्दात्या, आमचा यज्ञ पूर्णतेस ने. ॥ १ ॥\nमधु॑मन्तं तनूनपाद्य॒ज्ञं दे॒वेषु॑ नः कवे अ॒द्या कृ॑णुहि वी॒तये॑ ॥ २ ॥\nमधुऽमंतं तनूनपात् यज्ञं देवेषु नः कवे अद्य कृणुहि वीतये ॥ २ ॥\nहे प्रज्ञानशील अग्निदेवा, तूं स्वयंजात आहेस. आमचे हवि देवांस प्राप्त व्हावे म्हणून हा यज्ञ आज देवतासमुदायामध्यें नेऊन त्यांस तो अर्पण कर. ह्यांत मधुर सोमरस सिद्ध करून ठेविला आहे. ॥ २ ॥\nनरा॒शंस॑मि॒ह प्रि॒यम॒स्मिन्य॒ज्ञ उप॑ ह्वये मधु॑जिह्वं हवि॒ष्कृत॑म् ॥ ३ ॥\nनराशंसं इह प्रियं अस्मिन् यज्ञे उप ह्वये मधुऽजिह्वं हविःऽकृतम् ॥ ३ ॥\nह्या यज्ञांत आम्ही अग्नीस पाचारण करतो. तो आम्हांस प्रिय आहे. मनुष्यांनी स्तुति करण्यास तो योग्य आहे. त्याच्या जिव्हेंत माधुर्य आहे, व हवींची पूर्णता त्याच्यामुळें होते. ॥ ३ ॥\nअग्ने॑ सु॒खत॑मे॒ रथे॑ दे॒वाँ ई॑ळि॒त आ व॑ह असि॒ होता॒ मनु॑र्हितः ॥ ४ ॥\nअग्ने सुखऽतमे रथे देवान् ईळितः आ वह असि होता मनुःऽहितः ॥ ४ ॥\nहे अग्निदेवा, तुझें स्तवन सर्वांनी केलें आहे. तूं हवि पोहोंचविणारा आहेस. तूं सर्व मनुष्य जातींचा हितकर्ता आहेस. अत्यंत सुखदायक अशा रथांत बसवून सर्व देवतांस तूं घेऊन ये. ॥ ४ ॥\n यत्रा॒मृत॑स्य॒ चक्ष॑णम् ॥ ५ ॥\nस्तृणीत बर्हिः आनुषक् घृतऽपृष्ठं मनीषिणः यत्र अमृतस्य चक्षणम् ॥ ५ ॥\nहे सुज्ञ ऋत्विज हो, ज्यांच्या पृष्ठभागांवर चकाकी मारीत आहे, अशी दर्भासनें जवळ जवळ मांडा. त्यांवरच आपणांस अविनाशी रूपाचें दर्शन होणार आहे. ॥ ५ ॥\nवि श्र॑यन्तामृता॒वृधो॒ द्वारो॑ दे॒वीर॑स॒श्चतः॑ अ॒द्या नू॒नं च॒ यष्ट॑वे ॥ ६ ॥\nवि श्रयंतां ऋताऽवृधः द्वारः देवीः असश्चतः अद्य नूनं च यष्टवे ॥ ६ ॥\nयज्ञसिद्ध्यर्थ आज यज्ञमंडपाची पवित्र द्वारें लवकर खुली करा. येथें यागविधींचे उत्तम परिपालन होते, व हीं इतकी विशाल आहेत कीं, आंत प्रवेश करणार्‍या पुरुषांना यांची मुळीच अडचण होत नाहीं. ॥ ६ ॥\nनक्तो॒षासा॑ सु॒पेश॑सा॒स्मिन्य॒ज्ञ उप॑ ह्वये इ॒दं नो॑ ब॒र्हिरा॒सदे॑ ॥ ७ ॥\nनक्तोषासा सुऽपेशसा अस्मिन् यज्ञे उप ह्वये इदं नः बर्हिः आऽसदे ॥ ७ ॥\nनक्त आणि उषस् या दोन सुस्वरूप देवतांस ह्या यज्ञांत मी निमंत्रण करतो. त्यांना बसण्याकरितां हे दर्भ येथे पसरले आहेत. ॥ ७ ॥\nता सु॑जि॒ह्वा उप॑ ह्वये॒ होता॑रा॒ दैव्या॑ क॒वी य॒ज्ञं नो॑ यक्षतामि॒मम् ॥ ८ ॥\nता सुऽजिह्वौ उप ह्वये होतारा दैव्या कवी इति यज्ञं नः यक्षतां इमम् ॥ ८ ॥\nत्या दोघां दिव्य, प्रज्ञायुक्त, व मधुरभाषी होत्यांनाही मी बोलावतो. ते आमचा यज्ञ सिद्धीप्रत नेवोत. ॥ ८ ॥\nइळा॒ सर॑स्वती म॒ही ति॒स्रो दे॒वीर्म॑यो॒भुवः॑ ब॒र्हिः सी॑दन्त्व॒स्रिधः॑ ॥ ९ ॥\nइळा सरस्वती मही तिस्रः देवीः मयःऽभुवः बर्हिः सीदंतु अस्रिधः ॥ ९ ॥\nइळा, सरस्वती आणि मही अशा तीन सौख्यदायिनी अमर देवता या दर्भावर विराजमान होवोत. ॥ ९ ॥\nइ॒ह त्वष्टा॑रमग्रि॒यं वि॒श्वरू॑प॒मुप॑ ह्वये अ॒स्माक॑मस्तु॒ केव॑लः ॥ १० ॥\nइह त्वष्टारं अग्रियं विश्वऽरूपं उप ह्वये अस्माकं अस्तु केवलः ॥ १० ॥\nसर्वदर्शी व सर्वश्रेष्ठ अशा त्वष्ट्रदेवाला आम्हा यज्ञार्थ आमंत्रण करतो. त्याचे केवळ आमच्यावरच प्रेम असो. ॥ १० ॥\nअव॑ सृजा वनस्पते॒ देव॑ दे॒वेभ्यो॑ ह॒विः प्र दा॒तुर॑स्तु॒ चेत॑नम् ॥ ११ ॥\nअव सृज वनस्पते देव देवेभ्यः हविः प्र दातुः अस्तु चेतनम् ॥ ११ ॥\nहे वनस्पतिदेवा, देवांस हवींचे दान कर व यज्ञकर्त्यास ज्ञानप्राप्ति होवो. ॥ ११ ॥\nस्वाहा॑ य॒ज्ञं कृ॑णोत॒नेन्द्रा॑य॒ यज्व॑नो गृ॒हे तत्र॑ दे॒वाँ उप॑ ह्वये ॥ १२ ॥\nस्वाहा यज्ञं कृणोतन इन्द्राय यज्वनः गृहे तत्र देवान् उप ह्वये ॥ १२ ॥\nयागकर्त्याच्या गृहांत इंद्राला यज्ञ अर्पण करा. सर्व देवांना मी त्या यज्ञांत आमंत्रण करतो. ॥ १२ ॥\nऋग्वेद - मण्डल १ - सूक्त १४ ( विश्वेदेव सूक्त )\nऋषी - मेधातिथि काण्व : देवता - विश्वेदेव : छंद - गायत्री\nऐभि॑रग्ने॒ दुवो॒ गिरो॒ विश्वे॑भिः॒ सोम॑पीतये दे॒वेभि॑र्याहि॒ यक्षि॑ च ॥ १ ॥\nआ एभिः अग्ने दुवः गिरः विश्वेभिः सोमऽपीतये देवेभिः याहि यक्षि च ॥ १ ॥\nहे अग्निदेवा, ह्या सर्व देवांसहवर्तमान सोमपानाची इच्छा धरून आमची स्तवनें व आमची उपासना यांचा स्वीकार करण्याकरितां इकडे ये, आणि आमचा याग सफल कर. ॥ १ ॥\nआ त्वा॒ कण्वा॑ अहूषत गृ॒णन्ति॑ विप्र ते॒ धियः॑ दे॒वेभि॑रग्न॒ आ ग॑हि ॥ २ ॥\nआ त्वा कण्वाः अहूषत गृणन्ति विप्र ते धियः देवेभिः अग्ने आ गहि ॥ २ ॥\nकण्वांनी तुला आमंत्रण केलें आहे. हे प्रज्ञाशाली अग्ने, ही स्तोत्रेंही तुझी स्तुति गात आहेत. सर्व देवतांना घेऊन तूं ये. ॥ २ ॥\nइ॒न्द्र॒वा॒यू बृह॒स्पति॑म् मि॒त्राग्निं पू॒षणं॒ भग॑म् आ॒दि॒त्यान्मारु॑तं ग॒णम् ॥ ३ ॥\nइन्द्रवायू इति बृहस्पतिंम् मित्रा अग्निं पूषणं भगं आदित्यान् मारुतं गणम् ॥ ३ ॥\nइंद्र, वायु, बृहस्पति, मित्र, अग्नि, पूषा, भग, आदित्य आणि मरुद्‍गण; ॥ ३ ॥\nप्र वो॑ भ्रियन्त॒ इन्द॑वो मत्स॒रा मा॑दयि॒ष्णवः॑ द्र॒प्सा मध्व॑श्चमू॒षदः॑ ॥ ४ ॥\nप्र वः भ्रियन्ते इन्दवः मत्सराः मादयिष्णवः द्रप्साः मध्वः चमूसदः ॥ ४ ॥\nअशा तुम्हां सर्व देवतांकरितां हे सोमरस येथें भरून ठेविले आहेत. ह्यांचे प्राशन फार सुखदायक आहे. ह्यांमुळे चित्तास फार उल्हास वाटतो. हे मधुर आहेत आणि पात्रांत हे कांठोकाठ भरून ठेविल्यामुळें बाहेर सांडतील की काय असे वाटत आहे. ॥ ४ ॥\nईळ॑ते॒ त्वाम॑व॒स्यवः॒ कण्वा॑सो वृ॒क्तब॑र्हिषः ह॒विष्म॑न्तो अर॒ंकृतः॑ ॥ ५ ॥\nईळते त्वां अवस्यवः कण्वासः वृक्तऽबर्हिषः हविष्मन्तः अरऽंकृतः ॥ ५ ॥\nसोमवल्लीचीं मुळें काढून टाकून व सुंदर हवि तयार करून तुझें पूजन करण्यास हे कण्व बसले आहेत. तूं त्यांचे रक्षण करावें अशी त्यांची इच्छा आहे. ॥ ५ ॥\nघृ॒तपृ॑ष्ठा मनो॒युजो॒ ये त्वा॒ वह॑न्ति॒ वह्न॑यः आ दे॒वान्सोम॑पीतये ॥ ६ ॥\nघृतऽपृष्ठा मनःऽयुजः ये त्वा वहन्ति वह्नयः आ देवान् सोमऽपीतये ॥ ६ ॥\nजे अश्व तुला आणि सर्व देवांस सोमपानाकरितां घेऊन येतात, ज्यांच्या पाठी तकतकीत दिसत आहेत, व जे स्वप्रेरणेनेंच तुझ्या रथास नियुक्त होतात, ॥ ६ ॥\n मध्वः॑ सुजिह्व पायय ॥ ७ ॥\nतान् यजत्राँ ऋतऽवृधः ऽग्ने पत्नीऽवतः कृधि मध्वः सुऽजिह्व पायय ॥ ७ ॥\nत्या पुण्यकारक अश्वांस त्यांच्या सहचरींची भेट करीव. ह्या अश्वांच्यामुळें सर्व विधि यथायोग्य चालतात. तर त्यांस हे मधुर भषण करणार्‍या देवा, मधुर सोमरसांचेंही प्राशन करीव. ॥ ७ ॥\nये यज॑त्रा॒ य ईड्या॒स्ते ते॑ पिबन्तु जि॒ह्वया॑ मधो॑रग्ने॒ वष॑ट्कृति ॥ ८ ॥\nये यजत्राः ये ईड्याः ते ते पिबन्तु जिह्वया मधोः अग्ने वषट्ऽकृति ॥ ८ ॥\nहे अग्निदेवा, ज्या ज्या देवांस यज्ञ समर्पण करणें योग्य आहे व जे जे देव स्तवनार्ह आहेत त्या सर्वांच्या जिह्वेस या यज्ञांत मधुर सोमरसांचा आस्वाद मिळो. ॥ ८ ॥\nआकीं॒ सूर्य॑स्य रोच॒नाद्विश्वा॑न्दे॒वाँ उ॑ष॒र्बुधः॑ विप्रो॒ होते॒ह व॑क्षति ॥ ९ ॥\nआकीं सूर्यस्य रोचनाद् विश्वान् देवाँ उषःऽबुधः विप्रः होता इव वक्षति ॥ ९ ॥\nहा विद्वान् यागकर्ता, उषःकालाबरोबर जागृत झालेल्या देवतांना सुप्रकाशित अशा सूर्यलोकांतून घेऊन येत आहे. ॥ ९ ॥\nविश्वे॑भिः सो॒म्यं मध्वग्न॒ इन्द्रे॑ण वा॒युना॑ पिबा॑ मि॒त्रस्य॒ धाम॑भिः ॥ १० ॥\nविश्वेभिः सोम्यं मधु अग्ने इन्द्रेण वायुना पिब मित्रस्य धामभिः ॥ १० ॥\nहे अग्ने मित्राने ह्या भूतलावर आपली सर्व किरणें फेंकल्याबरोबर इंद्र आणि वायु ह्यांसहवर्तमान येऊन ह्या मधुर सोमरसाचें प्राशन कर. ॥ १० ॥\nत्वं होता॒ मनु॑र्हि॒तोऽ॑ग्ने य॒ज्ञेषु॑ सीदसि सेमं नो॑ अध्व॒रं य॑ज ॥ ११ ॥\nत्वं होता मनुःऽहितः अग्ने यज्ञेषु सीदसि सः इमं नः अध्वरं यज ॥ ११ ॥\nअग्ने, तूं हव्यवाहक आहेस, तूं मनुष्यजातीचा हितकर्ता आहेस. प्रत्येक यज्ञांत तूंच विराजमान होतोस. तूं आमचा यज्ञ सांगतेस (पूर्णतेस) ने. ॥ ११ ॥\nयु॒क्ष्वा ह्यरु॑षी॒ रथे॑ ह॒रितो॑ देव रो॒हितः॑ ताभि॑र्दे॒वाँ इ॒हा व॑ह ॥ १२ ॥\nयुक्ष्व हि अरुषीः रथे हरितः देव रोहितः ताभिः देवान् इह आ वह ॥ १२ ॥\nहे देवा, आपल्या रक्तवर्ण व चपल अशा घोड्यांना रथास जोड, आणि त्यांचेकडून देवांस येथें घेऊन ये. ॥ १२ ॥\nऋग्वेद - मण्डल १ - सूक्त १५ ( ऋतु सूक्त )\nऋषी - मेधातिथि काण्व : देवता - १- इंद्र; २- इंद्र; ३- त्वष्ट्ट; ४- अग्नि; ५- इंद्र;\n६- मित्रावरुण; ७-१० द्रविणोदस् अग्निः; ११- अश्विनीकुमार; १२- अग्नि; : छंद - गायत्री\nइंद्र॒ सोमं॒ पिब॑ ऋ॒तुना त्वा॑ विश॒न्त्विन्द॑वः म॒त्स॒रास॒स्तदो॑कसः ॥ १ ॥\nइंद्र सोमं पिब ऋतुना त्वा विशन्तु इंदवः मत्सरासः तत्ऽओकसः ॥ १ ॥\nहे इंद्रा ऋतूसहवर्तमान सोमपान कर. हे सोमरसाचे बिंदु तुझ्या उदरांत प्रवेश करोत. यांचे प्राशन केलें असतां तुला हर्ष वाटेल. तुझें उदर हेंच स्थान त्यांना योग्य आहे. ॥ १ ॥\nमरु॑तः॒ पिब॑त ऋ॒तुना॑ पो॒त्राद्य॒ज्ञं पु॑नीतन यू॒यं हि ष्ठा सु॑दानवः ॥ २ ॥\nमरुतः पिबत ऋतुना पोत्राद् यज्ञं पुनीतन यूयं हि स्था सुऽदानवः ॥ २ ॥\nहे मरुत् हो, ऋतूसहवर्तमान पात्रांतून सोमपन करा. आमच्या यज्ञास तुमचे हातून पवित्रता येवो. दानशूरतेबद्दल तुमचीच फार प्रसिद्धी आहे. ॥ २ ॥\nअ॒भि य॒ज्ञं गृ॑णीहि नो॒ ग्नावो॒ नेष्टः॒ पिब॑ ऋ॒तुना॑ त्वं हि र॑त्न॒धा असि॑ ॥ ३ ॥\nअभि यज्ञं गृणीहि नः ग्नावः नेष्टरिति पिब ऋतुना त्वं हि रत्नऽधाः असि ॥ ३ ॥\nहे सपत्नीक नेष्टृदेवा, आमच्या यज्ञाची प्रशंसा कर आणि ऋतूसहवर्तमान सोमपान कर. उत्कृष्ट रत्नांचा निधि तुझेच जवळ आहे. ॥ ३ ॥\nअग्ने॑ दे॒वाँ इ॒हा व॑ह सा॒दया॒ योनि॑षु त्रि॒षु परि॑ भूष॒ पिब॑ ऋ॒तुना॑ ॥ ४ ॥\nअग्ने देवान् इह आ वह सादया योनिषु त्रिषु परि भूष पिब ऋतुना ॥ ४ ॥\nहे अग्निदेवा, देवांस इकडे घेऊन ये, आणि तिन्ही ठिकाणच्या आसनांवर ह्यास विराजित कर. ह्यांस विविध अलंकार दे, व ऋतूसहवर्तमान तूं सोमपन कर. ॥ ४ ॥\nब्राह्म॑णादिंद्र॒ राध॑सः॒ पिबा॒ सोम॑मृ॒तूँरनु॑ तवेद्धि स॒ख्यमस्तृ॑तम् ॥ ५ ॥\nब्राह्मणात् इंद्र राधसः पिबा सोमं ऋतून् अनु तव इत् हि सख्यं अस्तृतम् ॥ ५ ॥\nहे इंद्रा, ऋतूंनी सोमपान केल्यानंतर ह्या सुंदर पात्रांतून सोमरसाचें प्राशन कर. तुझेंच सख्य चिरकाल टिकणारे आहे. ॥ ५ ॥\nयु॒वं दक्षं॑ धृतव्रत॒ मित्रा॑वरुण दू॒ळभं॑ ऋ॒तुना॑ य॒ज्ञमा॑शाथे ॥ ६ ॥\nयुवं दक्षं धृतऽव्रता मित्रावरुणा दूऽदभं ऋतुना यज्ञं आशाथे इति ॥ ६ ॥\nहे विधिपरिपालक मित्रवरुण हो, तुम्ही दोघे ऋतूसहवर्तमान ह्या यज्ञाचा अंगीकार करीत आहां. येथें सर्वसिद्धता उत्तम करून ठेविली आहे, व ह्यास विघ्न करणास कोणीही समर्थ नाही. ॥ ६ ॥\nद्र॒वि॒णो॒दा द्रवि॑णसो॒ ग्राव॑हस्तासो अध्व॒रे य॒ज्ञेषु॑ दे॒वमी॑ळते ॥ ७ ॥\nद्रविणःऽदाः द्रविणसः ग्रावऽहस्तासः अध्वरे यज्ञेषु देवं ईळते ॥ ७ ॥\nहा पहा द्रविणोदा. ह्याचेसाठी ह्या यज्ञांत सोमरस काढण्याकरितां, वैभवांची इच्छा बाळगणारे हे ऋत्विज, हातांत ग्रावा घेऊन बसले आहेत. ह्या देवाचें पूजन प्रत्येक यज्ञांत करीत असतात. ॥ ७ ॥\nद्र॒वि॒णो॒दा द॑दातु नो॒ वसू॑नि॒ यानि॑ श्रृण्वि॒रे दे॒वेषु॒ ता व॑नामहे ॥ ८ ॥\nद्रविणःऽदाः ददातु नः वसूनि यानि शृण्विरे देवेषु ता वनामहे ॥ ८ ॥\nज्या वैभवांची महती फार दूरवर ऐकूं येते ती हा द्रविणोदा आम्हांस देवो. सर्व देव समुदायांजवळ आम्ही त्यांच्या प्राप्तीबद्दल प्रार्थना करीत असतो. ॥ ८ ॥\nद्र॒वि॒णो॒दाः पि॑पीषति जु॒होत॒ प्र च॑ तिष्ठत ने॒ष्ट्रादृ॒तुभि॑रिष्यत ॥ ९ ॥\nद्रविणःऽदाः पिपीषति जुहोत प्र च तिष्ठत नेष्ट्रात् ऋतुऽभिः इष्यत ॥ ९ ॥\nनेष्टा व ऋतु ह्यांच्यापासून पुढें चला, उठा, सोमरसाचा आणखी एक हवी तयार करा. कारण द्रविणोदाला सोमरसाची इच्छा (ददिः) झाली आहे. ॥ ९ ॥\n अध॑ स्मा नः द॒दिर्भ॑व ॥ १० ॥\nयत् त्वा तुरीयं ऋतुऽभिः द्रविणःऽदः यजामहे अध स्मा नः ददिः भव ॥ १० ॥\nहे द्रविणोदा, तूं अनुक्रमाने चौथा देव आहेस, आणि आम्ही ऋतूंसहवर्तमान तुला हवि अर्पण करीत आहों. तेव्हां आम्हांवर मनःपूर्वक प्रसाद कर. ॥ १० ॥\nअश्वि॑ना॒ पिब॑तं॒ मधु॒ दीद्य॑ग्नी शुचिव्रता ऋ॒तुना॑ यज्ञवाहसा ॥ ११ ॥\nअश्विना पिबतं मधु दीद्यग्नी दीदिऽअग्नी शुचिव्रता ऋतुना यज्ञऽवाहसा ॥ ११ ॥\nहे देदीप्यमान व पुण्यव्रत अश्विन हो, यज्ञ सिद्धि नेणार्‍या हा ऋतुसहवर्तमान तुम्ही मधुर सोमरसाचें सेवन करा. ॥ ११ ॥\nगार्ह॑पत्येन सन्त्य ऋ॒तुना॑ यज्ञ॒नीर॑सि दे॒वान्दे॑वय॒ते य॑ज ॥ १२ ॥\nगार्हऽपत्येन संत्य ऋतुना यज्ञऽनीः असि देवान् देवऽयते यज ॥ १२ ॥\nहे उदार देवा, खरा गृहस्वामी तूंच असल्याकारणाने ऋतूप्रमाणे तुझ्याकडेही यज्ञाचे अध्वर्युत्व आलेले आहे. माझ्या विनंतीस मान देऊन हा यज्ञ सर्व देवांना पोहोंचीव. ॥ १२ ॥\nमण्डल १ - सूक्त १६ ( इंद्रसूक्त )\nऋषी - मेधातिथि काण्व : देवता - इंद्र : छंद - गायत्री\nआ त्वा॑ वहन्तु॒ हर॑यो॒ वृष॑णं॒ सोम॑पीतये इंद्र॑ त्वा॒ सूर॑चक्षसः ॥ १ ॥\nआ त्वा वहन्तु हरयः वृषणं सोमऽपीतये इंद्र त्वा सूरऽचक्षसः ॥ १ ॥\nहे इंद्रदेवा, तूं वृष्टि करणारा आहेस व तुझेकरितां सोमरस करून ठेवला आहे. ह्यासाठी तुझे हरिद्वर्ण अश्व सूर्याचे दर्शन करीत करीत तुला घेऊन येवोत. ॥ १ ॥\nइ॒मा धा॒ना घृ॑त॒स्नुवो॒ हरी॑ इ॒होप॑ वक्षतः इंद्रं॑ सु॒खत॑मे॒ रथे॑ ॥ २ ॥\nइमाः धानाः घृतऽस्नुवः हरी इति इह उप वक्षतः इंद्रं सुखऽतमे रथे ॥ २ ॥\nह्या लाह्यांत इतके तूप घातलें आहे कीं, त्या जशा कांही निथळत आहेत. त्यांचे सेवन करण्याकरितां सर्व सुखसामग्रींनी सज्ज अशा रथांतून इंद्राचे हरिद्वर्ण अश्व त्यास घेऊन येत आहेत. ॥ २ ॥\nइंद्रं॑ प्रा॒तर्ह॑वामह॒ इंद्रं॑ प्रय॒त्यध्व॒रे इंद्रं॒ सोम॑स्य पी॒तये॑ ॥ ३ ॥\nइंद्रं प्रातः हवामह इंद्रं प्रऽयति अध्वरे इंद्रं सोमस्य पीतये ॥ ३ ॥\nह्या प्रातःकालाचे समयीं आम्ही इंद्रास बोलावतो. यज्ञास आरंभ झाला आहे म्हणून आम्ही इंद्रास पाचारण करतो. सोमरसाचे सेवन करण्याकरितां आम्ही इंद्रास हांक मारतो. ॥ ३ ॥\nउप॑ नः सु॒तमा ग॑हि॒ हरि॑भिरिंद्र के॒शिभिः॑ सु॒ते हि त्वा॒ हवा॑महे ॥ ४ ॥\nउप नः सुतं आ गहि हरिऽभिः इंद्र केशिऽभिः सुते हि त्वा हवामहे ॥ ४ ॥\nइंद्रा, हे अश्व जोडून तूं आमच्या सोमरसाचा स्वीकार करण्याकरितां इकडे ये. सोमरस पिळून ठेवूनच आम्ही तुला बोलावीत आहोत. ॥ ४ ॥\nसेमं न॒ स्तोम॒मा ग॒ह्युपे॒दं सव॑नं सु॒तम् गौ॒रो न तृ॑षि॒तः पि॑ब ॥ ५ ॥\nसः इमं नः स्तोमं आ गहि उप इदं सवनं सुतं गौरः न तृषितः पिब ॥ ५ ॥\nआमची प्रार्थना श्रवण करण्याकरितां इकडे आगमन कर. आम्ही काढलेल्या सोमरसाचा स्वीकार करण्याकरितां इकडे ये. एखाद्या तृषाक्रांत हरणाप्रमाणें उत्सुकतेने हा सोमरस पी. ॥ ५ ॥\nइ॒मे सोमा॑स॒ इन्द॑वः सु॒तासः॒ अधि॑ ब॒र्हिषि॑ ताँ इ॑न्द्र॒ सह॑से पिब ॥ ६ ॥\nइमे सोमासः इंदवः सुतासः अधि बर्हिषि ता इन्द्र सहसे पिब ॥ ६ ॥\nहे सोमरसाचे बिंदु दर्भावर पात्रें ठेऊन त्यांत ठेवले आहेत. हे इंद्रा, श्रमपरिहारार्थ ह्यांचे प्राशन कर. ॥ ६ ॥\nअ॒यं ते॒ स्तोमो॑ अग्रि॒यो हृ॑दि॒स्पृग॑स्तु॒ शंत॑मः अथा॒ सोमं॑ सु॒तं पि॑ब ॥ ७ ॥\nअयं ते स्तोमः अग्रियः हृदिऽस्पृक् अस्तु शंऽतमः अथा सोमं सुतं पिब ॥ ७ ॥\nह्या आमच्या स्तुतिनें तुला समधान वाटो. ही फार सुंदर आहे. ही तुझ्या अंतःकरणांत जाऊन भिडो. आम्ही तयार करून टेविलेला सोमरसही तूं पी. ॥ ७ ॥\nविश्व॒मित्सव॑नं सु॒तमिंद्रो॒ मदा॑य गच्छति वृ॒त्र॒हा सोम॑पीतये ॥ ८ ॥\nविश्वं इत् सवनं सुतं इंद्रः मदाय गच्छति वृत्रऽहा सोमऽपीतये ॥ ८ ॥\nहा शत्रूंचा संहार करणारा इंद्र ज्या ज्या यज्ञांत म्हणून सोमरस काढला असेल त्या त्या सर्व ठिकाणीं त्याचें प्राशन करण्याकरितां जातो. ह्यांत त्यास फार आनंद वाटतो. ॥ ८ ॥\nसेमं नः॒ काम॒मा पृ॑ण॒ गोभि॒रश्वैः॑ शतक्रतो स्तवा॑म त्वा स्वा॒ध्यः ॥ ९ ॥\nसः इमं नः कामं आ पृण गोभिः अश्वैः शतक्रतो इति शतऽक्रतो स्तवाम त्वा सुऽआध्यः ॥ ९ ॥\nहे सामर्थवान् इंद्रा, आम्हांस धेनु, अश्व इत्यादि वैभव प्राप्त व्हावें हीच आमची इच्छा आहे. तेवढी तूं परिपूर्ण कर. आम्हांला एकाग्रबुद्धीनें तुझें स्तवन करतां येवो. ॥ ९ ॥\nऋग्वेद - मण्डल १ - सूक्त १७ ( इंद्र वरुण सूक्त )\nऋषी - मेधातिथि काण्व : देवता - इंद्रवरुण : छंद - गायत्री; पादनिवृत्\nइंद्रा॒वरु॑णयोर॒हं स॒म्राजो॒रव॒ आ वृ॑णे ता नः॑ मृळात ई॒दृशे॑ ॥ १ ॥\nइंद्रावरुणयोः अहं संऽराजोः अवः आ वृणे ता नः मृळातः ईदृशे ॥ १ ॥\nजगतांवर साम्राज्य चालविणार्‍या इंद्रवरुणांची मी करुणा भाकतो. त्यांस असे शरण गेलें म्हणजे ते आपणांस सुख प्राप्त करून देतात. ॥ १ ॥\nगन्ता॑रा॒ हि स्थोऽ॑वसे॒ हवं॒ विप्र॑स्य॒ माव॑तः ध॒र्तारा॑ चर्षणी॒नाम् ॥ २ ॥\nगंतारा हि स्थः अवसे हवं विप्रस्य माऽवतः धर्तारा चर्षणीनाम् ॥ २ ॥\nइंद्र-वरुण हो, माझ्यासारख्या भाविकांनी हांक मारली म्हणजे त्यांचे रक्षण करण्याकरितां तुम्ही नेहमीच उडी घेतां. अखिल प्राणिमात्रांचे पोषणकर्ते तुम्हीच आहां. ॥ २ ॥\nअ॒नु॒का॒मं त॑र्पयेथा॒मिंद्रा॑वरुण रा॒य आ ता वा॒ं नेदि॑ष्ठमीमहे ॥ ३ ॥\nअऽनुकामं तर्पयेथां इंद्रावरुणा रायः आ ता वां नेदिष्ठं ईमहे ॥ ३ ॥\nइंद्र-वरुण हो, आमची तृप्ति होईपर्यंत आम्हांस संपत्ति द्या. तुम्ही दोघांही उदार देवांनी आमच्या अगदी सन्निध असावें अशी आमची इच्छा आहे. ॥ ३ ॥\nयु॒वाकु॒ हि शची॑नां यु॒वाकु॑ सुमती॒नां भू॒याम॑ वाज॒दाव्ना॑म् ॥ ४ ॥\nयुवाकु हि शचीनां युवाकु सुऽमतीनां भूयाम वाजऽदाव्नाम् ॥ ४ ॥\nसामर्थ्याचा लाभ करविणार्‍या आपल्या कृपेचे आम्ही खरोखर विभागी होणार आणि उत्कृष्ट कार्यक्षमतेसही आम्ही पात्र होणार. ॥ ४ ॥\nइंद्र॑ः सहस्र॒दाव्नां॒ वरु॑णः॒ शंस्या॑नां क्रतु॑र्भवत्यु॒क्थ्यः ॥ ५ ॥\nइंद्रः सहस्रऽदाव्नां वरुणः शंस्यानां क्रतुः भवति उक्थ्यः ॥ ५ ॥\nसहस्रावधि दानकर्मे करणार्‍यांत इंद्रच श्रेष्ठ आहे, व जे अत्यंत स्तुत्य आहेत त्यांत वरुणाचाच मान पहिला आहे. ह्या दोघांचेही सामर्थ्य प्रशंसनीय आहे. ॥ ५ ॥\nतयो॒रिदव॑सा व॒यं स॒नेम॒ नि च॑ धीमहि स्यादु॒त प्र॒रेच॑नम् ॥ ६ ॥\nतयोः इत् अवसा वयं सनेम नि च धीमहि स्यात् उत प्रऽरेचनम् ॥ ६ ॥\nआम्ही त्याच्या कृपेमुळे संपत्ति प्राप्त करून घेऊं, आणि ती मनमुराद संग्रहासही टाकूं, तथापि त्याचे जवळील संपत्ति पुनः जशीची तशी भरपूरच रहाणार. ॥ ६ ॥\nइंद्रा॑वरुण वाम॒हं हु॒वे चि॒त्राय॒ राध॑से अ॒स्मान्त्सु जि॒ग्युष॑स्कृतम् ॥ ७ ॥\nइंद्रावरुणा वां अहं हुवे चित्राय राधसे अस्मान् सु जिग्युषः कृतम् ॥ ७ ॥\nइंद्र-वरुण हो, अपूर्व सौख्यासाठी आणि अनेकविध संपत्तिच्या प्राप्तिसाठी आम्ही तुमचा धांवा करतो. आम्हांस सर्वत्र विजयशाली करा. ॥ ७ ॥\nइंद्रा॑वरुण॒ नू नु वां॒ सिषा॑सन्तीषु धी॒ष्वा अ॒स्मभ्यं॒ शर्म॑ यच्छतम् ॥ ८ ॥\nइंद्रावरुणा नू नु वां सिषासंतीषु धीषु आ अस्मभ्यं शर्म यच्छतम् ॥ ८ ॥\nहे इंद्र-वरुण हो, आमचे मन आतुरतेने सर्वस्वी तुमचे चिंतन करीत असल्यामुळे आम्हांस कल्याणाची जोड करून द्या. ॥ ८ ॥\nप्र वा॑मश्नोतु सुष्टु॒तिरिंद्रा॑वरुण॒ यां हु॒वे यामृ॒धाथे॑ स॒धस्तु॑तिम् ॥ ९ ॥\nप्र वां अश्नोतु सुऽस्तुतिः इंद्रावरुणा यां हुवे यां ऋधाथे इति सधऽस्तुतिम् ॥ ९ ॥\nहे इंद्र-वरुण हो, तुम्हां दोघांस मिळून मी ही एकच सुंदर स्तुति अर्पण करीत आहे. तुम्हीही तिला उत्तेजन देत आहां, तेव्हां ती तुम्हास सर्वथैव मान्य होवो. ॥ ९ ॥\nऋग्वेद - मण्डल १ - सूक्त १८ ( ब्रह्मणस्पति सूक्त )\nऋषी - मेधातिथि काण्व : देवता - १-३ ब्रह्मणस्पति; ४ - ब्रह्मणस्पति, इंद्र व सोम;\n५- ब्रह्मणस्पति व दक्षिणा; ६ - ८ सदसस्पति : छंद - गायत्री\nसो॒मानं॒ स्वर॑णं कृणु॒हि ब्र॑ह्मणस्पते क॒क्षीव॑न्तं॒ य औ॑शि॒जः ॥ १ ॥\nसोमानं स्वरणं कृणुहि ब्रह्मणऽ पते कक्षीवंतं यः औशिजः ॥ १ ॥\nहे ब्रह्मणस्पते, उशिजाचा पुत्र कुक्षीवान् ह्याने तुला सोम अर्पण केला आहे. तुझ्या भक्तांना त्याच्याप्रमाणे तेजस्विता अर्पण कर. ॥ १ ॥\nयो रे॒वान्यो अ॑मीव॒हा व॑सु॒वित्पु॑ष्टि॒वर्ध॑नः सः नः॑ सिषक्तु॒ यस्तु॒रः ॥ २ ॥\nयः रेवान् यः अमीवऽहा वसुऽवित् पुष्टिऽवर्धनः सः नः सिसक्तु यः तुरः ॥ २ ॥\nजो वैभवशाली आहे, जो व्याधीचे हरण करतो, ज्याचे जवळ द्रव्यकोश भरले आहेत, जगताचे पालनपोषण ज्याचेकडून होते, व जो भक्तांकरितां त्वरेने येतो, असा ब्रह्मणस्पति आमचेवर अनुग्रह करो. ॥ २ ॥\nमा नः॒ शंसो॒ अर॑रुषो धू॒र्तिः प्रण॒ङ्‍ मर्त्य॑स्य रक्षा॑ णो ब्रह्मणस्पते ॥ ३ ॥\nमा नः शंसः अररुषः धूर्तिः प्रणक्‍ मर्त्यस्य रक्ष नः ब्रह्मणः पते ॥ ३ ॥\nहे ब्रह्मणस्पते, आमचा द्वेष करणार्‍या माणसांची कटु भाषणे वा दुष्कृत्ये आम्हास बाधक होणार नाहीत असे तू कर. तू आमचे सर्वथैव संरक्षण कर. ॥ ३ ॥\nस घा॑ वी॒रो न रि॑ष्यति॒ यमिंद्रो॒ ब्रह्म॑ण॒स्पतिः॑ सोमो॑ हि॒नोति॒ मर्त्य॑म् ॥ ४ ॥\nसः घ वीरः न रिष्यति यं इंद्रः ब्रह्मणः पतिः सोमः हिनोति मर्त्यम् ॥ ४ ॥\nब्रह्मणस्पति, इंद्र व सोम यांची ज्याच्यावर कृपा झालेली आहे, असा मनुष्य कधीही नाश पावत नाही. ॥ ४ ॥\nत्वं तं ब्र॑ह्मणस्पते॒ सोम॒ इंद्र॑श्च॒ मर्त्य॑म् दक्षि॑णा पा॒त्वंह॑सः ॥ ५ ॥\nत्वं तं ब्रह्मणः पते सोमः इंद्रः च मर्त्यं दक्षिणा पातु अंहसः ॥ ५ ॥\nहे ब्रह्मणस्पते, तूं सोम, इंद्र आणि दक्षिणा यांच्या समवेत सर्व मनुष्यमात्रांचे पातकांपासून रक्षण कर. ॥ ५ ॥\n स॒निं मे॒धाम॑यासिषम् ॥ ६ ॥\nसदसः पतिं अद्‍भुतं प्रियं इंद्रस्य काम्यं सनिं मेधां अयासिषम् ॥ ६ ॥\nअद्‍भुत पराक्रम करणार्‍या प्रज्ञारूप सदसस्पतीजवळ मी गेलो आहे. हा उदार असून भक्ति करण्यास योग्य आहे, व इंद्राशी ह्याचें फारच मित्रत्व आहे. ॥ ६ ॥\nयस्मा॑दृ॒ते न सिध्य॑ति य॒ज्ञो वि॑प॒श्चित॑श्च॒न स धी॒नां योग॑मिन्वति ॥ ७ ॥\nयस्मात् ऋते न सिध्यति यज्ञः विपःऽचितः चन सः धीनां योगं इन्वति ॥ ७ ॥\nज्याच्या सहाय्यावांचून ज्ञानी मनुष्याचाही यज्ञ सिद्धीस जाणें अशक्य आहे, तो आम्हांस बुद्धिमत्तेची प्राप्ति करून देतो. ॥ ७ ॥\nआदृ॑ध्नोति ह॒विष्कृ॑तिं॒ प्राञ्चं॑ कृणोत्यध्व॒रम् होत्रा॑ दे॒वेषु॑ गच्छति ॥ ८ ॥\nआत् ऋध्नोति हविःऽकृतिं प्राञ्चं कृणोति अध्वरं होत्रा देवेषु गच्छति ॥ ८ ॥\nहवींच्या अर्पण कर्मास तो सफलता आणतो, आणि यज्ञांत जर कांही न्यून राहिलें असेल तर तो सांभळून घेतो, व म्हणूनच आमचा हविर्भाग देवांस जाऊन पोहोंचतो. ॥ ८ ॥\n दि॒वो न सद्म॑मखसम् ॥ ९ ॥\nनराशंसं सुऽधृष्टमं अपश्यं सप्रथःऽतमं दिवः न सद्मऽमखसम् ॥ ९ ॥\nनराशंसाचे आज मला दर्शन घडले. हा फार पराक्रमी आहे, व त्याची कीर्ति अत्यंत विशाल आहे. त्याची कांति तर प्रत्यक्ष द्युलोकाप्रमाणें तळपत आहे. ॥ ९ ॥\nऋग्वेद - मण्डल १ - सूक्त १९ ( अग्निमरुत् सूक्त )\nऋषी - मेधातिथि काण्व : देवता - अग्नि, मरुत् : छंद - गायत्री\nप्रति॒ त्यं चारु॑मध्व॒रं गो॑पी॒थाय॒ प्र हू॑यसे म॒रुद्‍भि॑रग्न॒ आ ग॑हि ॥ १ ॥\nप्रति त्यं चारुं अध्वरं गोऽपीथाय प्र हूयसे मरुत्ऽभिः अग्ने आ गहि ॥ १ ॥\nहे अग्निदेवा, ह्या मनोहर यज्ञांत तुला सोमपानार्थ निमंत्रण आहे, ह्याकरितां मरुद्‍गणांसहित येथें ये. ॥ १ ॥\nन॒हि दे॒वो न मर्त्यो॑ म॒हस्तव॒ क्रतुं॑ प॒रः म॒रुद्‍भि॑रग्न॒ आ ग॑हि ॥ २ ॥\nनहि देवः न मर्त्यः महः तव क्रतुं परः मरुत्ऽभिः अग्ने आ गहि ॥ २ ॥\nतूं इतका पराक्रमी आहेस कीं, देव आणि मनुष्य ह्यांपैकी कोणाचीच गति तुझ्या बरोबरीची नाही. हे अग्ने, मरुतांसह तूं इकडे ये. ॥ २ ॥\nये म॒हो रज॑सो वि॒दुर्विश्वे॑ दे॒वासो॑ अ॒द्रुहः॑ म॒रुद्‍भि॑रग्न॒ आ ग॑हि ॥ ३ ॥\nये महः रजसः विदुः विश्वे देवासः अद्रुहः मरुत्ऽभिः अग्ने आ गहि ॥ ३ ॥\nजे द्वेषविकारांपासून मुक्त आहेत व ज्यांस अगाध अशा रजोलोकाचें ज्ञान आहे अशा त्या मरुद्देवांसह, हे अग्निदेवा, तूं इकडे ये. ॥ ३ ॥\nय उ॒ग्रा अ॒र्कमा॑नृ॒चुरना॑धृष्टास॒ ओज॑सा म॒रुद्‍भि॑रग्न॒ आ ग॑हि ॥ ४ ॥\nये उग्रा अर्कं आनृचुः अनाधृष्टासः ओजसा मरुत्ऽभिः अग्ने आ गहि ॥ ४ ॥\nजे उग्रकृति मरुत् आपल्या तेजाने कोणाच्याही पराक्रमास न जुमानणारे असून अर्काची अर्चना करतात, त्यांसह हे अग्ने, येथें ये. ॥ ४ ॥\nये शु॒भ्रा घो॒रव॑र्पसः सुक्ष॒त्रासो॑ रि॒शाद॑सः म॒रुद्‍भि॑रग्न॒ आ ग॑हि ॥ ५ ॥\nये शुभ्राः घोरऽवर्पसः सुऽक्षत्रासः रिशादसः मरुत्ऽभिः अग्ने आ गहि ॥ ५ ॥\nजे अत्यंत शुभ्रवर्ण आहेत, ज्यांची शरीरें फार धिप्पाड आहेत, जे महापराक्रमी म्हणून गाजले आहेत, व जे दुष्टांचे उच्चाटन करण्यांत कुशल आहेत, त्या मरुतांसह हे अग्ने, इकडे ये. ॥ ५ ॥\nये नाक॒स्याधि॑ रोच॒ने दि॒वि दे॒वास॒ आस॑ते म॒रुद्‍भि॑रग्न॒ आ ग॑हि ॥ ६ ॥\nये नाकस्य अधि रोचने दिवि देवासः आसते मरुत्ऽभिः अग्ने आ गहि ॥ ६ ॥\nजे मरुद्देव स्वर्गाचे वसतिस्थान द्युलोकांत वास करतात त्यांसह हे अग्ने, इकडे ये. ॥ ६ ॥\nय ई॒ङ्‍ख्य॑न्ति॒ पर्व॑तान् ति॒रः स॑मु॒द्रम॑र्ण॒वम् म॒रुद्‍भि॑रग्न॒ आ ग॑हि ॥ ७ ॥\nये ईङ्‍खयंति पर्वतान् तिरः समुद्रं अर्णवम् मरुत्ऽभिः अग्ने आ गहि ॥ ७ ॥\nओतप्रोत उचंबळत असलेल्या मेघरूपी पर्वतांसही स्वपराक्रमाने समुद्रापार फेंकून टाकतात, हे अग्ने त्या मरुतांसह तू इकडे ये. ॥ ७ ॥\nआ ये त॒न्वन्ति॑ र॒श्मिभि॑स्ति॒रः स॑मु॒द्रमोज॑सा म॒रुद्‍भि॑रग्न॒ आ ग॑हि ॥ ८ ॥\nआ ये तन्वंति रश्मिऽभिः तिरः समुद्रं ओजसा मरुत्ऽभिः अग्ने आ गहि ॥ ८ ॥\nजे आपल्या सामर्थ्याने आपल्या किरणांनी सर्व समुद्र आक्रमून टाकतात, त्या मरुतांसह हे अग्ने, इकडे ये. ॥ ८ ॥\nअ॒भि त्वा॑ पू॒र्वपी॑तये सृ॒जामि॑ सो॒म्यं मधु॑ म॒रुद्‍भि॑रग्न॒ आ ग॑हि ॥ ९ ॥\nअभि त्वा पूर्वऽपीतये सृजामि सोम्यं मधु मरुत्ऽभिः अग्ने आ गहि ॥ ९ ॥\nहा मधुर सोमरस सर्वप्रथम तू प्राशन करावा अशी माझी इच्छा आहे. हे अग्ने, तू मरुतांसह इकडे ये. ॥ ९ ॥\nऋग्वेद - मण्डल १ - सूक्त २० (ऋभु सूक्त)\nऋषी - मेधातिथि काण्व : देवता - ऋभु : छंद - गायत्री\nअ॒यं दे॒वाय॒ जन्म॑ने॒ स्तोमो॒ विप्रे॑भिरास॒या अका॑रि रत्न॒धात॑मः ॥ १ ॥\nअयं देवाय जन्मने स्तोमः विप्रेभिः आसया अकारि रत्नऽधातमः ॥ १ ॥\nजन्मास येण्याच्या यातायातीतून ज्या देवांची सुटका झाली नाही त्यांचे प्रित्यर्थ विद्वान उपासकांनी ही स्तुति स्वमुखाने गाइली होती. ह्या स्तुतीच्या योगाने उत्कृष्ट वैभवांची प्राप्ति होण्याजोगी आहे. ॥ १ ॥\nय इंद्रा॑य वचो॒युजा॑ तत॒क्षुर्मन॑सा॒ हरी॑ शमी॑भिर्य॒ज्ञमा॑शत ॥ २ ॥\nये इंद्राय वचःऽयुजा ततक्षुः मनसा हरी इति शमीभिः यज्ञं आशत ॥ २ ॥\nह्या देवांनी स्वतःच्या कल्पनेने इंद्रासाठी, हुकुम केल्याबरोरबर आपण होऊन नियुक्त होणारे, असे दोन अश्व निर्माण केले. ह्यांनी आपल्या अद्‍भुत् कृत्यांनी यज्ञांतील सन्मानास स्वतःस पात्र करून घेतले. ॥ २ ॥\nतक्ष॒न्नास॑त्याभ्यां॒ परि॑ज्मानं सु॒खं रथं॑ तक्ष॑न्धे॒नुं स॑ब॒र्दुघा॑म् ॥ ३ ॥\nतक्षन् नासत्याभ्यां परिऽज्मानं सुखं रथं तक्षन् धेनुं सबःऽदुघाम् ॥ ३ ॥\nआणि ह्यांनी अश्वीदेवांकरितां सर्वत्र संचार करणारा असा सुखकारक रथ तयार केला व दुग्ध देणारी धेनूही उत्पन्न केली. ॥ ३ ॥\nयुवा॑ना पि॒तरा॒ पुनः॑ स॒त्यम॑न्त्रा ऋजू॒यवः॑ ऋ॒भवो॑ वि॒ष्ट्यक्रत ॥ ४ ॥\nयुवाना पितरा पुनरिति सत्यऽमंत्राः ऋजुऽयवः ऋभवः विष्टि अक्रत ॥ ४ ॥\nऋभु हे असे आहेत की ज्यांस उद्देशून केलेल्या प्रार्थना निःसंशय सफल होतात. ह्यांची वृत्ति अगदीं सरल आहे. ह्यांनी आपल्या सामर्थ्याने मातापितरांस पुन्हां तरुण केले. ॥ ४ ॥\nसं वो॒ मदा॑सो अग्म॒तेन्द्रे॑ण च म॒रुत्व॑ता आ॒दि॒त्येभि॑श्च॒ राज॑भिः ॥ ५ ॥\nसं वः मदासः अग्मत इंद्रेण च मरुत्वता आदित्येभिः च राजऽभिः ॥ ५ ॥\nमरुद्‍गणांसहवर्तमान इंद्र, आणि वैभवश्रीनें मंडित असे आदित्य, ह्यांच्या समुदायाकडे येण्यासाठीं, हे ऋभु जाऊन पोंचले आहेत. हे मूर्तिमान् आनंदच आहेत. ॥ ५ ॥\nउ॒त त्यं च॑म॒सं नवं॒ त्वष्टु॑र्दे॒वस्य॒ निष्कृ॑तम् अक॑र्त च॒तुरः॒ पुनः॑ ॥ ६ ॥\nउत त्यं चमसं नवं त्वष्टुः देवस्य निःऽकृतं अकर्त चतुरः पुनरिति ॥ ६ ॥\nशिवाय त्वष्टादेवानें तयार केलेल्या त्या प्रसिद्ध चमसाचे ह्यांनींच पुन्हां चार चमस केले. ॥ ६ ॥\nते नो॒ रत्ना॑नि धत्तन॒ त्रिरा साप्ता॑नि सुन्व॒ते एक॑मेकं सुश॒स्तिभिः॑ ॥ ७ ॥\nते नः रत्नानि धत्तन त्रिः आ साप्तानि सुन्वते एकंऽएकं सुशस्तिऽभिः ॥ ७ ॥\nतुम्ही असे पराक्रमी असल्यामुळें आपले उत्तम आशीर्वाद, व एकवीस प्रकारची रत्नें, एकेका भक्तास एक एक अशा रीतीनें, आम्हांस द्या. ॥ ७ ॥\n भा॒गं दे॒वेषु॑ य॒ज्ञिय॑म् ॥ ८ ॥\nअधारयंत वह्नयः अभजन्त सुऽकृत्यया भागं देवेषु यज्ञियम् ॥ ८ ॥\nइतर देवांस जसा यज्ञाचा भाग मिळतो तसा भाग ह्यांनीही आपणांस प्राप्त करून घेतला. हे श्रेष्ठ आहेत. यज्ञ हविंचा ह्यांनी स्वीकार केला. ॥ ८ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%8D/", "date_download": "2018-10-24T00:38:09Z", "digest": "sha1:SCOC7Z2BG7OPFTPECYKOMYFG3LO7NWR4", "length": 17198, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "हिना गावीत यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना…\nयुतीचा लवकर निर्णय घ्या; अन्यथा लोकसभा विधानसभा निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याची …\nमहापालिका निवडणुकीत जनतेने कानफटवले, तरीही बारणेंना दुसऱ्यांदा खासदार होण्याची स्वप्ने पडताहेत;…\nप्रश्न पिंपरी-चिंचवडच्या पाण्याचा; विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ठरवले चोर\nडीजे वाजण्यावरील बंदी तूर्तास हटवणार नाही- उच्च न्यायालय\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा…\nपिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना\nवाल्हेकरवाडीतील डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nपिंपळेनिलखमध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे…\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना…\nचाकण जवळील काळूस येथे विष प्राशन करून ५० वर्षीय इसमाची आत्महत्या\nनिगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न\nदिघीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू\nचाकण येथील रबर कंपनीचे दोन बँक अकाऊंट हॅक; ४० लाखाची रक्कम…\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले…\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव…\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही…\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका –…\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मुलासह १८ जणांना जन्मठेप\nआमच्या संयमाचा अंत पाहू नका, भारताला मोठा पलटवार झेलावा लागेल –…\nमोदी माझे मित्र आहेत आणि भारतावर माझ प्रेम आहे – डोनाल्ड…\nनीरव मोदीच्या बहिणीविरोधातही इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस\nनेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ७ प्रवाशी बेपत्ता\nHome Maharashtra हिना गावीत यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल\nहिना गावीत यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल\nधुळे, दि. ८ (पीसीबी) – नंदुरबारच्या भाजप खासदार हिना गावित यांच्या गाडीची तोडफोड केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.\nमराठा आरक्षणाचा मुद्द्यावरून धुळ्यात संतप्त आंदोलकांनी गावित यांच्या गाडीवर हल्ला चढवला होता. तसेच त्यांना धक्काबुक्की करण्यात आली होती. हा मुद्दा हिना गावीत यांनी लोकसभेत उपस्थित करून हल्लेखोरांवर अॅट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तसेच एखाद्या महिलेला सुरक्षा देता येत नसेल, तर तेथील पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली होती. दरम्यान, धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांची बदली करण्यात आली आहे. तर हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nदरम्यान, ‘आम्ही छत्रपतीच्या शिवरायांच्या विचारांचे आहोत. परस्त्रीचा सन्मान केला पाहिजे, तिला माता भगिनी समान मानले पाहिजे. कोणत्याही महिलेविरुद्ध मराठा समाजातील कोणताही कार्यकर्ता अशाप्रकारे कृत्य करणार नाही, ज्यामुळे त्या महिलेला त्रास होईल किंवा तिला वेदना होईल किंवा तिच्या जिवाला धोका पोहचेल. आमच्या मनात कोणाबद्दल काहीही नव्हते, असे स्पष्टीकरण मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी या हिना गावीत यांच्या हल्ल्याबद्दल दिले आहे.\nPrevious articleमुंबई आणि ठाण्यात उद्या बंद नाही, मराठा आंदोलकाचा निर्णय\nNext articleहिना गावीत यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव ठाकरे\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही – शरद पवार\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका – उध्दव ठाकरे\nपैशांची कामे अडली की, सत्तेतून बाहेर पडण्याच्या धमक्या: राज ठाकरेंची शिवसेनेवर टीका\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना...\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \nया कारणामुळे देशभरातील ५० कोटी मोबाइल ‘डिस्कनेक्ट’ होणार\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने जवानांना पुरस्कार देणार – पंतप्रधान\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका –...\nराष्ट्रवादीशी जागावाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात – अशोक चव्हाण\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n‘या’ झाडाचे फळ खाल्ल्यास तृतीयपंथीयांनादेखील मूल होते; मौलानाचा वादग्रस्त दावा\nशालेय विद्यार्थ्यांच्या वह्यांवर भाजपची जाहिरात; रावसाहेब दानवेंचे प्रचारतंत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/10/news-2405.html", "date_download": "2018-10-24T01:13:35Z", "digest": "sha1:PLZFGMLI2GFEEAY26QVTF6GKKA2AJ2DA", "length": 7575, "nlines": 84, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "राहुरीत दगडाने तोंड ठेचून अज्ञात तरूणाचा खून. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nराहुरीत दगडाने तोंड ठेचून अज्ञात तरूणाचा खून.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- विविध प्रकरणामुळे राहुरी तालुक्यातील कायम चर्चेत असलेल्या धर्माडी टेकडीच्या पायथ्याशी सोमवारी (दि. २३) ऑक्टोबर रोजी सकाळी एका ३० ते ३५ वयाच्या अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला. दगडाने तोंड ठेचून सदर तरूणाचा खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याने मोठी खळखळ उडाली आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nयाबाबत सविस्तर माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथील धर्माडी टेकडीच्या पायथ्याशी २३ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजेदरम्यान एका अज्ञात तरुणाचा नग्न अवस्थेत मृतदेह काही लोकांना दिसून आला. त्याच्या चेहरा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता, असे प्राथमिक स्वरुपात दिसत होते.\nपरिसरातील झाडाझुडपात त्याची चप्पल व अंडरपॅन्ट आढळून आली. राहुरी खुर्दचे पोलीस पाटील बबनराव आहिरे यांनी त्वरित राहुरी पोलीस ठाण्यात खबर दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील, उपअधीक्षक अरुण जगताप, राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद वाघ, सहाय्यक निरीक्षक दिलीप राठोड, ठसे तज्ज्ञ सहाय्यक निरीक्षक श्रीमती धुमाळ, सुभाष सोनवणे, हवालदार संजय शिंदे, संजय पटारे, राहुल कदम यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nयावेळी नगर येथील श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. आर. विरकर यांनी आणलेल्या मिस्का श्वान जागेवरच घुटमळले. यावेळी नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.या घटनेबाबत राहुरी पोलिसांत पोलीस पाटील बबनराव आहिरे यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पूढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ हे करीत आहेत.\nसदर तरुणाची ओळख पटली नसल्याने तपास करणे अवघड जात आहे. सदर तरुण कुठला, त्याचा खून कोणी व कोणत्या कारणाने केला याबाबत तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. सदर खून हा वाळू तस्करीतून झाला की, अनैतिक संबंधातून याबाबतही उलटसुलट चर्चा आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nउद्धव ठाकरे लोकसभा उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार या चार नेत्याची नावे चर्चेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/india-beat-malaysia-in-womens-hockey-asia-cup/", "date_download": "2018-10-24T01:14:18Z", "digest": "sha1:RA2IXOKIZIMC3DTQ5C7NPLLSF22FEHIU", "length": 16537, "nlines": 256, "source_domain": "www.saamana.com", "title": "हिंदुस्थानची मलेशियावर २-० ने मात | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवसेनेच्या दणक्याने सरकार ताळ्यावर, 180 तालुक्यांत दुष्काळसदृश स्थिती मुख्यमंत्र्यांची घोषणा\n मोदींना जाब विचारण्यासाठीच अयोध्येत जातोय\nकसे चालते आंग्रीयावर काम..\n उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदींना खडा…\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nतोगडिया यांनी स्थापन केला नवा पक्ष, लोकसभा निवडणूक लढवणार\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nदहशतवाद्यांचे मुडदे घेऊन जा, गोळीबार केला तर खबरदार\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nघरात बसल्याजागी ऐकता येणार गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके\nखगोलसंशोधक स्टिफन हॉकिंग यांच्या व्हीलचेअर, पदक, पुरस्कारांचा लिलाव\nऍपल लॉन्च करणार जगातला सर्वात छोटा आयपॅड\nब्रह्मांडाचे रहस्य उलघडणाऱ्या स्टीफन हॉकिंग्स यांच्या व्हीलचेअरचा होणार लिलाव\nविराटच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहत्यांना बसला धक्का, अनेकांना अश्रू अनावर\nसचिन-विनोद पुन्हा क्रिकेटच्या मैदानात; अॅकॅडमीद्वारे युवा क्रिकेटपटूंना घडवणार\nहिंदुस्थानच्या विजयाची हॅटट्रिक; जपानचा 9-0 गोलने धुव्वा\nहिंदुस्थान-इंग्लंड लॉर्डस् कसोटी फिक्स, वृत्तवाहिनीच्या लघुपटाने क्रिकेट वर्तुळात खळबळ\n‘हिटमॅन’ला खुणावतोय सचिन-धोनीचा ‘हा’ विक्रम, गांगुलीला केले ओव्हरटेक\nनवान्न पौर्णिमा : कोकणातील नव्याची अपूर्वाई\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nआजचा अग्रलेख : वंदे मातरम् म्हणावेच लागेल\nआजचा अग्रलेख : जगभ्रमण बरे पण मिळाले काय\n– सिनेमा / नाटक\n‘झी मराठी ऍवॉर्डस्’मध्ये ‘तुला पाहते रे’ची बाजी\nसंघर्षमय जिद्दीची कहाणी पाटील\n‘पाटील’ २६ ऑक्टोबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nदूध की दही, जाणून घ्या आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर \n….असा असतो दुतोंडी साप\nरावणाचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी, जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nरोखठोक: आसाराम, अकबर आणि केरळचा बिशप\nफुलटॉस भी बहोत बडी चीज है, बाबू\nहिंदुस्थानची मलेशियावर २-० ने मात\nजपानमध्ये खेळवण्यात येत असलेल्या आशिया चषक महिला हॉकी स्पर्धेत हिंदुस्थानी संघाने मलेशियावर २-० अशी मात करीत सलग तिसऱया विजयासह गटात अव्वल स्थान पटकावले. लढतीचा पूर्वार्ध गोलरहित अवस्थेत संपल्यावर उत्तरार्धात वंदना कटारिया (५४ वे मिनिट) व गुरजित कौर (५५ वे मिनिट) यांनी हिंदुस्थानला २-०अशी विजयी आघाडी मिळवून दिली. लढतीच्या शेवटच्या क्षणात बरोबरी साधण्यासाठीचे मलेशियाचे सर्व प्रयत्न हिंदुस्थानी बचावफळीने उधळून लावले. दुसऱया लढतीत हिंदुस्थानने धोकादायक चीनला ४-१ असे पराभूत केले होते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलप्रफुल्ल पटेल यांची एआयएफएफ अध्यक्षपदाची नेमणूक रद्द\nपुढीलनेहराच्या विजयी निरोपासाठी ‘टीम इंडिया’ सज्ज\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nभाजपच्या महिला सरपंचांचा शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन...\nछत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी घेतले योगी आदित्यनाथांचे आशीर्वाद\nकच्छमधून पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक\nव्हॉट्सअॅपमध्ये चार भन्नाट फिचर्सचा समावेश, वाचा काय आहे विशेष…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nगुरुग्राम हत्याकांड; न्यायाधीशाच्या मुलाचाही उपचारादरम्यान मृत्यू\nपुरूष आयोगासाठी पुरुष संघटना रस्त्यावर\nपुन्हा देशात भाजपाची सत्ता येणार नाही…शरद पवार यांचे भाकीत\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/maharashtra/death-two-naxalites-both-arrested/", "date_download": "2018-10-24T02:02:52Z", "digest": "sha1:3O7PKRG5RI4PFHAFSZCSR22SBNPS6UYJ", "length": 27900, "nlines": 398, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Death Of Two Naxalites; Both Arrested | दोन नक्षलवाद्यांचा खात्मा; दोघांना अटक | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २४ ऑक्टोबर २०१८\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nसिलसिला बदलते रिश्तों का या मालिकेत दृष्टी धामी घेतेय या गोष्टीवर मेहनत\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n#MeToo: आलोकनाथ आणि साजिद खानला ‘मी टू’ प्रकरणी नोटीस\nरुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेला लेटमार्क\nतरुणींनो, व्हॉट्सअ‍ॅपवर डीपी ठेवताना सावधान\nसुरेंद्र गडलिंग यांच्यावरील आरोपपत्रावर आज फैसला\nशिल्पा शिंदेला लागली मोठी लॉटरी, मिळाला हा मोठा चित्रपट\n#MeToo : संजना सांघीने केला सुशांत सिंग राजपूतचा बचाव म्हणे, असे काही घडलेच नाही\n#MeToo: अजय देवगणने केली आपल्या मेकअप आर्टिस्टची हकालपट्टी\nकरिश्मा कपूरचे झाले पुन्हा एकदा ब्रेकअप\nसुभाष कपूर यांच्या जागी ‘हा’ दिग्दर्शक सांभाळणार ‘मुघल’च्या दिग्दर्शनाचा जिम्मा\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\n पार्टनरच्या Hug करण्याच्या पद्धतीवरुन ओळखा तुमचं रिलेशन\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nझणझणीत, तर्रीबाज कोल्हापूरची ठसकेदार मिसळ\n'या' ३ गोष्टींचा लैंगिक जीवनावर होतो वाईट परिणाम\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nAll post in लाइव न्यूज़\nदोन नक्षलवाद्यांचा खात्मा; दोघांना अटक\nगडचिरोली जिल्ह्यातील लाहेरी पोलिसांना वॉन्टेड असलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांना चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्टेशन परिसरातून शुक्रवारी सकाळी अटक करण्यात आली.\nचंद्रपूर/ गोंदिया : गडचिरोली जिल्ह्यातील लाहेरी पोलिसांना वॉन्टेड असलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांना चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्टेशन परिसरातून शुक्रवारी सकाळी अटक करण्यात आली. तर मध्यप्रदेश, छत्तीसगड व गोंदिया या परिसरासाठी नक्षलवाद्यांच्या प्लाटून नं. ५५ च्या डेप्युटी कंमाडर व एक सदस्य अशा दोघांचा छत्तीसगडच्या राजनांदगाव पोलिसांनी सकाळीच झालेल्या चकमकीत खात्मा केला. त्यांच्यावर १० लाखांचे बक्षीस होते.\nविनोद उर्फ दावेन सेरकुराम कोरेटी (२६) व सागर (२८), अशी मृत नक्षल्यांची नावे आहेत. तर रामन्ना आणि पद्मा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अटक केलेल्या दोन्ही नक्षलवाद्यांवर लाहेरी पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. हे दोघे बल्लारपुरात असल्याची गोपनीय माहिती नक्षल सेलच्या पथकाला मिळाली होती. यावरून जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांच्या मार्गदर्शनाखाली नक्षल सेलचे पोलीस उपनिरीक्षक धर्मेंद्र मडावी यांनी आपल्या ताफ्यासह सर्च मोहीम राबविली. बल्लारपूर रेल्वे स्टेशन परिसरात रामन्ना आणि पद्मा संशयितरित्या फिरताना आढळले.\nतांत्रिक बाबी सांभाळायचा रामन्ना\nअटक केलेला रामन्ना हा दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा मेंबर असून त्याला पकडून देण्यासाठी २५ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. तर पद्मा ही एरीया कमिटीची मेंबर आहे. तिच्यावर सहा लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. रामन्ना हा मूळचा हैदराबाद राज्यातील असून नक्षल चळवळीत तो तांत्रिक बाबी सांभाळायचा, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी दिली.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nझारखंडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 6 जवान शहीद, 10 जखमी\nनक्षल चळवळीत येण्यासाठी प्रवृत्त करणा-या महिलेला अटक\nनक्षली भागात सेवेची तयारी ठेवा : सतीश माथूर\nछत्तीसगढमध्ये ३ नक्षली ठार\nनक्षलसमर्थक शोमा सेनला विद्यापीठाचा ‘धक्का’\nनक्षलवाद्यांनी गोंदिया जिल्ह्यात जाळला लाकूड डेपो\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nजायकवाडीत ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश\nराज ठाकरेंकडून उमेदवारांची चाचपणी, मनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी आग्रही\nपुण्यात शिवसेनेचे शिलेदार लढण्यास तयार, नेतृत्वाचे आदेश : स्वबळाचाच निर्धार\nकवी दिनकर मनवर आणि पत्रकार सुरेश पाटील यांनी मागितली महिलांची माफी\nरामराज्य आणि प्रभूरामचंद्रांचे मंदिर शीघ्रतेने पूर्ण व्हावे : मोहन भागवत यांचे साकडे\nअमृतसर ट्रेन दुर्घटनाबिग बॉस 12मीटूइंधन दरवाढपरिणीती चोप्रादीपिका पादुकोणप्रो कबड्डी लीगसबरीमाला मंदिरअमृता फडणवीसकॉफी विथ करण 6\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nकलिंगडापासून घरच्या घरी तयार करा 'हे' फेसपॅक\n'या' पदार्थांमुळे वाढतो तुमचा ताण; मेंदूसाठीही ठरतात घातक\nतुमची मुलं वस्तू चोरतात अशी बदला वाईट सवय\nवाहतुकीचे हे अजब नियम पाहून, तुम्ही नक्कीच जाल चक्रावून\nएक्सला खबरही लागू न देता ब्रेकअपनंतर ही ६ कामे करतात मुली\nरोहित शर्मा-विराट कोहलीची जोडी जमली\nचेहऱ्यावर स्मितहास्य खुलवणारे 'क्युट स्टॅच्यू'\nही आहे जगातील सर्वात सुंदर नदी\nसरकारच्या एका होकारामुळे अनेकांना मिळु शकतो रोजगार - आंग्रीया क्रुझचे शिल्पकार\nभाजपा सरकार काँग्रेसपेक्षाही थापाडे - राज ठाकरे\n#MeToo: 'मीटू' मोहिमेवर पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णीने दिली ही प्रतिक्रिया\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेनेविरोधात धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nपनवेल टर्मिनलमध्ये बेवारस बॅग आढळल्याने खळबळ\nसांगलीतील भिवघाट येथे साई गारमेंटला भीषण आग\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\nलोकलला बसवा स्वयंचलित दरवाजे\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\n''गोपीनाथरावांसाठी जागा सोडत होतो, आता सर्व जागा लढणार''\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराकेश अस्थाना प्रकरणात मोदींना एवढी गोडी का\nजायकवाडीत ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश\n२२ महिन्यांनंतर शिवस्मारकाच्या कामाचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida/sports-news-now-governments-approach-will-change-91797", "date_download": "2018-10-24T01:00:29Z", "digest": "sha1:5LUCAFNR77KAJ4J3WOVNSKM3W7E3UW4D", "length": 15783, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news Now the governments approach will change आता तरी सरकारचा दृष्टिकोन बदलेल - आंचल | eSakal", "raw_content": "\nआता तरी सरकारचा दृष्टिकोन बदलेल - आंचल\nगुरुवार, 11 जानेवारी 2018\nनवी दिल्ली - दुर्लक्षित असलेल्या स्किईंग क्रीडा प्रकारात भारतासाठी पहिले आंतरराष्ट्रीय पदक मिळविणाऱ्या आंचल ठाकूर हिने ‘किमान या पदकानंतर तरी सरकारचा ‘विंटर स्पोर्ट्‌स’कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, अशी आशा व्यक्त केली आहे. भारतीय हिवाळी गेम्स महासंघाला क्रीडा मंत्रालयाची मान्यता नसल्याकडे देखील तिने लक्ष वेधले.\nआंचलने मंगळवारी तुर्कस्तान येथे झालेल्या स्किईंगच्या ‘एल्पाईन एजर ३२००’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत स्लालम या स्पर्धा प्रकारात ब्राँझपदकाची कमाई केली. या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय पदक मिळविणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली.\nनवी दिल्ली - दुर्लक्षित असलेल्या स्किईंग क्रीडा प्रकारात भारतासाठी पहिले आंतरराष्ट्रीय पदक मिळविणाऱ्या आंचल ठाकूर हिने ‘किमान या पदकानंतर तरी सरकारचा ‘विंटर स्पोर्ट्‌स’कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, अशी आशा व्यक्त केली आहे. भारतीय हिवाळी गेम्स महासंघाला क्रीडा मंत्रालयाची मान्यता नसल्याकडे देखील तिने लक्ष वेधले.\nआंचलने मंगळवारी तुर्कस्तान येथे झालेल्या स्किईंगच्या ‘एल्पाईन एजर ३२००’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत स्लालम या स्पर्धा प्रकारात ब्राँझपदकाची कमाई केली. या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय पदक मिळविणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली.\nआंचलच्या या कामगिरीचे कौतुक थेट पंतप्रधान यांनी ट्विटरवरून केले. तुर्कीहून वृत्तसंस्थेशी बोलताना आंचलने पंतपधानांनी आपल्या कामगिरीची दखल घ्यावी हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट असल्याचे सांगितले. ती म्हणाला, ‘‘पंतप्रधान आपल्या कामगिरीचे कौतुक करतील, असे स्वप्नातही वाटले नव्हते. भारतीय हिवाळी गेम्स महासंघाला आपल्याकडे सरकारची मान्यताही नाही. किमान आता तरी सरकारचा या क्रीडा प्रकाराकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल.’’\nचंडीगड येथे डीएव्ही महाविद्यालयात शिकणारी २१ वर्षीय आंचल म्हणाली, ‘‘आम्ही खेळाडूदेखील मेहनत करत असतो. दिवस दिवस सराव करून आम्ही स्पर्धेत जिगरबाज कामगिरी करून दाखवत असतो. आमच्याही कामगिरीला दाद मिळायला हवी.’’ आंचलचे वडील रोशन भारतीय विंटर गेम्स महासंघाचे सचिव आहेत. वडिलांनी प्रोत्साहन दिले नसते, तर मी आज इथपर्यंत पोचू शकले नसते, असेही तिने सांगतिले. ती म्हणाला, ‘‘वडिलांचे प्रोत्साहन नसते, तर मी हा खेळ कधीच निवडला नसता. वाच्या सातव्या वर्षांपासून मी युरोपमध्ये स्किईंग करत आहे. त्यांनी मला घडवण्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च केले. सरकारकडून कधीच मदत मिळाली नाही. या खेळात कारकीर्द घडविण्यासाठी त्यांनी माझ्यासह माझ्या भावावर किती खर्च केला याची तुम्ही कल्पानाही करू शकत नाही. भारतात बर्फ पडत नसल्यामुळे आम्हाला प्रत्येकवेळी परदेशातच सराव करायला जावे लागले.’’ तिच्या वडिलांनी गुलमर्ग आणि औली येथे स्किईंगचे केंद्र सुरू केले. मात्र, केवळ स्पर्धा वगळता या केंद्रांकडे कुणी बघतदेखील नाही हे दुर्दैव असल्याचेही मत तिने व्यक्त केले.\nया कामगिरीनंतर आता दक्षिण कोरियात प्यांगचाँग येथे होणाऱ्या हिवाळी ऑलिंपिकसाठी पात्रता गाठणे हे आपले लक्ष्य असल्याचे तिने सांगितले. अर्थात, हे एक आव्हान आहे, असे तिने सांगितले. ती म्हणाली, ‘‘ऑलिंपिक पात्रतेसाठी किमान पाच रेसमध्ये तुम्ही १४० पेक्षा कमी गुण मिळविणे अपेक्षित असते. मला ब्राँझ मिळालेल्या शर्यतीत सुवर्णपदक विजेताही हे लक्ष्य गाठू शकलेला नाही.’’\nआयुर्वेद, होमिओपॅथी, युनानीचे पदवी प्रवेश महाविद्यालय स्तरावर\nनाशिक - सातव्या निवड यादीतील प्रवेशाची प्रक्रिया संपल्यानंतर विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या रिक्‍त जागा महाविद्यालय स्तरावर भरल्या जाणार आहेत....\nभामा आसखेड आंदोलकांचा ठिय्या\nआंबेठाण - प्रलंबित मागण्या पूर्ण करा; अन्यथा धरणातून पाणी सोडू देणार नाही, असा इशारा देत भामा आसखेड आंदोलकांनी धरण परिसरात ठिय्या मांडला...\nनोकरीसाठी मांडला ‘खेळ’ प्रमाणपत्राचा...\nसातारा - १९९६-९७ कालावधीत सातारा जिल्ह्यात झालेल्या राज्यस्तरीय ग्रामीण क्रीडा हॉकी स्पर्धेत प्रतिनिधित्व न करताही तसे प्रमाणपत्र तत्कालीन...\nखिशातले पंचवीस लाख खर्चून निकुंभेकरांना पांझरेचे पाणी\nनिकुंभे (ता.धुळे)- येथील सालदार्‍या धरणात पांझरेचे पाणी पोहचणे अशक्य आहे. तांत्रिक बाजू स्पष्ट करीत प्रशासकीय अधिकार्‍यांनी नकार दिला. नकार...\nएसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट\nमुंबई - एसटी महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्याची घोषणा परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आज येथे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/tribal-brothers-fasting-for-infrastructure/", "date_download": "2018-10-24T01:56:26Z", "digest": "sha1:OUOF5TPIAFZGECLWB5IELEFPIFBG6J3D", "length": 18100, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "पायाभूत सुविधांसाठी आदिवासी बांधवांचे उपोषण | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nआमचं वयच सेल्फी काढण्याचं, मुख्यमंत्र्यांनी ‘मीडिया’ला झापले\nप्लॅस्टिक बंदी, चार महिन्यांत 1 कोटी 37 लाखांचा दंड वसूल\nम्हाडा, सिडकोनंतर आता आणखी एक गृहनिर्माण महामंडळ\nपुन्हा देशात भाजपची सत्ता येणार नाही\n फटाके फोडा, फक्त रात्री 8 ते 10 पर्यंतच\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nतोगडिया यांनी स्थापन केला नवा पक्ष, लोकसभा निवडणूक लढवणार\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nघरात बसल्याजागी ऐकता येणार गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके\nखगोलसंशोधक स्टिफन हॉकिंग यांच्या व्हीलचेअर, पदक, पुरस्कारांचा लिलाव\nऍपल लॉन्च करणार जगातला सर्वात छोटा आयपॅड\nब्रह्मांडाचे रहस्य उलघडणाऱ्या स्टीफन हॉकिंग्स यांच्या व्हीलचेअरचा होणार लिलाव\nविराटच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहत्यांना बसला धक्का, अनेकांना अश्रू अनावर\nसचिन-विनोद पुन्हा क्रिकेटच्या मैदानात; अॅकॅडमीद्वारे युवा क्रिकेटपटूंना घडवणार\nहिंदुस्थानच्या विजयाची हॅटट्रिक; जपानचा 9-0 गोलने धुव्वा\nहिंदुस्थान-इंग्लंड लॉर्डस् कसोटी फिक्स, वृत्तवाहिनीच्या लघुपटाने क्रिकेट वर्तुळात खळबळ\n‘हिटमॅन’ला खुणावतोय सचिन-धोनीचा ‘हा’ विक्रम, गांगुलीला केले ओव्हरटेक\nनवान्न पौर्णिमा : कोकणातील नव्याची अपूर्वाई\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nआजचा अग्रलेख : वंदे मातरम् म्हणावेच लागेल\nआजचा अग्रलेख : जगभ्रमण बरे पण मिळाले काय\n– सिनेमा / नाटक\n‘झी मराठी अॅवॉर्डस्’मध्ये ‘तुला पाहते रे’ची बाजी\nसंघर्षमय जिद्दीची कहाणी पाटील\n‘पाटील’ २६ ऑक्टोबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nदूध की दही, जाणून घ्या आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर \n….असा असतो दुतोंडी साप\nरावणाचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी, जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nरोखठोक: आसाराम, अकबर आणि केरळचा बिशप\nफुलटॉस भी बहोत बडी चीज है, बाबू\nपायाभूत सुविधांसाठी आदिवासी बांधवांचे उपोषण\nसत्यगावमध्ये रस्ता क्राँक्रिटीकरण, पथदिवे आणि पिण्याच्या पाण्यासह पायाभूत सुविधांचा अभाव आहे. आदिवासी बांधवांच्या या मागण्यांकडे ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ नागरिकांनी पंचायत समितीसमोर सुरू केलेले उपोषण अखेर प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.\nयेथील कानिफनाथ नगरमधील रस्ता दुरुस्ती न झाल्याने उकिरडा बनला आहे. रस्त्यात घरकुलाच्या कामाचे दगड मुरूम टाकला असल्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. पथदीपदेखील बंद असल्यामुळे सणासुदीच्या काळात अंधारात राहावे लागत आहे. गावातील सांडपाण्याची विल्हेवाट लावली जात नसल्याने हे पाणी आदिवासी वस्तीमध्ये पसरल्याने साथीच्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. सार्वजनिक नळ जोडणी असताना नागरिकांना दोन वर्षांपासून पाणी मिळालेले नाही. या सर्व मागण्यांसंदर्भात ग्रामपंचायतीकडे विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्यामुळे नागरिकांनी उपोषणाचे हत्यार उपसले होते.\nदरम्यान सायंकाळी या उपोषणाची दखल घेऊन सहाय्यक गटविकास अधिकारी शेख तसेच भाऊसाहेब गरुड यांनी गटविकास अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली व सूचना ग्रामपंचायतीला कळविण्यात येईल, असे आश्वासन दिले त्यामुळे बर्डे यांच्या लेखी आश्वासनानंतर नागरिकांनी उपोषण मागे घेतले. या वेळी एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव सोनवणे तालुकाध्यक्ष राम कृष्ण निकम यांसह आदिवासी बांधव उपस्थित होते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलरस्त्याची कामे न करताच निधी लाटण्याचा प्रकार, साकूर ते आखर मार्गाची दैना\nपुढीलउर्मिला कोठारेच्या ‘बेबी शॉवर’चे काही खास फोटो\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआमचं वयच सेल्फी काढण्याचं, मुख्यमंत्र्यांनी ‘मीडिया’ला झापले\nप्लॅस्टिक बंदी, चार महिन्यांत 1 कोटी 37 लाखांचा दंड वसूल\nआमचं वयच सेल्फी काढण्याचं, मुख्यमंत्र्यांनी ‘मीडिया’ला झापले\nप्लॅस्टिक बंदी, चार महिन्यांत 1 कोटी 37 लाखांचा दंड वसूल\nम्हाडा, सिडकोनंतर आता आणखी एक गृहनिर्माण महामंडळ\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nभाजपच्या महिला सरपंचांचा शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन...\nछत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी घेतले योगी आदित्यनाथांचे आशीर्वाद\nकच्छमधून पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक\nव्हॉट्सअॅपमध्ये चार भन्नाट फिचर्सचा समावेश, वाचा काय आहे विशेष…\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/saptarang/suhas-kirloskars-article-saptarang-26158", "date_download": "2018-10-24T01:17:22Z", "digest": "sha1:W4V57QPC34A567CHA3LWAZBDMCTPD73H", "length": 22038, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "suhas kirloskar's article in saptarang गाण्यातले ‘शास्त्रीय’ उस्ताद ! (सुहास किर्लोस्कर) | eSakal", "raw_content": "\nरविवार, 15 जानेवारी 2017\nरिचर्ड अटनबरो यांच्या \"गांधी' सिनेमात गांधीजी भारतदर्शनासाठी रेल्वेमधून प्रवास करत असतात. त्या प्रवासाच्या पार्श्‍वसंगीतामध्ये सतार वाजवली आहे पंडित रविशंकर यांनी. त्याबरोबरच उस्ताद सुलतान खां यांच्या सारंगीनं साधलेला परिणाम अनुभवण्यासाठी हे दृश्‍य जरूर पाहावं असं.\nरिचर्ड अटनबरो यांच्या \"गांधी' सिनेमात गांधीजी भारतदर्शनासाठी रेल्वेमधून प्रवास करत असतात. त्या प्रवासाच्या पार्श्‍वसंगीतामध्ये सतार वाजवली आहे पंडित रविशंकर यांनी. त्याबरोबरच उस्ताद सुलतान खां यांच्या सारंगीनं साधलेला परिणाम अनुभवण्यासाठी हे दृश्‍य जरूर पाहावं असं.\nअनेक ‘उस्तादां’नी, ‘पंडितां’नी सिनेमाची गाणी संगीतबद्ध केली आहेत. त्या गाण्यांना स्वरसाजही दिला आहे. राहुलदेव बर्मन हे पंडित सामताप्रसाद यांच्याकडं तबला शिकले. ऱ्हिदम, मिक्‍स ऱ्हिदम यातून ते शिक्षण जाणवत राहतं. ‘शोले’मध्ये बसंतीचा पाठलाग केला जात असताना जे पार्श्वसंगीत वाजतं, त्यामध्ये पंडित सामताप्रसाद यांनी रेला वाजवला आहे. ‘महबूबा’ सिनेमातल्या ‘मेरे नैना सावन भादो (लता मंगेशकर) आणि ‘गोरी तोरी पैंजनिया’(मन्ना डे), तसंच ‘किनारा’मधल्या ‘मीठे बोल बोले’ या गाण्यांतला पंडितजींचा बनारसी बाज असलेला तबला ऐकण्यासारखा आहे.\nपंजाब घराण्याचे विख्यात तबलावादक उस्ताद अल्लारखा यांनी ए. आर. कुरेशी या नावानं अनेक हिंदी सिनेमांना संगीत दिलं. तलत महमूद यांनी गायिलेलं ‘दिल मतवाला लाख संभाला,’ शमशाद बेगम यांचं ‘ताना दे रे ना ताना’, आशा भोसले यांचं ‘जाने नजर देख इधर’ अशी बरीच श्रवणीय गाणी यासंदर्भात सांगता येतील. ओ. पी. नय्यर यांनी लोकप्रिय केलेला ठेका त्यापूर्वीच्या उस्ताद अल्लारखा यांच्या गाण्यात ऐकायला मिळतो\nउस्ताद झाकीर हुसेन यांनीही काही हिंदी गाण्यांना तबल्याची साथ केली आहे. त्यापैकी एक म्हणजे ‘बावर्ची’ या सिनेमातलं संगीतकार मदनमोहन यांनी संगीतबद्ध केलेलं कैफी आझमीलिखित ‘भोर आई, गया अंधीयारा’ हे गाणं. प्रसिद्ध शास्त्रीय गायिका निर्मलादेवी (अभिनेता गोविंदाच्या मातुःश्री), मन्ना डे, किशोरकुमार आणि हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांनी हे गाणं गायिलं आहे. बिलावल रागावर आधारित गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी स्टुडिओत काय धमाल माहौल असेल \nलक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचा पहिला सिनेमा ‘पारसमणी’. यातल्या महंमद रफी यांनी गायिलेल्या ‘रौशन तुमही से दुनिया, रौनक तुमही जहॉं की...सलामत रहो’ या गाण्यात तबल्याची साथ आहे झाकीर हुसेन यांची. लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्याच ‘सुनो सजना’(आये दिन बहार के) या लता मंगेशकर यांनी गायिलेल्या गाण्याला तबल्याची साथ झाकीर हुसेन यांनी तबला-डग्गा यांचा सुरेख ताळमेळ साधत डग्ग्याची नजाकत दाखवली आहे. सिनेसंगीतात हे तसं अभावानंच आढळतं. झाकीर हुसेन यांनी ‘साज’ या सिनेमाचं सह संगीतदिग्दर्शनही केलं आहे आणि त्याच सिनेमात संगीतदिग्दर्शकाची भूमिकाही वठवली. ‘क्‍या तुमने है कह दिया’ या गाण्यातला तबला, तसंच त्याकाळी राहुलदेव बर्मन यांनी सिनेसंगीतात आणलेले ट्रेंड्‌स यांचं यथोचित दर्शन त्यांनी घडवलं आहे. या सिनेमात नायक (झाकीर हुसेन) आणि नायिका (शबाना आझमी) यांच्यातला विसंवाद सुरू असताना तबला-तरंग पार्श्‍वसंगीत म्हणून वाजतो. दोघांचे सूर जुळलेले नाहीत हे दाखवण्यासाठी वेगवेगळ्या स्वरात लावलेले तबले वाजवून जो परिणाम साधला आहे, ती कल्पकतेची परमावधीच ‘परझानिया’व्यतिरिक्त झाकीर हुसेन यांनी संगीत दिलेला सिनेमा म्हणजे ‘मिस्टर अँड मिसेस अय्यर’. अपर्णा सेन यांच्या या सिनेमामध्ये गायक आहेत उदय भवाळकर, उस्ताद सुलतान खां आणि स्वतः झाकीर हुसेन (गाणं If I know).\nसिनेमासुद्धा आवर्जून बघण्यासारखा आणि ‘ऐकण्यासारखा’ आहे. उस्ताद सुलतान खां यांनी बऱ्याच हिंदी गाण्यांमध्ये सारंगी वाजवली आहे. त्याशिवाय ‘आओगे जब तुम’ (जब वी मेट), झीनी मिनी झिनी (मक्‍बूल) अशी गाणीही गायिली आहेत. अहीर भैरव रागातली चीज ‘अलबेला साजन आयो री’ सुलतान खां, शंकर महादेवन आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात आणि वेगवेगळ्या ढंगात ऐकायला मिळते ती ‘हम दिल दे चुके’ सनम या सिनेमात. हे गाणं श्रवणीयतेबरोबरच प्रेक्षणीयही आहे. कारण, विक्रम गोखले यांचा गायकाच्या भूमिकेतला लाजवाब अभिनय. विख्यात अभिनेते व विक्रम गोखले यांचे पिताश्री चंद्रकांत गोखले यांचा तबला वाजवत गाणं शिकवणाऱ्या गायकाचा अभिनय पाहण्यासाठी ‘सुवासिनी’ सिनेमातली ‘आज मोरे मन लागो’ ही चीज अवश्‍य बघावी. पंडित भीमसेन जोशी आणि ललिता फडके, आशा भोसले, उस्ताद अली अकबर खां यांचा ‘लेगसी’ हा अल्बम आवर्जून ऐकण्यासारखा आहे. तानसेन यांच्यापासून चालत आलेल्या परंपरागत बंदिशी (गुरुवंदना, होरी, ख्याल, तराणा, धृपद गायन) आशा भोसले यांनी ‘लेगसी’मध्ये गायिल्या आहेत. त्यांना साथ अली अकबर खां यांच्या सरोदची आणि तबल्यावर पंडित स्वपन चौधरी. उस्ताद विलायत खां यांनी संगीत दिलेलं आणि आशा भोसले यांनी गाइलेलं ‘अंबर की इक पाक सुराही’ (गीतलेखन अमृता प्रीतम) हे गाणं म्हणजे संगीतरसिकांसाठी अनमोल ठेवा होय.\nरिचर्ड अटनबरो यांच्या ‘गांधी’ सिनेमात गांधीजी भारतदर्शनासाठी रेल्वेमधून प्रवास करत असतात. त्या प्रवासाच्या पार्श्‍वसंगीतामध्ये सतार वाजवली आहे पंडित रविशंकर यांनी. त्याबरोबरच उस्ताद सुलतान खां यांच्या सारंगीनं साधलेला परिणाम अनुभवण्यासाठी हे दृश्‍य जरूर पाहावं असं. पंडित रविशंकर यांनी संगीतबद्ध केलेली ‘सावरे सावरे’, ‘हाये रे वो दिन’ (अनुराधा) ही गाणीसुद्धा श्रवणानंद देणारी...\nअलीकडंच कालवश झालेले उस्ताद हलीम जाफर खां यांनी ‘ये जिंदगी उसी की है’ (अनारकली, संगीत ः सी. रामचंद्र) या गाण्यात सतार वाजवली आहे. हे गाणं म्हणजे भीमपलास, काफी आणि किरवाणी या रागांचा त्रिवेणी संगम. ‘मधुबन मे राधिका नाचे रे’ (नौशाद-शकील बदायूनी) या महंमद रफी यांनी गायिलेल्या हमीर रागावर आधारित गाण्यातल्या ताना उस्ताद अमीर खां यांनी घेतलेल्या आहेत व सतार वाजवली आहे उस्ताद हलीम जाफर खां यांनी. अशी ही यादी बरीच मोठी आहे. त्याबद्दल नंतर कधीतरी. पुढच्या लेखात पाहू या अंतरा आणि मुखडा यांत जे वेगवेगळे प्रयोग केले गेले आहेत, त्या गाण्यांविषयी...\nउर्दूतील गीता वाटपाचा निर्णय काश्‍मीरमध्ये मागे\nश्रीनगर (पीटीआय) : भगवद्‌गीता' आणि 'कोशूर रामायण' यांच्या उर्दू भाषेतील आवृत्तींचे वाटप शाळा व अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये करण्याचा जम्मू-काश्‍मीर...\nतपाससंस्था आणि नियामक संस्था यांनी व्यवस्था निर्दोषपणे चालावी, यासाठी कुंपणाप्रमाणे काम करणे अपेक्षित असते. पण ही कुंपणेच कुजलेली असतील तर...\nमोफत एसटी प्रवासापासून विद्यार्थिनी अजून वंचितच\nमंचर - अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजनेअंतर्गत इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलींना एसटीतून मोफत प्रवास करण्याबाबत सवलत देण्याच्या निर्णयाची...\n(एक पाणीदार पत्रव्यवहार...) प्रिय गिरीशभाऊ, शतप्रतिशत नमस्कार अगदी तांतडीने पत्र लिहायला घेतले आहे, कारण अक्षरश: तोंडचे पाणी पळाले आहे. औंदा...\nभाजप आमदाराच्या अटकपूर्व जामीनाला आव्हान\nनागपूर : विधानपरिषदेतील भाजप आमदार अरुण अडसड व कुटुंबातील सदस्यांना मंजूर झालेल्या अटकपूर्व जामीनाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/media/", "date_download": "2018-10-24T01:59:14Z", "digest": "sha1:63H3D4OSVD5POK3INUJPDRFO2YJ6FMR5", "length": 29069, "nlines": 412, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Media News in Marathi | Media Live Updates in Marathi | माध्यमे बातम्या at Lokmat.com", "raw_content": "बुधवार २४ ऑक्टोबर २०१८\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nसिलसिला बदलते रिश्तों का या मालिकेत दृष्टी धामी घेतेय या गोष्टीवर मेहनत\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n#MeToo: आलोकनाथ आणि साजिद खानला ‘मी टू’ प्रकरणी नोटीस\nरुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेला लेटमार्क\nतरुणींनो, व्हॉट्सअ‍ॅपवर डीपी ठेवताना सावधान\nसुरेंद्र गडलिंग यांच्यावरील आरोपपत्रावर आज फैसला\nशिल्पा शिंदेला लागली मोठी लॉटरी, मिळाला हा मोठा चित्रपट\n#MeToo : संजना सांघीने केला सुशांत सिंग राजपूतचा बचाव म्हणे, असे काही घडलेच नाही\n#MeToo: अजय देवगणने केली आपल्या मेकअप आर्टिस्टची हकालपट्टी\nकरिश्मा कपूरचे झाले पुन्हा एकदा ब्रेकअप\nसुभाष कपूर यांच्या जागी ‘हा’ दिग्दर्शक सांभाळणार ‘मुघल’च्या दिग्दर्शनाचा जिम्मा\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\n पार्टनरच्या Hug करण्याच्या पद्धतीवरुन ओळखा तुमचं रिलेशन\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nझणझणीत, तर्रीबाज कोल्हापूरची ठसकेदार मिसळ\n'या' ३ गोष्टींचा लैंगिक जीवनावर होतो वाईट परिणाम\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nAll post in लाइव न्यूज़\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nदेशातील सिनेमा तसेच सामाजिक क्षेत्राला जबरदस्त हादरा देणाऱ्या ‘मी टू’ मोहिमेच्या वादात आता चित्रपट समीक्षक कोमल नाहटा यांनीदेखील उडी घेतली आहे. अशा प्रकारचे गैरप्रकार वेळीच समोर यायला हवे, मात्र ‘सोशल मीडिया’चा दुरुपयोग करून कुणाच्याही चारित्र्याचे ह ... Read More\nमाध्यमांतील राजकीय विषयावरील टॉक शोज, चर्चा चिथावणी देणारे\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमाध्यमांतील राजकीय विषयावरील टॉक शोज, वाद-विवाद, चर्चा, मुलाखती इत्यादी कार्यक्रम चिथावणी देणारे असतात, असे सर्वसाधारण मत नाशिक शहरातील तरुणांनी व्यक्त केल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. माध्यमातील हिंसा आणि संबंधित चित्रणामुळे तरुण वर्ग अनैतिक ... Read More\nमैत्रीच्या नात्याला नवा आयाम देणारा वैशिष्टयपूर्ण‘सॅटर्डे क्लब ’\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nया क्लबला म्हटलं तर तसा इतिहास आहे, जवळपास ३५-४० वर्षांपूर्वी त्यावेळच्या युवक काँग्रेसमध्ये काम करणारे तरुण एखादे दिवशी एकत्र जमत गप्पाटप्पा, भेळ म्हणा किंवा भजीपाव असा बेत. तसा तो नियमित नसे, पण त्याला नाव मात्र होतं ‘सॅटर्डे क्लब.’ ... Read More\nआयएनएसच्या अध्यक्षपदी जयंत मॅथ्यू, सदस्यपदी विजय दर्डा, करण दर्डा, शैलेश गुप्ता डेप्युटी प्रेसिडेंट\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nइंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या (आयएनएस) २०१८-२०१९ या वर्षासाठी मल्याळ मनोरमाचे जयंत मॅमेन मॅथ्यू यांची अध्यक्षपदी निवड झाली. ... Read More\nऔषध विक्रेत्यांचा कडकडीत बंद\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nई-फार्मसीवर बंदी घालावी या मागणीसाठी औषध विक्रेत्यांनी देशभर पुकारलेल्या बंदला नाशिक जिल्ह्यातून शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. शहर व जिल्ह्यातील सुमारे साडेचारशे विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवून गोळे कॉलनीतून शासनाविरोधात मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना म ... Read More\nप्रश्न विचारणे पत्रकारांचे काम - सिद्धार्थ भाटिया\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपत्रकारिता ही समाजाप्रति असलेली जबाबदारी आहे याची जाणीव असलेल्यांनी या क्षेत्रात काम करण्यासाठी येणे आवश्यक आहे. पैसे कमावण्यासाठी किंवा झगमगाटाची अपेक्षा ठेवणाऱ्यांसाठी हे क्षेत्र नाही. ... Read More\nVideo : मीडियाला बोलवून पोलिसांनी केला दोघांचा एन्काऊंटर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nआरोपींचा एन्काऊंटर पाहण्यासाठी पोलिसांनी चक्क मीडियाला बोलावले होते. ... Read More\nरोहिंग्या प्रश्नाचे वार्तांकन करणाऱ्या दोन पत्रकारांना 7 वर्षांची शिक्षा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nगेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये या पत्रकारांना पकडण्यात आले होते. रखाईन प्रांतातील रोहिंग्यांचे हत्याकांड झाल्यावर या दोघांनी त्याचे वार्तांकन केले होते. ... Read More\nमाता-बाल मृत्यू रोखण्याचे आव्हान\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nगेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात ९६७ बालकांचा आणि ८१ गरोदर मातांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ... Read More\nव्हिडीओकॉन माध्यमावर करणार बदनामीचा दावा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nशेअर बाजारात दाखल केलेल्या वैधानिक माहितीमध्ये आपल्यावरील थकीत कर्जांचा दोष आपण पंतप्रधान मोदी, सर्वोच्च न्यायालय व ब्राझिलला दिला असल्याचे वस्तुस्थितीचा पार विपर्यास करणारे वृत्त दिल्याबद्दल ‘व्हिडीओकॉन इंडस्ट्रिज लि. ही कंपनी ‘ब्लूमबर्ग’ या वृत्तमा ... Read More\nअमृतसर ट्रेन दुर्घटनाबिग बॉस 12मीटूइंधन दरवाढपरिणीती चोप्रादीपिका पादुकोणप्रो कबड्डी लीगसबरीमाला मंदिरअमृता फडणवीसकॉफी विथ करण 6\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nकलिंगडापासून घरच्या घरी तयार करा 'हे' फेसपॅक\n'या' पदार्थांमुळे वाढतो तुमचा ताण; मेंदूसाठीही ठरतात घातक\nतुमची मुलं वस्तू चोरतात अशी बदला वाईट सवय\nवाहतुकीचे हे अजब नियम पाहून, तुम्ही नक्कीच जाल चक्रावून\nएक्सला खबरही लागू न देता ब्रेकअपनंतर ही ६ कामे करतात मुली\nरोहित शर्मा-विराट कोहलीची जोडी जमली\nचेहऱ्यावर स्मितहास्य खुलवणारे 'क्युट स्टॅच्यू'\nही आहे जगातील सर्वात सुंदर नदी\nसरकारच्या एका होकारामुळे अनेकांना मिळु शकतो रोजगार - आंग्रीया क्रुझचे शिल्पकार\nभाजपा सरकार काँग्रेसपेक्षाही थापाडे - राज ठाकरे\n#MeToo: 'मीटू' मोहिमेवर पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णीने दिली ही प्रतिक्रिया\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेनेविरोधात धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nपनवेल टर्मिनलमध्ये बेवारस बॅग आढळल्याने खळबळ\nसांगलीतील भिवघाट येथे साई गारमेंटला भीषण आग\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\nलोकलला बसवा स्वयंचलित दरवाजे\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\n''गोपीनाथरावांसाठी जागा सोडत होतो, आता सर्व जागा लढणार''\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराकेश अस्थाना प्रकरणात मोदींना एवढी गोडी का\nजायकवाडीत ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश\n२२ महिन्यांनंतर शिवस्मारकाच्या कामाचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/tips-for-healthy-kitchen/", "date_download": "2018-10-24T01:27:24Z", "digest": "sha1:MBNPIPE43PXKB62GOUX74NJDPVVFLOEH", "length": 18065, "nlines": 268, "source_domain": "www.saamana.com", "title": "स्वयंपाकघरातील गोष्टी | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n मोदींना जाब विचारण्यासाठीच अयोध्येत जातोय\nशिवसेनेच्या दणक्याने सरकार ताळ्यावर, 180 तालुक्यांत दुष्काळसदृश स्थिती मुख्यमंत्र्यांची घोषणा\nकसे चालते आंग्रीयावर काम..\n उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदींना खडा…\n फटाके फोडा, फक्त रात्री 8 ते 10 पर्यंतच\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nतोगडिया यांनी स्थापन केला नवा पक्ष, लोकसभा निवडणूक लढवणार\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nदहशतवाद्यांचे मुडदे घेऊन जा, गोळीबार केला तर खबरदार\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nघरात बसल्याजागी ऐकता येणार गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके\nखगोलसंशोधक स्टिफन हॉकिंग यांच्या व्हीलचेअर, पदक, पुरस्कारांचा लिलाव\nऍपल लॉन्च करणार जगातला सर्वात छोटा आयपॅड\nब्रह्मांडाचे रहस्य उलघडणाऱ्या स्टीफन हॉकिंग्स यांच्या व्हीलचेअरचा होणार लिलाव\nविराटच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहत्यांना बसला धक्का, अनेकांना अश्रू अनावर\nसचिन-विनोद पुन्हा क्रिकेटच्या मैदानात; अॅकॅडमीद्वारे युवा क्रिकेटपटूंना घडवणार\nहिंदुस्थानच्या विजयाची हॅटट्रिक; जपानचा 9-0 गोलने धुव्वा\nहिंदुस्थान-इंग्लंड लॉर्डस् कसोटी फिक्स, वृत्तवाहिनीच्या लघुपटाने क्रिकेट वर्तुळात खळबळ\n‘हिटमॅन’ला खुणावतोय सचिन-धोनीचा ‘हा’ विक्रम, गांगुलीला केले ओव्हरटेक\nनवान्न पौर्णिमा : कोकणातील नव्याची अपूर्वाई\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nआजचा अग्रलेख : वंदे मातरम् म्हणावेच लागेल\nआजचा अग्रलेख : जगभ्रमण बरे पण मिळाले काय\n– सिनेमा / नाटक\n‘झी मराठी ऍवॉर्डस्’मध्ये ‘तुला पाहते रे’ची बाजी\nसंघर्षमय जिद्दीची कहाणी पाटील\n‘पाटील’ २६ ऑक्टोबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nदूध की दही, जाणून घ्या आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर \n….असा असतो दुतोंडी साप\nरावणाचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी, जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nरोखठोक: आसाराम, अकबर आणि केरळचा बिशप\nफुलटॉस भी बहोत बडी चीज है, बाबू\nकांदा चिरताना डोळय़ातून पाणी येते अशावेळी मंद आचेवर कांदे हलकेसे गरम करून घ्या. नंतर गॅसजवळ कांदे चिरा किंवा काही वेळासाठी ते फ्रिजमध्ये ठेवून मग चिरा. डोळय़ातून पाणी कमी येईल.\n> डाळीत चिमूटभर हळद आणि बदामाच्या तेलाचे काही थेंब टाकल्याने डाळ लवकर शिजते.\n> हाताला चटका लागला तर बर्फ चोळा किंवा बटाटा किसून लावा. हेही शक्य नसल्यास तूप, खोबरेल तेल किंवा केळे कुस्करून लावा.\n> महिन्यातून एकदा मिक्सरच्या भांडय़ातून खडे मीठ बारीक करून घ्या. भांडय़ाच्या पात्यांना धार येते.\n> पराठे बनवताना बटाटय़ाच्या मिश्रणात थोडीशी कसुरी मेथी घाला. यामुळे पराठे चवदार होतात.\n> रात्री चणे भिजवायला विसरलात तर सकाळी उकळत्या पाण्यात चणे भिजत घाला.\n> तांदूळ शिजताना काही चमचे तेल आणि लिंबाचा रस घातल्याने भात मोकळा होतो.\n> मिरच्यांचे देठ काढून फ्रिजमध्ये ठेवल्याने मिरच्या बरेच दिवस टिकतात.\n> कडक लिंबू काही वेळ गरम पाण्यात ठेवून कापल्यानंतर लिंबातून जास्त रस निघतो.\n> स्वयंपाकघरातील कोपऱयांमध्ये बोरीक पावडर टाकल्याने झुरळांचा त्रास होणार नाही.\n> साखरेच्या डब्यात ६-७ लवंगा ठेवल्याने साखरेला मुंग्या येत नाहीत.\n> कणिक मळताना पाण्यासोबत थोडेसे दूधही घ्या. यामुळे पोळय़ा स्वादिष्ट होतील.\n> फरशी चमकदार होण्यासाठी १ कप व्हिनेगरमध्ये गरम पाणी घालून फरशी पुसा.\n> स्वयंपाकघरात एखादा चिकट पदार्थ सांडल्यास त्यावर ब्लिच पावडर टाका आणि ब्रशने साफ करा.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलअभ्यासाचे नो टेन्शन,आदित्य ठाकरे यांचा यशाचा कानमंत्र\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nदूध की दही, जाणून घ्या आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर \nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nभाजपच्या महिला सरपंचांचा शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन...\nछत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी घेतले योगी आदित्यनाथांचे आशीर्वाद\nकच्छमधून पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक\nव्हॉट्सअॅपमध्ये चार भन्नाट फिचर्सचा समावेश, वाचा काय आहे विशेष…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nगुरुग्राम हत्याकांड; न्यायाधीशाच्या मुलाचाही उपचारादरम्यान मृत्यू\nपुरूष आयोगासाठी पुरुष संघटना रस्त्यावर\nपुन्हा देशात भाजपाची सत्ता येणार नाही…शरद पवार यांचे भाकीत\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.mahanews.gov.in/Home/DisplayTalukaNewsDetails.aspx?str=/v2wWMvjgLZ57ICDMuHh9Q==", "date_download": "2018-10-24T00:22:31Z", "digest": "sha1:2TOIVWCOM6ML5OEW3RJQOSWIPX5F6GHO", "length": 8724, "nlines": 13, "source_domain": "www.mahanews.gov.in", "title": "आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते आदिवासी वसतिगृहांचे लोकार्पण बुधवार, ०७ फेब्रुवारी, २०१८", "raw_content": "‎7 कोटी 52 लक्ष रुपये खर्च\n‎50 हजार आदिवासी विद्यार्थी नामांकित शाळेत\nवर्धा : आयुष्यात खूप पैसा, प्रतिष्ठा आणि नाव कमवायचे असेल तर आलेल्या कोणत्याही संकटावर मात करण्याची इच्छाशक्ती असावी लागते. सुख मिळवण्यासाठी कष्ट करण्याची आणि शिकण्याची जिद्द ठेवा, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी केले.\nउमरी मेघे येथे आदिवासी मुलांचे जुने व नवीन शासकीय वसतिगृह आणि मुलींचे शासकीय वसतिगृहाचे लोकार्पण व साहित्याचे वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्री.सवरा बोलत होते. या कार्यक्रमाला स्वागताध्यक्ष म्हणून आमदार डॉ.पंकज भोयर, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्त डॉ.माधवी खोडे, जिल्हा परिषद सदस्य सरस्वती मडावी, उमरी मेघेच्या सरपंच संघमित्रा दखणे, प्रकल्प अधिकारी दिगंबर चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.\nश्री.सवरा म्हणाले, आदिवासी विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी शासनामार्फत आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी शाळेत प्रवेश योजना राबवली जात आहे. या योजनेचा लाभ आज 50 हजार विद्यार्थी घेत आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सर्व सोयी सुविधा मिळाव्यात आणि चांगले शैक्षणिक वातावरण निर्माण व्हावे म्हणून सर्व आदिवासी शाळा आणि वसतिगृहे शासकीय इमारतीत आणण्याचा प्रयत्न शासन करीत आहे. मागील दोन वर्षात राज्यात 206 इमारतींचे काम सुरू केले असून त्यापैकी 81 इमारती पूर्ण झाल्या आहेत. आदिवासी जनतेचा विकास हेच ध्येय ठेऊन शासन काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.\nप्रत्येक जिल्ह्यात आदिवासी सांस्कृतिक भवन उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे आणि लवकरच या जिल्ह्यातही असे भवन उभे राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार पंकज भोयर यांच्या मागणीवरून त्यांनी सहायक प्रकल्प अधिकारी कार्यालयाला कर्मचारी वर्ग देण्याची मागणी मान्य केली.\nआमदार पंकज भोयर यांनी वर्धा जिल्ह्यासाठी सहायक आदिवासी प्रकल्प कार्यालय मंजूर केल्याबद्दल श्री.सवरा यांचे आभार मानताना या कार्यालयात पुरेसा कर्मचारी वर्ग देण्याची मागणी केली. प्रत्येक जिल्ह्यात आदिवासी निवासी सैनिकी शाळा, नवरगाव या गावाप्रमाणेच जंगलातील गरमसुर या आदिवासी गावाचे सुद्धा आदर्श पुनर्वसन करावे ही मागणी केली.\nउमरी मेघे येथे 3 वसतिगृहांसाठी 4 एकर जागा शासनाने उपलब्ध करून दिली असून बांधकामासाठी 7 कोटी 52 लक्ष रुपये निधी खर्च झाला आहे. आणखी एका इमारतीचे काम सुरू करायचे आहे. उद्घाटन झालेल्या तीनही वसतिगृहाची क्षमता प्रत्येकी 125 विद्यार्थ्यांची आहे. जिल्ह्यात एकूण 12 वसतिगृह असून त्यापैकी 7 वसतिगृह शासकीय इमारतीमध्ये आहेत आणि उर्वरित भाड्याच्या इमारतीमध्ये सुरू आहेत. सर्व वसतिगृहाची क्षमता 1155 विद्यार्थ्यांची असून 1054 विद्यार्थी सध्या प्रवेशित आहेत, अशी माहिती प्रकल्प अधिकारी दिगंबर चव्हाण यांनी प्रास्ताविकात दिली.\nयावेळी संस्कृती वाकडे या चिमुकलीने गणेश वंदना सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यासाठी तिचा सत्कारही करण्यात आला. तसेच हिरापूर (तळणी) येथील शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थिनींनी आदिवासी नृत्य सादर केले. स्वाभिमान सबलीकरण योजना, तुषार संच पुरवठा, एच डी पी ई पाईप, ताडपत्री, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, नवीन विहीर खोदकाम, कृषी पंप इत्यादी योजनेचा लाभ थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा केलेल्या लाभार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.\nकार्यक्रमाचे संचलन जवाहर जोगळे यांनी केले. यावेळी प्रशांत बुले, निलेश किटे, राजू मडावी, चेतन पेंदाम, शिक्षक आणि वसतिगृहातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\n'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://blog.kiranghag.com/2010/10/blog-post.html", "date_download": "2018-10-24T01:53:43Z", "digest": "sha1:KXG4EQACEVTNX5Q5QHVCFEOV5Q3BQYEP", "length": 8002, "nlines": 145, "source_domain": "blog.kiranghag.com", "title": "As I tread the Globe....: \"सिंहासन\"च्या निमित्ताने भूतकाळात डोकावताना...", "raw_content": "\n\"सिंहासन\"च्या निमित्ताने भूतकाळात डोकावताना...\nनुकतच कुणीतरी सुचवलं की \"सिंहासन\" बघ. जुना आणि मस्त पिक्चर आहे म्हणून. आता तो कुठून मिळवायचा हा प्रश्न गूगलबाबांनी चुटकीसरशी सोडवला. TPB वर एकजण चक्क seed करत होतं. वेळ न दवडता download केला. १९८० म्हणजे माझं जन्मवर्ष. त्यावेळचं आता काही फारसं आठवत नाही त्यामुळे त्यावेळचा चित्रपट बघायची उत्सुकता खुप होती. त्यात राजकारण म्हणजे अजुनच.\nचित्रपट उत्तमच, \"जाने भी दो यारो\" च्या पठडीतला. अनेक दिग्गजांनी भरलेला. राजकारणाचं अप्रतिम चित्रण आणि सुरेख संवाद. राजकारण फारसं बदललेलं नाही (अफरातफरीचे आकडे सोडले तर). चित्रपट जसाच्या तसा आज पुन्हा आणता येउ शकतो.\nपण त्या काळचं एक प्रतिबिंब किंवा documentary evidance म्हणून पाहिला तर जुन्या गोष्टी बघायला मिळतात. त्यापैकी काही खाली देत आहे...\nगांधीटोपी आणि शबनम घेऊन फिरणारी लोकं\nलोलकाची घडयाळं आणि त्यातल्या काचेवर नक्षीकाम,\nसलूनमधली पाण्याची फवारा करण्याची बाटली (तिच्या नळीला असलेल्या गोफात बोट घालून पाणी फवारले जायचे)\nजुने काळे फोन. प्रत्येक मुख्य पात्र एकदा तरी फोनवर बोलतान दिसतं यात. (आजोबा त्यावेळच्या BSNL मध्ये कामाला होते आणि आमच्याच इमारतीत त्यांचं ऑफीस त्यामुळे असे फोन म्हणजे आमची खेळणी होती\nखिळे लावून छापलेले पेपर. शब्दांमधली जुळणीची फट सहज दिसते\nटेबलावर ठेवलेली मोठी काच, त्याखाली कागद, टेबलावर फायली आणि काचेचे पेपरवेट्स\nभिंतीवरून केलेली लाकडी पट्टीवरची वायरींग आणि पंख्यासाठीचे मोठे रेग्युलेटर्स\nअल्युमिनीयमचे भांड्यांचे स्टॅंड्स आणि डालड्याचे \"रीयुजेबल\" डब्बे. डालडा संपला की त्याची जागा डाळी घ्यायच्या.\nनक्की कळत नाहीये, पण मला वाटतं हा वरळी सी फेस आणि मागे सी रॉक हॉटेल दिसतंय\nविधान भवन, इंडियन एक्स्प्रेस टॉवर\nपुठ्ठ्याचे कॅलेंडर, त्यांच्या खाली प्रत्येक तारखेचा एक कागद. तारीख सहसा मराठी, इंग्रजी आणि गुजरातीत, तिथीविशेषासकट. दिवस उलटला की आदल्या दिवसाचा कागद फाडायचा. पुठ्ठ्यावर एखादा देवाचा,मुलाचा किंवा मस्त बाईचा फोटो\nन ओळखता येणारे मुंबईचे रस्ते\nबेल-बॉटम पॅंट्स, मोठ्या छापाचे कपडे, लांब कल्ले आणि \"हॅंडलबार मिशा\"\n\"सिंहासन\"च्या निमित्ताने भूतकाळात डोकावताना...\n - खेल खतम, पैसा हजम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/health/important-vitamins-body-and-their-sources/", "date_download": "2018-10-24T02:02:24Z", "digest": "sha1:WBJMUYZEKBWT7AI66GQ5KQ5T5VWRABAH", "length": 26405, "nlines": 390, "source_domain": "www.lokmat.com", "title": "बुधवार २४ ऑक्टोबर २०१८", "raw_content": "\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nसिलसिला बदलते रिश्तों का या मालिकेत दृष्टी धामी घेतेय या गोष्टीवर मेहनत\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n#MeToo: आलोकनाथ आणि साजिद खानला ‘मी टू’ प्रकरणी नोटीस\nरुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेला लेटमार्क\nतरुणींनो, व्हॉट्सअ‍ॅपवर डीपी ठेवताना सावधान\nसुरेंद्र गडलिंग यांच्यावरील आरोपपत्रावर आज फैसला\nशिल्पा शिंदेला लागली मोठी लॉटरी, मिळाला हा मोठा चित्रपट\n#MeToo : संजना सांघीने केला सुशांत सिंग राजपूतचा बचाव म्हणे, असे काही घडलेच नाही\n#MeToo: अजय देवगणने केली आपल्या मेकअप आर्टिस्टची हकालपट्टी\nकरिश्मा कपूरचे झाले पुन्हा एकदा ब्रेकअप\nसुभाष कपूर यांच्या जागी ‘हा’ दिग्दर्शक सांभाळणार ‘मुघल’च्या दिग्दर्शनाचा जिम्मा\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\n पार्टनरच्या Hug करण्याच्या पद्धतीवरुन ओळखा तुमचं रिलेशन\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nझणझणीत, तर्रीबाज कोल्हापूरची ठसकेदार मिसळ\n'या' ३ गोष्टींचा लैंगिक जीवनावर होतो वाईट परिणाम\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nAll post in लाइव न्यूज़\nया पदार्थांचा समावेश असावा आहारात, नाहीतर भासेल 'या' व्हिटामिन्सची कमी\nआपल्या आरोग्याच्या अनेक तक्रारी असतात पण आपल्याकडून त्या सतत दुर्लक्षित केल्या जातात. इतर गोष्टींची काळजी घेत असताना स्वत:च्या आरोग्याकडे मात्र आपण दुर्लक्ष करत असतो. आपण सकस आणि समतोल आहाराचे सेवन केले तरी आपली निम्मी दुखणी कमी होऊ शकतात. आपण आपल्या आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश वाढवावा, जेणेकरून ‘हे’ काही आवश्यक व्हिटामिन्स आपल्या शरीरात राहतील.\n१) व्हिटामिन ए - व्हिटामिन ए हे शरीरासाठी अत्यावश्यक असतं आणि ते एक उत्तम अँटीऑक्सि़डंट असतं. उत्तम दृष्टी राखण्यासाठी, चांगल्या त्वचेसाठी हे व्हिटामिन फार महत्त्वाचं असतं. शरीरात होणारी जळजळ या व्हिटामिनमुळे कमी होते. तसंच अचानक होणाऱ्या वयवाढीच्या चिन्हांनाही दुर ठेवते. गाजर, आंबे, मासे आणि भोपळा मिरची इत्यादींमध्ये ए व्हिटामिन आढळून येतं.\n२) व्हिटामिन बी २ - व्हिटामिन बी २ हे एक उत्तम अँटीऑक्सिडंटचं काम करतं. शरीरातील पेशींना हानी पोहचवणाऱ्या तंतूंना दूर ठेवतं. अवेळी दिसणारी वय वाढीची चिन्हं आणि ह्रदयरोगापासून आपल्याला दूर ठेवतं. लाल रक्त पेशींच्या वाढीत याची चांगली मदत होते आणि तसंच यामुळे शरीरभर रक्त आणि ऑक्सिजनचा प्रवाह चांगला राहतो. चीझ, अंडी, हिरव्या पालेभाज्या आणि मास्यांमध्ये हा व्हिटामिन सापडून येतो.\n३) व्हिटामिन बी ६ - व्हिटामिन बी, बी ९ आणि बी १२प्रमाणेच बी ६सुध्दा शरीरातील अमिनो अॅसिडची निर्मिती नियमित ठेवतो. आपला मुड आणि झोपेवर नियंत्रण ठेवण्यात पायराडॉक्साईन फार महत्त्वाची भूमिका बजावतं. तसंच संधीवातासारख्या त्रासाला दूर ठेवण्यासाठीसुध्दा या व्हिटामिनची मदत होते, असं काही अभ्यासात सिध्द झालं आहे. हे व्हिटामिन शरीरात मुबलक प्रमाणात राहावं म्हणून आपल्या आहारात मासे, अंडी, केळी आणि तृणधान्यांचा भरपूर समावेश ठेवावा.\n४) व्हिटामिन बी - १२ व्हिटामिन बी ९ च्या मदतीने हे व्हिटामिन बी १२सुध्दा लाल रक्तपेशींची वाढ होण्यास महत्त्वाचं काम करतं. तसंच रक्तातील लोहाला ऑक्सिजनकडून प्रोटीन घेणे आणि हिमोग्लोबिन घेण्याचं काम करण्यास प्रवृत्त करतं. हे व्हिटामिन जास्त करुन शाकाहारी लोकांच्या शरीरात मोठ्या प्रमाणात दिसून येतं. अंड, चीझ, सुका मेवा आणि हिरव्या पालेभाज्यांमध्ये हे व्हिटामिन बी १२ जास्त दिसून येतं.\n५) व्हिटामिन बी ७ - या व्हिटामिनचा थेट संबंध केस, त्वचा आणि नखांशी येत असल्याने त्याला ‘ब्युटी व्हिटामिन’ असंही म्हणतात. रक्तातील साखरेचं प्रमाण नियमित ठेऊन मधुमेहाला दूर ठेवण्यासाठी या व्हिटामिन बी ७ची मदत होते. गरोदर स्त्रीच्या शरीरात या व्हिटामिनचं प्रमाण जास्त असणं गरजेचं असतं. कारण बाळाच्या नैसर्गिक वाढीत ते महत्त्वाचं असतं. रासबेरी, बदाम, अक्रोड आणि केळ्यांत याचं प्रमाण मुबलक असतं.\n'या' पदार्थांमुळे वाढतो तुमचा ताण; मेंदूसाठीही ठरतात घातक\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\n'ही' 5 फुलं आरोग्यासाठी ठरतात फायदेशीर; जाणून घ्या फायदे\n'ही' आहेत हार्ट अटॅकची सर्वात मोठी लक्षणं; वेळीच सावध व्हा\n...म्हणून फक्त काही लोकांनाच डास जास्त चावतात\n'या' 5 गोष्टींचा तुमच्या मुलांच्या डाएटमध्ये नक्की समावेश करा\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\nलोकलला बसवा स्वयंचलित दरवाजे\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\n''गोपीनाथरावांसाठी जागा सोडत होतो, आता सर्व जागा लढणार''\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराकेश अस्थाना प्रकरणात मोदींना एवढी गोडी का\nजायकवाडीत ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश\n२२ महिन्यांनंतर शिवस्मारकाच्या कामाचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-vidarbha-news-helmet-fine-recovery-95073", "date_download": "2018-10-24T01:39:17Z", "digest": "sha1:CE7KNSRWYWFLXDWKAAVATAP7STW3WQ46", "length": 13711, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news vidarbha news helmet fine recovery हेल्मेटचा दंड दोन कोटींच्या घरात | eSakal", "raw_content": "\nहेल्मेटचा दंड दोन कोटींच्या घरात\nमंगळवार, 30 जानेवारी 2018\nपालकांनी हेल्मेट गिफ्ट द्यावे\nमुलांच्या हट्टी स्वभावामुळे पालक लाख रुपये किमतीपर्यंतच्या बाइक घेऊन देतात. पालकांनी हजार रुपये अतिरिक्‍त खर्च करून मुलांना हेल्मेट गिफ्ट द्यावे. तेवढेच नव्हे तर बाइक चालविताना हेल्मेट घालण्याची सक्‍तीसुद्धा पालकांनी करावी, जेणेकरून बाइक घेऊन गेलेला मुलगा सुखरूप घरी परत येण्याची शाश्‍वती पालकांना राहील.\nनागपूर - ‘हेल्मेट घाला रे’ याची वारंवार सूचना देऊनही वाहनचालक हेल्मेट घालत नसल्याने पोलिसांनी वर्षभरात ५५ हजार ९२१ जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून तब्बल दोन कोटी सात लाख २८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. विशेष म्हणजे वर्षभरात एक हजार ३७३ अपघात घडले असून डोक्‍याला मार लागल्याने २३२ जणांचा मृत्यू झाला.\nशहरातील झालेल्या अपघातात मृत्यू पावलेल्यांमध्ये तरुणांची संख्या बरीच मोठी आहे. शहरात रिंग रोडवर सर्वाधिक ९१ अपघात झाले. या अपघातात ३५ जणांचा मृत्यू पावल्याची नोंद पोलिसांकडे आहे. सर्वाधिक अपघात दुचाकी आणि ट्रकमध्ये घडले असून त्यासाठी ओव्हर स्पीडने वाहन चालविणे कारणीभूत आहे. वर्षभरात वाहतूक पोलिसांनी १ हजार ३१७ वाहनचालकांवर ओव्हरस्पीडची कारवाई केली असून दीड लाख रुपयांचा दंडही वसूल केला आहे. अनेक वेळा वाहनचालक वेगवेगळे कारण देऊन हेल्मेट नसल्याचे कारण पुढे करून वाहतूक पोलिसांच्या कारवाईतून सुटका मिळविण्याचा प्रयत्न करतात. मात्र, हलगर्जीपणा जिवावर बेतल्याची अनेक उदाहरणे आहेत. मेट्रोच्या कामांमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सध्या विस्कळीत झाली आहे. त्यामुळे वाहतूक पोलिस वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी दिवसभर झटत असतात. मात्र, वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे रस्ते अपघात घडतात. सिग्नल तोडल्यामुळे अनेक गंभीर स्वरूपाचे अपघात घडल्याचे वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे.\nमाहितीच्या अधिकाराअंतर्गत अभय कोलारकर यांनी वाहतूक विभागाला वेगवेगळ्या स्वरूपाची माहिती मागितली होती. त्यामध्ये वाहतूक पोलिसांनी सिग्नल जम्प करणाऱ्या वाहनचालकांची आकडेवारी जाहीर केली.\n२० हजार ‘सिग्नल जम्पिंग’\nवाहतूक नियमांची ऐशीतैशी करणाऱ्यांची संख्या लाखोंत आहेत. सिग्नल तोडणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांचे संख्याबळ कमी आहे. त्यामुळे अनेक वाहनचालक बिनधास्त सिग्नल जम्पिंग करताना दिसतात. गेल्या वर्षभरात शहरातील २० हजार वाहनचालकांनी सिग्नल जम्प केला. वाहतूक पोलिसांनी त्या वाहनचालकांकडून तब्बल ३६ लाख ७८ हजार रुपयांचा घसघशीत दंड वसूल केला.\nपाण्याचे गांभीर्य ना प्रशासनाला ना राज्यकर्त्यांना\nनिम्म्या शहराला पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्याने सत्ताधारी हवालदिल झाले आहेत. रखडलेला पवना जलवाहिनी प्रकल्प, नियोजित भामा आसखेड व आंद्रा...\nतपाससंस्था आणि नियामक संस्था यांनी व्यवस्था निर्दोषपणे चालावी, यासाठी कुंपणाप्रमाणे काम करणे अपेक्षित असते. पण ही कुंपणेच कुजलेली असतील तर...\nमोफत एसटी प्रवासापासून विद्यार्थिनी अजून वंचितच\nमंचर - अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजनेअंतर्गत इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलींना एसटीतून मोफत प्रवास करण्याबाबत सवलत देण्याच्या निर्णयाची...\nजायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यास शिवसेनेचा विरोध\nराजूर - जलसंपदा विभागाने मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणांतून 5.75 टीएमसी पाणी जायकवाडी धरणासाठी सोडण्याचा आदेश दिला आहे. त्याचा निषेध करत...\nपाणी असूनही कपात कशासाठी\nपुणे - मुंढवा जॅकवेलमध्ये 550 एमएलडी पाणी उपलब्ध असूनही जलसंपदा विभागाने गेल्या 22 दिवसांत रोज 370 एमएलडी पाणी शेतीसाठी उचलले आहे. त्यामुळे शेतीसाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%89%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF/", "date_download": "2018-10-24T01:42:08Z", "digest": "sha1:E62VN5HPVXXXZTNUUFMCCV6ARNE6XTF7", "length": 6687, "nlines": 136, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी सुर्यकांत | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nहिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी सुर्यकांत\nनवी दिल्ली: हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी सुर्यकांत यांची बुधवारी नियुक्‍ती करण्यात आली आहे. न्या. सुर्यकांत हे पुढील नऊ महिने मुख्य न्यायाधीशपदाचा कार्यभार सांभाळणार आहे, अशी माहिती सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आली. हे पद एप्रील-2017 पासून रिक्‍त होते.\nसर्वोच्च न्यायालयाच्या कॉलिजिअमने 10 जानेवारीला न्या. सूर्यकांत यांच्या नावाची शिफारस केली होती. ते पंजाब-हरियाण उच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायाधीश आहेत. नवनिर्वाचीत सरन्यायाधीश न्या. रंजन गोगाई यांनी आज शपथ घेतल्यानंतर संसदेने त्यांच्या नावाची घोषणा केली. न्या. सूर्यकांत हे जानेवारी 2004पासून पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात स्थायी न्यायाधीश असून हरियाणाचे ऍड. जनरल आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleधोबी, लॉंड्री व्यवसायासाठी विजेचे नवीन दर\nNext articleशेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी नरेंद्र मोदी जबाबदार – नाना पटोले\nकारवाईच्या विरोधात देवेंद्रकुमार यांची हायकोर्टात धाव\nभारतीय बनावटीची पहिली स्वयंचलित रेल्वे सज्ज\nभारतीय सैनिकांच्या हत्या प्रकरणात भारताचा पाक कडे निषेध\nशबरीमला परिसरात संघ परिवारानेच माजवला हिंसाचार : पिनरई विजयन\nतीन वर्षांत रेल्वे दुर्घटनांचे सुमारे 50,000 बळी\nना निवडणूक लढवणार ना राज्यसभेवर जाणार : प्रशांत किशोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://weltnews.eu/hi/datenrettung-dueren-wiederherstellung-von-hdd-nas-und-server/", "date_download": "2018-10-24T01:01:27Z", "digest": "sha1:UENUSPE7LEVQCZF5MFS3HDDLPIEFSEMM", "length": 7954, "nlines": 119, "source_domain": "weltnews.eu", "title": "Datenrettung Düren – Wiederherstellung von HDD, NAS und Server – Weltnews.eu", "raw_content": "\nजर्मनी से समाचार, यूरोप और दुनिया\nJanuary 12, 2018 प्रधानमंत्री रचनाकारों प्रौद्योगिकी, विज्ञान, अनुसंधान 0\nटिप्पणी करने वाला पहला व्यक्ति बनें\nउत्तर छोड़ दें उत्तर रद्द करे\nआपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा.\nडिफ़ॉल्ट भाषा के रूप में सेट करें\nऑटो समाचार & यातायात समाचार\nनिर्माण, निवास, Haus, उद्यान, ध्यान\nकंप्यूटर और दूरसंचार सूचना\nई-बिजनेस, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स und इंटरनेट समाचार\nइलेक्ट्रानिक्स, इलेक्ट्रिक और उपभोक्ता इलेक्ट्रॉनिक्स\nपरिवार और बच्चों, बच्चों जानकारी, परिवार & सह\nवित्तीय समाचार और व्यापार समाचार\nकंपनी, राजनीति और कानून\nव्यवसाय, शिक्षा और प्रशिक्षण\nकला और संस्कृति ऑनलाइन\nचिकित्सा और स्वास्थ्य, चिकित्सा विशेषज्ञों और कल्याण\nन्यू मीडिया और संचार\nनई प्रवृत्तियां ऑनलाइन, फैशन के प्रति रुझान और जीवन शैली\nजानकारी और पर्यटक सूचना यात्रा\nखेल समाचार, खेल आयोजन\nसंरक्षण, स्थिरता और ऊर्जा\nसाहसिक कार्य शेयरों श्रम बर्लिन बैलेंस शीट कमोडिटी टीवी अनुपालन को नियंत्रित करना डाटा सुरक्षा डिजिटलीकरण कीमती धातुओं वित्त नेतृत्व प्रबंधन तकनीकों काले धन को वैध प्रबंध स्वास्थ्य सोना हैम्बर्ग हॉगकॉग हांगकांग व्यापार विकास परिषद (HKTDC) होटल Humor अचल संपत्ति यह कनाडा संचार तांबा प्यार तरलता रसद प्रबंध मेक्सिको नेवादा Ortung रेटिंग ROHSTOFF टीवी कच्चे माल चांदी Swiss Resource Telematik व्यवसाय बिक्री अर्थव्यवस्था ज़िंक\nकॉपीराइट © 2018 | द्वारा वर्डप्रेस थीम एमएच विषय-वस्तु", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/02/news-1806.html", "date_download": "2018-10-24T02:00:47Z", "digest": "sha1:MKUUOYKSLEY365GQ23TQ3BGGTZ5NME5M", "length": 5243, "nlines": 82, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "श्रीपाद छिंदमला नाशिक कारागृहात हलवले. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nश्रीपाद छिंदमला नाशिक कारागृहात हलवले.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अहमदनगरच्या उपमहापौरपदावरुन हकालपट्टी करण्यात आलेल्या श्रीपाद छिंदमला नगर उपकारागृहातून नाशिक कारागृहात हलवण्यात आले आहे. छिंदम याने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nविशेष म्हणजे, छिंदमविरोधात लोकांचा संताप पाहता, अत्यंत गुपचूपपणे नगरहून नाशिक कारागृहाच्या दिशेने नेण्यात आले. येरवाडा कारागृहात छिंदमला हलवलं जात असल्याचे सांगून, पोलिसांनी ऐनवेळी गाडी बदलली आणि नाशिककडे नेले.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nत्याला आता नाशिकच्या कारागृहात ठेवण्यात येणार आहे. नगर उपकारागृहातून छिंदमला बाहेर काढताना,उपकारागृहाच्या परिसरातील लाईट्स बंद करण्यात आल्या होत्या. कुणालाही कळू न देता छिंदमला नाशिक कारागृहात नेण्यात आले आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nउद्धव ठाकरे लोकसभा उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार या चार नेत्याची नावे चर्चेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://akolazillamarathamandal.com/g2/", "date_download": "2018-10-24T00:36:00Z", "digest": "sha1:DJRA7TRTMDXPSJKNUTXQP4ATQN3AKMZ5", "length": 3145, "nlines": 58, "source_domain": "akolazillamarathamandal.com", "title": "महिला समिती उपक्रम - अकोला जिल्हा मराठा मंडळ", "raw_content": "\nअकोला जिल्हा मराठा मंडळ\nमहिला समिती अध्यक्ष भारतीताई धारफळकर\nअ‍ॅड. अनंत खेळकर जिजाऊ पूजन करताना\nमहापौर उज्ज्वला देशमुखांची उपस्थिती\nतपासणी करताना डॉ. पिसे\nस्त्री रोग निदान शिबीरात उपस्थित तज्ञ\nतपासणी करताना डॉ. उज्ज्वला मापारी\nतपासणी करताना डॉ. कोरपे मॅडम\nजिजाऊ जन्मोत्सवानिमित्त सॅलड सजावट स्पर्धा\nजिजाऊ जन्मोत्सवानिमित्त उपस्थित मान्यवर\nमराठा मंदिर सभागृह , वसतिगृह, महिला समिती , लिटील स्टार हायस्कूल\nसंस्थेची स्थापना, विद्यमान कार्यकारिणी, संस्थेची आजवरची वाटचाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://sharyat.com/16/02/%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AA/", "date_download": "2018-10-24T01:18:46Z", "digest": "sha1:TYEO5LSDXJFXPDEQEEUVWGW2H3ZQ4YH2", "length": 10702, "nlines": 77, "source_domain": "sharyat.com", "title": "ही महिला आणि त्यांचा पती पराठे विकतात, त्यांना पीएचडी करायची आहे म्हणून!", "raw_content": "\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा.\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \nही महिला आणि त्यांचा पती पराठे विकतात, त्यांना पीएचडी करायची आहे म्हणून\nथिरुवनंतरपूरमच्या टेक्नोपार्कमध्ये एक फूडजॉइंट आहे जेथे एक जोडपे पराठे विकताना दिसते. स्नेहा लिंबगावकर या केरळामधील पीएचडी विद्यार्थीनी आहेत आणि त्यांचे पती प्रेमशंकर मंडल ज्यांनी दिल्लीचे कँग (भारताचे मुख्य लेखापरिक्षक यांचे कार्यालय) मधील आपली नोकरी सोडली आहे आणि त्यांना मदत करत आहेत. हे सारे ते यासाठी करत आहेत की स्नेहा यांना त्यांची स्नातक पदवी परिक्षा निर्विघ्नपणे पार पाडता यावी\nमराठी असलेल्या स्नेहा यांची भेट प्रेमशंकर यांच्याशी ऑर्कूटवर झाली जे झारखंडचे आहेत, त्यानंतर ते दोघेही प्रेमात पडले. त्यांच्या पालकांच्या नकारानंतरही त्यांनी २०१६मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्याकाळात प्रेमशंकर दिल्लीत शिक्षण घेत होते. तर स्नेहा यांना शिक्षणात विशेष रस आहे त्यामुळे त्यानी स्नातक परिक्षा पीएचडी देण्याचे निश्चित केले. स्नेहा यांच्या निर्णयाला त्यांनी मनापासून साथ दिली आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शक्य ते सारे करण्याची तयारी केली.\nस्नेहा यांना लवकरच पोस्ट डॉक्टरेट केरळा विद्यापिठातून मिळेल ज्या लवकरच त्यांचे संशोधन पूर्ण करतील. २०१४ मध्ये त्या प्रथम त्यांच्या एम.फिल साठी केरळात आल्या, आणि तेंव्हापासून इथेच रहात आहेत. प्रेमशंकर ज्यांनी सामाजिक सेवा क्षेत्रात पदवी घेतली आहे, स्नेहा यांना स्नातक परिक्षा उत्तिर्ण करता यावी म्हणून नोकरी सोडून केरळात आले. ज्यावेळी स्नेहा यांना फेलोशिप मिळणे बंद झाले त्यावेळी आर्थिक चणचण सुरू झाली, मात्र त्यांनी पराठा विक्री करण्याचे ठरविले आणि अविरतपणे काम आणि शिक्षण सुरूच ठेवले.\nस्नेहा यांच्या विद्यापिठाच्या कॅम्पस पासून दहाच मिनिटाच्या अंतरावर हा फूड जॉईंट आहे त्यामुळे त्यांचे काम झाले की त्या देखील येथे येवून काम करतात. येथे पराठा शिवाय ते डोसा, आणि ऑमलेट देखील विकतात. प्रेम सांगतात की यातून मिळणारे पैसे ते शिक्षणासाठी खर्च करत आहेत, त्यातूनच रोजच्या गरजा भागवत आहेत आणि भविष्याची तरतूदही करत आहेत.\nस्नेहा यांना शिक्षण पूर्ण करून शास्त्रज्ञ व्हायचे आहे, भविष्यात त्या जर्मनीत जाणार आहेत असे त्यांनी निश्चित केले आहे. जेथे त्यांच्या कार्याच्या कक्षा रूंदावरणार आहेत असे त्यांना वाटते. प्रेमशंकर यांना देखील स्वत:चे रेटॉरेंट सुरू करायचे आहे, एकदा की स्नेहा यांचे स्वप्न पूर्ण झाले की\n← जेव्हा नाना वाजवतो तबला आणि धरतो गायकासंगे ताल \nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप 19/02/2018\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा. 18/02/2018\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n२० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या. आर आर आबांची ही दोन रुपं एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं. 18/02/2018\nसागर कारंडे ने घेतलं मुंबईत स्वतःच घर या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा \nकाळे अंडे देणारी आणि काळ्या रक्ताची कडकनाथ कोंबडी किंमत आहे तब्बल २००० रुपये 18/02/2018\nमुंबईमधील आणि इतर मोठ्या शहरांतील इमारतीमध्ये का नसतो १३ वा मजला. . बघा काय आहे नक्की 18/02/2018\n*** गरुड व्हा, बगळा होऊ नका पॉवर ऑफ चॉइस 16/02/2018\nKuldeep on मराठी माणूस उद्योगामध्ये कमी कुठे पडतो \nJalindar Kisan Bhoir on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nAmrut khemnalkar on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nsachin on प्रिय मित्रानो, लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख नक्की वाचा\nSandip sathe on आजचे राशिभविष्य बघा काय म्हणतेय तुमची रास….कुंभ राशी वाल्यांनी आवर्जून बघाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%AF%E0%A4%AD-2/", "date_download": "2018-10-24T00:20:26Z", "digest": "sha1:LFITR4VPGZFRZ3ZRAHYOOAIL3QI74ZOA", "length": 5962, "nlines": 136, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "साताऱ्यात युवतीचा विनयभंग | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसातारा- सातारा शहरातील एका महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग केल्याची घटना घडली.याप्रकरणी भुईंज येथील युवकावर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. अभीजित प्रमोद जाधव (रा.भुईंज ता. वाई) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे.\nपिडीत युवती आणि आरोपी हे एकाच महाविद्यालयात शिकत आहेत. संशीत पिडीतेचा वेळोवेळी पाठलाग करत होता. दि. 3 रोजी त्याने महामार्गाजवळील सर्व्हिस रोडवर पिडीतेचा हात धरून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तिने तक्रार दिली आहे. पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक अर्चना दयाल करत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleएमपीएससीच्या 833 अभियंत्यांवर बेकारीची कुऱ्हाड ; राज ठाकरे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट\nNext articleहद्दीच्या वादाचे दुर्घटनेत रुपांतर\nप्रस्थापित साखर सम्राटांना गाडल्याशिवाय राहणार नाही\nटोल कर्मचाऱ्यांची स्थानिकांवर दंडेलशाही\nजिल्हा बॅंकेची आरळे शाखा फोडण्याचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/pimpri-chinchwad/doctor-suicides-leprosy-poisonous-medicine/", "date_download": "2018-10-24T02:00:24Z", "digest": "sha1:WJE4KU2UED7JMCVNUCVPB77LGDF355K2", "length": 26912, "nlines": 396, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Doctor Suicides With Leprosy Poisonous Medicine | सलाईनव्दारे विषारी औषध घेऊन डॉक्टरची आत्महत्या | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २४ ऑक्टोबर २०१८\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nसिलसिला बदलते रिश्तों का या मालिकेत दृष्टी धामी घेतेय या गोष्टीवर मेहनत\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n#MeToo: आलोकनाथ आणि साजिद खानला ‘मी टू’ प्रकरणी नोटीस\nरुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेला लेटमार्क\nतरुणींनो, व्हॉट्सअ‍ॅपवर डीपी ठेवताना सावधान\nसुरेंद्र गडलिंग यांच्यावरील आरोपपत्रावर आज फैसला\nशिल्पा शिंदेला लागली मोठी लॉटरी, मिळाला हा मोठा चित्रपट\n#MeToo : संजना सांघीने केला सुशांत सिंग राजपूतचा बचाव म्हणे, असे काही घडलेच नाही\n#MeToo: अजय देवगणने केली आपल्या मेकअप आर्टिस्टची हकालपट्टी\nकरिश्मा कपूरचे झाले पुन्हा एकदा ब्रेकअप\nसुभाष कपूर यांच्या जागी ‘हा’ दिग्दर्शक सांभाळणार ‘मुघल’च्या दिग्दर्शनाचा जिम्मा\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\n पार्टनरच्या Hug करण्याच्या पद्धतीवरुन ओळखा तुमचं रिलेशन\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nझणझणीत, तर्रीबाज कोल्हापूरची ठसकेदार मिसळ\n'या' ३ गोष्टींचा लैंगिक जीवनावर होतो वाईट परिणाम\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nAll post in लाइव न्यूज़\nसलाईनव्दारे विषारी औषध घेऊन डॉक्टरची आत्महत्या\nसलाईनव्दारे विषारी औषध घेऊन मोशीत एका डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी संकाळी ११ च्या सुमारास उघडकीस आली. महेश महादेव मोहिते (वय २८) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे.\nपिंपरी - सलाईनव्दारे विषारी औषध घेऊन मोशीत एका डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी संकाळी ११ च्या सुमारास उघडकीस आली. महेश महादेव मोहिते (वय २८) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही. भोसरी एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोशी येथे सकाळी ११ च्या सुमारास महेश मोहिते या डॉक्टरने आत्हत्या केल्याची घटना उघडकीस आली. मोशी येथे त्यांचे जयहिंद नावाचे रूग्णालय आहे. सकाळी काही रूग्ण डॉक्टरांना भेटण्यास घरी आले. त्यावेळी डॉक्टरचे बंधु त्यांच्या बोलावण्यासाठी खोलीत गेले. तेथे गेले असता, खिडकीला सलाईनची बाटली अडकविल्याचे त्यांना दिसून आले. बाजुला इंजेक्शन पडले होते.डॉक्टर बेशुद्धावस्थेत खाटेवर झोपले होते. हे पाहताच त्यांनी बेशुद्ध पडलेल्या डॉक्टर बंधुला तातडीने खासगी रूग्णालयात नेले, मात्र खासगी रूग्णालयाच्या डॉक्टरांनी ते मृत झाले असल्याचे घोषित केले. आजुबाजुला कोठेही चिठ्ठी आढळून आली नाही. त्यामुळे आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. भोसरी एमआयडीसी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nगोरेगाव येथील प्रेमीयुगुलाची रेल्वेखाली आत्महत्या\nमाजलगावात सासरच्या जाचास कंटाळुन विवाहितेची आत्महत्या\nमहापालिका कर्मचाऱ्यांना मिळणार वैद्यकीय उपचार रक्कम\nभावासाठी 'त्या' तरुणाने स्वत:चं आयुष्य संपवलं, पण...\nशैक्षणिक खर्चाच्या चिंतेने विद्यार्थिनीची आत्महत्या\nतीन वर्षाच्या मुलीसह आईची विहिरीत उडी\nपिंपरी -चिंचवड अधिक बातम्या\nनगरसेवक घोळवे यांना मारहाण, चार जणांवर गुन्हा दाखल\nव्हेंडिंग मशिन ठरतेय विद्यार्थिनींसाठी वरदान\n'मीटू' वादळाने ‘विशाखा’चा कारभार चव्हाट्यावर\nदोन वर्षांपासून गुंगारा देणारे तीन आरोपी अखेर जेरबंद\nराष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत सांबराचा मृत्यू\nअनधिकृत नळजोड करणाऱ्यांवर फौजदारी\nअमृतसर ट्रेन दुर्घटनाबिग बॉस 12मीटूइंधन दरवाढपरिणीती चोप्रादीपिका पादुकोणप्रो कबड्डी लीगसबरीमाला मंदिरअमृता फडणवीसकॉफी विथ करण 6\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nकलिंगडापासून घरच्या घरी तयार करा 'हे' फेसपॅक\n'या' पदार्थांमुळे वाढतो तुमचा ताण; मेंदूसाठीही ठरतात घातक\nतुमची मुलं वस्तू चोरतात अशी बदला वाईट सवय\nवाहतुकीचे हे अजब नियम पाहून, तुम्ही नक्कीच जाल चक्रावून\nएक्सला खबरही लागू न देता ब्रेकअपनंतर ही ६ कामे करतात मुली\nरोहित शर्मा-विराट कोहलीची जोडी जमली\nचेहऱ्यावर स्मितहास्य खुलवणारे 'क्युट स्टॅच्यू'\nही आहे जगातील सर्वात सुंदर नदी\nसरकारच्या एका होकारामुळे अनेकांना मिळु शकतो रोजगार - आंग्रीया क्रुझचे शिल्पकार\nभाजपा सरकार काँग्रेसपेक्षाही थापाडे - राज ठाकरे\n#MeToo: 'मीटू' मोहिमेवर पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णीने दिली ही प्रतिक्रिया\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेनेविरोधात धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nपनवेल टर्मिनलमध्ये बेवारस बॅग आढळल्याने खळबळ\nसांगलीतील भिवघाट येथे साई गारमेंटला भीषण आग\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\nलोकलला बसवा स्वयंचलित दरवाजे\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\n''गोपीनाथरावांसाठी जागा सोडत होतो, आता सर्व जागा लढणार''\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराकेश अस्थाना प्रकरणात मोदींना एवढी गोडी का\nजायकवाडीत ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश\n२२ महिन्यांनंतर शिवस्मारकाच्या कामाचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-rte-school-admission-104538", "date_download": "2018-10-24T01:42:05Z", "digest": "sha1:7QJOIMOT33GLQELP3DFD4SFD6ORHEMY5", "length": 13289, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news rte school admission घर दूर असल्याने नाकारला प्रवेश! | eSakal", "raw_content": "\nघर दूर असल्याने नाकारला प्रवेश\nगुरुवार, 22 मार्च 2018\nऑनलाइन अर्ज भरताना मुलांच्या नावात, आडनावात झालेल्या चुका गृहीत धरून शाळांना कोणाचाही प्रवेश अडविता येणार नाही. पालकांनी सादर केलेला उत्पन्नाचा दाखला तपासण्याचा अधिकार शाळांना नाही. त्यांनी तो तहसीलदारांकडून पडताळून घ्यावा. बनावट असल्यास संबंधित विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द करण्याच्या सूचना शासन निर्णयात आहेत. त्यामुळे किरकोळ कारणावरून शाळांनी प्रवेश नाकारू नयेत.\n- शरद गोसावी, शिक्षण उपसंचालक, प्राथमिक\nपुणे - ‘‘शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के जागांवरील प्रवेशासाठी लॉटरीमधून पाल्याला शाळा मिळाली; पण शाळा प्रवेश देत नाही. रहिवासाचा पत्ता शाळेपासून एक किलोमीटरपेक्षा दूर असल्याचे सांगितले जाते,’’ अशा तक्रारी घेऊन पालक प्राथमिक शिक्षण संचालनालयामध्ये हेलपाटे मारू लागले आहेत.\nप्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला असता, अशा तक्रारी येऊ लागल्याचे त्यांनी मान्य केले. याबाबत ते म्हणाले, ‘‘आमच्याकडे आलेल्या आठ-दहा तक्रारींपैकी काहींची आम्ही शहानिशा करून घेतली आहे. या प्रकरणांमध्ये पालकांनी अपेक्षित शाळा मिळण्यासाठी अर्ज भरताना चूक केली आहे. ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेसाठी अर्ज भरताना पालकांनी निवासाच्या पत्त्याचे ठिकाण निश्‍चित करताना गुगल मॅपवरील बलून आपल्या निवासाच्या भागाजवळ न्यायचा असतो.’’\nपालकांनी शाळेपासून एक किलोमीटर अंतरावर बलून ठेवून पत्ता निश्‍चित केला आहे. त्यांच्या पाल्यांना जवळची शाळादेखील मिळाली. मात्र शाळेने पत्त्याचे ठिकाण तपासले असता, ते शाळेपासून दोन, अडीच, तीन किलोमीटर अंतरावर दिसून आल्याने प्रवेश नाकारण्यात येत आहे. पालकांनी जाणीवपूर्वक चुका केल्या आहेत. तरीही त्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात येत आहे, असेही गोसावी यांनी सांगितले.\n‘‘पालकांनी केलेल्या तक्रारींबाबत गटशिक्षणाधिकारी आणि प्रशासन अधिकारी यांना सुनावणी घेण्याची सूचना केली आहे. काही प्रकरणांमध्ये पालकांच्या पत्त्यापासून शाळेचे अंतर खरेच एक किलोमीटर असेल, तर त्याचा निश्‍चितपणे विचार केला जाईल. परंतु ज्यांना आधीच्या सोडतीमध्ये प्रवेशासाठी शाळा मिळाल्या आहेत, त्यांना पुढील फेरीत भाग घेता येणार नाही,’’ असेही गोसावी यांनी स्पष्ट केले.\nपाण्याचे गांभीर्य ना प्रशासनाला ना राज्यकर्त्यांना\nनिम्म्या शहराला पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्याने सत्ताधारी हवालदिल झाले आहेत. रखडलेला पवना जलवाहिनी प्रकल्प, नियोजित भामा आसखेड व आंद्रा...\nपादचाऱ्यांना पदपथ मोकळा करुन द्या\nपुणे : सोलापूर रस्त्यावर वैभव सिनेमाजवळ विक्रेते, वाहनांनी पदपथावर अतिक्रमण केले आहे. पदपथावरून नागरिकांना चालणे त्रासदायक झाले आहे. हा रहदारीचा...\n'शैक्षणिक गुणवत्तेत आपण मागे'\nपुणे -‘‘देशात ९०३ विद्यापीठे आणि ३९ हजार ५० महाविद्यालये यांचे विस्तृत जाळे आहे; परंतु अद्यापही शैक्षणिक गुणवत्ता, जागतिक क्रमवारीत शैक्षणिक संस्था...\nउर्दूतील गीता वाटपाचा निर्णय काश्‍मीरमध्ये मागे\nश्रीनगर (पीटीआय) : भगवद्‌गीता' आणि 'कोशूर रामायण' यांच्या उर्दू भाषेतील आवृत्तींचे वाटप शाळा व अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये करण्याचा जम्मू-काश्‍मीर...\nआयुर्वेद, होमिओपॅथी, युनानीचे पदवी प्रवेश महाविद्यालय स्तरावर\nनाशिक - सातव्या निवड यादीतील प्रवेशाची प्रक्रिया संपल्यानंतर विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या रिक्‍त जागा महाविद्यालय स्तरावर भरल्या जाणार आहेत....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/6491-babasaheb-ambedkar-thane-celebration", "date_download": "2018-10-24T00:19:40Z", "digest": "sha1:7EDSYDXI4DHSDEY6FJBWRCOU5EDJH4KZ", "length": 6389, "nlines": 139, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "ठाण्यात आंबेडकर जयंतीचा उत्साह, शेकडो अनुयायांनी केले अभिवादन - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nठाण्यात आंबेडकर जयंतीचा उत्साह, शेकडो अनुयायांनी केले अभिवादन\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nमहामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जयंती आज ठाण्यात उत्साह पूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. ठाण्यातील कोर्ट नाका येथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला रात्री 12 च्या सुमारास शेकडो अनुयायांनी अभिवादन केले.\nयावेळी ठाण्यातील शाहू फुले आंबेडकर प्रतिष्ठान च्या वतीने अमेरिका येथून आलेल्या बौद्ध भिकुन्नी क्रांती खेमा यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या उत्सवाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.\nया वेळी बुद्ध वंदना देखील बोलण्यात आली. असंख्य अनुयायांनी मेणबत्त्या पेटवून डॉ. बाबासाहेबांना मानवंदना दिली.\nइंदू मिलमध्ये होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या खर्चात वाढ\nआजचा दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन\nमहाड चवदार तळे सत्याग्रह,19 मार्चला शिवराय ते भिमराय समता मोर्चा\nइकबाल कासकरला 10 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी\nएक करंजी लाख मोलाची; शिवआधार चॅरीटेबल ट्रस्टचा उपक्रम\n\"रक्ताने माखलेलं सॅनिटरी नॅपकिन घेऊन तुम्ही मंदिरात कसं जाणार\nप्रवीण तोगडियांनी केली नव्या पक्षाची स्थापना\nछ. शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात स्वित्झर्लंडच्या कलाकारांचा 'हा' सोहळा\nओला-उबर चालकांचा संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरुच...\nलग्नपत्रिकेवरुन रणवीर- दीपिका सोशल मीडियावर ट्रोल\nदिवाळीत फटाके फोडण्यास सशर्त परवानगी...\nPaytm च्या मालकाला ब्लॅकमेल, 'मास्टर प्लॅनर' अटकेत\n\"MIM प्रमाणेच आमचाही 'वंदे मातरम'च्या सक्तीला विरोध\nEVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/national/message-modis-ram-katheene-inspired-bjp-mp-development-ramkatha-towards-people/amp/", "date_download": "2018-10-24T02:00:15Z", "digest": "sha1:EOTP2D7KHRG6ZEZECKKS2FBB7WL4BA6V", "length": 9075, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Message from Modi's 'Ram Katheene', inspired by the BJP MP, the development of Ramkatha towards the people | मोदींच्या ‘रामकथेने’ भाजप खासदार प्रेरित, रामकथेप्रमाणे विकासकामे जनतेपर्यंत घेऊन जाण्याचा संदेश | Lokmat.com", "raw_content": "\nमोदींच्या ‘रामकथेने’ भाजप खासदार प्रेरित, रामकथेप्रमाणे विकासकामे जनतेपर्यंत घेऊन जाण्याचा संदेश\nकेंद्र सरकार राबवित असलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत नेण्यात व लोकप्रिय करण्यात भाजपच्या खासदारांना जे अपयश येत आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज आहेत.\n- हरीश गुप्ता नवी दिल्ली : केंद्र सरकार राबवित असलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत नेण्यात व लोकप्रिय करण्यात भाजपच्या खासदारांना जे अपयश येत आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज आहेत. तसे त्यांनी वेळोवेळी पक्षाच्या बैठकांमध्ये बोलूनही दाखविले आहे. चार देशांच्या दौºयावर रवाना होण्यापूर्वी आज घेतलेल्या बैठकीत भाजपच्या खासदारांना प्रेरित करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी चक्क ‘रामकथाह्ण ऐकवली. आपला मुद्दा अधिक प्रभावीपणे भाजपा खासदारांच्या मनावर ठसविण्यासाठी मोदी म्हणाले की, प्रत्येक शहरात, गावात रामकथेची प्रवचने कुठे ना कुठे होतच असतात. प्रवचनकार भाविकांना नऊ दिवस रामकथा सांगत असतो. ही कथा ऐकायला लोक रोज श्रद्धेने येतात. पण रामकथेच्या समारोपाच्या दिवशी अधिक संख्येने भाविक येतात व प्रसादाचा लाभ घेतात. पण जो माणूस नियमितपणे नऊ दिवस रामकथा सांगतो त्याचा संदेश पोहचविण्याचे काम कोण करणार असा सवाल मोदींनी भाजपा खासदारांना विचारला. रामकथेच्या उदाहरणाच्या माध्यमातून मोदींनी भाजपा खासदारांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करुन दिली. केंद्र सरकारने नुकत्याच सादर केलेला अर्थसंकल्प हा शेतकरी व गरिबांच्या हिताचे रक्षण करणारा आहे. त्याची माहितीही खासदारांनी जनतेपर्यंत पोचवावी. भाजपा खासदारांच्या आज घेतलेल्या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष अमित शहा म्हणाले की, राहुल गांधी हे लोकशाहीविरोधी आहेत. त्यांच्याच इशाºयावरुन लोकसभेत बुधवारी पंतप्रधान मोदींच्या भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न काँग्रेस खासदारांनी केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला संसदेत पंतप्रधान उत्तर देत असताना याआधी कधीही विरोधी पक्षांकडून अशी हुल्लडबाजी झाली नव्हती. टिफिन बॉक्स मिटिंग घ्या केंद्र सरकार राबवित असलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत नीटपणे पोहोचावी व या योजना लोकप्रिय व्हाव्यात यासाठी भाजपा खासदारांनी बुथ पातळीवर टिफिन बॉक्स बैठका घ्याव्यात, अशी सूचना नरेंद्र मोदी यांनी आज केली. टिफिन बॉक्स बैठकीसाठी येणारे लोक आपला जेवणाचा डबा सोबत घेऊन येतील. केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांविषयी भाजपा खासदाराने या बैठकीत उपस्थितांना सविस्तर माहिती द्यावी. देशातील १० कोटी कुटुंबांसाठी राबविण्यात येणारी स्वास्थ्य विमा योजना तसेच शेतमालाला उत्पादनखर्चाच्या दीडपट भाव देण्याच्या योजनांचा माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत नेण्यासाठी भाजप खासदारांनी प्रयत्न करायला हवेत.\nमोदींच्या सभेसाठी बसेस; पहाटेपासून प्रवासी ताटकळले\nसुर्वेंच्या कवितेद्वारे महिलांनी पंतप्रधानांची मिळवली वाहवा\nपंकजा, तुम्हारे नेतृत्व में बहोत अच्छा काम कर रहा है, ग्रामीण विकास\nमोदी देशावरील सर्वात मोठे संकट\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, अशोक चव्हाण यांचा आरोप\nलालू प्रसाद यादव गमावणार 128 कोटींची मालमत्ता; IT ने दिला 'जोर का झटका'\nपुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची- शरद पवार\nफटाके फोडण्यासाठी फक्त दोन तास; सुप्रीम कोर्टाने ठरवून दिली ही वेळ\nत्रिपुरामध्ये बसचा भीषण अपघात, 29 जवान जखमी\nभाजपाच्या मुख्यमंत्र्याविरोधात अटलबिहारींची भाची निवडणूक मैदानात; काँग्रेसची खेळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/thane/rs-25-crore-fraud-committed-konark-bank-ceo-incident-ulhasnagar/", "date_download": "2018-10-24T01:59:52Z", "digest": "sha1:4GKI7BVZPRBUVTUXGCGPRATL2V5EQMJJ", "length": 28172, "nlines": 402, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Rs 25 Crore Fraud Committed By Konark Bank Ceo, Incident In Ulhasnagar | कोणार्क बँकेच्या सीईओने केली २५ कोटींची फसवणूक, उल्हासनगरमधील घटना | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २४ ऑक्टोबर २०१८\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nसिलसिला बदलते रिश्तों का या मालिकेत दृष्टी धामी घेतेय या गोष्टीवर मेहनत\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n#MeToo: आलोकनाथ आणि साजिद खानला ‘मी टू’ प्रकरणी नोटीस\nरुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेला लेटमार्क\nतरुणींनो, व्हॉट्सअ‍ॅपवर डीपी ठेवताना सावधान\nसुरेंद्र गडलिंग यांच्यावरील आरोपपत्रावर आज फैसला\nशिल्पा शिंदेला लागली मोठी लॉटरी, मिळाला हा मोठा चित्रपट\n#MeToo : संजना सांघीने केला सुशांत सिंग राजपूतचा बचाव म्हणे, असे काही घडलेच नाही\n#MeToo: अजय देवगणने केली आपल्या मेकअप आर्टिस्टची हकालपट्टी\nकरिश्मा कपूरचे झाले पुन्हा एकदा ब्रेकअप\nसुभाष कपूर यांच्या जागी ‘हा’ दिग्दर्शक सांभाळणार ‘मुघल’च्या दिग्दर्शनाचा जिम्मा\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\n पार्टनरच्या Hug करण्याच्या पद्धतीवरुन ओळखा तुमचं रिलेशन\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nझणझणीत, तर्रीबाज कोल्हापूरची ठसकेदार मिसळ\n'या' ३ गोष्टींचा लैंगिक जीवनावर होतो वाईट परिणाम\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nAll post in लाइव न्यूज़\nकोणार्क बँकेच्या सीईओने केली २५ कोटींची फसवणूक, उल्हासनगरमधील घटना\nकोणार्क बँकेचे सीईओ रमेश माखिजा व इतरांनी बनावट कागदपत्रांद्वारे कर्ज घेत १६ कंपन्या उघडून २५ कोटी ६० लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nउल्हासनगर : कोणार्क बँकेचे सीईओ रमेश माखिजा व इतरांनी बनावट कागदपत्रांद्वारे कर्ज घेत १६ कंपन्या उघडून २५ कोटी ६० लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nउल्हासनगर कॅम्प नं.-३ परिसरात कोणार्क बँक आहे. निर्मल भाटिया यांनी त्यांचे मित्र सतीश हर्षलानी व महेश हर्षलानी यांना त्यांच्या पाच कंपन्यांसाठी ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीच्या सहा कोटींसाठी कोणताही मोबदला न घेता मालमत्तेची मूळ कागदपत्रे कोणार्क बँकेमार्फत ठाण्यातील भारत सहकारी बँकेला द्यावी लागतात, असे सांगून ती घेतली होती. पण, मूळ कागदपत्रे पाठवली की नाही, हे कळू शकलेले नाही.\nभाटिया यांच्या मूळ कागदपत्रांचा वापर माखिजा यांच्यासह बँकेतील व बाहेरील सहकाºयांनी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मूळ कागदपत्रांची बनावट कागदपत्रे, स्टॅम्प व सह्या\nकरून त्यांच्या नावाने वेगवेगळ्या\n१६ कंपन्या उघडून कोट्यवधींचे कर्ज मंजूर केले.\nभाटिया यांच्या नावाने उघडलेल्या वेगवेगळ्या १६ कंपन्यांच्या खात्यांत कर्जाची जमा झालेली २५ कोटी ६० लाखांची रक्कम माखिजा व इतरांनी काढून फसवणूक केली, अशी तक्रार भाटिया यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात केली आहे. ५ मार्च २०१५ ते आजपर्यंत हा प्रकार झाला आहे. मध्यवर्ती पोलिसांनी निर्मल भाटिया यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.\nचुकीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल\nनिर्मल भाटिया यांनी केलेली तक्रार खोटी असून पोलिसांनी चौकशीनंतर गुन्हा दाखल करायला हवा होता. या प्रकाराने बँकेची बदनामी होत असल्याची प्रतिक्रिया नवे सीईओ ग्वालानी यांनी दिली. याबाबत, वरिष्ठ स्तरावर दाद मागणार असल्याचे ग्वालानी म्हणाले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nनागपुरात एकाच वेळी चार सट्टा अड्ड्यावर छापे\nजमावाकडून नादुरुस्त गाडीच्या काचा फोडून नुकसान\nपत्नी, मुलगी, सास-यासह पाच जणांवर वार करून आत्महत्येचा प्रयत्न\nसोनसाखळी चोरटे थोडक्यात निसटले\nनोकरीचे आमिष दाखवून पती - पत्नीने घातला लाखोंचा गंडा\nमोलकरणीस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या बँक अधिकाऱ्याला बेड्या\nलोकलला बसवा स्वयंचलित दरवाजे\nमुरबाड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, काँग्रेसची मागणी\nबाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक कला केंद्राच्या जागेत घुसखोरी\nड्रोनद्वारे सर्वेक्षण करणाऱ्यांनी जाळले शेत, ग्रामस्थ संतप्त\n२७ गावे न वगळल्यास डिसेंबरनंतर करणार आंदोलन\nमैत्रिणीवर अत्याचार करणाऱ्यास अटक\nअमृतसर ट्रेन दुर्घटनाबिग बॉस 12मीटूइंधन दरवाढपरिणीती चोप्रादीपिका पादुकोणप्रो कबड्डी लीगसबरीमाला मंदिरअमृता फडणवीसकॉफी विथ करण 6\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nकलिंगडापासून घरच्या घरी तयार करा 'हे' फेसपॅक\n'या' पदार्थांमुळे वाढतो तुमचा ताण; मेंदूसाठीही ठरतात घातक\nतुमची मुलं वस्तू चोरतात अशी बदला वाईट सवय\nवाहतुकीचे हे अजब नियम पाहून, तुम्ही नक्कीच जाल चक्रावून\nएक्सला खबरही लागू न देता ब्रेकअपनंतर ही ६ कामे करतात मुली\nरोहित शर्मा-विराट कोहलीची जोडी जमली\nचेहऱ्यावर स्मितहास्य खुलवणारे 'क्युट स्टॅच्यू'\nही आहे जगातील सर्वात सुंदर नदी\nसरकारच्या एका होकारामुळे अनेकांना मिळु शकतो रोजगार - आंग्रीया क्रुझचे शिल्पकार\nभाजपा सरकार काँग्रेसपेक्षाही थापाडे - राज ठाकरे\n#MeToo: 'मीटू' मोहिमेवर पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णीने दिली ही प्रतिक्रिया\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेनेविरोधात धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nपनवेल टर्मिनलमध्ये बेवारस बॅग आढळल्याने खळबळ\nसांगलीतील भिवघाट येथे साई गारमेंटला भीषण आग\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\nलोकलला बसवा स्वयंचलित दरवाजे\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\n''गोपीनाथरावांसाठी जागा सोडत होतो, आता सर्व जागा लढणार''\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराकेश अस्थाना प्रकरणात मोदींना एवढी गोडी का\nजायकवाडीत ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश\n२२ महिन्यांनंतर शिवस्मारकाच्या कामाचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lssparle.org.in/2018/01/nsdl.html", "date_download": "2018-10-24T00:16:22Z", "digest": "sha1:IPEU5AMRKOPDAMX6WALOFTBZTXZ6COWN", "length": 4572, "nlines": 52, "source_domain": "www.lssparle.org.in", "title": "NSDL तर्फे गुंतवणूकदारांसाठी सुविधा ~ LSS, Parle", "raw_content": "\nसेवा करावया लावा | देवा हा योग्य चाकर\nNSDL तर्फे गुंतवणूकदारांसाठी सुविधा\nरविवार दि. १४ जानेवारी रोजी NSDL चे श्री. मनोज साठे व त्यांचे सहकारी NSDL गुंतवणूकदारांना काय सुविधा पुरवते याचे प्रात्यक्षिक दाखवणार आहेत. पु. वि. भागवत गुंतवणूक मार्गदर्शन केंद्रातर्फे प्राचार्य म.द. लिमये स्मृती व्याख्यान अंतर्गत हा कार्यक्रम आयोजित केला आहे. गोखले सभागृहात सकाळी 10-30 ते 12-30 या वेळात हा कार्यक्रम होईल.\nग्राहक पेठ २०१८ - वेळापत्रक\nसंस्थेतर्फे दरवर्षी भरवली जाणारी ग्राहक पेठ यावर्षी शुक्रवार दि. १९ ऑक्टोबर २०१८ ते रविवार दि. २८ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत संपन्न होत आहे...\nग्राहक पेठ २०१८ - निवडलेल्या गाळाधारकांची नावे\nग्राहक पेठ २०१८ मध्ये निवडलेल्या गाळा धारकांची नावे वाचण्यासाठी येथे क्लिक करावे . गाळा निवड व शुल्क भरणा रविवार दि. ०२ सप्टेंबर २०१८ रोजी ...\nविशेष सर्वसाधारण सभा \"महत्वाचा बदल\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF-2/", "date_download": "2018-10-24T00:19:17Z", "digest": "sha1:AENLFUOULCMU3CPIHIQ7QHQH57W46LVU", "length": 15261, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "ज्येष्ठत्वानुसार मुख्यमंत्री मीच व्हायला पाहिजे होते ; एकनाथ खडसेंची खंत - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना…\nयुतीचा लवकर निर्णय घ्या; अन्यथा लोकसभा विधानसभा निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याची …\nमहापालिका निवडणुकीत जनतेने कानफटवले, तरीही बारणेंना दुसऱ्यांदा खासदार होण्याची स्वप्ने पडताहेत;…\nप्रश्न पिंपरी-चिंचवडच्या पाण्याचा; विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ठरवले चोर\nडीजे वाजण्यावरील बंदी तूर्तास हटवणार नाही- उच्च न्यायालय\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा…\nपिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना\nवाल्हेकरवाडीतील डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nपिंपळेनिलखमध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे…\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना…\nचाकण जवळील काळूस येथे विष प्राशन करून ५० वर्षीय इसमाची आत्महत्या\nनिगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न\nदिघीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू\nचाकण येथील रबर कंपनीचे दोन बँक अकाऊंट हॅक; ४० लाखाची रक्कम…\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले…\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव…\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही…\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका –…\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मुलासह १८ जणांना जन्मठेप\nआमच्या संयमाचा अंत पाहू नका, भारताला मोठा पलटवार झेलावा लागेल –…\nमोदी माझे मित्र आहेत आणि भारतावर माझ प्रेम आहे – डोनाल्ड…\nनीरव मोदीच्या बहिणीविरोधातही इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस\nनेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ७ प्रवाशी बेपत्ता\nHome Notifications ज्येष्ठत्वानुसार मुख्यमंत्री मीच व्हायला पाहिजे होते ; एकनाथ खडसेंची खंत\nज्येष्ठत्वानुसार मुख्यमंत्री मीच व्हायला पाहिजे होते ; एकनाथ खडसेंची खंत\nजळगांव, दि. ४ (पीसीबी) – ज्येष्ठत्वाचा विचार केला, तर मुख्यमंत्री मीच व्हायला पाहिजे होते. मात्र, पक्षाच्या आदेशाने चालावे लागत आहे, अशा शब्दांत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्रीपद हुकल्याची खंत बोलून दाखवली. भुसावळ येथील आयएमए हॉलमध्ये इइएसएल व चार पालिकांचा एलईडी पथदिव्यांबाबत करार करण्यात आला. त्यानंतर खडसे पत्रकारांशी बोलत होते.\nPrevious articleज्येष्ठत्वानुसार मुख्यमंत्री मीच व्हायला पाहिजे होते ; एकनाथ खडसेंची खंत\nNext articleमराठा आरक्षणाचा बळी; बीडमध्ये एकाची गळफास घेऊन आत्महत्या\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी भाजप नगरसेवक केशव घोळवेंना मारहाण\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना दिले पायाजवळ स्थान\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव ठाकरे\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही – शरद पवार\nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना...\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \nराम मंदिरासाठी कायदा करण्यात यावा – मोहन भागवत\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक २०२० पर्यंत पूर्ण करू- मुख्यमंत्री\nयुतीचा लवकर निर्णय घ्या; अन्यथा लोकसभा विधानसभा निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याची ...\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nऔरंगाबादमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विवाहीत तरुणाची रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या\nमहाराष्ट्रात लोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्रित होऊ शकते – एकनाथ खडसे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/marathi-news-maharashtra-news-mohan-joshi-natya-parishad-94937", "date_download": "2018-10-24T01:14:04Z", "digest": "sha1:2IMLCONGE4D7JMC4P6HDNC7YEKS3JLTI", "length": 10638, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news maharashtra news mohan joshi natya parishad नाट्य परिषद निवडणुकीत मोहन जोशींचे पॅनेल | eSakal", "raw_content": "\nनाट्य परिषद निवडणुकीत मोहन जोशींचे पॅनेल\nमंगळवार, 30 जानेवारी 2018\nमुंबई - अखिल भारतीय नाट्य परिषदेची निवडणूक वैयक्तिक उमेदवारांऐवजी आता प्रसाद कांबळी विरुद्ध दीपक करंजीकर, अशी रंगणार आहे. प्रसाद कांबळी यांचे पॅनेल \"आपलं पॅनेल' म्हणून; तर दीपक करंजीकर यांची टीम \"मोहन जोशी पॅनेल' या नावाने लढणार आहे.\nमुंबई - अखिल भारतीय नाट्य परिषदेची निवडणूक वैयक्तिक उमेदवारांऐवजी आता प्रसाद कांबळी विरुद्ध दीपक करंजीकर, अशी रंगणार आहे. प्रसाद कांबळी यांचे पॅनेल \"आपलं पॅनेल' म्हणून; तर दीपक करंजीकर यांची टीम \"मोहन जोशी पॅनेल' या नावाने लढणार आहे.\nप्रसाद कांबळी यांनी \"आपलं पॅनेल' या नावाने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचाराचा प्रारंभही केला आहे; तर मोहन जोशी निवडणूक प्रक्रियेतून बाद झाले असले, तरीही त्यांचे काम मतदारांसमोर ठेवूनच प्रचार केला जाणार असल्याचे दीपक करंजीकर यांच्या पॅनेलच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. एकूणच यंदाची ही निवडणूक पॅनेलभोवतीच फिरणारी असून, मतदार राजा कोणाला कौल देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nमहाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा\n#MeToo तील नावे वाचून धक्का : रेहमान\nमुंबई : लैंगिक अत्याचाराबद्दल #MeToo हिमेतून बोलण्यास महिला पुढे येऊ लागल्या असून, मनोरंजन आणि प्रसिद्धिमाध्यमांमधील अनेक दिग्गजांचे नाव यात आले आहे...\nकाश्‍मीर ः प्राधान्य देशाला की पक्षाला\nस्थानिक पक्ष रिंगणात नसल्याचा फायदा उठवीत काश्‍मीर खोऱ्यात बस्तान बसविण्यासाठी केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी तेथे नगरपालिका निवडणुकांचा घाट घातला; पण या...\nभागवतांनी नेमके काय घातले दगडुशेठला साकडे\nपुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक (आरएसएस) मोहन भागवत यांनी मंगळवारी दगडूशेठचे दर्शन घेतले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भागवत...\nभाजप मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढणार अटलजींची भाची\nनवी दिल्ली- छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांच्याविरोधात काँग्रेसने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भाची करुणा शुक्ला यांना उमेदवारी दिली...\nनया डीसीपी बहोत डेंजर हैं \nनागपूर - ‘भाईयों... वो नया डीसीपी बहोत डेंजर हैं...दिघोरी से नहीं जाना...सिधा बेलतरोडी मार्ग से ट्रक निकाल लो... वहां सब सेट हैं.’ अशा प्रकारची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/purushottam-patil-died-dhule-26521", "date_download": "2018-10-24T01:05:11Z", "digest": "sha1:JA74IICLKTJM3TBMP6Y6ZOU3WPV6L4UA", "length": 10263, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Purushottam Patil died Dhule पुरुषोत्तम पाटील यांचे धुळ्यात निधन | eSakal", "raw_content": "\nपुरुषोत्तम पाटील यांचे धुळ्यात निधन\nबुधवार, 18 जानेवारी 2017\nधुळे - ज्येष्ठ कवी आणि साहित्यिक प्रा. पुरुषोत्तम पाटील उपाख्य पुपा (वय 89) यांचे काल रात्री येथे निधन झाले. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे दोन मुली व मुलगा असा परिवार आहे.\nधुळे - ज्येष्ठ कवी आणि साहित्यिक प्रा. पुरुषोत्तम पाटील उपाख्य पुपा (वय 89) यांचे काल रात्री येथे निधन झाले. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे दोन मुली व मुलगा असा परिवार आहे.\nप्रा. पाटील हे मूळचे ढेकू (ता. अमळनेर) येथील रहिवासी होते. ते येथील एस.एस.व्ही.पी.एस. संस्थेच्या महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक होते. त्यांचे दोन कवितासंग्रह प्रसिद्ध होते. \"तळातल्या सावल्या', \"बलिदान' या कवितासंग्रहांसह तुकारामाची काठी हा त्यांचा वैचारिक लेखसंग्रह प्रसिद्ध आहे. ते \"कवितारती' मासिकाचे संपादक होते. तसेच \"अनुट्यूब'चे साडेपाच वर्षे संपादक होते. त्यांच्या निधनाने खानदेशातील साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली.\nदिवाळी अंकांनाही महागाईचे ग्रहण\nमुंबई - दिवाळीनिमित्त वाचक आतुरतेने वाट पाहत असलेल्या साहित्य फराळालाही महागाईची झळ सोसावी लागत आहे. दिवाळी अंकांच्या किमतीमध्ये यंदा 10 ते 15...\nपुणे - महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. ल. देशपांडे. चित्रपट, नाटक, संगीत, साहित्यविश्‍वात मुशाफिरी करणाऱ्या व्यक्तीच्या...\nकवी मनवर, पत्रकार पाटील यांची आयोगाकडे माफी\nमुंबई : 'पाणी कसं अस्त' या वादग्रस्त कवितेबद्दल नांदेड येथील कवी दिनकर मनवर यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची माफी मागितली आहे. त्याचबरोबर ही...\nएकंदरीतच आताशा ओस पडत चाललेल्या मराठी ललित साहित्याच्या दालनात ज्या नामवंत लेखकांनी एकेकाळी लखलखीत दिवे पेटते ठेवले, त्या लेखकांमधले एक बिनीचे नाव...\nबीडमध्ये चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी जिज्ञासा कसोटी\nबीड : पाचवी व आठवी इयत्तेसाठी राज्यस्तरावर शिष्यवृत्ती परिक्षा होते. या परिक्षेची पुर्वतयारी म्हणून यापुढे जिल्ह्यात चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/51857", "date_download": "2018-10-24T01:46:27Z", "digest": "sha1:FDM4CUUJ4BI2TWYYA4KTLJPY6HHIECHJ", "length": 22588, "nlines": 207, "source_domain": "www.maayboli.com", "title": "जागो ग्राहक जागो.... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /जागो ग्राहक जागो....\nआपण रोज अनेक ठिकाणी ग्राहक म्हणून वावरत असतो.. बँका / वित्तीय संस्था, डॉक्टर्स, विमानसेवा, मोबाईल / इंटरनेट सर्विस प्रोव्हायडर आणि सर्व प्रकारची दुकाने...\nग्राहक म्हणून आपल्याला आलेले वाईट अनुभव आणि त्याविरोधात आपण कसा लढा दिलात हे येथे लिहूया.. यातून सर्वांना अनेक नवीन गोष्टी नक्की कळतील अशी अपेक्षा आहे.\nमाझे [ सध्या लगेच आठवणारे ] दोन अनुभव..\nलै लै लै भारी समजली जाणारी अत्यंत हुच्चभ्रू अशी बँक.\nस्थळ: पुण्यापासून ३५० किमी दूर - महाराष्ट्रातच.\nदिवस: बुधवार - कोणताही पब्लीक हॉलीडे नाही.\nमी ज्या पार्टीसोबत होतो त्यांचे या बँकेत व्यावसायीक करंट अकाऊंट आहे आणि त्यावर नेहमी भरभक्कम व्यवहार होतात. \"Any Branch Banking\" हा टॅगही असल्याने त्या बँकेच्या कोणत्याही बँकेत कितीही रकमेचे व्यवहार विनासायास होतात. अर्थात मोठी रक्कम काढावयाची असेल तर बँकेला आधी पूर्वसूचना देणे आवश्यक असते मात्र हा व्यवहार पैसे खात्यात भरावयाचा होता.\nबँकेत प्रवेश करून कॅशीयरच्या लाईनीत उभारणे, त्या दरम्यान नोटांचे विवरण तयार करणे व डिपॉझीट स्लिप भरणे वगैरे सोपस्कार पार पडले.\nकॅशीयर : तुमचे इथले अकाऊंट नाहीये.. थांबा साहेबांना विचारतो..\nसाहेब (असिस्टंट मॅनेजर) : तुमची कॅश स्वीकारता येणार नाही.\nमी : कारण कळेल का..\nअसिस्टंट मॅनेजर : तुमचे इथले अकाऊंट नाहीये.\nमी : हरकत नाही साहेब.. एनी ब्रँच बँकींग आहे.\nअसिस्टंट मॅनेजर : तरीपण घेवू शकत नाही.\nमी : तुमच्या मॅनेजरला बोलवा.\nअसिस्टंट मॅनेजर : साहेब रजेवर आहेत. मीच मॅनेजर आहे आज. कॅश घेता येणार नाही.\nमी : नियम बघा.. घेता येते. मी महाराष्ट्रात सगळीकडे भरतो. व्यवहार बघा तुमच्या सिस्टीममध्ये.. आणि गावांची नावे बघा.\nअसिस्टंट मॅनेजर : नाही घेणार.\n(आम्ही एकदम गोंधळून गेलो होतो)\nआता सोबतच्याने रिंगणात प्रवेश केला..\nअहो साहेब.. आमचेच अकाऊंट आहे... सगळीकडे कॅश घेतात...\nअसिस्टंट मॅनेजर : (बोलणे मध्येच तोडून आणि अत्यंत उद्धट सुरात..) अहो तुम्हाला सांगीतले आहे ते कळतेय का..\nआता दोघांचेही फ्युज गेले..\nमी : ओ भाषा सुधारा..\nसोबतचा : ओ तुम्हाला हे जड जाईल.. लेखी द्या कॅश घेत नाही म्हणून.\nअसिस्टंट मॅनेजर : लेखी देणार नाही. काय करायचे ते करा.\nमग आम्ही क्यू सोडला. आमच्याकडच्या एका कागदावर सगळा प्रसंग लिहून काढला आणि\nयावर अ‍ॅक्नॉलेजमेंटची सही द्या अन्यथा आमच्या अकाऊंटला एक रिलेशनशिप मॅनेजर असाईन्ड आहे त्याला कॉल करतो असा दम दिला.\nतो मॅनेजर सही देईल याची खात्री नव्हती कारण तशी सही देणे म्हणजे त्याने स्वत:च्या पंचनाम्यावर सही करण्यासारखे होते. पण साहेबांनी सही दिली.\nआम्ही धावपळ करून दुसरी ब्रँच शोधली व पैसे भरले.\nनंतर हे सगळे प्रकरण आणि त्या पत्राची प्रत cgmcsd@rbi.org.in या रिझर्व बँकेच्या ओम्बुड्समन \\ कस्टमर केअरला पाठवली.\nबँकेने विनाअट त्वरीत लेखी माफी मागीतली व त्या असिस्टंट मॅनेजर साहेबांची त्याठिकाणाहून २५० किमी दूर एका ब्रँचमध्ये \"बॅक ऑफिस\" ला बदली केली.\nआता त्या ठिकाणी आमचे पैसे विनातक्रार स्वीकारतात.\nऑफिसमध्ये कामात बुडलेल्या अवस्थेत असताना अचानक फोन वाजला..\nटेलीकॉलर -(मंजुळ सुरात..) मनोज सर बोलताय का..\nटेलीकॉलर : मी ** सर्विसमधून बोलत आहे.. तुम्हाला कार घ्यायची आहे का.. तुमचे XXXX बँकेसोबत होम लोन आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला चांगले इंटरेस्ट रेट देवू शकतो आणि अशी अशी ऑफर आहे.. तुम्हाला इंटरेस्ट आहे का.. तुमचे XXXX बँकेसोबत होम लोन आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला चांगले इंटरेस्ट रेट देवू शकतो आणि अशी अशी ऑफर आहे.. तुम्हाला इंटरेस्ट आहे का.. (हे सगळे एका दमात)\nमी : (मनातल्य मनात) $%#^& हिला कसे कळाले माझे होम लोन आहे आणि ते पण या बँकेत..\nमी: (अधिक माहिती मिळविण्यासाठी तिला घोळात घेत) मॅडम मला SX4 घ्यायची आहे. बोला..\nआणि साधारणपणे १५ मिनीटांच्या चर्चेनंतर मला हवी ती माहिती कळाली.\nत्या सेल्सवालीचे नांव, तिच्या मॅनेजरचे नांव आणि सर्वात महत्वाचे बँकेच्या ज्या मॅनेजरने ही माहिती दिली त्याचे नांव.\nमग एक सुस्पष्ट असा मेल लिहिला.\nनंतर त्या बँक मॅनेजरचा फोन आला.. त्यांनी असे फोन परत येणार नाहीत याची खात्री दिली आणि तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल दिलगीर आहोत अशी माफी मागितली\nमारूतीच्या शोरूममधून ज्या मुलीने फोन केला तिने माफी मागावी अशी अपेक्षा आहे का.. असेही विचारले या गोष्टीस मी नकार दिला कारण माझे काम झालेले होते.\nमला आजतागायत पुन्हा त्या शोरूम मधून किंवा कोणत्याही ठिकाणाहून Home Loan च्या रेफरन्सने फोन आलेले नाहीत.\nग्राहक म्हणून आपल्याला आलेले वाईट अनुभव आणि त्याविरोधात आपण कसा लढा दिलात हे येथे लिहूया.. यातून सर्वांना अनेक नवीन गोष्टी नक्की कळतील..\nछान. एवढा पाठपुरावा करुन काम\nछान. एवढा पाठपुरावा करुन काम करवून घेणारे फार कमी लोक असतात. पण ते आवश्यक असते.\nमुळात यानंतर तुम्हाला त्या लोकांनी पुन्हा त्रास दिला नाही हे महत्त्वाचे. बरेच लोक याच विचाराने घाबरुन काही स्टेप घेत नाहीत.\nपण साहेबांनी सही दिली.\nम्हणूनच साहेबांची बदली झाली.\nते तुमच्याशी नियमबाह्य वागण्यापेक्षा त्यांनी अशी कुठेही सही करून देणे हे त्यांच्या बँकेसाठी जास्त घातक होते.\nमनोज, ह्या धाग्यावर तुम्हाला\nमनोज, ह्या धाग्यावर तुम्हाला आलेल्या अनुभवासारखे अनुभव जर अजुनही कोणी शेअर केले तर हा एक उपयुक्त धागा होईल. अजुन तरी मला असे अनुभव आलेले नाहीत पण भविष्यात असे अनुभव आले तर त्यावेळी आपण काय केले पाहिजे त्याचे मार्गदर्शन नक्कीच मिळेल.\nतुम्हाला आलेल्या दोन्ही अनुभवातुन केवळ तुमच्या समंजसपणा आणि कायद्याच्या माहितामुळे तुम्ही त्यांना चांगलाच धडा शिकवलात.\nसाहेब फारच नवीन होते वाटतं..\nसाहेब फारच नवीन होते वाटतं.. सही दिली वगैरे..\nस्वतःच्याच अकाऊंट मध्ये सुद्धा कॅश भरायला न देणे ही जरा नवीन पद्धत सुरु झालेली आहे.. त्याचे कारण कदाचित काळ्या पैश्यावर नियंत्रण हे असू शकेल.. काही ठिकाणी पैसे भरु देतात पण त्यासाठी एक फॉर्म भरून द्यावा लागतो.\nकॅश न भरण्यास काही कारण\nकॅश न भरण्यास काही कारण नाही.\nबाकी तूम्हाला मारुतीसाठी फोन कुठल्या कंपनीतून आला असेल, याची कल्पना आली. या गाड्यांचे मार्केट अगदी गळ्याशी आलेय तरी त्यांचा कोटा त्यांना पूर्ण करायचा असतो, म्हणून भल्या बुर्‍या मार्गाने असा डेटा मिळवला जातो.\nतुमच्यासारखे विरोध करणारे फार थोडे, बाकी बहुतेक जण ऐकून घेतात. गोव्यात हिच कंपनी, ज्या व्यक्तीकडे बाईक आहे तिला आपल्या गाडीचा ग्राहक बनवतात. काही वर्षांपुर्वी गोव्यात दर ३ माणसांमागे एक गाडी असे प्रमाण होते.\nत्या मार्केटींग टीमवर भरपूर प्रेशर आणले जाते. त्यामुळे त्यांना नम्र पण ठाम नकार देऊन मला परत असा फोन करू नका, एवढे सांगितले तर ते गप्प बसतात.\n>>>स्वतःच्याच अकाऊंट मध्ये सुद्धा कॅश भरायला न देणे.\nस्वतःचे अकाऊंट होते परंतु होम ब्रँच वेगळी होती. असे व्यवहार त्याच बँकेच्या इतर शाखांमध्ये (आणि त्या शाखेतही) केले आहेत.\nबॅक ऑफ महाराष्ट्र - पैसे कॅश\nबॅक ऑफ महाराष्ट्र - पैसे कॅश काढायला दोन काऊंटर्स असतात. दहा हजार रुपयांच्या खालचे पेमेंट आणि दहा हजार रुपयांच्या वरचे असा वेगळा काउंटर. दहा हजार रुपयांच्या खालच्या पेमेंटसाठी लांबच लांब रांग. दुसरा कॅशीयर माशा मारत असतो पण सांगुनही काही होत नाही. प्रश्न ते लोक एटीम वर पैसे का काढत नाहीत गरीब बिचारे पेन्शनर्स त्या हे आवडत नाही./ जमत नाही/ एटीम ऑपरेट करणे अवघड वाटते.\nगरीब बिचारे पेन्शनर्स त्या हे\nगरीब बिचारे पेन्शनर्स त्या हे आवडत नाही./ जमत नाही/ एटीम ऑपरेट करणे अवघड वाटते. >> पेन्शन अकाउंटवरती एटीएम कार्ड मिळत नाही म्हणून.\nया विषयावर एक धागा आधीच\nया विषयावर एक धागा आधीच आहे.\nमॉडरेटर्सना विनंती - वरील लिखाण आणि प्रतिसाद तिकडे हलवले तरी चालतील.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/65717", "date_download": "2018-10-24T00:55:09Z", "digest": "sha1:6ULND7IQZD432RSYWUJOKABM4RLOKOCZ", "length": 16624, "nlines": 136, "source_domain": "www.maayboli.com", "title": "डॉ राणी व डॉ अभय बंग ह्यांना उद्देशून | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /डॉ राणी व डॉ अभय बंग ह्यांना उद्देशून\nडॉ राणी व डॉ अभय बंग ह्यांना उद्देशून\nडॉ राणी व डॉ अभय बंग ह्यांना उद्देशून\nतुम्हाला भारत सरकार तर्फे पद्मश्री मिळाली ह्याचा नागपूर मेडिकल च्या आम्हा सर्व मित्रांना खूपच आनंद झाला. आम्हा सर्वांना तुमचा दोघांचा अतिशय अभिमान वाटतो.\nतुमच्या दोघांच्या कार्याचे काय वर्णन करणार सगळ्या जगाने त्या कार्याचे कौतुक केले आहे, दखल घेतली आहे. तुम्हाला भारत सरकार तर्फे कधी पद्म पुरस्कार मिळतो ह्याची महाराष्ट्रातील प्रत्येक सुजाण नागरिकाला उत्सुकता लागलेली होती. तो पुरस्कार जाहीर झाल्यानंतर प्रत्येकाला कृतकृत्य झाल्याचे समाधान झाले असेल. एखाद्याला पद्म पुरस्कार मिळाल्यानंतर, सर्व सुजाण नागरिकांना, येव्हढे समाधान क्वचितच ह्यापूर्वी लाभले असेल.\nतुमच्या जीवनाची यशोगाथा ही जणू काही एक दंतकथा झाली आहे. पुढील पिढ्यांचा ह्यावर विश्वासच बसणार नाही. ध्येय्याने झपाटलेले एक राजस जोडपे काय उत्तुंग कार्य करू शकते ह्याचा तुम्हा दोघांनी संपूर्ण जगताला आणि विशेषतः महाराष्ट्राला एक वस्तुपाठ घालून दिलेला आहे. एव्हढी अफाट बुद्धिमत्ता, एव्हढे उत्तुंग कर्तृत्व आणि एव्हढी अथांग करूणा क्वचितच एकत्र आलेली असेल. आम्ही सर्व सहाध्यायी, आणि संपूर्ण महाराष्ट्र ह्याकडे एक ईश्वरी देणे असे म्हणून विस्मयचकित होऊन बघत असतो. तुमच्या भाग्याचा कोणीच हेवा करू शकणार नाही. त्या मागे तुम्ही केव्हढे कष्ट उपसलेले आहे, केव्हढा त्रास सहन केला आहे, केव्हढ्या हालअपेष्ठा भोगलेल्या आहे, केव्हढ्या संकटांना तोंड द्यावे लागलेले आहे ह्याची आम्हा सर्वांना चांगलीच कल्पना आहे.\nबाबा आमटे ह्यांनी एक कवितेत म्हटले आहे.\nअशी सृजनशील साहसे हवी आहेत\nकी जी बीजे पेरून वाट बघू शकतील\nजी भान ठेऊन योजना आखतील\nअन बेभान होऊन त्या अंमलात आणतील.\nहवे आहेत विज्ञान गरुडाच्या महापंखांनी\nवाहून आणलेले लक्ष लक्ष अमृतकुंभ\nतुम्ही ही कविता अक्षरश: जगलात. गडचिरोली सारख्या महाराष्ट्राच्या काळ्या पाण्याची शिक्षा म्हणून प्रसिद्ध असलेल्या जंगलात तुम्ही आयुष्यभर स्वतःला गाडून घेतले. सर्व ऐहिक सुखांचा त्याग केला. आणि तेथल्या आदिवासिंसाठी लक्ष लक्ष अमृतकुंभ वाहून आणले. सर्व तरुणांसमोर आदर्श समाजसेवेचे एक प्रारूप ठेवले. गडचिरोलीची तुमची सर्च ही संस्था आता सर्व भारत वासियांसाठी एक तीर्थक्षेत्र झालेली आहे.\nएव्हढे सगळे यश, नांव, कीर्ती मिळाल्यानंतर सुद्धा तुम्हा दोघांचे वागणे हे अतिशय नम्र आहे. कोठलाही बडेजाव नाही, कोठलाही गर्व नाही, मोठेपणाचा कसलाही आव नाही. अतिशय down to earth असे तुमचे वागणे असते. त्यामुळे प्रत्येकाला तुम्ही दोघे अगदी जवळचे मित्र वाटता. तुमच्या आदर्श सहजीवनाचा मात्र प्रत्येकाला हेवा वाटत असेल. प्रत्येकाच्या utopia मध्ये असे सहजीवनाचे स्वप्न असते. ते तुम्ही प्रत्यक्ष पृथ्वीवर उपभोगलेले आहे.\nआपल्या पिढीतल्या कोणीच महात्मा गांधींना बघितलेले नाही. मागच्या पिढीतल्या ज्या ज्या व्यक्तीला गांधीजींचा सहवास लाभला त्या प्रत्येकाने म्हटले आहे की केव्हढे आमचे भाग्य की आम्हाला गांधीजींचा परीसस्पर्श लाभला. आमचे जीवन उजळून निघाले. आम्हाला सुद्धा तसेच वाटते. तुम्हा दोघांचा सहवास आम्हा सर्व सहाध्यायांना लाभला हे केव्हढे आमचे भाग्य. तुमच्या स्वरुपात आपण गांधींच्या जवळ वावरलो असा अनुभव आम्हा प्रत्येकाला ( आणि महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना ) नेहमी येत राहील .\nगांधींच्या बाबतीत आईनस्टाईन ने लिहिलेले एक वाक्य आठवते.\nतुमच्या दोघांच्याही बाबतीत आम्हालाही हेच म्हणायचे आहे.\nछान आहे, त्यांनाही पाठवलय का\nछान आहे, त्यांनाही पाठवलय का हे लिहुन\nत्यांच्या कार्याला प्रणाम. हि खरी मोठी माणसं\nगडचिरोली सारख्या अतिदुर्गम भागात तिथल्या कुपोषित मुलांसाठी, आदिवासींच्या आरोग्यासाठी आणि तेथील बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी आयुष्य झोकून देऊन एक ध्यास घेऊन अविरत कार्यरत राहणे यासाठी खूप मोठा जिगर लागतो.\nया लेखात महात्मा गांधींचा अगदी उचित उल्लेख आला आहे. डॉ. अभय बंग यांचे वडील ठाकूरदास बंग हे महात्मा गांधींच्या सर्वोदय श्रमदान चळवळीशी जोडलेले होते. अर्थातच ते गांधीवादी होते. अर्थशास्त्रातील डॉक्टरेट मिळवण्यासाठी ते अमेरिकेला जाणार होते. तत्पूर्वी महात्मा गांधीचा आशीर्वाद घेण्यासाठी म्हणून ते त्यांना भेटावयास गेले. गांधीजीनी त्यांच्याकडे क्षणभर पाहिले आणि एकच वाक्य बोलले,\n\"तरुण माणसा, अर्थशास्त्रातला अभ्यास करायचा असेल तर अमेरिकेला नव्हे, भारतातील दुर्गम खेड्यापाड्यात जा\"\nझाले. केवळ त्या एका वाक्यावर ठाकूरदासजीनी अमेरिकेला जायचा बेत तिथल्या तिथे रद्द केला आणि त्यांनी दुर्गम भागात खेड्यापाड्यात जाऊन तेथील व्यवस्था आणि जीवनमान कसे उंचावेल यासाठी प्रयत्न आणि अभ्यास सुरु केला. डॉ. अभय बंग यांचे बालपण महात्मा गांधींच्या वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात गेले. त्या संस्कारक्षम वातावरणात त्यांचा पिंड घडला.\nपुढे जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफने त्यांच्या कार्याची दाखल घेऊन त्यांनी शोधलेल्या उपचारपद्धतीचा भारतभर आणि आफ्रिकेच्या काही भागात अवलंब केला.\nबाबा आमट्यांची कविताही मस्त.\nछान लिहीले आहे. पद्म पुरस्कार\nछान लिहीले आहे. पद्म पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. अभय बन्ग आणि डॉ. राणी बन्ग यान्चे अभिनन्दन.\nविग५०, खूप छान लेख.\nविग५०, खूप छान लेख.\nपद्म पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. अभय बन्ग आणि डॉ. राणी बन्ग यान्चे अभिनन्दन.\nया निमित्ताने २०१३ साली एका स्पर्धेसाठी मी इथेच लिहीलेल्या एका लेखाची लिंक देत आहे.\nपद्म पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांचे अभिनन्दन.\nछान लिहिलंय. सलाम त्यांच्या\nछान लिहिलंय. सलाम त्यांच्या कार्याला.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://railandbusfanning-ram.blogspot.com/2016/02/blog-post_3.html", "date_download": "2018-10-24T00:17:13Z", "digest": "sha1:44DKYXDYB72LJUI2OCPNPUM65G3IDKIM", "length": 18745, "nlines": 155, "source_domain": "railandbusfanning-ram.blogspot.com", "title": "मी एक प्रवासी पक्षी,: करा मनाचा विचार", "raw_content": "मी एक प्रवासी पक्षी,\n येऊन पोहोचलो ब्वॉ वेळेवर. म्हटल लोकलमध्ये जागा मिळते की नाही दोन तीन लोकल्स सोडल्यात पार्ल्याला तेव्हा कुठे जागा मिळाली आत घुसायला.\"\n\"पण आता तर सगळा ट्रॅफ़िक उलट्या साईडचा असायला हवाय. मग तरीही इतकी गर्दी किती माणस दरवर्षी मुंबईत घुसतात आणि इथलेच होऊन जातात.\"\n\"आपलं तरी दुसरं काय आहे आपणही इथे परकेच. पण या शहराने १२ वर्षे पालनपोषण केल की नाही आपणही इथे परकेच. पण या शहराने १२ वर्षे पालनपोषण केल की नाही आपल्याला लळा लावला की नाही आपल्याला लळा लावला की नाही \n\"किती जुनं आहे नाही व्हीटी स्टेशन आपण इथे पहिल्यांदा कधी आलेलोत आपण इथे पहिल्यांदा कधी आलेलोत १९९५ मध्ये छे, पहिल्यांदा १९९१ मध्येच. पण तेव्हा आपण पहाटे पहाटे मद्रास मेल मधून उतरून बाजूच्याच फ़लाटावरच्या गीतांजलीत जाऊन बसलो होतो. व्हीटी स्टेशन तर खरं १९९५ ला च पाहिल.\"\n आणि प्रत्येकाच्या इथल्या प्रवासाचा हेतू वेगळा, मनःस्थितीही किती निराळी असेल नाही \n\"इंडिकेटरवरून पार रात्री १२ पर्यंत इथे येणा-या आणि सुटणा-या गाड्यांची पोझिशन लावलीय. काय उपयोग ज्याला रात्री जायचय तो कशाला मरायला इथे दुपारी साडेपाचलाच येतोय ज्याला रात्री जायचय तो कशाला मरायला इथे दुपारी साडेपाचलाच येतोय \n\" मरण्यावरून आठवलं. कसाबने गोळीबार केला होता ती जागा या इंडीकेटरच्या आसपासच नाही का त्याला फ़ाशी झाली पण ती जखम अजून विसरल्या जात नाहीये.\"\n\" गाडी १६ नंबरवर उभी दिसतेय. अरे १८ नंबरवरून डेक्कन ओडिसी निघालीय. आयुष्यात एकदा तरी या गाडीतून प्रवास करायचाच आहे.\"\n\"उगाचच पैसे वाचतील म्हणून साध्या सेकंड क्लासचे रिझर्वेशन केलेय. चांगल ए.सी. चेअर कार ने गेलो असतो. किती धूळ आहे या डब्यात. आमच्या कडून स्वच्छता अभियानाचा सरचार्ज घेतात आणि गुणात्मक फ़रक तर काही नाही.\"\n\"जेटलींची निवड चुकलीच. अनायासे लोकसभेत हरलेलेच होते. चांगलं निमित्त होतं मंत्रीमंडळातून अडवाणी, सिन्हा, जोशींसारख दूर ठेवायला. तस तर मग स्मृती इराणीपण हरली होती. तिचीही निवड चुकलीच.\"\n\"महत्वाची सगळी मंत्रीमंडळ राज्यसभेतल्या लोकांच्या हातात रेल्वे सुरेश प्रभू उच्च आणि तंत्र शिक्षण स्मृती इराणी अर्थ अरूण जेटली अरे, लोकांनी थेट निवडून दिलेल्या ३२२ पैकी एकही तुम्हाला लायक वाटला नाही की आजूबाजूला थेट जनाधार नसलेली मंडळी असली की मोदींना सेफ़ वाटत असेल की आजूबाजूला थेट जनाधार नसलेली मंडळी असली की मोदींना सेफ़ वाटत असेल मन की बात मध्ये उलगडा करतील का मन की बात मध्ये उलगडा करतील का आपण तर एक पण ऐकलेल नाहीये. मन की बात हाच कित्ती जुनाट विचार आपण तर एक पण ऐकलेल नाहीये. मन की बात हाच कित्ती जुनाट विचार भाबडेपणाचा अगदी पंडीत नेहरूंच्या काळातला.\"\n\"गाडीत गर्दी वाढतेय. गाडीत रात्रीच जेवण मिळेल न मनमाडला रात्री पावणेअकरा वाजतील आणि तिथून लगेच बस गाठायची आहे तेव्हा जेवणासाठी नंतर वेळच नाही.\"\n\"परळ, चिंचपोकळीची स्कायलाईन कित्ती बदलली नाही बापरे ३० - ४० - ५० मजली टॉवर्स बापरे ३० - ४० - ५० मजली टॉवर्स पण मग रेल्वेमार्गाच्या बाजूला झोपड्या कमी होताना दिसत नाही त्या पण मग रेल्वेमार्गाच्या बाजूला झोपड्या कमी होताना दिसत नाही त्या बकालपणा एका ठिकाणी संपवला तर दुस-या ठिकाणी वाढत चाललाय बकालपणा एका ठिकाणी संपवला तर दुस-या ठिकाणी वाढत चाललाय मघाशी माहिमवरून आलो. माहिमच्या आसपासचा परिसर गेल्या २५ वर्षांपासून तसाच आहे. त्याचा कोणी वाली नाही मघाशी माहिमवरून आलो. माहिमच्या आसपासचा परिसर गेल्या २५ वर्षांपासून तसाच आहे. त्याचा कोणी वाली नाही \n\"दादर स्टेशनचे ५ आणि ६ नंबरचे प्लॅटफ़ॉर्म्स चकाचक दिसताहेत. स्वच्छ भारत अभियान सुरू आहे तर. चला, मागल्या वर्षीचे माझे टॅक्समधून कापलेले ३५२ (किंवा तत्सम) रूपये सत्कारणी लागले म्हणायचेत.\"\n\"कित्ती वेळेला प्रवास केलाय आपण या स्टेशनवरून, नाही आणि कित्ती वेळेला इथे उतरून प्रवास संपवलाय पण. विदर्भ एक्सप्रेस जेव्हा ठाण्याला थांबत नव्हती तेव्हा उशीर झालेला असला की कल्याणला उतरून लोकलमध्ये गर्दीत प्रवास नको वाटायचा तेव्हा थेट इथे येवून उलट प्रवास करत ठाणे गाठायचोत.\"\n\"या शहराचे अनेक अवगुण असतील पण हे शहर आपल्याला आवडायचे बुवा. संपूर्ण व्यावसायिक वृत्ती. सगळे आपल्या आपल्या व्यापात दंग. या शहराच्या वेळापत्रकाशी आपले वेळापत्रक जोडले की आपण लगेच आतले होऊन जातो. उदार शहर आहे. लगेच आपलस करत. उगाच नाही उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडवरून गाड्याच्या गाड्या इथे रिकाम्या होत.\"\n ठाणे पूर्व पण किती बदललय नं \n\"ठाण्याची खाडी, मुंब्रा, पारसिकजवळचा परिसर मात्र आहे तस्साच आहे गेल्या २० वर्षांत. ऐरोली मात्र जवळ आलीय ठाण्याच्या. खाडीपुलावरून थेट तिथल्या बिल्डींग्ज दिसताहेत.\"\n\"सहप्रवाशांपैकी सगळे आपआपल्या कानात इअरफ़ोन खुपसून फ़ोनवरून गाणी ऐकताहेत. आत्ताच तो इअरफ़ोन विकणारा गेला नाही का \" काय ऐकत असतील सगळे \" काय ऐकत असतील सगळे सिनेमाची गाणी किती लवकर शिळी होतात आताशा दोन महिन्यांपूर्वीच हिट गाण आता आठवत नाही. मुळातच कसदार नसतात की अतिपरिचयादवज्ञा दोन महिन्यांपूर्वीच हिट गाण आता आठवत नाही. मुळातच कसदार नसतात की अतिपरिचयादवज्ञा \n निघताना मी पण माझा एम.पी.थ्री प्लेयर घेतलाय की चला ऐकूयात छान गाणी. आज पौर्णिमा. कदाचित चतुर्दशीही असेल. पूर्ण चंद्र दिसतोय. चला मालिनीताईंच मालकंसमधल \"नभ निकस गयो चंद्रमा\" ऐकूयात. वातावरण मालकंससाठी योग्य आहे.\"\n गाण ऐकता ऐकता कल्याण कधी गेलं कळलच नाही. मालिनीताईंच्या सुरातली जादूच अशी आहे. प्ले लिस्टमध्ये याच्यानंतरच बिलासखानी तोडी आहे. वा कळलच नाही. मालिनीताईंच्या सुरातली जादूच अशी आहे. प्ले लिस्टमध्ये याच्यानंतरच बिलासखानी तोडी आहे. वा काय मस्त वातावरण. पूर्ण चंद्र खिडकीतून प्रवासभर सोबत करतोय. सुंदर गार वारा. टिटवाळा आणि खडावलीच्या मधले मोकळे माळरान. कानात बिलासखानी तोडीतली मालिनीताईंची \" वही जाओ जाओ, जाओ सनम, जिन युवतीसंग किनी रंगरलीया \" सुरू आहे. हे गाण मुंबई शहर आपल्याला तर उद्देशून म्हणत नसेल काय मस्त वातावरण. पूर्ण चंद्र खिडकीतून प्रवासभर सोबत करतोय. सुंदर गार वारा. टिटवाळा आणि खडावलीच्या मधले मोकळे माळरान. कानात बिलासखानी तोडीतली मालिनीताईंची \" वही जाओ जाओ, जाओ सनम, जिन युवतीसंग किनी रंगरलीया \" सुरू आहे. हे गाण मुंबई शहर आपल्याला तर उद्देशून म्हणत नसेल \n\"नाही, मुंबई चांगलच होतं. आपली नाळही छान जुळली होती. पण नागपूर ते नागपूर. आपली नाळ जरी अनंत शहरांशी जुळत गेली तरी जिथे पुरली गेलेली आहे त्या ठिकाणाची ओढ वेगळीच.\"\nसाधारण २ - ३ वर्षांपूर्वी अशा ढंगाचा एक मराठी ब्लॉग वाचला होता. त्यापासून प्रेरणा घेऊन हे लिखाण. दरवेळी प्रवासवर्णन करताना गाडी आणि प्रवासाचेच वर्णन जास्त होत असते. या दरम्यान माझ्या मनातली स्पंदने कागदावर उतरवता येतच नाहीत.\n\"आपली नाळ जरी अनंत शहरांशी जुळत गेली तरी जिथे पुरली गेलेली आहे त्या ठिकाणाची ओढ वेगळीच.\" हे चपखल आहे सगळ्यांसाठी..\nमनाचे श्लोक - ७\nशिरपूर - मुंबई प्रवास : आणखी एक नवीन प्रयोग\nपरवा मुंबईवरून नागपूरला येताना केवळ घाईमुळे विमानाने यावे लागले. एका तासात एका पूर्ण नवीन विश्वात प्रवेश करताना सोय तर झाली पण रेल्वेप्रवास ...\nएका लग्नाच्या जमण्याची गोष्ट.\n७ फेब्रुवारी २०००. मी आणि माझी पत्नी वैभवी पहिल्यांदाच एकमेकांना भेटलोत. प.पू. मायबाईंकडे नाथबीजेचा कार्यक्रम होता. व्यवस्थेत सहभाग...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास.- ३\nपूर्वपिठीका : १९९५. सप्टेंबर महिन्यात नुकताच नवी मुंबईतल्या दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात रुजू झालो होतो. ओक्टोबर महिन्याच्या अख...\nकावळ्याच्या शापाने गाय मरत नाही पण..... तीन वेगवेगळे अनुभव.\n२००३ च्या जुलै महिन्यातली गोष्ट. महाविद्यालयाच्या उन्हाळी सुट्या संपवून मी, माझ्या पत्नी व एक वर्षाच्या छोट्या मुलीसह, नागपूरवरून मु...\nकराडला अभियांत्रिकीला शिकायला असताना (१९८९ ते १९९३) आम्ही काही दोस्त मंडळींनी सांस्कृतीक क्षेत्रात खूप धमाल केली. पहिल्या वर्गात विशेष प्र...\nशिवशाही : एक चिंतन\nसाधारण फ़ेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची \"शिवशाही\" नावाची स्लीपर कोच बससेवा १५ एप्रिलला सुरू होणार ही...\nपुन्हा नागपूर - १\n२०१२ सरता सरताच चि. मृण्मयीच्या नागपूरच्या शाळेत स्नेहसंमेलन, नववर्षाच्या अगदी सुरूवातीलाच असल्याची, बातमी कळली होती. आम्ही सांगोल्यात २२...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास क्र.१\n१३/२/१९९२. य़शवंतराव चव्हाण नाट्यगृह, कराड. रात्री चे साडेबारा वाजताहेत. आमची \"अर्थ-अनर्थ\" एकांकिका संपतेय. एकांकिकेच्याच चर्चा,...\nतीर्थरूप दादा, आज १३ मार्च. तुमचा वाढदिवस. आज तुम्ही असता तर तुमचा हा ७१ वा वाढदिवस आपण सगळ्यांनी थाटामाटात साजरा केला असता. तुमची मि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lssparle.org.in/2017/08/2017.html", "date_download": "2018-10-24T00:38:40Z", "digest": "sha1:Q7JA2UF3AML554PDOZWLUPMPGRKYGTAY", "length": 4499, "nlines": 49, "source_domain": "www.lssparle.org.in", "title": "गणेशोत्सव 2017 ~ LSS, Parle", "raw_content": "\nसेवा करावया लावा | देवा हा योग्य चाकर\nशुक्रवार दि. 25 ऑगस्ट 2017 पासून संस्था 98 वा गणेशोत्सव साजरा करीत आहे. यंदाच्या गणेशोत्सवात 5 राष्ट्रीय पारितोषिके मिळालेला व अष्टपैलू अभिनेत्री 'रीमा' यांची प्रमुख भूमिका असलेला 'सावली' हा शास्त्रीय संगीत प्रधान चित्रपट दाखवला जाणार आहे. तसेच 'रात्र थोडी सोंगे फार' हे नाटक रसिकांच्या भेटीला येणार आहे. गणेशोत्सवाची संपूर्ण कार्यक्रम पत्रिका बघण्यासाठी येथे क्लिक करावे.\nग्राहक पेठ २०१८ - वेळापत्रक\nसंस्थेतर्फे दरवर्षी भरवली जाणारी ग्राहक पेठ यावर्षी शुक्रवार दि. १९ ऑक्टोबर २०१८ ते रविवार दि. २८ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत संपन्न होत आहे...\nग्राहक पेठ २०१८ - निवडलेल्या गाळाधारकांची नावे\nग्राहक पेठ २०१८ मध्ये निवडलेल्या गाळा धारकांची नावे वाचण्यासाठी येथे क्लिक करावे . गाळा निवड व शुल्क भरणा रविवार दि. ०२ सप्टेंबर २०१८ रोजी ...\nविशेष सर्वसाधारण सभा \"महत्वाचा बदल\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/harivamsh/harivamsh01-14.htm", "date_download": "2018-10-24T01:11:08Z", "digest": "sha1:BXYJKOGGBJ3MFUJ6PCT47KGVL3YK3BY6", "length": 21851, "nlines": 172, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीहरिवंशपुराण - हरिवंश पर्व - चतुर्दशोऽध्यायः", "raw_content": "\nकथं स सगरो जातो गरेणैव सहाच्युतः \nकिमर्थं च शकादीनां क्ष्हत्रियाणां महौजसाम् ॥ १ ॥\nधर्मं कुलोचितं क्रुद्धो राजा निरसदच्युतः \nएतन्मे सर्वमाचक्ष्व विस्तरेण तपोधन ॥ २ ॥\nबाहोर्व्यसनिनस्तात हृतं राज्यमभूत् किल \nहैहयैस्तालजङ्घैश्च शकैः सार्धं विशाम्पते ॥ ३ ॥\nयवनाः पारदाश्चैव काम्बोजाः पह्लवाः खसाः \nएते ह्यपि गणाः पञ्च हैहयार्थे पराक्रमम् ॥ ४ ॥\nहृतराज्यस्तदा राजा स वै बाहुर्वनं ययौ \nपत्न्या चानुगतो दुःखी वने प्राणानवासृजत् ॥ ५ ॥\nपत्नी तु यादवी तस्य सगर्भा पृष्ठतोऽन्वगात् \nसपत्न्या च गरस्तस्यै दत्तः पूर्वमभूत् किल ॥ ६ ॥\nसा तु भर्तुश्चितां कृत्वा वने तामध्यरोहत \nऔर्वस्तां भार्गवस्तात कारुण्यात् समवारयत् ॥ ७ ॥\nतस्याश्रमे च तं गर्भं गरेणैव सहाच्युतम् \nव्यजायत महाबाहुं सगरं नाम पार्थिवम् ॥ ८ ॥\nऔर्वस्तु जातकर्मादि तस्य कृत्वा महात्मनः \nअध्याप्य वेदशास्त्राणि ततोऽस्त्रं प्रत्यपादयत् ॥ ९ ॥\nआग्नेयं तु महाघोरममरैरपि दुःसहम् \nस तेनास्त्रबलेनाजौ बलेन च समन्वितः ॥ १० ॥\nहैहयान्निजघानाशु क्रुद्धो रुद्रः पशूनिव \nआजहार च लोकेषु कीर्तिं कीर्तिमतां वरः ॥ ११ ॥\nततः शकान् सयवनान् काम्बोजान् पारदांस्तदा \nपह्लवांश्चैव निःशेषान् कर्तुं व्यवसितस्तदा ॥ १२ ॥\nते वध्यमाना वीरेण सगरेण महात्मना \nवसिष्ठं शरणं गत्वा प्रणिपेतुर्मनीषिणम् ॥ १३ ॥\nवसिष्ठस्त्वथ तान् दृष्ट्वा समयेन महाद्युतिः \nसगरं वारयामास तेषां दत्त्वाभयं तदा ॥ १४ ॥\nसगरः स्वां प्रतिज्ञां च गुरोर्वाक्यं निशम्य च \nधर्मं जघान तेषां वै वेषान्यत्वं चकार ह ॥ १५ ॥\nअर्द्धं शकानां शिरसो मुण्डं कृत्वा व्यसर्जयत् \nयवनानां शिरः सर्वं काम्बोजानां तथैव च ॥ १६ ॥\nपारदा मुक्तकेशाश्च पह्लवाः श्मश्रुधारिणः \nनिःस्वाध्यायवषट्काराः कृतास्तेन महात्मना ॥ १७ ॥\nशका यवनकाम्बोजाः पारदाश्च विशाम्पते \nकोलिसर्पाः समहिषा दार्द्याश्चोलाः सकेरलाः ॥ १८ ॥\nसर्वे ते क्षत्रियास्तात धर्मस्तेषां निराकृतः \nवसिष्ठवचनाद् राजन् सगरेण महात्मना ॥ १९ ॥\nखसांस्तु पारांश्चोलांश्च मद्रान् किष्किन्धकांस्तथा \nकौन्तलांश्च तथा वङ्गान् साल्वान् कौङ्कणकांस्तथा ॥ २० ॥\nस धर्मविजयी राजा विजित्येमां वसुन्धराम् \nअश्वं वै प्रेरयामास वाजिमेधाय दीक्षितः ॥ २१ ॥\nतस्य चारयतः सोऽश्वः समुद्रे पूर्वदक्षिणे \nवेलासमीपेऽपहृतो भूमिं चैव प्रवेशितः ॥ २२ ॥\nस तं देशं तदा पुत्रैः खानयामास पार्थिवः \nआसेदुस्ते ततस्तत्र खन्यमाने महार्णवे ॥ २३ ॥\nतमादिपुरुषं देवं हरिं कृष्णं प्रजापतिम् \nविष्णुं कपिलरूपेण स्वपन्तं पुरुषोत्तमम् ॥ २४ ॥\nतस्य चक्षुःसमुत्थेन तेजसा प्रतिबुध्यतः \nदग्धास्ते वै महाराज चत्वारस्त्ववशेषिताः ॥ २५ ॥\nबर्हकेतुः सुकेतुश्च तथा धर्मरथो नृपः \nशूरः पञ्चजनश्चैव तस्य वंशकरो नृपः ॥ २६ ॥\nप्रादाच्च तस्मै भगवान् हरिर्नारायणो वरान् \nअक्षयं वंशमिक्ष्वाकोः कीर्तिं चाप्यनिवर्तनीम् ॥ २७ ॥\nपुत्रं समुद्रं च विभुः स्वर्गवासं तथाक्षयम् \nपुत्राणां चाक्षयाँलोकाँस्तस्य ये चक्षुषा हताः ॥ २८ ॥\nसमुद्रश्चार्घ्यमादाय ववन्दे तं महीपतिम् \nसागरत्वं च लेभे स कर्मणा तेन तस्य वै ॥ २९ ॥\nतं चाश्वमेधिकं सोऽश्वं समुद्रादुपलब्धवान् \nआजहाराश्वमेधानां शतं स सुमहायशाः \nपुत्राणां च सहस्राणि षष्ठिस्तस्येति नः श्रुतम् ॥ ३० ॥\nइति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे हरिवंशपर्वणि\nजनमेजय विचारतो - \"हे तपोधना, उदरांत विष गेलें असतां तो सगर त्या विषासह सजीव कसा जन्मला शकादिक हे क्षत्रिय असतांना व सगर हाही धर्मनिष्ठ असतांना त्यानें क्रोधावेशाने त्या क्षत्रियांचा धर्म म्हणजे एक प्रकारे स्वधर्मच उच्छिन्न केला हें कसें शकादिक हे क्षत्रिय असतांना व सगर हाही धर्मनिष्ठ असतांना त्यानें क्रोधावेशाने त्या क्षत्रियांचा धर्म म्हणजे एक प्रकारे स्वधर्मच उच्छिन्न केला हें कसें तें सर्व सविस्तर मला सांगा.\"\nवैशंपायन सांगतात - \"सगराचा बाप बाहू राजा हा फार व्यसनी निघाल्यामुळे, हे राजा, शकांच्या साहाय्याने हैहय व तालजंघ यांनी त्याचें राज्य हरण केलें. या कामांत यवन, पारद, कांबोज, पल्हव व खस, याही पांच गणांनीं हैहयाच्या साह्यार्थ शिपाईगिरी केली होती. राज्य हिरावल्यामुळे बाहूराजा रानांत चालता झाला. पाठोपाठ त्याची यादवी नांवाची गरोदर स्त्रीही चालत आली. हिला तिचे सवतीने ती बाहेर पडण्याच्या अगोदरच विष घातले होतें. ती पाठोपाठ आलेली पाहून राजाला अधिकच दुःख झाले; व त्या दुःखात त्यानें प्राण सोडिले. तेव्हां देवी त्या वनांत भर्त्याची चिता रचून आपण चितेवर चढली. इतक्यांत भृगुकुलोत्पन्न और्वऋषि यांना दया येऊन त्यांनी तिला फिरविले व आपल्या आश्रमांत नेले. तेथे ती प्रसूत होऊन त्यांचे कृपेने तो गर्भ विषासहच सजीव उत्पन्न झाला. हाच तो महाबाहू सगर राजा. जन्म होतांच और्वाने त्याचें जातकर्मादि करून त्याला वेद शास्त्र पढविलें; आणि नंतर देवांना देखील असह्य असें महाघोर आग्नेयास्त्र दिलें. अगोदरच सगर जातीने बलाढय होता व तशांत असल्या अस्त्राचे त्याला पाठबळ मिळाले. तेव्हां त्यानें संहारकर्ता रुद्र ज्याप्रमाणें जीवांना पटापट मारितो, त्याप्रमाणें रागाचे तडाक्यांत सर्व हैहयांस तत्काल मारून टाकिलें. त्यानें त्याची लोकांमध्यें फारच कीर्ति झाली. हैहयांना चीत केल्यावर यवन, कांबोज, पारद व पल्हव यांसह शकांचे निर्मूलन करण्याचे उद्योगास तो लागला. त्या महात्म्या वीराने त्यांचेवर जेव्हां गहजब उडविला तेव्हां ते विवेकी वसिष्ठ मुनींना शरण येऊन त्यांचे पाया पडले. त्या वेळीं शरणागताचे रक्षण केलेंच पाहिजे, ही धर्ममर्यादा ध्यानी आणून महातेजस्वी वसिष्ठांनी त्यांना अभय दिले, व सगराचे निवारण केलें. गुरूची आज्ञा व स्वतःची प्रतिज्ञा या दोन्ही सांभाळण्याची जेव्हां सगरावर पाळी आली, तेव्हां त्यानें शकादिकांचा नाश न करितां त्याऐवजी त्यांचे धर्माचा नाश केला, व त्यांचेकडून वेषांतर करविले तें असें. शकांचे अर्धे शीर मुंडून त्यांना सोडून दिलें व यवन आणि कांबोज यांचें सर्वच शीर मुंडून टाकिलें. पारदांकडून मोकळ्या जटा ठेवविल्या व पल्हवांकडून दाढ्या राखविल्या; व या सर्वांकडूनच वेदाध्ययन व वष‍ट्कार हे हक्क काढून घेतले. त्याचप्रमाणें कोली, सर्प, महिष, दीर्घ, चोल, केरल व शकादि पूर्वोक्त चार हे सर्व क्षत्रिय असतां वसिष्ठाचे सांगण्यावरून महात्म्या सगराने त्यांचे धर्माचा उच्छेद केला. पुढें त्या धर्मविजयी राजाने खस, तुषार, चोल, मद्र, किष्किंधक, कौंतल, वंग, साल्व व कौंकणक, या सर्वांस जिंकून अश्वमेधाची दीक्षा घेऊन अश्‍व मोकळा सोडिला. तो त्याचा मेधीय अश्व फिरत फिरत पूर्व-दक्षिण समुद्राच्या काठाला पोचला असतां कोणी पळविला, तो भूमीच्या तळाशी नेला. तेव्हां त्या सगराने आपले पुत्रांकडून ती जागा खणविली; व त्यांनीं जेव्हां समुद्रप्राय विशाल असा अति खोल खड्डा खणिला तेव्हां ते शेवटीं अशा स्थळी पोंचले कीं, तेथें सर्व सृष्टीचा पालक जो आदिपुरुष देवाधिदेव सर्वात्मा, ज्याला कृष्णही म्हणतात असा तो पुरुषोत्तम, कपिलाचे रूपाने निजलेला होता. यांचे खणण्याचे खडबडीमुळें तो जेव्हां जागृतीवर येऊन डोळे उघडू लागला, तेव्हां त्याचे नेत्रांतून जें तेज उठले, त्या तेजाने चार वजा करून बाकीचे ते सर्वही (साठ सहस्त्र) सगरपुत्र जळून खाक झाले. चार उरले त्यांची नांवे - बर्हकेतु, सुकेतु, धर्मरथ व शूरपंचजन. या चौघांनी पुढें सगराचा वंश चालवला. सगर राजाला परमात्मा कपिलरूपी नारायणानें अनेक वर दिले, ते असे - इक्ष्वाकूचा वंश अक्षय्य राहील, त्याच्या कीर्तीची पीछेहाट कधींही होणार नाहीं; प्रत्यक्ष समुद्र पुत्ररूपानें त्याच्या उदरी जन्मेल; सगराला अक्षय्य स्वर्गवास मिळेल; त्याचप्रमाणे सगराचे जे पुत्र नेत्राच्या तेजामुळें भस्म झाले होते, त्यांनाही अखंड उत्तम लोकप्राप्ति होईल. इतके वर दिल्यावर समुद्राने मूर्तिमान होऊन त्या सगर राजाची अर्घ्यपूर्वक पूजा केली, व त्याबद्दल सगराने त्याला आपलासा म्हणवून सागर असें नांव दिलें. नंतर समुद्राकडून त्याला त्याचा नाहीसा झालेला मेधीय अश्व परत मिळाला. नंतर त्या महायशस्वी सगराने शंभर अश्वमेध केले. त्याच्या पुत्रांची संख्या साठ हजार होती, असें आमचे ऐकण्यांत आहे.\"\nइति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि\nसगरोत्पत्तिर्नाम नाम चतुर्दशोऽध्यायः ॥ १४ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://sharyat.com/29/12/%E0%A4%AB%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%A4/", "date_download": "2018-10-24T00:26:16Z", "digest": "sha1:SNPXR7RBSVDBTDVTDRTDXYO4SRGQL2AA", "length": 7010, "nlines": 79, "source_domain": "sharyat.com", "title": "फक्त हुशार विध्यार्थी उत्तर देऊ शकतात,पहा तुम्हाला जमते का ???", "raw_content": "\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा.\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \nफक्त हुशार विध्यार्थी उत्तर देऊ शकतात,पहा तुम्हाला जमते का \nIAS च्या परीक्षेत विचारलेला प्रश्न…नक्की शेअर करा\nएक स्त्री एका किराणा दुकानातून २०० रुपयांचे सामानखरेदी करते.\n(दुकानदार ०रुपय फायद्याने सामान विकतो)\nस्त्री दुकानदाराला १००० रुपयांची नोट देते. सुट्टे पैसे नसल्यामुळे दुकानदार शेजारच्या दुकानातून १००० रुपयांचे सुट्टे पैसे आणतो,२०० स्वतः ठेवतो आणि ८०० त्या स्त्री ला देतो\nथोड्यावेळाने दूसरा दुकानदार ती १००० ची नोट घेऊन येतो व किराणा दुकान वल्याला परत देतो व ही नकली नोट असल्याचे निदर्शनास आणून देतो व तो किराणा दुकानदाराकडून १०००ची दुसरी नोट घेऊन जातो.\nतर आता तुम्ही सांगा किराणा दुकानदाराला एकूण किती रुपयांचे नुकसान झाले \n.फक्त हुशार विध्यार्थी उत्तर देऊ शकतात,पहा तुम्हाला जमते का \n← प्रत्येक भावाने आणि बहिणीने वाचावे असे सुंदर छान काही क्षण…….\nलग्नातील हे माहित आहे का….\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप 19/02/2018\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा. 18/02/2018\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n२० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या. आर आर आबांची ही दोन रुपं एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं. 18/02/2018\nसागर कारंडे ने घेतलं मुंबईत स्वतःच घर या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा \nकाळे अंडे देणारी आणि काळ्या रक्ताची कडकनाथ कोंबडी किंमत आहे तब्बल २००० रुपये 18/02/2018\nमुंबईमधील आणि इतर मोठ्या शहरांतील इमारतीमध्ये का नसतो १३ वा मजला. . बघा काय आहे नक्की 18/02/2018\n*** गरुड व्हा, बगळा होऊ नका पॉवर ऑफ चॉइस 16/02/2018\nKuldeep on मराठी माणूस उद्योगामध्ये कमी कुठे पडतो \nJalindar Kisan Bhoir on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nAmrut khemnalkar on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nsachin on प्रिय मित्रानो, लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख नक्की वाचा\nSandip sathe on आजचे राशिभविष्य बघा काय म्हणतेय तुमची रास….कुंभ राशी वाल्यांनी आवर्जून बघाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/satara/satara-im-ready-clean-rongoli-message-program-mallakpur/", "date_download": "2018-10-24T02:00:43Z", "digest": "sha1:WND6JTD4DRLX4QVPJSC2LRTPLVTKNLSH", "length": 29214, "nlines": 400, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Satara: I'M Ready To Clean Up Rongoli, Message Program In Mallakpur | सातारा : स्वच्छतेसाठी मी तयार आहेची दारोदारी रांगोळी, मलकापुरात संदेश उपक्रम | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २४ ऑक्टोबर २०१८\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nसिलसिला बदलते रिश्तों का या मालिकेत दृष्टी धामी घेतेय या गोष्टीवर मेहनत\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n#MeToo: आलोकनाथ आणि साजिद खानला ‘मी टू’ प्रकरणी नोटीस\nरुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेला लेटमार्क\nतरुणींनो, व्हॉट्सअ‍ॅपवर डीपी ठेवताना सावधान\nसुरेंद्र गडलिंग यांच्यावरील आरोपपत्रावर आज फैसला\nशिल्पा शिंदेला लागली मोठी लॉटरी, मिळाला हा मोठा चित्रपट\n#MeToo : संजना सांघीने केला सुशांत सिंग राजपूतचा बचाव म्हणे, असे काही घडलेच नाही\n#MeToo: अजय देवगणने केली आपल्या मेकअप आर्टिस्टची हकालपट्टी\nकरिश्मा कपूरचे झाले पुन्हा एकदा ब्रेकअप\nसुभाष कपूर यांच्या जागी ‘हा’ दिग्दर्शक सांभाळणार ‘मुघल’च्या दिग्दर्शनाचा जिम्मा\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\n पार्टनरच्या Hug करण्याच्या पद्धतीवरुन ओळखा तुमचं रिलेशन\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nझणझणीत, तर्रीबाज कोल्हापूरची ठसकेदार मिसळ\n'या' ३ गोष्टींचा लैंगिक जीवनावर होतो वाईट परिणाम\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nAll post in लाइव न्यूज़\nसातारा : स्वच्छतेसाठी मी तयार आहेची दारोदारी रांगोळी, मलकापुरात संदेश उपक्रम\nस्वच्छ सर्वेक्षण २०१८ साठी मलकापूर शहराने कंबर कसली आहे. विविध उपक्रम राबवत प्रत्येक घरातील महिलांकडून स्वच्छतेसाठी पुढाकार घेत मी तयार आहे या ब्रँडची दररोज दारादारात रांगोळी उमटत आहे. हा ब्रँड तळागाळात पोहोचवून मलकापूरला देशातील पहिल्या पंचवीस शहरात आणण्यासाठी घरोघरी स्वच्छतेचाच पाठ वाचला जात आहे.\nठळक मुद्देस्वच्छतेसाठी मी तयार आहेची दारोदारी रांगोळीमलकापुरात संदेश उपक्रम\nमलकापूर : स्वच्छ सर्वेक्षण २०१८ साठी मलकापूर शहराने कंबर कसली आहे. विविध उपक्रम राबवत प्रत्येक घरातील महिलांकडून स्वच्छतेसाठी पुढाकार घेत मी तयार आहे या ब्रँडची दररोज दारादारात रांगोळी उमटत आहे. हा ब्रँड तळागाळात पोहोचवून मलकापूरला देशातील पहिल्या पंचवीस शहरात आणण्यासाठी घरोघरी स्वच्छतेचाच पाठ वाचला जात आहे.\nमलकापूर शहराने स्वच्छतेबाबत सातत्याने विविध पर्याय करत सध्या देशातील मोजक्याच शहरात आपले स्थान प्राप्त केले आहे. नगरपंचायतीने स्वच्छ सर्वेक्षण २०१८ च्या अनुषंगाने विशेष नियोजन केले असून, शहरातील ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा करण्यासाठी ९ घंटागाड्या सुरू ठेवल्या आहेत. यामध्ये ५ नवीन घंटागाड्यांचा समावेश आहे.\nघराघरातील महिलाही ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे घंटागाडीतच देत आहेत. त्यासाठी शहरातील १० हजार घरांत प्रत्येकी दोन बकेटप्रमाणे २० हजार बकेटचे वाटप केले आहे. घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प ८ जुलै २०१७ पासून कार्यान्वित केला आहे.\nस्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी शहरातील १० जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, १४ खासगी विद्यालये, महाविद्यालये, २२ अंगणवाड्या यांचा सामावेश केला आहे. शिक्षक, विद्यार्थी, पालकांच्या माध्यमातून जनजागृती अभियान राबवले आहे. या अभियानात शहरातील सर्व नागरिकांनी स्वत:साठीच स्वच्छता करायची आहे.\nहा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आहे. नगरपंचायत स्तरावरील राज्यातील पहिलीच भुयारी सांडपाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. स्वच्छता अभियान ही स्पर्धा नव्हे तर एक चळवळ म्हणून त्याकडे मलकापूरवासीयांनी लक्ष केंद्रित केले आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nSatara areaSwachh Bharat Abhiyanसातारा परिसरस्वच्छ भारत अभियान\nसातारा : पोलीस भरतीचे अमिष दाखवून अडीच लाखांची फसवणूक\nवंचित घटकांना दहा जागा सोडल्याशिवाय चर्चा अशक्य : प्रकाश आंबेडकर\nदेशातल्या विरोधी पक्षांना ‘पॅरेलिसीस’ झालाय--प्रकाश आंबेडकर\n‘जान पे खेलकर’ भेकराचा जीव वाचविण्याचा अट्टाहास प्रयत्न ठरले निष्फळ; शिरवळला कुत्र्यांनी तोडले लचके\nतपासणीविना धावतायत ६७ स्कूलबस-सातारा उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाईचा इशारा\nवटपौर्णिमेला नव्वद टक्के बँक लॉकर्स उघडले - दिवाळीपेक्षा प्रमाण जास्त\nवांग-मराठवाडी धरणाचे काम बंद\nना चारा, ना पाणी; दुष्काळी आणीबाणी\nउदयनराजे, शिवेंद्रराजेंवर गुन्हा दाखल; 'जमावबंदी'चा भंग करून आले होते आमनेसामने\nविस्तारीकरणात ऐतिहासिक वास्तूंचे विस्थापन : महामार्गाचे सहापदरीकरण\nसायलेन्सर अल्टर करणाऱ्यास दणका : सात हजार दंड, पोलिसांकडून कारवाई\nसाताऱ्यातील लाल बहाद्दूर शास्त्री महाविद्यालयाचा देशपातळीवर ‘गौरव’\nअमृतसर ट्रेन दुर्घटनाबिग बॉस 12मीटूइंधन दरवाढपरिणीती चोप्रादीपिका पादुकोणप्रो कबड्डी लीगसबरीमाला मंदिरअमृता फडणवीसकॉफी विथ करण 6\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nकलिंगडापासून घरच्या घरी तयार करा 'हे' फेसपॅक\n'या' पदार्थांमुळे वाढतो तुमचा ताण; मेंदूसाठीही ठरतात घातक\nतुमची मुलं वस्तू चोरतात अशी बदला वाईट सवय\nवाहतुकीचे हे अजब नियम पाहून, तुम्ही नक्कीच जाल चक्रावून\nएक्सला खबरही लागू न देता ब्रेकअपनंतर ही ६ कामे करतात मुली\nरोहित शर्मा-विराट कोहलीची जोडी जमली\nचेहऱ्यावर स्मितहास्य खुलवणारे 'क्युट स्टॅच्यू'\nही आहे जगातील सर्वात सुंदर नदी\nसरकारच्या एका होकारामुळे अनेकांना मिळु शकतो रोजगार - आंग्रीया क्रुझचे शिल्पकार\nभाजपा सरकार काँग्रेसपेक्षाही थापाडे - राज ठाकरे\n#MeToo: 'मीटू' मोहिमेवर पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णीने दिली ही प्रतिक्रिया\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेनेविरोधात धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nपनवेल टर्मिनलमध्ये बेवारस बॅग आढळल्याने खळबळ\nसांगलीतील भिवघाट येथे साई गारमेंटला भीषण आग\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\nलोकलला बसवा स्वयंचलित दरवाजे\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\n''गोपीनाथरावांसाठी जागा सोडत होतो, आता सर्व जागा लढणार''\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराकेश अस्थाना प्रकरणात मोदींना एवढी गोडी का\nजायकवाडीत ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश\n२२ महिन्यांनंतर शिवस्मारकाच्या कामाचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lssparle.org.in/2018/08/blog-post.html", "date_download": "2018-10-24T01:06:55Z", "digest": "sha1:N4QTG5IRVXL7GZTGC32EN6QIDKB7KFLL", "length": 5240, "nlines": 55, "source_domain": "www.lssparle.org.in", "title": "निबंध स्पर्धा - निकाल ~ LSS, Parle", "raw_content": "\nसेवा करावया लावा | देवा हा योग्य चाकर\nनिबंध स्पर्धा - निकाल\nसंस्थेतर्फे 'आजच्या काळात सामाजिक संस्थांची आवश्यकता आणि त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा' या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केली होती. त्यात १९ जणांनी भाग घेतला. महाड, बदलापूर, सावंतवाडी, पालघर, नवी मुंबई आणि मुंबई अशा विविध ठिकाणांहून स्पर्धकांनी ह्या स्पर्धेत भाग घेतला. त्यातील पारितोषिक विजेत्या स्पर्धकांची नावे खालीलप्रमाणे:\nप्रथम पारितोषिक - श्री. किशोर वालावलकर, सावंतवाडी\nद्वितीय पारितोषिक - श्री. सुधीर देशपांडे, मुंबई\nतृतीय पारितोषिक - श्रीमती वसुधा गोरे, मुंबई\nपारितोषिक वितरण समारंभ रविवार दि. १९ ऑगस्ट २०१८ रोजी संध्याकाळी ५ वाजता संस्थेच्या गोखले सभागृहात आहे. कृपया आपण सर्वांनी या कार्यक्रमास यावे.\nग्राहक पेठ २०१८ - वेळापत्रक\nसंस्थेतर्फे दरवर्षी भरवली जाणारी ग्राहक पेठ यावर्षी शुक्रवार दि. १९ ऑक्टोबर २०१८ ते रविवार दि. २८ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत संपन्न होत आहे...\nग्राहक पेठ २०१८ - निवडलेल्या गाळाधारकांची नावे\nग्राहक पेठ २०१८ मध्ये निवडलेल्या गाळा धारकांची नावे वाचण्यासाठी येथे क्लिक करावे . गाळा निवड व शुल्क भरणा रविवार दि. ०२ सप्टेंबर २०१८ रोजी ...\nविशेष सर्वसाधारण सभा \"महत्वाचा बदल\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%82-%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%B0", "date_download": "2018-10-24T02:01:34Z", "digest": "sha1:3WXG4JWYVLD3GIKB5O2FRWJH4Q4CLJ2V", "length": 22128, "nlines": 280, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "नवं फिचर Marathi News, नवं फिचर Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nMeToo:'विकास बहलनं दिली होती कबुली’\n‘धावपट्टी बंद’चा विमान वाहतुकीवर परिणाम\nकॉलेजांमध्ये आता राष्ट्रीय एकता दिवस\nस्टेशनरी नाही, म्हणून बिले उशिरा\nमुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस द्या\nअंधेरी, जुहू तीन दिवस पाण्याशिवाय\nकोलकाता: रेल्वेपुलावर चेंगराचेंगरीत दोन ठार\nकोलकात्यात 'यामुळं' झाली चेंगराचेंगरी\nराम मंदिराचे राजकारण यंदा संपू दे: शिवसेना...\n'नमो अॅप'द्वारे द्या देणगी; भाजपचे आवाहन\n'सीबीआय'चे लाचखोरीप्रकरण हायकोर्टात पोहोचल...\n...आणि हत्येनंतर 'खशोगी' बाहेर पडले\nमल्ल्याच्या लंडनमधील हवेलीवर टाच येणार\nचीननं उभारला जगातील सर्वात लांब सागरीपूल\nझुकेरबर्ग पुस्तकांच्या दुकानात काम करतो\n'पहिल्या' घोटाळेबाजाला भारतात आणण्यात यश\nतरूण पिढी देतेय आयुर्विम्याला पसंती\nपाचव्या दिवशीही इंधन दरकपात\nनिर्देशांकाने गाठली नीचांकी पातळी\nमुंबईतील पायाभूत समस्यांवर विचारमंथन\n‘ईपीएफओ’ बनणार फंड मॅनेजर\nमहाराष्ट्र-दिल्ली भरतात देशाचा अर्धा इन्कम...\nIND x WI: दुसऱ्या वनडेत 'विराट' विक्रमांवर लक्ष\nभारत ‘ब’ची विजयी सलामी\nरायझिंग स्टार, पठाण लॉयन विजयी\nशॉर्टशायर, अलॉफ्ट क्लब उपांत्य फेरीत\nएमजीएम अकादमीचा दणदणीत विजय\nक्रिकेट: 'विरो'ची जोडी वर्तमानातली सर्वश्र...\nदीपिका-रणवीरचं शुभमंगल १४-१५ नोव्हेंबरला\n#MeToo: अन्नू मलिक यांची 'इंडियन आयडॉल'मधू...\nतैमूरसाठी सैफ आणि करिनाचा नवा प्लॅन\nलोकप्रिय अभिनेत्री साक्षी तन्वर झाली आई\n'कॉफी विथ करण-६'मध्ये वरूण आणि कतरीना\n आलिया भटची बॅग कारच्या किंमतीएवढी\nमोटार स्पोर्टस क्वीन कांचन\nमोटार स्पोर्टस क्वीन कांचन\nबायकोच्या अटीवर नवऱ्याचं धम्माल उत्तर\nएका घरात जुन्या भिंतीमध्ये कपाट करायचं चाल...\nलाचखोरी प्रकरण: CBIच्या उपअधीक्षक..\nछत्तीसगडः CM रमण सिंग आदित्यानाथ ..\nभारतीय लष्कराची फेररचना, लष्कराचे..\nरक्ताने माखलेला सॅनिटरी पॅड मंदिर..\nमुंबईः जमिनींच्या मागण्यांसाठी सत..\nचेहऱ्यावरील सुरकुत्या नष्ट करणारे..\nराजस्थानः नागोरमधील सरकारी महाविद..\nदिल्लीः अस्थाना प्रकरणी जैसे थे स..\nआयफोन युजर्ससाठी व्हॉट्सअॅपचे नवे फिचर\nव्हॉट्स अॅपने आपल्या आयफोन युजर्ससाठी एक नवे फिचर आणले आहे. आयफोन युजर्स आता कोणत्याही मेसेजमध्ये आलेली मीडिया फाईल आणखी सोप्या पद्धतीने पाहू शकतात. मेसेजमध्ये पाठवलेली लिंक संशयास्पद आहे की नाही हेही पाहता येणार आहे.\nजीमेलचं नवं फिचर: आपोआप डिलीट होणार मेल\nअनेकदा अनावश्यक मेलमुळं फोनची मेमरी फुल होते आणि मग ते अनावश्यक मेल डिलीट करण्यात वेळ वाया जातो. पण, आता या अनावश्यक मेलपासून आपली सुटका होणार आहे. यासाठी जीमेलनं एक नवीन फिचर आणलंय.\nट्रू कॉलर'चं नवं फिचर; आता कॉल रेकॉर्ड करता येणार\n'ट्रू कॉलर' त्याच्या युजर्ससाठी एक नवीन फिचर घेऊन आलं आहे. त्याच्या मदतीनं युजर्स कुठलाही कॉल रेकॉर्ड करू शकणार आहेत. कंपनीनं त्यांच्या वेबसाइटवर या नवीन फिचरची संपूर्ण माहिती दिली आहे.\nWhatsApp: व्हॉट्सअॅपवरून पैसे पाठवणे आणखी सोपे\nव्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आजवर फोटो, व्हिडिओ पाठवणे शक्य होते परंतु, व्हॉट्सअॅपनं लाँच केलेल्या यूपीआई पेमेट्स सुविधेमुळे पैसे ट्रान्सफर करणेही शक्य झाले. परंतु, पैसे ट्रान्सफर करताना युजर्सना होणारा त्रास कमी करण्यासाठी व्हॉट्सअॅपनं नवं फिचर आणलं आहे. त्यामुळं व्हॉट्सअॅपवरून पैसे पाठवणं आणखी सोपं होणार आहे.\nदुसऱ्यांचे मेसेज फॉरवर्ड कराल तर...\nव्हाटसअॅपवर येणारा कुणाचाही मेसेज आपल्या नावावर खपवून शेखी मिरवण्याचा प्रयत्न करणार असाल तर सावधान कारण दुसऱ्यांचा मेसेज स्वत:च्या नावावर फॉरवर्ड केल्यास त्यावर 'Forwarded Message' असा मजकूर लिहून येणार आहे. त्यामुळे तुमची चारचौघांत फजिती होऊ शकते, म्हणून दुसऱ्यांचे मेसेज आपल्या नावावर खपविताना जरा सबूर\nफेसबुक अकाउंट उघडतानाही 'आधार' लागणार\nसरकारच्या आधारसक्तीवर विविध मतप्रवाह असताना आता चक्क फेसबुकनेच आधारला प्रमाण मानणारे पाऊल उचलले आहे. येत्या काळात नवं फेसबुक अकाउंट उघडायचं असल्यास आधार कार्डची गरज भासणार आहे. फेसबुक एक नवं फिचर आणत असून हे फिचर तुम्हाला तुमचं आधार कार्डवरील नाव नमूद करायला सांगणार आहे.\nफेसबुकने हटवलं 'टिकर' फिचर\nफेसबुकने अलिकडेच आपलं एक खास फिचर 'टिकर' हटवलं आहे. २०११ मध्ये लाँच झालेल्या या फिचरमुळे मित्रांच्या अॅक्टिव्हिटीज् ट्रॅक करता येत होत्या. फेसबुक पेजवर डाव्या बाजुला हे फिचर दिसतं. तुमचे फ्रेंडस् कोणाच्या पोस्ट लाइक करत आहेत, कोणत्या पोस्टवर काय कॉमेंट करत आहेत, हे सर्व तुम्हाला या टिकरमुळे समजत होते.\nट्विपल्ससाठी ट्विटरनं आणलं नवं फिचर\nट्विट करण्यासाठीची शब्दमर्यादा १४० वरून २८० केल्यानंतर ट्विटरने युजर्सना आणखी एक आंनदाची बातमी दिली आहे. ट्विटरने डिस्प्ले नेम लिहिण्याची शब्दमर्यादा २० वरून ५० केली आली आहे. या नव्या अपटेडमुळं युजर्स आता त्यांचं पूर्ण नावही लिहू शकणार आहेत. कंपनीनं स्वत: ट्विट करत या फिचरची माहिती दिली आहे.\nविंडोज फोन इतिहास जमाः मायक्रोसॉफ्ट\nगुगलच्या अँड्रॉइड व अॅपलच्या आयओएस या अद्ययावत ऑपरेटिंग सिस्टिमपुढं तग धरू न शकलेल्या 'विंडोज'ला अखेरचा टाटा करण्याचा निर्णय मायक्रोसॉफ्टनं घेतला आहे. विंडोज फोनचा जमाना आता संपला असून यापुढं विंडोजचं कुठलंही नवं फिचर किंवा हार्डवेअर विकसित केलं जाणार नाही,' असं मायक्रोसॉफ्टनं जाहीर केलं आहे.\nव्हॉट्स अॅपवर आता ‘सत्यं वद’\nअरे तुझा मेसेज वाचलाच नाही, नोटिफिकेशन लवकर पाहिलेच नाही, अशी कारणं देऊन आपल्या मित्र, कुटुंबिय, ऑफिसमधले सहकारी यांना फसवत असाल तर आता तुम्हाला तसे करता येणार नाही. अशी फसवेगिरी टाळण्यासाठी व्हॉट्स अॅपने आता ‘सत्यं वद’च्या तत्त्वावर नवं फिचर लॉन्च केले आहे.\nFBवर मित्रांचा ठावठिकाणा कळणार\n‘काय मित्रा आहेस कुठे’ फेसबुक वर चॅट करताना आपल्या मित्राला सहज हा प्रश्न विचारतो. आपणही कधी-कधी खरं सांगणं टाळतो, मात्र आता असं खोटं बोलता येणार नाही. कारण की, तुमचे मित्र कुठे आहेत हे फेसबुक युझर्सना आता कळणार आहे.\n...तर देशात अराजक निर्माण होईल; उद्धव ठाकरेंना भीती\nMeToo:'तेव्हा विकास बहलनं दिली होती कबुली’\nव्हिडिओ: रणवीर-दीपिकाचं 'येथे' होणार लग्न\nवाशिम: राज ठाकरेंनी केली ढाब्यावर पोटपूजा\nसंगीतकार यशवंत देव यांची प्रकृती चिंताजनक\nएकाग्रता वाढवण्यासाठी 'हे' आसन नक्की करा\nव्हिडिओ: सोनाली बेंद्रेचा नवा लूक पाहा\nIND x WI: वनडेत आज 'विराट' विक्रमाकडे लक्ष\nराज्य कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळी भेट मिळणार\nपुणे: एमएचटी-सीईटी आता ऑनलाइन होणार\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.mahanews.gov.in/Home/DispDistrictDetailsNewsFront.aspx?str=dnDFKyhMmzct8iQ7fdpDHA==", "date_download": "2018-10-24T01:48:46Z", "digest": "sha1:D2E2VCMMLJCA7ITFWP6ZKHQHGYJHFBTC", "length": 5815, "nlines": 7, "source_domain": "www.mahanews.gov.in", "title": "धार्मिक पर्यटनाच्या विकासासाठी प्रयत्नशील - पर्यटन मंत्री जयकुमार रावल मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०१८", "raw_content": "धुळे : महाराष्ट्र राज्याला ऐतिहासिक, धार्मिक तीर्थस्थळांचा मोठा वारसा लाभला आहे. त्यामुळे शेती व औद्योगिक विकासाबरोबरच राज्यातील निसर्ग पर्यटन आणि धार्मिक पर्यटन विकासासाठी देखील राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्याचे पर्यटन व रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांनी केले आहे.\nबेटावद, ता. शिंदखेडा येथील कपिलेश्वर मंदिर परिसरात विविध विकास कामांसाठी 24 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी हायमास्टचे भूमीपूजन आज दुपारी मंत्री श्री. रावल यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य कामराज निकम, संजीवनी शिसोदे, बेटावदचे सरपंच प्रदीप महाजन, उपसरपंच अनिता चव्हाण, तहसीलदार सुदाम महाजन, नथू पाटील, श्यामसिंग राजपूत, भिकन शिरसाट आदी उपस्थित होते.\nपर्यटन मंत्री श्री. रावल म्हणाले, कपिलेश्वर येथे येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. या पार्श्वभूमीवर बेटावद ते कपिलेश्वर मंदिरादरम्यान पांझरा नदी पात्रावर पूल बांधण्यात येईल. त्यामुळे भाविकांची मोठ्या प्रमाणात सोय होईल. महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी येणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्या दरवर्षी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर धार्मिक पर्यटनस्थळांचा विकास करण्यात येईल. कपिलेश्वर येथे हाऊस बोट संकल्पना राबविणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.\nधुळे जिल्ह्यातील लळिंग, थाळनेर, सोनगीर या ऐतिहासिक पर्यटनस्थळांचा विकास करण्यात येईल. याबरोबरच नंदुरबार जिल्ह्यातील रावलापाणी या ऐतिहासिक पर्यटन स्थळाचा विकास करण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री.रावल यांनी सांगितले. याशिवाय बेटावद येथे बालाजी रथासाठी निवारा शेड, वारुड येथे लोटन बाबा मंदिर परिसरास संरक्षण भिंत, दसवेल येथे गणेश मंदिर परिसरात हायमास्ट, वायपूर येथे दत्त मंदिराचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. तसेच पाटण येथे आशापुरी मंदिर परिसर, सुलवाडे येथे महादेव मंदिर परिसर, कमखेडा येथे विठ्ठल मंदिर परिसर, सवाई मुकटी येथे मक्तेश्वर मंदिर परिसर, दत्ताणे येथे दत्त मंदिर परिसर, रोहाणे येथे आशापुरी मंदिर परिसर विकसित करण्यात येणार आहे.\nतत्पूर्वी कुरुकवाडे, ता. शिंदखेडा येथे 44 लाख रुपये खर्च करुन होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन मंत्री श्री. रावल यांच्या हस्ते झाले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.\n'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://sharyat.com/04/02/%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%95%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%BF/", "date_download": "2018-10-24T01:09:53Z", "digest": "sha1:HA3QBKSTZCALXHMQXYOVXDYOHXJWB7OS", "length": 12907, "nlines": 88, "source_domain": "sharyat.com", "title": "लसून दुधा मध्ये उकळवून पिण्यामुळे जे झाले ते अद्भुत होते", "raw_content": "\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा.\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \nलसून दुधा मध्ये उकळवून पिण्यामुळे जे झाले ते अद्भुत होते\nलसून फक्त जेवणाची चव वाढवत नाही तर शरीरासाठी एक औषधी सारखे कार्य करते. यामध्ये विटामिन, खनिज, फॉस्फोरस, आयरन इत्यादी असते. लसून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. जेवणा मध्ये लसणाचा कोणत्याही प्रकारे केलेला वापर शरीरासाठी फायदेशीर असतो. दुध आपल्या शरीरासाठी उपयोगी असते. दुध पिण्यामुळे अनेक आजार दूर होतात आणि बोन्स मजबूत होतात. पण जर लसून आपणा दुधामध्ये मिक्स करून सेवन केल्यामुळे याचे फायदे अनेक पटीने जास्त वाढतात.\nआजकाल खाण्यापिण्यातील दुर्लक्ष आणि वाईट सवयी यामुळे आरोग्य बिघडत चालले आहे. ज्यामुळे अनेक आरोग्य विषयक समस्या निर्माण होत आहेत. आज आम्ही तुम्हाला दुधा सोबत लसून सेवन केल्यामुळे होणाऱ्या 10 मोठ्या फायद्या बद्दल सांगणार आहोत.\nआजकाल बहुतेक लोकांचे गुडघे दुखतात, सियाटिकाची समस्या, कधी कधी तर वेदना एवढ्या वाढतात की चालणे फिरणे मुश्कील होते. कधीकधी या वेदनेमुळे गुडघ्यावर सूज येण्याची समस्या होते. पण आज आम्ही तुम्हाला लसून आणि दुधाचा असा उपाय सांगत आहोत ज्याच्या प्रयोगाने गुडघेदुखी, सियाटिका बरे होते, एवढेच नाही तर या उपायाने कोलेस्ट्रोल, बद्धकोष्ठ, कंबरदुखी, कैंसर, अपचन, मुरुमे, हृदय धमनीची ब्लॉकेज आणि माइग्रेन इत्यादी मध्ये आराम मिळतो.\nलसूनवाले दुध बनवण्याची पद्धत\nयासाठी तुम्हाला एक ग्लास दुधा मध्ये थोडेसे पाणी आणि लसून पेस्ट टाकावी आणि रात्री जेवल्यानंतर झोपण्या अगोदर हे दुध प्यावे. हे पिण्यामुळे कोणकोणते रोग ठीक होतात पाहूया.\nदुध आणि लसून यांचे 10 फायदे\nसियाटिकाच्या वेदना : 4 लसून पाकळ्या आणि 200 ml दुध, सर्वात पहिले लसून कापून दुधा मध्ये टाका. दुध काही मिनिट उकळवा. दुध उकळल्या नंतर हे गोड करण्यासाठी यामध्ये थोडे मध मिक्स करा. या दुधाचे रोज सेवन करा जो पर्यंत वेदन बंद होत नाहीत.\nकोलेस्ट्रोल : दुध आणि लसून चे मिश्रण तुमच्या हृदयाच्या धमनी मधील अडथळे म्हणजेच यामध्ये जमा झालेले कोलेस्ट्रोल संपवण्यास मदत करतो आणि हाई कोलेस्ट्रोलची समस्या दूर होते.\nबद्धकोष्ठता : आयुर्वेदानुसार हे नैसर्गिक पेय दुध आणि लसून चे मिश्रण आतड्यांना सक्रीय करून बद्धकोष्ठची समस्या दूर करतो आणि गुदा मार्गास नरम बनवतो.\nअपचन : दुध आणि लसून चे मिश्रण पाचक रस निर्माण करण्यास मदत करतात ज्यामुळे एसिडीटी आणि अपचन सारख्या समस्येत फायदा होतो.\nसांधेदुखी : या दुधा मध्ये शोथरोधी तत्व असतात. ज्यामुळे हे सांधेदुखी मध्ये विशेषतः फायदेशीर असते. जर तुम्हाला गुडघे दुखीची समस्या राहत असेल तर नियमित पणे 1 ग्लास दुधात 3-4 लसून पाकळ्या टाकून उकळवून प्यावे. यामुळे आराम मिळेल.\nमाइग्रेन : माइग्रेन च्या रुग्णांसाठी दुध आणि लसूनचे हे मिश्रण अत्यंत फायदेशीर आहे. हे सामान्य डोकेदुखी पासून सुटका देण्यातही गुणकारी आहे.\nचेहऱ्यावरील मुरुमे : मुरुमांचा त्रास होत असेल तर लसूनवाले दुध पिण्यामुळे फायदा होतो. रोज एक ग्लास लसूनवाले दुध पिण्यामुळे मुरूम पूर्ण निघून जातात.\nहृदय धमनी मधील ब्लोकेज : दुध आणि लसून चे मिश्रण तुमच्या हृदयाच्या धमनी मधील अडथळे म्हणजेच ब्लोकेज संपवतो आणि हाई कोलेस्ट्रोलची समस्या दूर करतो.\nकंबरदुखी : ज्यालोकान कंबरदुखीची समस्या आहे त्यांच्या साठी लसूनवाले दुध लाभदायक आहे. लसून वेदने पासून मुक्ती देण्यासाठी मदत करतो.\nकैंसर : भविष्यात कैंसर होऊ नये यासाठी दुध आणि लसून यांचे हे मिश्रण फायदेशीर आहे. हे साधारण त्वचा विकार बरे करते.\n← 7 दिवस सकाळी भेंडी चे पाणी पिण्यामुळे मिळतील 9 जादुई फायदे, ते मिळवण्याची पद्धत येथे पहा..\nपहा सऊदी अरब मध्ये कोणत्या अपराधासाठी दिली जाते कोणती शिक्षा \nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप 19/02/2018\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा. 18/02/2018\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n२० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या. आर आर आबांची ही दोन रुपं एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं. 18/02/2018\nसागर कारंडे ने घेतलं मुंबईत स्वतःच घर या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा \nकाळे अंडे देणारी आणि काळ्या रक्ताची कडकनाथ कोंबडी किंमत आहे तब्बल २००० रुपये 18/02/2018\nमुंबईमधील आणि इतर मोठ्या शहरांतील इमारतीमध्ये का नसतो १३ वा मजला. . बघा काय आहे नक्की 18/02/2018\n*** गरुड व्हा, बगळा होऊ नका पॉवर ऑफ चॉइस 16/02/2018\nKuldeep on मराठी माणूस उद्योगामध्ये कमी कुठे पडतो \nJalindar Kisan Bhoir on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nAmrut khemnalkar on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nsachin on प्रिय मित्रानो, लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख नक्की वाचा\nSandip sathe on आजचे राशिभविष्य बघा काय म्हणतेय तुमची रास….कुंभ राशी वाल्यांनी आवर्जून बघाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/node/3735", "date_download": "2018-10-24T01:43:05Z", "digest": "sha1:TDVXETK7IYY7AWHR5A3Y7DRCO4UFBP6B", "length": 10313, "nlines": 272, "source_domain": "www.manogat.com", "title": "हे शब्द असे लिहा (फि - बा) | मनोगत", "raw_content": "\nहे शब्द असे लिहा (फि - बा)\nप्रेषक महेश (गुरु., १५/१२/२००५ - ०७:४०)\nहे शब्द असे लिहा (अं - अ)\nहे शब्द असे लिहा ( अ - अ २ )\nहे शब्द असे लिहा (अ - अ ३ )\nहे शब्द असे लिहा (अ - आ)\nहे शब्द असे लिहा ( आ - इ )\nहे शब्द असे लिहा (इ - उ)\nहे शब्द असे लिहा ( उ - उ )\nहे शब्द असे लिहा ( उ - ए )\nहे शब्द असे लिहा ( ए - क )\nहे शब्द असे लिहा ( क - का )\nहे शब्द असे लिहा ( का - कु )\nहे शब्द असे लिहा ( कुं - कों )\nहे शब्द असे लिहा ( कों - ख्रि )\nहे शब्द असे लिहा ( गा - गो )\nहे शब्द असे लिहा ( गो - च )\nहे शब्द असे लिहा ( च - चु )\nहे शब्द असे लिहा ( चु - ज )\nहे शब्द असे लिहा ( ज - जु )\nहे शब्द असे लिहा (जुं - टि)\nहे शब्द असे लिहा (टिं - त)\nहे शब्द असे लिहा (त - ति)\nहे शब्द असे लिहा (ति - त्रै)\nहे शब्द असे लिहा (त्रै - दि)\nहे शब्द असे लिहा (दि -दु)\nहे शब्द असे लिहा (दु - द्व्य)\nहे शब्द असे लिहा (ध - धृ)\nहे शब्द असे लिहा (धृ - ना)\nहे शब्द असे लिहा (ना - नि)\nहे शब्द असे लिहा (नि - नि)\nहे शब्द असे लिहा (नि - पं)\nहे शब्द असे लिहा (प - पा)\nहे शब्द असे लिहा (पा - पी)\nहे शब्द असे लिहा (पी - पै)\nहे शब्द असे लिहा (पो - प्र)\nहे शब्द असे लिहा (प्र - फि)\nहे शब्द असे लिहा (फि - बा)\nहे शब्द असे लिहा (बा - बें)\nहे शब्द असे लिहा (बे - भिं)\nहे शब्द असे लिहा (भि - म)\nहे शब्द असे लिहा (मं - मा)\nहे शब्द असे लिहा (मा - मृ)\nहे शब्द असे लिहा (मृ - यो)\nहे शब्द असे लिहा (यो - रा)\nहे शब्द असे लिहा (रा - ल)\nहे शब्द असे लिहा (ल - व)\nहे शब्द असे लिहा (व - वा)\nहे शब्द असे लिहा (वा -वि)\nहे शब्द असे लिहा (वि - वे)\nहे शब्द असे लिहा (वे - श)\nहे शब्द असे लिहा (श - शि)\nहे शब्द असे लिहा (शि - श्रु)\nहे शब्द असे लिहा (श्रु - स)\nहे शब्द असे लिहा (स -स)\nहे शब्द असे लिहा (स - सा)\nहे शब्द असे लिहा (सा - सुं)\nहे शब्द असे लिहा (सु - सो)\nहे शब्द असे लिहा (सो - स्वी)\nहे शब्द असे लिहा (स्वी - हु)\nहे शब्द असे लिहा (हु - ज्ञे)\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ६ सदस्य आणि ५० पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/taxonomy/term/217", "date_download": "2018-10-24T01:42:05Z", "digest": "sha1:OIHYZU6S35KERJQGLERB4GCS4FVORFHI", "length": 3565, "nlines": 74, "source_domain": "www.manogat.com", "title": "मध्यपूर्व | मनोगत", "raw_content": "\nपाककृती पालकाची हाटून भाजी\nपाककृती पौष्टिक खज़ुराचे लोलीपोप\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ४ सदस्य आणि ५१ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/pune-local-news/awkward-cable-network-near-kakate-palace/articleshow/65761790.cms", "date_download": "2018-10-24T02:08:48Z", "digest": "sha1:6G5RNU5U27MY6FXTKE3EF5MAIZU5ZUMV", "length": 8619, "nlines": 133, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune local news News: awkward cable network near kakate palace - काकडे पॅलेस जवळ अस्ताव्यस्त केबलचे जाळे | Maharashtra Times", "raw_content": "\nकाकडे पॅलेस जवळ अस्ताव्यस्त केबलचे जाळे\nकाकडे पॅलेस जवळ अस्ताव्यस्त केबलचे जाळे\nकाकडे पॅलेसजवळ काही केबल धारकांनी केबलच्या वायर चुकीच्या पद्धतीने लावल्या आहेत. त्याचे नियोजन व्यवस्थित करावे याठिकाणी मोठ्य गाड्यांची वर्दळ असते त्यामुळे त्या केबल तुटून सर्वसामान्य त्या जीवाला धोका होण्याची शक्यता आहे\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\npune local news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nलाचखोरी प्रकरण: CBIच्या उपअधीक्षकाला ७ दिवसांची CBI कोठडी\nछत्तीसगडः CM रमण सिंग आदित्यानाथ यांचे पाया पडले\nभारतीय लष्कराची फेररचना, लष्कराचे तीन उपमुख असणार\nरक्ताने माखलेला सॅनिटरी पॅड मंदिरात घेऊन जाणार का\nमुंबईः जमिनींच्या मागण्यांसाठी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे आ...\nचेहऱ्यावरील सुरकुत्या नष्ट करणारे तांदळाचे पाणी\nअनधिकृत होर्डिंग जॉगिंग ट्रकवर\nदांडेकर पुल सिग्नल जवळ बेवारस गाडी\nछत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाची पाटीची अवस्था\nस्मार्ट पुण्याचे स्मार्ट नागरिक\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1काकडे पॅलेस जवळ अस्ताव्यस्त केबलचे जाळे...\n2रास्ते वाडा बस स्टॉप ची झाली कचराकुंडी.....,...\n3धोकादायक डी पीला झाकण आवश्यक...\n4बस स्थानकावरील आसने गायब...\n5नाल्याच्या कडेने सुरक्षा भिंत...\n6कात्रज चौकात सिग्नल नादुरुस्त...\n7आण्णाभाऊ साठे नाट्यगृह स्वच्छतागृहाची दुरवस्था...\n9पाईपलाईन तुटल्यामुळे पाणी वाया जाते...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-10-24T00:19:00Z", "digest": "sha1:QPTQ3W2CAFV3LK5PJIWMQ6HSPWJ73ECZ", "length": 16238, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "रोजगार निर्माण परिषदेच्या वतीने गुरूवारी भोसरीत \"दि ग्रेट रिपब्लिकन कार्यकर्ता\" महानाट्याचे आयोजन - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना…\nयुतीचा लवकर निर्णय घ्या; अन्यथा लोकसभा विधानसभा निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याची …\nमहापालिका निवडणुकीत जनतेने कानफटवले, तरीही बारणेंना दुसऱ्यांदा खासदार होण्याची स्वप्ने पडताहेत;…\nप्रश्न पिंपरी-चिंचवडच्या पाण्याचा; विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ठरवले चोर\nडीजे वाजण्यावरील बंदी तूर्तास हटवणार नाही- उच्च न्यायालय\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा…\nपिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना\nवाल्हेकरवाडीतील डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nपिंपळेनिलखमध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे…\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना…\nचाकण जवळील काळूस येथे विष प्राशन करून ५० वर्षीय इसमाची आत्महत्या\nनिगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न\nदिघीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू\nचाकण येथील रबर कंपनीचे दोन बँक अकाऊंट हॅक; ४० लाखाची रक्कम…\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले…\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव…\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही…\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका –…\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मुलासह १८ जणांना जन्मठेप\nआमच्या संयमाचा अंत पाहू नका, भारताला मोठा पलटवार झेलावा लागेल –…\nमोदी माझे मित्र आहेत आणि भारतावर माझ प्रेम आहे – डोनाल्ड…\nनीरव मोदीच्या बहिणीविरोधातही इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस\nनेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ७ प्रवाशी बेपत्ता\nHome Bhosari रोजगार निर्माण परिषदेच्या वतीने गुरूवारी भोसरीत “दि ग्रेट रिपब्लिकन कार्यकर्ता” महानाट्याचे आयोजन\nरोजगार निर्माण परिषदेच्या वतीने गुरूवारी भोसरीत “दि ग्रेट रिपब्लिकन कार्यकर्ता” महानाट्याचे आयोजन\nभोसरी दि. ५ (पीसीबी) – रोजगार निर्माण परिषदेच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून गुरूवारी (दि. ७) “दि ग्रेट रिपब्लिकन कार्यकर्ता” या प्रसिद्ध महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.\nरोजगार निर्माण परिषदेच्या वतीने विविध सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. बेरोजगार युवकांना रोजगार व आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टिकोनातून कार्यरत असणाऱ्या या संस्थेच्या माध्यमातून वंचित समाजाला योग्य दिशा मिळावी यासाठी यावर्षी प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते, लेखक, संगीतकार अनिरुद्ध वनकर प्रस्तुत “दि ग्रेट रिपब्लिकन कार्यकर्ता” या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.\nभोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात गुरूवारी सायंकाळी ५ वाजता या कार्यक्रमाला सुरूवात होईल. त्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रोजगार निर्माण परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव मदने यांनी केले आहे.\nPrevious articleऔंध येथील आनंद कांबळे खून प्रकरणी निगडीतून एकाला अटक\nNext articleमोशीत महिलेच्या गळ्यातील मणीमाळ हिस्कावून पसार होणाऱ्या चोराल नागरिकांनी पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात\nयमुनानगरमध्ये पालिकेच्या कचरा वेचक ट्रकची तोडफोड\nखासदार आनंदराव अडसूळ यांना अटक करण्यासाठी नवनीत राणांचा धडक मोर्चा\nआरक्षणाची मागणी समस्यांच्या नैराश्यातून\nयवतमध्ये पोलिसांवर दगडफेक; वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर जखमी\nअनुसूचित जमातींमध्ये समावेशासाठी धनगर समाजाचा एल्गार\nअाज शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या स्वतंत्र बैठका; मराठा आरक्षणप्रश्नी भूमिका निश्चित करणार\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना...\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \nलिफ्टमध्ये अडकून पुण्यातील ७ वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू\nभोसरीतील तरूणाची बीएमडब्ल्यू अंबेनळीच्या घाटात कोसळली; चालक सुखरूप\nऔद्योगिकनगरीत खंडेनवमी उत्साहात साजरी\nप्रबोधनकार ठाकरेंनी वास्तव्य केलेल्या वाड्याला राज ठाकरेंनी दिली भेट\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nचिखलीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक वार\nभोसरीत ज्यूस विक्रेत्याचा धारदार शस्त्राने वार करुन खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/11/news-312.html", "date_download": "2018-10-24T00:37:33Z", "digest": "sha1:3OKGQ2N2S77HDMAHZMSYKPWOQF5KRGX3", "length": 6549, "nlines": 83, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "त्या महिला रूग्णासाठी आमदार राहुल जगताप धावून गेले सिव्हील हॉस्पिटलमध्ये. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar News Ahmednagar South Rahul Jagtap Shrigonda त्या महिला रूग्णासाठी आमदार राहुल जगताप धावून गेले सिव्हील हॉस्पिटलमध्ये.\nत्या महिला रूग्णासाठी आमदार राहुल जगताप धावून गेले सिव्हील हॉस्पिटलमध्ये.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आज आमदार राहुल जगताप हे नगर मध्ये आले असताना पुष्पा अशोक गरूड, मु.पो.कोळगांव, ता.श्रीगोंदा यांचा हात मोडला म्हणून सिव्हील हॉस्पिटल अहमदनगर येथे पंधरा दिवसांपासून अॅडमिट झाल्या होत्या परंतु तेथील डॉक्टर व स्टाफ त्यांना मदत करत नसल्याची माहिती एका कार्यकर्त्याने सांगितली.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nत्यांना दोन ते तीन वेळा ऑपरेशन थिएटरमधून बाहेर काढले गेले. प्रत्येक वेळी वेगवेगळे कारण सांगितले जायचे. याची दखल कोणीही घेत नव्हते. हे सर्व त्या कुटूंबातील प्रमुखांनी आज सकाळी आमदार राहुल जगताप यांना सांगितले.\nही माहिती समजताच आमदार जगताप यांनी लगेच सिव्हील हॉस्पिटल मध्ये धाव घेतली व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बुरूटे,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.गाढे व सर्व स्टाफ बोलावून याप्रकाराबाबत खडे बोल सुनावले व त्वरीत उपचार चालू करण्यास सांगत दोन दिवसांच्या आत ऑपरेशन करण्याच्या सुचना दिल्या.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN\nयावेळेस आमदार राहुल जगताप यांच्या समवेत कुकडी सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन विश्वासराव थोरात, माजी जिल्हा परिषद सदस्य हेमंत सर नलगे, कुकडी कारखान्याचे मा.संचालक मच्छिंद्र नलगे, युवक राष्ट्रवादी जि.उपाध्यक्ष अमित लगड, नितीन आण्णा डुबल, शरद झरे आदी उपस्थित होते.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nत्या महिला रूग्णासाठी आमदार राहुल जगताप धावून गेले सिव्हील हॉस्पिटलमध्ये. Reviewed by Ahmednagar Live24 on Friday, November 03, 2017 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nउद्धव ठाकरे लोकसभा उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार या चार नेत्याची नावे चर्चेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/i140314015858/view", "date_download": "2018-10-24T01:55:38Z", "digest": "sha1:E6Y75F2CNIFHZPOQMZ3OMLUJLUW6IRIW", "length": 4732, "nlines": 45, "source_domain": "m.transliteral.org", "title": "श्री गोरक्ष प्रवाह", "raw_content": "\nमनात एखादी इच्छा धरून निश्चयानें प्रस्तुत ग्रंथपठन केल्यास, मनोकामना खात्रीनें पूर्ण होते.\nमनात एखादी इच्छा धरून निश्चयानें प्रस्तुत ग्रंथपठन केल्यास, मनोकामना खात्रीनें पूर्ण होते.\nगोरक्ष प्रवाह - भाग १\nमनात एखादी इच्छा धरून निश्चयानें प्रस्तुत ग्रंथपठन केल्यास, मनोकामना खात्रीनें पूर्ण होते.\nगोरक्ष प्रवाह - भाग २\nमनात एखादी इच्छा धरून निश्चयानें प्रस्तुत ग्रंथपठन केल्यास, मनोकामना खात्रीनें पूर्ण होते.\nगोरक्ष प्रवाह - भाग ३\nमनात एखादी इच्छा धरून निश्चयानें प्रस्तुत ग्रंथपठन केल्यास, मनोकामना खात्रीनें पूर्ण होते.\nगोरक्ष प्रवाह - भाग ४\nमनांत एखादी इच्छा धरून निश्चयानें प्रस्तुत ग्रंथपठन केल्यास, मनोकामना खात्रीनें पूर्ण होते.\nगोरक्ष प्रवाह - भाग ५\nमनांत एखादी इच्छा धरून निश्चयानें प्रस्तुत ग्रंथपठन केल्यास, मनोकामना खात्रीनें पूर्ण होते.\nगोरक्ष प्रवाह - भाग ६\nमनांत एखादी इच्छा धरून निश्चयानें प्रस्तुत ग्रंथपठन केल्यास, मनोकामना खात्रीनें पूर्ण होते.\nगोरक्ष प्रवाह - भाग ७\nमनांत एखादी इच्छा धरून निश्चयानें प्रस्तुत ग्रंथपठन केल्यास, मनोकामना खात्रीनें पूर्ण होते.\nगोरक्ष प्रवाह - भाग ८\nमनांत एखादी इच्छा धरून निश्चयानें प्रस्तुत ग्रंथपठन केल्यास, मनोकामना खात्रीनें पूर्ण होते.\nगोरक्ष प्रवाह - भाग ९\nमनांत एखादी इच्छा धरून निश्चयानें प्रस्तुत ग्रंथपठन केल्यास, मनोकामना खात्रीनें पूर्ण होते.\nगोरक्ष प्रवाह - भाग १०\nमनांत एखादी इच्छा धरून निश्चयानें प्रस्तुत ग्रंथपठन केल्यास, मनोकामना खात्रीनें पूर्ण होते.\nगोरक्ष प्रवाह - भाग ११\nमनांत एखादी इच्छा धरून निश्चयानें प्रस्तुत ग्रंथपठन केल्यास, मनोकामना खात्रीनें पूर्ण होते.\nगोरक्ष प्रवाह - भाग १२\nमनांत एखादी इच्छा धरून निश्चयानें प्रस्तुत ग्रंथपठन केल्यास, मनोकामना खात्रीनें पूर्ण होते.\nप्रकाशक - श्री गणेश प्रकाशन, पंढरपूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/10/news-2403.html", "date_download": "2018-10-24T01:27:55Z", "digest": "sha1:6QUA2SQ3I7UJQT57NO7NJHVWZYUUK3X7", "length": 9287, "nlines": 86, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "शिक्षकाच्या प्रामाणिकपणामुळे 'त्यांची' दिवाळी गोड. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar South Shrigonda शिक्षकाच्या प्रामाणिकपणामुळे 'त्यांची' दिवाळी गोड.\nशिक्षकाच्या प्रामाणिकपणामुळे 'त्यांची' दिवाळी गोड.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- हल्ली समाजात इमानदारी विश्वास हा समाजात राहिला नाही, असे अनेकजन म्हणतात.पण तसेच काही अजूनही चांगली माणसं समाजात आहेत. हे सत्य नाकारून चालणार नाही. कारण याची अनुभूती म्हणजे एका विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रामाणिकपणामुळे एका गरीब व्यावसायकाची दिवाळी गोड झाली.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nसमाजात प्रामाणिक माणसं आहेत, याचीही थोडी जाणीव झाली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील आनंदवाडी येथील शिक्षक सुनील बापूराव गिरमकर हे आपल्या कामानिमित्त दि.१८ रोजी दौंड तालुक्यातील वरवंड जि.पुणे येथे नातेवाईक यांच्याकडे गेले असता. सायंकाळी सातच्या सुमारास घरी परत येत असताना दौंड शहराजवळ मदरतेरेसा चौकात रस्त्यावर एक बॅग पडलेली दिसली.\nगिरमकर यांनी आपली मोटारसायकल थांबवून आजुबाजूला कोणी आहे का पाहीले. मात्र कोणी दिसेना म्हणून ती बॅग घरी घेऊन आले, झालेला घटनाक्रम घरच्यांना सांगितला आणि बॅग उघडली. त्यामध्ये कंपनीचे चेक महत्त्वाची कागदपत्रे आणि ५ हजार ५०० रुपये रोख रक्कम होती.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nही बॅग ज्याची असेल त्यांना देण्याच्या विचाराने त्यांनी संबंधित व्यक्तीस संपर्क करण्यासाठी पत्ता मिळेना, कागदपत्रावरही पत्ता नव्हता. पण ज्या कंपनीचे चेक होते, त्यांना संपर्क केला असता. कंपनीकडून संबंधित व्यक्तीचा पत्ता व त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर मिळाला. त्यावरुन ती बॅग दौंड तालुक्यातील गिरीम येथील वाजिद नजीर पठाण यांची असल्याची खात्री करुन त्यांना दि.१९ रोजी दिवाळीच्या दिवशी काष्टी येथे बोलवून ती मान्यवरांच्या हस्ते परत केली.\nयावेळी पठाण म्हणाले कंपनीच्या कामाचे पैसे घेऊन आनंदाने घरी निघालो होतो. दिवाळी आहे घरी किराणा, मुलांना कपडे घ्यायचे होते. पण घरी गेल्यानंतर गाडीला अडकवून ठेवलेली पिशवी रस्त्यावर कुठेतरी पडली आणि मोठा धक्का बसला. दिवाळी कशी होणार पण देवाच्या मनात होते. आणि काही वेळात गिरमकर यांचा फोन आला बॅग कुठे हरवली, तेव्हा सर्व हकिगत सांगितली आणि बॅग सापडल्याचा आनंद झाला.\nगरीबांचे हरवलेले पैसे कागदपत्र परत मिळाले तेव्हा पठाण यांनी मला पैसे नको फक्त कागदपत्रे द्या असे सांगितले. पण शिक्षक गिरमकर यांनी मनाचा मोठेपणा दाखवून ते नाकारले आणि सर्व पैसे व कागदपत्रे पठाण यांना देऊन त्यांचा पाहुणचार केला.\nयावेळी भगवानराव पाचपुते ॲड.विठ्ठलराव काकडे,भास्कर जगताप,भैरवनाथ कोकाटे,पोपटराव पाचपुत, अरविंद कुरुमकर, पोलिस आबासाहेब पिसाळ, सचिन चोभे,नवनाथ पाचपुते, अमोल कोल्हटकर यांच्यासह अनेकजन हजर होते. सर्वांनी गिरमकर यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करुन गरीबांची दिवाळी गोड केली हीच चर्चा दिवसभर गावात होती.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nउद्धव ठाकरे लोकसभा उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार या चार नेत्याची नावे चर्चेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z70329113839/view", "date_download": "2018-10-24T01:17:15Z", "digest": "sha1:3FY4S46WDSDGVZGU6B5LPZB4H7QUM3VR", "length": 10997, "nlines": 122, "source_domain": "m.transliteral.org", "title": "निवडक अभंग संग्रह १७", "raw_content": "\nनिवडक अभंग संग्रह १७\nनिवडक अभंग संग्रह १७\nनिवडक अभंग संग्रह १७\n माझें हिरोनि नेतो कोण ॥१॥\n हेवा व्हावी ऎशी जोडी ॥२॥\n हेंचि करावया खरें ॥३॥\n ऋणी करुनि ठेवूं सेवा ॥४॥\nसंसाराचे अंगीं अवघींच व्यसनें आम्ही या कीर्तनें शुद्ध झालों ॥१॥\nआतां हें सोवळें झालें त्रिभुवन विषम धोऊन सांडियेलें ॥२॥\nब्रह्मपुरीं वास करणें अखंड न देखिजे तोंड विटाळाचे ॥३॥\nतुका म्हणे आम्हां एकान्ताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवूं सदा ॥४॥\nसर्व संगीं वीट आला तूं एकला आवडसी ॥१॥\n जगजेठी न सोडीं ॥२॥\n येणें शीण तो नासे ॥३॥\nतुका म्हणे गंगे वास बहु त्या आस स्थळाची ॥४॥\n शरण जाऊं नारायणा ॥१॥\nऎसा न देखें मी कोणी दुजा तिहीं त्रिभुवनीं ॥२॥\n जडुन ठेलों तुझ्या पायीं ॥४॥\nयेथें दुसरी न सरे आटी देवो भेटी जावया ॥१॥\nतोचि ध्यावा एक चित्तें करुनि रितें कलेवर ॥२॥\n यांचा अंत पुरवूनि ॥३॥\nतुका म्हणे खुंटे आस तेथें वास करी तो ॥४॥\nयेणें बोधें आम्ही असों सर्वकाळ करुं हे निर्मळ हरिकथा ॥१॥\nआम्ही भूमीवरी एक पै दैवाचें निधान हें वाचे सांपडलें ॥२॥\nतरतील कुळें दोन्ही उभयतां गातां आइकता सुखरुप ॥३॥\nन चळे हा मंत्र न म्हणें यातीकुळ नलगे काळ वेळ विचारावी ॥४॥\nतुका म्हणे माझा विठ्ठल विसावा सांठविन हांवा ह्रदयांत ॥५॥\nआधिल्या भ्रतारें काम नव्हे पुरा म्हणोनि व्यभिचारा टेकलियें ॥१॥\nरात्रंदिवस मज पाहिजे जवळी क्षण त्या निराळी न गमे घडी ॥२॥\nनाम गोष्टी माझी सोय सांदा आतां रातलें अनंता तुका म्हणे ॥३॥\nहाचि नेम आतां न फ़िरें माघारी बैसलें शेजारीं गोविंदाचे ॥१॥\nघररिघी झालें पट्टराणी बळें वरिलें सावळें परब्रह्म ॥२॥\nबळियाचा अंगसंग झाला आतां नाहीं भय चिंता तुका म्हणॆ ॥३॥\nअवघा भार वाटे देवा संतसेवा न करितां ॥१॥\nकसोटी हे असे हातीं सत्य मूर्तीं भगवंत ॥२॥\n गेले संत तो ऎसा ॥३॥\nतुका म्हणे सोंग वायां कारण या अनुभवें ॥४॥\nपिकलिया सेंद कडुपण गेलें तैसें आम्हां केलें पांडूरंगें ॥१॥\nकाम क्रोध लोभ निमाले ठायींचि सर्व आनंदाची सृष्टि झाली ॥२॥\nआठव नाठव गेले भावाभाव झाला स्वयमेव पांडुरंग ॥३॥\nतुका म्हणे भाग्य या नांवें म्हणीजे संसारीं जन्मीजे याचिलागीं ॥४॥\nमुक्त होता परि बळें झाला बद्ध घेऊनियां छंद माझें माझें ॥१॥\nपाप पुण्य अंगी घेतलें जडून वर्म नेणें कोण करिता तो ॥२॥\nतुका म्हणॆ गेलें व्यर्थ वायांविण जैसा मृग शीण मृगजळीं ॥३॥\nमाझे गडी कोण कोण निवडा भिन्न यांतुनी ॥१॥\n एक खेळों एकाशीं ॥२॥\n धडा भ्याडा वळतियां ॥३॥\n मज उपजवा जन्मांतरीं ॥१॥\n हेंचि देगा पांडुरंगा ॥२॥\n जातां लाज नको मनीं ॥३॥\n शक्ति देई नाचे रंगीं ॥४॥\nहरि तुझें नाम गाईन अखंड याविण पाखंड नेणें कांहीं ॥१॥\nअंतरीं विश्‍वास अखंड नामाचा काया मनें वाचा हेंचि देई ॥२॥\nतुका म्हणे आतां देई संतसंग तुझे नामी रंग भरो मना ॥३॥\nहें तों एक संतांठायीं लाभ पायीं उत्तम ॥१॥\n पुढें आस उरेना ॥२॥\n हेचि देवा उत्तम ॥४॥\n आजि फ़ळ झालें साचें ॥१॥\n भय निरसली खंती ॥२॥\n इचछा केली ते पावलों ॥३॥\n आतां करुं न शके बळ ॥४॥\nकोण पुण्य़ कोणा गांठी ज्यासी ऎसियांची भेटी ॥१॥\nजिहीं हरी धरिला मनीं दिलें संसारासी पाणी ॥२॥\n ऎसियासी बोले वाचा ॥३॥\nतुका म्हणे त्याचे भेटी होय संसारासी तुटी ॥४॥\n देती आलियासी दान ॥१॥\n भरलें अनंत भांडार ॥२॥\n धणी आणिकांसी उरे ॥३॥\n देवें भरिलें नव्हें रितें ॥४॥\n जाय ऎसें स्थळ कोण ॥१॥\nतें या पंढरीस घडे खळां पाझर रोकडे ॥२॥\n कोठें रोमांच शरीरा ॥३॥\n कोठें अभे देखिला ॥४॥\nहित व्हावें तरी दंभ दुरी ठेवा चित्तशुद्धि सेवा देवाची हे ॥१॥\nआवडी विठ्ठल गाइजे एकान्तीं अलभ्य ते येती लाभ धरा ॥२॥\nआणिकां अंतरी न द्यावी वसती कारावी हे शांती वासनेची ॥३॥\nतुका म्हणॆ बाण हाचि निर्वाणींचा वाउगी हे वाचा वेचूं नये ॥४॥\nउपाधि वेगळे तुम्ही निर्विकार कांहींच संसार तुम्हां नाहीं ॥१॥\nऎसें मज करुनि ठेवा नारायणा समूळ वासना नुरवावी ॥२॥\nनि :संग तुम्हासी राहणें एकट नाही कटकट साहों येत ॥३॥\nतुका म्हणे नाहीं मिळों येत शिळा रंगासी सकळा स्फ़टिकाची ॥४॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://sharyat.com/13/02/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0/", "date_download": "2018-10-24T00:49:38Z", "digest": "sha1:SZ6YO5JELOTVSEARW3WRAIVXX2KLM45B", "length": 9811, "nlines": 78, "source_domain": "sharyat.com", "title": "पुण्यात राहणारी ही सुंदरी फिरतेय ४५ देश, तेही चक्क ३७० किलोच्या बाईकवर…", "raw_content": "\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा.\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \nपुण्यात राहणारी ही सुंदरी फिरतेय ४५ देश, तेही चक्क ३७० किलोच्या बाईकवर…\nकाहीतरी वेगळ करायच हि प्रत्येक तरुणाची इच्छा असते. परंतु काही या इच्छेचा परमोच्च टोक गाठतात. अशीच काही कथा आहे मुळची इराण येथील मरल याझार्लू यांची चला खासरे वर बघूया तिची आगळीवेगळी कहाणी.\nईराण येथील Maral Yazarloo एका मिशणवर आहे आणि हे मिशन काही साधेसोपे नाही आहे. तिला फिरायचे आहे जगातील सर्व खंड तेही बाईकने. हो अगदी बरोबर वाचल तुम्ही तिला फिरायचे आहे सर्व ७ खंड आणि ४५ देश बाईकने त्याकरिता ती पुणे येथे स्थायिक झाली आहे.\nइराणमध्ये स्त्रियांना बाईक चालवायची परवानगी नाही आहे म्हणून ती भारतात आली तिच्याकडे 800CC ची BMW GS हि बाईक आहे. या बाईकचे वजन तब्बल ३७० किलो आहे आणि १९,००,००० रुपये एवढी आहे. तिच्याकडे एकूण ४ सुपर बाईक आहे ज्यामध्ये हार्ली डेविडसन व डूकाटी ह्या महागड्या गाड्या सुध्दा आहे.\nतिने या मिशनची सुरवात १५ मार्च पासून केली आहे. तिचा एक टप्पा पूर्ण झाला आहे ज्यामध्ये तिने म्यानमार, थाईलैंड व ऑस्ट्रेलिया या देशाची वारी बाईकने केली आहे. मरल ६ वर्षापासून बाईक चालवत आहे तिला १,००,००० किमी बाईकवर प्रवास करून नवीन जागतिक रेकॉर्ड करायचा आहे. या साहसी मिशन मध्ये तिला सोबती तिचा मित्र पंकज त्रिवेदी सुध्दा आहे.\nतिला आपल्या देशात हि स्वतंत्रता मिळत नाही याकरिता तिने सध्या तिच्या देशात विनंती केली आहे कि महिलांना बाईक चालवायची संधी मिळावी तिचे म्हणणे आहे कि ती देशाला विरोध करत नाही तिला फक्त तिचा अधिकार हवा आहे. या मिशन मध्ये ती Antarctica मध्येही जाणार आहे. आजपर्यंत तिथे फक्त २ महिला बाईकने पोहचू शकल्या आहे. याकरिता ती स्वतःला सध्या तयार करीत आहे. कतार आणि इजिप्त हे दोन देश तिला बाईक रायडींग करिता जास्त आवडतात.\nमरल २००४ साली पुणे मध्ये आली इथे तिने MBA आणि त्यानंतर पुणे विद्यापीठातून PHd चे शिक्षण पूर्ण केले आहे. आतापर्यत ती एकूण ६७ देश फिरलेली आहे. सध्या पुणेमध्ये ती पंचशील ग्रुप सोबत काम करते आणि तिने २०१२ साली स्वतःचे फॅशन ब्रँड सुरु केले आहे जिथे आज ५० लोक काम करतात\n← खर्च करण्याच्या 5 सवयी बदला आणि लखपती व्हा \nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे →\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप 19/02/2018\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा. 18/02/2018\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n२० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या. आर आर आबांची ही दोन रुपं एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं. 18/02/2018\nसागर कारंडे ने घेतलं मुंबईत स्वतःच घर या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा \nकाळे अंडे देणारी आणि काळ्या रक्ताची कडकनाथ कोंबडी किंमत आहे तब्बल २००० रुपये 18/02/2018\nमुंबईमधील आणि इतर मोठ्या शहरांतील इमारतीमध्ये का नसतो १३ वा मजला. . बघा काय आहे नक्की 18/02/2018\n*** गरुड व्हा, बगळा होऊ नका पॉवर ऑफ चॉइस 16/02/2018\nKuldeep on मराठी माणूस उद्योगामध्ये कमी कुठे पडतो \nJalindar Kisan Bhoir on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nAmrut khemnalkar on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nsachin on प्रिय मित्रानो, लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख नक्की वाचा\nSandip sathe on आजचे राशिभविष्य बघा काय म्हणतेय तुमची रास….कुंभ राशी वाल्यांनी आवर्जून बघाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z70329100737/view", "date_download": "2018-10-24T00:30:48Z", "digest": "sha1:DSA3Q6XN5ZDR4SWE4BPZLE263TTBFDS5", "length": 13908, "nlines": 107, "source_domain": "m.transliteral.org", "title": "निवडक अभंग संग्रह ४", "raw_content": "\nनिवडक अभंग संग्रह ४\nनिवडक अभंग संग्रह ४\nनिवडक अभंग संग्रह ४\nजोडोनियां जोडी जेणें हुंडारिली दुरी भिकेची आवडी तया नावडे पंढरी ॥१॥\nकरंटे कपाळ ज्याचें नाम नये वाचे सदैव साभाग्य तोचि हरिरंगी नाचे ॥२॥\nआपण न करी यात्रा दुजियासि जावो नेदी विषयाचा लंपट शिकवी कुविद्या कुबुद्धी ॥३॥\nऎसें जे जन्मोनी नर भोगिती अधोर न करिती तीर्थयात्रा तया नरकी बिढार ॥४॥\nपुंडलीकें भक्तें तारिलें विश्र्वजनां वैकुंठीची मूर्ति आणिली पंढरपूर पाटणा ॥५॥\nकाया वाचा मनें जीवें सर्वस्वें उदार बापरखुमादेविवरा विठ्ठलाचा वारिकर ॥६॥\nवाजतसे बोंब कोणी नायकती कानीं हरि हरि न म्हणती तया थोर झाली हानी ॥१॥\nउठा उठा जागा पाठीं भय आलें मोठें पंढरीवांचुनि दुजा ठाव नाहीं कोठें ॥२॥\nतापत्रय अग्नीचा लागला वोणवा कवण रिघे आड कवण करी सावाधावा ॥३॥\nदेखोनि ऎकोनि एक अंध बहिर झाले विषयाचे लंपट बांधोनि यमपुरीस नेले ॥४॥\nआजा मेला पणजा मेला बाप मसणा नेला देखत देखत नातु पणतु तोही तैसा झाला ॥५॥\nव्याघ्र लासी भूतें हीं लागताती पाठीं हरि भजन न करितां सकळें घालूं पाहे पोटीं ॥६॥\nसंतसंग धरा तुम्ही हरिभजन करा पाठी लागलासे काळ दांत खातो करकरां ॥७॥\n भावें न रिघतां न चुके जन्ममरण ॥८॥\n हाचि मानी रे निर्धारु येर सांडि रे विचारु येर सांडि रे विचारु जरी तुं पाहासी पराप्तरु जरी तुं पाहासी पराप्तरु तरी तुं जाये पंढरीये ॥१॥\n कर कटावरी राहिला ॥२॥\n कांची मथुरा माया गोमती ऎसीं तीर्थे इत्यादिके आहेती ऎसीं तीर्थे इत्यादिके आहेती परि सरी न पवती ये पंढरी ॥३॥\nहाचि मानि रे विश्र्वासु येर सांडी रे हव्यासु येर सांडी रे हव्यासु जरि तूं पाहासी वैकुंठवासु जरि तूं पाहासी वैकुंठवासु तरि तूं जाये पंढरिये ॥४॥\n मध्यें राहिला पुंडलीक ॥५॥\n येथें बोलिलेंचि नाही ॥६॥\n ब्रह्म तंव उभेचि दिसताहे नीट या हरिदासांसी वाळवंट \nम्हणोनि करा करा रे क्षीरापति नटा नटा कीर्तनवृत्ति ते नर मोक्षातें पावती ऎसें बोलती सुरनर ॥८॥\nहें चोविसा मूर्तीचें उद्धरण शिवसहस्त्रनामासी गहन विश्र्ववंद्य हे मूर्तीतें ॥९॥\nतो हा देवाधिदेव बरवा पांडुरंग सदाशिवाचा निज ठेवा पांडुरंग सदाशिवाचा निज ठेवा बापरखुमादेविवरु पंचविसावा चोविसा मूर्ति वेगळा ॥१०॥\nतुज सगुण म्हणों कीं निर्गुण रे सगुण निर्गुण एकु गोविंदुरे ॥१॥\nअनमाने ना अनुमाने ना श्रृति नेति नेति म्हणती गोविंदु रे ॥२॥\nतुज स्थुळ म्हणों कीं सुक्ष्म रे स्थूळ सूक्ष्म एकु गोविंदु रे ॥३॥\nतुज आकारु म्हणों कीं निराकारु रे आकारु निराकारु एकु गोविंदु रे ॥४॥\nतुज दृश्य म्हणों कीं अदृश्य रे दृश्य अदृश्य एकु गोविंदु रे ॥५॥\nनिवृत्ति प्रसादे ज्ञानदेव बोले बापरखुमादेविवरु विठ्ठलु रे ॥६॥\n नाहीं रुप वर्ण गुण जेथें ॥१॥\nतो हा रें श्रीहरि पाहिला डोळेभरी पाहते पाहणें दुरी सारोनियां ॥२॥\nज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती ती हे उभी मूर्ति विटेवरी ॥३॥\nतुझी आण वाहीन गा देवराया बहु आवडसि जिवांपासुनियां ॥१॥\n बहु आवडसि जीवापासूनियां ॥२॥\n बहु आवडसि जीवांपासूनियां ॥३॥\nतृप्ती भुकेली काय करूं माये जीवनीं जीवन कैसे तान्हेजत आहे ॥१॥\nमन धालें परी न धाये पुढत पुढती राजा विठ्ठलु पाहे ॥२॥\nनिरंजनीं अंजन लेइजेत आहे आपुलें निधान कैसें आपणचि पाहे ॥३॥\nनिवृत्ति गार्हस्थ मांडलें आहे निष्काम अपत्य प्रसवत जाये ॥४॥\nत्रिभुवनी आनंदु न माये गे माये आपे आपु परमानंदु वोसंडतु आहे ॥५॥\nबापरखुमादेविवरु विठ्ठल गे माये देहभाव सांडुनि भोगिजत आहे ॥६॥\nबरवा वो हरि बरवा वो गोविंद गोपाळ गुण गरुवा वो ॥१॥\nसांवळा वो हरि सांवळा वो मदनमोहन कान्हो गोवळा वो ॥२॥\nपाहतां वो परि पाहतां वो ध्यान लागलें या चित्तां वो ॥३॥\nपढिये वो हरि पढिये वो बापरखुमादेविवरु घडिये वो ॥४॥\nराम बरवा कृष्ण बरवा \nकेशव बरवा माधव बरवा गोपाळ बरवा बाईयानों ॥२॥\n विठ्ठलु बरवा बाईयांनो ॥३॥\n यम नेम विरोध न कीजे रया ॥१॥\nवाचा गीत गाईजे वाचा गीत गाइजे गातां गातां श्रीवणीं ऎकिजे रया ॥२॥\n लीला विनोदें संसार तरिजे रया ॥३॥\n जोडे हा उपावो किजे रया ॥४॥\nरसने वो रसु मातृके वो माये ॥धृ॥\n राम नामामृत रस पी जिव्हे ॥१॥\n माय रमणिये माय रमणिये ॥२॥\n दया क्षमा समाधान संतजन साधिती ॥१॥\n सखे स्वजन पुत्र कलत्र विषयभोग वयसा व्यर्थ \nजें जें देखणें सकळ तें हें स्वप्नींचें मृगजळ तें हें स्वप्नींचें मृगजळ म्हणोनि चिंती चरणकमळ \nमाझ्या कान्हाचें तुम्ही नाव भरी घ्यावो ह्रुदयीं धरोनि यासी खेळावया न्यावो ॥१॥\nभक्तांकारणे येणें घेतलीसे आळी दहा गर्भवास सोशी वनमाळी ॥२॥\n अभिमान सांडूनि दीनापाठीं लागे ॥३॥\nशोषिली पुतना येणें मोडियेले तरु आळी न संडी बापरखुमादेविवरु ॥४॥\nआपुलेनि रंगे येती होती ये साजणी तवं एके वनवासीं आलंगिलें गे माये ॥१॥\n तेथें पाहणें तें अवघें पारुषलें गे माये ॥२॥\nआपुलें केले कांहीं नचले वो आतां बापरखुमादेविवरा विठ्ठलां देखतां ॥३॥\nकानीं घालुनियां बोटें नाद जे पाहावे न दिसतां जाणावें नऊ दिवस ॥१॥\nभोंवया पाहतां न दिसे जाणा आयुष्यासी गणना सात दिवस ॥२॥\nडोळां घालुनियां बोटचक्र जें पाहवें न दिसतां जाणावें पाच दिवस ॥३॥\nनासाग्रीचें अग्र न दिसे नयनीं तरी तेचि दिनीं म्हणा रामकृष्ण ॥४॥\nज्ञानदेव म्हणे हें साधूंचें लक्षण अंतकाळीं आपण वेंगीं पाहा ॥५॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-grape-tourism-grape-wine-festival-94777", "date_download": "2018-10-24T01:38:33Z", "digest": "sha1:2EBQKMXH3BCHN6VVWFMA6XV2WDNQ3O67", "length": 18445, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news Grape Tourism grape wine festival द्राक्ष-वाइन महोत्सवाने ‘ॲग्रो टुरिझम’ला चालना | eSakal", "raw_content": "\nद्राक्ष-वाइन महोत्सवाने ‘ॲग्रो टुरिझम’ला चालना\nसोमवार, 29 जानेवारी 2018\nनाशिक - वाइन कॅपिटल म्हणून नावारूपाला आलेल्या नाशिकमध्ये वर्षाला एक ते सव्वा कोटी लिटर वाइनची निर्मिती होते. सोलापूर, सांगली, पुण्यासह इतर भागांत याव्यतिरिक्त पन्नास लाख ते पाऊण कोटी वाइनचे उत्पादन होते. भारतीय चवीची वाइन ही स्वदेशी जगभर ओळख निर्माण करण्याचे आव्हान डोळ्यांपुढे ठेवून वायनरी वाटचाल करत असताना या उद्योगाने निर्मितीबरोबर निर्यातवृद्धी १० टक्‍क्‍यांपर्यंत नेण्यात यश मिळवले. ‘ॲग्रो टुरिझम’ला ‘बूस्ट’ मिळावा म्हणून द्राक्ष-वाइन महोत्सवाची मांदियाळी असेल.\nनाशिक - वाइन कॅपिटल म्हणून नावारूपाला आलेल्या नाशिकमध्ये वर्षाला एक ते सव्वा कोटी लिटर वाइनची निर्मिती होते. सोलापूर, सांगली, पुण्यासह इतर भागांत याव्यतिरिक्त पन्नास लाख ते पाऊण कोटी वाइनचे उत्पादन होते. भारतीय चवीची वाइन ही स्वदेशी जगभर ओळख निर्माण करण्याचे आव्हान डोळ्यांपुढे ठेवून वायनरी वाटचाल करत असताना या उद्योगाने निर्मितीबरोबर निर्यातवृद्धी १० टक्‍क्‍यांपर्यंत नेण्यात यश मिळवले. ‘ॲग्रो टुरिझम’ला ‘बूस्ट’ मिळावा म्हणून द्राक्ष-वाइन महोत्सवाची मांदियाळी असेल.\nसुला विनियार्डस्‌तर्फे परदेशी पर्यटकांच्या माध्यमातून ‘ॲग्रो टुरिझम’ची बरकत साधण्यासाठी दरवर्षी ‘सुला फेस्ट’ हा संगीत महोत्सव नाशिकमध्ये होतो. ३ आणि ४ फेब्रुवारीला हा महोत्सव होत आहे. यंदाच्या महोत्सवासाठी बारा हजार परदेशी पर्यटक अपेक्षित आहेत. इंग्लंड, नेदरलॅंड, अमेरिका, रशिया, डेन्मार्क, ऑस्ट्रियामधील पर्यटकांनी त्यासाठी नोंदणी केलीय. नेदरलॅंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोलॅंड लेप्रेब्रे हा महोत्सवाचे आकर्षण असेल. सुलातर्फे २८ देशांमध्ये वाइनची निर्यात केली जाते. त्यामध्ये अमेरिका, इंग्लंड, जपान, सिंगापूर, रशिया या प्रमुख देशांचा समावेश आहे.\n‘नाशिक व्हॅली’ ब्रॅंडसाठी महोत्सव\nनाशिक व्हॅली वाइन क्‍लष्टर, इंडिया ग्रेप हार्वेस्ट आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाच्या माध्यमातून नाशिकमध्ये इंडिया ग्रेप हार्वेस्ट २०१८ हा द्राक्ष-वाइन महोत्सव पुढील महिन्यात होतोय. महोत्सवासाठी १ फेब्रुवारीपासून विंचूर वाइन पार्क आणि वैतरणा धरणाच्या पाण्याजवळील व्हॅल्यून विनियार्ड या ठिकाणी तंबूची उभारणी केली जाणार आहे. महोत्सवाच्या निमित्ताने जपानमधील पर्यटक दाखल झाले आहेत. कोरिया, जर्मन, फ्रान्समधील पर्यटकांच्या जोडीलाच विविध राष्ट्रांच्या वाणिज्य दूतावासाच्या वरिष्ठांचे हा महोत्सव आकर्षण ठरणार आहे. महोत्सव ९ फेब्रुवारी ते ११ मार्च या कालावधीत प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवार, शनिवार आणि रविवार बहरणार आहे. सह्याद्री फार्ममध्ये ९ फेब्रुवारीला होणाऱ्या उद्‌घाटन सोहळ्याच्या निमित्ताने द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा होईल. द्राक्षांचे प्रदर्शन, परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम असे स्वरूप उद्‌घाटनानिमित्त असेल. ११ मार्चला ग्रेप कार्निव्हलचे औचित्य साधून नाशिक शहरातून ‘रोड-शो’ होईल. दरम्यान, सोमा वाइनतर्फे अमेरिकेत पाठवण्यात आलेल्या १० हजार लिटर वाइनला एका बाटलीसाठी तीन ते साडेतीन डॉलरइतका भाव मिळाला आहे. लंडनमध्ये ही वाइन लवकर पाठवण्यात येणार आहे. याशिवाय आफ्रिकन देश आणि जपानमध्ये वाइन पाठवण्यासाठी बोलणी सुरू आहे.\nपाच लाख परदेशी पर्यटकांचे उद्दिष्ट\nअत्याधुनिक शेती, फलोत्पादनातील क्रांती आणि वाइन उद्योग अशी जगाच्या नकाश्‍यावर आपली ओळख निश्‍चित करणाऱ्या नाशिकमध्ये वर्षाला सर्वसाधारपणे दोन लाख पर्यटक येतात. द्राक्ष-वाइन महोत्सवाच्या माध्यमातून वर्षाला ५ लाखांपर्यंत परदेशी पर्यटक यावेत हे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. याशिवाय शेती उत्पादनातील नाशिक ब्रॅंड विकसित करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत.\nसुला विनियार्डस्‌च्या माध्यमातून भारतीय वाइनची चव जगातील ग्राहकांच्या जिभेवर रुळावी, म्हणून प्रयत्न सुरू आहेत. व्यावसायिकदृष्ट्या हे प्रयत्न करत असतानाच अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर वाढवण्यात येत आहे. त्याच वेळी स्थानिकांच्या विकासाला हातभार लावण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत.\n- मोनीत ढवळे (सुला विनियार्डस्‌)\nराज्यातंर्गत करप्रणालीच्या विविध असलेल्या धोरणामुळे वाइन विक्री व्यवस्थेत अडथळा उभा राहिला आहे. त्याबद्दल सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. द्राक्ष आणि वाइन महोत्सवाच्या अनुषंगाने शेतीविषयक उत्पादने ‘नाशिक व्हॅली’ या ब्रॅंड अंतर्गत विक्रीची व्यवस्था उभी राहावी हा उद्देश डोळ्यांपुढे ठेवण्यात आला आहे.\n- जगदीश होळकर (अध्यक्ष, इंडिया ग्रेप हार्वेस्ट असोसिएशन)\nपाण्याचे गांभीर्य ना प्रशासनाला ना राज्यकर्त्यांना\nनिम्म्या शहराला पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्याने सत्ताधारी हवालदिल झाले आहेत. रखडलेला पवना जलवाहिनी प्रकल्प, नियोजित भामा आसखेड व आंद्रा...\nपादचाऱ्यांना पदपथ मोकळा करुन द्या\nपुणे : सोलापूर रस्त्यावर वैभव सिनेमाजवळ विक्रेते, वाहनांनी पदपथावर अतिक्रमण केले आहे. पदपथावरून नागरिकांना चालणे त्रासदायक झाले आहे. हा रहदारीचा...\n#smartpcmc प्राधिकरणातही गगनचुंबी इमारती\nपिंपरी - आतापर्यंत मोठ्या उंचीचे टॉवर मुंबईसारख्या शहरात बघायला मिळायचे. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरातील नागरीकरणाचा वाढता वेग आणि अपुऱ्या जागेची कमतरता...\nमोदी सरकार भंपक - उद्धव ठाकरे\nलातूर - भाजपने गेल्या निवडणुकीत खोटे बोलून मते घेतली. सत्तेत बसल्यावरही ते वारंवार खोटेच बोलत आहेत. त्यात मी वाटेकरी होणार नाही. शिवसेनाप्रमुख...\nगृहनिर्माण महामंडळावरून शिवसेनेची नाराजी\nमुंबई - प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाची स्थापना केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://gazalakar.blogspot.com/2009/11/blog-post_1645.html", "date_download": "2018-10-24T00:16:35Z", "digest": "sha1:2HHL3DIBBHDZJVRASL66BSGIFS5DNAA2", "length": 23127, "nlines": 91, "source_domain": "gazalakar.blogspot.com", "title": "गझलकार: सरगम : मधुरिका गडकरी", "raw_content": "\nगझल हा जसा कवितेचा सशक्‍त आकृतीबंध आहे तसाच तो गायनशैलीचा विशेषप्रकारही आहे. फारसीतून उर्दूत आणि त्यानंतर अनेक भारतीय भाषांमधे हा काव्यप्रकार आला.प्रत्येक भाषेत गझलने आपले स्वतंत्र राज्य निर्माण केले.आवडीने गझल ऐकणार्‍या चाहत्यांची संख्या जगात फार मोठी आहे.मराठी मुलुखालाही गझलने चांगलेच वेड लावले आहे.उर्दूच्या ख्यातनाम शायरांचे गझलसंग्रह आज देवनागरी लिपीत उपलब्ध आहेत. अशा गझलच्या कला आणि कौशल्यासंबंधी सबकुछ देण्याचा हा एक प्रयत्‍न.\nवाचलेली पृष्ठे : ब्लॉगर स्टॅटस नुसार\nदुनिया जिसे कहते है :\nगझल गंधर्व सुधाकर कदम विशेषांक\nडॉ.अविनाश सांगोलेकेर : श्रीकॄष्ण राऊत ह्यांची मराठी गझल\nलता मंगेशकर : गझलांची खासियत\nअशोक दामोदर रानडे : गझल\nसुरेश भट : मराठी गझलगायन\nपुरुषोत्तम पाटील : ‘आम्ही’\nडॉ.श्रीकृष्ण राऊत : गझलतंत्र\nसुरेशकुमार वैराळकर : खंत एका कलंदर झंझावाताची\nसदानंद डबीर : सुरेश भटांच्या गझलांमधील तरल भावकाव्य\nसदानंद डबीर : सुरेश भटांच्या गझलांमधील तत्वचिंतन\nसरगम : मधुरिका गडकरी\nविदर्भातील रसिले गझल गायक म्हणून श्री सुधाकरजी कदम संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत़. मराठी गझलांना सुंदर स्वरसाजासह अधिकच रसिल्या स्वरुपात सादर करणे हा या रसिक गायकाचा खरा आनंद आहे़. यवतमाळजवळील आर्णी येथील गांधर्व संगीत विद्यालयाचे ते प्राचार्य आहेत़. त्यामुळे संगीत संवर्धनाचे, अध्यापनाचे त्यांचे कार्य अविरत सुरू असते़. संगीताची ओळख, जाण विद्यार्थ्यांना करून देतानाच गीतमंच, एक सूर एक ताल, कविता गायन वगैरे अनेक उपक्रमही त्यांच्या नावावर जमा आहेत. आणि हे सारे करता करताच खास विद्यार्थ्यांकरता त्यांनी अनेक सुंदर स्वररचना तयार केल्या़. यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळांमधून ही गाणी समूह स्वरुपात सादर होत असतात़.\n‘सरगम’ ह्या पुस्तकात विद्यार्थ्यांना गाता येतील व सहज समजतील अशा सुलभ व मधुर स्वररचना श्री कदम ह्यांनी पेश केल्या आहेत़. मराठीतील नामवंत कवींच्या उत्तम काव्यरचनांना त्यांनी संगीतबध्द केले आहे़. तसेच या सर्व स्वरबद्ध गीतांना लिपीबद्ध करून पुस्तक रुपाने प्रकाशित केले आहे़. महाराष्ट्रातील सर्व संगीत शिक्षकांनी प्रस्तुत रचना सरगम मार्गदर्शनानुरुप आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविल्या. तर संपूर्ण संगीत जगतासाठी तो एक प्रशंसनिक उपक्रम ठरु शकेल हे निःसंशय ‘सरगमला’ प्रस्तावना देण्यात श्री यशवंत देव व पं. हृदयनाथ मंगेशकर ह्यांनी कुठेही कमतरता ठेवली नाही़. शब्दांची कुठलीही कंजुषी केलेली नाही़. परंतु पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर ते संलग्न व्यक्तीपर्यंत पोहचणे आवश्यक नव्हे तर अनिवार्य असते़. त्या बाबतीत मात्र संगीताच्या दुनियेतल्या मान्यवरांचे अपेक्षित सहकार्य मात्र सरगम प्रसारणासाठी लाभलेले नाही हे एक कटू सत्य आहे़. श्री सधाकरजी कदम यांची धडपड केवळ ‘सरगम’प्रकाशनापुरती नसून, ते पुस्तक संगीतोपासक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावे ही आहे़. अनेक जेष्ठ व श्रेष्ठ कवींच्या सुंदर व लोकप्रिय रचना निवडतांना त्यांची सौंदर्यदृष्टीचा प्रत्यय पानोपानी येतो़ संपूर्ण गीता लिपीबध्द करताना वाद्यवृंदासाठी आवश्यक असलेल्या स्वरसमूहदेखील वेगवेगळा लिपीबध्द केलेला आहे़. एकूण, पाश्चात्य पध्दतीप्रमाणे ऑर्केस्ट्रा संचातील प्रत्येक वाद्यासाठी केलेली स्वतंत्र स्वरबध्दता त्यांनी या पुस्तकात वापरली आहे़. आज अगदी लहान-सहान शाळांमध्ये विद्यार्थ्यांना संगीत हा विषय शिकवला जातो़. त्यामुळे संगीताची जुजबी ओळख विद्यार्थ्यांना करून देणे; त्यासाठी संगीत शिक्षकांना अतिशय उपयोगी ठरणारे असे हे पुस्तक आहे़ संगीत जगताच्या प्रथम पायरीवर पाऊल ठेवताना सर्वांसाठी आत मौलिक ठरणारी श्री सुधाकर कदमांची ही ‘सरगम’ आहे़.\n‘सरगम’ निर्मिती विद्यार्थ्यांवर राष्ट्रीयत्वाचे संस्कार व्हावेत.धार्मिक, प्रांतिक व भाषिक विवादीत्व संपून त्यांची शक्ती राष्ट्र उभारणीच्या विधायक कार्यास लागावी या उच्च हेतूने केली असल्याचे श्री कदम ह्यांनी पुस्तकाच्या मनोगतात स्पष्ट केले आहे़. महाराष्ट्रातील तमाम संगीत शिक्षकांनी ही गीते विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवली. तरच माझ्या प्रयत्नांचे चीज होणार आहे़. अन्यथा़ हे अंतरीच्या गाण्यातील उद्गारही ह्यात व्यक्त झालेले आहेत़. सरगम निर्मितीसाठी प्रोत्साहित करणार्‍या पं. जितेंद्र आभषेकींपासून संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गजांचे जे प्रोत्साहन त्यांना वेळोवेळी लाभले. त्या सर्वांचा कृतज्ञतापूर्ण उल्लेख प्रस्तावनेत आहे़. ह्यावन सरगमची श्रेष्ठ मौलिकता सिध्द होते़ कविवर्य कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, गौतम सुत्रावे, वा़. गो़. मायदेव, द़. ना़ गवाणकर, गोविंद, शंकर बडे, वसंत बापट, संत तुकडोजी महाराज, बहिणाबाई चौधरी, विंदा करंदीकर, शिवा राऊत, यशवंत देव, मंगेश पाडगांवकर, गंगाधर महांबरे, शंकर वैद्य, कलीम खान, विजय देशमुख, गजेश तोंडरे, सौ़. मंगला पत्की, कृष्णराव भट्‌ट, नर्मदाप्रसाद खरे, रवी शुक्ल, इ़. नामवंत कवींच्या रचनांना संगीताच्या उपासकांनी, विद्यार्थ्यांनी अधिक लोकाभिमुख करावे म्हणून हा प्रयत्न कौतुकास्पद तर आहेच. पण अनुकरणीयही़.\n‘सरगम’ची मौलिकता फार मोठी आहे़. पण सरगमची खरी उपयुक्तता शाबीत होण्यासाठी महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रातील आधकार्‍यांची उदार मानसिकता व संपूर्ण सहकार्य सर्वार्थाने आवश्यक व अपेक्षित आहे़. भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या या सुवर्ण महोत्सवी वर्षात आगामी सव्वीस जानेवारीपासून ह्या पुस्तकानुरुप विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयभावभक्तीयुक्त रचनांची ओळख व त्यांच्या फुलणार्‍या गायकीतून त्याचे प्रसारण झाल्यास ‘सरगम’ निर्मितीमागील लेखकाचा उद्देश संपूर्णतः फलद्रूप होऊ शकेल़. शिक्षण क्षेत्रातील व सांस्कृतिक क्षेत्रातील आधकार्‍यांनी सरगमची दखल खर्‍या अर्थाने घेऊन ही संकल्पना प्रत्यक्षात राबवावी़ तसेच दृक-श्राव्य माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत शाळाशाळातून वितरीत करावी इतकाच मानस प्रस्तुत सरगम समीक्षा लेखनाचा आहे़. आर्णीसारख्या महानगरांपासून दूर असलेल्या ठिकाणच्या एका गुणी, विद्वान, मान्यवर संगीत प्राचार्यांच्या प्रस्तुत ‘सरगम’चे स्वागत व उपयोग तमाम रसिक व शासनासाठी एक फार मौलिक उपलब्धी आहे हेच खरे \nLabels: गझलगंधर्व सुधाकर कदम विशेषांक\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी गझलकार डॉ.श्रीकृष्ण राऊत यांना जीवन-गौरव, गझल गौरव पुरस्कार\nमुंबईच्या बांधण जनप्रतिष्ठान तर्फे मराठी गझल लेखनातील प्रदीर्घ आणि मौलिक योगदानाबद्दल दरवर्षी ज्येष्ठ मराठी गझलकाराला जीवन-गौरव पुरस्कार देण्यात येतो. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार ख्यातनाम मराठी गझलकार डॉ.श्रीकृष्ण राऊत यांना ९ जानेवारी २०११ ला अमरावती येथे झालेल्या गझलोत्सवात मा.सुशीलकुमारजी शिंदे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच यू.आर.एल.फाउंडेशनचा गझल गौरव २०१४ चा पुरस्कार नामवंत समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते १५ एप्रिल २०१४ ला पुणे येथे प्रदान करण्यात आला. मागील चाळीस वर्षापासून डॉ.राऊत यांनी मराठीतील दर्जेदार नियतकालिकातून गझल लेखन केले आहे.‘गुलाल आणि इतर गझला’ हा त्यांचा गझलसंग्रह प्रसिद्ध आहे. पु.ल.देशपांडे,कुसुमाग्रज,ना.घ.देशपांडे,मंगेश पाडगावकर ह्या दिग्गजांनी राऊतांच्या गझलांना वाखाणले आहे.नागपूर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ‘सुरेश भट स्मृति गझल वाचन’ सत्राचे अध्यक्षपद डॉ.राऊत यांनी भूषविले आहे. दशरथ पुजारी,सुरेश वाडकर,सुधाकर कदम,भीमराव पांचाळे,स्वाती पोहनकर,राजेश उमाळे,रफिक शेख,मदन काजळे,दिनेश अर्जुना इ.गझल गायकांनी त्यांच्या गझला गायिल्या आहेत. ‘मराठी गझल : तंत्रशुद्धता की तंत्रशरणता’ हा त्यांचा गाजलेला लेख ‘विकिपिडिया’ वर सुरेश भटांच्या‘बाराखडी’सोबत समाविष्ट करण्यात आला आहे. ‘माझी गझल मराठी’ या राऊतांच्या ब्लॉगची इंटरनेटवर तीस हजाराहून अधिक पृष्ठे जगभर वाचल्या गेलीत. त्यांनी संपादित केलेल्या ‘गझलकार’ब्लॉगवरील सुरेश भट विशेषांक,सुधाकर कदम विशेषांकाला संपूर्ण विश्वातून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.\nगझलगंधर्व सुधाकर कदम यांचा ब्लॉग :\nमाझी मराठी गझल गायकी\nहिन्दी गझलांची वृत्ते (बहर) :\n॥ भारतीय ग़ज़ल विशेषांक ॥\n‘शब्दसृष्टि’चा ॥ भारतीय ग़ज़ल विशेषांक ॥\nउर्दू गझलांची वृत्ते (बहर) :\nगझलकारांच्या नावानुसार शोध :\nगझलकार :सुरेश भटस्व.उ.रा.गिरी डॉ.श्रीकृष्ण राऊतवसंत केशव पाटीलप्रल्हाद सोनेवानेतुळशीदास खराटेडी.एन.गांगणअविनाश सांगोलेकरखलील मोमीनचंद्रशेखर सानेकरसदानंद डबीरकलीम खानअनंत ढवळेललित सोनोनेअनंत भीमनवारस्व.व्यंकट देशमुखश्रीराम गिरीवंदना पाटील अशोक थोरातसमीर चव्हाणकमलाकर देसलेसुरेशकुमार वैराळकरअभिषेक उदावंत अमित वाघ अमोल शिरसाट गणेश धामोडकर रुपेश देशमुख रविप्रकाशसिद्धार्थ भगतगौरवकुमार आठवलेमनोज सोनोनेशरद गावंडेदुष्यंतकुमार\n‘‘सध्या मुक्तछंदाच्या वापराने मराठी कवितेला दारिद्र्य आले आहे. म्हणूनच एकाचवेळी विविध विषय समर्थपणे पोहोचवणा-या व वृत्तसौंदर्याने नटलेल्या गझल प्रकाराचा स्वीकार-अंगिकार मराठी भाषेला आवश्यकच ठरणार आहे’’ - असे उद्गार सुप्रसिद्ध साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी मुंबई विद्यापीठात गझल प्रकारावर झालेल्या परिसंवादाच्या अध्यक्षपदावरून काढले. (वृत्त - महाराष्ट्र टाइम्स, दि.७-४-२००४)\nडॉ.श्रीकृष्ण राऊत : गझल सादर करताना\nतुझ्या गुलाबी ओठांवरती : रफिक शेख\nनामवंत सिने दिग्दर्शक राजदत्तजी ‘गझलकार’ सीमोल्लंघन विशेषांकाबद्दल बोलताना :\nप्रख्यात समाज सेविका सिंधुताई सपकाळ\nसीमोल्लंघन २०११ चे प्रकाशन करताना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.manishatopale.com/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%A3/", "date_download": "2018-10-24T01:37:19Z", "digest": "sha1:SK52T6XSUW3SYNVBDO46MBJIZWCPN7JS", "length": 4432, "nlines": 67, "source_domain": "www.manishatopale.com", "title": "आंजर्ले – एक आठवण | Manisha Art", "raw_content": "\nआंजर्ले – एक आठवण\nमागच्या आठवड्यात संस्कार भारतीचा निवासी वर्ग आंजर्ले येथे संपन्न झाला. प्रसन्न सकाळ म्हणजे काय हे तिथे पोहचल्यावर लगेच जाणावले. नारळ , सुपारीची झाडे , लालबुंद माती , थंड हवा,स्वच्छ आभाळ , कौलारू घरे सगळेच काही हरखून जावे असे होते. चौसोपी वाड्यातील झोपाळा, शेणाने सारवलेली जमीन,चूल, भिंतीतील चौकोनी- त्रिकोणी , छोटी – मोठी फडताळे , जुन्या पद्धतीचे न्हाणीघर…..खूप वर्षांनी माहेरी आल्याचा आनंद झाला .\nआंघोळीच्या पाण्यासाठी चूल पेटवली गेली. त्याचवेळी चहाचे आधन ही ठेवले गेले. सगळ्यांची ही लगबग , लवकर तयार होऊन गणेश हिरे सरांचे प्रात्यक्षेिक पाहण्यासाठी होती. विवेकच्या भन्नाट कल्पनेतून साकरलेले कूपम्स वर चर्चा करत नाश्त्याचा आनंद घेतला. त्यानंतर गणेश हिरे सरांचे प्रात्यक्षेिक झाले . दुपारपर्यंत त्याच परिसरात निसर्ग चित्रण करण्यात सगळे गढले.\nआज जेव्हा गिझर चालु केला, तेव्हा त्या उन उन पाण्याची आठवण आली, आणि चुलीवर तापवलेल्या पाण्याचा दरवळ झाल्याचा भास् झाला. पहिल्या दिवसाची हि काही क्षणचित्रे सर्व आठवणी ताजे करणारी आहेत.\nगणेश हिरे सरांचे प्रात्यक्षेिक\nगणेश हिरे सरांचे प्रात्यक्षेिक\nकुणी पाहिलाय असला बॉस \nrameshwar badak on कलासाधना …गोदावरीतीरी\nVinayak on चित्रप्रवास एका चित्रांगनेचा\nBharatkumar Patil.... on चित्रप्रवास एका चित्रांगनेचा\nDattatraya vinayak Khedkar on चित्रप्रवास एका चित्रांगनेचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/navi-mumbai/vinod-tawde-will-give-tamasha-rajput-folk-art/", "date_download": "2018-10-24T02:02:20Z", "digest": "sha1:CTDXKID2N4LLKPLNRQFHB5256QYUDXJM", "length": 32145, "nlines": 402, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Vinod Tawde Will Give Tamasha As Rajput For Folk Art | लोककला म्हणून तमाशाला राजप्रतिष्ठा देणार - विनोद तावडे | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २४ ऑक्टोबर २०१८\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nसिलसिला बदलते रिश्तों का या मालिकेत दृष्टी धामी घेतेय या गोष्टीवर मेहनत\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n#MeToo: आलोकनाथ आणि साजिद खानला ‘मी टू’ प्रकरणी नोटीस\nरुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेला लेटमार्क\nतरुणींनो, व्हॉट्सअ‍ॅपवर डीपी ठेवताना सावधान\nसुरेंद्र गडलिंग यांच्यावरील आरोपपत्रावर आज फैसला\nशिल्पा शिंदेला लागली मोठी लॉटरी, मिळाला हा मोठा चित्रपट\n#MeToo : संजना सांघीने केला सुशांत सिंग राजपूतचा बचाव म्हणे, असे काही घडलेच नाही\n#MeToo: अजय देवगणने केली आपल्या मेकअप आर्टिस्टची हकालपट्टी\nकरिश्मा कपूरचे झाले पुन्हा एकदा ब्रेकअप\nसुभाष कपूर यांच्या जागी ‘हा’ दिग्दर्शक सांभाळणार ‘मुघल’च्या दिग्दर्शनाचा जिम्मा\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\n पार्टनरच्या Hug करण्याच्या पद्धतीवरुन ओळखा तुमचं रिलेशन\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nझणझणीत, तर्रीबाज कोल्हापूरची ठसकेदार मिसळ\n'या' ३ गोष्टींचा लैंगिक जीवनावर होतो वाईट परिणाम\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nAll post in लाइव न्यूज़\nलोककला म्हणून तमाशाला राजप्रतिष्ठा देणार - विनोद तावडे\nमाशा हा आपल्या मातीतील कलाविष्कार आहे. जुन्या काळात या कलेकडे सरकारचे दुर्लक्ष झाले. मात्र आता या चुका दुरुस्त करण्यात येणार असून तमाशा सारख्या लोककलेला राजप्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम सरकार करेल, अशी शाश्वती सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी दिली.\n- मधुकर नेराळे यांना जीवनगौरव पुरस्कार; वाशीत ढोलकी फड तमाशा महोत्सवाचे आयोजन\nनवी मुंबई : तमाशा हा आपल्या मातीतील कलाविष्कार आहे. जुन्या काळात या कलेकडे सरकारचे दुर्लक्ष झाले. मात्र आता या चुका दुरुस्त करण्यात येणार असून तमाशा सारख्या लोककलेला राजप्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम सरकार करेल, अशी शाश्वती सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी दिली.\nवाशी येथे आयोजित तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कार सोहळ््यांतर्गत ज्येष्ठ तमाशा कलावंत, शाहीर मधुकर नेराळे यांना सन्मानित करण्यात आले. या सोहळ््यात ते बोलत होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने, राज्य ढोलकी फड तमाशा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कलाकारांच्या आर्थिक सुरक्षेची मागणी या वेळी करण्यात आली. शुक्रवारी महोत्सवाचा समारोप झाला.\nराज्य ढोलकी फड तमाशा महोत्सव २०१८ अंतर्गत पाच दिवस लोकनाट्य तमाशा मंडळाच्या वतीने कार्यक्रम सादर करण्यात आले. ज्येष्ठ तमाशा कलावंत, शाहीर मधुकर नेराळे यांना राज्य सरकारचा ‘तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. पाच लाख रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.\nयुवामंडळींसाठी अभ्यासक्रम तयार करा\nतमाशा, शायरी, लोककला यांना विकासाची गरज आहे. आजची परिस्थिती वाईट असून, युवामंडळींकरिता यावर आधारित अभ्यासक्रम तयार करून तमाशा सारखी कला पुढे न्यावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ तमाशा कलावंत मधुकर नेराळे यांनी केले. शासनाने या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींना सहभागी करत कला मंडळाची स्थापना करावी, अशी मागणीही नेराळे यांनी केली.\n- गतवर्षीच्या जीवनगौरव पुरस्काराच्या मानकरी राधाबाई खोडे- नाशिककर यांची प्रमुख उपस्थिती असून, त्यांच्या हस्ते यंदाचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर जयवंत सुतार, विधानसभा आमदार मंदा म्हात्रे, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, शिर्डी संस्थानचे सुरेश हावरे, नगरसेवक रवींद्र इथापे, गझलकार भीमराव पांचाळे, सांस्कृतिक कार्य संचालनालय समितीच्या लता पुणेकर, हेमसुवर्णा मिरजकर आदींची उपस्थिती होती.\n- मधुकर नेराळे यांच्या वडिलांचे तमाशा थिएटर असल्यामुळे वयाच्या पाचव्या वर्षापासून त्यांचा लोककलेशी संबंध आला. तमाशा ही लोककला जिवंत राहावी, म्हणून लालबागला हनुमान थिएटर हा खुला रंगमंच उभारून तमाशा आणि लोककलावंतांना तो उपलब्ध करून दिला. घुंगरूंची नजाकत आणि ढोलकी ऐकावी ती हनुमान थिएटरातच, असे रसिकांनी म्हणावे एवढी उंची या थिएटरने आणि नेराळे यांनी गाठली. थिएटरच्या माध्यमातून ‘गाढवाचं लग्न’, ‘आतून कीर्तन वरून तमाशा’, ‘राजकारण गेलं चुलीत’, ‘उदे गं अंबे उदे’, ‘एक नार चार बेजार’, ‘पूनवेची रात्र’, ‘काजळी’ यासारख्या वगनाट्यांचे सादरीकरण केले. त्यांनी मुंबईसह महाराष्ट्र, गोवा व दिल्ली येथे लोककलेचे व लावणीचे यशस्वी प्रयोग केले. १९९५-९६ साली संगीत नाटक अकादमीतर्फे हिमाचल प्रदेशात नेराळे यांनी लोककलेचे कार्यक्र म केले. १९९० ते १९९६पर्यंत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या तमाशा प्रशिक्षण शिबिराचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. दक्षिण-मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर या कार्यालयाच्या समितीवर १९९३ ते २००१ या कालावधीत सदस्य म्हणून, तर राज्य शासनाच्या वृद्ध कलावंत मानधन समितीवर अनेक वर्षे सदस्य म्हणून काम केले आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nजात वैधता प्रमाणपत्रासाठी १० ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ - विनोद तावडे\n५ हजार विद्यार्थी करणार गेट वे आॅफ इंडियावर योग\nविनोद तावडेंची दांडी तर शरद पवारांचा डबल धमाका\nदेखभालीसाठी नाट्यगृहे सांस्कृतिक विभागाकडे - तावडे\nकोल्हापूर : १३ शाळांच्या समायोजनचा पुनर्विचार, शिक्षणाधिकारी, कृती समितीचे सदस्य देणार वास्तवदर्शक अहवाल\nशासनाकडून शाहिरांच्या पदरी उपेक्षाच\nनवी मुंबई अधिक बातम्या\nबिद्रे प्रकरणात पुन्हा डीएनए चाचणी\nविवाहितेचा मुलीसह आत्महत्येचा प्रयत्न\nअकरा ग्रामपंचायतींना मिळणार थकीत कर\nएपीएमसीत सुरू आहे बदल्यांचा ‘बाजार’\nसायन-पनवेल महामार्गावरील रेतीमुळे अपघाताचा धोका\nअमृतसर ट्रेन दुर्घटनाबिग बॉस 12मीटूइंधन दरवाढपरिणीती चोप्रादीपिका पादुकोणप्रो कबड्डी लीगसबरीमाला मंदिरअमृता फडणवीसकॉफी विथ करण 6\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nकलिंगडापासून घरच्या घरी तयार करा 'हे' फेसपॅक\n'या' पदार्थांमुळे वाढतो तुमचा ताण; मेंदूसाठीही ठरतात घातक\nतुमची मुलं वस्तू चोरतात अशी बदला वाईट सवय\nवाहतुकीचे हे अजब नियम पाहून, तुम्ही नक्कीच जाल चक्रावून\nएक्सला खबरही लागू न देता ब्रेकअपनंतर ही ६ कामे करतात मुली\nरोहित शर्मा-विराट कोहलीची जोडी जमली\nचेहऱ्यावर स्मितहास्य खुलवणारे 'क्युट स्टॅच्यू'\nही आहे जगातील सर्वात सुंदर नदी\nसरकारच्या एका होकारामुळे अनेकांना मिळु शकतो रोजगार - आंग्रीया क्रुझचे शिल्पकार\nभाजपा सरकार काँग्रेसपेक्षाही थापाडे - राज ठाकरे\n#MeToo: 'मीटू' मोहिमेवर पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णीने दिली ही प्रतिक्रिया\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेनेविरोधात धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nपनवेल टर्मिनलमध्ये बेवारस बॅग आढळल्याने खळबळ\nसांगलीतील भिवघाट येथे साई गारमेंटला भीषण आग\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\nलोकलला बसवा स्वयंचलित दरवाजे\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\n''गोपीनाथरावांसाठी जागा सोडत होतो, आता सर्व जागा लढणार''\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराकेश अस्थाना प्रकरणात मोदींना एवढी गोडी का\nजायकवाडीत ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश\n२२ महिन्यांनंतर शिवस्मारकाच्या कामाचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2018-10-24T00:21:58Z", "digest": "sha1:R3GYHAYQ2CVMCBCIC7P4YJIOT3BQJPSR", "length": 3901, "nlines": 123, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:मोझिला - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► मोझिला फायरफॉक्स‎ (१८ प)\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ मे २०१३ रोजी १०:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AC/", "date_download": "2018-10-24T00:50:12Z", "digest": "sha1:VKW65QLSZLKQJFKCWEH4GGMURJ57WVIL", "length": 17029, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "पाकिस्तानच्या लष्कराला बूट पॉलिश करणाऱ्याची गरज; इम्रान खानवर रेहम खानची टीका - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना…\nयुतीचा लवकर निर्णय घ्या; अन्यथा लोकसभा विधानसभा निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याची …\nमहापालिका निवडणुकीत जनतेने कानफटवले, तरीही बारणेंना दुसऱ्यांदा खासदार होण्याची स्वप्ने पडताहेत;…\nप्रश्न पिंपरी-चिंचवडच्या पाण्याचा; विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ठरवले चोर\nडीजे वाजण्यावरील बंदी तूर्तास हटवणार नाही- उच्च न्यायालय\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा…\nपिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना\nवाल्हेकरवाडीतील डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nपिंपळेनिलखमध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे…\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना…\nचाकण जवळील काळूस येथे विष प्राशन करून ५० वर्षीय इसमाची आत्महत्या\nनिगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न\nदिघीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू\nचाकण येथील रबर कंपनीचे दोन बँक अकाऊंट हॅक; ४० लाखाची रक्कम…\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले…\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव…\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही…\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका –…\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मुलासह १८ जणांना जन्मठेप\nआमच्या संयमाचा अंत पाहू नका, भारताला मोठा पलटवार झेलावा लागेल –…\nमोदी माझे मित्र आहेत आणि भारतावर माझ प्रेम आहे – डोनाल्ड…\nनीरव मोदीच्या बहिणीविरोधातही इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस\nनेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ७ प्रवाशी बेपत्ता\nHome Videsh पाकिस्तानच्या लष्कराला बूट पॉलिश करणाऱ्याची गरज; इम्रान खानवर रेहम खानची टीका\nपाकिस्तानच्या लष्कराला बूट पॉलिश करणाऱ्याची गरज; इम्रान खानवर रेहम खानची टीका\nइस्लामाबाद, दि. २९ (पीसीबी) – पाकिस्तानच्या लष्कराच्या मदतीने इम्रान खान यांनी पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीत विजय मिळवला आहे. पाकिस्तानच्या लष्कराला बूट पॉलिश करणाऱ्याची गरजच होती. आणि त्यासाठी इम्रान खान यांच्यापेक्षा दुसरा योग्य व्यक्ती नाही. पण मला वाटतं इम्रान यांच्यावर लष्कराची ही कृपा थोड्याच दिवसांसाठी असेल, असे सूचक विधान इम्रान खान यांच्या पूर्वाश्रमीची पत्नी रेहम खान यांनी केले आहे.\nरेहम खानने आपल्या पुस्तकातून इम्रान खान यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. पण आता इम्रान खान पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी बसणार आहेत, त्या पाऱ्श्वभूमीवर बोलताना त्यांनी पाकिस्तानच्या लष्कराला बूट पॉलिश करणाऱ्याची गरजच होती, असे अत्यंत बोचऱ्या शब्दांत त्यांनी इम्रान खान यांच्यावर टीका केली आहे.\nएका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत रेहम म्हणाल्या की, इम्रान केवळ एक्टर आहे, तर तेथील लष्कर डायरेक्टर आहे. हा जनाधार दिसत असला तरी हे सर्व आधीच ठरले होते. इम्रान खान यांची पाच अनौरस मुले असून यातील काही भारतातील आहेत. इम्रान खानचे १९७० च्या दशकात बॉलिवूडमधील एका सुपरस्टार अभिनेत्रीशी देखील संबंध होते. रेहम खान यांनी इम्रान खान यांचे अनैतिक संबंध आणि खासगी आयुष्यातील अन्य काही गोष्टी त्यांच्या पुस्तकातून उघड केल्या आहेत.\nइम्रान खानवर रेहम खानची टीका\nPrevious articleचिंचवडमधील एकाला ऑनलाईन माध्यमाव्दारे पावने दोन लाखांचा गंडा\nNext article मराठा आरक्षण देताना एससी, एसटी, ओबीसी यांच्यावर अन्याय नको – छगन भुजबळ\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मुलासह १८ जणांना जन्मठेप\nआमच्या संयमाचा अंत पाहू नका, भारताला मोठा पलटवार झेलावा लागेल – पाकिस्तान\nमोदी माझे मित्र आहेत आणि भारतावर माझ प्रेम आहे – डोनाल्ड ट्रम्प\nनीरव मोदीच्या बहिणीविरोधातही इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस\nनेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ७ प्रवाशी बेपत्ता\n‘पाकिस्तानी सैनिकांच्या रक्ताचा हिशेब चुकता करू’; पाक लष्करप्रमुखांनी ओकली गरळ\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना...\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \nपिंपळेसौदागर येथील “मिनी मॅरेथॉन २०१८” ला उत्स्फूर्त प्रतिसाद\nचिंचवडमध्ये वडिलांचा अंतविधी करण्यासाठी गेलेल्या कुटूंबाच्या घरात चोरी\nपुण्यातील एआयएसएसएमएस सीओई विद्यार्थ्यांना इनोवेशन चॅलेंज स्पर्धेत तिसरा क्रमांक\n३१ ऑक्टोबरनंतर दुष्काळ जाहीर करणार – चंद्रकांत पाटील\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n‘पाकिस्तानी सैनिकांच्या रक्ताचा हिशेब चुकता करू’; पाक लष्करप्रमुखांनी ओकली गरळ\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/old-farmer-suicide-27992", "date_download": "2018-10-24T01:41:38Z", "digest": "sha1:7NUHUU4X75FG64LAIR65EG55SW5LH4QS", "length": 9649, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "old farmer suicide वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या | eSakal", "raw_content": "\nरविवार, 29 जानेवारी 2017\nलोहारा - घरच्या हलाखीच्या स्थितीला कंटाळून सालेगाव (ता. लोहारा) येथील शेतकरी रामभाऊ रावण मातोळे (वय 65) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास उघडकीस आली. त्यांच्या खिशात मुख्यमंत्र्यांच्या नावे चिठ्ठी आढळली. त्यातील तपशील कळू शकला नाही. पोलिसांनी चिठ्ठी ताब्यात घेतली आहे.\nलोहारा - घरच्या हलाखीच्या स्थितीला कंटाळून सालेगाव (ता. लोहारा) येथील शेतकरी रामभाऊ रावण मातोळे (वय 65) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास उघडकीस आली. त्यांच्या खिशात मुख्यमंत्र्यांच्या नावे चिठ्ठी आढळली. त्यातील तपशील कळू शकला नाही. पोलिसांनी चिठ्ठी ताब्यात घेतली आहे.\nतुर्कस्तानच्या अध्यक्षांचा खळबळजनक दावा\nइस्तंबूल/अंकारा (पीटीआय) : सौदी अरेबियाचे प्रसिद्ध पत्रकार जमाल खाशोगी यांची हत्या नियोजनपूर्वक करण्यात आल्याचा खळबळजनक दावा तुर्कस्थानचे अध्यक्ष...\nसंगीतकार यशवंत देव यांची प्रकृती गंभीर\nमुंबई - दादर येथील सुश्रुषा रुग्णालयात उपचार सुरू असलेले ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव (वय 92) यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात...\nकाश्‍मीर ः प्राधान्य देशाला की पक्षाला\nस्थानिक पक्ष रिंगणात नसल्याचा फायदा उठवीत काश्‍मीर खोऱ्यात बस्तान बसविण्यासाठी केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी तेथे नगरपालिका निवडणुकांचा घाट घातला; पण या...\nअवैध उत्खनन करणाऱ्या दोघांचा दबून मृत्यू\nअवैध उत्खनन करणाऱ्या दोघांचा दबून मृत्यू टेकाडी (नागपूर) : गोंडेगाव खुल्या कोळसा खाणीतून अवैधरीत्या कोळसा खनन करणाऱ्या दोघांच्या अंगावर दरड...\nवाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार\nधामणगावरेल्वे (जि. अमरावती) : तालुक्‍यातील गावे गेल्या अनेक दिवसांपासून वाघाच्या दहशतीखाली आहेत. या नरभक्षक वाघाला पकडण्यात वनविभागाला अद्याप...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/bhaiyajji-superhit-a-sunny-deol-starer-again-postponed/", "date_download": "2018-10-24T00:40:14Z", "digest": "sha1:5K3I3BGIGJ2FGEO7D2GKPKZONECWDWLF", "length": 7547, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सनी देओलच्या “भैय्याजी सुपरहिट’पुन्हा पुढे ढकलला | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसनी देओलच्या “भैय्याजी सुपरहिट’पुन्हा पुढे ढकलला\nगेल्या वर्षापासून बंद पडलेली “भैय्याजी सुपरहिट’ची गाडी आता पुन्हा सुरू झाली आहे. सनी देओलच्या या सिनेमाची नवीन रिलीज डेट जाहीर झाली आहे. सनीच्या वाढदिवशी म्हणजे 19 ऑक्‍टोबरला हा सिनेमा रिलीज होण्याची शक्‍यता होती. मात्र आता ही तारीख आठवड्याभराने पुढे ढकलण्यात आली आहे. आता “भैय्याजी सुपरहिट’ 25 ऑक्‍टोबरला रिलीज होणार आहे. नीरज पाठक दिग्दर्शक असलेल्या या सिनेमाचे काम 2011 साली सुरू झाले होते. वेगवेगळ्या कारणांमुळे याच्या शुटिंगमध्ये वारंवार अडथळे येत राहिले. त्यामुळे शुटिंग सलग शेड्युलमध्ये झालेच नाही.\nदरवेळी सिनेमाची नवीन रिलीज डेट जाहीर होत गेली. त्यामुळे या सिनेमातून प्रेक्षकांचा इन्टरेस्टही कमी होत गेला आहे. सनीच्या सिनेमांमध्ये सध्या प्रेक्षकांनाही विशेष रस राहिलेला नाही. अशातच सिनेमाची निश्‍चित केलेली रिलीज डेट नव्याने पुढे ढकलावी लागणे हे काही चांगल्या व्यवसायिकतेचे लक्षण नाही. पूर्वी जाहीर केलेल्या 19 ऑक्‍टोबरला “बधाई हो’ आणि “नमस्ते इंग्लंड’ हे दोन सिनेमे रिलीज होत आहेत. त्यामुळेच “भैय्याजी सुपरहिट’ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला गेला असावा. यामध्ये सनी देओलबरोबर प्रिती झिंटा, अमिषा पटेल, अर्शद वारसी आणि श्रेयस तळपदे हे लीड रोलमध्ये असणार आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमहाराष्ट्राच्या सुनीत जाधवला “मि. एशिया’ किताब\nNext articleसोनाली-प्रियांकाने घेतली ऋषि कपूरची भेट\nपाच दिवसांनी अटलजींना श्रद्धांजली; सलमान खान ट्रोल\nदेसी गर्ल प्रियांकाला ‘या’ गोष्टीची वाटते सर्वाधिक भीती\nकुमार सानूनेही दत्तक घेतली मुलगी\n शेतकरी भावांचं ‘झिंगाट’ किकी चॅलेंज\nहृतिक आणि कंगना मधील ‘युद्ध’ पुन्हा पेटणार…\nबिग बॉसच्या घरातील सदस्य झाले भावूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/node/5694", "date_download": "2018-10-24T01:48:52Z", "digest": "sha1:4XLXTWUCPKILT3OU5S4FXXAYPO6JTYHZ", "length": 10565, "nlines": 270, "source_domain": "www.manogat.com", "title": "हे शब्द असे लिहा (स -स) | मनोगत", "raw_content": "\nहे शब्द असे लिहा (स -स)\nप्रेषक महेश (सोम., १५/०५/२००६ - २०:१२)\nहे शब्द असे लिहा (अं - अ)\nहे शब्द असे लिहा ( अ - अ २ )\nहे शब्द असे लिहा (अ - अ ३ )\nहे शब्द असे लिहा (अ - आ)\nहे शब्द असे लिहा ( आ - इ )\nहे शब्द असे लिहा (इ - उ)\nहे शब्द असे लिहा ( उ - उ )\nहे शब्द असे लिहा ( उ - ए )\nहे शब्द असे लिहा ( ए - क )\nहे शब्द असे लिहा ( क - का )\nहे शब्द असे लिहा ( का - कु )\nहे शब्द असे लिहा ( कुं - कों )\nहे शब्द असे लिहा ( कों - ख्रि )\nहे शब्द असे लिहा ( गा - गो )\nहे शब्द असे लिहा ( गो - च )\nहे शब्द असे लिहा ( च - चु )\nहे शब्द असे लिहा ( चु - ज )\nहे शब्द असे लिहा ( ज - जु )\nहे शब्द असे लिहा (जुं - टि)\nहे शब्द असे लिहा (टिं - त)\nहे शब्द असे लिहा (त - ति)\nहे शब्द असे लिहा (ति - त्रै)\nहे शब्द असे लिहा (त्रै - दि)\nहे शब्द असे लिहा (दि -दु)\nहे शब्द असे लिहा (दु - द्व्य)\nहे शब्द असे लिहा (ध - धृ)\nहे शब्द असे लिहा (धृ - ना)\nहे शब्द असे लिहा (ना - नि)\nहे शब्द असे लिहा (नि - नि)\nहे शब्द असे लिहा (नि - पं)\nहे शब्द असे लिहा (प - पा)\nहे शब्द असे लिहा (पा - पी)\nहे शब्द असे लिहा (पी - पै)\nहे शब्द असे लिहा (पो - प्र)\nहे शब्द असे लिहा (प्र - फि)\nहे शब्द असे लिहा (फि - बा)\nहे शब्द असे लिहा (बा - बें)\nहे शब्द असे लिहा (बे - भिं)\nहे शब्द असे लिहा (भि - म)\nहे शब्द असे लिहा (मं - मा)\nहे शब्द असे लिहा (मा - मृ)\nहे शब्द असे लिहा (मृ - यो)\nहे शब्द असे लिहा (यो - रा)\nहे शब्द असे लिहा (रा - ल)\nहे शब्द असे लिहा (ल - व)\nहे शब्द असे लिहा (व - वा)\nहे शब्द असे लिहा (वा -वि)\nहे शब्द असे लिहा (वि - वे)\nहे शब्द असे लिहा (वे - श)\nहे शब्द असे लिहा (श - शि)\nहे शब्द असे लिहा (शि - श्रु)\nहे शब्द असे लिहा (श्रु - स)\nहे शब्द असे लिहा (स -स)\nहे शब्द असे लिहा (स - सा)\nहे शब्द असे लिहा (सा - सुं)\nहे शब्द असे लिहा (सु - सो)\nहे शब्द असे लिहा (सो - स्वी)\nहे शब्द असे लिहा (स्वी - हु)\nहे शब्द असे लिहा (हु - ज्ञे)\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ३ सदस्य आणि ५४ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%B2_%E0%A4%85%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B2", "date_download": "2018-10-24T00:32:55Z", "digest": "sha1:OFK3TYY3AQ6ZQ3R5F5AXTXKSYD3XSB5F", "length": 3274, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "थाल अबेर्जेल - विकिपीडिया", "raw_content": "\nथाल अबेर्जेल (जन्म ऑक्टोबर १३, १९८२) हे बुद्धिबळातील ग्रँडमास्टर असून ते फ्रान्स या देशाचे नागरिक आहेत.\nथाल अबेर्जेल यांची चेसगेम्स.कॉमवरील व्यक्तिरेखा व सांख्यिकी\nइ.स. १९८२ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ फेब्रुवारी २०१४ रोजी ११:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-24T01:01:19Z", "digest": "sha1:LSHQVK3ZEEZPFK5KXAJEHQOJ27LKLTJK", "length": 22101, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "पिंपरी महापालिकेने प्रभाग समिती स्वीकृत सदस्यपदासाठी अर्ज मागविले; आठ प्रभागांवर २४ स्वीकृत सदस्यांची निवड होणार - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना…\nयुतीचा लवकर निर्णय घ्या; अन्यथा लोकसभा विधानसभा निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याची …\nमहापालिका निवडणुकीत जनतेने कानफटवले, तरीही बारणेंना दुसऱ्यांदा खासदार होण्याची स्वप्ने पडताहेत;…\nप्रश्न पिंपरी-चिंचवडच्या पाण्याचा; विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ठरवले चोर\nडीजे वाजण्यावरील बंदी तूर्तास हटवणार नाही- उच्च न्यायालय\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा…\nपिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना\nवाल्हेकरवाडीतील डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nपिंपळेनिलखमध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे…\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना…\nचाकण जवळील काळूस येथे विष प्राशन करून ५० वर्षीय इसमाची आत्महत्या\nनिगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न\nदिघीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू\nचाकण येथील रबर कंपनीचे दोन बँक अकाऊंट हॅक; ४० लाखाची रक्कम…\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले…\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव…\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही…\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका –…\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मुलासह १८ जणांना जन्मठेप\nआमच्या संयमाचा अंत पाहू नका, भारताला मोठा पलटवार झेलावा लागेल –…\nमोदी माझे मित्र आहेत आणि भारतावर माझ प्रेम आहे – डोनाल्ड…\nनीरव मोदीच्या बहिणीविरोधातही इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस\nनेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ७ प्रवाशी बेपत्ता\nHome Banner News पिंपरी महापालिकेने प्रभाग समिती स्वीकृत सदस्यपदासाठी अर्ज मागविले; आठ प्रभागांवर २४ स्वीकृत...\nपिंपरी महापालिकेने प्रभाग समिती स्वीकृत सदस्यपदासाठी अर्ज मागविले; आठ प्रभागांवर २४ स्वीकृत सदस्यांची निवड होणार\nपिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने आठ प्रभाग समित्यांवर स्वीकृत सदस्य निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने गुरूवारी (दि. २८) जाहीर प्रकटन प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार प्रत्येक प्रभाग समितीवर तीन जणांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड केली जाणार आहे. त्यामुळे भाजपच्या २४ कार्यकर्त्यांना प्रभागावर स्वीकृत सदस्य होण्याची संधी मिळणार असून, त्यांच्या घरापुढे नावाचा फलक झळकणार आहे.\nमिनी महापालिका असा घटनात्मक दर्जा मिळालेल्या क्षेत्रीय समित्यांना (प्रभाग समित्या) राजकीय महत्त्व आहे. या समित्यांमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय होत असल्याने तसेच नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांना याठिकाणी न्याय देणे शक्य असल्याने राजकीयदृष्ट्याही त्यांचे महत्त्व वाढले आहे. क्षेत्रीय समित्यांवर स्वयंसेवी संस्थांचे तीन प्रतिनिधी स्वीकृत सदस्य म्हणून निवडले जातात. क्षेत्रीय कार्यालयांकडे येणाऱ्या अर्जांमधून त्यांची निवड केली जाते. त्यापूर्वी महापालिका प्रशासनाकडून निवड प्रक्रिया जाहीर करण्यात येते. महापालिका आयुक्तांकडून त्यासाठी एका अधिकाऱ्यालाही प्राधिकृत करण्यात येते.\nत्यानुसार आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आठ प्रभाग समित्यांवर स्वीकृत सदस्यांची निवड करण्यासाठी गुरूवारी निवड प्रक्रिया जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे स्वीकृत सदस्य निवडीसाठी वर्तमानपत्रांमध्ये आणि महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर जाहीर प्रकटन प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार समाजकार्य करत असलेल्या बिनसरकारी आणि समाजलक्षी संघटनांच्या प्रतिनिधींकडून स्वीकृत सदस्यपदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. प्रभाग समिती स्वीकृत सदस्यपदासाठी अर्ज करणाऱ्यांची संबंधित संघटना ही त्याच प्रभाग समितीच्या हद्दीत समाजकार्य करणारी असावी, संबंधित संघटनेचे तीन वर्षांचे लेखापरीक्षण झालेले असावे, अशा अटी ठेवण्यात आल्या आहेत.\nमहापालिकेच्या आठ प्रभाग समित्या आहेत. प्रत्येक प्रभाग समितीवर तीन स्वीकृत सदस्यांची निवड केली जाणार आहे. त्यानुसार शहरातील २४ जणांना स्वीकृत सदस्य होण्याची संधी मिळणार आहे. आठही प्रभाग समित्यांवर सत्ताधारी भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळे स्वीकृत सदस्य निवडताना भाजपच्याच कार्यकर्त्याला संधी मिळणार हे उघड सत्य आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्रभाग समित्यांवर स्वीकृत सदस्या निवडण्यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविले आहेत.\nअर्ज करण्यासाठी ११ एप्रिल ही अंतिम मुदत असेल. महापालिकेच्या आठही प्रभाग कार्यालयांमध्ये आजपासून ते ११ एप्रिल रोजी दुपारी एक वाजेपर्यंत स्वीकृत सदस्यपदाचा अर्ज उपलब्ध असेल. आलेल्या अर्जांची पडताळणी करून १३ एप्रिल रोजी वैध आणि अवैध अर्जांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. एखाद्या अर्जाबाबत आक्षेप असेल, तर १७ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांच्याकडे लेखी आक्षेप नोंदविता येईल. त्यानंतर २६ एप्रिल रोजी वैध ठरलेल्या अर्जांची यादी प्रभाग समितीच्या विशेष सभेपुढे ठेवण्यात येणार आहे. त्यातून प्रभाग समितीचे सदस्य प्रत्येकी तीन स्वीकृत सदस्यांची निवड करतील.\nPrevious articleमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर किमान ८० किमी प्रतितास वेगमर्यादा बंधनकारक\nNext articleपिंपरी महापालिकेच्या अर्थसंकल्पाला महासभेची मंजुरी; ९९७ उपसूचना ग्राह्य, ११३ उपसूचना अग्राह्य\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना दिले पायाजवळ स्थान\nयुतीचा लवकर निर्णय घ्या; अन्यथा लोकसभा विधानसभा निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याची तयारी ठेवा; अमित शहांचा शिवसेनेला इशारा\nमहापालिका निवडणुकीत जनतेने कानफटवले, तरीही बारणेंना दुसऱ्यांदा खासदार होण्याची स्वप्ने पडताहेत; आमदार जगतापांचा घणाघाती पलटवार\nप्रश्न पिंपरी-चिंचवडच्या पाण्याचा; विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ठरवले चोर\nडीजे वाजण्यावरील बंदी तूर्तास हटवणार नाही- उच्च न्यायालय\nमहापौर राहुल जाधव, पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता सानेंची नाचता येईना अंगण वाकडे अशी अवस्था\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना...\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \nपुण्यातील ब्लड बँकेने रुग्णाला एक्स्पायरी डेट उलटून गेलेले रक्त दिल्याने खळबळ\nदिवाळीपर्यंत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार – मुख्यमंत्री फडणवीस\nमोदी विष्णूचे अकरावे अवतार; जगभरातील भक्तांना दर्शन देण्यासाठी भ्रमण करतात- उद्धव...\nमाझ्यावरील आरोप बिनबुडाचे; नाना पाटेकरांचे ‘सिंटा’कडे स्पष्टीकरण\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nरणांगण लोकसभेचे; मावळमध्ये भाजप विरूद्ध राष्ट्रवादी सामना रंगणार, शिवसेना डेंजर झोनमध्ये\nथेरगावमधील आदित्य बिर्ला रुग्णालयाची चौकशी होणार; धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून निरीक्षकांची नियुक्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.mahanews.gov.in/Home/DisplayTalukaNewsDetails.aspx?str=XMEotIGmMwAGkbxY75AiUg==", "date_download": "2018-10-24T00:22:22Z", "digest": "sha1:XLS6CHJEWZOBFICP6H4CPGE6LVOTIG34", "length": 14720, "nlines": 22, "source_domain": "www.mahanews.gov.in", "title": "सद्भावना एकता रॅलीसाठी सांगलीकर सज्ज शनिवार, १३ जानेवारी, २०१८", "raw_content": "सांगली : सामाजिक समतेचा संदेश देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने रविवार, दिनांक 14 जानेवारी रोजी पुष्कराज चौक येथून आयोजित करण्यात आलेल्या सद्भावना एकता रॅलीसाठी जिल्हा प्रशासनाबरोबर सांगलीकर सज्ज झाले आहेत. रॅली मार्ग, वाहतूक व्यवस्था, पार्किंग, पोलीस बंदोबस्त, वैद्यकीय पथक, स्टेडिअमवरील व्यवस्था अशी रॅलीची सर्व तयारी झाली आहे.\nप्रशासनाच्या वतीने काढण्यात येणारी ही राज्यातील पहिली सद्भावना एकता रॅली आहे. हे आपलं शहर आहे. या शहरातील प्रत्येक नागरिकाची सुरक्षितता आणि शांतता महत्त्वाची आहे. त्यासाठी सर्व सांगलीकर नागरिकांनी या सद्भावना एकता रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन ही रॅली यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी वि. ना. काळम आणि जिल्हा पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी केले आहे. या रॅलीला विविध सामाजिक संघटनांनी आपला पाठिंबा दर्शवून ही रॅली यशस्वी करून समाजात दुही फैलावणाऱ्या समाजकंटकांना चोख संदेश देण्याचा निर्धार केला आहे.\nदरम्यान जिल्हाधिकारी वि. ना. काळम, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा, सांगली - मिरज - कुपवाड महानगरपालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे, उपायुक्त सुनील पवार, उपजिल्हाधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड, प्रांताधिकारी, तहसिलदार यांच्यासह सर्व विभाग प्रमुखांनी रॅलीमार्गाची व स्टेडिअमची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच, जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी संयुक्त बैठक घेऊन महिला व विद्यार्थ्यांची कसलीही गैरसोय होणार नाही, यासाठी चोख नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.\nसंपूर्ण रॅलीचा मार्ग 3 किलोमीटर 200 मीटर आहे. रॅलीमार्गावर कोणत्याही गाडीचा हॉर्न, सायरन वाजणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. रॅलीमार्गामध्ये संदेशवहनासाठी वॉकीटॉकीचा वापर केला जाणार आहे. तसेच, स्वयंसेवकाचीही मदत घेण्यात येणार आहे. रॅली सुरू होण्यापूर्वी फुगे सोडून शांततेचा संदेश देण्यात येणार आहे.\nमहानगरपालिकेच्या वतीने एकूण 17 कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामधील 3 सीसीटीव्ही कॅमेरे पुष्कराज चौक, शिवाजी स्टेडिअम आणि रिसाला रोड अशा महत्त्वाच्या ठिकाणी असणार आहेत. स्टेडिअमवर 6 सीसीटीव्ही कॅमेरे आणि 6 हँडिकॅमेरेही असतील. तसेच, 2 इलेव्हेटेड कॅमेरे रॅलीमार्गासोबत असणार आहेत. पोलीस विभागाच्या वतीने संपूर्ण रॅलीमार्गावर ड्रोन कॅमेऱ्याचीही नजर राहणार आहे. तसेच, 20 व्हिडिओ कॅमेरे असणार आहेत.\nदि. 14 जानेवारीला सकाळी 9 वाजता सर्वांनी पुष्कराज चौकामध्ये एकत्रित जमायचे आहे. या चौकापासून ही रॅली सुरु होईल. ती राम मंदिर - पंचमुखी मारूती रस्ता - गरवारे महाविद्यालय - महानगरपालिका - राजवाडा चौक मार्गे निघून शिवाजी स्टेडियममध्ये रॅलीची सांगता होईल.\nस्टेडिअमवर 30 x 15 मीटर स्टेजची उभारणी सुरू असून, ध्वनीक्षेपक व्यवस्था, फलक व्यवस्था लावण्याचे काम, तसेच, पाणी मारून स्टेडिअमची स्वच्छता करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या वतीने रॅलीमार्गावर ठिकठिकाणी 6 ठिकाणी तर शिवाजी स्टेडिअमवर 5 ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 8 ठिकाणी फिरत्या शौचालयाची (मोबाईल टॉयलेट) व्यवस्था करण्यात आली आहे. 11 अग्निशमन वाहने आणि रूग्णवाहिकांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. रॅलीच्या सुरवातीला, मध्ये आणि शेवटी अशा तीन रूग्णवाहिका रस्त्याच्या कडेला तैनात ठेवण्यात येणार आहेत. वैद्यकीय पथकेही ठेवण्यात आली आहेत. रॅलीमार्गावरील खड्डे भरण्याचे काम, गटर साफसफाई आदि बाबींचा बारकाईने विचार करून रॅली मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत राहण्याबाबत संपूर्ण नियोजन केले आहे. स्टेडियमवर 2 एल.ई.डी. स्क्रीनही लावण्यात येणार आहेत.\nरॅलीसाठी 500 पोलिसांचा चोख बंदोबस्त आणि रॅलीमार्गावर वाहतुकीचे संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. वायरलेस यंत्रणा आणि ध्वनीक्षेपक यंत्रणा यांच्या माध्यमातून रॅलीमार्गावर संदेशवहनाचे काम केले जाणार आहे. ध्वनीक्षेपक यंत्रणेसाठी 4 वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे एका ठिकाणहून संपूर्ण रॅलीला संबोधित करता येईल.\n3 ठिकाणी पार्किंग व्यवस्था\nमिरजहून येणाऱ्या वाहनांसाठी मार्केट यार्ड येथे, इस्लामपूरवरून येणाऱ्या वाहनांसाठी इमॅन्युअल स्कूल येथे आणि शहरातील अन्य वाहनांसाठी आंबेडकर स्टेडिअमवर अशा 3 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.\nरॅलीमार्गावर ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात केले असून, वाहतुकीचा मार्ग सुरळीत राहील, याची खबरदारी घेण्यात आली आहे. पुष्कराज चौक ते राम मंदिर मार्गावरून रॅली मार्गक्रमण करेल. त्यामुळे राम मंदिर ते मार्केट यार्ड हा रस्ता दुहेरी वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आला आहे. तसेच, पुढील मार्गावरही वाहतुकीचे नियोजन करण्यात आले असून, रॅलीमार्ग हा रॅलीच्या कालावधीत तात्पुरत्या स्वरूपात वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.\nस्टेडिअमवर विद्यार्थी, पुरूष आणि महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. स्टेडिअमवरील 6 प्रवेशद्वारे खुली ठेवण्यात येणार आहेत. स्टेजच्या पाठीमागील बाजूस आमराईच्या बाजूला केवळ परगाववरून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बसची व्यवस्था करण्यात आली आहे.\nरॅलीसाठी विविध 16 ते 17 शाळांमधून विद्यार्थी येणार आहेत. रॅली मार्गक्रमणासाठी या सर्व शाळांचा क्रम ठरवण्यात आला आहे. सर्व विद्यार्थी गणवेशात येणार आहेत. प्रत्येकी 10 विद्यार्थ्यांमागे नियंत्रणासाठी एक शिक्षक असणार आहे. तसेच, त्यांच्यावर उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार दर्जाचे अधिकारी देखरेख ठेवणार आहेत. विद्यार्थ्यांच्या खाऊ व पाण्याची सोय करण्यात आली आहे. मात्र, घरातून निघताना विद्यार्थ्यांनी सोबत गोळ्या, पाण्याची छोटी बाटली आणि टोपी घालून यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.\nरॅलीच्या प्रारंभी राष्ट्रध्वज असणार आहे. त्यानंतर विविध वेशभूषेतील विद्यार्थी असणार आहेत. त्यानंतर पोलीस बँड, स्काऊट, गाईडचे विद्यार्थी, एन. सी. सी. चे कॅडेटस् असणार आहेत. त्यानंतर शाळांचे विद्यार्थी, महिला, लोकप्रतिनिधी आणि नागरिक असा रॅलीचा क्रम असणार आहे.\nया सद्भावना एकता रॅलीच्या माध्यमातून संपूर्ण जगभरात, देशभरात, राज्यभरात शांतता, एकता, समतेचा संदेश सांगलीकरांकडून दिला गेला पाहिजे. आपण प्रथम भारतीय आणि शेवटीही भारतीयच आहोत, ही भावना रूजण्यासाठी ही रॅली मदतीची ठरणार आहे.\n'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://ratangadbhandardaratrek.blogspot.com/2011/11/bhairavgad-testing-skills-of-hardcore.html", "date_download": "2018-10-24T01:39:28Z", "digest": "sha1:LXQEJVMKJVE5AV7IJZIGDWETXODZHUKF", "length": 19337, "nlines": 88, "source_domain": "ratangadbhandardaratrek.blogspot.com", "title": "Ratangad Bhandardara Trek: Bhairavgad testing skills of hardcore trekkers", "raw_content": "\nकसलेल्या डोंगरयात्रींची कठीण परीक्षा शिरपुंजे जवळचा भैरवगड\nमहाराष्ट्रात ४ भैरवगड आहेत पण अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात हरिश्चंद्रगडा समोर मुळा नदीच्या खोर्यात शिरपुंजे आणि कुमशेत या गावांमध्ये असलेल्या भैरवगड मध्ये कसलेल्या दुर्गयात्रींना अगदी कठीण परिश्रम करायला लावणारा आणि त्या परिश्रमाचे फळ म्हणजे भैरवगड तुम्हाला त्याचा माथ्यावरून कळसुबाई पासून ते हरिश्चंद्रगड-माळशेज-नाणे घाट -भीमाशंकर पर्यंन्तचे अवाढव्य सह्याद्रीचे एक बुलंद रूपाचे दर्शन घडवतो\nशिवाजीनगर पुण्याहून अकोले गावाला जाणार्या कोणत्याही S T बस ने राजूरला उतरावे व तेथून अंबित गावी जाणारी s t पकडावी आणि शिरपुंजे गावी पायउतार व्हावे .\nस्वतःचे वाहन असेल तर उत्तम कारण एस टी आणि जीप ची सेवा या भागात फार कमी आहे\nरस्त्याच्या कडेला असलेल्या शाळेच्या इमारतीपासून पासून शेतांमधून जाणारी पायवाटेने २ कि मी चालून नंतर एक वाट डावीकडे वरती जायला लागते एक रस्ता भैरोबा (या गावात फक्त भैरोबा चा डोंगरावर कसे जायचे हे विचारावे ) आणि दुसरा रस्ता घनचक्कर(१५३२ मिटर) या महाराष्ट्रातील तिसर्या क्रमांकाचे उंचीचे डोंगलाला एक वाट जाते (भैरवगड आणि घनचक्कर डोंगर जोडून असलेले डोंगर आहेत पण भैरव गडावरून घनचक्कर ला जायला वाट नाही. दोन डोंगरांना एका खिंडने विभागले आहे .जर तुम्हाला घनचक्कर वरती जायचे असेल तर भैरवगड पूर्ण उतरून शिरपुंजे गावात परत यायला पाहिजे आणि शिरपुंजे वाडीतून घनचक्कर चा एक उतरणारा दांड चढून पठारावर जायला लागते.घनचक्कर हा एक चमत्कारी डोंगर आहे कारण हा डोंगर एवढा पसरला आहे आणि त्याला इतके दांड आहेत कि तुम्हाला हा डोंगर कोठून कुठे पोहोचवेल याचा नेम नाही म्हणजे या डोंगरावरून तुम्ही भांडारदारा ला सुद्धा जाऊ शकता,हरिश्चंद्रगड ला सुद्धा जाऊ शकता,कुमशेत मार्गे कोकणात पण उतरू शकता,रतनगड-हरिश्चंद्रगड ट्रेक करणार्यांना तर हा घनचक्कर मुदा चा डोंगर पार करावा लागतोच आणि त्यामुळेच या डोंगरावर सहसा कोणी डोंगरयात्री फिरकत सुद्धा नाही कारण जर वाटसरू नसेल तर कोणताही डोंगर यात्री घनचक्कर वर सहज हरवून जाईल म्हणून या डोंगराच्या ट्रेक ला यायचे असेल तर स्वतःचे वाहन आणू नये म्हणजे तुम्ही जेथून चढले आहात त्याच गावात उतरण्याची काळजी राहत नाही .घनचक्करच्या पठारावरून रतनगड ३ तासाच्या अंतरावर आहे पण हि फार बिकट वाट आहे )\nभैरवगड पण उंची बाबत घनचक्कर पेक्षा अंदाजे ३०० मिटर ने कमी असेल म्हणजे सिंहगड एवढी उंची या गडाला आहे म्हणून या गडावर हवा नेहमी थंड राहते\nभैरवगडाची उंची हि साधारण १२५०-१३०० मी इतकी असावी असा अंदाज आहे (शेजारच्या १५३२ मीटर्स उंचीच्या घनचक्कर डोंगर बरोबर तुलना केली तर तुम्ही हि माहिती अंदाजे सांगू शकता कारण या भैरवगड डोंगराच्या उंची बद्दल कोठलीच माहिती उपलब्ध नाही )\nआता शिरपुंजे गावातील घरे सुरु झाल्यावर डावीकडील वरती जाणारी वाट धरावी हीच भैरवगडची रुळलेली वाट.\nवाट हि कायम दाट झाडीतून आणि कारवीच्या रानातून असल्यामुळे उन्हाचा विशेष त्रास होत नाही (हा भाग कळसुबाई हरिश्चंद्रगड अभय अरण्यात येत असल्यामुळे येथे बेहडा ,जांभूळ , हिरडा , आवळा , जंगली लिंबू ,करवंद इत्यादींचे झाडी फार मोठ्या प्रमाणात आढळतात तसेच वन्य प्राण्यांमध्ये पांढर्या रंगाचे वानर सहज दिसते पण या भागात बिबटे दिसणे म्हणजे दुर्मिळ गोष्ट कारण जरी दाट झाडी आहेत पण बिबट्या साठी भक्ष फार कमी प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे येथे बिबटे सहसा दिसत नाहीत पण सर्प जातीतील अजगर या भागात सापडल्याची नोंद आहे असे स्थानिक ग्रामस्थ सांगत )\nमध्ये काही शेती लागतील आणि काही वेळानंतर एक कमान लागेल आणि त्या कमानीतून तुम्हाला भैरवगडाच्या पायऱ्या दिसतील आणि इथूनच एक खडी चढण सुरु होते ती अगदी शेवटच्या टोका पर्यंत कायम राहते\nभैरवगड शिरपुंजे गावातून साधारण ५०० मिटर उंचावलेला आहे आणि हि सगळी चढण खडी आहे .या चढण मध्ये कोठेही पठार लागत नाही (जो पर्यंत तुम्ही माथ्यावर पोहोचत नाही तोपर्यंत )\nगडाचा माथा गाठायला साधारण १.५ तास लागतात (म्हणजे शिरपुंजे गावातील शाळेपासूनचे २ कि मी पायी चालणे पकडून )\nनागमोडी जाणारी वाट हि शेवटच्या कातळ टप्प्यात भैरवगड - घनचक्कर मधील खिंडीत येऊन पोहोचते . हि शेवटची चढण थोडी अवघड आहे आणि नवख्या डोंगर यात्रींच्या साठी तर हे एक आव्हानच असेल जवळ जवळ सरळ उभ्या कातळातून जाणारी हि वाट आहे . पण कमीत कमी १० -१२ किल्ले डोंगर चढल्याचा अनुभव असेल तर हि खिंड पार करायला फार थोडे परिश्रम करायला लागतात (हो पण परिश्रम करावे लागतात हे खर )\nहि खिंड पार केली कि शेवटच्या कातळ टप्प्यात दगडात कोरलेल्या पायऱ्या लागतात आणि थोड्याच वेळात गडाच्या टोकावर आपला प्रवेश होतो\nगडावर विशेष काही तटबंदी नाही पण येथे गुहेत एक भैरोबाचे पुरातन देउळ आहे आणि राहण्यास एक गुहा आहे अगदी ८-१० माणसे राहू शकतील एवढी\nआणि पाण्याच्या टाक्या भरपूर आहेत पण पिण्यायोग्य पाणी फक्त एका टाकीत आहे\nमाथ्यावरून चौफेर नजर टाकली तर कळसुबाई शिखरापासून ते नाणे घाट पर्यंत तुम्हाला स्पष्ट डोंगररांग दिसेल\nम्हणजे या गडाचा उपयोग हा पूर्ण मुळा नदी खोरे,माळशेज नाणे घाट आणि प्रवरा नदीचे खोरे या विस्तीर्ण प्रदेशावर लक्ष ठेवायला वापरत असणार यात काहीच शंका नसेल\nइतिहासत या गडाचे शिवाजी महाराजांबरोबर संबंध आहेत म्हणजे १६७३ च्या सूरत च्या लुटी नंतर महाराज हरिश्चंद्रगडाच्या शेजारी असणाऱ्या कोंबड किल्ला / कुंजर गडावर काही काल राहिले होते आणि असा अंदाज आहे कि महाराजांनी या गडावरून कुंजरगडा कडे प्रयाण केले म्हणजे अगदी थोडा वेळ महाराज या गडावर आले होते आणि तिथून नाणे घाट जीवधन मार्गे खाली रायगड पर्यंत पोहोचले .\nइतिहासात शिवाजी महाराज आणि भैरवगड याचे एवेढेच संबंध आहेत अगदी थोडा काळ का होईना पण छत्रपतींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली हि भूमी आहे\nपण या वरून एवेढे लक्षात येईल कि त्यावेळी इथे तटबंदी असली पाहिजे .आता फक्त थोडे भग्न अवशेष दिसतात\nकिल्ल्यावर सपाट जागा आहेत पण तटबंदीचे थोडेफार अवशेषच सापडतात\nपण हल्ली हा दुर्ग भैरोबा दुर्ग म्हणून ओळखला जातो तो भैरवनाथाचे देवस्थानामुळे\nभैरवगडावर एक पुरातन गुहा आहे आणि त्यामध्ये घोड्यावर स्वार भैरवनाथाची वेगवेगळ्या रंगात रंगवलेली एक सुंदर मूर्ती आहे आणि दगडी दिपमाळ तुम्हाला या गुहेत दिसतील.\nशेजारीच राहण्यासाठी एक गुहा आहे ,गुहेत एक चूल सुद्धा आहे आणि इथल्या लोकांनी त्या गुहेत भांडी सुद्धा ठेवलीत म्हणजे ट्रेक साठी येणाऱ्या लोकांची ची जेवण बनवण्याची व राहण्याची सोय करून ठेवली आहे\nवास्तविक मला भैरवगडावरून खिंडीतून घनचक्कर चा ट्रेक करायचा होता पण खिंडीमधून घनचक्कर वरती जाण्यास कोणताही मार्ग उपलब्ध नाही.आधी सांगितलेल्या प्रमाणे पुन्हा तुम्हाला शिरपुंजे गावात खाली उतरून पुन्हा घनचक्करच्या शिरपुंजे गावात उतरणाऱ्या सोंडेवरून २ तासात घनचक्कर गाठता येतो आणि मला भैरवगड उतरायला ४:३० झालेले होते म्हणून घनचक्कर या वेळेस करू नाही शकलो पुढच्या वेळेस कधी आलो इकडे तर करेल. २ तास तर लागतात घनचक्कर चढायला(महाराष्ट्रातील तिसर्या क्रमांकाच्या उंचीचे हे डोंगर हे डोंगरयात्रींनी जरूर करावे असाच आहे आणि मुख्य म्हणजे कोणाला माहित नसलेले डोंगर चढण्याचा आणि त्या बद्दल माहिती प्रकाशित करण्याचा आनंद काही वेगळाच असतो)\nशिरपुंजे गावातला एक माणूस घनचक्कर साठी गाईड बनायला तयार झालाय आता बघू कधी घनचक्कर-मुडा डोंगराचा चा मुहूर्त लागतो ते .\nकाही फोटो खाली दिलेला आहेत\nभैरवगडावरून दिसणारी कळसुबाई ची रांग\nया कमानीतून भैरवगडा कडे जाण्याचा मार्ग आहे\nभैरवगड घनचक्कर मधील खिंड .शेवटची चढण चढून डावीकडे भैरव गडाचा माथा आहे\nमहाराष्ट्रातील तिसर्या क्रमांकाच्या उंचीचे डोंगर घनचक्कर(१५३२ मीटर्स ) आणि त्याचे विस्तीर्ण पठार(भैरव गडाच्या माथ्यावरून )\nशिरपुंजे गावातून दिसणारे घनचक्कर चे डोंगर\nभैरव गडावरून दिसणारे घनचक्कर चे शिखर\nभैरवगड ची खिंड खडी चढण असलेली वाट\nशिरपुंजे गावातून दिसणारा भैरवगड\nकुमशेत, नाणे घाट,साढले घाट इत्यादी चे दृश्य भैरव गडाच्या माथ्यावरून\nभैरवगडावरून दिसणारा हरिश्चंद्रगड आणि कुंजर गड(कोंबड किल्ला )\nशिरपुंजे गावातून दिसणारा भैरवगड (डावीकडे ) आणि घनचक्कर (उजवीकडे )\nभैरवगड माथ्यावर भैरवनाथाची गुहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.bookhungama.com/Trushna-Audiobook/", "date_download": "2018-10-24T01:48:18Z", "digest": "sha1:CEFWW2I7IBGVBH53VH6HELXX33G3NBHZ", "length": 7030, "nlines": 48, "source_domain": "www.bookhungama.com", "title": "Trushna Audiobook", "raw_content": "\nसमुपदेशन – समुपदेशनात फॉलोअप अत्यंत महत्त्वाचा असतो. नातलगांनी त्यासाठी तत्पर असायला हवे. ज्या व्यक्तीला मानसिक आजारांसाठी औषधोपचार व मानसोपचार सुरू असतात त्यांच्या वागण्याकडे नातलगांचे लक्ष असावे लागते. काही लक्षणांची परत सुरूवात दिसताच परत उपचारांसाठी आणायला हवे.\nतनयाची नैसर्गिक आई – ही स्वतः स्किझोफ्रेनिक होती, त्यामुळे अनुवंश होताच मानसिक आजाराचा, अशा परिस्थितीमध्ये ताण वाढला की अनुवांशिक घटक अधिक कार्यक्षम होतात व मानसिक आजार बळावायची शक्यता असते जे नेमके तनयाच्या बाबतीत घडले. या बरोबर आईचीच चूक सर्वात मोठी मानायला हवी, कारण स्वतःच्या निराशेचं उट्टं काढण्यासाठी तिने तनयाचा उपयोग केला, तिला सावत्र आईविरुद्ध भडकवणे, मनमानी करायला प्रवृत्त करणे, चुकीच्या आग्रहांना खातपाणी घालणे यामुळे तनयाच्या व्यक्तिमत्त्वावर दूरगामी नकारात्मक परिणाम झाला. हे परिणाम रोखण्यासाठी तनयाला एक तर आईला न भेटू देणे हा उपाय होता, जो की अशक्य होता कारण घटस्फोट झाला तरीही मुलामुलींना भेटायचा हक्क दिलेला असतो पालकांना. दुसरा उपाय- तनयासारख्या कोवळ्या वयातल्या मुलींशी सतत संवाद साधत तिच्या मनावर होणारे परिणाम काय आहेत हे तपासून तिला योग्य-अयोग्य सांगणारं कुणी हवं असतं, वडील ते करू शकले नाही. वडील – घटस्फोटानंतर तनयाबद्दल अतीव प्रेमातून एक अपराधीपणाची बोच त्यांना होती, दुसऱ्या लग्नानंतर ती वाढली, त्यातून चुकीचा मार्ग ते काढत होते, भरपाई करायसाठी भौतिक वस्तूंची मदत ते घेत गेले. फाजील लाड करत गेले, सावत्र आईपासून मुलीला जणू काही ते प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करायचे, जे साफ चुकीचं होतं. तिचं मातृत्व खऱ्या अर्थांनी सावत्र आईला न घेऊ देण्यामागे वडीलच जबाबदार होते, कारण ते बऱ्याच गोष्टी नव्या पत्नीला विश्वासात न घेता करायचे तनयासाठी. त्यांची पालकत्वाची पद्धतच चुकीची होती. सावत्र आई – खूप सकारात्मक भूमिका घेऊ शकली असती पण पतीच्या वागण्याबाबत साशंक असल्याने जे घडतंय त्याला केवळ साक्षी म्हणून उरली, मात्र नंतर तनयाला साथ दिली. तरीही भावनिक जवळीक न साधल्याने दोघींमध्ये एक दरी कायम राहिली. नितीश व सासरची मंडळी – प्रेम करणं हे चूक नाही मात्र तनयाला सांभाळताना कमी वयामुळे नितीशमध्ये परिपक्वता नव्हती. लग्नाआधीचं नितीशचं वागणं व नंतरचं वागणं यात फरक दिसला तनयाला. आधी संपूर्ण वेळ तिचं गुणगान आणि भोवतीभोवती असलेला नितीश, कामात बिझी झाल्याने कमी वेळ देऊ लागला. या बाबत तिच्याशी अधिक खुलासेवार बोलायला हवं होतं. शिवाय घरच्यांनी तिच्याशी वागताना काय करायला हवं हे समुपदेशनाने ठरवता आलं असतं. अशा केसेस मध्ये परिवारातील महत्त्वाच्या लोकांचं देखील समुपदेशन आवश्यक असतं जे सुचवूनही घेतलं गेलं नाही. डॉ. स्वाती धर्माधिकारी\nRent Book: तृष्णा ऑडियॊबूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A7/", "date_download": "2018-10-24T00:25:47Z", "digest": "sha1:SEP72LCQO4W4XABSOY73AM2ISLPPN4S6", "length": 8693, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शाळकरी मुलीने वाचला अवैध दारूविक्रीच्या त्रासाचा पाढा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशाळकरी मुलीने वाचला अवैध दारूविक्रीच्या त्रासाचा पाढा\nटाकळीभान – प्रजासत्ताकदिनी आयोजित टाकळीभानची (ता.श्रीरामपूर) ग्रामसभा अवैध दारू विक्रीमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासावर चांगलीच गाजली. एका शाळकरी मुलीने राहत्या घराजवळ होत असलेल्या अवैध दारू विक्रीमुळे होणाऱ्या त्रासाचा पाढा थेट ग्रामसभेत वाचला. त्यामुळे गावपुढारी, ग्रामस्थही अवाक्‌ झाले. अखेर दारूबंदीबाबत ग्रामसभेचा ठराव देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला.\nअध्यक्षस्थानी सरपंच रुपाली धुमाळ होत्या. माजी सभापती नानासाहेब पवार, तंटामुक्‍त समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब दाभाडे, माजी सरपंच मंजाबापू थोरात, चित्रसेन रणनवरे, राहुल पटारे, भारत भवार, तलाठी आकांक्षा ढोके, कृषी सहाय्यक जया निमसे, आरोग्य केंद्राचे शेख, बनसोडे, दिलीप फुलवर, सरदार पटेल, दादासाहेब कोकणे, आदी उपस्थित होते. बसस्थानक परिसरात गेल्या काही महिण्यांपासून अवैध दारू विक्रीचा सुळसुळाट आहे. मद्यपींच्या धांगडधिंग्याने रहिवाशी त्रस्त आहेत. याबाबत एका शाळकरी मुलीने दोन महिन्यांपूर्वी ग्रामपंचायत प्रशासनाकडे लेखी तक्रार देऊन व्यथा मांडली होती. मात्र दखल घेतली गेली नसल्याने त्या शाळकरी मुलीने थेट ग्रामसभेत व्यथा मांडून न्याय मिळण्याची मागणी केली. याबाबीची ग्रामसभेने चांगलीच दखल घेत दारुबंदीचा ठराव जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यावर शिक्‍कामोर्तब केले. ग्रामपंचातीच्या जागेत अवैध धंदे करणारांवर कारवाईचा ठराव करण्यात आला.\nनानासाहेब पवार म्हणाले की, गावाच्या विकासासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. ग्रामस्थांनी हक्काबरोबरच कर्तव्याची जाणीव ठेवली तर विकास योजना चांगल्या प्रकारे राबविता येतील. रस्त्याच्याकडेला होणारे अतिक्रमण स्वतःहून काढून घेतल्यास कारवाई टाळणे शक्‍य होईल. पाणीपुरवठा, पक्‍के रस्ते, भूमिगत गटारी, शौचालय ही कामे प्रगतीपथावर आहेत.\nमंजाबापू थोरात यांनी जुनी पाणी टाकीमोडकळीस आली. तरीही पाण्याच्या टाकीची साफसफाई होत नसल्याने दुषीत पाणी पुरवठा केला जात असल्याचे सांगितले. राहुल पटारे यांनी रस्त्याच्याकडेला झालेल्या अतिक्रमणांमुळे वारंवार अपघात होत असल्याने पर्यायी रस्ते होण्याची मागणी केली.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext articleस्त्रीचा सन्मान करणारे सण, उत्सव साजरे व्हावेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/tech/vodafone-red-launched-new-plan-starting-rs-499/", "date_download": "2018-10-24T02:00:39Z", "digest": "sha1:LIGM5RFIV6I7DK6EENMXHKKZOQF7ESUA", "length": 29171, "nlines": 388, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Vodafone Red Launched A New Plan, Starting From Rs 499 | व्होडाफोन रेडने लाँच केले नवीन प्लॅन, 499 रुपयांपासून सुरुवात | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २४ ऑक्टोबर २०१८\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nसिलसिला बदलते रिश्तों का या मालिकेत दृष्टी धामी घेतेय या गोष्टीवर मेहनत\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n#MeToo: आलोकनाथ आणि साजिद खानला ‘मी टू’ प्रकरणी नोटीस\nरुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेला लेटमार्क\nतरुणींनो, व्हॉट्सअ‍ॅपवर डीपी ठेवताना सावधान\nसुरेंद्र गडलिंग यांच्यावरील आरोपपत्रावर आज फैसला\nशिल्पा शिंदेला लागली मोठी लॉटरी, मिळाला हा मोठा चित्रपट\n#MeToo : संजना सांघीने केला सुशांत सिंग राजपूतचा बचाव म्हणे, असे काही घडलेच नाही\n#MeToo: अजय देवगणने केली आपल्या मेकअप आर्टिस्टची हकालपट्टी\nकरिश्मा कपूरचे झाले पुन्हा एकदा ब्रेकअप\nसुभाष कपूर यांच्या जागी ‘हा’ दिग्दर्शक सांभाळणार ‘मुघल’च्या दिग्दर्शनाचा जिम्मा\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\n पार्टनरच्या Hug करण्याच्या पद्धतीवरुन ओळखा तुमचं रिलेशन\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nझणझणीत, तर्रीबाज कोल्हापूरची ठसकेदार मिसळ\n'या' ३ गोष्टींचा लैंगिक जीवनावर होतो वाईट परिणाम\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nAll post in लाइव न्यूज़\nव्होडाफोन रेडने लाँच केले नवीन प्लॅन, 499 रुपयांपासून सुरुवात\nआपल्या ग्राहकांना अगदी स्वस्तात इंटरनेट डेटा प्लॅन देण्यावरुन भारतीय मोबाईल कंपन्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचे दिसून येत आहे. रिलायन्स जिओ आणि एयरटेलने मार्केटमध्ये नवीन डेटा प्लॅन आणल्यानंतर आता व्होडाफोनने सुद्धा आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे.\nठळक मुद्दे व्होडाफोन रेड पोस्टपेड ग्राहकांसाठी तीन आकर्षक प्लॅनरेड ट्रॅव्हलर, रेड इंटरनॅशनल आणि रेड सिग्नेचरआठ नोव्हेंबर हा प्लॅन मार्केटमध्ये\nनवी दिल्ली : आपल्या ग्राहकांना अगदी स्वस्तात इंटरनेट डेटा प्लॅन देण्यावरुन भारतीय मोबाईल कंपन्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचे दिसून येत आहे. रिलायन्स जिओ आणि एयरटेलने मार्केटमध्ये नवीन डेटा प्लॅन आणल्यानंतर आता व्होडाफोनने सुद्धा आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. व्होडाफोन कंपनीने आपल्या व्होडाफोन रेड पोस्टपेड ग्राहकांसाठी तीन आकर्षक प्लॅन आणले आहेत. यामध्ये रेड ट्रॅव्हलर, रेड इंटरनॅशनल आणि रेड सिग्नेचर असे प्लॅन आहेत. व्होडाफोन रेडचे मासिक प्लॅन 499 रुपये आणि 699 रुपयांपासून 2,999 रुपयांपर्यंत आहेत.\nव्होडाफोन रेड ट्रॅव्हलरच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना देशभरात रोमिंग आणि कॉलिंगसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तसेच, रेड ग्राहकांना 499 रुपयांच्या प्लॅनमध्ये 20 जीबी इंटरनेट डेटा, 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये 35 जीबी इंटरनेट डेटा आणि 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये 50 जीबी इंटरनेट डेटा देण्यात येणार आहे. तसेच, जर काही कारणामुळे तुमच्याकडून महिन्याला डेटा वापरला गेला नाही, तर तो पुढील महिन्यात आपोआप जमा होणार आहे. याशिवाय दर महिन्याला 100 एसएमएस सुद्धा विनाशुल्क पाठविता येणार आहेत.\nरेड इंटरनॅशनल प्लॅनमधून ग्राहकांना अमेरिका, कॅनडा, चीन, हाँगकाँग, थायलंड, मलेशिया आणि सिंगापूरसाठी विनाशुल्क आयएसडी मिनिटांचा फायदा घेता येणार आहे. यामध्ये 1299 रुपयांच्या प्लॅनमध्ये 100 आयएसडी मिनिट्स आणि 75 जीबी इंटरनेट डेटा, 1699 रुपयांच्या प्लॅनमध्ये 100 आयएसडी मिनिट्स आणि 100 जीबी इंटरनेट डेटा, 1999 रुपयांच्या 200 आयएसडी मिनिट्स आणि 175 जीबी इंटरनेट डेटा दिला जाणार आहे.\nयाचबरोबर, 2999 रुपयांच्या रेड सिग्नेचर प्लॅनच्या माध्यमातून 200 आयएसडी मिनिट्स आणि 200 जीबी इंटरनेट डेटा उपलब्ध असणार आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही प्लॅनमध्ये रेड टुगेदरचा ऑप्शन निवडून तुमच्या मित्रांना किंवा परिवाराला जोडले की, तुमच्या बिलामध्ये 20 टक्कांची सूट दिली जाणार आहे. याशिवाय तिन्ही नवीन प्लॅनमधून 12 महिन्यांसाठी विनाशुल्क नेटफ्लिक्स सेवा, यांसारख्या अनेक सुविधा मिळणार आहेत. दरम्यान, कंपनीकडून असे जाहीर करण्यात आले आहे की, आठ नोव्हेंबर हा प्लॅन मार्केटमध्ये आणला जाणार असून भारतातील आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमधील मोबाईल सर्कलमध्ये उपलब्ध नाही आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nव्होडाफोनचा सुपरवीक प्लॅन, 69 रूपयांत अनलिमिटेड कॉल आणि डेटा\nDiwali with Mi sale: एक रुपयात मिळणार 21 हजार रुपयांचा स्मार्टफोन\nअँड्रॉईड आता मोफत नाही...3000 रुपये मोजावे लागणार\nनोकियाच्या फोनच्या किंमती 13 हजारांपर्यंत घटल्या\n...म्हणून OnePlus 6T च्या लाँचिंगचा दिवस बदलला\nWhatsApp: या फीचर्सने बदलतील तुमच्या चॅट करण्याच्या पद्धती\nFlipkart Diwali Sale: फ्लिपकार्ट फेस्टिव्ह धमाका; विविध प्रोडक्ट्सवर बंपर सूट\nअमृतसर ट्रेन दुर्घटनाबिग बॉस 12मीटूइंधन दरवाढपरिणीती चोप्रादीपिका पादुकोणप्रो कबड्डी लीगसबरीमाला मंदिरअमृता फडणवीसकॉफी विथ करण 6\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nकलिंगडापासून घरच्या घरी तयार करा 'हे' फेसपॅक\n'या' पदार्थांमुळे वाढतो तुमचा ताण; मेंदूसाठीही ठरतात घातक\nतुमची मुलं वस्तू चोरतात अशी बदला वाईट सवय\nवाहतुकीचे हे अजब नियम पाहून, तुम्ही नक्कीच जाल चक्रावून\nएक्सला खबरही लागू न देता ब्रेकअपनंतर ही ६ कामे करतात मुली\nरोहित शर्मा-विराट कोहलीची जोडी जमली\nचेहऱ्यावर स्मितहास्य खुलवणारे 'क्युट स्टॅच्यू'\nही आहे जगातील सर्वात सुंदर नदी\nसरकारच्या एका होकारामुळे अनेकांना मिळु शकतो रोजगार - आंग्रीया क्रुझचे शिल्पकार\nभाजपा सरकार काँग्रेसपेक्षाही थापाडे - राज ठाकरे\n#MeToo: 'मीटू' मोहिमेवर पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णीने दिली ही प्रतिक्रिया\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेनेविरोधात धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nपनवेल टर्मिनलमध्ये बेवारस बॅग आढळल्याने खळबळ\nसांगलीतील भिवघाट येथे साई गारमेंटला भीषण आग\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\nलोकलला बसवा स्वयंचलित दरवाजे\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\n''गोपीनाथरावांसाठी जागा सोडत होतो, आता सर्व जागा लढणार''\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराकेश अस्थाना प्रकरणात मोदींना एवढी गोडी का\nजायकवाडीत ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश\n२२ महिन्यांनंतर शिवस्मारकाच्या कामाचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/ban-ola-uber-right-10089", "date_download": "2018-10-24T01:15:37Z", "digest": "sha1:3YUVKLSU4RLSQLX3XGKW4ZGWJP5R5G72", "length": 11481, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "ban on ola, uber is right 'ओला'-'उबेर'वर बंदीची मागणी योग्य आहे का? | eSakal", "raw_content": "\n'ओला'-'उबेर'वर बंदीची मागणी योग्य आहे का\nमंगळवार, 21 जून 2016\nमुंबईकरांसाठी आजचा दिवस वाहतुकीच्या दृष्टीने त्रासदायकच ठरत आहे. मुसळधार पावसामुळे नेहमीप्रमाणे तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा विस्कळीत झाली. त्यातच मुंबईतील टॅक्‍सी चालकांनीही संप पुकारला आहे. ‘ओला‘, ‘उबेर‘सारख्या सेवांवर बंदी घालण्याची त्यांची मागणी आहे.\nमुंबईकरांसाठी आजचा दिवस वाहतुकीच्या दृष्टीने त्रासदायकच ठरत आहे. मुसळधार पावसामुळे नेहमीप्रमाणे तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा विस्कळीत झाली. त्यातच मुंबईतील टॅक्‍सी चालकांनीही संप पुकारला आहे. ‘ओला‘, ‘उबेर‘सारख्या सेवांवर बंदी घालण्याची त्यांची मागणी आहे.\nएकीकडे ‘ओला‘ आणि ‘उबेर‘सारख्या सेवांना ग्राहकांचा प्रतिसाद वाढतानाच दिसत आहे, तर दुसरीकडे रिक्षा आणि टॅक्‍सीचालकांनीही त्यांचा विरोध तीव्र केला आहे. रिक्षा आणि टॅक्‍सीचालकांच्या संघटनांनी ‘ओला‘, ‘उबेर‘वर बंदी घालण्याची मागणी सातत्याने केली आहे. केवळ मुंबईतच नव्हे, तर पुण्यामध्येही अशीच स्थिती आहे. ग्राहकांचा प्रतिसाद वाढत असल्याने ‘ओला‘, ‘उबेर‘ने त्यांच्या सेवांचा विस्तार करण्याची तयारी केली आहे; पण काही ठिकाणी रिक्षा किंवा टॅक्‍सीचालकांच्या विरोधामुळे नुकसानीच्या भीतीमुळे ‘ओला‘ किंवा ‘उबेर‘ चालक येण्यास तयार होत नाहीत.\n‘ओला‘ आणि ‘उबेर‘सारख्या सेवांवर बंदी घालण्याची रिक्षा-टॅक्‍सीचालकांची मागणी योग्य आहे का\nपारंपरिक रिक्षा-टॅक्‍सीपेक्षा ‘ओला‘-‘उबेर‘ अधिक लोकप्रिय का होत आहेत\nया प्रश्‍नावर व्यावहारिक तोडगा काय असू शकतो\nतुर्कस्तानच्या अध्यक्षांचा खळबळजनक दावा\nइस्तंबूल/अंकारा (पीटीआय) : सौदी अरेबियाचे प्रसिद्ध पत्रकार जमाल खाशोगी यांची हत्या नियोजनपूर्वक करण्यात आल्याचा खळबळजनक दावा तुर्कस्थानचे अध्यक्ष...\nसंगीतकार यशवंत देव यांची प्रकृती गंभीर\nमुंबई - दादर येथील सुश्रुषा रुग्णालयात उपचार सुरू असलेले ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव (वय 92) यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात...\nकाश्‍मीर ः प्राधान्य देशाला की पक्षाला\nस्थानिक पक्ष रिंगणात नसल्याचा फायदा उठवीत काश्‍मीर खोऱ्यात बस्तान बसविण्यासाठी केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी तेथे नगरपालिका निवडणुकांचा घाट घातला; पण या...\nअवैध उत्खनन करणाऱ्या दोघांचा दबून मृत्यू\nअवैध उत्खनन करणाऱ्या दोघांचा दबून मृत्यू टेकाडी (नागपूर) : गोंडेगाव खुल्या कोळसा खाणीतून अवैधरीत्या कोळसा खनन करणाऱ्या दोघांच्या अंगावर दरड...\nवाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार\nधामणगावरेल्वे (जि. अमरावती) : तालुक्‍यातील गावे गेल्या अनेक दिवसांपासून वाघाच्या दहशतीखाली आहेत. या नरभक्षक वाघाला पकडण्यात वनविभागाला अद्याप...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%80_%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80", "date_download": "2018-10-24T00:24:09Z", "digest": "sha1:YG3BE4V3WCJVZDGU7CZ5R5D4NRVWKFVT", "length": 7115, "nlines": 105, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इस्सी बिलाडी - विकिपीडिया", "raw_content": "\nसंयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रगीत हे सामान्यपणे इस्सी बिलाडी म्हणून ओळखले जाते. हे गीत आरिफ अल शेख अब्दुल्ला अल हसनने लिहिले मोहम्मद अब्देल वहाबने याला चाल दिली.\nअफगाणिस्तान • आर्मेनिया • अझरबैजान • बहरैन • बांग्लादेश • भूतान • ब्रुनेई • कंबोडिया • सायप्रस • जॉर्जिया • भारत • इंडोनेशिया • इराण • इराक • इस्रायल • जपान • जॉर्डन • कझाकस्तान • कोरिया, उत्तर • कोरिया, दक्षिण • कुवेत • किर्गिझस्तान • लाओस • लेबॅनॉन • मलेशिया • मालदीव • मंगोलिया • म्यानमार • नेपाळ • ओमान • पाकिस्तान • पॅलेस्टाईन • चीन • फिलिपाईन्स • कतार • रशिया • सौदी अरेबिया • सिंगापूर • श्रीलंका • सीरिया • तैवान • ताजिकिस्तान • थायलंड • पूर्व तिमोर • तुर्कस्तान • तुर्कमेनिस्तान • संयुक्त अरब अमिराती • उझबेकिस्तान • व्हियेतनाम • येमेन\nManchukuo (1932–1945) • दक्षिण व्हिएतनाम (1948–1975) • दक्षिण व्हिएतनाम (1975–1976) • सोविएत संघ (1922–1944) • सोविएत संघ (1944–1991) • आर्मेनियन सोव्हियेत साम्यवादी गणराज्य (1944–1991) • अझरबैजान सोव्हियेत साम्यवादी गणराज्य (1944–1992) • जॉर्जियन सोव्हियेत साम्यवादी गणराज्य (1946–1991) • कझाक सोव्हियेत साम्यवादी गणराज्य (1945–1992) • किर्गिझ सोव्हियेत साम्यवादी गणराज्य • ताजिक सोव्हियेत साम्यवादी गणराज्य (1946–1994) • तुर्कमेन सोव्हियेत साम्यवादी गणराज्य (1946–1997) • उझबेक सोव्हियेत साम्यवादी गणराज्य (1946–1992)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ मे २०१७ रोजी ०१:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z71229211337/view", "date_download": "2018-10-24T01:13:10Z", "digest": "sha1:WY24HHZP2J52HKLRMZICDJ57M27SDNSV", "length": 2310, "nlines": 31, "source_domain": "m.transliteral.org", "title": "मानसगीत सरोवर - जय जय श्री गुरुदत्ता ॥ ...", "raw_content": "\nमानसगीत सरोवर - जय जय श्री गुरुदत्ता ॥ ...\nभगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.\nजय जय श्री गुरुदत्ता ॥\nतुजवाचुनि मजला कोणी न त्राता ॥जय०॥धृ०॥\nकाय करू समजेना ॥ भवपुरितुनि कशि सुटू हे उमजेना ॥\nहे मन भजन भजेना ॥ माझे म्हणुनी धावते विषय त्यजीना ॥\nनामामृत पाजी पान्हा ॥ मी चातक तू मेघ अत्रिनंदना जय०॥१॥\nतोषविले स्वजनासी ॥ नाही शांती क्षमा दया मनासी ॥\nकेवळ पातकराशी ॥ धक्का लाविला माउलीउदरकमळासी ॥\nअत्रिसुता तेजोराशी ॥ सोडी अनुसूयानंदना भवाब्धीसी ॥जय०॥२॥\nमी वत्स तू धेनू दत्ता ॥ मी पाडस तू हरिणी भासे मम चित्ता ॥\nमी बालक तू माता ॥ नाही तुजसम त्रिभुवन शोधुनि पहाता ॥\nथकली श्रुति वेद गाता ॥ तेथे काय ही कृष्णा गाईल गाथा ॥जय०॥३॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://sharyat.com/05/01/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D/", "date_download": "2018-10-24T00:26:40Z", "digest": "sha1:H4GP2DGD4ZESUFX6PMH5EHI2IKE4HMU6", "length": 8192, "nlines": 80, "source_domain": "sharyat.com", "title": "अमरवेलीची ही सोप्पी टिप्स केसांना म्हातारपणा पर्यंत ठेवेल काळे, लांब आणि घनदाट", "raw_content": "\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा.\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \nअमरवेलीची ही सोप्पी टिप्स केसांना म्हातारपणा पर्यंत ठेवेल काळे, लांब आणि घनदाट\nअमर वेल ही दुसऱ्या झाडावर वाढणारी वेल आहे. मुळे नसलेली ही वेल दुसऱ्या झाडावर उगवते आणि त्याच झाडातील रस शोषण करून आपला आहार मिळवते.\nअमरवेली चा रंग पिवळा आणि पाने अत्यंत बारीक किंवा नसल्यातच जमा असतात. अमरवेली वर हिवाळ्यात कर्णफुला सारखी गुच्छात सफेद फुले येतात. याचे बीज राई प्रमाणे हलके पिवळे असते.\nअमरवेल वसंत ऋतू मध्ये (जानेवारी-फेब्रुवारी) आणि ग्रीष्म ऋतू (में-जून) मध्ये वाढते आणि थंडीत सुकून जाते. ज्या झाडावर ही राहते त्या झाडाला ती सुकवते.\n200 मिली तिळाचे तेल\nकृती : 50 ग्राम अमरवेल 200 मिली तिळाच्या तेलामध्ये बारीक वाटून पेस्ट बनवून डोक्याला लावल्यामुळे टक्कल पडलेल्या व्यक्तीस फायदा होतो तसेच केसांची मुळे मजबूत होतात. 50 ग्राम अमरवेल कुटून 1 लिटर पाण्यात शिजवून त्या पाण्याने केस धुतल्यामुळे केस चमकदार बनतात. तर केस गळणे, केस सफेद होणे, केसातील कोंडा, या समस्या दूर होतात. हा प्रयोग प्रत्येक आठवड्यात केल्यामुळे तुम्हाला म्हातारपणा पर्यंत केसाशी निगडीत कोणतीही समस्या होणार नाही.अमरवेल तुम्हाला आयुर्वेदिक जडीबुटी विकणाऱ्याकडे मिळेल\n← फ़क्त १ चमचा २० वर्षाची जवानी देतो कारण हे सपूर्ण शरीराचा कायाकल्प करते ..\nझटपट रक्त वाढवणारे नैसर्गिक घरगुती उपाय, शरीरात हिमोग्लोबिन योग्य राहते, रोगप्रतिकार शक्ती वाढते →\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप 19/02/2018\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा. 18/02/2018\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n२० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या. आर आर आबांची ही दोन रुपं एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं. 18/02/2018\nसागर कारंडे ने घेतलं मुंबईत स्वतःच घर या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा \nकाळे अंडे देणारी आणि काळ्या रक्ताची कडकनाथ कोंबडी किंमत आहे तब्बल २००० रुपये 18/02/2018\nमुंबईमधील आणि इतर मोठ्या शहरांतील इमारतीमध्ये का नसतो १३ वा मजला. . बघा काय आहे नक्की 18/02/2018\n*** गरुड व्हा, बगळा होऊ नका पॉवर ऑफ चॉइस 16/02/2018\nKuldeep on मराठी माणूस उद्योगामध्ये कमी कुठे पडतो \nJalindar Kisan Bhoir on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nAmrut khemnalkar on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nsachin on प्रिय मित्रानो, लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख नक्की वाचा\nSandip sathe on आजचे राशिभविष्य बघा काय म्हणतेय तुमची रास….कुंभ राशी वाल्यांनी आवर्जून बघाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%9A-%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%8D/", "date_download": "2018-10-24T00:22:28Z", "digest": "sha1:6CWW6MEXZJJWYFYELNW6727R7EF63HHJ", "length": 17910, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "दहशतवाद्यांप्रमाणेच हल्ले झाले, अाम्ही भयभीत झालाे; औरंगाबादच्या उद्याेजकांची भावना - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना…\nयुतीचा लवकर निर्णय घ्या; अन्यथा लोकसभा विधानसभा निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याची …\nमहापालिका निवडणुकीत जनतेने कानफटवले, तरीही बारणेंना दुसऱ्यांदा खासदार होण्याची स्वप्ने पडताहेत;…\nप्रश्न पिंपरी-चिंचवडच्या पाण्याचा; विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ठरवले चोर\nडीजे वाजण्यावरील बंदी तूर्तास हटवणार नाही- उच्च न्यायालय\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा…\nपिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना\nवाल्हेकरवाडीतील डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nपिंपळेनिलखमध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे…\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना…\nचाकण जवळील काळूस येथे विष प्राशन करून ५० वर्षीय इसमाची आत्महत्या\nनिगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न\nदिघीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू\nचाकण येथील रबर कंपनीचे दोन बँक अकाऊंट हॅक; ४० लाखाची रक्कम…\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले…\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव…\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही…\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका –…\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मुलासह १८ जणांना जन्मठेप\nआमच्या संयमाचा अंत पाहू नका, भारताला मोठा पलटवार झेलावा लागेल –…\nमोदी माझे मित्र आहेत आणि भारतावर माझ प्रेम आहे – डोनाल्ड…\nनीरव मोदीच्या बहिणीविरोधातही इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस\nनेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ७ प्रवाशी बेपत्ता\nHome Maharashtra दहशतवाद्यांप्रमाणेच हल्ले झाले, अाम्ही भयभीत झालाे; औरंगाबादच्या उद्याेजकांची भावना\nदहशतवाद्यांप्रमाणेच हल्ले झाले, अाम्ही भयभीत झालाे; औरंगाबादच्या उद्याेजकांची भावना\nऔरंगाबाद, दि. १० (पीसीबी) – अांदाेलनादरम्यान वाळूजमध्ये अतिरेकी हल्ल्यासारखेच सशस्त्र हल्ले झाले. ७० कारखान्यांची ताेडफाेड झाली. या प्रकाराने अाम्ही भयभीत झालाे अाहाेत. अशा प्रकारामुळे नवीन गुंतवणूक तर येणारच नाही, मात्र अाम्हीही दुसरीकडे कारखाने हलवावेत काय, असा प्रश्न निर्माण झाला अाहे. स्वत: पाेलिस अायुक्त वाळूजमध्ये बंदाेबस्तावर असताना कंपन्यांना संरक्षण का मिळाले नाही, असा सवाल वाळूजच्या उद्याेजकांनी गुरुवारी रात्री पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी कंपन्या बंद ठेवणार असून मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार करण्यात येईल. तसेच जाेपर्यंत संरक्षणाची हमी सरकारकडून मिळत नाही ताेपर्यंत कंपन्या बंद ठेवू, असा इशाराही उद्याेजकांनी दिला.\nया पत्रकार परिषदेला सीएमआयएचे माजी अध्यक्ष प्रसाद कोकीळ, उपाध्यक्ष कमलेश धूत, मसिआचे किशोर राठी, ‘एनआयपीएम’चे विश्वस्त मकरंद देशपांडे अादी उपस्थित हाेते. काेकीळ म्हणाले, ‘औरंगाबादच्या उद्योग क्षेत्राला आज सर्वात मोठा फटका बसला आहे. ही घटना निषेधार्हच अाहे. येथे बजाजने उद्योगांचा पाया रचला तर डीएमआयसीने कळस गाठला. मात्र या हल्ल्यामुळे आम्ही घाबरलो आहोत. ताेडफाेड झाल्यानंतर पाेलिस घटनास्थळी पाेहाेचले. ‘बंद’मुळे गुरुवारी अनेक कारखाने बंदच हाेते, अनेकांनी मेंटेनन्सची कामे हाती घेतली हाेती. बंद कारखान्यांवर हल्ले करून काय साधले, असा सवालही उद्याेजकांनी केला. कामगार संघटनांच्या नेत्यांचा या हल्ल्यामागे हात नसावा, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.\nPrevious articleयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून दिली फाशी\nNext articleसगळेच विरोधात असताना हे लोक जिंकतात कसे – शिवसेनेचा भाजपावर नेम\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव ठाकरे\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही – शरद पवार\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका – उध्दव ठाकरे\nपैशांची कामे अडली की, सत्तेतून बाहेर पडण्याच्या धमक्या: राज ठाकरेंची शिवसेनेवर टीका\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना...\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \nनोकरीचे आमिष दाखवून चिंचवडमधील तरुणाला ६३ हजारांचा गंडा\nनाना पाटेकर महिलांसोबत गैरवर्तन करणार नाही; राज ठाकरेंनी केली पाठराखण\nडीएसके प्रकरणीतील ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या अधिकाऱ्यांवरील गुन्हे मागे घेणार\nशिवसेनेने अग्रलेख लिहिणे बंद करून सत्तेतून बाहेर पडावे; ओवेसींचा शिवसेनेला खोचक...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n पाणीपुरी विकणारा मुंबईकर भारताच्या अंडर १९ संघात\nनाशिकचे प्रश्न सुटणार असतील, तर खुशाल माझी बदली करा – तुकाराम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/pune-mumbai-toll-times-india-pune-expressway-toll-18-april-1-36501", "date_download": "2018-10-24T01:27:18Z", "digest": "sha1:MFO2LMZBY4RD4CW32IIKQK5BP2ZZQAKD", "length": 11337, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune mumbai toll from Times of India Pune expressway toll up 18% from April 1 टोल माफीऐवजी टोलधाड; 18 टक्के दरवाढ | eSakal", "raw_content": "\nटोल माफीऐवजी टोलधाड; 18 टक्के दरवाढ\nगुरुवार, 23 मार्च 2017\nअसे असणार दर -\nकार - 195 रुपयांवरुन 230 रुपये\nमिनी बस आणि लहान मालवाहु वाहने - 300 ते 355 रुपये\nट्रक - 418 ते 493 रुपये\nबस - 572 ते 675 रुपये\nमुंबई - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवास आता महागणार असून, सरकारने टोलमाफीऐवजी पुन्हा टोलधाड केली आहे. द्रुतगती मार्गावर 18 टक्के दरवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.\nया निर्णयामुळे मुंबई-पुणे प्रवास महाग होणार आहे. 1 एप्रिलपासून टोल दरात वाढ होणार आहे. 18 टक्के टोल वाढ होणार असल्याने वाहनधारकांना मोठी किंमत मोजावी लागणार आहे.\nमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने 2004 मध्ये काढलेल्या अध्यादेशानुसार दर तीन वर्षांनी टोलच्या दरात 18 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार ही वाढ करण्यात आली आहे. 95 किमी लांबी असलेला द्रुतगती मार्ग 1 मार्च 2002 मध्ये सुरु करण्यात आला होता.\nराज्य सरकारने अनेक मार्गांवरील टोल बंद करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता. द्रुतगती मार्गावरील टोलची मुदत संपल्याच्या बातम्या नुकत्याच प्रसिद्ध झाल्या होत्या. पण, आता टोल बंद होण्याऐवजी पुन्हा टोलवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे नागरिकांच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे.\nअसे असणार दर -\nकार - 195 रुपयांवरुन 230 रुपये\nमिनी बस आणि लहान मालवाहु वाहने - 300 ते 355 रुपये\nट्रक - 418 ते 493 रुपये\nबस - 572 ते 675 रुपये\nराज्य रस्ते विकास महामंडळ\n#smartpcmc प्राधिकरणातही गगनचुंबी इमारती\nपिंपरी - आतापर्यंत मोठ्या उंचीचे टॉवर मुंबईसारख्या शहरात बघायला मिळायचे. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरातील नागरीकरणाचा वाढता वेग आणि अपुऱ्या जागेची कमतरता...\n\"ऑक्‍टोबर हीट'मुळे विजेला डिमांड\nमुंबई - ऑक्‍टोबर हीटच्या उकाड्यामुळे राज्यात विजेच्या मागणीने उच्चांक गाठला असून, सोमवारी तब्बल 24 हजार 962 मेगावॉट ही सर्वाधिक विजेची मागणी...\nपिंपरी - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने बीएस्सीच्या (तृतीय वर्ष) भौतिकशास्त्र विषयासाठी मार्च २०१८चीच प्रश्‍नपत्रिका ऑक्‍टोबर २०१८ मध्ये...\nउर्दूतील गीता वाटपाचा निर्णय काश्‍मीरमध्ये मागे\nश्रीनगर (पीटीआय) : भगवद्‌गीता' आणि 'कोशूर रामायण' यांच्या उर्दू भाषेतील आवृत्तींचे वाटप शाळा व अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये करण्याचा जम्मू-काश्‍मीर...\nभाजपला सत्तेपासून दूर ठेवा - आंबेडकर\nउस्मानाबाद - जनतेला मुस्लिमांची भीती दाखवत १८ पगड जातींना मनुवादी विचारांत कैद करून सत्ता कायम स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचे धोरण राष्ट्रीय स्वयंसेवक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/india-world?start=882", "date_download": "2018-10-24T00:51:43Z", "digest": "sha1:KPWAM6F5PX5WMG6M7TDPS3J36UY7CZN7", "length": 6276, "nlines": 159, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "देश-दुनिया - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n‘त्या’ वादावर अखेर राहुल गांधींनी मौन सोडले\nअमरनाथ यात्रेवरील भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांचा गोळीबार, 7 भाविक ठार\nपाकच्या खोटेपणावर स्वराज बरसल्या\nभाजपा, आरएसएसवर लालूप्रसाद यादवांनी साधला निशाणा\nकर्जमाफीसाठी गुजरातमधील शेतकरीही आक्रमक\nम्हणून एअर इंडियाच्या इकॉनॉमी क्लासमध्ये आता नॉनव्हेज जेवण मिळणार नाही\nलालूप्रसाद गोत्यात, 'त्या' प्रकरणी सीबीआयकडून छापेमारीसह गुन्हा दाखल\nइस्त्रायलमध्ये फुलणार “मोदी फ्लॉवर्स”\n‘त्याने’ पत्नीचे अनैतिक संबंध रंगेहाथ पकडले अन्...\nभारतानं सिक्कीममधून सैन्य मागे घ्यावं- मुजोर चीनची पुन्हा भारताला धमकी\nइस्रायलमध्ये हिब्रूत संवाद साधत पंतप्रधान मोदींनी सर्वांनाच दिला आश्चर्याचा धक्का\nअश्रुंऐवजी त्याच्या डोळ्यातून येते रक्त\nटाटा फायनान्सचे माजी एमडी दिलीप पेंडसेंची कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या\nआरबीआयने दिले 200 रुपयांच्या नोटा छापण्याचे आदेश\nबेहिशेबी मालमत्ता प्रकरणी लालू प्रसाद यादवांसह त्यांची मुलगी आणि जावईसुद्धा अडचणीत\nआरोग्य सेवा बळकट करण्यासाठी सरकारचं नवं पाऊल\nजुन्या नोटा जमा करण्यासाठी आणखी एक संधी मिळू शकते\n\"रक्ताने माखलेलं सॅनिटरी नॅपकिन घेऊन तुम्ही मंदिरात कसं जाणार\nप्रवीण तोगडियांनी केली नव्या पक्षाची स्थापना\nछ. शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात स्वित्झर्लंडच्या कलाकारांचा 'हा' सोहळा\nओला-उबर चालकांचा संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरुच...\nलग्नपत्रिकेवरुन रणवीर- दीपिका सोशल मीडियावर ट्रोल\nदिवाळीत फटाके फोडण्यास सशर्त परवानगी...\nPaytm च्या मालकाला ब्लॅकमेल, 'मास्टर प्लॅनर' अटकेत\n\"MIM प्रमाणेच आमचाही 'वंदे मातरम'च्या सक्तीला विरोध\nEVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%81/", "date_download": "2018-10-24T00:14:51Z", "digest": "sha1:V57ABDKXTW3C3DCY55L7P5TIWDYA7GQI", "length": 7661, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "डॉ. सुहास पेडणेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nडॉ. सुहास पेडणेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती\nपुणे – रसायनशास्त्राचे प्राध्यापक व माटुंग्याच्या रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास रघुनाथ पेडणेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी आज डॉ. पेडणेकर यांना राजभवन येथे बोलावून नियुक्तीचे पत्र सुपूर्द केले.\nडॉ. पेडणेकर यांची नियुक्ती कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून पाच वर्षाच्या कार्यकाळासाठी किंवा ते वयाची 65 वर्षे पूर्ण करतील तोपर्यंत करण्यात आली आहे. गेल्यावर्षी दि. 24 ऑक्‍टोबर रोजी डॉ. संजय देशमुख यांना विद्यापीठाच्या कुलगुरू पदावरुन कार्यमुक्त केल्याने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरूपद रिक्त झाले होते. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे हे मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त कार्यभार पाहत होते.\nमुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीसाठी राज्यपालांनी इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती. उत्तराखंड येथील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचे संचालक डॉ. श्‍यामलाल सोनी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी आदी समितीचे सदस्य होते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसातारा : महालक्ष्मी पतसंस्थेत ‘रस्ता सुरक्षा कार्यशाळा’ उत्साहात\nNext articleमहासंचालक पदकावर सातारा पोलिसांची मोहर\nमहाराष्ट्रभर 21 ऑक्‍टोबर रोजी मानवी साखळीचे आयोजन\nशालेय प्रवेशासाठी आधार आवश्यक नाही – सर्वोच्च न्यायालय\nप्रकाश जावडेकरांकडून “तो’ शब्द मागे\nअमिताभ बच्चन करणार बी.एड.\nगीता धार्मिक नाही, शैक्षणिक संस्थांमध्ये तिचे वाटप करणे चूक नाही – विनोद तावडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/25-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-10-24T00:14:56Z", "digest": "sha1:FHIB32SJOPMAZNOMBG5QYFJP4MZWLMIN", "length": 7954, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "25 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीस मद्यविक्री केल्यास कठोर कारवाई- दिल्ली सरकार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n25 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीस मद्यविक्री केल्यास कठोर कारवाई- दिल्ली सरकार\nनवी दिल्ली-25 वर्षापेक्षा कमी वयाच्या व्यक्तीस मद्यविक्री केली, तर कठोर कारवाई करण्यात येईल असा सज्जड इशारा दिल्ली सरकारने सर्व मद्यविक्रेते, हॉटेल्स, क्‍लब्ज, बार आणि पब्जना दिला आहे. मद्यविक्री आणि मद्यपानाच्या नियमांचे पालन न करणारांवर त्यांचे लायसन्स रद्द करण्यासह कठोर कारवाई करण्यात येईल असे त्यांना कळवण्यात आलेले आहे.\nदिल्ली अबकारी कायद्यानुसार राजधानी दिल्लीमध्ये 25 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीला मद्य देणे वा मद्यविक्री करणे हा गुन्हा आहे. आणि दिल्ली सरकार या नियमाचे काटेकोर पालन करायला लावणार आहे. जर मद्यासाठी आलेल्या एखाद्या व्यक्तीच्या वयाबद्दल लायसन्सधारी विक्रेता, त्याचा कर्मचारी आ एजंट यांना संशय आला, तर त्याचे वय 25 वर्षांपेक्षा जास्त आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याच्याकडे वयाचा पुरावा मागता येईल.\nदिल्ली अबकारी कायदा 2009 च्या कलम 23 नुसार कोणीही व्यक्ती वा परवानाधारक विक्रेता वा त्याचा कर्मचारी वा एजंट 25 वर्षापेक्षा कमी वयाच्या व्यक्तीला मद्य देऊ शकत नाहीत वा मद्यविक्री करू शकत नाहीत. तो एक गंभीर गुन्हा मानला जातो. हा गुन्हा सिद्ध झाला तर परवाना निलंबित करणे/रद्द करणे/दंडासह कठोर कारवाई केली जाऊ शकते, असे अधिकाऱ्याने सांगितले आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleखडसे यांना भांडण्याची सवयच; गिरीश महाजन यांची खोचक टीका\nNext articleराज्यात विरोधक वैफल्यग्रस्त ; मुख्यमंत्र्यांचा पलटवार\nघरबसल्या डॉक्‍टरांची अपॉइमेंट घेता येणार\nदरकपातीनंतरही दिलासा नाहीच, ‘इंधनदरवाढी’चे सत्र आजही कायम\nदिल्लीत ‘या’ तारखेला 400 पेट्रोलपंपवर नाही मिळणार पेट्रोल, जाणून घ्या कारण..\nपेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा वाढ : दिलासा नाहीच\nआम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत – अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव.\nइंधन दरवाढ कायम ; पेट्रोलचे दर ‘या’ कारणामुळे शंभरी गाठण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/node/3314", "date_download": "2018-10-24T01:49:30Z", "digest": "sha1:AVTJKUGMVHSZGGJGZKR3AAPSYXAD4RH6", "length": 10548, "nlines": 271, "source_domain": "www.manogat.com", "title": "हे शब्द असे लिहा (इ - उ) | मनोगत", "raw_content": "\nहे शब्द असे लिहा (इ - उ)\nप्रेषक महेश (रवि., ०६/११/२००५ - १८:४९)\nहे शब्द असे लिहा (अं - अ)\nहे शब्द असे लिहा ( अ - अ २ )\nहे शब्द असे लिहा (अ - अ ३ )\nहे शब्द असे लिहा (अ - आ)\nहे शब्द असे लिहा ( आ - इ )\nहे शब्द असे लिहा (इ - उ)\nहे शब्द असे लिहा ( उ - उ )\nहे शब्द असे लिहा ( उ - ए )\nहे शब्द असे लिहा ( ए - क )\nहे शब्द असे लिहा ( क - का )\nहे शब्द असे लिहा ( का - कु )\nहे शब्द असे लिहा ( कुं - कों )\nहे शब्द असे लिहा ( कों - ख्रि )\nहे शब्द असे लिहा ( गा - गो )\nहे शब्द असे लिहा ( गो - च )\nहे शब्द असे लिहा ( च - चु )\nहे शब्द असे लिहा ( चु - ज )\nहे शब्द असे लिहा ( ज - जु )\nहे शब्द असे लिहा (जुं - टि)\nहे शब्द असे लिहा (टिं - त)\nहे शब्द असे लिहा (त - ति)\nहे शब्द असे लिहा (ति - त्रै)\nहे शब्द असे लिहा (त्रै - दि)\nहे शब्द असे लिहा (दि -दु)\nहे शब्द असे लिहा (दु - द्व्य)\nहे शब्द असे लिहा (ध - धृ)\nहे शब्द असे लिहा (धृ - ना)\nहे शब्द असे लिहा (ना - नि)\nहे शब्द असे लिहा (नि - नि)\nहे शब्द असे लिहा (नि - पं)\nहे शब्द असे लिहा (प - पा)\nहे शब्द असे लिहा (पा - पी)\nहे शब्द असे लिहा (पी - पै)\nहे शब्द असे लिहा (पो - प्र)\nहे शब्द असे लिहा (प्र - फि)\nहे शब्द असे लिहा (फि - बा)\nहे शब्द असे लिहा (बा - बें)\nहे शब्द असे लिहा (बे - भिं)\nहे शब्द असे लिहा (भि - म)\nहे शब्द असे लिहा (मं - मा)\nहे शब्द असे लिहा (मा - मृ)\nहे शब्द असे लिहा (मृ - यो)\nहे शब्द असे लिहा (यो - रा)\nहे शब्द असे लिहा (रा - ल)\nहे शब्द असे लिहा (ल - व)\nहे शब्द असे लिहा (व - वा)\nहे शब्द असे लिहा (वा -वि)\nहे शब्द असे लिहा (वि - वे)\nहे शब्द असे लिहा (वे - श)\nहे शब्द असे लिहा (श - शि)\nहे शब्द असे लिहा (शि - श्रु)\nहे शब्द असे लिहा (श्रु - स)\nहे शब्द असे लिहा (स -स)\nहे शब्द असे लिहा (स - सा)\nहे शब्द असे लिहा (सा - सुं)\nहे शब्द असे लिहा (सु - सो)\nहे शब्द असे लिहा (सो - स्वी)\nहे शब्द असे लिहा (स्वी - हु)\nहे शब्द असे लिहा (हु - ज्ञे)\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\n) प्रे. शुद्ध मराठी (शनि., ०६/०१/२००७ - १८:१६).\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ६ सदस्य आणि ५३ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/02/news-2802.html", "date_download": "2018-10-24T01:19:18Z", "digest": "sha1:QTONTIKMSZVE45DSB4TGPBKF6KORW6NB", "length": 5957, "nlines": 82, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "महानगरपालिकेला महावितरणचा पुन्हा दणका.नगरकरांवर जलसंकट ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nमहानगरपालिकेला महावितरणचा पुन्हा दणका.नगरकरांवर जलसंकट \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- वीज पुरवठा खंडित करत महावितरणने आज पुन्हा एकदा मनपाला दणका दिला. थकीत वीज बिलासाठी महावितरणने दुपारी 2 च्या सुमारास मुळाडॅम पंपिंग स्टेशनचा वीज पुरवठा तोडला. या कारवाईनंतर मनपा पदाधिकारी व पाणी पुरवठा अधिकार्‍यांची तातडीने बैठक झाली.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nमनपाच्या पाणी योजनेचे वीजबिल थकलेले आहे. एकूण 157 कोटीच्या थकबाकी पैकी चालू वर्षाचे 13 कोटीची थकबाकी आहे. या थकबाकीसाठी महावितरणने आज मुळा डॅम पंपिंग स्टेशनची वीज खंडित केली. महावितरणने वीज तोडल्याने मनपाच्या पाणी पुरवठा विभागाची चांगलीच धावपळ उडाली.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nयामुळे मनपा दुपारी पदाधिकारी व अधिकार्‍यांची तातडीची बैठक घेण्यात आली. मुळाडॅम पंपिंग स्टेशनची वीज तोडल्याने नगरशहर व उपनगरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. दरम्यान मागील आठवड्यात महावितरणने वीज खंडित करण्याचा मनपाला इशारा दिला होता. त्यावेळी मनपाने 1 कोटीचा धनादेश महावितरणला दिला होता. तसेच पुढील तारखेचाही 1 कोटीचा धनादेश सुपूर्द केला होता. त्यामुळे वीज खंडितचे संकट तात्पुरते टळले होते.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nमहानगरपालिकेला महावितरणचा पुन्हा दणका.नगरकरांवर जलसंकट \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nउद्धव ठाकरे लोकसभा उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार या चार नेत्याची नावे चर्चेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.mahanews.gov.in/Home/DispDistrictDetailsNewsFront.aspx?str=9bIfBoIzVpKiePgawx4asQ==", "date_download": "2018-10-24T00:40:01Z", "digest": "sha1:VZKCVHU5AQVJ673HEWNG5CSTXNPGIW2S", "length": 2979, "nlines": 4, "source_domain": "www.mahanews.gov.in", "title": "श्री. विश्वकर्मा औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या कोनशिलेचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते अनावरण मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०१८", "raw_content": "उस्मानाबाद : तुळजापूर तालुक्यातील सांगवी (मार्डी) येथे श्री. विश्वकर्मा औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या कोनशिलेचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग, नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज करण्यात आले.\nयावेळी कौशल्य विकास व उद्योजकता, कामगार, भुकंप पुनर्वसन, माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, लाहिरी गुरूजी, आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर जिल्हाधिकारी पराग सोमण, भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ. सुवर्णा रावळ, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दत्ता कुलकर्णी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे, ॲड. अनिल काळे, ॲड. मिलिंद पाटील, भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष चंद्रकांत गडेकर, महादेवराव गायकवाड, डॉ. अभय शहापूरकर, भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानचे कार्यवाह नरसिंग झरे, रौप्य महोत्सवी वर्ष संचलन समितीचे अध्यक्ष डॉ. संजय पुरी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.\n'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z070713171828/view", "date_download": "2018-10-24T00:30:07Z", "digest": "sha1:5UI7GDPMALUL4NHWN2R5FTQ6BGMW3VOZ", "length": 2645, "nlines": 42, "source_domain": "m.transliteral.org", "title": "पांडुरंगाची आरती - काय तुझा महिमा वर्णूं मी ...", "raw_content": "\nपांडुरंगाची आरती - काय तुझा महिमा वर्णूं मी ...\nदेवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.\nकाय तुझा महिमा वर्णूं मी किती ॥\nनाममात्रें भवपाश पैं तुटती ॥\nपाहतां पाऊलें ही श्रीविष्णूमूर्ती ॥\nकोटी कुळांसहित जग ते उद्धरती ॥ १ ॥\nजय देव जय देव जय पंढरीराया ॥\nकरूनियां कुर्वंडी सांडीन काया ॥ धृ. ॥\nमंगल आरतीचा थोर हा महिमा ॥\nआणिक द्याया नाहीं तीस ती उपमा ॥\nश्रीमुखासहित देखे जो कर्मा ॥\nपासूनि सुटे जैसा रवि नाशी तमा ॥ २ ॥\nधन्य व्रतकाळ हे एकादशी ॥\nजागरण उपवास घडे जयासी ॥\nविष्णूचें पुजन एकभावेंसीं ॥\nनित्य मुक्त पूज्य तीन्ही लोकांसी ॥ ३ ॥\nन बचे वायां काळ जो तुज ध्याती ॥\nअखंड तुझा वास तयांच्या चित्तीं ॥\nघालें मुखें सदा प्रेमें डुल्लती ॥\nतीर्थे मिळणी वास तयांचा पाहती ॥ ४ ॥\nदेव भक्त तूंची झालासी दोन्ही ॥\nवाढावया सुख भक्ति जनीं जडजीवां उद्धार व्हाया लागोनी ॥\nशरण तुका वंदी पाऊलें दोन्ही ॥ ५ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://pravinmpatil.com/works3.html", "date_download": "2018-10-24T01:00:16Z", "digest": "sha1:MRAMXIYZF4NKIR43F6I5POH3UKHVJDFM", "length": 3543, "nlines": 19, "source_domain": "pravinmpatil.com", "title": "प्रविण मोरेश्वर पाटील", "raw_content": "\nनवघर गांव इंद्रप्रस्थ कॉम्पलेक्स येथील परिसरातील स्वच्छता अभियान\nनवघर गांव इंद्रप्रस्थ कॉम्पलेक्स येथील परिसरातील स्वच्छता अभियान व परिसरातील उघाडी वरील गटार व पुलाचे बांधकाम, गावामध्ये येणारे भरतीचे पाणी रोखण्यास करण्यात येणारे बांधकाम कोणत्या प्रकारे करावे त्याची पाहणी करताना प्रविण मो. पाटील.\nमिरा- भाईंदर महानगरपालिकेच्या माध्यमातून अतिरिक्त पाणी पुरवठा योजना\nमिरा- भाईंदर महानगरपालिकेच्या माध्यमातून अतिरिक्त पाणी पुरवठा योजना अंतर्गत नवीन नळ जोडणी कामाचा उद्घाटन समारंभस उपस्थिती बांधकाम मंत्री मा श्री एकनाथ शिंदे साहेब, खासदार संजय राऊत,खासदार राजन विचारे, आमदार श्री.प्रताप सरनाईक साहेब, आमदार श्री.रवींद्र फाटक.\nसुरक्षाविषयक मुद्द्यांवर आयोजित सार्वजनिक-पोलीस बैठक\nसुरक्षाविषयक मुद्द्यांवर आयोजित केलेल्या सार्वजनिक-पोलीस बैठक यावेळी उपस्थित प्रविण मो. पाटील\nमहानगरपालिकेत उपमहापौर कार्यालयात दहीहंडी बाबतची सभा\nमहानगरपालिकेत उपमहापौर कार्यालयात दहीहंडी बाबतची सभा त्यावेळी उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते....\nनवघर गावदेवी मंदिराजवळील नाट्यगृह\nनवघर ग्रामस्थांच्या मागणीवरून नवघर गावदेवी मंदिराजवळील नाट्यगृहाचे नुतनीकरण करण्यात आले.\nआदर्श इंदिरानगर मधील गटारावर चेकर्ड लाद्या लावण्यात आल्या.\nआदर्श इंदिरानगर मधील गटारावर चेकर्ड लाद्या लावण्यात आल्या. यावेळी उपस्थित प्रविण मोरेश्वर पाटील कामाची पाहणी करताना.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://sharyat.com/11/02/%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%AA/", "date_download": "2018-10-24T00:26:34Z", "digest": "sha1:6BUCU2ATLPKBUJV77SCWZ6T6F56FLXYR", "length": 18254, "nlines": 85, "source_domain": "sharyat.com", "title": "फार महत्वपुर्ण लेख आहे. आपल्या मुलांसाठी आवश्य वाचा ✩ हजार तासांची घरातील शाळा ✩", "raw_content": "\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा.\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \nफार महत्वपुर्ण लेख आहे. आपल्या मुलांसाठी आवश्य वाचा ✩ हजार तासांची घरातील शाळा ✩\n( ज्येष्ठ शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी यांचा जळगाव येथील महेश गोरडे यांच्या कुतूहल फाऊंडेशन तर्फे राज्यभर चालविल्या जाणाऱ्या टीव्ही, मोबाईल,इंटरनेट शिस्त अभियान तसेच टीव्ही -सोशल मिडियाचा लहान मुलांवर होणारा परिणाम व पालकांची जबाबदारी यावर सकाळच्या सप्तरंग पुरवणीतील लेख )\nशिक्षण कायदयाने प्राथमिक शाळा वर्षाला ८०० तास तर माध्यमिक शाळा १००० तास चालते. इतका कमी काळ चालणार्या शाळेचे आपण समाज शासन पालक म्हणून किती बारकाईने मूल्यमापन करतो. त्यांच्याकडून खूप सार्या अपेक्षा करतो.ते करायला ही हरकत नाही.पण दुसरी एक १००० तास घरातच शाळा भरते पण त्या शाळेकडे पालक लक्ष देत नाही की त्या शाळेशी दर्जा सुधारा म्हणून भांडत नाहीत. त्या शाळेकडून अपेक्षा करीत नाहीत. कोणती आहे ती शाळा ती शाळा आहे दूरदर्शन आणि सोशल मिडियाची….\n होय.आपली मुले वर्षाला टीव्ही आणि सोशल मीडिया एका वर्षात १००० तासापेक्षा जास्त वेळ बघतात म्हणजे शाळेच्या वेळेतच या शाळेत ते असतात आणि तरीही त्या शाळेत ती काय शिकतात याकडे पालक,समाज ,शासन औपचारिक शाळेकडे काळजीने बघत नाहीत.\nयाउलट टिव्हीविरोधी बोलणार्यााना फॅडिस्ट समजले जाते.माझ्या घरातला टिव्ही गेली ३ वर्षे मी बंद ठेवला आहे. त्याचा लाभ मुलाचे वाचन,चित्र काढणे वाढले.गंभीरपणे एखादा विषय समजून घेणे वाढले. माझे स्वत:चे लेखन टिव्ही नसल्याने वाढले.मुलगा ज्या विषयात आवड आहे ती माहिती नेटवर बसतो. बातम्या दुसर्या दिवशी वर्तमानपत्रातून समजल्याने काही फरक पडत नाही. हे सारे सकारात्मक परिमाण मी अनुभवतो आहे॰ पण जेव्हा आमच्याकडे कुणी येते आणि घरात टिव्ही नाही तेव्हा एखाद्या हातपाय नसलेल्या व्यक्तीकडे दयेने बघावे तसे ते बघतात व जगाच्या ज्ञांनापासून मुलांना दूर ठेवू नका असा उपदेश करतात. तेव्हा या टिव्ही आणि सोशल मिडियाच्या अनौपचारिक शाळा खरच जगाचे परिपूर्ण ज्ञान देते का मुलांना शाळा जशा विकासाच्या संधी देते तशा संधी देते का मुलांना शाळा जशा विकासाच्या संधी देते तशा संधी देते का या गृहीतकाचीच उलटतपासणी करायला हवी.\nटिव्ही ने आणि सोशल मीडिया ने शारीरिक नुकसान मुलांचे होते त्यापेक्षा कितीतरी जे अधिक नुकसान हे मानसिक स्तरावरचे असते. वेगवान हालचाली हिंसकतेशी जोडल्या गेल्याने मुलांना मग हिंसकताही आवडू लागते. कार्टून सिरियल्स बघितल्यामुळे लहान मुलांमध्ये हिंसकता वाढते. टॉम व जेरीचे विनोद हे आवडतात. त्यांच्यातली हिंसक प्रवृत्ती व त्यांच्या हिंसक कारवायांभोवती गुंफलेले असतात. हॉरर चित्रपट किंवा मालिकासुद्धा आवडायला लागतात. भीती आणि हिंसा याबाबत त्यांची संवेदनशीलता कमी होत जाते आणि याचा त्यांच्या प्रत्यक्ष जीवनावरही परिणाम होतोच. माध्यमिक शाळेतली मुलांना एकटय़ाने किंवा समवयीन मुलांबरोबर टीव्ही बघायला आवडतं. स्वातंत्र्य, प्रणय हे विषय आवडतात . म्युझिक व्हिडीओज्, हॉरर मूव्हीज् आणि पोर्नोग्राफिक व्हिडीओज् बघायला आवडतात. मध्यंतरी मानसोपचार परिषदेत किशोर अवस्थेतील ५० टक्के मुले पोर्न बघतात असा निष्कर्ष अतिरेकी वाटला तरी मोबाइलच्या वापरामुळे वास्तवाच्या जवळ जाणारा आहे.\nआपली मुले टिव्ही आणि सोशल मिडियाच्या शाळेत शिकतात. यातून त्यांच्या भावनांकाची तोडफोड होते.हिंसाचार बघून संवेदना बोथट होतात.अपघात बघून थंडपणे पुढे जाणारी पिढी घडते. ओरडणे, शिवीगाळ, प्रसंगी मारहाण हे स्वभाव विशेष होतात. मध्यंतरी संगमनेर तालुक्यात लहान वर्गमित्रांनी आपल्याच मित्राचा केलेला खून हे बोलके उदाहरण ठरावे. प्रेमप्रकरणे अगदी ५ वीच्या वर्गापासून सुरू होतात. गेल्या ३ वर्षात मुंबईत १५ वर्षाखालील मुलींच्या गर्भपात करण्याच्या प्रयत्नात १४४ टक्क्याने वाढ झाली आहे तर १५ ते १९ वयोगटात गर्भपातात ४७ टक्के वाढ झाली आहे. या तपशीलाचा सहसंबंध या माध्यमांशी जोडायचा की नाही \nग्रामीण आणि आदिवासी भाग हाही याला अपवाद नाही. किंबहुना गरीब कुटुंबात ही एकमेव करमणूक व एकच खोली त्यामुळे तिथे मुले जास्त टिव्ही बघतात. मोबाइल बघतात.या आभासी जगातली मूल्यव्यवस्था आणि जाहिरातीतील जग त्यातील घर,तिथली सुंदर नटलेली आई ,गाडी आपल्या वाट्याला का नाही यातून एक वेगळाच न्यूनगंड मुलांमध्ये तयार होतो.\nसंशोधनात असे आढळून आले की, जास्त टीव्ही पाहणार्याल मुलांमध्ये खेळाची आवड कमी होत जाते. ते लांबउडीदेखील मारू शकत नाहीत. माँट्रियल विद्यापीठ व जस्टिन मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल यांच्या संयुक्त संशोधनातून मुलांनी अनेक तास टीव्ही पाहिल्याने त्यांच्यात स्थूलपणाच्या तक्रारी वाढतात. त्याच्या शरीरातील मांसपेशी कमजोर पडतात व त्यामुळे भविष्यात त्याच्या प्रकृतीला गंभीर धोका पोहोचू शकतो.\nतासन्तास दूरचित्रवाणी बघितल्यास प्राणघातक पल्मनरी एम्बॉलिझम हा रोग होण्याची शक्यता असते.पल्मनरी एम्बॉलिझम म्हणजे हृदयाकडून फुफ्फुसाकडे रक्त वाहून नेणाऱ्या रोहिणी या मुख्य रक्तवाहिनीमध्ये अडथळा निर्माण होते.\nआमच्यासारखे टिव्ही बंद करावा आणि ते शक्य नसेल तर मुलांशीच चर्चा करून रोज १ तास टिव्ही बघण्याचे वेळापत्रक ठरवावे. कार्यक्रम एकत्र बघावेत.बघितल्यावर मुलांशी त्यावर चर्चा करावी. जाहिरातींचा पडणारा प्रभाव, खोटी जीवनमूल्ये यावर चर्चा करून वास्तवाची जाणीव करून द्यावी. त्याचबरोबर आपण सोशल मिडिया कमीत कमी वापरुन मुलांच्या हातात मोबाइल देवू नये.उलट सुटीच्या दिवशी जास्त वेळ व रोज मुलांशी बोलणे, खेळणे.\nत्याला चित्र काढणे,गोष्टीची पुस्तके वाचणे हे करायला हवे.पालकांची मुले अनुकरण करतात. तुमच्या हातात पुस्तके आली,घरात लहान मुलांसाठी ची पुस्तके असली तरच मुले ती वाचतील. तेव्हा पालक टिव्हीसमोर आणि whatsapp वर असतील तर मुले तेच करणार..तेव्हा टिव्ही सोशल मिडियाला सशक्त पर्याय पालकांनी दिले तरच घरातली १००० तासांची शाळा मुलांची सुटेल.\nराजीव दीक्षित म्हणायचे की, राजा हरिश्चंद्र हे नाटक बघून\n← घरोघरी आढळणारी एक मोठी चूक म्हणजे अन्नाचा अपमान.\nविश्‍वगुरु भारताने संपूर्ण विश्‍वाला दिलेली अद्भुत शोधांची देणगी \nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप 19/02/2018\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा. 18/02/2018\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n२० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या. आर आर आबांची ही दोन रुपं एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं. 18/02/2018\nसागर कारंडे ने घेतलं मुंबईत स्वतःच घर या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा \nकाळे अंडे देणारी आणि काळ्या रक्ताची कडकनाथ कोंबडी किंमत आहे तब्बल २००० रुपये 18/02/2018\nमुंबईमधील आणि इतर मोठ्या शहरांतील इमारतीमध्ये का नसतो १३ वा मजला. . बघा काय आहे नक्की 18/02/2018\n*** गरुड व्हा, बगळा होऊ नका पॉवर ऑफ चॉइस 16/02/2018\nKuldeep on मराठी माणूस उद्योगामध्ये कमी कुठे पडतो \nJalindar Kisan Bhoir on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nAmrut khemnalkar on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nsachin on प्रिय मित्रानो, लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख नक्की वाचा\nSandip sathe on आजचे राशिभविष्य बघा काय म्हणतेय तुमची रास….कुंभ राशी वाल्यांनी आवर्जून बघाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/happy-birthday-vidya-balan/", "date_download": "2018-10-24T01:59:08Z", "digest": "sha1:L2YTMONES6EBSMQBUM5JF5PNIJYR4SHW", "length": 16993, "nlines": 265, "source_domain": "www.saamana.com", "title": "हॅपी बर्थडे – विद्या बालन | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nआमचं वयच सेल्फी काढण्याचं, मुख्यमंत्र्यांनी ‘मीडिया’ला झापले\nप्लॅस्टिक बंदी, चार महिन्यांत 1 कोटी 37 लाखांचा दंड वसूल\nम्हाडा, सिडकोनंतर आता आणखी एक गृहनिर्माण महामंडळ\nपुन्हा देशात भाजपची सत्ता येणार नाही\n फटाके फोडा, फक्त रात्री 8 ते 10 पर्यंतच\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nतोगडिया यांनी स्थापन केला नवा पक्ष, लोकसभा निवडणूक लढवणार\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nघरात बसल्याजागी ऐकता येणार गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके\nखगोलसंशोधक स्टिफन हॉकिंग यांच्या व्हीलचेअर, पदक, पुरस्कारांचा लिलाव\nऍपल लॉन्च करणार जगातला सर्वात छोटा आयपॅड\nब्रह्मांडाचे रहस्य उलघडणाऱ्या स्टीफन हॉकिंग्स यांच्या व्हीलचेअरचा होणार लिलाव\nविराटच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहत्यांना बसला धक्का, अनेकांना अश्रू अनावर\nसचिन-विनोद पुन्हा क्रिकेटच्या मैदानात; अॅकॅडमीद्वारे युवा क्रिकेटपटूंना घडवणार\nहिंदुस्थानच्या विजयाची हॅटट्रिक; जपानचा 9-0 गोलने धुव्वा\nहिंदुस्थान-इंग्लंड लॉर्डस् कसोटी फिक्स, वृत्तवाहिनीच्या लघुपटाने क्रिकेट वर्तुळात खळबळ\n‘हिटमॅन’ला खुणावतोय सचिन-धोनीचा ‘हा’ विक्रम, गांगुलीला केले ओव्हरटेक\nनवान्न पौर्णिमा : कोकणातील नव्याची अपूर्वाई\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nआजचा अग्रलेख : वंदे मातरम् म्हणावेच लागेल\nआजचा अग्रलेख : जगभ्रमण बरे पण मिळाले काय\n– सिनेमा / नाटक\n‘झी मराठी अॅवॉर्डस्’मध्ये ‘तुला पाहते रे’ची बाजी\nसंघर्षमय जिद्दीची कहाणी पाटील\n‘पाटील’ २६ ऑक्टोबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nदूध की दही, जाणून घ्या आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर \n….असा असतो दुतोंडी साप\nरावणाचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी, जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nरोखठोक: आसाराम, अकबर आणि केरळचा बिशप\nफुलटॉस भी बहोत बडी चीज है, बाबू\nहॅपी बर्थडे – विद्या बालन\n'तुम्हारी सुलू' म्हणून ओळखली जाणाऱ्या अभिनेत्री विद्या बालनचा आज ३८वा वाढदिवस.\nवयाच्या १६व्या वर्षी 'हम पाच' या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले.\n'परिणीता' या चित्रपटातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटातील तिने साकारलेली भूमिका फार गाजली होती.\nहिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केल्यानंतर 'अभिनेत्री' या शब्दाची व्याख्याच विद्याने बदलून टाकली.\nविद्याचा बॉलिवूड प्रवास अतिशय संघर्षमय राहिला आहे. सुरुवातीच्या काळात तिला जवळपास १२ चित्रपटातून काढण्यात आले होते.\nविद्याने 'बेगम जान', 'कहानी', 'इश्किया', 'डर्टी पिक्चर', 'नो वन किल्ड जेसिका', 'हमारी अधूरी कहानी' आणि 'तुम्हारी सुलु' यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे.\n२०१२मध्ये विद्या दिग्दर्शक सिद्धार्थ रॉय कपूर सोबत विवाहबद्ध झाली.\nहिंदुस्थातील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी मानल्या जाणाऱ्या विद्याला पाच वेळा 'फिल्मफेअर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.\n२०१४ साली तिला 'पद्मश्री' पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते.\nविद्या बालनला मांजरींची भयंकर भीती वाटते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलबोटीतूनही पाहता येणार समुद्राखालचे सौंदर्य\nपुढीलरेल्वे स्टेशनच्या सरकत्या जिन्यावर प्रवासी कोसळले\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआमचं वयच सेल्फी काढण्याचं, मुख्यमंत्र्यांनी ‘मीडिया’ला झापले\nप्लॅस्टिक बंदी, चार महिन्यांत 1 कोटी 37 लाखांचा दंड वसूल\nआमचं वयच सेल्फी काढण्याचं, मुख्यमंत्र्यांनी ‘मीडिया’ला झापले\nप्लॅस्टिक बंदी, चार महिन्यांत 1 कोटी 37 लाखांचा दंड वसूल\nम्हाडा, सिडकोनंतर आता आणखी एक गृहनिर्माण महामंडळ\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nभाजपच्या महिला सरपंचांचा शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन...\nछत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी घेतले योगी आदित्यनाथांचे आशीर्वाद\nकच्छमधून पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक\nव्हॉट्सअॅपमध्ये चार भन्नाट फिचर्सचा समावेश, वाचा काय आहे विशेष…\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z80316005302/view", "date_download": "2018-10-24T00:56:39Z", "digest": "sha1:LAN6RX3KAHW7TJ2YKJXIEBMLMB5S4AHF", "length": 3139, "nlines": 45, "source_domain": "m.transliteral.org", "title": "श्रीकृष्णाची आरती - रजनी करकुल सुंदर देखुनि अ...", "raw_content": "\nश्रीकृष्णाची आरती - रजनी करकुल सुंदर देखुनि अ...\nदेवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.\nरजनी करकुल सुंदर देखुनि अवतरसी \nप्रगटे धरणीधर तो सोदर बहुत रसी ॥\nधरुनि सगुणाकारा वज्रजन उद्धरिसी \nरक्षुनियां वृंदारक असुरातें हरिसी ॥ १ ॥\nजय देव जय देव जय राधारमणा \nसुंदरवर पीतांबर धारीं मुरहरणा \nकरुणाकर मुरलीधर नमितों तव चरणा ॥ धृ. ॥\nहस्ती धरुनी मुरली विचरसि गोपृष्ठीं ॥\nमुष्टिक चाणुर दामिसि हाणुनि निजमुष्टी ॥\nवृष्टी करितां इंद्रें बल्लव बहुकष्टीं \nदृष्टीं देखुनी धरिसी गिरीवर अंगुष्टी ॥ जय देव. ॥ २ ॥\nकामा सोडुनि सकळां सत्वर व्रजरामा \nदामा देती तुजला देखुनि अभिरामा ॥\nकामा पुरवुनि त्यांच्या टाळिसि भवभ्रमा \nमामा मारिसी वारिसी रुक्मिणि आणि भामा ॥ जय. ॥ ३ ॥\nकालिंदीचे जळीं होता बहुकाळीं ॥\nकाळीया तो गरळे बहुतांतें जाळी ॥\nमौळी त्याच्या रगडति मर्दिसिजैं काळीं \nगौळी म्हणती विजयी झाला वनमाळी ॥ जय. ॥ ४ ॥\nमायावेषा धरिसी त्रिजगा सकळा या ॥\nगाया करिसी कीर्ती अनुगां सकळा या ॥\nदेवा इच्छी बल्लव निशिदिनि यदुराया \nकायावाचामनें नमितों गुरुपायां ॥ जय. ॥ ५ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%97/", "date_download": "2018-10-24T00:37:31Z", "digest": "sha1:MUITMA72AZ7A25BGZVPMJC2P53MHMPVX", "length": 11860, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "डिव्हाईन स्टार्स, शेलार ग्रुप यांची विजयी सलामी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nडिव्हाईन स्टार्स, शेलार ग्रुप यांची विजयी सलामी\nपहिली एक्‍सेल टी-20 महिला प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धा\nपुणे – डिव्हाईन स्टार्स, शेलार ग्रुप या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करताना पहिल्या एक्‍सेल टी-20 महिला प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी दिली. डिव्हाईन स्टार्स ग्रुप, पुणे व एक्‍सेल इंजिनिअर्स अँड कन्सल्टंट्‌स यांच्यातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.\nधायरी येथील स्टार स्पोर्टस क्रिकेट अकादमी व व्हिजन स्पोर्टस क्रिकेट अकादमी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यात आदिती गायकवाड (1-24 व 33धावा) हिने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर डिव्हाईन स्टार्स संघाने ईश्वरी ग्रुप संघाचा 8 गडी राखून पराभव करत शानदार सुरुवात केली. प्रथम फलंदाजी करताना डिव्हाईन स्टार्स संघाने केलेल्या भेदक गोलंदाजीपुढे ईश्वरी ग्रुप संघाला 20 षटकात 7 बाद 94 धावा करता आल्या.\nनिकिता आगेने सर्वाधिक 29 धावा केल्या. डिव्हाईन स्टार्स संघाकडून निकिता भोर (3-21), प्रिया सिंग (2-13), आदिती गायकवाड (1-24) यांनी सुरेख गोलंदाजी केली. डिव्हाईन स्टार्स संघाने 16.4 षटकात 2 गड्यांच्या बदल्यात 96 धावा करून विजय मिळविला. यात वैष्णवी रावलियाने 51 चेंडूंत 34 धावा व आदिती गायकवाडने 39 चेंडूंत 33 धावा करून संघाला विजय मिळवून दिला. आदिती गायकवाड सामन्याची मानकरी ठरली.\nदुसऱ्या सामन्यात सोनिया डबीरने केलेल्या नाबाद 75 धावांच्या जोरावर शेलार ग्रुप संघाने ट्रॅंटरचा 7 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना ट्रॅंटर संघाने 20 षटकांत 3 गड्यांच्या बदल्यात 154 धावा केल्या. यामध्ये मुक्‍ता मोगरेने नाबाद 77 धावा, माधुरी आघावने 21 धावा, तर नेहा चावडाने 32 धावा केल्या. शेलार ग्रुपकडून वैष्णवी काळे 1-19, कोमल झंझाद(1-28), श्वेता खटाळ(1-32) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.\nशेलार ग्रुप संघाने 20 षटकांत 3बाद 155 धावा करून विजयाचे लक्ष्य पूर्ण केले. सोनिया डबीरने 50 चेंडूत 6 चौकार व 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 75 धावा करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सोनिया डबीरने कोमल झंझादने नाबाद 21 धावा, वैष्णवी काळेने 16 धावा, तेजश्री ननावरेने 14 धावा केल्या.\nत्याआधी स्पर्धेचे उद्‌घाटन सुभेदार भोपाल सिंग, भारतीय महिला संघाच्या माजी कर्णधार नीलिमा जोगळेकर आणि एक्‍सेल इंजिनिअर्सअँड कन्सल्टंट्‌सचे चेअरमन संजय देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. एक्‍सेल इंजिनिअर्स अँड कन्सलटंट्‌सचे संचालक संदीप चिंचबनकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. याप्रसंगी शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना 51,000/-रुपयांचा धनादेश देऊन गौरव करण्यात आला.\nईश्वरी ग्रुप- 20 षटकांत 7 बाद 94 धावा (निकिता आगे 29 (32), ऋतू भोसले 10 (6), निकिता भोर 3-21, प्रिया सिंग 2-13, आदिती गायकवाड 1-24) पराभूत वि. डिव्हाईन स्टार्स- 16.4 षटकांत 2 बाद 96 धावा (वैष्णवी रावलिया 34, आदिती गायकवाड 33, भरती फुलमाळी नाबाद 9, कृतिका टेकाडे नाबाद 8, मंजुश्री भगत 1-18); सामनावीर- आदिती गायकवाड;\nट्रॅंटर- 20 षटकांत 3 बाद 154 धावा (मुक्‍ता मोगरे नाबाद 77, माधुरी आघाव 21, नेहा चावडा 32, वैष्णवी काळे 1-19, कोमल झंझाद 1-28, श्वेता खटाळ 1-32) पराभूत वि. शेलार ग्रुप- 20 षटकांत 3 बाद 155 धावा (सोनिया डबीर नाबाद 75, कोमल झंझाद नाबाद 21, वैष्णवी काळे 16, तेजश्री ननावरे 14, आदिती जोशी 1-9, ज्योती शिंदे 1-16, संजना शिंदे 1-23); सामनावीर- सोनिया डबीर.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleविश्‍वविक्रमी कामगिरीनंतर भाकर, मिथरवाल चौथ्या स्थानी\nNext articleIPL 2018 : कोहलीने दिला गोलंदाजांनाच दोष\nयू मुंबाचा तेलुगु टायटन्सवर सहज विजय\nInd vs Wi 2nd ODI : दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा\n#BudaWrestle2018 : बजरंग पूनियाने पटकाविले रौप्य पदक\nश्रीलंकेने ‘मॅच फिक्सिंग’ प्रकरण हाताळण्यासाठी भारताकडे ‘यासाठी’ मागितली मदत\nयु मुंबाला पहिल्या स्थानाचे वेध\nक्रिकेट रसिकासाठी उद्या तीन सामन्यांची मेजवानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/mumbai/israel-prime-minister-benjamin-netanyahu-and-his-wife-attend-event-bollywood-stars/", "date_download": "2018-10-24T02:02:44Z", "digest": "sha1:4HT3XJ5ZPFNGRLIZIALYSXEY3FLKPHLQ", "length": 22163, "nlines": 390, "source_domain": "www.lokmat.com", "title": "बुधवार २४ ऑक्टोबर २०१८", "raw_content": "\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nसिलसिला बदलते रिश्तों का या मालिकेत दृष्टी धामी घेतेय या गोष्टीवर मेहनत\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n#MeToo: आलोकनाथ आणि साजिद खानला ‘मी टू’ प्रकरणी नोटीस\nरुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेला लेटमार्क\nतरुणींनो, व्हॉट्सअ‍ॅपवर डीपी ठेवताना सावधान\nसुरेंद्र गडलिंग यांच्यावरील आरोपपत्रावर आज फैसला\nशिल्पा शिंदेला लागली मोठी लॉटरी, मिळाला हा मोठा चित्रपट\n#MeToo : संजना सांघीने केला सुशांत सिंग राजपूतचा बचाव म्हणे, असे काही घडलेच नाही\n#MeToo: अजय देवगणने केली आपल्या मेकअप आर्टिस्टची हकालपट्टी\nकरिश्मा कपूरचे झाले पुन्हा एकदा ब्रेकअप\nसुभाष कपूर यांच्या जागी ‘हा’ दिग्दर्शक सांभाळणार ‘मुघल’च्या दिग्दर्शनाचा जिम्मा\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\n पार्टनरच्या Hug करण्याच्या पद्धतीवरुन ओळखा तुमचं रिलेशन\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nझणझणीत, तर्रीबाज कोल्हापूरची ठसकेदार मिसळ\n'या' ३ गोष्टींचा लैंगिक जीवनावर होतो वाईट परिणाम\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nAll post in लाइव न्यूज़\nइस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू म्हणाले, 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय इस्रायल'\nइस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू गुरुवारी (19 जानेवारी) मुंबई दौऱ्यातील शेवटच्या टप्प्यात 'शलोम' या बॉलिवूडच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.\nया कार्यक्रमात महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह सिनेसृष्टीतील अनेक मान्यवर सहभागी झाले होते.\nनेतान्याहू यांनी बॉलिवूडकरांसोबत सेल्फीही काढला.\n'ट्विटरवर अमिताभ यांचे 3 कोटींहून अधिक फॉलोअर्स. मी निशब्द झालोय'', असे सांगत त्यांनी बिग बींचं कौतुक केले.\nनेतान्याहू यांनी आपल्या भाषणाची सुरुवात 'प्यारे दोस्तो, नमस्कार' अशी केली तर शेवट 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय इस्त्रायल', असे म्हणत केली.\nसंपूर्ण जग बॉलिवूडचं चाहतं आहे. इस्त्रायलही बॉलिवूडचा चाहता आहे आणि मीदेखील तुमचा चाहता आहे - बेंजामिन नेतान्याहू\nबेंजामिन नेतन्याहू बॉलीवूड अमिताभ बच्चन करमणूक\nदसरा मेळाव्यामुळे शिवाजी पार्क भगवामय\nनवरात्रीनिमित्त अभिनेते अमिताभ बच्चन यांनी केली गणपतीची आराधना\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nएअर इंडियाचं विमान संरक्षक भिंतीला धडकलं, मोठा अनर्थ टळला\nमराठमोळा चित्रकार... जग जिंकलेले कलाविष्कार\n'या' ठिकाणी सुरू झालं मुंबईतील सर्वात महागडं टॉयलेट\nरेल्वे प्रशासनानं बापूंना वाहिली आगळीवेगळी श्रद्धांजली\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\nलोकलला बसवा स्वयंचलित दरवाजे\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\n''गोपीनाथरावांसाठी जागा सोडत होतो, आता सर्व जागा लढणार''\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराकेश अस्थाना प्रकरणात मोदींना एवढी गोडी का\nजायकवाडीत ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश\n२२ महिन्यांनंतर शिवस्मारकाच्या कामाचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://sharyat.com/category/astrology-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80/", "date_download": "2018-10-24T01:28:16Z", "digest": "sha1:GN4ANUJSRXGBYL3HFEJTQGFO3A3UCCRQ", "length": 6263, "nlines": 77, "source_domain": "sharyat.com", "title": "Astrology राशी", "raw_content": "\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा.\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n वास्तु कशी असायला पहिजे \nजिथे आपण सर्व एकत्र राहतो. आधार देतो. सुखदुःखे वाटून घेतो. ती वास्तू फक्त आनंदी नसावी, समाधानी असावी. आनंद भौतिक पातळीवर\nदररोज घरामध्ये करा हे छोटेछोटे उपाय, दूर होईल घरातील नकारात्मक उर्जा\nप्रत्येक व्यक्ती आयुष्यात समस्याग्रस्त आहे. पूर्वीच्या काळी लोकांना ज्या समस्या असायच्या आजही त्याच आहेत पण त्यांचे रूप बदलले आहे. पहिले\nराशी अनुसार वैलंटाइंस डे वर प्रपोज करा या गिफ्ट सोबत \nप्रेम एक असा अनुभव असतो जो प्रत्येक व्यक्ती अनुभव घेऊ इच्छितो. प्रेम ही एक अमुल्य भावना असते. ते लोक अतिक्षय\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप 19/02/2018\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा. 18/02/2018\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n२० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या. आर आर आबांची ही दोन रुपं एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं. 18/02/2018\nसागर कारंडे ने घेतलं मुंबईत स्वतःच घर या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा \nकाळे अंडे देणारी आणि काळ्या रक्ताची कडकनाथ कोंबडी किंमत आहे तब्बल २००० रुपये 18/02/2018\nमुंबईमधील आणि इतर मोठ्या शहरांतील इमारतीमध्ये का नसतो १३ वा मजला. . बघा काय आहे नक्की 18/02/2018\n*** गरुड व्हा, बगळा होऊ नका पॉवर ऑफ चॉइस 16/02/2018\nKuldeep on मराठी माणूस उद्योगामध्ये कमी कुठे पडतो \nJalindar Kisan Bhoir on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nAmrut khemnalkar on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nsachin on प्रिय मित्रानो, लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख नक्की वाचा\nSandip sathe on आजचे राशिभविष्य बघा काय म्हणतेय तुमची रास….कुंभ राशी वाल्यांनी आवर्जून बघाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/node/25995", "date_download": "2018-10-24T01:48:06Z", "digest": "sha1:MBQR4JHKRVTUFEEFLN3QW43IW5RJVGMY", "length": 5887, "nlines": 88, "source_domain": "www.manogat.com", "title": "वजने आणि मापे | मनोगत", "raw_content": "\nप्रेषक कृष्णकुमार द. जोशी (सोम., १८/०४/२०१६ - ०४:१९)\nकाही दिवसांपूर्वी पु. लं. चं \"बटाट्याची चाळ\" वाचत होतो. त्यात \"उपास\" की अन्य कोणत्या प्रकरणात \"रत्तल\" हे वजनाचं परीमाण वाचण्यात आलं. तशी \"चाळीची\" पारायणं झालीत, रत्तल हा शब्द असंख्यवेळा वाचलाही, पण का कुणास ठाऊक एक रत्तल म्हणजे किती ग्रॅम हे कुतूहल जागं झालं. आपल्या मनोगतींपैकी कुणाला माहीत आहे का\nहे माहीत झाल्यावर मी फार ज्ञानी होईन किंवा मग तिथून पुढे मी रत्तलातच बोलीन असं नव्हे पण डोक्यातली एक मुंगी कमी होईल, एवढेच.\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nअर्धा शेर, १२, १५ वा १६ औंस ... येथे पाहा प्रे. महेश (सोम., १८/०४/२०१६ - १४:२५).\nरत्तल =पाउंड प्रे. लतापुष्पा (बुध., २०/०४/२०१६ - १२:२७).\nरत्तलविषयी या दुव्यावरील चर्चा प्रे. शुद्ध मराठी (गुरु., २१/०४/२०१६ - ०६:१४).\n\"२००० रत्तल\" भर आभारी आहे प्रे. कृष्णकुमार द. जोशी (शुक्र., २२/०४/२०१६ - ०८:३०).\nबरी मापे काढताय राव प्रे. डेटिंगक्लब (गुरु., ०८/०९/२०१६ - ०५:०७).\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ७ सदस्य आणि ५५ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%A8-%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-24T01:01:25Z", "digest": "sha1:ZTSIV3FJMZSPYO34ZYRUTQOCJKIIGSXJ", "length": 17082, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "इतर आरक्षणांना धक्का न लावता मराठा, धनगर समाजाला आरक्षण द्यावे - रामदास आठवले - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना…\nयुतीचा लवकर निर्णय घ्या; अन्यथा लोकसभा विधानसभा निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याची …\nमहापालिका निवडणुकीत जनतेने कानफटवले, तरीही बारणेंना दुसऱ्यांदा खासदार होण्याची स्वप्ने पडताहेत;…\nप्रश्न पिंपरी-चिंचवडच्या पाण्याचा; विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ठरवले चोर\nडीजे वाजण्यावरील बंदी तूर्तास हटवणार नाही- उच्च न्यायालय\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा…\nपिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना\nवाल्हेकरवाडीतील डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nपिंपळेनिलखमध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे…\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना…\nचाकण जवळील काळूस येथे विष प्राशन करून ५० वर्षीय इसमाची आत्महत्या\nनिगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न\nदिघीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू\nचाकण येथील रबर कंपनीचे दोन बँक अकाऊंट हॅक; ४० लाखाची रक्कम…\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले…\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव…\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही…\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका –…\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मुलासह १८ जणांना जन्मठेप\nआमच्या संयमाचा अंत पाहू नका, भारताला मोठा पलटवार झेलावा लागेल –…\nमोदी माझे मित्र आहेत आणि भारतावर माझ प्रेम आहे – डोनाल्ड…\nनीरव मोदीच्या बहिणीविरोधातही इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस\nनेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ७ प्रवाशी बेपत्ता\nHome Maharashtra इतर आरक्षणांना धक्का न लावता मराठा, धनगर समाजाला आरक्षण द्यावे – रामदास...\nइतर आरक्षणांना धक्का न लावता मराठा, धनगर समाजाला आरक्षण द्यावे – रामदास आठवले\nबारामती, दि. २ (पीसीबी) – दलित आणि सवर्णांमध्ये आरक्षणावरुन सामाजिक तेढ निर्माण होऊ नये, यासाठी इतर आरक्षणांना धक्का न लावता मराठा, धनगर समाजासह सर्वांना आरक्षण देण्यात यावे, अशी आपली भूमिका आहे, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.\nआठवले बारामतीत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आठवले म्हणाले की, शिक्षण व नोकरीच्या मुद्यावर मराठा समाजाला आरक्षण द्यावे. दलित व मराठा समाजाने एकत्र येऊन हा प्रश्न निकालात काढला पाहिजे. इतर कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता जितके आरक्षण शिल्लक आहे, त्यात ज्यांची मागणी आहे, अशा सर्वांनाच आरक्षण देण्यात यावे, असे आपले मत आहे, असे आठवले म्हणाले. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल येण्यास उशीर होत असल्याने मराठा आरक्षणाबाबत अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे हा अहवाल लवकरात लवकर सादर करायला हवा, असेही आठवले म्हणाले.\nसंभाजी भिडे यांची विधाने समाजात तेढ निर्माण करणारी असल्याने त्यांच्या सभांसाठी चौकशी करूनच पोलिसांनी परवानगी द्यायला हवी. संविधानाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांना विरोध केलाच पाहिजे, असेही आठवले म्हणाले. कोरेगाव भीमा प्रकरणी भिडे गुरुजींना अटक करण्याची आमची मागणी आहे. मात्र, त्यांच्याविरोधात पुरावे नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.\nPrevious articleधुळे मारहाण प्रकरण; आतापर्यंत २३ जणांना अटक\nNext articleपक्षाने संधी दिल्यास गडकरी, फडणवीस यांचा पराभव करू – नाना पटोले\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव ठाकरे\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही – शरद पवार\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका – उध्दव ठाकरे\nपैशांची कामे अडली की, सत्तेतून बाहेर पडण्याच्या धमक्या: राज ठाकरेंची शिवसेनेवर टीका\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना...\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \nसेल्फी काढायला नव्हते गेले; शुद्ध हवेचा अनुभव घेत होते- अमृता फडणवीस\nपिंपळेसौदागर येथील “मिनी मॅरेथॉन २०१८” ला उत्स्फूर्त प्रतिसाद\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना...\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nशरद पवार, प्रकाश आंबेडकरांना एकत्र बसायचे नसेल, तर मी काय करणार\nराज्य सरकारने मल्टिप्लेक्सवाल्यांशी सेटलमेंट केली – संदीप देशपांडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/road-safety-awareness-blockade-25827", "date_download": "2018-10-24T01:20:01Z", "digest": "sha1:5WRHDOZNGPPN4OGG7BUDIF33ABYTLYCV", "length": 11519, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Road safety awareness to the blockade रस्ता सुरक्षा जागृतीसाठी नाकाबंदी | eSakal", "raw_content": "\nरस्ता सुरक्षा जागृतीसाठी नाकाबंदी\nशुक्रवार, 13 जानेवारी 2017\nसावंतवाडी - रस्ता सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून आज येथील पोलिस प्रशासनाकडून शहरात नाकाबंदी करण्यात आली. या वेळी सुमारे पंचावन्न वाहनधारकांवर नियम न पाळल्याने कारवाई करण्यात आली. वाहतुकीच्या नियमांची माहिती देण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस प्रशासनाकडून या वर्षी 28 वा रस्ता सुरक्षा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर आज येथील महाविद्यालयाच्या परिसरात पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली होती. अचानक पोलिसांकडून अशा प्रकारे मोहीम राबविल्याने नागरिकांतून प्रश्‍नचिन्ह व्यक्त होत होते.\nसावंतवाडी - रस्ता सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून आज येथील पोलिस प्रशासनाकडून शहरात नाकाबंदी करण्यात आली. या वेळी सुमारे पंचावन्न वाहनधारकांवर नियम न पाळल्याने कारवाई करण्यात आली. वाहतुकीच्या नियमांची माहिती देण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस प्रशासनाकडून या वर्षी 28 वा रस्ता सुरक्षा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर आज येथील महाविद्यालयाच्या परिसरात पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली होती. अचानक पोलिसांकडून अशा प्रकारे मोहीम राबविल्याने नागरिकांतून प्रश्‍नचिन्ह व्यक्त होत होते.\nया वेळी जिल्हा वाहतूक शाखा आणि स्थानिक पोलिसांकडून तब्बल पंचावन्न वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. यात महाविद्यालयीन युवकांचा भरणा मोठा होता. या वेळी पोलिस निरीक्षक शंकर पाटील, सहायक निरीक्षक अरुण जाधव, वाहतूक पोलिस राजा राणे, हनुमंत धोत्रे, प्रथमेश आरोसकर, वर्षा वसावे आदी उपस्थित होते.\nतपाससंस्था आणि नियामक संस्था यांनी व्यवस्था निर्दोषपणे चालावी, यासाठी कुंपणाप्रमाणे काम करणे अपेक्षित असते. पण ही कुंपणेच कुजलेली असतील तर...\nतुर्कस्तानच्या अध्यक्षांचा खळबळजनक दावा\nइस्तंबूल/अंकारा (पीटीआय) : सौदी अरेबियाचे प्रसिद्ध पत्रकार जमाल खाशोगी यांची हत्या नियोजनपूर्वक करण्यात आल्याचा खळबळजनक दावा तुर्कस्थानचे अध्यक्ष...\nस्वाइन फ्लूचे 29 रुग्ण अत्यवस्थ\nपुणे - स्वाइन फ्लूने अत्यवस्थ असलेल्या 29 रुग्णांवर शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य...\nसाताऱ्यात दोन्ही राजेंसह 75 जणांवर गुन्हे दाखल\nसातारा - दारूचे दुकान काढण्यावरून काल साताऱ्यात झालेल्या तणावाप्रकरणी दोन गुन्हे शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी...\nरुणवाल पार्क सोसायटी होतेय समस्यांचे आगार\nपुणे - शहरातील पहिल्या झोपडपट्टी पुनवर्सन योजनेअंतर्गत बांधण्यात आलेली रुणवाल पार्क सहकारी गृहनिर्माण संस्था ही समस्यांचे आगार झाली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://sharyat.com/11/02/%E0%A4%9C%E0%A4%A1-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%88-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AA/", "date_download": "2018-10-24T00:26:43Z", "digest": "sha1:3IENWW6QRSJ42AMC2UVA4BHDWHEN76TS", "length": 17050, "nlines": 93, "source_domain": "sharyat.com", "title": "जड झालेल आई-बाप", "raw_content": "\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा.\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \nनेहमीप्रमाणे 5.30 ला ऑफिस सुटल्यावर परतीची 5.44 ची बोरीवली फास्ट लोकल पकडून मी घरी निघालो. ट्रेनमध्ये असताना माझ्या मित्राचा ‘राजेशचा’ मला फोन आला… म्हणाला, “मला थोडी शॉपिंग करायची आहे तू मालाडला उतरल्यावर थोडं थांब, मी आलोच\nमी “हो थांबतो” म्हटलं.\nमालाड स्टेशनच्या बाहेर अगदी समोरच एम.एम. मिठाईवाल्याचं दुकान आहे उजवीकडे पाणपोई आहे आणि बाजूलाच पार्किंगसाठी आडवे लोखंडी अँगल लावलेले आहेत. त्यावर चढून मी राजेशची वाट बघत बसलो.\nएक 70-75 वयाचे गृहस्थ, डोळ्यांवर जाड भिंगाचा चष्मा, थोडे मळकटलेले सदरा-धोतर नेसलेले माझ्या जवळ आले. मी त्या लोखंडी अँगलवर 3-4 फुटांच्या उंचीवर बसलेलो असल्याने त्यांनी माझे गुडघे धरले आणि म्हणाले, “ए बाबा.. एक वडापाव घेऊन दिलास तर बरं होईल… ते आजोबा नेहमीच्या भिकाऱ्यांमधले वाटत नव्हते किंवा ते रोज भीक मागत असतील असंही त्यांना बघून वाटत नव्हतं.\nअचानक एका वयोवृद्ध माणसाने पाय धरल्यावर मला एकदम अवघडल्यासारखं झालं. मी त्यांचे हात धरून ताबडतोब अँगलवरून खाली उडी घेतली आणि खिशातून पैसे काढत म्हटलं, “आजोबा तुम्हाला भूक लागलीय हे घ्या पन्नास रुपये तिथून घ्या तुम्हाला जे हवंय ते. ते म्हणाले, “नको बाबा नको.. पैसे नको.. एक वडापाव घेऊन दे तेवढा.\nमी म्हटलं, “थांबा इथेच मी घेऊन येतो.\nएम एम मधून मी लगेच दोन वडापाव आणून आजोबांना दिले. ते जमिनीवर बसून खाऊ लागले. मला म्हटले, “वर नको बसू , पडशील… इथं बस माझ्या बाजूला, कुणी सोबत बसलं की मलाही जातील दोन घास. मी आदरंच बसलो आणि त्यांची विचारपूस करायला सुरुवात केली… कुठून आलात कुठे जायचंय\nमी हिंगोली वरून आलो आहे. तिथेच एका खेडेगावात राहतो बायकोसोबत. तुझ्याएवढा आमचा एकुलता एक मुलगा इथं मुंबईत मोठया कंपनीत इंजिनीअर आहे. दोन वर्षांपूर्वी त्याने प्रेमविवाह केलाय. त्याची b शिकलेली, नव्या विचारांची आहे. तिला सासू-सासरे म्हणजे आम्ही गावठी (गावंढळ) वाटतो. तिला आमच्यासोबत राहणं आवडत नाही. त्यामुळे मुलगा इथेच वेगळा राहतो गेल्या 2 वर्षांपासून. परवा त्याचा माझ्या या मोबाईलवर फोन आला होता. म्हणाला, अमेरिकेत नोकरी मिळाली आहे. बायकोला घेऊन 10 वर्षांसाठी जात आहे.\nइथं मुंबईत असताना येत होता गावी आम्हा म्हातारा म्हातारीला सहा महिन्यातून एकदा भेटायला. मात्र आता इतक्या लांब परदेशात जाण्याआधी एकदा भेटून जा म्हटलं तर, वेळ नाही आता परवा लगेच विमानाने निघायचंय असं म्हणाला. पुढचे 10 वर्ष जगतोय की मारतोय कोण जाणे.. म्हणून म्हटलं आपणच भेटून यावं मुंबईला जाऊन. काल संध्याकाळ पासून मी या मुंबईत विमानतळ शोधतोय. पण इथं मालाडमध्ये विमानतळ नाही असं म्हणतायत इथली लोकं..\nमी म्हणालो, “बरोबर म्हणतायत लोकं, इथं मालाडला नाही, सांताक्रुज ला आहे Airport. आजोबांनी लगेच खिशातून एक कागद काढला आणि म्हणाले, “परवा जेव्हा मुलाचा फोन आला होता तेव्हा त्याने हाच पत्ता दिला होता मला विमानतळाचा. हा मोबाईल पण खराब झालाय वाटतं… फोनच नाही येत कालपासून माझ्या मुलाचा…त्याला सांगितलं होतं मी मुंबईत येतोय तुला भेटायला म्हणून आता माझ्या एका हातात त्यांचा मोबाईल आणि एका हातात तो कागद होता. आधी मोबाईलची बटणं दाबून पहिली… मोबाईल व्यवस्थित चालू होता नेटवर्क ही फुल होतं.\nमी विचारलं, “तुम्ही नाही का लावून बघितला मुलाला फोन मला फोन लावता येत नाही, उचलता येतो फक्त” ते म्हणाले.मी received call मध्ये जाऊन शेवटी परवा आलेल्या call वर डायल केलं.. समोरून फोन cut करण्यात आला.\nमग मी तो कागद उघडून पाहिला… त्या कागदावर पत्ता होता- छत्रपती शिवाजी विमानतळ, एम एम हॉटेल समोर, मालाड पश्चिम, मुंबई.\nमी समजून गेलो होतो, त्या मुलाने आपल्या आई वडिलांना टाळण्यासाठी खोटा पत्ता दिला होता आणि आता तो त्यांचा फोनही घेत नव्हता… मला कळून चुकलं होतं की ज्या विमानात आता त्यांचा मुलगा स्वार झाला होता ते परत कधीच त्यांच्या दिशेने येणार नव्हतं. तेवढ्यात माझा मित्र तिथे पोहोचला. त्याला मी म्हटलं दोन मिनिटं थांब फक्त राजेश…आणि मी आजोबांकडे पाहत विचारात पडलो.\nमला कळत नव्हतं, मुलाकडून होणारी त्यांची ही प्रतारणा त्यांना खरंच कळत नव्हती की त्यांना कळत असून ती स्वीकारायची नव्हती कदाचित आपला पोटचा मुलगा आपल्यासोबत असा वागू शकतो यावर त्यांचा विश्वासच बसत नसेल.\nआजोबांना मी म्हणालो, “आजोबा एव्हाणा तुमच्या मुलाचं विमान सुटलं असेल.. तुमची आणि त्याची भेट होईल असं मला वाटत नाही. तुम्ही जसे आलात तसे परत जा गावी. आजी तुमची वाट बघत असतील घरी. एका क्षणात त्यांचे डोळे भरून आले.\nअश्रू भरल्या डोळ्यांतून ते माझ्याकडे पाहत होते. तिकिटासाठी पैसे देऊन मी त्यांच्या हातावर हात ठेवले.. आणि विचारलं, “मगासपासून मी तुमच्या हातात तो डब्बा पाहतोय, काय आहे त्या डब्यामध्ये \nते म्हणाले, “मुलाच्या आवडीचे बेसनाचे लाडू आहेत. त्याच्या आईने बनवून पाठवलेत त्याच्यासाठी.\nआता मात्र एका धारदार सुऱ्याने काळजात वार करावा आणि सर्व अंतःकरण रक्तबंबाळ व्हावं अशी माझी अवस्था झाली. मी निशब्द तसाच त्यांच्याकडे बघत बसून राहिलो.\nतेवढ्यात मित्राचा आवाज आला, “चल ना ऐ…\nआणि मी भानावर आलो… त्या गर्दीतून मित्राच्या मागे चालत राहिलो.\nघरी आल्यानंतर रात्री उशिरापर्यंत झोप लागत नव्हती. राहून राहून एकच प्रश्न पडत होता…आपल्याकडे एका वडापावची भीक मागणारा, भुकेने हतबल झालेला तो माणूस.. आपल्या मुलासाठी आणलेल्या त्या लाडवांच्या डब्यातल्या एक लाडू खाऊ शकत नव्हता…\n← विश्‍वगुरु भारताने संपूर्ण विश्‍वाला दिलेली अद्भुत शोधांची देणगी \nनशा न करणाऱ्या लोकांना पण होत आहे कैंसर, समोर आले हे मोठे कारण \nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप 19/02/2018\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा. 18/02/2018\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n२० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या. आर आर आबांची ही दोन रुपं एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं. 18/02/2018\nसागर कारंडे ने घेतलं मुंबईत स्वतःच घर या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा \nकाळे अंडे देणारी आणि काळ्या रक्ताची कडकनाथ कोंबडी किंमत आहे तब्बल २००० रुपये 18/02/2018\nमुंबईमधील आणि इतर मोठ्या शहरांतील इमारतीमध्ये का नसतो १३ वा मजला. . बघा काय आहे नक्की 18/02/2018\n*** गरुड व्हा, बगळा होऊ नका पॉवर ऑफ चॉइस 16/02/2018\nKuldeep on मराठी माणूस उद्योगामध्ये कमी कुठे पडतो \nJalindar Kisan Bhoir on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nAmrut khemnalkar on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nsachin on प्रिय मित्रानो, लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख नक्की वाचा\nSandip sathe on आजचे राशिभविष्य बघा काय म्हणतेय तुमची रास….कुंभ राशी वाल्यांनी आवर्जून बघाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://sharyat.com/29/12/%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A4%BF-%E0%A4%9A%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF-2/", "date_download": "2018-10-24T00:41:34Z", "digest": "sha1:V3FLTBISW3H4LLTLBEYJVDTX22VTNCYN", "length": 10355, "nlines": 84, "source_domain": "sharyat.com", "title": "जे अति चहा घेतात त्यांच्यासाठी ?? खरे पाहिले तर ‘चहा’ दारू पेक्षा ही जास्त घातक आहे पण दारू बदनाम आहे चहा नाही", "raw_content": "\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा.\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \nजे अति चहा घेतात त्यांच्यासाठी खरे पाहिले तर ‘चहा’ दारू पेक्षा ही जास्त घातक आहे पण दारू बदनाम आहे चहा नाही\nबरेच लोक नुसते दुधाचा चहा करतात पण हे आरोग्यस चांगले नाही यामुळे पित्त वाढून डोकेदुखी, अपचन, मलमल, पोटफ़ुगी असे वेगवेगळे प्रॉब्लेम होतात, चहा घ्यायचा तर कमीत कमी दूध आणि पाणी जास्त नाहीतर सर्वात बेस्ट Black tea, Lemon tea, अद्रक , tea 1 नं गुळाचा चहा ( 100 वर्षे जगा पण गुळाचा चहा प्या) ९०% आजार पोटातुन होतात साखरेचा चहा टाळल्यास तुमचे ४५% म्हणजे पोटचे निम्मे आजार आपोआप नष्ट होतील, चहाचे दुष्परिणाम\n१. दिवसाला 5 ते 10 कप इतक्या प्रमाणात अती उकळलेला चहा पिणारे पचनशक्ती बिघडून आम्लपित्त, अल्सर, सांधेदुखी, अंगदुखी आणि मलावरोध अशा अनेक विकारांना बळी पडतात.\n२. भारतीयांमध्ये चहात साखर घालण्याचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे बैठा व्यवसाय करणार्‍या व्यक्ती मधुमेह, कोलेस्टेरॉल, हृदयविकार आणि स्थौल्य अशा विकारांकडे ओढल्या जात आहेत.\n३. दूध-साखरविरहित चहा जरी पुष्कळ प्रमाणात प्यायला, तरी त्याच्या तुरट चवीच्या अतिरिक्त प्रमाणामुळेमलावष्टंभ ,रक्तदाब वाढणे पक्षाघात यासारखे विकार आणी शुक्राणूंची संख्या अल्प होणे असे विकार बळावतात.\n४. दूध, साखर आणि चहाची भुकटी एकत्र करून उकळलेला चहा कफ-पित्त वात वाढवणारा आणि उष्ण गुणाचा आहे.\n५. टपरीवर चहा अ‍‍ॅल्युमिनियमच्या भांड्यात उकळला जातो. अ‍‍ॅल्युमिनियमच्या धातूचा खाद्यपदार्थांना झालेला दीर्घकाळ संपर्क ‘अल्झायमर्स’ (स्मृतीनाश) सारखा असाध्य विकार निर्माण करणारा असतो.\n६. चहा दिवसाला २ वेळेस पिल्यास (10 रू/चहा असे) वर्षाचे 7200 रू होतात. 5 वर्षाचे 36000 रू होतात.\n७. भारतासारख्या समशीतोष्ण कटिबंधातील देशात ‘चहा’ हे कधीही, केव्हाही फार प्यायचे पेय नाही.\n८. चहा चवीला तुरट असल्यामुळे तो बद्धकोष्ठता निर्माण करतो. काहींना चहा न प्यायल्यास शौचाला होत नाही हे सवयीमुळे होते. शौचाचा वेग निर्माण करणे हे चहाचे काम नव्हे. चहा रक्ताची आम्लता वाढवतो.\n९. नियमित चहा पिण्याने हाडे ठिसूळ होतात, रक्तवाहिन्या आकुंचन पावून रक्तदाब वाढतो आणि आम्लपित्ताचा त्रास वाढतो.\n१०. चहासमवेत आपण काही पदार्थ खातो. त्या पदार्थांमध्ये मीठ असल्यास मिठाचा चहातील साखर व दुधाशी संपर्क आल्यामुळे चहा शरिराला खुपच मारक बनतो.\n← जवळ कोणीच नसताना हार्ट अटॅक आल्यास अशा प्रकारे वाचवा प्राण\nझोप घेण्याची सर्वोत्तम वेळ कोणती \nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप 19/02/2018\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा. 18/02/2018\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n२० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या. आर आर आबांची ही दोन रुपं एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं. 18/02/2018\nसागर कारंडे ने घेतलं मुंबईत स्वतःच घर या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा \nकाळे अंडे देणारी आणि काळ्या रक्ताची कडकनाथ कोंबडी किंमत आहे तब्बल २००० रुपये 18/02/2018\nमुंबईमधील आणि इतर मोठ्या शहरांतील इमारतीमध्ये का नसतो १३ वा मजला. . बघा काय आहे नक्की 18/02/2018\n*** गरुड व्हा, बगळा होऊ नका पॉवर ऑफ चॉइस 16/02/2018\nKuldeep on मराठी माणूस उद्योगामध्ये कमी कुठे पडतो \nJalindar Kisan Bhoir on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nAmrut khemnalkar on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nsachin on प्रिय मित्रानो, लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख नक्की वाचा\nSandip sathe on आजचे राशिभविष्य बघा काय म्हणतेय तुमची रास….कुंभ राशी वाल्यांनी आवर्जून बघाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://tabi-sake.com/tabisake/dougo-onsen/mr/", "date_download": "2018-10-24T01:10:13Z", "digest": "sha1:35J37E7C3LSBRWXX7EVQF67J27N2OLFA", "length": 5362, "nlines": 152, "source_domain": "tabi-sake.com", "title": "Tabi-Sake Dougo-Onsen | 旅酒", "raw_content": "\nDougo-onsen जपान मध्ये सर्वात जुनी स्पा रिसॉर्ट्स एक आहे. Shoutoku Taishi अगदी भेट दिलेल्या या ठिकाणी, जपानी लोक, परंतु देखील परदेशी अभ्यागतांना नाही फक्त प्रसिद्ध आहे. अलीकडे, तो कला शहर प्रसिद्ध आहे आणि विविध हायलाइट्स भरले आहे. का आपण ऐतिहासिक गरम पाण्याचा झरा आणि Dougo नवीन आकर्षण आनंद नाही\nコメント:एक समृध्द सुगंध आणि पूर्ण विशिष्ट प्रकारची शरीरयष्टी असलेला चव\nजपान मध्ये सर्वात जुनी गरम पाण्याचा झरा, Dougo Onsen 3000 वर्षे एक इतिहास आहे. Dougo-onsen मुख्य इमारत देशातील महत्वाचे सांस्कृतिक मालमत्ता म्हणून नोंदणी, आणि एक अद्भुत वातावरण आहे. अनेक महान पुरुष स्वत: recuperated गरम पाण्यात स्वत: ला आराम.\nHoujyouen Houyouen Dougo-onsen स्टेशन मध्ये स्थित एक सार्वजनिक चौरस आहे. तसेच, तो पिंपळाचे चॅन आणि automaton घड्याळ प्रसिद्ध आहे.\nMusashi निवास साइट Musashi निवास Dougo पार्क, Yuchiku वाडा राहते येथे पुनर्संचयित, आणि लोक त्या दिवसात townscape समजू शकतो. रस्त्यावर आपण त्या इतिहास आणि विलक्षण भावना वाटू दे.\nयू पवित्र जागा यू मंदिर Dougo देव लोकांमध्ये लोकप्रिय आहे. हे एक लहान टेकडी येथे स्थित आहे, आणि लोक शहर संपूर्ण दृश्य पाहू शकता.\nपरिषदा आणि फायद्यासाठी क्रमवारीत अनेक पुरस्कार मिळाले आहेत जे एहिमे प्रिफेक्चर फक्त साक दारूभट्टी पासून केलेले फायद्यासाठी एक प्रकार. गरम वसंत ऋतू मध्ये जोरदार तर पेय आनंद ट्रिप आठवणी छान आहे देखील, महान आहे. एकदा एक पेय आहे करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/national/special-force-my-religion-and-caste-quite-video-clip-many/amp/", "date_download": "2018-10-24T02:01:45Z", "digest": "sha1:PQ4GAX3ZECB4YIUGCQ6CHC2CU2NXU5BI", "length": 5664, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Special Force is my religion and caste! Quite a video clip for many | स्पेशल फोर्स हाच माझा धर्म व जात! अनेकांना भावली व्हिडीओ क्लिप | Lokmat.com", "raw_content": "\nस्पेशल फोर्स हाच माझा धर्म व जात अनेकांना भावली व्हिडीओ क्लिप\n‘स्पेशल फोर्स’ म्हणजे भारतीय सैन्य दल हाच माझा धर्म आहे आणि तीज माझी जातही आहे, अशा शब्दांत धर्मनिरपेक्ष समाजाचे समर्थन करणारे कर्नल सौरभ सिंह शेखावत यांचा एक मिनिटांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.\nनवी दिल्ली : ‘स्पेशल फोर्स’ म्हणजे भारतीय सैन्य दल हाच माझा धर्म आहे आणि तीज माझी जातही आहे, अशा शब्दांत धर्मनिरपेक्ष समाजाचे समर्थन करणारे कर्नल सौरभ सिंह शेखावत यांचा एक मिनिटांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मी फोर्समध्ये रुजू झालो असता वरिष्ठांनी विचारले की, तुमचा धर्म, जात काय आहे मी सांगितले की, हिंदू राजपूत. त्यावर ते चिडून म्हणाले की, जा आणि पाण्यात बुडी मारुन या. मी त्याप्रमाणे केले. नंतर मला जाणीव झाली की, मी काहीतरी चुकीचे सांगितले आहे. शेखावत म्हणाले की, त्यांनी पुन्हा तोच प्रश्न विचारला आणि मी उत्तर दिले की, स्पेशल फोर्स हाच माझा धर्म आणि जात आहे. शेखावत म्हणतात की, हीच पद्धत सर्व भारतवासियांनी मान्य केली, तर देशातील बहुतांश समस्या सुटतील. शेखावत यांचे व्टिट ४,५३३ वेळा शेअर करण्यात आले आहे. कीर्ति, शौर्य व सेना पदक कीर्ति चक्र, शौर्य चक्र व सेना पदक यांनी गौरविण्यात आलेले कर्नल सौरभ शेखावत भारतीय सैन्यातील ज्येष्ठ अधिकारी आहेत. त्यांची ही व्हिडीओ क्लिप माजी सैन्य अधिकारी रघु रामन यांनी व्टिटरवर शेअर केली आहे.\nJammu Kashmir : बांदिपोरा येथील चकमकीत पाच दहशतवाद्यांचा खात्मा\nSurgical Strike Day साजरा करण्यावरून 'युद्ध'; सरकारवर विरोधकांचा 'स्ट्राइक'\nजवानाच्या क्रूर हत्येनंतर नियंत्रण रेषेवर हाय अलर्ट\nवादग्रस्त मेजर गोगोई यांची बदली\nदहशतवाद्यांकडून भारतीय जवानाची घरात घुसून हत्या\nलालू प्रसाद यादव गमावणार 128 कोटींची मालमत्ता; IT ने दिला 'जोर का झटका'\nपुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची- शरद पवार\nफटाके फोडण्यासाठी फक्त दोन तास; सुप्रीम कोर्टाने ठरवून दिली ही वेळ\nत्रिपुरामध्ये बसचा भीषण अपघात, 29 जवान जखमी\nभाजपाच्या मुख्यमंत्र्याविरोधात अटलबिहारींची भाची निवडणूक मैदानात; काँग्रेसची खेळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82_%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2018-10-24T00:56:02Z", "digest": "sha1:WMKP7JXC7WBWQSPRAJEZRYLAM3ZIGEIU", "length": 14907, "nlines": 148, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दासू वैद्य - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nदासू वैद्य : मराठीतले आघाडीचे कवि आणि साहित्यकार. त्यांनी कवितांप्रमाणेच नभोनाट्य, एकांकिका, बालसाहित्य आणि चित्रपट गीतलेखन या प्रांतातही विपुल लेखन केले आहे. एकांकिकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. 'दासू' ची कविता आजूबाजूच्या जीवनात अधिक रमते. विसंगती आणि विरोध ही त्यांच्या कवितेची शक्तिस्थाने आहेत\n१ जन्म आणि जीवन\nदासू वैद्य यांचे बालपण नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड येथे गेले.. शाळेत असताना ग्रामीण जीवन जवळून अनुभवता आले. गणितासारख्या विषयाशी त्याकाळात कधी जमले नाही तरी लहानपणापासून सगळ्या कविता तोंडपाठ असायच्या. \"आई-वडील, भावाने तुला जे काय करायचे आहे ते कर अशी मुभा दिली, त्यामुळे चौकटीत राहून स्वैराचारासारखे मिळवत गेलो,\" असेही दासू यांनी स्वतः बाबत सांगितले आहे[१]. पुढे पदव्यूत्तर शिक्षण त्यांनी औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पूर्ण केले. ते या विद्यापीठात मराठी विभागात अध्यापन करतात.\nदासू वैद्य १९८७ पासून विविध वाङ्मयीन नियतकालिकांत नियमित लेखन करीत आहेत. महाराष्ट्रातल्या अनेक मान्यवर एकांकिका स्पर्धातून त्यांनी लिहीलेल्या आणि दिसाहित्य अकादमीची तरूण लेखकांसाठी असलेली सन्मानवृत्ती त्यांना मिळाली आहे. अकादमीच्या राष्ट्रीय महोत्सवात त्यांनी कवितांचे वाचन केले आहे. त्यांच्या काही कवितांचे हिंदी इंग्रजी मल्याळम तेलुगू आणि उर्दू भाषांत भाषांतर झाले आहे.अल्फागौरव, मटा सन्मान आणि महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. ज्येष्ठ साहित्यिक विजय तेंडुलकर यांनी त्यांच्या बालकवितांचे वाचन केले आहे[2]. दूरचित्रवाणी मालिका आणि सावरखेड एक गाव सारख्या काही चित्रपटांसाठीही त्यांनी गीतलेखन केले आहे.त्यांची तीन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.\nदासू वैद्य यांची पुढील पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत [३]\n१) तूर्तास (कवितासंग्रह) जानेवारी २००३ पॉप्युलर प्रकाशन, मुंबई\n२) क कवितेचा (बालकवितासंग्रह) जुलै २००९ पॉप्युलर प्रकाशन, मुंबई\n३) भुर्र (बालकुमार वाङ्मय) साकेत प्रकाशन प्रा. लि. औरंगाबाद\n४) \"आजूबाजूला\" (ललित लेखसंग्रह) जानेवारी २०१०, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद.\n५) \"तत्पूर्वी\" (कवितासंग्रह) फेब्रुवारी २०१४, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई\n१. गावातल्या संस्कारांनी दिले जगाचे ज्ञान - प्रा. दासू वैद्य [मृत दुवा]\n२. दासू वैद्य [मृत दुवा]\n३. प्रकाशित पुस्तकांची यादी\n\"आठवणीतली गाणी\". January 23, 2012 रोजी पाहिले.\n• अनंतफंदी • अनिल बाबुराव गव्हाणे • अनिल\n• बाबा आमटे • मुरलीधर देवीदास आमटे\n• अनंत काणेकर • किशोर कदम • गोविंद विनायक करंदीकर • विनायक जनार्दन करंदीकर • मनोहर कवीश्वर • माधव गोविंद काटकर • गोविंद वासुदेव कानिटकर • कान्होपात्रा • महादेव मोरेश्वर कुंटे • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • वि.म.कुलकर्णी • कृष्णदयार्णव • मधुकर केचे • महेश केळुस्कर • वसंत कोकजे • अरुण कोलटकर • बाळ कोल्हटकर • श्रीपाद कृष्ण कोल्हटकर • वामन रामराव कांत • ज्योती कपिले • कल्याण स्वामी • वामन रामराव कांत • अरुण कांबळे • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • भगवान रघुनाथ कुळकर्णी • बाळकृष्ण हरी कोल्हटकर\n• संदीप खरे • चिंतामणी त्र्यंबक खानोलकर\n• कवी गोविंद • प्रेमानंद गज्वी • गोविंदाग्रज • गिरीश • द.ल. गोखले • ग्रेस • पद्मा गोळे • माणिक गोडघाटे • राम गणेश गडकरी • नारायण मुरलीधर गुप्ते • चंद्रशेखर गोखले\n• वि.द.घाटे • दत्तात्रेय कोंडो घाटे • विठ्ठल दत्तात्रय घाटे\n• सोपानदेव चौधरी • बहिणाबाई चौधरी\n• इलाही जमादार • माधव जुलियन • मनोहर जाधव • वामन गोपाळ जोशी\n• वसंत आबाजी डहाके\n• भा.रा. तांबे • लक्ष्मीकांत तांबोळी\n• कृष्णाजी केशव दामले • दासगणू महाराज • कृष्ण गंगाधर दीक्षित • भीमसेन देठे • सरला देवधर • ना.घ. देशपांडे\n• शाहीर पठ्ठे बापूराव • वासुदेव वामन पाटणकर • श्रीनिवास कृष्ण पाटणकर • निवृत्तीनाथ रावजी पाटील • नलेश पाटील • मंगेश पाडगांवकर • यशवंत • मेघना पेठे • सुरेश प्रभू • माधव त्रिंबक पटवर्धन • मोरेश्वर रामचंद्र पराडकर\n• अशोक बागवे • बी • बाबूराव बागूल • वसंत बापट • सरोजिनी बाबर • केशिराज बास • बा.भ. बोरकर • विश्वनाथ वामन बापट\n• रवींद्र सदाशिव भट • सुरेश भट • सदानंद भटकळ •\n• अरुण म्हात्रे • बाळ सीताराम मर्ढेकर • कविता महाजन • नामदेव धोंडो महानोर • गजानन त्र्यंबक माडखोलकर • वा.गो. मायदेव • सुधीर मोघे • मोरोपंत • मुकुंदराज • मीराबाई • बाबाराव मुसळे • विष्णु मोरेश्वर महाजनी •\n• अजीम नवाज राही • श्रीकृष्ण राऊत • मनोरमा श्रीधर रानडे • श्रीधर बाळकृष्ण रानडे • पु.शि. रेगे • सदानंद रेगे •\n• दासू वैद्य • तारा वनारसे • विठ्ठल भिकाजी वाघ\n• फ.मुं. शिंदे • शांता शेळके • राम शेवाळकर • श्रीधरकवी\n• इंदिरा संत • सौमित्र • त्र्यंबक विनायक सरदेशमुख • अण्णा भाऊ साठे • विनायक दामोदर सावरकर • नारायण सुर्वे\nइ.स. १९६७ मधील जन्म\nस्वच्छता आवश्यक असणारी सर्व पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ मार्च २०१८ रोजी १०:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/11/news-310.html", "date_download": "2018-10-24T00:38:00Z", "digest": "sha1:M5Q23JGVMEHSPTJXS2MPR26PF67SEJRW", "length": 7509, "nlines": 86, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "लोकसभेच्या निमित्ताने जिल्ह्याच्या रणसंग्रामात डॉ. सुजय विखे उतरणार. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Politics News Sujay Vikhe Patil लोकसभेच्या निमित्ताने जिल्ह्याच्या रणसंग्रामात डॉ. सुजय विखे उतरणार.\nलोकसभेच्या निमित्ताने जिल्ह्याच्या रणसंग्रामात डॉ. सुजय विखे उतरणार.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर लोकसभा मतदारसंघातून डॉ. सुजय विखे पाटील यांनी लढण्याची तयारी सुरू केली आहे. तशी घोषणाच त्यांनी राहाता येथील एका कार्यक्रमात केली. लोकसभेच्या निमित्ताने जिल्ह्याच्या रणसंग्रामात डॉ. सुजय विखे उतरणार आहेत. डॉ. सुजय विखे यांनी आपली भूमिका जाहीर केल्याने जिल्ह्याच्या राजकारणाला आता वेगळे वळण मिळणार आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nराजकारणाचे सर्व डाव वापरणार\nआगामी विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीसाठी विखे कुटुंबातून दोन उमेदवार लढणार आहेत. विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आपल्या मुलासाठी राजकारणाचे सर्व डाव वापरणार असल्याने जिल्ह्यातील धुरिणांचे डोळे विस्फारले आहेत.\nमाझ्या दाढीचे केस पांढरे होऊ लागले\nराहाता येथील गणेश कारखान्याच्या कार्यस्थळावर शेतकरी व कार्यकर्त्यांशी बोलताना डॉ. सुजय विखे यांनी आपली ही भूमिका मांडली. शिर्डी विधानसभा मतदार संघ, गणेश, विखे व तनपुरे साखर कारखाने, मुळा-प्रवार वीज संस्था, नगर येथील विखे फाउंडेशनची जबाबदारी आपण एकाच वेळी यशस्वीपणे सांभाळत आहोत. त्यामुळे माझ्या दाढीचे केस पांढरे होऊ लागले आहेत, असे ते म्हणाले.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN\nमतदार संघात युवा कार्यकर्त्यांची पेरणी\nनगर जिल्ह्याच्या राजकारणात विखे पाटील यांचे सर्व तालुक्‍यात लक्ष असते. आपले कार्यकर्ते जिल्हाभर पेरून ठेवण्यात त्यांनी यश मिळविले आहे. त्यांचे पुत्र डॉ. सुजय नगर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी करणार असल्याचे संकेत विविध कार्यक्रमानिमित्ताने मिळत होते. डॉ. सुजय विखे यांनी मागील दोन वर्षांपासून नगर लोकसभा मतदार संघात युवा कार्यकर्त्यांची पेरणी केली. इतर लहान-मोठ्या निवडणुकांत कॉग्रेसच्या वतीने सभांना त्यांची हजेरी असे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nलोकसभेच्या निमित्ताने जिल्ह्याच्या रणसंग्रामात डॉ. सुजय विखे उतरणार. Reviewed by Ahmednagar Live24 on Friday, November 03, 2017 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nउद्धव ठाकरे लोकसभा उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार या चार नेत्याची नावे चर्चेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/best-buddies-10/", "date_download": "2018-10-24T00:16:02Z", "digest": "sha1:2CEO6SB3LCAP6J5T52URYEQPRJIENZKY", "length": 20856, "nlines": 273, "source_domain": "www.saamana.com", "title": "मित्र | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\n2019 मध्ये शिवसेनेचाच मुख्यमंत्री असणार, बीडमध्ये उद्धव ठाकरेंनी ठणकावले\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nतोगडिया यांनी स्थापन केला नवा पक्ष, लोकसभा निवडणूक लढवणार\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nदहशतवाद्यांचे मुडदे घेऊन जा, गोळीबार केला तर खबरदार\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nघरात बसल्याजागी ऐकता येणार गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके\nखगोलसंशोधक स्टिफन हॉकिंग यांच्या व्हीलचेअर, पदक, पुरस्कारांचा लिलाव\nऍपल लॉन्च करणार जगातला सर्वात छोटा आयपॅड\nब्रह्मांडाचे रहस्य उलघडणाऱ्या स्टीफन हॉकिंग्स यांच्या व्हीलचेअरचा होणार लिलाव\nविराटच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहत्यांना बसला धक्का, अनेकांना अश्रू अनावर\nसचिन-विनोद पुन्हा क्रिकेटच्या मैदानात; अॅकॅडमीद्वारे युवा क्रिकेटपटूंना घडवणार\nहिंदुस्थानच्या विजयाची हॅटट्रिक; जपानचा 9-0 गोलने धुव्वा\nहिंदुस्थान-इंग्लंड लॉर्डस् कसोटी फिक्स, वृत्तवाहिनीच्या लघुपटाने क्रिकेट वर्तुळात खळबळ\n‘हिटमॅन’ला खुणावतोय सचिन-धोनीचा ‘हा’ विक्रम, गांगुलीला केले ओव्हरटेक\nनवान्न पौर्णिमा : कोकणातील नव्याची अपूर्वाई\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nआजचा अग्रलेख : वंदे मातरम् म्हणावेच लागेल\nआजचा अग्रलेख : जगभ्रमण बरे पण मिळाले काय\n– सिनेमा / नाटक\n‘पाटील’ २६ ऑक्टोबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nमराठी चित्रपटात काम करायचंय – शर्मन जोशी\n‘माझ्या बायकोचा प्रियकर’ मधील पहिल्या धमाल गाण्याला जबरदस्त प्रतिसाद\nमेघा धाडे आता हिंदी बिग बॉसमध्ये\nदूध की दही, जाणून घ्या आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर \n….असा असतो दुतोंडी साप\nरावणाचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी, जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nरोखठोक: आसाराम, अकबर आणि केरळचा बिशप\nफुलटॉस भी बहोत बडी चीज है, बाबू\nतुझा मित्र…चैतन्य केसकर (माझे बाबा)\nत्यांच्यातली सकारात्मक गोष्ट…कधीच कुठल्याही विषयाबद्दल एकाच बाजूने सूचना देत नाही. त्यामुळे मला निर्णय घ्यायला मदत होते. सतत माझी बाजू घेतात. प्रीलियमच्या परीक्षेत एका विषयात मी नापास झाले होते. तेव्हा बाबांनी माझ्या रिपोर्ट कार्डवर सही केली, ताण घेऊ नकोस, आईलाही सांगणार नाही, असं सांगितलं. वडिलांपेक्षा तो माझा प्रत्यक्षात मित्रच आहे.\nत्यांच्यातली खटकणारी गोष्ट…अजिबात ऐकत नाहीत.\nत्यांच्याकडून मिळालेली आतापर्यंतची सुंदर भेट…माझ्या आईशी लग्न केलं. दोघेही मेड फॉर इच अदर आहेत. खूप अनपेक्षितपणे माझा जन्म झाला.\n…संयम शिकले. आदर करायचा शिकले. त्यांना कशाचाही गर्व नाही. कुठल्याही गोष्टीबाबत पटकन निष्कर्ष लावत नाही. माणसं पारखायला चांगलं जमतं.\nत्यांचा आवडता पदार्थ…भाकरी आणि मेथी-पालकाची डाळ घालून केलेली भाजी.\nते निराश असतात तेव्हा…शक्यतो कधी निराश नसतात, पण लगेच काय आवडलं, नाही आवडलं ते सांगतात. ते स्पष्टवक्ते आहेत.\nएकमेकांसाठी वेळ देता का …हो, जेव्हा माझी चिडचिड होते किंवा कुठल्याही प्रकारची अडचण आली तर कायमच कोणत्याही प्रकारच्या सल्ल्यासाठी मी त्यांना फोन करते. ज्याची माहिती नसेल तर माहिती करून घेऊन त्याबद्दल सल्ला देतो याचं मला खूप कौतुक आहे. कारण माझे वडील ४० वर्षांचे होते. तेव्हा मी त्यांना झाले. खूप जनरेशन गॅप आहे. ते स्वतःही आता इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर आलेत. फोटो लाईक करणं, कमेंट करणं मी त्यांना शिकवते. स्वतःला अपडेट ठेवण्याचा ते प्रयत्न करतात. पुस्तक वाचनाचं भयंकर वेड आहे. पेपर आणि कोडी सोडवणं हे त्यांचे छंद आहेत.\nदोघांचे भेटण्याचे ठिकाण…बऱयाचदा गच्चीत भेटतो.\nत्यांच्यासोबतचा अविस्मरणीय क्षण…बाबांना एकदा रुग्णालयात दाखल केलं होतं. डॉक्टरांनी सांगितलेलं पथ्य ते अजिबात ऐकत नव्हते. मला याचा खूपच ताण आला होता. त्यांना मी त्यांच्या पथ्याविषयी सांगितलं. ते त्यांनी ऐकलं तेव्हा मला वाटलं की, मी त्यांची मुलगी नाही तर मैत्रीण झाले. हा माझ्यासाठी सगळ्यात मोठा अविस्मरणीय क्षण.\nतू चुकतेस तेव्हा ते काय करतात…ते मला चुकू देतात आणि चुकांमधून शिक, असं सांगतात. कधीच ओरडत नाहीत.\nभांडण झाल्यावर काय करता …माझं आणि त्यांचं भांडण कधी होत नाही आणि झालंच तर आम्ही दोघंही लगेच संपवतो. बाबा कायम माझीच बाजू घेतात.\nदोघांपैकी जास्त राग कोणाला येतो \nतुझी एखादी त्यांना न आवडणारी सवय…वेळेवर न पोहोचणे.\nतुझ्या दृष्टीने मैत्रीची व्याख्या ..ज्याच्यात तुमचं नातं कोणतं आहे त्यापेक्षा ते नातं किती निखळ आहे हे महत्त्वाचं.\nतुम्हाला तो कसा हसवतो …ज्या दिवशी मी निराश असेन तेव्हा फक्त माझं त्यांच्याशी झालेलं संभाषण माझा ताण दूर करतं.\nएकत्र पाहिलेला नाटक/ सिनेमा …फँड्री, दुर्गा झाली गौरी.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nभाजपच्या महिला सरपंचांचा शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन...\nछत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी घेतले योगी आदित्यनाथांचे आशीर्वाद\nकच्छमधून पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक\nव्हॉट्सअॅपमध्ये चार भन्नाट फिचर्सचा समावेश, वाचा काय आहे विशेष…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nगुरुग्राम हत्याकांड; न्यायाधीशाच्या मुलाचाही उपचारादरम्यान मृत्यू\nपुरूष आयोगासाठी पुरुष संघटना रस्त्यावर\nपुन्हा देशात भाजपाची सत्ता येणार नाही…शरद पवार यांचे भाकीत\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://rightangles.in/2017/11/08/indian-response-to-soviet-revolution/", "date_download": "2018-10-24T00:48:22Z", "digest": "sha1:IZBC44UWOCH7LFXH7XNAT2BHWSAEXXNT", "length": 73468, "nlines": 69, "source_domain": "rightangles.in", "title": "टिळक, भगतसिंह, पेरियार,जवळकर आणि ऑक्टोबर क्रांती | Right Angles - Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law", "raw_content": "\nटिळक, भगतसिंह, पेरियार,जवळकर आणि ऑक्टोबर क्रांती\nBy नचिकेत कुलकर्णी November 8, 2017\n(स्कुल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज, लंडन ,यांनी नचिकेत कुलकर्णी यांस निमंत्रित केले असून येत्या ९ नोव्हेंबरला नचिकेत याच विषयावरील विस्तृत निबंध तेथे सादर करणार आहेत.)\n७ नोव्हेंबरच्या दिवशी बोल्शेविक क्रांतीची शंभर वर्षं पुरी होत आहेत. मार्क्सवादी इतिहासकार एरीक हॉब्सबॉम यांनी विसाव्या शतकाचे वर्णन age of extremes असे केले होते आणि त्याचा कालखंड १९१४-१९९१ असा आखला होता. त्या विसाव्या शतकाच्या इतिहासाची पर्यायाने समकालीन मानवी इतिहासाची वाटचाल घडवणारी ही घटना होती. बोल्शेविक क्रांतीनंतरच्या कोणत्याही जागतिक घडामोडींचा विचार त्या क्रांतीच्या तसेच त्यातून निर्माण झालेल्या सोविएत संघाच्या संदर्भात करावा लागतो, या अर्थी ती मानवी इतिहासातील पहिली जागतिक क्रांती ठरते. जागतिक असणे केवळ भौगोलिक नसते तर त्या क्रांतीमध्ये असलेली मुक्तीची नव्या समाजाची हमी वैश्विक म्हणजे universal आहे का, यावर अवलंबून असते. फ्रेंच क्रांतीने ज्यांचा पुकारा केला ती स्वातंत्र्य समता मित्रतेची मूल्ये वैश्विकच होती पण त्यांची अंमलबजावणी तशी नव्हती. या संदर्भात तत्कालीन फ्रेंच वसाहत सेंट डोमिनिग येथील ( सध्याचा हैती हा देश) कृष्णवर्णीयांच्या गुलामीविरोधातील यशस्वी क्रांतीचे उदाहरण मार्मिक आहे. हा उठाव दडपण्यासाठी आलेल्या फ्रेंच सैनिकांना हैतीचे क्रांतिकारक ‘मार्सेय -marseillaise’ हे फ्रेंच क्रांतिगीत गात सामोरे गेले – फ्रेंच क्रांतीच्या त्रिसूत्रीचे अस्सल पाईक आम्हीच आहोत तुम्ही नाही, असेच ते ठणकावून सांगत होते. हैतीच्या क्रांतीचे हे स्पिरिट बोल्शेविक क्रांतीत प्रकट होताना दिसते. एका प्रकारचे शोषण, दास्य कायम ठेवून कोणाचीही मुक्ती शक्य नाही. मुक्तीचे राजकारण सार्वत्रिकच असावे लागेल, हा त्या स्पिरिट चा अर्थ विसाव्या शतकातील सर्व मुक्तीलढ्यांनी -कष्टकरी शतेकऱ्यांच्या चळवळी वसाहतवादविरोधी लढे, वर्णद्वेषविरोधी लढे, स्त्रीमुक्तीच्या चळवळी, धार्मिकजातीय शोषणविरोधी लढे आदींनी बोल्शेविक क्रांतिकडून प्रेरणा घेतली किंवा त्यापासून त्यांना बळ मिळाले आणि सोविएत रशियानेही या लढ्यांची पाठराखण केली त्याचे कारण या स्पिरिटमध्येच आहे.\nबोल्शेविक क्रांतीच्या काळातील भारतात भांडवलशाही जात -पुरुषसत्ताक सरंजामशाही आणि साम्राज्यवाद, म्हणजे दिनकरराव जवळकरांच्या शब्दात शेटजी भटजी आणि लाटजीच्या विरोधात एकत्र आणि वेगवेगळे लढे उभे राहत होते. त्यामधील विविध प्रवाहाचे बोल्शेविक क्रांती आणि समाजवादाबद्दलचे आकलन काय होते त्यांच्यावर क्रांतीचा प्रभाव कसा पडला याचा आढावा ह्या लेखात घेण्याचा प्रयत्न आहे. अगोदर म्हणल्याप्रमाणे वैश्विक असलेली क्रांती ही साकार व्हावी लागते ती त्या त्या समाजाच्या विशिष्ट परिस्थितीत ,तिथल्या वैशिष्टयांसह. त्या दिशेने झालेल्या प्रयत्नांची दिशा काय होती, कोणते मार्ग स्वीकारले गेले किंवा कोणते जाऊ शकले असते आणि का गेले नाहीत ह्याचा विचार करणे दरजेचे आहे. हा जरतरचा ऐतिहासिक उत्सुकतेपुरता खेळ नाही. त्याचा आजच्या विचार व्यवहाराशी थेट संबंध आहे.\nवसाहतवादी सत्तेच्या जोखडाखाली असलेल्या भारतासारख्या देशांमध्ये बोल्शेविक क्रांतीविषयी आकर्षण किंवा कुतूहल निर्माण होण्याचं तात्कालिक कारण म्हणजे लेनिन आणि बोल्शेविक पक्षाची राष्ट्र राष्ट्र्कांच्या स्वयं निर्णयाच्या बाजूने भूमिका. स्वयंनिर्णयाचा हक्क हा वसाहतवादापासून स्वतंत्र होऊ इच्छीणाऱ्या राष्ट्रांना आहे, ही भूमिका झारच्या रशियन साम्राज्याचा भाग असलेल्या आणि पुढे सोविएत युनियनचे सदस्य झालेल्या युक्रेन, जॉर्जिया, आर्मेनिया, कझाकस्तान, उझबेकिस्तान, अशा राष्ट्रकांनाही होता. त्यानंतर १९२० साली आजच्या अझरबैजान मध्ये झालेल्या कम्युनिस्ट इंटरनशनॅशनलच्या ( comintern ) ‘ कॉंग्रेस ऑफ द पिपल ऑफ इस्ट ‘ मध्ये तसेच comintern च्या दुसऱ्या अधिवेशनात वासाहतिक देशांमधील साम्राज्यवादविरोधी आणि सरंजामशाहीविरोधी चळवळीना पाठींबा देण्याची भूमिका घेण्यात आली. भारताबाहेर राहून स्वातंत्र्यासाठी धडपड करणारे एम. एन. रॉय, बर्लिनमधील वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय आणि त्यांच्या भोवतीचे गट ,मौलवी बर्कतुल्ला, डॉ. खानखोजे असे गदर पार्टीचे क्रांतिकारक , अब्दुल रब बर्क आणि ताश्कंद मधील indian revolutionary association चा गट अशा विविध गटांचा १९२० च्या दशकात लेनिन ,बोल्शेविक आणि कम्युनिस्ट इंटरनशनलशी थेट संपर्क आला. भारतीय राष्टीय स्वातंत्र्याच्या आणि समाजवादी क्रांतीबद्दल या गटांच्या भूमिका ,comintern ची भूमिका बदलत्या व्यूहरचना हा सगळा इतिहास विलक्षण तर आहेच आणि भारतातील कम्युनिस्ट चळवळीच्या जडणघडणीचा अभ्यास करण्यासाठी मोलाचाही आहे . मात्र या लेखामध्ये त्या काळात भारतात ज्या काही चळवळी सुरू होत्या, संघटना कार्यरत होत्या त्यापैकी बाळ गंगाधर टिळक , भगतसिंग ,पेरियार ,सत्यशोधक जवळकर यांचा विचार करायचा आहे.\nभारतीय राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळ आणि बोल्शेविक क्रांती या संदर्भातला दाखला म्हणून अनेकदा टिळकांनी केसरीत लिहिलेल्या अग्रलेखाचा उल्लेख केला जातो. या अग्रलेखात टिळकांनी बोल्शेविक क्रांतीचे स्वागत केले होते आणि लेनिनची प्रशंसा केली होती. आपल्या स्वार्थ लालसेपोटी युद्ध लादणाऱ्या वरिष्ठ वर्गांशी कोणतीही तडजोड करण्यास लेनिनने नकार दिला आणि सैन्य आणि सामान्यजनामध्ये त्याच्या लोकप्रियतेचे गमक हे त्याने उमराव-जमीनदारांची जमीन शेतकऱ्यांत वाटून टाकण्याची भूमिका घेतली यात आहे , असा टिळकांच्या अग्रलेखाचा सूर होता. भारतीय कामगार चळवळीचे प्रेरणास्त्रोत आणि कामगार लढ्याला राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्याच्या केंद्रस्थानी आणणारे नेते असाही टिळकांचा गौरव काही अभ्यासक करतात. कामगार चळवळीच्या आणि कम्युनिस्ट पक्षाच्या अग्रणी नेत्यांपैकी कॉ डांगे यांना कामगार चळवळीत जाण्याची प्रेरणा टिळकांनी दिली, याचा उल्लेख वारंवार होत असतो. आयटकच्या पहिल्या अधिवेशनाला टिळक संबोधित करणार होते. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला, याचीही नोंद केली गेली आहे. ( खुद्द डांगे यांनीदेखील ती केलेली आहे ) टिळकांच्या मृत्यूनंतर केसरीमध्ये आलेल्या लेखातही लेनिनचा गौरव करण्यात आला आणि ब्रिटिशांकडून त्याविरोधात पसरवण्यात येणाऱ्या अपप्रचारावर टीका करण्यात आली . एकंदरीत ब्रिटीशांचा शत्रू आणि साम्राज्यवादाचा कट्टर विरोधक म्हणून टिळक आणि त्यांच्या अनुयायांनी लेनिन आणि बोल्शेविकांची कड घेतलेली दिसते. पण टिळकांच्या वैचारिक भूमिकांच्या प्रेरणांचा आशय किंवा गाभा हा बोल्शेविक -समाजवादी विचाराच्या प्रेराणांशी मिळताजुळता होता का टिळक विचार आणि राजकारणाच्या मुशीतून, साच्यातून समाजवादी मुक्तिदायी राजकारण उभे राहणे शक्य होते का टिळक विचार आणि राजकारणाच्या मुशीतून, साच्यातून समाजवादी मुक्तिदायी राजकारण उभे राहणे शक्य होते का लेनिन आणि बोल्शेविकांनी ज्या पिळल्या, दडपल्या जाणाऱ्या वर्गाची एकजूट उभी करून ज्यांच्या नेतृत्वाखाली क्रांती यशस्वी केली त्या कामगार आणि शेतकऱ्यांच्या लढयाबद्दल -मागण्यांबद्दल टिळक आणि टिळक अनुयायांचा दृष्टीकोन काय होता लेनिन आणि बोल्शेविकांनी ज्या पिळल्या, दडपल्या जाणाऱ्या वर्गाची एकजूट उभी करून ज्यांच्या नेतृत्वाखाली क्रांती यशस्वी केली त्या कामगार आणि शेतकऱ्यांच्या लढयाबद्दल -मागण्यांबद्दल टिळक आणि टिळक अनुयायांचा दृष्टीकोन काय होता हे प्रश्न महत्वाचे ठरतात. कारण आजही कम्युनिस्ट पक्षांचे नेते तसेच त्यांचे अव्वल विचारवंत वर उल्लेख केलेली उदाहरणे देऊन साम्राज्यवादविरोधी लढ्याच्या मुशीतूनच समाजवादी चळवळ उभी राहते असे सिद्धांत मांडतात. तसेच त्या लढ्याचे अव्वल नेते टिळक यांच्या विचार व्यवहारात कम्युनिस्ट चळवळीचा वारसा त्या चळवळीला एतद्देशीय रूप देण्याच्या हेतूने -स्वीकारतात. टिळकांच्या सामाजिकदृष्ट्या ठाम प्रतिगामी भूमिकांविषयी पुरेसं लिहिलं गेलं आहे. मात्र तरीही काही विचारवंत अशी भूमिका घेतात की साम्राज्यवादविरोधातील भूमिकेचे सातत्य हे अपरिहार्यपणे सामाजिकदृष्ट्या पुरोगामी भूमिकेच्या दिशेने यथावकाश जाणारच ( हे तात्विक समर्थन झाले ,एरवी डावपेच -व्यवहारवाद वगैरेंच्या आधारे पांघरूण घालण्याचा प्रयत्न चालू असतोच हे प्रश्न महत्वाचे ठरतात. कारण आजही कम्युनिस्ट पक्षांचे नेते तसेच त्यांचे अव्वल विचारवंत वर उल्लेख केलेली उदाहरणे देऊन साम्राज्यवादविरोधी लढ्याच्या मुशीतूनच समाजवादी चळवळ उभी राहते असे सिद्धांत मांडतात. तसेच त्या लढ्याचे अव्वल नेते टिळक यांच्या विचार व्यवहारात कम्युनिस्ट चळवळीचा वारसा त्या चळवळीला एतद्देशीय रूप देण्याच्या हेतूने -स्वीकारतात. टिळकांच्या सामाजिकदृष्ट्या ठाम प्रतिगामी भूमिकांविषयी पुरेसं लिहिलं गेलं आहे. मात्र तरीही काही विचारवंत अशी भूमिका घेतात की साम्राज्यवादविरोधातील भूमिकेचे सातत्य हे अपरिहार्यपणे सामाजिकदृष्ट्या पुरोगामी भूमिकेच्या दिशेने यथावकाश जाणारच ( हे तात्विक समर्थन झाले ,एरवी डावपेच -व्यवहारवाद वगैरेंच्या आधारे पांघरूण घालण्याचा प्रयत्न चालू असतोच ) ,वस्तुस्थिती त्याच्या बरोबर उलटी आहे. सामाजिकदृष्ट्या क्रांतिकारी भूमिकेचे सातत्य हे साम्राज्यवादविरोधापर्यंत पोहोचल्याची इतिहासाची साक्ष आहे ,जवळकरांचे उदाहरण आपण बघणारच आहोत. कामगार आणि शेतकऱ्यांच्या संघटनाची टिळकांची भूमिका ही या वर्गांना कॉंग्रेसच्या मागे उभी करण्याची म्हणजे पर्यायाने स्थानिक शोषकविरोधी लढ्याला बगल देण्यासाठी होती. ज्याचे अधिक विकसित रूप गांधींच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसने विकसित केले ,आणि त्यातील धोके भगतसिंग सारख्या क्रांतिकारकांनी ओळखले होते हे देखील आपण पाहणारच आहोत. किंबहुना टिळकांनी वेळोवेळी या शोषकांच्या हितसंबंधांची पाठराखणच केलेली दिसते. १८८१ साली factory act ला केलेला विरोध असो ( सत्यशोधक कामगार नेते ना. मे. लोखंडे या कायद्याच्या बाजूचे होते ) , सावकारांपासून शेतकऱ्यांचे रक्षण करू पाहणाऱ्या deccan debt relief act ला केलेला विरोध असो ( म.फुले आणि रानडे हा कायदा येण्यासाठी झटत होते ) पुढे खोतीचं समर्थन असो किंवा कुलकर्णी वतन नष्ट करायला विरोध असो . पारंपारिक ब्राह्मणी जातवर्गीय वर्चस्व टिकवून ठेवणे हा टिळकांच्या साम्राज्यवादविरोधाचा गाभा होता, हे या उदाहरणांचे तपशील पाहिल्यावर लक्षात येते . या पार्श्वभूमीवर टिळकांच्या मुशीतून घडलेल्या त्यांची प्रेरणा मानणाऱ्या कम्युनिस्ट नेत्यांनी एतद्देशीय जातीय -धार्मिक शोषण-शासन व्यवस्थाविरोधात लढे उभे करण्यात उदासीनता दाखवली, जातीविरोध, धार्मिक दडपणुकीविरोधातील लढे निव्वळ सुधारणावादी-reformist होते किंवा आहेत, क्रांतिकारक नाहीत, असे शिक्के मारले. शेतकऱ्यांच्या चळवळी उभारण्याकडेही दुर्लक्ष केले, याकडे बघता येते. टिळकअनुयायी कॉ. डांगे यांच्या गांधी की लेनिन या पुस्तकावर लिहिलेल्या लेखात ब्राह्मणेतर चळवळीचे नेते जागृतीकार पाळेकर ह्या त्रुटीवर १९२२ सालीच बोट ठेवले होते. ब्राह्मण ब्राह्मणेतर वादासंबंधीच्या टिळकपंथी आकलनाबद्दल खेद व्यक्त करून पाळेकरांनी डांगे आर्थिक दास्याखेरीज बौद्धिक-धार्मिक -सामाजिक दास्याचे दुष्परिणाम लक्षात घेत नाहीत आणि पुण्या-मुंबईबाहेरील बहुजनसमाजाच्या स्थितीची त्यांना कल्पनाही नाही, अशी टीका तेंव्हा केली होती . उत्पादक वर्ग असलेल्या बहुजनसमाजाची स्थिती सुधारण्यासाठी कॉंग्रेसपासून वेगळा आणि ब्राह्मणेतरातील वरिष्ठवर्गीयांनाही वगळणारा सोशल डेमोक्रॅटिक बहुजन पक्ष उभा करण्याची गरज पाळेकरांनी व्यक्त केली होती आणि डांगेना उद्देशून लिहिलेल्या लेखात सत्यशोधक चळवळीचे वर्णन ‘सोशालीस्ट धोरणाची चळवळ ‘ असे केले होते. कॉ मधु शेट्ये यांनी म्हणल्याप्रमाणे, टिळकवादाच्या ब्राह्मणी मर्यादांमुळे डांगे व तत्सम कम्युनिस्ट नेतृत्वाने या इशाऱ्यांकडे दुर्लक्षच केले आणि त्यामुळे बोल्शेविक क्रांतीचा सर्व प्रकारच्या शोषणाला विरोध करण्याचा मुक्तिदायी आशय भारतात साकार करण्याचे त्यांचे प्रयत्न थिटेच पडले.\nपाळेकरांच्या विचाराचा कल समाजवादी किंवा त्या धर्तीच्या भूमिकेकडे झुकताना दिसतो यात आश्चर्य नाही, कारण जागतिक पातळीवर समाजवादी चळवळी किंवा कम्युनिस्ट पक्ष हे मुळात कामगार शेतकऱ्यांच्या चळवळींमधून संघटनांमधून उभे राहिलेले दिसतात. महाराष्ट्रामध्ये हे दोन्ही लढे जोतीबा फुलेंच्या प्रेरणेतून -पुढाकारातून सत्यशोधकांनी उभे केले हे गेल ओम्वेत यांनी सार्थपणे दाखवले आहे. ह्याचेही आश्चर्य नाही कारण कॉ शरद् पाटील यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे जात ही भारतीय समाजातील पायाभूत शोषणशासन संस्था असल्यामुळे ,सत्यशोधक चळवळीसारख्या जातीविरोधी क्रांतीकारक चळवळीने बहुसंख्य शोषित जातवर्गीय शेतकरी कामगारांच्या प्रश्नांना हात घालणे हे नैसर्गिकच आहे. बोल्शेविक क्रांती आणि मार्क्सवादी विचारांशी परिचय झाल्यानंतर सत्यशोधक चळवळीचा समाजवादी दिशेने विस्तार करण्याची भूमिका निसंदिग्धपणे मांडली ती दिनकरराव जवळकरांनी. १९२८-२९ साली इंग्लंडमधील वास्तव्यात जवळकरांचा ब्रिटीश कम्युनिस्ट पक्षाशी संबंध आल्याची नोंद आहे. अर्थात त्या आधी त्यांनी लिहिलेल्या ब्राह्मणेतर पक्षाच्या कैवारी या मुखपत्रातून मुंबईच्या गिरणीकामगार चळवळीच्या कम्युनिस्ट पुढाऱ्यांवर टीका करणाऱ्या लेखांमध्येही रशियातील कम्युनिस्ट किंवा एकंदर कम्युनिस्ट विचाराबद्दल टीका नाही, त्यांनी झारशाहीच्या बरोबरीने भिक्षुकशाही उखडून टाकल्याचे उल्लेख आहेत. इथले ‘ब्राह्मणी’ कम्युनिस्ट त्याकडे लक्ष देत नाहीत, असाही त्या टीकेचा रोख आहे. पुढे शेतकऱ्यांचे हिंदुस्तान आणि क्रांतीचे रणशिंग या पुस्तकांमधून जवळकरांची शोषणविरोधी समाजवादी भूमिका स्पष्ट होताना दिसते. बोल्शेविक क्रांतीचा थेट उल्लेख मोजक्याच ठिकाणी असला तरी समाजवादाची कल्पना ही सोविएत युनियन समोर ठेवून केल्याचे उघड आहे. सत्यशोधक चळवळीने वापरात आणलेल्या संकल्पनांचा वापर आणि विस्तार समाजवादी विचार मांडण्यासाठी करण्याचा पहिला लक्षणीय प्रयत्न या दोन पुस्तकांमध्ये दिसतो. शेतकरी कष्टकरी बहुजन समाजाचे शत्रू कोण तर शेटजी भटजी आणि लाटजी – म्हणजे भांडवलशाही ब्राह्मणी जातव्यवस्था आणि साम्राज्यवादी सत्ता हे सूत्र जवळकरांनी मांडले. शोषकशासक जातवर्गासाठी सत्यशोधक चळवळीने शेटजी आणि भटजी असा शब्दप्रयोग केला होता त्याचा हा विस्तार. कष्टकरी बहुजन समाजाच्या स्त्रीपुरुषांच्या शोषण पीडनाला धर्माचे अधिष्ठान कसे असते हे सत्यशोधकानी अचूक ओळखले होते, त्यामुळे ते नष्ट करणे हे त्यांच्यादृष्टीने क्रांतिकारक कार्यच होते . भारतात समाजवादाची ती पूर्वअट ठरते याची जाण जवळकरांच्या लिखाणात दिसते. रशियामध्ये प्रीस्ट आणि चर्च यांच्या विरुद्ध मोठी चळवळ आहे,निरीश्वरवाद्यांचे संघ आहेत तसल्या चळवळीची आवश्यकता सध्या हिंदुस्तानला आहे, असे जवळकर नमूद करतात . सत्यशोधक आणि मद्रास इलख्यातील सेल्फ रिस्पेक्ट चळवळीशी या चळवळीची समानताही ते नोंदवतात आणि भारतातील ही चळवळ अजून रशियाप्रमाणे देवळांचा विध्वंस करण्याच्या कार्याला लागलेली नाही पण तसे उग्र स्वरूप आले तरी हरकत नाही कारण रशियाला एका ख्रिस्ताशीच झगडायचे होते आमच्यापुढे ३३ कोटी देव आहेत असा इशाराही देतात. बहुजन समाजाच्या अज्ञानाचा फायदा घेऊन राजे धर्मगुरू धार्मिक रौलट अॅक्टचे जुलमी कायदे चालवत आहेत व शेतकरी मजूर कास्तकार कामगार यांच्यावर भिक्षुकशाही आपले धार्मिक साम्राज्य पसरू पाहत आहे पण आता शेतकऱ्यांना मजुरांना मानवी धर्माची स्थापना करायची आहे, असे उद्दिष्ट जवळकर मांडतात. या मानवी धर्माच्या कसोट्या समता आणि स्वातंत्र्य शेटजी भटजी लाटजीच्या शोषक त्रिकूटाविरोधात प्रामुख्याने शेतकऱ्यांना संघटित करणे हे जवळकरांच्या राजकीय भूमिकेचे मुख्य सूत्र होते. ब्राह्मण आणि बनिया जातीय सावकार व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना कसे लुबाडले जाते याचे तपशीलवार विवेचन शेतकऱ्यांचे हिंदुस्तान मध्ये आहे. जवळकरांचा अकाली मृत्यू झाला नसता तर माओने ज्याप्रमाणे त्याच्या हुनान प्रांतातील शेतकऱ्यांच्या स्थितीचे सर्वेक्षण करून रिपोर्ट लिहिला होता ( हा रिपोर्ट चीनी क्रांतीच्या व्यूह्ररचेनेसाठी पायाभूत ठरला ) तसे काम जवळकरांनी निश्चितच केले असते. जमीन फेरवाटपाची शेतकी क्रांती आणि लोकशाही क्रांतीचा संबंध कम्युनिस्टांनी निदान पक्षकार्यक्रमात तरी नोंदवला होता , बोल्शेविक क्रांतीच्या वाटचालीत तर या संदर्भातील लेनिनचे आकलन/विश्लेषण मार्गदर्शकच ठरले – मात्र भारतातील शेतकी क्रांती ही जात्यंतक शेतकी क्रांती -लोकशाही क्रांती असावी लागणार या दिशेने जवळकरांची मांडणी पुढे जाऊ शकली असती कारण त्यांनी शेतकऱ्यांच्या पिळणुकीचे जातीय स्वरूपही ( वर्गीयतेच्या जोडीने ) लक्षात घेतले होते. शेतकऱ्यांचे स्वराज्य हवे असे म्हणताना जवळकर त्यांच्या तेज साप्ताहिकातील लेखात स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाबरोबरच शेतकऱ्यांच्या स्वतंत्र संघटना असण्याची गरज बोलून दाखवतात आणि स्वराज्याचे स्वरूप काय असणार ते लढ्याचे स्वरूप ठरवेल कारण सत्तेचे संक्रमण सुरु होते ती वेळ जास्त महत्वाची असते , एकदा विशिष्ट वर्गाची सत्ता स्थिरावली म्हणजे ती बदलणे कष्टाचे आणि दिर्घावधीचे होते असे महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवतात. स्वराज्य जर भांडवलदारांच्या नियंत्रणाखाली राहिले आणि शेतकऱ्यांची पिळवणूक थांबली नाही तर त्याला स्वराज्य comintern च्या दुसऱ्या अधिवेशनात कष्टकरी चळवळीची स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाची भूमिका कशी असावी याबद्दल लेनिनची भूमिका जवळकरांना माहित होती किंवा काय ते कळायला मार्ग नाही. पण ते स्वतंत्रपणे लेनिनवादी भूमिकेपर्यंत आले असं म्हणता येईल. शेतकऱ्यांचे स्वराज्य पांढरपेशा वर्गाने चालविलेले शहरी शहाण्यांच्या तंत्राने भांडवल्या दीड शहाण्यांच्या हुकमतीने चालणारे नसेल हे स्पष्ट करणारे जवळकर समाजवादाच्या दिशेने जाणाऱ्या लोकशाही क्रांतीचीच रूपरेषा मांडत होते. क्रांतीचे रणशिंग मध्ये ते उघडच शेतकऱ्यांना समाजवादी पद्धतीने संघटित केले तर भांडवलवाल्यांचे स्वराज्य येणे अशक्य होईल , स्वराज्य हे सोशालिस्ट पद्धतीचेच पाहिजे असे निसंदिग्ध आवाहन करतात. इतिहासाच्या भौतिकवादी विश्लेषण पद्धतीची ओळख करून देऊन जवळकर समाजवाद का हवा ते मांडत असल्यामुळे त्याकडे मनोराज्य किंवा घोषणाबाजी असे म्हणून दुर्लक्ष बिल्कुल करता येत नाही. किंबहुना तत्कालीन भारतीय कम्युनिस्टांनी ज्याचा तपशीलवार किंवा स्वतंत्रपणे विचार केला नाही त्या समाजवादाच्या स्त्रीमुक्तीविषयक पैलूंचाही उहापोह जवळकर करतात. समाजवाद गृह व कुटुंबनाशक ठरेल का या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी देऊन सध्याच्या स्थितीतील या संस्था नष्ट झाल्यास दुःख करता कामा नये असे जवळकर बजावतात. भांडवलशाहीतील अपुऱ्या स्त्री स्वातंत्र्यावर टीका करून समाजवादात वेतनाची गुलामी आणि कुटुंबासाठी विवाह ह्या काचातून स्त्री मुक्त ओईल – लग्न होतील ती केवळ परस्परांवर प्रेम करणाऱ्या स्त्रीपुरुषांच्या एकत्रीकरणासाठीच -त्यात कोणतीही धार्मिक बाब उरणार नाही असा निर्वाळा देतात. कृत्रिम अनावश्यक बंधनांचा उच्छेद आणि इच्छास्वातंत्र्य या अर्थी प्रेमस्वातंत्र्याला समाजवाद मान्यता देईल -प्रेमाला उच्च स्थानी बसवेल अशी हमी देतात. स्त्रीमुक्ती आणि प्रेमस्वातंत्र्य याचा विचार समाजवादाच्या संदर्भात एका सत्यशोधकाने अग्रक्रमाने केला, हे सावित्री जोतिबांच्या विचारांचा स्त्रीमुक्तीवादी कस सिद्ध करणारे उदाहरण आहे. त्याचबरोबर समाजवादाचे समग्र आकलन भारतातील कोणत्या समाजशक्तींना – होणे जास्त शक्य होते – स्त्रीदास्यजातीविरोधी अब्राह्मणी प्रवाह समाजवादाला अनुकूल का असू शकतो ह्याचेही ते उदाहरण आहे.\nजातीअंतक समाजक्रांतिकारी चळवळीला भांडवलशाही साम्राज्यवादविरोधी धार देणारे जवळकर होते आणि साम्राज्यवादविरोधी शेतकरी-कामगार जनचळवळीच्या मुशीतून समाजक्रांतिकारी शास्त्रीय समाजवादी राजकारणाची रूपरेषा मांडणारे होते शहीद कॉ. भगतसिंग भगतसिंग यांच्यावरील बोल्शेविक क्रांतीचा प्रभाव ,मार्क्स एंगल्स लेनिनच्या साहित्याचे ते करीत असलेले काटेकोर वाचन याबदडल अनेक अभ्यासक आणि कार्यकर्त्यांनी लिहिले आहेच -लाहोर कॉन्स्पिरासी केस दरम्यान १९३० साली तुरुंगातून भगतसिंगनी लेनिनच्या स्मृतीदिनानिमित्त तार पाठवून ‘महान सोविएत प्रयोगाला शुभेच्छा देऊन आपणही आंतरराष्ट्रीय कष्टकरी चळवळीचा हिस्सा असल्याचा स्पष्ट उच्चार केला होता. राष्ट्रीय स्वातंत्र्यलढ्याला कामगार-शेतकऱ्यांच्या मुक्तीलढ्याचे रूप देऊन एकंदर आंतरराष्ट्रीय चळवळीच्या संदर्भात पाहण्याचा दृष्टीकोन भगतसिंगांच्या विचारात दिसतो. हा विचार कृती आणण्याची पुरेशी संधीच त्यांना मिळाली नाही. मिळू दिली गेली नाही . मात्र स्वातंत्र्य चळवळीमध्ये असलेल्या सशस्त्र लढ्याच्या प्रवाहाला आधुनिक समाजवादी विचाराची बैठक देऊन जनचळवळीच्या ( मास मूवमेंट या अर्थी ) दिशेने नेण्याची ऐतिहासिक भूमिका त्यांनी बजावली. सशस्त्र लढ्याच्या प्रवाहामध्ये धार्मिक -पुनरुज्जीवन किंवा पूर्वगौरववादी धारणा प्रबल होत्या. स्पष्ट राजकीय कार्यक्रम -वैचारिक भूमिका नसल्यामुळे हिंसक कृती करणारे गुप्त गट असेच त्यांचे स्वरूप होते. त्याग आणि बलिदानाच्या तीव्र भावनेतून केलेल्या रोम्यांटिक कृतीमधून व्यापक चळवळ उभी राहणे शक्य नव्हते. स्वतः अशा गटांमध्ये ( हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन) सहभागी असलेल्या भगतसिंग यांनी त्याबद्दल चिकित्सेची -प्रसंगी आत्मटीकेची भूमिका घेऊन नौजवान भारत सभा आणि हिंदुस्तान सोशालीस्त रिपब्लिकन असोसिएशनच्या उभारणीत प्रमुख भूमिका बजावली. सशस्त्र गटांच्या धार्मिक पुनरुज्जीवनवादी – परंपरावादी धारणांची परखड चिकित्सा त्यांच्या ‘ मी नास्तिक का आहे’ या निबंधामध्ये केलेली आहे. स्पष्ट नास्तिक, इहवादी भूमिकेला आधार मार्क्सवादी भौतिकवादी दृष्टीचा होता हे निबंधामध्ये आणि त्या काळातील भगतसिंगच्या डायरीतील नोंदीमधून कळते. धार्मिक गुलामीविरोधात प्रखर संघर्ष करण्याची गरज स्वातंत्र्य चळवळीच्या नेत्यांमध्ये भगतसिंग इतक्या तीव्रतेने कोणालाच जाणवली नव्हती. सांप्रदायिक दंगे आणि त्यावरील उपाय या लेखामध्ये ही जाण स्वच्छपणे दिसते – धर्मभावनेचा चलाख आणि सोयीस्कर वापर लोकांचा पाठींबा मिळवण्यासाठी करण्याकडे टिळकांपासून गांधींपर्यँतच्या नेत्यांचा कल असताना भगतसिंग राजकारणातून धर्माला वगळण्याचे आवाहन करतात. धर्माच्या आधारे लोकांत फूट पाडली जाते आणि समाईक राजकीय भूमिकेच्या आधारेच लोक धर्मपलीकडे जाऊन एकत्र येऊ शकतात हे त्या लेखाचे सूत्र आहे, हे समाईक राजकीय उद्दिष्ट शोषणमुक्ती-समाजवाद हे अन्य लिखाणातून समोर येते. ट्रेड युनियन्सनी धर्माच्या पलीकडे जाणारी वर्गीय एकजूट उभी करण्यासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे हा आग्रह ह्या लेखातही दिसतो. कानपूरमध्ये भगतसिंग ‘कीर्ती ‘ ( पंजाबीमध्ये कष्टकरी) किसान कामगार पक्षाच्या संपर्कात आले -कानपूर हे महत्वाचे औद्योगिक केंद्र असल्यामुळे कामगार चळवळीशीही थेट संबंध आला ,पंजाबमधील शेतकऱ्यांना संघटीत करण्यातही कीर्ती पक्षाने पुढाकार घेतला होता. मार्क्सवादी साहित्याचा काटेकोर अभ्यास ( ज्याची साक्ष जेल डायरीच्या पानापानावर मिळते ) आणि शेतकरी कामगार चळवळीत सहभाग या मार्गे भगतसिंगांच्या क्रांतिकारक राजकारणाला समाजवादी उद्दिष्ट प्रापत झाले. रशियामधील नेयाचेव वगैरे रोमांटीक सशस्त्र क्रांतिकारी प्रवाहाच्या मर्यादा ओळखून कष्टकरी समूहांना संघटीत करणाऱ्या पक्षाची गरज लेनिन यांनी मांडली तशी प्रक्रिया भगतसिंगाच्या बाबतही घडताना दिसते. १९३१ च्या जानेवारी मध्ये तरुण कार्यकर्त्यांना उद्देशून लिहिलेल्या ‘ to young political workers ‘ या राजकीय मसुदावजा पत्रकामध्ये हे स्पष्टपणे दिसते. क्रांतिकारी साहसवादापेक्षा परिस्थितीचे वस्तुनिष्ठ आकलन आणि त्यावर आधारित व्यूहरचना अधिक महत्वाची असते, हा मुद्दा मांडताना भगतसिंग १९०५-१७ या कालखंडातील बोल्शेविक पक्षाच्या इतिहासातील उदाहरणे देतात. राजकीय डावपेचात्मक तडजोडीची गरज बोलून दाखवत असतानाच ते चळवळ आणि तिचे उद्दिष्ट याचा कधीही विसर पडू न देण्याचीही आठवण करून देतात. शेतकरी आणि कामगार या क्रांतिकारक शक्ती केंद्रस्थानी नसल्यामुळे तत्कालीन स्वातंत्र्य चळवळ तडजोड किंवा सपशेल माघार या दोघांत हेलकावे खात राहते असे विश्लेषण करून ते कॉंग्रेसच्या वर्गीय चारित्र्यावर अचूक बोट ठेवतात. शेतकरी किंवा कामगारांच्या मागण्यांपुढे मान तुकवण्याऐवजी कॉंग्रेस ब्रिटीश सत्तेपुढे शरणागती पत्करणे मान्य करेल हा इशाराही ते देतात. अगोदर म्हणल्याप्रमाणे स्वातंत्र्य चळवळीलाच समाजवादी दिशा देण्यासाठी भगतसिंग झटत होते आणि ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवून राजकीय सत्ता हाती घ्यायची ती मार्क्सवादी आधारावर समाजाची पुनर्ररचना करण्यासाठीच हे या पत्रात ते निसंदिग्धपणे बोलून दाखवतात. सामाजिक व्यवस्था मुळापासून बदलून नवी समाजवादी व्यवस्था आणणे हाच स्वातंत्र्याचा अर्थ मानल्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांप्रमाणे भगतसिंग तत्कालीन अस्पृश्य जनतेच्या लढ्यांना फूट पाडणारे किंवा स्वातंत्र्याच्या उद्दिष्टापासून भरकटवणार वगैरे मानत नाहीत. त्यांच्या स्वतंत्र संघटना उभ्या राहात असल्याचे स्वागत करतात आणि भारतातील सामाजिक सर्वहारा वर्ग हाच आहे, त्यामुळे क्रांतिकारक लढ्याचा कणाही तोच असणार ही जाणीवही भगतसिंग यांच्या अस्पृश्यतेचा प्रश्न ह्या लेखात दिसते. बोल्शेविक क्रांती आणि समाजवादी विचारांच्या प्रेरणेतून साम्राज्यवाद विरोधी स्वातंत्र्यलढे समाजवादी मार्गाने जाऊन यशस्वी झाल्याची उदाहरणे आहेत. हो ची मिन्ह आणि व्हिएतनाम त्यातील उल्लेखनीय उदाहरण आहे. भगतसिंग यांच्या राजकारणात तशा शक्यता होत्या. पुढे भगतसिंगांचे अनेक सहकारी कम्युनिस्ट पक्षत आले (कॉ अजय घोष एकसंध भाकपचे महासचिव होते). मात्र ह्या शक्यता स्वातंत्र्य लढ्याच्या काळात कम्युनिस्ट पक्ष साकार करू शकले नाहीत आणि खऱ्या अर्थाने राष्ट्रीय ताकद बनू शकले नाहीत. शेतकरी कामगार बहुजनांशी एकरूप होऊन सातत्याने जनचळवळीचा आग्रह धरणाऱ्या भगतसिंग यांच्या नेतृत्वाखाली हे होऊ शकले असते असं म्हणायला निश्चितच वाव आहे. भगतसिंगना १९२८ साली सोविएत युनियन ला जाण्याची संधी होती. ती त्यांनी नाकारली, कारण तेंव्हा अॅसेंब्लीमध्ये बॉम्ब टाकण्याचा निर्णय झालेला होता. भगतसिंगाच्या संपर्कातून कम्युनिस्ट इंटरनॅशनलचे भारतीय परिस्थितिचे आकलन बदलू शकते असते आणि त्याचाही परिणाम इथल्या कम्युनिस्ट चळवळीच्या घडणीवर झाला असता असेही म्हणायला वाव आहे.\nजातिविरोधी -अब्राह्मणी प्रवाहातील जे एकमेव नेते सोविएत यूनियनला प्रत्यक्ष भेट देऊन आले ते म्हणजे इ व्ही रामस्वामी नायकर ‘पेरियार ‘. १९३३ साली सोविएत यूनियन आणि यूरोपचा दौरा करून पेरियार परत आल्यानंतर सेल्फ रिस्पेक्ट चळवळीला समाजवादी कार्यक्रमाची जोड देऊन समधर्म पक्ष उभारण्याचा प्रयत्न त्यानी केला. (मनुधर्म विरोधी जातीविहीन समधर्म, बौद्ध विचाराचाही समधर्म कल्पनेवर खोलवर प्रभाव होता. ) साम्राज्यवादी दडपशाही, एकंदर प्रतिकूल आणि विषम परिस्थितीत ब्राह्मणेतर समाजाला हक्क मिळवून देण्यासाठी अपरिहार्य झालेल्या तडजोडी आणि कम्युनिस्ट तसेच काँग्रेस सोशालिस्ट पक्षाचा उदासीन पवित्रा अशा अनेक ऐतिहासिक कारणांमुळे हा प्रयोग १९३६-३७ नंतर टिकू शकला नाही. मात्र या कालखंडात आणि नंतरदेखील पेरियार आणि त्यांचे समधर्मवादी सेल्फ रिस्पेक्ट चळवळीतील सहकारी यांनी सोविएत रशिया आणि समाजवादी समाजरचनेचा विचार याबद्दल आस्था बाळगलेली दिसते. रशियामधून परतल्यावर पेरियार यांनी सुमारे चाळीसपेक्षा जास्त सभांमध्ये सोविएत रशियाचा आणि समाजवादी समाजरचना उभारण्याचा पुरस्कार केला, अशी एका गुप्त पोलीस अहवालात नोंद असल्याचे ए आर वेंकटचलपती हे तमिळ इतिहासतज्ञ सांगतात. ‘ सोविएत युनियन ही नव्या जगाची चाहूल आहे, असा प्रयोग मानवाच्या इतिहासात अभूतपूर्व आहे, अशी पेरियार यांची प्रतिक्रिया असल्याचेही त्यांनी नोंदवले आहे. कुडी अरासू व रिव्होल्ट या सेल्फ रिस्पेक्ट चळवळींच्या मुखपत्रातील सोविएत युनियन आणि समाजवाद याविषयी मांडलेले विचार बघण्यासारखे आहेत. आंतरराष्ट्रीय कष्टकरी चळवळ हा ‘सेल्फ रिस्पेक्ट ‘ च्या तत्वांचाच आविष्कार आहे, कारण त्या चळवळीच्या पायाशी मानवी प्रतिष्ठेचेच मूल्य आहे, अशी भूमिका घेणारे समधर्म कार्यकर्ते सेल्फ रिस्पेक्ट चळवळीला आंतर्राष्ट्रीय संदर्भात बघत होते आणि समता बंधुता आणि न्यायासाठीच्या सोविएत प्रयासांमध्ये आपल्या चळवळीच्या उद्दिष्टांच्या सच्चेपणाची आणि यशाची हमी शोधत होते. प्रखर नास्तिक आणि धर्मचिकित्सक – धर्मविरोधी विचाराच्या पायावर उभ्या असलेल्या सेल्फ रिस्पेक्ट चळवळीला सोविएत युनियनबद्दल प्रामुख्याने आकर्षण वाटले ते तेथील संघटीत धर्मविरोधी धोरणांमुळे. भटशाही नष्ट केल्याखेरीज भांडवलशाही नष्ट करता येणार नाही आणि सोविएत रशियाने ज्याप्रमाणे lords, king, clergy च्या त्रिकुटाची सत्ता नष्ट केली त्याप्रमाणे ‘धनिक मूठभर शिक्षित आणि ब्राह्मण ‘यांच्या वर्चास्वाविरोधात इथे लढा द्यावा लागेल हे पेरियार यांनी वारंवार सांगितले. पेरियार यांनी सोविएत युनियन मधील atheist association चे ऑनररी सदस्यत्व स्वीकारले होते आणि कुडी अरासू मध्ये लेनिनचे धर्मविषयक लेख छापले होते. तमिळ भाषेत कम्युनिस्ट जाहीरनाम्याचे भाषांतर सर्वात आधी छापले पेरियार यांनीच. त्याच्या प्रस्तावनेमध्ये पेरियार म्हणतात की खरं तर रशियासारखी क्रांती पिळवणूक गरिबी अज्ञान मानवी प्रतिष्ठेची अवहेलना या सगळ्यांनी ग्रासलेल्या भारतातच व्हायला हवी. धर्म आणि पुरोहितांच्या बौद्धिक आणि शारीरिक गुलामीच्या जोखडाखाली लोक पिचत आहेत पण तरीही भारतात क्रांती होत नाही कारण इथे जातिव्यवस्थेची तटबंदी आहे. जी आर्थिक विषमतेलाही आणखी मजबूत करते , टिकवून धरते ‘. समधर्म कालखंडामध्ये पेरियार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी समता आणि मानवी स्वातंत्र्य साकार करु पाहणाऱ्या सोविएत प्रयोगाशी वेळोवेळी थेटपणे आपल्या चळवळीचे नाते सांगितले आणि आर्थिक दास्य व राजकीय पारतंत्र्य याच्या मुळाशी सामाजिक दास्य असल्याचे ठामपणे मांडून त्यातून मुक्त होण्यासाठीच्या सोविएत युनियनच्या धोरणांचे स्वागत केले.\nलेखाच्या सुरुवातीस म्हणल्याप्रमाणे वैश्विक असलेली क्रांती ही साकार व्हावी लागते ती त्या त्या समाजाच्या विशिष्ट परिस्थितीत आणि तिथल्या वैशिष्टयांसह भारतामध्ये त्या दिशेने झालेल्या प्रयत्नांची दिशा काय होती , कोणते मार्ग स्वीकारले गेले, कोणते जाऊ शकले असते आणि का गेले नाहीत ह्यासंबंधीची काही उदाहरणे या लेखात आपण पहिली. भारतीय संदर्भात समाजवादाचा विचार व्यवहार कसा असावा ,कसा असू शकतो याची दिशा सत्यशोधक जवळकर शहीद भगतसिंग आणि रामास्वामी नायकर पेरियार यांच्या विचार आणि कृतीमध्ये शोधता येईल का भारतामध्ये त्या दिशेने झालेल्या प्रयत्नांची दिशा काय होती , कोणते मार्ग स्वीकारले गेले, कोणते जाऊ शकले असते आणि का गेले नाहीत ह्यासंबंधीची काही उदाहरणे या लेखात आपण पहिली. भारतीय संदर्भात समाजवादाचा विचार व्यवहार कसा असावा ,कसा असू शकतो याची दिशा सत्यशोधक जवळकर शहीद भगतसिंग आणि रामास्वामी नायकर पेरियार यांच्या विचार आणि कृतीमध्ये शोधता येईल का हा जरतरचा ऐतिहासिक उत्सुकतेपुरता खेळ नाही. त्याचा आजच्या विचार व्यवहाराशी थेट संबंध आहे. जात पुरुषसत्ता नष्ट करण्याच्या दिशेने जाणाऱ्या सत्यशोधक-जातीअंतक समाजवादी मार्गाच्या शोधात आपण आहोत . याबाबत दार्शनिक पातळीवरचे अत्यंत मूलगामी योगदान अर्थातच कॉ. शरद् पाटील यांनी दिले. शेतकरी कामगारांचे जात्यंतक आणि वर्गान्तक जातीवर्गलढे उभे करण्याच्या सत्यशोधक मार्क्सवादी भूमिकेचे पूर्वसूरी ठरतील अशा कृतीशील विचारवंतापैकी काहींचा इथे आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. .हे विचारवंत बोल्शेविक क्रांती आणि समाजवादाचा अर्थ आम्हाला अधिक खोलवर आकळलेला आहे हेच एकप्रकारे आपल्या विचार आणि कृती मधून ’अधिकृत ‘ कम्युनिस्टाना ‘ सांगत होते आणि आहेत. त्यामुळे लेखाच्या सुरुवातीला ज्या हैती च्या क्रांतीचा उल्लेख केला त्या जाणिवांचे हे वारसदारच ठरतात.\nनचिकेत कुलकर्णी हे जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या सेंटर फॉर पॉलिटिकल स्टडीज मध्ये 'आधुनिक भारतीय राजकीय विचार'या क्षेत्रातील संशोधक विद्यार्थी आहेत. लोकवाग्मय गृह या प्रकाशन संस्थेतहि ते सक्रिय आहेत.\nगुजरात डायरीज – भाग १\nहे सरकार नक्की कोणाचं आहे \nगुजरात २००२ दंगलींचे सत्य\nशबरीमाला देऊळ आणि महिलांचा लढा\n हा लेख म्हणजे ब्राम्हणद्वेषाचा उत्तम नमुना आहे. टिळक हे केवढे महान स्वातंत्र्यसैनिक होते हे समजून घ्यायचे असल्यास त्यांच्यावरिल राजद्रोहाच्या खटल्यांचे वाचन करा. ज्यासाठी त्यांना मंडालेला कैदेत पाठवले गेले. केवळ ब्राम्हण असल्याने त्यांच्यावर टिका करणे म्हणजे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण आहे. लेखात लेखकाने टिळकांचे महत्व कमी करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे, त्यावरून लेखकाची किव कराविशी वाटते. टिळक हे शेवटपर्यंत भारताच्या हितासाठी, स्वातंत्र्यासाठी लढले. इतरांसारखी ते ब्रिटिशांकडे धर्म व जातिसाठी आरक्षित मतदारसंघ, व आरक्षण मागत फिरत नव्हते. कारण टिळकांना माहित होते की धर्म आणि जातीवर आरक्षण, ब्रिटिश हे लोकांवरील प्रेमापोटी देत नव्हते तर त्यामागे ‘फोडा व राज्य करा’ हि निती होती.\nज्या काळात बाळ गंगाधर टिळक तुम्ही म्हणता त्याप्रमाणे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत होते त्याच वेळी देशातील सहा कोटी जनता सामान्य नागरी अधिकार, मूलभूत हक्क, माणुसकीचे जीवन यापासुन हजारो वर्षापासुन वंचित होते याची तुमच्या भटमान्य टिळकांना ‘लाज’ वाटत नव्हती यातच सर्व काही आले.\nफारच विनोदी लेख आहे…. रशियन क्रांती वगैरे म्हणजे शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रकार आहे. जी व्यवस्था तिथेही टिकली नाही ती, इथे आली नाही म्हणून उगाचंच अरूण्यरूदन सुरु आहे…आणि भट-ब्राह्मण वगैरेंना झोडपण्यातच ह्या सगळ्यांना आसुरी आनंद मिळतोय…ह्या सर्व इतिहासात कुठेही मुसलमान नेते, धर्म ह्याबद्दल एकही अक्षर लिहिलं गेलेलं नाहीये हेही समजून घेण्यासारखे आहे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/editorial/goat-tasav-and-doubt/", "date_download": "2018-10-24T01:59:45Z", "digest": "sha1:A7GBMD32LUJLL6R2HN42GPJNSCYW2YRD", "length": 29145, "nlines": 395, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Goat, Tasav And Doubt ... | शेळी, कासव अन् शंका... | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २४ ऑक्टोबर २०१८\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nसिलसिला बदलते रिश्तों का या मालिकेत दृष्टी धामी घेतेय या गोष्टीवर मेहनत\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n#MeToo: आलोकनाथ आणि साजिद खानला ‘मी टू’ प्रकरणी नोटीस\nरुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेला लेटमार्क\nतरुणींनो, व्हॉट्सअ‍ॅपवर डीपी ठेवताना सावधान\nसुरेंद्र गडलिंग यांच्यावरील आरोपपत्रावर आज फैसला\nशिल्पा शिंदेला लागली मोठी लॉटरी, मिळाला हा मोठा चित्रपट\n#MeToo : संजना सांघीने केला सुशांत सिंग राजपूतचा बचाव म्हणे, असे काही घडलेच नाही\n#MeToo: अजय देवगणने केली आपल्या मेकअप आर्टिस्टची हकालपट्टी\nकरिश्मा कपूरचे झाले पुन्हा एकदा ब्रेकअप\nसुभाष कपूर यांच्या जागी ‘हा’ दिग्दर्शक सांभाळणार ‘मुघल’च्या दिग्दर्शनाचा जिम्मा\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\n पार्टनरच्या Hug करण्याच्या पद्धतीवरुन ओळखा तुमचं रिलेशन\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nझणझणीत, तर्रीबाज कोल्हापूरची ठसकेदार मिसळ\n'या' ३ गोष्टींचा लैंगिक जीवनावर होतो वाईट परिणाम\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nAll post in लाइव न्यूज़\nशेळी, कासव अन् शंका...\nजंगलातल्या प्राण्यांच्या जनगणनेसाठी सारे पशुपक्षी एकत्र जमले. बहुतांश प्राण्यांचं एकमेकांशी जमत नव्हतं, तरीही नाइलाजानं गर्दी करून उभे राहिले.\nजंगलातल्या प्राण्यांच्या जनगणनेसाठी सारे पशुपक्षी एकत्र जमले. बहुतांश प्राण्यांचं एकमेकांशी जमत नव्हतं, तरीही नाइलाजानं गर्दी करून उभे राहिले. यावेळी जो काही संवाद रंगला, त्याचा हा आॅँखो देखा हाल... नागपुरी सिंह : या जंगलाचा राजा मी. तेव्हा प्रत्येकानं माझंच ऐकलं पाहिजे.\nदादरचा वाघ : (गुरगुरत) सिंहाचं कातडं पांघरून दिल्लीच्या ताटाखालचं मांजर कधी राजा होऊ शकत नाही.\nवाघाचा बछडा : (नुकत्याच आलेल्या मिशांवर ताव मारत) मी पण आता शिकार करायला शिकलोय. गुरगुरण्याची प्रॅक्टिस करू लागलोय. इटस् अ‍ॅमेझिंगऽऽ डॅड.\nजमावातून आवाज : अरे ऽऽ तुम्ही कुठले वाघ तुम्ही तर चक्क शेळी\nनागपुरी सिंह : (लगेच खूश होत) ये हुई ना बात. कोण म्हटलं शेळी त्यानं पुढं यावं. जनगणना आपण त्याच्याकडूनच करून घेऊ, कारण प्रत्येक प्राण्याला अचूक ओळखण्याचं कसब त्याला चांगलंच जमतंय म्हणायचं.\nखानदेशी उंट : होय. होय. बारामतीकडच्या या प्राण्याशी माझीही चांगलीच दोस्ती जमून राहिलीय अलीकडं. मीही जाणार एक दिवस त्याच्याकडं. नाही तरी एवी-तेवी जळगावच्या वाळवंटात बसून-बसून मलाही कंटाळा आलाय दीड वर्षांपासून.\nमराठवाडी पोपट : (सिंहाच्या कानात) सारेच खोटं बोलून राहिले सालेऽऽ वाघाला शेळी म्हणणारा तो नक्कीच बारामतीकडचा कोल्हा असावा. त्याच्यावर विश्वास ठेवू नका. मी अध्यक्ष म्हणून सल्ला देतोय.\nइस्लामपुरी बिबट्या : (‘कृषी’ क्षेत्रातल्या उसातून बाहेर येत) व्हय भौऽऽ अगोदर डल्ला मारून नंतर हल्ला करणाºया या प्राण्यांची ‘कोल्हेकुई’ मलाही ऐकू आलीय.\nकोल्हापुरी चित्ता : (हातकणंगले स्टाईलनं दाढी कुरवाळत) माझ्या कळपातून बाहेर पडल्यावर तुला सिंहाची लईऽऽच कणव आली की रं भावा. सिंहाच्या आयत्या शिकारीवर जगणारे तुम्ही तर तरसच.\nबारामतीचा थोरला हत्ती : (सर्व चारा खाऊन टाकून आता निवांतपणे चरत) तुम्ही सारीच मंडळी फसवी आहात. वरून भांडताय; पण आतून एक आहात. तुमच्या ढोंगीपणावर ‘हल्लाबोल’ केलाच पाहिजे.\nकºहाडचा झेब्रा : होय. हल्लाबोल केलाच पाहिजे. पण कसा करायचा, यावर आमच्या ग्रुपमध्ये एकमत नाही. नांदेड अन् सोलापूरच्या आमच्या बांधवांशी ज्यादिवशी माझं ‘हात’भर टायमिंग जुळेल, त्यादिवशी साºयांचीच वाट लागली समजा.\nनाशिकचा पाणगेंडा : मलाही कुणीतरी वाट दाखवा रेऽऽ ‘आत’मध्ये किती दिवस असंच निवांत बसू मफलर बांधून अन् पत्रं लिहून कंटाळा आला आता.\nदादरचा वाघ : (पुन्हा गुरगुरत) मी मात्र कधीच नसतो निवांत. चोवीस तास डरकाळी..\nपुन्हा गर्दीतून आवाज : फुस्स्ऽऽ वाघाची झाली शेळी... अन् आता शेळीचं बनलंय पुरतं कासव.\nदादरचा वाघ : (चिडून) मी नेमकं कोण वाघ, शेळी की कासव वाघ, शेळी की कासव ‘शंका’ आल्यास धरणाच्या पाण्यात प्रतिबिंब बघा स्वत:चं.\nकवी जिराफ : (स्वत:च्या तंद्रीत डोळे मिटून मान हलवत) बरं झालं, यावरून मला एक काव्य आठवले. शेळी जाते जीवानिशी, खाणारा म्हणतो वातड कशी. भजी तळू या कशीबशी, चहाच्या कपाला लावून बशी...\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nसाईबाबांच्या दरबारी संघ, भाजपाचा प्रचार\nअस्थानासारखी माणसे तपास यंत्रणांच्या सर्वोच्चस्थानी असल्यास न्याय मिळणं अवघडच\nपदोपदी जाणवणारी दातृत्वाची थोरवी\nसमाज म्हणून आम्ही केव्हा प्रगल्भ होणार\n शिक्षण व्यवस्थेतील विसंगती दूर कशी होणार\nअमृतसर ट्रेन दुर्घटनाबिग बॉस 12मीटूइंधन दरवाढपरिणीती चोप्रादीपिका पादुकोणप्रो कबड्डी लीगसबरीमाला मंदिरअमृता फडणवीसकॉफी विथ करण 6\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nकलिंगडापासून घरच्या घरी तयार करा 'हे' फेसपॅक\n'या' पदार्थांमुळे वाढतो तुमचा ताण; मेंदूसाठीही ठरतात घातक\nतुमची मुलं वस्तू चोरतात अशी बदला वाईट सवय\nवाहतुकीचे हे अजब नियम पाहून, तुम्ही नक्कीच जाल चक्रावून\nएक्सला खबरही लागू न देता ब्रेकअपनंतर ही ६ कामे करतात मुली\nरोहित शर्मा-विराट कोहलीची जोडी जमली\nचेहऱ्यावर स्मितहास्य खुलवणारे 'क्युट स्टॅच्यू'\nही आहे जगातील सर्वात सुंदर नदी\nसरकारच्या एका होकारामुळे अनेकांना मिळु शकतो रोजगार - आंग्रीया क्रुझचे शिल्पकार\nभाजपा सरकार काँग्रेसपेक्षाही थापाडे - राज ठाकरे\n#MeToo: 'मीटू' मोहिमेवर पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णीने दिली ही प्रतिक्रिया\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेनेविरोधात धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nपनवेल टर्मिनलमध्ये बेवारस बॅग आढळल्याने खळबळ\nसांगलीतील भिवघाट येथे साई गारमेंटला भीषण आग\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\nलोकलला बसवा स्वयंचलित दरवाजे\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\n''गोपीनाथरावांसाठी जागा सोडत होतो, आता सर्व जागा लढणार''\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराकेश अस्थाना प्रकरणात मोदींना एवढी गोडी का\nजायकवाडीत ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश\n२२ महिन्यांनंतर शिवस्मारकाच्या कामाचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/jarahatke/couple-get-married-toilet-while-grooms-mother-given-oxygen-medical-crew/amp/", "date_download": "2018-10-24T01:59:34Z", "digest": "sha1:ZCVOKS2J7D7OMGJ7GQERUGGFUIKLWVQV", "length": 6682, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Couple get married in a toilet while groom's mother is given oxygen by medical crew | तशी वेळ आली होती... म्हणून या जोडप्याने केलं टॉयलेटमध्ये लग्न | Lokmat.com", "raw_content": "\nतशी वेळ आली होती... म्हणून या जोडप्याने केलं टॉयलेटमध्ये लग्न\nसर्वकाही सुरळीत सुरू होतं. सर्व जण आनंदात होते पण लग्नाला थोडाच अवधी बाकी असताना...\nअमेरिकेच्या न्यू जर्सीमध्ये एक विचित्र लग्न पार पडलं. येथे एका जोडप्यावर चक्क टॉयलेटमध्येच लग्न करण्याची वेळ आली. या घटनेमध्ये न्यायाधीशालाही टॉइलेटमध्ये जाऊन लग्न लावून द्यावं लागलं. टॉयलेटमध्ये लग्न करणा-या नववधूचं नाव मारिया शुलज आणि वराचं नाव ब्रायन असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नादरम्यान अचानक एक वेगळाच प्रसंग झाला. ब्रायन आणि मारिया न्यू जर्सी येथील मॉनमाउथ काउंटी कोर्ट हाउसमध्ये लग्न करण्यास पोहोचले. सर्वकाही सुरळीत सुरू होतं. सर्व जण आनंदात होते पण लग्नाला थोडाच अवधी बाकी असताना ब्रायनच्या आईची प्रकृती बिघडली. टॉइलेटमध्ये असताना त्यांना अस्थमाचा अटॅक आला. आईची प्रकृती बिघडल्याचं समजताच ब्रायनने टॉइलेटमध्ये धाव घेतली. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे ब्रायनच्या आईला ऑक्सिजन देण्यास सुरूवात झाली, आणि अॅम्ब्युलन्सही बोलावण्यात आली. उपस्थित सर्वजण चिंतेत होते, पण लग्न आजच लागावं अशीही सर्वांची मनोमन इच्छा होती. कारण तेथील नियमानुसार जर लग्न टाळलं असतं तर पुन्हा लग्नाच्या परवान्यासाठी पुढील 45 दिवस वाट पाहावी लागली असती. तसंच लग्नामध्ये आईची उपस्थिती अनिवार्य होती, कारण लग्नाच्या परवान्यावर त्यांची स्वाक्षरी होती. अखेर विचारपूर्वक महिलांच्या टॉयलेटमध्येच लग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. द्विधा मनःस्थितीत असलेले वधू आणि वर दोघंही तयार झाले, आई तेथेच होती, न्यायाधिशांनीही परवानगी दिली आणि अखेर टॉयलेटमध्येच हे अनोखं लग्न पार पडलं. त्यानंतर आईला दवाखान्यात दाखल करण्यात आलं. या दोघांच्या या वेगळ्या लग्नाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 2 जानेवारीची ही घटना आहे.\n40 वर्षांच्या या महिलेने १८ वर्षात दिला ४४ बाळांना जन्म\nपाकिस्तानमध्ये बलात्काऱ्याला मुलीच्या वडिलांसमोरच दिली फाशी\n'ही' जीन्स असल्यावर कसली लाज; चारचौघांतही पादा बिनधास्त\nजगभरात यूट्यूबची सेवा पूर्ववत; वापरकर्त्यांना दिलासा\nयूट्यूबची जगभरातील सेवा पूर्णपणे ठप्प; वापरकर्ते त्रस्त\nजरा हटके कडून आणखी\n40 वर्षांच्या या महिलेने १८ वर्षात दिला ४४ बाळांना जन्म\nपाकिस्तानमध्ये बलात्काऱ्याला मुलीच्या वडिलांसमोरच दिली फाशी\n'ही' जीन्स असल्यावर कसली लाज; चारचौघांतही पादा बिनधास्त\nजगभरात यूट्यूबची सेवा पूर्ववत; वापरकर्त्यांना दिलासा\nयूट्यूबची जगभरातील सेवा पूर्णपणे ठप्प; वापरकर्ते त्रस्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/mumbai/techie-creates-fake-twitter-id-sachins-daughter-sara-tendulkars-name-tweets-derogatory-comments/", "date_download": "2018-10-24T02:02:33Z", "digest": "sha1:I4SLGW74Y3TREKVOHOBCGSKL5YSMW6X3", "length": 28634, "nlines": 398, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Techie Creates Fake Twitter Id In Sachin'S Daughter Sara Tendulkar'S Name, Tweets Derogatory Comments To Sharad Pawar | सारा तेंडुलकरच्या बनावट अकाऊंटवरून शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह ट्विट, सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २४ ऑक्टोबर २०१८\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nसिलसिला बदलते रिश्तों का या मालिकेत दृष्टी धामी घेतेय या गोष्टीवर मेहनत\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n#MeToo: आलोकनाथ आणि साजिद खानला ‘मी टू’ प्रकरणी नोटीस\nरुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेला लेटमार्क\nतरुणींनो, व्हॉट्सअ‍ॅपवर डीपी ठेवताना सावधान\nसुरेंद्र गडलिंग यांच्यावरील आरोपपत्रावर आज फैसला\nशिल्पा शिंदेला लागली मोठी लॉटरी, मिळाला हा मोठा चित्रपट\n#MeToo : संजना सांघीने केला सुशांत सिंग राजपूतचा बचाव म्हणे, असे काही घडलेच नाही\n#MeToo: अजय देवगणने केली आपल्या मेकअप आर्टिस्टची हकालपट्टी\nकरिश्मा कपूरचे झाले पुन्हा एकदा ब्रेकअप\nसुभाष कपूर यांच्या जागी ‘हा’ दिग्दर्शक सांभाळणार ‘मुघल’च्या दिग्दर्शनाचा जिम्मा\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\n पार्टनरच्या Hug करण्याच्या पद्धतीवरुन ओळखा तुमचं रिलेशन\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nझणझणीत, तर्रीबाज कोल्हापूरची ठसकेदार मिसळ\n'या' ३ गोष्टींचा लैंगिक जीवनावर होतो वाईट परिणाम\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nAll post in लाइव न्यूज़\nसारा तेंडुलकरच्या बनावट अकाऊंटवरून शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह ट्विट, सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक\nसारा तेंडुलकर हिच्या नावाने फेक ट्विटर अकाऊंड उघडणाऱ्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.\nमुंबई- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हिच्या नावाने फेक ट्विटर अकाऊंड उघडणाऱ्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. सारा तेंडुलकरच्या नावाने बनावट ट्विटर अकाऊंट सुरू करून त्या अकाउंटवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी सायबर पोलिसांनी एका तरुणाला अंधेरी येथून अटक केली आहे.\nनितीन आत्माराम सिसोदे असे या तरुणाचे नाव आहे. सायबर पोलिसांनी त्याला अंधेरीतून अटक केली आहे. पाच महिन्यांपूर्वी नितीनने गुगलवरून साराचा फोटो डाउनलोड केला. त्यानंतर तिच्या नावाने बोगस ट्विटर अकाउंट उघडलं. गेल्या वर्षी ९ ऑक्टोबरला याच बोगस अकाउंटवरून शरद पवारांबाबत आक्षेपार्ह ट्विट करण्यात आलं होतं. त्याच दरम्यान सारा लंडमध्ये शिकत असल्याने सचिनच्या स्वीय सहाय्यकांनी सायबर पोलिसांत तक्रार केली होती.\nया प्रकरणी सायबर पोलिसांनी चौकशी केली. ज्या मोबाइल फोनवरून बोगस ट्विटर अकाउंट उघडलं होतं, त्याच्या आयएमइआय क्रमांकावरून मंगळवारी पोलिसांनी मोबाइल क्रमांक आणि आयपी अॅड्रेस ट्रेस केला. त्याआधारे पोलीस नितीनच्या घरी पोहोचले आणि त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. नितीनला न्यायालयात हजर केले असता, ९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.\nदरम्यान, याआधी सारा तेंडुलकरचं अपहरण करण्याची धमकी देणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. देवकुमार मैती असं त्याचं नाव असून तो साराला धमकी देत होता. लग्नासाठी नकार दिला तर तुझं अपहरण करीन, अशी धमकी त्याने साराला दिली होती. सचिन तेंडुलकरने याबद्दल तक्रार मुंबई पोलिसांकडे केली होती. सचिनच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी कारवाई करत देवकुमारला अटक केली.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nSachin TendulkarTwitterSara Tendulkarसचिन तेंडूलकरट्विटरसारा तेंडुलकर\nसचिन तेंडुलकर म्हणतो... तर क्रिकेटचा बट्याबोळ होईल\nFIFA World Cup 2018: विराट कोहलीच्या ' त्या ' मेसेजला इंग्लंडचा फुटबॉलपटू हॅरी केनने दिले प्रत्युत्तर\n'त्या' व्हिडिओमुळे राहुल गांधींना नोटीस\nकहानी घर घर की यशस्वी होताच 'अशी' बदलली क्रिकेटपटूंची घरं\nFirst Look : ‘मणिकर्णिका’ सिनेमाचे पोस्टर रिलीज\n'हॅलो फ्रॅण्ड्स चाय पिलो' बोलणाऱ्या भाभीचा सोशल मीडियावर धुमाकूळ, जाणून घ्या ती महिला आहे तरी कोण\nरुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेला लेटमार्क\nतरुणींनो, व्हॉट्सअ‍ॅपवर डीपी ठेवताना सावधान\nसुरेंद्र गडलिंग यांच्यावरील आरोपपत्रावर आज फैसला\n‘आॅक्टोबर हीट’मुळे विजेच्या मागणीत वाढ\nअ‍ॅप बेस टॅक्सी चालकांच्या संपाबाबत आज होणार फैसला\n‘सुभाष देशमुखांना वाचविण्यासाठी आयुक्तांची बदली’\nअमृतसर ट्रेन दुर्घटनाबिग बॉस 12मीटूइंधन दरवाढपरिणीती चोप्रादीपिका पादुकोणप्रो कबड्डी लीगसबरीमाला मंदिरअमृता फडणवीसकॉफी विथ करण 6\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nकलिंगडापासून घरच्या घरी तयार करा 'हे' फेसपॅक\n'या' पदार्थांमुळे वाढतो तुमचा ताण; मेंदूसाठीही ठरतात घातक\nतुमची मुलं वस्तू चोरतात अशी बदला वाईट सवय\nवाहतुकीचे हे अजब नियम पाहून, तुम्ही नक्कीच जाल चक्रावून\nएक्सला खबरही लागू न देता ब्रेकअपनंतर ही ६ कामे करतात मुली\nरोहित शर्मा-विराट कोहलीची जोडी जमली\nचेहऱ्यावर स्मितहास्य खुलवणारे 'क्युट स्टॅच्यू'\nही आहे जगातील सर्वात सुंदर नदी\nसरकारच्या एका होकारामुळे अनेकांना मिळु शकतो रोजगार - आंग्रीया क्रुझचे शिल्पकार\nभाजपा सरकार काँग्रेसपेक्षाही थापाडे - राज ठाकरे\n#MeToo: 'मीटू' मोहिमेवर पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णीने दिली ही प्रतिक्रिया\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेनेविरोधात धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nपनवेल टर्मिनलमध्ये बेवारस बॅग आढळल्याने खळबळ\nसांगलीतील भिवघाट येथे साई गारमेंटला भीषण आग\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\nलोकलला बसवा स्वयंचलित दरवाजे\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\n''गोपीनाथरावांसाठी जागा सोडत होतो, आता सर्व जागा लढणार''\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराकेश अस्थाना प्रकरणात मोदींना एवढी गोडी का\nजायकवाडीत ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश\n२२ महिन्यांनंतर शिवस्मारकाच्या कामाचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/7443?page=8", "date_download": "2018-10-24T02:10:19Z", "digest": "sha1:3UOU64W4XO65BFTDP5GQI6ZEKLFSMBEC", "length": 16864, "nlines": 242, "source_domain": "www.maayboli.com", "title": "संशोधन/अभ्यास : शब्दखूण | Page 9 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /संशोधन/अभ्यास\nविज्ञान संशोधनातील इंग्रजीची मक्तेदारी\nसध्या मी 'शिक्षण कोणत्या माध्यमात घ्यावे' ह्या विषयावरचे काही लेख आणि चर्चा पाहिल्या. त्यासोबत 'प्रमाण भाषा कुठली असावी / असावी का' असेही प्रश्न उद्भवलेले पाहिले. ह्या प्रश्नांवरती अजून माझे मत काही एक असे बनलेले नाही, परंतू ज्या क्षेत्राबद्दल थोडीफार माहिती आहे, त्याबद्दल जरा सर्वांसमोर मांडावे ह्या उद्देशाने हा लेख लिहितो आहे. ह्या सर्व चर्चा ऐकताना/ वाचताना असे जाणवले की अनेकांना संशोधन नक्की कसे चालते ह्याची नीट कल्पना नसते. शिवाय 'अमुक एक भाषा ही ५ वर्षात ज्ञानभाषा होऊ शकेल' वगैरे बाता करताना इतर ज्ञानभाषांनी काय काय सोसले/ जिंकले आहे ह्याची देखील माहिती त्यांना नसते.\nRead more about विज्ञान संशोधनातील इंग्रजीची मक्तेदारी\nहाय कर्णावती, आज १ जुलै. आज तुझा वाढधिवस. तुला तुझ्या २५ व्या वाढदिवसानिमित्त भरपूर शुभेच्छा .\nRead more about रौप्यमहोत्सवी कर्णावतीचा प्रवास\nत्याने हातातील कागदावर तारीख लिहिली. कागद मशीनमध्ये ठेवला.मशीन चालू केलं.\n\"हो मशीन जरा स्लो चाललंय.\"\nश्रीराम कॉलेजमध्ये गर्दी वाढली होती. आज इंजिनियर मंडळी बरीच निवांत होती. पेपर्स संपले होते.\n\"आज १२ जून ना\nतो झपझप पाऊले टाकत मेकेनिक हॉल मध्ये गेला.\nविराज, शुभ आणि राज तिघेही निवांत बसले होते.\n\"आज तिला विचारणारच आहे.\"\n\"अरे राज पण विचार कर ती नाही म्हणाली तर\n\"मग रात्री रूमवर ओढून नेऊ तिला\nभाषेचं शिक्षण आणि शिक्षणाची भाषा\nविषय जुना आहे, काथ्या कुटून झालेला आहे. पण रहावलं नाही म्हणून पुन्हा तोच राग आळवतोय. ज्यांची मतं ठाम आहेत त्यांनी दुर्लक्ष करावं, डळमळीत आहेत त्यांनी जरूर वाचावं, आणि तटस्थ असलेल्यांनी क्षमा करावी किंवा मजा घ्यावी.\nRead more about भाषेचं शिक्षण आणि शिक्षणाची भाषा\nभारतीय परराष्ट्र धोरणाला पूरक - युद्धनौकांची आखातात तैनाती\n\"जय जय जय भारती, सेवा करेंगे हम देश की' या भारतीय नौदलाच्या गीतामध्ये एका ओळी असेही म्हटले गेले आहे की, ‘रक्षा करेंगे सागर तट की, ताकद बढ़ायेंगे भारत की’. या ओळीलाच अनुकूल राहत भारतीय नौदलाने आज विविध प्रदेशांमध्ये आपल्या कार्याचा विस्तार केलेला आहे.\nRead more about भारतीय परराष्ट्र धोरणाला पूरक - युद्धनौकांची आखातात तैनाती\nआमच्या एका परिचीतांनी त्यांच्या मुलांची वरील टेस्ट करून घेतली. या टेस्ट मध्ये त्या व्यक्तीच्या बोटांचे ठसे घेऊन त्याचे विश्लेष्ण केले जाते आणि त्यावरुन त्या व्यक्ती साठी कोणते करीयरचे पर्याय योग्य असतील ते सुचवले जाते. तुमचे वेगवेगळे ईंटलिजन्स विश्लेषण करून रिपोर्ट तयार करतात म्हणजे https://en.wikipedia.org/wiki/Theory_of_multiple_intelligences इथे दिलेल्या ईंटलिजन्स चे विश्लेषण करतात. त्यांच्या मते बोटांच्या ठशावरून या ईंटलिजन्स मॅपिंग करता येते.\nराजीव साने यांची प्रकट मुलाखत\nनिवारा सभागृह, नवी पेठ, एसेम जोशी फाउंडेशन समोर पुणे\nअनेक इझम कोसळत वा भरकटत असताना नव्याने विचारव्यूह बांधण्याचा ध्यास घेणारे आणि कोणत्याही विषयात खोलवर शिरकाव करणारे राजीव साने एक व्यक्तिमत्व राजीव साने यांच्या गल्लत गफलत गहजब या पुस्तकाला नुकताच महारष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाल त्या निमित्त\nहे राजीव साने यांच्याशी दिलखुलास गप्पा मारणार आहेत. ही एक वैचारिक मेजवानीच आहे असे समजायला हरकत नाही.\nRead more about राजीव साने यांची प्रकट मुलाखत\nनिसर्ग, पर्यावरण आणि आपण ४: शाश्वत विकासाच्या वाटेवरचे काही प्रयत्न\nनिसर्ग, पर्यावरण आणि आपण १: प्रस्तावना\nनिसर्ग, पर्यावरण आणि आपण २: नैसर्गिक असंतुलनामध्ये मानवाची भुमिका\nनिसर्ग, पर्यावरण आणि आपण ३: आर्थिक विकासातला अनर्थ\nशाश्वत विकासाच्या वाटेवरचे काही प्रयत्न\nRead more about निसर्ग, पर्यावरण आणि आपण ४: शाश्वत विकासाच्या वाटेवरचे काही प्रयत्न\nअमेरिकेच्या आकाशात भारतीय हवाईदलाचे 'पक्षी'\n‘रेड फ्लॅग’ युद्धसराव हे जगातील सर्वांत कठीण हवाई युद्धसराव मानले जातात. दरवर्षी अमेरिकेत नेवाडा राज्यातील नेलिस आणि अलास्का राज्यातील आईल्सन येथील हवाईतळांवर हे सराव चार टप्प्यात आयोजित केले जातात. यंदा अलास्कामध्ये पार पडलेल्या सरावांमध्ये भारतीय हवाईदलाने आजवरच्या सर्वांत मोठ्या पथकासह सहभाग घेतला होता.\nRead more about अमेरिकेच्या आकाशात भारतीय हवाईदलाचे 'पक्षी'\nएन आय सी यु..निओनेटल आय सी यु.\nही खोली म्हणजे आयुष्यातला एक मोठा आनंद एका कुटुंबाला मिळता मिळता अचानक समोर आलेली टांगती तलवार.असे निरागस नवजात जीव ज्यांना आजार म्हणजे काय हेच माहिती नाही, आजाराशी लढण्याची शक्ती अद्याप आलेली नाही.आपली काळजी करणारी, आपल्याला आधीपासून ओळखत असलेली ही व्यक्ती कोण आहे तेही ओळखीचं नाही.पण त्यांना आयुष्यातला हा पहिला लढा रोगांशी, इन्फेक्शनशी देऊन चिवटपणे या खोलीतून बाहेर यायचं आहे.खर्‍या जगातले इतर लढे लढायला.\nRead more about द्वंद्व-अनंत मनोहर\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/cricket/", "date_download": "2018-10-24T01:59:28Z", "digest": "sha1:ACEUW3DQEYFR6O2Y3TOKJ727PXP5PBT2", "length": 24895, "nlines": 390, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Cricket News | Cricket Marathi News | Latest Cricket News in Marathi | क्रिकेट: ताज्या मराठी बातम्या | Lokmat.com", "raw_content": "बुधवार २४ ऑक्टोबर २०१८\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nसिलसिला बदलते रिश्तों का या मालिकेत दृष्टी धामी घेतेय या गोष्टीवर मेहनत\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n#MeToo: आलोकनाथ आणि साजिद खानला ‘मी टू’ प्रकरणी नोटीस\nरुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेला लेटमार्क\nतरुणींनो, व्हॉट्सअ‍ॅपवर डीपी ठेवताना सावधान\nसुरेंद्र गडलिंग यांच्यावरील आरोपपत्रावर आज फैसला\nशिल्पा शिंदेला लागली मोठी लॉटरी, मिळाला हा मोठा चित्रपट\n#MeToo : संजना सांघीने केला सुशांत सिंग राजपूतचा बचाव म्हणे, असे काही घडलेच नाही\n#MeToo: अजय देवगणने केली आपल्या मेकअप आर्टिस्टची हकालपट्टी\nकरिश्मा कपूरचे झाले पुन्हा एकदा ब्रेकअप\nसुभाष कपूर यांच्या जागी ‘हा’ दिग्दर्शक सांभाळणार ‘मुघल’च्या दिग्दर्शनाचा जिम्मा\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\n पार्टनरच्या Hug करण्याच्या पद्धतीवरुन ओळखा तुमचं रिलेशन\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nझणझणीत, तर्रीबाज कोल्हापूरची ठसकेदार मिसळ\n'या' ३ गोष्टींचा लैंगिक जीवनावर होतो वाईट परिणाम\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nAll post in लाइव न्यूज़\nकोहलीच्या विश्वविक्रमाची उत्सुकता, वेस्ट इंडिज पुनरागमन करण्यासाठी प्रयत्नशील\nझहीर, आर. पी. यांचा टी१० लीग करार\nकुलदीप यादवला संघात संधी मिळणार\nविशाखापट्टणममध्येही धावांचा पाऊस पडणार\nविराट कोहली हा माणूसच नाही, एका क्रिकेटपटूने केले वक्तव्य\nभारत ‘ब’ संघाचा भारत ‘अ’ संघाविरुद्ध विजय\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमयांक मार्कंडेय (४/४८) व शाहबाज नदीम (३/३२) यांच्या भेदक फिरकी माऱ्याच्या जोरावर भारत ‘ब’ संघाने येथे देवधर ट्रॉफी एकदिवसीय सामन्यात भारत ‘अ’ संघाला ४३ धावांनी नमविले. ... Read More\nआगामी विश्वचषकात भारताचा 'हा' खेळाडू फॉर्मात असेल; माजी कर्णधाराने केली भविष्यवाणी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nविश्वचषकात नेमका कोणता भारताचा खेळाडू फॉर्मात असेल, अशी भविष्यवाणी एका माजी कर्णधाराने केली आहे. ... Read More\nMS DhoniSaurav Gangulyमहेंद्रसिंह धोनीसौरभ गांगुली\nपंधरा चेंडू, दोन धावा, चार बळी आणि सामना विजयी; हा मॅजिक स्पेल तुम्ही पाहिलं का...\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nएका स्पेलमध्ये पंधरा चेंडूंत सामना पालटवण्याची किमया एका गोलंदाजाने करून दाखवली आहे. ... Read More\nR AshwinDinesh Karthikआर अश्विनदिनेश कार्तिक\nमैदानात परतला इशांत शर्मा; पाहा हा व्हिडीओ\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nइंग्लंडमधील कसोटी मालिकेमध्ये इशांतला दुखापत झाली होती. पण आता तो पूर्णपणे फिट झाला आहे. ... Read More\nIND Vs WIN One Day : भारताचा कर्णधार नेमका कोण कोहली की धोनी... बीसीसीआयच्या ट्विटनंतर चाहत्यांमध्ये संभ्रम\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nदुसऱ्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला बीसीसीआयने एक असा फोटो शेअर केला की, त्यानंतर कर्णधार असावा तर असा, असे चाहते म्हणायला लागले. ... Read More\nMS DhoniVirat KohliBCCIमहेंद्रसिंह धोनीविराट कोहलीबीसीसीआय\nअमृतसर ट्रेन दुर्घटनाबिग बॉस 12मीटूइंधन दरवाढपरिणीती चोप्रादीपिका पादुकोणप्रो कबड्डी लीगसबरीमाला मंदिरअमृता फडणवीसकॉफी विथ करण 6\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nकलिंगडापासून घरच्या घरी तयार करा 'हे' फेसपॅक\n'या' पदार्थांमुळे वाढतो तुमचा ताण; मेंदूसाठीही ठरतात घातक\nतुमची मुलं वस्तू चोरतात अशी बदला वाईट सवय\nवाहतुकीचे हे अजब नियम पाहून, तुम्ही नक्कीच जाल चक्रावून\nएक्सला खबरही लागू न देता ब्रेकअपनंतर ही ६ कामे करतात मुली\nरोहित शर्मा-विराट कोहलीची जोडी जमली\nचेहऱ्यावर स्मितहास्य खुलवणारे 'क्युट स्टॅच्यू'\nही आहे जगातील सर्वात सुंदर नदी\nसरकारच्या एका होकारामुळे अनेकांना मिळु शकतो रोजगार - आंग्रीया क्रुझचे शिल्पकार\nभाजपा सरकार काँग्रेसपेक्षाही थापाडे - राज ठाकरे\n#MeToo: 'मीटू' मोहिमेवर पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णीने दिली ही प्रतिक्रिया\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेनेविरोधात धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nपनवेल टर्मिनलमध्ये बेवारस बॅग आढळल्याने खळबळ\nसांगलीतील भिवघाट येथे साई गारमेंटला भीषण आग\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\nलोकलला बसवा स्वयंचलित दरवाजे\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\n''गोपीनाथरावांसाठी जागा सोडत होतो, आता सर्व जागा लढणार''\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराकेश अस्थाना प्रकरणात मोदींना एवढी गोडी का\nजायकवाडीत ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश\n२२ महिन्यांनंतर शिवस्मारकाच्या कामाचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%80_%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5", "date_download": "2018-10-24T00:33:17Z", "digest": "sha1:57YY6WHCPDMHYTRGFEGBW6I3S2S5EMDV", "length": 9450, "nlines": 125, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अस्थायी चुंबकत्व - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nजेंव्हा एखादा लोहधातू, चुंबकाच्या संपर्कात किंवा चुंबकीय क्षेत्रात येतो तेंव्हा, त्या लोहधातूत तात्पुरते चुंबकत्व निर्माण होते. चुंबकाशी संपर्क तुटल्यावर किंवा चुंबकीय क्षेत्रातून निघाल्यानंतर त्या लोहधातूचे चुंबकत्व नाहीसे होते. हे तात्पुरते किंवा अस्थायी चुंबकत्व होय.\n• गुरुत्वाकर्षण • अंतर • अणुक्रमांक • अणू • अणु-सम्मीलन क्रिया • आण्विक वस्तुमान अंक • अतिनील किरण • अपारदर्शकता • अभिजात यामिक • अर्ध-पारदर्शकता • अवरक्त किरण • अव्यवस्था • अशक्त अतिभार • आकुंचन • आघूर्ण • आयन • आयसोस्फेरिक • आरसा • आवाज (ध्वनी) • उर्जेच्या अक्षय्यतेचा नियम • उष्णता वहन • ऊर्जा • ऊर्जास्रोत • ऊष्मगतिकी • कंपन • कक्षा • कक्षीय वक्रता निर्देशांक • कण घनता • कर्बोदक • काल-अवकाश • काळ • काळ-अवकाश, वस्तुमान, आणि गुरुत्वाकर्षण • किरणोत्सर्ग • क्वार्क • क्ष-किरण • गतिज ऊर्जा • घनता • घनफळ • चुंबक • चुंबकीय क्षेत्र • चुंबकीय ध्रुव • चुंबकीय ध्रुवीकरण क्षमता • चुंबकीय बल • चुंबकीय आघूर्ण • छिद्रता • जड पाणी • ट्रिटियम • ठिसूळ • ड्युटेरियम • तात्पुरते चुंबक • तापमान • ताम्रसृती • दाब • दुर्बीण • दृश्य घनता • दृश्य प्रकाश किरणे • नीलसृती • नॅनोकंपोझिट • न्यूक्लिऑन • न्यूटनचे गतीचे नियम • न्यूट्रिनो • न्यूट्रॉन • पदार्थ • पारदर्शकता • पुंज यामिकाची ओळख • पॅरिटी • पॉझिट्रॉन • प्रकाश • प्रतिकण • प्रतिध्वनी • प्रमाण प्रतिकृती • प्रसरण • प्रोटॉन • प्लाझ्मा (भौतिकशास्त्र) • फर्मिऑन • फिरक • बाष्पीभवन • बॅर्‍यॉन • बोसॉन • मध्यम तरंग • मिती • मुक्तिवेग • मूलकण भौतिकशास्त्र • मूलभूत कण • मूलभूत बले • मृगजळ • म्यूऑन • रंगभार • रेणू • लघुतरंग • लार्ज हॅड्रॉन कोलायडर • लेप्टॉन • लोलक • वस्तुमान • वातावरणाचा दाब • वायुवीजन • विजाणू • विद्युत चुंबक • विद्युत द्विध्रुव मोमेंट • विद्युत ध्रुवीकरण क्षमता • विद्युत प्रभार • विद्युतचुंबकत्व • विद्युतचुंबकीय क्षेत्र • विद्युतभार • विद्युतभार त्रिज्या • वेधशाळा • श्रोडिंजरचे मांजर • संप्लवन • संयुक्त कण • संवेग अक्षय्यतेचा नियम • समस्थानिके • सांख्य यामिक • सापेक्ष आर्द्रता • सापेक्षतावाद • सापेक्षतावादाचा सामान्य सिद्धान्त • सूक्ष्मदर्शक • सूर्यप्रकाश • सेल्सियस • सौर भौतिकशास्त्र • सौरऊर्जा • स्टार्क परिणाम • स्थितिज ऊर्जा • स्वाद (भौतिकशास्त्र) • हर्ट्झ • हवामानशास्त्र • हॅड्रॉन •\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ सप्टेंबर २०१८ रोजी १३:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/manoranjan/marathi-film-pretty-promotion-sea-water-28249", "date_download": "2018-10-24T01:27:31Z", "digest": "sha1:HTSUM2V45VNRXC7KNGACQH6GYTZA3X2I", "length": 13146, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi film pretty promotion sea water मराठी चित्रपटाचे प्रमोशन चक्क समुद्राच्या पाण्याखाली | eSakal", "raw_content": "\nमराठी चित्रपटाचे प्रमोशन चक्क समुद्राच्या पाण्याखाली\nसोमवार, 30 जानेवारी 2017\nकोल्हापुर - मराठी चित्रपटसृष्टीत आज वेगवेगळे प्रयोग होत आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रेमाय नमः या आगामी चित्रपटाचे प्रमोशन चक्क पाण्याखाली समुद्रात केले गेले. अदभुत असा सोहळा समुद्राच्या पाण्यात केला गेला. धाडसी आणि कल्पक असाच हा सोहळा म्हणावा लागेल.\nकोल्हापुर - मराठी चित्रपटसृष्टीत आज वेगवेगळे प्रयोग होत आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रेमाय नमः या आगामी चित्रपटाचे प्रमोशन चक्क पाण्याखाली समुद्रात केले गेले. अदभुत असा सोहळा समुद्राच्या पाण्यात केला गेला. धाडसी आणि कल्पक असाच हा सोहळा म्हणावा लागेल.\nव्हाईट ओनियन एंटरटेन्मेंट प्रेझेंटस आणि उत्तम चोरडे यांची निर्मिती असलेला प्रेमाय नमः हा चित्रपट येत्या 24 फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. एका अनोख्या प्रेमकथेवर आधारित या चित्रपटात अभिनेता देवेंद्र, अभिनेत्री रूपाली कृष्णराव, प्राची, सुरेखा कुडची, मिलिंद ओक, भरत दैनी, बाळू देसाई आणि प्रकाश धोत्रे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. जगदीश वाठारकर दिग्दर्शित या चित्रपटाचे संगीतकार के. संदीप व चंद्रशेखर जनवाडे आहेत. धनाजी यमकर कॅमेरामन आहेत. कला दिग्दर्शक सतीश बिडकर आहेत. प्रोडक्शन मॅनेजर महादेव शिंदे आहेत. रामोजी फिल्म सिटीबरोबर विविध लोकेशनवर याचे चित्रीकरण झाले आहे.\nदरम्यान, प्रेमाय नमः चित्रपटातील प्रत्येक घटकामध्ये, मग ते कथेपासून लोकेशन्स असो किंवा संगीतापासून सीन ट्रीटमेंटपर्यंत, प्रत्येक बाबतीत वेगळेपण जपण्याचा प्रयत्न केला आहे. या संदर्भात अभिनेता देवेंद्रने सांगितले की, मराठी चित्रपटसृष्टीत आज वेगवगेळे प्रयोग होत आहेत. आपण कल्पकतेच्या बाबतीत कुठेही मागे नाही. मायबाप रसिक प्रेक्षकालाही नवे काहीतरी दिले तर तो त्या कलाकृतीचे भरभरून स्वागत करतो. त्याच्या अनुषंगानेच चित्रपटातील एक गाणे पाण्याखाली चित्रीत केले. त्यासाठी पूर्ण टीमने मेहनत घेतली आहे. त्यामुळे चित्रपटाचे प्रमोशनही वेगळ्या पद्धतीने करीत आम्ही रसिकांसमोर चित्रपट आणत आहोत. येत्या 24 फेब्रुवारीला चित्रपट पूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे.\nयावेळी अभिनेता देवेंद्र यांच्यासह रूपाली कृष्णराव, प्राची, दिग्दर्शक जगदीश वाठारकर, निर्माते उत्तम चोरडे आदी उपस्थित होते.\nमोदी सरकार भंपक - उद्धव ठाकरे\nलातूर - भाजपने गेल्या निवडणुकीत खोटे बोलून मते घेतली. सत्तेत बसल्यावरही ते वारंवार खोटेच बोलत आहेत. त्यात मी वाटेकरी होणार नाही. शिवसेनाप्रमुख...\nगृहनिर्माण महामंडळावरून शिवसेनेची नाराजी\nमुंबई - प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाची स्थापना केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या...\n#MeToo तील नावे वाचून धक्का : रेहमान\nमुंबई : लैंगिक अत्याचाराबद्दल #MeToo हिमेतून बोलण्यास महिला पुढे येऊ लागल्या असून, मनोरंजन आणि प्रसिद्धिमाध्यमांमधील अनेक दिग्गजांचे नाव यात आले आहे...\nदिवाळी अंकांनाही महागाईचे ग्रहण\nमुंबई - दिवाळीनिमित्त वाचक आतुरतेने वाट पाहत असलेल्या साहित्य फराळालाही महागाईची झळ सोसावी लागत आहे. दिवाळी अंकांच्या किमतीमध्ये यंदा 10 ते 15...\n(एक पाणीदार पत्रव्यवहार...) प्रिय गिरीशभाऊ, शतप्रतिशत नमस्कार अगदी तांतडीने पत्र लिहायला घेतले आहे, कारण अक्षरश: तोंडचे पाणी पळाले आहे. औंदा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-ssuper-moon-lunar-eclipse-95367", "date_download": "2018-10-24T01:42:46Z", "digest": "sha1:CYB3NNNBXMLIWD5BWVUZLQRMPMVVTWFB", "length": 11689, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news ssuper moon Lunar eclipse अवकाशात दिसला 'सुपर मून'चा अद्‌भुत नजारा | eSakal", "raw_content": "\nअवकाशात दिसला 'सुपर मून'चा अद्‌भुत नजारा\nगुरुवार, 1 फेब्रुवारी 2018\nमुंबई - खग्रास चंद्रग्रहणासह, ब्ल्यू मून व सुपर मूनला पाहण्याचा एकत्रित योग आल्याने खगोलप्रेमींनी अंधश्रद्धा बाजूला सारत निसर्गाच्या या किमयेचा आनंद घेतला. चंद्रग्रहण, ब्ल्यू मून व सुपर मून असा तिहेरी योग तब्बल 152 वर्षांनी आल्याने हे ग्रहण सर्वांच्याच उत्सुकतेचा विषय ठरले होते.\nमुंबई - खग्रास चंद्रग्रहणासह, ब्ल्यू मून व सुपर मूनला पाहण्याचा एकत्रित योग आल्याने खगोलप्रेमींनी अंधश्रद्धा बाजूला सारत निसर्गाच्या या किमयेचा आनंद घेतला. चंद्रग्रहण, ब्ल्यू मून व सुपर मून असा तिहेरी योग तब्बल 152 वर्षांनी आल्याने हे ग्रहण सर्वांच्याच उत्सुकतेचा विषय ठरले होते.\nपौर्णिमेदिवशी चंद्र पृथ्वीजवळ येतो, तेव्हा चंद्रबिंब 14 टक्के मोठे दिसते, याला सुपर मून म्हणतात. एकाच महिन्यात दोन पौर्णिमा आल्याने त्याला ब्ल्यू मून असे संबोधले जाते. बुधवारी हा तिहेरी योग आला होता. चंद्र दर्शानासाठी अनेकांनी सायंकाळपासून विविध उद्यानांपासून ते इमारतींच्या गच्चीपर्यंत ते नेहरू सायन्स सेंटरपर्यंत सगळीकडे हा अद्‌भुत नजारा पाहण्यासाठी गर्दी केली होती. शहरांमध्ये वाढलेल्या टोलेजंग इमारतींमुळे अनेकांना चंद्र पाहण्यासाठी काहीशी कसरतही करावी लागली. दुर्बिणीशिवाय केवळ डोळ्यांनीच यंदाचे ग्रहण दिसत असल्याने अनेकांनी मोकळ्या मैदानात येऊन या ग्रहण पाहण्याचा आनंद घेतला.\nयानंतर सुपर मून, ब्ल्यू मून, चंद्रग्रहण\n26 मे 2021 - सुपर मून, चंद्रग्रहण\n31 डिसेंबर 2021 - ब्ल्यू मून व चंद्रग्रहण\n31 जानेवारी 1937 - चंद्रग्रहण, ब्ल्यू मून व सुपर मून (माहिती स्रोत - पंचांगकर्ते दा. कृ. सोमण)\nभारतात कोट्यधीश वाढले; तीन वर्षांत संख्येत दोनतृतीयांशने वाढ\nनवी दिल्ली- मंदी आणि महागाईने सामान्यांना बेजार केले असले, तरी देशातील कोट्यधीश करदात्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर...\nकाळानुसार आचारविचार बदलायला हवेत, हे राजकीय पक्षांनी जनतेला समजावून सांगायला हवे. मात्र, मतपेढ्यांचे राजकारण सुरू झाले, की सारासार विचार बाजूला पडतो...\nभारनियमनाच्या \"भेटी'नंतर आता पाणीकपातीचे संकट\n\"दुष्काळात तेरावा महिना' ही म्हण जळगावकरांसाठीच तयार झालीय का, असा प्रश्‍न नेहमीच पडतो. एकतर अत्यल्प पावसाने शेतकरीवर्गासह साऱ्यांनाच चिंताग्रस्त...\nआवंदाचं वेत नशिबात नाही\n‘पहिल्या वेताला १४ लिटर दूध दिलं. आता महिन्यावर आलीय, पण आवंदाचं वेत खायचं नशिबात नाही. हातावर कवड्या आल्या तरी इकल्याशिवाय मार्ग नाही. हत्तीच्या...\nकॅलिफोर्नियामधील सॅनटा मोनिका ते शिकागो हा पहिला हायवे (रुट 66) सुमारे चार हजार मैलांचा व अनेक राज्यांतून जाणारा आहे. या हमरस्त्यावरचे एक शहर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/marathi-sahitya-jagar-twitter-28794", "date_download": "2018-10-24T01:01:37Z", "digest": "sha1:VIC6ZEGKIQERDP5FFPZH6R6GTQ2TU4I3", "length": 14927, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi sahitya Jagar on Twitter \"ट्विटर'वरही मराठी साहित्याचा जागर | eSakal", "raw_content": "\n\"ट्विटर'वरही मराठी साहित्याचा जागर\nशुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017\nपुणे - साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर ठिकठिकाणच्या लेखकांना संधी मिळते; पण वाचकांना मिळते का याचा विचार करताना, नाही हेच उत्तर समोर येते. ही गरज भरून काढण्यासाठी \"ट्विटर'वर \"मराठी भाषा संमेलन' होणार आहे. यात लेखकांबरोबरच सर्वसामान्य वाचकांनाही सहभागी होऊन मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीबाबत आपले मत व्यक्त करता येणार आहे. या व्यासपीठावर झालेली चर्चा पुढे पुस्तकरूपाने प्रकाशित होणार आहे.\nपुणे - साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर ठिकठिकाणच्या लेखकांना संधी मिळते; पण वाचकांना मिळते का याचा विचार करताना, नाही हेच उत्तर समोर येते. ही गरज भरून काढण्यासाठी \"ट्विटर'वर \"मराठी भाषा संमेलन' होणार आहे. यात लेखकांबरोबरच सर्वसामान्य वाचकांनाही सहभागी होऊन मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीबाबत आपले मत व्यक्त करता येणार आहे. या व्यासपीठावर झालेली चर्चा पुढे पुस्तकरूपाने प्रकाशित होणार आहे.\nडोंबिवली येथे 3 ते 5 फेब्रुवारीदरम्यान साहित्य महामंडळाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. याच कालावधीत \"ट्विटर'वरही संमेलन होणार आहे. या संमेलनाचे यंदाचे हे दुसरे वर्ष आहे. मागील वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या संमेलनात \"ट्विटर'वरून सहभागी झाले होते. त्यांनी संमेलनाचे कौतुकही केले होते. त्यांच्यासह अनेक राजकीय नेते, मराठी कलाकार, लेखक यांनीही या संमेलनाला उचलून घेतले. त्यामुळे यंदाही \"नेटिझन्स'मध्ये या संमेलनाची उत्सुकता वाढत आहे.\nसंमेलनाचे आयोजक स्वप्नील शिंगोटे म्हणाले, \"\"अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे व्यासपीठ केवळ लेखकांसाठी आहे, असे चित्र निर्माण झाले आहे. मग वाचकांनी कुठल्या व्यासपीठावर व्यक्त व्हायचे म्हणून हे व्यासपीठ आम्ही सुरू केले. मागील वर्षीच्या पहिल्या संमेलनात 8 हजारांहून अधिक वाचक सहभागी झाले होते; पण गेल्या वर्षभरात \"ट्विटर' वापरण्याचे प्रमाण वाढल्याने यंदा संमेलनात सहभागी होणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल, अशी अपेक्षा आहे. या व्यासपीठावर झालेली चर्चा विरून जाऊ नये, ती एकत्र पाहायला-वाचायला मिळावी म्हणून \"ई-बुक'ही प्रकाशित करणार आहोत. त्यात या व्यासपीठावरील निवडक चर्चा, निवडक कविता-लेख घेतले जातील.''\n\"ट्विटर'वरील साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी \"माझीकविता', \"माझीकथा', \"माझाब्लॉग', \"माझीबोली', \"साहित्यसंमेलन', \"वाचनीय', \"हायटेकमराठी', \"बोलतोमराठी', \"मराठीशाळा', \"भटकंती', \"खमंग', \"माझाछंद' हे बारा हॅशटॅग देण्यात आले आहेत. या विषयावर वाचकांना चर्चा करता येईल.\nमराठीतून ट्‌विट्‌स हे ध्येय\nट्‌विटर हे एक जागतिक व्यासपीठ आहे. या व्यासपीठावर रोज करोडो लोक आपले मत आपल्या भाषेत नोंदवतात. एकेकाळी फक्त इंग्रजी भाषेचा बोलबाला असणारे ट्‌विटर आज जगातील लिपी असणाऱ्या भाषांना सामावून घेत आहे. सध्या ट्‌विटरवर मराठी उगमावस्थेत असली, तरी त्याचे भविष्य उज्ज्वल आहे. मराठीचे ट्‌विटरविश्व अधिकाधिक फुलावे आणि मराठीत रोज एक लक्ष ट्‌विट्‌स लिहिल्या जाव्यात, हे ध्येयही या संमेलनामागे आहे.\nशबरीमला मंदिर वाद फेरविचार याचिकांवर 13 नोव्हेंबरला सुनावणी\nनवी दिल्ली (पीटीआय) : शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले असून यासंबंधीच्या...\nमोदी सरकार भंपक - उद्धव ठाकरे\nलातूर - भाजपने गेल्या निवडणुकीत खोटे बोलून मते घेतली. सत्तेत बसल्यावरही ते वारंवार खोटेच बोलत आहेत. त्यात मी वाटेकरी होणार नाही. शिवसेनाप्रमुख...\n#PMCIssue फुरसुंगीत सुविधांसाठी आंदोलन\nफुरसुंगी - फुरसुंगी गाव पुणे महानगरपालिकेत जाऊन वर्ष झाले तरी पालिका गावाला पुरेशा नागरी सुविधा देत नसल्याने संतप्त झालेल्या फुरसुंगी...\n#PMCIssue नागरी सुविधा मिळत नसल्याने पालिकेच्या दोन्ही कार्यालयांना टाळे\nफुरसुंगी - फुरसुंगी गाव पुणे महानगरपालिकेत जाऊन वर्ष झाले तरी पालिका गावाला पुरेशा नागरी सुविधा देत नसल्याने संतप्त झालेल्या फुरसुंगी...\nदिवाळी अंकांनाही महागाईचे ग्रहण\nमुंबई - दिवाळीनिमित्त वाचक आतुरतेने वाट पाहत असलेल्या साहित्य फराळालाही महागाईची झळ सोसावी लागत आहे. दिवाळी अंकांच्या किमतीमध्ये यंदा 10 ते 15...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/pakistan-to-award-whistle-blowers-if-they-inform-about-corruption/", "date_download": "2018-10-24T00:18:13Z", "digest": "sha1:EIXZL54F377RN4WCG7JQM6J4MPNZARK7", "length": 8714, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भ्रष्टाचार रोखण्यासाठी पाकिस्तानात घेणार व्हीसलब्लोअरची मदत | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nभ्रष्टाचार रोखण्यासाठी पाकिस्तानात घेणार व्हीसलब्लोअरची मदत\nइस्लामाबाद: सरकारी कारभारात होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी तो शोधून काढणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना बक्षिसी देण्याचा नवा कायदा करण्याचा इरादा पंतप्रधान इम्रानखान यांनी व्यक्त केला आहे. व्हीसलब्लोअर स्वरूपाचा हा कायदा असेल असे त्यांनी म्हटले आहे. इम्रान खान यांनी जुलै महिन्यात पाकिस्तानात झालेली निवडणुक भ्रष्टाचाराच्या मुद्‌द्‌यावरूनच जिंकली आहे. त्यामुळे त्यादृष्टीने नवनवीन उपाययोजना करण्याचा प्रयत्न पंतप्रधान इम्रान खान करीत आहेत.\nनवा व्हीसलब्लोअर कायदा हा त्याचाच एक भाग असेल. सरकारी यंत्रणांमध्ये होणारा भ्रष्टाचार तेथे काम करणारे सरकारी कर्मचारीच प्रभावीपणे उघडकीला आणू शकतात. त्यामुळे त्यांना संरक्षण देत त्यांना प्रोत्साहन भत्ताही लागू करण्याचा सरकारचा इरादा आहे.\nपाकिस्तानी अर्थव्यवस्थेतील बॅलन्स ऑफ पेमेंट पोझिशन खूपच खराब झाली आहे. ती परिस्थिती सुधारायची असेल तर सरकारचा लुटलेला पैसा परत मिळवणे हा एक महत्वाचा भाग आहे. त्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. गेल्या काही दशकात अब्जावधी डॉलर्सची रक्कम राजकारणी व सत्ताधाऱ्यांनी लुटली आहे.\nअसा लुटण्यात आलेला सरकारी पैसा जो कोणी उघड करेल त्याला त्यातील 20 टक्के रक्कम देण्याची तरतूद नवीन कायद्यात केली जाणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. उरलेली 80 टक्के रक्कम सरकारवरील कर्ज फेडण्यासाठी वापरली जाणार आहे. पाकिस्तानची सध्याची अर्थव्यवस्था पुर्ण गाळात गेली असून तीला बाहेर काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मदत मागण्यात आली आहे. पण नाणेनिधीने अजून पाकिस्तानला कोणतेही आश्‍वासन या बाबतीत दिलेले नाही.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजुन 2017 मधील थकबाकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या\nNext articleमहत्वाच्या खेळाडूंना सक्तीची विश्रांती मिळणार ; विश्‍वचषकापुर्वी बीसीसीआयची खबरदारी\nभारतीय सुरक्षा दलांवर आगपाखड : इम्रान खान\nपाकिस्तानातील बस अपघातात एकाच कुटुंबातील 13 जणांसह 20 ठार\nतालिबानच्या हल्ल्यात अमेरिकेचा आर्मी जनरल जखमी\nविवाहाचे वय कमी करण्याची याचिका ; वकिलाला दंड\nअरुणाचल, आसामला पूराचा धोका नाही- चीन\nइम्रान खानच्या पाकिस्तानात महिलांना हिटलरी फर्मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/mla-vaibhav-naik-demand-to-health-department/", "date_download": "2018-10-24T01:38:04Z", "digest": "sha1:FMBTLVI6FY47M4646OU2OXRALAQ3O3ZG", "length": 19199, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "सिंधुदुर्ग जिल्हयात तात्काळ डायलेसीस मशीन उपलब्ध करा – वैभव नाईक | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n मोदींना जाब विचारण्यासाठीच अयोध्येत जातोय\nशिवसेनेच्या दणक्याने सरकार ताळ्यावर, 180 तालुक्यांत दुष्काळसदृश स्थिती मुख्यमंत्र्यांची घोषणा\nकसे चालते आंग्रीयावर काम..\n उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदींना खडा…\n फटाके फोडा, फक्त रात्री 8 ते 10 पर्यंतच\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nतोगडिया यांनी स्थापन केला नवा पक्ष, लोकसभा निवडणूक लढवणार\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nदहशतवाद्यांचे मुडदे घेऊन जा, गोळीबार केला तर खबरदार\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nघरात बसल्याजागी ऐकता येणार गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके\nखगोलसंशोधक स्टिफन हॉकिंग यांच्या व्हीलचेअर, पदक, पुरस्कारांचा लिलाव\nऍपल लॉन्च करणार जगातला सर्वात छोटा आयपॅड\nब्रह्मांडाचे रहस्य उलघडणाऱ्या स्टीफन हॉकिंग्स यांच्या व्हीलचेअरचा होणार लिलाव\nविराटच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहत्यांना बसला धक्का, अनेकांना अश्रू अनावर\nसचिन-विनोद पुन्हा क्रिकेटच्या मैदानात; अॅकॅडमीद्वारे युवा क्रिकेटपटूंना घडवणार\nहिंदुस्थानच्या विजयाची हॅटट्रिक; जपानचा 9-0 गोलने धुव्वा\nहिंदुस्थान-इंग्लंड लॉर्डस् कसोटी फिक्स, वृत्तवाहिनीच्या लघुपटाने क्रिकेट वर्तुळात खळबळ\n‘हिटमॅन’ला खुणावतोय सचिन-धोनीचा ‘हा’ विक्रम, गांगुलीला केले ओव्हरटेक\nनवान्न पौर्णिमा : कोकणातील नव्याची अपूर्वाई\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nआजचा अग्रलेख : वंदे मातरम् म्हणावेच लागेल\nआजचा अग्रलेख : जगभ्रमण बरे पण मिळाले काय\n– सिनेमा / नाटक\n‘झी मराठी ऍवॉर्डस्’मध्ये ‘तुला पाहते रे’ची बाजी\nसंघर्षमय जिद्दीची कहाणी पाटील\n‘पाटील’ २६ ऑक्टोबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nदूध की दही, जाणून घ्या आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर \n….असा असतो दुतोंडी साप\nरावणाचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी, जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nरोखठोक: आसाराम, अकबर आणि केरळचा बिशप\nफुलटॉस भी बहोत बडी चीज है, बाबू\nसिंधुदुर्ग जिल्हयात तात्काळ डायलेसीस मशीन उपलब्ध करा – वैभव नाईक\nसिंधुदुर्ग जिल्हयातील कणकवली, कुडाळ, मालवण या रूग्णालयांमध्ये तात्काळ वैद्यकिय अधिक्षक नियुक्त करा, वैद्यकिय अधिकाऱ्यांची रिक्त पदे तत्काळ भरा, ग्रामीण रूग्णालयांमध्ये पुरेशी औषधे उपलब्ध करा, सिध्दीविनायक न्यासाकडून मिळालेल्या १ कोटी निधीतून जिल्हयात तात्काळ डायलेसीस मशीन उपलब्ध करा, अशा अनेक मागण्या आमदार वैभव नाईक यांनी केल्या. यावेळी आरोग्यमंत्री दिपक सावंत यांनी सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलण्याची ग्वाही दिली.\nसिंधुदुर्गातील वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या १३० पदांपैकी केवळ ३० पदे रिक्त असल्याचे उत्तर देण्यात आले आहे. परंतू वस्तूतः जिल्हयात वैद्यकिय अधिकाऱ्यांची ८० पदे रिक्त आहेत. कुडाळ, मालवण ग्रामीण रूग्णालय आणि कणकवली उपजिल्हा रूग्णालयांमध्ये वैद्यकिय अधिक्षक नाहीत. काही डॉक्टर सात-आठ महिन्यांपासून रजेवर आहेत. रजेवर असलेले डॉक्टर हजर असल्याचे शासनाकडून दाखवले जात आहे. अशा डॉक्टरांना शासन बडतर्फ करणार की पर्याय उपलब्ध करणार असा सवाल आमदार नाईक यांनी केला.\nग्रामीण रूग्णालयांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून औषध खरेदी झालेली नाही. सिध्दिविनायक न्यासामार्फत सिंधुदुर्गात डायलेसीस मशीन उपलब्ध करण्यासाठी १ कोटी रू. दिले आहेत. परंतु आरोग्य खात्याने ते खर्च केलेले नाहीत, याकडेही नाईक यांनी लक्ष वेधले. यावेळी आरोग्यमंत्री दिपक सावंत यांनी शासन गंभीर दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करेल. रजेच्या नावाखाली गेलेले परंतु पुन्हा कामावर हजर न झालेल्या डॉक्टरांना काढून टाकण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाची मान्यता लागते. मात्र निश्चितपणे याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल असे सांगितले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलगुजरात : विजय रुपाणी मुख्यमंत्री, तर नितीन पटेल उपमुख्यमंत्री\nपुढील२९ डिसेंबरला शरद पवार उरणमध्ये\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nप्रभारी आयुक्त यांची खुर्ची वाचली\nविद्यार्थीनीची छेड; प्राध्यापकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल\nवसमत आणि औंढा तालुक्यात दुष्काळ जाहीर करा – आमदार मुंदडा\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nभाजपच्या महिला सरपंचांचा शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन...\nछत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी घेतले योगी आदित्यनाथांचे आशीर्वाद\nकच्छमधून पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक\nव्हॉट्सअॅपमध्ये चार भन्नाट फिचर्सचा समावेश, वाचा काय आहे विशेष…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nगुरुग्राम हत्याकांड; न्यायाधीशाच्या मुलाचाही उपचारादरम्यान मृत्यू\nपुरूष आयोगासाठी पुरुष संघटना रस्त्यावर\nपुन्हा देशात भाजपाची सत्ता येणार नाही…शरद पवार यांचे भाकीत\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://sanhitamj.blogspot.com/2011/04/blog-post.html", "date_download": "2018-10-24T00:16:49Z", "digest": "sha1:56VCHUJF2WY6MZB3CPCM6EWNBCHD2PLB", "length": 16084, "nlines": 56, "source_domain": "sanhitamj.blogspot.com", "title": "Sanhita's blathering: अगोरा", "raw_content": "\nअनेक 'यशस्वी' चित्रपट पाहिल्यानंतर काय सापडतं विशेषतः तो चित्रपट ऐतिहासिक काळातल्या घटनांवर बेतलेला असेल तर विशेषतः तो चित्रपट ऐतिहासिक काळातल्या घटनांवर बेतलेला असेल तर आजही फार काही वेगळं दिसत नाही आणि मुळात मानवी स्वभाव बदलत नाही. भाषा, वेशभूषा, तंत्रज्ञान बदलतं पण स्वभावाला औषध नाही. जमावाला तुच्छतावाद शिकवला की सत्ता हस्तगत करता येते, असलेली सत्ता अबाधित राखता येते. दुसर्‍या जमावाला तुच्छ लेखण्यासाठी भाषा, धर्म, जात, प्रांतिक ओळख किंवा इतर काही मानवनिर्मित ओळख असेल किंवा वंश, लिंग अशी निसर्गनिर्मित असेल. 'अगोरा' हा अलेहांड्रो अमेनाबार या दिग्दर्शकाचा चित्रपट पाहून सर्वप्रथम आठवला तो वेगवेगळ्या परिस्थितीत, वेगवेगळ्या माणसांनी वेगवेगळ्या जमावाप्रती दाखवलेला तुच्छतावाद.\nचित्रपट घडतो साधारण इ.स. चौथ्या शतकात इजिप्तमधल्या, अलेक्झांड्रीया शहरात. रोमन साम्राज्याचा अस्त होण्याचा, पेगन पद्धती मागे पडून ख्रिश्चॅनिटीची भरभराट होण्याचा हा काळ हायपेशिया ही तत्त्ववेत्ती चित्रपटातली प्रमुख व्यक्तीरेखा आहे. पेगन हायपेशिया खगोलशास्त्राची शिक्षिका आहे, तिचे वडील थिऑन हे अलेक्झांड्रीयाच्या पेगन ग्रंथालयाचे प्रमुख आहेत. पेगन आणि ख्रिश्चन समाजातही बुद्धीवादी थिऑन आणि हायपेशिया यांना मान आहे. सुंदर आणि तरूण हायपेशियाला लग्न करण्यात, व्यक्तीगत आयुष्यात फारसा रस नाही. सामाजिक आणि धार्मिक बदल घडत असताना एकीकडे आकाशातल्या ज्योतींबद्दलचे पारंपारिक विचार हायपेशिया तिचे तरूण, उच्चवर्गातील विद्यार्थी, ओरेस्टेस, सायनेसियस आणि तसेच गुलाम दावूस, इत्यादींना शिकवत असते. ओरेस्टेस आणि दावूस या दोघांचंही हायपेशियावर प्रेम असतं. ती, जशी आहे तशी, स्वीकारण्याची ओरेस्टसची तयारी नसते आणि दावूस जसा आहे तसा, स्वीकारण्याची तिची तयारी नसते म्हणून ती तत्त्वज्ञान आणि खगोलशास्त्र यांच्या अभ्यासालाच सर्वस्व समजते. टॉलेमीच्या विचारधारेवर विश्वास ठेवणार्‍या हायपेशियाच्या हार्मनीबद्दल वेगळ्या कल्पना नाहीत, प्राचीन ग्रीकांप्रमाणेच वर्तुळ हाच अचूक आकार आहे, यावर तिचाही विश्वास आहे. पण त्याही बरोबरच नवीन पद्धतीचा विचार विद्यार्थ्यांनी मांडल्यास, त्याचं स्वागत करण्यात तिला कमीपणाही वाटत नाही. आपल्या कामात गर्क असणार्‍या हायपेशिया आणि इतर बुद्धीवादी पेगन लोकांचा सामान्य जनतेशी फारसा संपर्क राहिलेला नाही.\nएकीकडे ख्रिश्चन समाजाची वाढत्या ताकदीला सीरिल नामक धर्मगुरू उन्मादाचं रूप देण्यास सुरूवात करतो. त्याच्या नेतृत्त्वाखाली अनेक ठिकाणी ख्रिश्चन समाज पेगन देवतांची विटंबना करण्यात मग्न असतो. दुसर्‍या बाजूने अधिकाधिक लोकांना ख्रिस्ताचा करूणा, प्रेम, दया हा संदेश सांगूनही ख्रिश्चॅनिटीकडे ओढण्याचं कामही सिरील करत असतो. एका बेसावध क्षणी, पेगन धर्मगुरू आणि त्याच्या जोडीला ग्रंथालय प्रमुख, थिऑन, पेगन समाजाला देवतांच्या विटंबनाचा बदला घेण्यासाठी, पेगन समाजाला ख्रिश्चन समाजाविरूद्ध हत्यार उचलण्याची अनुज्ञा देतात. हायपेशियाचा हिंसेला विरोध मान्य करून तिचे अनेक विद्यार्थी या संघर्षापासून लांब रहातात तरीही ओरेस्टस पेगनांच्या बाजूने हत्यार उचलतो. ख्रिश्चनांची वाढती संख्या पाहून पेगन, सेरापियम या त्यांच्या ग्रंथालयाचा आश्रय घेतात. काही दिवसांनी रोमन साम्राज्याकडून पेगन लोकांना माफ केल्याचा हुकूमनामा येतो पण त्यांना त्यांचं ग्रंथालय, ग्रंथांसकट ख्रिश्चनांच्या हवाली करावं लागतं. ग्रंथालय सोडून पळून जाताना, हायपेशिया, थिऑन, ओरेस्टस आणि पेगन विद्यार्थी, जमतील तेवढे ग्रंथ आणि चीजवस्तू वाचवण्याचा प्रयत्न करतात. या गदारोळात हायपेशियाकडून दावूसचा अपमान होतो आणि ती ओरेस्टसच्या मदतीने महत्त्वाचे ग्रंथ घेऊन तिथून निसटते. पेगन विद्यार्थ्यांच्या हिंसेचा बदला सेरापियम नष्ट करून ख्रिश्चन लोक घेतात.\nद्रष्ट्या नेतृत्वाच्या अभावामुळे सीरिलला पुढे महत्त्व मिळतं. त्याची भडकाऊ भाषणं आणि वागण्यामुळे बराचसा पेगन समाज ख्रिश्चन होतो आणि ज्यू समाज अलेक्झांड्रीयामधून हद्दपार होतो. सीरिलचा लोकसंग्रह आणि पाठींबा वाढतच जातो. तेवढ्यावरच सीरिल समाधानी नसतो. त्याला अलेक्झांड्रीयाचा सर्वेसर्वा होण्यात, स्वत:चं संपूर्णपणे निरंकुश साम्राज्य निर्माण करण्यातच रस असतो. दावूसबद्दल आपलेपणा वाटणारी हायपेशिया, ग्रंथालयातून निघून जाताना, आतल्या आवाजाकडे दुर्लक्ष करते; ग्रंथ वाचवण्यासाठी, तिचा ओरेस्टसबरोबर जाण्याचा निर्णय संपूर्ण अलेक्झांड्रीयाचं, तिथल्या समाजाचं, कदाचित खगोलविज्ञानाच्या प्रगतीचं आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या अस्तित्त्वाचंही भवितव्य ठरवतो का\nहायपेशियाचा रस फक्त खगोलविज्ञान आणि तत्त्वज्ञानात असतो. प्रयोगांची निरीक्षणं आणि त्यातून निघणारी अनुमानं जर टॉलेमी किंवा इतर कोणा ज्ञानी पूर्वसूरींच्या निष्कर्षांच्या विपरीत असतील तरीही त्या अनुमानांवर विश्वास ठेवणार्‍या हायपेशियाबद्दल आदर वाटतो. पण सामाजिक, राजकीय परिस्थितीचा अंदाज नसणारी हायपेशिया व्यक्तिगत निर्णय घेताना, गडबडीच्या क्षणी गुलामाला त्याच्या गुलाम असण्याची जाणीव करून देताना सामान्य वाटते; कदाचित आपल्या एका निर्णयामुळे सीरिलसारखा हिंसक, अविचारी धर्मगुरू जिंकला ही पराभवाची जाणीव तिला बरीच उशीरा होते.\nअसामान्य बुद्धीमत्तेचा लोकसंग्रहाशिवाय उपयोग होत नाही; समाजापासून बुद्धीवादी फटकून वागले, आपल्याच हस्तिदंती मनोर्‍यात ग्रह-तार्‍यांमधेच रममाण राहिले म्हणून सीरिलसारखा, लोकांना अज्ञानात ठेवणारा लोकसंग्रह करू शकला आणि त्या जोरावर ठोकशाही मार्गाने सत्ता हस्तगत करू शकला. चौथ्या शतकात (म्हणे) हायपेशियाला ग्रहांच्या दीर्घवर्तुळाकार कक्षांचा शोध लागला. दीर्घवर्तुळातली हार्मनीही* तिने शोधून काढली. पण गॅलिलेओपर्यंत भूकेंद्री विश्वाची संकल्पना सर्वत्र मान्य होती. १७ व्या शतकातल्या योहान्नेस केप्लरपर्यंत ग्रहांच्या कक्षा वर्तुळाकार असल्याचा समज होता. एक हजार वर्षांच्या अंधारयुगात वैज्ञानिक विचार आणि दृष्टीकोन मागे पडला, धर्मसत्तेचं समाजावर प्राबल्य राहिलं आणि उरला तो वेगवेगळ्या प्रकारचा तुच्छतावाद. आजही एकविसाव्या शतकात धर्म, भाषा, जातींच्या आधारावर हिंसा होते आणि त्याला समाजाच्या काही गटांमधून का होईना, पाठिंबा मिळतोच.\n*दीर्घवर्तुळाच्या (ellipse) परीघावरील कोणत्याही बिंदूच्या दोन्ही नाभींपासूनच्या (foci) अंतराची बेरीज समान असते.\nहा लेख इथेही प्रसिद्ध केला आहे, त्यावरचा हा प्रतिसाद वाचनीय आहे.\nLabels: समाज चित्रपट विचार तुच्छतावाद हायपेशिया\nविकीपिडीयावर, हायपेशियाचं काम करणार्‍या रॅशल वाईजचं एक वाक्य सापडलं. ती म्हणते, \"... त्या काळात लोकं कसे वागत बोलत असतील हे आज कळणं शक्य नाही. ...\" चित्रपट ठीकठाक उभा केला आहे, त्यामुळे त्याबद्दल बोलण्यापेक्षाही चित्रपटातून जो संदेश दिला आहे तो खूप महत्त्वाचा वाटतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/node/22923", "date_download": "2018-10-24T01:52:57Z", "digest": "sha1:HPNHCO3RV5ILJDQB7OKT7VX4JTMHZ725", "length": 4875, "nlines": 81, "source_domain": "www.manogat.com", "title": "\" भगवद्गीता आणि मनाचे श्लोक एक अनोखे पठण, एक आगळावेगळा कार्यक्रम \" | मनोगत", "raw_content": "\n\" भगवद्गीता आणि मनाचे श्लोक एक अनोखे पठण, एक आगळावेगळा कार्यक्रम \"\nप्रेषक शरयु जोशी (रवि., १९/०२/२०१२ - १६:१०)\nआरंभ: २६/०२/२०१२ - स. १०:११\nभगवद्गीता आणि मनाचे श्लोक एक अनोखे पठण, एक आगळावेगळा कार्यक्रम, ब्राह्मण सेवा मंडळ, भवानी शंकर रोड येथे रविवार दि. २६ फेब्रुवारी २०१२ रोजी सकाळी १०.०० ते ११.०० होणार आहे. सर्व आबालवृद्ध गीताप्रेमी बन्धुभगिनीनी अवश्य उपस्थित राहावे.\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ६ सदस्य आणि ५४ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/category/maharashatra/mumbai/", "date_download": "2018-10-24T01:25:37Z", "digest": "sha1:3P4Y4ITJQJAYECXIJI6AUVASIFCXJY3M", "length": 10392, "nlines": 126, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Mumbai Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये पुरुषोत्तम मधील विविध पुरस्कार विजेते\nसैराट फेम ‘तानाजी’ आता ‘माझा अगडबम’मध्ये\nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता फडणवीस\nमुंबई : लक्झरी क्रुझच्या उद्घाटनावेळी क्रुझच्या काठावर जाऊन सेल्फी काढल्याने चौफेर टीका होत असलेल्या…\n#MeToo :अनु मलिक यांच्यावर ‘या’ दोन प्रसिद्ध 2 महिलांचे धक्कादायक आरोप\nमुंबई : गायिका सोना मोहापात्रा आणि श्वेता पंडित यांच्यानंतर आणखी 2 महिलांनी बॉलिवूडमधील प्रसिद्ध म्यूजिक डायरेक्टर…\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांची भाजप कार्यालयावर धडक\nमुंबई : वाढत्या महागाई विरोधात आणि सरकारच्या भुलथापांचा निषेध करण्यासाठी मुंबईत राष्ट्रवादीच्या वतीने आज भाजपच्या…\nतटकरे बंधूंमधील वादाचं नेमकं कारण काय \nमुंबई : महाराष्ट्रातील भाऊबंदकीच्या राजकारणात नवी भर पडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष…\nमराठा क्रांती मोर्चा : वाचा गुन्हे मागे घेण्याबाबत गृहराज्यमंत्री काय म्हणाले \nटीम महाराष्ट्र देशा- मराठा क्रांती मोर्चाने केलेल्या जिल्हा बंद आंदोलनात पोलिसांवर हल्ले झालेले गुन्हे वगळता अन्य…\nडोंबिवलीत नवरात्रीचा उत्साह शिगेला.. खासदार शिंदे यांच्या ‘रासरंग’ची…\nठाणे/प्राजक्त झावरे-पाटील : नवरात्री महोत्सवाचा जल्लोष ऐन शिगेला पोहचला आहे. शनिवार-रविवार तर दांडिया रसिकांसाठी…\nसासू-सासऱ्यांच्या संपत्तीवर सुनेचा काहीही अधिकार नाही, उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण…\nटीम महाराष्ट्र देशा- सासू-सासऱ्यांच्या स्थावर आणि जंगम दोन्ही प्रकारच्या मालमत्तांवर सुनेचा काहीही अधिकार नाही, असा…\nभाजप आमदार राम कदम यांचा आणखी एक वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल\nमुंबई : महिलांचा अवमान केल्यामुळे टीकेचे धनी बनलेले भाजपा आमदार राम कदम आणखी एका नव्या वादात सापडण्याची शक्यता आहे.…\nशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी : मुंडे\nमुंबई - शालेय शिक्षण विभागांतर्गत सर्व शिक्षा अभियानाच्या डॉ. शुभा साठे लिखित समर्थ श्री रामदास स्वामी पुस्तकात…\n‘अमिताभचं सत्यही लवकरच बाहेर येईल’\nटीम महाराष्ट्र देशा- मी टू वादळाच्या भोवऱ्यात आता सिने इंडस्ट्रीचा बादशाह असलेल्या बिग बी अमिताभचं नाव पुढे येत…\nअयोध्येत रामाचं नव्हे तर गौतम बुदधांचं भव्य मंदिर उभारा : सावित्रीबाई फुले\nटीम महाराष्ट्र देशा- अयोध्येत रामाचं नाही तर गौतम बुदधांचं भव्य मंदिर उभारा अशी मागणी भाजपच्या बहराइचच्या खासदार…\nदीपक साळुंखे पाटलांना ऑडिओ क्लिप भोवणार, स्पष्टीकरण देण्यासाठी २…\nरामराज्य आणि प्रभूरामचंद्रांचे मंदिर शीघ्रपणे पूर्ण…\nरसिकाचे चाहते बनले प्रोडक्शनसाठी डोकेदुखी\nयेत्या दहा वर्षात रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही – पाटील\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे…\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये पुरुषोत्तम मधील विविध पुरस्कार विजेते\nसैराट फेम ‘तानाजी’ आता ‘माझा…\nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता…\n‘फिल्मशाला २०१८’ चा निकाल जाहीर\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान \nराष्ट्रवादीला धक्का,पवारांच्या अत्यंत निकटवर्तीय नेत्याचा पक्षाला रामराम\n‘एमआयएम’प्रमाणे ‘वंदे मातरम्’ला आमचाही विरोध : प्रकाश आंबेडकर\nवाचा अमित शाह यांनी शिवसेनेला काय धमकी दिली \nपुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल : पवार\nभाजपला काही झालं तरी सत्ता मिळू द्यायची नाही - उद्धव ठाकरे\nसैराट फेम 'तानाजी' आता 'माझा अगडबम'मध्ये\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान \nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता फडणवीस\nराष्ट्रवादीच्या तिजोरीत खडखडाट, आता प्रचार तोंडी करा - पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/parbhani-news-marathwada-news-state-government-insensitive-ashok-chavan-politics-97935", "date_download": "2018-10-24T01:34:03Z", "digest": "sha1:5INI7X3LRCWDKDTP36HB6MR6VL5IQCK5", "length": 12412, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "parbhani news marathwada news state government Insensitive ashok chavan politics राज्य शासन असंवेदनशील - अशोक चव्हाण | eSakal", "raw_content": "\nराज्य शासन असंवेदनशील - अशोक चव्हाण\nगुरुवार, 15 फेब्रुवारी 2018\nपरभणी - मराठवाड्यात एकामागून एक येणाऱ्या संकटांबाबत शासन गंभीर नाही. गारपिटीला 72 तास उलटले तरी साधे पंचनामे करण्याचे कामही केले जात नाही. यावरून राज्य शासनाची असंवेदनशीलता दिसून येते, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बुधवारी (ता. 14) केली. कॉंग्रेसच्या वतीने आयोजित कार्यकर्ता शिबिरासाठी ते परभणीत होते. शिबिराच्या उद्‌घाटनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.\nगारपिटीमुळे मराठवाडा व खानदेशातील रब्बी पिके, फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. यात सात लोकांचा बळी गेला. या नुकसानीची मी पाहणी करत आहे. 48 तासांत मदत जाहीर करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते; परंतु 72 तास उलटून गेले तरी नुकसानीचे पंचनामे सुरू झाले नाहीत. गारपिटीत पूर्णा तालुक्‍यातील भागीरथीबाई कांबळे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबाला कोणतीही मदत शासनाने जाहीर केलेली नाही. यावरून शासनाची असंवेदनशीलता दिसून येते, अशी टीका त्यांनी केली.\nआत्महत्या रोखण्यासाठी मंत्रालयाला जाळ्या लावल्या जात आहेत; पण शेतीच्या पिकाला दाम व बेरोजगारांच्या हाताला काम या दोन गोष्टींवर शासनाने लक्ष दिले तर जाळ्या लावण्याच्या कामाची गररज पडणार नाही, असा टोलाही श्री. चव्हाण यांनी लगावला. याबाबत विधिमंडळात मुद्दा उपस्थित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\nयेत्या विधानसभा व लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पक्षपातळीवर संघटन बांधणीचे काम सुरू आहे. त्यासाठी जिल्हास्तरावर कार्यकर्त्यांची शिबिरे घेत आहोत. समविचारी पक्षांशी आघाडी करण्यासाठी प्रदेश पातळीवर बैठक घेऊन त्याचा अहवाल राष्ट्रीय पातळीवर पाठविला जाणार आहे. त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष याबाबत निर्णय घेतील, असेही चव्हाण यांनी सांगितले.\nगृहनिर्माण महामंडळावरून शिवसेनेची नाराजी\nमुंबई - प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाची स्थापना केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या...\nआयुर्वेद, होमिओपॅथी, युनानीचे पदवी प्रवेश महाविद्यालय स्तरावर\nनाशिक - सातव्या निवड यादीतील प्रवेशाची प्रक्रिया संपल्यानंतर विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या रिक्‍त जागा महाविद्यालय स्तरावर भरल्या जाणार आहेत....\nपाणी असूनही कपात कशासाठी\nपुणे - मुंढवा जॅकवेलमध्ये 550 एमएलडी पाणी उपलब्ध असूनही जलसंपदा विभागाने गेल्या 22 दिवसांत रोज 370 एमएलडी पाणी शेतीसाठी उचलले आहे. त्यामुळे शेतीसाठी...\n'आईच्या संस्काराची शिदोरी राजकारणातही कामी आली'\nमुंबई - अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आईने केलेल्या संस्काराची शिदोरीच गेल्या 50 वर्षांतील राजकारणात उपयुक्‍त ठरली, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे...\nकाश्‍मीर ः प्राधान्य देशाला की पक्षाला\nस्थानिक पक्ष रिंगणात नसल्याचा फायदा उठवीत काश्‍मीर खोऱ्यात बस्तान बसविण्यासाठी केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी तेथे नगरपालिका निवडणुकांचा घाट घातला; पण या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/muktapeeth/gavakade-valtana-10582", "date_download": "2018-10-24T01:41:33Z", "digest": "sha1:5X5QIJMFFOCAHZMSOXYLJX4QCQB3WRNZ", "length": 20074, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "gavakade valtana गावाकडे वळताना (मुक्तपीठ) | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 6 जुलै 2016\nनिवृत्तीनंतर या वयात मागे वळून पाहिल्यावर असं वाटतं की, आपला पिंड, बाल व्यक्तिमत्त्व ज्या घराने, गावाने, परिसराने घडविलेले असते, याची शेवटपर्यंत मनाच्या कोपऱ्यात एक खास जागा असते. ज्या घरात आपण जन्माला येतो, ते घर दैवयोगाने आपल्याला दिलेले असते. याच घरात बालपणीचा काळ काढावा लागतो. या घरातील संस्कृती, संस्कार घेऊनच आपण आपली स्वप्ने, महत्त्वाकांक्षा, मनोदय साकार करून समर्थपणे स्वतःच्या पायावर उभे राहतो. कर्तव्यपूर्तीनंतर नकळत पुन्हा आपली पावले जुन्या आठवणी घेऊन जन्मभूमीकडे वळतात.\nनिवृत्तीनंतर या वयात मागे वळून पाहिल्यावर असं वाटतं की, आपला पिंड, बाल व्यक्तिमत्त्व ज्या घराने, गावाने, परिसराने घडविलेले असते, याची शेवटपर्यंत मनाच्या कोपऱ्यात एक खास जागा असते. ज्या घरात आपण जन्माला येतो, ते घर दैवयोगाने आपल्याला दिलेले असते. याच घरात बालपणीचा काळ काढावा लागतो. या घरातील संस्कृती, संस्कार घेऊनच आपण आपली स्वप्ने, महत्त्वाकांक्षा, मनोदय साकार करून समर्थपणे स्वतःच्या पायावर उभे राहतो. कर्तव्यपूर्तीनंतर नकळत पुन्हा आपली पावले जुन्या आठवणी घेऊन जन्मभूमीकडे वळतात.\nमाझाही अनुभव असाच आहे. माझं जन्मगाव कुरण खुर्द हे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बारा मावळांपैकी एक म्हणजे मोसे खोर येथे आहे. सह्याद्रीच्या कुशीत व पानशेत, वरसगाव धरणाच्या रम्य परिसरात वसलेले आहे. निसर्गाचे मोहक व नयनरम्य वरदान लाभलेला असा हा परिसर आहे. येथेच मी माझा बालपणाचा काळ घालविला. पानशेत येथील हायस्कूलमधून सन 1971 मध्ये एस.एस.सी. (जुनी 11 वी) परीक्षा मी प्रथमश्रेणीत पास झालो. पुढील शिक्षणासाठी व नोकरीसाठी मला कोणत्याही परिस्थितीत माझे गाव व हा परिसर सोडावाच लागणार होता. काहीही झालं तरी खूप शिकायचं व मोठा अधिकारी व्हायचं, ही जिद्द व महत्त्वाकांक्षा मनी बाळगूनच सन 1972 च्या भयाण दुष्काळात गाव सोडलं.\nगाव सोडताना माझं मन बालपणीच्या अनेक आठवणींनी भरून आलं. भूतकाळातील गावाकडील आठवणीत ते कधी रमून गेलं हे कळलंच नाही. कुटुंबीयांचा निरोप घेताना मनाची झालेली घालमेल व डोळ्यांतून आलेले अश्रू मी लपवू शकलो नाही. गावाकडे घालविलेले बालपण आठवलं. हिरवीगार शेती, शिवार हा परिसर डोळ्यांसमोर उभा राहिला. साठ वर्षांपूर्वी सुखसोईपासून वंचित असलेलं असं हे गाव. घरांच्या छतावर अर्ध्या भागात केंबळाच गवत व उरलेल्या भागात पत्रे व मातीची कौले, कूड मातीच्या भिंतीची घरे असत. बैल, गायी, म्हशी व तरणी खोंड यांनी घरासमोरचे गोठे भरलेले असत. जिरायती पिकांमध्ये नाचणी, वरई, आंबेमोहोरची भातशेती केली जाई. संपूर्ण गाव बांबूची दाट बने, आंबे, चिंचा, करवंदे, फणस व विविध प्रकारच्या जंगली झाडांनी वेढलेला असे.\nगावासमोरील उंच डोंगरकडे व पावसाळ्यात ओढ्यांचे धबधबे यांचे दर्शन होई. निसर्ग प्रत्येक ऋतूत आपली रूपे बदलत असे. पटांगणात, माळरानात सवंगड्यांसोबत आम्ही विटी- दांडू, गोट्या, लगोरी, सुरपांरब्या, लंगडी, हुतुतू असे जुने खेळ खेळायचो. खेड्यात त्याकाळी वीज नव्हती. अजूनही आठवतंय, रॉकेलची चिमणी व मिणमिणत्या कंदिलाच्या प्रकाशात आम्ही मॅट्रिकपर्यंतचा अभ्यास केला. असुविधा असूनही या वातावरणांचा कधी कंटाळा वाटला नाही. उन्हाळ्यात आंबी मोसी नदीच्या संगमावर डोहात पोहणे, मासे पकडणे ही मजा अवर्णनीय अशीच होती. 1961 मध्ये पानशेत धरण फुटलं त्या वेळी आलेला महापूर बालपणी मी गावाजवळून पाहिला. थंडीत आम्ही शेकोटीची मजा घेतली. वनातील वनभोजनाची वेगळीच मजा असे. घरी विपुल दुध दुभते असल्याने दूध, दही, ताक, तूप यांचा मनसोक्त आस्वाद घेतला. सगळं कसं अगदी सकस व निर्भेळ असे. या वातावरणाची श्रीमंती आजच्या पिढीला नाही. हे सगळं आठवताना आज लक्षात येतं की, या सगळ्यामधून काय साध्य व्हायचं तर करमणूक व्यायाम, निकोप वातावरणाचा लाभ, आताच्या मुलांना हे सगळं विकत घ्यावं लागतं याची खंत वाटते. गावाकडील घर पुन्हा माझ्या मनात घर करून राहिलंय. काळानुरूप आमच्या पिढीने या घराचं रूपही बदललंय. सेकंड होम म्हणून तेथील वातावरणाचा आनंद आमचे कुटुंबीय घेत असते. वीकेंड व सण उत्सवाच्या काळात गावी जाऊन चार दिवस राहतो.\nआज गाव सोडून पंचेचाळीस वर्षांचा कालावधी लोटला असला तरी, गावाची हुरहुर कायम आहे. काळाच्या बदलानुसार खेडोपाडी खूपच बदल झालाय. गावाचं गावपण हरवत चाललंय. डांबरी रस्ते होऊन काटेरी सडका बुजल्यात. आड, विहिरीतील पाणी हंडे- घागरीने आणताना स्त्रिया, मुली दिसत नाहीत. जात्यावरची, औतावरची गाणी संपलीत. गुरे, ढोरे, खिल्लार बैल, गाई, म्हशी दिसत नाहीत. गोठे ओस पडलेत. दळणवळण वाढल्याने घरोघरी जीप, कार, दुचाकी झाल्यात. वाढत्या शहरीकरणांमुळे गावाकडील डोंगर जमिनींना चांगल्या किमती येत आहेत. पैसा दिसू लागल्याने माणुसकी, आपुलकी हरवत चाललीय. हे सगळं चित्र पाहिलं की, गावाकडे जाताना मन व्याकूळ होतं. जुने दिवस आठवतात. तरीही आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे ज्या घरातून मी मोठा होण्यासाठी बाहेर पडलो, त्याच घराकडे निवृत्तीच्या काळात पुन्हा पावले वळावीत, हा विलक्षण योगायोग आहे. आज याच घराची ओढ, आवड अधिक आहे. पुणे शहरातील यंत्रवत जीवनाचा कंटाळा वाटतो. वाढती वाहन रहदारी व प्रदूषणाच्या विळख्यात शहर अडकलंय. गावाकडील डोंगर-दऱ्या आंब्याची झाडे, हिरवीगार शेते पाहिली की, पुन्हा तरुण झाल्यासारखे वाटते व मन प्रसन्न होते. बालपणातील परिसराच्या जुन्या खुणा आजही मनाला भुरळ घालतात. खरोखर निवृत्तीनंतर आजही गावाची हुरहुर अद्यापी मनात कायम आहे.\n'शैक्षणिक गुणवत्तेत आपण मागे'\nपुणे -‘‘देशात ९०३ विद्यापीठे आणि ३९ हजार ५० महाविद्यालये यांचे विस्तृत जाळे आहे; परंतु अद्यापही शैक्षणिक गुणवत्ता, जागतिक क्रमवारीत शैक्षणिक संस्था...\nउर्दूतील गीता वाटपाचा निर्णय काश्‍मीरमध्ये मागे\nश्रीनगर (पीटीआय) : भगवद्‌गीता' आणि 'कोशूर रामायण' यांच्या उर्दू भाषेतील आवृत्तींचे वाटप शाळा व अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये करण्याचा जम्मू-काश्‍मीर...\nमोफत एसटी प्रवासापासून विद्यार्थिनी अजून वंचितच\nमंचर - अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजनेअंतर्गत इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलींना एसटीतून मोफत प्रवास करण्याबाबत सवलत देण्याच्या निर्णयाची...\nस्वाइन फ्लूचे 29 रुग्ण अत्यवस्थ\nपुणे - स्वाइन फ्लूने अत्यवस्थ असलेल्या 29 रुग्णांवर शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य...\nवंचिताचे जिणे लहानपणीच वाट्याला आले; म्हणून इतरांची वंचना होऊ नये यासाठी आयुष्यभर झटत राहिले. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपले. मला मामाच्या घरी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/todays-meeting-bjp-ss-26805", "date_download": "2018-10-24T01:50:17Z", "digest": "sha1:CJS7BMFKWHD2Z37VP54E67VFX52ZM7LD", "length": 11977, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Today's meeting of the BJP-SS \"युती'साठी आज बैठक? | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 20 जानेवारी 2017\nपुणे - भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती करण्यासंदर्भात दोन्ही पक्षांचे शहराध्यक्ष शुक्रवारी (ता. 20) भेटण्याची शक्‍यता आहे. युती करण्यासाठी कोणते निकष निश्‍चित करावेत, यासंदर्भात त्यांच्यामध्ये चर्चा होईल.\nपुणे - भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती करण्यासंदर्भात दोन्ही पक्षांचे शहराध्यक्ष शुक्रवारी (ता. 20) भेटण्याची शक्‍यता आहे. युती करण्यासाठी कोणते निकष निश्‍चित करावेत, यासंदर्भात त्यांच्यामध्ये चर्चा होईल.\nदोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची सोमवारी बैठक झाली होती. यात दोन्ही पक्षांनी आपापले निकष ठरवून 20 जानेवारीला शहराध्यक्षांनी परस्परांशी चर्चा करावी. त्यानंतर वरिष्ठ नेत्यांची पुन्हा बैठक घेऊन जागावाटपाबाबत निर्णय घ्यावा, असे ठरले होते. त्यानुसार भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले आणि शिवसेनेचे शहरप्रमुख विनायक निम्हण यांची बैठक उद्या होण्याची शक्‍यता आहे. निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी भाजपच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांची गुरुवारी मुंबईत बैठक झाली. त्यासाठी पुण्यातील नेते गेले होते.\nनिम्हण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, \"\"युतीसंदर्भात दोन्ही शहराध्यक्षांनी 20 जानेवारीला चर्चा करण्याचे ठरले होते. त्यानुसार उद्या किंवा लवकरच बैठक होईल.''\nदरम्यान, दोन्ही पक्षांतील अनेक कार्यकर्त्यांनी युतीला विरोध केला आहे. स्वतंत्रपणे निवडणूक लढविल्यास जास्त जागा मिळू शकतील, असे त्यांना वाटते. युतीचा निर्णय स्थानिक पातळीवर घ्यावा, अशी सूचना दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी केली असली, तरी अंतिम निर्णय प्रदेश पातळीवरच होईल, असे दोन्ही पक्षांतील सूत्रांनी स्पष्ट केले.\nपाण्याचे गांभीर्य ना प्रशासनाला ना राज्यकर्त्यांना\nनिम्म्या शहराला पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्याने सत्ताधारी हवालदिल झाले आहेत. रखडलेला पवना जलवाहिनी प्रकल्प, नियोजित भामा आसखेड व आंद्रा...\n#smartpcmc प्राधिकरणातही गगनचुंबी इमारती\nपिंपरी - आतापर्यंत मोठ्या उंचीचे टॉवर मुंबईसारख्या शहरात बघायला मिळायचे. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरातील नागरीकरणाचा वाढता वेग आणि अपुऱ्या जागेची कमतरता...\nपिंपरी - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने बीएस्सीच्या (तृतीय वर्ष) भौतिकशास्त्र विषयासाठी मार्च २०१८चीच प्रश्‍नपत्रिका ऑक्‍टोबर २०१८ मध्ये...\nशबरीमला मंदिर वाद फेरविचार याचिकांवर 13 नोव्हेंबरला सुनावणी\nनवी दिल्ली (पीटीआय) : शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले असून यासंबंधीच्या...\nभाजपला सत्तेपासून दूर ठेवा - आंबेडकर\nउस्मानाबाद - जनतेला मुस्लिमांची भीती दाखवत १८ पगड जातींना मनुवादी विचारांत कैद करून सत्ता कायम स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचे धोरण राष्ट्रीय स्वयंसेवक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mahanews.gov.in/Home/DispDistrictDetailsNewsFront.aspx?str=0kCT+Z4Savh7HhBM9yKPvA==", "date_download": "2018-10-24T01:26:40Z", "digest": "sha1:2XIPKV3WOD7G2YLSS6GPYYF2ML4HYNDT", "length": 6120, "nlines": 7, "source_domain": "www.mahanews.gov.in", "title": "जिल्ह्यातील शिष्यवृत्तीचे सर्व अर्ज निकाली ! -सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे रविवार, ११ फेब्रुवारी, २०१८", "raw_content": "जळगाव : जिल्ह्यातील सर्व पात्र अर्जदार विद्यार्थींची शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आलेली असून रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाली असल्याची माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आज येथे दिली.\nसामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची आढावा बैठक अजिंठा विश्रामगृहात श्री. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त, खुशाल गायकवाड, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी श्रीमती. अनिता राठोड, समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील, विविध महामंडळाचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.\nयावेळी श्री. कांबळे यांनी विशेष घटक योजने अंतर्गत उपलब्ध निधी वेळेत खर्च करण्यासाठी विशेष मोहिम राबवून जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिकांना संपर्क साधण्याच्या सूचना संबंधिताना यावेळी दिल्या. विशेष घटक योजनेतंर्गत प्राप्त रक्कम रुपये 15 कोटी निधी वेळेत खर्च करण्यासाठी विशेष प्रयत्न करावा. या बैठकीत इंदिरा आवास, रमाई घरकुल योजना, नागरी दलित वस्ती सुधार योजना आदी योजनाचा आढावा घेण्यात आला.\nसामाजिक न्याय विभाग अंतर्गत येणारे संत रोहिदास चर्मेकार विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळ, वसंतराव नाईक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय विकास महामंडळ, अपंग विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती घेतली. त्यांना देण्यात आले लक्ष्य त्यांनी केलेले लक्ष्यपूर्वीचा आढावा घेतला. याबाबत मार्गदर्शन करताना श्री. कांबळे यांनी महामंडळांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. तसेच महामंडळामार्फत राबविऱ्या येत असलेल्या विविध योजनांसाठी असलेल्या अनुदानाची मर्यादा वाढविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी शेवटी सांगितले.\nया बैठकीस सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाचे कार्यालय अधीक्षक गणेश बोरसे, संत रोहिदास चर्मेकार विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस.एम. तडवी, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक तारचंद्र कसबे, महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाचे कार्यालयीन सहाय्यक एस. वी. अडमोल, वसंतराव नाईक विकास महामंडळाचे लिपीक आनंद कडेवार, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय विकास महामंडळाचे कार्यालयीन सहाय्यक श्री. राठोड आणि अपंग विकास महामंडळांच्या सौ. पवार आदी उपस्थित होते.\n'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune/6475-one-body-two-face-solapur-special-child", "date_download": "2018-10-24T01:25:08Z", "digest": "sha1:6Y3F6R3DWO6L76OYWFY4KWROK3AQXZSL", "length": 5131, "nlines": 130, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "सोलापूरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जन्मले 'विशेष' बाळ - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसोलापूरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जन्मले 'विशेष' बाळ\nजय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर\nसोलापूरमध्ये दोन तोंडं आणि एक शरीर असलेल्या बाळाचा जन्म झालाय. छत्रपती शिवाजी महाराज सिव्हिल रुग्णालयात या बाळाचा जन्म झालाय. सिव्हिलमध्ये अशा प्रकारचे बाळ पहिल्यांदाच जन्मल्याचा दावा डॉक्‍टरांनी केला आहे.\nस्त्री जातीच्या या बाळाला दोन तोंडे असून शरीर मात्र एकच आहे. एक लाख प्रसूतीमागे एखादे बाळ अशाप्रकारे जन्म घेतं. बाळाचे वजन तीन किलो 900 ग्रॅम इतके आहे. दोन तोंडं, दोन अन्ननलिका, दोन श्‍वसननलिका असलेल्या बाळाला शरीर मात्र एकच आहे.\n\"रक्ताने माखलेलं सॅनिटरी नॅपकिन घेऊन तुम्ही मंदिरात कसं जाणार\nप्रवीण तोगडियांनी केली नव्या पक्षाची स्थापना\nछ. शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात स्वित्झर्लंडच्या कलाकारांचा 'हा' सोहळा\nओला-उबर चालकांचा संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरुच...\nलग्नपत्रिकेवरुन रणवीर- दीपिका सोशल मीडियावर ट्रोल\nदिवाळीत फटाके फोडण्यास सशर्त परवानगी...\nPaytm च्या मालकाला ब्लॅकमेल, 'मास्टर प्लॅनर' अटकेत\n\"MIM प्रमाणेच आमचाही 'वंदे मातरम'च्या सक्तीला विरोध\nEVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z071008192256/view", "date_download": "2018-10-24T00:37:12Z", "digest": "sha1:WDW6A32ODRCUMURUJTYKZ2HIZ44N6RLN", "length": 2044, "nlines": 32, "source_domain": "m.transliteral.org", "title": "गणपतीची आरती - प्रेमगंगाजळे देवा न्हाणिय...", "raw_content": "\nगणपतीची आरती - प्रेमगंगाजळे देवा न्हाणिय...\nGanapati Arati - Prayer to Lord Ganesha गणपतीची आरती - प्रेमगंगाजळे देवा न्हाणिय\nप्रेमगंगाजळे देवा न्हाणियेलें तुजला\nसुगंध द्रव्ये मर्दन करुनी हेतू पुरविला॥\nगंगाजळे रौप्याची त्यांत कि भरिलें जळाला\nसुवर्णाचा कलश आणुनी हाती तो दिधला॥\nअंग मर्दितां ह्स्तें मजला उल्हासचि झाला\nस्नान घालूनि वंदियेलें मी तुझीया चरणाला॥\nचरण क्षाळुनि प्राशियेले मी त्याही तीर्थाला\nवाटे सात पिढयांचा मजला उद्धारचि झाला॥\nअंग स्वच्छ करुनि तुजला पीतांबर दिधला\nअति सन्मानें सिंहासनि म्यां तुजला स्थापियला॥\nभक्ता सदाशिवतनय सदा लागत तव चरणी\nसर्वस्वहि त्यागुनि झाला निश्चय तव भजनी॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://railandbusfanning-ram.blogspot.com/2014/07/blog-post.html", "date_download": "2018-10-24T01:45:27Z", "digest": "sha1:2WJMWX53WXJFD4FAWSLWA7DSZ5SUH4AG", "length": 12420, "nlines": 126, "source_domain": "railandbusfanning-ram.blogspot.com", "title": "मी एक प्रवासी पक्षी,: आता आवडीचा, पुरवावा सोहळा", "raw_content": "मी एक प्रवासी पक्षी,\nआता आवडीचा, पुरवावा सोहळा\n\" आता आवडीचा, पुरवावा सोहळा\nयेउनी गोपाळा, क्षेम देइ \"\nवारकरी संप्रदायात मोठीच मजा आहे बुवा. मैलोनमैल वारकरी दिंडीतून चालत येत विठठलाला भेटायला येतात पण तो तर अठठावीस युगांपासून कटेवरी कर, विटेवरी पाय ठेवून भक्ताची वाटच बघतो आहे. \" भेटीचिया परी, उतावीळ मन \" अशी अधीर अवस्था श्री तुकोबारायांची झाली आहे आणि विठठलाचीही अवस्था वेगळी नाहीच. त्यालाही या भक्तवृंदांना मनापासून भेटायचे आहेच. पण विठू सगळ्यांनाच भेटतो का \nसंतकवी दासगणू महाराजांनी श्री गजाननविजय या मोठ्या प्रासादिक ग्रंथात लिहून ठेवल्याप्रमाणे \" सारखाच भेटे सारख्याशी, पाणीच मिळे पाण्याशी, विजातीय द्रव्याशी, समरसता होणे नसे \" विठूमाउलीचे खरे दर्शन कोणाला होइल तर जो त्याच्यासारखा असेल त्यालाच.\nतो गोपाळ आहे. गो म्हणजे गाय आणि गो म्हणजे इंद्रिये ही. गायी पाळण्याचा त्याचा धर्म त्याने मागील युगात पूर्ण केल्यानंतर तो कलियुगात इथे उभा झाला आहे. मग त्याच्या सारखे गोपाळ होणे म्हणजे (आपल्या) इंद्रियांचे पालनकर्ते होणे. इंद्रियांच्या दास्यत्वात राहून त्यांचे पालनकर्ते होता येणार नाही. त्यांच्यावर प्रभूत्व गाजवावे लागेल. आणि असे जे गोपाळ असतील त्यांना भेटण्यासाठी तो अठ्ठावीस युगांपासून वाट पहातो आहे. त्याची ती इच्छा आपण पूर्ण करणार आहोत का \nवारीचा पूर्ण मार्ग पायदळी तुडविला. अगदी सगळी व्रते पाळलीत. पण मन जर घराच्या, संसाराच्या व्यापातच अडकून पडत असेल तर विठू कसा भेटणार \" मरताना इच्छा बाकी ठेवून मरण आले तर तो मृत्यू आणि जिवंतपणीच सर्व इच्छांचा लोप केला गेला असेल तर तो मोक्ष असे आमचे साधे तत्वज्ञान आहे.\n\" आमच्या वाटण्या झाल्यात ना बाई, पंधरा वर्षांपूर्वी, तेव्हा मी माझी सगळी भांडीकुंडी धाकट्या जावेला देवून टाकलीत. अगदी कशा कश्शाचा मोह बाळगला नाही \" हे जर पंधरा वर्षांनंतरही लक्षात राहत असेल तर मग तो त्याग म्हणता येइल का भौतिकदृष्ट्या त्याग झाला पण मनात तर ते सगळ अजूनही आहेच ना भौतिकदृष्ट्या त्याग झाला पण मनात तर ते सगळ अजूनही आहेच ना हे सगळे विकार आपल्या कर्माच्या चंद्रभागेत धूवून, आपल्या भावनांचे वाळवंट तुडवून मग विठूला भेटावे. त्याच्यासाठी मग त्याच्या राउळापर्यंत जाण्याची गरज नाही, तोच तुम्हाला भेटायला वाळवंटात येतो की नाही ते बघा.\nज्ञानोबामाउलींचा \" भेट देउ गेले तव मी ची मी एकली \" हा अद्वैताचा अनुभव आपल्याला एकदा तरी यायला हवाय ना संत एकनाथ महाराजांना प्रत्यक्ष परमेश्वराने सांगितले \" तुज मज नाही भेद, केला सहज विनोद \". हे तुमच्या माझ्या बाबतीतही घडायला हवेय ना संत एकनाथ महाराजांना प्रत्यक्ष परमेश्वराने सांगितले \" तुज मज नाही भेद, केला सहज विनोद \". हे तुमच्या माझ्या बाबतीतही घडायला हवेय ना म्हणून त्या दृष्टीने वारीकडे बघायला हवे. केवळ आपल्या वार्षिक धार्मिक वेळापत्रकांत एक अपरिहार्य गोष्ट म्हणून \"टिक\" करण्याइतपत वारी नसावी. (त्या सगळ्या गोष्टी आपण कार्यालयीन कामकाजात करतोच की.)\nआषाढ शुद्ध दशमी शके १९३६\n(आभार : प्रा. राम शेवाळकर, श्री बाबामहाराज सातारकर, श्री. विवेकजी घळसासी यांची ऐकलेली प्रवचने.)\nLabels: पंढरपूर, पंढरीची वारी\nअगदी सोप्या, सरळ शब्दात मर्म ग्रहण. धन्यवाद.\nआता आवडीचा, पुरवावा सोहळा\nपरवा मुंबईवरून नागपूरला येताना केवळ घाईमुळे विमानाने यावे लागले. एका तासात एका पूर्ण नवीन विश्वात प्रवेश करताना सोय तर झाली पण रेल्वेप्रवास ...\nएका लग्नाच्या जमण्याची गोष्ट.\n७ फेब्रुवारी २०००. मी आणि माझी पत्नी वैभवी पहिल्यांदाच एकमेकांना भेटलोत. प.पू. मायबाईंकडे नाथबीजेचा कार्यक्रम होता. व्यवस्थेत सहभाग...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास.- ३\nपूर्वपिठीका : १९९५. सप्टेंबर महिन्यात नुकताच नवी मुंबईतल्या दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात रुजू झालो होतो. ओक्टोबर महिन्याच्या अख...\nकावळ्याच्या शापाने गाय मरत नाही पण..... तीन वेगवेगळे अनुभव.\n२००३ च्या जुलै महिन्यातली गोष्ट. महाविद्यालयाच्या उन्हाळी सुट्या संपवून मी, माझ्या पत्नी व एक वर्षाच्या छोट्या मुलीसह, नागपूरवरून मु...\nकराडला अभियांत्रिकीला शिकायला असताना (१९८९ ते १९९३) आम्ही काही दोस्त मंडळींनी सांस्कृतीक क्षेत्रात खूप धमाल केली. पहिल्या वर्गात विशेष प्र...\nशिवशाही : एक चिंतन\nसाधारण फ़ेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची \"शिवशाही\" नावाची स्लीपर कोच बससेवा १५ एप्रिलला सुरू होणार ही...\nपुन्हा नागपूर - १\n२०१२ सरता सरताच चि. मृण्मयीच्या नागपूरच्या शाळेत स्नेहसंमेलन, नववर्षाच्या अगदी सुरूवातीलाच असल्याची, बातमी कळली होती. आम्ही सांगोल्यात २२...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास क्र.१\n१३/२/१९९२. य़शवंतराव चव्हाण नाट्यगृह, कराड. रात्री चे साडेबारा वाजताहेत. आमची \"अर्थ-अनर्थ\" एकांकिका संपतेय. एकांकिकेच्याच चर्चा,...\nतीर्थरूप दादा, आज १३ मार्च. तुमचा वाढदिवस. आज तुम्ही असता तर तुमचा हा ७१ वा वाढदिवस आपण सगळ्यांनी थाटामाटात साजरा केला असता. तुमची मि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/thane/banks-dombivli-should-take-responsibility-security-customers-including-atms-vijay-singh-pawa/", "date_download": "2018-10-24T02:01:40Z", "digest": "sha1:QEAT4DOCVPJD732ABTGQ6MQ6E2JQIXRG", "length": 31086, "nlines": 398, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Banks In Dombivli Should Take Responsibility For The Security Of Customers Including Atms - Vijay Singh Pawa | डोंबिवलीतील बँकांनी एटीएमसह ग्राहकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी चोख सांभाळावी - विजयसिंग पवार | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २४ ऑक्टोबर २०१८\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nसिलसिला बदलते रिश्तों का या मालिकेत दृष्टी धामी घेतेय या गोष्टीवर मेहनत\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n#MeToo: आलोकनाथ आणि साजिद खानला ‘मी टू’ प्रकरणी नोटीस\nरुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेला लेटमार्क\nतरुणींनो, व्हॉट्सअ‍ॅपवर डीपी ठेवताना सावधान\nसुरेंद्र गडलिंग यांच्यावरील आरोपपत्रावर आज फैसला\nशिल्पा शिंदेला लागली मोठी लॉटरी, मिळाला हा मोठा चित्रपट\n#MeToo : संजना सांघीने केला सुशांत सिंग राजपूतचा बचाव म्हणे, असे काही घडलेच नाही\n#MeToo: अजय देवगणने केली आपल्या मेकअप आर्टिस्टची हकालपट्टी\nकरिश्मा कपूरचे झाले पुन्हा एकदा ब्रेकअप\nसुभाष कपूर यांच्या जागी ‘हा’ दिग्दर्शक सांभाळणार ‘मुघल’च्या दिग्दर्शनाचा जिम्मा\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\n पार्टनरच्या Hug करण्याच्या पद्धतीवरुन ओळखा तुमचं रिलेशन\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nझणझणीत, तर्रीबाज कोल्हापूरची ठसकेदार मिसळ\n'या' ३ गोष्टींचा लैंगिक जीवनावर होतो वाईट परिणाम\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nAll post in लाइव न्यूज़\nडोंबिवलीतील बँकांनी एटीएमसह ग्राहकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी चोख सांभाळावी - विजयसिंग पवार\nडोंबिवली शहरातील बँक अधिका-यांनी सतर्क रहावे, ग्राहकांच्या आणि बँका त्यांचा परिसर, एटीएमसह, लॉकर आणि रोकड या सर्व महत्वाच्या बाबींची जबाबारी चोखपणे सांभाळावी. बहुतांशी बॅकांमधील अलार्म सिस्टम अद्ययावत नाही, काही ठिकाणी अलार्मच नाहीत हे धोकदायक आहे.\nठळक मुद्दे बँक अधिका-यांसह पोलिसांची बैठक संपन्नरामनगर पोलिस ठाण्यात मॅरेथॉन चर्चा\nडोंबिवली: शहरातील बँक अधिका-यांनी सतर्क रहावे, ग्राहकांच्या आणि बँका त्यांचा परिसर, एटीएमसह, लॉकर आणि रोकड या सर्व महत्वाच्या बाबींची जबाबारी चोखपणे सांभाळावी. बहुतांशी बॅकांमधील अलार्म सिस्टम अद्ययावत नाही, काही ठिकाणी अलार्मच नाहीत हे धोकदायक आहे. सुरक्षिततेच्या बाबतीत कानाडोळा करु नका, घटना घडून गेल्यावर सतर्क होण्यापेक्षा आधीच सतर्क असावे, असे आवाहन रामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजयसिंग पवार यांनी बँक अधिका-यांना केले.\nशहरातील विविध बँकांच्या खात्यांमधून ग्राहकांचे पैसे आपोआप वळती झाले. अशा सुमारे ३० हून अधिक घटना घडल्या असून लाखो रुपये परस्पर वटवले गेल्याने एटीएमची सुरक्षा धोक्यात आली असून आता खातीही सुरक्षित नसल्याचे नीदर्शनास आल्याने पोलिसांनी बुधवारी तातडीची बैठक बोलावली होती. त्या बैठकीला या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्व राष्ट्रियीकृत बँका, खासगी बँकांचे व्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पवार यांनी सर्व अधिका-यांना सांगितले की, जेवढी जबाबदारी पोलिस यंत्रणेची आहे तेवढीच बँक अधिकारी म्हणुन त्यांचीही आहे, खात्यांमधून पैसे आपोआप वळती व्हायला लागले तर मात्र गंभीर स्थिती असून वेळीच त्यासंदर्भात तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे अन्यथा मोठी आपत्ती ओढावू शकते. एकापाठोपाठ एक अशा घटना होत आहेत, पण तरीही बँका स्वस्थ कशा बसू शकतात, सुरक्षिततेविषयी कोणालाही गांभिर्य का नाही. आज ग्राहकांचा पैसा जात आहे, त्यात आपलेही कुटुंबिय असू शकतात. त्यांच्या मानसीकतेचा विचार करावा आणि योग्य ती खबरदारीची पावले तातडीने उचलावीत असेही आवाहन त्यांनी केले. पोलिस उपनिरिक्षक सुनिल खैरनार, बालाजी शिंदे आदींनी ही बैठक आयोजित केली होती.\nएटीएममध्ये प्रामुख्याने लक्ष द्यावे, जेणेकरुन डेटाचोरीसारख्या घटनांना प्रतिबंध घालता येईल. एटीएममध्ये हेल्मेट घालणे, रुमाल बांधणे, डोक्यावर, डोळयावर गॉगल लावणे, यासह मास्क लावणे असे कोणीही आढळल्यास त्यास तातडीने हटकावे, उघड्या डोक्यासह चेह-याने प्रवेश द्यावा. तसेच एटीएम जवळ कोणी सातत्याने फे-या मारत असेल घुटमळत असेल, बराच वेळ थांबत असेल तर अशांनाही हटका, त्यांची विचारपूस करा, संशयित वाटल्यास तातडीने पोलिसांना सतर्क करा असेही ते म्हणाले. अलार्म योग्य नसणे ही धोक्याची घंटा असून ते योग्य नाहीच. सर्व बॅकांनी तातडीने अलार्म टेस्ट करावेत ते वाजत आहेत की नाहीत हे बघावे आणि त्याप्रमाणे पोलिसांना सूचित करावे. तसेच ज्यांच्याकडे ही यंत्रणा कार्यान्वित नाही, त्यांनी तातडीने ते बसवावे. ग्राहक हित लक्षात घेऊन पावले उचलावीत. त्यावर बँक अधिका-यांनी पोलिस यंत्रणेच्या सूचनांचे पालन करणार असल्याचे सांगत अशा बैठका वारंवार होणे अपेक्षित असल्याचे म्हंटले. त्यानूसार तीन महिन्यातून संवाद बैठक घेण्याचा मानस असल्याचे सांगण्यात आले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nलाचखोरीची व्हिडीओ व्हायरल, पोलीस निलंबित\nतस्करीचे ४५ किलो चंदन जप्त\nसिडकोत गावठी कट्ट्यासह जिवंत काडतुसे जप्त\nसिडकोत गावठी कट्ट्यासह जिवंत काडतुसे जप्त\nवाहनांची तोडफोड करणाऱ्या संशयितांची परिसरात धिंड\nलोकलला बसवा स्वयंचलित दरवाजे\nमुरबाड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, काँग्रेसची मागणी\nबाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक कला केंद्राच्या जागेत घुसखोरी\nड्रोनद्वारे सर्वेक्षण करणाऱ्यांनी जाळले शेत, ग्रामस्थ संतप्त\n२७ गावे न वगळल्यास डिसेंबरनंतर करणार आंदोलन\nमैत्रिणीवर अत्याचार करणाऱ्यास अटक\nअमृतसर ट्रेन दुर्घटनाबिग बॉस 12मीटूइंधन दरवाढपरिणीती चोप्रादीपिका पादुकोणप्रो कबड्डी लीगसबरीमाला मंदिरअमृता फडणवीसकॉफी विथ करण 6\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nकलिंगडापासून घरच्या घरी तयार करा 'हे' फेसपॅक\n'या' पदार्थांमुळे वाढतो तुमचा ताण; मेंदूसाठीही ठरतात घातक\nतुमची मुलं वस्तू चोरतात अशी बदला वाईट सवय\nवाहतुकीचे हे अजब नियम पाहून, तुम्ही नक्कीच जाल चक्रावून\nएक्सला खबरही लागू न देता ब्रेकअपनंतर ही ६ कामे करतात मुली\nरोहित शर्मा-विराट कोहलीची जोडी जमली\nचेहऱ्यावर स्मितहास्य खुलवणारे 'क्युट स्टॅच्यू'\nही आहे जगातील सर्वात सुंदर नदी\nसरकारच्या एका होकारामुळे अनेकांना मिळु शकतो रोजगार - आंग्रीया क्रुझचे शिल्पकार\nभाजपा सरकार काँग्रेसपेक्षाही थापाडे - राज ठाकरे\n#MeToo: 'मीटू' मोहिमेवर पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णीने दिली ही प्रतिक्रिया\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेनेविरोधात धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nपनवेल टर्मिनलमध्ये बेवारस बॅग आढळल्याने खळबळ\nसांगलीतील भिवघाट येथे साई गारमेंटला भीषण आग\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\nलोकलला बसवा स्वयंचलित दरवाजे\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\n''गोपीनाथरावांसाठी जागा सोडत होतो, आता सर्व जागा लढणार''\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराकेश अस्थाना प्रकरणात मोदींना एवढी गोडी का\nजायकवाडीत ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश\n२२ महिन्यांनंतर शिवस्मारकाच्या कामाचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/marathi-news-solapur-news-mangalwedha-crops-98107", "date_download": "2018-10-24T01:12:29Z", "digest": "sha1:5GP5QZRXMYTR5FNBKA5DM4XCRZB4BDUE", "length": 13695, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news solapur news mangalwedha crops ज्वारीला रब्बी हंगामात हवामान बदलाचा मोठा फटका बसला | eSakal", "raw_content": "\nज्वारीला रब्बी हंगामात हवामान बदलाचा मोठा फटका बसला\nगुरुवार, 15 फेब्रुवारी 2018\nमंगळवेढा : जिल्ह्यात ज्वारीच्या कोठार असलेल्या मंगळवेढा तालुक्यातील शिवारात यंदाच्या रब्बी हंगामात हवामान बदलाचा मोठा फटका बसला असल्याने ज्वारीच्या उत्पादनात चाळीस टक्याहून अधिक घट होत असल्याने या पिकासाठी जिरायत शेतकऱ्यांचा लागवडी इतकाही खर्च देखील निघाला नाही.\nमंगळवेढा : जिल्ह्यात ज्वारीच्या कोठार असलेल्या मंगळवेढा तालुक्यातील शिवारात यंदाच्या रब्बी हंगामात हवामान बदलाचा मोठा फटका बसला असल्याने ज्वारीच्या उत्पादनात चाळीस टक्याहून अधिक घट होत असल्याने या पिकासाठी जिरायत शेतकऱ्यांचा लागवडी इतकाही खर्च देखील निघाला नाही.\nतालुक्यात चार साखर कारखाने असले तरी गाळपास येणारा ऊस हा अन्य तालुक्यातील असूनही शासन दरबारी मात्र साखर उत्पादकांना तालुका अशी ओळख निर्माण होत आहे. तालुक्यात ज्वारीच्या पीकाचे 45 हजार हेक्टर इतके क्षेत्र आहे. पण यंदा ज्वारीच्या क्षेत्रात घट झाली. कृषी खात्याने या पिकासाठी बियाणाचे वाटप देखील केले. मंगळवेढ्याचा पिकेल एक कोण खाईल ढोई जण अशी म्हण प्रचलित आहे पण ही म्हण मात्र यंदाच्या हंगामात लागू होणार नाही.\nमंगळवेढा व मुंढेवाडी, बोराळे, ब्रम्हपुरी, कारखाना साईट या शिवारातील जमीन ज्वारीच्या पिकाला पोषक असल्यामुळे या परिसरात ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. ही चवदार हुरड्याला चांगली असल्याने तालुक्यात अन्य ठिकाणावरून हुरड्याचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात. यंदा हुरडा पार्ट्यावरही संक्रांत आली यंदा शिवारात म्हणाव्यात अशी चव हुरडा शौकीनाला चाखता आली नाही. 2017 च्या पावसाळ्यात रब्बी पेरणीच्या सुरूवातीला मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावल्यामुळे ज्या शेतकय्रांनी अगोदर पेरणी केली त्यांना पीक हाताला तर ज्या शेतकऱ्यांच्या जमीनीत वापसा लवकर आला नाही. त्यांना उशिरा पेरणी करावी लागली. त्यामुळे पिकाची वाढ व्यवस्थित झाली ज्या ठिकाणी लवकर वापसा आला नाही. त्या ठिकाणी हरभरा, कुरडई हे पीक घ्यावे लागले. करडई पीक देखील यंदा समाधानकारक नसल्याचे शेतकरी बोलू लागले.\nहरभरा पीक समाधान कारक आहे. त्यामुळे अडचणीत असलेेेल्या शेतकऱ्यांना यंदा कोणतीच मदत मिळणार नाही. शिवाय ज्वारीच्या पीकाची पेरणी, राखणी, काढणी, पासून ज्वारीचे पीक पोत्यात भरेपर्यंत तालुक्याच्या दक्षिण व पश्चिम भागातील मजुराला मोठ्या प्रमाणात रोजगार मिळत असतो बोराळे नाका परिसरात मजुराची गर्दी देखील कमी राहल्याचे दिसत आहे त्यामुळे रोजगार ही कमी प्रमाणात मिळणार आहे.\nमुंबईचा पारा @ 37.6\nमुंबई - अवकाळी पावसानंतर मुंबईचा पारा पुन्हा उकळू लागला आहे. मंगळवारी मुंबईचे कमाल तापमान 37.6 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. गेल्या 10 वर्षांत...\n(एक पाणीदार पत्रव्यवहार...) प्रिय गिरीशभाऊ, शतप्रतिशत नमस्कार अगदी तांतडीने पत्र लिहायला घेतले आहे, कारण अक्षरश: तोंडचे पाणी पळाले आहे. औंदा...\n#PuneGarbage उरुळीत कचऱ्याचा बायोमायनिंग प्रकल्प\nपुणे - विरोधकांच्या मागण्या अमान्य करीत महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने बहुमताच्या जोरावर उरुळी देवाची येथील कचरा डेपोमधील कचऱ्याच्या...\nमंगळवेढा ते निंबोणी रस्त्याची चाळण\nमंगळवेढा : मंगळवेढा ते निंबोणी रस्त्यावरील खड्डे, खोमनाळ गावाजवळील धोकादायक वळणावरील खड्डे, तालुक्यातील लवंगी येथील भैरवनाथ साखर कारखान्याने...\nशिरोळ तालुक्यात शिरढोण येथे सातत्याने मगरीचे दर्शन\nजयसिंगपूर - शिरढोण (ता. शिरोळ) येथील कोईक मळ्यातील ओताच्या काठावर सातत्याने मगरीचे दर्शन होत आहे. मंगळवारी सुमारे सात फूट लांबीची मगर काठावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/canon-eos-100d-dslr-body-black-price-psbKf.html", "date_download": "2018-10-24T00:49:00Z", "digest": "sha1:ELSUTETI7BIMWUDZIHH2YTUBXAOJ2VNL", "length": 20066, "nlines": 483, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कॅनन येतोस १००ड दसलर बॉडी ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकॅनन येतोस १००ड दसलर\nकॅनन येतोस १००ड दसलर बॉडी ब्लॅक\nकॅनन येतोस १००ड दसलर बॉडी ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकॅनन येतोस १००ड दसलर बॉडी ब्लॅक\nकॅनन येतोस १००ड दसलर बॉडी ब्लॅक किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये कॅनन येतोस १००ड दसलर बॉडी ब्लॅक किंमत ## आहे.\nकॅनन येतोस १००ड दसलर बॉडी ब्लॅक नवीनतम किंमत Sep 28, 2018वर प्राप्त होते\nकॅनन येतोस १००ड दसलर बॉडी ब्लॅकएबाय, ऍमेझॉन, फ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nकॅनन येतोस १००ड दसलर बॉडी ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे एबाय ( 49,500)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकॅनन येतोस १००ड दसलर बॉडी ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया कॅनन येतोस १००ड दसलर बॉडी ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकॅनन येतोस १००ड दसलर बॉडी ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nसरासरी , 5 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकॅनन येतोस १००ड दसलर बॉडी ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nकॅनन येतोस १००ड दसलर बॉडी ब्लॅक वैशिष्ट्य\nमॉडेल नाव EOS 100D\nकाँटिनूपूस शॉट्स Yes, 4 fps\nसिन्क टर्मिनल 1/200 sec\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 18 MP\nसेन्सर तुपे CMOS Sensor\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/4000 sec\nऑप्टिकल झूम 5 x\nमिनिमम शटर स्पीड 30 sec\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 3 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 1,040,000 dots\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 3:2, 4:3, 16:9, 1:1\nऑडिओ फॉरमॅट्स Linear PCM\nविडिओ रेकॉर्डिंग 1080p @ 30fps\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nकॅनन येतोस १००ड दसलर बॉडी ब्लॅक\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/11519", "date_download": "2018-10-24T01:56:26Z", "digest": "sha1:DLO4LKE3OZ7D3RHB6BLJEJAEZYR6RXPL", "length": 7251, "nlines": 143, "source_domain": "www.maayboli.com", "title": "दिवाळीची प्राजक्त पहाट | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /शैलजा यांचे रंगीबेरंगी पान /दिवाळीची प्राजक्त पहाट\nमोठा फोटो इथे पाहायला मिळेल.\nशैलजा यांचे रंगीबेरंगी पान\nसुरेख आहे. फुलाचा केशरी दांडा\nसुरेख आहे. फुलाचा केशरी दांडा पण यायला हवा होता. मागे बहुतेक एक सुकलेले फुल पण आहे का ते खुडुन फोटो घेतला असता तर आणखी उत्तम.\nशैलजा, एक सांग, तू फोटोमागीच\nशैलजा, एक सांग, तू फोटोमागीच दृष्य संदीग्ध कसे काय ठेवतेस मलाही एकदा ही पद्धत वापरायची आहे पण माहिती नाही असे कसे करतात.\nफोटो छान आला आहे.\nप्रकाश, आरती, चेतन, केपी,\nप्रकाश, आरती, चेतन, केपी, चिनू धन्यवाद. केपी, फुलाचा फोटो पूर्णपणे पुढून घेतल्याने दांडा आलेला नाही. सुकलेल्या फुलाबद्दल बरोबर. लक्षात आले नाही.\nबी, धन्यवाद. तुझ्या प्रश्नाचे उत्तर द्यायचा प्रयत्न करते. फोटो काढताना अ‍ॅपरचर जास्तीत जास्त साईजला ठेवायचे, आणि सब्जेक्टवर फोकस करुन फोटो काढायचा, मग बॅकग्राउंड संदिग्ध दिसते. फोटोशॉप, पिकासा ह्यासारखी सॉफ्टवेअर्स वापरुन चांगला परिणाम साधता येतो.\nछान आलाय फोटो. मला आवडला.\nछान आलाय फोटो. मला आवडला.\nप्रसन्नं वाटलं फोटो पाहुन.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://railandbusfanning-ram.blogspot.com/2011/02/blog-post_14.html", "date_download": "2018-10-24T00:36:45Z", "digest": "sha1:N5LZPQNGMM442EAL2BRFRGJDRBPKF5DI", "length": 25296, "nlines": 282, "source_domain": "railandbusfanning-ram.blogspot.com", "title": "मी एक प्रवासी पक्षी,: आवडेल तेथे प्रवास भाग २", "raw_content": "मी एक प्रवासी पक्षी,\nआवडेल तेथे प्रवास भाग २\nआधीचा अनुभव गाठीशी होताच त्यामुळे लगेच नवीन मुंबईच्या दत्ता मेघे इंजिनीअरींग कॊलेजचा इंटरव्ह्यु कॊल आल्यानंतर पुन्हा एकदा आवडेल तेथे प्रवास योजनेनेच मुंबईपर्यंत जाण्याचा विचार केला. परतल्यापासून आठव्याच दिवशी पुन्हा एकदा नागपूर डेपो मॆनेजर समोर जाऊन ठाकलो. त्यांनी विचारलेच \"काय हो तुम्हाला ही कल्पना फ़ारच आवडलेली दिसतेय.\" त्यांना माझा मागील प्रवास थोडक्यात सांगितला आणि नवीन पास घेतला. पुन्हा एकदा पोटापाण्याच्या शोधात मुशाफ़िरी सुरू झाली.\nनागपूर ते अकोला : आसन क्र.१७\nनागपूरवरून प्रयाण : ०६.०० वाजता\nमार्गावरील थांबे : कोंढाळी, तळेगाव, अमरावती, मूर्तिजापूर, बोरगाव(मंजू)\nबस : नागपूर जलद बुलढाणा\nबस क्र. : MH-31/ M 9166 म.का.ना. न.टा. २४८, १९९४-९५\nआगार : बु. बुलढाणा आगार\nचेसिस नं. : ७२७७६५\nएकूण आसने : ५५\nअकोला आगमन : ११.५० वाजता\nएकूण अंतर : २५० किमी.\nसरासरी वेग : ४२.८५ किमी प्रतितास\nगेल्यावेळी याच अकोला नागपूर प्रवासाला जवळपास ७ तास लागले होते. त्यामानाने हा प्रवास जलद झाला. सकाळी फ़ार वाहतूक नसल्यामुळे गाडी जरा वेगात आणता आली असावी.\nअकोला ते श्रीक्षेत्र शेगाव : आसन क्र.२६\nअकोलावरून प्रयाण : १२.१० वाजता\nमार्गावरील थांबे : एकही नाही (मार्गे बाळापूर)\nबस : मोर्शी जलद शेगाव\nबस क्र. : MH-31/ 9137 म.का.ना. न.टा. ८३, १९९३-९४\nआगार : अम. मोर्शी आगार\nएकूण आसने : ५५\nश्रीक्षेत्र शेगाव : आगमन : १३.१० वाजता\nएकूण अंतर : ५० किमी.\nसरासरी वेग : ५० किमी प्रतितास\n काय सुपर आणली गाडी मस्तच. शेगावला गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक झालो. सगळी चिंता त्यांच्यावर टाकली आणि पुढच्या प्रवासाला सिद्ध झालो\nगजानन माउली, प्रेमाची साउली, शेगावी राहिली, भक्तांसाठी\nश्रीक्षेत्र शेगाव ते खामगाव हा प्रवास MH-28/ B 128 MATADOR F 307 काळ्या पिवळ्या टॆक्सी ने केला.\nखामगाव ते औरंगाबाद : आसन क्र.५० (खामगाव ते चिखली), आसन क्र. १३ (चिखली ते औरंगाबाद)\nखामगाववरून प्रयाण : १७.३० वाजता\nमार्गावरील थांबे : चिखली, चिखली ढाबा, देउळगाव राजा, जालना, सिडको बस स्थानक (औरंगाबाद)\nबस : नागपूर जलद औरंगाबाद\nबस क्र. : MH-20/D 2030 म.का.औ. न.ले. ३०, १९९५-९६\nआगार : औ. औरंगाबाद-२ आगार\nचेसिस नं. : ३०१८७\nएकूण आसने : ५५\nऔरंगाबाद आगमन : २२.४५ वाजता\nएकूण अंतर : २३० किमी.\nसरासरी वेग : ४३.८० किमी प्रतितास\nऔरंगाबाद ते नाशिक : आसन क्र.१०\nऔरंगाबादवरून प्रयाण : ०६.१५ वाजता\nमार्गावरील थांबे : देवगाव(रंगारी), लोणी(खु.), नांदगाव, मनमाड, चांदवड, पिंपळगाव बसवंत, ओझर(मिग)\nबस : औरंगाबाद जलद नाशिक\nआगार : औ. औरंगाबाद-२ आगार\nएकूण आसने : ५५\nखामगाव आगमन : ११.०० वाजता\nएकूण अंतर : २२० किमी.\nसरासरी वेग : ४६.३१ किमी प्रतितास\nनाशिक ते कल्याण : आसन क्र.२६\nनाशिकवरून प्रयाण : ११.४५ वाजता\nमार्गावरील थांबे : घोटी ढाबा, थळघाट चेकपोस्ट, शहापूर, भिवंडी\nबस : धुळे जलद वाशी\nबस क्र. : MH-20/D 2028 म.का.औ. न.ले. २८, १९९५-९६\nआगार : धु. धुळे आगार\nएकूण आसने : ५५\nकल्याण आगमन : १६.०० वाजता\nएकूण अंतर : १५० किमी.\nसरासरी वेग : ३५.२९ किमी प्रतितास\nमुंबईच पहिलं जवळून दर्शन. तसं मी १९९१ मध्ये आलो होतो पण मद्रास मेल ने आलो आणि लगेचच गीतांजली मध्ये जाउन बसलो होतो. धड व्ही.टी. स्टेशन पण नीट बघितलं नव्हतं. फ़क्त कल्याण ते मुंबई हा प्रवास भल्या पहाटे व मुंबई ते कल्याण हा प्रवास भल्या सकाळी झाला होता.\nकल्याण ला स्टॆण्ड बाहेर लगेच स्टेशनवर प्लॆट्फ़ॊर्मवर गेलो. संध्याकाळपर्यंत मुलुंड ला गेलो. उद्या सकाळी ऐरोलीला इंटरव्ह्यु ला जाइन.\nहा दिवस आयुष्यातला एक महत्वाचा दिवस. आज ऐरोलीच्या दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात इंटरव्ह्यु झाला. इंटरव्ह्यु समिती मध्ये डॊ.परमेश्वरन व डॊ.पंड्या (व्ही.जे.टी.आय.) होते. माझा नंबर सगळ्यात शेवटी संध्याकाळी ६ वाजता लागला. इंटरव्ह्यु मध्ये माझ्या आवडीच्या विषयातलेच (इंजिनीअरींग जिऒलॊजी) प्रश्न विचारलेत त्यामुळे आत्मविश्वास वाढला आणि निवड होईलच असे वाटत होते.संध्याकाळी अण्णाकाकांचे मित्र श्री.कस्तुरेकाकांकडे जाउन आलो.\nठाणे ते पुणे (स्वारगेट) : आसन क्र.१७\nठाणे वरून प्रयाण : ०८.०५ वाजता\nमार्गावरील थांबे : पनवेल, खोपोली, लोणावळा, पिंपरी-चिंचवड\nबस : ठाणे जलद करमाळा\nबस क्र. : MH-12/ Q 8806 म.का.दा. न.टा., १९९४-९५\nआगार : सो. करमाळा आगार\nचेसिस नं. : DVQ ७१००३४\nएकूण आसने : ५५\nपुणे(स्वारगेट) आगमन : १३.१५ वाजता\nएकूण अंतर : १६५ किमी.\nसरासरी वेग : ३१.९३ किमी प्रतितास\nमाझा पहिला खंडाळा घाटाचा अनुभव. आजवर मराठी कथा कादंबर्यांतून, प्रवास वर्णनांतून खूप वाचले होते. पहिला अनुभव हा त्यावर कळस करणारा ठरला. मुंबई सोडताना वातावरण कुन्द व ढगाळ होते. खोपोली पर्यंत पावसाने सोबत केली. खंडाळा घाट चढायला सुरुवात केली तेव्हा आकाशात ढग आणि पाऊस. घाटात ढगांनी गाडीत प्रवेश करायला सुरूवात केली होती. कपड्यांना, अंगाला तो ओला मऊसूत स्पर्श अजूनही मला आठवतोय. गाडी घाट चढून लोणावळ्याच्या जवळ आली तेव्हा आकाशात स्वच्छ ऊन पडले होते आणि खाली दरीत ढगांची दुलई अंथरली होती. विधात्याच्या या विलोभनीय मायेची इतकी रूपे इतक्या कमी वेळात दाखवणार्या खंडाळा घाटाने मला पहिल्याच दर्शनात जिंकले नव्हे खिशात टाकले.\nपुणे(शिवाजीनगर) ते अहमदनगर : आसन क्र.१३\nपुणे(शिवाजीनगर) वरून प्रयाण : १४.१० वाजता\nमार्गावरील थांबे : एकही नाही\nबस : पुणे सुपर नगर\nआगार : अह. अहमदनगर आगार\nएकूण आसने : ५५\nअहमदनगर आगमन : १६.५० वाजता\nएकूण अंतर : १३० किमी.\nसरासरी वेग : ४८.७५ किमी प्रतितास\nअहमदनगर ते तारकपूर(अहमदनगर) : उभ्याने प्रवास\nअहमदनगरवरून प्रयाण : १७.२० वाजता\nमार्गावरील थांबे : एकही नाही\nबस : परळी जलद नाशिक\nबस क्र. : MH-20/ D 1625 म.का.औ. न.ले. १९९४-९५\nआगार : बी. परळी आगार\nएकूण आसने : ५५\nतारकपूर(अहमदनगर) आगमन : १७.३० वाजता\nएकूण अंतर : ५ किमी.\nसरासरी वेग : ३० किमी प्रतितास\nतारकपूर(अहमदनगर) ते औरंगाबाद : आसन क्र.५४\nअहमदनगरवरून प्रयाण : १७.४५ वाजता\nमार्गावरील थांबे : घोडेगाव, वडाळा, नेवासे फ़ाटा\nबस : पुणे सुपर यवतमाळ\nबस क्र. : MH-31/ M 9161 म.का.ना. न.टा. २४३, १९९४-९५\nआगार : य. यवतमाळ आगार\nचेसिस नं. : ७२७७४५\nएकूण आसने : ५५\nऔरंगाबाद आगमन : २०.३० वाजता\nएकूण अंतर : १२० किमी.\nसरासरी वेग : ४३.६३ किमी प्रतितास\nरात्री औरंगाबादला अण्णाकाकांकडे मुक्काम.\nऔरंगाबाद ते अमरावती : औरंगाबाद ते खामगाव (आसन क्र.११), खामगाव ते अमरावती (आसन क्र.३१)\nऔरंगाबादवरून प्रयाण : ०९.१० वाजता\nमार्गावरील थांबे : जालना, देउळगाव राजा, चिखली, खामगाव, अकोला, मुर्तिजापूर\nबस : औरंगाबाद अतिजलद साकोली\nबस क्र. : MH-31/M 9159 म.का.ना. न.टा. २४१, १९९४-९५\nआगार : भं २/९५. साकोली * आगार\nचेसिस नं. : ७२७६५२\nएकूण आसने : ५५\nअमरावती आगमन : १७.३५ वाजता\nएकूण अंतर : ३६० किमी.\nसरासरी वेग : ४२.७७ किमी प्रतितास\nही गाडी १९९५ मध्ये नुकतीच सुरू झालेली होती. तत्पूर्वी औरंगाबाद ते नागपूर मार्गावर फ़क्त सकाळी ९.३० ला नागपूर डेपोची आणि संध्याकाळी ७.३० ला औरंगाबाद डेपोची अशा दोनच एशियाडस (निम आराम गाड्या) होत्या.\n(पहिल्यांदा बरीच वर्षे ही गाडी (औरंगाबाद-साकोली) साधी होती गेल्या ४ वर्षांपासून ही फ़ेरी निम-आराम केलेली आहे.)\nया गाडीचा कर्मचारी बदल अमरावतीला होतो हे कळले आणि ही गाडी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारासच नागपूरला पोहोचते हे सुध्दा कळले. (आजही हेच वेळापत्रक कायम आहे)\nआणि त्यामुळेच मी खामगावपासूनच दाराजवळची जागा पकडून दुसरं कुठलं चांगलं कनेक्शन मिळतय का ते बघत होतो.\n* या पद्धतीने डेपो लिहिणे ही भंडारा विभागाची खासियत होती. त्याचं डिकोडींग असं. विभाग - त्या वर्षातली त्या डेपोत आलेली त्या नंबरची गाडी (नं/वर्ष) - आगार.\nअमरावती ते नागपूर : अमरावती ते तिवसा (आसन क्र.३), तिवसा ते नागपूर (आसन क्र. २६)\nअमरावतीवरून प्रयाण : १७.४५ वाजता\nमार्गावरील थांबे : गुरूकुंज मोझरी, तिवसा, तळेगाव, कारंजा (घाडगे), कोंढाळी\nबस : अमरावती सुपर नागपूर\nबस क्र. : MH-12/R 1262 म.का.दा. न.टा., १९९४-९५\nआगार : अम. अमरावती-१ आगार\nचेसिस नं. : ७२७७७१\nएकूण आसने : ५५\nअहमदनगर आगमन : २१.५५ वाजता\nएकूण अंतर : १५४ किमी.\nसरासरी वेग : ३६.९६ किमी प्रतितास\nहा प्रवास मात्र सफ़ल झाला. मुंबईला कायम नोकरी मिळाल्याचा निरोप दोन दिवसांनी कळला. जीवनातले एक कष्ट्प्रद पर्व संपले. आज वळून पाहताना लक्षात येतं की त्या दिवसांनी, त्या अपमान, अवहेलनांनी जीवनात खूप शिकवलं. हे पर्व\nआवडेल तेथे प्रवास भाग २\nआवडेल तेथे प्रवास भाग १\nपरवा मुंबईवरून नागपूरला येताना केवळ घाईमुळे विमानाने यावे लागले. एका तासात एका पूर्ण नवीन विश्वात प्रवेश करताना सोय तर झाली पण रेल्वेप्रवास ...\nएका लग्नाच्या जमण्याची गोष्ट.\n७ फेब्रुवारी २०००. मी आणि माझी पत्नी वैभवी पहिल्यांदाच एकमेकांना भेटलोत. प.पू. मायबाईंकडे नाथबीजेचा कार्यक्रम होता. व्यवस्थेत सहभाग...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास.- ३\nपूर्वपिठीका : १९९५. सप्टेंबर महिन्यात नुकताच नवी मुंबईतल्या दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात रुजू झालो होतो. ओक्टोबर महिन्याच्या अख...\nकावळ्याच्या शापाने गाय मरत नाही पण..... तीन वेगवेगळे अनुभव.\n२००३ च्या जुलै महिन्यातली गोष्ट. महाविद्यालयाच्या उन्हाळी सुट्या संपवून मी, माझ्या पत्नी व एक वर्षाच्या छोट्या मुलीसह, नागपूरवरून मु...\nकराडला अभियांत्रिकीला शिकायला असताना (१९८९ ते १९९३) आम्ही काही दोस्त मंडळींनी सांस्कृतीक क्षेत्रात खूप धमाल केली. पहिल्या वर्गात विशेष प्र...\nशिवशाही : एक चिंतन\nसाधारण फ़ेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची \"शिवशाही\" नावाची स्लीपर कोच बससेवा १५ एप्रिलला सुरू होणार ही...\nपुन्हा नागपूर - १\n२०१२ सरता सरताच चि. मृण्मयीच्या नागपूरच्या शाळेत स्नेहसंमेलन, नववर्षाच्या अगदी सुरूवातीलाच असल्याची, बातमी कळली होती. आम्ही सांगोल्यात २२...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास क्र.१\n१३/२/१९९२. य़शवंतराव चव्हाण नाट्यगृह, कराड. रात्री चे साडेबारा वाजताहेत. आमची \"अर्थ-अनर्थ\" एकांकिका संपतेय. एकांकिकेच्याच चर्चा,...\nतीर्थरूप दादा, आज १३ मार्च. तुमचा वाढदिवस. आज तुम्ही असता तर तुमचा हा ७१ वा वाढदिवस आपण सगळ्यांनी थाटामाटात साजरा केला असता. तुमची मि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-152-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A5%E0%A4%95%E0%A4%AC/", "date_download": "2018-10-24T01:19:31Z", "digest": "sha1:BIBRI2LBYEWACQSUYPHPKWY7HG2LB2WO", "length": 10333, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पालिका देणार 152 कोटींची थकबाकी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपालिका देणार 152 कोटींची थकबाकी\nस्थायी समितीत 65 कोटींचा वर्गीकरणाचा प्रस्ताव\nपुणे : महापालिकेने खडकवासला धरणातून उचलेल्या वाढीव पाण्याच्या रकमेपोटी तसेच थकबाकी पोटी पाटबंधारे विभागाकडून महापालिकेकडे 152 कोटी रुपयांच्या थकबाकीची मागणी पत्राद्वारे केली होती. ही थकबाकी देण्यास महापालिका प्रशासनाने तयारी दर्शविली असून त्यानुसार, सुमारे 65 कोटींच्या वर्गीकरणाचा प्रस्ताव प्रशासनाकडून समितीसमोर आणण्यात आला होता. मात्र, समितीने तो पुढील आठवड्यात ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.\nजलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने निश्‍चित केलेल्या सुधारीत दरांनुसार, पाटबंधारे विभागाने महापालिकेकडे 2015 पासूनची पाणी वापराच्या जादा रकमेची थकबाकीपोटी सुमारे 352 कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र, ही रक्कम चुकीच्या पध्दतीने आकारल्याचे सांगत, तसेच त्यात पालिकेने केलेला पाणी वापरही चुकीचा असल्याचे सांगत पालिकेने ही रक्कम देण्यास नकार दिला होता. त्यावरून या दोन्ही विभागात गेल्या काही महिन्यांपासून शितयुध्द सुरू होते. त्यानंतर ही बाब जलसंपदामंत्र्यांपर्यंत गेल्यानंतर दोन्ही विभागांनी संयुक्त बैठक घेऊन बिलांची तपासणी करून त्यावर तोडगा काढावा, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, महापालिकेने बिलांची तपासणी केल्यानंतर पालिकेने 92 कोटींची बीले देण्याची तयारी दर्शविली होती.\nमात्र, त्यात वाढ करत पाटबंधारे विभागाने 152 कोटींची नव्याने मागणी केली आहे. तसेच मागील आठवड्यात झालेल्या कालवा समितीच्या मुंबईत झालेल्या बैठकीतही राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनीही पालिकेने तातडीने 15 दिवसांच्या आत ही थकबाकी पाटबंधारे विभागास देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यास बैठकीत उपस्थित असलेले महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी तयारी दर्शविली होती. त्यानुसार, प्रशासनान स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मान्यतेसाठी आणण्यात आला. मात्र, समितीने तो दाखल करण्यास नकार दिला. या विषयावर चर्चा करायची असल्याने तो पुढील मंगळवारी होणाऱ्या समिती मध्ये सादर करावा; त्यास मान्यता देऊ, असे समितीकडून सांगण्यात आले.\nयापूर्वी दिले 18 कोटी\nया थकबाकी पोटी महापालिकेने या पूर्वीच जलसंपदा विभागास 18 कोटी रुपये दिले आहेत. पहिल्यांदा ज्यावेळी जलसंपदा विभागाने 354 कोटींची मागणी केली होती. त्यावेळी पालिकेने 48 कोटी रुपये देण्याची तयारी दर्शविली होती. त्यास स्थायी समितीनेही मान्यता दिलेली असून पालिकेने या पूर्वीच 18 कोटी रुपये जलसंपदा विभागास दिलेले आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleतामिळनाडूच्या राज्यपालांच्या बदनामी प्रकरणी पत्रकारास अटक\nNext articleशिवाजी विद्यापिठावर प्राध्यापकांचा धडक मोर्चा\nदिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर अन्न औषध प्रशासनाचे छापासत्र\nएमपीएससीतील नियुक्‍त उमेदवारांची ससेहोलपट\nपेपर फुटीची सत्यशोधन समितीकडून तपासणी\nकोजागिरीचा पौर्णिमेनिमित्त महापालिका उद्याने रात्री १२ पर्यंत राहणार खुली\n“वैमानिक प्रशिक्षण’वर सव्वादोन कोटी खर्च\nपालिकेत सत्ताधारी विरुद्ध अधिकारी संघर्ष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/node/361", "date_download": "2018-10-24T01:36:00Z", "digest": "sha1:ZH2ZZ6RQE7UNK7RSR77NEJTUBFX6N5YF", "length": 8418, "nlines": 125, "source_domain": "www.manogat.com", "title": "बारावा अध्याय | मनोगत", "raw_content": "\nस्वगृह › गीताई ›\nप्रेषक नरेंद्र गोळे (बुध., २७/१०/२००४ - ००:००)\nअसे मिसळले कोणी तुज भक्त उपासिती \nकोणी अक्षर अव्यक्त योगी ते थोर कोणते ॥ १ ॥\nरोवूनि मन माझ्यात भजती नित्य जोडिले \nश्रद्धेने भारले माझ्या ते योगी थोर मानितो ॥ २ ॥\nपरी अचिंत्य अव्यक्त सर्व-व्यापी खुणेविण \nनित्य निश्चळ निर्लिप्त जे अक्षर उपासती ॥ ३ ॥\nरोधिती इंद्रिये पूर्ण सर्वत्र सम जाणुनी \nमाझ्या कडे चि ते येती ज्ञानी विश्व-हिती रत ॥ ४ ॥\nअव्यक्ती गोविती चित्त क्लेश त्यांस विशेष चि \nदेहवंतास अव्यक्ती सुखे बोध घडे चि ना ॥ ५ ॥\nपरी जे सगळी कर्मे मज अर्पूनि मत्पर \nअनन्य भक्ति-योगाने भजती चिंतुनी मज ॥ ६ ॥\nमाझ्यात रोविती चित्त त्यास शीघ्र चि मी स्वये \nसंसार-सागरांतूनि काढितो मृत्यु मारुनी ॥ ७ ॥\nमन माझ्यात तू ठेव बुद्धि माझ्यात राख तू \nम्हणजे मग निःशंक मी चि होशील तू स्वये ॥ ८ ॥\nजाईल जड माझ्यात चित्तास करणे स्थिर \nतरी अभ्यास-योगाने इच्छूनि मज मेळवी ॥ ९ ॥\nअभ्यास हि नव्हे साध्य तरी मत्कर्म आचरी \nमिळेल तुज ती सिद्धि मत्कर्म हि करूनिया ॥ १० ॥\nन घडे हे असे कर्म योग माझ्यात साधुनी \nतरी सर्व चि कर्माचे प्रयत्ने फळ सोड तू ॥ ११ ॥\nप्रयत्ने लाभते ज्ञान पुढे तन्मयता घडे \nमग पूर्ण फल-त्याग शीघ्र जो शांति देतसे ॥ १२ ॥\nकोणाचा न करी द्वेष दया मैत्री वसे मनी \nमी माझे न म्हणे सोशी सुख-दुःखे क्षमा-बळे ॥ १३ ॥\nसदा संतुष्ट जो योगी संयमी दृढ-निश्चयी \nअर्पी मज मनो-बुद्धि भक्त तो आवडे मज ॥ १४ ॥\nजो न लोकांस कंटाळे ज्यास कंटाळती न ते \nहर्ष शोक भय क्रोध नेणे तो आवडे मज ॥ १५ ॥\nनेणे व्यथा उदासीन दक्ष निर्मळ निःस्पृह \nसोडी आरंभ जो सारे भक्त तो आवडे मज ॥ १६ ॥\nन उल्लासे न संतापे न मागे न झुरे चि जो \nबरे वाईट सोडूनि भजे तो आवडे मज॥ १७ ॥\nसम देखे सखे वैरी तसे मानापमान हि \nशीत उष्ण सुखे दुःखे करूनि सम मोकळा ॥ १८ ॥\nनिंदा स्तुति न घे मौनी मिळे ते गोड मानितो \nस्थिर-बुद्धि निराधार भक्त तो आवडे मज ॥ १९ ॥\nजे धर्म-सार हे नित्य श्रद्धेने मी चि लक्षुनी \nसेविती ते तसे भक्त फार आवडती मज ॥ २० ॥\n‹ अकरावा अध्याय up तेरावा अध्याय ›\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ६ सदस्य आणि ३८ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/trap-naijerian-gang-25512", "date_download": "2018-10-24T00:59:36Z", "digest": "sha1:WB44W4PNNFHEL4XMYL66BB3WY2463ZNJ", "length": 18775, "nlines": 197, "source_domain": "www.esakal.com", "title": "trap for naijerian gang नायजेरियन टोळ्यांसाठी सापळा | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 11 जानेवारी 2017\nलुबाडणूक थांबविण्याकरिता पोलिसांकडून कंपन्यांना टिप्स\nपुणे - कधी लाखोंची लॉटरी लागल्याचे आमिष; तर कधी डेबिट कार्डवरील क्रमांक विचारून फसवणूक... प्रत्येक वेळी वेगळी शक्‍कल लढवून नागरिकांना लुबाडणाऱ्या नायजेरियन टोळ्यांनी आता शहरातील उद्योजक, व्यावसायिकांना लक्ष्य केले आहे. त्यांनी गेल्या काही महिन्यांत १२ नामांकित कंपन्यांना चार कोटी रुपयांना लुबाडल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे अशी फसवणूक कशी टाळावी, याच्या टिप्स थेट कंपन्यांना देण्याची मोहीम सायबर पोलिसांनी हाती घेतली आहे.\nलुबाडणूक थांबविण्याकरिता पोलिसांकडून कंपन्यांना टिप्स\nपुणे - कधी लाखोंची लॉटरी लागल्याचे आमिष; तर कधी डेबिट कार्डवरील क्रमांक विचारून फसवणूक... प्रत्येक वेळी वेगळी शक्‍कल लढवून नागरिकांना लुबाडणाऱ्या नायजेरियन टोळ्यांनी आता शहरातील उद्योजक, व्यावसायिकांना लक्ष्य केले आहे. त्यांनी गेल्या काही महिन्यांत १२ नामांकित कंपन्यांना चार कोटी रुपयांना लुबाडल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे अशी फसवणूक कशी टाळावी, याच्या टिप्स थेट कंपन्यांना देण्याची मोहीम सायबर पोलिसांनी हाती घेतली आहे.\nफसवणूक झालेल्यांमध्ये हिंजवडी, पिंपरी, चाकण, एमआयडीसीसह इतर भागातील काही उद्योजकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या कंपन्यांना आर्थिक फटका बसल्यामुळे त्याची झळ कामगारांनाही सोसावी लागत आहे. नायजेरियन टोळ्यांकडून आंतरराष्ट्रीय व्यापार करणाऱ्या पुण्यातील काही कंपन्यांच्या आर्थिक व्यवहारावर ‘वॉच’ ठेवला जात आहे.\nनायजेरियन टोळ्यांकडून कंपनीच्या नावातील स्पेलिंग बदलून साधर्म्य असलेले बनावट डोमेन तयार केले जाते. बनावट ई-मेल आयडी प्राप्त झाल्यानंतर कंपनीचा ई-मेल हॅक करून दोघांच्या व्यवहारांवर नजर ठेवली जाते. एखाद्या कंपनीने परदेशातून माल खरेदी केल्यानंतर त्याची रक्‍कम बॅंक खात्यात हस्तांतरित केली जाते. नेमका तोच ई-मेल हॅक करून ही नायजेरियन टोळी कंपनीच्या बॅंक खात्यात बदल झाल्याचा ई-मेल पाठवून स्वत:चा बॅंक खाते क्रमांक देतात. परदेशी कंपनीच्या ई-मेलवर विश्‍वास ठेवून येथील उद्योजकांनी पैसेही पाठविले; परंतु अद्याप पैसे मिळालेच नसल्याचा ई-मेल आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. अशा प्रकारे पुण्यातील १२ कंपन्यांनी आत्तापर्यंत चार कोटी रुपये नायजेरियन टोळ्यांच्या बॅंक खात्यात भरल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.\nआरोपींना पकडून आणण्यात अडथळे\nसायबर गुन्हे शाखेने या गुन्ह्यांचा तपास करून आरोपी निश्‍चित केले आहेत. मात्र, त्यांना नायजेरियातून आणण्यात कायदेशीर परवानगी मिळविण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे नायजेरियन टोळ्या पुणेकरांची डोकेदुखी ठरत आहे.\nसायबर गुन्हे शाखेने पुणे, पिंपरी, चाकण, हिंजवडी आणि एमआयडीसी परिसरातील शंभराहून अधिक कंपन्यांना खबरदारी घेण्याबाबत पत्र पाठविले आहे. परदेशातील कंपन्यांनाही अशा घटनांबाबत सूचित केले आहे. कंपन्यांनी आर्थिक व्यवहारांवर मॉनिटरिंग आणि सायबर सुरक्षिततेबाबत दक्षता घ्यावी, असे आवाहन\nई-मेल आल्यानंतर मेल हेडर तपासावा\nपैसे पाठविण्यापूर्वी संबंधित कंपनीशी संपर्क साधावा\nअनोळखी लिंक उघडू नये\nयूजर, पासवर्ड सतत बदलावा\nई-मेल हॅक होऊ नये, यासाठी संगणक सिस्टिममध्ये फायरवॉल, अँटिव्हायरसचा वापर करावा\nनियमित सिक्‍युरिटी ऑडिट करून घ्यावे\nपिंपरी येथील कायनेटिक टायझिन इलेक्‍ट्रिकल कंपनीच्या एम. के. माधवन यांची एक कोटी १८ लाख रुपयांची फसवणूक झाली. त्यांनी तैवान येथील कंपनीकडून इलेक्‍ट्रिक पार्टस आयात करण्यासाठी ऑर्डर दिली होती. मात्र, नायजेरियन टोळीने त्यांचा ई-मेल आयडी हॅक करून बॅंक खात्याचा बनावट क्रमांक मिळविला. माधवन यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याने बॅंक डिटेल्स दिले. त्यानुसार भांडारकर रस्त्यावरील एका बॅंकेच्या शाखेतून ही रक्‍कम पाठविण्यात आली. मात्र, काही दिवसांनंतर ही रक्‍कम दुसऱ्याच व्यक्‍तीच्या खात्यात जमा झाल्याचे लक्षात आले.\nई-मेल आयडी हॅक करून हिंजवडी येथील एका कंपनीची एक कोटी १८ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. बंडगार्डन, समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीतही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. याबाबत सायबर गुन्हे शाखेकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.\nगेल्या दोन-तीन महिन्यांत अशा स्वरूपाच्या सायबर गुन्ह्यांत वाढ झाली आहे. गुन्ह्यावर प्रतिबंध घालण्यासाठी कंपन्यांनी स्वत:च्या आणि साधर्म्य असणाऱ्या संकेतस्थळ, ई-मेलवर नजर ठेवावी. बॅंक खात्यात बदल अथवा अन्य काही शंका आल्यास पैसे पाठविण्यापूर्वी कंपनीच्या अधिकृत व्यक्‍तीशी मोबाईलवर संवाद साधून खात्री करावी.\n- सुनील पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर गुन्हे शाखा\n#PMCIssue फुरसुंगीत सुविधांसाठी आंदोलन\nफुरसुंगी - फुरसुंगी गाव पुणे महानगरपालिकेत जाऊन वर्ष झाले तरी पालिका गावाला पुरेशा नागरी सुविधा देत नसल्याने संतप्त झालेल्या फुरसुंगी...\n#PMCIssue नागरी सुविधा मिळत नसल्याने पालिकेच्या दोन्ही कार्यालयांना टाळे\nफुरसुंगी - फुरसुंगी गाव पुणे महानगरपालिकेत जाऊन वर्ष झाले तरी पालिका गावाला पुरेशा नागरी सुविधा देत नसल्याने संतप्त झालेल्या फुरसुंगी...\nसिमल्याने गिरविले पुणे स्मार्ट सिटीचे धडे\nपुणे - सिमला स्मार्ट सिटीचे लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या पथकाने पुणे स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांची सोमवारी पाहणी करून माहिती घेतली. पुण्यात...\nतुर्कस्तानच्या अध्यक्षांचा खळबळजनक दावा\nइस्तंबूल/अंकारा (पीटीआय) : सौदी अरेबियाचे प्रसिद्ध पत्रकार जमाल खाशोगी यांची हत्या नियोजनपूर्वक करण्यात आल्याचा खळबळजनक दावा तुर्कस्थानचे अध्यक्ष...\nस्वाइन फ्लूचे 29 रुग्ण अत्यवस्थ\nपुणे - स्वाइन फ्लूने अत्यवस्थ असलेल्या 29 रुग्णांवर शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/category/maharashatra/aurangabad/", "date_download": "2018-10-24T01:39:15Z", "digest": "sha1:LZPT7NKXF6MGM4TCJYE46652E7TQW6ZX", "length": 10456, "nlines": 126, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Aurangabad Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nदोन झुंजार नेत्यांची भेट …चर्चा तर होणारचं\nलेख : ‘हॅशटॅग’ मोहिमांच्या फलश्रुतीसाठी…\nऔरंगाबादमध्ये राष्ट्रवादीचा ‘संविधान वाचवा, देश वाचवाचा’ गजर\nऔरंगाबाद- राज्यभरात राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे 'संविधान वाचवा, देश वाचवा' हे अभियान सुरु करण्यात आले आहे.…\nश्वासात श्वास आहे तोपर्यंत महिलांच्या डोक्यावरचा कळसा घालवून नळाला पाणी आणायचे आहे…\nटीम महाराष्ट्र देशा- आज औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे…\nब्रेकिंग : आधार कार्ड हे सुरक्षितच – सर्वोच्च न्यायालय\nटीम महाराष्ट्र देशा : आधार कार्डच्या वैधतेबद्दल आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. आधार कार्डच्या वैधतेला आव्हान…\nऔरंगाबाद : कुलगुरू दालनात तुफान राडा, अभाविपच्या पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की\nऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये सोमवारी तुफान राडा पहायला मिळाला. अखिल भारतीय विद्यार्थी…\nभिडे गुरुजींच्या आंब्यानंतर आता मौलवीचे फळ ; वाचा काय केलाय अजब दावा\nटीम महाराष्ट्र देशा : आंबा खाल्ला की मुलं होतात, या भिडे गुरुजींच्या वक्तव्यानंतर आता औरंगाबादमधील एका मौलवीनं अजब…\nएमआयएम-भारिप युती, आगामी निवडणुका सोबत लढणार\nटीम महाराष्ट्र देशा- एमआयएम आणि प्रकाश आंबेडकरांचा भारिप बहुजन महासंघ हे राज्यात युती करुन निवडणुका लढणार आहेत.…\nधनंजय मुंडेंना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे – सुरेश धस\nटीम महाराष्ट्र देशा : संविधानिक पदावर असलेले विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी न्यायालयाचा आदेशाचा मान ठेऊन…\nनगर-औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू, ३० जखमी\nमुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या बसला नगर शहराजवळ भीषण अपघात झाला. अपघातात मध्ये अल्ताफ अहमद बसचालक…\nवाजपेयींना श्रद्धांजली वाहण्यास नकार देणारा एमआयएमचा नगरसेवक वर्षभरासाठी तुरुंगात…\nटीम महाराष्ट्र देशा - माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यास नकार देणारे एमआयएमचे नगरसेवक…\nऔरंगाबाद : सय्यद मतीनला मारहाण करणाऱ्या भाजपच्या नगरसेवकांना अटक\nऔरंगाबाद : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यावरुन औरंगाबाद पालिका सभागृहात झालेल्या मारहाणप्रकरणी…\n‘एमआयएम’प्रमाणे ‘वंदे मातरम्’ला आमचाही विरोध : प्रकाश आंबेडकर\nटीम महाराष्ट्र देशा- देशाचे राष्ट्रगीत असताना ‘वंदे मातरम्’ची सक्ती कशासाठी असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते…\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे…\nसैराट फेम ‘तानाजी’ आता ‘माझा अगडबम’मध्ये\nपुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल : पवार\nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता फडणवीस\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे…\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये पुरुषोत्तम मधील विविध पुरस्कार विजेते\nसैराट फेम ‘तानाजी’ आता ‘माझा…\nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता…\n‘फिल्मशाला २०१८’ चा निकाल जाहीर\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान \nराष्ट्रवादीला धक्का,पवारांच्या अत्यंत निकटवर्तीय नेत्याचा पक्षाला रामराम\n‘एमआयएम’प्रमाणे ‘वंदे मातरम्’ला आमचाही विरोध : प्रकाश आंबेडकर\nवाचा अमित शाह यांनी शिवसेनेला काय धमकी दिली \nपुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल : पवार\nभाजपला काही झालं तरी सत्ता मिळू द्यायची नाही - उद्धव ठाकरे\nसैराट फेम 'तानाजी' आता 'माझा अगडबम'मध्ये\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान \nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता फडणवीस\nराष्ट्रवादीच्या तिजोरीत खडखडाट, आता प्रचार तोंडी करा - पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/02/news-1812.html", "date_download": "2018-10-24T00:20:19Z", "digest": "sha1:OWEDIJMMCANIB7OIHGFFGCZIRWPVDYEG", "length": 5931, "nlines": 82, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "श्रीगोंद्यात पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar South Crime News Shrigonda श्रीगोंद्यात पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ.\nश्रीगोंद्यात पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथे शनिवार दि.१७ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास उसाच्या शेताच्या बांधावर त्याच गावातील रहिवासी असणारे अण्णा रोहिदास काळे (वय ५३ वर्षे) यांचा मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. काळे यांची हत्या की आत्महत्या याबाबत श्रीगोंदा पोलीस तपास करत आहेत.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nयाबाबत माहिती अशी की लिंपणगाव येथील नितीन बबन वाघमारे यांनी गावातीलच अनिल नानासाहेब रोडे यांची जमीन वाट्याने केली आहे. शप्निवार दि.१७ रोजी दुपारी साडेबारा वाजता वाघमारे हे त्या शेतात उसाला पाणी देण्यासाठी गेले असत. शेताच्या बांधाला एका पुरुषाचे प्रेत दिसले. याबाबत त्यांनी शेतमालक व गावकऱ्यांना माहिती दिली.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nत्याठिकाणी आलेल्या एका महिलेने हे प्रेत आपले वडील अण्णा रोहिदास काळे यांचे असल्याचे सांगितले. परंतु काळे यांची हत्या की आत्महत्या याचा पोलीस शोध घेत आहेत. नितीन बबन वाघमारे यांनी दिलेल्या खबरीवरून श्रीगोंदा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nउद्धव ठाकरे लोकसभा उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार या चार नेत्याची नावे चर्चेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/5980-mumbai-padwa-celebration-at-andheri", "date_download": "2018-10-24T01:33:59Z", "digest": "sha1:AQEZ5WYI5CZBLQNFREUTTKJ4RAFEH6NB", "length": 4757, "nlines": 131, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "राज्यात सर्वत्र पाडव्याचा आनंद - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nराज्यात सर्वत्र पाडव्याचा आनंद\nगुढीपाडव्याचा सण म्हणजे नव्या वर्षाची, गोष्टींची आणि उपक्रामाची सुरूवात असते. ठिकठिकाणी शोभायात्रा काढण्यात येतात.\nमिरवणूका, ढोल ताशा हे तर असायलाच हवे. राज्यभरात पाढव्याचा उत्साह सुरू आहे. अंधेरीच्या साईवाडी भागात देखील अनेक महिला, लहानगे, तरूण तरूणींची शोभायात्रा सुरू झालीय.\nअंधेरीच्या संकल्प प्रतिष्ठानतर्फे या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.\n\"रक्ताने माखलेलं सॅनिटरी नॅपकिन घेऊन तुम्ही मंदिरात कसं जाणार\nप्रवीण तोगडियांनी केली नव्या पक्षाची स्थापना\nछ. शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात स्वित्झर्लंडच्या कलाकारांचा 'हा' सोहळा\nओला-उबर चालकांचा संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरुच...\nलग्नपत्रिकेवरुन रणवीर- दीपिका सोशल मीडियावर ट्रोल\nदिवाळीत फटाके फोडण्यास सशर्त परवानगी...\nPaytm च्या मालकाला ब्लॅकमेल, 'मास्टर प्लॅनर' अटकेत\n\"MIM प्रमाणेच आमचाही 'वंदे मातरम'च्या सक्तीला विरोध\nEVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/virat-kohli-first-rank-in-test/", "date_download": "2018-10-24T00:51:26Z", "digest": "sha1:2NEDQCN6YKHVMH6MYHXHL4SNQ6B4LSXK", "length": 8156, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विराट कोहलीचे अव्वल स्थान कायम | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nविराट कोहलीचे अव्वल स्थान कायम\nआयसीसी कसोटी क्रिकेट रॅंकिंग\nदुबई – भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने आयसीसी कसोटी क्रमवारीत फलंदाजांमध्ये आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील शतकामुळे त्याने आपल्या खात्यात गुणांची भर घालताना अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली आहे.\nदरम्यान रवींद्र जडेजानेही पहिले शतक झळकावताना अष्टपैलू खेळाडूंच्या अव्वल स्थानाच्या दिशेने कूच केली आहे. तो या क्रमवारीत तीन गुणांच्या फरकाने दुसऱ्या स्थनावार आहे. भारताचे दोन गोलंदाज आणि दोन फलंदाज अव्वल दहा खेळाडूंमध्ये आहेत.\nविराटने राजकोट कसोटीत 139 धावांची खेळी केली होती आणि तो आता 936 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. विराटने इंग्लंड दौऱ्यातही धावांचा ओघ कायम राखला होता. ऑस्ट्रेलियाचा स्टीव स्मिथ (919) आणि न्यूझीलंडचा केन विलियम्सन (847) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहे. अव्वल दहा फलंदाजांमध्ये चेतेश्वर पुजारा सहाव्या स्थानी आहे.\nअष्टपैलू खेळाडूंमध्ये जडेजाने 417 गुणांसह दुसरे स्थान कायम राखले आहे.\nराजकोट कसोटीत त्याने शतकी खेळी आणि चार विकेट्‌स घेतल्या होत्या. या क्रमवारीत बांगलादेशचा शकीब अल हसन (420) अव्वल स्थानावर आहे. कुलदीप यादवनेही राजकोट कसोटीत एकूण सहा विकेट घेतल्या. या कामगिरीसह तो 52 व्या स्थानावर पोहोचला आहे. अव्वल दहा गोलंदाजांमध्ये जडेजा ( 818) आणि आर अश्विन ( 779) अनुक्रमे चौथ्या व आठव्या स्थानावर आहे. तर पृथ्वे शॉने आपल्या पहिल्याच सामन्यात केलेल्या शतकी खेळी मुळे क्रमवारीत पृथ्वीने 418 गुणांसह 73 वे स्थान पटकावले आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपॅरा आशियाई स्पर्धेत भारताला आणखी तीन सुवर्ण\nNext articleइस्त्रायच्या हल्ल्यात पॅलेस्टाईन मधील सहा ठार\nयू मुंबाचा तेलुगु टायटन्सवर सहज विजय\nInd vs Wi 2nd ODI : दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा\n#BudaWrestle2018 : बजरंग पूनियाने पटकाविले रौप्य पदक\nश्रीलंकेने ‘मॅच फिक्सिंग’ प्रकरण हाताळण्यासाठी भारताकडे ‘यासाठी’ मागितली मदत\nयु मुंबाला पहिल्या स्थानाचे वेध\nक्रिकेट रसिकासाठी उद्या तीन सामन्यांची मेजवानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/02/news-1008.html", "date_download": "2018-10-24T00:15:34Z", "digest": "sha1:J6UF24AHIDPVYR4C4WQSVVCJ55D7UU32", "length": 9790, "nlines": 85, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "शिर्डी साई संस्थानकडून घोटाळा दाबून ठेवण्याचा प्रयत्न ? - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar North Saibaba Shirdi Special Story शिर्डी साई संस्थानकडून घोटाळा दाबून ठेवण्याचा प्रयत्न \nशिर्डी साई संस्थानकडून घोटाळा दाबून ठेवण्याचा प्रयत्न \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- साईबाबा समाधी शताब्धी सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर साईबाबा संस्थान अध्यात्मिकदृष्ट्या चर्चेत येण्याऐवजी घोटाळे, सोयीसुविधांचा बोजवारा यामध्येच चर्चिले जात आहे. साईबाबा संस्थानच्या तूप खरेदीत गैरव्यवहार झाल्याचे लोकप्रतिनिधी सांगत असतानाही घोटाळ्याचा वास बाहेर जाऊ न देता दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. संस्थान एक प्रकारे घोटाळेबाजांची पाठराखण करते की काय असा सवाल साईभक्‍त उपस्थित करत आहेत.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nसाईसमाधी शताब्दी महोत्सवासाठी शासनाने साईबाबा संस्थान प्रशासनावर जिल्हाधिकारी, उप जिल्हाधिकारी, पोलीस उप अधीक्षक यासह विविध विभागाचे अधिकारी प्रतिनियुक्‍तीवर नेमले आहे. मात्र या अधिकाऱ्यांकडून पाहिजे तसा भक्‍तभिमुक बदल दिसत नाही. त्यामुळे भक्‍तांमध्ये काहीसा नाराजीचा सूर दिसून येतो. इतर विभागाचे अधिकारी येथे नियुक्‍त केलेले असताना अन्न व औषध प्रशासनाचा अधिकारी संस्थानवर का नियुक्‍त केला जात नाही हा मोठा संशोधनाचा विषय आहे.\nप्रतिदिनी हजारो साईभक्‍तांना महाप्रसाद, बुंदी लाडूचा प्रसाद दिला जातो. याची तसेच खाद्य पदार्थासाठी कोट्यवधी रुपयांचा माल, तर रुग्णालयासाठी औषधे खरेदी केली जातात. याचा दर्जा, गुणवत्ता तपासण्यासाठी अन्न औषध प्रशासनाचा कायमस्वरूपी अधिकारी साईबाबा संस्थानकडे असणे गरजेचे आहे. परंतु संस्थानला त्याची गरज का भासत नाही संबंधित दर्जाचा अधिकारी नसल्यानेच तुपाचा वास वेगळाच येऊ लागला आहे. तुपाच्या दर्जाला व गुणवत्तेला “आर्थिक वास’ येत असल्याची चर्चा आहे.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nतूप खरेदीत आर्थिक होत असल्याची जाहीर वाच्च्यता ठेकेदारांकडून होत आहे. तुपाच्या या भ्रष्ट खरेदीला लगाम लागावा म्हणून लोकप्रतिनिधींनी तूप खरेदीची सीबीआय चौकशीची मागणी शासनाकडे करीत आहेत. तुपाच्या खरेदीला आर्थिक घोटाळ्याबरोबरच राजकीय हस्तक्षेप व वास येऊ लागल्याने या प्रकरणाचा पाठपुरावा थंडावला की काय असा संशय वाटू लागला आहे.\nदर्जेदार व शुद्ध तूप वापरले जावे याकरिता अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली संबंधित खरेदी होणे गरजेचे आहे. त्यात दोष आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करता येईल. संस्थानने फक्‍त ठेकेदाराकडून मालाचा नमुना घेऊन प्रयोग शाळेतून तपासून तो उच्च दर्जाचा असल्याचा अहवाल प्राप्त करून घेत माल खरेदी करायचा.\nमात्र प्रयोगशाळेत तपासण्यासाठी दिला जाणारा माल व प्रत्यक्षात दिला जाणाऱ्या मालामध्ये मोठी तफावत असते. परिणामी सर्वच पदार्थांचा दर्जा अपवादात्मक अनेकदा घसरतो. असे वारंवार होत असल्याने साईभक्‍तांमध्ये नाराजी वाढत आहे.देशासह राज्यात अनेक नामांकित कंपन्या असतांना खरेदीबाबत अनेकदा मर्जीतीलच किंवा मर्जी सांभाळणाऱ्या ठेकेदारांनाच ऑर्डर दिली जात असल्याचे यापूर्वीही आरोप झाले आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nशिर्डी साई संस्थानकडून घोटाळा दाबून ठेवण्याचा प्रयत्न \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nउद्धव ठाकरे लोकसभा उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार या चार नेत्याची नावे चर्चेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://sharyat.com/18/02/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%82-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC/", "date_download": "2018-10-24T00:27:06Z", "digest": "sha1:NHLHD7LE4IQI5UUI4M4F2RJNOSXOIVU7", "length": 10320, "nlines": 78, "source_domain": "sharyat.com", "title": "सागर कारंडे ने घेतलं मुंबईत स्वतःच घर ! या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा !", "raw_content": "\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा.\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \nसागर कारंडे ने घेतलं मुंबईत स्वतःच घर या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा \nमराठी माणसाला मुंबई त राहणे अवघड झाल्याचे आपण वाचत असतो. हा यातला राजकारणाचा भाग सोडला तर हि गोष्ट काही तितकीशी खरी आणि वास्तविक वाटत नाही. त्याला कारण हि तसच आहे ते म्हणजे मराठी माणूस दिवसेंदिवस करत असलेली प्रगती. कालच आम्ही जगातली सगळ्यात महागडी कॅडिलॅक हि ५.२५ करोड ची गाडी भिवंडी च्या एका तरुणाने घेतल्याच आर्टिकल लिहिलं होत त्याला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला यावरून मराठी माणसाची वज्रमूठ काय असते हे समजते \nआता असाच अजून एक आर्टिकल आम्ही शेअर करत आहोत जे आहे तुमच्या आणि आमच्या अगदी लाडक्या कलाकाराचे. चला हवा येऊ द्या मधील सागर कारंडे ची वेगळी ओळख करून द्यायची तशी काहीच गरज नाही म्हणा.\nमुंबईमध्ये स्वतःचं घर असणं हे प्रत्येकाचंच स्वप्न असतं. असं घर जे नवीन स्वप्न दाखवायला बळ देतं आणि ती स्वप्नं पूर्ण झाली की परत त्या घरात येण्याची ओढ निर्माण करतं. सागर कारंडेच्या बाबतीतही असंच काहीसं झालं आहे. सागरने काही दिवसांपूर्वीच एक नवीन घर घेतलं. या घरात त्याने पूजाही घातली. त्याचे माहिमला स्वतःचे घर तर आहेच. ज्या घराने त्याला नावारुपाला आणलं त्याच घराच्या साक्षीने त्याने आता अजून एक घर घेतलं आहे. काही दिवसांपूर्वी या घरात त्याने पूजाही केली होती. पूजेचे काही फोटो त्याने सोशल मीडियावर शेअरही केले होते. त्याच्या या फोटोंना त्याच्या चाहत्यांनी भरभरून लाइक्स आणि कमेन्ट्सही दिल्या. ‘फू बाई फू’, ‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमांमुळे प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.\nआपल्या जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर या अवलिया ने मंबई त नुकतच स्वतःच घर घेतलं. चला तर मग जाणून घेऊ या संबंधी. सागर ने नुकताच आपल्या फेसबुक अकाउंट वर घराचे फोटो टाकून हि आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली ..\n१ तासात या फोटोस ना ७ हजारांहून लाईक्स आले.\nसागर ला त्याच्या भावी आयुष्यासाठी अनेक शुभेच्छा. चला तर मग कंमेंट्स मध्ये तुम्ही हि शुभेच्छा द्या आणि हो हे आर्टिकल शेअर करून प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची हे वेगळं सांगायला नको \n← काळे अंडे देणारी आणि काळ्या रक्ताची कडकनाथ कोंबडी किंमत आहे तब्बल २००० रुपये\n२० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या. आर आर आबांची ही दोन रुपं एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं. →\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप 19/02/2018\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा. 18/02/2018\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n२० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या. आर आर आबांची ही दोन रुपं एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं. 18/02/2018\nसागर कारंडे ने घेतलं मुंबईत स्वतःच घर या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा \nकाळे अंडे देणारी आणि काळ्या रक्ताची कडकनाथ कोंबडी किंमत आहे तब्बल २००० रुपये 18/02/2018\nमुंबईमधील आणि इतर मोठ्या शहरांतील इमारतीमध्ये का नसतो १३ वा मजला. . बघा काय आहे नक्की 18/02/2018\n*** गरुड व्हा, बगळा होऊ नका पॉवर ऑफ चॉइस 16/02/2018\nKuldeep on मराठी माणूस उद्योगामध्ये कमी कुठे पडतो \nJalindar Kisan Bhoir on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nAmrut khemnalkar on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nsachin on प्रिय मित्रानो, लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख नक्की वाचा\nSandip sathe on आजचे राशिभविष्य बघा काय म्हणतेय तुमची रास….कुंभ राशी वाल्यांनी आवर्जून बघाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%82%E0%A4%A2%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6", "date_download": "2018-10-24T01:44:44Z", "digest": "sha1:GDJAVUWUK7U4LBIMXEJCX5MGVBHQHPNL", "length": 19110, "nlines": 216, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गूढवाद - विकिपीडिया", "raw_content": "\nपर्सेफनी ही देवता, अथेन्सच्या नॅशनल आर्किऑलॉजिकल म्युझिअममधील द ग्रेट इल्युसिनिअन उठावचित्रामधून\nआय ऑफ प्रॉविडंस : आचेन कॅथेड्रलच्या कळसावरील सर्व-दर्शी डोळा\nअविलाच्या संत तेरेसासमोर प्रकट झालेली पवित्र चेतना, पीटर पॉल रुबेन्स\nवास्तवाच्या विविध पैलूंचे किंवा जाणिवेच्या अवस्थांचे किंवा अस्तित्वाच्या स्तरांचे सामान्य मानवी संवेदनेपलीकडील ज्ञान आणि प्रामुख्याने व्यक्तिगत अनुभव म्हणजे गूढवाद किंवा रहस्यवाद होय. गूढवादात काही वेळा सर्वोच्च सत्तेचा अनुभव किंवा तिच्याशी संवाद यांचाही समावेश होतो.\n३ आध्यात्मिक गुरूंनी वापरलेले साहित्यप्रकार\n३.२ कोअन, कोडी, विरोधाभास\n४ संदर्भ व नोंदी\n\"मिस्टिकोज\" ही गूढ धर्माची दीक्षा घेतलेली व्यक्ती असे. इल्युसिनिअन मिस्टरीज (ग्रीक : Ἐλευσίνια Μυστήρια) हे डिमिटर व पर्सेफनी या देवतांच्या पंथातील वार्षिक दीक्षासमारंभ होते. ते प्राचीन ग्रीसमधील अथेन्स नगराजवळ असलेल्या इल्युसिस इथे होत असत.[१] ख्रिस्तपूर्व सुमारे १६०० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या ह्या मिस्टरीज्‌ दोन हजार वर्षे सुरू राहिल्या.\nगूढवादाचा आधुनिक अर्थ प्लेटोमत व नवप्लेटोमतामार्फत आलेला आहे. या मतांनी इल्युसिनिअन दीक्षांकडे आध्यात्मिक सत्यांची व अनुभवांची 'दीक्षा' म्हणून पाहिले. गूढवादाचा आधुनिक अर्थ \"थेट अनुभव, अंतःप्रज्ञा, अंतःस्फूर्ती किंवा अंतर्दृष्टी यांच्यामार्फत अंतिम सत्य, दिव्यत्व, आध्यात्मिक सत्य किंवा ईश्वराशी संवाद साधण्याचा, एकरूप होण्याचा प्रयत्न\" असा आहे. अशा अनुभवांना पोषक ठरणार्‍या गोष्टींवर गूढवाद भर देतो. गूढवाद द्वैती अर्थात स्व आणि दिव्य यांच्यात भेद असतो असे मानणारा किंवा अद्वैती असू शकतो.\nजगातील सगळेच नसले तरी अनेक धर्म गूढवाद्यांच्या शिकवणीवर (बुद्ध, येशू, लाओ त्से व श्रीकृष्ण यांच्यासहित) आधारलेले आहेत आणि बहुतेक सर्व धार्मिक परंपरा मूलभूत गूढ अनुभवांचे किमान गुप्तपणाने वर्णन करतात. ज्ञानोदय किंवा उद्बोधन ह्या अशा अनुभवांसाठीच्या जातिगत संज्ञा आहेत. त्या लॅटिन इल्युमिनॅशिओ पासून व्युत्पन्न झालेल्या आहेत आणि बुद्धासंबंधित ग्रंथ इंग्रजीत भाषांतरित करताना वापरल्या गेलेल्या आहेत.\nपारंपरिक धर्मांची संस्थात्मक रचना मजबूत असते, तिच्यात औपचारिक उच्चनीचभेद असतात, पवित्र ग्रंथ आणि/किंवा श्रद्धा असतात. त्या धर्मातील व्यक्तींनी या श्रद्धा पाळणे आवश्यक असते, म्हणून गूढवाद बर्‍याचदा टाळला जातो किंवा त्याला पाखंड मानले जाते.[२]\nपुढील तालिकेत जगातील प्रमुख धर्मांमधील गूढवादाची रूपे आणि त्यांच्या मूलभूत कल्पना दिलेल्या आहेत.\nबौद्ध शिंगॉन, वज्रयान, झेन निर्वाण, सतोरी, बोधी मिळविणे, महामुद्रा वा झॉग्चेनशी ऐक्य साधणे [३][४]\nख्रिश्चन कॅथलिक अध्यात्म, क्वेकर परंपरा, ख्रिश्चन गूढवाद, ज्ञेयवाद आध्यात्मिक ज्ञानोदय, आध्यात्मिक दर्शन, ईश्वरी प्रेम, ईश्वराशी ऐक्य (थिऑसिस) [५][६][७]\nफ्रीमेसन्री - उद्बोधन [८]\nहिंदू वेदान्त, योग, भक्ती, काश्मिरी शैव संप्रदाय कर्मचक्रातून मुक्ती (मोक्ष), आत्म-ज्ञान, कैवल्य, अंतिम सत्याचा अनुभव (समाधी), सहज व स्वभाव [९][१०]\nइस्लाम सुन्नी, शिया, सुफी मत ईश्वरावर आंतरिक विश्वास (फित्र); फना (सुफी मत); बक़ा. [११]\nजैन मोक्ष (जैन धर्म कर्मचक्रातून मुक्ती [१२]\nयहुदी कब्बाला, हसिदी मत अहंकाराचा परित्याग, ऐन सोफ [१३]\nरोसिक्रुशिअन - - [१४]\nशीख - कर्मचक्रातून मुक्ती [१५][१६][१७]\nताओ - ते: अंतिम सत्याशी संपर्क [१८]\nआध्यात्मिक गुरूंनी वापरलेले साहित्यप्रकार[संपादन]\nव्याख्येप्रमाणे गूढ ज्ञान हे थेट लिहिले किंवा बोलले जाऊ शकत नसल्याने (ती अनुभवण्याची गोष्ट असल्याने) असे ज्ञान ध्वनित करणारे अनेक साहित्यप्रकार - बर्‍याचदा विरोधाभासांचा किंवा अगदी विनोदांचाही आधार घेत - बनलेले आहेत. नमुन्यादाखल :\nसूत्र व काव्यामध्ये गूढ अनुभवाचा एखादा पैलू शब्दांमध्ये स्पष्ट करण्याचा कलात्म प्रयत्न केलेला असतो :\nप्रेम (हाच) ईश्वर आहे (विशेषतः ख्रिश्चन व सुफी)\nआत्मा (हाच) ब्रह्म आहे, नेती नेती, “हेही नाही तेही नाही” (अद्वैत)\nईश्वर व मी, मी व ईश्वर, एकच आहोत (कुंडलिनी योग, शीख)\nअन’ल हक, ”मी सत्य आहे”, मन्सूर अल-हलाज. रुमीच्या प्रेमकविता (सुफी मत)[१९]\nझेन कोअन, कोडी आणि ज्ञानमीमांसीय विरोधाभास हे मुद्दामहून उकलता न येण्यासाठी बनविलेले असतात. त्यांचा उद्देश विचार व बुद्धीपासून व्यक्तीला दूर नेऊन थेट अनुभवासाठी प्रयत्न करण्यास लावणे हा असतो.[२०]\n“एका हाताचा (टाळीचा) आवाज कसा असतो\n“सुईच्या टोकावर किती देवदूत नाचू शकतात\nया कोड्यांकडे विनोदाने किंवा लक्षणीय गूढ उत्तरे असणारे गंभीर प्रश्न म्हणून पाहिले जाऊ शकते. उत्तर ‘मिळविण्याचा’ प्रयत्न सोडून फक्त ‘असण्याचाच’ अनुभव घेण्याकडे हे प्रश्न नेतात.\nपीक कापणे म्हणजे अख्खे जपून ठेवणे, वाकणे म्हणजे सरळ होणे, मोकळे असणे म्हणजे भरणे, थोडेसेच असणे म्हणजे मालकी असणे[२१] ही ताओ कल्पना शिक्षित आत्म्याला रिकामे करण्याच्या मार्गातील एक ज्ञानमीमांसीय विरोधाभास दाखवून देते.\nविनोद व विनोदी कथांच्या माध्यमातूनही आध्यात्मिक शिकवण प्रभावीपणे दिली जाऊ शकते :\nमुल्ला नसरुद्दीनच्या कथा हे उत्तम उदाहरण.[२२] नमुन्यादाखल : नदीकाठी बसलेल्या नसरुद्दीनला एक जण ओरडून विचारतो, “मी पलीकडे कसा येऊ” यावर तो उत्तर देतो, “तू पलीकडेच आहेस.”\nसुफी मतातील बेक्ताशी विनोद\nअमेरिकेचे मूलनिवासी, ऑस्ट्रेलियाचे आदिनिवासी आणि आफ्रिकेतील लोकसमूहांच्या पारंपरिक कथा\nलाल दुवे असणारे लेख\nसंदर्भांचे इंग्रजी-मराठी भाषांतर हवे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ मे २०१८ रोजी ०९:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A5%A7%E0%A5%A7-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-24T01:19:56Z", "digest": "sha1:DHGOO4TIEMWYDVHFWYAMDMXTADRKJAOA", "length": 16000, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "विधान परिषदेच्या ११ जागासाठी १६ जुलैला मतदान - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना…\nयुतीचा लवकर निर्णय घ्या; अन्यथा लोकसभा विधानसभा निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याची …\nमहापालिका निवडणुकीत जनतेने कानफटवले, तरीही बारणेंना दुसऱ्यांदा खासदार होण्याची स्वप्ने पडताहेत;…\nप्रश्न पिंपरी-चिंचवडच्या पाण्याचा; विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ठरवले चोर\nडीजे वाजण्यावरील बंदी तूर्तास हटवणार नाही- उच्च न्यायालय\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा…\nपिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना\nवाल्हेकरवाडीतील डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nपिंपळेनिलखमध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे…\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना…\nचाकण जवळील काळूस येथे विष प्राशन करून ५० वर्षीय इसमाची आत्महत्या\nनिगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न\nदिघीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू\nचाकण येथील रबर कंपनीचे दोन बँक अकाऊंट हॅक; ४० लाखाची रक्कम…\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले…\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव…\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही…\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका –…\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मुलासह १८ जणांना जन्मठेप\nआमच्या संयमाचा अंत पाहू नका, भारताला मोठा पलटवार झेलावा लागेल –…\nमोदी माझे मित्र आहेत आणि भारतावर माझ प्रेम आहे – डोनाल्ड…\nनीरव मोदीच्या बहिणीविरोधातही इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस\nनेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ७ प्रवाशी बेपत्ता\nHome Maharashtra विधान परिषदेच्या ११ जागासाठी १६ जुलैला मतदान\nविधान परिषदेच्या ११ जागासाठी १६ जुलैला मतदान\nमुंबई, दि. २३ (पीसीबी) – महाराष्ट्र विधान परिषदेच्या विधानसभा सदस्यांकडून निवडून येणाऱ्या ११ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.१६ जुलैला मतदान होणार आहे. तर त्याच दिवशी सायंकाळी पाच नंतर मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे.\nकाँग्रेसचे माणिकराव ठाकरे, संजय दत्त, शरद रणपिसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयदेव गायकवाड, शिवसेनेचे अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेंद्र पाटील, शेकापचे जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरसिंह पंडित, रासपचे महादेव जानकर यांचा कार्यकाल संपुष्टात आला आहे.\n२८ जूनला अधिसुचना काढण्यात येणार आहे. ५ जुलैला अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. तर अर्जाची पडताळणी ६ जुलैला करण्यात येणार आहे. अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ९ जुलैला आहे. तर मतदान १६ जुलैला सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत घेण्यात येणार आहे. मतमोजणी १६ जुलैला सायंकाळी ५ वाजल्यानंतर केली जाणार आहे.\nPrevious articleबंगळुरूमध्ये भाजप कार्यकर्त्याची चाकूने भोसकून हत्या\nNext articleदेशात स्वतंत्र न्यायव्यवस्थेशिवाय लोकशाही जिवंत राहणार नाही- चेलमेश्वर\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव ठाकरे\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही – शरद पवार\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका – उध्दव ठाकरे\nपैशांची कामे अडली की, सत्तेतून बाहेर पडण्याच्या धमक्या: राज ठाकरेंची शिवसेनेवर टीका\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना...\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \nलिफ्टमध्ये अडकून पुण्यातील ७ वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू\nसमलैंगिक सेक्सला नकार दिल्याने पुण्यात तरूणावर सपासप वार\nमहापालिकेने कुदळवाडीत नवीन विद्युत खांब बसवले पण जुने खांब हटवले नाहीत\nचोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपी खेड जेलमधून गज कापून पळाले\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nकट्टर हिंदुत्ववादी संघटनांचा पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हल ; कल्याण आणि बेळगाव मधील...\nमोबाईलच्या वादातून लहान भावाने केला मोठ्या भावाचा निर्घृण खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/component/tags/tag/1790-koregaon-bhima", "date_download": "2018-10-24T01:33:09Z", "digest": "sha1:WBSBI3WUJOQXHFDK7PJWTPGGTVMNQDZO", "length": 2835, "nlines": 93, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "Koregaon Bhima - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n''ते' आहेत बीजेपीचं खणखणीत नाणं, नारायण राणेंना बाकी आहे काही तरी देणं'- रामदास आठवले\n\"कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी गुन्हे मागे घेणार\" - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nकोरेगाव भीमा : बेपत्ता तरुणीचा मृतदेह विहीरीमध्ये सापडला\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी, मिलिंद एकबोटे यांना अखेर अटक\nपुढील लोकसभेनंतर भाजप दोन आकड़्यांवर येईल\nभीमा कोरेगाव हा अभिमानाचा विषय आहे का दिवाकर रावतेंचा खळबळजनक सवाल\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://sharyat.com/category/health/page/2/", "date_download": "2018-10-24T00:53:09Z", "digest": "sha1:WAV4WNN7WEGFR5OK3HK4OM2JIU4LYCS4", "length": 10597, "nlines": 114, "source_domain": "sharyat.com", "title": "HEALTH – Page 2", "raw_content": "\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा.\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n1 मिनिटात करा सर्दीचा /घरगुती उपाय\nआता वातावरण बदलाला सुरुवात झाली आहे त्यामुळे सर्दी होण्याची समस्या अनेकांना झाली आहे किंवा होण्याची शक्यता आहे. सर्दी झाल्यामुळे आपल्याला\nतुमच्या बोटांमधून टकटक आवाज येतो, याचा संबंध कोणत्या आजाराशी आहे पहा\nबोटे मोडण्याची सवय : आपल्यापैकी अनेकांना हाताची बोटे मोडून आवाज काढण्याची सवय असेल. काही लोकांना कंटाळा आला किंवा करण्यासारखे काही काम\nझटपट रक्त वाढवणारे नैसर्गिक घरगुती उपाय, शरीरात हिमोग्लोबिन योग्य राहते, रोगप्रतिकार शक्ती वाढते\nअनेक वेळा रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा येणे, अशक्तपणा, त्वचा पिवळी पडणे, हात-पाय सुजणे इत्यादी एनिमियाचे लक्षण दिसून येतात. ही समस्या पुरुषांच्या\nअमरवेलीची ही सोप्पी टिप्स केसांना म्हातारपणा पर्यंत ठेवेल काळे, लांब आणि घनदाट\nअमर वेल ही दुसऱ्या झाडावर वाढणारी वेल आहे. मुळे नसलेली ही वेल दुसऱ्या झाडावर उगवते आणि त्याच झाडातील रस शोषण\nफ़क्त १ चमचा २० वर्षाची जवानी देतो कारण हे सपूर्ण शरीराचा कायाकल्प करते ..\nआज आम्ही एक अशी औषधी सांगत आहोत जे शरीराच्या सर्व अंगांना ताजेतवाने बनवेल. जे कैंसरच्या रुग्णांसाठी आयुर्वेदातील संजीवनी आहे ज्याचे\nनियमित 7 दिवस गरम पाणी पिण्यामुळे होतात 11 चमत्कारीक फायदे, जे समजल्यावर तुम्ही कायम गरम पाणी पिण्या वाचून स्वताला थांबवू शकणार नाही.\nपाणी हे जीवन आणि अमृत आहे याबद्दल कोणाचे दुमत नाही. पाण्याला दुसरा काही विकल्प नाही. पाण्या शरीरासाठी अनिवार्य आहे. पाणी\nसाइटिका पेन वर सर्वात गुणकारी घरगुती उपाय, नक्की करून पहा आणि शेयर करा\nलोकांच्या मध्ये सर्वात सामान्य समस्या डॉक्टरांना पाहण्यास मिळते ती आहे सियाटिका (sciatica). साइटिका (sciatica) नाडी जीचा वरील भाग जवळपास 1\nहे ८ लक्षणे बघून आपल्याला समजेल कि आपले मूत्रपिंड (किडनी ) किती कार्यरत आहे ….\nआपल्या मूत्रपिंडांप्रमाणेच आपले आरोग्य (आपल्या हाडांच्या आरोग्यासह) महत्त्वाचे असल्याने, त्यांच्या अकार्यक्षमतेचे लक्षण बरेच सूक्ष्म असू शकतात. कायमचे किडनीचे नुकसान टाळण्यासाठी\n५ मिनिटांत दातांची कीड काढण्याचा, घरगुती सोपा उपाय………..\nथंड पाणी किंवा आईस्क्रीमसारखे थंड पदार्थ खात असताना अनेक वेळा लक्षात येत असतं की, आपले दात दुखतायत, तेव्हा आपले दात\nकोथिंबीर / धने : आरोग्याचे धन प्राप्त करून देणारे अमृत …\nकोथिंबीर आणि त्याचे बीज असणारे धने आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेच … जेवणाला भारतीय जेवणाला येणारा विशिष्ट स्वाद हा कोथिंबीरिची देणगी\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप 19/02/2018\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा. 18/02/2018\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n२० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या. आर आर आबांची ही दोन रुपं एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं. 18/02/2018\nसागर कारंडे ने घेतलं मुंबईत स्वतःच घर या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा \nकाळे अंडे देणारी आणि काळ्या रक्ताची कडकनाथ कोंबडी किंमत आहे तब्बल २००० रुपये 18/02/2018\nमुंबईमधील आणि इतर मोठ्या शहरांतील इमारतीमध्ये का नसतो १३ वा मजला. . बघा काय आहे नक्की 18/02/2018\n*** गरुड व्हा, बगळा होऊ नका पॉवर ऑफ चॉइस 16/02/2018\nKuldeep on मराठी माणूस उद्योगामध्ये कमी कुठे पडतो \nJalindar Kisan Bhoir on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nAmrut khemnalkar on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nsachin on प्रिय मित्रानो, लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख नक्की वाचा\nSandip sathe on आजचे राशिभविष्य बघा काय म्हणतेय तुमची रास….कुंभ राशी वाल्यांनी आवर्जून बघाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/6288-aishwarya-rai-stunning-photoshoot-with-hollywood-singer-troll-on-social-media", "date_download": "2018-10-24T00:19:02Z", "digest": "sha1:QBYGMGTTVERTEQ7ZC23IMZUUXHFUMHCG", "length": 6067, "nlines": 132, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "वोग मॅगझीनसाठी ऐश्वर्याचं फोटोशूट, सोशला मिडियावर झाली ट्रोल - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nवोग मॅगझीनसाठी ऐश्वर्याचं फोटोशूट, सोशला मिडियावर झाली ट्रोल\n42 वर्षीय बॉलिवूड अॅक्टर ऐश्वर्या राय बच्चनने नुकतेच एक फोटोशूट केलयं. फॅशन मॅगझीन वोगसाठी ऐशने फोटोशूट केलयं. मात्र, या फोटोशूटमध्ये ऐश्वर्या सोशल मिडियावर चांगलीच ट्रोल झाली आहे.\nयामध्ये ती हॉलिवूड सिंगर फैरेल विलियम्ससोबत बोल्ड अंदाजात दिसलीय. ऐश्वर्याने एप्रिल महिन्यासाठी अमेरिकन रैपर फैरेलसोबत हे कूल फोटोशूट केले आहे.\nमॅगझिनच्या कवर पेजवर ऐश्वर्या निळ्या रंगाच्या गाउनमध्ये खूप सुंदर दिसतेय, तर फैरेलचा रंगीबेरंगी अंदाज पाहायला मिळतोय. मात्र, ऐश्वर्याच्या या फोटोशूटला प्रेक्षकांनी नापसंती दर्शवलीय. हे फोटोशूट नसून फोटोशॉप आहे, असे प्रेक्षकांचे म्हणणे आहे.\nतसेच, फैरल आणि ऐश्वर्या ही खूप विचित्र जोडी आहे. अशा प्रकारच्या कमेंट्स या फोटेशूटवर देण्यात आल्या आहेत. याआधी ऐश्वर्या 'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमात दिसली होती. आती ती आपल्या आगामी चित्रपट 'फन्ने खां'मध्ये व्यस्त आहे.\n\"रक्ताने माखलेलं सॅनिटरी नॅपकिन घेऊन तुम्ही मंदिरात कसं जाणार\nप्रवीण तोगडियांनी केली नव्या पक्षाची स्थापना\nछ. शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात स्वित्झर्लंडच्या कलाकारांचा 'हा' सोहळा\nओला-उबर चालकांचा संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरुच...\nलग्नपत्रिकेवरुन रणवीर- दीपिका सोशल मीडियावर ट्रोल\nदिवाळीत फटाके फोडण्यास सशर्त परवानगी...\nPaytm च्या मालकाला ब्लॅकमेल, 'मास्टर प्लॅनर' अटकेत\n\"MIM प्रमाणेच आमचाही 'वंदे मातरम'च्या सक्तीला विरोध\nEVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/aurangabad-local-news/dismiss-the-municipality/articleshow/65776444.cms", "date_download": "2018-10-24T01:59:29Z", "digest": "sha1:HSE32KWNRZNGRKY4SOCGFXWDRIUYKUKN", "length": 9314, "nlines": 131, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "aurangabad local news News: dismiss the municipality - महापालिका बरखास्त करा | Maharashtra Times", "raw_content": "\nराजकीय नेते महागड्या गाड्यांमधून वावरत असल्याने याना खड्ड्यांची जाणीव होत नाही फक्त टॅक्स वाढवा आणि सुधारणा मात्र शून्य नागरिकांना विनंती की शहराच्या विकासाच्या दृष्टीने एकत्रितपणे निषेध व्यक्त करा आणि प्रशासक नियुक्त करण्यासाठी शासनाला भाग पाडले पाहिजे कारण येथे परदेशी नागरिक येतात ऐतिहासिक वारसा असलेल्या या शहराला भेट देतात पण यांची दखल कोणीही घेत नाही शहरात सरविकडे बेशिस्त वाढलेली आहे सिटी बस सेवा नाही स्टेशनवर जाण्यासाठी प्रवासी वाहने उपलब्ध नाही आणि याची जाणीव येथील प्रशासनाला नाही फक्त एक तारखेचा पगार मिळाला की नंतर कामच करायची गरज नाही फक्त एकमेकांकडे बोटे दाखवून विकासाच्या फक्त गप्पा करावयाच्या ,विकास कसा होणार वृत्तपत्रानि दखल घ्यावी इतकेच नागरिकांना विनंती की शहराच्या विकासाच्या दृष्टीने एकत्रितपणे निषेध व्यक्त करा आणि प्रशासक नियुक्त करण्यासाठी शासनाला भाग पाडले पाहिजे कारण येथे परदेशी नागरिक येतात ऐतिहासिक वारसा असलेल्या या शहराला भेट देतात पण यांची दखल कोणीही घेत नाही शहरात सरविकडे बेशिस्त वाढलेली आहे सिटी बस सेवा नाही स्टेशनवर जाण्यासाठी प्रवासी वाहने उपलब्ध नाही आणि याची जाणीव येथील प्रशासनाला नाही फक्त एक तारखेचा पगार मिळाला की नंतर कामच करायची गरज नाही फक्त एकमेकांकडे बोटे दाखवून विकासाच्या फक्त गप्पा करावयाच्या ,विकास कसा होणार वृत्तपत्रानि दखल घ्यावी इतकेच\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\naurangabad local news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nलाचखोरी प्रकरण: CBIच्या उपअधीक्षकाला ७ दिवसांची CBI कोठडी\nछत्तीसगडः CM रमण सिंग आदित्यानाथ यांचे पाया पडले\nभारतीय लष्कराची फेररचना, लष्कराचे तीन उपमुख असणार\nरक्ताने माखलेला सॅनिटरी पॅड मंदिरात घेऊन जाणार का\nमुंबईः जमिनींच्या मागण्यांसाठी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे आ...\nचेहऱ्यावरील सुरकुत्या नष्ट करणारे तांदळाचे पाणी\nसरकार ने गाजावाजा करून काढलेले बलप\nनवरात्रीच्या लावलेल्या जीवघेण्या कमानी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n3दूधवाल्यांची कसरत व वाहनचालक कोंडी...\n5साफल्य नगर व परिसरातील वीज दुपारी 3 वाजेपासून बंद...\n7जाधववाडी बाजारात गुरांचा त्रास...\n9ट्रान्सफॉर्मर्स जवळ कचरा जाळू नका...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/movie-reviews/articlelist/19359272.cms?curpg=10", "date_download": "2018-10-24T02:08:32Z", "digest": "sha1:DOGC4EIASJA5UZ5T52E77NMJ6C7JG3AT", "length": 23115, "nlines": 215, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 10- Movie Reviews in Marathi: Latest Bollywood, Hollywood & Marathi Movies reviews and ratings । Maharashtra Times", "raw_content": "\nरायरंद: कथा कुणाची, व्यथा कुणाला\nतीनेक वर्षांपूर्वी विदर्भात घडलेली घटना. परंपरेने चालत आलेला व्यवसाय म्हणून ‘रायरंद’ म्हणजेच ‘बहुरूपी’ समाजाचे तीन कलावंत एका गावात गेले होते. एकाने बाईचं सोंग घेतलेलं, तर इतर दोघांनी आणखी ...\nआमचे रेटिंग : 2 / 5\nकलाकार :अनंत जोग, रणजित कांबळे, श्यामकुमार श्रीवास्तव, करण कदम, आशिष निनगुरकर, आनंद वाघ, अनुराग निनगुरकर\nकटप्पाने बाहुबलीला का मारले, याचे उत्तर देणारा ‘बाहुबली-२’ हा चित्रपट पहिल्या भागाएवढाच मनोरंजक आणि भव्यदिव्य आहे. गेले वर्षभर विविध गोष्टींतून, विनोदांतून चर्चेत असलेल्या या प्रश्नाचे उत्त...\nआमचे रेटिंग : 4 / 5\nकलाकार : प्रभास, अनुष्का शेट्टी, राणा डुग्गुबाट्टी, तमन्ना\nकोणतीही एखादी भूमिका घेऊन आपलं मत नीट मांडलं तर लोकांना ते पटतं. म्हणजे, त्यावर टीकाही होते. पण त्यानिमित्ताने तुम्ही तुमचं म्हणणं मांडू शकता. लोकांचं मत विचारात घेऊ शकता. सोशल साइट्सनी ती ...\nआमचे रेटिंग : 3 / 5\nकलाकार :सोनाक्षी सिन्हा, पूरब कोहली, स्मिता तांबे, शिबानी दांडेकर, कनान गिल.\nपरिस्थिती हाताबाहेर गेली, सहनशीलता संपली की एखादा माणूस काय करतो राग व्यक्त करण्याच्या अनेक प्रकारापैकी एक असलेल्या शिव्या देण्याचा मार्ग तो कदाचित अवलंबतो. म्हणजे ‘ती देते तो देतो ते देता...\nआमचे रेटिंग : 2 / 5\nकलाकार :भूषण प्रधान, संस्कृती बालगुडे, विद्याधर जोशी, उदय सबनीस, पियुष रानडे, शुभांगी लाटकर\nचित्रपटाच्या शीर्षकावरून मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाबद्दल हा चित्रपट असेल असे वाटत असले तरी छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे आदींवरील दोन-तीन भाषणांपलीकडे काही नाही. हा चित्रपट प्रत्य...\nआमचे रेटिंग : 2 / 5\nकलाकार :सयाजी शिंदे, संजय मोने, गणेश लोके, शांतनु मोघे, हर्षदा पाटील\nकाही गोष्टी वेगळ्या असतात. त्या एकाच वेळी आपल्याला भावतात, भारावून टाकतात आणि त्याच वेळी त्यातील काही राहून गेलेल्या गोष्टी जाणवत राहतात. ‘बेगम जान’ चित्रपट पाहून बाहेर पडताना नेमकी तीच अवस...\nकलाकार :विद्या बालन, ईला अरुण, नसरुद्दीन शाह, रजित कपूर, आशिष विद्यार्थी, विवेक मुश्रन, चंकी पांडे\n६ गुण... काठावर पास\nपालकांच्या अपेक्षांचं ओझं, एका क्षणी पाल्याच्या आयुष्याचा कसं घात करु शकतं, अशा कथासूत्रावर ‘६ गुण’ हा चित्रपट बेतलेला आहे. भूतकाळात आपल्या हातून जे काहीत निसटलेलं आहे, ते आपल्या पाल्याने म...\nआमचे रेटिंग : 2 / 5\nकलाकार :सुनील बर्वे, अमृता सुभाष, अर्चित देवधर, प्रणव रावराणे, अतुल तोडणकर, अजिंक्य लोंढे, सिद्धेश परब, कपिल रेडकर\nएखाद्या घटनेत किंवा व्यक्तीच्या आयुष्यातच एवढं नाट्य असतं की, ते जसंच तसं पडद्यावर मांडलं तरी प्रेक्षक खिळून राहतो. 'ब्रेव्हहार्ट : जिद्द जगण्याची' सिनेमा पाहताना असंच होतं.\nआमचे रेटिंग : 3 / 5\nकलाकार :अरुण नलावडे, अतुल परचुरे, सुलभा देशपांडे, किशोर प्रधान, डॉ. विलास उजवणे, इला भाटे, शमा निनावे, अथर्व तळवेलकर, संग्राम समेळ, धनश्री काडगांवकर\nवैविध्यतेमध्ये हिंदी सिनेमा गेल्या काही वर्षांमध्ये खूप पुढे गेला असला तरीही बॉलीवूडमध्ये काही निर्माते-दिग्दर्शक प्रेक्षकाच्या सहनशक्तीचा अंत पाहण्यासाठीच ‌चित्रपट तयार करत असल्याचे वारंवा...\nआमचे रेटिंग : 2 / 5\nकलाकार :विवान शहा, अक्षरा हसन, गुरमित चौधरी, सौरभ शुक्ला, संजय मिश्रा, रवि किशन, दर्शन जरीवाला, ‌किशोरी शहाणे\nपूर्णा: यशोशिखराच्या ध्यासाची गोष्ट\nतेलंगणाच्या आदिवासी भागातून आलेल्या आणि वयाच्या १३ व्या वर्षी एव्हरेस्ट सर केलेल्या पूर्णा मालावतच्या संघर्षावर आधारित ‘पूर्णा’ या चित्रपटातून राहुल एक वेगळी गोष्ट मांडतो. चित्रपटातील मुख्य...\nआमचे रेटिंग : 3 / 5\nकलाकार :राहुल बोस, आदिती इनामदार, धृत‌मिान चटर्जी\nनाम शबाना: शानदार शबाना\nदोन वर्षांपूर्वी अक्षयकुमार, डॅनी, अनुपम खेर, राणा डुगुबत्ती यांचा बेबी आला तेव्हाच तो काहीतरी वेगळा सिनेमा असणार याची कुणकुण लागली होती. कारण, हा सिनेमा नीरज पांडेचा होता. यापूर्वी वेन्सडे...\nआमचे रेटिंग : 3 / 5\nकलाकार :तापसी पन्नू, अक्षयकुमार, मनोज वाजपेयी, अनुपम खेर, पृथ्वीराज सुकुमारन, डॅनी.\nकनिका: काही प्रश्न भूताचे\nभयपट जातकुळीतील (जॉनर) चित्रपटांतून प्रेक्षकांना भयाचा अनुभव आला पहिजे हे खरे. मात्र त्याचबरोबर एका कथेची पूर्तता करताना कथेच्या समाधानाकडे दुर्लक्ष करून चालत नाही. त्यासाठी मुळात कथा ज्याव...\nआमचे रेटिंग : 2.5 / 5\nकलाकार :शरद पोंक्षे, चैत्राली गुप्ते, स्मिता शेवाळे, आनंदा कार्येकर, कमलाकर सातपुते\nफिलौरीः पुन्हा डाव भुताचा\nआजचा, म्हणजे २०१७मधला तरुण आणि १९१९सालची तरुणी (म्हणजे तेव्हाची) यांचे लग्न झाले तर काय होईल ही तरुणी सध्या भूत आहे, ही गोष्ट महत्त्वाची. त्यात अजून एक तिढा आहे.\nआमचे रेटिंग : 3 / 5\nकलाकार :अनुष्का शर्मा, दिलजित दोसांज, सूरज शर्मा, मेहरीन पीरजादा\nमाणूस एक माती: दम(नस)लेल्या बाबांची कहाणी\nकोणे एके काळी चित्रपट म्हणजे नाच, गाणी, मारामारी आणि हसणे रडणे याचा मिलाफ अशी व्याख्या केली जायची. तशा पठडीतला बाप मुलाची भावनिक, भाबडी आणि एकसुरी कथा सांगणारा \"माणूस एक माती\" हा सोयीने जुळ...\nआमचे रेटिंग : 2.5 / 5\nकलाकार :सिद्धार्थ जाधव, गणेश यादव, रुचिता जाधव, हर्षा गुप्ते, स्वप्नील राजशेखर, विलास उजवणे\nट्रॅप्ड: ‘जायबंदी’चा अनोखा थरार\nहिंदी चित्रपटाची रूढ चौकट मोडून सातत्याने वेगळे प्रयोग करणारा विक्रमादित्य मोटवानी हा एक गुणी लेखक-दिग्दर्शक आहे. सिनेमा हे केवळ स्वप्नरंजनाचे साधन नसून ते वास्तव दाखवणारं एक सशक्त माध्यम आ...\nआमचे रेटिंग : 3.5 / 5\nकलाकार :राजकुमार राव, गीतांजली थापा\nएंटरटेन्मेंटची पक्की व्याख्या ठरवून घेत अब्बास मस्तान जोडीने बॉलिवूडप्रेमींना सिनेमे दिले. त्यांच्या सिनेमांची यादी खूप मोठी आहे. खिलाडी, बाजीगर, अजनबी, हमराज, बादशाह, रेस असे एकापेक्षा एक ...\nआमचे रेटिंग : 2 / 5\nकलाकार :मुस्तफा बर्मावाला, कियारा आडवानी, रो‌हीत रॉय, दिलीप ताहील, किशोरी शहाणे-वीज\nगर्भ: मातृत्वाची साचेबद्ध गोष्ट\nमातृत्व आणि मातृत्वाच्या विविध पैलूंभोवती गुंफलेल्या कथांची निदान भारतात तरी कमतरता नाही. साहजिकच मराठीतही आजवर मातृत्व, मातृत्वाची ओढ, आई-मुलाचं दुरावणं आणि जवळ येणं... अशा कथाविषयांवर अने...\nआमचे रेटिंग : 2 / 5\nकलाकार :सुशांत शेलार, सिया पाटील, निशिगंधा वाड, यतिन कार्येकर, अनंत जोग, हेमंत थत्ते, विभूती पाटील ठाकूर, वंदना वाकनीस, पल्लवी वैद्य, वृंदा बाळ\nबद्रिनाथ की दुल्हनिया: प्यारी दुल्हनिया\nदहावी शिकलेलं सावकारी करणाऱ्या श्रीमंत बापाचं धाकटं पोरगं.. मनानं भोळं पण सतत उचापत्या करणारं. स्वतःची मतं नसलेला.. लग्नासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेला हा बद्री. बाप म्हणेल त्या म...\nआमचे रेटिंग : 3.5 / 5\nकलाकार :वरुण धवन, अलिया भट, साहील वेद, स्वानंद किरकिरे, यश सिन्हा, आकांक्षा सिंग, गौहर खान\nही गोष्ट आहे सिद्धू (सौरभ गोखले) आणि कादंबरीची (प्रियंका राऊत). सिद्धू कलेक्टरची परीक्षा पास झालेला गावातला मुलगा. तर कादंबरी गावात नव्याने आलेल्या मास्तरांची मुलगी. नेहमीप्रमाणे योगायोगाने...\nआमचे रेटिंग : 1 / 5\nकलाकार :सौरभ गोखले, संजय खापरे, नवनीत फोंडके, प्रियांका राऊत, वर्षा पवार, ऐश्वर्या बडदे\nकमांडो २- आ कमांडो मुझे मार\nहिंदी सिनेमाने कितीही आशय-विषयात बदल केला, तरीही बाळबोध स्वप्नरंजनाचा आकृतिबंध काही मागे पडत नाही. अधुनमधून ‘कमांडो २’सारखे चित्रपट येतच असतात आणि प्रेक्षकांची माफक मनोरंजनाची अपेक्षा पूर्ण...\nआमचे रेटिंग : 2 / 5\nकलाकार :विद्युत जामवाल, अदा शर्मा, फ्रेडी दारूवाला, ईशा गुप्ता, शेफाली शाह\nफिल्मफेअरमधील सादरीकरणासाठी अमृतानं कमी केलं ...\nचाळिशीनंतरही 'या' अभिनेत्रींनी लग्न केलं नाही...\nक्युट तैमूर, इनायाची सगळ्यांनाच भुरळ\nपाहा: सोहाच्या बर्थडेला कोण-कोण आलं\nतनुश्री दत्ताला 'या' अभिनेत्रींचाही पाठिंबा\nबिग बींच्या त्या वक्तव्यावरुन तनुश्री दत्ता न...\n#MeToo हे केवळ हिमनगाचं टोक: राधिका आपटे\n#MeToo काही नावं वाचून धक्का बसला: रहमान\n'बाहुबली' प्रभासचा 'साहो'चा टीझर लाँच\nCID:दोन महिन्यांनंतर 'सीआयडी' पुन्हा येणार\n#MeToo आलोकनाथ, साजिदला FWICEची नोटीस\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://estate-building.global-article.ws/mr/category/inheritance-tax", "date_download": "2018-10-24T01:10:37Z", "digest": "sha1:MF7ALRAZ643N2RAEFO6Z7JRSMSVBTIDM", "length": 16661, "nlines": 194, "source_domain": "estate-building.global-article.ws", "title": "वारसा कर | रिअल इस्टेट इमारत ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - ग्लोबल व्हायरल मार्केटिंग गट", "raw_content": "रिअल इस्टेट इमारत ग्लोबल लेख WebSite.WS\nरिअल इस्टेट इमारत ग्लोबल लेख आपले स्वागत आहे WebSite.WS\nरिअल इस्टेट इमारत ग्लोबल लेख WebSite.WS > वारसा कर\n100x फायदा किंवा मार्जिन येथे विकिपीडिया व्यापार कसे\nआपण BITMEX चांगले पैसे कमवू शकता\nनफा ज्या माल्टा सुंदर भूमध्य बेट सुमारे सुटका करण्याचा विचार त्या आणि एक रोमांचक आणि सक्रिय विदेशी रिअल इस्टेट मार्केट शोधत त्या दोन्ही इतकी सिध्द आहे का.\nद्वारा पोस्ट केलेले: रिअल इस्टेट इमारत ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - ग्लोबल व्हायरल मार्केटिंग गट\nद्वारा पोस्ट केलेले: रिअल इस्टेट इमारत ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - ग्लोबल व्हायरल मार्केटिंग गट\nमुलभूत भाषा सेट करा\nभाऊ, आपण एक युरो दया करू शकता\nHomebuyer-अनेक घरांसाठी रीलेटर विरोधाभास\nस्वस्त कर्ज आपले हात मिळवा कसे\nत्याची सर्व पैलू गहाण पुनर्वित्त\nसुरक्षित कर्ज बद्दल सर्व\nक्रेडिट कार्ड कर्ज सोल्युशन्स\nएक आर्थिक योजना करून देणे\nवीट आणि तोफ जगातील एक असुरक्षित कर्ज एकत्रीकरण कर्ज शोधा कसे\nस्वस्त RVs आणि मनोरंजन विमा मिळवा: याची खात्री करा म्हणा उतरविला\nWaterfront रिअल इस्टेट: इन आणि आउट\n डेबिट कार्ड खाती विचार बँकिंग परत मिळविण्यासाठी\nअसुरक्षित कर्ज रिटेल आर्थिक दागिने\nआपले घर देण्यासंदर्भात खराब क्रेडिट-करू नका लोकांना लुटले करा\nवर्ग:रिअल इस्टेट इमारत लेख\nअपार्टमेंट भाड्याने देणे (1)\nअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना (1,516)\nमुदतपूर्व बंद घरे (2)\nआपले घर विपणन (1)\nरिअल इस्टेट किंमत (32)\nरिअल इस्टेट किंमती (32)\nभू संपत्ती दलाल (46)\nविक्री मालक करून (16)\nशॉवर उपलब्ध आहे, (8)\nदुवा मोफत GVMG वेबसाइट यादी\nGVMG - ग्लोबल व्हायरल मार्केटिंग गट\nरिअल इस्टेट इमारत ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - ग्लोबल व्हायरल मार्केटिंग गट\nGVMG - प्रकाशन देश यादी : च्या वर्ल्ड वाईड वेब सुमारे आपण लेख शेअर करू या\nअफगाणिस्तान | आफ्रिका | अल्बेनिया | अल्जीरिया | अँडोर | अंगोला | अँटिग्वा आणि बार्बुडा | अरब | अर्जेंटिना | अर्मेनिया | ऑस्ट्रेलिया | ऑस्ट्रिया | अझरबैजान | बहामाज | बहरैन | बांगलादेश | बार्बाडोस | बेलारूस | बेल्जियम | बेलिझ | बेनिन | भूतान | बोलिव्हिया | बॉस्निया आणि हर्झगोव्हिना | बोट्सवाना | ब्राझील | बल्गेरिया | बुर्किना फासो | बुरुंडी | कंबोडिया | कॅमरुन | कॅनडा | केप व्हर्दे | चाड | चिली | चीन | कोलंबिया | कोमोरोस | कॉंगो | कोस्टा रिका | क्रोएशिया | क्युबा | सायप्रस | चेक | झेक प्रजासत्ताक | दारुसलाम | डेन्मार्क | जिबूती | डोमिनिकन | डोमिनिकन रिपब्लीक | पूर्व तिमोर | इक्वाडोर | इजिप्त | अल साल्वाडोर | इरिट्रिया | एस्टोनिया | इथिओपिया | फिजी | फिनलंड | फ्रान्स | गॅबॉन | झांबिया | जॉर्जिया | जर्मनी | घाना | ग्रेट ब्रिटन | ग्रेट ब्रिटन(यूके) | ग्रीस | ग्रेनाडा, विंडवर्ड आयलॅन्ड | ग्वाटेमाला | गिनी | गिनी-बिसाउ | गयाना | हैती | होंडुरास | हाँगकाँग | हंगेरी | आइसलँड | भारत | इंडोनेशिया | इराण | इराक | आयर्लंड | इस्राएल | इटली | आयव्हरी कोस्ट | जमैका | जपान | जॉर्डन | कझाकस्तान | केनिया | किरिबाटी | कोसोव्हो | कुवैत | किरगिझस्तान | लाओस | लाटविया | लेबनॉन | लेसोथो | लायबेरिया | लिबिया | लिंचेनस्टाइन | लिथुआनिया | लक्झेंबर्ग | मकाओ | मॅसिडोनिया | मादागास्कर | मलावी | मलेशिया | मालदीव | माली | माल्टा | मार्शल | मार्टिनिक | मॉरिटानिया | मॉरिशस | मेक्सिको | मायक्रोनेशिया | मॉल्डोवा | मोनॅको | मंगोलिया | माँटेनिग्रो | मोरोक्को | मोझांबिक | म्यानमार | नामिबिया | नारू | नेपाळ | नेदरलँड्स | Neves Augusto नेविस | न्युझीलँड | निकाराग्वा | नायजर | नायजेरिया | उत्तर कोरिया | उत्तर आयर्लंड | उत्तर आयर्लंड(यूके) | नॉर्वे | ओमान | पाकिस्तान | पलाऊ | पॅलेस्टिनी प्रदेश | पनामा | पापुआ न्यू गिनी | पराग्वे | पेरू | फिलीपिन्स | पोलंड | पोर्तुगाल | पोर्तो रिको | कतार | रियुनियन | रोमानिया | रशिया | रवांडा | सेंट लुसिया | सामोआ | सॅन मरिनो | साओ टोमे व प्रिन्सिप | सौदी अरेबिया | सेनेगल | सर्बिया | सेशेल्स | सिएरा लिऑन | सिंगापूर | स्लोव्हाकिया | स्लोव्हेनिया | शलमोन | सोमालिया | दक्षिण आफ्रिका | दक्षिण कोरिया | स्पेन | श्रीलंका | सुदान | सुरिनाम | स्वाझीलँड | स्वीडन | स्वित्झर्लंड | सिरियन अरब | तैवान | ताजिकिस्तान | टांझानिया | थायलंड | जाण्यासाठी | टोंगा | त्रिनिदाद आणि टोबॅगो | ट्युनिशिया | तुर्की | तुर्कमेनिस्तान | टुवालु | संयुक्त राज्य | युगांडा | यूके | युक्रेन | संयुक्त अरब अमिराती | युनायटेड किंगडम | संयुक्त राष्ट्र | संयुक्त राष्ट्र(संयुक्त राज्य) | उरुग्वे | उझबेकिस्तान | वानौटु | व्हॅटिकन | व्हेनेझुएला | व्हेनेझुएलन बोलिव्हर | व्हिएतनाम | व्हिन्सेंट | येमेन | झांबिया | झिम्बाब्वे | GDI | ग्लोबल डोमेन आंतरराष्ट्रीय, इन्क. | GDI साइन अप भाषा मॅन्युअल - GDI खाते सेटअप भाषा मार्गदर्शक | Freedom.WS | WEBSITE.WS | .WS डोमेन | .WS डोमेन संलग्न | एकही-ws बबल | डॉट कॉम बबल | एकही-ws धंद्याची भरभराट | डॉट-कॉम विस्ताराचा | जीवन साठी उत्पन्न | GDI पृथ्वी वेबसाइट | जागतिक पृथ्वी वेबसाइट | ग्लोबल लेख वेबसाइट |\nद्वारा समर्थित रिअल इस्टेट इमारत ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - ग्लोबल व्हायरल मार्केटिंग गट\nबी मॅटो डोळा ड्रॉप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/node/24039", "date_download": "2018-10-24T01:49:02Z", "digest": "sha1:D73WMGNNKIEGKPQV53KAPUI23TC6QIXP", "length": 9562, "nlines": 117, "source_domain": "www.manogat.com", "title": "रगडा पॅटीस | मनोगत", "raw_content": "\nस्वगृह › पाककृती ›\nप्रेषक रोहिणी (शुक्र., ०८/०३/२०१३ - ००:३६)\nहिरवे वाटाणे १ वाटी\nबारीक चिरलेले लसूण मिरची व बारीक चिरलेला कांदा टोमॅटो मिळून १ वाटी\nफोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हळद\nलाल तिखट १ चमचा\nधनेजीरे पूड १ चमचा\nकृती : हिरवे वाटाणे आदल्या दिवशी सकाळी पाण्यात भिजत घाला. रात्री पाणी बदला. आधीचे पाणी काढून टाका व परत नवीन घाला. दुसऱ्या दिवशी दुपारी रगडापॅटीस करणार असाल १२ वाजता जेवणासाठी तर त्या आधी २ तास वाटाणे चाळणीत काढून घ्या पाणी निथळण्यासाठी. मध्यम आचेवर कुकर तापत ठेवा. तो व्यवस्थित तापला की त्यात तेल घाला. ते तापले की त्यात मोहरी, हिंग व हळद घालून फोडणी करा. नंतर त्यात बारीक चिरलेले लसूण, मिरची, कांदा व टोमॅटो घालून थोडे परता. परतून झाले की त्यात वाटाणे घालून ढवळा. नंतर त्यात उकडलेला बटाटा लाल तिखट, धनेजीरे पूड, चवीपुरते मीठ व पाणी घाला. वाटाणे बुडून थोडे वर पाणी घाला. एक शिट्टी करा. ही झाली वाटाण्याची उसळ.\nउकडलेले बटाटे मोठे २\nधनेजीरे पूड १ चमचा\nलाल तिखट १ चमचा\nकृती : उकडलेले बटाटे खूप बारीक कुस्करून घ्या. हाताने नीट कुस्करले गेले नाहीत तर किसणीने किसून घ्या. त्यात लाल तिखट, धनेजीरे पूड व मीठ घालून हे मिश्रण हाताने नीट कालवा. सगळीकडे तिखट मीठ लागले पाहिजे. त्याचे हवे तसे बारीक मोठे चपटे गोल पॅटीस करा. मध्यम आचेवर तवा तापत ठेवा. तो तापला की त्यावर थोडे तेल घाला. कालथ्याने हे तेल पसरून घ्या. मग त्यावर एका वेळेला ५-६ तयार केलेले बटाट्याचे पॅटीस तव्यावर ठेवून चांगले दोन्ही बाजूने खरपूस भाजा.\nबारीक चिरलेला कांदा २ वाट्या\nबारीक चिरलेला टोमॅटो २ वाट्या\nबारीक चिरलेली कोथिंबीर २ वाट्या\nचिंचगुळाचे दाट पाणी २ वाट्या\nकोथिंबीर व हिरवी मिरचीचे वाटण २ वाट्या\nसर्वात आधी एका खोलगट डीश मध्ये तयार केलेले पॅटीस ठेवा. नंतर त्यावर उसळ घाला. नंतर त्यावर चिंचगुळाचे पाणी, मिरची कोथिंबिरीचे वाटण घाला. नंतर त्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घाला. नंतर त्यावर थोडी बारीक शेव घाला. नंतर त्यावर आवडीनुसार थोडे लाल तिखट, धनेजीरे पूड, थोडे मीठ व थोडी साखर पेरा. नंतर त्यावर हवे असल्यास थोडा लिंबाचा रसही घाला. उसळ व पॅटीस गरम गरम हवे. असे हे गरम, तिखट, आंबट गोड मिश्रण खूप चविष्ट व छान लागते. तोंडाला छान चव येते. उत्साह येतो. असा हा रगडा पॅटीस मला खूप आवडतो.\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nछान प्रे. मन्जुशा (शनि., ०९/०३/२०१३ - ११:१९).\nकथन प्रे. मराठीप्रेमी (बुध., २०/०३/२०१३ - १०:१३).\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ४ सदस्य आणि ५३ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/node/7087", "date_download": "2018-10-24T01:45:23Z", "digest": "sha1:RIOK3LE4KZJV5FCAPOAVRKLXGM4LPDUO", "length": 13178, "nlines": 128, "source_domain": "www.manogat.com", "title": "क्रांतिवंदन | मनोगत", "raw_content": "\nप्रेषक सर्वसाक्षी (मंगळ., १५/०८/२००६ - ११:१९)\nज्या क्रांतिकारकांच्या मुळे देश पारतंत्र्यातून मुक्त झाला,ज्यांनी क्रांतीच्या आसक्तीपायी सर्वस्वाचा होम केला मात्र आज जे विस्मृतीच्या पडद्या आड गेले आहेत किंबहुना माहीतही नाहीत त्यांना ही मानवंदना.ज्यांनी आयुष्य म्हणजे काय हे धड पाहील देखिल नव्हतं त्यांनी ते आयुष्य हसत हसत आपल्या ध्येयावरून ओवाळून टाकलं त्यांना ही मानवंदना. ऐन विशीत देशासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या या वीरांचे चरित्र वाचताना डोळ्यापुढे कुसुमाग्रजांच्या शब्दांचा प्रत्यय येतो -\n'पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती\nहोउनिया बेहोष धावलो ध्येयपथावरती\nकधि न थांबलो विश्रांतीस्तव, पाहिले न मागे\nबांधु न शकलो प्रीतीचे वा कीर्तीचे धागे\nएकच तारा समोर आणिक पायतळी अंगार\nगर्जा जयजयकार क्रांतिचा गर्जा जयजयकार.\nखरोखरीच या ध्येयासक्तांना कीर्तीचे वा प्रीतीचे धागे बांधायला फुरसत नव्हती. आपले आयुष्य हे स्वल्प आहे आणि त्यात आपल्याला जास्तीत जास्त काहीतरी करून मगच मरायचे आहे ही एकमेव भावना होती. आपण आपल्या हाताने आपले घरदार पेटवून देत आहोत, त्या आगीत आपले आप्त जळून खाक होतील, घरदार नष्ट होईल हे ठाउक असूनही कसलाही धागा त्यांना बांधून ठेवू शकला नाही. त्यांना नाव नको होते, लौकिक नको होता, सत्ता नको होती हवे होते ते केवळ स्वातंत्र्य. ते तर मिळाले पण ते पाहायला हे हुतात्मे राहिले नाहीत. काळाच्या व कृतघ्नतेच्या प्रवाहात ते विसरले गेले. अनेकांना तर ते माहीतही नाहीत. भारताच्या पहिल्या पंतप्रधानांनी महाराष्ट्रात येऊन क्रांतिकारकांविषयीचे अज्ञान दाखवणारे उद्गार काढले होते. दीड दमडीच्या पुढाऱ्यांचे सगळे खानदान मिरवत असते मात्र आम्हाला भगतसिंगाचे संपूर्ण नावही माहीत नाही. भ्रष्ट गल्लाभरू नेत्यांच्या वाढदिवसाचे फलक नाक्या नाक्यावर लागतात, मात्र मदनलाल धिंग्राची जन्मतारीख माहीत नाही. असे कितीतरी कर्तारसिंग सराबा, अजितसिंग, अशफाक उल्लाह, राजेंद्र लाहिरी, सूर्यसेन, सदाशिवराव मलकापूरकर, विश्वनाथराव वैशंपायन, गजाननराव पोतदार, श्रीराम सावरगावकर, करंदीकर,गयाप्रसाद, महावीरसिंह,यशपाल, खानखोजे, वैकुंठ शुक्ल, शाळिग्राम शुक्ल आणि मणींद्र बॅनर्जी आहेत ज्यांची नावे आम्ही ऐकलीच नाहीत.\nज्यांनी आपले सर्वस्व या देशासाठी वाहून टाकले त्यांचे कर्तृत्व चार जणांना सांगता आले व त्यामुळे ते कुणाला माहीत झाले वा स्मरणात आले व त्यांनी ते आणि चार जणांना सांगितले तरी ती या महापुरुषांना खरी आदरांजली ठरेल. जे आपल्याला माहीत आहे ते इतरांना सांगावे आणि या हुतात्म्यांनी या देशावर आणि समाजावर जे महान उपकार केले आहेत त्याची अत्यल्पशी का असेना पण जाण ठेवावी या हेतूने हा लेखनप्रपंच.\nनाही चिरा नाही पणती..\nजर तसे झाले असते तर...\nमोडेन, पण वाकणार नाही\nयाचसाठी केला होता अट्टाहास...\nनाही चिरा नाही पणती.. ›\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nदेशभक्तीची धग प्रे. प्रशासक (सोम., १४/०८/२००६ - १५:४६).\nसहमत प्रे. भोमेकाका (सोम., १४/०८/२००६ - २२:०५).\n प्रे. साती (मंगळ., १५/०८/२००६ - १०:०६).\n प्रे. श्रावणी (मंगळ., १५/०८/२००६ - १४:१३).\nशुभेच्छा/अभिनंदन/आभार प्रे. रोहिणी (मंगळ., १५/०८/२००६ - १६:४५).\nस्वातंत्र्यदिनाची भेट प्रे. मेघनाद (सोम., १४/०८/२००६ - १८:३१).\nसुरेख भेट प्रे. प्रियाली (सोम., १४/०८/२००६ - १९:१७).\nमानवंदना प्रे. मीरा फाटक (सोम., १४/०८/२००६ - १९:२४).\nधन्यवाद प्रे. जीवन जिज्ञासा (सोम., १४/०८/२००६ - १९:५०).\nमानवंदना प्रे. संदीप लेले (मंगळ., १५/०८/२००६ - ०२:५९).\nकडक सलाम प्रे. मी दादरकर (मंगळ., १५/०८/२००६ - ०४:१७).\nकृतज्ञता प्रे. सर्वसाक्षी (मंगळ., १५/०८/२००६ - ०६:४३).\n प्रे. शशांक (मंगळ., १५/०८/२००६ - ०८:०३).\nसर्वसाक्षी द ग्रेट - प्रे. विरभि (मंगळ., १५/०८/२००६ - १०:०५).\nवेगळेच महत्त्व प्रे. भोमेकाका (मंगळ., १५/०८/२००६ - १६:००).\nसहमत प्रे. सर्वसाक्षी (मंगळ., १५/०८/२००६ - १७:१२).\nधन्यवाद प्रे. तरुणरसिक (बुध., १६/०८/२००६ - ०४:५९).\nआभार प्रे. लिखाळ (बुध., १६/०८/२००६ - १५:३१).\nधन्यवाद प्रशासक प्रे. अभिजित पापळकर (रवि., २४/०९/२००६ - १०:२५).\nमाझेही आभार प्रे. मालकंस_पाध्ये (बुध., १५/११/२००६ - १३:५४).\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ३ सदस्य आणि ४५ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/10/18.html", "date_download": "2018-10-24T00:23:05Z", "digest": "sha1:RPY74Q66Z4EHG7GF5Q77M3T5A53ZKSYJ", "length": 4105, "nlines": 87, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगर लाईव्ह न्यूज बुलेटीन,१८ ऑक्टोबर २०१७. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar News Bulletin अहमदनगर लाईव्ह न्यूज बुलेटीन,१८ ऑक्टोबर २०१७.\nअहमदनगर लाईव्ह न्यूज बुलेटीन,१८ ऑक्टोबर २०१७.\nलवकरच आमदार विजय औटीना मंत्रिपदाची संधी मिळणार.\n...तर 'मुळा-प्रवरा' विरोधात उच्च न्यायालयात जाऊ - विखे.\nहॉटेल यशांजलीच्या कर्मचाऱ्यास मारहाण.\nस्पेशल दिवाळी सेलमध्ये फ्लिपकार्टवर मोबाईल खरेदी वर मिळावा ४० % पर्यंत डिस्काऊंट महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/9lo~ZTuuuN\nराजीव राजळे उमदा, लोभस आणि अभ्यासू नेता.\nएसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद.\nकामगारांना विश्वासात घेऊन एसटीचा संप मिटवा.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nउद्धव ठाकरे लोकसभा उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार या चार नेत्याची नावे चर्चेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/02/news-2511.html", "date_download": "2018-10-24T00:15:30Z", "digest": "sha1:VUFGSI2DFMGCEK3YKTBYXGHIYR3J6KTP", "length": 9441, "nlines": 84, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "डॉ. सुजय विखे नगर दक्षिण मतदारसंघाचे भावी खासदार ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nडॉ. सुजय विखे नगर दक्षिण मतदारसंघाचे भावी खासदार \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- लेक वाचवा या अभियानांतर्गत तीन दिवसीय सक्षम महिला कर्जत महोत्सवाचे आयोजन जनसेवा फाउंडेशन, पंचायत समिती, महिला विकास महामंडळ आणि तालुका कृषी विभाग यांच्या संयुक्‍त विद्यमाने आयोजन केले आहे. श्री संत गोदड महाराज क्रीडानगरीमध्ये या महोत्सवाचे उदघाट्‌न शनिवारी (दि.24) सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते पार पडले.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nडॉ. सुजय विखे नगर दक्षिण मतदारसंघाचे भावी खासदार असून, ते आम्हा सर्व महिला भगिनींसाठी पोस्टर बॉय आहेत, असे प्रतिपादन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी कर्जत येथे हजारोंच्या उपस्थितीमध्ये जाहीर केले आणि त्यावेळी प्रचंड टाळ्यांचा कडकडाट येथे झाला.\nयावेळी डॉ. सुजय विखे म्हणाले, महिला बचतगट संकल्पनाद्वारे महिलांच्या सक्षमीकरणासाठी कर्जत महोत्सवाचे आयोजन केले आहे. अशा महोत्सवामुळे महिला बचतगटांमार्फत महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे. कागदोपत्री असणारे महिला बचतगटाचे पूनर्जीवन होण्यास मदत मिळणार आहे. घरबसल्या महिलांना रोजगार उपलब्ध करणे हा मानस आहे. यात कोणतेही राजकारण आणणार नसून फक्‍त महिलांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी काम करणार आहे. कर्जतच्या मातीत अनेक महिलांनी आपल्या कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांचा सन्मान करने आपले भाग्य आहे. प्रत्येकाने या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.\nसिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाली, कर्जत महोत्सवामुळे अनेक महिलाभगिनींना रोजगार मिळणार आहे. महिला बचतगटाच्या कार्यक्रमाला पुरुषांचा पाठिंबा पाहून समाधान वाटत आहे. कुटुंबातील प्रत्येक पुरुषांनी महिलांना आणि त्यांच्या कर्तृत्वाला चालना देण्यासाठी पुढे यायला हवे. यासह पुरुष आणि तरुणवर्गांनी महिलांच्या सुरक्षेसाठी जबाबदारी घेत स्री वर्गाचा सन्मान राखायला, हवे असे आवाहन केले. डॉ. सुजय विखे यांनी आपल्याला अशा आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला आमंत्रित केले त्याबद्दल आभार मानते असेही सोनाली कुलकर्णी म्हणाली.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nया महोत्सवामध्ये तालुक्‍यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला आणि युवतींचा सन्मान करण्यात आला. यावेळी कॉंग्रेसचे माजी जि. प. सदस्य प्रवीण घुले, अंबादास पिसाळ, कर्जतचे युवक नेते दादा सोनमाळी, ऍड. कैलास शेवाळे, बापूराव गायकवाड, हर्षद शेवाळे, तात्यासाहेब ढेरे, डॉ. संदीप बरबडे, मोनाली तोटे, सुनंदा पिसाळ आदी कार्यकर्ते, मोठा जनसुमदाय उपस्थित होता. सूत्रसंचालन प्रा. दिनेश भाने यांनी केले. दादासाहेब सोनमाळी यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला शहरासह तालुक्‍यातून महिलांनी गर्दी केली होती. यावेळी येथील स्टॉलवरही खरेदीसाठी गर्दी दिसून आली.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nडॉ. सुजय विखे नगर दक्षिण मतदारसंघाचे भावी खासदार \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nउद्धव ठाकरे लोकसभा उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार या चार नेत्याची नावे चर्चेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/manoranjan/vaani-kapoor-26861", "date_download": "2018-10-24T01:21:05Z", "digest": "sha1:ROBA63FSGH6O4ZWT4F55JHOEXG5AVTLH", "length": 10908, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "vaani kapoor भविष्य 'वाणी' | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 20 जानेवारी 2017\n\"उडे दिल बेफिक्रे...' म्हणत आजच्या तरुण पिढीला भुरळ पाडणारी अभिनेत्री वाणी कपूर बॉलीवूडचा किंग खान म्हणजेच शाहरूख खानसोबत झळकणार असल्याचं सगळीकडे बोललं जात होतं. मात्र यावर अखेर बेफ्रिक्र गर्लने मौन सोडलंय. ही खूप चांगली बाब असल्याचं म्हणत तिने सांगितलं की, ही अफवा सत्यात उतरली पाहिजे. एका कार्यक्रमादरम्यान वाणीला विचारलं की, आदित्य चोप्रा तुला शाहरूख खानसोबत चित्रपटात घेण्याचा विचार करीत आहेत का यावर ती म्हणाली की,\" मी असं व्हावं अशी आशा करते. तसं मला याबाबतीत काहीच माहीत नाही. या संदर्भात मला काहीच विचारण्यातही आलेलं नाही.\n\"उडे दिल बेफिक्रे...' म्हणत आजच्या तरुण पिढीला भुरळ पाडणारी अभिनेत्री वाणी कपूर बॉलीवूडचा किंग खान म्हणजेच शाहरूख खानसोबत झळकणार असल्याचं सगळीकडे बोललं जात होतं. मात्र यावर अखेर बेफ्रिक्र गर्लने मौन सोडलंय. ही खूप चांगली बाब असल्याचं म्हणत तिने सांगितलं की, ही अफवा सत्यात उतरली पाहिजे. एका कार्यक्रमादरम्यान वाणीला विचारलं की, आदित्य चोप्रा तुला शाहरूख खानसोबत चित्रपटात घेण्याचा विचार करीत आहेत का यावर ती म्हणाली की,\" मी असं व्हावं अशी आशा करते. तसं मला याबाबतीत काहीच माहीत नाही. या संदर्भात मला काहीच विचारण्यातही आलेलं नाही. सध्या मी काही चित्रपटाच्या स्क्रीप्ट वाचतेय; पण आतापर्यंत कोणताही चित्रपट साईन केलेला नाही.'\n`#MeToo’ मोहिमेला बदनाम करू नका - सरोदे\nपुणे - #MeToo या मोहिमेमुळे पुरुषसत्तेने दडपणूक केलेल्या व अनेक समस्यांना सामोरे जाणाऱ्या महिलांना आता किमान बोलण्याची संधी मिळू लागली आहे. या...\n'लक्ष्य' सापडण्याचा प्रवास (भाग्यश्री भोसेकर-बीडकर)\nपुरुषप्रधान संस्कृतीमध्ये पुरुष घरातला कर्ता पुरुष असतो, घर चालवतो. मात्र, एखाद्या पतीनं यापेक्षा वेगळं काही करायचं ठरवलं तर\n#MeToo विनता नंदा यांची पोलिसांकडे तक्रार\nमुंबई : लेखिका विनता नंदा यांनी बुधवारी (ता. 17) बाबूजी अर्थात आलोकनाथ यांच्या विरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली. त्यामुळे आलोकनाथ...\nफ्लोरा सैनीची गौरांगला कायदेशीर नोटीस\nमुंबई - ‘स्त्री’ चित्रपटातील अभिनेत्री फ्लोरा सैनी हिने तिचा ‘लिव्ह इन पार्टनर’ व निर्माता गौरांग दोशी याला कायदेशीर नोटीस पाठवली. बदनामीकारक लिखाण...\nमुंबई - लेखिका विनता नंदा यांनी बुधवारी (ता. १७) बाबूजी अर्थात आलोकनाथ यांच्या विरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली. त्यामुळे आलोकनाथ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.manishatopale.com/karjat-2/", "date_download": "2018-10-24T00:14:50Z", "digest": "sha1:WUYAK626ZKDOWGGYZNVDFVNLU3U5I7KA", "length": 7251, "nlines": 71, "source_domain": "www.manishatopale.com", "title": "खांडपे गांव निसर्गचित्रण 2 | Manisha Art", "raw_content": "\nखांडपे गांव निसर्गचित्रण 2\nकर्जत हे थंड हवेचे ठिकाण मानले जाते. परंतु पहिल्या दिवशी उन्हाच्या झळा जाणवल्या, रात्री हि तसेच वातावरण होते. पहाटे – पहाटे मात्र थोडा थंडावा जाणवला त्यामुळे दुसऱ्या दिवसाची सुरुवात उत्साहाने झाली. प्रथम नजर गेली ती मागच्या बाजूला असलेल्या सी- सॅा , त्राम्पोलीन, मेरी-गो-राउंड या क्रीडा साहित्याकडे. मेरी गो राउंड वर थोडे बालपण अनुभवले अन कुणी पाहात नाही ह्याची खात्री करून त्राम्पोलीन वर मनसोक्त उड्या मारून घेतल्या. सी सॅा वर बसण्यासाठी अनुराधाला राजी केले. मधेच स्वयंपाकघरात नजर टाकली. नाश्त्याला १५-३० मिनिटे लागतील हा अंदाज येताच साधारण ३० पावलावर असलेल्या छोटेखानी धरणाकडे मोर्चा वळवला. वनदेवता रिसोर्ट हे एकात्मता शेतीचे उत्तम उदाहरण आहे. काल आम्ही गायींचा मुक्तसंचार पाहिला. आत्ता ह्या छोटेखानी धरणावर मोठाले मासे उसळ्या मारत होते . हे तिथेच असलेल्या शेततळयातील बासा किंवा जिताडा माशां पैकी एक होते.\nआज निसर्ग चित्रणासाठी २ पर्याय होते. एक तर नदीलगत मंदिराजवळ काम करू शकत होतो किंवा, थोडेसे चालत जाऊन गुंफा ( माझ्या माहिती प्रमाणे कोंढाणा गुंफा )परिसरात काम करणे . माझ्याकडे जलरंगा सोबत अक्रेलिक रंगाचे सामान होते , त्यामुळे वजन जास्त होते. किती चालायचे माहित नव्हते , एवढे ओझे घेऊन १ तास चालणे मला जमले नसते. शिवाय मी शूज हि घातले नव्हते त्यामुळे त्रास होण्याचाच संभाव जास्त होत. निव्वळ ट्रेकिंगसाठी परत यावे असा सुज्ञ विचार करून मंदिरपरिसरात काम करावयास सुरुवात केली.\nमी बसले होते त्या समोरील डोंगरामधून वरील बाजूस रेल्वेचा बोगदा होता. वरील फोटोत निट पाहिले तर एक पांढरी -निळी रेषा दिसते , तीच बोगद्यातून पुढे जाणारी रेल्वे आहे. अधून मधून धडधडत जाणाऱ्या रेल्वेचा आवाज , एक वेगळीच वातावरण निर्मिती करत होती.\nअक्षय पै , त्याचे आॅईल कलर्स , व त्यांची तनहाई….. तर दुसरा भन्नाट काम करणारा चित्रवेडा वैभव असा नदीच्या पात्रात जाऊन बसला होता…तेही इतक्या कडक उन्हात \n सांगायचे रहिले…. वरच्या फोटोत मोजकेच चित्रकार दिसताहेत . अर्धी फौज गुंफ़ेच्या चित्रीकरणासाठी गेले होती . त्यातील पहिल्या फळीचे वीर श्रुती व वैभव अडीच तास डोंगराला गवसणी घालून आले , पण त्यांना गुंफा नाही सापडली … असो …होते असे कधीतरी…परंतू दुपारनंतर परतलेल्या दुसऱ्या फळीतील मोहरे पण नाउमेदीने परत आले. अर्थात सर्व जण जेवून परत उमेदीने नदी परिसर चित्रणात गुंतले.\nखुप खुप धन्यवाद साहेबरावजी \nrameshwar badak on कलासाधना …गोदावरीतीरी\nVinayak on चित्रप्रवास एका चित्रांगनेचा\nBharatkumar Patil.... on चित्रप्रवास एका चित्रांगनेचा\nDattatraya vinayak Khedkar on चित्रप्रवास एका चित्रांगनेचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/10/28.html", "date_download": "2018-10-24T00:26:45Z", "digest": "sha1:BHZRS2UGODTYK2AIMCO5XHFGWHEOUCR5", "length": 4568, "nlines": 91, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगर लाईव्ह न्यूज बुलेटीन,२८ ऑक्टोबर २०१७. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar News Bulletin अहमदनगर लाईव्ह न्यूज बुलेटीन,२८ ऑक्टोबर २०१७.\nअहमदनगर लाईव्ह न्यूज बुलेटीन,२८ ऑक्टोबर २०१७.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nदिवाळी फराळ खासदार गांधींचा,चर्चा आमदार जगताप पितापुत्रांची \n२ नोव्हेंबरपासून बळीराजा पुन्हा संपावर.\nमहापालिकेकडून विशिष्ट धार्मिक स्थळे टार्गेट.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nराष्ट्रवादी कॉंग्रेस आंदोलनातून करमणूक करून घेत आहे - संभाजी कदम.\nएकाच दिवशी चोरट्यांनी लांबवल्या दोन बुलेट.\nश्रीगोंदा - काष्टी स्टेशनजवळ रेल्वे लुटण्याचा प्रयत्न.\nउड्डाणपुलाच्या भूमिपूजनाची तारीख पे तारीख; गडकरीही करणार नाहीत भूमिपूजन\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nउद्धव ठाकरे लोकसभा उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार या चार नेत्याची नावे चर्चेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B0-%E0%A5%A7%E0%A5%AF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%86/", "date_download": "2018-10-24T01:22:51Z", "digest": "sha1:VR62OATYN2Q2BKEC5IPGRSJMXV5OPI3H", "length": 6362, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अंडर १९ विश्वचषक- बीसीसीआयकडून रोख बक्षिस | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअंडर १९ विश्वचषक- बीसीसीआयकडून रोख बक्षिस\nनवी दिल्ली : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डने (बीसीसीआय) 19 वर्षांखालील विश्‍वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या भारतीय संघाला रोख पुरस्कार देणार असल्याची घोषणा अध्यक्ष सी. के. खन्ना यांनी मंगळवारी केली आहे. खन्ना म्हणाले, मी भारतीय संघातील खेळाडू आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे विशेष अभिनंदन करतो. विश्‍वचषक स्पर्धेसाठी राहुल द्रविडने दिलेले योगदान प्रशंसनीय आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच भारतात प्रतिभाशाली क्रिकेटपटू जगासमोर येत आहेत. बीसीसीआयकडून भारतीय संघातील खेळाडूंना रोख बक्षिस देऊन गौरव करणार आहे, असे त्यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपॅनकार्ड क्‍लब्ज गुंतवणूकदारांचे परतावे मिळण्यासाठी धरणे आंदोलन\nNext articleऊस वाहतूक करणाऱ्या चालकास लुटले\nबीसीसीआयने विराटची विनंती मान्य केली; पण ठेवली ‘एक’ अट\n#MeToo: बीसीसीआयच्या ‘या’ उच्चपदस्थ अधिकाऱ्यावर आरोप\nमाहिती अधिकाराच्या कक्षेत येण्यास बीसीसीआयचा नकार\nभारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) माहिती अधिकाराच्या कार्यकक्षेत\nभारताला डिवचण्याचा केला प्रयन्त; स्वतःच झाले ट्रोल…\nवेस्ट इंडिजचा संघ आॅक्टोबरमध्ये भारत दौऱ्यावर, पुण्यातही रंगणार सामना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4-11-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3/", "date_download": "2018-10-24T01:06:59Z", "digest": "sha1:YPNC7IDPUZTYW2J24A3MRSYPC63XZGEV", "length": 7895, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "निगडीत 11 फेब्रुवारीला होणार अर्ध मॅरेथॉन स्पर्धा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनिगडीत 11 फेब्रुवारीला होणार अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nपुणे – रोटरी क्‍लब ऑफ निगडी-पुणे तर्फे 11 फेब्रुवारीला (रविवारी) निगडी प्राधिकरण येथे आठव्या ‘रनेथॉन ऑफ होप 2018′ या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही मॅरेथॉन महाराष्ट्र ऍथलेटिक असोसिएशनचा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.\nनिगडी प्राधिकरण येथे संत तुकाराम उद्यानाशेजारील मैदानावरून (सिटी प्राईड स्कूलजवळ) सकाळी पावणेसहा वाजता स्पर्धेला सुरुवात होईल. ही स्पर्धा चॅरिटी आणि स्पर्धा या दोघांचा संगम असून त्यात एकाच दिवशी 12 वेगवेगळ्या प्रकारच्या शर्यती होणार आहेत. ही स्पर्धा मुले-मुली तसेच स्त्री-पुरुष अशा चार वेगवेगळ्या वयोगटात पार पडेल.\nनिगडी रोटरी क्‍लबचे अध्यक्ष हेमंत कुलकर्णी म्हणाले, अशा प्रकारच्या लोकप्रिय आणि सहभागाच्या दृष्टीने महत्वाच्या स्पर्धेचे आयोजन करताना अतिशय अभिमान वाटत आहे. “गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणे’ हे यंदाच्या “रनेथॉन फॉर होप’चे घोषवाक्‍य आहे.\nमाजी अध्यक्ष डॉ. संजय देवधर म्हणाले की, सहभागी स्पर्धकांसाठी रनेथॉन नेहमीच जीवनाच्या वेगवेगळ्या प्रवासातून जात असते. केवळ मदत निधी उभारणे एवढाच या स्पर्धेमागचा उद्देश नसून वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मात्र एकच छंद आणि आवड असणाऱ्या लोकांना एकत्र आणून त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा रोटरी क्‍लबचा या उपक्रमामागील हेतू आहे, असे त्यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleप्रभात प्रभाव : त्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता सुरू\nNext articleतेल खरेदीच्या नावावर 91 लाखाची फसवणूक\nयू मुंबाचा तेलुगु टायटन्सवर सहज विजय\nराजस्थान रॅलीत राहुल माने तीसऱ्या स्थानी\nInd vs Wi 2nd ODI : दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा\n#BudaWrestle2018 : बजरंग पूनियाने पटकाविले रौप्य पदक\nश्रीलंकेने ‘मॅच फिक्सिंग’ प्रकरण हाताळण्यासाठी भारताकडे ‘यासाठी’ मागितली मदत\nयु मुंबाला पहिल्या स्थानाचे वेध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B5-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2018-10-24T00:37:38Z", "digest": "sha1:YLS6IXXKSEP7KTNYEE5GYWXIUL7VHEFB", "length": 16164, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "पिंपळेगुरव येथे प्रवाशाची सोनसाखळी तीन चोरट्यांनी पळवली - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना…\nयुतीचा लवकर निर्णय घ्या; अन्यथा लोकसभा विधानसभा निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याची …\nमहापालिका निवडणुकीत जनतेने कानफटवले, तरीही बारणेंना दुसऱ्यांदा खासदार होण्याची स्वप्ने पडताहेत;…\nप्रश्न पिंपरी-चिंचवडच्या पाण्याचा; विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ठरवले चोर\nडीजे वाजण्यावरील बंदी तूर्तास हटवणार नाही- उच्च न्यायालय\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा…\nपिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना\nवाल्हेकरवाडीतील डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nपिंपळेनिलखमध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे…\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना…\nचाकण जवळील काळूस येथे विष प्राशन करून ५० वर्षीय इसमाची आत्महत्या\nनिगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न\nदिघीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू\nचाकण येथील रबर कंपनीचे दोन बँक अकाऊंट हॅक; ४० लाखाची रक्कम…\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले…\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव…\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही…\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका –…\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मुलासह १८ जणांना जन्मठेप\nआमच्या संयमाचा अंत पाहू नका, भारताला मोठा पलटवार झेलावा लागेल –…\nमोदी माझे मित्र आहेत आणि भारतावर माझ प्रेम आहे – डोनाल्ड…\nनीरव मोदीच्या बहिणीविरोधातही इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस\nनेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ७ प्रवाशी बेपत्ता\nHome Chinchwad पिंपळेगुरव येथे प्रवाशाची सोनसाखळी तीन चोरट्यांनी पळवली\nपिंपळेगुरव येथे प्रवाशाची सोनसाखळी तीन चोरट्यांनी पळवली\nचिंचवड, दि. २३ (पीसीबी) – लोणी काळभोर येथून पिंपळेगुरवच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशाला कारमधून आलेल्या तीन अज्ञात इसमांनी मारहाण करून १ लाख २० हजाराची सोनसाखळी जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. २१) रात्री नऊच्या सुमारास नाशिकफाट्याजवळील काशिद पार्क चौकात घडली.\nया प्रकरणी शैलेश काळभोर (वय ३६, रा. पिंपळेगुरव) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कारमधील तीन अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शैलेश यांचे लोणी काळभोर हे मुळ गांव आहे. ते गुरूवारी (दि. २१) सायंकाळी लोणी काळभोर येथून पिंपळेगुरवच्या दिशेने येत होते. यावेळी स्विफ्ट डिझायर कारमधून आलेल्या तीन अज्ञात इसमांनी शैलेश यांच्या समोर कार अडवी लावली. त्यानंतर शैलेश यांना लाथा बुक्यांनी मारहाण करून त्यांच्या गळ्यातील १ लाख २० किंमतीची सोन्याची साखळी जबरदस्तीने हिसकावून पोबारा केला. सांगवी पोलिस तपास करत आहेत.\nPrevious articleपुण्यात ८ हजार किलो कॅरीबॅग ग्लास आणि थर्माकोल जप्त, ३ लाख ६९ हजाराचा दंड वसूल\nNext articleप्रसिध्द नृत्यांगणा सपना चौधरी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार \nवाल्हेकरवाडीतील डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nपिंपळेनिलखमध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे प्रवाशांचे हाल\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nचिंचवडमध्ये ‘ऑल ब्रीड चॅम्पियनशिप डॉग शो’ला उत्स्फूर्त प्रतिसाद\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना...\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \nमला खुर्ची नको, केवळ जनतेचे प्रेम हवे – उद्धव ठाकरे\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nस्वारगेट पोलीस चौकीत तरुणाचा चौकशी दरम्यान संशयास्पद मृत्यू\nशेतकऱ्यांसाठी महाराष्ट्राच्या खांद्याला खांदा लावून उभे राहू – नरेंद्र मोदी\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nपिंपळेसौदागरमधील ऑल सिनिअर सिटीझन असोसिएशनकडून केरळसाठी पाच हजारांची मदत\nचिंचवडमध्ये तरुणाला जबर मारहाण करुन टवाळखोरांची परिसरात दगडफेक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/07/news-2506.html", "date_download": "2018-10-24T00:52:56Z", "digest": "sha1:FRWMAJMHEOHTHBRWPU4RUG3EIWTWNZSG", "length": 5616, "nlines": 74, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "लवकरच जीएसटी चोरी करणे होणार अशक्य ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Business News India News लवकरच जीएसटी चोरी करणे होणार अशक्य \nलवकरच जीएसटी चोरी करणे होणार अशक्य \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- देशात वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) व्यवस्था सुरू होऊन एक वर्ष उलटून गेले तरी सरकारच्या तिजोरीत अपेक्षेपेक्षा कमीच कर जमा होत असल्यामुळे सरकार चिंतेत आहे. एका बाजूला जमा आणि खर्चातील वाढती तूट रोखण्याचे आव्हान आणि दुसऱ्या बाजूला जीएसटीमधून अधिकाधिक कर वसूल करण्याचे आव्हान, अशा दुहेरी आव्हानांचा सरकार सध्या सामना करत आहे.\nयामुळे जीएसटी नेटवर्क (जीएसटीएन) संस्था कर चुकवणाऱ्यांच्या मुसक्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आवळता येतील, असे आयटी तंत्रज्ञान विकसित करत आहे. नवे आयटी तंत्रज्ञान तयार झाल्यानंतर कर चुकवणारे तसेच ज्यांनी आयटी रिटर्न फायलिंग करणे थांबवले आहे त्यांची मानगूट धरणे सरकारला सोपे जाणार आहे.\nसध्या जीएसटी रिटर्न अर्जांची संख्या एकूण नोंदणी झालेल्या संख्येशी मेळ घेत नसल्याचे जीएसटीएनच्या लक्षात आले आहे. त्यामुळे जीएसटी चुकवणाऱ्यांचा माग घेता येईल, असे तंत्रज्ञान अधिकाऱ्यांच्या हाती देण्याची जीएसटीएन जोरदार तयारी करत आहे. अशाच प्रकारचे तंत्रज्ञान आयकर रिटर्न भरणे थांबवलेल्यांचा माग घेण्यासाठी देखील वापरण्यात येणार आहे.\nअनेक राज्यांच्या अर्थ मंत्रालयांकडून करसंबंधित नियमांचे अनुपालन होत नसल्याची तक्रार केंद्र सरकारकडे आली आहे. यामुळे सरकार कर चुकवणारे आणि अनुपालन न करणाऱ्यांविरोधात कारवाईसाठी गंभीरपणे विचार करू लागले आहे. त्याचाचा एक भाग म्हणून जीएसटीएनने आधुनिक आयटी तंत्रज्ञान विकसित करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nलवकरच जीएसटी चोरी करणे होणार अशक्य \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nउद्धव ठाकरे लोकसभा उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार या चार नेत्याची नावे चर्चेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/51445", "date_download": "2018-10-24T01:43:17Z", "digest": "sha1:WCIZJY3527AQ33NHVJCFUTFT6SLR236G", "length": 6433, "nlines": 94, "source_domain": "www.maayboli.com", "title": "राजा रवी वर्मा, चित्रकला, रणजीत देसाईंची कादंबरी आणि केतन मेहेतांचा रंग रसिया... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /राजा रवी वर्मा, चित्रकला, रणजीत देसाईंची कादंबरी आणि केतन मेहेतांचा रंग रसिया...\nराजा रवी वर्मा, चित्रकला, रणजीत देसाईंची कादंबरी आणि केतन मेहेतांचा रंग रसिया...\nसात नोव्हेंबर ला \"रंग रसिया\" रिलीज होत आहे.\nमित्रांनो, रणजित देसाईंचे राजा रवी वर्मा पुस्तक वाचलेत का पूर्ण भारतात \"राजा रवि वर्मा\" च्या जीवनावरचे ते एकमेव आणि मराठी पुस्तक आहे. त्याचे नंतर इंग्रजीत भाषांतर झालेले आहे. आगामी हिंदी चित्रपट \"रंग रसिया\" त्यावरच आधारित अाहे. रणदिप हूडा आणि नंदना सेन हे त्यातले कलाकार आहेत. एखाद्या चित्रकाराच्या जीवनावर ची ही प्रथम आणि एकमेव कादंबरी आहे. रवी वर्मा आणि त्याचे जीवन खुप वादग्रस्त होते. त्याचे मामा राज वर्मा याने त्याच्यातला कलाकार लहानपणापासून ओळखला. त्या वेळचा इतिहासाचा कालखंड आणि एकूणच त्यावेळची मातृसत्ताक पद्धती आपल्याला आश्चर्यचकीत करते. मी मराठीत ही कादंबरी पूर्वी वाचलेली आहे. वाचनाची आणि चित्रकलेची आवड असणार्‍या सर्वांना सुचवू इच्छितो की आपणही ही कादंबरी जरूर वाचा.\nयेथे आपण खाली दिलेल्या सगळ्या बाबतीत चर्चा करूया:\nराजा रवी वर्मा, चित्रकला, रणजीत देसाईंची कादंबरी आणि केतन मेहेतांचा रंग रसिया...\nचित्रपट विभागात हवा आहे का हा\nचित्रपट विभागात हवा आहे का हा धागा\nही त्या पुस्तकावर या आधी\nही त्या पुस्तकावर या आधी झालेली चर्चा - राजा रवि वर्मा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8/", "date_download": "2018-10-24T00:14:26Z", "digest": "sha1:NBS273RDX5SPJBPPY66RY5TOCRZL42QD", "length": 10509, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "देहुतील प्रलंबित विषयांना अखेर मुहुर्त | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदेहुतील प्रलंबित विषयांना अखेर मुहुर्त\nदेहुरोड – देहुरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या बैठकीत कित्येक विकास कामांना मान्यता मिळाली. बैठकी दरम्यान कित्येक प्रस्तावांचा विरोध ही झाला, परंतु या दरम्यान शाळांच्या बांधकामांपासून ते घरोघरी कचरा गोळा करण्यासाठी घंटागाड्या, स्मशानभूमी बांधकाम असे कित्येक महत्त्वाचे विषय मार्गी लागले.\nदेहुरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या दोन शाळांच्या नवीन बांधकामास सुमारे 2 कोटी 85 लाख रुपये खर्च अपेक्षित असून अंतिम मान्यतेसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. बोर्डाच्या हद्दीतील नागरी व लष्करी भागात घरोघरी कचरा गोळा करण्यासाठी दहा चारचाकी घंटा गाड्या घेणे बाबत निविदा मागविण्यास मान्यता देण्यात आली . साफसफाई करणाऱ्या ठेकेदारास एक वर्षे मुदतवाढ देण्याचा प्रस्तावास सदस्यांनी विरोध दर्शविला. यामुळे याच ठेकेदारास तीन महिन्यांकरिता मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात आली. तसेच किन्हई येथे 66 लाख रुपयांच्या खर्चाने स्मशानभूमी बांधण्यास मान्यता देण्यात आली .\nकॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडिअर ओ. पी. वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित सानप, उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल, लष्करी सदस्य लेफ्टनंट कर्नल राजीव लोध, कर्नल विवेक कोचर, कर्नल राहुल गर्ग, सदस्य रघुवीर शेलार, गोपाळराव तंतरपाळे, ललित बालघरे, ऍड अरुणा पिंजण यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.\nबैठकीच्या सुरुवातीलाच सदस्य हाजीमलंग मारीमुत्तू यांनी अर्थ समिती बैठकीत निविदा उघडण्याची सूचना मांडली. बोर्डाच्या नागरी भागात साफसफाई करणाऱ्या कामगारांना पूर्ण वेतन दिले जात नसल्याच्या कारणावरून सदस्या ऍड पिंजण यांनी ठेका देण्याच्या प्रस्तावास विरोध केला. यावर अध्यक्ष वैष्णव यांनी संबंधित ठेकेदाराच्या व्यवस्थापकास बैठकीत बोलवून सफाई कर्मचाऱ्यांचे हजेरी पत्रक, पूर्ण पगार देणेबाबत तसेच पगार त्यांच्या बॅक खात्यावर जमा करणेबाबत स्पष्ट सूचना करुन तीन महिने मुदतवाढ देण्यास मान्यता दिली. डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दंत विभागासाठी साहित्य खरेदीची एक लाख आठ हजार रुपयांची निविदा मान्य करण्यात आली. हिंदी माध्यम शाळेतील संगणक प्रशिक्षण करारास मान्यता देण्यात आली. चिंचोली येथील बालघरे आळी ते सावंत आळी भागातील रस्त्याबाबत निर्माण झालेला प्रश्न सोडविण्यासाठी एक समिती नेमून तोडगा काढण्यास मान्यता देण्यात आली. देहुरोड येथील शाळा इमारत एका धार्मिक कार्यक्रमास भाड्याने देण्यास मान्यता देण्यात आली.\nकॅन्टोनमेंट बोर्डाच्या हद्दीतील नागरी व लष्करी भागात घरोघरी कचरा गोळा करण्यासाठी सध्या तीन चाकी ( रिक्षा ) घंटागाडीमार्फत कचरा गोळा करण्यात येत असून या गाड्यांबाबत विविध अडचणी व तक्रारीमुळे आगामी काळात घरोघरी ओला व सुका कचरा गोळा करण्यासाठी दहा चारचाकी घंटा गाड्या चालकासह भाड्याने घेणे बाबत निविदा मागविण्यास मान्यता देण्यात आली आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleलवकरच ‘ही’ अभिनेत्री चढणार बोहल्यावर\nNext articleमहाभियोगाच्या नोटिसीवर मनमोहन सिंहांची सही नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95/", "date_download": "2018-10-24T00:33:45Z", "digest": "sha1:76GU4RWJUD6TMAXQCT2XX6K46AVAGT3H", "length": 5850, "nlines": 126, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महात्मा बसवेश्‍वर पुस्तकाचे प्रकाशन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमहात्मा बसवेश्‍वर पुस्तकाचे प्रकाशन\nअकलूज- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने “सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा बसवेश्वर’ या पुस्तकाचे प्रकाशन खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. महात्मा बसवेश्वर यांच्या सामाजिक कार्याची तरुण पिढीला माहिती व्हावी, यासाठी वीरशैव लिंगायत समाज, अकलूजचे अध्यक्ष रत्नाकर सरताळे यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, शामा पवार, वीरशैव लिंगायत समाज अकलूजचे अध्यक्ष रत्नाकर सरताळे, कार्याध्यक्ष चंद्रकांत कुंभार, उपाध्यक्ष विलास क्षीरसागर, सचिव सुहास उरवणे आदी उपस्थित होते. हे पुस्तक माळशिरस तालुक्‍यातील ग्रंथालय उपलब्ध असणाऱ्या सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये वाटले जाणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपिंपळे खालसात लावला पिंजरा\nNext articleसातारा : अपघातातील जखमींना पुण्याला हलवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%80/", "date_download": "2018-10-24T01:07:06Z", "digest": "sha1:X32MFTYXDXMNTVBJJWOUUFMGT3PIKNNH", "length": 7680, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शाळापरिसरात शिक्षक पत्नीला पेटविण्याचा प्रयत्न | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशाळापरिसरात शिक्षक पत्नीला पेटविण्याचा प्रयत्न\nपतीविरुद्ध गुन्हा दाखल : घटस्फोट देण्यावरून वाद\nपुणे – जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये एका शिक्षिकेवर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी शिक्षिकेच्या पतीविरुद्ध सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संतोष नामदेव चव्हाण (39, रा.धायरी) असे आरोपीचे नाव आहे.\nयासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी 38 वर्षीय महिला जिल्हा परिषदेच्या नऱ्हे येथील प्राथमिक शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करते. शुक्रवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास ती सहकाऱ्यासह शाळेच्या वर्गात जेवण करत बसली होती. यावेळी तिचा पती तेथे दाखल झाला. त्याने तिला “तुझ्याशी बोलायचे आहे, बाहेर चल’ असे म्हणत तिला वर्गाबाहेर आणले. यावेळी जिन्यामध्येच त्याने घटस्फोटाच्या दाव्यासंदर्भात न्यायालयात दाखल असलेल्या तारखेला का उपस्थित राहिली नाही, असा जाब तिला विचारला.\nयानंतर अचानक हातातील पिशवीतून प्लॅस्टिकची बाटली बाहेर काढली. यामधील पेट्रोल तिच्या अंगावर ओतून पेटलेली काडीपेटी तिच्या अंगावर टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, काडी अंगावर न पडल्याने ती वाचली. यानंतर शिक्षिकेने आरडाओरडा केल्यावर आरोपीने तेथून पळ काढला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा कोणतेही कामधंदे करत नसून त्याला दारुचे व्यसन आहे. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक जे. सी. गडकरी करीत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकामावर मृत्यू झाल्यास दहा लाखांचे सानुग्रह अनुदान\nNext articleजीएसटीएन होणार सरकारी कंपनी…\nराजस्थान रॅलीत राहुल माने तीसऱ्या स्थानी\nपाटबंधारेला ६५ कोटी मिळणार\nआता अकरावी प्रवेशासाठी मुदतवाढ नाही\nशिक्षकाच्या मारहाणीमुळे विद्यार्थ्याचा मृत्यू\nतरुणावर खुनी हल्ला; तीन अल्पवयीन मुले ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2018-10-24T00:57:19Z", "digest": "sha1:PULHDHZWSOCXBCQCRJNC45VPE2PF2JJQ", "length": 5576, "nlines": 126, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कुस्ती स्पर्धेत निर्मिती मुऱ्हे प्रथम | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकुस्ती स्पर्धेत निर्मिती मुऱ्हे प्रथम\nचिंबळी- पिपंरी चिंचवड महापालिका व पुणे जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने राजा शिवछत्रपती कुस्ती संकुल आकृर्डी येथे जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये कुरूळी (मुऱ्हेवस्ती) येथील निर्मिती नारायण मुऱ्हे या विद्यार्थीनीनी 36 किलो वजन गटात प्रथम नंबर मिळविला आहे. गणेश काबंळे यांनी तिला मार्गदर्शन केले. नुकतेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर राहुल जाधव, क्रीडा समितीचे सभापती संजय नेवाळे, आयुक्त श्रावण हार्डीकर, कुरूळीचे माजी उपसंरपच आशिष मुऱ्हे, मारूती मुऱ्हे, नितीन गायकवाड, अमित मुऱ्हे, बाळासाहेब बांगडे, संदेश गायकवाड व सतीश मुऱ्हे यांनी निर्मिती मुऱ्हेचे अभिनंदन केले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआशियाई क्रीडा स्पर्धा – पुरूष स्क्‍वॅश संघास ‘कांस्यपदक’\nNext articleदौंडच्या आमदारकीसाठी थोरात यांचे “लॉचींग’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%AF-2/", "date_download": "2018-10-24T00:53:19Z", "digest": "sha1:MAHQEQZMBG6SISOZH4HULXYH3MJIU63Q", "length": 8336, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुरंदर तालुक्‍यात शालेय कुस्ती स्पर्धा संपन्न | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुरंदर तालुक्‍यात शालेय कुस्ती स्पर्धा संपन्न\nसासवड – जिल्हा परिषद, क्रीडा अधिकारी पुणे व पुरंदर तालुका क्रीडा संघटनेच्या वतीने नुकतेच सासवड येथील शिवाजी व्यायाम मंडळात शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 14, 17, 19 वयोगटातील मुले व मुली यांच्यात कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेचे उद्‌घाटन पुरंदर तालुका अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष प्रशांत वांढेकर यांच्या हस्ते करण्यात आले.\nयावेळी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ जगताप, पुरंदर तालुका माध्यमिक संघटनेचे अध्यक्ष पेटकर रामप्रभु, इस्माईल सय्यद उपस्थित होते. या स्पर्धेत पंच म्हणून माउली खोपडे, प्रल्हाद कारकर, सुनील घोडके यांनी काम पाहिले. या स्पर्धेतील विजेत्या कुस्ती मल्ल मुले व मुलींची नावे पुढील प्रमाणे:-\n14 वर्ष वयोगटातील विजेत्या मुली वजन गट\nदिव्या जयसिंग गायकवाड (पिंपरे खुर्द)38 किलो\nअंजली श्रीहरी यादव (नीरा)41 किलो\nज्योती मंगलसिंग जाधव (पिंपरे खुर्द)45 किलो\nश्रावणी सतीश शिर्के (परिंचे)49 किलो\n17 वर्ष वयोगटाखालील मुली\nसाक्षी संजय जाधव (पिंपरे खुर्द)46 किलो\nसाक्षी सतीश शिर्के (परिंचे) 49 किलो\n19 वर्ष वयोगटातील मुले\nसतिश नवनाथ भांडवलकर (पुरंदर ज्युनिअर)50 किलो\nनाथीकेत नारायण टाक (वाघिरे कॉलेज)96 किलो\n17 वर्षांखालील विजेते मल्ल\nसाईस आप्पा सकट (पुरंदर स्कूल)42 किलो\nकुणाल मंदू बोरकर (नारायणपूर) 46 किलो\nसुयश ज्ञानेश्वर खोपडे (गुरुकुल)50 किलो\nगणेश सतीश जाधव (नीरा) 54 किलो\nरमेश संतोष जाधव (जवळार्जून) 58 किलो19 वर्षांखालील मुले\nगोरख संतोष गिरमे (पुरंदर कॉलेज)46 किलो\nप्रसाद उत्तम जगदाळे (वाघिरे कॉलेज)60किलो\n14 वर्ष वयोगटातील विजेते मुले\nउत्कर्ष रामचंद्र ढमाळ (गुरुकुल) 32 किलो\nरणदीप ज्ञानेश्वर ढमाळ (गुरुकुल)35 किलो\nयशदीप राजेंद्र जगताप (गुरुकुल)38 किलो\nअथर्व संजय थोपटे (पिंपरे खुर्द)41किलो\nआयुष प्रकाश रणपिसे (पुरंदर)45किलो\nकार्तिक बापूराव तिडके (गुरुकुल)49किलो\nनिशिकांत सचिन इंगुलकर (वाघिरे हायस्कूल)55 किलो\nअथर्व राजेंद्र जगताप (वाघिरे हायस्कूल) 64 किलो\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअभिनेत्री प्राजक्ता हनमघरला मिळाला ‘हा’ पुरस्कार\nNext articleस्वरांजली कलामंचद्वारे वामनदादा कर्डक यांना अभिवादन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://rightangles.in/2017/09/19/dynasty-rule-secondary-symptom/", "date_download": "2018-10-24T01:28:47Z", "digest": "sha1:FTO7J32WVNRRJGBH556TBNELDRIYHNYW", "length": 38787, "nlines": 67, "source_domain": "rightangles.in", "title": "घराणेशाही : आजार खोल भिनलेल्या सरंजामी मानसिकतेचा, चर्चा दुय्यम लक्षणांची | Right Angles - Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law", "raw_content": "\nघराणेशाही : आजार खोल भिनलेल्या सरंजामी मानसिकतेचा, चर्चा दुय्यम लक्षणांची\nव्यापार, उद्योग इथेही खासगी मालकी, कुटुंबाचा वारसा हा हिंदुत्व प्रकल्पाचा पाया आहे. मेरीट हा फक्त आरक्षणविरोधक उच्च जातींना सुखावण्याचा मुद्दा होतो. तिथेही काही राजकीय हिंदुत्वाची स्पष्ट भूमिका नाही. मराठा आंदोलन, धनगर आरक्षण ह्यातून पारंपरिक वारसा, जातीचा, धर्माचा अभिमान आणि घराणे यांचा आणि हिंदुत्वाचा काही संघर्ष नाही हे उघड झालेच आहे. म्हणून मुद्दा केवळ भाजप, कॉंग्रेस आणि इतर पक्षात किती घराणेशाहीचे वारस आहेत ह्यांची मोजदाद करायचा नाही. तर घराणे, कुटुंब, जाती, धर्म इ. चा परंपरावादी प्रवाह आपल्या सामाजिक जीवनात किती बळकट आहे आणि प्रस्थापित राजकीय पक्ष त्याची चौकट या ना त्या प्रकारे बळकट करताना दिसतात त्याची कारणे तात्कालिक किंवा विशिष्ट पक्षसापेक्ष नाहीत, ती अधिक खोलवर रुजलेली आहेत. खरे लोकशाहीकरण हे केवळ ह्या प्रस्थापित परिस्थितीशरण चौकटीपलीकडेच शक्य आहे.\nकॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बर्कले विद्यापीठात नुकत्याच दिलेल्या भाषणाची थोडीफार चर्चा झाली. नेहमीप्रमाणे राहुल गांधी हे ‘पाहुणे कलाकार’ थाटाचे, विदूषकी राजकारणी आहेत, कॉंग्रेस साठी ‘असून अडचण, नसून खोळंबा आहेत’ वगैरे शेरेबाजी गंभीर राजकीय चर्चेचा आव आणत ती खपवण्यात आली. घराणेशाहीबद्दल राहुल यांनी केलेल्या बचावामुळे भाजपला आयतीच गळा काढायची संधी मिळाली आणि पुन्हा एकदा ‘६० वर्षे घराणेशाहीची काळरात्र आणि २०१४ मध्ये उजाडलेला स्वातंत्र्यसूर्य’ वगैरे जुनीच टेप वाजवता आली. मग त्या निमित्ताने ‘राहुल यांच्या एका भाषणाला उत्तर द्यायला भाजपला अनेक प्रवक्ते आणि केंद्रीय मंत्र्यांची फौज माध्यमांत उतरवावी लागली तेव्हा पहा राहुल यांची भाजपला किती दहशत वाटते’ वगैरे मखलाशी कॉंग्रेसच्या सोशल मीडिया सेल कडून करण्यात आली. या सगळ्या कसरती आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांतील लुटूपुटूच्या लढाया यांच्यात राहुल गांधी नेमके काय बोलले यांचा सविस्तर उहापोह फारसा कुठे झाला नाही. अगदी घराणेशाहीचा जो मुद्दा लावून धरण्यात आला आणि येतो त्याचाही पक्षातीत आणि ‘राधासुता तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म’ अश्या दांभिक उहापोहात मध्ये गुंतून न पडणारा विचारविमर्श करण्यात आला नाही. भारतात आणि एकूण जगभरात उदारमतवादी, मध्यममार्गी पक्षांची होणारी पीछेहाट, आणि निवडणुकाच नव्हे तर एकूणच राजकारणात प्रभावी विरोधक किंवा दबावगट म्हणूनही ओसरत चाललेला प्रभाव यांचा संदर्भ राहुल गांधींच्या भाषणाला आणि नंतरच्या प्रश्नोत्तरांना होता. कॉंग्रेस एक सबगोलंकारी, निवडणुका जिंकणारी यंत्रणा अशी नसून तिचा स्वतंत्र असा एक चेहरा आहे आणि असायला हवा असा त्यांचा एकूण सूर होता. मनमोहन सिंग-चिदंबरम यांचा जागतिकीकरण- उदारीकरणवादी गट आणि सोनिया आणि त्यांचा ‘राष्ट्रीय सल्लागार समिती’ वगैरेंचा मनरेगा, माहिती अधिकार इ. ‘मानवी चेहऱ्याचा’ गट यांचा नव्या, बदलत्या काळाला अनुरूप असा समन्वय करता येईल का, कॉंग्रेसच्या ह्या नव्या दिशेला कोणती सामाजिक आघाडी अभिप्रेत आहे असे अनेक प्रश्न त्यातून उपस्थित होत होते. बर्कले मध्ये हे सारे प्रश्न विचारले गेले नाहीत. राहुल गांधी आणि कॉंग्रेस देखील ह्या प्रश्नांबद्दल कितपत गंभीर आहे हे कळायला मार्ग नाही. पण हे प्रश्न आहेत आणि ते अत्यंत महत्वाचे आहेत. राहुल गांधींच्या मोघम आणि वरवरच्या अशा उत्तरांना ह्या महत्वाच्या प्रश्नांची चौकट होती. म्हणूनच पुरोगामी आणि लोकशाही मूल्यांना मानणाऱ्या लोकांनी या भाषणातील, त्यानंतरच्या चर्चेतील मुद्दे आणि त्यातून ध्वनित होणारी कॉंग्रेसची दिशा आणि दशा यांना गांभीर्याने घेत आपला रस्ता आखायला हवा. त्या दृष्टीने महत्वाचे असे काही मुद्दे मांडण्याचा मी प्रयत्न करेन.\nघराणेशाही, राजकारण, अर्थकारण: राहुल गांधी यांच्या ‘संपूर्ण भारत घराणेशाहीवरच चालतो’ या बचावाची सर्वाधिक चर्चा झाली. राहुल गांधी यांनी त्या निमित्ताने दिलेली उदाहरणे- अखिलेश यादव (सपा), स्टालिन (डी.एम.के.), अभिषेक बच्चन, अनुराग ठाकूर (भाजप) हे सगळे वारसदार राजकारणी- अभिनेते- उद्योजक निश्चितच आहेत. पण राहुल गांधी यांनी असली उदाहरणे देत ‘हमाम में सब नंगे है’ छाप बचाव न करता जर आपला वारसा ‘आधुनिक भारताची पायाभरणी करणारे जवाहरलाल, खलिस्तानी, तमिळ अतिरेक्यांशी तडजोड न करून देशासाठी हौतात्म्य पत्करणारे इंदिरा, राजीव’ यांचा आहे वगैरे जरी सांगितले असते तरी बरे झाले असते. त्यांनी उदाहरण दिलेले सारे राजकारणी एकतर प्रादेशिक आहेत; अभिषेक बच्चन वगैरे अयशस्वी नट आहेत. तेव्हा त्यांच्या पंक्तीला स्वतःला बसवण्याची उठाठेव स्वतःच करण्याची गरज राहुल यांना नव्हती. मात्र ह्या तोंडघशी पडणारया बचावातून राहुल यांनी एक सत्य मात्र अधोरेखित केले ते घराणेशाही आणि राजकारण, उद्योग यांचा संबंध हा केवळ राहुल गांधी यांच्यापुरता नाही. असलाच तर राहुल गांधी हा ह्या आजाराचा सर्वात ठळक बळी आहे.\nघराणे, घराणेशाही हे सरंजामशाही, राजेशाहीच्या काळात ज्या प्रकारे निर्विवाद मालकीचे द्योतक होते तसे ते भांडवलशाहीमध्ये असत नाही. ‘खासगी मालमत्ता’ हा सरंजामशाही आणि भांडवलशाहीला जोडणारा दुवा असतो आणि त्यामुळे व्यापार-उद्योगांची खासगी मालकी घराण्यांची राहते. इतकेच नव्हे तर अर्ध-कच्च्या आणि पूर्ण विकसित न झालेल्या भांडवली व्यवस्थेत ह्या उद्योगांचे व्यवस्थापन हेदेखील घराण्याच्या वारसाकडेच राहते. मालकी आणि व्यवस्थापन ह्यांच्यातील फारकत विकसनशील भांडवली अवस्थेत होऊ लागते. आता गंमत अशी आहे की भारतात वसाहत कालीन किंवा स्वातंत्र्योत्तर भांडवली व्यवस्था पूर्वीच्या जमीनदारी- सरंजामी व्यवस्थेशी जुळवून घेत राहिली. व्यक्तीकेन्द्री भांडवली व्यवस्था भारतात मात्र ‘हिंदू अविभक्त कुटुंब’ अशी करव्यवस्थेत संमत अशी तडजोड मिरवू लागली. शेती, व्यापार, उद्योग यांचा जातीगत, कुटुंबनिष्ठ पाया कायम राहिला. त्याचेच पडसाद राजकारणात उमटणे अपरिहार्य होते.\nस्वातंत्र्य चळवळीनंतर कॉंग्रेसचा चळवळीशी असलेला संबंध संपुष्टात आला आणि त्यामुळे तळागाळातील जनाधार टिकवणे यासाठी जाती, कुटुंब, सरंजाम, घराणे इ. पारंपारिक सामाजिक रचना यांचा आधार घेणे आले. जे कॉंग्रेसचे झाले तेच डावे पक्ष वगळता थोड्या बहुत फरकाने इतर पक्षांचे झाले. आणीबाणी विरोधी, आणि मंडल आंदोलनातून उदयाला आलेले प्रादेशिक, समाजवादी नेते हेदेखील घराणेशाहीचे राजकारण करताना दिसतात. आज राहुल गांधी भले ‘युवराज’ म्हणून मिरवत असतील किंवा शिव्या-शापांचे धनी होत असतील. पण गावोगाव असे युवराज, साहेब, सरकार आपापल्या घराण्याच्या गौरवशाली वारशाचा टिळा लावून मिरवू लागले त्याला पुष्कळ काळ लोटला. त्याला कारण राजकारणाचे ‘चळवळ’ हे अधिष्ठान संपुष्टात येणे हे आहे. इतकेच नाही तर १९९० च्या दशकानंतर झालेल्या वेगवान आर्थिक, सामाजिक बदलांना सामावून घेणे ह्यात कॉंग्रेससारख्या पारंपरिक मध्यममार्गी आणि विचारसरणीचा, identity चा भक्कम आधार नसलेल्या पक्षांना अपयश येणे साहजिक होते. सोनिया गांधी आणि त्यांची ‘राष्ट्रीय सल्लागार समिती’ यांनी मनरेगा, माहितीचा अधिकार इ. धोरणांतून उदारीकरण लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्यातून नेमके काय राजकारण सिद्ध झाले मनरेगामध्ये मजुरी करणाऱ्या मजुरांची कोणती चळवळ किंवा प्रभावशाली युनियन उभी राहिली मनरेगामध्ये मजुरी करणाऱ्या मजुरांची कोणती चळवळ किंवा प्रभावशाली युनियन उभी राहिली ‘राजा उदार झाल्यावर त्याने वाटलेली खिरापत’ असेच त्याचे स्वरूप राहिले. इतकेच नाही तर शेतीची आर्थिक स्थिती अधिकच गंभीर होत गेली. कॉंग्रेसच्या लेखी त्याचा अर्थ केवळ शेतकरी आत्महत्या, समस्या उग्र झाल्यावर कर्जमाफी आणि प्रजेची विचारपूस करायला काढलेले युवराजांचे दौरे असाच राहिला. दरबारी राजकारण मोडून काही नवे करावे, अमेरिकन धर्तीवर कॉंग्रेस पक्षांतर्गत निवडणुका आणि त्यातून नेतृत्व असा राहुल गांधी ह्यांनी २०१४ च्या निवडणूक काळात मांडलेला विचार हादेखील ‘राजाची एक लहर’ अश्या थाटातलाच होता.\n१९५० च्या दशकापासून कॉंग्रेसला प्रखर विरोध करणाऱ्या उजव्या ‘स्वतंत्र पार्टी’चे नेतृत्व जमीनदारी- सरंजामी राजेशाही वर्गाकडेच होते. भाजपचा पूर्वसूरी जनसंघ हा स्वतंत्र पार्टीचा मित्र पक्ष होता. आज भाजप केडरबेस्ड आणि आधुनिक पक्ष म्हणून मिरवत असला तरी त्याला चळवळीच्या राजकारणाचे पाठबळ आहे. हे चळवळीचे राजकारण म्हणजे केवळ अयोध्या आंदोलन किंवा गुजरात, मुजफ्फरनगर आणि इतर दंगली इतपत मर्यादित नाही, नसते. त्याला ‘राजकीय हिंदुत्व’ ह्या विचारसरणीचा भक्कम आधार आहे. राजकीय हिंदुत्व हे आधुनिक समाजाला, त्यातील व्यक्तीनिष्ठ, धर्मनिरपेक्ष सामाजिक संस्थांना नाकारत नाही. किंबहुना ह्या संस्था व्यक्तीनिष्ठ, धर्मनिरपेक्ष असू शकतात त्या केवळ राजकीय हिंदुत्वाच्या चौकटीतच अशी वदतोव्याघाती पण महत्वाकांक्षी मांडणी करते.\nआता व्यावहारिक पातळीवर असे आधुनिकीकरण पचणे हिंदुत्वाला कितपत शक्य आहे हा प्रश्नच आहे. स्त्रियांना वारसा हक्क, पोटगी, वैवाहिक बलात्कार याला गुन्हा मानावे की नाही, लव्ह जिहाद, LGBT वगैरे सगळ्या वादांत कुटुंब, धर्म आणि त्यापुढे व्यक्तीचे दुय्यम स्थान हा हिंदुत्वाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. व्यापार, उद्योग इथेही खासगी मालकी, कुटुंबाचा वारसा हा हिंदुत्व प्रकल्पाचा पाया आहे. मेरीट हा फक्त आरक्षणविरोधक उच्च जातींना सुखावण्याचा मुद्दा होतो. तिथेही काही राजकीय हिंदुत्वाची स्पष्ट भूमिका नाही. मराठा आंदोलन, धनगर आरक्षण ह्यातून पारंपरिक वारसा, जातीचा, धर्माचा अभिमान आणि घराणे यांचा आणि हिंदुत्वाचा काही संघर्ष नाही हे उघड झालेच आहे. म्हणून मुद्दा केवळ भाजप, कॉंग्रेस आणि इतर पक्षात किती घराणेशाहीचे वारस आहेत ह्यांची मोजदाद करायचा नाही. तर घराणे, कुटुंब, जाती, धर्म इ. चा परंपरावादी प्रवाह आपल्या सामाजिक जीवनात किती बळकट आहे आणि प्रस्थापित राजकीय पक्ष त्याची चौकट या ना त्या प्रकारे बळकट करताना दिसतात त्याची कारणे तात्कालिक किंवा विशिष्ट पक्षसापेक्ष नाहीत, ती अधिक खोलवर रुजलेली आहेत. खरे लोकशाहीकरण हे केवळ ह्या प्रस्थापित परिस्थितीशरण चौकटीपलीकडेच शक्य आहे.\nछोटे आणि मध्यम उद्योग/ व्यापार:\nराहुल गांधी यांनी आपल्या भाषणात रोजगारनिर्मितीचा प्रश्न आणि तो सोडवण्याचा मार्ग याबाबत चीन आणि भारत यांची तुलना केली. ‘चीन प्रचंड मोठे कारखाने उभारत मोठी रोजगारनिर्मिती करतो, पण तिथे कामगार हक्क नगण्य आहेत, तसेच दहशतीचे वातावरण त्यासाठी आवश्यक असते- भारत लोकशाही मार्गाने रोजगारनिर्मिती करू इच्छितो आणि त्यासाठी छोटे आणि मध्यम उद्योग/ व्यापार यांची भूमिका महत्वाची आहे’ असा एकूण त्यांचा सूर होता. मोदींचा ‘मेक इन इंडिया’ हा कार्यक्रम चांगला असला तरी त्यात मोठे उद्योग आणि उद्योजक ह्यांनाच प्राधान्य आहे. केवळ संरक्षण क्षेत्रावर भर आहे. मात्र छोटे आणि मध्यम उद्योग/ व्यापार यांना प्रोत्साहन दिले तरच ‘मेक इन इंडिया’ खऱ्या अर्थाने यशस्वी होईल असे ते म्हणाले. नोटबंदी आणि जीएसटी ह्यामुळे मार खाल्लेल्या ह्या वर्गाला कॉंग्रेसकडे वळवता येईल का याची कदाचित ही चाचपणी असावी. परंतु ‘मोठे उद्योग विरुद्ध छोटे उदयोग’ हा कृत्रिम वाद झाला. ‘आम आदमी’ चा नारा दशकभरापूर्वी देत कॉंग्रेसने भाजपच्या ‘शायनिंग इंडिया’ च्या कथानकावर कुरघोडी केली खरी. मात्र हा ‘आम आदमी’ बिनचेहऱ्याचा असल्याने त्याची राजकीय ओळख आणि निष्ठा स्पष्ट झालीच नाही. वर्गविरोध नव्हे तर वर्गसमन्वय असा कॉंग्रेसचा व्यवहार नेहमीच राहिला. तेव्हाही मोठे उद्योग कॉंग्रेस च्या छत्राखाली होते. छोट्या उद्योगांना परमिट राजमध्ये झालेला त्रास वगैरे मागे ठेवून १९९० नंतरच्या उदार अर्थ नीतीने भरपाई करण्याचा प्रयत्न केलाच होता. इतकेच नाही तर भांडवली ‘जुगाड’ ला प्रतिष्ठा मिळाली ती कॉंग्रेस, भाजप, व इतर सर्व पक्षांच्या नव-उदार धोरणांच्या उत्साही स्वीकारातूनच. सार्वजनिक उद्योग, खाणी अल्प दरात खासगी उद्योगांना विकणे, सरकारी नियम पायदळी तुडवत उद्योग चालवणे, कामगार हक्क न मानणे, शेतकऱ्यांकडून जमिनी बळकावणे आणि ह्या सगळ्याला विकास म्हणून मिरवणे हा गेल्या दोन दशकांतील आर्थिक वाटचालीचा सारांश आहे.\nपण २००४ मध्ये कॉंग्रेसचा ‘आम आदमी’ म्हणजे वर्गवास्तव नाकारून किंवा त्याला वळसा घालून एक सबगोलंकारी असा नव-उदार काळाला अनुरूप समझोता होता. त्याचा तात्पुरतेपणा आणि मर्यादा न लक्षात घेता केलेले राजकारण म्हणजे घोर आत्मवंचना होती. काळाचा न्याय असा की अण्णा आंदोलन आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात भाजप आणि काही प्रमाणात केजरीवाल यांचा ‘आप’ ह्यांनी भ्रष्टाचार विरोध हा आम आदमीचाच सवंग मुद्दा उचलून कॉंग्रेसची पुरती गोची केली.\n१९८० नंतर व्यापारी, शहरी, निम-शहरी मध्यमवर्ग, छोटे उद्योग यांना राजकीय ओळख मिळाली ती संघ- भाजप मुळे. निवडणुकांच्या राजकारणात घेतलेली तात्पुरती भूमिका कुठली आणि दीर्घकालीन राजकीय ओळख, निष्ठा कुठली यांच्यात तफावत करण्याची चलाखी ह्या वर्गाकडे निश्चितच आहे. गुजरातेत सुरतमधील कापड उद्योजकांनी जीएसटी विरुद्ध केलेले आंदोलन, पाटीदार आंदोलन ह्यातून निवडणुकांत भाजपची पीछेहाट होईलही; पण त्यातून संघ- भाजपच्या राजकारणाचा पराभव होणार नाही. नोटबंदीमुळे हा वर्ग रागावलेला असला तरी त्याला पक्के व्यापक राजकीय भान आहे. ‘सूट बूट की सरकार, अंबानी-अदानी की सरकार’ वगैरे भावनात्मक विरोध त्याचा नाही. खरे तर अंबानी-अदानी हेच ह्या वर्गाचे आदर्श आहेत. सुटा-बुटांची ऐट करणे हेच त्याचे ध्येय आहे. इतकेच नाही तर भारतीय भांडवली व्यवस्था खासगी मालमत्तेच्या ज्या जाती-धर्मनिष्ठ आधारावर उभी आहे त्याचा सातत्याने आणि स्पष्ट धोरणात्मक पुरस्कार करणारा राजकीय पर्याय म्हणून संघ- भाजपचा ह्या वर्गाने दीर्घकालीन स्वीकार केला आहे. त्यामुळेच अल्पसंख्यविरोध, दंगली वगैरे मुद्दे अडचणीचे न ठरत फासिस्ट राजकारणाचा खुंटा हलवून बळकट करणाऱ्या तऱ्हेचे ठरतात.\nइतकेच नाही तर रोजगारनिर्मितीचा प्रश्न जर छोटे आणि मध्यम उद्योग सोडवू शकतात अशीच जर राहुल गांधी आणि कॉंग्रेसची भूमिका असेल तर ती मोदी-शहा यांच्यापेक्षा वेगळी कशी मोदी- शहा हेदेखील रोजगार घटत आहेत हे मान्य न करता ‘स्किल इंडिया’, ‘स्टार्ट अप इंडिया’ मुळे तरुण आता स्वयं-रोजगार करत आहेत, छोटे उद्योग चालवत आहेत वगैरे मखलाशी करतात. म्हणजे नागनाथ- सर्पनाथ यांचीच ही जोडी आहे.\n२०१९ मध्ये मोदी सरकारला जर कुणी हरवू शकेल तर तो म्हणजे शेतकरी अशी परिस्थिती आहे. स्वामिनाथन आयोग शिफारसी आम्ही स्वीकारू असे म्हणून भाजपने शेतकऱ्यांची मते मिळवली पण आता त्याबद्दल होणारी चालढकल, कर्जाचा वाढता बोजा – ह्या सगळ्यामुळे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान इ. राज्यांत शेतकरी आंदोलने कमीअधिक तीव्रतेने झाली आहेत, होत आहेत. गुजरात मधील पाटीदार, हरयाणा मधील जाट, आंध्र मधील कापू, महाराष्ट्रातील मराठा इ. मध्यम जातींची आरक्षणाच्या मागणीवरून झालेली आंदोलने खरे तर शेतीतील संकट अधोरेखित करणारीच आहेत. थोड्या अधिक फरकाने हा कॉंग्रेसचा पारंपारिक जनाधार राहिलेला आहे. मात्र ही आंदोलने ना कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली झालीत ना कॉंग्रेसने त्यातून काही कल्पक राजकीय कार्यक्रम तयार केला. खरे तर नवउदार धोरणे आणि त्यांची समीक्षा करून ठोस भूमिका घेण्याची कॉंग्रेसला ही सुसंधी आहे. अशा आंदोलनांतूनच दीर्घकालीन राजकीय नेतृत्व आणि सामाजिक पाया घडत राहतो. मात्र ‘कॉंग्रेस हे एक चर्चेचे व्यासपीठ आहे, इथे तळातून आलेल्या विचारांना वाव आहे’ वगैरे आदर्शवादी विचार बर्कलेमध्ये मांडून भारतात मात्र दरबारी सरंजामातून बाहेर पडायचे नाही- अगदी विरोधी पक्षात ३ वर्षे काढली तरीही; डावा की उजवा ह्या वादात रस नाही वगैरे शुद्ध पलायनवादी भूमिका घ्यायची, अदानी-अंबानी यांना तोंडदेखला विरोध करायचा, पण नवउदार धोरणाची चिकित्सा करायची नाही, हिंदुत्वाचा विरोध करायचा पण सर्व छापाचे सांप्रदायिक गणंग पोसायचे अश्या धरसोड वृत्तीनेच कॉंग्रेसची, आणि एकूणच विरोधी पक्षांची अवस्था बिकट होत जाते आहे. अरुण शौरी यांनी भाजप सरकारला ‘यूपीए प्लस काऊ’ असे म्हटले होते. एका व्यापक अर्थाने म्हणूनच देशात प्रबळ विरोधी पक्षच उरलेला नाही कारण सर्वच पक्ष आपले राजकारण हरवून बसले आहेत. भाजप त्याला अपवाद आहे कारण त्याच्याकडे गाय, गुजरात मॉडेल आणि संघ परिवार अशी ठोस प्रतीके आणि साधने आहेत. बाकी सर्व पक्षांचा गाय आणि गुजरात मॉडेलला तात्विक आक्षेप नाहीच. म्हणूनच त्यांचा विरोध हा लटका आहे. त्यामुळे लोकशाहीकरण, आधुनिक संस्था आणि विचार यांसाठी गरजेच्या विरोधी पक्षासाठी नेहरू-गांधी घराणे आणि घराणेशाहीची चर्चा हा दुय्यम भाग आहे, खरी बिमारी अधिक गंभीर आहे. त्याबद्दल विमर्श होण्याची गरज आहे.\nलेखक दिल्लीस्थित अभ्यासक संशोधक आहेत.\nबीबीसीच्या डोसानॉमिक्समध्ये राजन यांचे पुस्तक बसवणे हा सवंगपणाचा कळस \nजे एन यु निवडणुका : कम्युनिस्टांनी गड तर राखला. पुढे काय \nकोणता पक्ष दलितांसाठी लढतो \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://newsrule.com/mr/category/health/", "date_download": "2018-10-24T00:21:30Z", "digest": "sha1:LCPR72CR6W5ZAQEYCECDF7QKKNOSDPLK", "length": 6298, "nlines": 85, "source_domain": "newsrule.com", "title": "आरोग्य संग्रहण - बातम्या नियम | विज्ञान & तंत्रज्ञान मनोरंजक बातम्या", "raw_content": "\nआरोग्य विषय संबंधित बद्दल आपण येथे सर्वाधिक बातम्या वाचू शकता\nप्रथम Microdosing LSD सेट परिणाम वर चाचण्या सुरू करण्यासाठी कधी\nवायफाय ला 'रसायन' पासून अन्न मध्ये - कर्करोग बद्दल आधुनिक कल्पना\nस्तनाचा कर्करोग सेल वाढ ऑस्टिओपोरोसिस औषध स्थगित\nसत्ताधारी किंवा देखरेख ठेवणारी व्यक्ती हजर नसेल तेव्हा त्या व्यक्तीच्या हाताखालील व्यक्ती मन मानेल तसे वागतात एक चाचणी औषध denosumab एक निवारक स्तनाचा कर्करोग होऊ शकते की दर्शविली आहे ... अधिक वाचा\nचिंता लोक मेंदू वेगळे विश्व समजत शकते\nनवीन अभ्यासिका मांडलेली चिंता अराजक लोक अभावितपणे निरुपद्रवी लेबल, हे लक्षात येते ... अधिक वाचा\nकर्करोग उपचार शक्य क्रांती\nकोण परवानगी देऊ शकते पंतप्रधान रुग्णांना 'स्वत: च्या रोगप्रतिकार जोरदार वैयक्तिकृत उपचार ... अधिक वाचा\nशकते आमच्या जीवनशैली समजून घेण्यास मदत अनुवांशिक माहिती रोग धोका\nअनुवांशिक रूपे रोग जैविक धोका अंदाज, पण ते देखील आम्हाला सांगा करण्यास सक्षम असू शकते ... अधिक वाचा\nFentanyl: औषध 50 टाइम्स हेरॉईन पेक्षा अधिक गुणकारी\nच्या 69 जीवघेणा प्रमाणा बाहेर बळी गेल्या वर्षी, 68% कृत्रिम opioid घेतले होते, जे मेक्सिकन ... अधिक वाचा\nमारिजुआना कूट मेमरी हानी पोहोचवू शकतात\nदीर्घकालीन मारिजुआना इतकेच वेळ ते त्यांच्या तोंडी स्मृती कमी नुकसान होऊ शकते ... अधिक वाचा\nभांग खरोखर आपल्या बुद्ध्यांक कमी का\nमाझे अलीकडील संशोधन भांग वापर पेक्षा इतर फरक उद्भवणार जाऊ शकते की दर्शविली आहे ... अधिक वाचा\nGoogle पिक्सेल 3 पुनरावलोकन\nलेनोवो ThinkPad X1 टॅब्लेट पुनरावलोकन\nकॉफी आत्महत्या धोका कमी करणे शक्य झाले पिण्याचे\n5 आपल्या बेडरूममध्ये स मार्ग\nलांडगे’ Howls संगणक करून ID'd करणे शक्य आहे\nपृष्ठ 1 च्या 1112345पुढील गेल्या\nरमाबाईंनी खूप शिकवलं पिन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%9A/", "date_download": "2018-10-24T00:19:06Z", "digest": "sha1:WXYK2FREGYQS3D7EZSA2MAY6P7ABFZHC", "length": 17189, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "प्रत्येक बेपत्ता मुलगी चित्रपटाप्रमाणे सतत प्रियकरासोबत पळून जात नाही- उच्च न्यायालय - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना…\nयुतीचा लवकर निर्णय घ्या; अन्यथा लोकसभा विधानसभा निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याची …\nमहापालिका निवडणुकीत जनतेने कानफटवले, तरीही बारणेंना दुसऱ्यांदा खासदार होण्याची स्वप्ने पडताहेत;…\nप्रश्न पिंपरी-चिंचवडच्या पाण्याचा; विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ठरवले चोर\nडीजे वाजण्यावरील बंदी तूर्तास हटवणार नाही- उच्च न्यायालय\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा…\nपिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना\nवाल्हेकरवाडीतील डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nपिंपळेनिलखमध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे…\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना…\nचाकण जवळील काळूस येथे विष प्राशन करून ५० वर्षीय इसमाची आत्महत्या\nनिगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न\nदिघीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू\nचाकण येथील रबर कंपनीचे दोन बँक अकाऊंट हॅक; ४० लाखाची रक्कम…\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले…\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव…\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही…\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका –…\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मुलासह १८ जणांना जन्मठेप\nआमच्या संयमाचा अंत पाहू नका, भारताला मोठा पलटवार झेलावा लागेल –…\nमोदी माझे मित्र आहेत आणि भारतावर माझ प्रेम आहे – डोनाल्ड…\nनीरव मोदीच्या बहिणीविरोधातही इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस\nनेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ७ प्रवाशी बेपत्ता\nHome Maharashtra प्रत्येक बेपत्ता मुलगी चित्रपटाप्रमाणे सतत प्रियकरासोबत पळून जात नाही- उच्च न्यायालय\nप्रत्येक बेपत्ता मुलगी चित्रपटाप्रमाणे सतत प्रियकरासोबत पळून जात नाही- उच्च न्यायालय\nमुंबई, दि. १६ (पीसीबी) – ठाणे जिल्ह्यात २०१७ मध्ये बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीला शोधण्यात अपयश आल्यानंतर मुंबई हायकोर्टाने पोलिसांना चांगलेच फटकारले. बेपत्ता झालेली प्रत्येक अल्पवयीन मुलगी चित्रपटातील कथानकाप्रमाणे प्रियकरासोबतच पळून गेली असेल असा समज करून घेऊ नये. पोलिसांनी त्यांची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे कोर्टाने म्हटले.\nबेपत्ता मुलीच्या वडिलांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. पोलिस तपासाला गती मिळावी, अशी मागणी यात करण्यात आली. १० जुलै रोजी या प्रकरणावर सुनावणी करताना न्या. एस.सी. धर्माधिकारी आणि न्या. भारती डांगरे यांच्या पीठाने पोलिसांच्या मानसिकतेवर नाराजी व्यक्त केली.\nकोर्ट म्हणाले, ‘मुलगी बेपत्ता होणे ही जीवनातील वास्तविक घटना आहे. ही बाब अधिकाऱ्यांनी कदापि विसरू नये. समाजात अनेक लोकांना पाल्य बेपत्ता झाल्याचे दु:ख सहन करावे लागत आहे. बेपत्ता झालेल्या मुलांनाही प्रचंड यातना भोगाव्या लागत आहेत.’ याअगोदर अतिरिक्त सरकारी वकील जे.पी. याज्ञिक बाजू मांडताना म्हणाले की, शाळेतील एका मुलाने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवल्याचे तपासात उघड झाले आहे. यावर पीठाने हे प्रकरण मुलीच्या कथित अपहरणाशी संबंधित असल्याचे म्हटले. या प्रकरणातील सद्य:स्थितीतील तपासाचा अहवाल पोलिसांनी दोन आठवड्यांत सादर करावा, असे आदेश कोर्टाने दिले. याशिवाय अधिकाऱ्यांनी आपली मानसिकता बदलावी, अशी आशाही व्यक्त केली.\nPrevious articleराज्यभर दूधकोंडी; पुण्यात गाड्या फोडल्या\nNext articleआम्ही कागदी वाघ नाही; मुख्यमंत्र्यांची सेनेवर अप्रत्यक्ष टीका\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव ठाकरे\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही – शरद पवार\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका – उध्दव ठाकरे\nपैशांची कामे अडली की, सत्तेतून बाहेर पडण्याच्या धमक्या: राज ठाकरेंची शिवसेनेवर टीका\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना...\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \nतळेगावमध्ये देशी पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसांसह एकाला अटक\nचाकण येथील रबर कंपनीचे दोन बँक अकाऊंट हॅक; ४० लाखाची रक्कम...\nराम मंदिरासाठी कायदा करण्यात यावा – मोहन भागवत\nअमृतसर रेल्वे दुर्घटनेची न्यायालयीन चौकशीचे आदेश – मुख्यमंत्री अमरिंदर सिंह\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nभाजप आमदार डॉ. राहुल आहेर यांचा राजीनामा मराठा आंदोलकांकडे सुपूर्त\nलवकरच येणार सनीचा बायोपिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/marathi-news-satara-news-udayan-raje-supporters-temporary-anticipatory-bail", "date_download": "2018-10-24T01:27:59Z", "digest": "sha1:WJ2IDAUSKR4GDBX5SXJ6PRC4NY6DIXUI", "length": 10814, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news satara news Udayan Raje supporters temporary anticipatory bail उदयनराजे समर्थकांना तात्पुरता अटकपूर्व जामीन | eSakal", "raw_content": "\nउदयनराजे समर्थकांना तात्पुरता अटकपूर्व जामीन\nबुधवार, 31 जानेवारी 2018\nसातारा - खासदार उदयनराजे भोसले गटातील आणखी चार संशयितांना सुरुची धुमश्‍चक्रीप्रकरणी उच्च न्यायालयाने आज तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला.\nअमर किर्दत, सचिन बडेकर, प्रीतम कळसकर व जीवन निकम अशी तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर झालेल्या संशयितांची नावे आहेत. न्यायमूर्ती साधना जाधव यांच्यापुढे सुनावणी झाली. त्यामध्ये खासदार समर्थकांना सात फेब्रुवारीपर्यंत तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. या संशयितांच्या वतीने ऍड. शैलेश चव्हाण यांनी काम पाहिले.\nसातारा - खासदार उदयनराजे भोसले गटातील आणखी चार संशयितांना सुरुची धुमश्‍चक्रीप्रकरणी उच्च न्यायालयाने आज तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला.\nअमर किर्दत, सचिन बडेकर, प्रीतम कळसकर व जीवन निकम अशी तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर झालेल्या संशयितांची नावे आहेत. न्यायमूर्ती साधना जाधव यांच्यापुढे सुनावणी झाली. त्यामध्ये खासदार समर्थकांना सात फेब्रुवारीपर्यंत तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. या संशयितांच्या वतीने ऍड. शैलेश चव्हाण यांनी काम पाहिले.\nशबरीमला मंदिर वाद फेरविचार याचिकांवर 13 नोव्हेंबरला सुनावणी\nनवी दिल्ली (पीटीआय) : शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले असून यासंबंधीच्या...\nतपाससंस्था आणि नियामक संस्था यांनी व्यवस्था निर्दोषपणे चालावी, यासाठी कुंपणाप्रमाणे काम करणे अपेक्षित असते. पण ही कुंपणेच कुजलेली असतील तर...\nनवी दिल्ली (पीटीआय) : भ्रष्टाचाराच्या आरोप झालेले केंद्रीय अन्वेषण विभागाचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्या विरोधात सुरू असलेली चौकशी दिल्ली उच्च...\nभाजप आमदाराच्या अटकपूर्व जामीनाला आव्हान\nनागपूर : विधानपरिषदेतील भाजप आमदार अरुण अडसड व कुटुंबातील सदस्यांना मंजूर झालेल्या अटकपूर्व जामीनाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान...\nसाताऱ्यात दोन्ही राजेंसह 75 जणांवर गुन्हे दाखल\nसातारा - दारूचे दुकान काढण्यावरून काल साताऱ्यात झालेल्या तणावाप्रकरणी दोन गुन्हे शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/marathi-news-editorial-pune-edition-davhos-ek-parvani-93711", "date_download": "2018-10-24T01:46:52Z", "digest": "sha1:4UY4DZZ3TXIQ4JM6BRD6B2NSPVY62EX2", "length": 17500, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news editorial pune edition davhos ek parvani दाव्होस : एक पर्वणी! | eSakal", "raw_content": "\nदाव्होस : एक पर्वणी\nसोमवार, 22 जानेवारी 2018\n\"\"...तो पछी स्वॅटर लेवु पडशे'' नमोजींनी छोटी ब्याग रद्द करून मोठी कपाटातून काढली. छोट्या ब्यागेत स्वेटर मावणे अशक्‍य होते. तथापि, नमोजींना एक मूलभूत अर्थशास्त्रीय प्रश्‍न पडला होता, की इतक्‍या थंडीत नमोजाकीट आणि नमोकुर्ता आणि नमोशाल पुरेशी होईल का'' नमोजींनी छोटी ब्याग रद्द करून मोठी कपाटातून काढली. छोट्या ब्यागेत स्वेटर मावणे अशक्‍य होते. तथापि, नमोजींना एक मूलभूत अर्थशास्त्रीय प्रश्‍न पडला होता, की इतक्‍या थंडीत नमोजाकीट आणि नमोकुर्ता आणि नमोशाल पुरेशी होईल का त्यावर आम्ही \"होय' असे स्पष्ट उत्तर दिले. शेवटी गरमकोटाच्या वर हा सर्व जामानिमा घालावा, असे वकीलसाहेबांनी सुचवले, तर खबरदारीचा उपाय म्हणून एक घोंगडेही घ्यावे, अशी सूचना प्रभुसुरेश ह्यांनी केली.\nडाव्होस ह्या स्विस आल्प्समधील एका बर्फील्या ठिकाणी नित्यनेमे \"वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या बैठका होतात. त्याला देशोदेशीचे प्रमुख आणि मान्यवर अर्थतज्ज्ञ येत अगत्याने हजेरी लावतात. \"आपण काहीही करून यंदा ह्या बैठकीला जायलाच हवे' हे आम्हीच प्रधानसेवक श्रीश्री नमोजी ह्यांना सुचवले. नव्हे, गळीच उतरवले. चिक्‍कार देशांचे प्रमुख येथे एकगठ्‌ठा भेटणार असल्याने तुम्हाला पर्वणीच मिळेल, असे त्यांना पटवून देण्यात आम्हाला यश आल्याने अखेर त्यांनी ब्याग भरण्यासाठी घेतली. ब्याग भरण्याच्या इव्हेंटला आम्ही उपस्थित होतो.\nशेजारीच वकीलसाहेब ऊर्फ अरुणजी जेटलीजी उभे होते. त्यांच्या शेजारी उद्योगश्री प्रभुसुरेश अस्वस्थपणे चुळबुळ करत उभे होते. (ह्या गृहस्थांस प्रवासाचे टेन्शन येत असावे, असा आमचा संशय आहे.) कां की श्रीश्री नमोजी ह्यांच्यासोबत त्यांनाही डाव्होसची वारी घडणार होती. \"\"त्यां ठंडु छे के'' असे नमोजींनी ब्याग भरताना सावधपणाने विचारले. त्यासरशी आम्ही हा प्रश्‍न अर्थशास्त्रीय मानावा की नाही, ह्या संभ्रमात नाक खाजवू लागलो, आणि प्रभुसुरेश ह्यांनी मोबाइल फोन काढून उगीचच उघडून पाहिला. असा बराच वेळ शांततेत गेला. \"\"ज्याअर्थी तिथे बर्फ आहे, त्याअर्थी थंडीही आहे, असे म्हटल्यास ते वावगे होणार नाही'' असे नमोजींनी ब्याग भरताना सावधपणाने विचारले. त्यासरशी आम्ही हा प्रश्‍न अर्थशास्त्रीय मानावा की नाही, ह्या संभ्रमात नाक खाजवू लागलो, आणि प्रभुसुरेश ह्यांनी मोबाइल फोन काढून उगीचच उघडून पाहिला. असा बराच वेळ शांततेत गेला. \"\"ज्याअर्थी तिथे बर्फ आहे, त्याअर्थी थंडीही आहे, असे म्हटल्यास ते वावगे होणार नाही'' आमच्या वकीलसाहेबांनी एक बोट वर उंचावून आपली टिप्पणी केली.\n अराऊंड 5.6 डिग्री असेल सरासरी'' आम्ही अर्थशास्त्रीय उत्तर दिले. \"\"एक मिनिट...तुम्ही डाव्होसच्या हवेबद्दल बोलताहात की आपल्या जीडीपीबद्दल'' आम्ही अर्थशास्त्रीय उत्तर दिले. \"\"एक मिनिट...तुम्ही डाव्होसच्या हवेबद्दल बोलताहात की आपल्या जीडीपीबद्दल'' ताडकन उठत वकीलसाहेबांनी ऑब्जेक्‍शन घेतले. आम्ही गडबडलो. त्यावर \"जवां दे ने अरुणभाई' असे म्हणत नमोजींनी ऑब्जेक्‍शन ओव्हररूल केले, म्हणून बरे'' ताडकन उठत वकीलसाहेबांनी ऑब्जेक्‍शन घेतले. आम्ही गडबडलो. त्यावर \"जवां दे ने अरुणभाई' असे म्हणत नमोजींनी ऑब्जेक्‍शन ओव्हररूल केले, म्हणून बरे \"\"अमणां दाहोद जावानुं छे ने \"\"अमणां दाहोद जावानुं छे ने'' नमोजींनी ब्यागेत तीन नमोजाकिटे कोंबत विचारले. हा मात्र सपशेल अर्थशास्त्रीय घोळ होता. \"\"दाहोद गुजराथेत आहे, साहेब'' नमोजींनी ब्यागेत तीन नमोजाकिटे कोंबत विचारले. हा मात्र सपशेल अर्थशास्त्रीय घोळ होता. \"\"दाहोद गुजराथेत आहे, साहेब डाव्होस आल्प्स पर्वतात असून, स्वित्झर्लंडमधील झुरिकपासून सुमारे दोन तासाच्या अंतरावर आहे...,'' आम्ही अर्थशास्त्रीय माहिती पुरवली. कुणाला ही माहिती भौगोलिक वाटेल, पण नाही, आमच्या मते ही अर्थशास्त्रीय माहितीच आहे. स्वित्झर्लंडमध्ये झुरिकहून दोन तासावर डाव्होस आहे, अशी माहिती आम्ही दिल्यानंतर एवढा वेळ गप्प उभे असलेले प्रभुसुरेश खिशातून बारके चोपडे काढून निरखून पाहू लागले.\n\"\"तुम्ही रेल्वे टाइमटेबल का बघताय''आम्ही शांतपणे विचारले. ह्या गृहस्थांचे रेल्वे खाते गेले, पण येळकोट काही गेलेला नाही.\n\"\"...तो पछी स्वॅटर लेवु पडशे'' नमोजींनी छोटी ब्याग रद्द करून मोठी कपाटातून काढली. छोट्या ब्यागेत स्वेटर मावणे अशक्‍य होते. तथापि, नमोजींना एक मूलभूत अर्थशास्त्रीय प्रश्‍न पडला होता, की इतक्‍या थंडीत नमोजाकीट आणि नमोकुर्ता आणि नमोशाल पुरेशी होईल का'' नमोजींनी छोटी ब्याग रद्द करून मोठी कपाटातून काढली. छोट्या ब्यागेत स्वेटर मावणे अशक्‍य होते. तथापि, नमोजींना एक मूलभूत अर्थशास्त्रीय प्रश्‍न पडला होता, की इतक्‍या थंडीत नमोजाकीट आणि नमोकुर्ता आणि नमोशाल पुरेशी होईल का त्यावर आम्ही \"होय' असे स्पष्ट उत्तर दिले. शेवटी गरमकोटाच्या वर हा सर्व जामानिमा घालावा, असे वकीलसाहेबांनी सुचवले, तर खबरदारीचा उपाय म्हणून एक घोंगडेही घ्यावे, अशी सूचना प्रभुसुरेश ह्यांनी केली. नमोजींनी प्रॅक्‍टिस म्हणून हे सर्व परिधान करून पाहिले. एवढे कपडे एकावर एक घातल्यावर थंडीपासून मुकाबला एकवेळ शक्‍य असले, तरी माणसाला चालता येणे मात्र केवळ अशक्‍य आहे, हे लक्षात आल्याने सारे बारगळले.\nअखेर एक छानसा सुटसुटीत (दहाएक लाखाचा) सूट तेवढा परिधान करावा, बाकी सर्व उष्ण कपडे ब्यागेबाहेर काढावे, असा अर्थशास्त्रीय निर्णय आम्ही तिथल्यातिथे देऊन टाकला. \"\"का'' वकीलसाहेबांनी (सवयीने) आम्हाला क्रॉस केले. आम्ही उत्तरलो : \"\"एकगठ्‌ठा येवढ्या राष्ट्रप्रमुखांना जादूची झप्पी देण्याची पर्वणी दुसरी कुठली आहे'' वकीलसाहेबांनी (सवयीने) आम्हाला क्रॉस केले. आम्ही उत्तरलो : \"\"एकगठ्‌ठा येवढ्या राष्ट्रप्रमुखांना जादूची झप्पी देण्याची पर्वणी दुसरी कुठली आहे तेथे कपड्यांचा बडिवार कशाला तेथे कपड्यांचा बडिवार कशाला\n(एक पाणीदार पत्रव्यवहार...) प्रिय गिरीशभाऊ, शतप्रतिशत नमस्कार अगदी तांतडीने पत्र लिहायला घेतले आहे, कारण अक्षरश: तोंडचे पाणी पळाले आहे. औंदा...\nभाजप आमदाराच्या अटकपूर्व जामीनाला आव्हान\nनागपूर : विधानपरिषदेतील भाजप आमदार अरुण अडसड व कुटुंबातील सदस्यांना मंजूर झालेल्या अटकपूर्व जामीनाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान...\nवाहकास सोडून एसटी भुर्रकन्‌ निघून गेली\nकोदामेंढी - वेळ सकाळी सव्वा अकराची. रामटेक आगारातून साडेदहाला सुटणारी रामटेक आगाराची बस कोदामेंढी बसस्थानकावर जवळपास सव्वाअकरा वाजता पोचली. बस...\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खुन करून पतीची आत्महत्या\nबदनापूर - चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा धारदार शस्त्राने खून करून पतीने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता. २१) रात्री उशिरा...\nमाणूसकी निभावल्याबद्दल पुरस्कार मिळत असेल, तर अभिमानाची नव्हे, खेदाची बाब : सोनम वांगचुक\nपुणे : \"माणसाला माणूसकी निभावल्याबद्दल पुरस्कार मिळत असेल, तर ती अभिमानाची नव्हे, तर खेदाची बाब आहे, असे मला वाटते.\" अशा शब्दात प्राईड ऑफ लडाख सोनम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/harivamsh/harivamsh02-14.htm", "date_download": "2018-10-24T00:31:16Z", "digest": "sha1:DGX4BQIYI3N3BSR7FFULT2EVUZERVLST", "length": 39989, "nlines": 233, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीहरिवंशपुराणे - विष्णुपर्व - चतुर्दशोऽध्यायः", "raw_content": "\nअथ तौ जातहर्शौ तु वसुदेवसुतावुभौ \nतत्तालवनमुत्सृज्य भूयो भाण्डीरमागतौ ॥ १ ॥\nचारयन्तौ विवृद्धानि गोधनानि शुभाणि च \nस्फीतसस्यप्ररूढानि वीक्षमाणौ वनानि च ॥ २ ॥\nक्ष्वेडयन्तौ प्रगायन्तौ प्रचिन्वन्तौ च पादपान् \nनामभिर्व्याहरन्तौ च सवत्सा गाः परंतपौ ॥ ३ ॥\nवनमालाकुलोरस्कौ बालशृङ्‌‌‍गाविवर्षभौ ॥ ४ ॥\nमहेन्द्रायुधसंसक्तौ शुक्लकृष्णाविवाम्बुदौ ॥ ५ ॥\nकुशाग्रकुसुमानां च कर्णपूरौ मनोरमौ \nवनमार्गेषु कुर्वाणौ वन्यवेषधरावुभौ ॥ ६ ॥\nगोवर्धनस्यानुचरौ वने सानुचरौ तु तौ \nचेरतुर्लोकसिद्धाभिः क्रीडाभिरपराजितौ ॥ ७ ॥\nतावेव मानुषीं दीक्षां वहन्तौ सुरपूजितौ \nतज्जातिगुणयुक्ताभिः क्रीडाभिश्चेरतुर्वनम् ॥ ८ ॥\nतौ तु भाण्डिरमाश्रित्य बालक्रीडानुवर्तिनौ \nप्राप्तौ परमशाखाढ्यं न्यग्रोधं शाखिनां वरम् ॥ ९ ॥\nअश्मभिः क्षेपणीयैश्च तौ व्यायममकुर्वताम् ॥ १० ॥\nमुदितौ सिंहविक्रान्तौ यथाकामं विचेरतुः ॥ ११ ॥\nप्रलम्बोऽभ्यागमत् तत्र च्छिद्रान्वेषी तयोस्तदा ॥ १२ ॥\nलोभयानः स तौ वीरौ हास्यैः क्रीडनकैस्तथा ॥ १३ ॥\nमानुषं वपुरास्थाय प्रलम्बो दानवोत्तमः ॥ १४ ॥\nप्रक्रीडिताश्च ते सर्वे सह तेनामरारिणा \nगोपालवपुषं गोपामन्यमानाः स्वबान्धवम् ॥ १५ ॥\nस तु च्छिद्रान्तरप्रेप्सुः प्रलम्बो गोपतां गतः \nदृष्टिं प्रणिदधे कृष्णे रौहिणेये च दारुणाम् ॥ १६ ॥\nअविषह्यं ततो मत्वा कृष्णमद्भुतविक्रमम् \nरौहिणेयवधे यत्‍नमकरोद् दानवोत्तमः ॥ १७ ॥\nहरिणाक्रीडनं नाम बालक्रीडनकं तातः \nप्रक्रीडितास्तु ते सर्वे द्वौ द्वौ युगपदुत्पतन् ॥ १८ ॥\nकृष्णः श्रीदामसहितः पुप्लुवे गोपसूनुना ॥\nसंकर्षणस्तु प्लुतवान् प्रलम्बेन सहानघ ॥ १९ ॥\nगोपालास्त्वपरे द्वन्द्वं गोपालैरपरैः सह \nप्रद्रुता लङ्‌‌‍घयन्तो वै तेऽन्योन्यं लघुविक्रमाः ॥ २० ॥\nश्रीदाममजयत् कृष्णः प्रलम्बं रोहिणीसुतः\nगोपालैः कृष्णपक्षीयैर्गोपालास्त्वपरे जिताः ॥ २१ ॥\nते वाहयन्तस्त्वन्योन्यं संहर्षात् सहसा द्रुताः \nभाण्डीरस्कन्धमुद्दिश्य मर्यादां पुनरागमन् ॥ २२ ॥\nसङ्‌‌‍कर्षणं तु स्कन्धेन शीघ्रमुत्क्षिप्य दानवः \nद्रुतं जगाम विमुखः सचन्द्र इव तोयदः ॥ २३ ॥\nस भारमसहंस्तस्य रौहिणेयस्य धीमतः \nववृधे सुमहाकायः शक्राकान्त इवाम्बुदः ॥ २४ ॥\nस्वं वपुर्दर्शयामास प्रलम्बो दानवोत्तमः ॥ २५ ॥\nदीप्यमानाननो दैत्यः सूर्याक्रान्त इवाम्बुदः॥ २६ ॥\nरौद्रः शकटचक्राक्षो नमयंश्चरणैर्महीम् ॥ २७ ॥\nवीरः प्रलम्बः प्रययौ लम्बतोय इवाम्बुदः ॥ २८ ॥\nस जहाराथ वेगेन रौहिणेयं महासुरः \nसागरोपप्लवगतं कृत्स्नं लोकमिवान्तकः ॥ २९ ॥\nह्रियमाणः प्रलम्बेन स तु सङ्‌‌‍कर्षणो बभौ \nउह्यमान इवाकाशे कालमेघेन चन्द्रमाः ॥ ३० ॥\nस संदिग्धमिवात्मानं मेने सङ्‌‌‍कर्षणस्तदा \nदैत्यस्कन्धगतः श्रीमान् कृष्णं चेदमुवाच ह ॥ ३१ ॥\nह्रियेऽहं कृष्ण दैत्येन पर्वतोदग्रवर्ष्मणा \nप्रदर्शयित्वा महतीं मायां मानुषरूपिणीम् ॥ ३२ ॥\nकथमस्य मया कार्यं शासनं दुष्टचेतसः \nप्रलम्बस्य प्रवृद्धस्य दर्पाद् द्विगुणवर्चसः ॥ ३३ ॥\nतमाह सस्मितं कृष्णः साम्ना हर्षाकुलेन वै \nअभिज्ञो रौहिणेयस्य वृत्तस्य च बलस्य च ॥ ३४ ॥\nअहोऽयं मानुषो भावो व्यक्तमेवानुपाल्यते \nयस्त्वं जगन्मयं देवं गुह्याद्‌गुह्यतरं गतः ॥ ३५ ॥\nस्मर नारायणात्मानं लोकानां त्वं विपर्यये \nअवगच्छात्मनात्मानं समुद्राणां समागमे ॥ ३६ ॥\nपुरातनानां देवानां ब्रह्मणः सलिलस्य च \nआत्मवृत्तप्रभावाणां संस्मराद्यं च वै वपुः ॥ ३७ ॥\nशिरः खं ते जलं मूर्त्तिः क्षमा भूर्दहनो मुखम् \nवायुर्लोकायुरुछ्‌वासो मनःस्रष्टा ह्यभूत्तव ॥ ३८ ॥\nसहस्रपद्मनाभस्त्वं सहस्रांशुधरोऽरिहा ॥ ३९ ॥\nयत्त्वया दर्शितं लोके तत् पश्यन्ति दिवौकसः \nयत्त्वया नोक्तपूर्वं हि कस्तदन्वेष्टुमर्हति ॥ ४० ॥\nविदितं यत्तवैकस्य देवा अपि न तद्विदुः ॥ ४१ ॥\nआत्मजं ते वपुर्व्योम्नि न पश्यन्त्यात्मसंभवम् \nयत्तु ते कृत्रिमं रूपं तदर्चन्ति दिवौकसः ॥ ४२ ॥\nदेवैर्न दृष्टश्चान्तस्ते तेनानन्त इति स्मृतः\nत्वं हि सूक्ष्मो महानेकः सूक्ष्मैरपि दुरासदः ॥ ४३ ॥\nत्वय्येव जगतः स्तम्भे शाश्वती जगती स्थिता \nअचला प्राणिनां योनिर्धारयत्यखिलं जगत् ॥ ४४ ॥\nचतुर्युगेषु लोकानां चातुर्होत्रफलाशनः ॥ ४५ ॥\nयथाहमपि लोकानां तथा त्वं तच्च मे मतम् \nउभावेकशरीरौ स्वो जगदर्थे द्विधाकृतौ ॥ ४६ ॥\nअहं वा शाश्वतः कृष्णस्त्वं वा शेषः पुरातनः \nलोकानां शाश्वतो देवस्त्वंहि शेषः सनातनः \nआवयोर्देहमात्रेण द्विधेदं धार्यते जगत् ॥ ४७ ॥\nअहं यः स भवानेव यस्त्वं सोऽहं सनातनः \nद्वावेव विहितौ ह्यावामेकदेहौ महाबलौ ॥ ४८ ॥\nतदास्से मूढवत्त्वं किं प्राणेन जहि दानवम् \nमूर्ध्नि देवरिपुं देव वज्रकल्पेन मुष्टिना ॥ ४९ ॥\nसंस्मारितस्तु कृष्णेन रौहिणेयः पुरातनम् \nबलेनापूर्यत तदा त्रैलोक्यान्तरचारिणा ॥ ५० ॥\nततः प्रलम्बं दुर्वृत्तं स बद्धेन महाभुजः \nमुष्टिना वज्रकल्पेन मूर्ध्नि चैनं समाहनत् ॥ ५१ ॥\nतस्योत्तमाङ्‌‌‍गं स्वे काये विकपालं विवेश ह \nजानुभ्यां चाहतः शेते गतासुर्दानवोत्तमः ॥ ५२ ॥\nजगत्यां विप्रकीर्णस्य तस्य रूपमभूत्तदा \nप्रलम्बस्याम्बरस्थस्य मेघस्येव विदीर्यतः ॥ ५३ ॥\nतस्य भग्नोत्तमाङ्‌‌‍गस्य देहात्सुस्राव शोणितम् \nबहुगैरिकसंयुक्तं शैलशृङ्‌‌‍गादिवोदकम् ॥ ५४ ॥\nतं निहत्य प्रलम्बं तु संहृत्य बलमात्मनः \nपर्यष्वजत वै कृष्णं रौहिणेयः प्रतापवान् ॥ ५५ ॥\nतं तु कृष्णश्च गोपाश्च दिविस्थाश्च दिवौकसः \nतुष्टुवुर्निहते दैत्ये जयाशीर्भिर्महाबलम् ॥ ५६ ॥\nबलेनायं हतो दैत्यो बालेनाक्लिष्टकर्मणा \nविवदन्त्यशरीरिण्यो वाचः सुरसमीरिताः ॥ ५७ ॥\nबलदेवेति नामास्य देवैरुक्तं दिवि स्थितैः \nबलन्तु बलदेवस्य तदा भुवि जना विदुः ॥ ५८ ॥\nकर्मजं निहते दैत्ये देवैरपि दुरासदे ॥ ५९ ॥\nइति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे विष्णुपर्वणि\nशिशुचर्यायां प्रलम्बवधे चतुर्दशोऽध्यायः ॥ १४ ॥\nवैशंपायन सांगतात : - नंतर कांहीं वेळाने त्या आनंदित झालेल्या वसुदेवपुत्रांनीं तें तालवन सोडून दिलें व पुनः ते भाण्डीर वृक्षापाशी आले. वाटेने ते बहुगुणित झालेलीं शुभ गोधनें चारीत होते व जिकडे तिकडे विपुल तृणांकुर उगवलेल्या वनाची शोभा अवलोकन करीत होते. तसेंच, वाटेने जातां जातां, ते दंड थोपटीत होते; गाणी म्हणत होते; मधून मधून झाडांच्या मागें लपत होते; केव्हां केव्हां ते शत्रूला जेर करणारे वीर गाईंची व वासरांची नावे घेऊन आरोळ्या देत होते. शुभ चिन्हांनी युक्त असलेल्या त्या बालकांच्या खांद्यांवर अन्नाची शिंकी होतीं. त्यांच्या वक्ष:स्थळावर वनमाला विराजत होत्या; ते लहान लहान शिंगे आलेल्या खोंडांसारखे दिसत होते. सुवर्ण व अंजन यांच्यासारखी त्यांची कांति असून त्यांनीं एकासारखी एक अशी वस्‍त्रे परिधान केली होतीं. त्या कारणानें इंद्रधनुष्यांनीं युक्त असलेल्या शुक्ल व कृष्ण वर्णाच्या मेघांप्रमाणें ते शोभिवंत दिसत होते. ते उभयता वनांतून चालले असतां वन्यवेष धारण करीत. त्याप्रमाणें त्यांनीं कुशाग्रे व पुष्पे हीच मनोहर कर्णभूषणें कानांत धारण केली होतीं. कधींही पराभूत न होणारी ती जोडी आपल्या अनुचरांसह गोवर्धन पर्वताच्या आसपास लौकिक खेळ खेळत असे. देव देखील त्यांची पूजा करीत; तथापि त्यांनीं मनुष्यरूप धारण केलें असल्यामुळें, आपल्या मनुष्यत्वाला साजतील अशा गोपक्रीडा करीत ते तेथील वनांत हिंडत असत.\nप्रसंगवशात् भाण्डीरवृक्षासमीप बाललीला करीत करीत ते वृक्षश्रेष्ठ न्यग्रोधापाशी येऊन पोचले. त्या वृक्षाला विपुल शाखा होत्या. तेथेंच युद्धकृत्यांमध्यें निपुण असलेल्या त्या दोघांनी गोपाळांसहवर्तमान झाडांच्या फांद्या धरून झोके घेण्याचे, दगड फेकण्याचे, इत्यादिक विविध खेळ खेळून व्यायाम करण्यास आरंभ केला. याप्रमाणे सिंहासारख्या त्या पराक्रमी बालकांनी आनंदाने तेथें हुतुतू घातला असतांना, त्यांना हस्तगत करून घेण्यासाठी योग्य संधीची वाट पहात बसलेला असुरश्रेष्ठ प्रलंब त्या ठिकाणी प्राप्त झाला. वन्यपुष्पांनीं आपलें शरीर अलंकृत करून त्यानें गोपवेष धारण केला होता. हास्यादिक क्रीडा करून त्यानें रामकृष्णांना भूल पाडण्याचा यत्‍न चालविला. तो दानवश्रेष्ठ प्रलंब राक्षस मनुष्यरूप घेऊन निःशंकपणे त्यांच्यांत जाऊन मिसळला. तो देवशत्रु गोपवेषानें दिसल्यामुळे हा आपल्या जातीपैकींच एक गोप आहें असें त्यांना वाटून ते गोपाल त्याबरोबर खेळू लागले. परंतु वस्तुतः प्रलंबानें आपणास कांहीं फट मिळावी म्हणून तो गोपवेष घेतलेला होता. खेळतां खेळतां त्यानें आपली भयंकर दृष्टि रामकृष्णांकडे लावली. अभ्दुत कृत्ये करणारा कृष्ण कांहीं आपल्याला आटोपावयाचा नाहीं, असें पाहून त्या दैत्यश्रेष्ठानें बलरामाला ठार करण्याचा यत्‍न सुरू केला. ' हरिणाक्रीडन ' नामक एक मुलांचा खेळ ते सर्वजण खेळू लागले. त्यांत दोघादोघांनी हरिणासारखी एकदम उडी मारावयाची असते. कृष्णाने श्रीदाम नांवाचा एक गोपकुमार आपल्या जोडीला घेतला, व हे अनघा, बलरामाने प्रलंब हा गडी घेतला. बाकीच्या गोपालांनी असाच एक एक गडी निवडून ते सर्व चपल गोपाल एकमेकांच्या वरून उड्या मारू लागले. कृष्णाने श्रीदामाला जिंकलें, बलरामाने प्रलंबावर वरचढ केली. कृष्णाच्या बाजूच्या सर्व गड्यांनी विरुद्धपक्षाचा पराजय केला. ते परस्परांना आनंदाने पाठीवरून भाण्डीर वृक्षाच्या खोडापर्यंत, पळत पळत वाहून नेत व पुनः तेथून निघाल्या ठिकाणी परत येत. याप्रमाणे चालले असतां, प्रलंबानें एकाएकीं बलरामाला उचलून खांद्यावर घेतलें आणि मेघ जसा चंद्राला घेऊन जातो त्याप्रमाणें त्याला घेऊन उलट दिशेनें तो राक्षस झपाट्यानें निघून जाऊं लागला. परंतु सुबुद्ध रामाचा भार त्याला सहन न झाल्याकारणाने, त्या अक्राळविक्राळ राक्षसाने इंद्राचे अधिष्ठान असलेल्या मेघाप्रमाणें आपलें शरीर फुगवण्यास सुरवात केली. तेव्हां त्या दानवोत्तम प्रलंबाचें खरें स्वरूप प्रगट झालें. त्याचें शरीर भाण्डीर वृक्षाएवढें मोठे असून, त्याचा वर्ण दग्ध झालेल्या अंजनाच्या पर्वताप्रमाणे ( काळाकुट्ट ) होता. सूर्याप्रमाणें चमकणारा व पांच स्तबकांनी युक्त असलेला असा मुकुट त्यानें धारण केला असल्यामुळे त्या दैत्याचे मुख देदीप्यमान् दिसत होतें, व सूर्ययुक्त मेघासारखा तो शोभत होता. त्या भयंकर राक्षसाचें तोंड व मान ही फार मोठी असून, त्याचे नेत्र गाड्याच्या चाकासारखे होते. त्याच्या पायाच्या भाराने पृथ्वी देखील वाकत होती. त्या शूर प्रलंबाने गळ्यामध्यें पुष्पांच्या लांब लांब माळा व इतर तसलीच आभरणें धारण केली होतीं.\nत्याप्रमाणेंच त्यानें एक लांबच लांब वस्‍त्र परिधान केलें होतें. अशा रीतीनें तो चालला असतांना ओथंबलेल्या मेघासारखा शोभत हाता. प्रलयकाल ज्याप्रमाणें जलप्रलयांत सापडलेल्या सर्व लोकांचे प्राण हरण करून नेतो, त्याप्रमाणें तो भयंकर राक्षस बलरामाला झपाट्यानें घेऊन चालला होता. आकाशामध्यें प्रलयकाळचा मेघ जसा चंद्राला घेऊन जातो, तद्वत्‌च प्रलंब संकर्षणाला घेऊन चालला आहे असा भास झाला. त्या दैत्याच्या खांद्यावर बसलेल्या श्रीमान् संकर्षणाला असें वाटून चुकले कीं, आतां आपली धडगत नाहीं. तेव्हां कृष्णाला उद्देशून तो म्हणाला. \" कृष्णा, ह्या पर्वतप्राय शरीराच्या दैत्याने, मोठ्या मायावीपणाने मनुष्यरूप दाखवून, मला हरण करून चालविले आहे. या दुष्टबुद्धि व फुगलेल्या प्रलंबाची शक्ति गर्वाने द्विगुणित झालेली आहे, तर मी याचे शासन कसें करूं तें मला सांग.' रौहिणेयाचे पूर्ववृत्त व खरें बल कृष्णाला माहीत असल्यामुळें, त्यानें किंचित् स्मित करून शांतपणाने व काहीसे आनंदाने उत्तर केलें \" बा रामा, मानवी रूपाची बतावणी चांगली चालवली आहेस ( कारण ) तू गुह्याहून गुह्य जो जगद्व्‌यापी परमेश्वर त्याचे पदाप्रत पोचला आहेस. विश्वप्रलयाच्या वेळीं तू नारायणरूप घेतोस तें लक्षांत आण. समुद्राशी तादात्म्य पावून सृष्टीचा तूं संहार करतोस, तो तुझा प्रभाव ध्यानांत घे. आपल्यापासून उत्पन्न होऊन पराक्रम करणाऱ्या पुरातन देवांची, ब्रह्मदेवाची व जलाची आद्यसृष्टि कशी झाली त्याची आठवण कर. आकाश हें तुझें मस्तक आहे. जल हीच तुझी मूर्ति आहे. पृथ्वी ही तुझ्या क्षमेच्या ठिकाणी आहे. अग्नि हा तुझ्या मुखाच्या स्थानी व लोकांचा आयुर्दायरूपी वायु हा उच्छ्वासाचे ठिकाणी आहे. तुझ्या मनाने ही सृष्टी उत्पन्न केली आहे.\nतुला सहस्‍त्र मुखे, सहस्‍त्र अंगें, सहस्‍त्र नेत्र, सहस्‍त्र चरण, सहस्‍त्र नाभीकमलें व सहस्‍त्र किरण आहेत. तूं सर्व शत्रूंचा नाश करण्यास समर्थ आहेस. तूं जेवढे जगतामध्ये उत्पन्न करून ठेवले आहेस, तेवढेच देवांना दिसते. तू जें अद्याप सांगितले नाहीस त्याचा शोध लावण्यास कोण समर्थ आहे या जगांत जेवढे कांहीं ज्ञात होण्यासारखे आहे तें सर्व तं प्रतिपादन करून ठेवले आहेस. परंतु, तुला एकट्यालाच जें ठाऊक आहे तें मात्र देवांना देखील विदित नाही. आकाशांत आत्म्यापासून निर्माण झालेली तुझी काया त्यांना अगोचर आहे. तुझ्या कृत्रिमरूपाची देव पूजा करितात. देवांना देखील तुझा अंत लागत नाहीं, म्हणून तुला अनंत असें म्हणतात. तूं महान् आहेस. तसाच सूक्ष्मही आहेस. सूक्ष्म वस्तूस देखील कळावयासारखा नाहीस. ( शेषरूपाने ) तुझा आधार आहे म्हणूनच हें शाश्वत जगत् चालले आहे; व सर्व प्राण्यांचे उत्पत्तिस्थान अशी ही अचल पृथ्वी या अखिल विश्वाला संभाळून धरीत आहे. तू ( स्वशरीरानें ) चारी समुद्र व्यापून टाकले आहेस. चातुर्वर्ण्याचा जनक तूंच आहेस. चारी युगे तूच निर्मिली असून चारी प्रकारच्या यज्ञांतील हविर्भाग तूंच ग्रहण करतोस. मी या अखिल जगताला ज्या ठिकाणी आहें त्याच ठिकाणी तूही आहेस असें मी समजतो ( तुझ्यामाझ्यांत कांहीं भेद नाहीं. ) वस्तुतः आपला देह देखील एकच आहे; पण जगताच्या कल्याणाकरितां आपण दोन भिन्न रूपे घेतली आहेत. मी शश्वात कृष्ण आहें, तर तूं पुरातन शेष आहेस. अखिल विश्वांचा नित्य देव तूच सनातन शेष आहेस. आपल्या या दोन भिन्न रूपानी हें विश्व चालले आहे. मीं ह्मणजे तूंच व तू ह्मणजे सनातन असलेला मीच. तुझ्यामाझ्यांत काहीही भेदभाव नाहीं. आपण उभयता एकशरीरी व महापराक्रमी आहो. तर मग मोह पावलेल्या मनुष्याप्रमाणे स्वस्थ काय बसला आहेस या जगांत जेवढे कांहीं ज्ञात होण्यासारखे आहे तें सर्व तं प्रतिपादन करून ठेवले आहेस. परंतु, तुला एकट्यालाच जें ठाऊक आहे तें मात्र देवांना देखील विदित नाही. आकाशांत आत्म्यापासून निर्माण झालेली तुझी काया त्यांना अगोचर आहे. तुझ्या कृत्रिमरूपाची देव पूजा करितात. देवांना देखील तुझा अंत लागत नाहीं, म्हणून तुला अनंत असें म्हणतात. तूं महान् आहेस. तसाच सूक्ष्मही आहेस. सूक्ष्म वस्तूस देखील कळावयासारखा नाहीस. ( शेषरूपाने ) तुझा आधार आहे म्हणूनच हें शाश्वत जगत् चालले आहे; व सर्व प्राण्यांचे उत्पत्तिस्थान अशी ही अचल पृथ्वी या अखिल विश्वाला संभाळून धरीत आहे. तू ( स्वशरीरानें ) चारी समुद्र व्यापून टाकले आहेस. चातुर्वर्ण्याचा जनक तूंच आहेस. चारी युगे तूच निर्मिली असून चारी प्रकारच्या यज्ञांतील हविर्भाग तूंच ग्रहण करतोस. मी या अखिल जगताला ज्या ठिकाणी आहें त्याच ठिकाणी तूही आहेस असें मी समजतो ( तुझ्यामाझ्यांत कांहीं भेद नाहीं. ) वस्तुतः आपला देह देखील एकच आहे; पण जगताच्या कल्याणाकरितां आपण दोन भिन्न रूपे घेतली आहेत. मी शश्वात कृष्ण आहें, तर तूं पुरातन शेष आहेस. अखिल विश्वांचा नित्य देव तूच सनातन शेष आहेस. आपल्या या दोन भिन्न रूपानी हें विश्व चालले आहे. मीं ह्मणजे तूंच व तू ह्मणजे सनातन असलेला मीच. तुझ्यामाझ्यांत काहीही भेदभाव नाहीं. आपण उभयता एकशरीरी व महापराक्रमी आहो. तर मग मोह पावलेल्या मनुष्याप्रमाणे स्वस्थ काय बसला आहेस हे देवा, वज्रासारख्या तुझ्या मुष्टीचा त्या दानवाचे मस्तकावर प्रहार करून त्याचा प्राण घे.\"\nवैशंपायन सांगतात : - कृष्णाने याप्रमाणे बलरामाला पूर्ववृत्ताची व आपल्या अवतारकार्याची आठवण देताक्षणीच, त्रैलोक्याचे सर्व बल त्याच्या ठिकाणी एकवटले, आणि लागलीच त्या महाभुजानें, त्या दुष्ट प्रलंबाच्या मस्तकावर, आपल्या मिटलेल्या वज्रप्राय मुष्टीचा प्रहार केला. त्याबरोबर त्याचा कपाळमोक्ष होऊन त्याचें मस्तक त्याच्या शरीरांत शिरले. बलरामाने पुनः त्याला गुडघ्याची ठोकर मारताच तो दैत्यश्रेष्ठ गतप्राण होऊन भूमीवर पडला. आकाशांतील विदीर्ण झालेल्या मेघाप्रमाणें त्या पृथ्वीवर पडलेल्या प्रलंबाचा देह दिसूं लागला. त्याच्या मस्तकाच्या ठिकऱ्या उडून सर्व शरीरांतून रक्ताच्या धारा वाहू लागल्या; तेव्हां पर्वताच्या शिखरावरून गेरूनें युक्त असलेल्या उदकाचा प्रवाह चालला आहे असें वाटलें. प्रलंबाला ठार मारल्यावर, आपले सामर्थ्याचा प्रतापशाली बलरामाने संकोच केला आणि कृष्णाला कडकडून आलिंगन दिलें. त्या घोर दैत्याचा निःपात झालेला अवलोकन करून, स्वर्गस्थ देव, गोप व श्रीकृष्ण या सर्वांनी त्या महापराक्रमी बलरामाचा आशीर्वचनपूर्वक जयजयकार केला.\n\" सरळवृत्तीच्या सुकुमार बलरामाने प्रलंबाचा वध केला \" अशा प्रकारच्या आकाशवाणी सर्व देवांच्या तोंडून निघू लागल्या. आकाशस्थ देवांनी त्याला ' बलदेव ' हें नामाभिधान दिलें. देवांना देखील अनावर झालेल्या प्रलंबाचा नाश जेव्हा बलरामानें केला, तेव्हां त्याचें सामर्थ्य लोकांना कळून आलें.\nइति श्रीमहाभारते खिलेषु विष्णुपर्वणि\nप्रलम्बवधः नाम चतुर्दशोऽध्यायः ॥ १४ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8-%E0%A4%AA%E0%A5%8B-%E0%A4%A8%E0%A4%BF-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2018-10-24T01:19:55Z", "digest": "sha1:NI4L7J546BOUGG7CM2QZNHSY32LZXZGC", "length": 7293, "nlines": 132, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सातार्‍यातील स.पो.नि पोरे यांच्यावर कारवाई | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसातार्‍यातील स.पो.नि पोरे यांच्यावर कारवाई\nकर्तव्यात कसूर केल्याचा ठपका; एसपींनी ठोठावला दोन हजारांचा दंड\nदाखल गुन्ह्यात तपासकामी कुचराई केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पोरे यांना दंडाची शिक्षा झाली. जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. सातारा शहरातील शिवकृपा पतपेढीच्या संचालकांवर दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास करताना स.पो.नि. पोरे यांनी योग्य तपास न करता आरोपींना सहकार्य केल्याची तक्रार शिवाजी सावंत यांनी जिल्हा पोलिस प्रमुख याच्यांकडे केली होती. त्या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश एसपी पंकज देशमुख यांनी दिले होते. चौकशीअंती पोरे यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे सिध्द झाले. याप्रकरणी पोरे यांना दोन हजार रुपयांचा दंड जिल्हा पोलिस प्रमुखांनी ठोठावला. दरम्यान सहाय्यक पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यावरील कारवाईने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. पंकज देशमुख यांची सातार्‍यातील ही पहिलीच कारवाई अाहे.\nकाय आहेत पोरे यांच्यावरील आरोप\nशिवकृपा पतपेढीच्या संचालक मंडळाला दर मंगळवारी व शुक्रवारी सातारा शहर पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याच्या अटीवर शिवाजी सावंत तक्रारदार असलेल्या एका प्रकरणात सातारा येथील सत्र न्यायालयाने जामीन मंजुर केला होता. परंतु त्याचे पालन झाले नाही. सदर माहिती तपासी अधिकारी पोरे यानी न्यायालयापासुन दडवली. व केवळ कागदोपत्री दिखावा करुन आरोपींना वाचविण्यासाठी सहकार्य केले.असे सावंत यांचे आरोप आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleविलास लांडे पुन्हा शिरूरच्या आखाड्यात\nNext articleलोकसभेला शिवसेनेकडून घनश्‍याम शेलार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/aurangabad/aurangabad-properties-have-not-been-evaluated-18-years-loss-billions-rupees-every-year/", "date_download": "2018-10-24T01:59:36Z", "digest": "sha1:THE35ERTBSISG5EE4RU2H5LJMY5ALCB3", "length": 29691, "nlines": 400, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Aurangabad Properties Have Not Been Evaluated For 18 Years; Loss Of Billions Of Rupees Every Year | औरंगाबादमधील मालमत्तांचे १८ वर्षांपासून मूल्यांकनच नाही; दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे नुकसान | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २४ ऑक्टोबर २०१८\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nसिलसिला बदलते रिश्तों का या मालिकेत दृष्टी धामी घेतेय या गोष्टीवर मेहनत\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n#MeToo: आलोकनाथ आणि साजिद खानला ‘मी टू’ प्रकरणी नोटीस\nरुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेला लेटमार्क\nतरुणींनो, व्हॉट्सअ‍ॅपवर डीपी ठेवताना सावधान\nसुरेंद्र गडलिंग यांच्यावरील आरोपपत्रावर आज फैसला\nशिल्पा शिंदेला लागली मोठी लॉटरी, मिळाला हा मोठा चित्रपट\n#MeToo : संजना सांघीने केला सुशांत सिंग राजपूतचा बचाव म्हणे, असे काही घडलेच नाही\n#MeToo: अजय देवगणने केली आपल्या मेकअप आर्टिस्टची हकालपट्टी\nकरिश्मा कपूरचे झाले पुन्हा एकदा ब्रेकअप\nसुभाष कपूर यांच्या जागी ‘हा’ दिग्दर्शक सांभाळणार ‘मुघल’च्या दिग्दर्शनाचा जिम्मा\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\n पार्टनरच्या Hug करण्याच्या पद्धतीवरुन ओळखा तुमचं रिलेशन\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nझणझणीत, तर्रीबाज कोल्हापूरची ठसकेदार मिसळ\n'या' ३ गोष्टींचा लैंगिक जीवनावर होतो वाईट परिणाम\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nAll post in लाइव न्यूज़\nऔरंगाबादमधील मालमत्तांचे १८ वर्षांपासून मूल्यांकनच नाही; दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे नुकसान\nशहरातील मालमत्तांचे मूल्यांकन महापालिकेने १९८९ मध्ये केले होते. मागील १८ वर्षांपासून मूल्यांकनच केले नसल्याची धक्कादायक बाब बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत समोर आली.\nठळक मुद्दे नियमानुसार दर पाच वर्षांनी शहरातील मालमत्तांचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. शहरातील मालमत्तांचे मूल्यांकन महापालिकेने १९८९ मध्ये केले होते.महापालिकेच्या अनास्थेमुळे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे.\nऔरंगाबाद : शहरातील मालमत्तांचे मूल्यांकन महापालिकेने १९८९ मध्ये केले होते. मागील १८ वर्षांपासून मूल्यांकनच केले नसल्याची धक्कादायक बाब बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत समोर आली. नियमानुसार दर पाच वर्षांनी शहरातील मालमत्तांचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. महापालिकेच्या अनास्थेमुळे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे.\nशहरातील २ लाख मालमत्तांना महापालिकेने कर लावला आहे. २० वर्षांपूर्वी किंवा ३० वर्षांपूर्वी ज्या मालमत्तांना कर लावला होता, त्या मालमत्तांच्या वापरात बराच बदल झाला आहे. जिथे पूर्वी लोखंडी पत्र्याचे घर होते तिथे आज तीन ते चार मजली इमारत उभी आहे. महापालिकेच्या रेकॉर्डनुसार आजही लोखंडी पत्र्याच्या घरानुसारच कर आकारण्यात येत आहे. जुन्या शहरातील ५० ते ६० टक्के इमारतींमध्ये बदल झाला आहे. या बदलाकडे महापालिका गांभीर्याने लक्ष द्यायला तयार नाही.\nबुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेविका राखी प्रशांत देसरडा यांनी मालमत्तांचे मूल्यांकन किती वर्षांनंतर करायला हवे, असा प्रश्न उपस्थित केला. उपायुक्त वसंत निकम यांनी खुलासा केला की, नियमानुसार दर पाच वर्षांनी मालमत्तांचे मूल्यांकन करायला हवे. महापालिकेने १९८९ मध्ये एकदा मूल्यांकन केले होते. नंतर स्पेक ही संस्था नेमली होती. मात्र, त्या संस्थेनेही काम सोडून दिले. मागील दोन दशकांपासून महापालिकेने मूल्यांकन न केल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचे देसरडा यांनी नमूद केले.\nविकास कामांसाठी रक्कम नसल्याने खोळंबली कामे\nशहरातील विकासकामांसाठी पैसे नाहीत म्हणून आयुक्तांनी विकासकामे थांबविली आहेत. दुसरीकडे मूल्यांकन करण्यात येत नाही, असा आरोपही इतर नगरसेवकांनी केला. आॅनलाईन कर भरणार्‍या नागरिकांना करात १ टक्का सूट देण्यात येते. यामध्ये वाढ करावी, ५ टक्के सूट द्यावी, अशी मागणी देसरडा यांनी केली. सभापती गजानन बारवाल यांनी प्रशासनाने याची गांभीर्याने नोंद घ्यावी, अशी सूचना केली.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nलोह्यात प्लॅस्टिकचा वापर व विक्री करणाऱ्या सात व्यापाऱ्यांवर कारवाई\nभोकर पालिकेच्या नौकर भरतीत घोटाळा; दोन माजी मुख्याधिकारी व नगराध्यक्षांसह १५ जणांवर गुन्हा दाखल\nसांगली : ड्रेनेज ठेकेदाराला आठ दिवसांचा अल्टिमेटम\nदलित महासंघाचा सांगलीत दंडवत मोर्चा, महापालिकेसमोर आत्मदहनाचा इशारा\nऔरंगाबादेत स्पर्धा परीक्षांमुळे कला शाखेस झळाळी\nसांगली महापालिकेसाठी १ आॅगस्टला मतदान, आचारसंहिता लागू\nआमदार पोहोचण्यापूर्वीच निघाले आदेश\n‘जुमलेबाज’ सरकारला उघडे पाडण्यासाठी फिरतोय\nमराठवाड्यातील २७ तालुक्यांना दुष्काळाची कळ\nऔरंगाबाद जिल्ह्याचा टंचाई आराखडा ६३ कोटींवर\nमी पुन्हा एकदा सामान्य व्यक्तीप्रमाणे जीवन जगतोय...\nऔरंगाबाद-पुणे मार्गावर धावणार कुलकॅब टॅक्सी\nअमृतसर ट्रेन दुर्घटनाबिग बॉस 12मीटूइंधन दरवाढपरिणीती चोप्रादीपिका पादुकोणप्रो कबड्डी लीगसबरीमाला मंदिरअमृता फडणवीसकॉफी विथ करण 6\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nकलिंगडापासून घरच्या घरी तयार करा 'हे' फेसपॅक\n'या' पदार्थांमुळे वाढतो तुमचा ताण; मेंदूसाठीही ठरतात घातक\nतुमची मुलं वस्तू चोरतात अशी बदला वाईट सवय\nवाहतुकीचे हे अजब नियम पाहून, तुम्ही नक्कीच जाल चक्रावून\nएक्सला खबरही लागू न देता ब्रेकअपनंतर ही ६ कामे करतात मुली\nरोहित शर्मा-विराट कोहलीची जोडी जमली\nचेहऱ्यावर स्मितहास्य खुलवणारे 'क्युट स्टॅच्यू'\nही आहे जगातील सर्वात सुंदर नदी\nसरकारच्या एका होकारामुळे अनेकांना मिळु शकतो रोजगार - आंग्रीया क्रुझचे शिल्पकार\nभाजपा सरकार काँग्रेसपेक्षाही थापाडे - राज ठाकरे\n#MeToo: 'मीटू' मोहिमेवर पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णीने दिली ही प्रतिक्रिया\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेनेविरोधात धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nपनवेल टर्मिनलमध्ये बेवारस बॅग आढळल्याने खळबळ\nसांगलीतील भिवघाट येथे साई गारमेंटला भीषण आग\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\nलोकलला बसवा स्वयंचलित दरवाजे\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\n''गोपीनाथरावांसाठी जागा सोडत होतो, आता सर्व जागा लढणार''\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराकेश अस्थाना प्रकरणात मोदींना एवढी गोडी का\nजायकवाडीत ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश\n२२ महिन्यांनंतर शिवस्मारकाच्या कामाचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/sidhivinyak-trust-gave-raigad-12-dialysis-machine/", "date_download": "2018-10-24T00:44:45Z", "digest": "sha1:QUWAKOQY3M7P4O7425MRKXH6UZLCC4U2", "length": 20914, "nlines": 260, "source_domain": "www.saamana.com", "title": "सिद्धिविनायक ट्रस्टचा पुढाकार: रायगड जिल्ह्याला मिळणार १२ डायलिसीस मशीन | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकसे चालते आंग्रीयावर काम..\n उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदींना खडा…\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nतोगडिया यांनी स्थापन केला नवा पक्ष, लोकसभा निवडणूक लढवणार\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nदहशतवाद्यांचे मुडदे घेऊन जा, गोळीबार केला तर खबरदार\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nघरात बसल्याजागी ऐकता येणार गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके\nखगोलसंशोधक स्टिफन हॉकिंग यांच्या व्हीलचेअर, पदक, पुरस्कारांचा लिलाव\nऍपल लॉन्च करणार जगातला सर्वात छोटा आयपॅड\nब्रह्मांडाचे रहस्य उलघडणाऱ्या स्टीफन हॉकिंग्स यांच्या व्हीलचेअरचा होणार लिलाव\nविराटच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहत्यांना बसला धक्का, अनेकांना अश्रू अनावर\nसचिन-विनोद पुन्हा क्रिकेटच्या मैदानात; अॅकॅडमीद्वारे युवा क्रिकेटपटूंना घडवणार\nहिंदुस्थानच्या विजयाची हॅटट्रिक; जपानचा 9-0 गोलने धुव्वा\nहिंदुस्थान-इंग्लंड लॉर्डस् कसोटी फिक्स, वृत्तवाहिनीच्या लघुपटाने क्रिकेट वर्तुळात खळबळ\n‘हिटमॅन’ला खुणावतोय सचिन-धोनीचा ‘हा’ विक्रम, गांगुलीला केले ओव्हरटेक\nनवान्न पौर्णिमा : कोकणातील नव्याची अपूर्वाई\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nआजचा अग्रलेख : वंदे मातरम् म्हणावेच लागेल\nआजचा अग्रलेख : जगभ्रमण बरे पण मिळाले काय\n– सिनेमा / नाटक\n‘पाटील’ २६ ऑक्टोबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nमराठी चित्रपटात काम करायचंय – शर्मन जोशी\n‘माझ्या बायकोचा प्रियकर’ मधील पहिल्या धमाल गाण्याला जबरदस्त प्रतिसाद\nमेघा धाडे आता हिंदी बिग बॉसमध्ये\nदूध की दही, जाणून घ्या आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर \n….असा असतो दुतोंडी साप\nरावणाचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी, जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nरोखठोक: आसाराम, अकबर आणि केरळचा बिशप\nफुलटॉस भी बहोत बडी चीज है, बाबू\nसिद्धिविनायक ट्रस्टचा पुढाकार: रायगड जिल्ह्याला मिळणार १२ डायलिसीस मशीन\nसध्या सर्वत्र किडनी निकामी होण्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून अनेकदा रुग्णाला डायलिसीसची गरज भासते. रायगड जिल्ह्यात केवळ अलिबाग आणि पनवेल येथेच डायलिसीस सेंटर असून हे उपचार घेण्यासाठी जिल्ह्यातील रुग्णांना लांबचा प्रवास करून यावे लागते. त्यामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मात्र आता किडनी रुग्णांची ही फरपट थांबणार असून रायगड जिल्ह्याला १२ डायलिसीस मशीन उपलब्ध होणार आहेत. मुंबई येथील सिद्धिविनायक ट्रस्टने या कामी पुढाकार घेतला असून रायगडवासीयांसाठी हे एक वरदानच ठरणार आहे.\nरायगड जिल्ह्यात अलिबाग येथील जिल्हा रुग्णालय वगळल्यास अद्ययावत सोयी, सुविधा असलेली रुग्णालये पनवेल येथेच आहेत. प्रथमोपचार घेतल्यानंतर पुढील उपचारासाठी रुग्णाला पनवेल अथवा मुंबईला हलविण्यात येते. त्यामुळे रुग्णांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. यासाठी रायगड जिल्ह्यातील रुग्णांना डायलिसीसची उपचार वेळेत घेता यावेत या उद्देशाने मुंबईच्या प्रसिद्ध सिद्धिविनायक गणपती ट्रस्टने जिल्ह्यात १२ मशीन देण्याची तयारी केली आहे. महाराष्ट्रात एकूण १०२ ठिकाणी हे मशीन देण्यात येणार असून रायगडमधील अलिबाग जिल्हा रुग्णालय, महाड आणि माणगाव येथे प्रत्येकी चार अशी एकूण १२ मशीन देण्यात येणार आहेत. ट्रस्टच्या माध्यमातून ही सामाजिक मदत करण्यात येणार असल्यामुळे त्याला सरकारी मंजुरीची आवश्यकता असते. मात्र आता सरकारने याला मंजुरी दिली असून तांत्रिक बाबी पूर्ण होताच चारही ठिकाणी मशीन देण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली.\nडायलिसीसच्या एका मशीनची किंमत सुमारे साडेसहा लाख रुपये इतकी असून महाराष्ट्रात एकूण सात कोटी ५० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. अलिबाग, मुरुड, रोहा, माणगाव या ठिकाणाहून रुग्णाला पनवेलपर्यंत नेण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गाचा बिकट रस्ता पार करावा लागतो. शिवाय खर्चदेखील येतो. या तीन भागात डायलिसीस मशीन आल्यास हजारो रुग्णांची गैरसोय दूर होणार असून पैशाचीही बचत होणार आहे.\n…‘ट्रस्टच्या माध्यमातून सध्या अनेक रुग्णांची गरज ओळखून डायलिसीस मशीन मोफत देण्याचे ठरविले आहे. रायगडात 12 ठिकाणी मशीन देण्यात येणार असून लोकांनी केलेल्या दानातून लोकांचीच गरज भागावी हा ट्रस्टचा उद्देश आहे. कागदपत्रांचे सोपस्कार पूर्ण होताच डायलिसीस मशीन देण्यात येतील.’- आदेश बांदेकर, अध्यक्ष, सिद्धिविनायक मंदिर न्यास, मुंबई.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलबोगस आदिवासींच्या विरोधात मूळ आदिवासींचा मोर्चाव्दारे एल्गार\nपुढीलआम्ही काय गोट्या खेळायला येतो दांडीबहादूर अधिकाऱ्यांना उपसभापतीनी सुनावले\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nप्रभारी आयुक्त यांची खुर्ची वाचली\nविद्यार्थीनीची छेड; प्राध्यापकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल\nवसमत आणि औंढा तालुक्यात दुष्काळ जाहीर करा – आमदार मुंदडा\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nभाजपच्या महिला सरपंचांचा शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन...\nछत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी घेतले योगी आदित्यनाथांचे आशीर्वाद\nकच्छमधून पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक\nव्हॉट्सअॅपमध्ये चार भन्नाट फिचर्सचा समावेश, वाचा काय आहे विशेष…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nगुरुग्राम हत्याकांड; न्यायाधीशाच्या मुलाचाही उपचारादरम्यान मृत्यू\nपुरूष आयोगासाठी पुरुष संघटना रस्त्यावर\nपुन्हा देशात भाजपाची सत्ता येणार नाही…शरद पवार यांचे भाकीत\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE-2/", "date_download": "2018-10-24T01:18:40Z", "digest": "sha1:6QP4R67W57EAEYAOHCYNXMHD5RCAGPOT", "length": 16135, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "मराठा आरक्षणाचा प्रस्ताव तातडीने केंद्राला पाठवा; केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांना सूचना - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना…\nयुतीचा लवकर निर्णय घ्या; अन्यथा लोकसभा विधानसभा निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याची …\nमहापालिका निवडणुकीत जनतेने कानफटवले, तरीही बारणेंना दुसऱ्यांदा खासदार होण्याची स्वप्ने पडताहेत;…\nप्रश्न पिंपरी-चिंचवडच्या पाण्याचा; विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ठरवले चोर\nडीजे वाजण्यावरील बंदी तूर्तास हटवणार नाही- उच्च न्यायालय\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा…\nपिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना\nवाल्हेकरवाडीतील डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nपिंपळेनिलखमध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे…\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना…\nचाकण जवळील काळूस येथे विष प्राशन करून ५० वर्षीय इसमाची आत्महत्या\nनिगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न\nदिघीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू\nचाकण येथील रबर कंपनीचे दोन बँक अकाऊंट हॅक; ४० लाखाची रक्कम…\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले…\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव…\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही…\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका –…\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मुलासह १८ जणांना जन्मठेप\nआमच्या संयमाचा अंत पाहू नका, भारताला मोठा पलटवार झेलावा लागेल –…\nमोदी माझे मित्र आहेत आणि भारतावर माझ प्रेम आहे – डोनाल्ड…\nनीरव मोदीच्या बहिणीविरोधातही इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस\nनेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ७ प्रवाशी बेपत्ता\nHome Notifications मराठा आरक्षणाचा प्रस्ताव तातडीने केंद्राला पाठवा; केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांना सूचना\nमराठा आरक्षणाचा प्रस्ताव तातडीने केंद्राला पाठवा; केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांना सूचना\nनवी दिल्ली, दि. २७ (पीसीबी) – मुंबईसह राज्यभरात पेटलेला मराठा आरक्षण आंदोलनाचा वणवा शुक्रवारीही धुमसत आहे. मराठवाड्यासह राज्यभरात आंदोलनाला हिंसक वळण लागले. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी यांची बैठक गुरुवारी (दि. २६) रात्री उशीरा १ च्या सुमारास संपली. बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात मागास आयोगाचा अहवाल राज्यसरकारने लवकरात लवकर द्यावा, अशी भूमिका मांडण्यात आली. त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी विधानसभेच्या सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलवण्यात येणार आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय नेत्यांची मते जाणून घेण्यात येणार आहेत.\nPrevious articleमराठा आरक्षणाचा प्रस्ताव तातडीने केंद्राला पाठवा; केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांना सूचना\nNext articleचिंचवड स्टेशन येथे वाहनांची तोडफोड केल्या प्रकरणी सराईत गुन्हेगार सुरज वाघमारेला तीन दिवसांची कोठडी\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी भाजप नगरसेवक केशव घोळवेंना मारहाण\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना दिले पायाजवळ स्थान\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव ठाकरे\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही – शरद पवार\nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना...\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n‘वंदे मातरम्’ ला विरोधच करणार- प्रकाश आंबेडकर\nपेणजवळ मोटार नाल्यात पडून भोसरीतील ५ जण जखमी; चालकाचा मृत्यू\nचाकण एमआयडीसी परिसरातील प्लास्टिक कंपन्यांवर छापा; रामदास कदम यांची कारवाई\n३१ ऑक्टोबरनंतर दुष्काळ जाहीर करणार – चंद्रकांत पाटील\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nवैभव राऊतचा साथीदार सुधन्वा गोंधळेकर याच्या पुण्यातील घरातून ६ हॉर्डडिक्स आणि...\nअखेर राम कदम यांचा ‘त्या’ वादग्रस्त विधानावर माफीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-pune-news-pune-metro-shivsrushti-kothrud-area-96440", "date_download": "2018-10-24T01:21:18Z", "digest": "sha1:442RZ6UX5F6F7Q6YQKTVZEAEEHDEOP2E", "length": 13234, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news Pune news Pune Metro Shivsrushti in Kothrud area शिवसृष्टीला दुसरी जागा; कचरा डेपोच्या जागी मेट्रो स्टेशनच | eSakal", "raw_content": "\nशिवसृष्टीला दुसरी जागा; कचरा डेपोच्या जागी मेट्रो स्टेशनच\nमंगळवार, 6 फेब्रुवारी 2018\nवनाज -रामवाडी मेट्रो मार्गावर पौड रस्त्यावर जुन्या कचरा डेपोच्या जागेत शिवसृष्टी उभारण्याचा ठराव महापालिकेन या पूर्वी केला आहे. त्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावाही सुरू आहे. मात्र, मेट्रो मार्गावर या जागेवर मेट्रोचा डेपो उभारायचा असल्याचे महामेट्रोने म्हटले होते.\nपुणे : पुण्यातील बहुचर्चित शिवसृष्टी साकारण्याचा मार्ग मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सुकर केला. चांदणी चौकाजवळील जैववैविध्य आरक्षण उद्यानाच्या (बीडीपी) जागेत तब्बल 50 एकर जागेत शिवसृष्टी होणार आहे. त्यासाठी पुरेसा निधी देण्याचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. त्यामुळे 11 फेब्रुवारीपासून मेट्रोचे काम बंद पाडण्याचे आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांनी केली.\nपालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांच्यासह महापालिकेतील सर्व राजकीय पक्षांचे गटनेते या बैठकीत उपस्थित होते. \"सह्याद्री'वर सुमारे दीड वाजता सुरू झालेली बैठक दोन-सव्वा दोनच्या सुमारास यशस्वीरित्या पार पडली.\nवनाज -रामवाडी मेट्रो मार्गावर पौड रस्त्यावर जुन्या कचरा डेपोच्या जागेत शिवसृष्टी उभारण्याचा ठराव महापालिकेन या पूर्वी केला आहे. त्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावाही सुरू आहे. मात्र, मेट्रो मार्गावर या जागेवर मेट्रोचा डेपो उभारायचा असल्याचे महामेट्रोने म्हटले होते. शिवसृष्टी आणि त्या खाली मेट्रोचा डेपो उभारावा, असाही पर्याय आला होता. मात्र, शिवसृष्टी आणि मेट्रोचा डेपो हे दोन्ही एकाच ठिकाणी उभारणे शक्‍य नसल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले होते. या पार्श्‍वभूमीवर बैठकीच्या अगोदरच चांदणी चौकातील बीडीपीच्या जागेत शिवसृष्टी उभारण्याचा प्रस्ताव मान्य करावा, यासाठी मोर्चेबांधणी झाली आणि बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. शिवसृष्टीसाठी लागणारी बीडीपीमधील जागा महापालिका संपादीत करणार आहे. त्यासाठी मोबदल्याचे धोरण राज्य सरकार लवकरच जाहीर करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.\nउर्दूतील गीता वाटपाचा निर्णय काश्‍मीरमध्ये मागे\nश्रीनगर (पीटीआय) : भगवद्‌गीता' आणि 'कोशूर रामायण' यांच्या उर्दू भाषेतील आवृत्तींचे वाटप शाळा व अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये करण्याचा जम्मू-काश्‍मीर...\nभाजपला सत्तेपासून दूर ठेवा - आंबेडकर\nउस्मानाबाद - जनतेला मुस्लिमांची भीती दाखवत १८ पगड जातींना मनुवादी विचारांत कैद करून सत्ता कायम स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचे धोरण राष्ट्रीय स्वयंसेवक...\nमोदी सरकार भंपक - उद्धव ठाकरे\nलातूर - भाजपने गेल्या निवडणुकीत खोटे बोलून मते घेतली. सत्तेत बसल्यावरही ते वारंवार खोटेच बोलत आहेत. त्यात मी वाटेकरी होणार नाही. शिवसेनाप्रमुख...\nगृहनिर्माण महामंडळावरून शिवसेनेची नाराजी\nमुंबई - प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाची स्थापना केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या...\nतपाससंस्था आणि नियामक संस्था यांनी व्यवस्था निर्दोषपणे चालावी, यासाठी कुंपणाप्रमाणे काम करणे अपेक्षित असते. पण ही कुंपणेच कुजलेली असतील तर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/35389", "date_download": "2018-10-24T01:51:17Z", "digest": "sha1:SJZWXRXAC6QHQX6JKVA5AIPP66TFMYTP", "length": 34035, "nlines": 243, "source_domain": "www.maayboli.com", "title": "वळणावर ती येते... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /वळणावर ती येते...\nही कथा काही वर्षांपूर्वी इतरत्र प्रकाशित केली होती. सध्या ती फक्त माझ्या ब्लॉगवर प्रकाशित असून इतरत्र प्रकाशित नाही. मायबोलीवर प्रथमतःच जुनी कथा प्रकाशित करत आहे ती येथील प्रतिसाद (रिस्पॉन्स) समजून घेण्यासाठी. कालांतराने नवीन कथाही प्रकाशित करण्याचा मानस आहे.\nहल्ली मी भल्या पहाटेच उठून ऑफिसला पळायची सवय केली आहे. लवकर पोहोचलं की भराभर कामं आटोपून संध्याकाळी लवकर निघताही येतं. उन्हं ओसरली क्लबला जाऊन निवांत गॉल्फ खेळायला वेळ मिळतो. दिवसभर बैठं काम करणार्‍यांना काहीतरी व्यायाम हा हवाच. गॉल्फच्या निमित्ताने व्यायाम होतो, ऑफिसात शिणलेलं डोकं शांत होतं आणि संध्याकाळ बरी जाते. नाहीतरी माझ्यासारख्या सड्याफटींग माणसाने घरी एकट्याने काय करायचं हा मोठा प्रश्नच असतो.\nपहाटेचा मी घराबाहेर पडतो तेव्हा बाहेर मिट्ट काळोख असतो. गाडीच्या प्रकाशात रस्ता दिसतो तेवढाच, बाकी सर्वत्र अंधाराचे राज्य. गेले आठ-दहा दिवस मी मुख्य रहदारीचा सोडून एक लहानसा शॉर्टकट घेतो आहे. हा रस्ता एकपदरी आणि अरुंद आहे, वळणावळणांचा... त्याला काय म्हणतात... हं नागमोडी आहे. इथे गाडीचा वेगही बराच कमी ठेवावा लागतो पण मायलेज आणि गॅस बर्‍यापैकी वाचतो आणि धडधडत ऑफिस गाठण्यापेक्षा रमत गमत, शीळ घालत, पहाटेचा वारा खात जाण्यात काही और मजा असते.\nऑक्टोबर सुरु झाल्यापासून गेले काही दिवस चांगली थंडी पडू लागली आहे पण गारठवून टाकणारी नाही. गाडीच्या काचा खाली सरकवून आरामात प्रवास होतो. या नागमोडी रस्त्याच्या एका बाजूला मोठं तळं आहे आणि दुसर्‍या बाजूला रान माजलं आहे. त्या रानामागे उंचच उंच झाडं पसरली आहेत. पहाटेच्या काळोखात तळ्यातल्या पाण्यावर शुभ्र धुकं तरंगताना काहीतरी रहस्यमय आकार घेतं. गाडी हाकताना रानातल्या मंद वार्‍यात पानांची सळसळ स्पष्ट ऐकता येते. आजकाल आकाशही बरेचदा ढगाळलेलं असतं. आकाशातले संथ वाहणारे ढग चंद्राला झाकोळून टाकतात तेव्हा काळोख आणि मंद प्रकाशात प्रवास करताना एक अनोखा थरार जाणवतो. एका वेगळ्याच जगात गेल्यासारखं वाटतं. मात्र निसर्गाचं हे लोभस रुप हे एवढेच हा शॉर्टकट घेण्या मागचे कारण नाही.\nमुख्य रस्ता सोडून या लहान रस्त्याला लागलं की फर्लांगभर अंतरावर पहिला शार्प टर्न येतो. इथे गाडीचा वेग अतिशय कमी करावा लागतो, फारफारतर ५-१० मैल आणि वळण तर इतकं बाकदार की गाडीने पूर्ण वळण्यापूर्वी पुढे काय आहे याचा पत्ताही लागत नाही. तरी बरं की वळण धोकादायक असल्याची ठळक पाटी नगरपालिकेने लावली आहे. वेग किंचित जास्त असेल तर बाजूच्या झाडावर आपटून किंवा समोरून येणार्‍या वहानाने धडक दिल्याने कपाळमोक्ष ठरलेला. आधीही बरेच अपघात झाले आहेत म्हणतात या भागात पण इतक्या पहाटे फारशी वर्दळ नसते आणि गेल्या आठ दिवसांत मी हे वळण अंगवळणी पाडलं आहे...... कारण दर दिवशी न चुकता वळणावर ती दिसते.\nभल्या पहाटे फेरफटका मारायची सवय असावी तिला. पांढरा सफेद टीशर्ट आणि कॅप्री घालून पाठीवर रुळणारे केस सावरत रोज ती याच वळणावर नजरेस पडते. चंद्रप्रकाशात तिचं रुप पहिल्यांदा पाहिलं तेव्हा कच्चकन गाडीला आणि मनाला ब्रेक बसला होता. इतकं अप्रतिम लावण्य घेऊन स्वर्गातली अप्सरा तर रोज इथे येत नसावी ना अशी शंका मनाला चाटून गेली. त्या चुटपुटत्या दर्शनासाठी भारावल्यासारखा रोज मी या वाटेने येऊ लागलो. गाडीचा वेग वळणावर कमी केला की तिला निरखण्यात जो आनंद जिवाला होतो त्याचं वर्णन शब्दांत करणं केवळ अशक्य आहे. त्या वळणावर केवळ क्षण दोन क्षण ती मला दिसत असावी. नंतर माझी गाडी वळते आणि ती दिसेनाशी होते पण त्या एका झलकेसाठी मी वेडा झालो आहे. कधीतरी तिला थांबवून विचारण्याचा, तिची चौकशी करण्याचा मोह होतो पण अजून हिम्मत बांधलेली नाही. तिची ओळख काढायची अनिवार इच्छा आहे हे निश्चित, मात्र काहीतरी रहस्यमय आहे तिच्यात, जे मला तिच्याकडे खेचतं आणि थांबवूनही ठेवतं.\nतिच्याशी ओळख काढून घ्यायला मी का थांबलो आहे यावर गेले काही दिवस विचार करतो आहे. माझी भीड, सभ्यता की आणखी काही तसा मी बायकांच्याबाबत प्रसिद्ध नसलो तरी माझं व्यक्तीमत्व कोणावरही छाप पाडणारं आहे. बायकांशी सभ्यतेने बोललं की त्यांच्याकडून फारसा विरोध होत नाही ओळख करून घेण्यात असा अनुभवही गाठीशी आहे.\nवळणावर गाडीचा वेग कमी केला की तिच्याकडे क्षणभर का होईना निरखून पाहता येतं. ते काळेभोर केस, कपाळावर रुळणार्‍या बटा, सरळ चाफेकळी नाक, नाजूक जिवणी आणि डोळे तिचे डोळे वेगळे आहेत, मोठे आहेत तिला शोभूनही दिसतात पण तेजहीन आहेत. गाडीच्या अंधुक प्रकाशातही त्यातील भाव ओळखण्याचा मी प्रयत्न केला आहे. तिचे डोळे निष्प्राण ...छ्या तिचे डोळे वेगळे आहेत, मोठे आहेत तिला शोभूनही दिसतात पण तेजहीन आहेत. गाडीच्या अंधुक प्रकाशातही त्यातील भाव ओळखण्याचा मी प्रयत्न केला आहे. तिचे डोळे निष्प्राण ...छ्या निष्प्राण कसे असतील पण थिजलेले आहेत. त्या डोळ्यांत काय चाललं आहे हे कळायला मार्ग नाही. पण त्या अंधुक प्रकाशात नेमकं काय दिसतं म्हणा... मी सुद्धा उगीच काहीतरी विचार करतो... पण तरीही तेच डोळे तर मला तिच्याशी ओळख वाढवून घेण्यापासून थांबवून ठेवत नाही ना हा प्रश्न मनाला मी दोन चारदा विचारला आहे पण निश्चित उत्तर मिळत नाही. तिच्याकडे पाहून काल मी किंचित मान वाकवून स्मितहास्यही केलं होतं पण तिच्या त्या डोळ्यांत अस्पष्ट कुतूहलाखेरीज दुसरे कुठले भाव दिसले नाहीत.\nआज घरातून निघताना लक्षात येतं आहे की आकाशात ढगांची चिक्कार गर्दी जमली आहे. चंद्र ढगांच्या आड गेला आहे की आज अमावास्या आहे ते कळायला मार्ग नाही. गाडीत बसता बसता पावसाचे दोन थेंब डोक्यावर शिडकले. 'पाऊस भरला आहे. आज येईल का ती’ मनात सारखे तिचेच विचार घोळत असतात. मी गाडीत बसतो तोच पावसाला सुरुवात झाली. 'ती घरातून आधीच निघाली असेल तर पाऊस तिला गाठणार हे नक्की पण ती पावसाच्या अंदाजाने निघालीच नसेल तर’ मनात सारखे तिचेच विचार घोळत असतात. मी गाडीत बसतो तोच पावसाला सुरुवात झाली. 'ती घरातून आधीच निघाली असेल तर पाऊस तिला गाठणार हे नक्की पण ती पावसाच्या अंदाजाने निघालीच नसेल तर आज तिचं दर्शन होणार नाही.' एक अनामिक हुरहुर माझ्या मनात जमा होत होती. 'आज ती दिसली तर गाडी थांबवायची. तिची ओळख काढायची. तिला गाडीत येण्याची विनंती करायची. तिला विचारायचं..... पण काय...... काय विचारायचं नेमकं आज तिचं दर्शन होणार नाही.' एक अनामिक हुरहुर माझ्या मनात जमा होत होती. 'आज ती दिसली तर गाडी थांबवायची. तिची ओळख काढायची. तिला गाडीत येण्याची विनंती करायची. तिला विचारायचं..... पण काय...... काय विचारायचं नेमकं ’ गाडी सुरू करता करता माझ्या डोक्यात विचारांचं मोहोळ उठलं होतं. नक्की काय विचारायचं ’ गाडी सुरू करता करता माझ्या डोक्यात विचारांचं मोहोळ उठलं होतं. नक्की काय विचारायचं तिला काहीतरी विचारायचं असं मी मनाशी ठरवलं होतं पण नेमकं काय ते उलगडत नव्हतं. जिवाची घालमेल होत होती.\nगाडी मुख्य रस्ता सोडून शॉर्टकटला लागली तेव्हा पाऊस रिपरिपत होता. रोजच्या वेगापेक्षाही मी थोड्या कमी वेगातच गाडी हाकत होतो. वळणावर ती येईल या आशेवर.\nआणि वळणावर ती उभी होती. ओलीचिंब. तिचे ओले कपडे तिच्या भरदार शरीराला चिकटून बसले होते. ओलेत्या बटा कपाळाला चिकटल्या होत्या. ती त्या मागे न सारता तशीच उभी होती. जशी कुणाची तरी वाट पाहत असावी. मी गाडी थांबवली, काच खाली सरकवली आणि चटकन गाडी अनलॉक केली.\n\"या लवकर, आत बसा. मी सोडतो घरी. \" ती आत येईल की नाही अशी शंका मनाला चाटून गेली. तिने शांतपणे दरवाजा उघडला आणि ती सावकाश आत येऊन बसली. मी गाडी सुरु केली.\n \" मी सहज आवाजात विचारलं.\n\"इथूनच थोडसं पुढे. \" ती माझ्याकडे न पाहता काचेतून सरळ बघत म्हणाली. तिच्या आवाजात गोडवा होता पण एक अनामिक रुक्षपणाही त्यात भरलेला होता. घरी पोहोचण्याची घाई त्यात नव्हती की अनोळखी माणसाबरोबर त्याच्या गाडीत बसल्याची भीती. तिच्या आवाजात माझ्याशी बोलण्याची उत्सुकताही दिसत नव्हती. तरीही ती आत येऊन बसली याचं मला क्षणभर आश्चर्य वाटलं.\nतिला बोलतं करणं भाग होतं. मी तिला मोजक्या शब्दांत माझी ओळख करून दिली. मी काय करतो, कुठे राहतो हे सांगता सांगता मी ह़ळूच रस्त्यावर आणि तिच्यावर नजर फिरवत होतो. ती स्तब्ध एखाद्या चित्रासारखी बसली होती. मी तिच्या गोर्‍यापान भिजलेल्या हातांकडे बघत होतो. अचानक तिला स्पर्श करण्याचा अनावर मोह मला झाला आणि ओळख करून दिल्यावर मी एक हात स्टिअरींगवर घट्ट रोवून दुसरा हात हस्तांदोलनासाठी पुढे केला. तिने सावकाश नजर माझ्याकडे वळवली आणि माझा हात हातात घेतला आणि...\nएक जबरदस्त सणक माझ्या डोक्यात गेली.....तिचा हात बर्फासारखा थंड होता. जिवंत माणसाचा हात असा थंड नसतो. त्यात धुगधुगी असते, उब जाणवते. ती तिच्या स्पर्शात अजिबात जाणवत नव्हती. मी माझा हात चटकन मागे घेतला. कोणाबरोबर गाडीत बसलो होतो मी गेले आठ दिवस मला दिसणारी, माझ्या बाजूला बसलेली ही तरुणी कोण गेले आठ दिवस मला दिसणारी, माझ्या बाजूला बसलेली ही तरुणी कोण मी पुरता गोंधळून गेलो.\n\"तुमचा स्पर्श थंडगार आहे, \" ती हलकेच म्हणाली आणि मी कच्चकन गाडीचा ब्रेक दाबला.\n \" मी चकीत झालो. तिची नजर आता माझ्यावर रोखलेली होती. गेल्या आठ दिवसांपासून थिजलेले वाटणारे तिचे डोळे आज विषादाने ओथंबले होते.\n\"आठ दिवसांपूर्वी, \" ती क्षणभर थबकली आणि पुढे बोलू लागली \"तुम्ही मला पहिल्यांदा पाहिलेत आणि मग तेव्हापासून रोज त्या वळणावर आपण एकमेकांना तिथेच भेटतो. \"\n\"हो, \" मी आवंढा गिळला.\n\"वर्षभरापूर्वी माझा त्या जागेवर अपघात झाला होता. तेव्हापासून मी तिथे... सर्व जाणीवा त्या जागेशी बांधल्या गेल्या आहेत. \" म्हणजे माझी शंका खरी होती. ही तरुणी जिवंत नाही. तिचे ते थिजलेले डोळे, थंडगार हात या सर्वांचा अर्थ आता लागत होता. माझ्या गाडीत, माझ्या शेजारी बसलेली ही बाई मानवी नव्हती... मनातला गोंधळ दूर होत होता. भीती अशी नव्हतीच पण जबरदस्त कुतूहल होतं. मला जे विचारायचे होते ते हे नव्हतेच ते तर यापुढे होते.\n \" माझे शब्द घशात विरतात का काय वाटून गेले.\nएव्हाना पाऊस थांबला होता. चंद्रावरचं ढगाचं सावट बाजूला होत होतं. चंद्रप्रकाशात आता समोरचा परिसर उजळून निघाला होता.\n\" गेल्या आठ दिवसांपासून. मी तुम्हाला वळणावर दिसले आणि वळणावरून गाडी हाकताना तुम्ही मागे वळून पाहिलंत. \" ती पुन्हा तेच सांगत होती पण या वेळेस मला ती काय म्हणते आहे ते उमजून येत होतं. हेच तर तिला गेले आठ दिवस विचारायचं होतं.\n\"जे झालं त्याची तुम्हाला जाणीव झाली नसावी पण तुमची जाणीव माझ्याशी बांधली गेली असावी म्हणून आपण एकमेकांना भेटत होतो.\"\nआता स्पष्ट आठवलं....तिला पुन्हा एकवार पाहावं म्हणून मी त्या दिवशी गाडीच्या रिअर-मिररमध्ये डोकावून पाहिलं होतं पण आरशात कोणीच दिसलं नाही तेव्हा चमकून मान वळवून मागे पाहिलं होतं आणि त्याक्षणी वळणावर गाडीवरचा ताबा सुटला होता.\nमस्त. भयाली मायबोलीवर स्वागत\nमस्त. भयाली मायबोलीवर स्वागत\nथोडक्यात आहे कथा पण मस्त ताबा घेतला.. शेवटही उत्तम.......\nकथेचा ओघ छान आहे\nकथेचा ओघ छान आहे पुढे काय याची उत्सुकता शेवटपर्यंत होती.\n अजुन कथा पण वाचायला\n अजुन कथा पण वाचायला आवडतील.\nप्रियाली, छान लिहिलेय.. वर्णनशैली उत्तम असल्याने भरभर वाचून संपली.. शेवट मस्तच..\nआणि हो,छान लिहिले की मायबोलीवर प्रतिसाद की रिस्पॉन्स हा येतोच म्हणून समजा.. त्यामुळे नवीन कथाही आता इथेच पहिल्यांदा येऊद्या..\n सगळ्या कथा येऊदेत आता..\nथोडी प्रेडिक्टेबल वाटली, पण\nथोडी प्रेडिक्टेबल वाटली, पण आवडली\nथोडी प्रेडिक्टेबल वाटली, पण\nथोडी प्रेडिक्टेबल वाटली, पण आवडली >>> +१ पुढच्या लेखनाला शुभेच्छा\nमाबोवर स्वागत आवडली कथा आणि\nआवडली कथा आणि तुमची लेखनशैलीही.\nप्रेडिक्टेबल असली तरीही आवडली\nप्रेडिक्टेबल असली तरीही आवडली अजून येऊद्यात एक से एक\nआवडली शिर्षक तर विशेष खास\nशिर्षक तर विशेष खास\nथोडी प्रेडिक्टेबल वाटली, पण\nथोडी प्रेडिक्टेबल वाटली, पण आवडली +२\nप्रेडिक्टेबल होती. पण आवडली\nप्रेडिक्टेबल होती. पण आवडली कथा.\nप्रेडिक्टेबल होती. पण आवडली\nप्रेडिक्टेबल होती. पण आवडली कथा. ++\nतुमची जाणीव माझ्याशी बांधली\nतुमची जाणीव माझ्याशी बांधली गेली असावी म्हणून आपण एकमेकांना भेटत होतो>>>>\nआवडली. माबोवर स्वागत. अजून\nआवडली. माबोवर स्वागत. अजून येऊ द्या\nआवडली कथा. माबोवर स्वागत. >>>\nमाबोवर स्वागत. >>> +१\nधन्यवाद. कथेत नावीन्य नाही हे\nधन्यवाद. कथेत नावीन्य नाही हे मान्य आहे किंबहुना नावीन्यापेक्षा कथेने ओघवते होऊन वाचकांना बांधून ठेवणे अधिक सोयीचे पडते. (नावीन्य कोठून आणायचे नेहमी ) कथा आवडली म्हणणार्‍या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.\n आता पुन्हा माबोवर चांगल्या भयकथा वाचायला मिळणार तर \nमस्त.... मला आवडली. तुम्ही\nतुम्ही लिहित रहा. लोकांकडे लक्ष देउ नका.\nविषय नेहमीचा आहे, पण ओघवती\nविषय नेहमीचा आहे, पण ओघवती आहे खरी....\nकथा छान रंगवली आहे .. राम\nकथा छान रंगवली आहे ..\nराम गोपाल वर्मा चा तो हॉरर पिक्चर होता तो आठवला .. त्यातला नसीरुद्दीन शहा आणि विवेक ओबेरॉय चा सीन .. त्यातही ती दोघंही भूतं असतात ना\nराम गोपाल वर्मा चा तो हॉरर\nराम गोपाल वर्मा चा तो हॉरर पिक्चर होता तो आठवला .. त्यातला नसीरुद्दीन शहा आणि विवेक ओबेरॉय चा सीन .. त्यातही ती दोघंही भूतं असतात ना\nचित्रपट : डरना मना है\nत्यात विवेक ओबेरॉय भूत असतो आणि नसीर नाहिये त्या गोष्टीत.... नाना पाटेकर आहे. नाना एका टीव्हीचा प्रतिनीधी असतो आणि एका रीयालीटी शो साठी, लोकांना घाबरवण्य साठी एके रात्री निर्जन ठीकाणी विवेक ओबेऱोय च्या गाडीत बसतो. प्रत्यक्षात विवेकच भूत असतो.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/56872", "date_download": "2018-10-24T02:11:31Z", "digest": "sha1:SUKBIISQ2JI54QT3N3FEZUB26GA2BK2S", "length": 3786, "nlines": 90, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तडका - धोका शैक्षणिक क्षेत्रातील | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तडका - धोका शैक्षणिक क्षेत्रातील\nतडका - धोका शैक्षणिक क्षेत्रातील\nभविष्य घडायला हवे तिथे\nजीवनाचा विध्वंस होतो आहे\nकाळीमा फासला जातो आहे\nहल्ली नराधम दडू लागलेत\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-accident-malvan-rout-near-bhogalewadi-94740", "date_download": "2018-10-24T01:07:10Z", "digest": "sha1:XCPX32RFBTZI5IU6YSQSFJ446GU553FL", "length": 11479, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News accident on Malvan Rout near Bhogalewadi मालवण मार्गावर भोगलेवाडीजवळ एसटी-दुचाकी अपघातात एक ठार | eSakal", "raw_content": "\nमालवण मार्गावर भोगलेवाडीजवळ एसटी-दुचाकी अपघातात एक ठार\nरविवार, 28 जानेवारी 2018\nमालवण - बेळणे बागायत मालवण मार्गावरील बागायत भोगलेवाडी येथे एसटी व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार मंगेश सदानंद बोडेकर (वय 24 रा. हरकुळ खुर्द) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज पहाटे साडे चार वाजण्याच्या दरम्यान घडली.\nमालवण - बेळणे बागायत मालवण मार्गावरील बागायत भोगलेवाडी येथे एसटी व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार मंगेश सदानंद बोडेकर (वय 24 रा. हरकुळ खुर्द) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज पहाटे साडे चार वाजण्याच्या दरम्यान घडली.\nअपघातात दुचाकीच्या मागे बसलेला रवींद्र नागेंद्र बोडेकर हा गंभीर जखमी असून त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.\nआज पहाटे आंगणेवाडी यात्रा आटोपून मंगेश सदानंद बोडेकर व रवींद्र नागेंद्र बोडेकेर हे आपल्या दुचाकीने कणकवलीच्या दिशेने जात होते. यावेळी कुडाळ आंगणेवाडी ही जादा एसटी बसफेरी आंगणेवाडीच्या दिशेने येत होती. बेळणे बागायत भोगलेवाडी चढावाच्या रस्त्यावर एसटी व दुचाकी यांच्यात समोरासमोर जोरदार धडक बसली. यात अपघातात दुचाकीस्वार मंगेश बोडेकर हा जागीच ठार झाला. त्याच्यामागे बसलेला चुलत भाऊ रवींद्र बोडेकर हा गंभीर जखमी झाला. जखमी बोडेकर याला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मंगेश बोडकर याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. अधिक तपास पोलिस करत आहेत.\nसाताऱ्यात दोन्ही राजेंसह 75 जणांवर गुन्हे दाखल\nसातारा - दारूचे दुकान काढण्यावरून काल साताऱ्यात झालेल्या तणावाप्रकरणी दोन गुन्हे शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी...\nखासगी प्रवासी वाहतूकदारांनी वेळा बदलल्या\nपुणे - सकाळी नऊ ते अकरा आणि सायंकाळी सहा ते आठ ही वेळ वगळून शहरात प्रवेश करण्याचा निर्णय खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचालकांनी सोमवारी झालेल्या...\nचौपाट्यांवर आता जागते रहो...\nमुंबई - मुंबईच्या पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे; मात्र समुद्रकिनाऱ्याच्या फेसाळत्या पाण्याजवळ जाऊन सेल्फी काढण्याच्या वेडापायी पर्यटक जीव धोक्‍यात...\nसहा सराईत गुन्हेगार जिल्ह्यातून तडीपार\nपुणे - गुन्हेगारी कारवाया कमी करण्यासाठी, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी परिमंडळ दोनकडून सहा सराईत गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई करण्यात आली आहे....\nअभिनेता एजाज खानला अटक\nनवी मुंबई - बंदी असूनही एमडीएमए (अमली पदार्थ) नशेच्या गोळ्या बाळगल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने बिग बॉसफेम अभिनेता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/rug/M03S011-020.htm", "date_download": "2018-10-24T00:30:58Z", "digest": "sha1:VKXF73REY22TAY2PEQ3OZP62MPFTKDQ5", "length": 79724, "nlines": 408, "source_domain": "satsangdhara.net", "title": " ऋग्वेद - मण्डल ३ - सूक्त ११ ते २०", "raw_content": "\nऋग्वेद - मण्डल ३ - सूक्त ११ ते २०\nऋग्वेद - मण्डल ३ सूक्त ११ (अग्नि सूक्त)\nऋषी - वैश्वामित्र गाथिनः : देवता - इंद्राग्नौ : छंद - गायत्री\n स वे॑द य॒ज्ञमा॑नु॒षक् ॥ १ ॥\n स वेद यज्ञमानुषक् ॥ १ ॥\nऋत्विजासम्मुख स्थापिलेला, आणि यज्ञावलोकन करणारा अग्नि यज्ञीय प्रार्थना लक्षपूर्वक श्रवण करतो. ॥ १ ॥\n अ॒ग्निर्धि॒या समृ॑ण्वति ॥ २ ॥\n अग्निर्धिया समृण्वति ॥ २ ॥\nआहुतींनी वृद्धिंगत होणारा, हव्यवाहक, अमर, आणि तत्पर दूत अग्नि स्तुतिस्तोत्रांनी प्रसन्न होतो. ॥ २ ॥\nअ॒ग्निर्धि॒या स चे॑तति के॒तुर्य॒ज्ञस्य॑ पू॒र्व्यः अर्थं॒ ह्यस्य त॒रणि॑ ॥ ३ ॥\nअग्निर्धिया स चेतति केतुर्यज्ञस्य पूर्व्यः अर्थं ह्यस्य तरणि ॥ ३ ॥\nअंधःकारापासून रक्षण करणारा, यज्ञध्वज, आणि पुरातन अग्नि भक्तांच्या प्रार्थना बुद्धिपूर्वक श्रवण करतो. ॥ ३ ॥\nअ॒ग्निं सू॒नुं सन॑श्रुतं॒ सह॑सो जा॒तवे॑दसम् वह्निं॑ दे॒वा अ॑कृण्वत ॥ ४ ॥\nअग्निं सूनुं सनश्रुतं सहसः जातऽवेदसम् वह्निं देवा अकृण्वत ॥ ४ ॥\nपुरातन कालापासून विख्यात, सर्वज्ञ, आणि बलपुत्र अग्नीला देवांनी आपला हव्यवाहक बनविला आहे. ॥ ४ ॥\n तूर्णी॒ रथः॒ सदा॒ नवः॑ ॥ ५ ॥\n तूर्णी रथः सदा नवः ॥ ५ ॥\nअविनाशी, लोकाग्रणी आणि द्रुतगामी अग्नि रथाप्रमाणे चिरनूतन आहे. ॥ ५ ॥\n अ॒ग्निस्तु॒विश्र॑वस्तमः ॥ ६ ॥\n अग्निस्तुविश्रवस्तमः ॥ ६ ॥\nदेवांचा पुष्टिकर्ता, अविनाशी आणि कीर्तिमान अग्नि युद्धामध्ये शत्रूंचा पराजय करतो. ॥ ६ ॥\nअ॒भि प्रयां॑सि॒ वाह॑सा दा॒श्वाँ अ॑श्नोति॒ मर्त्यः॑ क्षयं॑ पाव॒कशो॑चिषः ॥ ७ ॥\nअभि प्रयांसि वाहसा दाश्वान् अश्नोति मर्त्यः क्षयं पावकशोचिषः ॥ ७ ॥\nपवित्रकांती अग्नीच्या कृपाप्रसादाने हविर्युक्त भक्ताला अन्न आणि निवासस्थान प्राप्त होते. ॥ ७ ॥\nपरि॒ विश्वा॑नि॒ सुधि॑ता॒ग्नेः अ॑श्याम॒ मन्म॑भिः विप्रा॑सो जा॒तवे॑दसः ॥ ८ ॥\nपरि विश्वानि सुधिताग्नेर् अश्याम मन्मभिः विप्रासः जातऽवेदसः ॥ ८ ॥\nहे अग्ने, तू आम्हाला कांतीयुक्त, शोभायुक्त आणि ऐश्वर्ययुक्त असे धन प्रदान कर. आम्हा स्तोतृजनांच्या कल्याणासाठी आमच्याकडे आगमन कर. ॥ ८ ॥\nअग्ने॒ विश्वा॑नि॒ वार्या॒ वाजे॑षु सनिषामहे त्वे दे॒वास॒ एरि॑रे ॥ ९ ॥\nअग्ने विश्वानि वार्या वाजेषु सनिषामहे त्वे देवास एरिरे ॥ ९ ॥\nहे देवसमावेशक अग्ने, युद्धामध्ये विजयी करून तू आम्हास उत्कृष्ट संपत्ती प्रदान कर. ॥ ९ ॥\nऋग्वेद - मण्डल ३ सूक्त १२ (इंद्राग्नि सूक्त)\nऋषी - वैश्वामित्र गाथिनः : देवता - इंद्राग्नौ : छंद - गायत्री\nइन्द्रा॑ग्नी॒ आ ग॑तं सु॒तं गी॒र्भिर्नभो॒ वरे॑ण्यम् अ॒स्य पा॑तं धि॒येषि॒ता ॥ १ ॥\nइंद्रग्नी आ गतं सुतं गीर्भिर्नभः वरेण्यम् अस्य पातं धियेषिता ॥ १ ॥\nहे इंद्र आणि अग्नि देवहो, ह्या तयार केलेल्या सोमरसाकडे, ह्या उत्कृष्ट पेयाकडे आमच्या स्तुतींनी संतुष्ट होऊन आगमन करा आणि स्वतःच्याच प्रेरणेनें त्याचें प्राशन करा. ॥ १ ॥\nइन्द्रा॑ग्नी जरि॒तुः सचा॑ य॒ज्ञो जि॑गाति॒ चेत॑नः अ॒या पा॑तमि॒मं सु॒तम् ॥ २ ॥\nइंद्रग्नी जरितुः सचा यज्ञः जिगाति चेतनः अया पातमिमं सुतम् ॥ २ ॥\nहे इंद्र आणि अग्नि देवतांनो, तुमच्या स्तुतिकर्त्याचा हा चित्तास हुशारी आणणारा यज्ञ तुम्हां दोघांकडे मिळून येत आहे. ह्यानें संतुष्ट होऊन तुम्ही ह्या सिद्ध केलेल्या सोमाचें प्राशन करा. ॥ २ ॥\nइन्द्र॑म॒ग्निं क॑वि॒च्छदा॑ य॒ज्ञस्य॑ जू॒त्या वृ॑णे ता सोम॑स्ये॒ह तृ॑म्पताम् ॥ ३ ॥\nइंद्रमग्निं कविच्छदा यज्ञस्य जूत्या वृणे ता सोमस्येह तृम्पताम् ॥ ३ ॥\nयज्ञापासून प्राप्त झालेल्या स्फूर्तीच्या योगानें इंद्राग्नींना संतुष्ट करण्याची माझी इच्छा आहे. कवींना त्यांचा मोठा आधार आहे. हे इंद्राग्नी आमच्या सोमरसानें येथें तृप्त होवोत. ॥ ३ ॥\nतो॒शा वृ॑त्र॒हणा॑ हुवे स॒जित्वा॒नाप॑राजिता इ॒न्द्रा॒ग्नी वा॑ज॒सात॑मा ॥ ४ ॥\nतोशा वृत्रहणा हुवे सजित्वानापराजिता इंद्रग्नी वाजसातमा ॥ ४ ॥\nशत्रूंचा नाश करणार्‍या, वृत्राचा वध करणार्‍या, कधींही पराभूत न होणार्‍या व सामर्थ्याचा अत्यंत लाभ करून देणार्‍या ह्या इंद्र आणि अग्नि देवांस मी यज्ञ अर्पण करतो. ॥ ४ ॥\nप्र वा॑मर्चन्त्यु॒क्थिनो॑ नीथा॒विदो॑ जरि॒तारः॑ इन्द्रा॑ग्नी॒ इष॒ आ वृ॑णे ॥ ५ ॥\nप्र वामर्चंत्युक्थिनः नीथाविदः जरितारः इंद्रग्नी इष आ वृणे ॥ ५ ॥\nस्तुतिस्तोत्रांमध्यें निपुण असणारे उपासक तुमचें अर्चन करीत आहेत. हे इंद्र आणि अग्नि देवांनो, तुमच्यापासून आम्ही धान्यसमृद्धीची इच्छा करतो. ॥ ५ ॥\nइन्द्रा॑ग्नी नव॒तिं पुरो॑ दा॒सप॑त्नीरधूनुतम् सा॒कमेके॑न॒ कर्म॑णा ॥ ६ ॥\nइंद्रग्नी नवतिं पुरः दासपत्नीरधूनुतम् साकमेकेन कर्मणा ॥ ६ ॥\nहे इंद्र आणि अग्नि देवतांनो, दुष्ट शत्रूंनी बळकावलेली नव्वद नगरें तुम्हीं दोघांनी एकाच हल्ल्यांत उध्वस्त करून टाकली. ॥ ६ ॥\nइन्द्रा॑ग्नी॒ अप॑स॒स्पर्युप॒ प्र य॑न्ति धी॒तयः॑ ऋ॒तस्य॑ प॒थ्या३अनु॑ ॥ ७ ॥\nइंद्रग्नी अपसस्पर्युप प्र यंति धीतयः ऋतस्य पथ्या३अनु ॥ ७ ॥\nहे इंद्र आणि अग्नि देवतांनो, सत्य मार्गानुरोधानें परीक्रमण करीत असतां आमचे विचार आपल्या पराक्रमांच्या भोंवती वेगाने धांव घेऊं लागले. ॥ ७ ॥\nइन्द्रा॑ग्नी तवि॒षाणि॑ वां स॒धस्था॑नि॒ प्रयां॑सि च यु॒वोर॒प्तूर्यं॑ हि॒तम् ॥ ८ ॥\nइंद्रग्नी तविषाणि वां सधस्थानि प्रयांसि च युवोरप्तूर्यं हितम् ॥ ८ ॥\nहे इंद्र आणि अग्नि देवतांनो, तुमचा आनंद आणि पराक्रम ह्यांचे साहचर्य आहे. तुमचें सहाय्य कल्याणप्रद असतें. ॥ ८ ॥\nइन्द्रा॑ग्नी रोच॒ना दि॒वः परि॒ वाजे॑षु भूषथः तद्वां॑ चेति॒ प्र वी॒र्यम् ॥ ९ ॥\nइंद्रग्नी रोचना दिवः परि वाजेषु भूषथः तद्वां चेति प्र वीर्यम् ॥ ९ ॥\nहे इंद्र आणि अग्नि देवतांनो, पराक्रमी कृत्यें करीत असतां तुम्ही द्युलोकाच्या देदीप्यमान प्रदेशास शोभा आणतां. तुमचें बल त्या वेळी उत्कृष्ट रीतीनें प्रकट होतें. ॥ ९ ॥\nऋग्वेद - मण्डल ३ सूक्त १३ (अग्नि सूक्त)\nऋषी - वैश्वामित्र गाथिनः : देवता - अग्नि : छंद - अनुष्टुप्\nप्र वो॑ दे॒वाया॒ग्नये॒ बर्हि॑ष्ठमर्चास्मै \nगम॑द्दे॒वेभि॒रा स नो॒ यजि॑ष्ठो ब॒र्हिरा स॑दत् ॥ १ ॥\nप्र वः देवायाग्नये बर्हिष्ठमर्चास्मै \nगमद्देवेभिरा स नः यजिष्ठः बर्हिरा सदत् ॥ १ ॥\nतुमच्या प्रिय अग्नि देवास एक अत्यंत दीर्घ स्तोत्र अर्पण करा. तो अत्यंत पूजनीय देव, सकल देवांसहवर्तमान आमचे समीप येवो आणि ह्या कुशासनावर अधिष्ठित होवो. ॥ १ ॥\nऋ॒तावा॒ यस्य॒ रोद॑सी॒ दक्षं॒ सच॑न्त ऊ॒तयः॑ \nह॒विष्म॑न्त॒स्तमी॑ळते॒ तं स॑नि॒ष्यन्तोऽ॑वसे ॥ २ ॥\nऋतावा यस्य रोदसी दक्षं सचंत ऊतयः \nहविष्मंतस्तमीळते तं सनिष्यंतोऽवसे ॥ २ ॥\nजो सत्यकर्मा आहे, द्युलोक आणि भूलोक हे ज्याचे आहेत आणि ज्याची कृपा ह्याच्या सामर्थ्याशीं संलग्न आहे अशा त्या अग्निदेवास, त्याचे भक्त हवि अर्पण करून आळवितात, ज्यास लाभाची इच्छा आहे ते आपल्या कल्याणाकरितां त्याचेंच स्तवन करतात. ॥ २ ॥\nस य॒न्ता विप्र॑ एषां॒ स य॒ज्ञाना॒मथा॒ हि षः \nअ॒ग्निं तं वो॑ दुवस्यत॒ दाता॒ यो वनि॑ता म॒घम् ॥ ३ ॥\nस यंता विप्र एषां स यज्ञानामथा हि षः \nअग्निं तं वः दुवस्यत दाता यः वनिता मघम् ॥ ३ ॥\nहाच अग्नि या सर्व मानवांचा नियंता आहे. हाच यज्ञांचा नेता आहे. जो संपत्तीचें अर्जन करणारा असून उदार दाता आहे, अशा त्या तुमच्या प्रिय अग्नीची सेवा करा. ॥ ३ ॥\nस नः॒ शर्मा॑णि वी॒तये॑ऽ॒ग्निर्य॑च्छतु॒ शंत॑मा \nयतो॑ नः प्रु॒ष्णव॒द्वसु॑ दि॒वि क्षि॒तिभ्यो॑ अ॒प्स्वा ॥ ४ ॥\nस नः शर्माणि वीतयेऽग्निर्यच्छतु शंतमा \nयतः नः प्रुष्णवद्वसु दिवि क्षितिभ्यः अप्स्वा ॥ ४ ॥\nआमच्या उत्कर्षाकरितां तो अग्नि आम्हांस अत्यंत कल्याणप्रद अशीं सौख्यें अर्पण करो, द्युलोकांत व उदकांत असलेलीं व पृथ्वीपासून प्राप्त होणारी वैभवें आमच्या हिताकरितां तोच वर्धन करणारा आहे. ॥ ४ ॥\nऋक्वा॑णो अ॒ग्निमि॑न्धते॒ होता॑रं वि॒श्पतिं॑ वि॒शाम् ॥ ५ ॥\nऋक्वाणः अग्निमिंधते होतारं विश्पतिं विशाम् ॥ ५ ॥\nजो हविर्दाता आहे, जो सर्व मानवांचा अधिपति आहे व आपल्या तेजःपुंज प्रभेमुळें जो अपूर्व तेजस्वी दिसतो त्या ह्या अग्नीस स्तोत्रगायक उपासक उद्दिप्त करीत आहेत. ॥ ५ ॥\nउ॒त नो॒ ब्रह्म॑न्नविष उ॒क्थेषु॑ देव॒हूत॑मः \nशं नः॑ शोचा म॒रुद्वृ॒िधोऽ॑ग्ने सहस्र॒सात॑मः ॥ ६ ॥\nउत नः ब्रह्मन्नविष उक्थेषु देवहूतमः \nशं नः शोचा मरुद्वृ्धोऽग्ने सहस्रसातमः ॥ ६ ॥\nशिवाय हे प्रज्ञावान देवा, स्तोत्रें अर्पण केली असतां देवांस आमचा यज्ञ पोंचविण्यास सदैव उद्युक्त असलेला तूं आमचें संरक्षण कर. भक्तांना हजारों प्रकारचे लाभ घडविणारा आणि वायूच्या योगानें वृद्धी पावणारा जो तूं तो, हे अग्निदेवा प्रदीप्त होऊन आमचें कल्याण कर. ॥ ६ ॥\nनू नो॑ रास्व स॒हस्र॑वत्तो॒कव॑त्पुष्टि॒मद्वसु॑ \nद्यु॒मद॑ग्ने सु॒वीर्यं॒ वर्षि॑ष्ठ॒मनु॑पक्षितम् ॥ ७ ॥\nनू नः रास्व सहस्रवत्तोकवत्पुष्टिमद्वसु \nद्युमदग्ने सुवीर्यं वर्षिष्ठमनुपक्षितम् ॥ ७ ॥\nहे अग्निदेव, ज्यांत संततीचा लाभ आहे, ज्याची वृद्धी होणारी आहे, ज्याचे योगानें उत्तम वीर्याची प्राप्ति होते, जें सर्वोत्कृष्ट आहे, ज्याची प्रभा अतिशय दूरपर्यंत आहे, व ज्याचा कधीं ऱ्हास होत नाही असें वैभव सहस्रपटीनें आम्हांस त्वरीत अर्पण कर. ॥ ७ ॥\nऋग्वेद - मण्डल ३ सूक्त १४ (अग्नि सूक्त)\nऋषी - वैश्वामित्र गाथिनः : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुप्\nआ होता॑ म॒न्द्रो वि॒दथा॑न्यस्थात्स॒त्यो यज्वा॑ क॒वित॑मः॒ स वे॒धाः \nवि॒द्युद्र॑तथः॒ सह॑सस्पु॒त्रो अ॒ग्निः शो॒चिष्के॑शः पृथि॒व्यां पाजो॑ अश्रेत् ॥ १ ॥\nआ होता मंद्रः विदथान्यस्थात्सत्यः यज्वा कवितमः स वेधाः \nविद्युद्र्थः सहसस्पुत्रः अग्निः शोचिष्केशः पृथिव्यां पाजः अश्रेत् ॥ १ ॥\nआनंदोत्पादक, सत्यस्वरूप, आमचे हवि आणि यज्ञ देवतांप्रत पोंचविणारा असा हा अत्यंत प्रज्ञावान सृष्टिकर्ता यज्ञमंडपांत विराजित झाला आहे. विद्युत हाच ज्याचा रथ आहे व ज्याचे केश ज्वालारूप आहेत असा सामर्थ्याचा पुत्र हा अग्नि ह्या पृथ्वीवर आपल्या शक्तीचा आश्रय करून बसला आहे. ॥ १ ॥\nअया॑मि ते॒ नम॑उक्तिं जुषस्व॒ ऋता॑व॒स्तुभ्यं॒ चेत॑ते सहस्वः \nवि॒द्वाँ आ व॑क्षि वि॒दुषो॒ नि ष॑त्सि॒ मध्य॒ आ ब॒र्हिरू॒तये॑ यजत्र ॥ २ ॥\nअयामि ते नमौक्तिं जुषस्व ऋतावस्तुभ्यं चेतते सहस्वः \nविद्वान् आ वक्षि विदुषः नि षत्सि मध्य आ बर्हिरूतये यजत्र ॥ २ ॥\nमी तुझ्याकडे गमन करीत आहे, माझ्या नमस्काराचा स्वीकार कर. हे सत्यशील आणि सामर्थ्यवान देवा, ज्यास सर्व कांही विदित आहे अशा तुलाच हा नमस्कार केलेला आहे. तूं स्वतः प्रज्ञावान असून सर्व प्रज्ञावान देवांस तूं घेऊन येतोस आणि हे यज्ञार्ह अग्ने, आमच्या संरक्षणासाठीं तूं सर्वांच्यामध्यें कुशासनावर बसतोस. ॥ २ ॥\nद्रव॑तां त उ॒षसा॑ वा॒जय॑न्ती॒ अग्ने॒ वात॑स्य प॒थ्याभि॒रच्छ॑ \nयत्सी॑म॒ञ्जन्ति॑ पू॒र्व्यं ह॒विर्भि॒रा व॒न्धुरे॑व तस्थतुर्दुरो॒णे ॥ ३ ॥\nद्रवतां त उषसा वाजयंती अग्ने वातस्य पथ्याभिरच्छ \nयत्सीमञ्जंति पूर्व्यं हविर्भिरा वंधुरेव तस्थतुर्दुरोणे ॥ ३ ॥\nहे अग्निदेवा, उत्साह उत्पन्न करणार्‍या दोन उषा वायूच्या मार्गांनी तुझ्याकडे धांवत येवोत. तूं जो पुरातन देव त्यास ऋत्विज लोक हवींनी अभिसिंचन करीत आहेत तोंच गाडीच्या दांडीप्रमाणे त्या दोघी यज्ञमंडपांत येऊन स्थिर झाल्या. ॥ ३ ॥\nमि॒त्रश् च॒ तुभ्यं॒ वरु॑णः सह॒स्वोऽ॑ग्ने॒ विश्वे॑ म॒रुतः॑ सु॒म्नम॑र्चन् \nयच्छो॒चिषा॑ सहसस्पुत्र॒ तिष्ठा॑ अ॒भि क्षि॒तीः प्र॒थय॒न्सूर्यो॒ नॄन् ॥ ४ ॥\nमित्रश् च तुभ्यं वरुणः सहस्वोऽग्ने विश्वे मरुतः सुम्नमर्चन् \nयच्छोचिषा सहसस्पुत्र तिष्ठा अभि क्षितीः प्रथयन्सूर्यः नॄन् ॥ ४ ॥\nहे सामर्थ्याच्या पुत्रा, हे बलवान अग्निदेवा, ज्यावेळीं सूर्याच्या रूपानें सर्व मानवांना उजेडांत आणीत तूं आपल्या तेजानें सर्व प्रदेश व्याप्त करून टाकलेस, त्यावेळी मित्र, वरुण आणि अखिल मरुत्‌देव ह्यांनी तुला अत्यंत सुंदर असे हवि अर्पण केले. ॥ ४ ॥\nव॒यं ते॑ अ॒द्य र॑रि॒मा हि काम॑मुत्ता॒नह॑स्ता॒ नम॑सोप॒सद्य॑ \nयजि॑ष्ठेन॒ मन॑सा यक्षि दे॒वानस्रे॑धता॒ मन्म॑ना॒ विप्रो॑ अग्ने ॥ ५ ॥\nवयं ते अद्य ररिमा हि काममुत्तानहस्ता नमसोपसद्य \nयजिष्ठेन मनसा यक्षि देवानस्रेधता मन्मना विप्रः अग्ने ॥ ५ ॥\nतुझ्याकडे हात पसरून व तुला वंदन करीत करीत तुझ्याकडे येऊन आम्ही आज खरोखर तुला जें हवें ते अर्पण केले आहे. तर हे अग्ने अत्यंत भक्तिशील अंतःकरणानें व सर्व अपायांचे निराकरण करणार्‍या स्तुतीनें तूं आमचे यज्ञ देवांकडे पोहोंचव. तूं प्रज्ञाशीलच आहेस. ॥ ५ ॥\nत्वद्धि पु॑त्र सहसो॒ वि पू॒र्वीर्दे॒वस्य॒ यन्त्यू॒तयो॒ वि वाजाः॑ \nत्वं दे॑हि सह॒स्रिणं॑ र॒यिं नो॑ऽद्रो॒घेण॒ वच॑सा स॒त्यम॑ग्ने ॥ ६ ॥\nत्वद्धि पुत्र सहसः वि पूर्वीर्देवस्य यंत्यूतयः वि वाजाः \nत्वं देहि सहस्रिणं रयिं नोऽद्रोघेण वचसा सत्यमग्ने ॥ ६ ॥\nहे सामर्थ्याच्या पुत्रा, कोणत्याही देवाची विपुल कृपा अथवा सामर्थ्य तुझ्यामुळेंच प्राप्त होतें. अग्निदेवा, ज्यांत द्रोहाचा लवलेश नाहीं असे शब्द उच्चारून आम्हांस तूं सहस्रपटीनें वाढणारी अशी खरी संपत्ती दे. ॥ ६ ॥\nतुभ्यं॑ दक्ष कविक्रतो॒ यानी॒मा देव॒ मर्ता॑सो अध्व॒रे अक॑र्म \nत्वं विश्व॑स्य सु॒रथ॑स्य बोधि॒ सर्वं॒ तद॑ग्ने अमृत स्वदे॒ह ॥ ७ ॥\nतुभ्यं दक्ष कविक्रतः यानीमा देव मर्तासः अध्वरे अकर्म \nत्वं विश्वस्य सुरथस्य बोधि सर्वं तदग्ने अमृत स्वदेह ॥ ७ ॥\nज्याच्यापासून बुद्धिशाली पंडितांस ज्ञानसंपन्नता प्राप्त होते अशा हे सामर्थ्यवान अग्निदेवा, आम्ही मर्त्यलोकांनी ह्या यज्ञामध्ये तुझ्याप्रित्यर्थ जे कांही केले असेल तें तूं सुंदर रथांमध्यें आरूढ होणार्‍या देववृंदांस विदित कर आणि हे अमर अग्ने येथें त्याचा आस्वाद घे. ॥ ७ ॥\nऋग्वेद - मण्डल ३ सूक्त १५ (अग्नि सूक्त)\nऋषी - उत्लोलः कात्यः : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुप्\nवि पाज॑सा पृ॒थुना॒ शोशु॑चानो॒ बाध॑स्व द्वि॒षो र॒क्षसो॒ अमी॑वाः \nसु॒शर्म॑णो बृह॒तः शर्म॑णि स्याम॒ग्नेर॒हं सु॒हव॑स्य॒ प्रणी॑तौ ॥ १ ॥\nवि पाजसा पृथुना शोशुचानः बाधस्व द्विषः रक्षसः अमीवाः \nसुशर्मणः बृहतः शर्मणि स्यामग्नेरहं सुहवस्य प्रणीतौ ॥ १ ॥\nआपल्या विपुल सामर्थ्यानें प्रदीप्त होऊन द्वेष्ट्यांचा, राक्षसांचा आणि रोगांचा परिहार कर. ज्याची कृपा सहज प्राप्त होण्याजोगी आहे, आणि ज्यास सहज रीतीनें हाक मारतां येते अशा त्या श्रेष्ठ अग्निदेवाच्या कृपा छत्राखालीं व नेतृत्वाखालीं माझीं राहण्याची इच्छा आहे. ॥ १ ॥\nत्वं नो॑ अ॒स्या उ॒षसो॒ व्युष्टौ॒ त्वं सूर॒ उदि॑ते बोधि गो॒पाः \nजन्मे॑व॒ नित्यं॒ तन॑यं जुषस्व॒ स्तोमं॑ मे अग्ने त॒न्वा सुजात ॥ २ ॥\nत्वं नः अस्या उषसः व्युष्टौ त्वं सूर उदिते बोधि गोपाः \nजन्मेव नित्यं तनयं जुषस्व स्तोमं मे अग्ने तन्वा सुजात ॥ २ ॥\nह्या उषेनें आपले तेज प्रकट केल्यानंतर आणि सूर्य उदय पावल्यानंतर तूं जागृत हो; कारण तूं आमचा संरक्षणकर्ता आहेस. हे जन्मश्रेष्ठ अग्निदेवा, ज्या प्रमाणे मातापितर आपल्या पोटच्या मुलास जवळ घेतात त्याप्रमाणें माझ्या स्तोत्राचा विचार कर. ॥ २ ॥\nत्वं नृ॒चक्षा॑ वृष॒भानु॑ पू॒र्वीः कृ॒ष्णास्व॑ग्ने अरु॒षो वि भा॑हि \nवसो॒ नेषि॑ च॒ पर्षि॒ चात्यंहः॑ कृ॒धी नो॑ रा॒य उ॒शिजो॑ यविष्ठ ॥ ३ ॥\nत्वं नृचक्षा वृषभानु पूर्वीः कृष्णास्वग्ने अरुषः वि भाहि \nवसः नेषि च पर्षि चात्यंहः कृधी नः राय उशिजः यविष्ठ ॥ ३ ॥\nहे सामर्थ्यवान अग्निदेवा, सर्व मानवांचे अवलोकन करणारा असा जो तूं तो ह्या अंधकारमय रात्रींत आपल्या पूर्वींच्या तेजस्वीपणास अनुसरून प्रकाश पाड. हे वैभवस्वरूप देवा, तूं आमचा मार्गदर्शक होतोस व आम्हांस अडचणींतून बाहेर नेतोस. हे अत्यंत तरुण अग्ने तुझ्या दर्शनाची वांछा धरणार्‍या आम्हांस संपत्ति प्राप्त होईल असें कर. ॥ ३ ॥\nअषा॑ळ्हो अग्ने वृष॒भो दि॑दीहि॒ पुरो॒ विश्वाः॒ सौभ॑गा संजिगी॒वान् \nय॒ज्ञस्य॑ ने॒ता प्र॑थ॒मस्य॑ पा॒योर्जात॑वेदो बृह॒तः सु॑प्रणीते ॥ ४ ॥\nअषाळ्हः अग्ने वृषभः दिदीहि पुरः विश्वाः सौभगा संजिगीवान् \nयज्ञस्य नेता प्रथमस्य पायोर्जातऽवेदः बृहतः सुप्रणीते ॥ ४ ॥\nहे अग्निदेवा, शत्रूंची सर्व नगरें आणि उत्कृष्ट वैभवें जिंकीत तूं आपलें तेज प्रकट कर; कारण तूं अजिंक्य व सामर्थ्यवान आहेस. सर्वभूतमात्राचें ज्ञान असणार्‍या हे सन्मार्गदर्शक अग्निदेवा, तुझ्या सहाय्याची इच्छा करणार्‍या त्या पहिल्या महायज्ञांचे नेतृत्व तूंच केलेंस. ॥ ४ ॥\nअच्छि॑द्रा॒ शर्म॑ जरितः पु॒रूणि॑ दे॒वाँ अच्छा॒ दीद्या॑नः सुमे॒धाः \nरथो॒ न सस्नि॑र॒भि व॑क्षि॒ वाज॒मग्ने॒ त्वं रोद॑सी नः सु॒मेके॑ ॥ ५ ॥\nअच्छिद्रा शर्म जरितः पुरूणि देवान् अच्छा दीद्यानः सुमेधाः \nरथः न सस्निरभि वक्षि वाजमग्ने त्वं रोदसी नः सुमेके ॥ ५ ॥\nहे देवांना स्तुति पोंचविणार्‍या अग्निदेवा, देवांस उद्देशून आपली उज्वल प्रभा प्रकट करणारा व अत्यंत बुद्धिमान असा जो तूं तो आमची सौख्यें विपुल राहून त्यांत कोणतेंही न्यून उत्पन्न होणार नाहीं असें कर. हे अग्ने, ज्याप्रमाणे एखादा रथ भरपूर संपत्ति घेऊन येतो, त्याप्रमाणें आम्हांस समर्थ्य घेऊन ये, व भूलोक आणि द्युलोक हे आम्हांस सुखावह होतील असे कर. ॥ ५ ॥\nप्र पी॑पय वृषभ॒ जिन्व॒ वाजा॒नग्ने॒ त्वं रोद॑सी नः सु॒दोघे॑ \nदे॒वेभि॑र्देव सु॒रुचा॑ रुचा॒नो मा नो॒ मर्त॑स्य दुर्म॒तिः परि॑ ष्ठात् ॥ ६ ॥\nप्र पीपय वृषभ जिन्व वाजानग्ने त्वं रोदसी नः सुदोघे \nदेवेभिर्देव सुरुचा रुचानः मा नः मर्तस्य दुर्मतिः परि ष्ठात् ॥ ६ ॥\nहे प्रतापी अग्निदेवा, आमच्याकरितां सत्ता-सामर्थ्य जिंकून आण, आणि त्याची वृद्धि कर. आमच्याकरितां द्युलोक आणि भूलोक फलप्रद होऊं दे. देवांसहवर्तमान सुंदर कांतीनें प्रकाशणारा जो तूं तो हे देवा, कोणाही मानवाची दुष्ट हिकमत आम्हांस बाधक होणार नाहीं असें कर. ॥ ६ ॥\nइळा॑मग्ने पुरु॒दंसं॑ स॒निं गोः श॑श्वत्त॒मं हव॑मानाय साध \nस्यान्नः॑ सू॒नुस्तन॑यो वि॒जावाग्ने॒ सा ते॑ सुम॒तिर्भू॑त्व॒स्मे ॥ ७ ॥\nइळामग्ने पुरुदंसं सनिं गोः शश्वत्तमं हवमानाय साध \nस्यान्नः सूनुस्तनयः विजावाग्ने सा ते सुमतिर्भूत्वस्मे ॥ ७ ॥\nहे अग्निदेवा, तुझा धांवा करणार्‍या ह्या भक्ताकरितां त्यानें सतत चालविलेली ही स्तुती सफल कर आणि तिच्यामुळें त्याचे हातून पराक्रमाची कृत्यें घडून त्यास गोधनादि संपत्तीचा लाभ होवो. आमच्या पुत्रपौत्रांकडून वंशविस्तार चालो, आणि हे अग्निदेवा, तुझी ती सर्व प्रसिद्ध कृपादृष्टी आमचेवर वळो. ॥ ७ ॥\nऋग्वेद - मण्डल ३ सूक्त १६ (अग्नि सूक्त)\nऋषी - उत्किलः कात्यः : देवता - अग्नि : छंद - बृहती, सतो बृहती\nअ॒यम॒ग्निः सु॒वीर्य॒स्येशे॑ म॒हः सौभ॑गस्य \nरा॒य ई॑शे स्वप॒त्यस्य॒ गोम॑त॒ ईशे॑ वृत्र॒हथा॑नाम् ॥ १ ॥\nअयमग्निः सुवीर्यस्येशे महः सौभगस्य \nराय ईशे स्वपत्यस्य गोमत ईशे वृत्रहथानाम् ॥ १ ॥\nउत्तम शौर्य आणि उत्कृष्ट भाग्य ह्यांचेवर ह्या अग्निची सत्ता आहे. उत्तम संतति आणि गोधन ह्यांनी युक्त असलेल्या वैभवावरही हाच सत्ता चालवितो. ज्या युद्धांमध्ये दुष्टांचा संहार होतो त्यांचेवरही त्याची सत्ता असते. ॥ १ ॥\nइ॒मं न॑रो मरुतः सश्चता॒ वृधं॒ यस्मि॒न्रायः॒ शेवृ॑धासः \nअ॒भि ये सन्ति॒ पृत॑नासु दू॒ढ्यो वि॒श्वाहा॒ शत्रु॑माद॒भुः ॥ २ ॥\nइमं नरः मरुतः सश्चता वृधं यस्मिन्रायः शेवृधासः \nअभि ये संति पृतनासु दूढ्यः विश्वाहा शत्रुमादभुः ॥ २ ॥\nजे युद्धांमध्ये अजिंक्य आहेत आणि ज्यांनी शत्रूस नेहमींच जेरीस आणले आहे अशा हे पराक्रमी मरुत् देवांनो सर्वांस अभिवृद्धिकारक असून ज्याचे ठिकाणी सौख्यदायक वैभव वास करते अशा ह्या अग्नीस भजा. ॥ २ ॥\nस त्वं नो॑ रा॒यः शि॑शीहि॒ मीढ्वो॑ अग्ने सु॒वीर्य॑स्य \nतुवि॑द्युम्न॒ वर्षि॑ष्ठस्य प्र॒जाव॑तोऽनमी॒वस्य॑ शु॒ष्मिणः॑ ॥ ३ ॥\nस त्वं नः रायः शिशीहि मीढ्वः अग्ने सुवीर्यस्य \nतुविद्युम्न वर्षिष्ठस्य प्रजावतोऽनमीवस्य शुष्मिणः ॥ ३ ॥\nअतीशय कांतीमान अशा हे उदार अग्ने, आमचेवर कृपा करून ती अतीशय वृद्धिंगत व्हावी व तिच्या योगानें आम्हांस उत्तम शौर्य, संतती, निरोगीपणा व बल ह्यांचा लाभ व्हावा. ॥ ३ ॥\nचक्रि॒र्यो विश्वा॒ भुव॑ना॒भि सा॑स॒हिश्चक्रि॑र्दे॒वेष्वा दुवः॑ \nआ दे॒वेषु॒ यत॑त॒ आ सु॒वीर्य॒ आ शंस॑ उ॒त नृ॒णाम् ॥ ४ ॥\nचक्रिर्यः विश्वा भुवनाभि सासहिश्चक्रिर्देवेष्वा दुवः \nआ देवेषु यतत आ सुवीर्य आ शंस उत नृणाम् ॥ ४ ॥\nज्यानें सर्व विश्वें उत्पन्न केलीं, जो कधींही हार न जाणारा आहे, आणि जो देवांस आमचे हवि पोंचवीत असतो तो हा अग्निदेव मनुष्यांस उत्तम शौर्य प्राप्त होऊन त्यांची प्रशंसा व्हावी ह्यासाठी देवसमूहांत प्रयत्न करीत आहे. ॥ ४ ॥\nमा नो॑ अ॒ग्नेऽ॑मतये॒ मावीर॑तायै रीरधः \nमागोता॑यै सहसस्पुत्र॒ मा नि॒देऽ॑प॒ द्वेषां॒स्या कृ॑धि ॥ ५ ॥\nमा नः अग्नेऽमतये मावीरतायै रीरधः \nमागोतायै सहसस्पुत्र मा निदेऽप द्वेषांस्या कृधि ॥ ५ ॥\nसामर्थ्यापासून जन्म पावणार्‍या हे अग्निदेवा, आम्हांस अविचारीपणा, भ्याडपणा, गोधनाची कमतरता व निंदा ह्यांचे स्वाधीन करूं नकोस, आमच्या द्वेष्ट्यांचा निःपात कर. ॥ ५ ॥\nश॒ग्धि वाज॑स्य सुभग प्र॒जाव॒तोऽ॑ग्ने बृह॒तो अ॑ध्व॒रे \nसं रा॒या भूय॑सा सृज मयो॒भुना॒ तुवि॑द्युम्न॒ यश॑स्वता ॥ ६ ॥\nशग्धि वाजस्य सुभग प्रजावतोऽग्ने बृहतः अध्वरे \nसं राया भूयसा सृज मयोभुना तुविद्युम्न यशस्वता ॥ ६ ॥\nहे भाग्यसंपन्न अग्निदेवा, ह्या यज्ञांत आम्हांस संततीनें युक्त असें विपुल सामर्थ्य प्राप्त होईल असा प्रयत्न कर. हे अत्यंत कांतीमान अग्निदेवा, यश आणि सौख्य ह्यांनी परिपूर्ण अशा वैभवाशीं आम्हांस संलग्न कर. ॥ ६ ॥\nऋग्वेद - मण्डल ३ सूक्त १७ (अग्नि सूक्त)\nऋषी - कतः वैश्वामित्रः : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुप्\nस॒मि॒ध्यमा॑नः प्रथ॒मानु॒ धर्मा॒ सम॒क्तुभि॑रज्यते वि॒श्ववा॑रः \nशो॒चिष्के॑शो घृ॒तनि॑र्णिक्पाव॒कः सु॑य॒ज्ञो अ॒ग्निर्य॒जथा॑य दे॒वान् ॥ १ ॥\nसमिध्यमानः प्रथमानु धर्मा समक्तुभिरज्यते विश्ववारः \nशोचिष्केशः घृतनिर्णिक्पावकः सुयज्ञः अग्निर्यजथाय देवान् ॥ १ ॥\nजो प्रदीप्त होत चाललेला आहे, सर्वांस ज्याच्या दर्शनाची इच्छा आहे, ज्याचे केश तेजोमय आहेत, घृतरूपी वस्त्राचें ज्यास प्रावरण आहे व ज्याचें पूजन उत्तम तऱ्हेने होत आहे अशा ह्या अग्नीचें, देवांस यज्ञ प्राप्त व्हावा म्हणून प्राचीन विधीस अनुसरून अनेक प्रकारच्या स्निग्ध द्रव्यांनी सिंचन होत आहे. ॥ १ ॥\nयथाय॑जो हो॒त्रम॑ग्ने पृथि॒व्या यथा॑ दि॒वो जा॑तवेदश्चिकि॒त्वान् \nए॒वानेन॑ ह॒विषा॑ यक्षि दे॒वान्म॑नु॒ष्वद्य॒ज्ञं प्र ति॑रे॒मम् अ॒द्य ॥ २ ॥\nयथायजः होत्रमग्ने पृथिव्या यथा दिवः जातऽवेदश्चिकित्वान् \nएवानेन हविषा यक्षि देवान्मनुष्वद्यज्ञं प्र तिरेमम् अद्य ॥ २ ॥\nहे अग्निदेवा, पृथ्वीचें यजनकर्म ज्याप्रमाणें तूं सफल केलेंस, हे सर्वज्ञ देवा, तूं प्रज्ञावान असल्यामुळें ज्याप्रमाणें द्यूलोकाचेंही यजनकर्म सार्थ केलेंस त्याप्रमाणें ह्या हवींच्या योगानें देवांचे पूजन कर, व मनूच्या यज्ञाप्रमाणें हा यज्ञ आज देवांप्रत नेऊन पोंचव. ॥ २ ॥\nत्रीण्यायूं॑षि॒ तव॑ जातवेदस्ति॒स्र आ॒जानी॑रु॒षस॑स्ते अग्ने \nताभि॑र्दे॒वाना॒मवो॑ यक्षि वि॒द्वानथा॑ भव॒ यज॑मानाय॒ शं योः ॥ ३ ॥\nत्रीण्यायूंषि तव जातऽवेदस्तिस्र आजानीरुषसस्ते अग्ने \nताभिर्देवानामवः यक्षि विद्वानथा भव यजमानाय शं योः ॥ ३ ॥\nहे सर्वज्ञ अग्निदेवा, तुझीं आयुष्यें तीन आहेत, आणि तीन उषा ह्या तुझ्या तीन माता आहेत. त्यांच्या साहाय्यानें तूं आमचा कल्याणप्रद हवि, तूं प्रजावान असल्यामुळें देवांस नेऊन पोंचव; आणि तुझा आश्रय इच्छिणार्‍या भक्तास जें सौख्य प्राप्त होतें तेंच मूर्तिमंत सौख्य तूं ह्या उपासकासाठीं प्राप्त होवो. ॥ ३ ॥\nअ॒ग्निं सु॑दी॒तिं सु॒दृशं॑ गृ॒णन्तो॑ नम॒स्याम॒स्त्वेड्यं॑ जातवेदः \nत्वां दू॒तम॑र॒तिं ह॑व्य॒वाहं॑ दे॒वा अ॑कृण्वन्न॒मृत॑स्य॒ नाभि॑म् ॥ ४ ॥\nअग्निं सुदीतिं सुदृशं गृणंतः नमस्यामस्त्वेड्यं जातऽवेदः \nत्वां दूतमरतिं हव्यवाहं देवा अकृण्वन्नमृतस्य नाभिम् ॥ ४ ॥\nज्याची प्रभा सुंदर आहे, व ज्याचें दर्शन मनोहर आहे, जो सर्वज्ञ व स्तवनार्ह आहे, असा जो तूं अग्निदेव त्या तुझें स्तवन करीत आम्हीं वंदन करतों. हवि पोंचविणारा आणि कधींही विश्रांति न घेणारा असा जो तूं देवांचा प्रतिनिधी, त्या तुला देवांनी अमर पदाचें केंद्रस्थान केलें. ॥ ४ ॥\nयस्त्वद्धोता॒ पूर्वो॑ अग्ने॒ यजी॑यान्द्वि॒ता च॒ सत्ता॑ स्व॒धया॑ च श॒म्भुः \nतस्यानु॒ धर्म॒ प्र य॑जा चिकि॒त्वोऽ॑थ नो धा अध्व॒रं दे॒ववी॑तौ ॥ ५ ॥\nयस्त्वद्धोता पूर्वः अग्ने यजीयांद्विता च सत्ता स्वधया च शम्भुः \nतस्यानु धर्म प्र यजा चिकित्वोऽथ नः धा अध्वरं देववीतौ ॥ ५ ॥\nहे अग्निदेवा, हा हविर्दाता तुझ्यापेक्षांही प्राचीन असून यजनकर्मांत फार प्रवीण होता, ज्याचा दोन्ही लोकांत निवास असे, व हवि अर्पण केले असतां जो कल्याणप्रद होत होता त्यानें दाखविलेल्या विधीस अनुसरून हे प्रजावान देवा, तूं यजन कर व आमचा यज्ञ देव अंगिकार करतील अशा ठिकाणीं नेऊन पोंचव. ॥ ५ ॥\nऋग्वेद - मण्डल ३ सूक्त १८ (अग्नि सूक्त)\nऋषी - कतः वैश्वामित्रः : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुप्\nभवा॑ नो अग्ने सु॒मना॒ उपे॑तौ॒ सखे॑व॒ सख्ये॑ पि॒तरे॑व सा॒धुः \nपु॒रु॒द्रुहो॒ हि क्षि॒तयो॒ जना॑नां॒ प्रति॑ प्रती॒चीर्द॑हता॒दरा॑तीः ॥ १ ॥\nभवा नः अग्ने सुमना उपेतौ सखेव सख्ये पितरेव साधुः \nपुरुद्रुहः हि क्षितयः जनानां प्रति प्रतीचीर्दहतादरातीः ॥ १ ॥\nहे अग्निदेवा, मातापितरांप्रमाणे तूं दयाळु असल्यामुळें आम्हीं तुझ्या सन्निध आल्यावर ज्याप्रमाणें मित्र मित्रावर संतुष्ट असतो त्याप्रमाणें तूं आम्हांवर संतुष्ट हो. खरोखर लोकांस अशीं पुष्कळ माणसें भेटतात कीं, जीं त्यांचा मनापासून द्वेष करतात, ह्याकरतां जे उलट्या काळजाचे शत्रु असतील त्यांना तूं दहन करून टांक. ॥ १ ॥\nतपो॒ ष्वग्ने॒ अन्त॑राँ अ॒मित्राँ॒ तपा॒ शंस॒मर॑रुषः॒ पर॑स्य \nतपो॑ वसो चिकिता॒नो अ॒चित्ता॒न्वि ते॑ तिष्ठन्ताम॒जरा॑ अ॒यासः॑ ॥ २ ॥\nतपः ष्वग्ने अंतरान् अमित्रान् तपा शंसमररुषः परस्य \nतपः वसः चिकितानः अचित्तान्वि ते तिष्ठंतामजरा अयासः ॥ २ ॥\nहे अग्निदेवा, जे गुप्त रिपु असतील त्यांना जाळून टाक. अभक्तिमान शत्रूंच्या शिव्याशापांपासून रक्षण कर. हे वैभवस्वरूप देवा, तूं सूज्ञ असल्यामुळें ज्यांची मनें दुष्ट असतील त्यांचेंही दहन कर. सर्वसंचारक असे तुझे कधींही ऱ्हास न पावणारे रश्मि तुला सर्वत्र वेष्टून टाकोत. ॥ २ ॥\nइ॒ध्मेना॑ग्न इ॒च्छमा॑नो घृ॒तेन॑ जु॒होमि॑ ह॒व्यं तर॑से॒ बला॑य \nयाव॒दीशे॒ ब्रह्म॑णा॒ वन्द॑मान इ॒मां धियं॑ शत॒सेया॑य दे॒वीम् ॥ ३ ॥\nइध्मेनाग्न इच्छमानः घृतेन जुहोमि हव्यं तरसे बलाय \nयावदीशे ब्रह्मणा वंदमान इमां धियं शतसेयाय देवीम् ॥ ३ ॥\nहे अग्निदेवा, स्तोत्रें गाऊन तुला वंदन करीत असतां, शतगुणी लाभाच्या इच्छेनें म्हटलेल्या ह्या दिव्य स्तोत्रावर मल जितका अधिकार चालवितां येईल तितका चालवून, सामर्थ्य आणि बल प्राप्त होण्याकरितां तुझ्या दर्शनाची लालसा धरीत इंधन व घृत ह्यांसहवर्तमान हा हवि मी तुला अर्पण करणार आहे. ॥ ३ ॥\nउच्छो॒चिषा॑ सहसस्पुत्र स्तु॒तो बृ॒हद्वयः॑ शशमा॒नेषु॑ धेहि \nरे॒वद॑ग्ने वि॒श्वामि॑त्रेषु॒ शं योर्म॑र्मृ॒ज्मा ते॑ त॒न्वं१भूरि॒ कृत्वः॑ ॥ ४ ॥\nउच्छोचिषा सहसस्पुत्र स्तुतः बृहद्वयः शशमानेषु धेहि \nरेवदग्ने विश्वामित्रेषु शं योर्मर्मृज्मा ते तन्वं१भूरि कृत्वः ॥ ४ ॥\nहे सामर्थ्यापासून जन्म पावणार्‍या अग्निदेवा, तुझें स्तवन केलें असतां आपल्या दीप्तीच्या योगानें आपल्या स्तवनकर्त्यास तूं दीर्घ आयुष्य अर्पण कर. हे अग्निदेवा, जे तुझे शरीर तुझ्या भक्तास स्वतःचें मूर्तीमंत कल्याणच असे वाटतें त्यांस, विश्वामित्रांना संपत्ती प्राप्त व्हावी ह्या इच्छेनें आम्हीं पुनः पुनः सिंचन करीत आहोंत. ॥ ४ ॥\nकृ॒धि रत्नं॑े सुसनित॒र्धना॑नां॒ स घेद॑ग्ने भवसि॒ यत्समि॑द्धः \nस्तो॒तुर्दु॑रो॒णे सु॒भग॑स्य रे॒वत्सृ॒प्रा क॒रस्ना॑ दधिषे॒ वपूं॑षि ॥ ५ ॥\nकृधि रत्नंह सुसनितर्धनानां स घेदग्ने भवसि यत्समिद्धः \nस्तोतुर्दुरोणे सुभगस्य रेवत्सृप्रा करस्ना दधिषे वपूंषि ॥ ५ ॥\nधनाचें उदारपणानें दान करणार्‍या हे अग्निदेवा, ज्या अर्थीं सर्वप्रसिद्ध असा जो तूं तो खरोखर प्रदीप्त होत आहेस, त्या अर्थीं उत्कृष्टांतील उत्कृष्ट असे लाभ घेऊन ये. तुझ्या भाग्यवान स्तोतृकर्त्यांच्या घरीं वैभव अर्पण करण्याकरितां बाहू उभारलेले आहेत असें रूप तूं धारण करीत असतोस. ॥ ५ ॥\nऋग्वेद - मण्डल ३ सूक्त १९ (अग्नि सूक्त)\nऋषी - गाथी कौशिकः : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुप्\nअ॒ग्निं होता॑रं॒ प्र वृ॑णे मि॒येधे॒ गृत्सं॑ क॒विं वि॑श्व॒विद॒ममू॑रम् \nस नो॑ यक्षद्दे॒वता॑ता॒ यजी॑यान्‌रा॒ये वाजा॑य वनते म॒घानि॑ ॥ १ ॥\nअग्निं होतारं प्र वृणे मियेधे गृत्सं कविं विश्वविदममूरम् \nस नः यक्षद्देवताता यजीयान्‌राये वाजाय वनते मघानि ॥ १ ॥\nह्या पवित्र यज्ञांत मी अग्नीची येण्याच्या इच्छा करीत आहें कारण तो आमचा हवि पोंचविणारा आहे. त्याची गति तीव्र आहे, तो प्रज्ञाशाली आहे, त्यास सर्व विधींचे ज्ञान आहे व तो प्रमादांपासून अलिप्त आहे. ह्या यज्ञांत तो यजनीय देव आमची सेवा देवांस पोहोंचवो. आम्हांस मिळून आम्ही सामर्थ्यवान व्हावें म्हणून तो विपुल संपत्ति घेऊन येत असतो. ॥ १ ॥\nप्र ते॑ अग्ने ह॒विष्म॑तीमिय॒र्म्यच्छा॑ सुद्यु॒म्नां रा॒तिनीं॑ घृ॒ताची॑म् \nप्र॒द॒क्षि॒णिद्दे॒वता॑तिमुरा॒णः सं रा॒तिभि॒र्वसु॑भिर्य॒ज्ञम॑श्रेत् ॥ २ ॥\nप्र ते अग्ने हविष्मतीमियर्म्यच्छा सुद्युम्नां रातिनीं घृताचीम् \nप्रदक्षिणिद्देवतातिमुराणः सं रातिभिर्वसुभिर्यज्ञमश्रेत् ॥ २ ॥\nहे अग्निदेवा, ज्याच्यामध्यें हवि ठेवलेला आहे असा घृत परिपूर्ण, कांतिमान व हविर्दायक यज्ञचमस मी तुझ्यापुढें करीत आहे. यज्ञास प्रदक्षिणा घालून त्यास सन्मान देणारा अग्निदेव संपत्ति व श्रेष्ठ लाभ ह्यांचेसह ह्या यागाचा आश्रय करो. ॥ २ ॥\nस तेजी॑यसा॒ मन॑सा॒ त्वोत॑ उ॒त शि॑क्ष स्वप॒त्यस्य॑ शि॒क्षोः \nअग्ने॑ रा॒यो नृत॑मस्य॒ प्रभू॑तौ भू॒याम॑ ते सुष्टु॒तय॑श्च॒ वस्वः॑ ॥ ३ ॥\nस तेजीयसा मनसा त्वोत उत शिक्ष स्वपत्यस्य शिक्षोः \nअग्ने रायः नृतमस्य प्रभूतौ भूयाम ते सुष्टुतयश्च वस्वः ॥ ३ ॥\nतूं ज्यांचे संरक्षण करतोस त्यांची मति अत्यंत तीव्र होते. ह्याकरितां तुझ्या बोधामृताची इच्छा करणार्‍या ह्या तुझ्या गरीब बालकास शिक्षण दे. हे अग्निदेवा, उत्तम उत्तम स्तुति गात असतां, अत्यंत शूर असा जो तूं त्या तुझ्यासासून प्राप्त झालेल्या वैभवाच्या व संपत्तीच्या विपुल भांडारांत आम्हीं वास करूं . ॥ ३ ॥\nभूरी॑णि॒ हि त्वे द॑धि॒रे अनी॒काग्ने॑ दे॒वस्य॒ यज्य॑वो॒ जना॑सः \nस आ व॑ह दे॒वता॑तिं यविष्ठ॒ शर्धो॒ यद॒द्य दि॒व्यं यजा॑सि ॥ ४ ॥\nभूरीणि हि त्वे दधिरे अनीकाग्ने देवस्य यज्यवः जनासः \nस आ वह देवतातिं यविष्ठ शर्धः यदद्य दिव्यं यजासि ॥ ४ ॥\nहे अग्ने, तूं जो श्रेष्ठ देव, त्याचे यजन करणार्‍या मानवांनी तुझ्या ठिकाणी अनेक देवतांचा वास आहे असें कल्पिले आहे. त्या अर्थीं आज तुला सर्व देवसमुदायाचें यजन करतां येईल अशा रीतीनें, हे अत्यंत तरुण अग्निदेवा, तूं आमचा यज्ञ देवांकडे घेऊन जा. ॥ ४ ॥\nयत्त्वा॒ होता॑रम॒नज॑न्मि॒येधे॑ निषा॒दय॑न्तो य॒जथा॑य दे॒वाः \nस त्वं नो॑ अग्नेऽवि॒तेह बो॒ध्यधि॒ श्रवां॑सि धेहि नस्त॒नूषु॑ ॥ ५ ॥\nयत्त्वा होतारमनजन्मियेधे निषादयंतः यजथाय देवाः \nस त्वं नः अग्नेऽवितेह बोध्यधि श्रवांसि धेहि नस्तनूषु ॥ ५ ॥\nज्याअर्थीं तुझें यजन करण्याकरितां, आमचा हविर्दाता जो तूं त्या त्याला येथें बसवून देवांनी अभिषिक्त केलें आहे, त्या अर्थी हे अग्निदेवा, आमचें संरक्षण करण्याकरितां तूं जागृत हो आणि खुद्द आम्हांस उत्तम कीर्ति अर्पण कर. ॥ ५ ॥\nऋग्वेद - मण्डल ३ सूक्त २० (अग्नि विश्वेदेवसूक्त)\nऋषी - गाथी कौशिकः : देवता - विश्वेदेवाः, अग्नि : छंद - त्रिष्टुप्\nअ॒ग्निमु॒षस॑म॒श्विना॑ दधि॒क्रां व्युष्टिषु हवते॒ वह्नि॑रु॒क्थैः \nसु॒ज्योति॑षो नः शृण्वन्तु दे॒वाः स॒जोष॑सो अध्व॒रं वा॑वशा॒नाः ॥ १ ॥\nअग्निमुषसमश्विना दधिक्रां व्युष्टिषु हवते वह्निरुक्थैः \nसुज्योतिषः नः शृण्वंतु देवाः सजोषसः अध्वरं वावशानाः ॥ १ ॥\nअग्नि, उषा, अश्विनद्वय आणि दधिका ह्यांना हा उपासक प्रभातकाळीं अनेक स्तोत्रें गात हवि अर्पण करीत आहे. ज्याचे तेज सुंदर आहे व ज्याचा निवास एकत्र आहे, असे देव त्या यज्ञाची आवड धरून आमची प्रार्थना श्रवण करोत. ॥ १ ॥\nअग्ने॒ त्री ते॒ वाजि॑ना॒ त्री ष॒धस्था॑ ति॒स्रस्ते॑ जि॒ह्वा ऋ॑तजात पू॒र्वीः \nति॒स्र उ॑ ते त॒न्वो दे॒ववा॑ता॒स्ताभि॑र्नः पाहि॒ गिरो॒ अप्र॑युच्छन् ॥ २ ॥\nअग्ने त्री ते वाजिना त्री षधस्था तिस्रस्ते जिह्वा ऋतजात पूर्वीः \nतिस्र ऊं इति ते तन्वः देववातास्ताभिर्नः पाहि गिरः अप्रयुच्छन् ॥ २ ॥\n तुझ्यांत सामर्थ्य उत्पन्न करणार्‍या तीन वस्तू आहेत, तुझी इतर देवांसह निवास करण्याची स्थानेंही तीन आहेत. सत्यापासून जन्म पावणार्‍या हे देवा, तुला तीन दीर्घ जिव्हा आहेत. देवांस प्रियकर अशी तुझी खरोखर तीं शरीरेंही आहेत. त्यांच्यायोगानें आमच्या स्तुतीचा अनादर न करतां आमचें संरक्षण कर. ॥ २ ॥\nअग्ने॒ भूरी॑णि॒ तव॑ जातवेदो॒ देव॑ स्वधावोऽ॒मृत॑स्य॒ नाम॑ \nयाश्च॑ मा॒या मा॒यिनां॑ विश्वमिन्व॒ त्वे पू॒र्वीः सं॑द॒धुः पृ॑ष्टबन्धो ॥ ३ ॥\nअग्ने भूरीणि तव जातऽवेदः देव स्वधावोऽमृतस्य नाम \nयाश्च माया मायिनां विश्वमिन्व त्वे पूर्वीः संदधुः पृष्टबंधः ॥ ३ ॥\nहे अग्ने, हे बलवान व सर्वज्ञ देवा, तूं अमर असून तुझीं नामें अनेक आहेत. हे विश्वप्रेरका, सकल याचना पुरविणार्‍या हे देवा, कपटी लोकांना ज्या कांही युक्त्या माहीत असतील त्या सर्वांचा तुझें ठायीं शेवट झालेला आहे. ॥ ३ ॥\nअ॒ग्निर्ने॒ता भग॑ इव क्षिती॒नां दैवी॑नां दे॒व ऋ॑तु॒पा ऋ॒तावा॑ \nस वृ॑त्र॒हा स॒नयो॑ वि॒श्ववे॑दाः॒ पर्ष॒द्विश्वाति॑ दुरि॒ता गृ॒णन्त॑म् ॥ ४ ॥\nअग्निर्नेता भग इव क्षितीनां दैवीनां देव ऋतुपा ऋतावा \nस वृत्रहा सनयः विश्ववेदाः पर्षद्विश्वाति दुरिता गृणंतम् ॥ ४ ॥\nसत्याचा संरक्षण कर्ता व सत्य स्वभावशाली असा हा अग्निदेव, भगाप्रमाणे सर्व मानवी सृष्टीचा व देवसमुदायांचा नायक आहे. सर्वज्ञ सनातन व दुष्टांचे हनन करणारा हा अग्निदेव आपल्या स्तुतिकर्त्यास सर्व संकटांतून पलीकडे नेतो. ॥ ४ ॥\nद॒धि॒क्राम॒ग्निमु॒षसं॑ च दे॒वीं बृह॒स्पतिं॑ सवि॒तारं॑ च दे॒वम् \nअ॒श्विना॑ मि॒त्रावरु॑णा॒ भगं॑ च॒ वसू॑न् रु॒द्राँ आ॑दि॒त्याँ इ॒ह हु॑वे ॥ ५ ॥\nदधिक्रामग्निमुषसं च देवीं बृहस्पतिं सवितारं च देवम् \nअश्विना मित्रावरुणा भगं च वसून् रुद्रान् आदित्यान् इह हुवे ॥ ५ ॥\nदधिका, अग्नि, उषादेवी, बृहस्पति, सविता देव व अश्विन, मित्रावरूण, भग, वसु, रुद्र व आदित्य ह्यांनाही मी पाचारण करतो. ॥ ५ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/15-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%A6/", "date_download": "2018-10-24T00:42:36Z", "digest": "sha1:5ESSSV6J3TJW7XVBETIRPIKCJNZ3NO4D", "length": 6659, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "15 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n15 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या\nपिंपरी – पोलीस आयुक्तालयातील दिघी, आळंदी, तळेगाव एमआयडीसी येथील पोलीस निरीक्षकांसह 15 पोलीस निरीक्षकांच्या बुधवारी (दि. 3) पुन्हा बदल्या करण्यात आल्या आहेत.\nकल्याण लक्ष्मण पवार (नियंत्रण कक्ष ते पिंपरी पोलीस स्टेशन), भानुदास अण्णासाहेब जाधव (नियंत्रण कक्ष ते तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन), विवेक एकनाथ लावंड (नियंत्रण कक्ष ते दिघी पोलीस स्टेशन), ब्रह्मानंद नाईकवाडी (गुन्हे शाखा ते आळंदी पोलीस स्टेशन), राजेंद्रकुमार हिंदुराव राजमाने (नियंत्रण कक्ष तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन), राजेंद्र पांडुरंग कुंटे (नियंत्रण कक्ष ते भोसरी एमआयडीसी), भीमराव नामदेवरा शिंगाडे (भोसरी एमआयडीसी ते विशेष शाखा), खंडेराव दशरथ खैरे (दिघी पोलीस स्टेशन ते विशेष शाखा), बालाजी रघुनाथ सोनटक्के (नियंत्रण कक्ष गुन्हे शाखा), यशवंत नामदेव गवारी (नियंत्रण कक्ष हिंजवडी पोलीस स्टेशन), प्रदीप उत्तम लोंढे (नियंत्रण कक्ष निगडी पोलीस स्टेशन), विवेक वसंत मुगळीकर (पिं. चिं. मनपा अतिक्रमण विभाग ते चिखली पोलीस स्टेशन), मसाजी गणु काळे (नियंत्रण कक्ष ते सी. पी. ऑफिस), सतिश विठ्ठलराव नांदूरकर (नियंत्रण कक्ष ते पोलीस निरीक्षक एमआयडीसी भोसरी), दिलीप तुकाराम भोसले (नियंत्रण कक्ष ते चाकण पोलीस स्टेशन) अशी बदली झालेल्या 15 पोलीस निरीक्षकांची नावे आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभुताची भिती दाखवून लैंगिक अत्याचार\nNext articleव्हॅली ऑफ फ्लॉवर्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/sharad-pawar-in-uran-on-29-december/", "date_download": "2018-10-24T01:57:27Z", "digest": "sha1:6QKXNIH53FOU5NOBDJOPIOS5TKB4M23R", "length": 18034, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "२९ डिसेंबरला शरद पवार उरणमध्ये | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nआमचं वयच सेल्फी काढण्याचं, मुख्यमंत्र्यांनी ‘मीडिया’ला झापले\nप्लॅस्टिक बंदी, चार महिन्यांत 1 कोटी 37 लाखांचा दंड वसूल\nम्हाडा, सिडकोनंतर आता आणखी एक गृहनिर्माण महामंडळ\nपुन्हा देशात भाजपची सत्ता येणार नाही\n फटाके फोडा, फक्त रात्री 8 ते 10 पर्यंतच\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nतोगडिया यांनी स्थापन केला नवा पक्ष, लोकसभा निवडणूक लढवणार\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nघरात बसल्याजागी ऐकता येणार गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके\nखगोलसंशोधक स्टिफन हॉकिंग यांच्या व्हीलचेअर, पदक, पुरस्कारांचा लिलाव\nऍपल लॉन्च करणार जगातला सर्वात छोटा आयपॅड\nब्रह्मांडाचे रहस्य उलघडणाऱ्या स्टीफन हॉकिंग्स यांच्या व्हीलचेअरचा होणार लिलाव\nविराटच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहत्यांना बसला धक्का, अनेकांना अश्रू अनावर\nसचिन-विनोद पुन्हा क्रिकेटच्या मैदानात; अॅकॅडमीद्वारे युवा क्रिकेटपटूंना घडवणार\nहिंदुस्थानच्या विजयाची हॅटट्रिक; जपानचा 9-0 गोलने धुव्वा\nहिंदुस्थान-इंग्लंड लॉर्डस् कसोटी फिक्स, वृत्तवाहिनीच्या लघुपटाने क्रिकेट वर्तुळात खळबळ\n‘हिटमॅन’ला खुणावतोय सचिन-धोनीचा ‘हा’ विक्रम, गांगुलीला केले ओव्हरटेक\nनवान्न पौर्णिमा : कोकणातील नव्याची अपूर्वाई\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nआजचा अग्रलेख : वंदे मातरम् म्हणावेच लागेल\nआजचा अग्रलेख : जगभ्रमण बरे पण मिळाले काय\n– सिनेमा / नाटक\n‘झी मराठी अॅवॉर्डस्’मध्ये ‘तुला पाहते रे’ची बाजी\nसंघर्षमय जिद्दीची कहाणी पाटील\n‘पाटील’ २६ ऑक्टोबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nदूध की दही, जाणून घ्या आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर \n….असा असतो दुतोंडी साप\nरावणाचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी, जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nरोखठोक: आसाराम, अकबर आणि केरळचा बिशप\nफुलटॉस भी बहोत बडी चीज है, बाबू\n२९ डिसेंबरला शरद पवार उरणमध्ये\nराष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार २९ डिसेंबर २०१७ रोजी उरणमध्ये येत असून उरण नगरपरिषदेच्या डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्राथमिक शाळेच्या मैदानात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जेएनपीटी विश्रामगृह येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा विधान परिषदेचे आमदार सुनिल तटकरे यांनी दिली.\nया मेळावा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस प्रशांत पाटील, तालुका अध्यक्ष मनोज भगत, महिला अध्यक्षा भावना घाणेकर यांच्यासह उरणमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते विशेष नियोजन करीत आहेत. तर उरण मधील मेळाव्यात तालुक्यातील विविध समस्यांवर शरद पवार मार्गदर्शन करणार असल्याची माहिती सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nजेएनपीटी बंदराच्या अनुषंगाने तालुक्यात आणखी तीन बंदरे कार्यान्वित आहेत. शिवाय सिंगापूर पोर्ट नावाने आकारात येत असलेले चौथे बंदर कार्यान्वित होत आहे. या चौथ्या बंदरात येथील प्रकल्पग्रस्तांवर या प्रशासनाकडून अन्याय करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे उभी करण्यात आलेली गोदामे बंद पडून प्रकल्पग्रस्त देशोधडीला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार या मेळाव्यात काय बोलतात याकडे तालुक्यातील लोकांचे लक्ष लागले आहे\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलसिंधुदुर्ग जिल्हयात तात्काळ डायलेसीस मशीन उपलब्ध करा – वैभव नाईक\nपुढीलराज्यसभेत खासदारांनी ‘विकेट’ घेतलेल्या सचिनची फेसबुकवर ‘बॅटिंग’\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआमचं वयच सेल्फी काढण्याचं, मुख्यमंत्र्यांनी ‘मीडिया’ला झापले\nप्रभारी आयुक्त यांची खुर्ची वाचली\nविद्यार्थीनीची छेड; प्राध्यापकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल\nआमचं वयच सेल्फी काढण्याचं, मुख्यमंत्र्यांनी ‘मीडिया’ला झापले\nप्लॅस्टिक बंदी, चार महिन्यांत 1 कोटी 37 लाखांचा दंड वसूल\nम्हाडा, सिडकोनंतर आता आणखी एक गृहनिर्माण महामंडळ\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nभाजपच्या महिला सरपंचांचा शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन...\nछत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी घेतले योगी आदित्यनाथांचे आशीर्वाद\nकच्छमधून पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक\nव्हॉट्सअॅपमध्ये चार भन्नाट फिचर्सचा समावेश, वाचा काय आहे विशेष…\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/deshmukh-father-son-dispute-finally-ends/", "date_download": "2018-10-24T01:12:46Z", "digest": "sha1:6WMSUIBGYCBQB5SK3Z7VOYYJ2RJFYMAJ", "length": 8345, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "रणजीत देशमुख यांनी अखेर मागे घेतली मुलाविरोधातील तक्रार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nरणजीत देशमुख यांनी अखेर मागे घेतली मुलाविरोधातील तक्रार\nनागपूर – काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते रणजीत देशमुख यांनी आपला मुलगा डॉ अमोल देशमुख यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली होती. मुलगा डॉ अमोल देशमुख बळजबरीने घरात राहात असल्याचं रणजीत देशमुख यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. अमोल देशमुख आणि काटोलचे भाजप आमदार आशिष देशमुख हे भाऊ आहेत. दरम्यान आज देशमुख कुटूंबियांमधला वाद शमला असून, रणजीत देशमुख यांनी आपल्या मुलाविरोधातली तक्रार मागे घेतली आहे.\n”माझा मुलगा डॉ. अमोल देशमुख याने गेल्या काही महिन्यांपासून माझ्या परवानगीशिवाय, माझ्या मालकीच्या सिव्हिल लाईन्स येथील घरात बळजबरीने राहणे सुरु केले आहे. मी त्याला माझ्या संपत्तीतून दोन बंगले राहायला दिले आहेत. मात्र तरी तो त्याच्या कुटुंबियांसह तिथे न राहता माझ्याच घरी बळजबरीने शिरुन राहत आहे.\nरोज घरी येणारे त्याचे मित्र आणि कार्यकर्त्यांमुळे मला शारीरिक आणि मानसिक त्रास होत आहे, माझी प्रकृती ढासळत आहे, रक्तदाब वाढला आहे.हे त्रास थांबविण्याकरिता 4 मे रोजी मी माझ्या घराच्या दाराला दोन कुलूप लावले होते. मात्र, 5 मे रोजी डॉ अमोल देशमुखने ते दोन्ही कुलूप तोडून आत प्रवेश केला.त्यामुळे मजबुरीने आता मी माझ्या घरासमोर 4 गार्ड्स/सुरक्षा रक्षक ठेवले आहेत. जर पोलिसांनी माझे घर रिकामे करुन दिले नाही, तर इथे काही अघटिक घडू शकते’ असं देशमुख यांनी आपल्या तक्रारीत म्हंटल होतं.\nयेत्या दहा वर्षात रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही – पाटील\nटीम महाराष्ट्र देशा- राज्यभरातील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे नेहमी टीकेचे धनी बनत असलेले राज्याचे सार्वजनिक बांधकाम…\nदीपक साळुंखे पाटलांना ऑडिओ क्लिप भोवणार, स्पष्टीकरण देण्यासाठी २…\nवाचा अमित शाह यांनी शिवसेनेला काय धमकी दिली \n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये पुरुषोत्तम मधील विविध पुरस्कार विजेते\n‘फिल्मशाला २०१८’ चा निकाल जाहीर\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे…\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये पुरुषोत्तम मधील विविध पुरस्कार विजेते\nसैराट फेम ‘तानाजी’ आता ‘माझा…\nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता…\n‘फिल्मशाला २०१८’ चा निकाल जाहीर\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान \nराष्ट्रवादीला धक्का,पवारांच्या अत्यंत निकटवर्तीय नेत्याचा पक्षाला रामराम\n‘एमआयएम’प्रमाणे ‘वंदे मातरम्’ला आमचाही विरोध : प्रकाश आंबेडकर\nवाचा अमित शाह यांनी शिवसेनेला काय धमकी दिली \nपुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल : पवार\nभाजपला काही झालं तरी सत्ता मिळू द्यायची नाही - उद्धव ठाकरे\nसैराट फेम 'तानाजी' आता 'माझा अगडबम'मध्ये\nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता फडणवीस\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान \nराष्ट्रवादीच्या तिजोरीत खडखडाट, आता प्रचार तोंडी करा - पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%88%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2018-10-24T01:07:27Z", "digest": "sha1:KJVUF7WAOF3WKLMVSXLVTDKG47RCHJRC", "length": 4481, "nlines": 122, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नुसैरी - विकिपीडिया", "raw_content": "\nनुसैरी (Alawites/ Nusayri) हा एक शिया मुस्लिम समुदाय असून तो सीरिया आणि इतर आखाती देशांमध्ये आढळतो. ‘अलावी’ नावानेही हा समुदाय ओळखला जातो. सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद हे नुसैरी समुदायाशी संलग्न आहेत. या समुदायानुसार अली देवाचा अवतार म्हणून भूतलावर अवतरले.\nइस्ना अशरी समुदायाप्रमाणे ते आचारविचारांचे पालन करतात. मात्र त्यांच्यांत काही मतभिन्नता आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ जानेवारी २०१८ रोजी २३:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/dr-holi-appeal-against-decision-prolong-26378", "date_download": "2018-10-24T01:31:43Z", "digest": "sha1:N2QZSRUKS5OQOYVFDN4IZWWF35JBXHNN", "length": 12834, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "DR Holi appeal against the decision to prolong होळींविरुद्धच्या याचिकेवरील निर्णय लांबणीवर | eSakal", "raw_content": "\nहोळींविरुद्धच्या याचिकेवरील निर्णय लांबणीवर\nमंगळवार, 17 जानेवारी 2017\nनागपूर - विधानसभेच्या निवडणुकीत गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून डॉ. देवराव होळी यांनी भाजपकडून निवडणूक लढवली. ते निवडूनही आले. त्यांच्या निवडीला फॉरवर्ड ब्लॉक पक्षाकडून उभे राहिलेले नारायण जांभुळे यांनी आव्हान दिलेल्या याचिकेवर सुनावणी सोमवारी (ता. 16) तहकूब झाल्यामुळे निर्णय लांबणीवर पडला आहे.\nनागपूर - विधानसभेच्या निवडणुकीत गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून डॉ. देवराव होळी यांनी भाजपकडून निवडणूक लढवली. ते निवडूनही आले. त्यांच्या निवडीला फॉरवर्ड ब्लॉक पक्षाकडून उभे राहिलेले नारायण जांभुळे यांनी आव्हान दिलेल्या याचिकेवर सुनावणी सोमवारी (ता. 16) तहकूब झाल्यामुळे निर्णय लांबणीवर पडला आहे.\nडॉ. होळी गडचिरोली जिल्हा परिषदेअंतर्गत शासकीय सेवेत असताना 2008-09 या कालावधित स्वत:च्या शकुंतला मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष या नात्याने सिकलसेल प्रकल्प राबविला होता. त्यासाठी संस्थेला 32 लाख 82 हजारांचा निधी देण्यात आला. त्यासाठी 50 कर्मचारी दाखवून खोट्या दस्तऐवजांच्या आधारे 8 लाख 68 हजार 363 रुपयांची उचल केली, अशी तक्रार तत्कालीन मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी चामोर्शी पोलिस ठाण्यात केली होती. त्याअनुषंगाने डॉ. होळी यांच्यासह संस्थेच्या अन्य पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच डॉ. होळी यांनी शासनाची पूर्वपरवानगी न घेता सार्वजनिक संस्थेला सहकार्य केल्याने महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम 1979 नुसार व शासनाच्या रकमेची अफरातफर केल्याने डॉ. होळी यांचा राजीनामा नामंजूर करण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाच्या उपसंचालकांनी 14 ऑक्‍टोबर 2013 ला कळविले होते.\nडॉ. होळी यांनी राजीनामा नामंजुरीला आव्हान देत महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण नागपूर येथे याचिका दाखल केली. तेव्हा प्राधिकरणाने होळी यांची याचिका खारीज केली. सर्व बाबींच्या अनुषंगाने नारायण जांभुळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. जांभुळे यांच्यातर्फे ऍड. प्रदीप वाठोरे, तर होळींतर्फे ऍड. गणेश खानझोडे कामकाज पाहत आहे.\nशबरीमला मंदिर वाद फेरविचार याचिकांवर 13 नोव्हेंबरला सुनावणी\nनवी दिल्ली (पीटीआय) : शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले असून यासंबंधीच्या...\nभाजपला सत्तेपासून दूर ठेवा - आंबेडकर\nउस्मानाबाद - जनतेला मुस्लिमांची भीती दाखवत १८ पगड जातींना मनुवादी विचारांत कैद करून सत्ता कायम स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचे धोरण राष्ट्रीय स्वयंसेवक...\nमोदी सरकार भंपक - उद्धव ठाकरे\nलातूर - भाजपने गेल्या निवडणुकीत खोटे बोलून मते घेतली. सत्तेत बसल्यावरही ते वारंवार खोटेच बोलत आहेत. त्यात मी वाटेकरी होणार नाही. शिवसेनाप्रमुख...\nगृहनिर्माण महामंडळावरून शिवसेनेची नाराजी\nमुंबई - प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाची स्थापना केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या...\nतपाससंस्था आणि नियामक संस्था यांनी व्यवस्था निर्दोषपणे चालावी, यासाठी कुंपणाप्रमाणे काम करणे अपेक्षित असते. पण ही कुंपणेच कुजलेली असतील तर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z70329113607/view", "date_download": "2018-10-24T00:43:36Z", "digest": "sha1:TX3AHVK32SEUHR2GJU2VHOGSZY4NVD7A", "length": 9247, "nlines": 98, "source_domain": "m.transliteral.org", "title": "निवडक अभंग संग्रह १६", "raw_content": "\nनिवडक अभंग संग्रह १६\nनिवडक अभंग संग्रह १६\nनिवडक अभंग संग्रह १६\nहेंचि थोर भक्ति आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ॥१॥\nठेविलें अनंतें तैसेचि राहावें चित्तीं असा द्यावें समाधान ॥२॥\nवाहिल्या उद्वेग दु :खचि केवळ भोगणॆं तें फ़ळ संचिताचें ॥३॥\nतुका म्हणे घालूं तयावरी भार वाहूं हा संसार देवापायीं ॥४॥\nआपुला तो एक देव करुनि घ्यावा तेणेंवीण जीवा सुख नव्हे ॥१॥\nयेर तीं माईकें दु:खाचीं जनिती नाहीं आदि अंती अवसानीं ॥२॥\nअविनाश करी आपुलिया ऎसें लावीं मना पिसें गोविंदाचें ॥३॥\nतुका म्हणॆ एका मरणॆंचि सरे उत्तमचि उरे कीर्ति मागें ॥४॥\nचाले हें शरीर कोणाचिये सत्ते कोण बोलविते हरीवीण ॥१॥\nदेखवी ऎकवी एक नारायण तयाचें भजन चुको नको ॥२॥\nमानसाची देव चालवी अहंता मीचि एक कर्तां म्हणोनियां ॥३॥\nवृक्षाचेंही पान हाले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठें ॥४॥\nतुका म्हणे विठो भरला सबाहीं तया उणें काहीं चराचरीं ॥५॥\nविष्णुमय जग वैष्णवांचा धर्म \nआइका जी तुम्ही भक्त भागवत कराल तें हित सत्य करा ॥२॥\nकोणाही जिवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्‍वर पूजनाचें ॥३॥\nतुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दु:ख जीव भोग पावे ॥४॥\nचित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती व्याघ्रही न खाती सर्प तया ॥१॥\nविष तें अमृत आघात तें हित अकर्तव्य नीत होय त्यासी ॥२॥\nदु:ख तें देईल सर्व सुख फ़ळ होतील शीतळ अग्निज्वाळा ॥३॥\nआवडेल जीवां जिवाचिये परी सकळां अंतरीं एक भाव ॥४॥\nतुका म्हणॆ कृपा केली नारायणें जाणिजे तें येणें अनुभवें ॥५॥\n इमारत फ़ळा आली ॥१॥\n तेणे केला हा विस्तार ॥३॥\n ध्वज उभारिला भागवत ॥४॥\n तुका झालासें कळस ॥५॥\nबहिणी म्हणे पडकती ध्वजा निरुपण केले वोजा ॥६॥\nदेखोनियां तुझ्या रुपाचा आकार उभा कटीं कर ठेवूनियां ॥१॥\nतेणें माझ्या चित्ता होय समाधान वाटतें चरण न सोडावे ॥२॥\nमुखें गातों गीत वाजवितों टाळी नाचतों राउळीं प्रेमसुखें ॥३॥\nतुका म्हणे मज तुझ्या नामापुढें तुच्छ हें बापुडें सकळही ॥४॥\n किती म्हणॊन सांगो काई आतां मज पायी ठाव देई विठ्ठले ॥१॥\nपुरे पुरे हा संसार कर्म बळिवंत दुस्तर एके ठायीं निश्र्चळ ॥२॥\n तंव तो होतो बाधक ॥३॥\n अवघी तोडी माझी चिंता येउनी पंढरीनाथा वास करी ह्र्दयीं ॥४॥\n दासीं आठवावा हरी ॥१॥\nमग तो हाऊं नेदी सीण आड घाली सुदर्शन ॥२॥\n बारा वाटा पळतीं विघ्नें ॥३॥\n करा देवीसी अर्पण ॥४॥\n सांठवल्या आम्हां पोटीं ॥१॥\n नाम ऒघ लवलाहो ॥२॥\n राम कृष्ण नारायण ॥३॥\n तुका म्हणे समतीर ॥४॥\n पाहे जोडी भावाची ॥१॥\nदेव सोयरा देव सोयरा देव सोयरा दीनाचा ॥२॥\nतुका म्हणे जेवी सवें प्रेम द्यावे प्रीतीचें ॥४॥\nदेह तिहीं बळें धरिला सायासें करुनियां नास उपाधीचा ॥१॥\nपूर्वपक्षी धातु धिक्कारिलें जन स्वयें जनार्दन तेचि झाले ॥२॥\nतुका म्हणॆ यासी न चले तांतडी अनुभवें गोडी येईल कळों ॥३॥\n जेणें पीडा वारेल ॥१॥\n आणीक वाचे न सेवी ॥२॥\n आणीक काय क्षुल्लकें ॥३॥\nतुका म्हणे नव्हे बाधा आणीक कदा भूतांची ॥४॥\nसंसार तो कोण लेखे आम्हां सखे हरिजन ॥१॥\n आवडी उरे संचली ॥२॥\nस्वप्नीं तेही नाहीं चिंता रात्रीं जाता दिवस ॥३॥\n होय सरिसें भोजन ॥४॥\nसंसाराच्या नांवें घालूनियां शून्य वाढता हा पुण्य धर्म केला ॥१॥\nहरिभजनें हें धवळिलें जग चुकविला लाग कळिकाळाचा ॥२॥\nकोणाहि नलगे साधनांचा पांग करणें केला त्याग देहबुद्धी ॥३॥\nतुका म्हणे सुख समाधी हरिकथा नेणें भवव्यथा गाईल तो ॥४॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://sharyat.com/16/02/%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-24T01:23:42Z", "digest": "sha1:6VDFVNFCKOMC2MT64N2FLXGNCOZLLB6H", "length": 10025, "nlines": 76, "source_domain": "sharyat.com", "title": "या तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात !", "raw_content": "\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा.\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nजयपूरच्या दोन मुलींनी महिलांना त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत जागरूकतेसाठी अभियान सुरू केले आहे आणि मासिक पाळीच्या काळात सॅनिटरी नॅपकिन्स कसे वापरावे ते शिकवत आहेत. हे अभियान सुरू करणा-या आहेत, इनब खुर्रम ज्यांनी त्यांचे शिक्षण रसायन शास्त्रात पदव्योत्तर पदवी पर्यंत पूर्ण केले आहे आणि डॉ हेतल सचनंदानी ज्या दंतवैद्यक मध्ये शिक्षण घेत आहेत.\nहेतल आणि इनब झोपडपट्टीतून जातात आणि सॅनिटरी नॅपकिन्सचे तसेच इतर स्वच्छता बाबतच्या वस्तूंचे मोफत वाटप करतात. इनब म्हणतात की, त्यांना यातून महिलांमध्ये आरोग्याबाबतच्या प्रश्नावर जागरूकता निर्माण करायची आहे, ज्या अस्वच्छ कपडे सॅनिटरी नॅपकिन्सच्या ऐवजी वापरतात आणि त्यांना आरोग्याच्या समस्या येतात. त्या या महिलांना स्वच्छतेची मुलभूत संकल्पना समजवतात आणि हे नॅपकिन्स कसे वापरावे ते सांगतात.\nसध्याच्या स्थितीत भारतात, ज्यावेळी महिलांच्या स्वच्छता आणि आरोग्याचा मुद्दा येतो त्यावेळी स्थिती फारच वाईट असल्याचे दिसते. २०१५-१६च्या राष्ट्रीय कुटूंब आरोग्य अहवालानुसार ग्रामिण भागात केवळ ४८ टक्के महिलाच मासिकधर्माच्या काळात सॅनिटरी नॅपकिन्स वापरतात. असे असले तरी शहरी भागात देखील स्थिती काही फारशी चांगली म्हणता येणार नाही, जेथे ७८ टक्के महिलांना मासिक धर्माच्या काळात आरोग्याच्या सुविधा मिळतात. या माहितीतून समोर येते की मोठ्या प्रमाणात महिला या काळात अनारोग्याच्या बळी ठरतात, आणि त्यांना आरोग्यदायी कपडे मिळत नाहीत.\nहेतल म्हणतात, त्यांच्या अभ्यासातून त्यांना लक्षात आले की, ८० टक्के महिला सॅनिटरी नॅपकिन्स वापरत नाहीत, त्यापैकी ब-याच जणींना अद्याप ते काय आहे ते सुध्दा माहिती नाही. अगदी ज्या महिलांना त्याची माहिती आहे त्यापैकी अनेक जणींना ते परवडत नाही. त्या पुढे म्हणाल्या की, त्यांना याबाबतचे जागरूकता अभियान चंडिगढ मध्ये सुरू असल्याचे समजले आणि तसेच आपण जयपूरमध्ये घ्यावे असा त्यांनी विचार केला.\n← ही महिला आणि त्यांचा पती पराठे विकतात, त्यांना पीएचडी करायची आहे म्हणून\nविक्रम अग्निहोत्री यांना भेटा, पहिले हात नसलेले व्यक्ती ज्यांनी वाहन परवाना मिळवला आहे\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप 19/02/2018\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा. 18/02/2018\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n२० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या. आर आर आबांची ही दोन रुपं एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं. 18/02/2018\nसागर कारंडे ने घेतलं मुंबईत स्वतःच घर या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा \nकाळे अंडे देणारी आणि काळ्या रक्ताची कडकनाथ कोंबडी किंमत आहे तब्बल २००० रुपये 18/02/2018\nमुंबईमधील आणि इतर मोठ्या शहरांतील इमारतीमध्ये का नसतो १३ वा मजला. . बघा काय आहे नक्की 18/02/2018\n*** गरुड व्हा, बगळा होऊ नका पॉवर ऑफ चॉइस 16/02/2018\nKuldeep on मराठी माणूस उद्योगामध्ये कमी कुठे पडतो \nJalindar Kisan Bhoir on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nAmrut khemnalkar on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nsachin on प्रिय मित्रानो, लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख नक्की वाचा\nSandip sathe on आजचे राशिभविष्य बघा काय म्हणतेय तुमची रास….कुंभ राशी वाल्यांनी आवर्जून बघाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/videos/health/drinking-hot-water-are-8-advantages/", "date_download": "2018-10-24T02:01:05Z", "digest": "sha1:VQTBYSUTX4TY5HMPWWNM4CMYW3Y2E7J6", "length": 32458, "nlines": 477, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Drinking Hot Water Are 8 Advantages | गरम पाणी पिण्याचे हे आहेत 8 फायदे | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २४ ऑक्टोबर २०१८\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nसिलसिला बदलते रिश्तों का या मालिकेत दृष्टी धामी घेतेय या गोष्टीवर मेहनत\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n#MeToo: आलोकनाथ आणि साजिद खानला ‘मी टू’ प्रकरणी नोटीस\nरुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेला लेटमार्क\nतरुणींनो, व्हॉट्सअ‍ॅपवर डीपी ठेवताना सावधान\nसुरेंद्र गडलिंग यांच्यावरील आरोपपत्रावर आज फैसला\nशिल्पा शिंदेला लागली मोठी लॉटरी, मिळाला हा मोठा चित्रपट\n#MeToo : संजना सांघीने केला सुशांत सिंग राजपूतचा बचाव म्हणे, असे काही घडलेच नाही\n#MeToo: अजय देवगणने केली आपल्या मेकअप आर्टिस्टची हकालपट्टी\nकरिश्मा कपूरचे झाले पुन्हा एकदा ब्रेकअप\nसुभाष कपूर यांच्या जागी ‘हा’ दिग्दर्शक सांभाळणार ‘मुघल’च्या दिग्दर्शनाचा जिम्मा\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\n पार्टनरच्या Hug करण्याच्या पद्धतीवरुन ओळखा तुमचं रिलेशन\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nझणझणीत, तर्रीबाज कोल्हापूरची ठसकेदार मिसळ\n'या' ३ गोष्टींचा लैंगिक जीवनावर होतो वाईट परिणाम\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nAll post in लाइव न्यूज़\nगरम पाणी पिण्याचे हे आहेत 8 फायदे\nगरम पाणी पिण्याचे हे आहेत आठ फायदे\nWorld Heart Day 2018 : हार्ट स्ट्रोक असण्याची शक्यता वर्तवतात ही 5 लक्षणं\n तुम्हाला होऊ शकतात 'हे' गंभीर आजार\nInternational Yoga Day 2018 : पाठीच्या कण्याची लवचिकता वाढवण्यासाठी करा भुजंगासन\nInternational Yoga Day 2018 : कंबर-पोटावरील चरबी कमी करण्यासाठी करा हे आसन\nInternational Yoga Day 2018 : विपरीत करणी मुद्रेमुळे मेंदूला होतो योग्य प्रमाणात रक्तपुरवठा\nInternational Yoga Day 2018 : पाठीच्या कण्याचे आरोग्य सुधारते धनुरासन\nInternational Yoga Day 2018 : गॅसेसचा त्रास दूर करण्यासाठी करा पवनमुक्तासन\nनितळ त्वचा आणि निरोगी केसांसाठी तुम्ही काय खाता\nमुलायम आणि नितळ त्वचा, निरोगी केस यासाठी आपण जे खातो पितो तेच कामास येतं. त्वचा आणि केसांसाठी म्हणूनच आहारातील पोषक घटकांना खूप महत्त्व आहे.\nसुगंधी आणि मोहक शरीर\nदिवसभर स्वत:ला ताजतवानं आणि प्रसन्न ठेवण्यासाठीस्वत:लाच सुंगधित करता आलं तरयासाठी अनेक पर्याय आहेत.\nसुंदर दिसायचंय.. आधी नखं सुंदर करा\nसुंदरता ही फक्त चेहरा आणि केस यापुरतीच र्मयादित असते का खरंतर हातपायाची नखं हे देखील आपल्या सौंदर्यात भर घालत असतात.\nकेसांना करा फळा-फुलांचा मसाज\nकोरड्या, निस्तेज आणि गुंताळ्या केसांसाठी करा फळा फुलांचा उपाय.\nबीटचा वापर नैसर्गिक सौंदर्यासाठी करा\nचेहे-यावर आणि केसांवर नैसर्गिक सौंदर्याचं तेज हवं असेल तर आपल्या जेवणातून आणि सौंदर्योपचारातून बीट कधीही वगळू नका\nहॉट उन्हाळ्यातही कूल लुक\nप्रखर उन्हातही रापणारी त्वचा, फोड, मुरूम, पुटकुळ्या यापासून आपण स्वत:ला सुरक्षित ठेवू शकतो.\nगाजर काकडी टोमॅटोचा सौंदर्य लेप\nत्वचा आणि केसांचे प्रश्न सोडवण्याचा सोपा मार्ग. बाजारात जा आणि गाजर, काकडी, टोमॅटो विकत घेवून या..\nसरकारच्या एका होकारामुळे अनेकांना मिळु शकतो रोजगार - आंग्रीया क्रुझचे शिल्पकार\nसरकारच्या एका होकारामुळे अनेकांना मिळु शकतो रोजगार - आंग्रीया क्रुझचे शिल्पकार\nभाजपा सरकार काँग्रेसपेक्षाही थापाडे - राज ठाकरे\nवणी ( यवतमाळ ) : भूलथापांच्या बळावर सत्ता भोगणाऱ्या राजकारण्यांनी देशाचे, पर्यायाने महाराष्ट्राचे वाटोळे केले. यापूर्वीचे काँग्रेस आणि आताचे ...\n#MeToo: 'मीटू' मोहिमेवर पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णीने दिली ही प्रतिक्रिया\nमीटू मोहिमेला अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने पाठिंबा दर्शविला आहे. तिने ही मोहीम फक्त सिनेसृष्टीपुरतीच मर्यादीत न राहता कुटुंब व नातेवाईकांमध्ये घडत असलेले अत्याचार समोर आले पाहिजेत, असे सांगितले.\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nTanushree-Nana Controversy या प्रकरणाचा आम्ही अभ्यास करीत आहोत. न्यायप्रविष्ठ असल्यामुळे आता यावर बोलणे उचित ठरणार नाही.\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nदिवाळी हा सण काही दिवसांवर येवून ठेपला आहे. दिवाळीत पूजेसाठी लागणाऱ्या पणत्या, बोळके बनवण्यासाठी पणती कारागिरांची लगबग सुरू झाली आहे.\nठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेनेविरोधात धरणे आंदोलन\nठाणे महानगरपालिका परिवहन सेवेमधील १५० बसेस Gross Cost Contract ने खासगी ठेकेदाराला देऊन भ्रष्टाचार करणाऱ्या सत्ताधारी शिवसेना आणि प्रशासनाच्या विरोधात निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ठाणे शहर (जिल्हा)च्या वतीने वागळे इस्टेट येथे धरणे आंदोलन करण्यात आले.\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nओला-उबेरच्या कंपनी व्यवस्थापनाने स्वीकारलेल्या मनमानी व अन्यायी धोरणाविरुद्ध आता मुंबईसह राज्यामधील ओला, उबेरच्या चालक, मालकांनी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले आहे.\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nआयुक्त हटाव, ठाणे बचाव अशा घोषणा देत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने ठाणे गव्हर्नमेंट रेस्ट हाऊसच्या बाहेर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.\nपनवेल टर्मिनलमध्ये बेवारस बॅग आढळल्याने खळबळ\nपनवेल टर्मिनलमध्ये दोन वाजण्याच्या सुमारास बेवारस बॅग आढळल्याने खळबळ उडाली आहे. यापुर्वीच लांब पल्याच्या ट्रेनमध्ये घातपात घडविण्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली होती.\nसांगलीतील भिवघाट येथे साई गारमेंटला भीषण आग\nसांगलीतील भिवघाट येथील साई गारमेंटला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागल्याची माहिती मिळत आहे.\nधुळ्यामध्ये बालाजी रथोत्सवास प्रारंभ\nधुळ्यामध्ये बालाजी रथोत्सवास शनिवारी (20 ऑक्टोबर) सकाळी ११.२० वाजता विधीवत पूजेनंतर उत्साहात प्रारंभ झाला.\nदहशतवाद व नक्षलवाद या देशासमोरील महत्त्वाच्या समस्या - उज्ज्वल निकम\nनक्षलवादाचे लोण शहरी भागातही पसरत आहे. म्हणुन विचाराची फुट निर्माण करुन काही ठिकाणी शहरी नक्षलवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो असे मत सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले आहे.\nसंग्रामपुरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चक्काजाम आंदोलन\nश्चिम महाराष्ट्रातील दुध व ऊस आंदोलनाच्या धर्तीवर व विदर्भ, मराठवाडयातील सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चक्काजाम आंदोलन केले.\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nरावणाला देव मानणाऱ्या आदिवासी बांधवांनी 15 दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन यावर्षी रावन दहन करण्यास मनाई करण्यात यावी, अशी विनंती केली.\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\nलोकलला बसवा स्वयंचलित दरवाजे\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\n''गोपीनाथरावांसाठी जागा सोडत होतो, आता सर्व जागा लढणार''\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराकेश अस्थाना प्रकरणात मोदींना एवढी गोडी का\nजायकवाडीत ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश\n२२ महिन्यांनंतर शिवस्मारकाच्या कामाचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/nashik/profit-over-two-crores-deposit-amount-deposits-increased-earnings-satana-market-committee/", "date_download": "2018-10-24T02:02:26Z", "digest": "sha1:5E2XYKILE4WAGNPFLVYUOCFPM7W7KOAH", "length": 26745, "nlines": 396, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Profit Over Two Crores: Deposit Amount Of Deposits Increased In The Earnings Of Satana Market Committee | दोन कोटींच्या वर नफा : गाळ्यांची अनामत रक्कम जमा सटाणा बाजार समितीच्या उत्पन्नात वाढ | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २४ ऑक्टोबर २०१८\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nसिलसिला बदलते रिश्तों का या मालिकेत दृष्टी धामी घेतेय या गोष्टीवर मेहनत\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n#MeToo: आलोकनाथ आणि साजिद खानला ‘मी टू’ प्रकरणी नोटीस\nरुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेला लेटमार्क\nतरुणींनो, व्हॉट्सअ‍ॅपवर डीपी ठेवताना सावधान\nसुरेंद्र गडलिंग यांच्यावरील आरोपपत्रावर आज फैसला\nशिल्पा शिंदेला लागली मोठी लॉटरी, मिळाला हा मोठा चित्रपट\n#MeToo : संजना सांघीने केला सुशांत सिंग राजपूतचा बचाव म्हणे, असे काही घडलेच नाही\n#MeToo: अजय देवगणने केली आपल्या मेकअप आर्टिस्टची हकालपट्टी\nकरिश्मा कपूरचे झाले पुन्हा एकदा ब्रेकअप\nसुभाष कपूर यांच्या जागी ‘हा’ दिग्दर्शक सांभाळणार ‘मुघल’च्या दिग्दर्शनाचा जिम्मा\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\n पार्टनरच्या Hug करण्याच्या पद्धतीवरुन ओळखा तुमचं रिलेशन\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nझणझणीत, तर्रीबाज कोल्हापूरची ठसकेदार मिसळ\n'या' ३ गोष्टींचा लैंगिक जीवनावर होतो वाईट परिणाम\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nAll post in लाइव न्यूज़\nदोन कोटींच्या वर नफा : गाळ्यांची अनामत रक्कम जमा सटाणा बाजार समितीच्या उत्पन्नात वाढ\nसटाणा : येथील बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच उत्पन्नात यंदा वाढ झाली आहे. गेल्या डिसेंबरअखेर दोन कोटी ७७ लाख ७३ हजार रुपये इतके उत्पन्न मिळाले.\nठळक मुद्देअनावश्यक खर्चाला मूठमातीस्वतंत्र कांदा बाजार सुरू केला\nसटाणा : येथील बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच उत्पन्नात यंदा वाढ झाली आहे. गेल्या डिसेंबरअखेर दोन कोटी ७७ लाख ७३ हजार रुपये इतके उत्पन्न मिळाले असून, अनावश्यक खर्चाला मूठमाती देऊन एक कोटी ३९ लाख ९४ हजार शिल्लक असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती रमेश देवरे यांनी दिली. दरम्यान, बाजार समितीच्या मालकीच्या भाडेपट्ट्यावर वाटप करण्यात आलेल्या गाळ्यांची अनामत रक्कम सुमारे तीन कोटी रु पये जमा झाल्याचेही सभापती देवरे यांनी स्पष्ट केले. येथील बाजार समितीत गेल्या दीड वर्षात विविध सुधारणा करून बाजार समिती आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच कायापालट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बाजार समिती प्रशासनाने आवारातील कांदा भरलेल्या वाहनांचे लिलाव एका दिवसात होत नसल्यामुळे देवळा रस्त्याला स्वतंत्र कांदा बाजार सुरू केला. या निर्णयामुळे एका दिवसात साडेचारशे ते पाचशे वाहनांचा होणारा लिलाव हजार वाहनांपर्यंत गेला. यामुळे बाजार समितीच्या उत्पन्नात कमालीची वाढ झाल्याचे दिसून आले आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nकोल्हापूर : दहा रूपयाला बुट्टीभर लिंबू, गवार, भेंडी, दोडका ऐंशी रुपयांच्या वर\nऔरंगाबादकरांनी घेतली दंडाची धास्ती\nऔरंगाबादेत कुणी पाळली बंदी; कुणी साधली संधी\nप्लास्टिक गायब; कापडी पिशव्या बाहेर \nहरभरा, तूरीचे अनुदान तातडीने देण्याची मागणी \nऔरंगाबादेत रमजानच्या महिन्यात विकली ५०० किलो मेहंदी आणि अडीज लाख कोन\nमराठवाड्याला पाणी देण्याच्या आदेशाला आव्हान\nअहिंसा वर्ष म्हणून साजरे करणार : ज्ञानमती माता\nजिल्ह्याच्या दुष्काळी परिस्थितीबाबत गोंधळ\nकोजागरीनिमित्त दुधाचे दर ८० रुपयांपर्यंत\n११२ ई-टॉयलेट्स, पीपीपी तत्त्वावर उपक्रम\nअमृतसर ट्रेन दुर्घटनाबिग बॉस 12मीटूइंधन दरवाढपरिणीती चोप्रादीपिका पादुकोणप्रो कबड्डी लीगसबरीमाला मंदिरअमृता फडणवीसकॉफी विथ करण 6\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nकलिंगडापासून घरच्या घरी तयार करा 'हे' फेसपॅक\n'या' पदार्थांमुळे वाढतो तुमचा ताण; मेंदूसाठीही ठरतात घातक\nतुमची मुलं वस्तू चोरतात अशी बदला वाईट सवय\nवाहतुकीचे हे अजब नियम पाहून, तुम्ही नक्कीच जाल चक्रावून\nएक्सला खबरही लागू न देता ब्रेकअपनंतर ही ६ कामे करतात मुली\nरोहित शर्मा-विराट कोहलीची जोडी जमली\nचेहऱ्यावर स्मितहास्य खुलवणारे 'क्युट स्टॅच्यू'\nही आहे जगातील सर्वात सुंदर नदी\nसरकारच्या एका होकारामुळे अनेकांना मिळु शकतो रोजगार - आंग्रीया क्रुझचे शिल्पकार\nभाजपा सरकार काँग्रेसपेक्षाही थापाडे - राज ठाकरे\n#MeToo: 'मीटू' मोहिमेवर पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णीने दिली ही प्रतिक्रिया\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेनेविरोधात धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nपनवेल टर्मिनलमध्ये बेवारस बॅग आढळल्याने खळबळ\nसांगलीतील भिवघाट येथे साई गारमेंटला भीषण आग\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\nलोकलला बसवा स्वयंचलित दरवाजे\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\n''गोपीनाथरावांसाठी जागा सोडत होतो, आता सर्व जागा लढणार''\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराकेश अस्थाना प्रकरणात मोदींना एवढी गोडी का\nजायकवाडीत ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश\n२२ महिन्यांनंतर शिवस्मारकाच्या कामाचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/pune/mba-students-exchange-exchanges-missing-code-injures-180-students-suspended-one-woman-employee/", "date_download": "2018-10-24T02:00:06Z", "digest": "sha1:3Q6TDTRKM74OOUJSSKRXAZLV7CNR7C4Z", "length": 29341, "nlines": 399, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Mba Students Exchange Exchanges, Missing Code, Injures 180 Students, Suspended One Woman Employee | एमबीए विद्यार्थ्यांच्या गुणांची अदलाबदल, कोड चुकल्याने १८० विद्यार्थ्यांना फटका, एक महिला कर्मचारी निलंबित | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २४ ऑक्टोबर २०१८\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nसिलसिला बदलते रिश्तों का या मालिकेत दृष्टी धामी घेतेय या गोष्टीवर मेहनत\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n#MeToo: आलोकनाथ आणि साजिद खानला ‘मी टू’ प्रकरणी नोटीस\nरुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेला लेटमार्क\nतरुणींनो, व्हॉट्सअ‍ॅपवर डीपी ठेवताना सावधान\nसुरेंद्र गडलिंग यांच्यावरील आरोपपत्रावर आज फैसला\nशिल्पा शिंदेला लागली मोठी लॉटरी, मिळाला हा मोठा चित्रपट\n#MeToo : संजना सांघीने केला सुशांत सिंग राजपूतचा बचाव म्हणे, असे काही घडलेच नाही\n#MeToo: अजय देवगणने केली आपल्या मेकअप आर्टिस्टची हकालपट्टी\nकरिश्मा कपूरचे झाले पुन्हा एकदा ब्रेकअप\nसुभाष कपूर यांच्या जागी ‘हा’ दिग्दर्शक सांभाळणार ‘मुघल’च्या दिग्दर्शनाचा जिम्मा\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\n पार्टनरच्या Hug करण्याच्या पद्धतीवरुन ओळखा तुमचं रिलेशन\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nझणझणीत, तर्रीबाज कोल्हापूरची ठसकेदार मिसळ\n'या' ३ गोष्टींचा लैंगिक जीवनावर होतो वाईट परिणाम\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nAll post in लाइव न्यूज़\nएमबीए विद्यार्थ्यांच्या गुणांची अदलाबदल, कोड चुकल्याने १८० विद्यार्थ्यांना फटका, एक महिला कर्मचारी निलंबित\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील परीक्षा विभागाने एमबीएच्या पहिल्या सेमिस्टरच्या स्टॅटेस्टिक विषयाचा कोड चुकीचा टाकल्याने १८० विद्यार्थ्यांच्या गुणांची अदलाबदल झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका महिला कर्मचा-यास निलंबित करण्यात आले आहे.\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील परीक्षा विभागाने एमबीएच्या पहिल्या सेमिस्टरच्या स्टॅटेस्टिक विषयाचा कोड चुकीचा टाकल्याने १८० विद्यार्थ्यांच्या गुणांची अदलाबदल झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका महिला कर्मचा-यास निलंबित करण्यात आले आहे.\nएमबीएच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होऊन वर्ष उलटले तरी त्यांना गुणपत्रिका देण्यात आल्या नसल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी उजेडात आला होता. त्यापाठोपाठ आता १८० विद्यार्थ्यांना परस्पर अनुत्तीर्ण ठरविण्याचा आणखी एक पराक्रम पुढे आला आहे. याप्रकरणी भीम आर्मी संघटनेच्या वतीने विद्यापीठामध्ये आंदोलन करण्यात आले. परीक्षा विभागातील गैरप्रकार दूर करण्यात यावेत, याबाबतचे निवेदन भीम आर्मी संघटनेच्या वतीने प्रभारी कुलसचिव अरविंद शाळीग्राम यांना देण्यात आले. एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रथम सेमिस्टरच्या निकालामध्ये विषय कोड चुकीचा टाकला गेल्यामुळे निकालामध्ये चुका झाल्या आहेत. यासंदर्भात चौकशी करून एका महिला कर्मचाºयास निलंबित करण्यात आले आहे, असे प्रभारी कुलसचिव अरविंद शाळीग्राम यांनी स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्याने पेपरच्या फेरतपासणीसाठी अर्ज केला असता त्याला पेपरमध्ये मिळालेले गुण व प्रत्यक्षातील गुण यामध्ये तफावत असल्याचे निष्पन्न झाले.\nत्यातून विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये फेरफार झाल्याचा प्रकार उजेडात आला. परीक्षा विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका नाहक विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.\nपरीक्षा विभागाच्या प्रमुखांना निलंबित करा\nपरीक्षा विभागाकडून चुका होण्याचे प्रकार सातत्याने सुरू आहेत, विद्यार्थ्यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे याप्रकरणी केवळ कर्मचाºयांना जबाबदार न धरता परीक्षा विभागाचे प्रमुख अशोक चव्हाण यांना तातडीने निलंबित करण्यात यावे, अशी मागणी भीम आर्मी संघटनेच्या वतीने कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे करण्यात आली आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nकोकणासह मुंबईत धुव्वाधार पाऊस\nविद्यार्थ्यांच्या विद्यावेतनाचा प्रश्न चार दिवसात सोडवणार : नितीन करमळकर\nनव्या इमारतीत ‘कार्यालय प्रवेश’ साठी आॅगस्ट उजाडणार\nधर्मादाय रुग्णालयांनी केली बारा हजार कैद्यांची अाराेग्य तपासणी\nप्लास्टिक बंदीची कारवाई आवरा, पुण्यातील व्यापा-यांचे पालकमंत्र्यांना साकडे\nदुसऱ्या मुली बराेबर काेणी प्रेमविवाह करु नये म्हणून सासुने दिली जावयाला मारण्याची सुपारी\nलिंबाचे बाजारभाव निघाले तेजीत\nपोलीस कोठडीची सुरक्षा रामभरोसे\nजिल्ह्यातील १३ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करा\nमहावितरणचा उद्योजकांना दरवाढीचा शॉक\nशिवसेनेचा स्वबळाचाच निर्धार, सर्वच मतदारसंघांचा घेतला आढावा\n#MeToo ते #WeToo ने महिला सक्षमीकरण\nअमृतसर ट्रेन दुर्घटनाबिग बॉस 12मीटूइंधन दरवाढपरिणीती चोप्रादीपिका पादुकोणप्रो कबड्डी लीगसबरीमाला मंदिरअमृता फडणवीसकॉफी विथ करण 6\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nकलिंगडापासून घरच्या घरी तयार करा 'हे' फेसपॅक\n'या' पदार्थांमुळे वाढतो तुमचा ताण; मेंदूसाठीही ठरतात घातक\nतुमची मुलं वस्तू चोरतात अशी बदला वाईट सवय\nवाहतुकीचे हे अजब नियम पाहून, तुम्ही नक्कीच जाल चक्रावून\nएक्सला खबरही लागू न देता ब्रेकअपनंतर ही ६ कामे करतात मुली\nरोहित शर्मा-विराट कोहलीची जोडी जमली\nचेहऱ्यावर स्मितहास्य खुलवणारे 'क्युट स्टॅच्यू'\nही आहे जगातील सर्वात सुंदर नदी\nसरकारच्या एका होकारामुळे अनेकांना मिळु शकतो रोजगार - आंग्रीया क्रुझचे शिल्पकार\nभाजपा सरकार काँग्रेसपेक्षाही थापाडे - राज ठाकरे\n#MeToo: 'मीटू' मोहिमेवर पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णीने दिली ही प्रतिक्रिया\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेनेविरोधात धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nपनवेल टर्मिनलमध्ये बेवारस बॅग आढळल्याने खळबळ\nसांगलीतील भिवघाट येथे साई गारमेंटला भीषण आग\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\nलोकलला बसवा स्वयंचलित दरवाजे\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\n''गोपीनाथरावांसाठी जागा सोडत होतो, आता सर्व जागा लढणार''\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराकेश अस्थाना प्रकरणात मोदींना एवढी गोडी का\nजायकवाडीत ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश\n२२ महिन्यांनंतर शिवस्मारकाच्या कामाचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-24T00:54:15Z", "digest": "sha1:7JW2FNKZRR6Z57B7RDXDRA3MILRCRKXZ", "length": 17289, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "संजय दत्त निरपराध असल्याचे बाळासाहेब ठाकरे मला एकदा म्हणाले होते - नितीन गडकरी - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना…\nयुतीचा लवकर निर्णय घ्या; अन्यथा लोकसभा विधानसभा निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याची …\nमहापालिका निवडणुकीत जनतेने कानफटवले, तरीही बारणेंना दुसऱ्यांदा खासदार होण्याची स्वप्ने पडताहेत;…\nप्रश्न पिंपरी-चिंचवडच्या पाण्याचा; विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ठरवले चोर\nडीजे वाजण्यावरील बंदी तूर्तास हटवणार नाही- उच्च न्यायालय\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा…\nपिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना\nवाल्हेकरवाडीतील डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nपिंपळेनिलखमध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे…\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना…\nचाकण जवळील काळूस येथे विष प्राशन करून ५० वर्षीय इसमाची आत्महत्या\nनिगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न\nदिघीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू\nचाकण येथील रबर कंपनीचे दोन बँक अकाऊंट हॅक; ४० लाखाची रक्कम…\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले…\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव…\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही…\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका –…\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मुलासह १८ जणांना जन्मठेप\nआमच्या संयमाचा अंत पाहू नका, भारताला मोठा पलटवार झेलावा लागेल –…\nमोदी माझे मित्र आहेत आणि भारतावर माझ प्रेम आहे – डोनाल्ड…\nनीरव मोदीच्या बहिणीविरोधातही इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस\nनेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ७ प्रवाशी बेपत्ता\nHome Maharashtra संजय दत्त निरपराध असल्याचे बाळासाहेब ठाकरे मला एकदा म्हणाले होते – नितीन...\nसंजय दत्त निरपराध असल्याचे बाळासाहेब ठाकरे मला एकदा म्हणाले होते – नितीन गडकरी\nमुंबई, दि. १० (पीसीबी) – पेनची ताकद एखाद्या अणू बॉम्बपेक्षाही जास्त विध्वंसक ठरु शकते. माध्यमे, पोलीस आणि न्यायालये यांचे मतेही एखाद्याच्या जीवनावर परिणाम करु शकतात, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. अभिनेता संजय दत्त याच्या जीवनावर आधारित संजू सिनेमा पाहिल्यानंतर ते रविवारी नागपूरात एका सांस्कृतिक कार्यक्रमात बोलत होते. समाजातील कला आणि कलाकारांचे योगदान या विषयावर बोलताना संजू हा सिनेमा सुंदर सिनेमा असल्याचे त्यांनी सांगितले.\nगडकरी म्हणाले, मी सिनेमा पाहिला असून खरच तो खूपच सुंदर सिनेमा आहे. यामध्ये माध्यमे, पोलीस आणि न्यायव्यवस्था यांची मते एखाद्यावर कशा प्रकारे परिणाम करु शकतात हे दाखवण्यात आले आहे. सिनेमा पाहिल्यानंतर मी सुनिल दत्त आणि त्यांचा मुलगा संजय यांची परिस्थिती पाहून डिस्टर्ब झालो. एकदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनीही आपल्याला संजय दत्त पूर्णपणे निरपराध असल्याचे सांगितल्याची आठवण त्यांनी यावेळी सांगितली.\nमी नेहमी सांगतो की, माध्यमांनी बँक किंवा व्यक्तीबाबत माध्यमांनी लिहीताना अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. कारण, अनेक काठिण्यातून आपल्या जीवनाला त्यांनी आकार दिलेला असतो. मात्र, एक छोटीशी गोष्टही त्यांचे जीवन उद्धवस्त करण्यास कारणीभूत ठरू शकते. पेनची ताकद ही एखाद्या अणू बॉम्बपेक्षाही मोठा विध्वंस घडवून आणू शकते.\nPrevious articleदोन महिन्यांत १८ हजार शिक्षकांची भरती- विनोद तावडे\nNext articleयेरवडा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी; एकाच्या डोक्यात दगड घालून केले गंभीर जखमी\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव ठाकरे\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही – शरद पवार\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका – उध्दव ठाकरे\nपैशांची कामे अडली की, सत्तेतून बाहेर पडण्याच्या धमक्या: राज ठाकरेंची शिवसेनेवर टीका\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना...\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \nराहुल गांधींचे नाव पंतप्रधानपदासाठी काँग्रेस घोषित करणार नाही – पी. चिदंबरम\nवाकडमध्ये पाण्याची टाकी उभारण्यासाठी तातडीने निविदा प्रक्रिया राबवा – नगरसेवक संदिप...\nचोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपी खेड जेलमधून गज कापून पळाले\nआधार कार्डमुळे मोबाईल फोन नंबर बंद होणार नाही – यूआयडीएआय\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nभाजपात बुजुर्ग नेत्यांना महत्व नाही; पण त्यांच्या अस्थींना महत्व – उद्धव...\nधक्कादायक: शेतात शेळी गेल्याच्या कारणावरुन महिलेला विवस्त्र करुन मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.mahanews.gov.in/Home/DispDistrictDetailsNewsFront.aspx?str=H8xH6nWzJuP4fyPbijU0xA==", "date_download": "2018-10-24T00:35:38Z", "digest": "sha1:ZVACZCB2JZMHAEXBQFVOZ2U5ELI3A6SD", "length": 3653, "nlines": 5, "source_domain": "www.mahanews.gov.in", "title": "चांदा ते बांदा अंतर्गत 16 रोजी भव्य प्रदर्शन मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०१८", "raw_content": "सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वाकांक्षी चांदा ते बांदा योजने अंतर्गत भव्य प्रदर्शनाचे दिनांक 16 फेब्रुवारी 2018 रोजी सावंतवाडी येथे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज झालेल्या बैठकीमध्ये दिली.\nकुणकेश्वर येथे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत चांदा ते बांदा या योजनेविषयीची आढावा बैठक संपन्न झाली, त्यावेळी श्री.केसरकर बोलत होते. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी विकास पाटील, आमदार वैभव नाईक यांच्यासह कार्यान्वीत यंत्रणेचे प्रतिनिधी उपस्थित होते.\nया प्रदर्शनामध्ये या योजनेतील लाभार्थ्यांना स्वतः पालकमंत्री मार्गदर्शन करणार आहेत. तसेच लाभार्थ्यांसाठी प्रशिक्षण व कार्यशाळेचेही आयोजन करण्यात येणार आहे. त्यामध्ये शेळी पालन, कुक्कुट पालन, केज फार्मिंग, क्रॅब फार्मिंग, मत्स्यव्यवसाय, डेअरी उत्पादन, चारा उत्पादन या चांदा ते बांदा अंतर्गत येणाऱ्या योजनांचा समावेश आहे. तसेच भात उत्पादक शेतकरी, मेंढी पालन यांचाही विशेष समावेश असेल. या योजनेची माहिती जिल्ह्यातील जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याचे पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले. बिगर लाभार्थींना या योजनेची माहिती मिळावी व लोकांचा सहभाग वाढावा या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना कार्यान्वित यंत्रणेला यावेळी श्री.केसरकर यांनी दिल्या.\n'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/121-kokan-thane/5993-leopard-in-ulhasnagar-building", "date_download": "2018-10-24T01:42:33Z", "digest": "sha1:GRWNG2FXTXGRXNSXY3BDBDTIYY5T2E75", "length": 5769, "nlines": 138, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "उल्हासनगर सेक्शन-5मध्ये एका इमारतीत बिबट्याचा धुमाकूळ - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nउल्हासनगर सेक्शन-5मध्ये एका इमारतीत बिबट्याचा धुमाकूळ\nजय महाराष्ट्र न्यूज, उल्हासनगर\nउल्हासनगरमधील सेक्शन-5 येथील भाटिया चौकातल्या एका इमारतीत बिबट्या घुसला आहे. त्याने उल्हासनगरमध्ये अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. इमारतीत बिबट्या घुसल्यामुळे तेथील रहिवाशांनी तात्काळ वनविभागाला पाचारण केले.\nआज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी जमा झाली आहे. दरम्यान, बिबट्याची दृश्यं सीसीटीव्हीत कैद झाली आहेत.\nकेमिकल टॅंकरच्या स्फोटात 3 चिमुकले होरपळून जखमी \nचोरट्यांनी पळवले महिलेचे पर्स; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद\nअन् पिठात अळ्या सापडल्या\nगाडी टो करण्याच्या वादावरून, गाडी चालकात आणि पोलिस अधिकाऱ्यात हाणामारी\nउल्हासनगरच्या नामांकित कंपनीत वायूगळती; एकचा मृत्यू तर 11 जणांची प्रकृती चिंताजनक\n\"रक्ताने माखलेलं सॅनिटरी नॅपकिन घेऊन तुम्ही मंदिरात कसं जाणार\nप्रवीण तोगडियांनी केली नव्या पक्षाची स्थापना\nछ. शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात स्वित्झर्लंडच्या कलाकारांचा 'हा' सोहळा\nओला-उबर चालकांचा संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरुच...\nलग्नपत्रिकेवरुन रणवीर- दीपिका सोशल मीडियावर ट्रोल\nदिवाळीत फटाके फोडण्यास सशर्त परवानगी...\nPaytm च्या मालकाला ब्लॅकमेल, 'मास्टर प्लॅनर' अटकेत\n\"MIM प्रमाणेच आमचाही 'वंदे मातरम'च्या सक्तीला विरोध\nEVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z071008201441/view", "date_download": "2018-10-24T01:24:35Z", "digest": "sha1:QSJ4MZME4LRQON5WE6Z6UTGDLKM6XWAB", "length": 1961, "nlines": 34, "source_domain": "m.transliteral.org", "title": "गणपतीची आरती - हरिहरब्रह्मादीकी तुजला पू...", "raw_content": "\nगणपतीची आरती - हरिहरब्रह्मादीकी तुजला पू...\nGanapati Arati - Prayer to Lord Ganesha गणपतीची आरती - हरिहरब्रह्मादीकी तुजला\nम्हणोनि त्यांचे कार्य सिद्धी त्वां नेले॥\nऎसा तू गणराजा नवसा योजिले\nवर्णावया नकळे तुझी पाऊलें॥१॥\nजय देव जय देव जय गजानना\nआरती ओवाळू तुज सुंदर वदना॥जय.॥धृ.॥\nतुज ऎसा सुंदर आणिक न दीसे\nजिकडे पहावे तिकडे गणराज भासे\nश्रवणी कुंड्लांची दीप्ती प्रकाशे॥\nचंद्र सूर्य दोन्ही हेलावति जैसे॥जय.॥२॥\nगंधपुष्पे दुर्वा तुजला जे वाहती\nते नर भाग्यवंत लक्ष्मी पावती॥\nदर्शन हेळामात्रे तया होय मुक्ती\nसहज नामा याणें गाइली आरती॥जयदेव॥३॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/indian-railway/", "date_download": "2018-10-24T02:02:11Z", "digest": "sha1:YF7IUCJ35LY766DVOLPF2IM2KDC5Y6KW", "length": 28630, "nlines": 412, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Indian Railway News in Marathi | Indian Railway Live Updates in Marathi | भारतीय रेल्वे बातम्या at Lokmat.com", "raw_content": "बुधवार २४ ऑक्टोबर २०१८\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nसिलसिला बदलते रिश्तों का या मालिकेत दृष्टी धामी घेतेय या गोष्टीवर मेहनत\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n#MeToo: आलोकनाथ आणि साजिद खानला ‘मी टू’ प्रकरणी नोटीस\nरुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेला लेटमार्क\nतरुणींनो, व्हॉट्सअ‍ॅपवर डीपी ठेवताना सावधान\nसुरेंद्र गडलिंग यांच्यावरील आरोपपत्रावर आज फैसला\nशिल्पा शिंदेला लागली मोठी लॉटरी, मिळाला हा मोठा चित्रपट\n#MeToo : संजना सांघीने केला सुशांत सिंग राजपूतचा बचाव म्हणे, असे काही घडलेच नाही\n#MeToo: अजय देवगणने केली आपल्या मेकअप आर्टिस्टची हकालपट्टी\nकरिश्मा कपूरचे झाले पुन्हा एकदा ब्रेकअप\nसुभाष कपूर यांच्या जागी ‘हा’ दिग्दर्शक सांभाळणार ‘मुघल’च्या दिग्दर्शनाचा जिम्मा\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\n पार्टनरच्या Hug करण्याच्या पद्धतीवरुन ओळखा तुमचं रिलेशन\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nझणझणीत, तर्रीबाज कोल्हापूरची ठसकेदार मिसळ\n'या' ३ गोष्टींचा लैंगिक जीवनावर होतो वाईट परिणाम\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nAll post in लाइव न्यूज़\nWest Bengal: रेल्वे पुलावर चेंगराचेंगरी, दोन प्रवाशांचा मृत्यू, 14 जखमी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपश्चिम बंगालमधील हावडाजवळील संतारागाछी जंक्शन येथे रेल्वे पुलावर चेंगराचेंगरी झाली. ... Read More\nwest bengalIndian Railwayपश्चिम बंगालभारतीय रेल्वे\nरेल्वेने बनवली इंजिनाविना धावणारी ट्रेन, गाठणार ताशी 200 किमी वेग\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nभारतीय रेल्वेनेही आता आधुनिकीकरणाच्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केली असून, रेल्वेच्या तामिळनाडूमधील कारखान्यात इंजिनाविना धावणारी ट्रेन तयार करण्यात आली आहे. ... Read More\nIndian RailwayrailwayBullet Trainभारतीय रेल्वेरेल्वेबुलेट ट्रेन\n#AmritsarTrainAccident : रावणदहनाच्या कार्यक्रमाला पोलिसांनी दिली होती परवानगी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nरावणदहन पाहाण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्यांना दोन भरधाव ट्रेनने चिरडल्याची हृदयद्रावक घटना अमृतसरच्या चौडा बाजारमध्ये शुक्रवारी रात्री घडली होती. ... Read More\nAmritsar Train AccidentPunjabIndian Railwayअमृतसर ट्रेन दुर्घटनापंजाबभारतीय रेल्वे\nAmritsar Train Accident : अमृतसरमध्ये रावणदहनासाठी जमलेल्यांना भरधाव ट्रेनने उडवले, 50 हून अधिक जणांचा मृत्यू\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपंजाबमधील अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान मोठा अपघात घडला आहे. येथे रावण दहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या लोकांना रेल्वेने धडक दिल्याने झालेल्या अपघातात अनेकांचा मृत्यू झाला आहे. ... Read More\nAmritsar Train AccidentPunjabIndian Railwayअमृतसर ट्रेन दुर्घटनापंजाबभारतीय रेल्वे\nट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण अपघातात 50 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या ठिकाणी बेकायदेशीररीत्या आयोजित करण्यात आलेल्या या रावणदहनाच्या कार्यक्रमाला पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पत्नीही उप ... Read More\nAmritsar Train Accident VIDEO : अमृतसर येथील रेल्वे अपघाताचा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nAmritsar Rail Accident : पंजाबमधील अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या अपघाताचा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ समोर आला आहे. ... Read More\nAmritsar Train AccidentPunjabIndian Railwayअमृतसर ट्रेन दुर्घटनापंजाबभारतीय रेल्वे\nकेंद्र सरकारकडून रेल्वे कर्मचाऱ्यांना खूशखबर, ७८ दिवसांचा बोनस जाहीर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nदसरा आणि दिवाळीपूर्वी केंद्र सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांना खूशखबर दिली आहे. ... Read More\nIndian RailwayCentral GovernmentEmployeeभारतीय रेल्वेकेंद्र सरकारकर्मचारी\nभुरट्या चोरांचा उच्छाद, वर्षभरात रेल्वेतून चोरीस गेले दोन लाख टॉवेल\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nरेल्वेतून होणारी किरकोळ वस्तूंची चोरी ही रेल्वे प्रशासनासाठी गंभीर समस्या बनली आहे. ... Read More\nIndian RailwayThiefcentral railwaywestern railwayभारतीय रेल्वेचोरमध्य रेल्वेपश्चिम रेल्वे\nरेल्वेची नव्हे , प्रवाशांची सोय आधी पाहा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nरत्नागिरीहून मुंबईला येणारी गाडी पुढे मडगावपर्यंत जात असल्याने, ती सिंधुदुर्गातूनच भरून आली आणि प्रवाशांचा पारा चढल्याची घटना गणेशोत्सवात घडली. ... Read More\nऐका धक्काबुक्कीतुन मुंबईला परतणाऱ्या गर्दीतल्या कोकणवासीय प्रवाशांची मतं\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nऐका धक्काबुक्कीतून मुंबईला परतणाऱ्या गर्दीतल्या कोकणवासीय प्रवाशांची मतं ... Read More\nkonkanKonkan RailwayGanpati FestivalIndian Railwayकोकणकोकण रेल्वेगणेशोत्सवभारतीय रेल्वे\nअमृतसर ट्रेन दुर्घटनाबिग बॉस 12मीटूइंधन दरवाढपरिणीती चोप्रादीपिका पादुकोणप्रो कबड्डी लीगसबरीमाला मंदिरअमृता फडणवीसकॉफी विथ करण 6\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nकलिंगडापासून घरच्या घरी तयार करा 'हे' फेसपॅक\n'या' पदार्थांमुळे वाढतो तुमचा ताण; मेंदूसाठीही ठरतात घातक\nतुमची मुलं वस्तू चोरतात अशी बदला वाईट सवय\nवाहतुकीचे हे अजब नियम पाहून, तुम्ही नक्कीच जाल चक्रावून\nएक्सला खबरही लागू न देता ब्रेकअपनंतर ही ६ कामे करतात मुली\nरोहित शर्मा-विराट कोहलीची जोडी जमली\nचेहऱ्यावर स्मितहास्य खुलवणारे 'क्युट स्टॅच्यू'\nही आहे जगातील सर्वात सुंदर नदी\nसरकारच्या एका होकारामुळे अनेकांना मिळु शकतो रोजगार - आंग्रीया क्रुझचे शिल्पकार\nभाजपा सरकार काँग्रेसपेक्षाही थापाडे - राज ठाकरे\n#MeToo: 'मीटू' मोहिमेवर पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णीने दिली ही प्रतिक्रिया\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेनेविरोधात धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nपनवेल टर्मिनलमध्ये बेवारस बॅग आढळल्याने खळबळ\nसांगलीतील भिवघाट येथे साई गारमेंटला भीषण आग\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\nलोकलला बसवा स्वयंचलित दरवाजे\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\n''गोपीनाथरावांसाठी जागा सोडत होतो, आता सर्व जागा लढणार''\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराकेश अस्थाना प्रकरणात मोदींना एवढी गोडी का\nजायकवाडीत ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश\n२२ महिन्यांनंतर शिवस्मारकाच्या कामाचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/yogayog-dhing-tang-10226", "date_download": "2018-10-24T01:04:57Z", "digest": "sha1:FTLRXCXT2LPBXG6RNHSZNGEQ57YLTQTU", "length": 18159, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "Yogayog Dhing Tang योगायोग! (ढिंग टांग!) | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 22 जून 2016\nपृथ्वीलोकाच्या उत्तर गोलार्धातील सर्वांत मोठ्या दिवसाचा पहिला प्रहर. देवाधिदेव इंद्रदेवाने दंतमार्जन करोन सिंहासन ग्रहण केले. प्रघाताप्रमाणे प्रभातसमयीच्या वृत्तांकनासाठी (पक्षी : मॉर्निंग बुलेटिन) मुनिवर नारदांस निमंत्रण धाडिले. अमृततुल्य कषायपेयाचा (खुलासा : अमृततुल्य, म्हंजे अमृत नव्हे) वाफाळ चषक ओठांस लाविला, तेवढ्यात-\nइंद्रदेवाचे सिंहासन हिंदकळून त्यांच्या हातातील अमृततुल्य पेय कपातून बशीत सांडले\nपृथ्वीलोकाच्या उत्तर गोलार्धातील सर्वांत मोठ्या दिवसाचा पहिला प्रहर. देवाधिदेव इंद्रदेवाने दंतमार्जन करोन सिंहासन ग्रहण केले. प्रघाताप्रमाणे प्रभातसमयीच्या वृत्तांकनासाठी (पक्षी : मॉर्निंग बुलेटिन) मुनिवर नारदांस निमंत्रण धाडिले. अमृततुल्य कषायपेयाचा (खुलासा : अमृततुल्य, म्हंजे अमृत नव्हे) वाफाळ चषक ओठांस लाविला, तेवढ्यात-\nइंद्रदेवाचे सिंहासन हिंदकळून त्यांच्या हातातील अमृततुल्य पेय कपातून बशीत सांडले\nघाईघाईने कषायपेय समोरील स्फटिकमंडित चौरंगावर (पक्षी : काचेचे टीपॉय) ठेवून इंद्रदेवाने कुर्सी की पेटी बांध ली (मागल्या खेपेपासून त्यांनी आपल्या सिंव्हासनाला ही सोय करून घेतली आहे (मागल्या खेपेपासून त्यांनी आपल्या सिंव्हासनाला ही सोय करून घेतली आहे) जबर्दस्त धक्‍क्‍याचे तेहेतीस मिनिटे आफ्टरशॉक्‍स येत राहिले. सारे काही शांत होते न होते, इतक्‍यात नारदमुनी प्रविष्ट जाहले : ‘‘नारायण, नारायण) जबर्दस्त धक्‍क्‍याचे तेहेतीस मिनिटे आफ्टरशॉक्‍स येत राहिले. सारे काही शांत होते न होते, इतक्‍यात नारदमुनी प्रविष्ट जाहले : ‘‘नारायण, नारायण\n‘‘मुनिवर, आमचं सिंहासन असं बशीत का सांडलं‘‘ उपरण्यावर सांडलेले कषायपेयाचे डाग पुसत इंद्रदेव अनवधानाने म्हणाले.\n‘‘देवाधिदेव, पाताळलोकातही हाहाकार उडाल्याची ब्रेकिंग न्यूज आहे. कुंभीपाकातील उकळत्या तेलाच्या कढया या धक्‍क्‍याने सांडल्या. इतकेच नव्हे, तर आपल्या नंदनवनातील सुप्रसिद्ध रॉक गार्डन जमीनदोस्त झाले आहे. हजारो कल्पवृक्ष उन्मळून पडले आहेत. सारे देवगण आणि आसुरगणांची धावाधाव झाली असून, साऱ्यांनी उघड्या क्रीडांगणांकडे धाव घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. हानीचा अंदाज अजून लागत नाही, देवाधिदेव‘‘ नारदमुनींनी वृत्तनिवेदन केले.\n आमचं सिंहासन डळमळीत करणारा हा महाभाग कोण शिवाने पुन्हा तांडव तर नाही\n जनमेजयाने पुन्हा सर्पसत्र तर नाही आरंभले लंकेश रावणाने पुन्हा घोर तप तर नाही ना केले लंकेश रावणाने पुन्हा घोर तप तर नाही ना केले‘‘ देवाधिदेव चांगलेच चिंतित झाले होते.\nनारदमुनींनी माहिती पुरवली, ‘‘पृथ्वीलोकातील एका मानवानं हा प्रताप केला आहे, भगवन\n पुन्हा आला का तो रजनीकांत‘‘ कपाळावर ठाणकन हात मारत इंद्रदेव वदले.\n‘नाही भगवन, नमोजी नामक एका सामान्य मानवाने आपल्या योगसामर्थ्याच्या जोरावर इंद्रासनास आव्हान दिलं आहे आपल्या अलौकिक तपोबलाने त्याने जगभरातील कोट्यवधी अनुयायांसमवेत सामूहिक योगसाधना केली आपल्या अलौकिक तपोबलाने त्याने जगभरातील कोट्यवधी अनुयायांसमवेत सामूहिक योगसाधना केली इतकेच नव्हे, तर पवन-मुक्‍तासनदेखील केले इतकेच नव्हे, तर पवन-मुक्‍तासनदेखील केले त्यायोगे अत्युच्च कोटीचा ध्वनी निर्माण होवोन त्याचे तरंग इंद्रासनापर्यंत पोचले त्यायोगे अत्युच्च कोटीचा ध्वनी निर्माण होवोन त्याचे तरंग इंद्रासनापर्यंत पोचले डेसिबलमध्ये हा ध्वनी मोजणे अशक्‍य आहे, भगवन डेसिबलमध्ये हा ध्वनी मोजणे अशक्‍य आहे, भगवन\n‘‘हंऽऽऽ... हा नमोजी नामक मानवप्राणी भलताच डेसिबलवान दिसतोय‘‘ इंद्रदेवांना घाम फुटला हे पाहून तत्परतेने शीतला नावाची अप्सरा हातात पंखा घेऊन आली, पण देवाधिदेवांनी तिला परत पाठवून ‘टॉवेला‘ नावाच्या गौरांग अप्सरेस घर्मबिंदू टिपण्यासाठी फर्मावले.\n‘‘पृथ्वीलोकांत लाखो योगसाधकांनी चटया पसरून पसरून योग केला त्यामुळे...‘‘ नारदमुनींचे हे वाक्‍य अर्धवट राहिले. कारण संतप्त इंद्रदेवाने शेजारी उभे करून ठेवलेले वज्र उचलले होते.\n‘‘यांच्या योगामुळे आम्ही चटईवर आलो, त्याचे काय हे योग काय पाल्टिक्‍स आहे, सांगा बरे जरा डिटेलमध्ये हे योग काय पाल्टिक्‍स आहे, सांगा बरे जरा डिटेलमध्ये‘‘ इंद्रदेवाने काही न सुचून विचारले.\n‘‘त्याचे असे आहे, की गोनार्द ग्रामातील पतंजली ऋषींनी योगसूत्र लिहिले. शरीराला कळू न देता आत्म्याचा व्यायाम किंवा आत्म्याला कळू न देता शरीराचा व्यायाम, असे त्यास ढोबळमानाने म्हणता येईल. पण हजारो वर्षांनंतर या नमोजीने प्रकरण थेट युनोत नेले. परिणामी, अवघ्या विश्‍वाने एकाच वेळी योगासने केल्याने हा प्रकार घडला‘‘ मुनिवरांनी बेधडक जमेल तसे, ज्ञानकण वेंचिले. (खरा पत्रकार‘‘ मुनिवरांनी बेधडक जमेल तसे, ज्ञानकण वेंचिले. (खरा पत्रकार\n‘‘आम्हाला युद्धमान होणे क्रमप्राप्त आहे, असं दिसतं‘‘ इंद्रदेव वज्र परजत म्हणाले.\n‘‘येथे शस्त्र कामी येत नाही, भगवन याला एकच धोरण उपयुक्‍त आहे, त्याला कॉंग्रेस पॉलिसी म्हंटात याला एकच धोरण उपयुक्‍त आहे, त्याला कॉंग्रेस पॉलिसी म्हंटात‘‘ नारदमुनींनी सल्ला दिला.\n‘‘काय आहे ही कॉंग्रेस पॉलिसी‘‘ वज्र खाली ठेवत इंद्रदेवाने पृच्छिले.\n‘‘हेच, की एकाने चटईवर पवन मुक्‍तासन केले, की शेजारील चटईवरील साधकाने प्राणायाम कराऽऽऽऽवा.. नारायण, नारायण‘‘ एवढे सांगून मुनिवर नारद अंतर्धान पावले. आणि...\n...आम्ही शवासन आटोपून चटई गुंडाळली\nस्वाइन फ्लूचे 29 रुग्ण अत्यवस्थ\nपुणे - स्वाइन फ्लूने अत्यवस्थ असलेल्या 29 रुग्णांवर शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य...\nनोकरीसाठी मांडला ‘खेळ’ प्रमाणपत्राचा...\nसातारा - १९९६-९७ कालावधीत सातारा जिल्ह्यात झालेल्या राज्यस्तरीय ग्रामीण क्रीडा हॉकी स्पर्धेत प्रतिनिधित्व न करताही तसे प्रमाणपत्र तत्कालीन...\nनिमंत्रण आल्यास काँग्रेसचा प्रचार - यशवंत सिन्हा\nनागपूर - पुढील महिन्यात होणाऱ्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव अटळ असून, काँग्रेसच्या उमेदवारांकडून प्रचाराचे निमंत्रण आल्यास...\nकाळानुसार आचारविचार बदलायला हवेत, हे राजकीय पक्षांनी जनतेला समजावून सांगायला हवे. मात्र, मतपेढ्यांचे राजकारण सुरू झाले, की सारासार विचार बाजूला पडतो...\n#MeToo ‘विशाखा’ ते ‘मी-टू’ ः एक वाटचाल\n‘मीटू’ चळवळीने स्त्रियांच्या लैंगिक शोषणाचा प्रश्‍न ऐरणीवर आणला आहे. या चळवळीची खिल्ली उडवणे किंवा तात्पुरते वादळ म्हणून हा विषय सोडून देणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/17520", "date_download": "2018-10-24T01:53:31Z", "digest": "sha1:6G4JHH7OTHXDH5PTA3YIN2D355W4T5Y7", "length": 3873, "nlines": 70, "source_domain": "www.maayboli.com", "title": "व्हेज कार्विंग : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /व्हेज कार्विंग\nमाझे व्हेज कार्विंग आणि सॅलड डेकोरेशन\nमला व्हेजिटेबल आणि फ्रूट कार्विंग आणि सॅलड डोकोरेशन मध्ये खूप रस आहे. नेट वरच्या कलाकृती पाहून मी भारावून जाते. ह्या कलेचा उगम थायलंड मध्ये झाला. फार पूर्वीपासून शाही मेजवानीत तिथे अशी फळ आणि भाज्यांची सजावट शेफ करत असत. मला फार काही येत नाही पण प्रयत्न चालू असतो. हे मी केलेले काही आयटेम. ( ह्यांना कला़कृती म्हणायचं माझं धाडस होत नाहीये.)\nRead more about माझे व्हेज कार्विंग आणि सॅलड डेकोरेशन\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/22371", "date_download": "2018-10-24T01:06:29Z", "digest": "sha1:625DBZXNO7UPJVU6SQBKNB5EUGEWVVVQ", "length": 4752, "nlines": 108, "source_domain": "www.maayboli.com", "title": "काव्यवाचन : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /काव्यवाचन\nमला आठवतं त्यानुसार शाळकरी वयात कधीतरी विंदा करंदीकर, मंगेश पाडगांवकर आणि वसंत बापट या तिघांचा एकत्र काव्यवाचनाचा कार्यक्रम पाहिला होता. कवितेकडे, शब्दांकडे माझा ओढा होताच, पण कविता आपण वाचणं / गुणगुणणं आणि ती खुद्द कवीने त्याचं हृद्गत उलगडल्यासारखी समोर मांडणं यात किती जमीनअस्मानाचा फरक पडतो हे त्या दिवशी जाणवलं. त्या वयात खूप काही कळलं असेल असं नाही, पण हा अनुभव लक्षात राहिला.\nRead more about 'इर्शाद'च्या निमित्ताने...\nस्वाती_आंबोळे यांचे रंगीबेरंगी पान\nमराठी विश्व : इर्शाद\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://gazalakar.blogspot.com/2011/01/blog-post.html", "date_download": "2018-10-24T00:45:14Z", "digest": "sha1:6XCEEFOHKKEKI7RHPOYQ66I3UYMHZUX2", "length": 14934, "nlines": 93, "source_domain": "gazalakar.blogspot.com", "title": "गझलकार: ॥ श्रीकृष्ण राऊत विशेषांक ॥", "raw_content": "\nगझल हा जसा कवितेचा सशक्‍त आकृतीबंध आहे तसाच तो गायनशैलीचा विशेषप्रकारही आहे. फारसीतून उर्दूत आणि त्यानंतर अनेक भारतीय भाषांमधे हा काव्यप्रकार आला.प्रत्येक भाषेत गझलने आपले स्वतंत्र राज्य निर्माण केले.आवडीने गझल ऐकणार्‍या चाहत्यांची संख्या जगात फार मोठी आहे.मराठी मुलुखालाही गझलने चांगलेच वेड लावले आहे.उर्दूच्या ख्यातनाम शायरांचे गझलसंग्रह आज देवनागरी लिपीत उपलब्ध आहेत. अशा गझलच्या कला आणि कौशल्यासंबंधी सबकुछ देण्याचा हा एक प्रयत्‍न.\nवाचलेली पृष्ठे : ब्लॉगर स्टॅटस नुसार\nदुनिया जिसे कहते है :\nगझल गंधर्व सुधाकर कदम विशेषांक\nडॉ.अविनाश सांगोलेकेर : श्रीकॄष्ण राऊत ह्यांची मराठी गझल\nलता मंगेशकर : गझलांची खासियत\nअशोक दामोदर रानडे : गझल\nसुरेश भट : मराठी गझलगायन\nपुरुषोत्तम पाटील : ‘आम्ही’\nडॉ.श्रीकृष्ण राऊत : गझलतंत्र\nसुरेशकुमार वैराळकर : खंत एका कलंदर झंझावाताची\nसदानंद डबीर : सुरेश भटांच्या गझलांमधील तरल भावकाव्य\nसदानंद डबीर : सुरेश भटांच्या गझलांमधील तत्वचिंतन\n॥ श्रीकृष्ण राऊत विशेषांक ॥\nदि.९ जानेवारी २०११ ला अमरावती येथे मराठी गझलोत्सव साजरा होतोय.गझलोत्सवात दरवर्षी मुंबईच्या बांधण जनप्रतिष्ठान तर्फे ज्येष्ठ मराठी गझलकाराला जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. या वर्षी हा पुरस्कार ज्येष्ठ मराठी गझलकार श्रीकृष्ण राऊत यांना रसिकराज नामदार सुशीलकुमारजी शिंदे यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात येईल.अकरा हजार रुपये रोख,शाल,श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.\nया निमित्ताने मराठी गझलवर मनस्वी प्रेम करणार्‍यांसाठी गझलकार ब्लॉग तर्फे नववर्षाची एक खास भेट उपलब्ध होणार आहे.श्रीकृष्ण राऊत यांच्या मराठी गझलांचा विविध अंगांनी वेध घेणारा एक विशेषांक दि.७ जानेवारी २०११ ला प्रकाशित होत आहे.या अंकाचे संपादन प्रख्यात समीक्षक डॉ.किशोर सानप करीत असून प्रस्तुत अंकात डॉ.किशोर फुले, डॉ.मधुकर वाकोडे,वसंत केशव पाटील,सदानंद डबीर,प्रा.श्रद्धा पाटील,कमलाकर देसले,सुधाकर कदम,डॉ.अविनाश सांगोलेकर,श्रीराम गिरी,गंगाधर मुटे,प्रा.अशोक इंगळे,प्रा.राजेंद्र मुंढे,सुधाकर जाधव आणि डॉ.किशोर सानप इ. लेखक श्रीकृष्ण राऊत यांच्या मराठी गझलचे विभिन्न पैलू उलगडून दाखवणार आहेत.\nया विशेषांकात पत्रांचा स्वतंत्र विभाग असून त्यात ना.घ.देशपांडे,मंगेश पाडगावकर ,नरेंद्र लांजेवार यांच्या पत्रांचा समावेश आहे.\n॥ श्रीकृष्ण राऊत विशेषांक येथे वाचा ॥\nLabels: श्रीकृष्ण राऊत विशेषांक\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी गझलकार डॉ.श्रीकृष्ण राऊत यांना जीवन-गौरव, गझल गौरव पुरस्कार\nमुंबईच्या बांधण जनप्रतिष्ठान तर्फे मराठी गझल लेखनातील प्रदीर्घ आणि मौलिक योगदानाबद्दल दरवर्षी ज्येष्ठ मराठी गझलकाराला जीवन-गौरव पुरस्कार देण्यात येतो. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार ख्यातनाम मराठी गझलकार डॉ.श्रीकृष्ण राऊत यांना ९ जानेवारी २०११ ला अमरावती येथे झालेल्या गझलोत्सवात मा.सुशीलकुमारजी शिंदे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच यू.आर.एल.फाउंडेशनचा गझल गौरव २०१४ चा पुरस्कार नामवंत समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते १५ एप्रिल २०१४ ला पुणे येथे प्रदान करण्यात आला. मागील चाळीस वर्षापासून डॉ.राऊत यांनी मराठीतील दर्जेदार नियतकालिकातून गझल लेखन केले आहे.‘गुलाल आणि इतर गझला’ हा त्यांचा गझलसंग्रह प्रसिद्ध आहे. पु.ल.देशपांडे,कुसुमाग्रज,ना.घ.देशपांडे,मंगेश पाडगावकर ह्या दिग्गजांनी राऊतांच्या गझलांना वाखाणले आहे.नागपूर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ‘सुरेश भट स्मृति गझल वाचन’ सत्राचे अध्यक्षपद डॉ.राऊत यांनी भूषविले आहे. दशरथ पुजारी,सुरेश वाडकर,सुधाकर कदम,भीमराव पांचाळे,स्वाती पोहनकर,राजेश उमाळे,रफिक शेख,मदन काजळे,दिनेश अर्जुना इ.गझल गायकांनी त्यांच्या गझला गायिल्या आहेत. ‘मराठी गझल : तंत्रशुद्धता की तंत्रशरणता’ हा त्यांचा गाजलेला लेख ‘विकिपिडिया’ वर सुरेश भटांच्या‘बाराखडी’सोबत समाविष्ट करण्यात आला आहे. ‘माझी गझल मराठी’ या राऊतांच्या ब्लॉगची इंटरनेटवर तीस हजाराहून अधिक पृष्ठे जगभर वाचल्या गेलीत. त्यांनी संपादित केलेल्या ‘गझलकार’ब्लॉगवरील सुरेश भट विशेषांक,सुधाकर कदम विशेषांकाला संपूर्ण विश्वातून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.\nगझलगंधर्व सुधाकर कदम यांचा ब्लॉग :\nमाझी मराठी गझल गायकी\nहिन्दी गझलांची वृत्ते (बहर) :\n॥ भारतीय ग़ज़ल विशेषांक ॥\n‘शब्दसृष्टि’चा ॥ भारतीय ग़ज़ल विशेषांक ॥\nउर्दू गझलांची वृत्ते (बहर) :\nगझलकारांच्या नावानुसार शोध :\nगझलकार :सुरेश भटस्व.उ.रा.गिरी डॉ.श्रीकृष्ण राऊतवसंत केशव पाटीलप्रल्हाद सोनेवानेतुळशीदास खराटेडी.एन.गांगणअविनाश सांगोलेकरखलील मोमीनचंद्रशेखर सानेकरसदानंद डबीरकलीम खानअनंत ढवळेललित सोनोनेअनंत भीमनवारस्व.व्यंकट देशमुखश्रीराम गिरीवंदना पाटील अशोक थोरातसमीर चव्हाणकमलाकर देसलेसुरेशकुमार वैराळकरअभिषेक उदावंत अमित वाघ अमोल शिरसाट गणेश धामोडकर रुपेश देशमुख रविप्रकाशसिद्धार्थ भगतगौरवकुमार आठवलेमनोज सोनोनेशरद गावंडेदुष्यंतकुमार\n‘‘सध्या मुक्तछंदाच्या वापराने मराठी कवितेला दारिद्र्य आले आहे. म्हणूनच एकाचवेळी विविध विषय समर्थपणे पोहोचवणा-या व वृत्तसौंदर्याने नटलेल्या गझल प्रकाराचा स्वीकार-अंगिकार मराठी भाषेला आवश्यकच ठरणार आहे’’ - असे उद्गार सुप्रसिद्ध साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी मुंबई विद्यापीठात गझल प्रकारावर झालेल्या परिसंवादाच्या अध्यक्षपदावरून काढले. (वृत्त - महाराष्ट्र टाइम्स, दि.७-४-२००४)\nडॉ.श्रीकृष्ण राऊत : गझल सादर करताना\nतुझ्या गुलाबी ओठांवरती : रफिक शेख\nनामवंत सिने दिग्दर्शक राजदत्तजी ‘गझलकार’ सीमोल्लंघन विशेषांकाबद्दल बोलताना :\nप्रख्यात समाज सेविका सिंधुताई सपकाळ\nसीमोल्लंघन २०११ चे प्रकाशन करताना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/book-review-of-jhanjhar/", "date_download": "2018-10-24T01:59:16Z", "digest": "sha1:WJZDIERTTQQDXNXCULUTOZNWNKUV2EOE", "length": 26815, "nlines": 268, "source_domain": "www.saamana.com", "title": "अध्यात्माचा आकृतिबंध | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nआमचं वयच सेल्फी काढण्याचं, मुख्यमंत्र्यांनी ‘मीडिया’ला झापले\nप्लॅस्टिक बंदी, चार महिन्यांत 1 कोटी 37 लाखांचा दंड वसूल\nम्हाडा, सिडकोनंतर आता आणखी एक गृहनिर्माण महामंडळ\nपुन्हा देशात भाजपची सत्ता येणार नाही\n फटाके फोडा, फक्त रात्री 8 ते 10 पर्यंतच\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nतोगडिया यांनी स्थापन केला नवा पक्ष, लोकसभा निवडणूक लढवणार\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nघरात बसल्याजागी ऐकता येणार गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके\nखगोलसंशोधक स्टिफन हॉकिंग यांच्या व्हीलचेअर, पदक, पुरस्कारांचा लिलाव\nऍपल लॉन्च करणार जगातला सर्वात छोटा आयपॅड\nब्रह्मांडाचे रहस्य उलघडणाऱ्या स्टीफन हॉकिंग्स यांच्या व्हीलचेअरचा होणार लिलाव\nविराटच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहत्यांना बसला धक्का, अनेकांना अश्रू अनावर\nसचिन-विनोद पुन्हा क्रिकेटच्या मैदानात; अॅकॅडमीद्वारे युवा क्रिकेटपटूंना घडवणार\nहिंदुस्थानच्या विजयाची हॅटट्रिक; जपानचा 9-0 गोलने धुव्वा\nहिंदुस्थान-इंग्लंड लॉर्डस् कसोटी फिक्स, वृत्तवाहिनीच्या लघुपटाने क्रिकेट वर्तुळात खळबळ\n‘हिटमॅन’ला खुणावतोय सचिन-धोनीचा ‘हा’ विक्रम, गांगुलीला केले ओव्हरटेक\nनवान्न पौर्णिमा : कोकणातील नव्याची अपूर्वाई\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nआजचा अग्रलेख : वंदे मातरम् म्हणावेच लागेल\nआजचा अग्रलेख : जगभ्रमण बरे पण मिळाले काय\n– सिनेमा / नाटक\n‘झी मराठी अॅवॉर्डस्’मध्ये ‘तुला पाहते रे’ची बाजी\nसंघर्षमय जिद्दीची कहाणी पाटील\n‘पाटील’ २६ ऑक्टोबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nदूध की दही, जाणून घ्या आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर \n….असा असतो दुतोंडी साप\nरावणाचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी, जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nरोखठोक: आसाराम, अकबर आणि केरळचा बिशप\nफुलटॉस भी बहोत बडी चीज है, बाबू\n>> ज. दा. शहापूरकर\nचिंतनीकार सन्माननीय प.पू.बा.भो. शास्त्री यांची अलीकडेच प्रकाशित झालेली महाराष्ट्र शासनाचा ख.ना. आपटे पुरस्कार प्राप्त ‘झांजर’ कादंबरी हातात आली. ब्रह्मविद्येचा गाभा म्हणजे महावाक्य हा या ललित कादंबरीचा विषय आहे.\nकादंबरीतील कथानकाला एक सामान्य पार्श्वभूमी आवश्यक असावी लागते. त्याचप्रमाणे कथानकातील प्रत्येक महत्त्वाच्या घटनेला तेवढय़ापुरती स्वतंत्र अशी पार्श्वभूमी आवश्यक असते. यालाच ‘भोवतालचे वातावरण’ असे म्हणतात. हीच वातावरण निर्मिती होय. प्रस्तुत कादंबरीत अशी वातावरण निर्मिती झालेली आहे. लेखकाचे हे पहिले यश आहे. महावाक्यावरील विश्लेषण हा या कादंबरीचा विषय प्रतिपादित असताना लेखकाने कमालीची वातावरण निर्मिती केलेली आहे. भव्य मंडप, व्यासपीठावर प्रवाचकासाठी केलेले सुंदर सिंहासन, श्रद्धाभावाने आलेला अच्युतांचा मेळावा, सनई चौघडय़ांचं मंगल वाद्य, मंडपाच्या बाहेर पुस्तक विक्रेत्यांची थाटलेली दुकाने, सुरुवातीला गीतापीठांचं मंगल व सात्त्विक पठण या सर्व वर्णनातून एक आध्यात्मिक पार्श्वभूमी लेखकाने चितारलेली आहे. प्रत्येक घटनाप्रसंगाला तेवढय़ापुरती स्वतंत्र आध्यात्मिक पार्श्वभूमी देऊन लेखकाने एक शब्दचित्र साकारलेले आहे.\nअनेक प्रसंगांची चतुराईने केलेली मांडणी किंवा गुंफण म्हणजे ललित कथा होय. या कथेत मोजकीच पात्रे आहेत. सागर आणि आरती या प्रमुख पात्रांसोबतच सरला, अन्ना, नीरज, प्रतीक, समीर ही दुय्यम पात्रेसुद्धा वावरताना दिसतात. पू. शास्त्राच्या या ‘झांजर’मधून कथानकाद्वारे व्यक्ती निर्माण झाल्या नाहीत, तर व्यक्तींकडून कथानक निर्माण इत्यादी झाले आहे. कथानकाचा विषय व त्याची कलात्मक मांडणी करण्यावर कथानकाचे महत्त्व असते याचे भान पू. शास्त्रानी ठेवून सर्व प्रसंगांत एकसूत्रता ठेवलेली आहे हे त्यांच्या कादंबरीचे दुसरे यश म्हणावे लागेल.\nसंग्राम हा ललित कथेचा आत्मा असतो असे म्हटले जाते, नव्हे तो ललित कथेचा अविभाज्य घटक असतो. दोन किंवा अधिक विरोधी शक्ती तेव्हा संग्राम किंवा संघर्ष उत्पन्न होतो. असा संग्राम पाहण्यात, वाचण्यात मन रमते हे निसर्गसिद्ध आहे. सौंदर्य आणि रंजकता हेच तर कादंबरीचे उद्देश असतात. नदीच्या पाण्याचा प्रवाह एकाच बाजूने वाहत आहे हे पाहताना कोणता आनंद होणार पण समजा दोन प्रवाह परस्परविरुद्ध येऊन मिळताना होणारा नाद मनमोहक ठरेल, आनंददायी ठरेल म्हणूनच झुंज किंवा संग्राम आनंद देणारा असतो. व्यक्ती-व्यक्तीमधला संघर्ष हा उथळ असतो, कमी प्रतीचा असतो. परिस्थिती आणि व्यक्तीमधील संघर्ष हा पहिल्यापेक्षा जास्त परिणामकारक असतो. एकाच व्यक्तीच्या दोन विचारांमधील संघर्ष हा त्याहीपेक्षा जास्त प्रभावी असतो. दोन व्यक्तींच्या परस्परविरुद्ध विचारांचा संघर्ष हा त्याहीपेक्षा जास्त प्रभावी असतो. प्रस्तुत कादंबरीत असाच वैचारिक संघर्ष आढळून येतो. आरतीने किंवा इतर पात्रांनी घेतलेल्या शंका आणि त्या शंकांचे सागरने केलेले निराकरण हाच या कादंबरीतील वैचारिक संघर्ष आहे आणि तो अत्यंत प्रभावी, रंजक आणि आनंददायी ठरला आहे हे या कादंबरीचे यश म्हणावे लागेल.\nसमर प्रसंग हा कोणत्याही ललित कृतींचा गाभा असला तरी व्यक्तिदर्शन आणि कथानक यांच्या कलात्मक चौकटीत त्याला बसविल्याखेरीज त्या कलाकृतीत सौंदर्य निर्माण होणार नाही म्हणून व्यक्तिदर्शन चातुर्यही महत्त्वाचे असते. कारण कथानकातून व्यक्ती निर्माण होत नसतात तर व्यक्तिदर्शनातून कथा साकार होत असते. व्यक्तीचा विचार आणि कृती तिचा स्वभाव सांगत असताना पू. शास्त्रानी कमालीची दक्षता बाळगलेली आहे आणि त्यामुळेच या कादंबरीतील व्यक्तिरेखा जिवंत आणि प्रभावी साकारण्यात त्यांना यश आलेले आहे.\nया कादंबरीचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे लेखकाचे संवाद चातुर्य व्यक्ती-व्यक्तींच्या संवादातून कथानकाला विषयाला पुढे पुढे नेणे व त्या संवादाद्वारे वाचकाला अप्रतिम आनंदाची मेजवानी देणे हीच चांगल्या संवाद कौशल्याची कसोटी असते आणि फलश्रुतीदेखील पू. शास्त्राच्या या कादंबरीत संवादांची रेलचेल आहे. संवाद कौशल्यानेच त्यांच्या व्यक्तिरेखांना (विशेषतः सागरच्या) झळाळी आलेली आहे. कोणत्या पात्राच्या तोंडी कोणते संवाद घालावे याबाबतची पूर्ण जाणीव लेखकाने ठेवली आहे. हीसुद्धा त्यांच्या कादंबरीची यशस्विताच आहे यात संभ्रम नाही. कादंबरीचा विषयच गहन आहे म्हणून संवाददेखील गहनच असणार; परंतु विषयाला हलके करण्याचे कसब पू. शास्त्रा यांच्या लेखणीत असल्यामुळे कादंबरी कंटाळवाणी होत नाही. महावाक्य म्हणजे ज्ञानीयांचा प्रांत, थोरलं वाक्य हे थोरा-मोठय़ांचे. याला शह देत तेही आपलंच आहे हा आपुलकीचा भाव निर्माण करणारी ही कादंबरी आहे यात शंका नाही. सर्वसामान्यांना समजेल, रुचेल व वाचकदेखील क्लिष्ट विषय समजल्यामुळे मोहरून जाईल.\nपू. शास्त्राचं कोणतेही पुस्तक वाचायला घेतलं की, मला आचार्य रजनीशांची आठवण येते. आपला विषय मांडत असताना लौकिकातील अनेक उदाहरणे व दाखले देतात आणि वाचकाला आपल्यासोबत कुशलतेने ओढत नेतात. त्याचप्रमाणे पू. शास्त्रासुद्धा आपला विषय मांडत असताना अनेक दाखले देऊन वाचकांना संमोहित करतात, मंत्रमुग्ध करतात हा त्यांच्या लेखणीचा खास विशेष आहे.\n‘झांजर’ ही कादंबरी अनेक अंगांनी वैशिष्टय़पूर्ण आहे. रसिकांनी, मर्मज्ञांनी, संतांनी, महंतांनी ती जरूर वाचावी, जवळ बाळगावी. महाराष्ट्र राज्याची मान्यतेची मोहर प्राप्त झालेली आहेच. झांजर म्हणजे शब्दामृताचा न रिता होणारा घट. त्यातील अमृत कितीही प्यावे आणि तृप्त व्हावे. पू. शास्त्रानी अशा एकापेक्षा एक सरस कादंबऱया यापुढेही द्याव्यात.\nलेखक – बा. भो. शास्त्री\nफ्रकाशक – आदित्य प्रकाशन\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलभविष्य – रविवार ३१ डिसेंबर २०१७ ते शनिवार ६ जानेवारी २०१८\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nरोखठोक: आसाराम, अकबर आणि केरळचा बिशप\nआमचं वयच सेल्फी काढण्याचं, मुख्यमंत्र्यांनी ‘मीडिया’ला झापले\nप्लॅस्टिक बंदी, चार महिन्यांत 1 कोटी 37 लाखांचा दंड वसूल\nम्हाडा, सिडकोनंतर आता आणखी एक गृहनिर्माण महामंडळ\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nभाजपच्या महिला सरपंचांचा शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन...\nछत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी घेतले योगी आदित्यनाथांचे आशीर्वाद\nकच्छमधून पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक\nव्हॉट्सअॅपमध्ये चार भन्नाट फिचर्सचा समावेश, वाचा काय आहे विशेष…\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://sharyat.com/11/02/%E0%A4%A8%E0%A4%B6%E0%A4%BE-%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A3/", "date_download": "2018-10-24T00:26:45Z", "digest": "sha1:7MPJAPTU7JLYYKIBR3ZW64N5Z6UD34KQ", "length": 9890, "nlines": 78, "source_domain": "sharyat.com", "title": "नशा न करणाऱ्या लोकांना पण होत आहे कैंसर, समोर आले हे मोठे कारण ???", "raw_content": "\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा.\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \nनशा न करणाऱ्या लोकांना पण होत आहे कैंसर, समोर आले हे मोठे कारण \nआजकाल सर्वांचे आयुष्य एवढे व्यस्त झाले आहे की आरामात बसून खाण्याचा देखील वेळ उरला नाही आहे. हेच कारण आहे की लोक घरातील अन्न खाण्याच्या ऐवजी बाहेरचे खातात. बाहेरील खाण्यामध्ये लोक सर्वात जास्त फास्ट फूड खाणे पसंत करतात. खरेतर हे सर्वांना माहीत आहे की फास्ट फूड आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे तरीही लोक हे खाणे पसंत करतात. आज आम्ही तुम्हाला फास्ट फूड बद्दल काही अशी माहीती सांगत आहोत. जे समजल्यावर तुम्ही कदाचित फास्ट फूड खाणे कमी किंवा बंद कराल.\nहल्लीच्या काळातील सर्व लोकांना माहीत आहे की कैंसर हा किती भयानक आजार आहे. ज्याच्या विळख्यात दररोज अनेक लोक येत आहेत. तुमच्या माहितीसाठी दररोज कैंसरच्या विळख्यात अनेक लोक अडकत आहेत आणि मृत्यू होत आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल की साल 2016 मध्ये अमेरिकेमध्ये कैंसरमुळे मरणाऱ्यांची संख्या 6 लाख पर्यंत पोचली होती. तर 17 लाख लोक या आजारामुळे ग्रासलेले होते.\nबातम्यांच्या अनुसार फास्ट फूड मध्ये मोडले जाणारे हॉट डॉग हे कैंसर कारक तत्वाने भरपूर आहे. एवढेच नाही तर हॉट डॉग बनवण्यासाठी जी प्रक्रिया वापरली जाते ती आरोग्यासाठी अतिक्षय हानिकारक मानली जाते. म्हणजेच जर तुम्ही हॉट डॉग खाता तर तुम्हाला देखील कैंसर होण्याची शक्यता आहे.\nहॉट डॉग बनवण्यासाठी पॉर्क सोबतच चिकन पण वापरले जाते. एवढेच नाही यामध्ये सोडियम नाइट्राइट, सोडियम फास्फेट, सोडियम लैक्टेट इत्यादी घातक पदार्थ वापरले जातात.\nअमेरिकन कैंसर संस्थानच्या अनुसार जर तुम्ही दिवसात एक हॉट डॉग जरी खालले तरी तुमच्या शरीरात कैंसर होण्याची लक्षणे वाढतात. त्याच सोबत तुम्हाला पोटाचा कैंसर होण्याची शक्यता 18 टक्के वाढते. तुमच्या माहितीसाठी हॉट डॉग बनवण्यासाठी पॉर्क आणि चिकन एकत्र बारीक केले जाते.\nएवढेच नाही तर अनेक प्राण्यांचे लीवर आणि किडनी यासोबत बारीक वाटले जाते. ज्यामुळे कैंसर होण्याची शक्यता जास्त होते. जर सरळ शब्दात सांगायचे झाले तर तुम्हाला हॉट डॉग बिलकुल खायचे नाही आणि इतर दुसऱ्या फास्ट फूडचे सेवन कमी करायचे आहे.\n← जड झालेल आई-बाप\nVICKS आणि IODEX यांचे हे गुप्त रहस्य तुम्हाला माहीत नसेल पहा काय आहे हे रहस्य त्यानंतरच यांचा वापर करा \nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप 19/02/2018\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा. 18/02/2018\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n२० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या. आर आर आबांची ही दोन रुपं एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं. 18/02/2018\nसागर कारंडे ने घेतलं मुंबईत स्वतःच घर या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा \nकाळे अंडे देणारी आणि काळ्या रक्ताची कडकनाथ कोंबडी किंमत आहे तब्बल २००० रुपये 18/02/2018\nमुंबईमधील आणि इतर मोठ्या शहरांतील इमारतीमध्ये का नसतो १३ वा मजला. . बघा काय आहे नक्की 18/02/2018\n*** गरुड व्हा, बगळा होऊ नका पॉवर ऑफ चॉइस 16/02/2018\nKuldeep on मराठी माणूस उद्योगामध्ये कमी कुठे पडतो \nJalindar Kisan Bhoir on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nAmrut khemnalkar on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nsachin on प्रिय मित्रानो, लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख नक्की वाचा\nSandip sathe on आजचे राशिभविष्य बघा काय म्हणतेय तुमची रास….कुंभ राशी वाल्यांनी आवर्जून बघाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/10/news-1908.html", "date_download": "2018-10-24T00:15:55Z", "digest": "sha1:MEUCF2VJZCLYAGGK3WW2NDPDSK6KSMGZ", "length": 8373, "nlines": 85, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "हुंड्यासाठी छळ प्रकरणात आरोपींना तातडीने होणार अटक. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar City Special Story हुंड्यासाठी छळ प्रकरणात आरोपींना तातडीने होणार अटक.\nहुंड्यासाठी छळ प्रकरणात आरोपींना तातडीने होणार अटक.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- न्यायाधार संस्थेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात महिलांच्या हक्कासाठी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर पहिल्या सुनावणीत महिलेचा हुंड्यासाठी छळ झाल्यास भारतीय दंड सहिता (आईपीसी) 498 (अ) या कायद्यान्वये आरोपींना तातडीने अटक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.\nADVT - दैनिक सकाळ चे निवासी संपादक डॉ.बाळ ज. बोठे यांची पुस्तके मिळावा आकर्षक डिस्काउंटसह फ्लिपकार्टवर http://fkrt.it/AcbmyTuuuN अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा\nतर मागील मार्गदर्शक तत्वानुसार महिलांच्या हक्काला बाधा येत असल्याने केंद्र सरकार, राष्ट्रीय महिला आयोग, महिला व बालविकास विभाग (भारत सरकार) ला नोटीस काढून, 28 दिवसात म्हणने मागितले आहे.\nमहिला वकिलांद्वारा संचलित न्यायाधार संस्थेच्या वतीने एक महिन्यापुर्वी सर्वोच्च न्यायालयात संस्थेच्या सचिव अ‍ॅड.निर्मला चौधरी यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. महिलांची सासरच्याकडून हुंड्यासाठी होणारी पिळवणुक, छळ, अत्याचार प्रकरणाची आकडेवारी संस्थेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आनून देण्यात आली.\nमुख्य न्यायमुर्ती दीपक मिश्रा, न्यायमुर्ती ए.एम. खानविलकर व न्यायमुर्ती डी.वाय. चंद्रचुड यांनी पहिल्या सुनावणीतच भारतीय दंड सहिता (आईपीसी) 498 (अ) या कायद्यान्वये आरोपींना तातडीने अटक करण्याचे निर्देश दिले आहे.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nभारतीय दंड सहिता (आईपीसी) 498 (अ) या कायद्याचा दुरोपयोग होत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने 27 जुलै रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार हुंड्यासाठी छळ प्रकरणात पती व सासरच्या कुटुंबीयांना अटक न करता, त्या प्रकरणाची एका कमिटीकडून चौकशी करण्याचे सांगितले होते.\nमात्र या मार्गदर्शक तत्वासाठी सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार करण्यास सांगितले असून, महिलेचा हुंड्यासाठी छळ झाल्यास पती व सासरच्या कुटुंबीयांना तातडीने अटक होणार आहे. या क्रांतीकारक निर्णयाचा न्यायाधार संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे.\nपुर्वीच्या मार्गदर्शक तत्वानुसार सर्वसामान्य ग्रामीण भागातील महिलांचा अधिकारच काढून घेण्यात आला होता. या निर्णयाने सर्वोच्च न्यायालयाने महिलांचे अधिकार संरक्षित केले आहे. सर्वसामान्य महिलांच्या वेदना जाणून सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी केली असल्याची प्रतिक्रीया अ‍ॅड.निर्मला चौधरी यांनी दिली.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nउद्धव ठाकरे लोकसभा उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार या चार नेत्याची नावे चर्चेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/marathi-news-solapur-standing-committee-95802", "date_download": "2018-10-24T01:55:50Z", "digest": "sha1:XDP5FDAE33NLWCH4ULYZTJIJ7HX7TFZZ", "length": 14505, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news solapur standing committee सोलापूर स्थायी समितीच्या सोळा सदस्यांनी ठेवले 'देव पाण्यात' | eSakal", "raw_content": "\nसोलापूर स्थायी समितीच्या सोळा सदस्यांनी ठेवले 'देव पाण्यात'\nशुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018\nसोलापूर - महापालिका स्थायी समितीतील आठ सदस्य उद्या (शनिवारी, ता. 3 फेब्रु.) चिठ्ठीद्वारे बाहेर पडणार आहेत. आपल्या नावाची चिठ्ठी निघू नये, यासाठी सर्वच 16 सदस्यांनी आपले 'देव पाण्यात' ठेवले आहेत. माझी चिठ्ठी निघाली तरी चालेल, शेवटी नशिबाचा खेळ, असे काही सदस्य म्हणत असले तरी मनोमन मात्र चिठ्ठी निघू नये हीच त्यांची इच्छा असल्याचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहेत. पुर्वनियोजनानुसार 'चिठ्ठी' काढण्याचा मुहूर्त आज (शुक्रवारी, ता. 2 फेब्रु.) होता. मात्र हा दिवस 'घात'वार असल्याचा साक्षात्कार काही जणांना झाला आणि आग्रहपूर्वक चिठ्ठीचा विषय 'अजेंड्या'वरुन बाजूला काढण्यात आला.\nसोलापूर - महापालिका स्थायी समितीतील आठ सदस्य उद्या (शनिवारी, ता. 3 फेब्रु.) चिठ्ठीद्वारे बाहेर पडणार आहेत. आपल्या नावाची चिठ्ठी निघू नये, यासाठी सर्वच 16 सदस्यांनी आपले 'देव पाण्यात' ठेवले आहेत. माझी चिठ्ठी निघाली तरी चालेल, शेवटी नशिबाचा खेळ, असे काही सदस्य म्हणत असले तरी मनोमन मात्र चिठ्ठी निघू नये हीच त्यांची इच्छा असल्याचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहेत. पुर्वनियोजनानुसार 'चिठ्ठी' काढण्याचा मुहूर्त आज (शुक्रवारी, ता. 2 फेब्रु.) होता. मात्र हा दिवस 'घात'वार असल्याचा साक्षात्कार काही जणांना झाला आणि आग्रहपूर्वक चिठ्ठीचा विषय 'अजेंड्या'वरुन बाजूला काढण्यात आला.\nशनिवारी (ता.3) चतुर्थी आहे, हा दिवस आपल्यासाठी शुभ असेल या उद्देशाने याच दिवशी सभा काढली. काही जणांनी गणरायाला साकडे घालण्याचीही तयारी केली आहे. पाठोपाठ दोन दिवस स्थायी समितीची सभा काढण्याची वेळ प्रशासनावर पहिल्यांदाच आल्याचे सांगण्यात आले. महापालिका स्थायी समितीमध्ये 16 सदस्य आहेत. त्यांच्या सदस्यत्वाचा कालावधी दोन वर्षांचा आहे. सार्वत्रिक निवडणुकीनंतर त्यातील पहिले आठ सदस्य पहिल्या वर्षानंतर निवृत्त होतात. ती नावे चिठ्ठीद्वारे निश्‍चित केले जातात. फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेत नवीन सदस्यांची नियुक्ती होणार आहे. त्याअगोदर ही चिठ्ठीची प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्यामुळे ही सभा बोलावण्यात आली आहे.\nस्थायी समितीमध्ये सभापती संजय कोळी, श्रीनिवास करली, नागेश वल्याळ, रवी गायकवाड, श्रीनिवास रिकमल्ले, मनिषा हुच्चे, राजेश्री बिराजदार, मीनाक्षी कंपल्ली (भाजप), महेश कोठे, गुरुशांत धुत्तरगावकर व विठ्ठल कोटा (शिवसेना), प्रवीण निकाळजे व नरसिंग कोळी (काँग्रेस), आनंद चंदनशिवे (बहुजन समाज पक्ष), नागेश गायकवाड (राष्ट्रवादी कॉंग्रेस) आणि तस्लीम शेख (एमआयएम) हे सदस्य आहेत. त्यापैकी आठजणांची चिठ्ठी निघेल.\nआकडे बोलतात, असे आहे पक्षीय बलाबल..\nपाण्याचे गांभीर्य ना प्रशासनाला ना राज्यकर्त्यांना\nनिम्म्या शहराला पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्याने सत्ताधारी हवालदिल झाले आहेत. रखडलेला पवना जलवाहिनी प्रकल्प, नियोजित भामा आसखेड व आंद्रा...\nपादचाऱ्यांना पदपथ मोकळा करुन द्या\nपुणे : सोलापूर रस्त्यावर वैभव सिनेमाजवळ विक्रेते, वाहनांनी पदपथावर अतिक्रमण केले आहे. पदपथावरून नागरिकांना चालणे त्रासदायक झाले आहे. हा रहदारीचा...\n#smartpcmc प्राधिकरणातही गगनचुंबी इमारती\nपिंपरी - आतापर्यंत मोठ्या उंचीचे टॉवर मुंबईसारख्या शहरात बघायला मिळायचे. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरातील नागरीकरणाचा वाढता वेग आणि अपुऱ्या जागेची कमतरता...\nशबरीमला मंदिर वाद फेरविचार याचिकांवर 13 नोव्हेंबरला सुनावणी\nनवी दिल्ली (पीटीआय) : शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले असून यासंबंधीच्या...\nभाजपला सत्तेपासून दूर ठेवा - आंबेडकर\nउस्मानाबाद - जनतेला मुस्लिमांची भीती दाखवत १८ पगड जातींना मनुवादी विचारांत कैद करून सत्ता कायम स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचे धोरण राष्ट्रीय स्वयंसेवक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mahanews.gov.in/Home/MukhyaBatmya.aspx?str=XJ2GvEfL+QNXuU0ZfLdmLmzIxx4+7PrEeryoG4m80yY=", "date_download": "2018-10-24T01:22:09Z", "digest": "sha1:HRUSHOZFVPH62O4QOEKTZYHYFDIJBCWQ", "length": 6687, "nlines": 9, "source_domain": "www.mahanews.gov.in", "title": "मुख्यमंत्री साहेब आज मला न्याय मिळाला..! - लोकशाही दिनात मिळाली उत्स्फूर्त प्रतिक्रिया सोमवार, ०५ फेब्रुवारी, २०१८", "raw_content": "मुंबई : मंत्रालयात दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणाऱ्या ऑनलाईन लोकशाही दिनात राज्यातील सामान्य नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत त्यावर तातडीने मार्ग काढला जातो. असाच अनुभव आज झालेल्या लोकशाही दिनात सोलापूरच्या चनबसप्पा घोंगडे यांना आला. त्यांच्या तक्रारीवर कार्यवाही झाल्यानंतर त्यांच्या तोंडून ‘मुख्यमंत्री साहेब आज मला आपल्याकडून न्याय मिळाला.. खालच्या स्तरावर न्याय मिळण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे’, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त झाली.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या लोकशाही दिनात आज 12 जणांच्या तक्रारींची दखल घेऊन त्यावर सुनावणी करण्यात आली. त्यावेळी श्री. घोंगडे यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.\nश्री.घोंगडे यांची लोहारा जिल्हा उस्मानाबाद येथे जमीन आहे. त्यांच्या मालकीच्या जमिनीवर बनावट कागदपत्रे तयार करून प्लॉटची नोंद झाल्याबाबत त्यांनी तक्रार दाखल केली होती. यासंदर्भात केलेल्या कारवाईबाबत महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी माहिती देताना सांगितले, याप्रकरणी केलेल्या चौकशीत तथ्य आढल्याने फेरफार रद्द करण्यात आले असून गाव नमुन्यावर चुकीच्या नोंदी घेणाऱ्या ग्रामसेवक व उपसरपंचा विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे, आपल्या तक्रारीवर झालेली कार्यवाही ऐकून श्री.घोंगडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली आणि तालुकास्तरावरच न्याय मिळाल्यास चांगले होईल, अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून व्यक्त केली.\nवांद्रे येथील श्रीमती शिलू ननवाणी यांनी घराजवळील नाल्यावर बांधण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामाचा त्रास होत असल्याबाबत तक्रार केली होती. यावर मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या मार्फत स्थळ पाहणी करावी व त्याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.\nकुसुंबा जिल्हा धुळे येथील ट्रॉमा केअरचे काम मार्गी लागले असून जागे अभावी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी त्याचे काम सुरू करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या ट्रॉमा केअरच्या कामाबाबत गणेश सूर्यवंशी यांनी तक्रार दाखल केली होती.\nआज झालेल्या लोकशाही दिनात लातूर, नांदेड, पालघर, वाशीम, सिंधुदुर्ग, धुळे, रायगड, जळगाव येथील नागरीकांच्या तक्रारींवर सुनावणी करण्यात आली.\nयावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव मुकेश खुल्लर, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, मनीषा म्हैसकर आदी अधिकारी उपस्थित होते.\n'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.\nShare चित्रासह बातमी चित्र बातमी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/india-world/6417-ramdas-atvale-surat-young-boy-black-flag", "date_download": "2018-10-24T01:29:31Z", "digest": "sha1:TTG5LQPKFV2227TFQTCQRNJIKKXELSL7", "length": 5129, "nlines": 130, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "…म्हणून ‘त्या’ तरुणाने रामदास आठवलेंच्या अंगावर काळा झेंडा टाकला - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n…म्हणून ‘त्या’ तरुणाने रामदास आठवलेंच्या अंगावर काळा झेंडा टाकला\n'दलितांवर अत्याचार होत असताना आमचे नेते राजकारणात व्यस्त आहेत'. असा आरोप करत एका दलित तरुणानं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले. यांच्या अंगावर काळा झेंडा टाकला. सूरतमध्ये हा सर्व प्रकार घडला.\nदेशात अनेक ठिकाणी दलित समाजावर अत्याचार सुरू आहेत. त्याविरोधात आठवले काहीच बोलत नाहीत. असा आरोप करत पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या एका दलित तरुणानं आठवलेंच्या खांद्यावर काळा झेंडा टाकून यावेळी निषेध नोंदवला.\n\"रक्ताने माखलेलं सॅनिटरी नॅपकिन घेऊन तुम्ही मंदिरात कसं जाणार\nप्रवीण तोगडियांनी केली नव्या पक्षाची स्थापना\nछ. शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात स्वित्झर्लंडच्या कलाकारांचा 'हा' सोहळा\nओला-उबर चालकांचा संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरुच...\nलग्नपत्रिकेवरुन रणवीर- दीपिका सोशल मीडियावर ट्रोल\nदिवाळीत फटाके फोडण्यास सशर्त परवानगी...\nPaytm च्या मालकाला ब्लॅकमेल, 'मास्टर प्लॅनर' अटकेत\n\"MIM प्रमाणेच आमचाही 'वंदे मातरम'च्या सक्तीला विरोध\nEVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/contact-us/?ref=Enrich%20Media", "date_download": "2018-10-24T01:39:09Z", "digest": "sha1:QMPDDGGF2BYVCDSEH2UZVPYE3AWQWCJQ", "length": 3751, "nlines": 85, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "संपर्क – Maharashtra Desha", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमहाराष्ट्रामध्ये अल्पावधीत लाखो नागरिकांपर्यंत पोहोचलेले स्वतंत्र न्यूज वेबपोर्टल.\nसोशल मिडीयामध्ये मराठीत अग्रगंण्य असणाऱ्या न्यूज साईट्समध्ये दुसऱ्या क्रमांकावर, दिवसाला ३५ ते ५० हजार वाचकांची वेबसाईटला भेट.\nफेसबुकवर 3.37 लाखांच्यावर लाईक आणि फॉलोअर. पुण्यामधील 90 हजारांच्यावर फॉलोअर\nबातमी आणि व्हिडीओ मुलाखतींना वेबसाईट आणि सोशल मिडीयावर वाचकांचा प्रतिसाद\nनिर्भीड बातम्या आणि सडेतोड मुलाखतीमुळे वेगळी ओळख\nMaharashtra Desha आणि Daily hunt न्यूज अॅपवर महिन्याला ३० लाखांच्यावर वाचक\nJio News Express, News Point, Public Vibe, News Plus तसेच News Dog या अग्रगंण्य अॅपवरही महाराष्ट्र देशाचे लाखो वाचक\nआमच्या सोबत काम करण्यास उत्सुक असाल तर पाठवा तुमचा RESUME\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/camera-flashes/expensive-camera-flashes-price-list.html", "date_download": "2018-10-24T00:48:52Z", "digest": "sha1:KRIB2H7ISFZNHRWESN3IMIKVXHBMR4MX", "length": 18365, "nlines": 469, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग कॅमेरा फ्लॅशेस | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nExpensive कॅमेरा फ्लॅशेस Indiaकिंमत\nExpensive कॅमेरा फ्लॅशेस India 2018मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 35,400 पर्यंत ह्या 24 Oct 2018 म्हणून India मध्ये खरेदी महाग कॅमेरा फ्लॅशेस. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग फ्लॅश लीगत India मध्ये यष्टीचा या 9100 फ्लॅश फ्लॅश Rs. 18,000 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी कॅमेरा फ्लॅशेस < / strong>\n13 कॅमेरा फ्लॅशेस रुपये अधिक उपलब्ध आहेत. 21,240. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 35,400 येथे आपल्याला सोनी हवल फँ६०म मॅक्रो फ्लॅश ब्लॅक उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 60 उत्पादने\nशीर्ष 10 कॅमेरा फ्लॅशेस\nसोनी हवल फँ६०म मॅक्रो फ्लॅश ब्लॅक\n- रसायकलिंग तिने 4.5 sec\nकॅनन ६००एक्स रत स्पीडलीते फ्लॅश ब्लॅक\n- रसायकलिंग तिने 4.5 sec\nसेकोणीक L ४७८द्र लिटमास्टर प्रो फ्लॅश मीटर\nनिकॉन स्पीडलीघाट सब 910 फ्लॅश फ्लॅश\nनिकॉन सब 910 स्पीडलीते फ्लॅश\nनिकॉन सब 910 स्पीडलीते फ्लॅश ब्लॅक\n- रसायकलिंग तिने 4.5 sec\nनिकॉन सब 910 स्पीडलीघाट\nकॅनन स्पीडलीते ६००एक्स रत\nनिकॉन स्पीडलीघाट सब 700 फ्लॅश\nऑलिंपस फळ ६००र मॅक्रो फ्लॅश ब्लॅक\n- रसायकलिंग तिने 4.5 sec\nसोनी हवल फँ४३म स्पीडलीते फ्लॅश ब्लॅक\nमेट्झ मेकॅब्लिट्झ 58 एफ 2 कॅनन माऊंट फ्लॅश\nमेट्झ मेकॅब्लिट्झ 58 एफ 2 सोनी माऊंट फ्लॅश\nनिकॉन सब 700 स्पीडलीते शु माऊंट फ्लॅश\nकॅनन स्पीडलीते ३२०एक्स आई फ्लॅश\nकॅनन ३२०एक्स फ्लॅश फ्लॅश\nयष्टीचा या 9100 फ्लॅश फ्लॅश\nसिग्मा एफ 610 दंग सुपर फॉर कॅनन फ्लॅश फ्लॅश\nसोनी हवल फँ४२अम फ्लॅश फ्लॅश\nसोनी हवल फँ४३अम फ्लॅश फ्लॅश\n- रसायकलिंग तिने 2.9 secs\nमेट्झ मेकॅब्लिट्झ 50 एफ 1 सोनी माऊंट फ्लॅश\nनिस्सीम दि७०० फॉर निकॉन फ्लॅश फ्लॅश\n- रसायकलिंग तिने 0.1 - 4 secs\n- एफ शिस्त बीम 0.7 - 6 m\nनिस्सीम दि८६६ मार्क आई फॉर निकॉन फ्लॅश फ्लॅश\nसेकोणीक L 308 s फ्लॅशमते ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/6470-plastic-banned-in-maharashtra-high-court", "date_download": "2018-10-24T01:26:17Z", "digest": "sha1:PZKRQ3YW37IDZWGPIROABM4TZO4CH3SQ", "length": 7186, "nlines": 138, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी कायम, उच्च न्यायालयानं फेटाळली याचिका - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहाराष्ट्रात प्लास्टिक बंदी कायम, उच्च न्यायालयानं फेटाळली याचिका\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nप्लास्टीकच्या वाढत्या वापरावर चिंता व्यक्त करत हायकोर्टाने प्लास्टीकबंदीच्या निर्णयावर स्थगिती देण्यास नकार दिलाय. तर,राज्य सरकारने ठरवून दिलेल्या तारखेपर्यंत प्लास्टिकबंदी कायद्यानुसार कुणावरही कठोर कारवाई करु नये, असे कोर्टाने स्पष्ट केलंय. रिसायकलिंगसाठी नागरिकांनी आपल्या जवळील प्रतिबंधीत प्लास्टिक बॉटल्स स्थानिक प्रशासनाकडे जमा करण्याच्या सूचनाही मुंबई हायकोर्टाने दिल्यात.\nराज्य सरकारच्या तरतुदीनुसार ग्राहक, वितरक आणि उत्पादक अशा सर्वांनी तीन महिन्यांत त्यांच्याजवळ असलेला प्लास्टिकचा साठा दिलेल्या निर्देशांनुसार प्रशासनाकडे जमा करावा, असे हायकोर्टाने सांगितले. राज्यात करण्यात आलेल्या प्लास्टिक बंदी विरोधात प्लास्टिक उत्पादक संघटना आणि वितरकांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. त्यावर सुनावणी करताना भविष्याचा विचार करुन पर्यवरण संवर्धन करणे गरजेचं असल्याचं सांगत प्लास्टिकच्या वाढत्या वापराने पर्यावरणाचे नूकसान होत असल्याचं म्हटलंय.\nअवघ्या काही क्षणातच हजारोंच्या डोळ्यासमोर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं अन्...\nशेतकरी संपावर, राज्यभरातील शेतकऱ्यांचं आंदोलन\nविदर्भात होणार 91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n‘त्या’ घोटाळ्याप्रकरणी 3 हजार पानांचं आरोपपत्र; सुनिल तटकरेंचं मात्र नाव नाही\n\"रक्ताने माखलेलं सॅनिटरी नॅपकिन घेऊन तुम्ही मंदिरात कसं जाणार\nप्रवीण तोगडियांनी केली नव्या पक्षाची स्थापना\nछ. शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात स्वित्झर्लंडच्या कलाकारांचा 'हा' सोहळा\nओला-उबर चालकांचा संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरुच...\nलग्नपत्रिकेवरुन रणवीर- दीपिका सोशल मीडियावर ट्रोल\nदिवाळीत फटाके फोडण्यास सशर्त परवानगी...\nPaytm च्या मालकाला ब्लॅकमेल, 'मास्टर प्लॅनर' अटकेत\n\"MIM प्रमाणेच आमचाही 'वंदे मातरम'च्या सक्तीला विरोध\nEVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://rightangles.in/2018/01/27/when-will-next-election-be-held/", "date_download": "2018-10-24T00:55:22Z", "digest": "sha1:SDGMN35FN5FX4SGTLXZBWFUJGNOHO6BT", "length": 21442, "nlines": 60, "source_domain": "rightangles.in", "title": "झटका तंत्र ? | Right Angles - Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law", "raw_content": "\n२०१४ ला निवडून आलेल्या मोदी सरकारचा कार्यकाळ अधिकृतरित्या मे २०१९ मध्ये संपेल. त्यामुळे सार्वत्रिक निवडणुका २०१९च्या एप्रिल मे महिन्यात नियमानुसार होतीलच. मात्र कदाचित नरेंद्र मोदी या निवडणुका आधीच घेण्याची शक्यता सध्या राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चिली जात आहे. एक दीड वर्षांपूर्वी अशी जोरदार अफवा उठली होती कि मोदीजी सोळाव्या लोकसभेची ५ वर्षे पूर्ण होई पर्यंत वाट पाहणार नाहीत, त्याच्या आतच ते निवडणूक जाहीर करतील. गुजरात विधानसभेचे निकाल आल्यानंतर आणि देशातील सद्य आर्थिक स्थिती व ती दिवसेंदिवस बिघडण्याची शक्यता लक्षात घेता ही अफवा प्रत्यक्षात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कारण विरोधकांना मोदी विरोधी जनमत फिरवण्यात यश येऊ शकते याची चुणूक गुजरात निकालाने दाखविली आहे. तसेच दिवसेंदिवस वाढणारी महागाई, बेकारी, मोदींनी दाखवलेल्या भव्य स्वप्नांचा झालेला चुराडा यांमुळे कितीही प्रचार केला तरी पोटाची खळगी जनसामान्यांना स्वस्थ बसू देणार नाही. शहरी भागांमध्ये मोदींची हवा बऱ्यापैकी टिकून आहे. मात्र ही हवा शहरीभागांत नसून शहरी भागांमधील मध्यम वर्गीय तसेच उच्च मध्यमवर्गीयांमध्ये आहे. ज्यांच्या प्रगतीचा निकष हा दररोज कृत्रीमरित्या वाढणाऱ्या शेअर बाजार निर्देशंकावर अवलंबून असतो. म्युच्युअल फंडात गुंतवलेल्या रकमेवरचा दर महिन्याला वाढणारा परतावा म्हणजेच योग्य राजकीय परिस्थिती असे ज्यांचे थेट गणित असते. अशांमध्ये मोदींची लोकप्रियता आजही टिकून आहे, यात वाद नाही.\nमोदी व अमित शहा नेमका काय विचार करीत असावेत हे कळायला काही मार्ग नाही परंतु बहुतांश राजकीय विश्लेषकांच्या मते, ते २०१८ च्या अखेरी पर्यंत निवडणुकीस सामोरे जाण्याची तयारी करतील. एप्रिल- मी २०१९ पर्यंत हे दोघे वाट पाहणार नाहीत. काही राजकीय तज्ज्ञांनी तर येत्या एप्रिल-मे महिन्यातही निवडणुकांचा धमका ते उडवू शकतात, इथपर्यंत अंदाज वर्तवले आहेत. विरोधकांना एकत्र येण्याची वा सावरण्याची कुठलीही संधी न देता, त्यांच्यासमोर अचानक निवडणुकीचे आव्हान उभे केल्यास ते चारीमुंड्या चीत होतील, असा कयास यामागे असू शकतो.\nराजेश जैन हे नीती डिजिटल या नावाने एक वेब पोर्टल चालवितात. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांची कंपनी भाजपाच्या सोशल मिडिया वरील प्रचारात सक्रिय होती. या राजेश जैनांच्या सल्ल्यानुसार येत्या शंभर दिवसांत म्हणजे एप्रिल २०१८ मधेच निवडणूक घेण्यात शहाणपणा आहे. आपल्या पोर्टल वरील एका लेखात हे राजेश जैन सांगतात की, ” शत्रूला चकित करूनच अर्धी लढाई जिंकता येते. शत्रूस साफ अनपेक्षित अशी चाल केल्यास तो गोंधळून जातो, प्रतिचाल आखण्यास त्यास सवडच मिळत नाही आणि हेच तत्व अवलंबून भाजपाने एप्रिल २०१८ रोजी निवडणूक जाहीर करावी. कारण प्रतिपक्ष असा अंदाज बांधून आहे की नोव्हेंबर २०१८ ते मे २०१९ या कालावधीत कधीही निवडणुका लागू शकतात. अचानक एप्रिल २०१८ ची तारीख जाहीर झाली, तर प्रतिपक्षाचे भंबेरी उडून जाईल. “ अर्थात असा विचार करण्यात प्रतिपक्षाची भंबेरी उडूनच जाईल, असा ठाम विश्वास दिसतो.\nशेवटी निवडणुका जिंकणे हे एक तंत्र आहे, यात वाद नाही. मात्र हे तंत्र एकेकाळी काँग्रेस पक्षाकडे होते. त्यांच्या कार्यकर्त्यांना या तंत्रातील बारिकसारिक खाचाखोच नीट माहित होत्या. मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपनेदेखील हे तंत्र आत्मसात केले आहे. मात्र असे तंत्र आत्मसात केलेल्या इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षास तंत्राबाबत काहीही माहिती नसलेल्या अत्यंत नवख्या जनता पक्षाने धूळ चारली होती. हे या निमित्ताने लक्षात घेणे गरजेचे आहे. अगदी स्वतः इंदिरा गांधी यांनाही त्यावेळी त्यांच्या मतदारसंघात मात खावी लागली होती हे विशेष नोव्हेंबर २०१८ मध्ये निवडणूका होण्याची शक्यता बऱ्याच राजकीय पक्षांनी गृहीत धरली आहे. काही लोकांचा अंदाज असा आहे की त्याही आधी मोदी सरकार निवडणूका घेईल. त्यामागे कयास असा आहे, कि गेल्या साडे तीन वर्षांत जे काही किडुक मिडूक श्रेय मोदीसरकारने मिळविले आहे, त्याच्या भांडवलावर जनतेचा कौल मागून घ्यावा. अजून थांबलो तर जे वादे जनतेला केले होते, विशेषतः तरुणांसाठी प्रतिवर्षी दोन कोटी रोजगारांची निर्मिती करण्याचे, शेतकऱ्याच्या कर्जमुक्तीचे, उत्पादन खर्चाच्या दीडपट बाजारभाव देण्याचे, केले होते ते पूर्ण करण्यात आलेले दारुण अपयश झाकताना नाकी नऊ येतील. अच्छे दिन आणणार होतात, ते गेले कुठे असा सवाल जनता तोंडावर विचारेल.\nराजेश जैनांचे हेच म्हणणे आहे, की लोक जर २०१८ अखेरीस किंवा त्याही आधी निवडणुकांचा अंदाज बांधत असतील, तर तो अंदाज साफ चुकविण्यासाठी नोव्हेंबर २०१८ च्या खूपच आधी निवडणूका घेतल्या पाहिजेत. राजेश जैनांना सल्ला देणे सोपे आहे, परंतु देशव्यापी निवडणुकीस सामोरे जाण्यासाठी जी जुळवाजुळव करावी लागते, ती अगदी सत्ताधारी असूनही भाजपाला एवढ्या कमी कालावधीत जमेल असे वाटत नाही.\nमोदी शहा जोडगोळीने काही तरी निर्णय केला असावा असे मानण्यास निश्चित जागा आहे. गेल्या आठवड्यात टाइम्स नाऊ ला मोदींनी मुलाखत दिली. आजतागायत कधीही न केलेली गोष्ट मोदींनी या मुलाखतीत केली. ते म्हणाले की शेतकऱ्यांसाठी काहीही भरीव काम न केल्याची जी टीका आमच्यावर होते ती अगदीच अनाठायी नाही. परंतु यंदाच्या अर्थसंकल्पात त्यादृष्टीने आम्ही पुरेपूर तरतूद करू. येणारा अर्थसंकल्प हा मोदी सरकार साठी, १६व्या लोकसभेत मांडला जाणारा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असणार आहे. प्रस्थापित सरकारवर जनता हमखास चिडलेली असते. इंग्रजीत त्याला अँटी इन्कमबंसी फॅक्टर म्हणतात. हा अँटी इन्कमबंसी फॅक्टर आपल्या विरोधात सक्रिय असेल याची पुरेपूर कल्पना मोदी शहांना गुजरात निकालानंतर आली असणारच. त्याला निष्प्रभ करण्यासाठी हा जो शेवटचा अर्थसंकल्प भाजपाच्या हातात आहे, तो पुरेपूर वापरला जाईल यात काही शंका नाही. परंतु फेब्रुवारीत येऊ घातलेल्या अर्थसंकल्पात कितीही मोठ्या योजना घोषित झाल्या तरी त्यांचा जनमतावरील शुभ परिणाम पुढील वर्षापर्यंत टिकवून धरणे कठीण काम आहे. त्यातच मोदी शहा रणनीतील छेद देण्यासाठी विविध असंतुष्ट जातींना विरोधात संघटित करण्याचे तंत्र काँग्रेसने आताच झालेल्या गुजरात निवडणुकीत बऱ्यापैकी यशस्वी करून दाखविले. ही एक डोकेदुखी आहेच. भाजपाच्या धर्मवादाला, जातीवादाने उत्तर मिळाले की भाजपाचे नेतृत्व कासावीस होऊन जाते. अर्थात मुख्य मुद्दा राहील तो म्हणजे जनतेच्या ज्या अपेक्षा मोदी यांनी २०१४ साली वाढवून ठेवल्या व अच्छे दिन येणार असल्याचे स्वप्न जे दररोज येता जाता ते दाखवत राहिले त्याचे काय झाले, या स्वाभाविक प्रश्नाचे. दर वर्षी कोट्यवधी रोजगार देऊ म्हणणाऱ्या मोदींनी नोटाबंदीच्या माध्यमातून तर अनेक छोट्या स्वयंरोजगारांना मातीमोलच केले. वर झी टीव्हीच्या कार्यालयाबाहेर पकोडे विकणारा मनुष्य दररोज दोनशे रुपये कमावतो तो रोजगार नाही का, असा वावदूक प्रश्न मोदी देशातील जनतेस उद्देशून विचारतात, या सगळ्याकडे जनता डोळेझाक करेल व वर्तमान पत्रात पानपानभर दिल्या जाणाऱ्या जाहिराती, प्रत्येक चॅनेलवर प्रत्येक मिनीटातील साडेबावीस मिनीटे कुठल्या ना कुठल्या मार्गाने मोदींचे नाव वा प्रतिमा येण्यासाठी आखली गेलेली रणनिती या भुलभुलैयांनाच जनता बळी पडेल, असे एखाद्यास मानायचे असेल तर हरकत काहीच नाही. मात्र जनतेच्या मनात मोदींची २०१४ सालची प्रतिमा उरली आहे, हे मात्र कुणीच मान्य करणार नाही.\n२०१८ च्या अखेरीस, मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगढ येथे विधानसभा निवडणूका आहेत. त्यांना जोडून लोकसभा निवडणूक जाहीर झाली, तर सर्व निवडणुका- विधानसभा व लोकसभा एकाच वेळी घ्याव्या या मोदींच्या घोषित सूचनेशी ते सुसंगत होईल. हे सर्व राज्यांच्या विधानसभा व लोकसभा एकत्र घेण्याची मोदी व भाजपाची मागणी जुनीच आहे. तसे जुळवून आणण्यास काही घटनात्मक बदल करावे लागतील. राष्ट्रीय पक्षांना या रचनेचा मोठा फायदा होईल. स्थानिक पक्ष मात्र या रचनेमुळे झाकोळून जातील. गेले काही काळ मोदी व त्यांचे सहकारी विविध व्यासपीठांवरून या एकत्रित निवडणुकांचे गोडवे गात आहेत. अलीकडेच झालेल्या टीव्ही वरील मुलाखतीत सुद्धा मोदीजी या एकत्रित निवडणुकीबद्दल भरभरून बोलताना दिसले. या खेपेस तीन राज्यांपासून एकत्रित निवडणुकीची प्रथा पडत आली तर २०२३ साली अजून राज्ये त्यात ओवता येतील.\nमुदतपूर्व निवडणूका घेऊन प्रतिस्पर्ध्याला चकित करण्याच्या चालीत स्वतःच चकित व्हायची एक शक्यता दडलेली आहे. नजीकच्या भूतकाळात आपल्याला त्याचे प्रत्यंतर आले आहे. २००४ साली असेच लालकृष्ण अडवाणींनी अटलबिहारी वाजपेयींच्या मागे लागून मुदतपूर्व निवडणूका घ्यायला लावल्या होत्या.\nइंडिया शायनिंग च्या प्रचारात आपण हमखास परत सत्तेत येणार अशी भाजप नेतृत्वाची खात्रीच होती. पण या निवडणुकीच्या निकालाने भाजपचं नव्हे तर काँग्रेसही चकित झाली. या निवडणुकीनंतर काँग्रेसने सलग दोन टर्म सत्ता काबीज केली. हा इतिहास ताजा आहे…\nलेखक न्यू जर्सी स्थित राजकीय विश्लेषक आहेत.\nतिकडे ‘डाव्होस, इकडे ‘केऑस’\nकोणता पक्ष दलितांसाठी लढतो \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mahanews.gov.in/Home/MantralayNewsDetails.aspx?str=M7KfKFSYOYBlLzjIOCsMpw==", "date_download": "2018-10-24T00:22:19Z", "digest": "sha1:32ZREGWEK2LKDN23ZZJWIQQRVSNMQ7AG", "length": 4680, "nlines": 7, "source_domain": "www.mahanews.gov.in", "title": "भारत- इस्त्रायल मैत्री संबंधावर आधारित ‘नमस्ते शलॉम’ मासिकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०१८", "raw_content": "मुंबई : ‘नमस्ते शलॉम’ या मासिकाच्या माध्यमातून भारत आणि इस्त्रायल यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.\nवर्षा निवासस्थानी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात या मासिकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, माजी खासदार व मासिकाचे संपादक तरूण विजय, इस्त्रायलचे मुंबईतील वाणिज्यदूत अकौव्ह उपस्थित होते.\nमुख्यमंत्री म्हणाले की, भारत आणि इस्त्रायल या दोन राष्ट्रांना एकत्र ठेवण्यासाठी दोन्ही देशांच्या समुदायातील भावनिक बंध अधिक घट्ट आहे. हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या इस्त्रायल दौऱ्याला मिळालेल्या प्रतिसादावरून लक्षात आले. असाच प्रतिसाद भारतातील नागरिकांनी देखील इस्त्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांना नुकत्याच झालेल्या दौऱ्याच्या वेळी दिला. ‘नमस्ते शलॉम’ मासिकाच्या उपक्रमाचे भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कौतुक केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nइस्त्रायलने कृषि व जलसंधारण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या तंत्रज्ञानामुळे कृषि क्षेत्रात क्रांती झाली आहे. नव्याने सुरू करण्यात आलेल्या मासिकाच्या माध्यमातून ह्या तंत्रज्ञानाविषयीचे आदानप्रदान भारतासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल. दोन्ही राष्ट्रांच्या समुदायासाठी हे मासिक उत्तम व्यासपीठ ठरेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. इस्त्रायल दौऱ्यातील आठवणींना मुख्यमंत्र्यांनी यावेळी उजाळा दिला.\nयावेळी अमृता फडणवीस यांनी ‘नमस्ते- शलॉम..हम सबका इंडिया...’ ह्या भारत आणि इस्त्रायल मैत्री गीताच्या ओळी गायल्या. यावेळी इस्त्रायलचे वाणिज्यदूत अकौव्ह यांनी मनोगत व्यक्त केले.\n'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://railandbusfanning-ram.blogspot.com/2015/03/blog-post_21.html", "date_download": "2018-10-24T00:25:17Z", "digest": "sha1:MK4A4SQ2O7X5HGEACLWOFUY2PSCBAO7R", "length": 10047, "nlines": 121, "source_domain": "railandbusfanning-ram.blogspot.com", "title": "मी एक प्रवासी पक्षी,: हिशेब गतवर्षीचा", "raw_content": "मी एक प्रवासी पक्षी,\nनववर्षाच्या पूर्वसंध्येला काय काय कमावलं काय काय गमावलं याचा सहज हिशेब आज महाविद्यालयातून घरी परतताना करत होतो. (गाडीच्या प्रवासात मी माझा अगदी एकटा असतो त्यामुळे तुकोबांच्या उक्तीनुसार \"आपुलाची (सं)वाद, आपणासी\" अशी नेहेमी अवस्था होत असते. अनेक चांगल्या कल्पना, जीवनाविषयी विचार अशा छान एकांतातच आकाराला येतात.)\n१. या संवत्सरात गमावलेल्या गोष्टींपेक्षा कमावलेल्या गोष्टींची यादी मोठी आहे.\n२. गेल्या दोन तीन वर्षांपासून जीवनाला अगदी थेट भिडल्यामुळे जीवन नावाचा शिक्षक त्याचे धडे देतो आहे.\n३. सगळेच धडे सुखद असतातच असे नाही पण त्यांना वैतागण्यापेक्षा त्यांनी काय शिकवलय हे यावर्षी बघायला शिकलो.\n४. थोडा अलिप्तपणा धरून आपल्याच जीवनाकडे बघायला शिकलोय. (हा प्रवास साधारण २००९ च्या आसपास श्री. विवेकजी घळसासींच्या प्रवचनांनंतर सुरू झालाय तो आता फ़लदायक मुक्कामावर येतोय. हे मला वाटतं की एका चांगल्या प्रवचनकाराच, निरूपणकाराच खरं यश आहे. अंतरंगात बदल घडवता येणे हीच मोठी सिद्धी आहे. आणि त्यादृष्टीने विवेकजी सिद्धीप्राप्त आहेत.)\n५. भौतिकदृष्ट्या वर्ष समाप्तीच्या आसपास एक समाधानाची जाणीव आहे. आपण वर्षांनुवर्षे जोपासलेल्या आणि वृद्धींगत करत आलेल्या गुणसमुच्चय्याची चांगली दखल कुठेतरी घेतली जातेय, आपला प्रामाणिकपणा हा एक अवगुण म्हणून न बघितला जाता त्याची किंमत होतेय, आपल्या आपापल्या कार्याप्रतीच्या निष्ठा या वेडेपणा म्हणून हिणवल्या जात नाहीत या सगळ्या गोष्टी खरोखर भौतिकदृष्ट्या सुखावणा-याच.\nपुढील मन्मथनाम संवत्सरही मला आणि माझ्या सर्व मित्र, आप्तेष्टांना असेच सुखाचे, समाधानाचे आणि अभिवृद्धीचे जावो ही सदगुरूंकडे प्रार्थना आणि शुभेच्छा. (पहिल्यांदा मी मलाच शुभेच्छा दिल्यात कारण \"अपना खुदका नाम लेकर कभी कभी खुदकोभी आवाज दे देनी चाहिये भाई.\")\nएका लग्नाच्या जमण्याची गोष्ट.\nपरवा मुंबईवरून नागपूरला येताना केवळ घाईमुळे विमानाने यावे लागले. एका तासात एका पूर्ण नवीन विश्वात प्रवेश करताना सोय तर झाली पण रेल्वेप्रवास ...\nएका लग्नाच्या जमण्याची गोष्ट.\n७ फेब्रुवारी २०००. मी आणि माझी पत्नी वैभवी पहिल्यांदाच एकमेकांना भेटलोत. प.पू. मायबाईंकडे नाथबीजेचा कार्यक्रम होता. व्यवस्थेत सहभाग...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास.- ३\nपूर्वपिठीका : १९९५. सप्टेंबर महिन्यात नुकताच नवी मुंबईतल्या दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात रुजू झालो होतो. ओक्टोबर महिन्याच्या अख...\nकावळ्याच्या शापाने गाय मरत नाही पण..... तीन वेगवेगळे अनुभव.\n२००३ च्या जुलै महिन्यातली गोष्ट. महाविद्यालयाच्या उन्हाळी सुट्या संपवून मी, माझ्या पत्नी व एक वर्षाच्या छोट्या मुलीसह, नागपूरवरून मु...\nकराडला अभियांत्रिकीला शिकायला असताना (१९८९ ते १९९३) आम्ही काही दोस्त मंडळींनी सांस्कृतीक क्षेत्रात खूप धमाल केली. पहिल्या वर्गात विशेष प्र...\nशिवशाही : एक चिंतन\nसाधारण फ़ेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची \"शिवशाही\" नावाची स्लीपर कोच बससेवा १५ एप्रिलला सुरू होणार ही...\nपुन्हा नागपूर - १\n२०१२ सरता सरताच चि. मृण्मयीच्या नागपूरच्या शाळेत स्नेहसंमेलन, नववर्षाच्या अगदी सुरूवातीलाच असल्याची, बातमी कळली होती. आम्ही सांगोल्यात २२...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास क्र.१\n१३/२/१९९२. य़शवंतराव चव्हाण नाट्यगृह, कराड. रात्री चे साडेबारा वाजताहेत. आमची \"अर्थ-अनर्थ\" एकांकिका संपतेय. एकांकिकेच्याच चर्चा,...\nतीर्थरूप दादा, आज १३ मार्च. तुमचा वाढदिवस. आज तुम्ही असता तर तुमचा हा ७१ वा वाढदिवस आपण सगळ्यांनी थाटामाटात साजरा केला असता. तुमची मि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%B2", "date_download": "2018-10-24T00:20:10Z", "digest": "sha1:N7XJZSCMH2ECQOM6VUF36RPLI2MNQFTW", "length": 4834, "nlines": 100, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पलवल - विकिपीडिया", "raw_content": "\nपलवल भारताच्या हरियाणा राज्यातील एक शहर आहे.\nहे शहर पलवल जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २०११च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,००,५२८ होती.\nअंबाला विभाग • गुरगांव विभाग • हिस्सार विभाग • रोहतक विभाग\nअंबाला • कर्नाल • कुरुक्षेत्र • कैथल • गुरगांव • जिंद • झज्जर • पलवल • पंचकुला • पानिपत • फतेहाबाद • फरीदाबाद • भिवनी • महेंद्रगढ • मेवात • यमुना नगर • रेवारी • रोहतक • सिर्सा • सोनेपत • हिस्सार\nअंबाला • कर्नाल • कुरुक्षेत्र, हरियाणा • कैथल • गुरगांव • जिंद • झज्जर • नर्नौल • पलवल• पंचकुला • पानिपत • फतेहाबाद • फरीदाबाद • भिवनी • यमुना नगर • रेवारी • रोहतक • सिर्सा • सोनेपत • हिस्सार\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ जून २०१६ रोजी ०९:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/i091028013327/view", "date_download": "2018-10-24T00:30:15Z", "digest": "sha1:EBZZ47WDM6YPTVXA4NUCRXGGBGFQUHXP", "length": 2866, "nlines": 36, "source_domain": "m.transliteral.org", "title": "ज्ञानमोदक पोथी", "raw_content": "\nदुर्मिळ अशा ज्ञानमोदक पोथीचे पारायण केल्याने ज्ञानात मोलाची भर पडते.\nज्ञानमोदक पोथी - अध्याय १\nदुर्मिळ अशा ज्ञानमोदक पोथीचे पारायण केल्याने ज्ञानात मोलाची भर पडते.\nज्ञानमोदक पोथी - अध्याय २\nदुर्मिळ अशा ज्ञानमोदक पोथीचे पारायण केल्याने ज्ञानात मोलाची भर पडते.\nज्ञानमोदक पोथी - अध्याय ३\nदुर्मिळ अशा ज्ञानमोदक पोथीचे पारायण केल्याने ज्ञानात मोलाची भर पडते.\nज्ञानमोदक पोथी - अध्याय ४\nदुर्मिळ अशा ज्ञानमोदक पोथीचे पारायण केल्याने ज्ञानात मोलाची भर पडते.\nज्ञानमोदक पोथी - अध्याय ५\nदुर्मिळ अशा ज्ञानमोदक पोथीचे पारायण केल्याने ज्ञानात मोलाची भर पडते.\nज्ञानमोदक पोथी - अध्याय ६\nदुर्मिळ अशा ज्ञानमोदक पोथीचे पारायण केल्याने ज्ञानात मोलाची भर पडते.\nज्ञानमोदक पोथी - अध्याय ७\nदुर्मिळ अशा ज्ञानमोदक पोथीचे पारायण केल्याने ज्ञानात मोलाची भर पडते.\nज्ञानमोदक पोथी - अध्याय ८\nदुर्मिळ अशा ज्ञानमोदक पोथीचे पारायण केल्याने ज्ञानात मोलाची भर पडते.\nज्ञानमोदक पोथी - अध्याय ९\nदुर्मिळ अशा ज्ञानमोदक पोथीचे पारायण केल्याने ज्ञानात मोलाची भर पडते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://sharyat.com/11/02/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A5%AB%E0%A5%A6%E0%A5%A6-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%A6-%E0%A4%9A%E0%A5%8D/", "date_download": "2018-10-24T00:33:24Z", "digest": "sha1:GDOZVXDII5YXPDAEIKQL4PLFRCKLCRWI", "length": 10405, "nlines": 87, "source_domain": "sharyat.com", "title": "जाणून घ्या ५०० आणि २००० च्या छपाई मध्ये किती येतो खर्च .. वाचा नोटांबद्दल सर्व माहिती !", "raw_content": "\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा.\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \nजाणून घ्या ५०० आणि २००० च्या छपाई मध्ये किती येतो खर्च .. वाचा नोटांबद्दल सर्व माहिती \nनोटबंदीचा तो काळ तुम्हा सर्वांना आठवत असेल जेव्हा पंतप्रधांनी जाहीर केले कि आजपासून ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या आहेत. नंतर समजले कि २००० ची नोट आपण atm मधून काढू शकतो. २००० ची नोट हातात घ्यायला सगळे उत्साहित होते. जेव्हा लोकांच्या हातात नोट आली तेव्हा अनेकांची निराशा झाली कारण नोटेचा कागद हा खूपच पातळ होता. काही लोकांना तर २००० ची नोट ही खोटी वाटायला लागली होती. तुमचा मनात हा प्रश्न आला असेल कि या या पातळ नोटांना छापण्यासाठी किती खर्च आला असेल जाणून घ्या किती खर्च येतो आणि कोण छापतात.\nयांच्याकडे आहे नोट छापण्याचा अधिकार\nभारतात नोटा छापण्याचा अधिकार RBI कडे आहेत. १ रुपयाची नोट सोडून सर्व नोटा या RBI च्या प्रेसमध्ये छापल्या जातात.\n१ रुपयाची नोट छापण्याचा अधिकार यांच्याकडे आहे\n१ रुपयांची नोट आणि नाणे छापण्याचा अधिकार वित्त मंत्रालयाकडे आहे. त्यामुळे १ रुपयाच्या नोटेवर गव्हर्नरच्याऐवजी वित्त सचिवाची सही असते. वित्त मंत्रालय १ रुपयाचे नोट आणि नाणी छापून ते RBI कडे पाठवून देतात.\nकिती चलन छापायचं आहे हे कसे ठरवले जाते \nरिझर्व्ह बँक किती मुद्रा छापेल हे १९५७ पासून किमान आरक्षण प्रणाली च्या आधारावर ठरवले जाते. किमान आरक्षण प्रणालीमध्ये RBI २०० करोडची संपत्ती स्वतः जवळ ठेवतात. यात ११५ करोडचे सोने आणि ८५ करोडच्या विदेशी मुद्रा असतात.\nनोटबंदीनंतर ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा चालतात नव्हत्या. त्यामुळे RBI ला २००, ५०० आणि २००० च्या नोटा जास्त प्रमाणात छापाव्या लागल्या होत्या.\n५०० रुपयाच्या नोटा छापायला लागला एवढा खर्च\nवित्त राज्य मंत्री राधाकृष्णन यांच्या अनुसार नोटबंदीनंतर ८ डिसेंबरपर्यंत ५०० च्या एकूण १६५७. ७ करोड नवीन नोटा छापल्या गेल्या आहेत.\n५०० रुपयाच्या नोटा छापायला इतका आला खर्च\n५०० रुपयाच्या ११६९५.७ करोड नोटा छापायला RBI ने १२९३.६ करोड रुपये खर्च केले आहेत. म्हणजे १नोट छापायला त्यांना २. ९४ रुपये इतका खर्च आला होता.\n२००० रुपयाच्या नोटा छापायला लागला इतका खर्च\nनोटबंदीनंतर आत्तापर्यंत RBI द्वारा २००० रूपपायाच्या एकूण ३६५. ४ करोड नोटा छापल्या गेल्या आहेत. ज्यांना छापायला एकूण १२९३. ६ करोड रुपये खर्च आला आहे.\n← जर तुम्हाला पेट्रोल पंप उघडायचा असेल तर हि आहे त्याची पद्धत \nघरोघरी आढळणारी एक मोठी चूक म्हणजे अन्नाचा अपमान. →\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप 19/02/2018\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा. 18/02/2018\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n२० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या. आर आर आबांची ही दोन रुपं एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं. 18/02/2018\nसागर कारंडे ने घेतलं मुंबईत स्वतःच घर या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा \nकाळे अंडे देणारी आणि काळ्या रक्ताची कडकनाथ कोंबडी किंमत आहे तब्बल २००० रुपये 18/02/2018\nमुंबईमधील आणि इतर मोठ्या शहरांतील इमारतीमध्ये का नसतो १३ वा मजला. . बघा काय आहे नक्की 18/02/2018\n*** गरुड व्हा, बगळा होऊ नका पॉवर ऑफ चॉइस 16/02/2018\nKuldeep on मराठी माणूस उद्योगामध्ये कमी कुठे पडतो \nJalindar Kisan Bhoir on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nAmrut khemnalkar on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nsachin on प्रिय मित्रानो, लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख नक्की वाचा\nSandip sathe on आजचे राशिभविष्य बघा काय म्हणतेय तुमची रास….कुंभ राशी वाल्यांनी आवर्जून बघाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/nagpur/now-prisoners-nagpur-jail-will-appear-mba/", "date_download": "2018-10-24T02:00:36Z", "digest": "sha1:CPDVBEK3R6K3OOSBJJPFI5RARLPGXGGN", "length": 29927, "nlines": 401, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Now The Prisoners In Nagpur Jail Will Appear For 'Mba' | नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील कैदी होणार आता ‘एमबीए’ | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २४ ऑक्टोबर २०१८\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nसिलसिला बदलते रिश्तों का या मालिकेत दृष्टी धामी घेतेय या गोष्टीवर मेहनत\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n#MeToo: आलोकनाथ आणि साजिद खानला ‘मी टू’ प्रकरणी नोटीस\nरुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेला लेटमार्क\nतरुणींनो, व्हॉट्सअ‍ॅपवर डीपी ठेवताना सावधान\nसुरेंद्र गडलिंग यांच्यावरील आरोपपत्रावर आज फैसला\nशिल्पा शिंदेला लागली मोठी लॉटरी, मिळाला हा मोठा चित्रपट\n#MeToo : संजना सांघीने केला सुशांत सिंग राजपूतचा बचाव म्हणे, असे काही घडलेच नाही\n#MeToo: अजय देवगणने केली आपल्या मेकअप आर्टिस्टची हकालपट्टी\nकरिश्मा कपूरचे झाले पुन्हा एकदा ब्रेकअप\nसुभाष कपूर यांच्या जागी ‘हा’ दिग्दर्शक सांभाळणार ‘मुघल’च्या दिग्दर्शनाचा जिम्मा\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\n पार्टनरच्या Hug करण्याच्या पद्धतीवरुन ओळखा तुमचं रिलेशन\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nझणझणीत, तर्रीबाज कोल्हापूरची ठसकेदार मिसळ\n'या' ३ गोष्टींचा लैंगिक जीवनावर होतो वाईट परिणाम\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nAll post in लाइव न्यूज़\nनागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील कैदी होणार आता ‘एमबीए’\nनागपूर मध्यवर्ती कारागृहातील कैदीदेखील ‘एमबीए’ होऊ शकणार आहे. ९ कैद्यांनी ‘ओपनमेट’ ही ‘एमबीए’ प्रवेशपरीक्षा उत्तीर्ण केली असून लवकरच ते प्रत्यक्ष अभ्यासक्रमालादेखील प्रवेश घेणार आहेत.\nठळक मुद्दे‘इग्नू’चा पुढाकार९ कैदी प्रवेशपरीक्षा उत्तीर्ण तुरुंगातूनच केला अभ्यास\nनागपूर : अनेकदा क्षणिक रागापोटी हातून गुन्हा घडतो व कारागृहात कैद्याचे आयुष्य जगावे लागते. कारागृहातून बाहेर आल्यानंतर कैद्यांना स्वत:ची उपजिविका भागविण्यासाठी काय करावे हा मोठा प्रश्न असतो. कैद्यांचे पुनर्वसन व्हावे यासाठी ‘इग्नू’च्या माध्यमातून थेट कारागृहातच ज्ञानगंगा पोहोचविण्यात आली. आता तर एक पाऊल पुढे टाकण्यात आले असून मध्यवर्ती कारागृहातील कैदीदेखील ‘एमबीए’ होऊ शकणार आहे. ९ कैद्यांनी ‘ओपनमेट’ ही ‘एमबीए’ प्रवेशपरीक्षा उत्तीर्ण केली असून लवकरच ते प्रत्यक्ष अभ्यासक्रमालादेखील प्रवेश घेणार आहेत.\n‘इग्नू’तर्फे नागपूर मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी पूर्व तयारी अभ्यासक्रम, बीए, एमए यासारखे अभ्यासक्रम राबविण्यात येतात. या कैद्यांना तुरुंगातच अभ्यासाचे साहित्य पुरविण्यात येते. ‘इग्नू’ व ‘वायसीएमओयू’च्या माध्यमातून पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या काही कैद्यांनी ‘एमबीए’ शिकण्याची इच्छा प्रदर्शित केली. नव्या नियमांनुसार ‘इग्नू’ची पदवी घेणारे कैदी ‘एमबीए’ प्रवेशासाठी पात्र आहेत. त्यानुसार कारागृहातील ११ कैद्यांनी ‘ओपनमेट’ प्रवेश परीक्षेसाठी अर्ज केले. ‘इग्नू’तर्फे कैद्यांना प्रवेश परीक्षेचे मोफत मार्गदर्शनदेखील उपलब्ध करुन देण्यात आले. प्रवेश परीक्षेत ‘अ‍ॅप्टिट्यूड’, इंग्रजी भाषा, ‘अ‍ॅनॅलिटिकल स्कील्स’ इत्यादींवर प्रश्न विचारण्यात आले होते. यातील ९ कैदी तुरुंगात घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झाले. कारागृहात या कैद्यांचा सत्कार करण्यात आला.\n‘इग्नू’चे प्रादेशिक संचालक डॉ.पी.शिवस्वरुप, अध्ययन केंद्राचे समन्वयक डॉ.मुकुल बुरघाटे, डॉ.पद्माकर सहारे, डॉ.सुनिल इखरकर, डॉ.तुषार टाले व डॉ.श्यामल रुईकर यांनी कैद्यांना मोफत मार्गदर्शन केले. ‘इग्नू’च्या विशेष अध्ययन केंद्राचे समन्वयक योगेश पाटील यांनी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी हतवडे गुरूजी तसेच राजेश वासनिक हेदेखील उपस्थित होते.\nतुरुंगात शिक्षा भोगून झाल्यानंतर येथील शिक्षण आयुष्यात नेहमी कामाला येईल. या शिक्षणाच्या भरवशावर स्वत:ला सिद्ध करता येईल. शिक्षणामुळे आमच्यातील सकारात्मकता वाढली आहे, असे मत प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करणाºया एका कैद्याने व्यक्त केले. कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांचे पुनर्वसन व्हावे, या विचारातून आम्ही हा पुढाकार घेतला व याला चांगला प्रतिसाद मिळाला ही आनंदाची बाब आहे, असे प्रतिपादन डॉ.पी.शिवस्वरुप यांनी केले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nकर्जत येथे युवकाचा निर्घृण खून\nपांढरकवडा बेड्यावर ‘वॉश आऊट’\nकुत्र्याने स्वत:चा जीव देऊन वाचविले जवानांचे प्राण\nवटपोर्णिमेच्यादिवशी शहरात चोरट्यांकडून महिला लक्ष्य , १३ सोनसाखळ्या चोरीच्या घटना\nदेखभालीसाठी नेमलेल्या नोकराने लांबविले आॅनलाईन १८ लाख\nनात्यास काळीमा :शरीर सुखास नकार दिल्याने पुतण्याने केली काकूची हत्या\nआज ठरणार नक्षलविरोधी अ‍ॅक्शन प्लॅन\nगली मे आज चाँद निकला...\nराज्यात विजेच्या मागणीत ‘रेकॉर्ड’ वाढ\nमेयो : वसतिगृहात आढळल्या डेंग्यूच्या अळ्या\nनागपुरात अनधिकृत पाच मंदिरांवर हातोडा\nनागपूर विमानतळावर आढळले दोन बॉम्ब\nअमृतसर ट्रेन दुर्घटनाबिग बॉस 12मीटूइंधन दरवाढपरिणीती चोप्रादीपिका पादुकोणप्रो कबड्डी लीगसबरीमाला मंदिरअमृता फडणवीसकॉफी विथ करण 6\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nकलिंगडापासून घरच्या घरी तयार करा 'हे' फेसपॅक\n'या' पदार्थांमुळे वाढतो तुमचा ताण; मेंदूसाठीही ठरतात घातक\nतुमची मुलं वस्तू चोरतात अशी बदला वाईट सवय\nवाहतुकीचे हे अजब नियम पाहून, तुम्ही नक्कीच जाल चक्रावून\nएक्सला खबरही लागू न देता ब्रेकअपनंतर ही ६ कामे करतात मुली\nरोहित शर्मा-विराट कोहलीची जोडी जमली\nचेहऱ्यावर स्मितहास्य खुलवणारे 'क्युट स्टॅच्यू'\nही आहे जगातील सर्वात सुंदर नदी\nसरकारच्या एका होकारामुळे अनेकांना मिळु शकतो रोजगार - आंग्रीया क्रुझचे शिल्पकार\nभाजपा सरकार काँग्रेसपेक्षाही थापाडे - राज ठाकरे\n#MeToo: 'मीटू' मोहिमेवर पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णीने दिली ही प्रतिक्रिया\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेनेविरोधात धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nपनवेल टर्मिनलमध्ये बेवारस बॅग आढळल्याने खळबळ\nसांगलीतील भिवघाट येथे साई गारमेंटला भीषण आग\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\nलोकलला बसवा स्वयंचलित दरवाजे\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\n''गोपीनाथरावांसाठी जागा सोडत होतो, आता सर्व जागा लढणार''\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराकेश अस्थाना प्रकरणात मोदींना एवढी गोडी का\nजायकवाडीत ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश\n२२ महिन्यांनंतर शिवस्मारकाच्या कामाचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://rightangles.in/2018/02/16/tripura-elections/", "date_download": "2018-10-24T00:40:09Z", "digest": "sha1:5CILIKJ5RL7N376AS5EG3QUHK4KQCBYE", "length": 27283, "nlines": 61, "source_domain": "rightangles.in", "title": "त्रिपुरा निवडणूक: धार्मिक, जातीय सलोखा संपविण्याचे कारस्थान | Right Angles - Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law", "raw_content": "\nत्रिपुरा निवडणूक: धार्मिक, जातीय सलोखा संपविण्याचे कारस्थान\nलोकसभा निवडणूक २०१४ नंतर भाजप आणि उजव्या शक्तींचा झालेला उदय आणि सत्तेत आलेलं भाजप सरकार या राजकीय पार्श्वभूमीवर त्रिपुरासारख्या एका उत्तर-पूर्वेकडील राज्यात रविवारी, १८ फेब्रुवारीला होणारी विधानसभा निवडणूक महत्त्वाची आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी विचारसणीला आपला शत्रू म्हणून घोषित केलं आहे. त्यामुळे त्रिपुरासारख्या छोट्या राज्यात असणारं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं सरकार हे भाजपच्या डोळ्यात खुपतंय.\n१९ आदिवासी जमाती, बंगाली हिंदू, मुस्लिम, बिगर आदिवासी अशा विविध समूहांना एकत्र बांधून त्यांच्यामध्ये सलोखा निर्माण करण्याचं काम संवेदनशील त्रिपुरातल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारने एवढ्या वर्षात केलं आहे. पण गेल्या तीन वर्षामध्ये भाजप आणि संघ मात्र हाच जातीय-धार्मिक सलोखा मोडून काढण्यासाठी जंगजंग पछाडत आहेत. गेल्या डिसेंबर महिन्यात संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या त्रिपुरा भेटीपूर्वी मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्या मतदारसंघातल्या हिंदू देवतांच्या मूर्तींची विटंबना करण्यात आली. नंतर त्यामध्ये तीन भाजपच्या कार्यकर्त्यांनाच अटक झाली. भाजपने आपल्या प्रचारासाठी काही माध्यमं तर थेट विकत घेतली आहेत. भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी त्रिपुरा भेटीवर असताना माध्यमांना उघड आव्हान केलं की, “तुम्ही आमची काळजी घ्या, आम्ही तुमची काळजी घेऊ.” त्यानंतर काही वर्तमानपत्र, टीव्ही वाहिन्या यांनी भाजपच्या बाजूने जोरदार प्रचाराला सुरुवात केली. अमित शहांपासून अरुण जेटली, नितीन गडकरी, स्मृती इराणी असे अनेक केंद्रीय मंत्री, नेते यांची रोजच त्रिपुरामध्ये हजेरी असते आणि इथे येऊन कम्युनिस्ट सरकारविरोधात अपप्रचार हा त्यांचा एकमेव उद्देश असतो. एवढंच नव्हे तर डाव्या सरकारच्या आणि इथल्या नेत्यांच्या विरोधात “विच हंटींग” करण्यासाठी सीबीआयसारख्या यंत्रणेचा वापर करण्यात आला आहे. सीबीआयने इथल्या वर्तमानपत्रांना नोटीसा पाठवून चीट फंड घोटाळ्याशी माणिक सरकार यांचं नाव जोडलं जाऊ शकतं का, असाही प्रयत्न करून पाहिला. त्याशिवाय भाजपने आपली संपूर्ण यंत्रणा या छोट्याशा राज्यामध्ये लावून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपच्या गुंडांनी केलेल्या या कारवायांमध्ये कम्युनिस्ट पक्षाचे चार कार्यकर्ते गेल्या वर्षभरामध्ये मारले गेले. तरीही भाजपला पाय रोवण्यासाठी पूरक परिस्थिती न मिळाल्याने त्यांनी वेगळ्या “त्रिप्रा” राज्याची मागणी करणाऱ्या इंडिजीनस पीपल्स फ्रंट अॉफ त्रिपुराशी (आयपीएफटी) निवडणुकांसाठी हात मिळवणी केली. इतर राज्यांमधून संघाच्या अनेक कार्यकर्त्यांची आयात येथे करण्यात आली आहे. मतदारांना पैशाचं आमीष दाखवलं अगदी धमक्याही देऊन पाहिल्या. पण त्यांच्या उद्देश सफल होताना दिसत नाही. आजही कम्युनिस्ट पक्षाच्या मागेच इथली जनता उभी असून ती भाजपच्या खोट्या दाव्यांना भूलणार नाही, अशी खात्री इतल्या कम्युनिस्ट पक्षाला आहे. अर्थात ही खात्री प्रत्यक्षात किती उतरते ते निकालानंतर स्पष्ट होईल.\nस्वातंत्र्यांच्याही आधीपासून कम्युनिस्ट पक्षाने इथल्या गोर गरिबांमध्ये, आदिवासींध्ये उतरून केलेलं काम यामुळे आज लोकांचा पाठींबा कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारला आहे. त्याचा थोडा इतिहासही समजून घेणं गरजेचं आहे. खरंतर देशाच्या फाळणीने त्रिपुरासाठी अनेक गंभीर प्रश्न निर्माण केले. ब्रिटीश सरकारच्या काळामध्ये त्रिपुरा आणि मुख्य भारत हा पूर्व बंगालच्या माध्यमातून जोडला गेला होता. पण फाळणीनंतर भौगोलिकदृष्ट्या त्रिपुरा हा मुख्य भारतापासून तोडला गेला कारण त्याची मोठी सीमारेषा ही प्रामुख्याने बांग्लादेशाशी जोडली आहे. त्यामुळे गरजेच्या वस्तूंसाठी त्रिपुराला त्यावेळी इतर राज्यांवर अवलंबून रहावं लागलं. केवळ आसाममधून एक रस्ता त्यावेळी त्रिपुरा आणि भारत यांच्यामधला दुवा होता, ना रेल्वे होती ना विमानसेवा. त्यावेळी राजघराणं आणि काही जमीनदार यांचीच सत्ता त्रिपुरामध्ये चालू होती. त्यांच्या जुलमाखाली आदिवासी जनता ही एकदम पिचली होती, त्यांचं भयानक शोषण या सत्तेने केलं. आदिवासींना ना शिक्षण होतं ना आधुनिक शेतीची माहिती. त्यातच पाकिस्तानची फाळणी झाल्यावर बंगाली हिंदूंनी जेव्हा बांग्लादेशमधून पलायन सुरू केलं तेव्हा त्रिपुरातली सामाजिक परिस्थितीही बदलली. इथल्या मूळच्या आदिवासींपेक्षा बंगाली हिंदू समाज हा शिक्षित असल्याने आपले पाय इथे रोवण्यासाठी त्यांनी अनेक आदिवासींच्या जमिनी हडपायला सुरूवात केली. त्याचा परिणाम मूळचे आदिवासी आणि बांग्लादेशी शरणार्थी यांच्यामध्ये सांस्कृतीक संघर्ष होऊ लागला. या सगळ्या पार्श्वभूमीवर साधारण १९५० पासून कम्युनिस्ट पक्षाने जोमाने त्रिपुरामध्ये हे प्रश्न सोडवायला सुरुवात केली. त्यामध्ये इथल्या आदिवासींना शिक्षण-रोजगार देणं, त्यांच्या हक्कांचं, जमिनींचं संरक्षण करणं, शरणार्थींचं पुनर्वसन करणं, रस्ते, रेल्वे, उद्योग सुरू करणं आणि आता विमानसेवाही अशा अनेक कामांचा प्रामुख्याने समावेश आहे. कम्युनिस्ट पक्षाचं काम लोकांना एवढं भावलं की, १९५२ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये दशरथ देब आणि बिरेन दत्ता हे कम्युनिस्ट पक्षाचे दोन खासदार त्रिपुरामधून निवडून गेले. त्यांनी आदिवासींचे प्रश्न वारंवार संसदेत उपस्थित करूनही काँग्रेसच्या तत्कालीन सरकारने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं.\nउलट काँग्रेसने कम्युनिस्ट नेतृत्वाला त्रास द्यायला सुरुवात केली आणि अनेक नेत्यांना तुरुंगात डांबलं. बंगाली शरणार्थी आणि आदिवासींमध्ये फूट पाडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, आदिवासींच्या विरोधात वन विभागामार्फत खोट्या केस लावण्यात आल्या, त्रिपुरा उपजाती गणमुक्ती परिषदेच्या (जीपीएम- याची स्थापना १९४८ ला आदिवासी तरुणांचं पोलीस आणि लष्कराकडून झालेल्या शोषणाविरोधात झाली होती.) नेत्यांना अटक करण्यात आली. या सगळ्या विरोधात एक चळवळ उभी राहिली जिने आदिवासींसाठी चार प्रमुख मागण्या केल्या. एक तर संविधानामध्ये आदिवासींच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी असलेल्या ६व्या शेड्यूलच पालन करण्याची जोरदार मागणी लावून धरली. त्याशिवाय बेकायदेशीरपणे हिसकवण्यात आलेल्या आदिवासींच्या जमिनी परत मिळाव्यात, आदिवासींच्या मातृभाषेला मान्यता देऊन ती अधिकृत म्हणून घोषित करणं आणि आदिवासींच्या हक्कांचं पालन करून त्यांना शिक्षण, रोजगार उपलब्ध करून देणं असा चतुःसूत्री कार्यक्रम राबवला.\nपण कम्युनिस्टांचे हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी काँग्रेसने काही आदिवासी तरुणांना पुढे करून १९६७ मध्ये इथल्या बंगाली लोकांविरोधात त्रिपुरा उपजाती जुबा समिती (टीयूजेएस) स्थापन केली. पण दशरथ देब, नृपेन चक्रवर्ती, बिरेन दत्ता या कम्युनिस्ट नेत्यांच्या प्रभावापुढे काँग्रेसची ही चालही अपयशी ठरली. १९७८ आणि १९८७ मध्ये डाव्या सरकारने इथे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन समाजातल्या द्वेषाचं राजकारण थांबवून एका नवीन त्रिपुराची निर्मिती सुरू केली. आदिवासींसाठी अॉटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउंसिल (एडीसी) स्थापन करून त्यांना संरक्षण दिलं. त्याचवेळी आदिवासींबद्दल असलेल्या द्वेषाने काही काँग्रेस नेत्यांनी आमरा बंगाली पक्षाशी हातमिळवणी केली आणि इथल्या बंगालींना परदेशी ठरवून हाकलून देण्यासाठी अॉपरेशन ब्रह्मपुत्रा हे कारस्थान सीआयएच्या मदतीने रचण्यात आलं. त्यामुळे १९८० च्या सुमारास त्रिपुरामध्ये प्रचंड दंगे झाले आणि १४०० लोक मारले गेले, तर तीन लाख आदिवासी आणि बंगाली बेघर झाले. त्याही पुढे जाऊन बांग्लादेशमध्ये प्रशिक्षण घेऊन त्रिपुरामध्ये दहशतवादी घुसवण्याचा प्रयत्न झाला. १९८८ च्या निवडणुकांमध्ये राजीव गांधी पंतप्रधान असताना काँग्रेसने पुन्हा एकदा फुटीरतावादी शक्तींना ताकद पुरवली आणि त्याचा परिणाम पुढे जाऊन त्रिपुरामध्ये लष्कराचा विशेष कायदा लागू होण्यात झाली. त्याही परिस्थितीमध्ये आपलं काम सुरूच ठेवून पुढच्या निवडणुकीत १९९३ मध्ये कम्युनिस्ट पक्ष सत्तेत आला. त्यांतर लागोपाठ १९९८, २००३, २००९ आणि २०१३ मध्ये कम्युनिस्ट पक्षाला इथल्या लोकांनी निवडून दिलं आणि १९९८ पासून माणिक सरकार यांच्यावर मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी दिली.\nएवढ्या प्रदीर्घ कालावधीमध्ये डाव्या सरकारने लोकोपयोगी अनेक कामं केली. आदिवासी बहुल असूनही साक्षेरतेचं प्रमाण ९७.२२ टक्क्यांवर नेलं, देशाचं पर दरडोई उत्पन्न ८.१ असताना त्रिपुराचं १०.३ आहे. जिथे देशामध्ये गरिबी निर्मुलनाचं प्रमाण केवळ ३४ आहे तिथे त्रिपुरामध्ये मात्र ६२ आहे. प्लॅनिंग कमिशनच्या सर्वेक्षणानुसार, गरिबी रेषेखालील लोकांचं प्रमाण त्रिपुरामध्ये १४.०५ टक्के तर देशामध्ये २१.९२ टक्के आहे. त्रिपुरा आज अतिरिक्त वीज निर्मिती करते आणि १४० मेगावॅट एवढी वीज शेजारच्या बांग्लादेशलाही पुरवते. भात आणि फळबागांच्या उत्पादनामध्ये त्रिपुरा देशात पुढे आहे. राज्यात १०० टक्के लोकांना अन्न सुरक्षा असून ९५ टक्के नागरिकांना पिण्याचं पाणी, रस्ते आणि वीज या सुविधा उपलब्ध आहेत. राज्यात ४.३२ लाख लोकांना सामाजिक सुरक्षेच्या योजनांचा फायदा मिळतो, १.२७ लाख आदिवासींच्या नावावर १.७६ लाख हेक्टर जमीन करण्यात आली आहे, ३.४९ लाख लोकांना घरं बांधून दिली आहेत.\nपण भाजप सरकार सत्तेवर येताच त्यांनी त्रिपुराला मिळणाऱ्या निधीला सरळ कात्री लावली. त्रिपुराची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी या भाजप सरकारने केंद्राकडून दरवर्षी मिळणारी २००० कोटी रुपयांची विशेष मदत बंद करून टाकली. अनुसूचित जाती आणि जमातीसाठी असलेली आर्थिक तरतूद बंद करून टाकली. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचा निधी कमी केला. राजकीय भेदभाव करून नॉर्थ ईस्टर्न कौन्सिलकडून अगदीच तुटपुंजी मदत त्रिपुराला देण्यात आली.\nत्याचवेळी राजकीय पातळीवर कम्युनिस्ट पक्षाच्या विरोधात असणाऱ्या हरएक व्यक्ती आणि राजकीय पक्षाला भाजपने जवळ ओढण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या दहा आमदारांपैकी सात जणांना भाजपने आपल्या तंबूत घेतलं. यातले सहा जण आधी तृणमूल काँग्रेसमध्येही सामील झाले होते. आदिवासींची मतं पदरात पाडून घेण्यासाठी भाजपने प्रचंड पैशाची ताकद वापरली. त्याशिवाय लोकांना भडकवणं, फूस लावणं या कारवाया तर अखंड सुरूच आहेत. याचाच एक भाग म्हणून वेगळ्या त्रिप्रा राज्याची मागणी करत आयपीएफटीने जुलै २०१७ मध्ये १० दिवस राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवला होता. पण यामागचा भाजपचा हात उघड झाला कारण आयपीएफटीने आपल्या पत्रकामध्ये रास्तारोको हा पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री जितेंद्र सिंग यांच्या सल्ल्याने केल्याचं लिहिलं होतं. अद्याप मोदी सरकारने या विधानाचं खंडनही केलेलं नाही. याच दरम्यान भाजपने सरकारी क्वार्टस काॅम्प्लेक्स आणि मुख्यमंत्री कार्यालय १२ तास बंद केलं होतं.\nया सर्व परिस्थितीतही कम्युनिस्ट पक्षाचा जनाधार कमी झालेला नसून उलट प्रत्येक सभेला होणारी गर्दी आणि प्रतिसाद वाढतो आहे. ३१ डिसेंबरला आगरतलामध्ये कम्युनिस्ट पक्षाची अभूतपूर्व सभा झाली. माणिक सरकार आणि इतरही कम्युनिस्ट नेत्यांच्या सभांचा प्रतिसाद प्रचंड आहे. कम्युनिस्टांच्या लाल झेंड्यावर असलेला विळा आणि हातोडा अत्यंत आत्मविश्वासाने भाजपच्या भगव्या कारस्थानाला नेस्तनाबूत करेल असा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला विश्वास आहे.\nलेखक त्रिपुरास्थित असून त्रिपुरातील बंगाली दैनिक देशेर कथाचे ते संस्थापक व माजी संपादक आहेत.\nरामायणात अडकवलेल्या जाणीवा आणि नेणिवा\nमराठ्यांनो सावधान तुमचे अस्तित्व धोक्यात\nकोणता पक्ष दलितांसाठी लढतो \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/10/news-1802.html", "date_download": "2018-10-24T00:23:51Z", "digest": "sha1:RRADZR2LTJMP7UDAHFB5FCAAIDABS5TX", "length": 7620, "nlines": 82, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "राजीव राजळे उमदा, लोभस आणि अभ्यासू नेता. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nराजीव राजळे उमदा, लोभस आणि अभ्यासू नेता.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- लोभस, उमदा, गुणग्राही, अभ्यासू, प्रशासनाची जाण असणारा, साहित्य-कला-क्रीडा रसिक, स्पष्टवक्ता असून मनाला भिडणारा आणि भावणारा नेता म्हणजे राजीव राजळे आशा शब्दात माजी आमदार राजीव राजळे ऊर्फ राजाभाऊ यांना सहकार सभागृहात आयोजित सभेत आदरांजली अर्पण करीत जिल्हाभारतील सर्वपक्षीय नेत्यांना त्यांच्या आठवणी उजाळा दिला. यावेळी श्रोते भावूक झाले होते. राजीव राजळे मित्रमंडळातर्फे या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.\nस्पेशल दिवाळी सेलमध्ये फ्लिपकार्टवर मोबाईल खरेदी वर मिळावा ४० % पर्यंत डिस्काऊंट महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/9lo~ZTuuuN\nपालकमंत्री प्रा. राम शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे पाटील, आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार भाऊसाहेब कांबळे, आमदार डॉ. सुधीर तांबे, उपाध्यक्षा राजश्री घुले, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, शिवाजीराव नागवडे, नरेंद्र फिरोदिया, महापौर सुरेखा कदम, भाजप जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, माजी आमदार अनिलभैय्या राठोड, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, सुजित झावरे, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, माजी महापौर अभिषेक कळमकर, उबेद शेख, दीप चव्हाण, पांडुरंग खेडकर, डॉ. संजय कळमकर, भानुदास मुरकुटे, जेष्ठ पत्रकार महेंद्र कुलकर्णी, बाळासाहेब भारदे यांचे नातू मंदार भारदे, नगरसेवक संजय घुले, डी. एम. कांबळे, धनंजय जाधव आदी उपस्थित होते. युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी प्रास्ताविक केले.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nकुंडलिकराव जगताप यांनाही श्रद्धांजली .\nराजीव राजळे यांना श्रद्धांजली वाहताना नुकतेच निधन झालेले कुकडी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक कुंडलिकराव जगताप यांनाही प्रत्येक मान्यवर वक्­त्यांनी आपल्या भावना व्यक्­त केल्या. कुकडीच्या माळरानावर संघर्ष करीत शेतकऱ्यांसाठी साखर कारखाना उभारणारे जिद्दी नेतृत्व आशा शब्दात यशवंतराव गडाख , पालकमंत्री शिंदे, शालिनी विखे पाटील यांच्यासहित सर्वच वक्त्यांनी कुंडलिकरावांच्या आठवणींना उजाळा दिला.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nउद्धव ठाकरे लोकसभा उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार या चार नेत्याची नावे चर्चेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://edupost.in/higher-education/read/maharashtra-tops-in-higher-education", "date_download": "2018-10-24T00:34:27Z", "digest": "sha1:WEI5NPVO2IK4GETCUQNQCWBFE77ELYAF", "length": 4489, "nlines": 65, "source_domain": "edupost.in", "title": "उच्च शिक्षणात महाराष्ट्र आघाडीवर | Education News Portal", "raw_content": "\nउच्च शिक्षणात महाराष्ट्र आघाडीवर\nमुंबई : मुंबईसह राज्यात विद्यापीठांशी संलग्नित कॉलेजांची संख्या वाढत असल्याचे चांगले परिणाम दिसू लागले असून, इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची संख्या वेगाने वाढत आहे. इतर राज्यांच्या तुलनेत तंत्रशिक्षण, दूरस्थ शिक्षण, शिक्षक प्रशिक्षण व विद्यार्थी प्रवेश आदी विविध क्षेत्रांत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे नुकतेच प्रकाशात आले आहे. केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.\nदेशातील उच्च शिक्षणाची परिस्थिती दर्शविणारा अहवाल दरवर्षी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात येतो. त्यानुसार सन २०१६-१७च्या अहवालाचे प्रकाशन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते नुकतेच दिल्लीत करण्यात आले. या अहवालानुसार देशात विद्यापीठस्तरीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नोंदणीमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल ठरला आहे.\nमहाराष्ट्रात ९ लाख ४० हजार ४८० विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदणी केली आहे, तामिळनाडू ८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांसह दुसऱ्या तर दिल्ली ७ लाखांहून अधिक विद्यार्थी प्रवेशांसह तिसऱ्या स्थानावर आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://pravinmpatil.com/gallery2.html", "date_download": "2018-10-24T00:41:25Z", "digest": "sha1:ZFOAIVM46Q5DMNRHIAGTNGFVAFQXOHOM", "length": 4574, "nlines": 37, "source_domain": "pravinmpatil.com", "title": "प्रविण मोरेश्वर पाटील", "raw_content": "\nअतिरिक्त पाणी पुरवठा योजना\nमीरा- भाईंदर महानगरपालिकाच्या माध्यमातून अतिरिक्त पाणी पुरवठा योजना\nगुरुपौर्णिमा निमित्त ठेवण्यात आलेल्या सुर-ताल संगीतालय\nगुरुपौर्णिमा निमित्त ठेवण्यात आलेल्या आज सुर-ताल संगीतालय उस्ताद जुल्फिकार खान यांचे वादन,व विद्यार्थाचे गायन कार्यक्रम त्यावेळी विद्यार्थिना पारितोषिक देते वेळी चे छायाचित्र\nहायमस लाईट च भूमिपूजन व उद्घाटन\nनवघर नाका व एस. एन. काँलेज समोर आंनद दिघे साहेब मैदानात मोठा हायमस लाईट च भूमिपूजन व उद्घाटन करताना\nयंग अॅचीवर्ससाठी गिफ्ट डिस्ट्रीब्यूशनच्या कार्यक्रमात उपस्थित प्रवीण पाटील\nप्रवीण पाटील यांची सार्वजनिक सभा\nवृद्ध महिलांना आर्थिक मदत करताना प्रवीण पाटील\nमोफत ब्लड ग्रुप चेकअप आणि हेल्थ चेकअप कॅम्प\nविनामूल्य रक्तगट तपासणी व आरोग्य तपासणी शिबिर जे आदित्य इंदिरा नगर येथील जय भवानी प्रतिष्ठान द्वारा आयोजित केले होते.\nशिवाजी महाराज जयंती साजरी करतानाचे छायाचित्र\nसुरक्षिततेच्या मुद्द्यांवर आयोजित केलेल्या सार्वजनिक-पोलीस बैठकीचे आयोजन\nसुरक्षाविषयक मुद्द्यांवर आयोजित केलेल्या सार्वजनिक-पोलीस बैठकीत प्रवीण पाटील\nजिम उद्घाटन कार्यक्रमात उपस्थित सुहास खामकर व आमदार विनोद घोसाळकर.\nप्रभाग क्र. 12 चे सार्वजनिक जनसंपर्क कार्यालय, आनंद परांजपे (एम.पी.) यांच्या हस्ते उद्घाटन.\nप्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत प्रविण पाटील यांना सन्मानित करताना सह्याद्री मित्र मंडळ\nएकनाथ शिंदे यांच्यासह प्रवीण पाटील\n(आमदार) एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांच्यासह उपस्थित प्रविण पाटील आणि धनेश पाटील\nमोफत नेत्र तपासणी शिबीर\nप्रवीण पाटील आयोजित विनामूल्य नेत्र तपासणी शिबीर\nबॉडी बर्लिंग स्पर्धेच्या कार्यक्रमात उपस्थित प्रवीण पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.sarkarnama.in/", "date_download": "2018-10-24T00:30:22Z", "digest": "sha1:PWRKBNFUKIWADGXJCKB6KZSPF2GIDWIF", "length": 17783, "nlines": 204, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Sarkarnama | Maharashtra Politics News, Latest News in Maharashtra, Maharashtra Politics, Marathi News, Latest Marathi News", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगोपीनाथजींच्या प्रेमाखातर देत गेलो आणि बीड जिल्हाच रिकामा झाला : उद्धव ठाकरे\nबीड : प्रमोद महाजनांना बाळासाहेबांनी \" हिंदू एकवटू शकतो' असे सांगितले होते. महाजनांनी ते त्यांनी...\nबापाचं स्मारक बांधता आले नाही, ते अयोध्येत जाऊन काय दिवे लावणार - अजित पवार\nअंकुशनगर : ज्यांना आपल्या बापाचं स्मारक बांधता आलं नाही, ते 25 तारखेला अयोध्येत जाऊन काय दिवे लावणार अशी जळजळीत टिका राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव...\n'वंदे मातरम' हे देशभक्तीपर गीत; आंबेडकर अनावश्यक वाद कां उपस्थित करताहेत\nपुणे : 'वंदे मातरम' हे देशभक्तीपर गीत आहे, त्यातून देशप्रेम व्यक्त होते. त्यामुळे 'वंदे मातरम'ला विरोध करणे हे प्रकाश आंबेडकर यांचे व्यक्तिगत मत आहे. हे अनावश्यक वाद आहेत, असे मत खासदार राजू शेट्टी...\n`घड्याळाच्या` सेटिंगवर आणि `हाताच्या` साथीने मनसेचे इंजिन धावणार\nपुणे : कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही सहभागी करून घेण्यासाठी सध्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत मनसेने चर्चा सुरू आहे, असे स्पष्ट केले आहे, तर...\nमुख्यमंत्र्यांचे पीए अभिमन्यू पवार यांना अमित देशमुखांचा दणका\nलातूर : मुख्यमंत्र्याचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांना थेट निवडणुकीच्या राजकारणात उतरण्याआधीच दणका बसला आहे. लातूर येथील संत शिरोमणी मारोती महाराज सहकारी साखर कारखाना (बेलकुंड) या कारखान्याच्या...\nत्या 154 प्रशिक्षणार्थींना पीएसआय म्हणून सामावून घेणार :देवेंद्र फडणवीस\nमुंबई : राज्यातील अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीतील 154 पोलिस उपनिरीक्षक प्रशिक्षणार्थींबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. \"या 154 जणांचें कुठलेही प्रमोशन नाही...\nआजचा वाढदिवस आणखी वाचा\nआजचा वाढदिवस : चंद्रदीप नरके - आमदार, करवीर (...\nआजचा वाढदिवस : शशिकांत शिंदे, आमदार - कोरेगाव,...\nआजचा वाढदिवस : आमदार जयकुमार गोरे - माण-खटाव...\nसातारच्या दोन्ही राजांना अखेर 'राजमाने' भेटले, त्यांनी 'मपोसे'ची ताकद दाखवली\nसातारा: देशी दारूचे दुकान काढण्यावरून खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार...\nमुख्यमंत्र्यांचे पीए अभिमन्यू पवार यांना अमित देशमुखांचा दणका\nलातूर : मुख्यमंत्र्याचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांना थेट निवडणुकीच्या...\nआढळराव म्हणतात मी सेनेचे चार आमदार निवडून आणणार\nराजगुरूनगर : शिवसेनेचे शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आक्रमक...\nया `तानाजी`चे नाव ज्याच्या त्याच्या तोंडी\nपुणे : जनतेची गर्दी असलेले कोणतेही सरकारी कार्यालय नजरेसमोर आणा. कागदांचे ढिग, आजुबाजुला धूळ,...\nइराणकडून तेल विकत घेणार आणि तेलाच्या बदल्यात सोयाबीनची पेंड देणार \nकऱ्हाड : सोयाबीन खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी डिसेंबरमध्ये चीनचे शिष्टमंडळ भारतात येणार आहे....\nमाझ्या पतीला फॅनफॉलविंग आहे, हे आज मला कळालं : प्रीतम मुंडे\nपुणे: दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हयात असल्यापासून दसरा मेळाव्याला पंकजा मुंडे यांचे पती अमित पालवे...\nत्या 154 प्रशिक्षणार्थींना पीएसआय...\nमुंबई : राज्यातील अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीतील 154 पोलिस उपनिरीक्षक प्रशिक्षणार्थींबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय जाहीर...\nपंतप्रधानांचा आदर करणे ही...\nमुंबई : पंतप्रधान शिर्डीसारख्या पवित्र धार्मिक स्थळी येऊनही खोटे बोलत आहेत. त्यामुळे पंतप्रधानांचा आदर करणे ही देशवासियांसाठी दिवसेंदिवस शिक्षा ठरू...\nउद्धव ठाकरेंचा लवकरच राज्यव्यापी दौरा\nमुंबई ः राम मंदिरासाठी चलो अयोध्या नारा देणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सर्व प्रमुख लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांना भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे...\nलक्‍झरी क्रूझसेवेदरम्यान अमृता फडणवीस यांनी काढलेल्या सेल्फीची सोशल मीडियावर चर्चा\nमुंबई : मुंबई-गोवा या देशातील पहिल्या लक्‍झरी क्रूझ सेवेचे शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. मात्र, यावेळी अमृता फडणवीस...\nसाईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान खोटे बोलले याचे दुःख : अशोक चव्हाण\nमुंबई : खोटे बोलण्यात पंतप्रधानांचा हात कोणी धरू शकत नाही, हे देशातील जनतेला माहित आहे. मात्र साईबाबांच्या शिर्डीत येऊन पंतप्रधान खोटे बोलले याचे दुःख माझ्यासारख्या देशातील साईभक्तांना झाले.,\"अशी...\n#MarathaKrantiMorcha मोठा भाऊ म्हणून सांगतो...\nराज्यातील संभाव्य दुष्काळाविषयी सरकार गंभीर आहे का\nकॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत मनसे येण्याच्या चर्चेने पुरंदरचे राजकारण ढवळले...\nपुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेले राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या आघाडीत सहभागी करून घेण्याच्या चर्चेने पुणे जिल्ह्यातील दोन मतदारसंघात त्याचा परिणाम होणार आहे. त्यातील जुन्नर या मतदारसंघात...\nजलयुक्त शिवार योजनेवर टीका ही राज्यातील शेतकऱ्यांचा अपमान : राम शिंदे\nपुणे : 'जलयुक्त शिवार'मुळे ज्या भागात पाऊस झाला त्या ठिकाणी शिवारात पाणी वाढले आहे. मात्र जलयुक्त शिवार योजनेवर सरसकट टीका करणे म्हणजे यासाठी काम करणाऱ्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांचा अपमान आहे, असा...\nउद्धव ठाकरेंच्या `धरणावरील` विधानाचा राष्ट्रवादीकडून धरणावर जाऊन निषेध\nआंबेठाण : राष्ट्रवादीवाल्यांना धरणाजवळ फिरकू देऊ नका, असे आवाहन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी काल राजगुरूनगर येथील सभेत केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून खेड तालुका राष्ट्रवादीच्या...\nचांदवड : भारतीय रोईंगचा आंतरराष्ट्रीय सेलीब्रिटी असलेला दत्तू भोकनळ सध्या आपल्या मुळगावी आला आहे. हा सबंध परिसर दुष्काळाने होरपळतो आहे. त्याने...\nखासदार मुंडेंच्या नेतृत्वाखाली निघाली...\nबीड : सावरगाव येथे होत असलेल्या दसरा मेळाव्या निमित्त गोपीनाथगड ते सावरगाव घाट अशा निघालेल्या वाहन फेरीला मोठा प्रतिसाद मिळाला. फेरीचे रस्त्याने...\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/02/news-2613.html", "date_download": "2018-10-24T00:16:01Z", "digest": "sha1:EMSM5EI2R3JWPLQ3UL2NCMAR3ZAW2AQV", "length": 7968, "nlines": 85, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "चार महिन्यांच्या मुलीला मारणाऱ्या खुनी बापास जन्मठेप. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nचार महिन्यांच्या मुलीला मारणाऱ्या खुनी बापास जन्मठेप.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आपल्या चार महिन्यांच्या मुलीला जमिनीवर आपटून मारून टाकणाऱ्या बापास न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.अकोले तालुक्यातील वारंघुशी येथील जन्मदात्याने चार महिन्याची मुलगी ईश्वरी हिला जमिनीवर आपटून मारुन टाकल्याची घटना १८ जून २०१५ रोजी घडली होती.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nयाप्रकरणी गुरुवारी, २२ फेब्रुवारी २०१८ रोजी संगमनेरचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश संजीव शर्मा यांनी आरोपी किसन चंदर भवारी (रा. वारंघुशी, ता. अकोले) याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.\nयाबाबत अधिक माहिती अशी की, किसन भवारी हा पत्नी कविता हिच्या चारित्र्यावर संशय घेत असे. यावरून दोघांमध्ये भांडणेही झाली होती. याचा राग अनावर झाल्याने किसन भवारी याने १८ जून २०१५ रोजी स्वत:च्या चार महिन्यांच्या ईश्वरी या मुलीस झोक्यातून काढून तिचे पाय धरुन जमिनीवर आपटले. तसेच पत्नी कविता हिची मावशी मिनाबाई भवारी हिस कुऱ्हाडीने मारहाण केली होती.\nयाबाबत पत्नी कविता हिने दिलेल्या फिर्यादीवरुन राजूर पोलिस ठाण्यात किसन भवारी याच्या विरोधात पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली होती. या घटनेचा अधिक तपास तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक आर.ए.पाटील यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nया खून खटल्याची सुनावणी संगमनेर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश संजीव शर्मा यांच्यासमोर झाली. या वेळी सरकारी वकिल संजय वाकचौरे यांनी सरकार पक्षाच्या वतीने आठ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या. या खटल्यातील सबळ पुरावे सादर केल्यामुळे न्यायाधीश संजीव शर्मा यांनी आरोपी किसन भवारी यांस जन्मठेप व २५ हजार रुपयांची शिक्षा सुनावली.\nदंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरीचीही शिक्षा सुनावली आहे. तसेच आयपीसी कलम ३२४ या कलमाखाली १० हजार रुपये दंडाची शिक्षा दंड न भरल्यास आणखी सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. यावेळी पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक फौजदार पी. एच. खोसे, शकील इनामदार, सिकंदर शेख यांनी मदत केली.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nउद्धव ठाकरे लोकसभा उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार या चार नेत्याची नावे चर्चेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://railandbusfanning-ram.blogspot.com/2016/08/blog-post_66.html", "date_download": "2018-10-24T01:24:55Z", "digest": "sha1:FMMWM33N4BCUO4KL54CGGBBOZIWZRC6R", "length": 17576, "nlines": 125, "source_domain": "railandbusfanning-ram.blogspot.com", "title": "मी एक प्रवासी पक्षी,: राम तेरे कितने नाम", "raw_content": "मी एक प्रवासी पक्षी,\nराम तेरे कितने नाम\nआपले नाव ही अशी एकच आपल्या आयुष्यातली गोष्ट आहे की ज्याविषयी आपला चॉइस कुणीही विचारत नाही आणि आपल्याला त्याचे जन्मभर पालन करावे लागते. या अनुभवातून गेल्यानंतर त्यानंतर मात्र आपल्याला इतर कुणीही \"नावे\" ठेवू नयेत म्हणून आपण कायम प्रयत्नशील असतो. आपल्या बहुतेक सगळ्यांची जन्मनावे मोठी मजेशीर असतात. \"टेकडी, टोमदेवी, खेमदेव\" वगैरे थोडी ऑफ़बीट जन्मनावे ठेवण्याकडे बारश्यावेळी उपस्थित असलेल्या गुरूजींचा कल असतो. माझ्याही मुलीच्या बारशावेळी जन्मनाव \"ली\" वरून निघाले. आम्ही सगळ्यांनीच \"लीना\" नाव सुचवले पण आमच्या श्रीपादराव तेलंगांनी \"छे ही कसली मॉडर्न नावे ठेवताय ही कसली मॉडर्न नावे ठेवताय \" म्हणत आमचा प्रस्ताव धुडकावून लावीत \"लीलावती\" हे नाव ठेवले. (मला तेव्हढच \"भास्कराचार्य\" झाल्याचा फ़ील.) तर तात्पर्य म्हणजे जन्मनाव हे थोड वेगळ्या वळणाच असाव हा सगळ्या जुन्या मंडळींचा कल असतो आणि त्यामुळे आपली जन्मनावे अशी विविक्षित अशी झालेली आहेत.\nमला वाटत मागल्या काही पिढ्यांमध्ये बालमृत्यूच प्रमाण फ़ार होत. त्यामुळे एखाद्या कुटुंबात मूल वाचत नसल्यास \" पहिल्या मुलाला दगडू, कचरा, केरपुंजा इत्यादी नावे ठेवण्या\"चा नवस बोलला जात असे आणि तो पाळला जात असे. व्यावहारिक नावांची ही कथा तर जन्म नावांच्याही अशा वेगळेपणामागे तेच कारण असावे असा माझा अंदाज.\nपण १९७२ मध्ये माझ्या बारशावेळी आलेले गुरूजी मात्र फ़ारच प्रागतिक आणि पुढारलेल्या विचारांचे असावेत. किंवा त्या काळातील मॅटीनी स्टार \"जितेंद्र\" चा त्यांच्यावर फ़ार प्रभाव असावा. माझे जन्माक्षर \"जी\" वरून आल्यानंतर त्यांनी \"जितेंद्र\" असे नाव पक्के केले. मला थोडे कळायला लागल्यावर माझे \"जितेंद्र\" नाव आवडेनासे होते याचे कारणही पांढरी पॅंट, पांढरा शर्ट आणि चकचकीत पांढरे शूज घातलेला फ़िल्लमस्टार जितेंद्र हाच माझ्या डोळ्यासमोर असायचा. \"जितेंद्र\" हे हनुमंताचे नाव आहे हे ब-याच उशीरा कळल्यावर मात्र या नावाचा मी सहर्ष स्वीकार केला.\nमी आणि माझ्याहून एकच दिवसांनी मोठा असलेला माझा मामेभाऊ श्री. सचिन सगदेव.\nमाझ्या बारशावेळी वास्तविक माझ्या आईने माझे नाव १९७० च्या दशकातले थोडे पॉप्युलर असे \"पराग\" असे ठेवले होते. पण मी किन्हीकरांच्या घरातला सगळ्यात मोठा नातू म्हणून बारशाचा मोठ्ठा समारंभ नागपुरात झाला. माझे आजोबा राजाभाउ किन्हीकर आणि प्राचार्य राम शेवाळकर यांचा ब-याच वर्षांपासून चांगला घरोबा होता त्यामुळे माझ्या बारशाला आशिर्वादांसाठी राम शेवाळकर पण आलेले होते. नाव ठेवण्याचा विधी झाल्यानंतर आई बाहेर आली आणि सगळ्यांनी नाव विचारले. तिने \"पराग\" असे सांगितल्यावर \"हे कसले मॉडर्न नाव \" असा आश्चर्योदगार निघाला असण्याची शक्यता आहे. माझ्या आजोबांनी \"नको नको, माझ्या नातवाचे नाव रामभाउंसारखे \"राम\" च असायला हवे असा हट्ट धरला आणि पाळण्यात जरी माझे नाव \"पराग\" ठेवले तरी व्यवहारात पहिल्या दिवसांपासून मी \"राम\" झालो.\n१९८७ च्या दरम्यान नागपुरात असताना वयाच्या १६ १७ व्या वर्षी मिश्या आणि मते फ़ुटू लागलीत आणि दै. तरूण भारतात विविध लेखन सुरू केले. नाट्य, सांस्कृतीक, राजकीय, सामान्य ज्ञान असा कुठलाही विषय मला वर्ज्य नसायचा. त्यात काहीवेळा जवळच्या, परिचयातल्या व्यक्तींवर टीकात्मक लिहीण्याचा प्रसंग यायचा. मग मी माझ्या वृत्तपत्रीय लेखनासाठी \"प्रा. पाणिनी सव्यसाची\" हे टोपण नाव धारण केले. (प्राध्यापक होण्याची मनिषा तेव्हापासून.) या नावाने लिहीताना ब-याच गमती जमती झाल्यात. साधारणतः १९९६ पर्यंत हे नाव लेखनासाठी वापरले आणि त्यानंतर मुंबईला नोकरीनिमित्त गेल्यामुळे नियमित वृत्तपत्रीय लेखन सुटले. पण हेच नाव माझ्या इ मेल साठी मी व्यापकतेने वापरतो. पाणिनी हा आद्य संस्कृत व्याकरणकार. जवळपास निर्दोष आणि एकमेवाव्दितीय (\"व्दिवचन\" हा प्रकार फ़क्त संस्कृत भाषेच्या व्याकरणात आहे. उदा. भ्रातरौ रामलक्षणौ\". इतर भाषांमध्ये सर्वत्र एकतर एकवचन किंवा अनेकवचन.) असे व्याकरण त्याने प्रसवले. आणि सव्यसाची म्हणजे उजव्या आणि डाव्या हाताने सारख्याच क्षमतेने काम करू शकणारी व्यक्ती. अर्जुनाचे एक नाव \"सव्यसाची\" होते. उजव्या आणि डाव्या हाताने सारख्याच क्षमतेने लिहू शकणारे गांधीजी पण सव्यसाचीच मानायला हवे. म्हणून मग वृत्तपत्रात १९८७ ते १९९६ \"प्रा. पाणिनी सव्यसाची\"\n(हेच ते तथाकथित प्राध्यापक पाणिनी सव्यसाची. ब-याच तत्कालीन वाचकांचा माझे लेखन वाचून ही व्यक्ती चाळीशीची असावी असा गैरसमज व्हायचा. तो मी नव्हेच च्या अगदी उलट \"अहो, मीच तो\" हे मला समजावून सांगावे लागायचे.)\nमाझ्याप्रमाणेच माझ्या वडीलांचे आणि धाकट्या भावाचे जन्मनाव पण छान ठेवण्यात आले. \"व्यंकटेश\". मला वाटत जन्म नावांबाबत आम्ही सुदैवीच ठरलोत. आणि किन्हीकरांचे मूळ नाव चैत्रे. कारंजा लाड जवळ किन्ही गावाची वतनदारी (ती तीन पिढ्यांपूर्वीच, आजोबांच्या काळात नष्ट झाली.) असल्याने \"किन्हीकर\". म्हणून मग मुळाचा शोध घेताना \"जितेंद्र व्यंकटेश चैत्रे\"\nआज जाणवतय आपण आपल्या मूळ नावाचा तर शोध घेतला मूळ आनंदमयी स्वरूपाच्या शोधाला सुरूवात करूयात का ते पण फ़ार छान असेल आणि त्याचा शोध घेता घेता आणि ते समजून घेतल्यावर न जाणो पुन्हा नवीन नाव धारण करून या भूतलावर नवीन रूपाने येण्याची गरज भासणारही नाही.\nLabels: जन्मनाव, जितेंद्र व्यंकटेश चैत्रे, प्रा. पाणिनी सव्यसाची, प्रा. राम शेवाळकर\nशिवशाही : एक चिंतन\nराम तेरे कितने नाम\nपरवा मुंबईवरून नागपूरला येताना केवळ घाईमुळे विमानाने यावे लागले. एका तासात एका पूर्ण नवीन विश्वात प्रवेश करताना सोय तर झाली पण रेल्वेप्रवास ...\nएका लग्नाच्या जमण्याची गोष्ट.\n७ फेब्रुवारी २०००. मी आणि माझी पत्नी वैभवी पहिल्यांदाच एकमेकांना भेटलोत. प.पू. मायबाईंकडे नाथबीजेचा कार्यक्रम होता. व्यवस्थेत सहभाग...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास.- ३\nपूर्वपिठीका : १९९५. सप्टेंबर महिन्यात नुकताच नवी मुंबईतल्या दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात रुजू झालो होतो. ओक्टोबर महिन्याच्या अख...\nकावळ्याच्या शापाने गाय मरत नाही पण..... तीन वेगवेगळे अनुभव.\n२००३ च्या जुलै महिन्यातली गोष्ट. महाविद्यालयाच्या उन्हाळी सुट्या संपवून मी, माझ्या पत्नी व एक वर्षाच्या छोट्या मुलीसह, नागपूरवरून मु...\nकराडला अभियांत्रिकीला शिकायला असताना (१९८९ ते १९९३) आम्ही काही दोस्त मंडळींनी सांस्कृतीक क्षेत्रात खूप धमाल केली. पहिल्या वर्गात विशेष प्र...\nशिवशाही : एक चिंतन\nसाधारण फ़ेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची \"शिवशाही\" नावाची स्लीपर कोच बससेवा १५ एप्रिलला सुरू होणार ही...\nपुन्हा नागपूर - १\n२०१२ सरता सरताच चि. मृण्मयीच्या नागपूरच्या शाळेत स्नेहसंमेलन, नववर्षाच्या अगदी सुरूवातीलाच असल्याची, बातमी कळली होती. आम्ही सांगोल्यात २२...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास क्र.१\n१३/२/१९९२. य़शवंतराव चव्हाण नाट्यगृह, कराड. रात्री चे साडेबारा वाजताहेत. आमची \"अर्थ-अनर्थ\" एकांकिका संपतेय. एकांकिकेच्याच चर्चा,...\nतीर्थरूप दादा, आज १३ मार्च. तुमचा वाढदिवस. आज तुम्ही असता तर तुमचा हा ७१ वा वाढदिवस आपण सगळ्यांनी थाटामाटात साजरा केला असता. तुमची मि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/aurangabad-violence-gulmandi-runway-shutters/", "date_download": "2018-10-24T00:56:54Z", "digest": "sha1:QI34KXOHLOF65G3NEOMXCTEXJPLHCDI2", "length": 7478, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Aurangabad Violence : लच्छू पहिलवानच्या अटकेच्या निषेधार्त व्यापाऱ्यांचा बंद", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nAurangabad Violence : लच्छू पहिलवानच्या अटकेच्या निषेधार्त व्यापाऱ्यांचा बंद\nऔरंगाबाद : औरंगाबादमध्ये मागील आठवड्यात झालेल्या दंगलीमध्ये दोन गटात झालेल्या वादामुळे तणाव निर्माण झाला होता . शहरातील काही भागांमध्ये जाळपोळ, दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. गांधीनगर, मोती कारंजा, रोजा बाग या भागात मोठ्या प्रमाणत वित्तहानी झाली होती. तसेच या घटनेत २ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर २५ जण जखमी झाले होते.\nदरम्यान दंगलीप्रकरणी बुधवारी रात्री विशेष तपास पथकाने (एसआयटी) शिवसेना कार्यकर्ता लक्ष्मीनारायण बाखरिया ऊर्फ लच्छू पहिलवानला अटक केली. याच्या निषेधार्त आज गुलमंडी, धावणी मोहल्ला येथे व्यापाऱ्यांनी बंद पाळला. मागील आठवड्यात झालेल्या दंगलीमागे लच्छू पहिलवान असल्याचा आरोप एमआयएम, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष यांच्यासह विविध राजकीय पक्षांनी केला होता. या घटनेनंतर त्याचा या दंगलीशी काही संबंध आहे का, याविषयी पोलीस तपास करीत होते. दंगलीसोबतच तोडफोड आणि जाळपोळीच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे.\nवाचा अमित शाह यांनी शिवसेनेला काय धमकी दिली \nमुंबई - केंद्रात आणि राज्यात भाजपासोबत सत्तेत राहून भाजपावरच टीका करणाऱ्या शिवसेनेला आज भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी…\nसैराट फेम ‘तानाजी’ आता ‘माझा अगडबम’मध्ये\nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता फडणवीस\nअयोध्येत रामाचं नव्हे तर गौतम बुदधांचं भव्य मंदिर उभारा : सावित्रीबाई…\n‘फिल्मशाला २०१८’ चा निकाल जाहीर\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे…\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये पुरुषोत्तम मधील विविध पुरस्कार विजेते\nसैराट फेम ‘तानाजी’ आता ‘माझा…\nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता…\n‘फिल्मशाला २०१८’ चा निकाल जाहीर\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान \nराष्ट्रवादीला धक्का,पवारांच्या अत्यंत निकटवर्तीय नेत्याचा पक्षाला रामराम\n‘एमआयएम’प्रमाणे ‘वंदे मातरम्’ला आमचाही विरोध : प्रकाश आंबेडकर\nवाचा अमित शाह यांनी शिवसेनेला काय धमकी दिली \nपुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल : पवार\nभाजपला काही झालं तरी सत्ता मिळू द्यायची नाही - उद्धव ठाकरे\nसैराट फेम 'तानाजी' आता 'माझा अगडबम'मध्ये\nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता फडणवीस\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान \nराष्ट्रवादीच्या तिजोरीत खडखडाट, आता प्रचार तोंडी करा - पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://sharyat.com/category/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%80/page/2/", "date_download": "2018-10-24T01:17:06Z", "digest": "sha1:OA34HVKNBBAE7ACCURBWABFZUQ3OKPNF", "length": 10576, "nlines": 114, "source_domain": "sharyat.com", "title": "प्रेरणादायी – Page 2", "raw_content": "\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा.\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \nशेत मजूर – एक प्रेरणादायी कथा\nफार पूर्वीची गोष्ट आहे. आइसलँडच्या उत्तरेकडील भागात एक शेतकरी राहत होता. त्याला त्यांच्या शेतात काम करण्यासाठी मजूर पाहिजे होता. परंतु\nनोकरी गमवली, वडापाव विकून वर्षाला 4 करोड कमवले..\nमहाराष्ट्रातील लोकांचा आणि विशेषतः मुंबईतील लोकांचा आवडता वडापाव अतिशय चविष्ट, खिशाला परवडणारा आणि कमी पैश्यात झटपट पोट भरणारा अशी याची\nप्रेरनादायी प्रवास कंपाउंडरचा झाला ….प्राध्यापक\nविदर्भातील दुष्काळ अन्‌ रोजगाराची संधी नसल्याने अंबादास रोठेंनी नाशिक गाठले. बांधकामावर वॉचमन म्हणून राहायची सोय झाल्यावर त्यांनी अकोल्याहून बिऱ्हाड इथेच\nधुणीभांडी करणाऱ्या महिलेची …लेक झाली ‘सीए’…\nमिरज – अठराविश्‍वे दारिद्र्याचा शाप भाळी असतानाही त्याचे शल्य न बाळगता त्यावर मात करून परिस्थितीला झुकवण्याची किमया करता येते, हे\nशहरात नोकरी, व्यावसायानिमित्त येणाऱ्यांना रोज उत्तम दर्जाचे जेवण मिळत नाही, त्यांची ही अडचण दूर करण्यासाठी नागपूरमधल्या तीन अभियंत्यांनी नोकरीला रामराम\nटेक्स्टाईल इंजिनिअरची विषमुक्त भाज्यांची शेती, तेजस्वी नाईकांची यशोगाथा……\nतेजस्वी नाईक, व्यवसायाने टेक्स्टाईल इंजिनिअर पण आता बेळगाव जवळच्या मोदगे गावी ते शेती करतात. त्यांनी मोठमोठ्या कंपन्यात नोकरी केली. त्यांच्या\nमीना बिंद्रा: ८ हजार रूपयांना ….५०० कोटींमध्ये बदलणारी ‘बीबा’\nघरात वेळ जात नाही म्हणून टाईमपाससाठी आपल्या घरातूनच कपड्यांची विक्री करणारी महिला आज वर्षाला ५०० कोटी रूपयांचं उत्पन्न मिळवते आहे.\nहि ७ कठोर वाक्ये तुम्हाला दुखावतील पण खंबीर बनवतील, सुखी जीवनासाठी एक वेळ अवश्य वाचा \n१) जगात कुणीच आणि कधीच “खूप व्यस्त” नसतंतरुण तरुणींचा टिपिकल प्रॉब्लम – एखाद्या मुलाने मुलीने तुमच्याशी बोलावं म्हणून आटापिटा करत\nशहिदाची पत्नी झाली उपशिक्षणाधिकारी…….\nगडचिरोली : माओवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या पत्नीने पतीविरहाचे दुःख बाजूला ठेऊन यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण केली. त्या\nलग्नाच्या बोलणीत मुलवाले म्हटले मुलीकडच्यांना – “हो आम्हाला नकोच आहे हुंडा पण तुमच्या मुलीला हवाय”\nसमीर आज मुलगी पाहायला चालला होता सकाळपासून समीर च्या आई ची खुप गडबड सुरु होती तसे समीरच्या घरी समीर आणि\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप 19/02/2018\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा. 18/02/2018\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n२० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या. आर आर आबांची ही दोन रुपं एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं. 18/02/2018\nसागर कारंडे ने घेतलं मुंबईत स्वतःच घर या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा \nकाळे अंडे देणारी आणि काळ्या रक्ताची कडकनाथ कोंबडी किंमत आहे तब्बल २००० रुपये 18/02/2018\nमुंबईमधील आणि इतर मोठ्या शहरांतील इमारतीमध्ये का नसतो १३ वा मजला. . बघा काय आहे नक्की 18/02/2018\n*** गरुड व्हा, बगळा होऊ नका पॉवर ऑफ चॉइस 16/02/2018\nKuldeep on मराठी माणूस उद्योगामध्ये कमी कुठे पडतो \nJalindar Kisan Bhoir on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nAmrut khemnalkar on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nsachin on प्रिय मित्रानो, लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख नक्की वाचा\nSandip sathe on आजचे राशिभविष्य बघा काय म्हणतेय तुमची रास….कुंभ राशी वाल्यांनी आवर्जून बघाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/videos/maharashtra/shreeree-anne-said-fadnavis-government-dirty-money-shivi-said-1/", "date_download": "2018-10-24T02:01:42Z", "digest": "sha1:EF2W5QYSDKO3WPGYVL4LUWE5MR3B4JSL", "length": 35652, "nlines": 477, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Shreeree Anne Said To Fadnavis Government Dirty Money, Shivi Said ...-1 | श्रीहरी अणेंनी फडणवीस सरकारला हासडली अत्यंत घाणेरडी शिवी, म्हणाले... | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २४ ऑक्टोबर २०१८\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nसिलसिला बदलते रिश्तों का या मालिकेत दृष्टी धामी घेतेय या गोष्टीवर मेहनत\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n#MeToo: आलोकनाथ आणि साजिद खानला ‘मी टू’ प्रकरणी नोटीस\nरुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेला लेटमार्क\nतरुणींनो, व्हॉट्सअ‍ॅपवर डीपी ठेवताना सावधान\nसुरेंद्र गडलिंग यांच्यावरील आरोपपत्रावर आज फैसला\nशिल्पा शिंदेला लागली मोठी लॉटरी, मिळाला हा मोठा चित्रपट\n#MeToo : संजना सांघीने केला सुशांत सिंग राजपूतचा बचाव म्हणे, असे काही घडलेच नाही\n#MeToo: अजय देवगणने केली आपल्या मेकअप आर्टिस्टची हकालपट्टी\nकरिश्मा कपूरचे झाले पुन्हा एकदा ब्रेकअप\nसुभाष कपूर यांच्या जागी ‘हा’ दिग्दर्शक सांभाळणार ‘मुघल’च्या दिग्दर्शनाचा जिम्मा\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\n पार्टनरच्या Hug करण्याच्या पद्धतीवरुन ओळखा तुमचं रिलेशन\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nझणझणीत, तर्रीबाज कोल्हापूरची ठसकेदार मिसळ\n'या' ३ गोष्टींचा लैंगिक जीवनावर होतो वाईट परिणाम\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nAll post in लाइव न्यूज़\nश्रीहरी अणेंनी फडणवीस सरकारला हासडली अत्यंत घाणेरडी शिवी, म्हणाले...\nश्रीहरी अणेमहाराष्ट्र सरकारदेवेंद्र फडणवीस\nभाजपा सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे 'मूक आंदोलन'\nGandhi Jayanti : राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन\n आधी महाराष्ट्रातील ही ठिकाणे पाहा...\nऐका धक्काबुक्कीतुन मुंबईला परतणाऱ्या गर्दीतल्या कोकणवासीय प्रवाशांची मतं\nपरशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप...\n'गणेश स्तुती' | खास लोकमतच्या वाचकांसाठी\nBharat Bandh : महाराष्ट्रात सरकारविरोधी घोषणा करत टायर जाळून आंदोलन सुरू\nBharat Bandh : मुंबईसह महाराष्ट्रात 'भारत बंद' ला संमिश्र प्रतिसाद\nमुंबई - इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने आज ' भारत बंद'ची हाक दिली आहे. काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदला मनसे, द्रमुक, डाव्यांसह 21 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. मुंबईसह महाराष्ट्रात 'भारत बंद' ला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.\nTeachers' Day: शिक्षकच म्हणताहेत, 'शिक्षण झालंय स्पॉन्सर्ड'\nमुंबई - आज शिक्षक दिन , ज्ञानदानाचे काम करणाऱ्या शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र आज शिक्षणच स्पॉन्सर्ड झालं आहे. अशी प्रतिक्रिया शिक्षकांनी व्यक्त केली आहे. (व्हि़डीओ - दत्ता खेडेकर)\nभाजपा आमदार राम कदम यांच्या विधानाचा राज्यभरातून तीव्र निषेध\nभाजपा आमदार राम कदम यांच्या विधानाचा राज्यभरातून निषेध नोंदवण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांत राम कदमांविरोधात आंदोलन करण्यात आलं आहे. पुणे, औरंगाबाद आणि मुंबईतून राम कदम यांच्या विधानाला विरोध दर्शवला आहे.\nमुंबई , ठाण्यात गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला पोहोचला असून थरांवर थर रचण्यासाठी पथकांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या वर्षी गोविंदा पथकांनी ‘सुरक्षित दहीहंडी, सुरक्षित गोविंदा’ या संकल्पनेखाली गोपाळकाला खेळण्याचे ठरवले आहे.\nबीएमडब्ल्यूच्या X1 या लक्झरी कारला ठाण्यात आग\nबीएमडब्ल्यूच्या X1 या लक्झरी कारला ठाण्यात आज रात्री सिने वंडर मॉलजवळ आग लागली. या आगीमध्ये कार जळून खाक झाली. अग्निशामक दलाने वेळीच येऊन आग विझविली. दोन्ही बाजुकडील वाहतूक थांबविण्यात आली होती.\nनाशिकच्या महापौरांचा आयुक्त तुकाराम मुंढेंवर आरोप\nनाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात आज स्थायी समितीच्या पंधरा नगरसेवकांनी पत्र दिले. त्याबाबत महापौर रंजना भानसी यांनी माहिती देताना मुंढे यांच्यावर हुकूमशाही कारभाराचा आरोप केला आहे.\nआरक्षणासाठी धनगर समाजाचे ढोल वाजवून आंदोलन\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करून जात प्रमाणपत्र देण्याची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी जय मल्हार सेनेच्यावतीने सोमवारी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात धनगरी ढोलाच्या निनादात जागर आंदोलन करण्यात आले. तसेच महाराष्ट्र धनगर समाज आरक्षण अंमलबजावणी समितीच्या वतीने औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धनगर आरक्षण ढोल जागर आंदोलन करण्यात आलं.\nसरकारच्या एका होकारामुळे अनेकांना मिळु शकतो रोजगार - आंग्रीया क्रुझचे शिल्पकार\nसरकारच्या एका होकारामुळे अनेकांना मिळु शकतो रोजगार - आंग्रीया क्रुझचे शिल्पकार\nभाजपा सरकार काँग्रेसपेक्षाही थापाडे - राज ठाकरे\nवणी ( यवतमाळ ) : भूलथापांच्या बळावर सत्ता भोगणाऱ्या राजकारण्यांनी देशाचे, पर्यायाने महाराष्ट्राचे वाटोळे केले. यापूर्वीचे काँग्रेस आणि आताचे ...\n#MeToo: 'मीटू' मोहिमेवर पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णीने दिली ही प्रतिक्रिया\nमीटू मोहिमेला अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने पाठिंबा दर्शविला आहे. तिने ही मोहीम फक्त सिनेसृष्टीपुरतीच मर्यादीत न राहता कुटुंब व नातेवाईकांमध्ये घडत असलेले अत्याचार समोर आले पाहिजेत, असे सांगितले.\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nTanushree-Nana Controversy या प्रकरणाचा आम्ही अभ्यास करीत आहोत. न्यायप्रविष्ठ असल्यामुळे आता यावर बोलणे उचित ठरणार नाही.\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nदिवाळी हा सण काही दिवसांवर येवून ठेपला आहे. दिवाळीत पूजेसाठी लागणाऱ्या पणत्या, बोळके बनवण्यासाठी पणती कारागिरांची लगबग सुरू झाली आहे.\nठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेनेविरोधात धरणे आंदोलन\nठाणे महानगरपालिका परिवहन सेवेमधील १५० बसेस Gross Cost Contract ने खासगी ठेकेदाराला देऊन भ्रष्टाचार करणाऱ्या सत्ताधारी शिवसेना आणि प्रशासनाच्या विरोधात निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ठाणे शहर (जिल्हा)च्या वतीने वागळे इस्टेट येथे धरणे आंदोलन करण्यात आले.\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nओला-उबेरच्या कंपनी व्यवस्थापनाने स्वीकारलेल्या मनमानी व अन्यायी धोरणाविरुद्ध आता मुंबईसह राज्यामधील ओला, उबेरच्या चालक, मालकांनी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले आहे.\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nआयुक्त हटाव, ठाणे बचाव अशा घोषणा देत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने ठाणे गव्हर्नमेंट रेस्ट हाऊसच्या बाहेर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.\nपनवेल टर्मिनलमध्ये बेवारस बॅग आढळल्याने खळबळ\nपनवेल टर्मिनलमध्ये दोन वाजण्याच्या सुमारास बेवारस बॅग आढळल्याने खळबळ उडाली आहे. यापुर्वीच लांब पल्याच्या ट्रेनमध्ये घातपात घडविण्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली होती.\nसांगलीतील भिवघाट येथे साई गारमेंटला भीषण आग\nसांगलीतील भिवघाट येथील साई गारमेंटला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागल्याची माहिती मिळत आहे.\nधुळ्यामध्ये बालाजी रथोत्सवास प्रारंभ\nधुळ्यामध्ये बालाजी रथोत्सवास शनिवारी (20 ऑक्टोबर) सकाळी ११.२० वाजता विधीवत पूजेनंतर उत्साहात प्रारंभ झाला.\nदहशतवाद व नक्षलवाद या देशासमोरील महत्त्वाच्या समस्या - उज्ज्वल निकम\nनक्षलवादाचे लोण शहरी भागातही पसरत आहे. म्हणुन विचाराची फुट निर्माण करुन काही ठिकाणी शहरी नक्षलवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो असे मत सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले आहे.\nसंग्रामपुरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चक्काजाम आंदोलन\nश्चिम महाराष्ट्रातील दुध व ऊस आंदोलनाच्या धर्तीवर व विदर्भ, मराठवाडयातील सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चक्काजाम आंदोलन केले.\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nरावणाला देव मानणाऱ्या आदिवासी बांधवांनी 15 दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन यावर्षी रावन दहन करण्यास मनाई करण्यात यावी, अशी विनंती केली.\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\nलोकलला बसवा स्वयंचलित दरवाजे\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\n''गोपीनाथरावांसाठी जागा सोडत होतो, आता सर्व जागा लढणार''\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराकेश अस्थाना प्रकरणात मोदींना एवढी गोडी का\nजायकवाडीत ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश\n२२ महिन्यांनंतर शिवस्मारकाच्या कामाचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.manishatopale.com/karjat-3/", "date_download": "2018-10-24T00:18:07Z", "digest": "sha1:RVACQ7SL3EP6PX72JS4IZL4CQLK6IUIG", "length": 5899, "nlines": 64, "source_domain": "www.manishatopale.com", "title": "रात्रीस खेळ चाले | Manisha Art", "raw_content": "\nसध्या जोरात चालु असलेल्या “रात्रीस खेळ चाले” ह्या मराठी मालिकेचे परिक्षण नाहीये. ही आहे गोष्ट एका रंगलेल्या गाण्याच्या मैफिलिची \nनुकत्याच झालेल्या आमच्या कर्जत निवासी शिबिरात रात्रीच्या जेवणानंतर जाधव सरांनी सर्वाना चित्रांबद्दल मार्गदर्शन केले. काही दमलेल्या जीवांनी झोपणे पसंत केले. पण आमच्या पैकी काही अतिउत्साही कलाकारांनी स्वयंपाकघरातील टेबलावरच गाणे गुणगुण्यांस सुरुवात केली.\nसाथ होती अंकुरच्या गिटारची , तावड़े सरांच्या चमचा तरंग ची ( जलतरंग सारखेच तावड़े सरांनीे निर्माण केलेले नविन वाद्य) आणि प्रत्येकाने धरलेल्या टेबलवरील ठेक्याचीे. मैफिलीचे चमचमते तारे होते अंकुर, वैभव, श्रुती, अक्षयं, राजेश , अनिल व विवेक. राजश्री मॅडम , स्नेहा मॅडम, अनुराधा ह्या पण हिरीरीने एक एक फरमाइश करत होत्या. चित्रकार हरहुन्नरी असतो असे म्हणतात ( नक्की माहित नाही) पण त्या रात्रि अनुभव आला प्रत्येकाच्या हरहुन्नरीपणाचा\nसाधारण एक वाजता सगळ्यांना चहाची तल्लफ आली समोर ओपन स्वयंपाकघर होते, पण रिसोर्ट च्या मॅनेजरच्या परवानगी शिवाय आत कसे जाणार आणि एवढ्या रात्री मॅनेजरला कुठे शोधणार \nकाही खलबतं झाली आणि तावड़े सर, स्नेहा मॅडम व वैभव यांनी स्वयंपाकघराच्या मागील दाराने आत प्रवेश मिळवला. त्यानंतर झाली चहा ,साखर, दुध आणि पातेले ह्याची शोधमोहीम सगळ्यांनी निष्णात असल्यासारखे सर्व वस्तूंचा फटाफट शोध लावला . शिवाय बाहेरून सगळ्या वस्तूंची दिशा दाखवण्याचे अतुलनीय काम मी व राजश्रीने पार पाडले.\nस्नेहा मॅडमनी बनवलेल्या फक्कड चहाची चव आजही जिभेवर रेंगाळते. त्यानंतर वैभवची नजर कलिंगड वर गेली … मग सूरी कुणी आणली आणि कलिंगडचा फडशा कसा पडला ते आम्हाला कळलेच नाही. अगदी नाईलाजाने रात्रौ २ वाजता आम्ही आमची मैफल तसेच कामगिऱ्या थांबवुन झोपावयास गेलो. अर्थातच दुसऱ्या दिवशी आम्ही रिसॉर्टच्या मॅनेजरला सर्व गोष्टींची कल्पना दिली.\nखांडपे गांव निसर्गचित्रण 2\nखांडपे गांव निसर्गचित्रण 2\nrameshwar badak on कलासाधना …गोदावरीतीरी\nVinayak on चित्रप्रवास एका चित्रांगनेचा\nBharatkumar Patil.... on चित्रप्रवास एका चित्रांगनेचा\nDattatraya vinayak Khedkar on चित्रप्रवास एका चित्रांगनेचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://article.wn.com/view/WNATc29e88fa86fe769bf06b16188e184bc6/", "date_download": "2018-10-24T00:20:56Z", "digest": "sha1:XPEJZW4B36RFPSQMZCIJC276UGT7D6ZW", "length": 11956, "nlines": 140, "source_domain": "article.wn.com", "title": "महिला विशेष गाड्यांसाठी आग्रह! - Worldnews.com", "raw_content": "\nमहिला विशेष गाड्यांसाठी आग्रह\nBREAKING : अहमदनगर – सोलापूर महामार्गावरील अनेक दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी; लाखोंचे नुकसान\nसत्तार शेख : प्रहार वेब टीम नगर : अहमदनगर – सोलापूर महामार्गावरील माहिजळगाव या गावातील दुकानांना लागलेल्या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले. ही घटना आज रात्री उशिरा घडली....\n गंगेत स्नान करणा-या महिलेवर सामूहिक बलात्कार, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आरोपींना अटक\nपाटणा- बिहार एका महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कारानं खळबळ उडाली आहे. जेव्हा ती महिला गंगेच्या पवित्र पाण्यात आंघोळ करत होती त्यावेळीच तिच्यावर हा बलात्कार करण्यात आला. बाड...\nगुजरातमध्ये युपी, बिहारींना मारहाण; मोदींचे मौन\nपाटना : गुजरात मध्ये बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील नागरिकांवर हल्ला करण्यात आला होता. यावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आमचे या प्रकरणावर पुर्ण लक्ष असून...\nराहुल गांधीच्या 'रोड शो'त आगीचा भडका\nनवी दिल्ली- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या रोड शोमध्ये गॅसच्या फुग्यांमुळे आगीचा भडका उडाला. आग न भडकल्यामुळे सुदैवाने कुठलीही हानी झाली नाही. राहुल सध्या...\nविद्यार्थिनींना मारहाण; बिहारमध्ये १९ जणांविरुद्ध गुन्हा, ९ अटकेत\n- एस. पी. सिन्हा पाटणा : बिहारच्या सुपौल जिल्ह्यात त्रिवेणीगंज पोलीस ठाण्यांतर्गत डपरखा गावातील कस्तुरबा विद्यालयातील विद्यार्थिनींना शनिवारी झालेल्या मारहाणीनंतर आतापर्यंत...\nराज ठाकरेंकडून उमेदवारांची चाचपणी, मनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी आग्रही\nमुंबई - आगामी 2019 च्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीला सुरुवातच झाल्याचे दिसत आहे. कारण, सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून आघाडींबाबत बैठका सुरू...\nराज ठाकरेंकडून उमेदवारांची चाचपणी, मनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी आग्रही\nमुंबई - आगामी 2019 च्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीला सुरुवातच झाल्याचे दिसत आहे. कारण, सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून आघाडींबाबत बैठका सुरू आहेत. त्यातच, भाजपानेही शिवसेनेला युतीसंदर्भात लवकरच निर्णय घेण्याचे बजावल्याचे वृत्त होते. तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागावाटपाबाबतही बैठका सुरू आहेत. आता, मनसेनेही आपल्या उमेदवारींच्या चाचपणीला सुरुवात केली...\nआगारही गेले, पैसेही गेले\nमहापालिकेच्या बस आगाराची जागा रद्द ......\nडोंबिवली एमआयडीसीत झेनिथ रबर कंपनीला आग\nडोंबिवली : येथील एमआयडीसी परिसरातील झेनिथ रबर कंपनीला सोमवारी मध्यरात्री आग लागल्याची घटना घडली. दरम्यान, घटनास्थळी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेतली असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. याबाबतची...\nशेंद्रे येथे हायवेवर एस.टी. चालकाला मारहाण करणार्‍या दोघांना कोठडी\n5सातारा, दि. 2 : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शेंद्रे गावच्या हद्दीत दोन युवकांनी एस.टी. चालकाला पट्ट्याने बेदम मारहाण करत शिवीगाळ, दमदाटी केल्याची घटना घडली. या घटनेमुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. या घटनेतील दोन्ही संशयितांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. अटक करण्यात आलेल्यांची संजय राजाराम साळुंखे व सुजित सुनील शिवदास...\nडोंबिवली एमआयडीसीत झेनिथ रबर कंपनीत भीषण आग\nप्रहार वेब टीम डोंबिवली : डोंबिवली येथील एमआयडीसी परिसरातील झेनिथ रबर कंपनीला मंगळवारी पहाटे आग लागली. घटनास्थळी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेतली. आग विझवण्याचे काम अद्यापही सुरू आहे. याबाबतची माहिती अग्निशमन विभाग अधिकारी दिलीप गुंड यांनी दिली. आगीची माहिती समजताच घटनास्थळी महापौर विनिता राणे, स्वीकृत नगरसेवक विश्वनाथ राणे आदी उपस्थित...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z071008173030/view", "date_download": "2018-10-24T00:36:17Z", "digest": "sha1:EYUXFG37RY6CDL6ZE6EIFQKQFDWSM6YP", "length": 2138, "nlines": 30, "source_domain": "m.transliteral.org", "title": "गणपतीची आरती - उंदरावरि बैसोनि दूडदूडा य...", "raw_content": "\nगणपतीची आरती - उंदरावरि बैसोनि दूडदूडा य...\nगणपतीची आरती - उंदरावरि बैसोनि\nउंदरावरि बैसोनि दूडदूडा येसी हाती मोद्क लाडू घेउनियां खासी\nभक्तांचे संकटी धावूनि पावसी दास विनविती तुझियां चरणासी॥१॥\nजय देव जय देव जय गणराजा सकळ देवां आधी तूं देव माझा॥ जय देव.॥धृ.॥\nभाद्रपदमासी होसी तू भोळा आरक्त पुष्पांच्या घालूनिया माळा\nकपाळी लावूनी कस्तुरी टीळा तेणे तू दिससी सुंदर सांवळा॥ जय.॥२॥\nप्रदोषाचे दिवशी चंद्र श्रापीला समयी देवे मोठा आकांत केला\nइंदु येवोनि चरणी लागला श्रीराम बहुत श्राप दिधला॥ जय.॥३॥\nपार्वतीच्या सुता तू ये गणनाथा नेत्र शिणले तुझी वाट पाहतां॥\nकिती अंत पाहासी बा विघ्नहर्ता मला बुद्धी देई तू गणनाथा॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/shri/feb04.htm", "date_download": "2018-10-24T00:54:10Z", "digest": "sha1:F6TFD7WROFRFBZENS25PU335JSK5ZWI7", "length": 8903, "nlines": 413, "source_domain": "satsangdhara.net", "title": " प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज ४ फेब्रुवारी", "raw_content": "\nआपण सर्व जीव वासनेत गुंतलेले आहोत, कारण आपला जन्मच वासनेत आहे. वासना म्हणजे 'आहे ते असू द्याच, आणि आणखीही मिळू द्या' असे वाटणे. आपण सध्या या स्थितीत आहोत. पण सुरूवात म्हणून आपण असे म्हणावे की, 'आहे ते असू द्या, आणि आणखी मागायचे ते परमेश्वराजवळ मागू या.' म्हणजे, मिळाले तर 'भगवंताने दिले', आणि न मिळाले तर 'त्याची इच्छा नाही', अशी जाणीव होऊन 'दाता परमात्मा आहे' ही भावना वाढू लागेल; आहे तेही त्याच्याच इच्छेचे फळ आहे असे वाटू लागून अस्वस्थता आणि आसक्ती कमी होऊ लागेल; आणि आसक्ती कमी होऊ लागली की 'हवे नको' कमी होऊन वासना ओसरू लागेल. केवळ आपल्या कर्तबगारीने वासनेच्या पलीकडे जाणे अशक्य आहे; त्याला शरणागतीशिवाय गत्यंतर नाही. याकरिता योग्य संगतीचाही फार उपयोग होईल. एखाद्या बैराग्याची संगती केली तर स्वाभाविकच कपडयाचे प्रेम कमी होईल, पण एखाद्या शेटजीच्या संगतीत राहिलो तर छानछोकी करण्याकडे प्रवृत्ती होईल. म्हणून अशा संगतीत राहावे की ज्यामुळे शरणागती यायला मदत होईल.\nशरणागती म्हणजे परमेश्वराला सर्वस्वी अर्पण होऊन राहणे; याचाच अर्थ, आपण उपाधिरहित बनणे. तर मग आपण अशाची संगती केली पाहिजे की जे अत्यंत उपाधिरहित आहे. हे साधन म्हणजे भगवंताचे नाम. काळ, वेळ, परिस्थिती, उच्च-नीच भाव, स्त्री,पुरूष, विद्वत्ता, अडाणीपणा, श्रीमंती, गरिबी, प्रकृतीची सुस्थिती-दुःस्थिती, वगैरे कोणतीही गोष्ट नामाला आड येऊ शकत नाही. तसेच, त्याला कोणतीही उपकरणे लागत नाहीत. ते हृदयात सतत आपल्याबरोबर बाळगता येते. नामात वैराग्याचे कष्ट नाहीत, आणि कुठेही, केव्हाही ते बरोबर नेता येते. त्यासाठी विषयाची तदाकारवृत्ती सोडली पाहिजे. 'भगवंत माझ्या मागे आहे' अशी श्रद्धा राखली की वृत्ती विषयाशी तदाकार होत नाही. मारूतीने दिलेली मुद्रिका पाहिल्यावर सीतेला रामाच्या स्वरूपाची आठवण झाली, त्याप्रमाणे नाम घेताना आपल्याला त्याची आठवण झाली पाहिजे.\nभगवंताच्या अनुसंधानात जो राहिला त्याने काळावर सत्ता गाजविली. अशा लोकांना मरणाचे भय कुठून असणार भगवंताला सर्वस्व दिल्यामुळे त्यांना वासना उरत नाही; आणि जिथे वासना उरली नाही तिथे काळाचा शिरकाव होत नाही. वासना नष्ट होणे म्हणजे देहबुद्धी नष्ट होणे होय. वासनेच्या क्षयामध्ये आपलेपणाचे मरण आहे, आणि हे मरण डोळयांनी पाहण्यासाठी आपण भगवंताच्या नामात राहिले पाहिजे.\n३५. वासनेचा क्षय भगवंताच्या नामात आहे हे अक्षरशः खरे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/lady-constable-suicide-case/", "date_download": "2018-10-24T00:16:28Z", "digest": "sha1:PDQHOTC2TCD3NXMZ47X5IDYF7GJCJ2W6", "length": 18373, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "आत्महत्या केलेल्या महिला कॉन्स्टेबलच्या प्रियकरचाही गळफास | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\n2019 मध्ये शिवसेनेचाच मुख्यमंत्री असणार, बीडमध्ये उद्धव ठाकरेंनी ठणकावले\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nतोगडिया यांनी स्थापन केला नवा पक्ष, लोकसभा निवडणूक लढवणार\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nदहशतवाद्यांचे मुडदे घेऊन जा, गोळीबार केला तर खबरदार\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nघरात बसल्याजागी ऐकता येणार गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके\nखगोलसंशोधक स्टिफन हॉकिंग यांच्या व्हीलचेअर, पदक, पुरस्कारांचा लिलाव\nऍपल लॉन्च करणार जगातला सर्वात छोटा आयपॅड\nब्रह्मांडाचे रहस्य उलघडणाऱ्या स्टीफन हॉकिंग्स यांच्या व्हीलचेअरचा होणार लिलाव\nविराटच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहत्यांना बसला धक्का, अनेकांना अश्रू अनावर\nसचिन-विनोद पुन्हा क्रिकेटच्या मैदानात; अॅकॅडमीद्वारे युवा क्रिकेटपटूंना घडवणार\nहिंदुस्थानच्या विजयाची हॅटट्रिक; जपानचा 9-0 गोलने धुव्वा\nहिंदुस्थान-इंग्लंड लॉर्डस् कसोटी फिक्स, वृत्तवाहिनीच्या लघुपटाने क्रिकेट वर्तुळात खळबळ\n‘हिटमॅन’ला खुणावतोय सचिन-धोनीचा ‘हा’ विक्रम, गांगुलीला केले ओव्हरटेक\nनवान्न पौर्णिमा : कोकणातील नव्याची अपूर्वाई\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nआजचा अग्रलेख : वंदे मातरम् म्हणावेच लागेल\nआजचा अग्रलेख : जगभ्रमण बरे पण मिळाले काय\n– सिनेमा / नाटक\n‘पाटील’ २६ ऑक्टोबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nमराठी चित्रपटात काम करायचंय – शर्मन जोशी\n‘माझ्या बायकोचा प्रियकर’ मधील पहिल्या धमाल गाण्याला जबरदस्त प्रतिसाद\nमेघा धाडे आता हिंदी बिग बॉसमध्ये\nदूध की दही, जाणून घ्या आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर \n….असा असतो दुतोंडी साप\nरावणाचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी, जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nरोखठोक: आसाराम, अकबर आणि केरळचा बिशप\nफुलटॉस भी बहोत बडी चीज है, बाबू\nआत्महत्या केलेल्या महिला कॉन्स्टेबलच्या प्रियकरचाही गळफास\nनोव्हेंबर महिन्यात महिला कॉन्स्टेबलने केलेल्या आत्महत्येनंतर मानसिकदृष्टय़ा खचलेल्या तिच्या प्रियकरानेही थर्टी फर्स्टच्या सकाळी गळफास लावून घेतला. मुकेश बोरगे (25) असे या तरुणाचे नाव असून त्याचे वडीलही मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. महिला कॉन्स्टेबलच्या आत्महत्येनंतर मुकेश याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nनायगाव येथील सशस्त्र विभागात कार्यरत असलेल्या मंजू गायकवाड (28) हिने 28 नोव्हेंबर 2017 रोजी गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या पोलीस बहिणीने केलेल्या आरोपानंतर मुकेश याच्यावर भोईवाडा पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुकेश आणि मंजू यांचे प्रेमसंबंध होते, मात्र तो लग्नास नकार देत असल्याने मंजूने आत्महत्या केल्याचे तिच्या बहिणीने तक्रारीत म्हटले होते.\nमुकेश हा देखील दादर-नायगाव येथील बीडीडी चाळीत राहत होता. थर्टी फर्स्टच्या सकाळी त्याने घरात कोणी नसताना आत्महत्या केली. आई घरी परतली त्यावेळी आवाज देऊनही मुकेश दरवाजा उघडत नव्हता. दरवाजा तोडला त्यावेळी मुकेश गळफास लावलेल्या स्थितीत आढळला. घटनास्थळावर कोणतीही चिठ्ठी अगर लिखित स्वरूपात काही मिळाले नसल्याचे भोईवाडा पोलिसांनी सांगितले. मुकेशचे वडीलही मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलपाकिस्तानला आता दमडीही नाही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा हल्लाबोल\nपुढीलअरबी समुद्रात ओएनजीसीला सापडले तेल आणि गॅसचे साठे\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nप्रभारी आयुक्त यांची खुर्ची वाचली\nविद्यार्थीनीची छेड; प्राध्यापकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल\n‘सौं’च्या टोकाच्या सेल्फीबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nभाजपच्या महिला सरपंचांचा शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन...\nछत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी घेतले योगी आदित्यनाथांचे आशीर्वाद\nकच्छमधून पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक\nव्हॉट्सअॅपमध्ये चार भन्नाट फिचर्सचा समावेश, वाचा काय आहे विशेष…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nगुरुग्राम हत्याकांड; न्यायाधीशाच्या मुलाचाही उपचारादरम्यान मृत्यू\nपुरूष आयोगासाठी पुरुष संघटना रस्त्यावर\nपुन्हा देशात भाजपाची सत्ता येणार नाही…शरद पवार यांचे भाकीत\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://sanhitamj.blogspot.com/2008/11/blog-post.html", "date_download": "2018-10-24T00:57:13Z", "digest": "sha1:E7WELN6WRHLIIMZ2FC4DQJIXXUOATXDO", "length": 24003, "nlines": 52, "source_domain": "sanhitamj.blogspot.com", "title": "Sanhita's blathering: ज्याचं त्याचं स्वातंत्र्य", "raw_content": "\n\"तुझा देवावर विश्वास नाही हे बरोबर नाही\", \"तू मंगळसूत्रसुद्धा का घालत नाहीस\", \"तू मंगळसूत्रसुद्धा का घालत नाहीस\", \"तू तरी त्याला सांग जरा मोठ्या माणसांचं ऐकायला\", \"तू तरी त्याला सांग जरा मोठ्या माणसांचं ऐकायला\" अशी वाक्य अगदी रोज कानावर आली नाहीत तरी क्वचितच कानावर येतात असंही नाही. दोन्ही बाजूंच्या व्यक्ती बदलतात पण प्रवृत्ती एकच असते; 'जे वर्षानुवर्ष चालत आलं आहे तेच बरोबर आहे', या तत्त्वावर गाढ आणि आंधळा विश्वास असणे\" अशी वाक्य अगदी रोज कानावर आली नाहीत तरी क्वचितच कानावर येतात असंही नाही. दोन्ही बाजूंच्या व्यक्ती बदलतात पण प्रवृत्ती एकच असते; 'जे वर्षानुवर्ष चालत आलं आहे तेच बरोबर आहे', या तत्त्वावर गाढ आणि आंधळा विश्वास असणे आणि या प्रवृत्तीची रुपं अनेक असतात, काही लोक दुसर्‍यावर आपली मतं लादणार काही स्वतःलाच बंदी बनवणार. देव असो वा कैदी, दु:ख एकच असतं; दोघंही बंदीवान असतात, देवळात असोत वा पिंजर्‍यात आणि या प्रवृत्तीची रुपं अनेक असतात, काही लोक दुसर्‍यावर आपली मतं लादणार काही स्वतःलाच बंदी बनवणार. देव असो वा कैदी, दु:ख एकच असतं; दोघंही बंदीवान असतात, देवळात असोत वा पिंजर्‍यात अनेक हजार वर्ष जुन्या असलेल्या भारतीय समाजात स्थल-कालपरत्वे अनेक बदल होत गेले, आणि त्याप्रमाणे रुढी, परंपराही बदलत गेल्या, कधी स्वसंरक्षणासाठी, कधी नवीन शोध लागले म्हणून अनेक हजार वर्ष जुन्या असलेल्या भारतीय समाजात स्थल-कालपरत्वे अनेक बदल होत गेले, आणि त्याप्रमाणे रुढी, परंपराही बदलत गेल्या, कधी स्वसंरक्षणासाठी, कधी नवीन शोध लागले म्हणून पण व्यक्ती आणि पर्यायाने समाजात बदल हे कोणत्याही टिकून राहिलेल्या संस्कृतीचं एक वैशिष्ट्य ठरावं. पण आपण खरोखर सहजरित्या बदल स्वीकारतो का\nबदल कसे होतात, का होतात, कोणामुळे होतात छोटे-मोठे बदलतर होतच असतात. सुरुवातीला बदलांना बराच विरोध होतो पण हळूहळू ते बदल बहुजनमान्य होतात आणि मग बहुतांश वेळा, या नाही तर पुढच्या पिढीकडून, विरोधाच्या जागी अनुकरण व्हायला सुरूवात होते. अगदी आपल्याकडची छोटीशी गोष्ट घ्यायची झाली तर आता चाळीशी पार केलेल्या लोकांशी बोललं तर ते लोक त्यांच्या वेळेला बेल-बॉटम ट्राउझर्स घालायला लागले तेव्हा आरडाओरडा झाला असं सांगतील; पण त्यांतलेच अनेक लोकं आपल्या पुढच्या पिढीतल्या मुली सर्रास जीन्स, ट्राउझर्स घालून फिरतात याची तक्रार करतील. पण असे बदल सहज चालून जातात, बहुसंख्य मुली ट्राउझर्स घालून फिरताना दिसतात आणि काही वर्षांतच विरोध मावळतो. पण माणूस म्हणजे फक्त त्याचे कपडेच असतात छोटे-मोठे बदलतर होतच असतात. सुरुवातीला बदलांना बराच विरोध होतो पण हळूहळू ते बदल बहुजनमान्य होतात आणि मग बहुतांश वेळा, या नाही तर पुढच्या पिढीकडून, विरोधाच्या जागी अनुकरण व्हायला सुरूवात होते. अगदी आपल्याकडची छोटीशी गोष्ट घ्यायची झाली तर आता चाळीशी पार केलेल्या लोकांशी बोललं तर ते लोक त्यांच्या वेळेला बेल-बॉटम ट्राउझर्स घालायला लागले तेव्हा आरडाओरडा झाला असं सांगतील; पण त्यांतलेच अनेक लोकं आपल्या पुढच्या पिढीतल्या मुली सर्रास जीन्स, ट्राउझर्स घालून फिरतात याची तक्रार करतील. पण असे बदल सहज चालून जातात, बहुसंख्य मुली ट्राउझर्स घालून फिरताना दिसतात आणि काही वर्षांतच विरोध मावळतो. पण माणूस म्हणजे फक्त त्याचे कपडेच असतात आधुनिक कपडे घातले की विचारही तसेच होतात का आधुनिक कपडे घातले की विचारही तसेच होतात का आणि आधुनिक विचार म्हणजे तरी नक्की काय आणि आधुनिक विचार म्हणजे तरी नक्की काय आधुनिक विचार म्हणजे फक्त पाश्चात्य विचार का आधुनिक विचार म्हणजे फक्त पाश्चात्य विचार का आणि पाश्चात्य विचार म्हणजे नक्की काय आणि पाश्चात्य विचार म्हणजे नक्की काय अमेरिका आणि इंग्लंड (+ बहुतेकसा पश्चिम युरोप) या दोन भूभागातल्या लोकांच्या विचारातही फार फरक आहे, अटलांटीक महासागराच्या ईशान्येला लोकांचा व्यक्तीस्वातंत्र्यावर आणि त्याच वेळी (खर्‍या) समाजवादावर बराच जास्त विश्वास आहे असं माझं व्यक्तिगत मत.\nमाणसातले बदल हे परिस्थिती बदलल्यामुळे होतात तर काही बदल हे इतर काही विचारांमधल्या बदलामुळे होतात. उदाहरणार्थ, औद्योगिक क्रांतीमुळे लोकांच्या कामाचं स्वरूप बदललं त्यामुळे कपड्यांचे रंग, पोत, फॅशन हे कामाच्या ठिकाणी का असेना पण बदललं. तसंच पूर्वीच्या राजेशाहीची जागा लोकशाहीने घेतली त्यामुळे लोकांमधे बदल झाले, आणि कायद्यापुढे सगळेच सारखे असा विचार मान्य होऊ लागला; विचाराधारेतल्या बदलामुळे माणसांची विचार करण्याची पद्धतही बदलली. स्वातंत्र्य हा शब्द किमान ओळखीचा झाला. आज आपल्याला राजकीय स्वातंत्र्य आहे, कोणत्या उमेदवाराला मत द्यायचं ते आपण ठरवतो. कुठे रहायचं, काय प्रकारची नोकरी करायची याचंही स्वातंत्र्य आपल्याला आहे. पण आपण खरोखर \"स्वतंत्र\" आहोत का बदलांच्या विरोधाची जागा अनुकरण घेतं, पण ते अनुकरण प्रत्येक वेळा करता येतंच का बदलांच्या विरोधाची जागा अनुकरण घेतं, पण ते अनुकरण प्रत्येक वेळा करता येतंच का लोकल ट्रेनमधे साड्या, ओढण्या सांभाळण्यापेक्षा ट्राउझर्स-टॉप सोयीस्कर असतात म्हणून वापरले जातात पण विचारांचं अनुकरण करता येतं का लोकल ट्रेनमधे साड्या, ओढण्या सांभाळण्यापेक्षा ट्राउझर्स-टॉप सोयीस्कर असतात म्हणून वापरले जातात पण विचारांचं अनुकरण करता येतं का स्वातंत्र्य दुसर्‍याकदून मिळवता येतं का स्वतःपासूनच स्वातंत्र्य मिळू शकतं का स्वातंत्र्य दुसर्‍याकदून मिळवता येतं का स्वतःपासूनच स्वातंत्र्य मिळू शकतं का आपण स्वतःलाच जखडून ठेवतो का\nमला असं वाटतं हो, आपणच स्वतःलाच कोंडून ठेवतो, कधी देव बनण्याच्या प्रयत्नात कधी कष्ट टाळण्यासाठी मुलींना लहानपणापासूनच सुपरवुमन, सुपरमॉम कशा महान असतात हे शिकवलं जातं आणि तिच्याकडून काम करवून घेतलं जातं; मुलांना (मुलगे) आज्ञाधारक असणं किती आदर्श असतं हे किंवा असंच काहीसं शिकवलं जातं आणि मग आपली (बहुदा पालकांची) म्हातारपणाची सोय लावली जाते. पाश्चात्य देशातल्या तान्हुल्यांच्या तोंडातलं बूच पाहिलं की मला पूर्वी वाईट वाटायचं. आई-बाबांना त्यांचा 'त्रास' नको म्हणून मुलांचं तोंड बंद करणं बरोबर नाही असं वाटायचं. पण हीच मुलं जरा बोलायला लागली, स्वतःचं स्वतः \"भूक लागली\", \"झोप येत्ये\" म्हणायला लागली की ती बूचं काढतात ती कायमचीच मुलींना लहानपणापासूनच सुपरवुमन, सुपरमॉम कशा महान असतात हे शिकवलं जातं आणि तिच्याकडून काम करवून घेतलं जातं; मुलांना (मुलगे) आज्ञाधारक असणं किती आदर्श असतं हे किंवा असंच काहीसं शिकवलं जातं आणि मग आपली (बहुदा पालकांची) म्हातारपणाची सोय लावली जाते. पाश्चात्य देशातल्या तान्हुल्यांच्या तोंडातलं बूच पाहिलं की मला पूर्वी वाईट वाटायचं. आई-बाबांना त्यांचा 'त्रास' नको म्हणून मुलांचं तोंड बंद करणं बरोबर नाही असं वाटायचं. पण हीच मुलं जरा बोलायला लागली, स्वतःचं स्वतः \"भूक लागली\", \"झोप येत्ये\" म्हणायला लागली की ती बूचं काढतात ती कायमचीच पण आपल्याकडे काय दिसतं पण आपल्याकडे काय दिसतं थोडी समज यायला लागली की मग \"तुला काय समजतंय, मी मोठा/ठी आहे ना तुझ्यापेक्षा थोडी समज यायला लागली की मग \"तुला काय समजतंय, मी मोठा/ठी आहे ना तुझ्यापेक्षा\" असंच ऐकवलं जातं. विचार करण्याची सवयच तर सोडाच पण संधीही मिळत नाही. आणि या साच्यातून तयार होऊन आपण \"एवढ्या वर्षांची परंपरा आहे, प्रथा आहे, काहीतरी तथ्य असणारच त्यात\", असा एक गुळमुळीत आणि सोपा विचार करतो. सोपा विचार मी याला यासाठी म्हणते की एकदा चौकट आखून दिलेली असली की मग त्यातच स्वतःला बसवणं सोपं असतं. संस्कृत (किंवा जर्मनही घ्या) सारखी भाषा ज्यात व्याकरणाचे काटेकोर नियम आहेत त्यात प्रथम नियम शिकायला लागतात. लहानपणापासून तेच कानावर पडत असेल तर उत्तमच\" असंच ऐकवलं जातं. विचार करण्याची सवयच तर सोडाच पण संधीही मिळत नाही. आणि या साच्यातून तयार होऊन आपण \"एवढ्या वर्षांची परंपरा आहे, प्रथा आहे, काहीतरी तथ्य असणारच त्यात\", असा एक गुळमुळीत आणि सोपा विचार करतो. सोपा विचार मी याला यासाठी म्हणते की एकदा चौकट आखून दिलेली असली की मग त्यातच स्वतःला बसवणं सोपं असतं. संस्कृत (किंवा जर्मनही घ्या) सारखी भाषा ज्यात व्याकरणाचे काटेकोर नियम आहेत त्यात प्रथम नियम शिकायला लागतात. लहानपणापासून तेच कानावर पडत असेल तर उत्तमच हे नियम एकदा रटले की मग काही प्रश्नच येत नाही, वेगळा विचार करण्याची गरजच नसते. इथे मुद्दा भाषेचा अजिबातच नाही आहे, पण एक उदाहरण दिलं. शिस्त ही काही प्रमाणात चांगलीच, पण कधी आणि किती हे नियम एकदा रटले की मग काही प्रश्नच येत नाही, वेगळा विचार करण्याची गरजच नसते. इथे मुद्दा भाषेचा अजिबातच नाही आहे, पण एक उदाहरण दिलं. शिस्त ही काही प्रमाणात चांगलीच, पण कधी आणि किती चारचौघात असताना आपल्या स्वातंत्र्यामुळे किंवा आपल्या 'बेशिस्ती'मुळे दुसर्‍याच्या स्वातंत्र्याचं आकुंचन झालं नाही म्हणजे शिस्त पुरेशी नाही का\nपण स्वतःच स्वतःसाठी नेहेमीच्या चौकटीपेक्षा वेगळी चौकट आखायची असेल तर अशी चौकट जी इतरांच्या चौकटीला बर्‍याचदा छेदत नाही पण छळतही नाही. काहीही नवीन गोष्ट करायची असेल तर बर्‍याचदा त्यासाठी आधी स्वतःचाच विरोध मोडावा लागतो. आखून दिलेल्या चौकटीत जगणं खूपच सोपं असतं. जगानी नियम बनवलेले असतातच आपण फक्त ते मान्य करायचे, \"का\" असा प्रश्न न विचारता अशी चौकट जी इतरांच्या चौकटीला बर्‍याचदा छेदत नाही पण छळतही नाही. काहीही नवीन गोष्ट करायची असेल तर बर्‍याचदा त्यासाठी आधी स्वतःचाच विरोध मोडावा लागतो. आखून दिलेल्या चौकटीत जगणं खूपच सोपं असतं. जगानी नियम बनवलेले असतातच आपण फक्त ते मान्य करायचे, \"का\" असा प्रश्न न विचारता मुलींना लहानपणापासूनच त्यांनी घरही सांभाळायचं, सगळ्यांची \"सेवा\" करायची आणि करीयरमधेही यशस्वी व्हायचं असं शिकवायचं, भले तिला स्वत:ला माणूस म्हणून जगता नाही आलं तरी चालेल. मुलांना लहानपणापासून मोठ्यांचं ऐकायचं आणि हाताखालच्या (म्हणजे वयानी लहान) यांच्यावर अधिकार गाजवायचा याचं शिक्षण मिळतं. पण माणूस म्हणून जगायला आणि मुख्य म्हणजे दुसय्रांनाही माणसासारखं वागवायच्या शिक्षणाचं काय मुलींना लहानपणापासूनच त्यांनी घरही सांभाळायचं, सगळ्यांची \"सेवा\" करायची आणि करीयरमधेही यशस्वी व्हायचं असं शिकवायचं, भले तिला स्वत:ला माणूस म्हणून जगता नाही आलं तरी चालेल. मुलांना लहानपणापासून मोठ्यांचं ऐकायचं आणि हाताखालच्या (म्हणजे वयानी लहान) यांच्यावर अधिकार गाजवायचा याचं शिक्षण मिळतं. पण माणूस म्हणून जगायला आणि मुख्य म्हणजे दुसय्रांनाही माणसासारखं वागवायच्या शिक्षणाचं काय घरातल्या मुलांनाही घरातले निर्णय घेण्याचा हक्क असतो, आपल्या स्वत:बद्दलचे निणय घेण्याचा हक्क असतो याची जाणीव कधी होतच नाही, किंबहुना होणारच नाही याची काळजी घेतली जाते, \"तू लहान आहेस, तुला काय कळतंय घरातल्या मुलांनाही घरातले निर्णय घेण्याचा हक्क असतो, आपल्या स्वत:बद्दलचे निणय घेण्याचा हक्क असतो याची जाणीव कधी होतच नाही, किंबहुना होणारच नाही याची काळजी घेतली जाते, \"तू लहान आहेस, तुला काय कळतंय\" आणि हीच मनोवृत्ती पुढे आपल्याला विचार करू देत नाही. मोठ्यांनी सांगितलेल्या गोष्टी चांगल्याच, छापलेलं आहे म्हणजे ते खरंच असणार असा काहीसा आपला विचार बनतो आणि मग फारसं पटत नसलं तरीही आपण अनेक गोष्टी मान्य करतो.\nएकाने एखादी गोष्ट अमान्य केली आणि प्रश्न विचारायला सुरुवात केली की त्याला अडवणार्‍यांचीही कमतरता नसते. थोडक्यात कोणीही एका ठराविक चौकटीच्या बाहेर पडूच नये याची पुरेपूर काळजी घेतली जाते. आणि या पिंजर्‍यातून कोणी निसटली की ती व्यक्ती बर्‍याचदा फार लक्ष देण्याजोगी रहात नाही. अर्थात याला अपवाद आहेत, चौकटीच्या बाहेर पडलेली व्यक्ती लौकिकार्थानी अतिशय यशस्वी झाली, म्हणजे चांगल्या मार्गाने पैसा कमावून श्रीमंत होणं किंवा नावापुढे पदव्यांची माळ असणं, की मग मात्र त्या व्यक्तीच्या चौकटीतून बाहेर पडण्याकडे कौतुकानी पाहिलं जातं. अर्थात क्रांतिकारक दुसर्‍याच्या घरातच जन्माला आलेला बरा असतो. प्रत्येक माणसाची चौकटीबाहेर पडून(ही) यशस्वी होण्याची कुवत असतेच असं नाही; अशाच माणसांसाठी चौकट बनवलेली असते. ज्याला विचार करायचा नाही किंबहुना ज्याची तेवढी कुवत नाही त्याच्यासाठी चौकट आहे, पण चौकट माणसांसाठी आहे, माणसं चौकटीसाठी आहेत का सगळीच माणसं सारखी नसतात मग ही चौकट सारखी का असावी\nस्वतःशी केलेला थोडा विचार; स्त्रियांचं गाडी चालवण्याचं कौशल्य, \"बंदिनी\"चं शीर्षक गीत, या विषयांवरून थोडा विचार केला तेव्हा असं वाटलं:\n\"स्त्री जन्मा ही तुझी कहाणी\" असं का म्हणायला लागावं स्त्री हीपण माणूसच आहे असा विचार स्त्रिया स्वत:च का करु शकत नाही. स्वतःच्या फावल्या वेळाचा उपयोग घरातली कामं करण्यासाठी करायचा का गाडीचं बॉनेट उघडून आतल्या यंत्रांचा अभ्यास करण्यात हे ठरवण्याचं स्वातंत्र्य घरातल्या मुख्य स्त्रिला मिळत नाही; किंबहुना ती घेतच नाही. कारण आपला वेळ आपल्यासाठीही असतो हे तिच्या गावीच नसतं, असं तिला दाखवलंच जात नाही. स्त्रीची देवी बनवलेली असते, \"आमची मुलगी किती काम करते घरात\" याचं कौतुक होतं, पण \"घरचं काम ही सगळ्यांची जबाबदारी आहे, सगळेजण थोडा वेळ काढतात आणि होऊन जातं\", असा विचार किती पालक करतात स्त्री हीपण माणूसच आहे असा विचार स्त्रिया स्वत:च का करु शकत नाही. स्वतःच्या फावल्या वेळाचा उपयोग घरातली कामं करण्यासाठी करायचा का गाडीचं बॉनेट उघडून आतल्या यंत्रांचा अभ्यास करण्यात हे ठरवण्याचं स्वातंत्र्य घरातल्या मुख्य स्त्रिला मिळत नाही; किंबहुना ती घेतच नाही. कारण आपला वेळ आपल्यासाठीही असतो हे तिच्या गावीच नसतं, असं तिला दाखवलंच जात नाही. स्त्रीची देवी बनवलेली असते, \"आमची मुलगी किती काम करते घरात\" याचं कौतुक होतं, पण \"घरचं काम ही सगळ्यांची जबाबदारी आहे, सगळेजण थोडा वेळ काढतात आणि होऊन जातं\", असा विचार किती पालक करतात मुलांना परीक्षेत कमी मार्क मिळाले, \"आईला वेळ नसतो का अभ्यास घ्यायला मुलांना परीक्षेत कमी मार्क मिळाले, \"आईला वेळ नसतो का अभ्यास घ्यायला\", घर अस्वच्छ आहे, \"काय ही बाई, घरात थोडं कामही करता येत नाही\", घर अस्वच्छ आहे, \"काय ही बाई, घरात थोडं कामही करता येत नाही\" असाच विचार होतो आणि दुर्दैवानी या विचारांना स्त्रियाच प्रथम बळी पडतात. \"आत्ता मजा करुन घे, सासरी जाऊन कामं करायचीच आहेत\", असं आपणच आपल्या मुलीला, भाचीला ऐकवतो, पण मुलांना घरातल्या कामांच्या या जबाबदारीची जाणीव किती पालक करून देतात, बोलण्यातून आणि स्वतःच्या वागण्यातूनही\" असाच विचार होतो आणि दुर्दैवानी या विचारांना स्त्रियाच प्रथम बळी पडतात. \"आत्ता मजा करुन घे, सासरी जाऊन कामं करायचीच आहेत\", असं आपणच आपल्या मुलीला, भाचीला ऐकवतो, पण मुलांना घरातल्या कामांच्या या जबाबदारीची जाणीव किती पालक करून देतात, बोलण्यातून आणि स्वतःच्या वागण्यातूनही घरात कामांमधे मदत केली तर \"काय बायकीपणा करतोस\" किंवा \"बायकोनी मुठीत ठेवलंय\" हे आपण मुलांना म्हणतो ना घरात कामांमधे मदत केली तर \"काय बायकीपणा करतोस\" किंवा \"बायकोनी मुठीत ठेवलंय\" हे आपण मुलांना म्हणतो ना स्त्रियांना गणित जमत नाही, तर्कशास्त्र जमत नाही म्हणताना मजा वाटते पण ज्या स्त्रिया तर्कशुद्ध विचार करतात त्यांच्या \"नवर्‍याला काय त्रास\" असेल/होईल असा तर्कदुष्ट विचार डोक्यात येतोच स्त्रियांना गणित जमत नाही, तर्कशास्त्र जमत नाही म्हणताना मजा वाटते पण ज्या स्त्रिया तर्कशुद्ध विचार करतात त्यांच्या \"नवर्‍याला काय त्रास\" असेल/होईल असा तर्कदुष्ट विचार डोक्यात येतोच लग्नानंतर मुलीनीच घर सोडायचं, स्वतःची जन्मापासून असलेली ओळख संपवायची, \"आता तू त्यांची\" असं तिनेच ऐकायचं जसं काही ती एक वस्तू आहे. यात मला सगळ्यात राग येणारा प्रश्न, \"मुलगी कुठे दिली लग्नानंतर मुलीनीच घर सोडायचं, स्वतःची जन्मापासून असलेली ओळख संपवायची, \"आता तू त्यांची\" असं तिनेच ऐकायचं जसं काही ती एक वस्तू आहे. यात मला सगळ्यात राग येणारा प्रश्न, \"मुलगी कुठे दिली\" किती क्रूर आहे हा प्रश्न, पण आपण काही चूक करत आहोत हे विचारणार्‍याला कळतही नाही, कारण \"तशीच पद्धत आहे\" आणि एखादी गोष्ट एकदा रूढ चौकटीमधली असली की ती चूक असू शकतच नाही\nआपलं आयुष्य कसं असावं याचा विचार करण्याचं स्वातंत्र्य मोठ्या लोकांनाही मिळतंच असं नाही. सचिन तेंडूलकर, आता म्हातारा होत चालला आहे तरी आपण घरात टी.व्ही.वर बघत म्हणणार, \"अजून वीस वर्ष सचिननी खेळलं पाहिजे\". तो पण माणूस आहे, त्याचं त्याला समजतं, त्याचं त्याला ठरवू देत, पण नाही. त्याला एकदा देव म्हणून बंदी बनवायचं आणि मग खरंतर माणूस असणारा सचिन चुकला की आपण चुकचुकत बसायचं. पण तेव्हाच अतिशय हुशार गणाले जाणारे अल्बर्ट आईनश्टाईन किंवा स्टीफन हॉकिंगही आयुष्यातली किती (कमी) वर्ष महान शोध लावू शकले याकडे दुर्लक्ष करायचं.\nमाणसाला देव किंवा बंदीवान न बनवता माणूस म्हणून जगू देणं एवढं कठीण आहे का\nतुम्हाला देशाची सध्याची अवस्था आवडत नाहिये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6/", "date_download": "2018-10-24T00:26:12Z", "digest": "sha1:K5NB6ZPD2DHQ4DGLF7STHG5QZJBNV5HW", "length": 16909, "nlines": 184, "source_domain": "pcbtoday.in", "title": "भोसरीत ब्रम्हाकुमारी विश्व विद्यालयाच्या वतीने शनिवारी मधुमेहाविषयी शिबिर - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना…\nयुतीचा लवकर निर्णय घ्या; अन्यथा लोकसभा विधानसभा निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याची …\nमहापालिका निवडणुकीत जनतेने कानफटवले, तरीही बारणेंना दुसऱ्यांदा खासदार होण्याची स्वप्ने पडताहेत;…\nप्रश्न पिंपरी-चिंचवडच्या पाण्याचा; विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ठरवले चोर\nडीजे वाजण्यावरील बंदी तूर्तास हटवणार नाही- उच्च न्यायालय\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा…\nपिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना\nवाल्हेकरवाडीतील डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nपिंपळेनिलखमध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे…\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना…\nचाकण जवळील काळूस येथे विष प्राशन करून ५० वर्षीय इसमाची आत्महत्या\nनिगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न\nदिघीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू\nचाकण येथील रबर कंपनीचे दोन बँक अकाऊंट हॅक; ४० लाखाची रक्कम…\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले…\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव…\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही…\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका –…\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मुलासह १८ जणांना जन्मठेप\nआमच्या संयमाचा अंत पाहू नका, भारताला मोठा पलटवार झेलावा लागेल –…\nमोदी माझे मित्र आहेत आणि भारतावर माझ प्रेम आहे – डोनाल्ड…\nनीरव मोदीच्या बहिणीविरोधातही इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस\nनेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ७ प्रवाशी बेपत्ता\nHome Bhosari भोसरीत ब्रम्हाकुमारी विश्व विद्यालयाच्या वतीने शनिवारी मधुमेहाविषयी शिबिर\nभोसरीत ब्रम्हाकुमारी विश्व विद्यालयाच्या वतीने शनिवारी मधुमेहाविषयी शिबिर\nभोसरी, दि. ८ (पीसीबी) – प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने ‘राजयोगी जीवनशैलीव्दारे निरोगी जीवन’ या उपक्रमातर्गंत ‘मधुमेह कारणे व उपाय’ याबाबत दोन दिवसीय मोफत मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे.\nहे शिबिर भोसरी, आळंदी रोडवरील रामस्मृती लॉन्स येथे शनिवारी (दि.११) आणि रविवारी (दि.१२) सकाळी १० ते सायंकाळी ६ या दरम्यान होणार आहे. यावेळी मधुमेह तज्ञ्ज डॉ. उज्वल कापडणीस, नेत्रतज्ञ्ज डॉ. मल्हार देशपांडे मार्गदर्शन करणार आहेत.\nयावेळी पॉवर पॉंईट प्रेझेंटेशन द्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच कोणता आहार कशा पध्दतीने घ्यावा, व्यायाम आणि मधुमेह नियंत्रणाचा काय संबंध आहे, कोणता व्यायाम चांगला आहे. रनिंग, वॉकींग, प्राणायम, आसने, मसाज, अक्युप्रेशर,व मेडीटेशन, या व्यायाम प्रकाराबद्द्ल मार्गदर्शन केले जाणार आहे.\nताणतणाव व आरोग्याचा काय संबंध आहे, चिंता , भय याचा आणि मधुमेह व इतर आजाराशी काय संबंध आहे. मधुमेह मध्ये काय काळजी घेतली पाहिजे. कुठल्या तपासण्या केव्हा केल्या पाहिजेत, औषधे घेताना काय काळजी घेतली पाहिजे याबाबत माहिती दिली जाणार आहे.\nतरी या शिबिरचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी आणि नोंदणी करण्यासाठी ९५६१६३१८१४, ९७६६३४६१५० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधवा.\nPrevious articleघाटकोपर बॉम्बस्फोटातील फरार आरोपीला औरंगाबादमधून अटक\nNext articleवशिलेबाजीसाठी मला राजकारण्यांचे, नातेवाईकांचे फोन यायचे- एकता कपूर\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना मारहाण\nचाकण जवळील काळूस येथे विष प्राशन करून ५० वर्षीय इसमाची आत्महत्या\nनिगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न\nदिघीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू\nचाकण येथील रबर कंपनीचे दोन बँक अकाऊंट हॅक; ४० लाखाची रक्कम गायब\nपेणजवळ मोटार नाल्यात पडून भोसरीतील ५ जण जखमी; चालकाचा मृत्यू\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना...\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \nचोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपी खेड जेलमधून गज कापून पळाले\nमोदींना देशाचे विभाजन करायचे आहे – राहुल गांधी\nनितीन गडकरींचा पराभव करण्यासाठी काँग्रेसच्या चौघांनी दंड थोपटले\nदिवाळीपर्यंत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार – मुख्यमंत्री फडणवीस\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nनिगडीत उघड्या दरवाज्यावाटे घरात प्रवेश करत चोरट्याचा पाकीट आणि मोबाईल फोनवर...\nभोसरीतील सागरमाथा गिर्यारोहन संस्थेची माउंट मेन्टोक कांगरीवर यशस्वी चढाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/global/fear-terror-attack-brussels-again-10083", "date_download": "2018-10-24T01:19:08Z", "digest": "sha1:FEZBQU3CXRP7FWEUMGUN3B7TR4RR7SWD", "length": 12700, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "fear of terror attack in brussels again बेल्जियममध्ये पुन्हा दहशतवादी हल्ल्याची भीती | eSakal", "raw_content": "\nबेल्जियममध्ये पुन्हा दहशतवादी हल्ल्याची भीती\nमंगळवार, 21 जून 2016\nब्रसेल्स - बेल्जियम देशाची राजधानी असलेल्या ब्रसेल्समध्ये सुरक्षा दलांनी हाती घेतलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेंतर्गत एकास अटक करण्यात आल्यानंतर येथील एका ठिकाणी दहशतवादी हल्ल्याचा इशारा देण्यात आला आहे.\nअटक करण्यात आलेल्या नागरिकाने पोलिसांना दुरध्वनी करुन आपल्या अंगावर स्फोटके परिधान केल्याचे सांगितले होते. मात्र त्याच्याकडे स्फोटके नसल्याचे पोलिसांचा हवाला देत सूत्रांनी म्हटले आहे. दरम्यान, येथील रस्ते काही काळासाठी बंद करण्यात आले असून घटनास्थळी स्फोटके निकामी करणारे पथक दाखल झाले आहे. \"सध्यापुरती परिस्थिती नियंत्रणात असल्या‘चे पंतप्रधान चार्ल्स मायकेल यांनी म्हटले आहे.\nब्रसेल्स - बेल्जियम देशाची राजधानी असलेल्या ब्रसेल्समध्ये सुरक्षा दलांनी हाती घेतलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेंतर्गत एकास अटक करण्यात आल्यानंतर येथील एका ठिकाणी दहशतवादी हल्ल्याचा इशारा देण्यात आला आहे.\nअटक करण्यात आलेल्या नागरिकाने पोलिसांना दुरध्वनी करुन आपल्या अंगावर स्फोटके परिधान केल्याचे सांगितले होते. मात्र त्याच्याकडे स्फोटके नसल्याचे पोलिसांचा हवाला देत सूत्रांनी म्हटले आहे. दरम्यान, येथील रस्ते काही काळासाठी बंद करण्यात आले असून घटनास्थळी स्फोटके निकामी करणारे पथक दाखल झाले आहे. \"सध्यापुरती परिस्थिती नियंत्रणात असल्या‘चे पंतप्रधान चार्ल्स मायकेल यांनी म्हटले आहे.\nब्रसेल्स येथे गेल्या मार्च महिन्यामध्ये येथे घडविण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात 32 नागरिक मृत्युमुखी पडले होते. इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.\nपश्‍चिम युरोपमधील इतर देशांच्या तुलनेत बेल्जियम हा क्षेत्रफळाने लहान देश आहे. मात्र लोकसंख्या हा निकष विचारात घेता बेल्जियममधून पश्‍चिम आशियात दहशतवादी संघटनांसाठी लढण्यासाठी जाणाऱ्या तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. बेल्जियममधून आत्तापर्यंत 400 पेक्षाही जास्त तरुण इसिसकडून लढण्यासाठी पश्‍चिम आशियात गेले आहेत.\nतुर्कस्तानच्या अध्यक्षांचा खळबळजनक दावा\nइस्तंबूल/अंकारा (पीटीआय) : सौदी अरेबियाचे प्रसिद्ध पत्रकार जमाल खाशोगी यांची हत्या नियोजनपूर्वक करण्यात आल्याचा खळबळजनक दावा तुर्कस्थानचे अध्यक्ष...\nसंगीतकार यशवंत देव यांची प्रकृती गंभीर\nमुंबई - दादर येथील सुश्रुषा रुग्णालयात उपचार सुरू असलेले ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव (वय 92) यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात...\nकाश्‍मीर ः प्राधान्य देशाला की पक्षाला\nस्थानिक पक्ष रिंगणात नसल्याचा फायदा उठवीत काश्‍मीर खोऱ्यात बस्तान बसविण्यासाठी केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी तेथे नगरपालिका निवडणुकांचा घाट घातला; पण या...\nअवैध उत्खनन करणाऱ्या दोघांचा दबून मृत्यू\nअवैध उत्खनन करणाऱ्या दोघांचा दबून मृत्यू टेकाडी (नागपूर) : गोंडेगाव खुल्या कोळसा खाणीतून अवैधरीत्या कोळसा खनन करणाऱ्या दोघांच्या अंगावर दरड...\nवाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार\nधामणगावरेल्वे (जि. अमरावती) : तालुक्‍यातील गावे गेल्या अनेक दिवसांपासून वाघाच्या दहशतीखाली आहेत. या नरभक्षक वाघाला पकडण्यात वनविभागाला अद्याप...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-pune-news-95083", "date_download": "2018-10-24T01:18:43Z", "digest": "sha1:JLR4M4LVV2EFGJH73TNK32Z3REGED7HA", "length": 11934, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news pune news राजस्थान रिजनल लेव्हलसाठी ज्ञानसागरच्या सहा विद्यार्थांची निवड | eSakal", "raw_content": "\nराजस्थान रिजनल लेव्हलसाठी ज्ञानसागरच्या सहा विद्यार्थांची निवड\nमंगळवार, 30 जानेवारी 2018\nशिर्सुफळ : सावळ (ता. बारामती) येथील ज्ञानसागर गुरुकुलमधील सहा विद्यार्थ्यांची राजस्थान येथे होणार्‍या स्काऊट गाईडच्या राष्ट्रीय रिजनल लेव्हल कब उत्सवासाठी महाराष्ट्रातून निवड करण्यात आली.\nयामध्ये स्वयंम कुंभार, अमित कोळेकर, विनय आटोळे, ओंकार अनुसे, समर्थ बंडगर, निखिल बंडगर, या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी राजस्थान या ठिकाणी दि. 2 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारीपर्यन्त होणार्‍या राष्ट्रीय रिजनल लेव्हल कब उत्सवात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. हे विद्यार्थी सन 2017 ला राज्यपुरस्कार प्राप्त विद्यार्थी आहेत.\nशिर्सुफळ : सावळ (ता. बारामती) येथील ज्ञानसागर गुरुकुलमधील सहा विद्यार्थ्यांची राजस्थान येथे होणार्‍या स्काऊट गाईडच्या राष्ट्रीय रिजनल लेव्हल कब उत्सवासाठी महाराष्ट्रातून निवड करण्यात आली.\nयामध्ये स्वयंम कुंभार, अमित कोळेकर, विनय आटोळे, ओंकार अनुसे, समर्थ बंडगर, निखिल बंडगर, या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी राजस्थान या ठिकाणी दि. 2 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारीपर्यन्त होणार्‍या राष्ट्रीय रिजनल लेव्हल कब उत्सवात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. हे विद्यार्थी सन 2017 ला राज्यपुरस्कार प्राप्त विद्यार्थी आहेत.\n7 दिवसाच्या राजस्थानच्या रिजनल लेवल कॅम्पच्या विविध स्पर्धेची तयारी या विद्यार्थ्यांची करून घेण्यासाठी स्काऊट मास्तर दिपक बिबे, सागर लाड, अरुण जगताप, प्रशांत इवरे व मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे प्रयत्न करत आहेत. या विद्यार्थ्यांची निवड झाल्याबद्दल ज्ञानसागर गुरुकुलचे संस्थापक प्रा.सागर मानसिंगराव आटोळे यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले.\nमोदी सरकार भंपक - उद्धव ठाकरे\nलातूर - भाजपने गेल्या निवडणुकीत खोटे बोलून मते घेतली. सत्तेत बसल्यावरही ते वारंवार खोटेच बोलत आहेत. त्यात मी वाटेकरी होणार नाही. शिवसेनाप्रमुख...\nगृहनिर्माण महामंडळावरून शिवसेनेची नाराजी\nमुंबई - प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाची स्थापना केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या...\nदिवाळी अंकांनाही महागाईचे ग्रहण\nमुंबई - दिवाळीनिमित्त वाचक आतुरतेने वाट पाहत असलेल्या साहित्य फराळालाही महागाईची झळ सोसावी लागत आहे. दिवाळी अंकांच्या किमतीमध्ये यंदा 10 ते 15...\n(एक पाणीदार पत्रव्यवहार...) प्रिय गिरीशभाऊ, शतप्रतिशत नमस्कार अगदी तांतडीने पत्र लिहायला घेतले आहे, कारण अक्षरश: तोंडचे पाणी पळाले आहे. औंदा...\nअनधिकृत बांधकामांबाबतची तब्बल 40 कोटींची यंत्रणा बंद\nपुणे - अनधिकृत बांधकामांना प्रतिबंध व्हावा आणि झालेल्या बांधकामांची माहिती मिळावी, म्हणून 40 कोटी रुपये खर्च करून तयार केलेले मोबाईल ऍपवर आधारित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/23733", "date_download": "2018-10-24T00:59:41Z", "digest": "sha1:OGVDZXRENZ25U5MGMN4TCIZ5Q45XJ6QP", "length": 81068, "nlines": 413, "source_domain": "www.maayboli.com", "title": "केल्याने भाषांतर - प्रवेशिका १ (साधना) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /केल्याने भाषांतर - प्रवेशिका १ (साधना)\nकेल्याने भाषांतर - प्रवेशिका १ (साधना)\nमायबोली आयडी - साधना\nपी जी वुडहाउस यांच्या 'द मॅन विथ टु लेफ्ट फिट' या कथासंग्रहातील 'अ‍ॅट गिसेनहेमर्स' या कथेचा अनुवाद.\nत्या दिवशी गिसेनहेमरला जाताना माझा मुड पार बिघडलेला. सगळ्याचा वीट आलेला, न्युयॉर्कचा, डान्सचा, जगण्याचा एकुण सगळ्याचा म्हणजे सगळ्याचाच. ब्रॉडवे लोकांनी फुललेला होता. रस्त्यावरुन गाड्या पळत होत्या. जगातले सगळे दिवे गोळा करुन इथे लावल्यासारखा लखलखाट रस्त्यावर पसरला होता. आणि मला हे सगळे आता नकोसे झाले होते.\nगिसेनहेमर नेहमीसारखे भरलेले होते. एकही टेबल रिकामे नव्हते, डान्स्फ्लोअरही आताच भरुन ओसंडत होता. बँडवर गाणे वाजत होते\nजिथुनी मी आलो आहे\nगीत जिथे वाजत आहे\nआता जर कोणी त्या गायकाला जबरदस्तीने गावी न्यायचा प्रयत्न केला असता तर त्याने निश्चितपणे पोलिसांना बोलावले असते, पण गाण्यात मात्र त्याने असा काही प्राण ओतला होता की खरेच त्याला गावी जायचेय असे वाटत होते. त्या गाण्यातच काहीतरी होते वाटते.\nमी एखादे रिकामे टेबल दिसते का ते पाहात होते तोच एक माणुस मला पाहुन एकदम उठला आणि कित्येक वर्षांपुर्वी हरवलेली बहिण अचानक सापडल्यासारखा धावत माझ्याकडे आला, ' मिस रॉक्सबरो, हो ना\n' मी अर्थातच ओळखले नव्हते.\n'नाव चांगलेय, पण लक्षात नाही येत आहे.'\n'गेल्या वेळेला आपली ओळख झालेली, एकत्र डान्सही केलेला.'\nहे मात्र खरे होते. जर माझी याच्याशी कोणी ओळख करुन दिली असेल तर मी याच्याबरोबर डान्सही केला असणार. गिसेनहेमरमध्ये याचेच तर पैसे मिळतात मला.\nहे गावचे लोक म्हणजे ना.... यांना वाटते हे इथुन गेले की न्यूयॉर्क शहराला कोल्डस्टोरेजमध्ये ठेवतात आणि हे आल्यावर परत बाहेर काढतात. फेरिसबरोबर घालवलेल्या त्या संध्याकाळनंतर पुन्हा आजपर्यंत माझ्या आयुष्यात मध्ये एकही दिवस उगवलाच नसेल अशी याची खात्री होती की काय देव जाणे\n'हो, आता आठवले, तू अल्गेरनॉन क्लॅरेन्स ना\n'नाय नाय, अल्गेरनॉन क्लॅरेन्स नाय. माझे नाव चार्ली\n'ओह, जरासे चुकलेच. मग कसे काय आज परत डान्स करायचाय आज परत डान्स करायचाय\nअर्थात त्याला करायचा होता. आलिया भोगासी.... उद्या एखाद्या हत्तीने गिसेनहेमरमध्ये येऊन मला डान्स करायला बोलावले असते तरी मला त्याच्याबरोबर नाचावे लागले असते. आणि चार्ली काय एवढा वाईट नव्हता. उलट तो अगदी मन लावुन लक्ष देऊन डान्स करणा-यांपैकी होता - कॉरस्पाँडन्स कोर्सने डान्स शिकणा-यांसारखा.\nमला वाटते त्या दिवशी कोणीतरी गावाकडचे भेटायचे माझ्या नशिबीच लिहिले होते. अजुनही कधीकधी एखादा दिवस असा उजाडतो जेव्हा गावाची अनिवार ओढ माझ्या रक्तात परत उसळ्या मारु लागते. आजही तसेच झाले. मी सकाळी उठुन खिडकीतुन डोकावले तर अचानक गावरान सुगंधाचा लोट अंगावर येऊन आदळला. त्या सुगंधाबरोबर मला गावातली कोंबड्या आणि डुकरे दिसु लागली. फिफ्थ अ‍ॅवेन्युवर गेले तर सगळीकडे फुलेच फुले. पार्कमध्ये गेले तर हिरवेकच्च ओले गवत, त्यात रुजुन आलेली उंच झाडे आणि ती वेडावुन टाकणारी धुंद हवा... नशीब एक पोलिस तिथे माझ्यावर एक डोळा ठेऊन होता, नाहीतर मी त्या गवतावर लोळून झाडांना मिठ्या मारत बसले असते\nआणि आता गिसेलहेमरमध्ये पाय ठेवताच ते गाणे......\nचार्लीच्या जागी ब्रॉडवेवरचा एखादा फेमस स्टार माझ्याबरोबर असता तरी माझ्यावर तेवढा परिणाम झाला नसता. सकाळपासुन असले कोणीतरी भेटण्याचीच तयारी सुरू होती म्हणाना.\nपण आयुष्यातले आनंद कायम टिकत नाही. गावातुन कधीमधी शहरात येणारा गावकरी भाऊ शहरी लोकांपेक्षा जास्त शहरी असतो हे मी विसरायला नको होते. आम्ही दोघेही अगदी विरुद्ध विचार करत होतो. मला या क्षणाला गावच्या गप्पा मारायच्या होत्या तर चार्लीला ब्रॉडवेवरच्या कोरसगर्ल्समध्ये रस होता. एकत्र नाचत असलो तरी मनाने मात्र आम्ही मैलभरतरी दुर होतो.\nमाणसे जेव्हा हे उद्गार काढतात तेव्हा त्यामागे काहीतरी विचार असतो.\n'तु इथे नेहमी येतेस\nमी तिथे दर संध्याकाळी येते आणि मला त्याचा पगारही मिळतो हे मी त्याला सांगितले नाही. गिसेनहेमरच्या व्यावसायिक डान्सर्सनी हे गुपित असे फोडायचे नसते. जर तुम्ही हे गुपित फोडलेत आणि नंतर लोकांनी तुम्हाला तिथे दररात्री होणारी लव-र्-ली सिल्वर कप नृत्यस्पर्धा जिंकताना पाहिले तर त्यांचा उगीचच गैरसमज होण्याची शक्यता आहे असे मॅनेजमेंटला वाटते. तो लव-र्-ली सिल्वर कप स्पर्धा म्हणजे मोठा जोक आहे. मी दर सोमवार-बुधवार-शुक्रवार ती स्पर्धा जिंकते आणि मेबल फ्रान्सिस दर मंगळवार-गुरुवार-शनिवार जिंकते. अर्थात, यात काहीच गैर नाहीय. स्पर्धा पुर्णपणे मेरीटवरच घेतली जाते. ती कोणीही जिंकु शकतो आणि दरवेळी मी किंवा मेबलच जिंकतो या योगायोगाचे मॅनेजमेंटला एवढे कानकोंडे वाटते की त्यामुळे आम्ही तिथे पगारदार डान्सर्स आहोत हे कोणाला कळू नये याची ते काळजी घेतात. आम्हाला कानकोंडे वाटलेले त्यांना चालते\n'एकदम हाय्क्लास जागा हाय,' चार्ली म्हणाला 'आख्खे न्युयॉर्कच एकदम हाय्क्लास हाय. इथे राहायला नशीब पायजे.'\n मग तू इथेच का नाही राहात\n'नशीब पाहिजे बाबा नशीब तुला माहिताय आमचा म्हातारा आता वर गेला. मला दुकानाकडे बघावं लागतं.......'\nही जणु ब्रेकींग न्युज होती या थाटात तो बोलला.\n'दुकान हातात घेतल्यापास्नं मी लै बिजी झालो. लग्नही झाले आता माहिताय\n मग तु इथे असा एकटा काय करतोयस बायकोला तिकडे हिक्स कॉर्नरला 'मोहे भुल गये सावरीया' गाण्यासाठी सोडुन आलास की काय बायकोला तिकडे हिक्स कॉर्नरला 'मोहे भुल गये सावरीया' गाण्यासाठी सोडुन आलास की काय\n'हिक्स कॉर्नर नाय काय, माझे गाव अ‍ॅशले, मेनमध्ये. बायकोचे गाव रॉडनी.... सॉरी, तुझ्या पायावर पाय पडला....'\n'असुदे,' मी म्हटले, 'माझीच स्टेप चुकली. पण मी म्हणते बायकोला असे तिकडे टाकुन इथे एकट्याने येऊन मजा करायला तुला काही वाटते का\n'पर मी कुठे तिला सोडुन आलोय\n'इथेच या हॉटेलात. ती काय तिथे वर बसलीय....'\nमी वर बाल्कनीत पाहिले. वरच्या लाल गुबगुबीत रेलिंगवरून एक चेहरा खाली पाहात होता. कसल्यातरी दु:खाची सावली पडल्यासारखा काळवंडलेला चेहरा... मगाशीच माझे लक्ष तिथे गेले होते आणि या चेह-याला कसले दु:ख असेल बरे हा विचार मनात आलेला. आता समजले.\n'मग तिच्याबरोबर का नाही नाचत तिला पण जरा मजा करु दे ना...'\n'तसे दिसत तरी नाहीये, तिच्याकडे बघुन वाटतेय की तिलाही इथे यायचेय.'\n'तिला नाय जमत नाचायला.'\n'अ‍ॅशले मध्ये तुम्ही नाचत नाही काय\n'तसे जमते, पण ते गावठी. अ‍ॅशलेसाठी ठिक आहे, इथले थोडेच जमणार\n मी काय पहिल्यांदा आलोय इथे' त्याने मान उडवली.\nत्याच्या कानाखाली सणसणीत आवाज काढावा अशी जबरदस्त इच्छा मला होत होती. चार लोकांसमोर आपल्या बायकोबरोबर नाचायला त्याला लाज वाटत होती. म्हणुन त्याने तिला एक खुर्चीत बसवले, हातात लेमोनेड दिले आणि गप्प बसायला सांगुन तो इथे मजा मारत होता. त्या क्षणी माझ्या मनात त्याच्यासाठी काय विचार येताहेत ते त्याला जर कळले असते तर आत्मसंरक्षणासाठी त्याने नक्कीच पोलिसांना बोलावले असते.\nबँडने आता गाणे बदलले.\n.... चल ना आता हा नाच करुया.'\n'आता कोणा दुस-याला करु दे हा नाच. मी जरा दमलेय. थांब, माझ्या मैत्रिणींशी तुझी ओळख करुन देते.' असे म्हणुन मी त्याला माझ्या ओळखीच्या मुलींच्या टेबलाकडे घेऊन गेले.\n'हा चार्ली बरं का मैत्रिणींनो, ह्याला डान्समधल्या काही सुंदर स्टेप्स येतात, तुम्हाला तो करुन दाखवेल. त्यातल्या बहुतेक तो तुमच्या पायावरच करतो ही गोष्ट वेगळी\nआता ह्यावर चार्ली काय म्हणेल यावर हजाराची पैज लावायला तयार आहे. काय म्हणाला असेल तो 'ह्याला म्हणतात जिंदगी\nमी त्याला तिथेच सोडले आणि वर गेले.\nलाल नरम आवरणाने सजवलेल्या रेलिंगवर रेलुन ती खाली डान्सफ्लोअरकडे पाहात होती. नुकतेच नवीन गाणे सुरू झाले होते आणि तिचा प्रिय नवरा माझ्या एका मैत्रिणीबरोबर नाचायचा प्रयत्न करत होता. ती गावाहुन आलीय हे वेगळे सांगावे लागत नव्हतेच. एका दृष्टीक्षेपातच ते कळत होते. साधेसुधे कपडे घातलेली ती इवलीशी एक मुर्ती होती.\nमी तिच्या आजुबाजुला जरा घुटमळले. माझ्या बाबतीत असे घुटमळत राहण्याचे प्रसंग फारसे येतच नाही, मी कुठल्याही गोष्टीत धडाक्याने उडी मारते. पण आज का कोण जाणे, मला थोडे अवघडल्यासारखे वाटत होते.\nशेवटी हिंमत करुन मी तिच्या बाजुच्या रिकाम्या खुर्चीत बसले.\n'तुझी हरकत नसली तर मी इथे बसते.'\nतिने एकदम चपापुन मागे वळुन पाहिले. मी कोण, इथे का आलेय इत्यादी प्रश्न तिच्या नजरेत दिसत होते पण त्याच वेळी शहरात कदाचित अशीच पद्धत असेल असे वाटुन ती गोंधळल्यासारखी दिसत होती.\n'मी आत्ताच तुझ्या नव-याबरोबर डान्स करत होते.' वातावरण जरा सैल व्हावे म्हणुन मी बोलले.\n'हो, मी पाहिले तुम्हाला.'\nहरिणीसारखे मोठे आणि निरागस डोळे माझ्यावर रोखुन ती पाहात होती. तिच्या त्या डोळ्यांकडे पाहुन मला वाटले की काहीतरी जड घेऊन ते तिच्या नव-याच्या डोक्यात त्या रेलिंगवरुन टाकले तर कदाचित मला थोडेफार बरे वाटेलही पण मॅनेजमेंटला मात्र हे फारसे आवडणार नाही. कोणत्याही क्षणी रडू फुटेल असा तिचा चेहरा झालेला. अगदी गरीब गाय बिचारी\nतिने नजर वळवली आणि जवळच्या इलेक्ट्रिक वायरला बोटाभोवती गुंडाळू लागली. मग तिने टेबलावर पडलेली तिची हॅटपिन उचलली आणि रेलिंगच्या आवरणाला त्याने कुरतडु लागली.\n'काय प्रॉब्लेम आहे ते सांगणार का\n'तुला माहित आहे मी काय म्हणतेय ते. सांग तुला काय त्रास आहे तो.'\n'मी तुम्हाला ओळखतही नाही.'\n'आपले दु;ख सांगायला समोरचा ओळखीचाच लागतो असे काही नाही. मी कित्येकदा माझे दु:ख माझ्या मांजरीला सांगते. आता उन्हाळा तोंडावर आला असताना तु गाव सोडुन इकडे कशाला आलीस\nती एकदम गप्पच बसली पण तिच्या चेह-यावरुन ती काहीतरी सांगायची तयारी करतेय याची मला खात्री पटली. समोरची जरी अनोळखी असली तरी मनातले बोलुन टाकल्याने आपल्याला बरे वाटेल असे तिला एकंदर वाटत होते.\n'आम्ही इथे हनिमुनला आलोय. चार्लीला इथे यायचे होते, मला अज्जिबात नको होते. पण तो इथे एकदा येऊन गेलाय ना...'\n'ह्म्म.. तो बोलला मला'\n'चार्लीला न्युयॉर्कचे खुप वेड आहे.'\nती त्या लाल आवरणाला कुरतडुन आतला कापुस काढुन खाली टाकत होती. मला सगळे सांगायचेच असा निर्धार तिच्या चेह-यावर झळकत होता. जेव्हा आपली सहनशक्ती अगदी संपुष्टात येते तेव्हा अशीही एक वेळ येते की समोर कोणीही असो, मनातली सगळी तगमग त्याच्यासमोर ओकुन टाकाविशी वाटते.\n'मला न्युयॉर्कचाच तिरस्कार आहे,' ती आता एकदम भराभर बोलायला लागली, 'मला खुप भीती वाटते. चार्लीने मला इथे आणायलाच नको होते. मला यायचेच नव्हते. काय होणार हे मला आधीच माहित होते.'\n'काय होणार असे तुला वाटते, हं\nउत्तर देण्याआधी तिने खोदुन खोदुन कमीतकमी इंचभर खड्डा त्या रेलिंगच्या पाडला होता. नशीब तेव्हा जिमी, बाल्कनीतला वेटर, तिथे नव्हता. त्या लाल रेलिंगवर त्याचा भारी जीव होता. जणु स्वतःच विकत आणलीय अशा त-हेने तो ती जपायचा.\n'दोन वर्षांपुर्वी आम्ही रॉडनीला राहायला गेलो - आम्ही आधी इलिनॉयला राहात होतो, तिथुन रॉडनीला गेलो - गावात एकजण आहे जॅक टायसन म्हणुन. तो एकटाच राहतो. कोणात कधी मिसळत पण नाही. मला एकाने त्याच्याबद्दल सांगितलेले पण नीटसे कळले नव्हते. आता त्याचा अर्थ लागतोय. टायसनने तिथल्याच एका मुलीशी लग्न केले. आमच्यासारखेच तेही दोघे हनिमुनसाठी इथे आले. आणि मला वाटतं इथे आल्यावर तिला न्युयॉर्कची बाधा झाली. ती इथल्या लोकांशी टायसनची तुलना करायला लागली आणि या शहराशी रॉडनीची. परत गेल्यावर तिला तिथे अजिबातच करमेनासे झाले.\n'काही दिवसांनी ती गायब झाली, इथेच आली असणार परत, अजुन कुठे जाणार\n'त्याने घटस्फोट घेतला असेल ना\n'नाहीना, उलट त्याला वाटते की एक दिवस ती परतेल म्हणुन\n त्याला अजुनही वाटते ती परतेल म्हणुन' मी चकित होऊन म्हणाले, ' तीन वर्षे झाली तिला जाऊन' मी चकित होऊन म्हणाले, ' तीन वर्षे झाली तिला जाऊन\n'हो, त्याने अजुनही तिच्या सगळ्या गोष्टी जशाच्या तशा ठेवल्यात, ती जाताना जशा होत्या अगदी तश्शाच...'\n'पण त्याला तिचा संताप नाही आला मी जर पुरूष असते आणि कोणी मुलगी असे वागली असती माझ्याशी आणि वर परतुन आली असती तर... तर मी नक्कीच तिचा खुन केला असता.'\n'तो नाही करणार... मीही केला नसता, जर असे.. असे काही माझ्या बाबतीत घडते तर... मीही आशेने वाट पाहात राहिले असते. आणि दररोज ट्रेन यायच्या वेळी स्टेशनवर गेले असते..... टायसन सारखे............'\nटेबलावर काहीतरी सांडले वाटते....किती जोरात दचकले मी....\n'अरे देवा, पण तु कशाला त्रास करुन घेतेयस जे घडले ते वाईट घडले पण तु कशाला दु:खी होतेयस जे घडले ते वाईट घडले पण तु कशाला दु:खी होतेयस\n'कारण आता तेच माझ्या बाबतीत घडतेय...'\n'मग काय करु मी मला माहित होतं की हेच होणार..... आणि आता अगदी तेच होतंय. बघा..बघा त्याच्याकडे बघा तरी एकदा मला माहित होतं की हेच होणार..... आणि आता अगदी तेच होतंय. बघा..बघा त्याच्याकडे बघा तरी एकदा\nमी रेलिंगवरुन खाली एक दृष्टीक्षेप टाकला. चार्ली अजुनही डान्सफ्लोअरवर होता आणि जणु काय परत कधीही डान्स करायला मिळणार नाही अस नाचत होता. नाचतानाचता तो त्याच्या पार्टनरच्या कानात काहीतरी कुजबुजला. इथे अजिबात ऐकु येत नव्हते पण ते नक्कीच ''याला म्हणतात जिंदगी.... \" हेच ब्रम्हवाक्य असणार.... \" हेच ब्रम्हवाक्य असणार मी जर त्या मुलीच्या जागी असते तर मलाही तिच्यासारखेच रडु आले असते. चार्ली न्युयॉर्कग्रस्त झाल्याच्या खुणा अगदी ठळकपणे उठुन दिसत होत्या.\n'''मी इथल्या मुलींसारखी नाsये, मी स्मार्ट नाsये.. मला स्मार्ट बनायचे पण नाय. मला माझ्या संसारात सुखाने राहायचेय. इथे आलो तर हेच होणार मला माहित होते. त्याला वाटते मी त्याच्या लायकीची नाsये. त्याच्या नजरेतुन मी उतरलेय.'\n'आणि माझा त्याच्यावर इतका जीव........'\nकाय बोलावे ते मला सुचत नव्हते. तेवढ्यात संगीत थांबले आणि एक घोषणा ऐकु यायला लागली.\n'लेडिज्ज्ज आणि जॅटलमेन, आता आमची ग्रेट नंबर स्पर्धा सुरू होत आहे. ही एक खरीखुरी स्पर्धा आहे......'\nइजी बेअरमॅन त्या रात्रीच्या लव-र-ली सिल्वर कपची घोषणा करत होता. मला खाली जाणे भाग होते. घोषणा करताना त्याची नजर चौफेर मलाच शोधत होती. एक दिवस मी आणि मेबल - आम्हा दोघींपैकी कोणीच येणार नाही आणि हॉटेलमधले कोणीतरी गि-हाईक लव-र्-ली सिल्वर कप घेऊन जाईल अशी भीती मॅनेजमेंटला कायम वाटायची.\n'मला आता जावे लागणार,' मी म्हणाले,' मला याच्यात भाग घ्यायचाय.'\nआणि अचानक माझ्या डोक्यात ती ग्रेट कल्पना आली. मी एकवार मुक अश्रु ढाळणा-या त्या मुलीकडे पाहिले, मग खाली बसलेल्या तिच्या नव-याकडे - चार्ली द ग्रेटकडे पाहिले आणि जगातील थोर विचारवंत मंडळीमध्ये सामिल होण्याची एक सुवर्णसंधी माझ्या समोर आलीय हे मी ओळखले.\n'चल लवकर,' मी म्हणाले,' ते रडु थांबव, तोंड धू आणि खाली चल. तु पण या नाचाच्या स्पर्धेत भाग घेतेयस.'\n'पण चार्ली माझ्याबरोबर डान्स करणार नाही. त्याच्या मते मला नाचता येत नाही.'\n'माझे आई, तुझ्या कदाचित लक्षात आले नसेल पण न्युयॉर्कमध्ये आणि ह्या हॉटेलमध्येही चार्ली सोडुन इतर पुरूषही आहेत. चार्लीबरोबर मी नाच करेन आणि माझ्या ओळखीच्या एकाला तुझ्याबरोबर नाचायला सांगेन. तो तुला व्यवस्थित गाईड करेल.\n'जोडीतल्या प्रत्येक लेडीजला -- ' इज्जी नेहमीसारखे अडखळत बोलत होता, 'नंबरवाले एक तिकीट मिळेल. डान्स सुरू होईल आणि मग जसजसे जजेस नंबर पुकारतील तशी एकेक जोडी बाद होत जाईल. शेवटपर्यंत जो नंबर उरेल ती जोडी जिंकेल. तुमचे डान्सिंग स्किल दाखवायची ही संधी आहे, सगळ्यात बेस्ट डान्सर जिंकेल (इज्जी वयाच्या ६ व्या वर्षापासुनच अस्खलित खोटे बोलायला लागला होता). आता जोडीतल्या प्रत्येक लेडिजने इथे येऊन आपला नंबर घ्यावा. शेवटपर्यंत स्टेजवर असलेली जोडी (मी कुठे गडपले हे मोठ्ठे प्रश्नचिन्ह तोंडावर घेऊन इज्जी आता अगदी अस्वस्थ होऊन सगळीकडे पाहात होता) आमचा आज रात्रीचा मॅनेजमेंट पुरस्कृत लव-र्-ली सिल्वर कप जिंकेल. लेडिज स्त्रियांनी कृपया इथे येऊन आपापले नंबर्स घेऊन जावे.\n'चल,' मी मिसेस चार्लीकडे वळुन म्हणाले,' तुला लव-र-ली सिल्वर कप जिंकायचा नाहीये काय\n'पण मला नाही जमणार...'\n'कदाचित आजचा दिवस तुझा लकी दिवस असेल'\n'पण...... तुम्ही ऐकले नाही काय जिंकायला चांगला नाच यायला पाहिजे.'\n'मग कर ना चांगला नाच... ' मला तिला गदगदा हलवावेसे वाटत होते,' जरा जागी हो. नवरा परत मिळवण्यासाठी तु काहीच प्रयत्न करणार नाहीस काय तु जर जिंकलीस तर काय काय होईल त्याचा विचार कर. तो आयुष्यभर तुझी पूजा करेल पूजा. त्याने कधी न्युयॉर्क हे नाव जरी घेतले तरी तु म्हणशील, ' न्युयॉर्क तु जर जिंकलीस तर काय काय होईल त्याचा विचार कर. तो आयुष्यभर तुझी पूजा करेल पूजा. त्याने कधी न्युयॉर्क हे नाव जरी घेतले तरी तु म्हणशील, ' न्युयॉर्क तेच ना जिथे मी लव-र-ली सिल्वर कप स्पर्धा जिंकली होती, हो ना तेच ना जिथे मी लव-र-ली सिल्वर कप स्पर्धा जिंकली होती, हो ना' तो खल्लास. जरा धीर गोळा कर आणि प्रयत्न कर.'\nतिच्या भु-या डोळ्यांमध्ये चमक आली. 'मी प्रयत्न करते,' ती म्हणाली.\n तु जरा फ्रेश हो आणि खाली ये. मी तोवर आपल्यासाठी तिकिटे घेते.'\nमला बघुन इज्जीचा जीव भांड्यात पडला. ' मला वाटले तु पळुन गेलीस नाहीतर आजारी वगैरे पडलीस की काय हे घे तुझे तिकिट.'\n'मला दोन हवीत. माझी एक मैत्रिणही यात भाग घेतेय. इज्जी माझे एक काम करशील तिला शेवटच्या दोन जोड्यांपर्यंत स्टेजवर राहु देशिल तिला शेवटच्या दोन जोड्यांपर्यंत स्टेजवर राहु देशिल ती गावातुन आलीय ना... म्हणुन जरा आकर्षण आहे ह्या स्पर्धेचे.\n'नो प्रॉब्लेम. ही घे तिकीटे. तुझा छत्तिस नंबर आणि तिचा दहा. ' मग आवाज बारिक करुन तो म्हणाला,' मिक्स करु नकोस हा.. लक्षात ठेव तुझा नंबर.'\nतिकिटे घेऊन मी परत बाल्कनीत गेले. वाटेत चार्ली भेटला.\n'आपण दोघे यात भाग घेतोय.' मी म्हटले. तो तोंड भरुन हसला.\nवर मिसेस चार्ली फ्रेश होऊन बसली होती. थोड्या वेळापुर्वी ती रडत होती याची कुठलीच खुण तिच्या चेह-यावर नव्ह्ती. अशी मुलगी पाहिजे\n'चल, हे तिकीट जपुन ठेव आणि मस्त डान्स कर.'\nगिसेनहेमरचा हा रोज रात्रीचा सोहळा तुम्ही पाहिला असेलच. आणि समजा गिसेनहेमरचा नसेल पाहिला तर दुस-या कुठल्यातरी हॉटेलचा पाहिला असेल. सगळे सारखेच असतात. काहीच फरक नाही.\nस्पर्धा सुरु झाली तेव्हा डान्सफ्लोअरवर इतके लोक होते की पायही हलवायला जागा नव्हती. आणि म्हणे जगातले आशावादी लोक कमी होताहेत तिथला प्रत्येकजण अशा आवेशाने नाचत होता की जणु लव-र्-ली सिल्वर कप हॉलमध्ये ठेवायचा की बेडरुममध्ये हे सुद्धा त्यांचे ठरवुन झाले होते. मी तरी इतके आशावादी लोक इतर कुठे पाहिले नाहीत.\nतेवढ्यात इज्जीला कंठ फुटला. त्याने थोडे विनोदी बोलावे अशी मॅनेजमेंटची अपेक्षा असते म्हणुन इज्जी त्याला जमेल तितका प्रयत्न करत असतो.\n'नंबर ७, ११ आणि २१, तुमचे मित्र तुम्हाला मिस करताहेत.' आता जरासे हातपाय हलवण्याइतपत जागा झाली. बँड परत सुरू झाला.\nकाही मिनिटांनी, परत इज्जी, ' नंबर १३, १६ आणि १७, बाय बाय\nआम्ही परत सुरू केले.\nनंबर १२, तुम्हाला परत पाठवताना आम्हाला वाईट वाटतेय, पण.......'\nलाल हॅट घातलेली एक जाडी मुलगी लहान मुलांची गंमत करण्यासाठी नाचतात तसे नाचत होती. तिचा नंबर १२ होता.\n'नंबर ६, १५ आणि २०, बॅड लक\nआणि लवकरच डान्सफ्लोअरवर मी व चार्ली, मिसेस चार्ली व मी ओळख करुन दिलेला तिचा पार्टनर आणि एक तरुण मुलगी व तिचा टकलु पार्टनर एवढेच लोक राहिले. त्या माणसाला मी संध्याकाळपासुन डान्सफ्लोअरवर पाहात होते. वर बाल्कनीतुन त्याचे डोके उकडलेल्या अंड्यासारखे दिसलेले.\nतो ब-यापैकी नाचत होता. नेहमी सारखे असते तर तो जिंकावा असेच मला वाटले असते. पण आजची गोष्ट निराळी होती.\n'नंबर १९, तुम्ही खुप दमलात. आता क्षणभर विश्रांती घ्या\nआता आम्ही दोनच जोड्या फ्लोअरवर राहिलो. आम्हा दोन जोड्यांमध्ये थेट स्पर्धा मला सॉल्लीड टेंशन आले असेल असे तुम्हाला वाटले असेल ना मला सॉल्लीड टेंशन आले असेल असे तुम्हाला वाटले असेल ना पण तसे काही नव्हते.\nमी आधीच म्हटलेय तसे चार्लीला नाच अजिबात जमत नव्हता. त्याचे सगळे लक्ष त्याच्या स्टेप्सकडे लागले होते. तो जिथे नाच शिकलेला तिथे एका वेळी एकापेक्षा जास्त गोष्टींवर लक्ष द्यायला बहुतेक शिकवलेले नव्हते. नाचताना आजुबाजुलाही पाहावे इतपत प्रगती त्याने अजुन केली नव्हती. त्यामुळे अर्थातच चार्लीला आजुबाजुला काय चाललेय याची गंधवार्ताही नव्हती. नाचताना त्याचे डोळे जमिनीला त्याच्या स्टेप्स पाहात खिळले होते. आजुबाजुची बरीचशी गर्दी कमी झालीय आणि आता अ‍ॅशलेची इज्जत केवळ त्याच्याच हातात होती एवढेच त्याला माहित होते.\nअसल्या स्पर्धांमध्ये शेवटाच्या जोड्या उरल्या की लोक कसे लक्ष देऊ लागतात ते तुम्ही पाहिलेच आहे. मी सुद्धा कधीकधी शेवट जवळ आला की वस्तुस्थिती विसरते आणि ख-या स्पर्धेत भाग घेतल्यासारखी एकदम चार्ज होऊन नाचायला लागते. वातावरण एकदम भारल्यासारखे होते आणि आपण गिरकी घेऊन जायला लागलो की लोक टाळ्यांचा कडकडाट करतात. अंदरकी बात काय आहे ते माहित नसेल तर तुमचीही छाती धडधडायला लागेल.\nत्या संध्याकाळचे स्टार्स मात्र आम्ही दोघे नव्हतो हे माझा सरावलेल्या कानांनी कधीच टिपले होते. आम्ही दोघे गिरकी घेऊन गेलो की शांतता असायची पण मिसेस चार्ली आणि तिचा पार्टनर कॉर्नरला गेले की मात्र टाळ्यांचा कडकडाट होत होता. त्या मुलीने खरेच जिंकले होते लोकांना.\nमी तिच्याकडे एक नजर टाकली आणि पाहात राहिले. वर बसलेल्या रडतराऊत मुलीची जागा आता एक वेगळ्याच मुलीने घेतली होती. एवढे आनंदी मी कधी कोणाला पाहिले नव्हते. तिचे डोळे चमकत होते, गाल लाल झाले होते आणि एखाद्या चॅम्पियनसारखी ती नाचत होती. तिच्यात लोकांनी काय पाहिले ते अचानक माझ्या लक्षात आले. तिच्यात एक प्रकारचा गावरान ताजेपणा होता. तिला पाहताच गावाची आठवण येत होती. शहरात राहणारे लोक पण कसे विचित्र असतात ना... ते न्युयॉर्कची तारिफ करतील, ब्रॉडवेशिवाय जगणे अशक्य म्हणतील, अजुनही बरीच बडबड करतील. पण मला वाटते त्यांचे सगळे लक्ष ते सुट्टीत गावी जाऊन जे दोन-तिन आठवडे काढणार असतात त्त्याकडे लागलेले असते. लोक मिसेस चार्लीला उगीचच चिअर करत नव्हते. तिच्याकडे पाहुन त्यांना येणारी सुट्टी आठवत होती. गावी फार्मवर जायचे, तिथल्या पद्धतीचे खायचे, प्यायचे, गाईंनाही नावाने हाका मारायच्या...\nनिदान मला तरी तसे वाटत होते. आज अख्खा दिवस गावच्या आठवणी येत होत्या आणि आता तर कढ अनावर व्हायला लागले होते.\nमी अजुन वाहात गेले असते पण लवकरच भानावर आले. डान्स कॉम्पिटिशन हा माझ्या नोकरीचा भाग होता.\n'जरा अजुन चांगले कर,' मी चार्लीला म्हटले, 'आपण मागे पडतोय बहुतेक'\n'हं.. हं..' त्याचे लक्ष फक्त नाचात होते.\n'तुझ्या एक्स्पर्ट स्टेप्स कर ना, आपल्याला गरज आहे आता.'\nआणि चार्लीने खरेच दोनचार खुप चांगल्या स्टेप्स घेतल्या.\nडोळ्याच्या कोप-यातुन मी इज्जीकडे पाहिजे. तो अगदी गलितगात्र झाला होता. एक अतिशय कठिण निर्णय द्यायची जबाबदारी त्या बिचा-याच्या गळ्यात येऊन पडली होती. असा निर्णय, जो दिल्यावर भडकलेल्या प्रेक्षकांपासुन स्वतःला वाचवण्यासाठी पंचाला मैदानातुन पळ काढावा लागतो. मधुन मधुन त्याच्यावर असले प्रसंग यायचे आणि त्यामुळेच ही नोकरी त्याच्यासाठी तितकीशी सोपी नव्हती. एकदा मेबल सांगत होती की स्पर्धेचा निकाल जाहिर केल्यावर असे वाटले की आता जणु दंगलच सुरू होणार. आजही तसेच काहीतरी होईल ही भीती त्याच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होती. प्रेक्षकांची मते कोणाला होती हे अगदी स्पष्ट दिसत होते. मिसेस चार्ली जिंकणार याच शंकाच नव्हती. मी आणि चार्ली केवळ आहोत म्हणुन होतो.\nअर्थातच इज्जीचाही नाईलाज होता. तो ह्या कामासाठी रितसर पगार मोजुन घेत होता. त्याने सुकलेल्या ओठांवरुन एकदा जीभ फिरवली, तशीच वेळ आली तर पळायची सोय आहे ना हे एकवार पाहुन घेतले, दोनदा आंवढे गिळले आणि घोग-या आवाजात म्हणाला,' नंबर १०, प्लिज स्टेजवरुन खाली या.'\nमी झटकन थांबले. 'चल,' मी चार्लीला म्हटले, 'आपण जायचे आता.'\nआणि टाळ्यांच्या कडकडाटात आम्ही स्टेजवरुन खाली आलो.\n'हम्म..,' चार्लीने रुमाल काढला आणि घामाने थबथबलेले कपाळ पुसू लागला,' आपण तसे खुप छान नाचलो, हो ना एवढे काही वाईट नव्हते माझ्या मते.' बोलताबोलता तो वर बघायला लागला, त्याची प्रिय बायको तिथे उभी राहुन डोळ्यांनी त्याची आरती ओवाळतेय असाच त्याचा समज असणार बहुधा. पण वर शोधत असतानाच अचानक त्याला ती समोर दिसली, त्याच्या अपेक्षेपेक्षा एक मजला खाली, चक्क डान्स फ्लोअरवर.\nआणि ती काही आरती वगैरे ओवाळत नव्हती. मुळात तिचे त्याच्याकडे लक्षही नव्हते.\nती विजयाच्या धुंदीत होती. ती आणि तिचा पार्टनर अजुन थोडा वेळ नाचत होते. गिसेनहेमरमध्ये ही नेहमीचीच पद्धत आहे. जिंकणारी जोडी अजुन थोडा वेळ आपले स्किल दाखवते आणि मग स्टेजवरुन खाली येते. त्या दिवशी ती जोडी थांबल्यावर लोकांनी एवढा जल्लोश केला की जणु सगळ्यांनीच तिच्यावर पैज लावलेली.\nसगळे लक्षात आल्यावर चार्ली अवाक होऊन पाहात राहिला.\n'पण...पण... पण...' तो अडखळला.\n'मला कळतंय,' मी म्हणाले,' ती चांगल्यापैकी नाच करु शकते. ती खुप हुशार निघाली. तु तिच्याबरोबरच नाचायला पाहिजे होते.'\n'तु आधी खाली बस आणि काहीतरी थंड पी.' मी म्हणाले,' तुला थोडे बरे वाटेल.'\nमाझ्यामागुन कसातरी हेलपाटत तो एका टेबलावर येऊन बसला. चेह-यावर बारा वाजले होते. त्याचे जीवाचे न्युयॉर्क करुन झाले होते.\nमी चार्लीची व्यवस्था लावण्यात इतकी गुंग झालेले, त्या क्षणी त्याला पाण्याची आणि भरपुर ऑक्सिजनची नितांत गरज होती, की मी इज्जीवर ह्या घटनेचा काय परिणाम झाला असावा हेही पाहायला विसरुन गेले.\nआयुष्यभर लाडाने वाढवलेल्या आणि म्हातारपणाची काठी म्हणुन सगळीकडे मिरवलेल्या लेकाने जर अचानक बापाला घराबाहेर हाकलुन दार लावून घेतले तर त्या बापाची जी अवस्था होईल तीच अवस्था इज्जीची झाली होती. तो माझ्याकडे डोळे फाडुन बघत होता आणि मध्येच हातवारे करुन मोठ्याने बडबडत होता. आता तो त्याच्यासमोर नसलेल्या माझ्याशी बोलत होता की मॅनेजमेंटला 'आज लव-र्-ली कप हॉटेलमधली एक ग्राहक जिंकली' ही गोड बातमी कशी सांगावी ह्याची रंगित तालीम करत होता हे तोच जाणे जे काय असेल ते तो अगदी तावातावाने मांडत होता हे मात्र नक्की\nमी त्याच्याकडे पाहुन 'येतेच आता थोड्या वेळात' अशा अर्थाने मान हलवली आणि परत चार्लीकडे वळले. तो आता बराच सावरला होता.\n'ती कप जिंकली.' तो अशा त-हेने म्हणाला जणु या सत्यघटनेत काही बदल करणे माझ्या हातात होते.\n'हो, ती कप जिंकली.'\n'पण - तु-तुला काय वाटते आता काय होईल\nहीच अगदी योग्य अशी वेळ होती. लोखंड गरम होते, घण घालायलाच हवा आता...\n'मी सांगते मला काय वाटते,' मी म्हटले,' शहाणा असशील तर तिच्यावर न्युयॉर्कचे भुत स्वार होण्याच्या आत इथुन निघ आणि परत जा अ‍ॅशले का काय जिथे तु लोकांना औषधांच्या नावाखाली काहीही खपवतोस त्या गावी. मी वर तिच्याशी बोलत होते तेव्हा ती तिच्या गावातल्या एकाबद्दल बोलत होती. तुझ्या बाबतीतही तसे झाले तर\nत्याला प्रचंड धक्का बसला, 'काय तिने तुला जॅक टायसनबद्दल सांगितले तिने तुला जॅक टायसनबद्दल सांगितले\n'हो हो जॅक टायसनच म्हणालेली ती. त्यानेही बायकोला न्युयॉर्कमध्ये मोकळे सोडुन दिले आणि मग बसला भोगत आपल्या कर्माची फळे. तुला असे नाही वाटत की तिच्या मनातही असेच काहीतरी बेत असणार आणि म्हणुन तिला तो आठवला\nचार्ली अगदी पांढराफटक पडला. 'तुला खरंच वाटतं ती असे काहीतरी करेल\n'हम्म. आता मी कसे सांगु पण ती सतत टायसन आणि त्याच्या बायकोबद्दलच बोलत होती. आता तिला त्याच्याबद्दल थोडे वाईट वाटत होते जरुर, पण तिच्या मते जे झाले ते योग्यच होते. अशा परिस्थितीत असे घडणे स्वाभाविकच होते. ती खुप विचार करत होती बाबा ह्या सगळ्या प्रकरणाबद्दल.'\nचार्ली खुर्चीतल्या खुर्चीत थरथर कापु लागला, त्याला घाम फुटला. थरथरत्या हातांनी टेबलावरचा रिकामा ग्लास उचलुन त्याने तोंडाला लावला आणि चक्क ग्लासभर पाणी प्यायल्यासारखा ग्लास वर केला. त्याच्या एकुण आविर्भावावरुन तो मुळापासुन हादरलाय हे लक्षात येत होते. तोंडावर आणलेले शहरीपणाचे उसने सोंग पार उतरुन गेले होते. मुळात आता तो आयुष्यात कधीही शहराचे नाव काढणार नाही असे दिसत होते.\n'मी उद्याच तिला घरी घेऊन जातो,' तो पुटपुटला,' पण ती येईल ना माझ्याबरोबर\n'आता ते तुझ्यावर आहे. तु जर तिचे मन वळवु शकलास तर.... ती आलीच बघ. मी निघते आता.'\nकप हातात घेऊन मिसेस चार्ली आमच्या टेबलाकडे आली. ती चार्लीला काय बोलते याची मला जाम उत्सुकता लागली. अर्थात चार्ली तिच्या जागी असता तर तो 'ह्याला म्हणतात जिंदगी' शिवाय दुसरे काही बोलू शकला नसता. पण मला तिच्या तोंडुन जरा मसालेदार काहीतरी ऐकायचे होते. मी तिच्या जागी असते तर त्याक्षणी मला कमीतकमी दहा वाक्ये तरी सुचली असती आणि तीही एकापेक्षा एक झणझणीत, बोचणारी.\nती खुर्चीत बसली, कप बाजुला ठेवला आणि क्षणभर कपकडे बघत राहिली. मग तिने एक लांब श्वास सोडला आणि ती चार्लीकडे वळली.\n'ऑह चार्ली, मी तुझ्याबरोबर नाचायला हवे होते.'\nएवढे चांगले वाक्य मला नक्कीच सुचले नसते.\nमी येणा-या धोक्याची एवढी मोठी सुचना दिल्यामुळे चार्लीने जराही विलंब न लावता सुरवात केली. 'डार्लिंग, तु खरंच चमत्कार केलास आज. घरच्यांना काय वाटेल ना हे पाहुन' तो क्षणभर थांबला, बोलावे की न बोलावे त्याला क्षणभर सुचेना, पण लगेच धीर धरून त्याने वाक्य तसेच पुढे रेटले, 'मेरी, आपण उद्या सकाळची पहिली गाडी पकडुन घरी जाऊया' तो क्षणभर थांबला, बोलावे की न बोलावे त्याला क्षणभर सुचेना, पण लगेच धीर धरून त्याने वाक्य तसेच पुढे रेटले, 'मेरी, आपण उद्या सकाळची पहिली गाडी पकडुन घरी जाऊया घरच्यांना कप पाहायला खुप आवडेल ना घरच्यांना कप पाहायला खुप आवडेल ना\nबंद अंधा-या खोलीत लाईटचे बटन दाबल्यासारखा चार्लीचा चेहरा उजळला.\n तुला इथे राहायचे नाय ना तुला न्युयॉर्कमध्ये जराही रस नाय ना तुला न्युयॉर्कमध्ये जराही रस नाय ना\n'आताच एखादी ट्रेन असती तर, ' ती समाधानाने म्हणाली, ' मी आताच गेले असते गावी. पण मला वाटले तुला इथे अजुन राहायचेय.'\n'छे छे, बकवास, मी तर परत कधी इथे येणार देखिल नाय.' त्याने अंग शहारल्याचा अभिनय केला.\n'मी निघते तर आता,' मी उठत म्हणाले, ' माझा मित्र मला हाक मारतोय बहुतेक.'\nइज्जी कधीपासुन भुवया वेड्यावाकड्या उडवत मला खुणावत होता. मी त्याच्याकडे जाऊन उभी राहिले.\nतसा इज्जी आधीपासुनच तोतरा होता. बिचा-याच्या स्वरयंत्रात काहीतरी दोष होता त्यामुळे त्याला सलग बोलता येत नसे. ब-याच दिवसांपुर्वी गिसेनहेमरमध्ये एक आफ्रिका रिटर्न भटक्या यायचा. जेव्हा तो आफ्रिकेत भटकत नसे तेव्हा तो कधीमधी इकडे हॉटेलात येत असे. त्याने मला एकदा एका आफ्रिकन जमातीबद्दल सांगितलेले. ह्या जमातीला बोलता येत नाही. गळ्यातुन चित्रविचित्र आवाज काढुन ते एकमेकांशी संपर्क साधतात. मला खुष करण्यासाठी त्या भटक्याने ते आवाज काढुन दाखवलेले. आता इज्जीच्याही गळ्यातुन थेट तसेच आवाज येत होते. फक्त तो ते मला खुष करण्यासाठी काढत नव्हता.\nइज्जीचे ते आवाज एका जागी अडकलेल्या ग्रामोफोन रेकॉर्डच्या पिन प्रमाणे ऐकु येत होते.\n'शांत हो, इसाडोर,' मी म्हणाले, 'तुला कसला त्रास होतोय ते मला सांग. मी कदाचित तुला मदत करू शकेन.'\nत्याच्या गळ्यातुन अजुन थोडे चमत्कारीक आवाज निघाले आणि शेवटी एकदाचे शब्द बाहेर पडले.\n'तु वेडी झालीस काय का केलेस तु हे सगळे का केलेस तु हे सगळेतु तिकिटे घ्यायला आलीस तेव्हा मी तुला सांगितले होते नातु तिकिटे घ्यायला आलीस तेव्हा मी तुला सांगितले होते ना मी तुला शंभरदा बजावले होते ना की तुझा नंबर ३६ आहे म्हणुन मी तुला शंभरदा बजावले होते ना की तुझा नंबर ३६ आहे म्हणुन\n'माझ्या मैत्रिणीचा ३६ होता ना\n'तु बहिरी आहेस काय तिचा १० आहे मी म्हटलेले.'\n'मग प्रश्नच मिटला,' मी उदारपणाचा आव आणुन म्हटले. 'माझी चुक झाली. मीच दोन्ही नंबर मिक्स केले.'\n'पण ही चुक तुझ्या दृष्टीने चांगली ठरली रे. तू वाचलास त्याच्यामुळे. तुला काय वाटते तु कप मला दिला असतास तर पब्लिकने तुला तसेच सोडले असते कापुन काढले असते कापुन..'\n तो मला कापेल आता.'\n'च्च्..बॉस गेला उडत. तुला काही भावनाबिवना आहेत की नाही इज्जी जरा बघ ना त्या दोघांकडे, कसे मश्गुल झालेत एकमेकात ते जरा बघ ना त्या दोघांकडे, कसे मश्गुल झालेत एकमेकात ते त्यांच्या आनंदासाठी एक लव-र-ली सिल्वर कप गेला तर काय बिघडले त्यांच्या आनंदासाठी एक लव-र-ली सिल्वर कप गेला तर काय बिघडले ती दोघे हनिमुनला आलीत रे इथे. तु मॅनेजमेंटला सांग खरे काय झाले ते आणि हेही सांग की मला त्यांना हॉटेल मॅनेजमेंटतर्फे लग्नाची भेट म्हणुन कप द्यावासा वाटला.'\nइज्जी परत थोडा वेळ अडकला. मग शब्द बाहेर आले.\n'आता मला समजले. तु हे सगळे मुद्दाम केलेस. तुझ्याच शब्दात अडकलीस तु... तु मुद्दाम तिकिटांची अदलाबदल केलीस. मला वाटलेलेच. तुला काय वाटले तु कोण लागुन गेलीस हे सगळे करायला तु कोण लागुन गेलीस हे सगळे करायला तुझ्यासारख्या प्रोफेशनल डान्सर्स इथे पैशाला पासरीभर मिळतात तुला माहित नाही काय तुझ्यासारख्या प्रोफेशनल डान्सर्स इथे पैशाला पासरीभर मिळतात तुला माहित नाही काय मी आत्ता बाहेर जाऊन एक शिटी मारली तर डझनभर पोरी उभ्या राहतील तुझ्या जागी काम करायला मी आत्ता बाहेर जाऊन एक शिटी मारली तर डझनभर पोरी उभ्या राहतील तुझ्या जागी काम करायला बॉसला कळल्याबरोबर तो तुला धक्के मारुन घालवेल, माहिताय काय बॉसला कळल्याबरोबर तो तुला धक्के मारुन घालवेल, माहिताय काय\n कारण मीच सोडुन चाललेय.'\n'मलाही तसेच वाटतेय. मला कंटाळा आलाय या जागेचा. मला कंटाळा आलाय नाचाचा. मला कंटाळा आलाय न्युयॉर्कचा. मला सगळ्याचाच कंटाळा आलाय. मी परत गावी चाललेय. मला वाटलेलं मी माझ्यातुन गाव पुर्ण उखडून फेकुन दिलंय म्हणुन. पण नाही मला बरेच दिवस संशय येत होता पण आज खात्री पटली. बॉसला सांग की मला माफ कर पण हे होणारच होते. आणि त्याला काही बोलायचे असेल तर पत्र लिही म्हणावे. माझा पत्ता लिहुन घे - मिसेस जॅक टायसन, रॉडनी, मेन.'\nमराठी भाषा दिवस २०११\nमराठी भाषा दिवस २०११\nमस्त जमलाय अनुवाद... अनुवाद\nमस्त जमलाय अनुवाद... अनुवाद करायची स्पर्धा आहे माहिती होते म्हणून तसं म्हणतोय..\nनाहीतर नुसती कथा झक्कास जमलीये असंच म्हणालो असतो.. आणि मध्ये त्या दोघींमधल्या संवादात थोडीशी कल्पना आली होती. की नाचणारीच मिसेस जॅक टायसन असेल म्हणून...\n छान कथा. अनुवाद मस्त\n छान कथा. अनुवाद मस्त झालाय\n कथा आणि अनुवाद दोन्ही\n कथा आणि अनुवाद दोन्ही आवडले.\nमस्त. कथा आणि अनुवाद दोन्ही\nमस्त. कथा आणि अनुवाद दोन्ही छान आहेत.\nसाधना, छान कथा निवडलीस आणि\nसाधना, छान कथा निवडलीस आणि अनुवाद अगदी रसाळ झालाय. एका लयीत कथा पुढे सरकते. संवाद ही अगदी सहज उतरलेत. शुभेच्छा\n तीच मिसेस टायसन असणार असे वाटत होतेच... अप्रतिम अनुवाद... कथेत पार गुंतून गेले होते.. गावठी भाषेचा फ्लेव्हर मस्त उतरलाय भाषांतरात...\nशेवटच्या ट्विस्ट्चा सुगावा आधीच लागला होता.\nकथा आणि अनुवाद दोन्ही आवडले\nकथा आणि अनुवाद दोन्ही आवडले\nअप्रतिम अनुवादापेक्षाही तुमच्या लिखाणातून अगदी सहज आल्यासारखी वाटली कथा मी ही अगदी गुंतून गेलो होतो शेवटाची मत्र कल्पना करण्यापर्यंत गेलो नाही, त्यामुळे शेवटचा धक्का सुखद वाटला\n एव्हढ्या मोठ्या कथेचा छान अनुवाद करायचा, मग ते छानपैकी लिहून काढायचं..\nसगळ्यांचे अगदी मनापासुन आभार.\nसगळ्यांचे अगदी मनापासुन आभार. मुळ कथाच इतकी सुंदर आहे की अनुवाद चांगला होणारच\nकथा आणि अनुवाद.. दोन्ही\nकथा आणि अनुवाद.. दोन्ही अप्रतिम\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमराठी भाषा दिवस २०११\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/man-who-slashed-his-wifes-nose-arrested-after-23-year/", "date_download": "2018-10-24T01:51:29Z", "digest": "sha1:LO3JE527OPVB7SLQHRZXCSCGGY4ZWMPG", "length": 17972, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "‘नाक’काप्या छगन महाराजला २३ वर्षांनंतर अटक | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nप्लॅस्टिक बंदी, चार महिन्यांत 1 कोटी 37 लाखांचा दंड वसूल\nम्हाडा, सिडकोनंतर आता आणखी एक गृहनिर्माण महामंडळ\n मोदींना जाब विचारण्यासाठीच अयोध्येत जातोय\nशिवसेनेच्या दणक्याने सरकार ताळ्यावर, 180 तालुक्यांत दुष्काळसदृश स्थिती मुख्यमंत्र्यांची घोषणा\nपुन्हा देशात भाजपची सत्ता येणार नाही\n फटाके फोडा, फक्त रात्री 8 ते 10 पर्यंतच\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nतोगडिया यांनी स्थापन केला नवा पक्ष, लोकसभा निवडणूक लढवणार\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nघरात बसल्याजागी ऐकता येणार गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके\nखगोलसंशोधक स्टिफन हॉकिंग यांच्या व्हीलचेअर, पदक, पुरस्कारांचा लिलाव\nऍपल लॉन्च करणार जगातला सर्वात छोटा आयपॅड\nब्रह्मांडाचे रहस्य उलघडणाऱ्या स्टीफन हॉकिंग्स यांच्या व्हीलचेअरचा होणार लिलाव\nविराटच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहत्यांना बसला धक्का, अनेकांना अश्रू अनावर\nसचिन-विनोद पुन्हा क्रिकेटच्या मैदानात; अॅकॅडमीद्वारे युवा क्रिकेटपटूंना घडवणार\nहिंदुस्थानच्या विजयाची हॅटट्रिक; जपानचा 9-0 गोलने धुव्वा\nहिंदुस्थान-इंग्लंड लॉर्डस् कसोटी फिक्स, वृत्तवाहिनीच्या लघुपटाने क्रिकेट वर्तुळात खळबळ\n‘हिटमॅन’ला खुणावतोय सचिन-धोनीचा ‘हा’ विक्रम, गांगुलीला केले ओव्हरटेक\nनवान्न पौर्णिमा : कोकणातील नव्याची अपूर्वाई\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nआजचा अग्रलेख : वंदे मातरम् म्हणावेच लागेल\nआजचा अग्रलेख : जगभ्रमण बरे पण मिळाले काय\n– सिनेमा / नाटक\n‘झी मराठी अॅवॉर्डस्’मध्ये ‘तुला पाहते रे’ची बाजी\nसंघर्षमय जिद्दीची कहाणी पाटील\n‘पाटील’ २६ ऑक्टोबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nदूध की दही, जाणून घ्या आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर \n….असा असतो दुतोंडी साप\nरावणाचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी, जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nरोखठोक: आसाराम, अकबर आणि केरळचा बिशप\nफुलटॉस भी बहोत बडी चीज है, बाबू\n‘नाक’काप्या छगन महाराजला २३ वर्षांनंतर अटक\nबायकोचे नाक कापून फरार झालेल्या आणि पोलिसांना ओळखू येऊ नये म्हणून छगन महाराज बनलेल्या आरोपीला पोलिसांनी तब्बल २३ वर्षांनंतर अटक केली आहे. बायकोचे नाक कापल्यानंतर फरार झालेला नामदेव येडे हा फरार झाला आणि माहूर गडावर वेशभूषा बदलून छगन महाराज म्हणून राहू लागला होता. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर त्याला अटक करण्यात आली.\nनामदेव येडे हा बायको आणि मुलासह भोकरमधल्या शास्त्रीनगरात राहात होता. एकेदिवशी त्याने बायकोला घरी आल्यानंतर मारहाण करायला सुरुवात केली, तू मेव्हण्याच्या शेतात कामाला का गेलीस असं विचारत त्याने ही मारहाण केल्याचं पत्नीने तक्रारीत म्हटलं आहे. तुला मुदखेडला सोडतो असं सांगत रागाने बायकोला २३ नोव्हेंबर १९९४ रोजी भोकर रेल्वे स्थानकावर नेलं. स्थानकापासून काही दूर नेत नामदेवने बायकोला पुन्हा मारहाण केली आणि शस्त्राने तिचं नाक कापलं. यानंतर वेदनेने विव्हळत असलेल्या बायकोला तसंच सोडून देत त्याने पळ काढला होता. इतक्या वर्षांनंतर नामदेवला ओळखणं बरंच अवघड होतं, कारण त्याने त्याचा वेष बदलला होता, आणि वृद्धत्वामुळे तो पटकन ओळखू येत नव्हता. मात्र भोकर पोलिसांनी अत्यंत कुशलतेने काम करत नामदेव उर्फ छगन महाराजला अटक केली.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागील‘बेटी बचाओ’ योजनेखाली ३० लाख बोगस अर्ज\nपुढीलदोन दिवसांत दोन लाख भाविकांनी घेतले साईबाबांचे दर्शन\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nप्लॅस्टिक बंदी, चार महिन्यांत 1 कोटी 37 लाखांचा दंड वसूल\nम्हाडा, सिडकोनंतर आता आणखी एक गृहनिर्माण महामंडळ\n मोदींना जाब विचारण्यासाठीच अयोध्येत जातोय\nप्लॅस्टिक बंदी, चार महिन्यांत 1 कोटी 37 लाखांचा दंड वसूल\nम्हाडा, सिडकोनंतर आता आणखी एक गृहनिर्माण महामंडळ\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nभाजपच्या महिला सरपंचांचा शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन...\nछत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी घेतले योगी आदित्यनाथांचे आशीर्वाद\nकच्छमधून पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक\nव्हॉट्सअॅपमध्ये चार भन्नाट फिचर्सचा समावेश, वाचा काय आहे विशेष…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nगुरुग्राम हत्याकांड; न्यायाधीशाच्या मुलाचाही उपचारादरम्यान मृत्यू\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/indori-news-namyagya-sohala-bhandara-dongar-93731", "date_download": "2018-10-24T01:13:37Z", "digest": "sha1:H6QREATHZQHJNWKQVUTG3QK3UAX5PFKF", "length": 13610, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "indori news namyagya sohala on bhandara dongar श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर आजपासून नामयज्ञ सोहळा | eSakal", "raw_content": "\nश्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर आजपासून नामयज्ञ सोहळा\nसोमवार, 22 जानेवारी 2018\nइंदोरी - जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराज यांची साधनाभूमी असा लौकिक असलेल्या श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर माघ शुद्ध दशमीच्या निमित्ताने सोमवारपासून (ता. २२) अखंड नामयज्ञ प्रज्वलित होत आहे.\nइंदोरी - जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराज यांची साधनाभूमी असा लौकिक असलेल्या श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर माघ शुद्ध दशमीच्या निमित्ताने सोमवारपासून (ता. २२) अखंड नामयज्ञ प्रज्वलित होत आहे.\nसंत तुकाराम महाराजांना गुरू उपदेश मिळालेला दिवस म्हणून माघ शुद्ध दशमीचा उत्सव साजरा करण्यात येतो. भंडारा डोंगरावर अनेक वर्षांपासून हा सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येतो. यंदाही श्री विठ्ठल-रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टच्या वतीने सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे. संत तुकाराम महाराजांनी अभंग रचना केलेल्या परिसरातच त्यांच्या विचारांचे पारायण करण्याचा लाभ राज्यभरातून आलेले भाविक निसर्गरम्य परिसरात मनोभावे घेतात. आत्मानंदाची अनुभूती घेतात. माघ शुद्ध दशमीच्या दिवशी, तर भंडारा डोंगरावर वारीच भरते. सर्व भागातील भाविक तुकोबारायांच्या चरणी लीन होतात.\nमावळ पंचक्रोशीतील भाविकांचा थेट सहभाग हे या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य आहे. यंदा २२ ते २९ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या सप्ताहात दररोज सायंकाळी सात वाजता प्रामुख्याने राज्यातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने होणार आहेत. त्यात अनुक्रमे माउलीमहाराज कदम, ॲड. जयवंतमहाराज बोधले, आसाराममहाराज बढे, मदनमहाराज गोसावी, प्रमोदमहाराज जगताप, चैतन्यमहाराज देगलूरकर, उद्धवमहाराज मंडलिक यांची कीर्तने होतील. २९ जानेवारी रोजी विकासानंदमहाराज मिसाळ यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होईल. २२ ते २८ या कालावधीत दररोज सायंकाळी पाच ते सात या वेळेत डॉ. विकासानंद मिसाळ हे सकल संत ज्ञानेश्‍वर महाराज कथा निरुपण करणार आहेत. सप्ताहाचा मुख्य दिवस म्हणजे माघ शुद्ध दशमी. २७ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता पंडित कल्याण गायकवाड, युवा गायिका कार्तिकी गायकवाड व कौस्तुभ गायकवाड यांचा स्वरानुभूती हा विशेष कार्यक्रम होणार आहे. पारायण सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था ट्रस्टने केलेली आहे. सोहळ्यात अधिकाधिक भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री विठ्ठल-रखुमाई, तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांनी केले आहे.\nकेळघर - टॅंकरग्रस्त असलेल्या व पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या तळोशी गावाने पाणीटंचाईवर मात केली. तनिष्कांच्या मागणीनुसार सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून...\nतपाससंस्था आणि नियामक संस्था यांनी व्यवस्था निर्दोषपणे चालावी, यासाठी कुंपणाप्रमाणे काम करणे अपेक्षित असते. पण ही कुंपणेच कुजलेली असतील तर...\nअनधिकृत बांधकामांबाबतची तब्बल 40 कोटींची यंत्रणा बंद\nपुणे - अनधिकृत बांधकामांना प्रतिबंध व्हावा आणि झालेल्या बांधकामांची माहिती मिळावी, म्हणून 40 कोटी रुपये खर्च करून तयार केलेले मोबाईल ऍपवर आधारित...\nनगरसेवकांच्या हट्टामुळे रखडला विकास\nपुणे - योजना राबविण्यात प्रशासनाला अपयश आल्याचे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने पुराव्यानिशी सिद्ध करून दोन दिवसही झाले नसतानाच कामे रखडण्यामागे...\nफुलंब्री शहराची वाटचाल विकासाच्या दिशेने : हरिभाऊ बागडे\nफुलंब्री : फुलंब्री नगरपंचायतला आवश्यक सर्व सोयी-सुविधा पुरवण्यात येत असून त्यामुळे सध्या फुलंब्री शहर विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे, असे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/punjab-and-goa-go-polls-4th-february-28897", "date_download": "2018-10-24T01:21:32Z", "digest": "sha1:NZPMK2KRWQI5ET7QMLK3DEFL542GPYHQ", "length": 12088, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Punjab and Goa to go to polls on 4th February नोटाबंदीनंतर भाजपची पहिली परीक्षा; 4 फेब्रुवारीला मतदान | eSakal", "raw_content": "\nनोटाबंदीनंतर भाजपची पहिली परीक्षा; 4 फेब्रुवारीला मतदान\nशुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017\nचंडीगड/पणजी : पंजाब व गोवा राज्यांतील विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेला प्रचार आज थंडावला असून, 4 फेब्रुवारीला मतदानाला सामोरे जाणाऱ्या या राज्यांत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nचंडीगड/पणजी : पंजाब व गोवा राज्यांतील विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेला प्रचार आज थंडावला असून, 4 फेब्रुवारीला मतदानाला सामोरे जाणाऱ्या या राज्यांत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nपंजाबमधील 117 तर गोव्यातील 40 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, दोन्ही राज्यांत सत्तेत असलेला भाजप नोटाबंदीच्या निर्णयानंतर प्रथम या निवणुकीच्या निमित्ताने मोठ्या चाचणीस सामोरा जात आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथसिंह, वित्तमंत्री अरुण जेटली, पक्षाध्यक्ष अमित शहा यांसह मातब्बर नेत्यांनी गोव्यात प्रचाराची राळ उडविली होती. दुसरीकडे कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी या इतिहासात प्रथम प्रचाराच्या मैदानात उतरल्या नसल्याचे स्पष्ट झाले असून, ही जबाबदारी उपाध्यक्ष राहुल गांधी व पक्षातील अन्य नेत्यांवर सोपविण्यात आली होती. आम आदमी पक्ष दोन्ही राज्यांत निवडणूक आखाड्यात उतरला असून, पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भाजप व कॉंग्रेसबरोबर आपणही तुल्यबळ प्रतिस्पर्धी असल्याचा दावा आपने केला आहे.\nअमली पदार्थ तस्करी, भ्रष्टाचार, कायदा व सुव्यवस्था, कॅनॉल प्रश्न आदी मुद्दे निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने चर्चेस येऊन आपापसात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. आता दोन्ही राज्यांतील जनता कोणाला संधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nशबरीमला मंदिर वाद फेरविचार याचिकांवर 13 नोव्हेंबरला सुनावणी\nनवी दिल्ली (पीटीआय) : शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले असून यासंबंधीच्या...\nभाजपला सत्तेपासून दूर ठेवा - आंबेडकर\nउस्मानाबाद - जनतेला मुस्लिमांची भीती दाखवत १८ पगड जातींना मनुवादी विचारांत कैद करून सत्ता कायम स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचे धोरण राष्ट्रीय स्वयंसेवक...\nमोदी सरकार भंपक - उद्धव ठाकरे\nलातूर - भाजपने गेल्या निवडणुकीत खोटे बोलून मते घेतली. सत्तेत बसल्यावरही ते वारंवार खोटेच बोलत आहेत. त्यात मी वाटेकरी होणार नाही. शिवसेनाप्रमुख...\nतपाससंस्था आणि नियामक संस्था यांनी व्यवस्था निर्दोषपणे चालावी, यासाठी कुंपणाप्रमाणे काम करणे अपेक्षित असते. पण ही कुंपणेच कुजलेली असतील तर...\nजायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यास शिवसेनेचा विरोध\nराजूर - जलसंपदा विभागाने मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणांतून 5.75 टीएमसी पाणी जायकवाडी धरणासाठी सोडण्याचा आदेश दिला आहे. त्याचा निषेध करत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/node/23901", "date_download": "2018-10-24T01:52:13Z", "digest": "sha1:5DXFLYRB6GKU6Z5TFRENEKMHSVW7XZLD", "length": 6506, "nlines": 93, "source_domain": "www.manogat.com", "title": "अरूगुला | मनोगत", "raw_content": "\nस्वगृह › पाककृती ›\nप्रेषक रोहिणी (मंगळ., २२/०१/२०१३ - १४:०५)\nपाव कांदा , ३-४ लसूण पाकळ्या\nलाल तिखट अर्धा चमचा, धनेजिरे पूड अर्धा चमचा\nमीठ चवीपुरते, चिमूटभर साखर\nतेल, मोहरी, हिंग, हळद\nमार्गदर्शन : अरुगुला चिरून धुऊन घ्या. रोळीमध्ये चिरलेला अरूगुला घालून त्याखाली ताटली ठेवा म्हणजे त्यातले पाणी निथळून जाईल. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती पुरेशी तापली की त्यात फोडणीकरता थोडे तेल घालून त्यात मोहरी, हिंग व हळद घाला. नंतर त्यामध्ये चिरलेला कांदा व लसूण पाकळ्या घाला. कांदा व लसूण थोडे परतून घ्या. नंतर त्यात चिरलेला अरुगुला घालून त्यावर झाकण ठेवा. २-३ सेकंदाने झाकण काढून परता. असे दोन तीन वेळा केले की भाजी चांगली शिजेल. नंतर त्यामध्ये लाल तिखट, धनेजिरे पूड, साखर व मीठ घालून परत एकदा भाजी परतून घ्या व झाकण ठेवा. २-३ सेकंदाने झाकण काढून भाजी नीट ढवळून घ्या. भाजी तयार झाली आहे. या भाजीची चव थोडी उग्र लागते पण छान आहे. करडई भाजीसारखी थोडी चव जाणवली.\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\n प्रे. लतापुष्पा (शुक्र., ०१/०३/२०१३ - ११:४३).\nअरूगुला प्रे. रोहिणी (शुक्र., ०१/०३/२०१३ - १४:२५).\nखरे असावे प्रे. लतापुष्पा (शुक्र., ०१/०३/२०१३ - १६:२७).\nअळूची भाजी... प्रे. राजेंद्र देवी (शनि., ०२/०३/२०१३ - ०३:४३).\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ४ सदस्य आणि ५७ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/10/24.html", "date_download": "2018-10-24T01:20:31Z", "digest": "sha1:Q2J6GXMAEZ3SZS23FIQVOQS6OMRNV2CF", "length": 4231, "nlines": 87, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगर लाईव्ह न्यूज बुलेटीन,२४ ऑक्टोबर २०१७. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar News Bulletin अहमदनगर लाईव्ह न्यूज बुलेटीन,२४ ऑक्टोबर २०१७.\nअहमदनगर लाईव्ह न्यूज बुलेटीन,२४ ऑक्टोबर २०१७.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nनगरच्या ७३ धार्मिक स्थळांवर केव्हाही हातोडा.\nमहिलेवर अत्याचारप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल.\nराहुरीत दगडाने तोंड ठेचून अज्ञात तरूणाचा खून.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nशिर्डी ते सिन्नर रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी हालचाली सुरू.\nश्रीगोंदा - शिक्षकाच्या प्रामाणिकपणामुळे 'त्यांची' दिवाळी गोड.\nकरंजी घाटाजवळ अपघात एक ठार, एक जखमी.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nउद्धव ठाकरे लोकसभा उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार या चार नेत्याची नावे चर्चेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/saptarang/vinay-ghonasgis-article-saptarang-25063", "date_download": "2018-10-24T01:23:57Z", "digest": "sha1:5WXDK73RYGHPO7DDLU2SAEBEPDXU6IO7", "length": 40868, "nlines": 199, "source_domain": "www.esakal.com", "title": "vinay ghonasgi's article in saptarang सेवा...‘टिप’टॉप! (विनय घोणसगी) | eSakal", "raw_content": "\nरविवार, 8 जानेवारी 2017\nहॉटेलांमध्ये आकारलं जाणारं सेवाशुल्क नाकारण्याची मुभा ग्राहकांना असल्याचा निर्वाळा केंद्रीय ग्राहककल्याण मंत्रालयानं नुकताच दिला आहे. सेवेची ‘पावती’ हॉटेलनं द्यायची की ग्राहकांनी अशी एक नवीच चर्चा सध्या सुरू झाली आहे. हॉटेलांमध्ये आकारलं जाणारं सेवाशुल्क, ग्राहकांकडून दिली जाणारी टिप यांचा नेमका अर्थ लावण्याचेही प्रयत्न सुरू झाले आहेत. ग्राहकांच्या दृष्टिकोनातून या सेवांची व्यवहार्यता, जाच आणि खुलेपणा यांतलं अंतर, जगभरात ‘टिप’ या संकल्पनेकडं बघण्याचा दृष्टिकोन अशा पैलूंवर एक नजर...\nहॉटेलांमध्ये आकारलं जाणारं सेवाशुल्क नाकारण्याची मुभा ग्राहकांना असल्याचा निर्वाळा केंद्रीय ग्राहककल्याण मंत्रालयानं नुकताच दिला आहे. सेवेची ‘पावती’ हॉटेलनं द्यायची की ग्राहकांनी अशी एक नवीच चर्चा सध्या सुरू झाली आहे. हॉटेलांमध्ये आकारलं जाणारं सेवाशुल्क, ग्राहकांकडून दिली जाणारी टिप यांचा नेमका अर्थ लावण्याचेही प्रयत्न सुरू झाले आहेत. ग्राहकांच्या दृष्टिकोनातून या सेवांची व्यवहार्यता, जाच आणि खुलेपणा यांतलं अंतर, जगभरात ‘टिप’ या संकल्पनेकडं बघण्याचा दृष्टिकोन अशा पैलूंवर एक नजर...\nशनिवारची सायंकाळ. तुम्ही एखाद्या उंची हॉटेलमध्ये जाता. सुरेख संगीत, रचना, प्रकाशयोजना यांमुळे तुमचं मन आणखी प्रसन्न होतं. तुम्ही जेवणाची ‘ऑर्डर’ देता. मॅनेजर, वेटर अतिशय आदरानं, सुरेख संवाद साधत तुम्हाला उत्तम सेवा देतात. तुम्ही तृप्त होता. सगळं झाल्यावर अर्थातच बिलाची वेळ. वेटर तुम्हाला बिल आणून देतो. तुम्ही सेवेची ‘पावती’ देण्यापूर्वीच हॉटेलनं सेवाशुल्काच्या नावानं (सेवाकराच्या व्यतिरिक्त) अतिरिक्त रकमेची पावती फाडलेली असते. हे सेवाशुल्क हॉटेलनं तुम्हाला दिलेल्या सेवेच्या साठी आकारलेलं असतं. तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही ते नक्कीच देऊ शकता. पण आता तुम्ही ते नाकारूही शकता....केंद्रीय ग्राहककल्याण मंत्रालयानं नुकताच असा निर्वाळा दिला असून, या सेवाशुल्काची आकारणी ऐच्छिक असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.\nविशेषतः ३१ डिसेंबरच्या रात्री अनेक हॉटेल, रेस्टॉरंट्‌सनी असं अव्वाच्या सव्वा सेवाशुल्क (पाच ते वीस टक्‍क्‍यांदरम्यान) आकारल्याच्या तक्रारी मंत्रालयाकडं आल्या होत्या. त्यामुळं हे सेवाशुल्क ऐच्छिक असल्याचं मंत्रालयानं आता स्पष्ट केलं आहे. अर्थात त्याआधी सेवाकर, सेवाशुल्क आणि वेटरना दिली जाणारी टिप यांच्यातला फरक समजून घेतला पाहिजे. सेवाकर (सर्व्हिस टॅक्‍स) केंद्र सरकार आकारतं. तो अनिवार्य असतो. वेटरला तुम्ही टिप देता, ती त्यानं तुम्हाला दिलेली चांगली सेवा, त्यानं साधलेला संवाद, त्याचं वागणं याच्याबद्दलची पावती असते. सेवाशुल्क (सर्व्हिस चार्जेस) म्हणजे हॉटेलनं तुम्हाला दिलेल्या सेवेबद्दलची अतिरिक्त रक्कम असते. ही जी रक्कम आहे ती आता तुमच्यावर बंधनकारक राहणार नाही.\nसध्याच्या जागतिकीकरणाच्या युगात पाश्‍चिमात्य विकसित देशांमधल्या प्रथा आणि रिवाज भारतातल्या अनेक क्षेत्रांत- विशेषतः गेल्या काही वर्षांत अवलंबले जात असल्याचं आढळून येतं. परंतु, त्यांचं अनुकरण करत असताना त्यामागचा हेतू, त्या प्रश्‍नांचा इतिहास आणि त्यांचा सामाजिक परिणाम अभ्यासणं आणि त्या दृष्टीनं त्यांचं अनुकरण करणं हे अपेक्षित असते.\nअशीच एक सार्वत्रिक अवलंबली जाणारी आणि अलीकडंच उदयास आलेली सेवा क्षेत्रातली प्रथा म्हणजे इतर रकमेच्या आणि सेवाकराच्या व्यतिरिक्त अपेक्षिली आणि आकारली जाणारी ‘टिप’ ही होय. आपण वेटरला देतो ती टिप वेगळी आणि हॉटेलकडून आकारली जाणारी टिप (सेवाशुल्क) या गोष्टी वेगळ्या. आपण वेटरला देतो ती टिप त्या वेटरला मिळते, तर बिलामध्ये जी टिप असते ती बहुतांशपणे हॉटेललाच मिळते. सेवा क्षेत्रांत बहुतांश उद्योगांमध्ये या टिपची एंट्री ही सर्व बिलांवर किंवा पावत्यावर शेवटच्या रकान्यात आढळून येते. उंची हॉटेलमध्येही तसंच केलं जातं.\nसेवामूल्याव्यतिरिक्त स्वखुशीनं दिली जाणारी अथवा अपेक्षित असलेली रक्कम म्हणजे टिप. आपल्या देशात बहुतांश हॉटेलमध्ये तिला टिप आणि सेवाशुल्क अशा दोन्ही नावांनी संबोधलं जातं. या सेवाशुल्काची किंवा टिपची रक्कम ही काही सक्तीची नसते. ती पूर्णपणे ग्राहकाच्या इच्छेवर अवलंबून असते. ही टिप अपेक्षित करताना ती देण्यासाठी जी ‘स्वखुशी’ ग्राहकामध्ये उत्पन्न होण्यामागं ग्राहक समाधान (customer satisfaction), ग्राहक अनुभव (customer experience), ग्राहक मूल्यवर्धन (customer value addition) या मुख्य तीन बाबींविषयी व्यावसायिकाची जागरुकता असणं आणि त्यासाठी अतिरिक्त मेहनत घेणे हे व्यावसायिकाच्या दृष्टीनं गरजेचं आणि महत्त्वाचं ठरतं.\nवर उल्लेख केलेल्या तीनही गोष्टींबाबत एक गंमतशीर उदाहरण द्यायचं झालं, तर एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीनं एक आलिशान महागड्या हॉटेलला दिलेल्या पहिल्यावहिल्या भेटीचं देता येईल. अशा हॉटेलांमधल्या पदार्थांची लांबलचक यादी आणि त्यांच्या भरमसाट किमती पाहिल्यावर प्रत्येक साशंक सर्वसामान्य ग्राहकाच्या मनात येणारा पहिला विचार म्हणजे ‘मी ऑर्डर केलेला पदार्थ चांगला नाही निघाला अथवा नाही आवडला तर माझे पैसे फुकट जाणार. ती जोखीम घेण्यापेक्षा एखादी प्रचलित असणारी डिश ऑर्डर करून जेवण करून मोकळं झालेलं बरं.’ अशा प्रसंगात समजा त्या हॉटेलच्या स्टाफनं नुसतंच सगळ्या पदार्थांचं वर्णन ऐकवण्यापेक्षा ते प्रत्यक्षात ग्राहकाला नमुन्याच्याच्या रूपात टेस्ट करायला दिले आणि जो पदार्थ ग्राहकाला आवडेल त्याची ऑर्डर स्वीकारली, तर इथं निश्‍चितपणे customer value addition आणि satisfaction हे निश्‍चितच द्विगुणित होऊन शेवटी ‘टिप’च्या रूपानं परिवर्तित होऊ शकते. केवळ ‘आम्ही काय सेवा देतो’ यापेक्षा ‘ग्राहकाला काय अपेक्षित आहे,’ ‘ग्राहकाच्या अपेक्षेप्रमाणे आम्ही आमच्या सेवा ट्‌विस्ट करू शकतो का’ ‘आमची सेवा आणखी उत्कृष्ट कशी होऊ शकते यासाठी ग्राहकांकडून घेतलेल्या सूचना विचारात घेतल्या आहेत का,’ अशा अनेक बाबी विचारात घेऊन त्यानुसार सेवा देऊ केल्यास नक्कीच ‘टिप’ किंवा सेवाशुल्क व्यवहार्य ठरू शकतं आणि ग्राहक खरंच ते आनंदानं देईल. नुसतंच ग्राहकांकडून ‘ऑप्शन्स’ अथवा ‘सजेशन्स’ हे डायऱ्यांमधून लिहून न घेता घेता ग्राहकांनी दिलेल्या काही चांगल्या सूचनांसाठी त्यांनी वेळोवेळी निमंत्रित करून वेगवेगळ्या रूपांत पुरस्कार देणं आणि ग्राहकांमध्ये एक जिव्हाळ्याची भावना निर्माण करणं हे ‘टिप’साठी आवश्‍यक आणि अपेक्षित असतं.\nटिप म्हणजे सेवेचं मूल्यांकनही\nपाश्‍चात्त्य देशात टिपची किंवा आपण ज्याला सेवाशुल्क म्हणतो त्याची टक्केवारी आणि सेवेचं मूल्य या दोन्हींचं समान समीकरण असतं. टिपची टक्केवारी पाच ते वीस टक्के अशी असते. टिप म्हणजे थोडक्‍यात त्या हॉटेलच्या सेवेचं तुम्ही केलेलं मूल्यांकन असाही अर्थ असतो. वीस टक्के टिप म्हणजे उत्कृष्ट सेवा. परंतु, या टिपच्या टक्केवारीपेक्षा किंवा रकमेपेक्षा ती मिळाल्यावर संबंधित व्यावसायिकाला मिळणारं प्रोत्साहनही त्यानं देऊ केलेल्या सेवांचा दर्जा बहुगुणित होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. ते केवळ व्यावसायिकापुरतं मर्यादित न राहता त्याच्या सर्व स्टाफ मेंबर्स आणि ग्रुपला लागू होतं. त्यामुळे ती टिप त्या व्यावसायिकाला त्याच्या स्वमूल्यांकनासाठी (self assessment) एकूण सुधारणेसाठी (overall improvement) आवश्‍यक ठरत असते.\nअलीकडंच मी एका रस्त्यावर वडापावचा गाडा चालवणाऱ्या विक्रेत्याला घसघशीत अशी टिप देऊन त्यामागचा हेतू त्याला सांगितला. त्यानं आरोग्यासंदर्भात (Hygene) दर्शवलेली जागरूकता ही ग्राहकाच्या दृष्टीनं किती महत्त्वाची असते, ही त्याला झालेली जाणीव आणि त्याबद्दल टिपच्या रूपानं मिळालेल्या पुरस्काराचं समाधान आणि आनंद त्याच्या चेहऱ्यावरून प्रतिबिंबित होत होता. अशा प्रकारचे रस्त्यावर व्यवसाय करणारे विक्रेते; इतकंच काय तर अगदी नामांकित रेस्टॉरंट्‌समध्ये सुद्धा आरोग्य आणि स्वच्छतेबाबत हलगर्जीपणा दाखवला जातो. त्यामुळं बहुतेककरून जागरूक ग्राहक इच्छा असूनसुद्धा अशा विक्रेत्याकडं पाठ फिरवतात. मी दिलेल्या उदाहरणात त्या वडापाव विक्रेत्याने त्याचे सगळे पदार्थ बंदिस्त अशा ग्लास कंटेनरमध्ये व्यवस्थित रचले होते. इतकंच नव्हे, तर कंटेनरच्या ओपनिंग पोझिशनसुद्धा स्वच्छ कापडी फडक्‍यानं संरक्षित केल्या होत्या होता. पदार्थ बनवण्यासाठी लागणारी भांडी, त्याच्या आसपासची जागाही तो कटाक्षानं वेळोवेळी स्वच्छ करत किंवा ठेवत होता. निश्‍चितच स्वच्छतेच्या बाबतीत त्यानं दाखवलेल्या जागरूकतेला ‘टिप’च्या रूपानं पुरस्कार देणं मला आवश्‍यक वाटलं आणि मी ते केलं.\n‘टिप’ला उद्युक्त करणारी आणखी काही उदाहरणं द्यायची झाल्यास त्यामध्ये ‘ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वच सेवा क्षेत्रांत देण्यात येणारी विनामूल्य मदत,’ ‘एखाद्या हॉटेल व्यावसायिकानं त्याच्याकडं येणाऱ्या ग्राहकांच्या मुलांसाठी हॉटेलच्याच आवारात सुरू केलेलं विनामूल्य डे-केअर युनिट- ज्यामुळं ग्राहकांना मुलांमध्ये गुंतून न राहता भोजनाचा निश्‍चिंतपणे आस्वाद घेता येईल’, ‘एखाद्या बॅंकेनं अथवा सरकारी ऑफिसनं ऑफिसच्या आवारात ग्राहकांसाठी अथवा नागरिकांसाठी चालू केलेले उपाहारगृह, अथवा वाचनालय किंवा ज्यामुळं ग्राहकांचा ‘वेटिंग पीरिअड’ सार्थकी लावला जाईल,’ ‘एखाद्या रेसॉर्ट मालकानं त्याच्याकडं दूरवरून प्रवास करून येणाऱ्या ग्राहकांसाठी भोजन सेवेव्यतिरिक्त सभोवातलच्या आवारात उभी केली बाग अथवा हिरवळ- जिच्यामध्ये सर्व प्रकारच्या फुलांचा आणि रोपट्यांचा समावेश असेल- जेणेकरून ग्राहकांचा वेळ जेवणापुरताच मर्यादित न राहता त्या सुंदर बगीच्यात आणि हिरवळीत गुंतला जाईल,’ ‘एखाद्या रेस्टॉरंट मालकानं केलेलं आनंददायी आणि प्रेरणादायी सुंदर इंटिरिअर डिझाइन’ अशी किती तरी देता येतील. अशा गोष्टी राबवल्यास सेवाशुल्क किंवा टिप आपोआपच दिल्या जातील.\nआज भारतासारख्या देशात ‘टिप’सारख्या इतर प्रथा आणि रिवाजांचं सर्व सेवा क्षेत्रात केवळ अंधपणे न करता त्यामागचा हेतू अथवा उद्देश जाणून घेऊन त्यातून साधलं जाणारं प्रबोधन कित्येक पटीनं महत्त्वाचं आहे. केवळ एखाद्याकडं अतिरिक्त पैसे आहेत म्हणून टिप देणं किंवा टिप अपेक्षित करणं यापेक्षा टिप का दिली गेली याची नोंद व्यावसायिकानं ठेवणं आणि त्याचप्रमाणं ती अपेक्षित केली जाताना आपण त्या दर्जाच्या सेवा देतो का, याचा सारासार विचार होणं गरजेचं आहे. वर नमूद केलेल्या सर्व गोष्टी या नुकत्याच लागू झालेल्या ‘सेवा शुल्का’बाबतच्या सरकारच्या निर्णयाला आणि ते आकारल्या जाणाऱ्या व्यावसायिकांनादेखील लागू होतात. किंबहुना सेवाशुल्काच्या बाबतीत व्यावसायिकांची जागरूकता आणि ग्राहकांप्रती जबाबदारी ही जास्त असलीच पाहिजे. कारण सेवा शुल्काच्या माध्यमातून व्यावसायिक एक ठराविक टक्के रक्कम ग्राहकाला लागू करतो आणि ती ग्राहकानं देणं भागच आहे, अशी व्यावसायिकाची समज असते. वेटरला दिल्या जाणाऱ्या टिपच्या बाबतीत असं काही नसतं. कारण टिप पूर्णपणे ऐच्छिक असते.\nसेवाशुल्काशी जोडला गेलेला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे व्यावसायिक पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि सेवाशुल्क ठरवताना लागू केलेली ‘फेअर प्रायसिंग’ पद्धत. अमेरिका, ब्रिटनसारख्या विकसित देशांत सेवाशुल्क किंवा पदार्थांची किंमत ठरविताना काही महत्त्वाच्या नियमावलींची अंमलबजावणी केली जाते. बहुतेककरून सर्वच हॉटेल्स, रेस्टॉरंट्‌समध्ये लंच किंवा डिनरचे दर थोड्याफार फरकानं सारखेच असतात. पण अवाजवी किंवा अनाककलनीय नक्कीच नसतात.\nतिथं दरांबाबत निर्णय घेताना आधी उल्लेख केलेल्या सर्व बाबींचा विचार केला गेलेला असतो व ग्राहकांना कमीत कमी खर्चात चांगल्या सेवा कशा देता येतील, याला प्राधान्य दिलं जातं. ग्राहकांनासुद्धा ही गोष्ट माहीत असल्यामुळं सर्वच ग्राहक स्वेच्छेनं/स्वखुशीनं स्टॅंडर्ड अशी वीस टक्के टिप देऊ करतात.\nभारतातल्या सेवाक्षेत्रात मात्र वर उल्लेख केलेल्या बाबीचा सार्वत्रिक अभाव आढळतो. एकाच पदार्थाचे वेगवेगळ्या ठिकाणी आकारण्यात येणारे वेगवेगळे दर. उदाहरणार्थ, साध्या चहासाठी ग्राहकांना पाच रुपयांपासून ते अगदी दोनशे-तीनशे रुपयांपर्यंत किंमत मोजावी लागते. आधीच अवाजवी दर लावून जास्तीत जास्त नफ्याच्या उद्देशानं ग्राहकांकडून पैसे आकारणं आणि पुन्हा सेवाशुल्क आणि टिपच्या नावाखाली जास्त पैशांची अपेक्षा करणं अशी चुकीची पद्धत काही ठिकाणी पाहावयास मिळते. अशा वेळी ‘टिप’ किंवा सेवाशुल्क देण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही.\nम्हणूनच जागतिकीकरणाच्या प्रवाहात जगभरातल्या प्रथा, रिवाज यांची अंमलबजावणी करताना लेखात सुरवातीला नमूद केल्याप्रमाणं सगळ्या बाबींचा सारासार विचार होणंही गरजेचं असतं. सरकारनंसुद्धा त्याबाबतचे नियम, कायदे वेळोवेळी बदलून, सुधारून सर्वसामान्य ग्राहकाचं हित कसं साधलं जाईल, याकडं कटाक्षानं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. त्याचप्रमाणे ग्राहकानंसुद्धा याबाबत जागरूक असणं गरजेचं आहे.\nआजतागायत बिलाच्या पावतीवरील टिप हा प्रकार सर्वस्वी ऐच्छिक असतो, त्याची रक्कम ग्राहक ठरवितो किंवा नमूद करतो आणि त्याप्रमाणं ती त्याच्या कार्डावरून अतिरिक्तरीत्या नंतर आकारली जाते, ही गोष्ट मला देशविदेशांच्या वाऱ्या केल्या असल्यामुळं अवगत होती. परंतु, भारतात आकारलं जाणारं सेवाशुल्क आणि त्याची रक्कम ही व्यावसायिकानं जरी बिलात नमूद केली असली, तरी ती देणं ग्राहकाला बंधनकारक नसतं, ही वस्तुस्थिती सरकारच्या कालपर्वाच्या निर्णयांमुळेच बहुतेक ग्राहकांना माहीत झाली असावी. उशिरा का होईना ग्राहकांचं हित साधण्यासाठीचा घेतला गेलेला हा निर्णय स्वागतार्हच आहे.\nविकसित देशात बहुतेककरून बिल पेमेंट हे कार्डच्या माध्यमातून केलं जातं. बिलामध्ये सर्वांत शेवटी एंट्री टिपची असते. ग्राहक त्यांना देऊ करण्यास वाटणारी टिपची रक्कम ही हस्तलिखित स्वरूपात टिप कॉलमच्या पुढं नमूद करतात. ही टिप ग्राहकांच्या बॅंक खात्यावरून किंवा लगेच स्वतंत्र स्वरूपात आकारली जाते. सर्वसाधारणपणे बिल रकमेच्या दहा टक्के हे टिपसाठी प्रमाणभूत समजली जाते. त्यापेक्षा कमी किंवा जास्त रक्कम टिप म्हणून देणं हे सर्वस्वी ग्राहकावर, त्याच्या इच्छेवर अवलंबून असतं. पण टिप ही बंधनकारक कधीच नसते. बहुतांश देशात सेवाशुल्क (Service charge) लागू नसतं. कारण मेनूव्यतिरिक्त देण्यात येणाऱ्या सेवांचा भुर्दंड ग्राहकावर कधीच बसवला जात नाही किंवा अपेक्षिला जात नाही. किंबहुना तो आकारणं आणि प्रत्यक्षरीत्या बिलाच्या माध्यमातून नमूद करून अपेक्षिणं म्हणजे काही प्रमाणात व्यावसायिक नीतिमूल्याच्या विरुद्ध समजलं जातं. त्यामुळंच अतिरिक्त रक्कम ही टिपच्या माध्यमातून ‘आकारणं’ म्हणण्यापेक्षा ‘सादर’ केली जाते आणि ऐच्छिक स्वरूपात अपेक्षिली जाते.\nउर्दूतील गीता वाटपाचा निर्णय काश्‍मीरमध्ये मागे\nश्रीनगर (पीटीआय) : भगवद्‌गीता' आणि 'कोशूर रामायण' यांच्या उर्दू भाषेतील आवृत्तींचे वाटप शाळा व अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये करण्याचा जम्मू-काश्‍मीर...\nभाजपला सत्तेपासून दूर ठेवा - आंबेडकर\nउस्मानाबाद - जनतेला मुस्लिमांची भीती दाखवत १८ पगड जातींना मनुवादी विचारांत कैद करून सत्ता कायम स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचे धोरण राष्ट्रीय स्वयंसेवक...\nमोदी सरकार भंपक - उद्धव ठाकरे\nलातूर - भाजपने गेल्या निवडणुकीत खोटे बोलून मते घेतली. सत्तेत बसल्यावरही ते वारंवार खोटेच बोलत आहेत. त्यात मी वाटेकरी होणार नाही. शिवसेनाप्रमुख...\n#PMCIssue फुरसुंगीत सुविधांसाठी आंदोलन\nफुरसुंगी - फुरसुंगी गाव पुणे महानगरपालिकेत जाऊन वर्ष झाले तरी पालिका गावाला पुरेशा नागरी सुविधा देत नसल्याने संतप्त झालेल्या फुरसुंगी...\nगृहनिर्माण महामंडळावरून शिवसेनेची नाराजी\nमुंबई - प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाची स्थापना केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/rug/M07S081-090.htm", "date_download": "2018-10-24T01:30:34Z", "digest": "sha1:OM6AJSI3WWOQPO5NUU4H4F3DV2KBBFXJ", "length": 102306, "nlines": 464, "source_domain": "satsangdhara.net", "title": " ऋग्वेद - मण्डल ७ - सूक्त ८१ ते ९०", "raw_content": "\nऋग्वेद - मण्डल ७ - सूक्त ८१ ते ९०\nऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ८१ ( उषासूक्त )\nऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - उषा : छंद - सतोबृहती\nप्रत्यु॑ अदर्श्याय॒त्यु१च्छन्ती॑ दुहि॒ता दि॒वः \nअपो॒ महि॑ व्ययति॒ चक्ष॑से॒ तमो॒ ज्योति॑ष्कृणोति सू॒नरी॑ ॥ १ ॥\nप्रति ओं इति अदर्शि आयती उच्चन्ती दुहिता दिवः\nअपो इति महि व्ययति चक्षसे तमः ज्योतिः कृणोति सूनरी ॥ १ ॥\nउज्ज्वल प्रकाश प्रसृत करणारी आकाशकन्या उषा ही येतांना पहा स्पष्टपणे दिसूं लागते; सकल प्राणीमात्रालाहि दिसूं लागावी म्हणून ती श्रेष्ठदेवी कवींना मधुर आलापांची स्फूर्ति देणारी ती देवी अंधकाराला गुंडाळून टाकते, आणि आपली प्रभा चोहोंकडे विखरून टाकते. ॥ १ ॥\nउदु॒स्रियाः॑ सृजते॒ सूर्यः॒ सचा.ण्॑ उ॒द्यन्नक्ष॑त्रमर्चि॒वत् \nतवेदु॑षो॒ व्युषि॒ सूर्य॑स्य च॒ सं भ॒क्तेन॑ गमेमहि ॥ २ ॥\nउत् उस्रियाः सृजते सूर्यः सचा उत्ऽयत् नक्षत्रं अर्चिऽवत्\nतव इत् उषः विऽउषि सूर्यस्य च सं भक्तेन गमेमहि ॥ २ ॥\nजशी इतर नक्षत्रें, तसाच सूर्य हा देखील एक प्रकाशमंडित नक्षत्रच आहे. तो उदय पावतांच उषेच्या पाठोपाठ आपलेही रश्मिजाल बाहेर फेंकतो. तर हे उषे, तुझी प्रभा दिसूं लागताच तुझ्या आणि सूर्याच्या वरदानामध्ये जो आमचा वांटा आहे, त्याच्याशी आमचा योग लवकर घडीव. ॥ २ ॥\nप्रति॑ त्वा दुहितर्दिव॒ उषो॑ जी॒रा अ॑भुत्स्महि \nया वह॑सि पु॒रु स्पा॒र्हं व॑नन्वति॒ रत्नं॒ि न दा॒शुषे॒ मयः॑ ॥ ३ ॥\nप्रति त्वा दुहितः दिवः उषः जीराः अभुत्स्महि\nया वहसि पुरु स्पार्हं वनन्ऽवति रत्नं न दाशुषे मयः ॥ ३ ॥\nहे आकाशकन्यके उषे, तुझे स्वाग करण्याकरितां आम्ही कितीतरी त्वरेने जागृत होतो. कारण तूं स्पृहणीय असे जे वैभव असेल ते भक्तांसाठी भरपूर आणतेस, आणि हे उत्कृष्ट वस्तु-दायिके देवी, तूं भक्ताला उत्कृष्ट संपत्ति तर देतेसच, पण त्याचे उत्तम कल्याणहि करतेस. ॥ ३ ॥\nउ॒च्छन्ती॒ या कृ॒णोषि॑ मं॒हना॑ महि प्र॒ख्यै दे॑वि॒ स्व॑र्दृ॒शे \nतस्या॑स्ते रत्न्॒भाज॑ ईमहे व॒यं स्याम॑ मा॒तुर्न सू॒नवः॑ ॥ ४ ॥\nउच्चन्ती या कृणोषि मंहना महि प्रऽख्यै देवि स्वः दृशे\nतस्याः ते रत्नऽभाजः ईमहे वयं स्याम मातुः न सूनवः ॥ ४ ॥\nआपली प्रभा विस्तारून हे विस्तृत जगत्, स्पष्टपणे दृग्गोचर व्हावे आणि स्वर्गीय प्रकाशहि दृष्टिपथांत यावा अशी व्यवस्था, हे देवी, तूं आपल्या औदार्याने करतेस. तर अभीष्ट रत्‍न देणारी जी तूं, त्या तुझीच याचना आम्ही नम्रपणे करतो कीं, मातेला जसे तिचे पुत्र, त्याप्रमाणे आम्ही तुझे पुत्र व्हावें असे तूं कर. ॥ ४ ॥\nतच्चि॒त्रं राध॒ आ भ॒रोषो॒ यद्दी॑र्घ॒श्रुत्त॑मम् \nयत्ते॑ दिवो दुहितर्मर्त॒भोज॑नं॒ तद्रा॑स्व भु॒नजा॑महै ॥ ५ ॥\nतत् चित्रं राधः आ भर उषः यत् दीर्घश्रुत्ऽतमं\nयत् ते दिवः दुहि तः मर्तऽभोजनं तत् रास्व भुनजामहै ॥ ५ ॥\nम्हणून हे अद्‌भुत कृपाधन, कीं ज्याची कीर्ति या भूलोकांतही दूर पोहोंचली आहे ते धन, हे उषे तूं घेऊन ये. आकाशकन्यके देवि, मनुष्याने उपभोग घेण्यास जी योग्य असेल तीच वस्तु तूं आम्हाला दे, म्हणजे तिचाच आम्ही अनुभव घेऊं. ॥ ५ ॥\nश्रवः॑ सू॒रिभ्यो॑ अ॒मृतं॑ वसुत्व॒नं वाजा.ण्॑ अ॒स्मभ्यं॒ गोम॑तः \nचो॒द॒यि॒त्री म॒घोनः॑ सू॒नृता॑वत्यु॒षा उ॑च्छ॒दप॒ स्रिधः॑ ॥ ६ ॥\nश्रवः सूरिऽभ्यः अमृतं वसुऽत्वनं वाजान् अस्मभ्यं गोऽऽमतः चोदयित्री मघोनः सूनृतावती उषाः उच्चत् अप स्रिधः ॥ ६ ॥\nसत्कीर्ति, अविनाशी संपत्ति आणि ज्ञान धनयुक्त सत्त्वसामर्थ्य अशी देणगी तूं आमचे यजमान आणि आम्ही अशा उभयतांनाही दे. तूं मनोहर वाणींची प्रेरणा करतेस, दानशीलाला तूम्च प्रोत्साहन देतेस; तर हे उशे, तूं सुप्रकाशित होऊन नितिभ्रष्ट शत्रूंचा नायनाट कर. ॥ ६ ॥\nऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ८२ ( इंद्रावरुणसूक्त )\nऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - इंद्रावरुण : छंद - जगती\nइन्द्रा॑वरुणा यु॒वम॑ध्व॒राय॑ नो वि॒शे जना॑य॒ महि॒ शर्म॑ यच्छतम् \nदी॒र्घप्र॑यज्यु॒मति॒ यो व॑नु॒ष्यति॑ व॒यं ज॑येम॒ पृत॑नासु दू॒ढ्यः॑ ॥ १ ॥\nइन्द्रावरुणा युवं अध्वराय नः विशे जनाय महि शर्म यच्चतं\nदीर्घऽप्रयज्युं अति यः वनुष्यति वयं जयेम पृतनासु दुःऽध्यः ॥ १ ॥\nइंद्रवरुणांनो तुम्ही आमच्या अध्वर यागाला येऊन आमच्या सर्व लोकांना तुमचा श्रेष्ठ आणि कल्याणकारक आश्रय द्या. तुमच्या प्रित्यर्थ आरंभिलेले सत्र पुष्कळ्त दिवस चालू असते; म्हणून त्यावेळी कोणी तेथें जर विघ्न करील, तर युद्धामध्ये आम्ही त्या दुष्ट अधमाचा मोड करूं असे करा. ॥ १ ॥\nस॒म्राळ॒न्यः स्व॒राळ॒न्य उ॑च्यते वां म॒हान्ता॒विन्द्रा॒वरु॑णा म॒हाव॑सू \nविश्वे॑ दे॒वासः॑ पर॒मे व्यो॑मनि॒ सं वा॒मोजो॑ वृषणा॒ सं बलं॑ दधुः ॥ २ ॥\nसम्ऽराट् अन्यः स्वऽराट् अन्यः उच्यते वां महान्तौ इन्द्रावरुणा महावसूइतिमहावसू\nविश्वे देवासः परमे विऽओमनि सं वां ओजः वृषणा सं बलं दधुः ॥ २ ॥\nतुम्हांपैकी एक जो वरुण त्याला सम्राट् म्हणजे विश्वाचा चक्रवर्ति असे म्हणतात, आणि दुसरा इंद्र त्याला स्वराट (म्हणजे सकल विश्व त्याच्या स्वाधीन आहे) असे म्हणतात. पण तुम्ही दोघेही मिळून परमश्रेष्ठ आणि अपार दिव्यनिधींचे अधिपति आहांत. म्हणूनच अत्युच्च अशा आकांशात राहणारे जे सकल दिव्यजन त्यांनी, हे वीरोत्तमांनो, तुमची ओजस्विता आणि तुमचे बल ह्यांची जोड आपल्या स्वतःसाठी मिळविली. ॥ २ ॥\nअन्व॒पां खान्य॑तृन्त॒मोज॒सा सूर्य॑मैरयतं दि॒वि प्र॒भुम् \nइन्द्रा॑वरुणा॒ मदे॑ अस्य मा॒यिनोऽपि॑न्वतम॒पितः॒ पिन्व॑तं॒ धियः॑ ॥ ३ ॥\nअनु अपां खानि अतृन्तं ओजसा सूर्यं ऐरयतं दिवि प्रऽभुं\nइन्द्रावरुणा मदे अस्य मायिनः अपिन्वतं अपितः पिन्वतं धियः ॥ ३ ॥\nतुम्ही आपल्या ओजस्वितेने उदक निर्झरांची द्वारे फोडून उदकें मोकळी केलीत, सूर्याला आकाशामध्ये प्राणीमात्रांचा प्रभु मणून संचार करण्यास लावलेंत, तर इंद्रावरुणांनो, दैवी शक्तीने मंडित अशा तुम्ही सोमपानाच्या ह्या हर्षभरामध्ये निर्जल प्रदेश उदकाने जसे तुडुंब भरलेत, त्याप्रमाणे आमच्या सद्‌भावना देखील कर्तव्यतत्परतेने भरून टाका. ॥ ३ ॥\nयु॒वामिद्यु॒त्सु पृत॑नासु॒ वह्न॑यो यु॒वां क्षेम॑स्य प्रस॒वे मि॒तज्ञ॑वः \nई॒शा॒ना वस्व॑ उ॒भय॑स्य का॒रव॒ इन्द्रा॑वरुणा सु॒हवा॑ हवामहे ॥ ४ ॥\nयुवां इत् युत्ऽसु पृतनासु वह्नयः युवां क्षेमस्य प्रऽसवे मितऽज्ञवः\nईशाना वस्वः उभयस्य कारवः इन्द्रावरुणा सुऽहवा हवामहे ॥ ४ ॥\nतुमचे बिरूद वागविणारे आम्ही भक्त युद्धामध्ये काय, झुंजामध्ये काय, तुमचीच आठवण करतो. तुम्ही आमचा उत्कर्ष घडवून आणावा म्हणून तुमच्याच पुढे आम्ही गुढघे टेकतो. ऐहिक आणि परलौकिक अशा दोन्ही संपत्तीचे प्रभु तुम्ही, म्हणून इंद्रावरुणांनो, सहज प्रसन्न होणारे जे तुम्ही, त्या तुमचा धांवा आम्ही उपासकजन करीत असतो. ॥ ४ ॥\nइन्द्रा॑वरुणा॒ यदि॒मानि॑ च॒क्रथु॒र्विश्वा॑ जा॒तानि॒ भुव॑नस्य म॒ज्मना॑ \nक्षेमे॑ण मि॒त्रो वरु॑णं दुव॒स्यति॑ म॒रुद्भि॑ररु॒ग्रः शुभ॑म॒न्य ई॑यते ॥ ५ ॥\nइन्द्रावरुणा यत् इमानि चक्रथुः विश्वा जातानि भुवनस्य मज्मना\nक्षेमेण मित्रः वरुणं दुवस्यति मरुत्ऽभिः उग्रः शुभं अन्यः ईयते ॥ ५ ॥\nइंद्रवरुणांनो, आपल्या घटनाचातुर्याने ह्या त्रिभुवनांतील यच्चयावत् वस्तुजात तुम्ही निर्माण केले आहे, म्हणूनच आमचा मित्र यजमान हा स्वतःच्या आणि लोकांच्या कल्याणासठी वरुणाची सेवा करतो, आणि तुम्हां उभयतांमध्ये दुसरा म्हणजे न्यायनिष्टूर जो इंद्र त्याच्यापाशींही सर्वांच्या ’मंगला’ची याचना करतो. ॥ ५ ॥\nम॒हे शु॒ल्काय॒ वरु॑णस्य॒ नु त्वि॒ष ओजो॑ मिमाते ध्रु॒वम॑स्य॒ यत्स्वम् \nअजा॑मिम॒न्यः श्न॒थय॑न्त॒माति॑रद्द॒भ्रेभि॑र॒न्यः प्र वृ॑णोति॒ भूय॑सः ॥ ६ ॥\nमहे शुल्काय वरुणस्य नु त्विषे ओजः मिमातेइति ध्रुवं अस्य यत् स्वं अ\nजामिं अन्यः श्नथयन्तं आ अतिरत् दभ्रेभिः अन्यः प्र वृणोत् इ भूयसः ॥ ६ ॥\nमहत्कार्यासाठी वरुणाच्या सामर्थ्याची प्रखरता सहज अनुभवास यावी म्हणून, त्याचे जे स्वतःचे अचल ओज ते उभयतां देव प्रत्यक्ष निदर्शनास आणतात. ते असे की, वरुण हा परकीयांच्या धुमश्चक्रीला आळा घालतो; आणि दुसरा इंद्र हा आर्यभक्त थोडे असले तरी त्या थोडक्यांच्याच कडून पुष्कळ शत्रूंस जेरी आणतो. ॥ ६ ॥\nन तमंहो॒ न दु॑रि॒तानि॒ मर्त्य॒मिन्द्रा॑वरुणा॒ न तपः॒ कुत॑श्च॒न \nयस्य॑ देवा॒ गच्छ॑थो वी॒थो अ॑ध्व॒रं न तं मर्त॑स्य नशते॒ परि॑ह्वृतिः ॥ ७ ॥\nन तं अंहः न दुःऽइतानि मर्त्यं इन्द्रावरुणा न तपः कुतः चन\nयस्य देवा गच्चथः वीथः अध्वरं न तं मर्तस्य नशते परिऽह्वृतिः ॥ ७ ॥\nहे इंद्रावरुणांनो, ज्या भक्ताच्या अध्वर यागाला तुम्ही उपस्थित होऊन त्याचा हविर्भाग ग्रहण करतां, त्या नर भक्ताला पातक बाधत नाही, संकटे घाबरून सोडीत नाहीत, मग मनःसंताप कोठून बाधणार म्हणून हे देवांनो, दुष्टांचे कौटाळ त्याच्यापर्यंत पोहोंचतही नाही, हे काय सांगावयास पाहिजे. ॥ ७ ॥\nअ॒र्वाङ्न॑ंरा॒ दैव्ये॒नाव॒सा ग॑तं शृणु॒तं हवं॒ यदि॑ मे॒ जुजो॑षथः \nयु॒वोर्हि स॒ख्यमु॒त वा॒ यदाप्यं॑ मार्डी॒कमि॑न्द्रावरुणा॒ नि य॑च्छतम् ॥ ८ ॥\nअर्वाक् नरा दैव्येन अवसा आ गतं शृणुतं हवं यदि मे जुजोषथः\nयुवोः हि सख्यं उत वा यत् आप्यं मार्डीकं इन्द्रावरुणा नि यच्चतम् ॥ ८ ॥\nहे शूर धुरीणांनो, तुम्ही दिव्य कृपेने युक्त होऊन इकडे भूलोकी या. आणि माझी सेवा जर आता तुम्हाला मान्य झाली आहे, तर तुम्ही माझी विनंती ऐकाच. तुमचा कळवळा, आणि आप्ताप्रमाणे तुमचा जो जिव्हाळा तो आमच्या सुखाचे साधन आहे, तर तें साधन आम्हांस अर्पण करा. ॥ ८ ॥\nअ॒स्माक॑मिन्द्रावरुणा॒ भरे॑भरे पुरोयो॒धा भ॑वतं कृष्ट्योजसा \nयद्वां॒ हव॑न्त उ॒भये॒ अध॑ स्पृ॒धि नर॑स्तो॒कस्य॒ तन॑यस्य सा॒तिषु॑ ॥ ९ ॥\nअस्माकं इन्द्रावरुणा भरेऽऽभरे पुरःऽयोधा भवतं कृष्टिऽओजसा\nयत् वां हवन्ते उभये अध स्पृधि नरः तोकस्य तनयस्य सातिषु ॥ ९ ॥\nकितीही युद्धे उपस्थित होवोत, पण हे इंद्रावरुणांनो, लोकांची ओजस्विता स्वाधीन ठेवणार्‍या देवांनो, तुम्ही सदैव आमचे धुरीण व्हा. हे सेनानायकहो, जनतेच्या, पुत्रपौत्रांच्या हितासाठी, किंवा दुसर्‍याही लाभासाठी जेव्हां जेव्हां उभय पक्षांचे प्रतिस्पर्धी तुम्हाला साहाय्यार्थ हांक मारतात तेव्हांही तुम्ही आमचेच धुरीण व्हा. ॥ ९ ॥\nअ॒स्मे इन्द्रो॒ वरु॑णो मि॒त्रो अ॑र्य॒मा द्यु॒म्नं य॑च्छन्तु॒ महि॒ शर्म॑ स॒प्रथः॑ \nअ॒व॒ध्रं ज्योति॒रदि॑तेरृता॒वृधो॑ दे॒वस्य॒ श्लोकं॑ सवि॒तुर्म॑नामहे ॥ १० ॥\nअस्मे इति इन्द्रः वरुणः मित्रः अर्यमा द्युम्नं यच्चन्तु महि शर्म सऽप्रथः\nअवध्रं ज्योतिः अदितेः ऋतऽवृधः देवस्य श्लोकं सवितुः मनामहे ॥ १० ॥\nइंद्र, वरुण, मित्र आणि अर्यमा हे आम्हाला तेजोवैभव देवोत. त्याचप्रमाणे श्रेष्ठ आणि प्रशस्त असे आश्रयस्थानही अर्पण करोत. ह्याचसाठी आम्ही अनंत शक्तीच्या अक्षय्य तेजाचे आणि सद्धर्मवर्धक जो सविता त्याच्या महिम्याचे मनन करतो. ॥ १० ॥\nऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ८३ ( इंद्रावरुणसूक्त )\nऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - इंद्रावरुण : छंद - जगती\nयु॒वां न॑रा॒ पश्य॑मानास॒ आप्यं॑ प्रा॒चा ग॒व्यन्तः॑ पृथु॒पर्श॑वो ययुः \nदासा॑ च वृ॒त्रा ह॒तमार्या॑णि च सु॒दास॑मिन्द्रावरु॒णाव॑सावतम् ॥ १ ॥\nयुवं नरा पश्यमानासः आप्यं प्राचा गव्यन्तः पृथुऽपर्शवः ययुः\nदासा च वृत्रा हतं आर्याणि च सुऽदासं इन्द्रावरुणा अवसा अवतम् ॥ १ ॥\nहे वीराग्रणीहो, आप्ताप्रमाचे तुमचे सहाय्य आपणांस अगदी झटून आहे असे पाहून यशःप्राप्तीची इच्छा करणारे धिप्पाड \"पृथु\"चे लोक, आणि परशु लोक, हे मोठमोठे फरशु हाती घेऊन युद्धासाठी पूर्वेकडे गेले. त्यांनी अधार्मिक शत्रु-सैन्याचा पार धुव्वा उडविला, आणि हे इंद्रावरुणांनो, त्या प्रसंगी तुम्ही आर्यांची सैन्ये आणि सुदास राजा ह्यांचे रक्षण केलेत. ॥ १ ॥\nयत्रा॒ नरः॑ स॒मय॑न्ते कृ॒तध्व॑जो॒ यस्मि॑न्ना॒जा भव॑ति॒ किं च॒न प्रि॒यम् \nयत्रा॒ भय॑न्ते॒ भुव॑ना स्व॒र्दृश॒स्तत्रा॑ न इन्द्रावरु॒णाधि॑ वोचतम् ॥ २ ॥\nयत्र नरः सम्ऽअयन्ते कृतऽध्वजः यस्मिन् आजा भवति किं चन प्रियं\nयत्र भयन्ते भुवना स्वःऽदृशः तत्र नः इन्द्रावरुणा अधि वोचतम् ॥ २ ॥\nहे वीरनायकहो, ज्या वेळी आपले ध्वज फडफडावीत उभय पक्षांची सैन्ये एकमेकांवर तुटून पडतात; आणि ज्या वेळी युद्धामध्ये कोणतीही गोष्ट अनुकूल असत नाही, किंवा ज्यावेळी सर्व प्रदेशच भयाकूल होऊन केवळ आकाशाकडे दृष्टि लावून राहतो, अशा बिकटप्रसंगी हे इंद्रावरुणांनो, तुम्ही आम्हाला प्रोत्साहन द्या. ॥ २ ॥\nसं भूम्या॒ अन्ता॑ ध्वसि॒रा अ॑दृक्ष॒तेन्द्रा॑वरुणा दि॒वि घोष॒ आरु॑हत् \nअस्थु॒र्जना॑ना॒मुप॒ मामरा॑तयो॒ऽर्वागव॑सा हवनश्रु॒ता ग॑तम् ॥ ३ ॥\nसं भूम्याः अन्ताः ध्वसिराः अदृक्षत इन्द्रावरुणा दिवि घोषः आ अरुहत्\nअस्थुः जनानां उप मां अरातयः अर्वाक् अवसा हवनऽश्रुता आ गतम् ॥ ३ ॥\nअशा प्रकारच्या युद्धामध्ये आरंभापासून शेवटपर्यंत सर्व भूप्रदेशाची धूळधाण झालेलीच दृष्टीस पडते. हे इंद्रावरुणांनो, आरोळ्यांच्या निनादाने आकाश दुमदुमून गेलेले असते, आणि लोकांचे शत्रु माझ्यासमोर उभे असतात्; अशा वेळी भक्तांची हांक त्वरित ऐकणार्‍या देवांनो, तुम्ही आमच्या सहाय्यासाठी त्वरेने या. ॥ ३ ॥\nइन्द्रा॑वरुणा व॒धना॑भिरप्र॒ति भे॒दं व॒न्वन्ता॒ प्र सु॒दास॑मावतम् \nब्रह्मा॑ण्येषां शृणुतं॒ हवी॑मनि स॒त्या तृत्सू॑नामभवत्पु॒रोहि॑तिः ॥ ४ ॥\nइन्द्रावरुणा वधनाभिः अप्रति भेदं वन्वन्ता प्र सुऽदासं आवतं\nब्रह्माणि एषां शृणुतं हविआमनि सत्या तृत्सूनां अभवत् पुरःऽहितिः ॥ ४ ॥\nइंद्रावरुणांनो, तुम्ही शत्रूचा हमखास नाश करणार्‍या आपल्या आयुधांनी भेदाचा (आपसांतील दुहीचा) नायनाट करून ’सुदासा’चे रक्षण केलेत; प्रार्थनापूर्ण यागामध्यें त्याची प्रार्थना सूक्तें ऐकलीत. आणि त्यामुळे आम्ही केलेले तृत्सूंचे पौरोहित्य यथार्थपणे फलद्रूप झाले. ॥ ४ ॥\nइन्द्रा॑वरुणाव॒भ्या त॑पन्ति मा॒घान्य॒र्यो व॒नुषा॒मरा॑तयः \nयु॒वं हि वस्व॑ उ॒भय॑स्य॒ राज॒थोऽध॑ स्मा नोऽवतं॒ पार्ये॑ दि॒वि ॥ ५ ॥\nइन्द्रावरुणौ अभि आ तपन्ति मा अघानि अर्यः वनुषां अरातयः\nयुवं हि वस्वः उभयस्य राजथः अध स्म नः अवतं पार्ये दिवि ॥ ५ ॥\nहे इंद्रावरुणांनो, पातके मला चोहोंबाजूंनी संताप देत आहेत; प्रतिस्पर्ध्यांवर चालून जाणारे जे आम्ही आर्य त्यांना शत्रूहि त्रास देत आहेत. पण हे देवांनो, ऐहिक आणि पारत्रिक अशा दोन्हीं ऐश्वर्यांचे नियंते तुम्ही आहांत; तर आतांच्या ह्या आणीबाणीच्या वेळी आमच्यावर कृपादृष्टी ठेवा. ॥ ५ ॥\nयु॒वां ह॑वन्त उ॒भया॑स आ॒जिष्विन्द्रं॑ च॒ वस्वो॒ वरु॑णं च सा॒तये॑ \nयत्र॒ राज॑भिर्द॒शभि॒र्निबा॑धितं॒ प्र सु॒दास॒माव॑तं॒ तृत्सु॑भिः स॒ह ॥ ६ ॥\nयुवां हवन्ते उभयासः आजिषु इन्द्रं च वस्वः वरुणं च सातये\nयत्र राजऽभिः दशऽभिः निऽबाधितं प्र सुऽदासं आवतं तृत्सुऽभिः सह ॥ ६ ॥\nइंद्र आणि वरुण अशा तुम्हां दोघांनाही उभय पक्षांचे लोक युद्धामध्ये सहाय्यार्थ विनंति करतात. तसेच विजा ऐश्वर्य प्राप्त व्हावे म्हणूनही तुमची करुणा भाकतात; कारण दहा बलाढ्य राजांनी एकड्या \"सुदासा\"वर चढाई केली होती, तरी देखील तृत्सूंच्या सहित तुम्ही \"सुदासा\"चे संरक्षण केलेत. ॥ ६ ॥\nदश॒ राजा॑नः॒ समि॑ता॒ अय॑ज्यवः सु॒दास॑मिन्द्रावरुणा॒ न यु॑युधुः \nस॒त्या नृ॒णाम॑द्म॒सदा॒मुप॑स्तुतिर्दे॒वा ए॑षामभवन्दे॒वहू॑तिषु ॥ ७ ॥\nदश राजानः सम्ऽइताः अयज्यवः सुऽदासं इन्द्रावरुणा न युयुधुः\nसत्या नृणां अद्मऽसदां उपऽस्तुतिः देवाः एषां अभवन् देवऽहूतिषु ॥ ७ ॥\nदहा राजे एकत्र होऊनही त्यांनी हल्ला चढविला खरा, पण ते कधीच यज्ञयाग करीत नसत; त्या कारणाने हे इंद्रावरूणांनो, ते सुदासाचा युद्धात पराजय करूं शकले नाहींत. सुदासाच्या जनपद वीराची प्रार्थना सत्य झाली आणि त्यांच्या देवयज्ञामध्ये दिव्यविबुध खरोखरच उपस्थित झाले. ॥ ७ ॥\nदा॒श॒रा॒ज्ञे परि॑यत्ताय वि॒श्वतः॑ सु॒दास॑ इन्द्रावरुणावशिक्षतम् \nश्वि॒त्यञ्चो॒ यत्र॒ नम॑सा कप॒र्दिनो॑ धि॒या धीव॑न्तो॒ अस॑पन्त॒ तृत्स॑वः ॥ ८ ॥\nदाशऽराज्ञे परिऽयत्ताय विश्वतः सुऽदासे इन्द्रावरुणौ अशिक्षतं\nश्वित्यञ्चः यत्र नमसा कपर्दिनः धिया धीऽवन्तः असपन्त तृत्सवः ॥ ८ ॥\nदहा राजांनी \"सुदासा\"ला चोहों बाजूंनी पक्का वेढा घातला होता तरी, हे इंद्रवरुणांनो, तुम्हीं त्याला बचावाच्या सर्व युक्त्या शिकविल्यात. श्वेतवस्त्रे परिधान केलेले आणि जिरेटोप बांधलेले बुद्धिमान् \"तृत्सूहि\" सुदासाजवळ होते; त्यांनी ईश्वरी प्रार्थनेच्या योगाने आणि आपल्या कल्पनाशक्तीने यश मिळविले. ॥ ८ ॥\nवृ॒त्राण्य॒न्यः स॑मि॒थेषु॒ जिघ्न॑ते व्र॒तान्य॒न्यो अ॒भि र॑क्षते॒ सदा॑ \nहवा॑महे वां वृषणा सुवृ॒क्तिभि॑र॒स्मे इ॑न्द्रावरुणा॒ शर्म॑ यच्छतम् ॥ ९ ॥\nवृत्राणि अन्यः सम्ऽइथेषु जिघ्नते व्रतानि अन्यः अभि रक्षते सदा\nहवामहे वां वृषणा सुवृक्तिऽभिः अस्मे इति इन्द्रावरुणा शर्म यच्चतम् ॥ ९ ॥\nतुम्हांपैकी \"इंद्र\" हा युद्धांमध्ये भक्ताच्या यच्चयावत् वैर्‍यांचे निर्दलन करून टाकतो, आणि दुसरा वरुण हा न्यायनीतीचे आणि सृष्टीनियमांचे सदैव परिपालन करतो. म्हणून हे वीरपुंगवांनो, प्रतिभापूर्ण पद्यांनी आम्ही तुमच्या कृपेची याचना करीत असतो: तर इंद्रावरुणांनो, तुमचे कृपाछत्र आमच्यावर ठेवा. ॥ ९ ॥\nअ॒स्मे इन्द्रो॒ वरु॑णो मि॒त्रो अ॑र्य॒मा द्यु॒म्नं य॑च्छन्तु॒ महि॒ शर्म॑ स॒प्रथः॑ \nअ॒व॒ध्रं ज्योति॒रदि॑तेरृता॒वृधो॑ दे॒वस्य॒ श्लोकं॑ सवि॒तुर्म॑नामहे ॥ १० ॥\nअस्मे इति इन्द्रः वरुणः मित्रः अर्यमा द्युम्नं यच्चन्तु महि शर्म सऽप्रथः\nअवध्रं ज्योतिः अदितेः ऋतऽवृधः देवस्य श्लोकं सवितुः मनामहे ॥ १० ॥\nइंद्र, वरुण, मित्र आणि अर्यमा हे आम्हाला तेजोवैभव देवोत. त्याचप्रमाणे श्रेष्ठ आणि प्रशस्त असे आश्रयस्थानही अर्पण करोत. ह्याचसाठी आम्ही अनंत शक्तीच्या अक्षय्य तेजाचे आणि सद्धर्मवर्धक जो सविता त्याच्या महिम्याचे मनन करतो. ॥ १० ॥\nऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ८४ ( इंद्रावरुणसूक्त )\nऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - इंद्रावरुण : छंद - त्रिष्टुभ्\nआ वां॑ राजानावध्व॒रे व॑वृत्यां ह॒व्येभि॑रिन्द्रावरुणा॒ नमो॑भिः \nप्र वां॑ घृ॒ताची॑ बा॒ह्वोर्दधा॑ना॒ परि॒ त्मना॒ विषु॑रूपा जिगाति ॥ १ ॥\nआ वां राजानौ अध्वरे ववृत्यां हव्येभिः इन्द्रावरुणा नमःऽभिः\nप्र वां घृताची बाह्वोः दधाना परि त्मना विषुऽरूपा जिगाति ॥ १ ॥\nविश्वाचे राजे जे इंद्रावरुण, त्यांना मी वारंवार प्रणिपात करून आणि हविर्भाग अर्पण करून ह्या अध्वर यागाकडे खास वळवीन. पहा, ही आम्ही दोन्ही हातांमध्ये धरलेली घृताने पूर्ण अशी \"जुहु\" (आहुति पात्र), ती नानारूपधारी अशा तुम्हांकडे आपण होऊन जाते. ॥ १ ॥\nयु॒वो रा॒ष्ट्रं बृ॒हदि॑न्वति॒ द्यौर्यौ से॒तृभि॑रर॒ज्जुभिः॑ सिनी॒थः \nपरि॑ नो॒ हेळो॒ वरु॑णस्य वृज्या उ॒रुं न॒ इन्द्रः॑ कृणवदु लो॒कम् ॥ २ ॥\nयुवः राष्ट्रं बृहत् इन्वति द्यौः यौ सेतृऽभिः अरज्जुऽभिः सिनीथः\nपरि नः हेळः वरुणस्य वृज्याः उरुं नः इन्द्रः कृणवत् ओं इति लोकम् ॥ २ ॥\nविश्वावरील तुमची श्रेष्ठ राजसत्ता आकाश हे अनुभवास आणून देते. कारण पहा की तुम्ही त्यांतील तेजोगोल अशा बंधनांनी एकत्र जखडून बांधले आहेत की त्या बंधनाला दोर्‍याची मुळीं आवश्यकताच नाही. वरुणाचा क्रोध आम्हांवर कधीं न होवो, आणि इंद्र हा येथे आम्हांला स्वतंत्रतेची पूर्ण मोकळीक देवो. ॥ २ ॥\nकृ॒तं नो॑ य॒ज्ञं वि॒दथे॑षु॒ चारुं॑ कृ॒तं ब्रह्मा॑णि सू॒रिषु॑ प्रश॒स्ता \nउपो॑ र॒यिर्दे॒वजू॑तो न एतु॒ प्र ण॑ स्पा॒र्हाभि॑रू॒तिभि॑स्तिरेतम् ॥ ३ ॥\nकृतं नः यज्ञं विदथेषु चारुं कृतं ब्रह्माणि सूरिषु प्रऽशस्ता\nउपो इति रयिः देवऽजूतः नः एतु प्र नः स्पार्हाभिः ऊतिऽभिः तिरेतम् ॥ ३ ॥\nह्या यज्ञ-सभेमध्ये आम्ही आमचा सर्वांगसुंदर यज्ञ संपादन केला. आणि आमच्या धुरीणांच्यासाठी मनोहर प्रार्थनासूक्तें म्हटली. तर जे वैभव तुम्हीं देवच अर्पण करूं शकता असे दिव्य वैभव आम्हांकडे येवो; आणि तुमची जी स्पृहणीय आणि अमोल सहाय्यसामग्री तिच्या योगाने आम्ही सर्व अनिष्टांतून पार पडूं असे होवो. ॥ ३ ॥\nअ॒स्मे इ॑न्द्रावरुणा वि॒श्ववा॑रं र॒यिं ध॑त्तं॒ वसु॑मन्तं पुरु॒क्षुम् \nप्र य आ॑दि॒त्यो अनृ॑ता मि॒नात्यमि॑ता॒ शूरो॑ दयते॒ वसू॑नि ॥ ४ ॥\nअस्मे इति इन्द्रावरुणा विश्वऽवारं रयिं धत्तं वसुऽमन्तं पुरुऽक्षुं\nप्र यः आदित्यः अनृता मिनाति अमिता शूरः दयते वसूनि ॥ ४ ॥\nइंद्रावरुणांनो ज्याची सर्व जगाला लालसा असते, ज्याच्यामध्ये उत्कृष्ट वस्तूंची पूर्णता असते, आणि ज्यांत विपुल सामर्थ्य असते, असे वरदान आम्हांला द्या. अनंतशक्तिप्रभू जो वरुण तो अधर्माचा नाश करतो, तो वीरनायक अपार ऐश्वर्यहि देतो. ॥ ४ ॥\nइ॒यमिन्द्रं॒ वरु॑णमष्ट मे॒ गीः प्राव॑त्तो॒के तन॑ये॒ तूतु॑जाना \nसु॒रत्‍ना॑सो दे॒ववी॑तिं गमेम यू॒यं पा॑त स्व॒स्तिभिः॒ सदा॑ नः ॥ ५ ॥\nइयं इन्द्रं वरुणं अष्ट मे गीः प्र आवत् तोके तनये तूतुजाना\nसुऽरत्ना्सः देवऽवीतिं गमेम यूयं पात स्वस्तिऽभिः सदा नः ॥ ५ ॥\nतर ही माझी स्तुति इंद्राला तशीच वरुणाला पावो; पुत्र पौत्र हिच्यासंबंधाने, ती आवेशपूर्ण दणदणीत स्तुति यशस्वी होऊन तिने सर्वांचे रक्षण केले असे घडो, आणि दिव्यजनांनो, तुम्हीपण असाच आशीर्वाद देऊन आमचे रक्षण करा. ॥ ५ ॥\nऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ८५ ( इंद्रावरुणसूक्त )\nऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - इंद्रावरुण : छंद - त्रिष्टुभ्\nपु॒नी॒षे वा॑मर॒क्षसं॑ मनी॒षां सोम॒मिन्द्रा॑य॒ वरु॑णाय॒ जुह्व॑त् \nघृ॒तप्र॑तीकामु॒षसं॒ न दे॒वीं ता नो॒ याम॑न्नुरुष्यताम॒भीके॑ ॥ १ ॥\nपुनीषे वां अरक्षसं मनीषां सोमं इन्द्राय वरुणाय जुह्वत्\nघृतऽप्रतीकां उषसं न देवीं ता नः यामन् उरुष्यतां अभीके ॥ १ ॥\nइंद्र आणि वरुण ह्यांच्याप्रित्यर्थ सोमरसाचे हवन करीत असतां, हे देवांनो, माझ्या सात्त्विकभावनापूर्ण स्तुति तुम्हाला अर्पण करून मी तिला पुनीत करतो. नवनीताप्रमाणे तेजस्वी अंगकांतीच्या दिव्य उषेप्रमाणे ती मननीय स्तुति मला तेजस्वी दिसते. तर मार्गामध्ये आमच्या सन्निध साहून आमचा संचार अप्रतिहत कर. ॥ १ ॥\nस्पर्ध॑न्ते॒ वा उ॑ देव॒हूये॒ अत्र॒ येषु॑ ध्व॒जेषु॑ दि॒द्यवः॒ पत॑न्ति \nयु॒वं ता.ण् इ॑न्द्रावरुणाव॒मित्रा॑न्ह॒तं परा॑चः॒ शर्वा॒ विषू॑चः ॥ २ ॥\nस्पर्धन्ते वै ओं इति देवऽहूये अत्र येषु ध्वजेषु दिद्यवः पतन्ति\nयुवं तान् इन्द्रावरुणौ अमित्रान् हतं पराचः शर्वा विषूचः ॥ २ ॥\nज्यांच्या ज्यांच्या ध्वजांवर युद्धांत अस्त्रें येऊन आदळतात, ते ते भक्तजन देवांचा धांवा करूनच येथें युद्धांत आपली पराकाष्ठा करतात; तर हे इंद्रावरुणांनो, तुम्ही आमच्या शत्रूंना आपल्या आयुधांनी अशा रीतीने ठार करा, की बाकीचे दशदिशा पळून जातांनाही मारले जातील. ॥ २ ॥\nआप॑श्चि॒द्धि स्वय॑शसः॒ सद॑स्सु दे॒वीरिन्द्रं॒ वरु॑णं दे॒वता॒ धुः \nकृ॒ष्टीर॒न्यो धा॒रय॑ति॒ प्रवि॑क्ता वृ॒त्राण्य॒न्यो अ॑प्र॒तीनि॑ हन्ति ॥ ३ ॥\nआपः चित् हि स्वऽयशसः सदःऽसु देवीः इन्द्रं वरुणं देवता धुरितिधुः\nकृष्टीः अन्यः धारयति प्रऽविक्ताः वृत्राणि अन्यः अप्रतीनि हन्ति ॥ ३ ॥\nपृथ्वीवरील आणि आकांशातील उदकें जी आपल्याच यशाने अलंकृत आहेत, त्यांनीसुद्धा आपल्या ठिकाणी इंद्र आणि वरुण ह्यांची ईश्वरी सत्ता मान्य केली; त्यापैकी वरुण हा निरनिराळ्या समाजांचे वेगवेगळ्या प्रकारानें परिपालन करतो, आणि दुसरा इंद्र हा आमच्या लोकांचे शत्रू कितीही बिनतोड समर्थ्याचे असले, तरी त्यांना सपशेल ठार मारतो. ॥ ३ ॥\nस सु॒क्रतु॑रृत॒चिद॑स्तु॒ होता॒ य आ॑दित्य॒ शव॑सा वां॒ नम॑स्वान् \nआ॒व॒वर्त॒दव॑से वां ह॒विष्मा॒नस॒दित्स सु॑वि॒ताय॒ प्रय॑स्वान् ॥ ४ ॥\nसः सुऽक्रतुः ऋतऽचित् अस्तु होता यः आदित्या शवसा वां नमस्वान्\nआववर्तत् अवसे वां हविष्मान् असत् इत् सः सुविताय प्रयस्वान् ॥ ४ ॥\nहे आदित्यांनो, जो यज्ञसंपादक तुम्हाला वारंवार प्रणाम करतो, तुम्हाला हवि अर्पण करतो, तोच सद्धर्मवेत्ता भक्त सत्क्रियावान् ठरतो; तोच संरक्षणासाठी तुम्हाला आपल्याकडे वळवितो; तर अशा भक्तिमान् यज्ञहोत्याचे मंगलच होवो. ॥ ४ ॥\nइ॒यमिन्द्रं॒ वरु॑णमष्ट मे॒ गीः प्राव॑त्तो॒के तन॑ये॒ तूतु॑जाना \nसु॒रत्ना॑रसो दे॒ववी॑तिं गमेम यू॒यं पा॑त स्व॒स्तिभिः॒ सदा॑ नः ॥ ५ ॥\nइयं इन्द्रं वरुणं अष्ट मे गीः प्र आवत् तोके तनये तूतुजाना\nसुऽरत्नासः देवऽवीतिं गमेम यूयं पात स्वस्तिऽभिः सदा नः ॥ ५ ॥\nहे इंद्रा, हे वरुणा, ही माझी स्तुति तुम्हांपर्यंत जाऊन पोहोंचो. आमच्या भावि पिढीच्या कल्याणाविषयी तर - ती दणदणीतपणे यशस्वी होऊन सर्वांचे रक्षण करो. वाटेल तितकी अमोल संपत्ति जरी आम्हाला प्राप्त झाली, तरी आम्ही देवाच्या सेवेंत तत्पर राहूं असे घडवा. आणि दिव्यजनांनो, तुम्हींही अशाच आशीर्वचनांनी आमचे सदैव रक्षण करा. ॥ ५ ॥\nऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ८६ (वरुणसूक्त )\nऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - वरुण : छंद - त्रिष्टुभ्\nधीरा॒ त्व॑स्य महि॒ना ज॒नूंषि॒ वि यस्त॒स्तम्भ॒ रोद॑सी चिदु॒र्वी \nप्र नाक॑मृ॒ष्वं नु॑नुदे बृ॒हन्तं॑ द्वि॒ता नक्ष॑त्रं प॒प्रथ॑च्च॒ भूम॑ ॥ १ ॥\nधीरा तु अस्य महिना जनूंषि वि यः तस्तम्भ रोदसी इति चित् उर्वी इति\nप्र नाकं ऋष्वं नुनुदे बृहन्तं द्विता नक्षत्रं पप्रथत् च भूम ॥ १ ॥\nह्या वरुणाच्या महिम्यामुळेच प्राणीमात्र बुद्धियुक्त झाले आहेत. ह्या वरुणानेंच आकाश आणि पृथिवी हे दोन्ही विस्तीर्ण लोक स्वतंत्रपणे (निरनिराळे) धारण केलेले आहेत. अत्युच्च आणि विशाल असे अनेक गृहयुक्त अंतराल आणि त्यांतील सूर्यरूप नक्षत्र अशा दोहोंना दोन प्रकारांनी चालना त्यानेंच दिली आणि पृथ्वीचाही विस्तार त्यानेच केला. ॥ १ ॥\nउ॒त स्वया॑ त॒न्वा॒३ सं व॑दे॒ तत्क॒दा न्व१न्तर्वरु॑णे भुवानि \nकिं मे॑ ह॒व्यमहृ॑णानो जुषेत क॒दा मृ॑ळी॒कं सु॒मना॑ अ॒भि ख्य॑म् ॥ २ ॥\nउत स्वया तन्वा सं वदे तत् कदा नु अन्तः वरुणे भुवानि\nकिं मे हव्यं अहृणानः जुषेत कदा मृळीकं सुऽमनाः अभि ख्यम् ॥ २ ॥\nमी आपल्या मनाशींच बोललो की, वरुणाच्या अंतःकरणांत मला जागा कशी आणि केव्हां मिळेल भक्तांवर कोप न करणारा वरुण माझा हविर्भाग संतोषाने ग्रहण करील काय भक्तांवर कोप न करणारा वरुण माझा हविर्भाग संतोषाने ग्रहण करील काय माझे मन शुद्ध होऊन मी त्या दयाघनाला केव्हा अवलोकन करूं शकेन माझे मन शुद्ध होऊन मी त्या दयाघनाला केव्हा अवलोकन करूं शकेन \nपृ॒च्छे तदेनो॑ वरुण दि॒दृक्षूपो॑ एमि चिकि॒तुषो॑ वि॒पृच्छ॑म् \nस॒मा॒नमिन्मे॑ क॒वय॑श्चिदाहुर॒यं ह॒ तुभ्यं॒ वरु॑णो हृणीते ॥ ३ ॥\nपृच्चे तत् एनः वरुण दिदृक्षु उपो इति एमि चिकितुषः विऽपृच्चं\nसमानं इत् मे कवयः चित् आहुः अयं ह तुभ्यं वरुणः हृणीते ॥ ३ ॥\nतर हे वरुणा, असे माझे पातक तरी कोणते ते जाणण्याची माझी इच्छा होऊन त्याविषयी मी ज्ञानी जनांना शरण जाऊन नानाप्रकाराने विचारणा केली. पण त्या सर्व अंतर्दृष्टि भक्तांनी मला एकच गोष्ट सांगितली, \"बाबारे, देववरुण हा तुझ्यावर क्रुद्ध झाला आहे.\" ॥ ३ ॥\nकिमाग॑ आस वरुण॒ ज्येष्ठं॒ यत्स्तो॒तारं॒ जिघां॑ससि॒ सखा॑यम् \nप्र तन्मे॑ वोचो दूळभ स्वधा॒वोऽव॑ त्वाने॒ना नम॑सा तु॒र इ॑याम् ॥ ४ ॥\nकिं आगः आस वरुण ज्येष्ठं यत् स्तोतारं जिघांससि सखायं\nप्र तत् मे वोचः दुःऽदभ स्वधावः अव त्वा अनेनाः नमसा तुरः इयाम् ॥ ४ ॥\nतर हे वरुणा, मी असा मोठा अपराध तरी कोणता केला, कीं मी तुझा अगदी प्रेमळ भक्त असतांही मला तूं ठार मारण्याला प्रवृत्त व्हावेंस हे अपराजिता देवा, हे सर्वतंत्र स्वतंत्रा, तो अपराध तरी सांग; म्हणजे तुझ्यापुढे प्रणिपात करून मी त्याचे निरसन करीन आणि त्वरेने तुझ्या पायांवर लोळण घेईन. ॥ ४ ॥\nअव॑ द्रु॒ग्धानि॒ पित्र्या॑ सृजा॒ नोऽव॒ या व॒यं च॑कृ॒मा त॒नूभिः॑ \nअव॑ राजन्पशु॒तृपं॒ न ता॒युं सृ॒जा व॒त्सं न दाम्नो॒ वसि॑ष्ठम् ॥ ५ ॥\nअव द्रुग्धानि पित्र्या सृज नः अव या वयं चकृम तनूभिः\nअव राजन् पशुऽतृपं न तायुं सृज वत्सं न दाम्नः वसिष्ठम् ॥ ५ ॥\nआमच्या वाडवडिलांनी जरी कधी तुझी अवज्ञा केली असेल, किंवा आम्ही स्वतःच तुझे जे कांही अपराध केले असतील, त्यांच्याबद्दल तूं क्षमा कर. आणि पशूंना लंबे करणार्‍या चोरालादेखील जशी क्षमा करतात, किंवा गळ्यांचे दावें सोडून वांसराला मोकळे करतात त्याप्रमाणे मला वसिष्ठाला पातकापासून मुक्त कर. ॥ ५ ॥\nन स स्वो दक्षो॑ वरुण॒ ध्रुतिः॒ सा सुरा॑ म॒न्युर्वि॒भीद॑को॒ अचि॑त्तिः \nअस्ति॒ ज्याया॒न्कनी॑यस उपा॒रे स्वप्न॑श्च॒नेदनृ॑तस्य प्रयो॒ता ॥ ६ ॥\nन सः स्वः दक्षः वरुण ध्रुतिः सा सुरा मन्युः विऽभीदकः अचित्तिः\nअस्ति ज्यायान् कनीयसः उपऽअरे स्वप्नः चन इत् अनृतस्य प्रऽयोता ॥ ६ ॥\nहे वरुणा, कोणीही मनुष्य आपण होऊन पातक करण्यास धजत नाही, पण त्याने पातक करावे असा प्रसंग उद्‌भवतो. केव्हां केव्हां तशी नियतीच असते’ किंवा मद्यपान, क्रोध, जुगार, आणि अविवेक हीं देखील पातकांची कारणें असतात. शिवाय कोणी एखादा जबरदस्त दुर्बलाच्या जवळ असला तर तो, अथवा एखादें भलते स्वप्न पडलें, तरी ते सुद्धा मनुष्याला खोटेपणा करण्याला, पातक करण्याला प्रवृत्त करते. ॥ ६ ॥\nअरं॑ दा॒सो न मी॒ळ्हुषे॑ कराण्य॒हं दे॒वाय॒ भूर्ण॒येऽना॑गाः \nअचे॑तयद॒चितो॑ दे॒वो अ॒र्यो गृत्सं॑ रा॒ये क॒वित॑रो जुनाति ॥ ७ ॥\nअरं दासः न मीळ्हुषे कराणि अहं देवाय भूर्णये अनागाः\nअचेतयत् अचितः देवः अर्यः गृत्सं राये कविऽतरः जुनाति ॥ ७ ॥\nमी एखाद्या दासाप्रमाणे त्या मनोरथपूरक देवाच्या, त्या विश्वंभराच्या सेवेमध्ये राबेन आणि पापमुक्त होईन. तो कृपाळू देव अज्ञालाही ज्ञान देतो. तोच महाप्राज्ञ देव स्तोतृजनाला दिव्य संपत्तीच्या प्राप्तीची प्रेरणा करतो. ॥ ७ ॥\nअ॒यं सु तुभ्यं॑ वरुण स्वधावो हृ॒दि स्तोम॒ उप॑श्रितश्चिदस्तु \nशं नः॒ क्षेमे॒ शमु॒ योगे॑ नो अस्तु यू॒यं पा॑त स्व॒स्तिभिः॒ सदा॑ नः ॥ ८ ॥\nअयं सु तुभ्यं वरुण स्वधावः हृदि स्तोमः उपऽसृइतः चित् अस्तु\nशं नः क्षेमे शं ओं इति योगे नः अस्तु यूयं पात स्वस्तिऽभिः सदा नः ॥ ८ ॥\nहे सर्वतंत्र स्वतंत्रा वरुणा, हा स्तोत्रकलाप तुझ्या प्रित्यर्थ आहे. तर तो तुझ्या हृदयाला जाऊन भिडो. अगदी आमचे अभीष्ट प्राप्त करून देण्याला आणि प्राप्त झालेले रक्षण करण्याला तो स्तोत्रकलाप समर्थ होवो; आणि देवांनो, तुम्हींही असाच आशीर्वाद देऊन आमचे सदैव रक्षण करा. ॥ ८ ॥\nऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ८७ (वरुणसूक्त )\nऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - वरुण : छंद - त्रिष्टुभ्\nरद॑त्प॒थो वरु॑णः॒ सूर्या॑य॒ प्रार्णां॑सि समु॒द्रिया॑ न॒दीना॑म् \nसर्गो॒ न सृ॒ष्टो अर्व॑तीरृता॒यञ्च॒कार॑ म॒हीर॒वनी॒रह॑भ्यः ॥ १ ॥\nरदत् पथः वरुणः सूर्याय प्र अर्णांसि समुद्रिया नदीनां\nसर्गः न सृष्टः अर्वतीः ऋतऽयन् चकार महीः अवनीः अहऽभ्यः ॥ १ ॥\nसूर्याकरितां वरुणाने मार्ग आंखून ठेवला; त्याचप्रमाणे नद्यांसाठी सागराच्या लहरी उचंबळत राहतील हेंही त्यानेच ठरविले. सोडलेला बाण जसा नीट अश्वदलाकडे जातो, त्याप्रमाणे त्याची न्यायबुद्धि सरळ चालते. म्हणूनच त्याने दिनरश्मीसाठी अनेक मोठे पृथिव्यादि गोल ग्रह निर्माण केले. ॥ १ ॥\nआ॒त्मा ते॒ वातो॒ रज॒ आ न॑वीनोत्प॒शुर्न भूर्णि॒र्यव॑से सस॒वान् \nअ॒न्तर्म॒ही बृ॑ह॒ती रोद॑सी॒मे विश्वा॑ ते॒ धाम॑ वरुण प्रि॒याणि॑ ॥ २ ॥\nआत्मा ते वातः रजः आ नवीनोत् पशुः न भूर्णिः यवसे ससऽवान्\nअन्तः मही इति बृहती इति रोदसी इति इमे इति विश्वा ते धाम वरुण प्रियाणि ॥ २ ॥\nहे वरुणा, वात हा तुझा श्वासोच्छवासच आहे. तृण भक्षण केल्याने पुष्ट झालेला पशु झोपला असता जसा मोठ्याने घोरतो तसा हा वायु अंतरीक्षांत मोठा गंभीर निनाद करीत असतो; आणि त्याच अंतरालामध्ये ह्या ज्या विशाल रोदसी आहेत, त्या सर्व, हे वरुणा, तुझी प्रिय निवासस्थानेंच होत. ॥ २ ॥\nपरि॒ स्पशो॒ वरु॑णस्य॒ स्मदि॑ष्टा उ॒भे प॑श्यन्ति॒ रोद॑सी सु॒मेके॑ \nऋ॒तावा॑नः क॒वयो॑ य॒ज्ञधी॑राः॒ प्रचे॑तसो॒ य इ॒षय॑न्त॒ मन्म॑ ॥ ३ ॥\nपरि स्पशः वरुणस्य स्मत्ऽइष्टाः उभे इति पश्यन्ति रोदसी इति सुमेके इतिसुऽमेके\nऋतऽवानः कवयः यज्ञऽधीराः प्रऽचेतसः ये इषयन्त मन्म ॥ ३ ॥\nवरुणाचे सेवक सर्वत्र सहज संचार करतात; सर्वांगसुंदर ज्या रोदसी त्यांनाही ते अवलोकन करतात. ते अनेक सद्धर्मप्रिय, न्यायप्रिय, काव्यप्रिय, यज्ञनिष्ठ आणि अतिशय ज्ञानी आहेत. त्यामुळे चित्तवेधक कवनांची स्फूर्ति तेच देतात. ॥ ३ ॥\nउ॒वाच॑ मे॒ वरु॑णो॒ मेधि॑राय॒ त्रिः स॒प्त नामाघ्न्या॑ बिभर्ति \nवि॒द्वान्प॒दस्य॒ गुह्या॒ न वो॑चद्यु॒गाय॒ विप्र॒ उप॑राय॒ शिक्ष॑न् ॥ ४ ॥\nउवाच मे वरुणः मेधिराय त्रिः सप्त नाम अघ्न्या बिभर्ति\nविद्वान् पदस्य गुह्या न वोचत् युगाय विप्रः उपराय शिक्षन् ॥ ४ ॥\nमला ज्ञानी करून वरुणाने सांगितले कीं पृथ्वीरूप जी अवध्य धेनु तिची नांवे सत्तावीस आहेत. अशी उच्चतम स्थानाची जीं रहस्यें आहेत, ती ज्याला माहित असतात तो आपण होऊन कांही बोलतच नाही. भावी युगांतील पुढच्या पिढींतील लोकांना शिकविण्यासाठी त्यावेळी जो कोणी ज्ञानी असेल, तो मात्र ही रहस्यें सांगेल. ॥ ४ ॥\nति॒स्रो द्यावो॒ निहि॑ता अ॒न्तर॑स्मिन्ति॒स्रो भूमी॒रुप॑राः॒ षड्वि॑धानाः \nगृत्सो॒ राजा॒ वरु॑णश्चक्र ए॒तं दि॒वि प्रे॒ङ्खंस हि॑र॒ण्ययं॑ शु॒भे कम् ॥ ५ ॥\nतिस्रः द्यावः निऽहिताः अन्तः अस्मिन् तिस्रः भूमिः उपराः षट्ऽविधानाः\nगृत्सः राजा वरुणः चक्रे एतं दिवि प्रऽईङ्खं हिरण्ययं शुभे कम् ॥ ५ ॥\nपहा की, द्युलोक तीन प्रकारचे आहेत. अशा द्युलोकांच्या अंतरालांतही भूर्भूवादि तीन लोक जवळजवळ स्थापिले आहेत ते असे षड्‌विध आहेत. सर्वज्ञ जो वरुण त्यानें हे तेजोगोल बनविले. ते पहात असतां सोन्याचे झोलेच आकाशांत शोभेकरितां टांगले आहेत की काय असे वाटते. ॥ ५ ॥\nअव॒ सिन्धुं॒ वरु॑णो॒ द्यौरि॑व स्थाद्द्र॒प्सो न श्वे॒तो मृ॒गस्तुवि॑ष्मान् \nग॒म्भी॒रशं॑सो॒ रज॑सो वि॒मानः॑ सुपा॒रक्ष॑त्रः स॒तो अ॒स्य राजा॑ ॥ ६ ॥\nअव सिन्धुं वरुणः द्यौःऽइव स्थात् द्रप्सः न श्वेतः मृगः तुविष्मान्\nगम्भीरऽसंसः रजसः विऽमानः सुपारऽक्षत्रः सतः अस्य राजा ॥ ६ ॥\nआकाशाप्रमाणेच वरुणाने खाली भूमिवरील समुद्राचीही व्यवस्था लावली; आणि त्याच्या आंत शुभ्रतेजस्क उदकबिंदूप्रमाणे किंवा त्यांतील एखाद्या भीषण जलचराप्रमाणे तो गुप्त राहिला. वरुणाच्या स्तुतीचा घोष फारच गंभीर स्वरांत चालूं असतो. तो रजोलोकांना सहज व्यापून टाकतो. त्याचे क्षत्रबल (राज्यसत्ता) सर्वांना संकटांतून सहज पार पाडते, आणि ज्या ज्या वस्तूला अस्तित्व आहे, त्या सर्वांचा वरुण हा राजा आहे. ॥ ६ ॥\nयो मृ॒ळया॑ति च॒क्रुषे॑ चि॒दागो॑ व॒यं स्या॑म॒ वरु॑णे॒ अना॑गाः \nअनु॑ व्र॒तान्यदि॑तेरृ॒धन्तो॑ यू॒यं पा॑त स्व॒स्तिभिः॒ सदा॑ नः ॥ ७ ॥\nयः मृळयाति चकुषे चित् आगः वयं स्याम वरुणे अनागाः\nअनु व्रतानि अदितेः ऋधन्तः यूयं पात स्वस्तिऽभिः सदा नः ॥ ७ ॥\nम्हणून एखाद्याने जरी अपराध केला (पातक केले), तरी त्याची त्याला दया येते; अशा त्या वरुणाच्या समोर आम्ही पूर्णपणे निष्पाप होऊं आणि अनंत शक्ति अदितीच्या आज्ञांचे संवर्धन करूं; म्हणून दिव्य जनांनो तुम्हीपण असाच आशीर्वाद देऊन आमचे सदैव रक्षण करा. ॥ ७ ॥\nऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ८८ (वरुणसूक्त )\nऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - वरुण : छंद - त्रिष्टुभ्\nप्र शु॒न्ध्युवं॒ वरु॑णाय॒ प्रेष्ठां॑ म॒तिं व॑सिष्ठ मी॒ळ्हुषे॑ भरस्व \nय ई॑म॒र्वाञ्चं॒ कर॑ते॒ यज॑त्रं स॒हस्रा॑मघं॒ वृष॑णं बृ॒हन्त॑म् ॥ १ ॥\nप्र शुन्ध्युवं वरुणाय प्रेष्ठां मतिं वसिष्ठ मीळ्हुषे भरस्व\nयः ईं अर्वाञ्चं करते यजत्रं सहस्रऽमघं वृषणं बृहन्तम् ॥ १ ॥\nवसिष्ठा, मनोरथवर्षक वरुणाप्रित्यर्थ पवित्र वृत्तीची द्योतक, अत्यंत प्रेमळ आणि मन हालवून सोडणारी अशी एक स्तुति म्हण; की जी त्या पवित्र, असंख्यवरप्रद आणि श्रेष्ठ वीरोत्तमाला आपल्या यज्ञाकडे घेऊन येईल. ॥ १ ॥\nअधा॒ न्व॑स्य सं॒दृशं॑ जग॒न्वान॒ग्नेरनी॑कं॒ वरु॑णस्य मंसि \nस्व१र्यदश्म॑न्नधि॒पा उ॒ अन्धो॒ऽभि मा॒ वपु॑र्दृ॒शये॑ निनीयात् ॥ २ ॥\nअध नु अस्य सम्ऽदृशं जगन्वान् अग्नेः अनीकं वरुणस्य मंस् इ\nस्वः यत् अश्मन् अधिऽपाः ओं इति अन्धः अभि मा वपुः दृशये निनीयात् ॥ २ ॥\nत्याप्रमाणे त्या वरुणाचे दर्शन घेण्याकरितां मी पुढे गेलो आणि वरुणाचे म्हणून अग्नीच्याच ज्वालारूपाचें ध्यान केले. परंतु जेव्हां त्याच्या स्वरूपाचा प्रकाश शिलातलावर ठेवलेले मधुर पेय अत्यंत प्रेमाने गृहण करील, तेव्हांच त्याने आपले ते तेजोमय स्वरूप माझ्या दृष्टीला गोचर होऊं दिले असे होईल. ॥ २ ॥\nआ यद्रु॒हाव॒ वरु॑णश्च॒ नावं॒ प्र यत्स॑मु॒द्रमी॒रया॑व॒ मध्य॑म् \nअधि॒ यद॒पां स्नुभि॒श्चरा॑व॒ प्र प्रे॒ङ्ख॒ ई॑ङ्खपयावहै शु॒भे कम् ॥ ३ ॥\nआ यत् रुहाव वरुणः च नावं प्र यत् समुद्रं ईरयाव मध्यं\nअधि यत् अपां स्नुऽभिः चराव प्र प्रऽईङ्खे ईङ्खयावहै शुभे कम् ॥ ३ ॥\nपूर्वी एकदा जेव्हां वरुण आणि मी असे दोघे एकाच नौकेंत आरूढ झालो, आणि आम्ही ती नौका भर समुद्रामध्ये हांकारली, तेव्हां आम्हीं लाटांच्या उंच शिखरावरून वर खाली अशा रीतीने सरकूं लागलो की जणों हिंदोळ्यावर बसून आम्ही मजेने झोकेंच घेत आहोत. ॥ ३ ॥\nवसि॑ष्ठं ह॒ वरु॑णो ना॒व्याधा॒दृषिं॑ चकार॒ स्वपा॒ महो॑भिः \nस्तो॒तारं॒ विप्रः॑ सुदिन॒त्वे अह्नां॒ यान्नु द्याव॑स्त॒तन॒न्यादु॒षासः॑ ॥ ४ ॥\nवसिष्ठं ह वरुणः नावि आ अधात् ऋषिं चकार सुऽअपाः महःऽभिः\nस्तोतारं विप्रः सुदिनऽत्वे अह्वां यात् नु द्यावः ततनन् यात् उषसः ॥ ४ ॥\nह्याप्रमाणे वरुणाने वसिष्ठाला आपल्या नौकेमध्ये बसविले; आणि त्य सत्कृतिशील देवाने आपल्या तेजःसामर्थ्याने वसिष्ठाला \"ऋषि\" ची योग्यता आणली. आणि पुढे असा मंगल दिवस उजाडला की \"स्तवनप्रिय\" वरुणाने आपल्या उपासकाला ’ऋषि’ची पदवी दिली. पण यानंतर आता कित्येक दिवस लोटले, कित्येक उषःकाल लोटून गेले. ॥ ४ ॥\nक्व१ त्यानि॑ नौ स॒ख्या ब॑भूवुः॒ सचा॑वहे॒ यद॑वृ॒कं पु॒रा चि॑त् \nबृ॒हन्तं॒ मानं॑ वरुण स्वधावः स॒हस्र॑द्वारं जगमा गृ॒हं ते॑ ॥ ५ ॥\nक्व त्यानि नौ सख्या बभूवुः सचावहे इति यत् अवृकं पुरा चित्\nबृहन्तं मानं वरुण स्वधावः सहस्रऽद्वारं जगम गृहं ते ॥ ५ ॥\nतर हे वरुणा, ते आपले पूर्वीचे प्रेम कोठे गेले त्याकाळी आपण आपल्या निर्व्याज प्रेमाने एकत्र राहिलो होतो, आणि हे वरुणा, हे सर्वस्वतंत्रा, तुझे जे विशाल, आदर्शभूत आणि असंख्य द्वारांचे जे मंदित त्या मंदिरांत त्यावेळी मी प्रवेश केला होता. ॥ ५ ॥\nय आ॒पिर्नित्यो॑ वरुण प्रि॒यः सन्त्वामागां॑सि कृ॒णव॒त्सखा॑ ते \nमा त॒ एन॑स्वन्तो यक्षिन्भुजेम य॒न्धि ष्मा॒ विप्र॑ स्तुव॒ते वरू॑थम् ॥ ६ ॥\nयः आपिः नित्यः वरुण प्रियः सन् त्वां आगांसि कृणवत् सखा ते\nमा ते एनस्वन्तः यक्षिन् भुजेम यन्धि स्म विप्रः स्तुवते वरूथम् ॥ ६ ॥\nहे वरुणा, जो तुला सख्ख्या पुत्राप्रमाणे प्रिय आहे, त्याने जरी अपराध केला, तरी तो तुझा प्रिय भक्त आहे इकडे लक्ष असूं दे. पण हे पवित्रमूर्ते देवा, आम्ही पातकी राहून वैभवाचा उपभोग घेऊं असे कधी घडवूं नको. म्हणूनच ज्ञानरूप असा तूं तुझ्या स्तोतृजनाला आपला आनंदमय आश्रय दे. ॥ ६ ॥\nध्रु॒वासु॑ त्वा॒सु क्षि॒तिषु॑ क्षि॒यन्तो॒ व्य१स्मत्पाशं॒ वरु॑णो मुमोचत् \nअवो॑ वन्वा॒ना अदि॑तेरु॒पस्था॑द्यू॒यं पा॑त स्व॒स्तिभिः॒ सदा॑ नः ॥ ७ ॥\nध्रुवासु त्वा आसु क्षितिषु क्षियन्तः वि अस्मत् पाशं वरुणः मुमोचत्\nअवः वन्वानाः अदितेः उपऽस्थात् यूयं पात स्वस्तिऽभिः सदा नः ॥ ७ ॥\nतुझ्या ह्या अढळ प्रदेशामध्ये आम्ही वास्तव्य करून अदितीच्या सन्निध राहून तिच्या कृपाप्रसादाची मनीषा धरून राहात असतो. तर राजा वरुण आमच्या पातकाचे पाश तोडून आम्हांस मोकळे करो, आणि हे दिव्यविबुधांनो, तुम्हीपण सदैव हाच आशीर्वाद देऊन आमचे रक्षण करा. ॥ ७ ॥\nऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ८९ (वरुणसूक्त )\nऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - वरुण : छंद - जगती\nमो षु व॑रुण मृ॒न्मयं॑ गृ॒हं रा॑जन्न॒हं ग॑मम् \nमृ॒ळा सु॑क्षत्र मृ॒ळय॑ ॥ १ ॥\nमो इति सु वरुण मृत्ऽमयं गृहं राजन् अहं गमं मृळ सुऽक्षत्र मृळअय ॥ १ ॥\nजगत्‌राजा वरुणा, ह्या असल्या देहरूप मृत्तिकेच्या गृहांत मी पुनः पुनः प्रवेश करीन असे घडवूं नको. तर दया कर, हे सर्व सत्ताधीशा, मजवर दया कर. ॥ १ ॥\nयदेमि॑ प्रस्फु॒रन्नि॑व॒ दृति॒र्न ध्मा॒तो अ॑द्रिवः \nमृ॒ळा सु॑क्षत्र मृ॒ळय॑ ॥ २ ॥\nयत् एमि प्रस्फुरन्ऽइव दृतिः न ध्मातः अद्रिऽवः मृळअ सुऽक्षत्र मृळय ॥ २ ॥\nवार्‍याने फुगविलेला फुगा लटपटत जातो, त्याप्रमाणे मी थरथरां कांपत चाललो आहे; तर आता दया कर, हे सर्व सत्ताधीशा, मजवर दया कर. ॥ २ ॥\nक्रत्वः॑ समह दी॒नता॑ प्रती॒पं ज॑गमा शुचे \nमृ॒ळा सु॑क्षत्र मृ॒ळय॑ ॥ ३ ॥\nक्रत्वः समह दीनता प्रतिऽईपं जगम शुचे मृळ सुऽक्षत्र मृळय ॥ ३ ॥\nहे दीप्तिमंता, हे पावना, मनोदौर्बल्यामुळे मी कर्तव्यापासून भ्रष्ट होऊन उलट्याच दिशेने गेलो असेन, तर दया कर, हे सर्व सत्ताधीशा, मजवर दया कर. ॥ ३ ॥\nअ॒पां मध्ये॑ तस्थि॒वांसं॒ तृष्णा॑विदज्जरि॒तार॑म् \nमृ॒ळा सु॑क्षत्र मृ॒ळय॑ ॥ ४ ॥\nअपां मध्ये तस्थिऽवांसं तृष्णा अविदत् जरितारं मृळ सुऽक्षत्र मृळय ॥ ४ ॥\nचमत्कार असा पहा की, मी तुझा उपासक असा पाण्यामध्ये उभा आहे, तरीपण मी तृषाक्रांतच आहे, तर देवा दया कर, हे सर्व सत्ताधीशा, मजवर दया कर. ॥ ४ ॥\nयत्किं चे॒दं व॑रुण॒ दैव्ये॒ जने॑ऽभिद्रो॒हं म॑नु॒ष्या॒३श्चरा॑मसि \nअचि॑त्ती॒ यत्तव॒ धर्मा॑ युयोपि॒म मा न॒स्तस्मा॒देन॑सो देव रीरिषः ॥ ५ ॥\nयत् किं च इदं वरुण दैव्ये जने अभिऽद्रोहं मनुष्याः चरामसि\nअच् इत्ती यत् तव धर्म युयोपिम मा नः तस्मात् एनसः देव रिरिषः ॥ ५ ॥\nहे वरुणा, आम्ही मानवांनी दिव्य विबुधांविरुद्ध जे कांही द्रोहबुद्धियुक्त पापकर्म आचरिले असेल, किंवा अविचाराने तुझ्या धर्मशील आज्ञा मोडल्या असतील, तर त्या अपराधाबद्दल, त्या पातकाबद्दल हे देवा, तूं आम्हांवर क्रुद्ध होऊं नको. ॥ ५ ॥\nऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ९० ( इंद्रवायुसूक्त )\nऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - वायु, इंद्रवायु : छंद - त्रिष्टुभ्\nप्र वी॑र॒या शुच॑यो दद्रिरे वामध्व॒र्युभि॒र्मधु॑मन्तः सु॒तासः॑ \nवह॑ वायो नि॒युतो॑ या॒ह्यच्छा॒ पिबा॑ सु॒तस्यान्ध॑सो॒ मदा॑य ॥ १ ॥\nप्र वीरऽया शुचयः दद्रिः वां अध्वर्युऽभिः मधुऽमन्तः सुतासः\nवह वायो इति निऽयुतः याहि अच्च पिब सुतस्य अन्धसः मदाय ॥ १ ॥\nअध्वर्यूंनी पिळून काढलेला हा पवित्र आणि मधुर सोमरस वीराला योग्य अशा प्रवृत्तीने तुजला अर्पण केला आहे; तर हे वायु, तूं आपले \"नियुत्\" अश्व जोडून इकडे ये, आणि हृष्ट होण्यासाठी ह्या मधुर पेयाचे प्राशन कर. ॥ १ ॥\nई॒शा॒नाय॒ प्रहु॑तिं॒ यस्त॒ आन॒ट् छुचिं॒ सोमं॑ शुचिपा॒स्तुभ्यं॑ वायो \nकृ॒णोषि॒ तं मर्त्ये॑षु प्रश॒स्तं जा॒तोजा॑तो जायते वा॒ज्य॑स्य ॥ २ ॥\nईशानाय प्रऽहुतिं यः ते आनट् शुचिं सोमं शुचिऽपाः तुभ्यं वायो इति\nकृणोषि तं मर्त्येषु प्रऽशस्तं जातःऽजातः जायते वाज्यस्य ॥ २ ॥\nतुज सर्व सत्ताधीशाला पवित्र वस्तूंचे रक्षण करणार्‍या हे वायो, तुला जो भक्त पवित्र अशा सोमरसाची उत्कृष्ट आहुति अर्पण करील, त्याला तूं सर्व मानवांमध्ये अत्यंत विख्यात करतोस, इतकेंच काय, पण त्याचा पुत्र देखील प्रसिद्ध असा सत्त्ववीर निपजतो. ॥ २ ॥\nरा॒ये नु यं ज॒ज्ञतू॒ रोद॑सी॒मे रा॒ये दे॒वी धि॒षणा॑ धाति दे॒वम् \nअध॑ वा॒युं नि॒युतः॑ सश्चत॒ स्वा उ॒त श्वे॒तं वसु॑धितिं निरे॒के ॥ ३ ॥\nराये नु यं जज्ञतुः रोदसी इति इमे इति राये देवी धिषणा धाति देवं\nअध वायुं निऽयुतः सश्चत स्वाः उत श्वेतं वसुऽधितिं निरेके ॥ ३ ॥\nभक्ताला दिव्य संपत्ति लाभावी म्हणूनच ह्या रोदसींनी ज्या वायूला प्रकट केले, ज्या देवाला दैवी धर्म बुद्धीनें, दैवी संपत्तीसाठींच त्यांनी येथे स्थापन केले, अशा वायूचे स्वतःचे \"नियुत्\" नांवाचे अश्व त्या दिव्यनिधान श्वेततेजस्क वायूला कधी सोडून जात नाहींत. अगदी कांही केल्या सोडून जात नाहींत. ॥ ३ ॥\nउ॒च्छन्नु॒षसः॑ सु॒दिना॑ अरि॒प्रा उ॒रु ज्योति॑र्विविदु॒र्दीध्या॑नाः \nगव्यं॑ चिदू॒र्वमु॒शिजो॒ वि व॑व्रु॒स्तेषा॒मनु॑ प्र॒दिवः॑ सस्रु॒रापः॑ ॥ ४ ॥\nउच्चन् उषसः सुऽदिनाः अरिप्राः उरु ज्योतिः विविदुः दीध्यानाः\nगव्यं चित् ऊर्वं उशिजः वि वव्रुः तेषां अनु प्रऽदिवः सस्रुः आपः ॥ ४ ॥\nउषःकालची प्रभा उजळली; सूर्याचे निष्कलंक रश्मि दृग्गोचर झाले; तेव्हां व्यापक तेजाचे धान करणार्‍या निष्ठावंत भक्तांनी प्रकाशधेनूंचा प्रचंड समूह अनावृत केला; त्याबरोबर तुंबून राहिलेली उदकें आपल्या मार्गाने वाहूं लागली. ॥ ४ ॥\nते स॒त्येन॒ मन॑सा॒ दीध्या॑नाः॒ स्वेन॑ यु॒क्तासः॒ क्रतु॑ना वहन्ति \nइन्द्र॑वायू वीर॒वाहं॒ रथं॑ वामीशा॒नयो॑र॒भि पृक्षः॑ सचन्ते ॥ ५ ॥\nते सत्येन मनसा दीध्यानाः स्वेन युक्तासः क्रतुना वहन्ति\nइन्द्रवायूइति वीरऽवाहं रथं वां ईशानयोः अभि पृक्षः सचन्ते ॥ ५ ॥\nसत्यप्रतिज्ञ मनानें ते ऋषि धानमग्न होतात, आणि आपल्या कर्तृत्त्वाशी योगयुक्त होऊन वर्तत असतात; त्याप्रमाणे हे इंद्रावायूहो, तुम्हा सर्वशक्तिमान वीरांना घेऊन जाणार्‍या रथाला देखील तुमचे सामर्थ्य संलग्न झालेले असते. ॥ ५ ॥\nई॒शा॒नासो॒ ये दध॑ते॒ स्व॑र्णो॒ गोभि॒रश्वे॑भि॒र्वसु॑भि॒र्हिर॑ण्यैः \nइन्द्र॑वायू सू॒रयो॒ विश्व॒मायु॒रर्व॑द्भि र्वी॒रैः पृत॑नासु सह्युः ॥ ६ ॥\nईशानासः ये दधते स्वः नः गोभिः अश्वेभिः वसुऽभिः हिरण्यैः\nइन्द्रवायूइति सूरयः विश्वं आयुः अर्वत्ऽभिः वीरैः पृतनासु सह्युः ॥ ६ ॥\nजे आम्हांला गोधन, अश्वधन, सुवर्णधन आणि इतर उत्कृष्ट वस्तू देऊन शिवाय दिव्यलोकही देतात, ते तुम्ही सर्वसत्ताधीशच आहांत. तर हे इंद्रवायूंनो, आमच्या धुरीणांना दीर्घायुष्य लाभावे आणि तुमच्या प्रसादाने अश्ववीर आणि शूर सैनिक ह्यांच्या सहाय्याने त्यांनी शत्रूला चिरडून टाकावे ही आमची इच्छा आहे. ॥ ६ ॥\nअर्व॑न्तो॒ न श्रव॑सो॒ भिक्ष॑माणा इन्द्रवा॒यू सु॑ष्टु॒तिभि॒र्वसि॑ष्ठाः \nवा॒ज॒यन्तः॒ स्वव॑से हुवेम यू॒यं पा॑त स्व॒स्तिभिः॒ सदा॑ नः ॥ ७ ॥\nअर्वन्तः न श्रवसः भिक्षमाणाः इन्द्रवायू इति सुस्तुतिऽभिः वसिष्ठाः\nवाजऽयन्तः सु अवसे हुवेम यूयं पात स्वस्तिऽभिः सदा नः ॥ ७ ॥\nआम्हांजवळ अश्ववीर नाहीत, तरी आम्ही वसिष्ठ कुलोत्पन्न भक्तजन, भक्तिप्रेरित स्तुतींनी, हे इंद्रवायूहो, तुम्हांजवळ सत्कीर्तिची याचना करतो. सत्त्वाची पराकाष्ठा करणारे आम्ही भक्त तुमच्या कृपेसाठी हविर्भाग अर्पण करतो. तर हे दिव्यजनांनो, तुम्हीं आपल्या आशीर्वचनांनी आमचे सदैव रक्षण करा. ॥ ७ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-24T00:44:28Z", "digest": "sha1:TDXZKI4GJ3LBM5C6LCB6SWUNA46KBNVU", "length": 16103, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "मावळात आग्या मोहोळाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना…\nयुतीचा लवकर निर्णय घ्या; अन्यथा लोकसभा विधानसभा निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याची …\nमहापालिका निवडणुकीत जनतेने कानफटवले, तरीही बारणेंना दुसऱ्यांदा खासदार होण्याची स्वप्ने पडताहेत;…\nप्रश्न पिंपरी-चिंचवडच्या पाण्याचा; विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ठरवले चोर\nडीजे वाजण्यावरील बंदी तूर्तास हटवणार नाही- उच्च न्यायालय\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा…\nपिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना\nवाल्हेकरवाडीतील डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nपिंपळेनिलखमध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे…\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना…\nचाकण जवळील काळूस येथे विष प्राशन करून ५० वर्षीय इसमाची आत्महत्या\nनिगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न\nदिघीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू\nचाकण येथील रबर कंपनीचे दोन बँक अकाऊंट हॅक; ४० लाखाची रक्कम…\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले…\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव…\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही…\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका –…\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मुलासह १८ जणांना जन्मठेप\nआमच्या संयमाचा अंत पाहू नका, भारताला मोठा पलटवार झेलावा लागेल –…\nमोदी माझे मित्र आहेत आणि भारतावर माझ प्रेम आहे – डोनाल्ड…\nनीरव मोदीच्या बहिणीविरोधातही इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस\nनेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ७ प्रवाशी बेपत्ता\nHome Pune Gramin मावळात आग्या मोहोळाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू\nमावळात आग्या मोहोळाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू\nवडगाव, दि. २५ (पीसीबी) – आग्या मोहोळाच्या माशांनी हल्ला करुन चावा घेतलेल्या एका शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना मावळ तालुक्यातील वडगाव जवळ असलेल्या कोंडिवडे गावात घडली.\nज्ञानोबा बारकू लागमण (वय ५०, रा. ता. मावळ, गाव. कोंडिवडे) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.\nप्राप्त माहितीनुसार, मयत ज्ञानोबा लागमण हे नेहमीप्रमाणे कोंडिवडे येथील त्यांच्या शेतात काम करत होते. यावेळी अचानक आग्या मोहोळाच्या माशांनी त्यांच्यावर हल्ला चडवला. माशांनी त्यांच्या चेहऱ्यावर, मानेवर यासह शरिरावर ठिकठिकाणी चावा घेतला. यावेळी त्यांना तीव्र वेदना होऊ लागल्याने त्यांनी आरडा ओरडा सुरु केला. यावर शेतात काम करणारे त्यांचे नातेवाई त्यांच्या जवळ पोहचले त्यांनी माशांना हकलण्याचा प्रयत्न केला. मात्र बराच वेळ माशांनी ज्ञानोबा यांना चावा घेतला. नातेवाईकांच्या प्रयत्नानंतर काही वेळाने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.\nPrevious articleगांधीनगर, खराळवाडी, कामगारनगरातील नागरिकांचा महापालिका आयुक्तांच्या बंगल्यावर मोर्चा\nNext articleपिंपरी-चिंचवडचे पोलिस निर्ढावले; जमीन विक्री फसवणुकीच्या तक्रारीची आठ महिन्यांनी घेतली दखल\nराष्ट्रवादीच्या भोर-वेल्हा-मुळशी विधानसभा मतदारसंघ अध्यक्षपदी सूसमधील सुनील चांदेरे यांची निवड\nखेड जेलमधील आरोपी पलायन प्रकरणी गार्ड कमांडर निलंबित; ३ पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी होणार\nचोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपी खेड जेलमधून गज कापून पळाले\nमहाआघाडीत मला झुकते माप द्यावे; मनसे आमदार सोनवणेंची अजित पवारांकडे मागणी\nजेजुरी गडावर दसऱ्यानिमित्त १८ तास मर्दानी खेळांचा थरार\nतळेगावमध्ये देशी पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसांसह एकाला अटक\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना...\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \nनोकरीचे आमिष दाखवून चिंचवडमधील तरुणाला ६३ हजारांचा गंडा\nधक्कादायक : आळंदीतील बेपत्ता अल्पवयीन तरुणीवर तिघांकडून बलात्कार\nजुमलेबाजीमुळेच राम मंदिराचा मुद्दा हाती घेतला; उध्दव ठाकरेंचा भाजपला टोला\nनिगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nदेहुरोडमध्ये अभियंता तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या\nपिंपरीतील शगुन चौक ते वाल्मिकी चौकापर्यंतच्या रस्त्याची रुंदी वाढवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/07/news-1504.html", "date_download": "2018-10-24T00:15:53Z", "digest": "sha1:OWUVFD2BPOBI2NQKNDQWX3CWQYH7GURJ", "length": 4634, "nlines": 72, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "कर्जाला कंटाळून सोनईत तरुण शेतकऱ्याची आत्महत्या. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar North Newasa कर्जाला कंटाळून सोनईत तरुण शेतकऱ्याची आत्महत्या.\nकर्जाला कंटाळून सोनईत तरुण शेतकऱ्याची आत्महत्या.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सोनईचे कन्हेरवस्ती येथे तरुण शेतकरी सखाराम तुकाराम निमसे (वय ३३) यांनी कर्जाला कंटाळून शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी (दि. १३) सकाळी निमसे वस्तीवर भल्या पहाटेच शेडमध्ये लटकलेला सखाराम पपाहून नातेवाईक व घरच्या लोकांनी अतिशय घाईने त्याला शिंगणापूर ग्रामीण रुग्णालयात नेले.\nपरंतु, रुग्णालयात नेण्यापूर्वीच या शेतकऱ्याचा मृत्यू झालेला असल्याचे ड्युटीवरील वैद्यकीय अधिकारी डॉ. कोरडे यांनी तपासणी करुन नातेवाईकांना सांगितले. तसेच याबाबतचा अहवाल सोनई पोलीस ठाण्याला कळविले वरून सोनई पोलिसांनी अकस्मात मृत्यू र.क्र. २२/२०१८ दाखल केला असून सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य हवालदार प्रवीण आव्हाड पुढील तपास करीत आहेत. मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यानंतर कन्हेरवस्ती सोनई येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nउद्धव ठाकरे लोकसभा उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार या चार नेत्याची नावे चर्चेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/saptarang/balaji-sutars-poem-saptarang-29277", "date_download": "2018-10-24T01:04:05Z", "digest": "sha1:FBV3RTANYZRWY6KCR3QU3SRG3WZUYS6N", "length": 12785, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "balaji sutar's poem in saptarang सोशल मीडियावरचं गाजलेलं... (बालाजी सुतार) | eSakal", "raw_content": "\nसोशल मीडियावरचं गाजलेलं... (बालाजी सुतार)\nबालाजी सुतार majhegaane@gmail.com (९३२५०४७८८३)\nसोमवार, 6 फेब्रुवारी 2017\nशेवटची ओळ लिहून लेखकाने पेन बाजूला टेकवलं आणि खुर्चीच्या मागे रेलून एक अशक्त आळस झाडला. मग हाताची बोटे एकमेकांत गुंफून ती मोडली, तेव्हा कडाकडा आवाज निघाला. देह सैल सोडून मेंदूतला कोरा अवकाश भोगत ओसरीबाहेरच्या लख्ख चकाकत्या उन्हाकडे पाहत तो डोळे शेकून घेत राहिला बराच वेळ. समोर अंगणातल्या झाडाखाली काही चिमण्या ठुमकत होत्या आणि सुन्नाट उन्हाने चिडीचूप झाडाची निश्‍चेट स्तब्ध पाने. उष्ण हवेचे काही दुबळे झोत. एकाएकी लेखकाला वाटलं, की अशाच एका स्तब्ध दुपारी हातातून निसटून गेलेला सावळ्या मनगटावर हिरवे चुडे ल्यालेला तो हात आता कुठे काय करत असेल\nशेवटची ओळ लिहून लेखकाने पेन बाजूला टेकवलं आणि खुर्चीच्या मागे रेलून एक अशक्त आळस झाडला. मग हाताची बोटे एकमेकांत गुंफून ती मोडली, तेव्हा कडाकडा आवाज निघाला. देह सैल सोडून मेंदूतला कोरा अवकाश भोगत ओसरीबाहेरच्या लख्ख चकाकत्या उन्हाकडे पाहत तो डोळे शेकून घेत राहिला बराच वेळ. समोर अंगणातल्या झाडाखाली काही चिमण्या ठुमकत होत्या आणि सुन्नाट उन्हाने चिडीचूप झाडाची निश्‍चेट स्तब्ध पाने. उष्ण हवेचे काही दुबळे झोत. एकाएकी लेखकाला वाटलं, की अशाच एका स्तब्ध दुपारी हातातून निसटून गेलेला सावळ्या मनगटावर हिरवे चुडे ल्यालेला तो हात आता कुठे काय करत असेल\nअभावितपणे लेखकाने पुढ्यातला कागद जवळ ओढला आणि त्याच्या घड्या घालून विमान तयार केलं. मग आपल्या म्हाताऱ्या हातातली शक्ती एकवटून ते हवेत फेकलं. अंगणातल्या उन्हात दोनेक गिरक्‍या घेऊन ते खाली पडलं तेव्हा चिमण्या धास्तावून उडून गेल्या. ते पाहताना लेखकाने खुर्चीच्या पाठीवर मान टाकली आणि डोळे मिटून घेतले. ऐन बहरात विरून गेलेल्या चुड्यातला हिरवा रंग त्याच्या पानगळल्या डोळ्यांत उतरत असतानाच पुढचा एक श्‍वास घेणं त्याच्याकडून राहून गेलं. सुन्न दुपारी सावळ्या मनगटावरच्या एका हिरव्या चुड्याच्या आठवणीत विरघळत लेखक कणाकणाने मरून गेला.\nशेवटी, कशाचीच कल्पना नसलेली एक माशी उन्हं कलेस्तोवर त्याच्या नाकावर उठबस करत राहिली.\n#MeToo ‘विशाखा’ ते ‘मी-टू’ ः एक वाटचाल\n‘मीटू’ चळवळीने स्त्रियांच्या लैंगिक शोषणाचा प्रश्‍न ऐरणीवर आणला आहे. या चळवळीची खिल्ली उडवणे किंवा तात्पुरते वादळ म्हणून हा विषय सोडून देणे...\n`#MeToo’ मोहिमेला बदनाम करू नका - सरोदे\nपुणे - #MeToo या मोहिमेमुळे पुरुषसत्तेने दडपणूक केलेल्या व अनेक समस्यांना सामोरे जाणाऱ्या महिलांना आता किमान बोलण्याची संधी मिळू लागली आहे. या...\nउत्तम सदाकाळ यांना \"कवयित्री शांता शेळके साहित्य गौरव पुरस्कार\" जाहीर\nजुन्नर - मढ ता.जुन्नर येथील साहित्यिक, कवी, व्याख्याते व दैनिक सकाळ मधील गुदगुल्या सदराचे विनोदी लेखक उत्तम सदाकाळ यांना 'कवयित्री शांता शेळके...\nजुन्नरला संभाजी ब्रिगेडचे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन\nजुन्नर - श्री समर्थ रामदास स्वामी, संतांचे जीवन, सदगुणांच्या गोष्टी ही पुस्तके जुन्नर तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येऊ नयेत अशी...\n#MeToo वरुण ग्रोव्हरचा \"सत्या'चा आग्रह\nनवी दिल्ली : \"मी-टू' प्रकरणावरून बॉलिवूडची अनेक मंडळी अडचणीत आलेली असताना सुपरहिट वेब सीरिज सेक्रेड गेम्सचे लेखक वरुण ग्रोवर यांच्यावरही लैगिंक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/10/social-2109.html", "date_download": "2018-10-24T01:06:50Z", "digest": "sha1:6PKF6DB2Z4XGCCOFMTA4YC4PEMVC2HVE", "length": 15636, "nlines": 89, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "सत्यजीत फक्त 'सत्य' परिस्थितीवरच बोलतो ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nसत्यजीत फक्त 'सत्य' परिस्थितीवरच बोलतो \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जगताप समर्थक विरुद्ध तांबे समर्थक अशी लढाई सध्या सोशल मीडियावर नगरच्या नेटीझन्सचे मनोरंजन करीत आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या कामकाजाबाबत सत्यजीत तांबे यांच्या उपरोधिक फेसबुक पोस्टला आमदार जगताप व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जनतेचे प्रश्न त्या 'कमोड' वरुन नाही तर रस्त्यावर उतरून सुटतात अश्या आक्रमक भाषेत सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले मात्र आता या टीकेला सत्यजित तांबे समर्थकांनी 'अभ्यासूपणे' उत्तर दिले आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nनगर शहर खरेच बदलले का हा प्रश्न विचारतच,सत्यजीत फक्त सत्य परिस्थितीवरच बोलतो, सत्यजीतदादा नगरच्या सर्व राजकारण्यांबाबत बोलले, कोणाचेही नाव न घेत जे खरे मुद्दे आहेत तेच मांडले अशा आशयाची पोस्ट समर्थक शेअर करत आहेत.\nसोशल मिडीयावर व्हायरल होत असलेली पोस्ट पुढीलप्रमाणे -\nमित्रांनो काल 19 ऑक्टोबर तारीख झाली, तारीख सर्वांनाच माहीत असेल, 19 ऑक्टोबर 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. महाराष्ट्रात सर्वत्र चर्चा होती की युती होईल का महाराष्ट्रात सर्वत्र चर्चा होती की युती होईल का आघाडी होईल का आणि युती ही झाली नाही आणि आघाडी ही झाली नाही, परिणामी सर्व पक्षांनीं आपापले वेगवेगळे उमेदवार दिले, मतांमध्ये विभागणी झाली आणि 25 वर्षांचा इतिहास बदलला, हार-जित ही राजकारनाची सख्खे भावंड आहेत ह्या गोष्टी प्रत्येक राजकारनीं व्यक्तीला माहीत असतात.\nआपण सर्व उमेदवार व त्यांची कार्य शैली ओळखत होतो, पण ह्यात एक वेगळा उमेदवार , त्याची वेगळी ओळख, त्याची कार्य करण्याची वेगळी पद्धत, विकासात्मक दूरदृष्टी असलेला नेता, त्यांनी अफिडेबिट करून दिल होत की एवढी काम करणार, पण तरीही काही मतांवरून त्यांना हार पत्करावा लागला, तरीही त्यांनी त्यांच्या कामाची लय ही चालूच ठेवले, आणि आज ही आपण पाहतोय त्यांच्या कामाबद्दल तळमळ , त्यात मित्रांनो काही काम अशी होती की जी नगर च्या एकही उमेदवारांनी आज पर्यंत त्यावर कधी विचार सुद्धा केला नाही आणि त्यात 10 काम अशी होती की ती जर नाही केली तर कायद्याने जी शिक्षा लागेल ती भोगण्यास पात्र असेल,\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nमित्रांनो त्यासाठी कार्यक्षम पणा हा महत्वाचा असतो, आणि असे उमेदवार होते ते काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे युवक नेते सत्यजीत तांबे पाटील, यांनी कायमच नगरच्या प्रश्नांवर आवाज उठवला, सध्या तर नगरच्या उड्डाणपुलाविषयी ते सरकार च्या हाथ धुवून माघ लागलेत आणि एवढंच नाही तर त्यांनी असा निश्चय केलाय की जो पर्यंत उड्डाणपूल होणार नाही तो पर्यंत शांत बसणार नाही.\nकाल 3 वर्ष पूर्ण झाले, मी काल त्यांच्या फेसबुक अकाउन्ट वरून 1 पोस्ट पहिली, पण त्यात त्यांनी सत्य परिस्थिती नगर बद्दल मांडली मित्रांनो आपणही पाहू त्यांनी काय मांडलं .\nखरंच समाधान आहे , ३ वर्षात नगर शहर संपूर्ण बदलून गेलंय. पिण्याच्या पाण्याची २४ तास सोय झालीय, रस्ते चकचकीत झालेत, सर्वत्र लहान मुलांसाठी छान गार्डनस् व विद्यार्थ्यांसाठी वाचनालय झालीत, उड्डाणपूल पूर्ण झालाय, बायपास मुळे शहरातल्या रस्त्यांना ताण कमी पडतोय, पुणे-नगर रेल्वे चे कामही अंतीम टप्प्यात आलयं, एमआयडीसीत आलेल्या नविन मोठ्या उद्योगांमुळे हजारो युवकांना नोकरी मिळालीय, कुणालाही नगर सोडून पुण्या- मुंबईला जावसं वाटत नाहीय. आता नगर शहर रिटायर लोकांचे व पेन्शरांचे शहर म्हणून नव्हे तर युवकांचे वेगाने प्रगत होणारे शहर म्हणून ओळखले जातंय यापेक्षा काय अधिक पाहीजे \nमी जेव्हा ही पोस्ट पहिली, त्या नंतर त्यांना फोन केला, त्यांनी माझा फोन उचलला, व त्यांनी व मी तब्बल 15 ते 20 मिनिट या नगर शहरावर चर्चा केली, त्यातून एक मला जाणवलं की त्यांचा मध्ये नगर शहराबद्दल खूप तळमळ आहे, त्यांना नगर शहराची छबी बदलायची आहे, ते मला म्हणाले, की ह्या नगर शहराला आता पर्यंत खेड म्हणुन ओळखले जाते, उड्डाणपूल नाही, बाह्यवळण रास्ता नाही, विकासाच्या नावावर उगाच काहीतरी चालायल, नगर जैसे थे तसच आहे, आणि एवढंच नाही तर नुसत नारळ फोडून नाही विकास होत हे ही ते म्हणाले,\nपण ह्यात त्यांनी कोणाचेही नाव नाही घेतले, तरी मी सकाळपासून पाहतोय काही पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या नावाने खडे फोडायचा प्रयत्न करतायेत पण मला त्यांना ही सल्ला द्यायचा आहे त्यांनी तर कोणाचेही नाव ही घेतले नाही, माझ्या मते ते नगर च्या संपूर्ण नेतृत्वावर बोलले, मग त्यात व्यक्तिगत कोणाचेही नाव नाही घेतले पण मला त्यांना ही सल्ला द्यायचा आहे त्यांनी तर कोणाचेही नाव ही घेतले नाही, माझ्या मते ते नगर च्या संपूर्ण नेतृत्वावर बोलले, मग त्यात व्यक्तिगत कोणाचेही नाव नाही घेतले आणि हो त्यांनी मांडलेले मुद्दे चुकीचे नव्हे, सत्यजीत फक्त सत्य परिस्थितीवरच बोलतो अस मला वाटते, हे माझं व्यक्तिगत मत आहे आणि हो त्यांनी मांडलेले मुद्दे चुकीचे नव्हे, सत्यजीत फक्त सत्य परिस्थितीवरच बोलतो अस मला वाटते, हे माझं व्यक्तिगत मत आहे आणि माझ्या मते त्यांनी काल मांडलेल्या सर्वच्या सर्व मुद्दे बरोबर आहेत, माझा आपल्या सर्व युवा मित्रांना व तरुण मित्रांना व ज्येष्ठ मंडळीला एक विचारायचं आहे , की खरच नगर थोडं तरी बदललं का हो \nमोदींच्या लाटेत खासदार झेलेले उड्डाणपुलावरन नगर ची दिशाभूल करतायेत, पालकमंत्री सुद्धा त्या बाबतीत श्रेय घेण्यात पुढे, मग नगर बद्दल कोणी काही बोललं तर त्याच्या नावानी खडे फोडायचे, मग ही गोष्ट तुम्हाला तरी पटते का आज माझं वय 32 आहे मी घेल्या 15 वर्षांपासून नगरचे राजकरण जवळून पाहतो, नगर शहराला फक्त भूल भुल्ह्या करून ठेवलंय, आता कोणी केलय आणि कस केलंय हे तुम्ही विचार करा , पण नगर बद्दल चांगले विचार ठेवा, मग कोणीही असो, जो नगर चा चांगला विचार करेल जनता त्याच्या सोबत असेल, मग कोणताही पक्ष असो . आज माझं वय 32 आहे मी घेल्या 15 वर्षांपासून नगरचे राजकरण जवळून पाहतो, नगर शहराला फक्त भूल भुल्ह्या करून ठेवलंय, आता कोणी केलय आणि कस केलंय हे तुम्ही विचार करा , पण नगर बद्दल चांगले विचार ठेवा, मग कोणीही असो, जो नगर चा चांगला विचार करेल जनता त्याच्या सोबत असेल, मग कोणताही पक्ष असो .\n(सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या पोस्ट अहमदनगर सोशल मिडीया ह्या पेजच्या माध्यमातून अहमदनगर लाईव्ह २४.कॉम वर पब्लिश केल्या जातात अहमदनगर लाईव्ह हे स्वतंत्र आणि निपक्ष न्यूज पोर्टल असून कोणत्याही राजकीय नेत्या आणि पक्षांच्या विचाराशी आम्ही बांधील नाही.)\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nसत्यजीत फक्त 'सत्य' परिस्थितीवरच बोलतो \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nउद्धव ठाकरे लोकसभा उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार या चार नेत्याची नावे चर्चेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B6/", "date_download": "2018-10-24T00:14:48Z", "digest": "sha1:2YDKCFFPYSAYBSGFVZIAWPXR55US2SAB", "length": 6166, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जयंत पाटील तुम्ही रोहित शर्मासारखी बॅटिंग करा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजयंत पाटील तुम्ही रोहित शर्मासारखी बॅटिंग करा\nपुणे- रोहित शर्माने आयपीएलमध्ये जसा त्याच्या टीमला विजय मिळवून दिला, त्याप्रमाणेच आपण कॅप्टन झाल्याने आगामी निवडणुकीत पक्षाला विजय मिळवून द्यावा, असा सोदाहरण सल्ला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिला.\nजयंत पाटील हे फिरकी गोलंदाज म्हणून ओळखले जातात. कारण ते मध्येच गुगली टाकतात, असेही पवार म्हणाले.\nविजय मिळवून देण्यासाठी तुम्ही वाट्टेल ते करणार नाही, हे माहिती आहे. म्हणूनच तुम्ही पक्षाला विजय मिळवून द्यावा, असे पवार यांनी नमूद केले. तटकरे यांनीही चार वर्षे चांगली फलंदाजी केली असे म्हणत त्यांच्या प्रदेशाधक्षपद कारकीर्दीबद्दल समाधान व्यक्त केले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleबिहारमध्ये होडी उलटून 8 जणांचा मृत्यू\nNext articleगोळीबार प्रकरणातील एकाला अटक\nदिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर अन्न औषध प्रशासनाचे छापासत्र\nएमपीएससीतील नियुक्‍त उमेदवारांची ससेहोलपट\nपेपर फुटीची सत्यशोधन समितीकडून तपासणी\nकोजागिरीचा पौर्णिमेनिमित्त महापालिका उद्याने रात्री १२ पर्यंत राहणार खुली\n“वैमानिक प्रशिक्षण’वर सव्वादोन कोटी खर्च\nपालिकेत सत्ताधारी विरुद्ध अधिकारी संघर्ष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/kejariwal-writes-letters-to-bjp-chief-ministers-across-india/", "date_download": "2018-10-24T01:12:05Z", "digest": "sha1:PZZCOZDDKZ2HFVSWZT7OF7GMOCCA2SQ2", "length": 9930, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "केजरीवाल यांची भाजपच्या मुख्यमंत्र्यांना पत्रे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकेजरीवाल यांची भाजपच्या मुख्यमंत्र्यांना पत्रे\nप्रस्तावित वीज दुरुस्ती विधेयकास विरोध\nनवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी भाजप आणि एनडीए आघाडीची सरकार असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्रे पाठवून प्रस्तावित इलेक्‍ट्रीसिटी कायद्यातील दुरुस्त्यांच्या गंभीर परिणामांबाबत पंतप्रधानांशी चर्चा करण्याची सूचना केली आहे. केजरीवाल यांनी अरुणाचल प्रदेश, आसाम, छत्तीसगड, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश, महाराष्त्र, मणिपूर, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, त्रिपुरा, बिहार, नागालॅन्ड आणि मेघालयाच्या मुख्यमंत्र्यांना या संदर्भात पत्रे पाठवली आहेत.\nआपण भाजप आघाडीशी संबंधित आहात, हे मला माहिती आहे. प्रस्ताविक इलेक्‍ट्रीसिटी दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात बोलणे आपल्याला अवघड आहे. मात्र आपण पंतप्रधानांची भेट घ्यावीत आणि त्यांना या दुरुस्तीतील धोक्‍यांची जाणीव करून द्यावीत, अशी विनंती केजरीवालांनी या पत्राद्वारे संबंधित मुख्यमंत्र्यांना केली आहे. केजरीवाल यांनी ईशान्य दिल्लीतील एका सभेमध्ये बोलताना आपण अशी पत्रे पाठवणार असल्याचे शनिवारीच जाहीर केले होते.\nमोदी सरकार हिवाळी अधिवेशनामध्ये वीजदरवाढीविषयीचे दुरुस्ती विधेयक मांडणार आहे. या विधेयकामुळे टप्प्याटप्प्याने अनुदान काढून टाकले जाणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाचे कंबरडेच मोडणार आहे. वीजेचे बील भरणे सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात राहणार नाही, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.\nदिल्लीत वीजेच्या वापरासाठी 200 युनिटमागे 1 रुपया प्रति युनिट दराने आकारणी केली जाते. मात्र ज्यांना 400 युनिटचा वापर आहे, त्यांना 2.50 रुपये दराने आकारणी होते. मात्र प्रस्तावित दुरुस्ती विधेयकानंतर दोन्ही श्रेणींना 7.50 रुपये प्रति युनिट आकारणी केली जाईल. त्यामुळे 90 टक्के वीज ग्राहकांना याचा मोठा फटका बसेल, असे केजरीवाल म्हणाले.\nया संदर्भात पुढील आठवड्यात काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी आपण स्वतः जाणार आहोत. आंध्रचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, केरळचे पिनारयी विजयन आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांची आपण भेट घेणार असल्याचेही केजरीवाल यांनी सांगितले आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleलक्ष्य सेन, वैष्णवी रेड्डी यांच्याकडे ज्युनिअर भारतीय संघाचे नेतृत्व\nNext articleविमा भरण्याच्या बहाण्याने दोन लाखाची फसवणूक\nभारतीय बनावटीची पहिली स्वयंचलित रेल्वे सज्ज\nभारतीय सैनिकांच्या हत्या प्रकरणात भारताचा पाक कडे निषेध\nशबरीमला परिसरात संघ परिवारानेच माजवला हिंसाचार : पिनरई विजयन\nतीन वर्षांत रेल्वे दुर्घटनांचे सुमारे 50,000 बळी\nना निवडणूक लढवणार ना राज्यसभेवर जाणार : प्रशांत किशोर\nफटाके वाजवा पण रात्री 8 ते 10 वाजेपर्यंतच : सर्वोच्च न्यायालय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://gazalakar.blogspot.com/2008/04/blog-post.html", "date_download": "2018-10-24T01:32:12Z", "digest": "sha1:5B4WVMBHOKNFH2VZWPSBYXK6DG4OGV3H", "length": 12732, "nlines": 103, "source_domain": "gazalakar.blogspot.com", "title": "गझलकार: हे असे का रोजचे येणे तुझे", "raw_content": "\nगझल हा जसा कवितेचा सशक्‍त आकृतीबंध आहे तसाच तो गायनशैलीचा विशेषप्रकारही आहे. फारसीतून उर्दूत आणि त्यानंतर अनेक भारतीय भाषांमधे हा काव्यप्रकार आला.प्रत्येक भाषेत गझलने आपले स्वतंत्र राज्य निर्माण केले.आवडीने गझल ऐकणार्‍या चाहत्यांची संख्या जगात फार मोठी आहे.मराठी मुलुखालाही गझलने चांगलेच वेड लावले आहे.उर्दूच्या ख्यातनाम शायरांचे गझलसंग्रह आज देवनागरी लिपीत उपलब्ध आहेत. अशा गझलच्या कला आणि कौशल्यासंबंधी सबकुछ देण्याचा हा एक प्रयत्‍न.\nवाचलेली पृष्ठे : ब्लॉगर स्टॅटस नुसार\nदुनिया जिसे कहते है :\nगझल गंधर्व सुधाकर कदम विशेषांक\nडॉ.अविनाश सांगोलेकेर : श्रीकॄष्ण राऊत ह्यांची मराठी गझल\nलता मंगेशकर : गझलांची खासियत\nअशोक दामोदर रानडे : गझल\nसुरेश भट : मराठी गझलगायन\nपुरुषोत्तम पाटील : ‘आम्ही’\nडॉ.श्रीकृष्ण राऊत : गझलतंत्र\nसुरेशकुमार वैराळकर : खंत एका कलंदर झंझावाताची\nसदानंद डबीर : सुरेश भटांच्या गझलांमधील तरल भावकाव्य\nसदानंद डबीर : सुरेश भटांच्या गझलांमधील तत्वचिंतन\nहे असे का रोजचे येणे तुझे\nहे असे का रोजचे येणे तुझे;\nकोणते माझ्याकडे देणे तुझे.\nहात हे हातामधे घेणे तुझे\nमी कसा झाकू छताला मोडक्या;\nउंबर्‍याशी थांबले मेणे तुझे\nहासला माझ्या घराचा कोपरा;\nबोलणे का ऐकले तेणे तुझे.\nकोणत्या मातीत होते कोरले;\nफार झाले देखणे लेणे तुझे.\nवाहतो आयुष्य मी पायी तुझ्या\nऋण फिटावे थोडके जेणे तुझे.\nया भुईने कोठवर सोसायचे\nमेघ हे वार्‍यावरी नेणे तुझे\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी गझलकार डॉ.श्रीकृष्ण राऊत यांना जीवन-गौरव, गझल गौरव पुरस्कार\nमुंबईच्या बांधण जनप्रतिष्ठान तर्फे मराठी गझल लेखनातील प्रदीर्घ आणि मौलिक योगदानाबद्दल दरवर्षी ज्येष्ठ मराठी गझलकाराला जीवन-गौरव पुरस्कार देण्यात येतो. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार ख्यातनाम मराठी गझलकार डॉ.श्रीकृष्ण राऊत यांना ९ जानेवारी २०११ ला अमरावती येथे झालेल्या गझलोत्सवात मा.सुशीलकुमारजी शिंदे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच यू.आर.एल.फाउंडेशनचा गझल गौरव २०१४ चा पुरस्कार नामवंत समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते १५ एप्रिल २०१४ ला पुणे येथे प्रदान करण्यात आला. मागील चाळीस वर्षापासून डॉ.राऊत यांनी मराठीतील दर्जेदार नियतकालिकातून गझल लेखन केले आहे.‘गुलाल आणि इतर गझला’ हा त्यांचा गझलसंग्रह प्रसिद्ध आहे. पु.ल.देशपांडे,कुसुमाग्रज,ना.घ.देशपांडे,मंगेश पाडगावकर ह्या दिग्गजांनी राऊतांच्या गझलांना वाखाणले आहे.नागपूर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ‘सुरेश भट स्मृति गझल वाचन’ सत्राचे अध्यक्षपद डॉ.राऊत यांनी भूषविले आहे. दशरथ पुजारी,सुरेश वाडकर,सुधाकर कदम,भीमराव पांचाळे,स्वाती पोहनकर,राजेश उमाळे,रफिक शेख,मदन काजळे,दिनेश अर्जुना इ.गझल गायकांनी त्यांच्या गझला गायिल्या आहेत. ‘मराठी गझल : तंत्रशुद्धता की तंत्रशरणता’ हा त्यांचा गाजलेला लेख ‘विकिपिडिया’ वर सुरेश भटांच्या‘बाराखडी’सोबत समाविष्ट करण्यात आला आहे. ‘माझी गझल मराठी’ या राऊतांच्या ब्लॉगची इंटरनेटवर तीस हजाराहून अधिक पृष्ठे जगभर वाचल्या गेलीत. त्यांनी संपादित केलेल्या ‘गझलकार’ब्लॉगवरील सुरेश भट विशेषांक,सुधाकर कदम विशेषांकाला संपूर्ण विश्वातून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.\nगझलगंधर्व सुधाकर कदम यांचा ब्लॉग :\nमाझी मराठी गझल गायकी\nहिन्दी गझलांची वृत्ते (बहर) :\n॥ भारतीय ग़ज़ल विशेषांक ॥\n‘शब्दसृष्टि’चा ॥ भारतीय ग़ज़ल विशेषांक ॥\nउर्दू गझलांची वृत्ते (बहर) :\nगझलकारांच्या नावानुसार शोध :\nगझलकार :सुरेश भटस्व.उ.रा.गिरी डॉ.श्रीकृष्ण राऊतवसंत केशव पाटीलप्रल्हाद सोनेवानेतुळशीदास खराटेडी.एन.गांगणअविनाश सांगोलेकरखलील मोमीनचंद्रशेखर सानेकरसदानंद डबीरकलीम खानअनंत ढवळेललित सोनोनेअनंत भीमनवारस्व.व्यंकट देशमुखश्रीराम गिरीवंदना पाटील अशोक थोरातसमीर चव्हाणकमलाकर देसलेसुरेशकुमार वैराळकरअभिषेक उदावंत अमित वाघ अमोल शिरसाट गणेश धामोडकर रुपेश देशमुख रविप्रकाशसिद्धार्थ भगतगौरवकुमार आठवलेमनोज सोनोनेशरद गावंडेदुष्यंतकुमार\n‘‘सध्या मुक्तछंदाच्या वापराने मराठी कवितेला दारिद्र्य आले आहे. म्हणूनच एकाचवेळी विविध विषय समर्थपणे पोहोचवणा-या व वृत्तसौंदर्याने नटलेल्या गझल प्रकाराचा स्वीकार-अंगिकार मराठी भाषेला आवश्यकच ठरणार आहे’’ - असे उद्गार सुप्रसिद्ध साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी मुंबई विद्यापीठात गझल प्रकारावर झालेल्या परिसंवादाच्या अध्यक्षपदावरून काढले. (वृत्त - महाराष्ट्र टाइम्स, दि.७-४-२००४)\nडॉ.श्रीकृष्ण राऊत : गझल सादर करताना\nतुझ्या गुलाबी ओठांवरती : रफिक शेख\nनामवंत सिने दिग्दर्शक राजदत्तजी ‘गझलकार’ सीमोल्लंघन विशेषांकाबद्दल बोलताना :\nप्रख्यात समाज सेविका सिंधुताई सपकाळ\nसीमोल्लंघन २०११ चे प्रकाशन करताना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/03/news-605.html", "date_download": "2018-10-24T00:52:11Z", "digest": "sha1:AB6AWPTSGYZGPPQXI6K6QAFTEADKZ2TQ", "length": 5478, "nlines": 82, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "शिर्डीमध्ये नशेत बेधुंद असलेल्या तरुणीमुळे खळबळ. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar North Rahata Shirdi शिर्डीमध्ये नशेत बेधुंद असलेल्या तरुणीमुळे खळबळ.\nशिर्डीमध्ये नशेत बेधुंद असलेल्या तरुणीमुळे खळबळ.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नशेत बेधुंद असलेली तरुणी सोमवारी भल्या सकाळी दोनशे रुम भक्तनिवासजवळ आढळल्याने खळबळ उडाली. ही तरुणी नेमकी कुठली, तिला कोणी आणले, तिच्यावर काही गैरप्रसंग उद्ला का आदी बाबींचा पोलिस शोध घेत आहेत. या तरुणीला प्रथम साईनाथ रुग्णालय, तेथून राहाता ग्रामीण रुग्णालय व नंतर नगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nसकाळच्या फिरायला निघालेल्या नागरिकांना ही तरुणी आढळली. बेशुध्दावस्थेत असल्याने तिला तातडीने जवळच असलेल्या साईनाथ रुग्णालयात दाखल करण्यात आले. नशेत तर्रर असल्याने तिला धड बोलता येत नव्हते. पोलिसांनी तिचे नाव, पत्ता जाणून घेण्याचा प्रयत्न केला.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nतिने कधी कोपरगाव, तर कधी कोळपेवाडी अशी विसंगत उत्तरे दिली. या तरुणीला कोणी शिर्डीत आणले, तिला कोणी मद्य पाजले का, तिच्यावर काही प्रसंग गुदरला का आदी बाबींची चौकशी करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nउद्धव ठाकरे लोकसभा उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार या चार नेत्याची नावे चर्चेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%8F%E0%A4%9A%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AB%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2018-10-24T00:39:31Z", "digest": "sha1:FUV4VRYBZD27KZVHQO4BPPDVXXYWTBJS", "length": 5077, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "एचडीएफसीच्या नफ्यात मोठी वाढ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nएचडीएफसीच्या नफ्यात मोठी वाढ\nमुंबई -डिसेंबर 2017 या तिमाहीत हाऊसिंग डेव्हलपमेन्ट फायनान्स कॉर्पोरेशनच्या नफ्यात 233 टक्क्‌यांनी वाढ नोंदविण्यात आली. तिसऱया तिमाहीत कंपनीचा नफा 5,670 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.\nगेल्या वर्षी समान कालावधीत हा 1707 कोटी रुपये होता. एचडीएफसी स्टॅडर्ड लाईफ इन्शुरन्सच्या विक्रीमुळे नफा 3675 कोटी रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या उत्पन्नात 6.55 टक्क्‌यांनी वाढ होत 8,667 कोटी रुपयांवर पोहोचला. व्याजातून मिळालेले उत्पन्न 11.2 टक्क्‌यांनी वाढत 2967 कोटी रुपयांवर पोहोचले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articlevideo…अमेरिकेत चीअर लीडर्सने केला ‘घुमर’ डान्स\nNext articleपात्र असलेला एकही शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही – सुभाष देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/node/23906", "date_download": "2018-10-24T01:41:20Z", "digest": "sha1:BKZKZYXONL4PA3O6Z7T6MYPJEILSHMW6", "length": 7193, "nlines": 98, "source_domain": "www.manogat.com", "title": "फोडणीची पोळी | मनोगत", "raw_content": "\nस्वगृह › पाककृती ›\nप्रेषक रोहिणी (बुध., २३/०१/२०१३ - १४:३७)\nपाव ते अर्धा कांदा बारीक चिरून\nहिरव्या मिरच्यांचे तुकडे ४-५\nलाल तिखट पाव चमचा,\nमीठ, साखर, चिरलेली कोथिंबीर, खवलेला ओळा नारळ\nपहिल्याप्रथम शिळी पोळी खूप बारीक करून घ्या. हाताने बारीक करता आली नाही तर मिक्सरमधून बारीक करून घ्या. मध्यम आचेवर कढई तापत ठेवा. ती पुरेशी तापली की त्यात जरूरीपुरते तेल घाला. तेल तापल्यावर त्यात मोहरी, हिंग, हळद टाकून फोडणी करा. नंतर त्यात हिरव्या मिरच्यांचे तुकडे , भाजलेले दाणे, चिरलेला कांदा घालून परता. त्यावर झाकण ठेवून एक वाफ द्या. २-४ मिनिटांनी झाकण काढा व परत परता म्हणजे कांदा व मिरच्या नीट शिजेल. नंतर त्यात बारीक केलेला पोळीचा कुस्करा घाला. नंतर त्यात लाल तिखट, चवीपुरते मीठ व थोडी साखर घाला, चिरलेली कोथिंबीर घाला. हे मिश्रण एकसारखे ढवळून घ्या म्हणजे सर्व पोळीला तिखट मीठ सारखे लागेल. खायला देताना त्यावर परत थोडी चिरलेली कोथिंबीर व खवलेला ओला नारळ घालून द्या. सोबत लिंबू हवे.\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nप्रशासक प्रे. रोहिणी (बुध., २३/०१/२०१३ - १४:४१).\nदोन उपसूचना प्रे. हर्षल खगोल (गुरु., २४/०१/२०१३ - ०६:१७).\nफोडणीची पोळी प्रे. राजेंद्र देवी (गुरु., २४/०१/२०१३ - ०८:३०).\nखरे आहे प्रे. मराठीप्रेमी (गुरु., २४/०१/२०१३ - १०:४९).\nआईची आठवण आली प्रे. मोगॅम्बो (बुध., ३०/०१/२०१३ - १३:२५).\nशब्द.. प्रे. तात्या अभ्यंकर (शनि., १६/०३/२०१३ - १३:३६).\nग्रेट प्रे. लतापुष्पा (मंगळ., १९/०३/२०१३ - १५:५३).\nनक्की.. प्रे. तात्या अभ्यंकर (गुरु., २१/०३/२०१३ - १४:१५).\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ३ सदस्य आणि ४२ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/b-s-yeddyurappa-oath-taking-ceremony-as-karnataka-new-cm/", "date_download": "2018-10-24T01:49:58Z", "digest": "sha1:JI2RCG7X4M7ICE5RRTHPXPBRRQMPY7Q2", "length": 9148, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अखेर येडियुरप्पा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअखेर येडियुरप्पा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान\nनवी दिल्ली: कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापनेचा दावा केल्याने अखेर मुख्यमंत्री कोण होणार. याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. अखेर आज सकाळी ९ वाजता येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आता बहुमत सिद्ध करण्याचं त्यांच्यापुढे आव्हान असणार आहे.\nसुप्रीम कोर्टात मध्यरात्री 2 ते पहाटे पाचर्यंत रंगलेल्या युक्तीवादानंतर, अखेर आज सकाळी 9 वा येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.येडियुरप्पा तिसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले.आज येडियुरप्पा यांनी एकट्यांनीच शपथ घेतली. त्यांना आता येत्या 10 दिवसात बहुमत सिद्ध करायचं आहे.\nसुप्रीम कोर्टाने मध्यरात्री सव्वा दोन ते पहाटे 5 पर्यंत ऐतिहासिक सुनावणी घेत, येडियुरप्पांच्या शपथविधीला हिरवा कंदिल दाखवला. कर्नाटकच्या राज्यपालांनी येडीयुरप्पांना सत्ता स्थापनेचं निमंत्रण देताच काँग्रेसनं रात्री उशिरा सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टात पहाटेपर्यंत युक्तीवाद झाल्यानंतर, कोर्टाने काँग्रेसची मागणी अमान्य केली. तसंच येडियुरप्पांच्या शपथविधीला हिरवा कंदील दाखवला. त्यामुळे बी एस येडियुरप्पा यांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा झालाय.\nमात्र मध्यरात्रीच्या या ऐतिहासिक घटनानंतरही भाजपचा अडथळा अजून कमी झालेला नाही. कारण कोर्टाने येडियुरप्पांना शपथविधीसाठी हिरवा कंदील दाखवला असला, तरी समर्थक आमदारांची यादीही मागवली आहे.याप्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी सकाळी 10.30 वा. होणार आहे.\nअयोध्येत रामाचं नव्हे तर गौतम बुदधांचं भव्य मंदिर उभारा : सावित्रीबाई फुले\nटीम महाराष्ट्र देशा- अयोध्येत रामाचं नाही तर गौतम बुदधांचं भव्य मंदिर उभारा अशी मागणी भाजपच्या बहराइचच्या खासदार…\nयेत्या दहा वर्षात रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही – पाटील\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे…\nअखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे ‘ब्रह्मोद्योग-2018’ महोत्सवाचे आयोजन\nदीपक साळुंखे पाटलांना ऑडिओ क्लिप भोवणार, स्पष्टीकरण देण्यासाठी २…\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे…\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये पुरुषोत्तम मधील विविध पुरस्कार विजेते\nसैराट फेम ‘तानाजी’ आता ‘माझा…\nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता…\n‘फिल्मशाला २०१८’ चा निकाल जाहीर\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान \nराष्ट्रवादीला धक्का,पवारांच्या अत्यंत निकटवर्तीय नेत्याचा पक्षाला रामराम\n‘एमआयएम’प्रमाणे ‘वंदे मातरम्’ला आमचाही विरोध : प्रकाश आंबेडकर\nवाचा अमित शाह यांनी शिवसेनेला काय धमकी दिली \nपुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल : पवार\nभाजपला काही झालं तरी सत्ता मिळू द्यायची नाही - उद्धव ठाकरे\nसैराट फेम 'तानाजी' आता 'माझा अगडबम'मध्ये\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान \nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता फडणवीस\nराष्ट्रवादीच्या तिजोरीत खडखडाट, आता प्रचार तोंडी करा - पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://edupost.in/higher-education/read/men-against-violence-against-women-organised-inter-collegiate-competitions", "date_download": "2018-10-24T01:23:23Z", "digest": "sha1:JEYVL56WJONWYQ4NPXQAVENAFYFXL2NC", "length": 4060, "nlines": 64, "source_domain": "edupost.in", "title": "'मावा'तर्फे आंतर महाविद्यालयीन स्पर्धांचे आयोजन | Education News Portal", "raw_content": "\n‘मावा’तर्फे आंतर महाविद्यालयीन स्पर्धांचे आयोजन\nमुंबई : स्त्री आणि पुरूष यांच्याकडे पाहण्याची समाजाची पारंपरिक, साचेबद्ध चौकट मोडून लैंगिक विविधतेचा स्वीकार करण्याच्या उद्देशाने 'मेन अगेन्स्ट व्हायलन्स अॅन्ड अब्युज' (मावा) या संस्थेने आंतर महाविद्यालयीन पातळीवर विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. लिंगभेद, लैंगिक विविधताया विषयावर येत्या २९ आणि ३० जानेवारी रोजी या स्पर्धा घेण्यात येणार आहेत.\nमहिलांवर होणार्‍या अत्याचाराविरोधात समविचारी पुरुषांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या या संस्थेमार्फत भित्तीचित्र, निंबध, घोषवाक्य, वक्तृत्व, समूह गायन, पथनाट्य व लघुपट निर्मिती अशा एकूण ७ स्पर्धांचे आयोजन मुंबईत दादर येथील अमर हिंद मंडळात करण्यात आले आहे. स्त्री वा पुरूषाला समाजात सन्मानाने आणि सुरक्षितपणे माणूस म्हणून जगता यावे, तसेच व्यक्तिगत लैंगिक विविधतेचा स्वीकार सर्वांनी करावा हे दर्शविणारे सांस्कृतिक आविष्कार या स्पर्धेद्वारे तरूणांनी करावे असे आवाहनही संस्थेचे सचिव हरीश सदानी यांनी केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/keywords/%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80/word", "date_download": "2018-10-24T00:30:21Z", "digest": "sha1:FV3NP7HQNCJ6VRQHX3RYA6Z4BJ3WF4WC", "length": 5568, "nlines": 59, "source_domain": "m.transliteral.org", "title": "Keyword - गणपती", "raw_content": "\nगजवदन विनायक - सुर मुनि-पूजित गणनायक की॥...\nश्री गणेश जी - जय गणेश, जय गणेश, जय गणेश...\nगणपति और गौरीकी पूजा\nईश्वरोन्मुख होनेके बाद मनुष्यको परमात्माके वास्तविक तत्वक परिज्ञान होने लगता है और फिर वह सदा सर्वदाके लिये जीवमुक्त हो जाता है, इसीलिये सारे कर्म शा..\nभूपाळी श्रीगणपतीची - उठा उठा हो सकळिक \nदेवाला जागे करण्यासाठी पहाटे जी गाणी म्हणतात, त्यांना 'भूपाळी' म्हणतात.Poems that can be sung early morning while remembering God Ganaesha.\nगणपतीची आरती - सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता...\nगणपतीची आरती - शेंदूर लाल चढायो अच्छा गज...\nगणपतीची आरती - नानापरिमळ दुर्वा शेंदूर श...\nगणपतीची आरती - आरती करु तुज मोरया\nगणपतीची आरती - स्थापित प्रथमारंभी तुज मं...\nGanapati Arati - Prayer to Lord Ganesha गणपतीची आरती - स्थापित प्रथमारंभी तुज\nगणपतीची आरती - वेदशास्त्रांमाजी तूं मंगल...\nGanapati Aarti - Prayers for Lord Ganesha मंगल गणपतीची आरती - वेदशास्त्रांमाजी तूं मंगल\nगणपतीची आरती - जय देव जय देव जय वक्रतुंड...\nगणपतीची आरती - आदि अवतार तुझा, अकळकळपठार...\nगणपतीची आरती - हरिहरब्रह्मादीकी तुजला पू...\nGanapati Arati - Prayer to Lord Ganesha गणपतीची आरती - हरिहरब्रह्मादीकी तुजला\nगणपतीची आरती - एकदंता गुणवंता गौरी सुखसद...\nगणपतीची आरती - अनादिनायक चिंतामणीदेवा\nGanapati Arati - Prayer to Lord Ganesha गणपतीची आरती - अनादिनायक चिंतामणीदेवा\nगणपतीची आरती - दीनदयाळा गणपति स्वामी द्य...\nगणपतीची आरती - प्रेमगंगाजळे देवा न्हाणिय...\nGanapati Arati - Prayer to Lord Ganesha गणपतीची आरती - प्रेमगंगाजळे देवा न्हाणिय\nगणपतीची आरती - गणपति नमिती स्तविती सुरपत...\nगणपतीची आरती - बारों में आरती गणपतचरना\nगणपतीची आरती - आरती गणपती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/keywords/ganapati/word", "date_download": "2018-10-24T00:59:28Z", "digest": "sha1:TNH3JS3LIWUUK7AF622ORJGKQTLBDP2S", "length": 5567, "nlines": 59, "source_domain": "m.transliteral.org", "title": "Keyword - ganapati", "raw_content": "\nगजवदन विनायक - सुर मुनि-पूजित गणनायक की॥...\nश्री गणेश जी - जय गणेश, जय गणेश, जय गणेश...\nगणपति और गौरीकी पूजा\nईश्वरोन्मुख होनेके बाद मनुष्यको परमात्माके वास्तविक तत्वक परिज्ञान होने लगता है और फिर वह सदा सर्वदाके लिये जीवमुक्त हो जाता है, इसीलिये सारे कर्म शा..\nभूपाळी श्रीगणपतीची - उठा उठा हो सकळिक \nदेवाला जागे करण्यासाठी पहाटे जी गाणी म्हणतात, त्यांना 'भूपाळी' म्हणतात.Poems that can be sung early morning while remembering God Ganaesha.\nगणपतीची आरती - सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता...\nगणपतीची आरती - शेंदूर लाल चढायो अच्छा गज...\nगणपतीची आरती - नानापरिमळ दुर्वा शेंदूर श...\nगणपतीची आरती - उंदरावरि बैसोनि दूडदूडा य...\nगणपतीची आरती - आरती करु तुज मोरया\nगणपतीची आरती - स्थापित प्रथमारंभी तुज मं...\nGanapati Arati - Prayer to Lord Ganesha गणपतीची आरती - स्थापित प्रथमारंभी तुज\nगणपतीची आरती - वेदशास्त्रांमाजी तूं मंगल...\nGanapati Aarti - Prayers for Lord Ganesha मंगल गणपतीची आरती - वेदशास्त्रांमाजी तूं मंगल\nगणपतीची आरती - जय देव जय देव जय वक्रतुंड...\nगणपतीची आरती - आदि अवतार तुझा, अकळकळपठार...\nगणपतीची आरती - हरिहरब्रह्मादीकी तुजला पू...\nGanapati Arati - Prayer to Lord Ganesha गणपतीची आरती - हरिहरब्रह्मादीकी तुजला\nगणपतीची आरती - एकदंता गुणवंता गौरी सुखसद...\nगणपतीची आरती - अनादिनायक चिंतामणीदेवा\nGanapati Arati - Prayer to Lord Ganesha गणपतीची आरती - अनादिनायक चिंतामणीदेवा\nगणपतीची आरती - दीनदयाळा गणपति स्वामी द्य...\nगणपतीची आरती - प्रेमगंगाजळे देवा न्हाणिय...\nGanapati Arati - Prayer to Lord Ganesha गणपतीची आरती - प्रेमगंगाजळे देवा न्हाणिय\nगणपतीची आरती - गणपति नमिती स्तविती सुरपत...\nगणपतीची आरती - बारों में आरती गणपतचरना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://sharyat.com/27/12/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF/", "date_download": "2018-10-24T00:26:54Z", "digest": "sha1:FDV32CRXNHAIMFL3UOIYL6MKO55XF2V5", "length": 12884, "nlines": 89, "source_domain": "sharyat.com", "title": "लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये", "raw_content": "\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा.\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \nलावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nजापानीज़ लावा हा कुक्कुट या संवर्गातील पक्षी. लावा पक्षाचे मास खाण्यास पौष्टिक असून त्यामध्ये प्रथिने, खनिजे, लोह आणि जीवनसत्व भरपूर असतात. तामिळनाडु राज्यातील कन्याकुमारी या जिल्हयात मोठया प्रमाणात लहान शेतकरी लावा फार्मिगं करतात\nलावा पालन अत्यंत सोपे आहे. 500 स्क्वेयर फुट जागेत 2000 पक्षी राहु शकतात. कमी कालावधीत, कमी खर्चात, हा पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी करू शकतात. शिवाय या पक्षाला कुठल्याही रोगप्रतिकारक लसीची गरज नाही. त्यामुळे लसिकरणाचा खर्च शुन्य आहे. शिवाय पशु वैद्यकीय डॉक्टरची पण गरज पडत नाही. कोंबड़ीला लागणारे खाद्याच या पक्षाला लागते. एक महिन्यात 150 ग्रॅम वजनाचे पक्षी विक्रीसाठी तयार होतात. पक्षाची एक जोड़ी 130 रुपयाला तर ठोक मध्ये 50 रुपये प्रति पक्षी याप्रमाणे दर मिळतात.\n2013 पर्यंत हा पक्षी पाळण्यावर केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण विभागाने बंदी घातली होती.6 डिसेंबर 2013 रोजी या “जापनीज़ क्वेल्स” म्हणजेच जापानी लावावरील बंदी उठवून त्याला पोल्ट्री फ़ार्मिंगसाठी मान्यता देण्यात आली. मात्र प्रत्येक व्यवसाय सुरु करण्यासाठी त्यातील अनुभव आणि खाचखळगे समजून घेणे महत्वाचे असते.\nभंडारा जिल्ह्यात अभिषेक पवार आणि सचिन घारगडे या दोन मित्रांनी या सुवर्ण संधीचा फायदा घेत खुर्शीपार येथील शेतात लावा फार्मिंग सुरु केले आणि केवळ सव्वा वर्षात आज ते नागपुर, चंद्रपुर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली, या जिल्ह्यात लावा पुरवठा करणारे एकमेव पुरवठादार झाले आहेत. भंडारा शहरापापासून वरठी रोडवर 10 किलोमीटर अंतरावर असणारे खुर्शीपार गाव. याच गावात अभिषेक आणि सचिन हे दोघे मित्र पदवी आणि कृषि पदविका धारक तरुण, वडिलोपार्जित शेती करतात. मात्र काहीतरी वेगळे करण्याचा ध्यास दोघांचाही मनात घोळत होता.\nअभिषेकच्या पशु वैद्यकीय डॉक्टर असणाऱ्या मावस भावाने त्याला लावा पक्षी पालनाबाबत मार्गदर्शन केले. यातून प्रेरणा घेत अभिषेक पवार याने त्याच्या शेतात 1500 चौरस फुट जागेवर जाळी लावून शेड तयार केले. छत्तीसगडमधील दुर्ग येथून एक दिवसाचे 1000 लावा पिल्ले त्यांनी विकत आणले. त्यासाठी 12 हजार रुपये खर्च आला. आणलेल्या 1000 पिल्लांपैकी 500 पिल्ले 15 दिवसातच दगावाले. यातून सावरत एकेक अनुभव घेत त्यांनी 500 पक्षाना वाचवले. एक महिन्यात हे पक्षी 150 ग्रॅम वजनाचे झाले. विक्रीसाठी तयार झालेले पक्षी विकण्यासाठी त्यांनी बाजरपेठेच्या शोधात नागपुर गाठले.\nआतापर्यंत यांनी 30 हजार पक्षी विकलेत आणि त्यातून 15 लाख रुपयांचा नफ़ा झाला आहे. केवळ सव्वा वर्षात त्यांनी लावा पालनातून येथपर्यंत मजल मारली आहे. आज गोंदिया, चंद्रपुर, नागपुर, गडचिरोली आणि भंडारा या पाचही जिल्ह्यात त्यांचे लावा पक्षी विक्रीसाठी जातात. याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे या पक्षाची पिल्ले दुर्ग, पुणे आणि हैद्रराबाद येथे मिळत असल्यामुळे पक्षी आणायला त्रास होतो. एक दिवसाचे पक्षी आणले तर त्यांचे रस्त्यातच दगावण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे जिल्ह्यात हॅचरी सुरु करण्याचा मानस अभिषेक पवार यांनी व्यक्त केला. जिल्हयातील इतर तरुणांनाही मार्गदर्शक ठरेल, अशा प्रकारचा कुक्कुट पालनाच्या व्यवसायातून अभिषेक आणि सचिन यांनी आर्थिक उन्नतीची कास धरली आहे\n← टाकाऊतून टिकाऊ बंधाऱ्यांसाठी खराब टायर्सचा उपयोग कसा केला नक्की पहा\nदोनशे महिला बनवतात… दररोज तीन लाख पापड करतात आणी महिन्याला लाखो रुपये कमवतात →\n2 thoughts on “लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये”\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप 19/02/2018\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा. 18/02/2018\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n२० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या. आर आर आबांची ही दोन रुपं एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं. 18/02/2018\nसागर कारंडे ने घेतलं मुंबईत स्वतःच घर या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा \nकाळे अंडे देणारी आणि काळ्या रक्ताची कडकनाथ कोंबडी किंमत आहे तब्बल २००० रुपये 18/02/2018\nमुंबईमधील आणि इतर मोठ्या शहरांतील इमारतीमध्ये का नसतो १३ वा मजला. . बघा काय आहे नक्की 18/02/2018\n*** गरुड व्हा, बगळा होऊ नका पॉवर ऑफ चॉइस 16/02/2018\nKuldeep on मराठी माणूस उद्योगामध्ये कमी कुठे पडतो \nJalindar Kisan Bhoir on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nAmrut khemnalkar on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nsachin on प्रिय मित्रानो, लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख नक्की वाचा\nSandip sathe on आजचे राशिभविष्य बघा काय म्हणतेय तुमची रास….कुंभ राशी वाल्यांनी आवर्जून बघाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/show-cause-teacher-show-teacher-social-media-in-aurangabad/", "date_download": "2018-10-24T01:33:30Z", "digest": "sha1:HPAR3EJWCNTW6Q5JV72OE6A2LDZ54QDH", "length": 8394, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पंकजा मुंडे यांच्यासोबतचा फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करणे शिक्षकाला पडलं महागात", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपंकजा मुंडे यांच्यासोबतचा फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करणे शिक्षकाला पडलं महागात\nजि. प. शिक्षक संतोष ताठे यांना कारणे दाखवा नोटीस\nऔरंगाबाद :- ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबतचा फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करणे जि. प. शिक्षक संतोष ताठे यांना चांगलंच महागात पडलं आहे.पंकजा मुंडे व सचिव असीमकुमार गुप्ता यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांच्या आदेशानुसार शिक्षणाधिकारी एस.पी. जैस्वाल यांनी जि. प. शिक्षक संतोष ताठे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या घटनेमुळे शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे.\nनेमकं काय म्हटलं आहे संतोष ताठे यांना पाठवण्यात आलेल्या नोटीसमध्ये \nमंत्री व सचिवांच्या फोटोसह व्हायरल केलेल्या पोस्टमुळे समाजामध्ये शासनाविरोधी संदेश गेला आहे. शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या आणि सचिवांच्या भेटीचा संदर्भ देऊन शासन धोरणाच्या विरोधात शिक्षकांना भडकावण्याचा या पोस्टच्या माध्यमातून प्रयत्न केल्याचा आरोप संतोष ताठे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. अशा प्रकारची पोस्ट व्हायरल करण्यापूर्वी सदरील शिक्षकाने आवश्यक परवानगी न घेतल्याने महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा नियमाचा भंग केला असून, आपणास सेवेतून निलंबित का करण्यात येऊ नये, याबाबत ७ दिवसात गटशिक्षणाधिकाऱ्यामार्फत खुलासा करावा.\nपुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल : पवार\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीनंतर देशात सत्तांतर होईल आणि पुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल, असं…\nअखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे ‘ब्रह्मोद्योग-2018’ महोत्सवाचे आयोजन\nराष्ट्रवादीला धक्का,पवारांच्या अत्यंत निकटवर्तीय नेत्याचा पक्षाला…\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे…\nदीपक साळुंखे पाटलांना ऑडिओ क्लिप भोवणार, स्पष्टीकरण देण्यासाठी २…\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे…\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये पुरुषोत्तम मधील विविध पुरस्कार विजेते\nसैराट फेम ‘तानाजी’ आता ‘माझा…\nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता…\n‘फिल्मशाला २०१८’ चा निकाल जाहीर\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान \nराष्ट्रवादीला धक्का,पवारांच्या अत्यंत निकटवर्तीय नेत्याचा पक्षाला रामराम\n‘एमआयएम’प्रमाणे ‘वंदे मातरम्’ला आमचाही विरोध : प्रकाश आंबेडकर\nवाचा अमित शाह यांनी शिवसेनेला काय धमकी दिली \nपुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल : पवार\nभाजपला काही झालं तरी सत्ता मिळू द्यायची नाही - उद्धव ठाकरे\nसैराट फेम 'तानाजी' आता 'माझा अगडबम'मध्ये\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान \nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता फडणवीस\nराष्ट्रवादीच्या तिजोरीत खडखडाट, आता प्रचार तोंडी करा - पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/02/news-1922.html", "date_download": "2018-10-24T00:48:30Z", "digest": "sha1:6NSKZI5XCGIFKGVWKEMQH7FPNQ2CLIBV", "length": 7936, "nlines": 80, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "श्रीपाद छिंदमचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar City श्रीपाद छिंदमचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न.\nश्रीपाद छिंदमचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशव्द वापरणाऱ्या श्रीपाद छिंदमचे दिल्लीगेट जवळील कार्यालय रविवारी (दि.१८) दुपारी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न अज्ञात व्यक्तींकडून करण्यात आला आहे. छिंदम याने केलेल्या वक्तव्याचा निषेध तिसऱ्या दिवशीही कायम असून याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटत आहेत. दरम्यान, छिंदम याला अटक करून त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून शनिवारी (दि.१६) रात्री त्याला कारागृह प्रशासनाने त्याच्या जीवितास धोका असल्याने नाशिक कारागृहात हलविले आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nमहाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल भाजप उपमहापौर श्रीपाद छिंदम याने आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची ऑडिओ क्लिप शुक्रवारी (दि.१६) व्हायरल झाल्यामुळे विविध पक्ष, संघटना व शिवप्रेमी रस्त्यावर उतरत असून आपला निषेध नोंदवत आहेत. रविवारी दुपारी अज्ञात व्यक्तींनी छिंदमचे दिल्लीगेट येथील कार्यालय पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. घटनास्थळाजवळच पोलिस असल्याने तातडीने त्यांनी ही आग विझवली.\nछिंदमने मनपा कर्मचारी बिडवे यांना फोनवर बोलताना शिवजयंती व शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. ही क्लिप राज्यभर पसरल्यामुळे याचे गेल्या तीन दिवसांपासून सर्वत्र तीव्र पडसाद उमटत आहेत. दरम्यान, या बाबीची तातडीने दखल घेत भाजपच्यावतीने छिंदमचे पक्षातून निलंबन करण्यात आले. त्याला अटक करून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्याला कारागृहात नेले असता कैद्यांनीही शिव्यांची लाखोली वाहत घोषणाबाजी करत त्याचा निषेध केला. यावेळी त्याला मारहाण केल्याचीही चर्चा आहे.\nत्याच्या जिवीतास धोका असल्याने कारागृह प्रशासनाने तातडीने त्याला जिल्ह्याबाहेरील कारागृहात हलविले. मात्र तरीही शिवप्रेमींच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत असून पालकमंत्री ना.राम शिंदे, खा. दिलीप गांधी यांच्या कार्यालयावरही दगडफेक करण्यात आली आहे. तसेच विविध पक्ष, संघटना, शिवप्रेमी राज्यभर त्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत आहेत. कार्यालय जाळण्याच्या प्रयत्नामुळे त्याच्या घराभोवतीही पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nउद्धव ठाकरे लोकसभा उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार या चार नेत्याची नावे चर्चेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/02/news-1955.html", "date_download": "2018-10-24T00:26:25Z", "digest": "sha1:GIJHE2OY4WYSDTVBR5KZI7MIIVFCVA5Z", "length": 4287, "nlines": 78, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "शिर्डीचे माजी सरपंच रावसाहेब गोंदकर यांचे निधन - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar North Politics News Shirdi शिर्डीचे माजी सरपंच रावसाहेब गोंदकर यांचे निधन\nशिर्डीचे माजी सरपंच रावसाहेब गोंदकर यांचे निधन\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- साईबाबा संस्थानचे माजी विश्‍वस्त, शिर्डीचे माजी सरपंच रावसाहेब तात्याजी गोंदकर यांचे निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. शिक्षक असलेले गोंदकर 40 वर्षेग्रामपंचायत सदस्य तर 25 वर्षे सरपंच होते.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\n1967 पर्यंत आणि 1999 साली त्यांनी साईसंस्थानचे विश्‍वस्त म्हणूनही काम पाहिले. काही काळ गणेश कारखान्यात संचालक पदावरही ते कार्यरत होते. शिर्डी विकास सोसायटी चे संस्थापक संचालक, शिर्डी दूध संस्थेचे मार्गदर्शक म्हणूनही त्यांनी कार्य केले होते.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nउद्धव ठाकरे लोकसभा उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार या चार नेत्याची नावे चर्चेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://sharyat.com/07/02/%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A1-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%B8%E0%A5%82/", "date_download": "2018-10-24T01:46:14Z", "digest": "sha1:ZRD3CKTERNAOYE6NBJ3DGF3DPKJR2A2Y", "length": 7513, "nlines": 76, "source_domain": "sharyat.com", "title": "बॉलीवूड अभिनेत्री मंगळसूत्रची किंमत बघितल्यावर तुमचे डोके दुखायला लागेल …..", "raw_content": "\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा.\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \nबॉलीवूड अभिनेत्री मंगळसूत्रची किंमत बघितल्यावर तुमचे डोके दुखायला लागेल …..\n↘↘ हा विडीओ बघा ↘↘\nजेव्हा जेव्हा चित्रपट जगतात मोठे लोक बोलतात तेव्हा त्यांच्या जीवनावर चर्चा होते. जरी असे लोक खूप राजेशाही फॅशनमध्ये राहतात. बर्याच वेळा जेव्हा एका मोठ्या ताऱ्याच्या सहिष्णुतेची चर्चा होते, तेव्हा हे ज्ञात आहे की या लोकांनी त्यांचे जीवन जगण्यासाठी किती खर्च केला आहे. बर्याचदा या लोकांपैकी हे कपडे इतके महाग आहेत की लोकांना महिन्याचा पगार मिळत नाही.\nआज, आम्ही तुम्हाला काही विशेष लोकंसाठी दागिनेची किंमत सांगणार आहे, जे सांगितले आहे त्यानुसार जितके तितके स्त्रियांच्या दागिन्यांची किंमत आहे. पण रत्न कोणत्याही मूल्याचे असू शकतात, परंतु त्यातील एका स्त्रीच्या मंगलसूत्रापेक्षा अधिक काहीही नाही, परंतु अनेक चित्रपट व्यक्तिमत्त्वेंच्या मंगसुत्र्याची किंमत खरोखरच मौल्यवान आहे. आपण काही लोकांच्या मंगलसूत्राची किंमत सांगूया …\n↘↘हा विडीओ बघा ↘↘\n← आज होणार खुलासा – कुत्रे नेहमी गाडीच्या मागे का पळतात \nह्या देशात एवढ्या एवढ्या जागेत लोक जगताय …. फोटो बघून हैराण व्हाल →\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप 19/02/2018\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा. 18/02/2018\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n२० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या. आर आर आबांची ही दोन रुपं एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं. 18/02/2018\nसागर कारंडे ने घेतलं मुंबईत स्वतःच घर या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा \nकाळे अंडे देणारी आणि काळ्या रक्ताची कडकनाथ कोंबडी किंमत आहे तब्बल २००० रुपये 18/02/2018\nमुंबईमधील आणि इतर मोठ्या शहरांतील इमारतीमध्ये का नसतो १३ वा मजला. . बघा काय आहे नक्की 18/02/2018\n*** गरुड व्हा, बगळा होऊ नका पॉवर ऑफ चॉइस 16/02/2018\nKuldeep on मराठी माणूस उद्योगामध्ये कमी कुठे पडतो \nJalindar Kisan Bhoir on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nAmrut khemnalkar on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nsachin on प्रिय मित्रानो, लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख नक्की वाचा\nSandip sathe on आजचे राशिभविष्य बघा काय म्हणतेय तुमची रास….कुंभ राशी वाल्यांनी आवर्जून बघाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/blog/health/dangue-revealed-shocking-fact-treatment-reached-threshold-outbreak-and-then-why-not-diagnose/", "date_download": "2018-10-24T01:59:59Z", "digest": "sha1:Y4JGWZP5EUVSBNTLN3SKZ3RR7CPNAPNJ", "length": 32241, "nlines": 401, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Dangue Is Revealed With A Shocking Fact That The Treatment Reached The Threshold Of The Outbreak, And Then Why Not Diagnose? | डेंग्यूची साथ उद्रेकाच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचे धक्कादायक वास्तव उघड, इलाज चालतो, मग निदान का नाही ? | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २४ ऑक्टोबर २०१८\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nसिलसिला बदलते रिश्तों का या मालिकेत दृष्टी धामी घेतेय या गोष्टीवर मेहनत\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n#MeToo: आलोकनाथ आणि साजिद खानला ‘मी टू’ प्रकरणी नोटीस\nरुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेला लेटमार्क\nतरुणींनो, व्हॉट्सअ‍ॅपवर डीपी ठेवताना सावधान\nसुरेंद्र गडलिंग यांच्यावरील आरोपपत्रावर आज फैसला\nशिल्पा शिंदेला लागली मोठी लॉटरी, मिळाला हा मोठा चित्रपट\n#MeToo : संजना सांघीने केला सुशांत सिंग राजपूतचा बचाव म्हणे, असे काही घडलेच नाही\n#MeToo: अजय देवगणने केली आपल्या मेकअप आर्टिस्टची हकालपट्टी\nकरिश्मा कपूरचे झाले पुन्हा एकदा ब्रेकअप\nसुभाष कपूर यांच्या जागी ‘हा’ दिग्दर्शक सांभाळणार ‘मुघल’च्या दिग्दर्शनाचा जिम्मा\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\n पार्टनरच्या Hug करण्याच्या पद्धतीवरुन ओळखा तुमचं रिलेशन\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nझणझणीत, तर्रीबाज कोल्हापूरची ठसकेदार मिसळ\n'या' ३ गोष्टींचा लैंगिक जीवनावर होतो वाईट परिणाम\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nAll post in लाइव न्यूज़\nडेंग्यूची साथ उद्रेकाच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचे धक्कादायक वास्तव उघड, इलाज चालतो, मग निदान का नाही \nडेंग्यू या जीवघेण्या आजाराचे ९ रुग्ण दाखल असल्याची प्रामाणिक माहिती माध्यमांना दिल्याच्या 'गंभीर गुन्ह्या'स्तव डॉ. मनोज निचत यांच्याभोवती शासकीय आरोग्य अधिका-यांनी एकत्रितपणे असा काही फास आवळला की, यापुढे कुणी खासगी डॉक्टर 'डेंग्यू' हा शब्दही जाहीरपणे उच्चारण्याची हिंमत करणार नाही.\nअमरावती : डेंग्यू या जीवघेण्या आजाराचे ९ रुग्ण दाखल असल्याची प्रामाणिक माहिती माध्यमांना दिल्याच्या 'गंभीर गुन्ह्या'स्तव डॉ. मनोज निचत यांच्याभोवती शासकीय आरोग्य अधिका-यांनी एकत्रितपणे असा काही फास आवळला की, यापुढे कुणी खासगी डॉक्टर 'डेंग्यू' हा शब्दही जाहीरपणे उच्चारण्याची हिंमत करणार नाही.\nडॉ. निचत यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीतून खरे तर डेंग्यूची साथ उद्रेकाच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचे धक्कादायक वास्तव अमरावतीकरांसमोर आले. उद्देश नसला तरी महापालिकेच्या आरोग्य खात्याचा नाकर्तेपणा त्यातून ओघानेच उघडा पडला नि महापालिकेच्या आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांनाही 'डेंग्यूचा डंख' झाला.\nतळमळलेल्या नैताम यांनी मग 'कोणत्या वैद्यकीय शास्त्राच्या आधारे तुम्ही 'डेंग्यू' झाल्याचे निश्चित निदान केले,' अशी खरमरीत नोटीसच एमडी मेडिसीन असलेल्या डॉ. निचत यांना बजावली. जोपर्यंत यवतमाळच्या सेंटिनेल सेंटरमधून डेंग्यू झाल्याचा अहवाल येत नाही, तोपर्यंत डेंग्यू झाल्याचे निदान होत नाही, असा तर्क या नोटिशीतून देण्यात आला. यवतमाळच्या शासकीय प्रयोगशाळेतून तसा अहवाल आला नसल्यामुळे २४ तासांत खुलासा सादर करा अन्यथा कायदेशीर कारवाईस तयार राहा, असेही नोटिशीतून बजावले गेले.\nमुद्दा असा उपस्थित होतो की, खासगी डॉक्टरांनी केलेले डेंग्यूचे निदान महापालिकेच्या आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांना मान्य नसेल तर त्याच निदानानुसार रुग्णांवर सुरू असलेले औषधोपचार त्यांना मान्य कसे डॉ. निचत यांना ज्या नऊ डेंग्यू रुग्णांचे निदान केल्यामुळे महापालिकेने नोटीस बजावली, त्या सर्व रुग्णांवर डॉ. निचत हे डेंग्यूसाठीचाच औषधोपचार करीत आहेत. वैशिष्ट्य असे की, त्या औषधोपचाराने रुग्णांची प्रकृती सुधारलीदेखील. नऊपैकी आठ जणांना इस्पितळातून सुटीही झाली. (अर्थात् नेमक्या निदानासाठी शासनाचा रक्ततपासणी अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहे, हा भाग वेगळा)\nशासनाचा रक्ततपासणी अहवाल येईपर्यंत डेंग्यू असल्याचे सांगाल तर खबरदार, असे खासगी डॉक्टरांना बजावणा-या सीमा नैताम यांना एक विचारावेसे वाटते, तुमच्या हद्दीतील तमाम खासगी इस्पितळांमध्ये सुरू असलेल्या डेंग्यूच्या औषधोपचारावर तुमचा जराही आक्षेप नाही, मग निदानावरच तेवढा का\nसांगा ना, तुम्ही काय कराल \nखासगी डॉक्टरांच्या तपासण्या अविश्वसनीय असल्याचे आणि त्याचमुळे डेंग्यूचे निदानही अनधिकृत असल्याचे बैठकीत शिक्कामोर्तब करणारे प्रशासकीय आणि वैद्यकीय अधिकारी अमरावतीकरांना हे सांगतील का, की डेंग्यू झाल्याचे खासगी डॉक्टरांनी सांगितल्यास यवतमाळचा अहवाल येईपर्यंत खासगी डॉक्टरांकडून डेंग्यूचा इलाज घ्यायचा की नाही अहवाल यायला आठ दिवस असतील तर इलाजाविनाच मृत्यूची प्रतीक्षा करायची काय अहवाल यायला आठ दिवस असतील तर इलाजाविनाच मृत्यूची प्रतीक्षा करायची काय महापालिकेतील बैठकीला उपस्थित असलेल्यांनाच जर कधी डेंग्यू झाल्याचे निदान खासगी डॉक्टरांनी केले तर त्यांची नेमकी आदर्श वागणूक काय असेल महापालिकेतील बैठकीला उपस्थित असलेल्यांनाच जर कधी डेंग्यू झाल्याचे निदान खासगी डॉक्टरांनी केले तर त्यांची नेमकी आदर्श वागणूक काय असेल शासनाच्या रक्तजल तपासणी अहवालाची आठवडाभर ते प्रतीक्षा करतील, की मग तुम्ही डेंग्यू सांगितलाच कसा यास्तव खासगी डॉक्टरांना नोटिशी बजावतील शासनाच्या रक्तजल तपासणी अहवालाची आठवडाभर ते प्रतीक्षा करतील, की मग तुम्ही डेंग्यू सांगितलाच कसा यास्तव खासगी डॉक्टरांना नोटिशी बजावतील मरण येऊ नये म्हणून इलाज जर तुम्ही घेणार असाल, तर सामान्यांना वेगळा न्याय का\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nकेसांवर मेंदी डोक्याला ताप\nपौष्टिक मोड : कडधान्यांना मोड आणले तर त्यांच्यातली गुणवत्ता वाढते 300 ते 1200 पटींनी\nआयुर्वेदाला ‘अच्छे दिन’, आयुष मंत्रालयानं देशभरात ‘पेन मॅनेजमेंट थ्रू आयुर्वेद’ला दिली चालना\nकोल्हापूर पोलीस मुख्यालयात पोलीसांसाठी ओपन जीम, अभ्यासिकेचे उदघाटन\nप्रदूषणामुळे भारतात वर्षभरात २५ लाख लोकांचा झाला मृत्यू; 'लान्सेट' च्या सर्वेक्षणातून माहिती उघड\nभोरसाभोरसी येथे डेंग्यूचा रुग्ण आढळला\n'ही' आहेत कानाच्या कॅन्सरची लक्षणं; चुकूनही करू नका दुर्लक्ष\nहृदयरोगाच्या रुग्णांनी लॉंग लाईफसाठी घ्यावा दर २० मिनिटांनी वॉक ब्रेक\nवडिलांच्या निकोटीन सेवनामुळे बाळांना अटेंशन डेफिसिटचा धोका, कारणे आणि उपाय\nगोड पदार्थ खाल्यावर लगेच पाणी पिता असं पडू शकतं महागात\nमासिक पाळीदरम्यान 'या' पदार्थांचा आहारात समावेश करणं ठरतं फायदेशीर\nतुम्ही एकटं जेवता का असं करणं ठरू शकतं महागात\nअमृतसर ट्रेन दुर्घटनाबिग बॉस 12मीटूइंधन दरवाढपरिणीती चोप्रादीपिका पादुकोणप्रो कबड्डी लीगसबरीमाला मंदिरअमृता फडणवीसकॉफी विथ करण 6\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nकलिंगडापासून घरच्या घरी तयार करा 'हे' फेसपॅक\n'या' पदार्थांमुळे वाढतो तुमचा ताण; मेंदूसाठीही ठरतात घातक\nतुमची मुलं वस्तू चोरतात अशी बदला वाईट सवय\nवाहतुकीचे हे अजब नियम पाहून, तुम्ही नक्कीच जाल चक्रावून\nएक्सला खबरही लागू न देता ब्रेकअपनंतर ही ६ कामे करतात मुली\nरोहित शर्मा-विराट कोहलीची जोडी जमली\nचेहऱ्यावर स्मितहास्य खुलवणारे 'क्युट स्टॅच्यू'\nही आहे जगातील सर्वात सुंदर नदी\nसरकारच्या एका होकारामुळे अनेकांना मिळु शकतो रोजगार - आंग्रीया क्रुझचे शिल्पकार\nभाजपा सरकार काँग्रेसपेक्षाही थापाडे - राज ठाकरे\n#MeToo: 'मीटू' मोहिमेवर पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णीने दिली ही प्रतिक्रिया\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेनेविरोधात धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nपनवेल टर्मिनलमध्ये बेवारस बॅग आढळल्याने खळबळ\nसांगलीतील भिवघाट येथे साई गारमेंटला भीषण आग\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\nलोकलला बसवा स्वयंचलित दरवाजे\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\n''गोपीनाथरावांसाठी जागा सोडत होतो, आता सर्व जागा लढणार''\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराकेश अस्थाना प्रकरणात मोदींना एवढी गोडी का\nजायकवाडीत ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश\n२२ महिन्यांनंतर शिवस्मारकाच्या कामाचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/category/pachim-maharashtra/", "date_download": "2018-10-24T01:37:11Z", "digest": "sha1:TS5NUGMS7BIM6J5NL3555UMQGPR26TBQ", "length": 10484, "nlines": 126, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Pachim Maharashtra Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nदीपक साळुंखे पाटलांना ऑडिओ क्लिप भोवणार, स्पष्टीकरण देण्यासाठी २ दिवसांचा अल्टीमेट्म\nदीपक साळुंखे पाटील म्हणतात ‘तो मी नव्हेच’\nशिवसेनेचा लोकसभेचा अधिकृत पहिला उमेदवार जाहीर\nटीम महाराष्ट्र देशा- शिवसेनेने स्वबळावर निवडणुका लढण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकलं आहे. शिवसेनेचे…\nमहिला पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ; राष्ट्रवादीच्या इतर महिला नेत्याप्रमाणे सुप्रिया…\nटीम महाराष्ट्र देशा- सोलापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांची एक…\nमहिला पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्या दीपक साळुंखे पाटलांवर कारवाई करण्यास…\nटीम महाराष्ट्र देशा- सोलापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांची एक…\nसंतापजनक : राष्ट्रवादीच्या मुजोर माजी आमदाराची महिला पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ, ऑडियो…\nटीम महाराष्ट्र देशा- सोलापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांची एक…\nमल्हारराव होळकरांविषयी हीन दर्जाचे लिखाण ; ‘जोडेमार’ आंदोलनाद्वारे जितेंद्र…\nटीम महाराष्ट्र देशा- मल्हारराव होळकर यांच्याविषयी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी समाजमाध्यमांतून कथित हीन दर्जाचे…\n कौमार्य चाचणीला नकार दिल्यानं दांडिया खेळायला विराेध\nपिंपरी (पुणे) : कौमार्य चाचणीला विरोध करणाऱ्या ऐश्वर्या भाट-तमायचीकर यांना दांडिया खेळण्यास विरोध झाल्याचा प्रकार…\nभवानी मातेला उदयनराजे भोसले यांनी घातलं ‘हे’ साकडं\nटीम महाराष्ट्र देशा- उदयनराजे भोसले यांनी प्रतापगडावर जाऊन भवानी मातेचं दर्शन घेतलं. नवरात्रोत्सवानिमित्त भोसले…\nपक्ष बदलण्यासंदर्भात आ.भारत भालके यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा\nटीम महाराष्ट्र देशा- गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेसमध्ये नाराज असलेले आमदार भारत भालके यांनी आपली बाजू…\n‘या’ मुद्द्यावरून सुरु आहे पुणे कॉंग्रेसमध्ये यादवी\nटीम महाराष्ट्र देशा : पुणे शहरात एकेकाळी कॉंग्रेसच राज्य होत. पुण्याच्या राजकारणातील 'भाई' सुरेश कलमाडी यांच्या…\nमराठा क्रांती मोर्चा : वाचा गुन्हे मागे घेण्याबाबत गृहराज्यमंत्री काय म्हणाले \nटीम महाराष्ट्र देशा- मराठा क्रांती मोर्चाने केलेल्या जिल्हा बंद आंदोलनात पोलिसांवर हल्ले झालेले गुन्हे वगळता अन्य…\n‘एमआयएम’प्रमाणे ‘वंदे मातरम्’ला आमचाही विरोध : प्रकाश आंबेडकर\nटीम महाराष्ट्र देशा- देशाचे राष्ट्रगीत असताना ‘वंदे मातरम्’ची सक्ती कशासाठी असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते…\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे…\nयेत्या दहा वर्षात रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही – पाटील\n‘फिल्मशाला २०१८’ चा निकाल जाहीर\nपुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल : पवार\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे…\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये पुरुषोत्तम मधील विविध पुरस्कार विजेते\nसैराट फेम ‘तानाजी’ आता ‘माझा…\nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता…\n‘फिल्मशाला २०१८’ चा निकाल जाहीर\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान \nराष्ट्रवादीला धक्का,पवारांच्या अत्यंत निकटवर्तीय नेत्याचा पक्षाला रामराम\n‘एमआयएम’प्रमाणे ‘वंदे मातरम्’ला आमचाही विरोध : प्रकाश आंबेडकर\nवाचा अमित शाह यांनी शिवसेनेला काय धमकी दिली \nपुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल : पवार\nभाजपला काही झालं तरी सत्ता मिळू द्यायची नाही - उद्धव ठाकरे\nसैराट फेम 'तानाजी' आता 'माझा अगडबम'मध्ये\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान \nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता फडणवीस\nराष्ट्रवादीच्या तिजोरीत खडखडाट, आता प्रचार तोंडी करा - पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2018-10-24T01:57:21Z", "digest": "sha1:ALGW6UGZ23LDUBTH4HHPP6RGIAEUQVJE", "length": 4550, "nlines": 141, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.चे १५० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "इ.स.चे १५० चे दशक\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: १ ले शतक - २ रे शतक - ३ रे शतक\nदशके: १२० चे १३० चे १४० चे १५० चे १६० चे १७० चे १८० चे\nवर्षे: १५० १५१ १५२ १५३ १५४\n१५५ १५६ १५७ १५८ १५९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nइ.स.चे १५० चे दशक\nइ.स.च्या २ र्‍या शतकातील दशके\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील दशके\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/02/news-1965.html", "date_download": "2018-10-24T00:26:10Z", "digest": "sha1:TCSIPPT7UBJNU2CMLQ46PYZDAV5IR62H", "length": 5985, "nlines": 78, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "अलेक्स् फर्नांडेझ करंडक फुटबॉल स्पर्धा लॉरेन्स् एफसी, फ्रेन्डस् एफसी संघांचे संघर्षपूर्ण विजय - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar City Sports News अलेक्स् फर्नांडेझ करंडक फुटबॉल स्पर्धा लॉरेन्स् एफसी, फ्रेन्डस् एफसी संघांचे संघर्षपूर्ण विजय\nअलेक्स् फर्नांडेझ करंडक फुटबॉल स्पर्धा लॉरेन्स् एफसी, फ्रेन्डस् एफसी संघांचे संघर्षपूर्ण विजय\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिवाजीयन्स् एस.सी. यांच्यावतीने आयोजित चौथ्या कै. अ‍ॅलेक्स् फर्नांडेझ करंडक 2018 स्पर्धेत गतविजेत्या लॉरेन्स् एफसी व फ्रेन्डस् एफसी संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धांचा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली. फोर्ट (किला) मैदान, अहमदनगर क्लब लिमिटेड जवळ येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अ गटाच्या सामन्यात लॉरेन्स् एफसी संघाने गुलमोहर एफसी संघाचा 3-2 असा पराभव केला.\nयामध्ये लॉरेन्स् संघाच्या शशांक वाल्मिकी याने एक तर, मनिष वडाळे याने दोन गोल करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. काल विजयी सलामी दिलेल्या गुलमोहर एफसी संघाला पराभव स्विकारावा लागला. गुलमोहरकडून शुभम काळे याने दोन गोल केले.अक्षय बोर्‍हाडे व योगेश खोलागडे यांनी नोंदविलेल्या गोलाच्या जोरावर फ्रेन्डस् एफसी संघाने युनिटी एफसी संघाचा 2-1 असा पराभव करून आगेकूच केली.\nगट डः सिटी क्लब पुढे चाल वि. इंडियन एफसी;\n2) गट अः लॉरेन्स् एफसीः 3 (शशांक वाल्मिकी 26 मि., मनिष वडाळे 41, 42 मि.) वि.वि. गुलमोहर एफसीः 2 (शुभम काळे 19, 27 मि.);\n3) गट बः फ्रेन्डस् एफसीः 2 (अक्षय बोर्‍हाडे 7 मि., योगेश खोलागडे 19 मि.) वि.वि. युनिटी एफसीः 1 (बेटाथाई 23 मि.);\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nअलेक्स् फर्नांडेझ करंडक फुटबॉल स्पर्धा लॉरेन्स् एफसी, फ्रेन्डस् एफसी संघांचे संघर्षपूर्ण विजय Reviewed by Ahmednagar Live24 on Monday, February 19, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nउद्धव ठाकरे लोकसभा उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार या चार नेत्याची नावे चर्चेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.mahanews.gov.in/Home/MukhyaBatmya.aspx?str=C+U3p2wF1sOO/qI/PkqQ9L7FPbZ82/aHKI0Ol7YOUHk=", "date_download": "2018-10-24T00:42:45Z", "digest": "sha1:2Z7DBMRSYS327OGONU3NK5UAN2QAXTRX", "length": 21499, "nlines": 22, "source_domain": "www.mahanews.gov.in", "title": "कृषि क्षेत्रात परिवर्तन करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध - मुख्यमंत्री सोमवार, १२ फेब्रुवारी, २०१८", "raw_content": "इस्लामपूर येथे जिल्हा कृषि महोत्सव आणि दख्खन जत्रेचे उद्घाटन\nसांगली, दि. 12 : राज्य शासन शेतकऱ्यांप्रती संवेदनशील आहे. सत्तेत आल्यापासून राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक क्रांतीकारी निर्णय घेतले आहेत. या माध्यमातून कृषि क्षेत्रात परिवर्तन करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.\nसांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे आयोजित जिल्हा कृषि महोत्सव व दख्खन जत्रा महोत्सवाच्या उद्घाटनानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख, महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, खासदार संजय पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार विलासराव जगताप, आमदार मोहनराव कदम, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशीकांत पाटील, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी वि. ना. काळम, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र साबळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अजयकुमार माने, आत्माचे प्रकल्प संचालक सुरेश मगदूम आदी उपस्थित होते.\nअवकाळी पाऊस, अवर्षण, गारपीट यामुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे. शेतमालाच्या किंमती पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नात लक्ष घातले. दुष्काळी भागातील सिंचनाच्या सुविधांना प्राधान्य दिले. पश्चिम महाराष्ट्रातील टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनांना प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेच्या माध्यमातून 5 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या माध्यमातून उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर आणि ठिबक सिंचन वापरून शेतकऱ्यांना पाणी देण्याचा प्रयत्न केला आहे. या माध्यमातून सांगली व सोलापूर जिल्ह्यातील 50 हजार एकर जमीन सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न आहे.\nउपसा सिंचन योजनांच्या कालव्यासाठी शेतकऱ्यांची जमीन घेणार नाही. त्याऐवजी सिंचन योजनांचे पाणी बंद जलवाहिन्यांद्वारे शेतापर्यंत पोहोचवणार आहे. तसेच, उपसा सिंचन योजनांच्या पाण्यातून तलाव भरून घेणार. सांगली जिल्ह्यात या माध्यमातून 205 तलाव भरून घेतले आहेत. या माध्यमातून सांगली जिल्हा टँकरमुक्त केला आहे. तसेच, उपसा सिंचन योजनेच्या बिलात 83 टक्के सूट देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे आता बिल भरता आले नाही, म्हणून पाणी नाही, असे होणार नाही. तसेच, राज्यात काल झालेल्या गारपीट ग्रस्तांना मदत करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफीपोटी 24 हजार कोटी रुपये दिले. त्याबरोबरच साध्या मदतीपोटी 12 हजार कोटी रुपये दिले आहेत. शेतमालाचे भाव पडू नयेत, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार उत्पादन खर्चावर 50 टक्के नफा पकडून शेतमाल भाव देण्याबाबत केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. 99.5 टक्के शेतकऱ्यांना एफ आर पी देण्याची कार्यवाही करणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य आहे, असे त्यांनी सांगितले.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, हे शासन सामान्यांचे, गरीबांचे आहे. सांगली जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नावे कृषि महाविद्यालय मंजूर केले आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पात यासाठी आवश्यक त्या संपूर्ण निधीची तरतूद करू. सांगली जिल्ह्यातील क्षारपड जमिनींबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे. तो मंजूर करून घेऊ. इस्लामपूर नगरपालिकेला गेल्या एक वर्षांत 132 कोटी रुपये निधी दिला आहे. तसेच, वाळवा तालुक्यात ग्रामीण रस्त्यांसाठी 77 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सांगली जिल्ह्यात द्राक्ष, डाळिंबाच्या निर्यातीतून 90 कोटी रुपयांचे परकीय चलन आले. या भागातील द्राक्ष, डाळिंबाला परदेशात मोठी मागणी आहे. त्या पार्श्वभूमिवर शेतमाल निर्यातीसाठी कवठेमहांकाळ तालुक्यात ड्राय पोर्टबाबत लवकरच कार्यवाही होईल. या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी निर्यात प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न केला असल्याचे ते म्हणाले.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रत्येक गरीबापर्यंत मोफत आरोग्य सेवा देण्यासाठी राज्य शासन कार्यरत आहे. शेतकरी, सामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी महात्मा फुले जनाधार योजना व मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कार्यरत आहे. या माध्यमातून 2800 लोकांच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. यापुढे देशातील 50 कोटी गरीब, मध्यमवर्गीय लोकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत देण्यात येणार आहेत. तसेच, प्रत्येक बेघराला 2019 पर्यंत हक्काचे घर देण्याचा संकल्प केला आहे. या माध्यमातून सांगली जिल्ह्यात एकही बेघर राहणार नाही, याची हमी त्यांनी यावेळी दिली.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कारप्राप्त महिला बचत गटांचे अभिनंदन करून, त्यांना शुभेच्छा दिल्या. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, आगामी कालावधीत शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्याबरोबरच शेतीवरील खर्च कमी होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या जीवनातील अडचणी कमी होऊन, त्याच्या जीवनात सुख यावे, यासाठी राज्य शासन काम करत आहे. शेतकऱ्यांना गुढीपाडव्यापासून ऑनलाईन सात बारा मिळेल, याबाबत कार्यवाही सुरू आहे. जत तालुक्याप्रमाणेच आष्टा तालुक्यासाठी अतिरीक्त तहसील कार्यालय सुरू करण्याबाबत त्यांनी ग्वाही दिली.\nमहिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, शेतकरी व महिलांना स्वावलंबी करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, बेरोजगार, आरोग्य केंद्रस्थानी ठेऊन काम करत आहोत. कर्जमाफीपेक्षा कर्जमुक्तीसाठी कटिबद्ध असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची राज्य शासनाने वेळोवेळी तत्परतेने दखल घेऊन शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. यावेळी त्यांनी महिला व बालकल्याण मंत्रालयातमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचे दाखले दिले.\nयावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले यांनीही विचार व्यक्त केले.\nयावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बैलगाडीची प्रतिकृती भेट देण्यात आली. जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी प्रास्ताविक केले. आभार निशिकांत पाटील यांनी मानले. विजय कडणे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, मकरंद देशपांडे, गोपीचंद पडळकर, परिसरातील शेतकरी, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nजिल्हा कृषि महोत्सवाची पाहणी\nयावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख, महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह अन्य मान्यवरांनी जिल्हा कृषि महोत्सवातील विविध स्टॉलना भेट देऊन पाहणी केली व समाधान व्यक्त केले. जिल्हा कृषि महोत्सवात 200 हून अधिक स्टॉल सहभागी झाले आहेत. यामध्ये विविध शासकीय विभागांचे 40 स्टॉल आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने कृषि व कृषिपूरक विभाग, महसूल, सुवर्ण जयंती राजस्व अभियान, लोकराज्य मासिक, आरोग्य, महिला व बालकल्याण आणि समाजकल्याण विभागाच्या स्टॉलचा समावेश आहे. तसेच सिंचन साधने व खते 20, निविष्ठा 40, धान्यमहोत्सव 20, प्रक्रिया उद्योग 20, सेंद्रीय शेती 26 आणि गृहोपयोगी वस्तूंच्या 40 स्टॉलचा समावेश आहे.\nदख्खन जत्रा महोत्सवाची पाहणी\nयावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य मंत्री महोदयांनी दख्खन जत्रा महोत्सवास भेट देऊन पाहणी केली व समाधान व्यक्त केले. दख्खन जत्रेत जवळपास 125 स्टॉल्स लावण्यात आले आहेत. यामध्ये खाद्यपदार्थांचे 51 स्टॉल्स आणि स्वयंसहाय्यता बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे 75 स्टॉल्स आहेत.\nराजमाता जिजाऊ स्वावलंबी पुरस्कारांचे वितरण\nयावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्वयंसहाय्यता बचत गटांना प्रोत्साहन मिळण्यासाठी राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. जिल्हास्तरावर प्रथम संतोषीमाता स्वयंसहाय्यता समूह, सराटी ता. कवठेमहांकाळ, व्दितीय शक्ती स्वयंसहाय्यता समूह, वाळूज ता. खानापूर आणि तृतीय अनुसया स्वयंसहाय्यता समूह, केदारवाडी ता. वाळवा या बचत गटातील महिलांना पुरस्कार वितरण करण्यात आले. तसेच सन 2017-18 मध्ये उत्कृष्ट बँक अधिकारी म्हणून आय.डी.बी.आय. बँक तासगाव शाखेच्या सचिन बेंद्रे यांचा सत्कार करण्यात आला. सचिन बेंद्रे यांनी एका वर्षात 5 गावातील 41 महिला स्वयंसहाय्यता बचत गटांना 41 लाख रूपयांचा बँक कर्ज पतपुरवठा केला आहे. तसेच स्वयंसहाय्यता बचत गटाच्या कामाला व्यापक प्रसिद्धी दिल्याबद्दल उत्कृष्ट पत्रकार म्हणून विनायक जाधव यांचा सत्कार करण्यात आला.\nउन्नत शेती समृध्द शेतकरी मोहिमेंतर्गत ट्रॅक्टर वाटप\nउन्नत शेती समृध्द शेतकरी मोहिमेंतर्गत सन 2017-18 कृषि यांत्रिकीकरण योजनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य मान्यवरांच्या हस्ते विजया कृष्णात पाटील, रा. तांबवे, ता. वाळवा या महिलेला प्रातिनिधीक स्वरूपात ट्रॅक्टर वाटप करण्यात आले. तसेच प्रगतशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा पुस्तिका व सी.डी. चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.\n'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.\nShare चित्रासह बातमी चित्र बातमी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/121-kokan-thane/4718-dahanu-boat-capsize-updates-coast-guard-official-says-weight-imbalance-may-have-caused-incident", "date_download": "2018-10-24T00:37:08Z", "digest": "sha1:2UUT3PEL4KK5E7RSKAHZIYOVGBFFH5TY", "length": 5847, "nlines": 131, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "डहाणू बोट प्रकरणी, बोट मालकावर गुन्हा दाखल - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nडहाणू बोट प्रकरणी, बोट मालकावर गुन्हा दाखल\nजय महाराष्ट्र न्यूज, पालघर\nडहाणूमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन समुद्रात गेलेली बोट उलटल्याची घटना घडलीय. एकूण 40 विद्यार्थी या बोटीत असल्याची माहिती समोर येतेय. आतापर्यंत 32 जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. तर, तीन जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. सोनल सुर्ती आणि जानव्ही सुर्ती असे मृत विद्यार्थिनींची नावे आहेत. काही विद्यार्थी अजूनही बेपत्ता आहेत. 2 नॉटिकल अंतरावर ही बोट बुडाली होती.\nदरम्यान, खासगी बोट मालक पार्थ अंभिर आणि महेंद्र अंभिरेंना डहाणू पोलिसांनी अटक केलीय. दरम्यान, सेल्फीच्या नादात ही दुर्घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच कोस्ट गार्ड आणि हवाई वाहतुकीने शोधकार्य सुरु केले. हे सर्व विद्यार्थी पिकनिकसाठी गेले असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.\nदरम्यान, याप्रकरणी बोट मालकावर गुन्हा दाखल कराण्यात आला आहे.\n\"रक्ताने माखलेलं सॅनिटरी नॅपकिन घेऊन तुम्ही मंदिरात कसं जाणार\nप्रवीण तोगडियांनी केली नव्या पक्षाची स्थापना\nछ. शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात स्वित्झर्लंडच्या कलाकारांचा 'हा' सोहळा\nओला-उबर चालकांचा संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरुच...\nलग्नपत्रिकेवरुन रणवीर- दीपिका सोशल मीडियावर ट्रोल\nदिवाळीत फटाके फोडण्यास सशर्त परवानगी...\nPaytm च्या मालकाला ब्लॅकमेल, 'मास्टर प्लॅनर' अटकेत\n\"MIM प्रमाणेच आमचाही 'वंदे मातरम'च्या सक्तीला विरोध\nEVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/5972-hybrid-buses-in-mumbai", "date_download": "2018-10-24T00:19:19Z", "digest": "sha1:E3OZC4BJFJXHX7KEKQKXMIPPL55MBBZM", "length": 6671, "nlines": 140, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मुंबईकरांसाठी आता हायब्रिड बससेवा - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमुंबईकरांसाठी आता हायब्रिड बससेवा\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nमुंबईकरांच्या सेवेसाठी आता हायब्रिड बस सेवा सुरू करण्यात आली आहे. 25 हायब्रिड बसेस आता मुंबईत धावणार आहे.\nया बसेस संपूर्ण वातानुकुलित असणार आहे. यामध्ये वायफायची सुविधा, मोबाईल चार्जिंग, एलईडी स्क्रीन, एफ एम, सीसीटीव्ही सुविधा असून 31 सीट आहेत. या बसमधून प्रवाशांना आरामदायक प्रवास करता येणार आहे.\nएका बसची किंमत 2 कोटी रुपये आहे. एप्रिल महिन्याच्या सुरवातीस 80 बसेस सुरू करणार आहेत, तसेच मुंबईकरांच्या मागणीनुसार आम्ही या बसेसची संख्या वाढवू, असं एमएमआरडीएचे अधिकारी शंकर देशपांडे यांनी सांगितले.\nहायब्रिड बसचे जास्तीत जास्त भाडे 105 रुपये, तर कमीत कमी 15 रुपये असेल. बोरीवली-बीकेसी आणि खार बीकेसीमधील भाडे 105 रुपये तर ठाणे-बीकेसी मधील भाडे 90 रुपये असेल. मुलुंड-बीकेसीमधील भाडे 60 रूपये असण्याची शक्यता आहे. बांद्रा आणि कुर्ला स्टेशनमधील भाडे 15 ते 25 रुपयांच्या आत असेल.\nम्हणून ब्लड बँकमधून वर्षभरात तब्बल 6 लाख लीटर रक्त फेकावं लागतं\nराँग नंबरचं राईट लग्न\nमुंबईच्या आंतरराष्ट्रीय शाळेत बाल लैंगिक शोषण\nमुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी अबू सालेम आणि मुस्तफा डोसासह सहाजण दोषी; कय्युम शेखची निर्दोष सुटका\nमुंबईच्या राणीच्या बागेत फक्त ‘पेंग्विन’चेच राज्य\n\"रक्ताने माखलेलं सॅनिटरी नॅपकिन घेऊन तुम्ही मंदिरात कसं जाणार\nप्रवीण तोगडियांनी केली नव्या पक्षाची स्थापना\nछ. शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात स्वित्झर्लंडच्या कलाकारांचा 'हा' सोहळा\nओला-उबर चालकांचा संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरुच...\nलग्नपत्रिकेवरुन रणवीर- दीपिका सोशल मीडियावर ट्रोल\nदिवाळीत फटाके फोडण्यास सशर्त परवानगी...\nPaytm च्या मालकाला ब्लॅकमेल, 'मास्टर प्लॅनर' अटकेत\n\"MIM प्रमाणेच आमचाही 'वंदे मातरम'च्या सक्तीला विरोध\nEVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/harivamsh/harivamsh01-15.htm", "date_download": "2018-10-24T01:37:43Z", "digest": "sha1:4AUO7ISDTK54YTDZ3FUXR4E55IT5NQBK", "length": 26354, "nlines": 191, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीहरिवंशपुराण - हरिवंश पर्व - पञ्चदशोऽध्यायः", "raw_content": "\nसगरस्यात्मजा वीराः कथं जाता महात्मनः \nविक्रान्ताः षष्टिसाहस्रा विधिना केन वा द्विज ॥ १ ॥\nद्वे भार्ये सगरस्यास्तां तपसा दग्धकिल्बिषे \nज्येष्ठा विदर्भदुहिता केशिनी नाम विश्रुता ॥ २ ॥\nकनीयसी तु या तस्य पत्नी परमधर्मिणी \nअरिष्टनेमिदुहिता रूपेणाप्रतिमा भुवि ॥ ३ ॥\nऔर्वस्ताभ्यां वरं प्रादात् तं निबोध जनाधिप \nषष्ठिं पुत्रसहस्राणि गृह्णात्वेका तपस्विनी ॥ ४ ॥\nएकं वंशधरं त्वेका यथेष्टं वरयत्विति \nतत्रैका जगृहे पुत्राँल्लुब्धा शूरान् बहूंस्तथा ॥ ५ ॥\nएकं वंशधरं त्वेका तथेत्याह च तां मुनिः \nकेशिन्यसूत सगरादसमञ्जसमात्मजम् ॥ ६ ॥\nराजा पञ्चजनो नाम बभूव सुमहाबलः \nइतरा सुषुवे तुम्बीं बीजपूर्णामिति श्रुतिः ॥ ७ ॥\nतत्र षष्ठिसहस्राणि गर्भास्ते तिलसम्मिताः \nसम्बभूवुर्यथाकालं ववृधुश्च यथाक्रमम् ॥ ८ ॥\nघृतपूर्णेषु कुम्भेषु तान् गर्भान् निदधे पिता \nधात्रीश्चैकैकशः प्रादात् तावतीरेव पोषणे ॥ ९ ॥\nततो दशसु मासेषु समुत्तस्थुर्यथासुखम् \nकुमारास्ते यथाकालं सगरप्रीतिवर्धनाः ॥ १० ॥\nषष्टिः पुत्रसहस्राणि तस्यैवमभवन् नृप \nगर्भादलाबुमध्याद् वै जातानि पृथिवीपते ॥ ११ ॥\nतेषां नारायणं तेजः प्रविष्टानां महात्मनाम् \nएकः पञ्चजनो नाम पुत्रो राजा बभूव ह ॥ १२ ॥\nसुतः पञ्चजनस्यासीदंशुमान् नाम वीर्यवान् \nदिलीपस्तनयस्तस्य खट्वाङ्ग इति विश्रुतः ॥ १३ ॥\nयेन स्वर्गादिहागत्य मुहूर्तं प्राप्य जीवितम् \nत्रयोऽनुसन्धिता लोका बुद्ध्या सत्येन चानघ ॥ १४ ॥\nदिलीपस्य तु दायादो महाराजो भगीरथः \nयः स गङ्गां सरिच्छ्रेष्ठामवातारयत प्रभुः ॥ १५ ॥\nकीर्तिमान् स महाभागः शक्रतुल्यपराक्रमः \nतस्माद् भागीरथी गङ्गा कथ्यते वंशचिन्तकैः ॥ १६ ॥\nभगीरथसुतो राजा श्रुत इत्यभिविश्रुतः \nनाभागस्तु श्रुतस्यासीत् पुत्रः परमधार्मिकः ॥ १७ ॥\nअयुताजित् तु दायादः सिन्धुद्वीपस्य वीर्यवान् ॥ १८ ॥\nदिव्याक्षहृदयज्ञो वै राजा नलसखो बली ॥ १९ ॥\nसुदासस्तस्य तनयो राजा त्विन्द्रसखोऽभवत् ॥ २० ॥\nसुदासस्य सुतस्त्वासीत् सौदासो नाम पार्थिवः \nख्यातः कल्माषपादो वै नाम्ना मित्रसहस्तथा ॥ २१ ॥\nकल्माषपादस्य सुतः सर्वकर्मेति विश्रुतः \nअनरण्यस्तु पुत्रोऽभूद् विश्रुतः सर्वकर्मणः ॥ २२ ॥\nअनरण्यसुतो निघ्नो निघ्नपुत्रौ बभूवतुः \nअनिमित्रो रघुश्चैव पार्थिवर्षभ सत्तमौ ॥ २३ ॥\nदिलीपस्तनयस्तस्य रामप्रप्रपितामहः ॥ २४ ॥\nअयोध्यायां महाराजो रघुश्चासीन्महाबलः ॥ २५ ॥\nअजस्तु रघुतो जज्ञे अजाद् दशरथोऽभवत् \nरामो दशरताज्जज्ञे धर्मात्मा सुमहायशाः ॥ २६ ॥\nरामस्य तनयो जज्ञे कुश इत्यभिविश्रुतः \nअतिथिस्तु कुशाज्जज्ञे निषधस्तस्य चात्मजः ॥ २७ ॥\nनिषधस्य नलः पुत्रो नभः पुत्रो नलस्य तु \nनभस्य पुण्डरीकस्तु क्षेमधन्वा ततः स्मृतः ॥ २८ ॥\nआसीदहीनगुर्नाम देवानीकसुतः प्रभुः ॥ २९ ॥\nअहीनगोस्तु दायादः सुधन्वा नाम पार्थिवः \nसुधन्वनः सुतश्चैव ततो जज्ञेऽनलो नृपः ॥ ३० ॥\nउक्थो नाम स धर्मात्मानलपुत्रो बभूव ह \nवज्रनाभः सुतस्तस्य उक्थस्य च महात्मनः ॥ ३१ ॥\nशङ्खस्तस्य सुतो विद्वान् व्युषिताश्व इति श्रुतः \nपुष्पस्तस्य सुतो विद्वानर्थसिद्धिस्तु तत्सुतः ॥ ३२ ॥\nसुदर्शनः सुतस्तस्य अग्निवर्णः सुदर्शनात् \nअग्निवर्णस्य शीघ्रस्तु शीघ्रस्य तु मरुः सुतः ॥ ३३ ॥\nतस्यासीद् विश्रुतवतः पुत्रो राज बृहद्बलः ॥ ३४ ॥\nनलौ द्वावेव विख्यातौ पुराणे भरतर्षभ \nवीरसेनात्मजश्चैव यश्चेक्ष्वाकुकुलोद्वहः ॥ ३५ ॥\nएते विवस्वतो वंशे राजानो भूरितेजसः ॥ ३६ ॥\nश्राद्धदेवस्य देवस्य प्रजानां पुष्टिदस्य च ॥ ३७ ॥\nविपाप्मा विरजाश्चैव आयुष्मांश्च भवत्युत ॥ ३८ ॥\nइति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि\nआदित्यस्य वंशानुकीर्तनम् नाम पञ्चदशोऽध्यायः\nजनमेजय विचारतो - \"हे वैशंपायना, सगराला शूर व पराक्रमी असे साठ हजार पुत्र झाले म्हणून आपण सांगितलें तर एकट्याला एवढी अतोनात संतति झाली तरी कशी \nवैशंपायन सांगतात - \"हे राजा, तपाचरणानें ज्यांचीं पातके दग्ध झाली होतीं अशा दोन स्त्रिया सगराला होत्या. त्यांपैकीं वडील ही विदर्भराजाची कन्या असून केशिनी या नांवानें ती प्रख्यात होती. त्याची जी धाकटी स्त्री ती अरिष्टनेमी राजाची मुलगी असून ती अत्यंत धार्मिक होती, व रूपाने तर तिचे तोडीची दुसरी कोणी स्त्री पृथ्वींत नव्हती. हे जनपाला, और्वऋषीनें या दोन्ही स्त्रियांना वर मागायला सांगितले, ते असे - एकीनें साठ हजार पुत्र घ्यावे व एकीनें वंश धारण करील असा एकच पुत्र घ्यावा. या दोहोंपैकीं आपले इच्छेप्रमाणें दोहों वरातील कोणता तरी एक पत्करावा. असें और्वाने म्हटलें तेव्हां एक जी स्वभावाची लोभी होती ती म्हणाली, \"मला आपले शूर असे साठ हजारच पुत्र पाहिजेत;\" दुसरी म्हणाली, \"ज्याचे योगाने हा वंश अखंड राहणार आहे, असला तो एकच पुत्र मला पुरे.\" यावर और्वमुनींनी तुमचे म्हणण्याप्रमाणें होईल, म्हणून त्यांना आशीर्वाद दिला. त्या गुणाने केशिनीला सगरापासून एकच पुत्र झाला. त्याचें नांव असमंजस असें ठेविले होतें.\nहाच पुढें पंचजन नांवानें मोठा प्रख्यात बलाढय राजा झाला. दुसरी जी उरली, ती वियांनीं ठेंचलेला असा एक लांबचलांब दुधीभोपळा व्याली असें ऐकितों. या दुधीभोपळ्यांत तिळातिळाएवढे असे हे साठ हजार गर्भ होते. त्यांना सगराने वेगळे वेगळे करून तुपाचे मडक्यांत घालून ठेविले, व एकेका मडक्यावर एकेक याप्रकारे त्या गर्भांचे पोषणार्थ साठसहस्र दाया ठेविल्या. मग ते गर्भ वाढीस लागून क्रमाक्रमानें पूर्ण झाले, व दहा महिने भरतांच सर्व अवयव पूर्ण होऊन योग्य वेळीं घटांतून बाहेर आले. हे सर्वही दिसण्यांत मोठे फक्कड छोकरे होते व त्यांना पाहून सगरालाही प्रेमाचे मोठे भरते आलें. हे राजा, याप्रमाणे भोपळ्याचे रूपाने गर्भ प्रकट होऊन त्यांतून हे इतके साठ सहस्त्र पुत्र निपजले; आतां समजलास \nपरंतु, मागें सांगितल्याप्रमाणे हे कपिल-परमात्म्याच्या नेत्रतेजानें दग्ध झाले. तेव्हां केशिनीचा एकुलता एक जो असमंजस किंवा पंचजन तोच राजा झाला. या पंचजनाला अंशुमान नांवाचा वीर्यवान पुत्र झाला. याला पुढें दिलीप नामक पुत्र झाला; या दिलीपाची खट्वांग या नांवानेंच जास्ती प्रसिद्धी आहे. हा खट्वांग राजा स्वर्गांतून भूलोकीं आला व सूक्ष्मबुद्धि व ब्रह्मैक-भावना यांच्या बलाने चित्तैकाग्रय करून एका मुहूर्तांत स्वर्ग, मृत्यु, पाताल या तिन्ही लोकांचे ध्यानबलाने निरीक्षण करून हे सर्वही मिथ्या आहेत, खरें काय तें सर्व-व्यापि एक ब्रह्म आहे, असा निश्चय करून हा बुद्धिमान राजा एका मुहूर्ताचे अवकाशांत मुक्त झाला. या दिलीपाला भगीरथ नांवाचा पुत्र झाला. हा मोठा कीर्तिमान, भाग्यवान, समर्थ व पराक्रमानें केवळ इंद्रतुल्य होता; याने श्रीगंगेला स्वर्गातून भूलोकीं आणून सागरास मिळविले. या त्याच्या कृतीमुळे गंगा ही त्याची कन्या मानिली जाऊन त्या दिवसापासून तिला भागीरथी असें नांव वंशांचा इतिहास जाणणार्‍या ज्ञात्यांनीं दिले आहे. या भगीरथाला पुढें श्रुत नांवाचा पुत्र झाला. श्रुताला नाभाग नांवाचा मोठा धार्मिक पुत्र झाला, या नाभागाचे पोटीं अंबरीष जन्मला. हा अंबरीष सिंधुद्वीपाचा बाप झाला. सिंधुद्वीपाला पुढें अयुताजित नामक पुत्र झाला; या वीर्यवान अयुताजिताला ऋतुपर्ण नांवाचा मोठा यशस्वी मुलगा झाला. प्रसिद्ध नल राजाचा परममित्र व देवांच्या अक्षविद्येत म्हणजे फासे खेळण्यात निपुण म्हणून जो ऋतुपर्ण तोच हा. या बलाढय ऋतूपर्णाला आर्तपर्णि नांवाचा पुत्र झाला. याचा मुलगा सुदास नामक झाला; हा सुदास इंद्राचा मोठा दोस्त होता. सुदासाला पुढें सौदास नामें पुत्र झाला, या सौदासालाच मित्रसह व कल्माषपाद अशीही नांवे आहेत. या कल्माषपादाचा पुत्र सर्वकर्मा नांवानें विश्रुत आहे. सर्वकर्माला पुढें अनरण्य हा पुत्र झाला. अनरण्याचा पुत्र निघ्न. निघ्नाला अनमित्र व रघु असे दोन राजर्षिश्रेष्ठ पुत्र होते. पैकी अनमित्राला धर्मनिष्ठ व विद्वान असा दुलिदुह नामक पुत्र झाला; या दुलिदुहाचा पुत्र दिलीप, हाच प्रसिद्ध श्रीरामचंद्राचा निपणजा. दिलीपाला रघु नांवाचा दीर्घबाहु पुत्र झाला; हा रघु मोठा बलाढय असून अयोध्येचा राजा झाला; रघूपासून अज झाला, अजापासून दशरथ, दशरथाचे पोटीं महायशस्वी धर्ममूर्ति श्रीरामचंद्र अवतरला; रामाला पुढें कुश पुत्र झाला. कुशापासून अतिथी, अतिथीपासून निषध, निषधाचा नल, नलाचा नभ, नभाचा पुंडरीक, त्याचे पुढें क्षेमधन्वा, क्षेमधन्व्याला प्रतापी देवानीक व देवानीकाला अहीनगु नामक बलाढय पुत्र झाला. या अहीनगूचा पुत्र सुधन्वा, सुधन्व्याचा अनल, अनलाचा धर्मनिष्ठ उक्थ. या उक्थाचा पुत्र वज्रनाभ, वज्रनाभाचा शंख. या शंखालाच ध्युषिताश्व अशी संज्ञा आहे. याचा पुत्र पुष्प, त्याचा अर्थसिद्धि, अर्थसिद्धीचा सुदर्शन, सुदर्शनापासून अग्निवर्ण, अग्निवर्णाला शीघ्र नामक पुत्र झाला. शीघ्राचा पुत्र मरु. हा मरु योगाभ्यासांत निमग्न होऊन कलापसंज्ञक द्वीपांत जाऊन राहिला. या मरूचा पुत्र सुप्रसिद्ध राजा बृहद्वल.\nहे राजा, पुराणांत नल या नांवानें दोन राजे प्रसिद्ध आहेत. यांतील एक नल वीरसेनाचा पुत्र, व दुसरा नल तो इक्ष्वाकूचा वंश वाढविणारा. हे राजा, याप्रमाणे इक्ष्वाकु वंशातले राजे प्राधान्यतः तुला सांगितले. विवस्वान जो सूर्य त्याचे वंशांत हे अति तेजस्वी राजे होऊन गेले. प्रजेला पुष्टि देणारा जो भगवान् सूर्य त्याचा पुत्र जो वैवस्वत मनु ज्याला श्राद्धदेव असें म्हणतात, त्याची ही वंशावळ जो कोणी लक्षपूर्वक पठण करील त्याला संतति होऊन अंती विवस्वान जो सूर्य त्याच्या रूपाला तो मिळेल; तसाच इहलोकींही तो निष्पाप सत्त्वसंपन्न व दीर्घायु होईल.\"\nइति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि\nआदित्यस्य वंशानुकीर्तनं नाम पञ्चदशोऽध्यायः ॥ १५ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/daily-marathi-panchang/articleshow/65568385.cms", "date_download": "2018-10-24T02:01:02Z", "digest": "sha1:B6VGTZQQGLADYJJIPJZOG5L6ZYDFOHAG", "length": 9829, "nlines": 142, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "daily marathi panchang News: daily-marathi-panchang - आजचे मराठी पंचांग: मंगळवार ,२८ ऑगस्ट २०१८ | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचे मराठी पंचांग: मंगळवार ,२८ ऑगस्ट २०१८\nआजचे मराठी पंचांग: मंगळवार ,२८ ऑगस्ट २०१८\nभारतीय सौर ६ भाद्रपद शके १९४०, श्रावण कृष्ण द्वितीया रात्री ८.३९ पर्यंत,\nचंद्रनक्षत्र : पूर्वा भाद्रपदा सायं. ५.०७ पर्यंत, चंद्रराशी : कुंभ सकाळी १०.३८ पर्यंत,\nसूर्यनक्षत्र : मघा, सूर्योदय : सकाळी ६.२४, सूर्यास्त : सायं. ६.५६,\nचंद्रोदय : रात्री ८.१८, चंद्रास्त : सकाळी ७.४६,\nपूर्ण भरती : दुपारी १.०५ पाण्याची उंची ४.२९ मीटर, उत्तररात्री १.२२ पाण्याची उंची ४.०६ मीटर,\nपूर्ण ओहोटी : सकाळी ६.२८ पाण्याची उंची ०.८२ मीटर, सायं. ७.१० पाण्याची उंची १.११ मीटर.\nदिनविशेष : संत दंडवते महाराज पुण्यतिथी.\nमिळवा पंचांग बातम्या(daily marathi panchang News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ndaily marathi panchang News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nलाचखोरी प्रकरण: CBIच्या उपअधीक्षकाला ७ दिवसांची CBI कोठडी\nछत्तीसगडः CM रमण सिंग आदित्यानाथ यांचे पाया पडले\nभारतीय लष्कराची फेररचना, लष्कराचे तीन उपमुख असणार\nरक्ताने माखलेला सॅनिटरी पॅड मंदिरात घेऊन जाणार का\nमुंबईः जमिनींच्या मागण्यांसाठी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे आ...\nचेहऱ्यावरील सुरकुत्या नष्ट करणारे तांदळाचे पाणी\nआजचे मराठी पंचांग: मंगळवार, २३ ऑक्टोबर २०१८\nआजचे मराठी पंचांग: शुक्रवार, १९ ऑक्टोबर २०१८\nआजचे मराठी पंचांग: सोमवार, २२ ऑक्टोबर २०१८\nआजचे मराठी पंचांग: रविवार, २१ ऑक्टोबर २०१८\nआजचे मराठी पंचांग: शनिवार, २० ऑक्टोबर २०१८\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1आजचे मराठी पंचांग: मंगळवार ,२८ ऑगस्ट २०१८...\n2आजचे मराठी पंचांग: सोमवार,२७ ऑगस्ट २०१८...\n3आजचे मराठी पंचांग: रविवार,२६ ऑगस्ट २०१८...\n4आजचे मराठी पंचांग: रविवार, शनिवार, २५ ऑगस्ट २०१८...\n5आजचे मराठी पंचांग: शुक्रवार, २४ ऑगस्ट २०१८...\n6आजचे मराठी पंचांग: गुरूवार, २३ ऑगस्ट २०१८...\n7आजचे मराठी पंचांग: बुधवार, २२ ऑगस्ट २०१८...\n8आजचे मराठी पंचांग: मंगळवार, २१ ऑगस्ट २०१८...\n9आजचे मराठी पंचांग: सोमवार, २० ऑगस्ट २०१८...\n10आजचे मराठी पंचांग: रविवार, १९ ऑगस्ट २०१८...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://majalgaonmahaulb.maharashtra.gov.in/", "date_download": "2018-10-24T01:09:19Z", "digest": "sha1:UER4HSZOGFLG5IKPSYUS5MCCJ34WL4YN", "length": 6132, "nlines": 102, "source_domain": "majalgaonmahaulb.maharashtra.gov.in", "title": "- माजलगाव नगरपरिषद , महाराष्ट्र शासन", "raw_content": "\nमुख्य घटकाला जा |\nनगरपरिषद प्रशासकीय कार्यालय इमारत / नागरी सुविधा केंद्र\nगृहनिर्माण व गलीछ्ह वस्ती\nसन २०११ नुसार जनगणना\nनिवडून आलेल्या सदस्यांची माहित\nसार्वजनिक आरोग्य विषयक सेवा\nशहरात उपलब्ध शैक्षणिक सुविधा\nशहरात उपलब्ध उच्च शैक्षणिक सुविधा\nमुलभूत सोयी सुविधा स्थिती\nकर संकलन विषयक बाबी\nउत्पन्न आणि खर्च खाते\nप्रभागनिहाय निवडून आलेले सदस्य\nशासन निर्णय नगर विकास विभाग नगरपालिका प्रशासन संचालनालय\nभारत सरकार महाराष्ट्र शासन राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र\nस्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nकर आकारणी बी. पी. एम. एस. माहिती नगरपरिषदेद्वारे वितरित केलेल्या विविध सेवांसाठी शुल्क शासन निर्णय मालमत्ता व पाणी देय माहिती\nआपत्ती व्यवस्थापन आराखडा महत्वाचे दूरध्वनी क्रमांक\nचाऊस सहाल बीन आमेर\nश्री. . बारीन्द्रकुमार छगन गावीत\nअध्यक्ष उपाध्यक्ष मुख्याधिकारी समिती\nअभियान प्रकल्प योजना स्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nनिविदा जाहिराती महाराष्ट्र नगरपरिषद सेवा (संवर्ग) पदभरती परीक्षा - २०१८\nमहा-जी.आय.एस पोर्टल बी.पी.एम.एस. पोर्टल नगरपरिषद वेबसाईट शहरी पथ विक्रेता पोर्टल\nकायदे धोरण नियम स्थायी निदेश\nआपले सरकार सेवा हमी कायदा महा योजना तक्रार निवारण माहितीचा अधिकार संयुक्त नागरी सेवा पोर्टल\nअंतिम पुनरावलोकन आणि सुधारणा : २४-१०-२०१८\nएकूण दर्शक : ११२१\nप्रकाशन हक्क © २०१७ , नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासनाचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\nहे वेब पोर्टल राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र , पुणे यांनी विकसित केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/hardik-pandya-new-hairstyle-twitter-troll-joker/", "date_download": "2018-10-24T01:51:09Z", "digest": "sha1:67G64S4VR37JVXT4FGXEQCWJ5CVGU75T", "length": 18988, "nlines": 270, "source_domain": "www.saamana.com", "title": "रंगीबेरंगी हार्दिक पांड्या, लोकांनी म्हटलं जोकर | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nप्लॅस्टिक बंदी, चार महिन्यांत 1 कोटी 37 लाखांचा दंड वसूल\nम्हाडा, सिडकोनंतर आता आणखी एक गृहनिर्माण महामंडळ\n मोदींना जाब विचारण्यासाठीच अयोध्येत जातोय\nशिवसेनेच्या दणक्याने सरकार ताळ्यावर, 180 तालुक्यांत दुष्काळसदृश स्थिती मुख्यमंत्र्यांची घोषणा\nपुन्हा देशात भाजपची सत्ता येणार नाही\n फटाके फोडा, फक्त रात्री 8 ते 10 पर्यंतच\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nतोगडिया यांनी स्थापन केला नवा पक्ष, लोकसभा निवडणूक लढवणार\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nघरात बसल्याजागी ऐकता येणार गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके\nखगोलसंशोधक स्टिफन हॉकिंग यांच्या व्हीलचेअर, पदक, पुरस्कारांचा लिलाव\nऍपल लॉन्च करणार जगातला सर्वात छोटा आयपॅड\nब्रह्मांडाचे रहस्य उलघडणाऱ्या स्टीफन हॉकिंग्स यांच्या व्हीलचेअरचा होणार लिलाव\nविराटच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहत्यांना बसला धक्का, अनेकांना अश्रू अनावर\nसचिन-विनोद पुन्हा क्रिकेटच्या मैदानात; अॅकॅडमीद्वारे युवा क्रिकेटपटूंना घडवणार\nहिंदुस्थानच्या विजयाची हॅटट्रिक; जपानचा 9-0 गोलने धुव्वा\nहिंदुस्थान-इंग्लंड लॉर्डस् कसोटी फिक्स, वृत्तवाहिनीच्या लघुपटाने क्रिकेट वर्तुळात खळबळ\n‘हिटमॅन’ला खुणावतोय सचिन-धोनीचा ‘हा’ विक्रम, गांगुलीला केले ओव्हरटेक\nनवान्न पौर्णिमा : कोकणातील नव्याची अपूर्वाई\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nआजचा अग्रलेख : वंदे मातरम् म्हणावेच लागेल\nआजचा अग्रलेख : जगभ्रमण बरे पण मिळाले काय\n– सिनेमा / नाटक\n‘झी मराठी अॅवॉर्डस्’मध्ये ‘तुला पाहते रे’ची बाजी\nसंघर्षमय जिद्दीची कहाणी पाटील\n‘पाटील’ २६ ऑक्टोबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nदूध की दही, जाणून घ्या आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर \n….असा असतो दुतोंडी साप\nरावणाचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी, जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nरोखठोक: आसाराम, अकबर आणि केरळचा बिशप\nफुलटॉस भी बहोत बडी चीज है, बाबू\nरंगीबेरंगी हार्दिक पांड्या, लोकांनी म्हटलं जोकर\nहिंदुस्थानच्या क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आपल्या खेळीमुळे खूपच लोकप्रिय आहे. हार्दिकच्या खेळीसोबतच त्याच्या स्टाईलचेही अनेकजण चाहते आहेत. त्यामुळेच कित्येकजण त्याला कॉपी करत असतात. हार्दिक एका मासिकातील मुखपृष्ठावर झळकलेल्या त्याच्या फोटोमुळे सध्या जास्तच चर्चेत आला आहे.\n‘मॅक्सिम इंडिया’ मासिकाच्या अधिकृत ट्विटवरून यंदाच्या मुखपृष्ठावर हार्दिक पांड्या असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र हार्दिकचा बदललेला हा लूक त्याच्या चाहत्यांच्या फारसा काही पसंतीस उतरला नसल्याचचं दिसून येतं आहे. कारण त्याच्या या लूकवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी तर त्याला सरळ जोकर दिसतोस असं म्हटलंय. लोकांनी त्याच्या या लूकची थट्टा उडवली आहे. तसेच त्याला खेळावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्लाही काहीजण देताना दिसत आहेत.\nहार्दिकने देखील त्याचे काही फोटो पोस्ट करत त्याचा हा नवा अंदाज ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. आयुष्यात आपल्या आवडीनुसार वागा. स्वत:च्या स्टाईलमध्ये बदल करण्यासाठी कोणालाही घाबरण्याची गरज नाही. बदल ही नवीन सुरुवात असेल अशा आशयाचा संदेश त्याने फोटो शेअर करताना दिला आहे. मात्र एकूणच त्याच्या फोटोवर येणाऱ्या प्रतिक्रियावरुन पांड्याचा हा लूक चाहत्यांना आवडला नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.\nएकदम टोपा लग रहे हो बिल्कुल\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलनिवडणूक जिंकवून देण्यासाठी त्याने मागितले १५ लाख\nपुढीलमाझी सीडी आणली, आता मी त्यांच्याही सीडी बाहेर काढणार- हार्दिक पटेल\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nप्लॅस्टिक बंदी, चार महिन्यांत 1 कोटी 37 लाखांचा दंड वसूल\nम्हाडा, सिडकोनंतर आता आणखी एक गृहनिर्माण महामंडळ\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nप्लॅस्टिक बंदी, चार महिन्यांत 1 कोटी 37 लाखांचा दंड वसूल\nम्हाडा, सिडकोनंतर आता आणखी एक गृहनिर्माण महामंडळ\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nभाजपच्या महिला सरपंचांचा शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन...\nछत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी घेतले योगी आदित्यनाथांचे आशीर्वाद\nकच्छमधून पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक\nव्हॉट्सअॅपमध्ये चार भन्नाट फिचर्सचा समावेश, वाचा काय आहे विशेष…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nगुरुग्राम हत्याकांड; न्यायाधीशाच्या मुलाचाही उपचारादरम्यान मृत्यू\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/love-storey/", "date_download": "2018-10-24T00:16:11Z", "digest": "sha1:JTTNKCLNUDIILIXP5TG6FFW2RO3Z5FL2", "length": 27947, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "गोष्ट आमच्या प्रितीची | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\n2019 मध्ये शिवसेनेचाच मुख्यमंत्री असणार, बीडमध्ये उद्धव ठाकरेंनी ठणकावले\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nतोगडिया यांनी स्थापन केला नवा पक्ष, लोकसभा निवडणूक लढवणार\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nदहशतवाद्यांचे मुडदे घेऊन जा, गोळीबार केला तर खबरदार\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nघरात बसल्याजागी ऐकता येणार गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके\nखगोलसंशोधक स्टिफन हॉकिंग यांच्या व्हीलचेअर, पदक, पुरस्कारांचा लिलाव\nऍपल लॉन्च करणार जगातला सर्वात छोटा आयपॅड\nब्रह्मांडाचे रहस्य उलघडणाऱ्या स्टीफन हॉकिंग्स यांच्या व्हीलचेअरचा होणार लिलाव\nविराटच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहत्यांना बसला धक्का, अनेकांना अश्रू अनावर\nसचिन-विनोद पुन्हा क्रिकेटच्या मैदानात; अॅकॅडमीद्वारे युवा क्रिकेटपटूंना घडवणार\nहिंदुस्थानच्या विजयाची हॅटट्रिक; जपानचा 9-0 गोलने धुव्वा\nहिंदुस्थान-इंग्लंड लॉर्डस् कसोटी फिक्स, वृत्तवाहिनीच्या लघुपटाने क्रिकेट वर्तुळात खळबळ\n‘हिटमॅन’ला खुणावतोय सचिन-धोनीचा ‘हा’ विक्रम, गांगुलीला केले ओव्हरटेक\nनवान्न पौर्णिमा : कोकणातील नव्याची अपूर्वाई\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nआजचा अग्रलेख : वंदे मातरम् म्हणावेच लागेल\nआजचा अग्रलेख : जगभ्रमण बरे पण मिळाले काय\n– सिनेमा / नाटक\n‘पाटील’ २६ ऑक्टोबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nमराठी चित्रपटात काम करायचंय – शर्मन जोशी\n‘माझ्या बायकोचा प्रियकर’ मधील पहिल्या धमाल गाण्याला जबरदस्त प्रतिसाद\nमेघा धाडे आता हिंदी बिग बॉसमध्ये\nदूध की दही, जाणून घ्या आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर \n….असा असतो दुतोंडी साप\nरावणाचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी, जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nरोखठोक: आसाराम, अकबर आणि केरळचा बिशप\nफुलटॉस भी बहोत बडी चीज है, बाबू\nचित्रपट-मालिकांमधील सेलिब्रिटी जोडी रिअल लाइफ जोडी असणं सगळ्यांच्याच परिचयाचं आणि उत्सुकतेचंसुद्धा. आपल्या मराठी नाटकातील अशीच थिएटर लाइफ ते रिअल लाइफ जोडी म्हणजे लीना भागवत-मंगेश कदम. नाटक हा दोघांचाही श्वास… पहिलं प्रेम… आणि बरंच काही… नाटकाच्या या पहिल्या प्रेमातून लीना आणि मंगेशची प्रेमकथाही उमलली… फुलली…\nएके दिवशी एका नाटकाची तालीम संपते अणि सगळे घरी जायला निघतात. दिग्दर्शक नाटकातील हिरॉईनला बाजूला नेतो आणि सांगतो की ‘नाटक ही माझ्या आयुष्यतली पहिली प्रायोरिटी आहे… पण दुसऱया प्रायोरिटीवर नेहमी तू असशील… लग्न करशील माझ्याशी’ हा दिग्दर्शक होता मंगेश कदम आणि हिरॉईन लीना भागवत. इथून सुरू होते ती मराठी रंगभूमीच्या या सेलेब्रिटी दांपत्याची कहाणी. दोघेही एकाच क्षेत्रातले असल्याने त्यांचं सांसारिक अणि व्यावसयिक आयुष्य वेगवेगळं नाही हे लीना आवर्जून सांगते. मंगेश कलाक्षेत्रातचं कार्यरत असल्याने लीनाच्या कामाबाबत त्याला पूर्ण कल्पना असते. त्यामुळे दोघांच्या संसारात तिची कसरत वगैरे होत नाही. मुळात प्रेमविवाहच असल्याने कांदेपोह्यांचा प्रयोग मिस झाला होता. आता दुपारी शिवाजी आणि रात्री कल्याण असे प्रयोग करून बोरिवलीला घरी आल्यावर दुसऱया दिवशी सकाळी मंगेश गरमागरम कांदेपोहे एक्सपेक्ट करत नाही. हे दांपत्य एक सेलिब्रिटी जोडपं असलं तरी कुठेतरी ते एक तुमच्याआमच्यासारखं मराठमोळं नवराबायकोचंच गणित आहे. एकाच क्षेत्रात काम करत असल्याने त्यांना संसार कदाचित थोडा सोपा जात असेल. पण नवऱयाने माझी बायको प्रतिभावान आणि सक्षम अभिनेत्री आहे म्हणणं आणि बायकोने एक प्रस्थापित दिग्दर्शक माझा नवरा आहे हे मानणं यातलं गणित या दोघांना व्यवस्थित साधता आलंय.\nलीनामधली अभिनेत्री मोठी की बायको असं विचारल्यावर मंगेश एका धूर्त नवऱयासारखा पटकन सांगतो की बायको. प्रस्थापित दिग्दर्शक असला तरी मंगेश कदम एक मराठमोळा नवरा आहे. अभिनेत्र्या बऱयाच मिळतील, बायको एकच आहे याचं भान त्याने ठेवलं असं वाटेपर्यंत तो पुढे सांगतो की, लीना आयुष्यात येण्याआधी माझं आयुष्य तडाखेबंद नव्हतं. एखाद्या वॅगॅबॉन्डसारखा कलेच्या जगात हिंडत होतो. लीनामुळे आयुष्य सुनियोजित झालं. अभिनेत्री म्हणून ती समर्थ आहेच. तिने रंगभूमीच नाही तर टेलिव्हिजन मालिकांमध्येही दीर्घकाळ स्मरणात राहतील अशाच भूमिका केल्या आहेत. पण बायको म्हणून माझ्या आयुष्यातील तिचं योगदान खूप मोठं आहे.\nमंगेशच्या मते त्यांच्या आयुष्यातून नाटक काढून टाकलं तर ते दोघे हे एक खूप बोअरिंग जोडपं आहे. रंगकर्मींकरता त्यांची कला ही सर्वात रोमहर्षक (रोमारोमाला हर्षित करणारी) गोष्ट आहे हे ऐकून होतो. पण इथे मात्र मंगेश अणि लीना त्यांची कला ही त्यांच्यासाठी आयुष्यातील रोमान्स असल्याचं सांगत होते. मला उगीचंच वाटून गेलं की मग अकाउन्टस् सेक्शनमध्ये काम करणारं जोडपं असेल तर त्यांनी फावल्या वेळातही हिशेब करण्यात रोमान्स असेल का लीनाने लगेच शंकेची उकल केली. आपल्याला एखाद्या विषयाचा ध्यास, आणि तेच ध्येय जर जोडीदाराचं असेल तर दोघांमधल्या प्रेमाला खूप मोठा आधार मिळतो.\nमंगेश आणि लीनाची ही रिलेशनशिप म्हणजे एखाद्या ऑफिसमध्ये हाताखालच्या एका मुलीने बॉसशी लग्न करण्यासारखं आहे. आता बॉसकडे इतका तगडा वशिला असल्यावर कामातही आधार वाटणारच ना. पण मंगेशला प्रयोगात माझी अर्धी स्टेपही चुकलेली चालत नाही. तो खूप चिडतो मग. लीना सांगत होती. मला प्रश्न पडला की इतर नटय़ा जर चुकल्या तर मंगेशमधला दिग्दर्शक असाच रिऍक्ट होतो का मंगेश म्हणतो की कदाचित नाही. कारण लीना तिच्या कामात परफेक्शनिस्ट आहे. म्हणून तिच्या चुकांचा अधिक राग येतो. आमच्या नात्याचा मी वापरही करतो. हिला रागावता येतं तितकं इतरांना नाही. म्हणून मी लेकी बोले सुने लागे असा उपयोगही करतो अधूनमधून. पण मंगेश प्रयोगात बरोबर असण्याचे फायदे खूप असतात. लीना पुढे सांगते. नाटकाचा शो हा एक प्रयोगच असतो. त्यात चुका या होतातच. पण प्रत्येकवेळी त्यावर मात करायला मंगेशचा दांडगा अनुभव बरोबर असणं खूप उपयोगी असतं. अणि त्यात पुन्हा आम्हाला एकमेकांना सगळं सांगावं लागत नाही. ते कळतं. नवराच सहकलाकार असल्याने कम्फर्ट लेव्हलही मस्त असते.\nमंगेश हा १०० टक्के नाटय़कर्मी आहे. तो नाटक सोडून दुसरं काही कधी करेल असं वाटत नाही. मी ९९ टक्के नाटय़कर्मी आहे. म्हणून मला कधी कधी एखाद्या मालिकेतील चांगली भूमिका किंवा चांगलं अर्थकारण भूल घालतं. पण मंगेशला अनेकदा विचारणा होऊनही त्याने त्या दिशेला जाणं टाळलं. कारण माझी मानसिकता ती नाही, नाटकाची आहे असं मंगेश सांगतो. आणि अर्थकारण त्याला तितकंसं महत्त्वाचं वाटत नाही. तो म्हणतो की आपण ज्या विश्वात कार्यरत आहोत त्यात आपण सतत अपॉर्च्युनिटीज तयार करत राहायला हवं. प्रकाश बुद्धिसागरांकडे असिस्टंट म्हणून काम करत असताना मी त्यांना नाटकं शूट करण्याचं सुचवलं आणि आम्ही नाटकांच्या सीडीजचं एक वेगळं नवीन मार्केट निर्माण केलं. गरजा सीमित ठेवणं हे गणित त्याला गवसलंय.\nकांदे-पोहे जरी एक्सपेक्टेड नसले तरी नवरा बायकोच्या एकमेकांकडून अपेक्षा असतातच. त्याचं काय मंगेश म्हणतो की तिच्या हातचा वरणभात आणि बटाटय़ाच्या काचऱया मी कितीही आणि कधीही खाऊ शकतो. त्याच्या मते हे दोघे एकमेकांसाठी परफेक्ट मिसमॅच आहेत. यावर लीना सांगते की, माणसं आपल्यात जे नाही ते जोडीदारात शोधतात. मंगेश लगेच याला दुजोरा देतो. इथेच हे दोघे दाम्पत्य म्हणून की पूरक आहेत हे दिसून येतं. लीना खूप आक्रमक आणि स्पष्टवक्ती आहे, पटकन चिडते. पण मी मुळात मुखदुर्बळ. आम्ही दोघं म्हणूनच एकमेकांना सप्लिमेन्ट नाही कॉम्प्लिमेन्ट करतो. ती जेव्हा माझ्यावर चिडते तेव्हा मात्र गप्प बसणे हाच पर्याय सर्वात रास्त असतो. हे मात्र युनिव्हर्सल आहे. जगातले तमाम नवरे हा उपाय अत्यंत सक्सेसफुल्ली वापरतात. पण लीना खूपच चिडली तर काय मंगेश म्हणतो की तिच्या हातचा वरणभात आणि बटाटय़ाच्या काचऱया मी कितीही आणि कधीही खाऊ शकतो. त्याच्या मते हे दोघे एकमेकांसाठी परफेक्ट मिसमॅच आहेत. यावर लीना सांगते की, माणसं आपल्यात जे नाही ते जोडीदारात शोधतात. मंगेश लगेच याला दुजोरा देतो. इथेच हे दोघे दाम्पत्य म्हणून की पूरक आहेत हे दिसून येतं. लीना खूप आक्रमक आणि स्पष्टवक्ती आहे, पटकन चिडते. पण मी मुळात मुखदुर्बळ. आम्ही दोघं म्हणूनच एकमेकांना सप्लिमेन्ट नाही कॉम्प्लिमेन्ट करतो. ती जेव्हा माझ्यावर चिडते तेव्हा मात्र गप्प बसणे हाच पर्याय सर्वात रास्त असतो. हे मात्र युनिव्हर्सल आहे. जगातले तमाम नवरे हा उपाय अत्यंत सक्सेसफुल्ली वापरतात. पण लीना खूपच चिडली तर काय मंगेश हळूच सांगतो की गपचूप तिला पाहायचा असलेल्या एखाद्या चित्रपटाची तिकीटं काढून आणायची आणि भांडण संपवायचं.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलकोल्हापुरात कर्जबाजारीपणामुळे माजी उपसरपंचाची आत्महत्या\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nभाजपच्या महिला सरपंचांचा शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन...\nछत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी घेतले योगी आदित्यनाथांचे आशीर्वाद\nकच्छमधून पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक\nव्हॉट्सअॅपमध्ये चार भन्नाट फिचर्सचा समावेश, वाचा काय आहे विशेष…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nगुरुग्राम हत्याकांड; न्यायाधीशाच्या मुलाचाही उपचारादरम्यान मृत्यू\nपुरूष आयोगासाठी पुरुष संघटना रस्त्यावर\nपुन्हा देशात भाजपाची सत्ता येणार नाही…शरद पवार यांचे भाकीत\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/safety-tips-for-trial-rooms/", "date_download": "2018-10-24T00:15:40Z", "digest": "sha1:WHRYE7A377Z53BGKXDWNXLYXP53MW7ST", "length": 14554, "nlines": 245, "source_domain": "www.saamana.com", "title": "ट्रायल रूममध्ये सावध राहा | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\n2019 मध्ये शिवसेनेचाच मुख्यमंत्री असणार, बीडमध्ये उद्धव ठाकरेंनी ठणकावले\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nतोगडिया यांनी स्थापन केला नवा पक्ष, लोकसभा निवडणूक लढवणार\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nदहशतवाद्यांचे मुडदे घेऊन जा, गोळीबार केला तर खबरदार\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nघरात बसल्याजागी ऐकता येणार गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके\nखगोलसंशोधक स्टिफन हॉकिंग यांच्या व्हीलचेअर, पदक, पुरस्कारांचा लिलाव\nऍपल लॉन्च करणार जगातला सर्वात छोटा आयपॅड\nब्रह्मांडाचे रहस्य उलघडणाऱ्या स्टीफन हॉकिंग्स यांच्या व्हीलचेअरचा होणार लिलाव\nविराटच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहत्यांना बसला धक्का, अनेकांना अश्रू अनावर\nसचिन-विनोद पुन्हा क्रिकेटच्या मैदानात; अॅकॅडमीद्वारे युवा क्रिकेटपटूंना घडवणार\nहिंदुस्थानच्या विजयाची हॅटट्रिक; जपानचा 9-0 गोलने धुव्वा\nहिंदुस्थान-इंग्लंड लॉर्डस् कसोटी फिक्स, वृत्तवाहिनीच्या लघुपटाने क्रिकेट वर्तुळात खळबळ\n‘हिटमॅन’ला खुणावतोय सचिन-धोनीचा ‘हा’ विक्रम, गांगुलीला केले ओव्हरटेक\nनवान्न पौर्णिमा : कोकणातील नव्याची अपूर्वाई\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nआजचा अग्रलेख : वंदे मातरम् म्हणावेच लागेल\nआजचा अग्रलेख : जगभ्रमण बरे पण मिळाले काय\n– सिनेमा / नाटक\n‘पाटील’ २६ ऑक्टोबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nमराठी चित्रपटात काम करायचंय – शर्मन जोशी\n‘माझ्या बायकोचा प्रियकर’ मधील पहिल्या धमाल गाण्याला जबरदस्त प्रतिसाद\nमेघा धाडे आता हिंदी बिग बॉसमध्ये\nदूध की दही, जाणून घ्या आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर \n….असा असतो दुतोंडी साप\nरावणाचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी, जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nरोखठोक: आसाराम, अकबर आणि केरळचा बिशप\nफुलटॉस भी बहोत बडी चीज है, बाबू\nट्रायल रूममध्ये सावध राहा\nट्रायल रूममध्ये कपडे बदलताना घ्यावयाची काळजी –\n– आरशावर बोट ठेवा. जर आरसा आणि बोटाच्या मध्ये अंतर दिसल्यास आरसा नेहमीप्रमाणे आहे. अंतर न दिसल्यास तो टू-वे मिरर आहे, असे समजावे.\n– लाइट बंद करून स्मार्टफोनच्या फ्लॅशलाइटने आरसा जवळून न्याहाळा. टू-वे मिरर असल्यास तुम्ही दुसऱ्या बाजूलाही पाहू शकाल.\n– भिंतीवरील आरसाही दोन्ही बाजूंनी दिसू शकेल असा असतो. या आरशाच्या काचेला मायक्रो पेन या पदार्थाचा मुलामा दिलेला असतो. त्यामुळे समोरून जे दृश्य दिसते अगदी त्यासारखेच दृश्य या आरशाच्या मागील बाजूनेही दिसते.\n– खूप जवळ जाऊन आरशात पाहा. जर तुमच्या चेहऱ्यात थोडा जरी फरक दिसला तर हा टू-वे मिरर असू शकतो.\n– अशा प्रकारचा आरसा असल्यास चेंजिंग रूममधला दिवा खूपच प्रकाशमान असतो. कारण पलीकडच्या बाजूने व्यवस्थित पाहाता यावे. अशा वेळी खोलीतील दिवा मंद करून आरशात बघू शकता.\n– चेहरा आरशाजवळ नेऊन दोन्ही हातांनी डोळ्यांवर येणारा उजेड थांबवा. अशावेळी आरशातून पलीकडे बघणे सोपे जाईल.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलजीव धोक्यात घालून वाचवले अनेकांचे प्राण\nपुढीलसंस्मरणीय कामगिरी करत स्वप्नपूर्ती \nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nरोखठोक: आसाराम, अकबर आणि केरळचा बिशप\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/silent-march-protest-murder-bhilwadi-25007", "date_download": "2018-10-24T01:11:48Z", "digest": "sha1:XFCH5IE7ETDGKLXZ6JVWORVCPYRPIYXI", "length": 12997, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "silent march to protest the murder in bhilwadi भिलवडीत खुनाच्या निषेधार्थ मूक मोर्चा | eSakal", "raw_content": "\nभिलवडीत खुनाच्या निषेधार्थ मूक मोर्चा\nरविवार, 8 जानेवारी 2017\nकडकडीत बंद : नराधमांना फाशी देण्याची मागणी\nभिलवडी - माळवाडी (ता. पलूस) येथील शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार करून खून केल्याच्या घटनेचा निषेध म्हणून आज पंचक्रोशीत कडकडीत \"बंद' पाळला. आज सकाळी निषेध म्हणून भिलवडी येथे मूक मोर्चा काढून नराधमांना फाशी देण्याची मागणी केली.\nकडकडीत बंद : नराधमांना फाशी देण्याची मागणी\nभिलवडी - माळवाडी (ता. पलूस) येथील शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार करून खून केल्याच्या घटनेचा निषेध म्हणून आज पंचक्रोशीत कडकडीत \"बंद' पाळला. आज सकाळी निषेध म्हणून भिलवडी येथे मूक मोर्चा काढून नराधमांना फाशी देण्याची मागणी केली.\nशाळकरी मुलीचा खून केल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला होता. भिलवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मुलीचा मृतदेह प्रथम सांगली सिव्हिलमध्ये आणला. तेथून मिरज वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह हलवला. शवविच्छेदनानंतर रात्री 8 च्या सुमारास भिलवडीकडे मृतदेह नेण्यात आला. रात्री उशिरा कृष्णाघाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, मुलीच्या खुनानंतर काल जिल्ह्यासह सर्वत्र संतप्त पडसाद उमटले होते. भिलवडीसह पंचक्रोशीने सायंकाळी \"बंद'चे आवाहन केले होते. त्यानुसार आज सकाळी भिलवडी, माळवाडी, अंकलखोप, औदुंबर, ब्रह्मनाळ, धनगाव येथे सकाळपासून कडकडीत बंद पाळल्याचे चित्र दिसले. दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ आज सकाळी भिलवडी बस स्थानकापासून निषेध मूक मोर्चा निघाला. गावातील विविध मार्गांवरून मूक मोर्चा भिलवडी पोलिस ठाण्यासमोर आला.\nतेव्हा पाच विद्यार्थिनींच्या शिष्टमंडळाने तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना निवेदन दिले.\nमाळवाडी (ता. पलूस) येथील शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार करून खून केल्याप्रकरणी भिलवडी पोलिसांनी मुलीच्या घराजवळील चार संशयितांना ताब्यात घेतले; तसेच इतर संशयितांचीदेखील कसून चौकशी करण्यात आली. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी आज घटनास्थळी भेट देऊन तपासाचे आदेश दिले. कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी या खुनाचा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाईल, असे सांगितले.\nकेळघर - टॅंकरग्रस्त असलेल्या व पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या तळोशी गावाने पाणीटंचाईवर मात केली. तनिष्कांच्या मागणीनुसार सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून...\nजायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यास शिवसेनेचा विरोध\nराजूर - जलसंपदा विभागाने मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणांतून 5.75 टीएमसी पाणी जायकवाडी धरणासाठी सोडण्याचा आदेश दिला आहे. त्याचा निषेध करत...\nतुर्कस्तानच्या अध्यक्षांचा खळबळजनक दावा\nइस्तंबूल/अंकारा (पीटीआय) : सौदी अरेबियाचे प्रसिद्ध पत्रकार जमाल खाशोगी यांची हत्या नियोजनपूर्वक करण्यात आल्याचा खळबळजनक दावा तुर्कस्थानचे अध्यक्ष...\nनोकरीसाठी मांडला ‘खेळ’ प्रमाणपत्राचा...\nसातारा - १९९६-९७ कालावधीत सातारा जिल्ह्यात झालेल्या राज्यस्तरीय ग्रामीण क्रीडा हॉकी स्पर्धेत प्रतिनिधित्व न करताही तसे प्रमाणपत्र तत्कालीन...\n(एक पाणीदार पत्रव्यवहार...) प्रिय गिरीशभाऊ, शतप्रतिशत नमस्कार अगदी तांतडीने पत्र लिहायला घेतले आहे, कारण अक्षरश: तोंडचे पाणी पळाले आहे. औंदा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/gulmohar/marathi-katha?page=13", "date_download": "2018-10-24T00:55:19Z", "digest": "sha1:M7LMQLVKKKAATN3E5MDGY7PCYJD4435W", "length": 6158, "nlines": 152, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मराठी कथा - कादंबरी - गोष्टी | marathi katha kadambari story | Page 14 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /कथा\nगुलमोहर - मराठी कथा/कादंबरी\nमराठी कथा, मराठी गोष्टी, मराठी कादंबरी, प्रेम कथा, रहस्य कथा, गुढ कथा\nहा ग्रूप सुरु होण्याअगोदर\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nवेळ (शतशब्दकथा) लेखनाचा धागा\nआवाज ― शतशब्दकथा लेखनाचा धागा\n : भाग १ लेखनाचा धागा\n : भाग ० लेखनाचा धागा\nमुक्कामी यष्टी अन संगीचा दृष्टांत लेखनाचा धागा\nचिरुमाला (भाग २) वाहते पान\nसंघर्ष - (भाग २) लेखनाचा धागा\nसहज सुचलं म्हणून ..... लेखनाचा धागा\nJun 25 2018 - 2:52am अभिषेक अरुण गोडबोले\nसंघर्ष - (भाग १) लेखनाचा धागा\nअन्या - २१ लेखनाचा धागा\nदरवळ (शतशब्दकथा) - रीलोडेड लेखनाचा धागा\nद्रौपदी (शतशब्दकथा) लेखनाचा धागा\nAIPMT परिक्षा एक रम्य प्रवास (भाग-१) लेखनाचा धागा\nचिरुमाला (भाग ६) लेखनाचा धागा\nसंधी (शतशब्दकथा) लेखनाचा धागा\nती आणि मी (शतशब्दकथा) लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/rug/M04S011-020.htm", "date_download": "2018-10-24T00:31:10Z", "digest": "sha1:BYJCT4Q7TJYA4X7MLQ37BIINERFHFZTX", "length": 151923, "nlines": 642, "source_domain": "satsangdhara.net", "title": " ऋग्वेद - मण्डल ४ - सूक्त ११ ते २०", "raw_content": "\nऋग्वेद - मण्डल ४ - सूक्त ११ ते २०\nऋग्वेद - मण्डल ४ सूक्त ११ ( अग्नि सूक्त )\nऋषी - वामदेवः : देवता - अग्नि : छंद - तिष्टुप्\nभ॒द्रं ते॑ अग्ने सहसि॒न्ननी॑कमुपा॒क आ रो॑चते॒ सूर्य॑स्य \nरुश॑द्दृ॒शे द॑दृशे नक्त॒या चि॒दरू॑क्षितं दृ॒श आ रू॒पे अन्न॑म् ॥ १ ॥\nभद्रं ते अग्ने सहसिन् अनीकं उपाक आ रोचते सूर्यस्य \nरुशत् दृशे ददृशे नक्तऽया चित् अरूक्षितं दृश आ रूपे अन्नं ॥ १ ॥\nविजयशाली अग्निदेवा, सूर्याच्या सन्निध, तुझेंही मंगलकारक तेजःपुंज स्वरूप अत्यंत शोभायमान दिसतें. आणि रात्रींच्या वेळीं तर त्याची आरक्त कांति नेत्रांना विशेषच मनोहर वाटते इतकेंच नव्हे तर तुला अर्पण केलेला हविर्भागसुद्धां तुझ्या प्रकाशांत डोळ्यांना फारच मोहक दिसतो. ॥ १ ॥\nवि षा॑ह्यग्ने गृण॒ते म॑नी॒षां खं वेप॑सा तुविजात॒ स्तवा॑नः \nविश्वे॑भि॒र्यद्वा॒वनः॑ शुक्र दे॒वैस्तन्नो॑ रास्व सुमहो॒ भूरि॒ मन्म॑ ॥ २ ॥\nवि साहि अग्ने गृणते मनीषां खं वेपसा तुविऽजात स्तवानः \nविश्वेभिः यत् ववनः शुक्र देवैः तत् नः रास्व सुऽमहः भूरि मन्म ॥ २ ॥\nहे स्वतः-सिद्ध बलशाली अग्नि, मोठ्या उत्कट भावनेने तुझें मी स्तवन केलें आहे, तर तूं आतां ह्या तुझ्या स्तोत्यापुढें आपलें अंतःकरण खुलें कर, आणि आनंदाचें धाम उघडून दे. शुभ्रतेजस्क देवा, सर्व विबुधगणांसह तुझें ज्या मननीय स्तोत्रांवर प्रेम जडलें आहे, त्याचेच प्रतिभा, हे तेजोमूर्ते, आमच्यामध्यें अलोट उत्पन्न कर. ॥ २ ॥\nत्वद॑ग्ने॒ काव्या॒ त्वन्म॑नी॒षास्त्वदु॒क्था जा॑यन्ते॒ राध्या॑नि \nत्वदे॑ति॒ द्रवि॑णं वी॒रपे॑शा इ॒त्थाधि॑ये दा॒शुषे॒ मर्त्या॑य ॥ ३ ॥\nत्वत् अग्ने काव्या त्वत् मनीषाः त्वत् उक्था जायंते राध्यानि \nत्वत् एति द्रविणं वीरऽपेशा इत्थाऽधिये दाशुषे मर्त्याय ॥ ३ ॥\nअग्निदेवा, काव्यशक्ति तुझ्या कृपेमुळे प्राप्त होते, विचारशक्ति तुझ्यापासून आणि श्रुतिमनोहर अशी सामगायनेंही तुझ्या प्रसादानें प्राप्त होतात व त्याचप्रमाणें वीर पुरुषांच्या रूपानें दृग्गोचर होणारी सामर्थ्यसंपत्ति ही सुद्धां सत्यनिष्ठ दानशूर भक्ताला तुझ्यामुळें लाभते. ॥ ३ ॥\nत्वद्वा॒जी वा॑जम्भ॒रो विहा॑या अभिष्टि॒कृज्जा॑यते स॒त्यशु॑ष्मः \nत्वद्र॒॑यिर्दे॒वजू॑तो मयो॒भुस्त्वदा॒शुर्जू॑जु॒वाँ अ॑ग्ने॒ अर्वा॑ ॥ ४ ॥\nत्वत् वाजी वाजंऽभरः विऽहाया अभिष्टिऽकृज् जायते सत्यऽशुष्मः \nत्वत् रयिः देवऽजूतः मयःऽभुः त्वत् आशुः जूजुऽवान् अग्ने अर्वा ॥ ४ ॥\nसत्वाढ्य, मनोहर आणि सहायार्थ चांवणारा असा शूर योद्धा तुझ्या कृपेनेंच जन्मास येतो. सत्य हेंच त्याचें ब्रीद असतें, आणि देवाकडून प्राप्त होणारें कल्याणप्रद ऐश्वर्य, व वेगवान आणि चलाख अश्वारूढ वीर ह्याही गोष्टी, हे अग्नि, तुझ्यापासूनच मिळतात. ॥ ४ ॥\nत्वाम॑ग्ने प्रथ॒मं दे॑व॒यन्तो॑ दे॒वं मर्ता॑ अमृत म॒न्द्रजि॑ह्वम् \nद्वे॒षो॒युत॒मा वि॑वासन्ति धी॒भिर्दमू॑नसं गृ॒हप॑ति॒ममू॑रम् ॥ ५ ॥\nत्वां अग्ने प्रथमं देवऽयंतः देवं मर्ताः अमृत मंद्रऽजिह्वं \nद्वेषःऽयुतं आ विवासंति धीभिः दमूनसं गृहऽपतिं अमूरं ॥ ५ ॥\nहे अजरामर अग्नि, तूं सर्वांत प्रमुख, मधुरभाषी, द्वेषबुद्धिनाशक आणि आत्मवश आहेस, तर अशा तुज ज्ञानघन देवाची उपासना भगवद्‍भक्त ध्यानयोगानेंच करीत असतात. ॥ ५ ॥\nआ॒रे अ॒स्मदम॑तिमा॒रे अंह॑ आ॒रे विश्वां॑ दुर्म॒तिं यन्नि॒पासि॑ \nदो॒षा शि॒वः स॑हसः सूनो अग्ने॒ यं दे॒व आ चि॒त्सच॑से स्व॒स्ति ॥ ६ ॥\nआरे अस्मत् अमतिं आरे अंह आरे विश्वां दुःऽमतिं यन् निऽपासि \nदोषा शिवः सहसः सूनो इति अग्ने यं देवः आ चित् सचसे स्वस्ति ॥ ६ ॥\nआमच्यापासून सर्व अविचार, यच्चावत् पातकें, एकंदर कुविचार दूर कर. सर्वतोपरी आमचें संरक्षण तूंच करतोस, आणि हे सामर्थ्यप्रभवा, अग्नि, तूं मंगलरूप देव आमच्या कल्याणार्थ रात्रं-दिवस आमच्या अगदी सन्निध रहात असतोस. ॥ ६ ॥\nऋग्वेद - मण्डल ४ सूक्त १२ ( अग्नि सूक्त )\nऋषी - वामदेवः : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुप्\nयस्त्वाम॑ग्न इ॒नध॑ते य॒तस्रु॒क्त्रिस्ते॒ अन्नं॑ कृ॒णव॒त्सस्मि॒न्नह॑न् \nस सु द्यु॒म्नैर॒भ्यस्तु प्र॒सक्ष॒त्तव॒ क्रत्वा॑ जातवेदश्चिकि॒त्वान् ॥ १ ॥\nयः त्वां अग्न इनधते यतऽस्रुक् त्रिः ते अन्नं कृणवत् सस्मिन् अहन् \nसः सु द्युम्नैः अभि अस्तु प्रऽसक्षत् तव क्रत्वा जातऽवेदः चिकित्वान् ॥ १ ॥\nअग्निदेवा, जो भक्त स्रुचा वर उचलून (आहुति देऊन) तुला प्रज्वलित करतो, आणि प्रतिदिवशी त्रिकाळ हविर्भाग अर्पण करतो, तो भक्त हे सर्वज्ञा जातवेदा, तुझ्या अगाध कर्तृत्वाच्या बळाने, तुझ्या ओजस्वितेने, सूक्ष्मदृष्टी होऊन मोठ्या निकराने हल्ला करून शत्रूंचा पार धुव्वा उडवून देवो. ॥ १ ॥\nइ॒ध्मं यस्ते॑ ज॒भर॑च्छश्रमा॒णो म॒हो अ॑ग्ने॒ अनी॑क॒मा स॑प॒र्यन् \nस इ॑धा॒नः प्रति॑ दो॒षामु॒षासं॒ पुष्य॑न्र॒यिं स॑चते॒ घ्नन्न॒मित्रा॑न् ॥ २ ॥\nइध्मं यः ते जभरत् शश्रमाणः महः अग्ने अनीकं आ सपर्यन् \nस इधानः प्रति दोषां उषसं पुष्यन् रयिं सचते घ्नन् अमित्रान् ॥ २ ॥\nत्याचप्रमाणे, हे अग्नि, तुझ्या तेजोमय स्वरूपाचे अर्चन करण्याच्या उद्देशाने मोठ्या श्रमानें जो समिधा गोळा करून आणतो, आणि सायंकाळी व प्रातःकाळी तुला प्रज्वलित करून उपासना करतो, तो शत्रूंचा नाश करून उत्कर्ष पावतो आणि ऐश्वर्याचा उपभोग घेतो. ॥ २ ॥\nअ॒ग्निरी॑शे बृह॒तः क्ष॒त्रिय॑स्या॒ग्निर्वाज॑स्य पर॒मस्य॑ रा॒यः \nदधा॑ति॒ रत्नं॑व विध॒ते यवि॑ष्ठो॒ व्यानु॒षङ् मर्त्या॑य स्व॒धावा॑न् ॥ ३ ॥\nअग्निः ईशे बृहतः क्षत्रियस्य अग्निः वाजस्य परमस्य रायः \nदधाति रत्नंव विधते यविष्ठः वि आनुषक् मर्त्याय स्वधाऽवान् ॥ ३ ॥\nसार्वभौम राजसत्तेचा प्रभु अग्नि हा होय. उत्तमोत्तम अशा सत्वबलाचा आणि दिव्य ऐश्वर्याचा स्वामीही तोच आहे. आणि तोच यौननाढ्य आणि स्वतंत्र भगवान, दीन भक्ताला रत्‍नसंपत्तीचें पारितोषिक देतो. ॥ ३ ॥\nयच्चि॒द्धि ते॑ पुरुष॒त्रा य॑वि॒ष्ठाचि॑त्तिभिश्चकृ॒मा कच्चि॒दागः॑ \nकृ॒धी ष्व१स्माँ अदि॑ते॒रना॑गा॒न्व्येनां॑सि शिश्रथो॒ विष्व॑गग्ने ॥ ४ ॥\nयत्च् चित् हि ते पुरुषऽरा यविष्ठ अचित्तिऽभिः चकृम कत् चित् आगः \nकृधि सु अस्मान् अदितेः अनागान् वि एनांसि शिश्रथः विष्वक् अग्ने ॥ ४ ॥\nतारुण्यमूर्ते देवा, आम्ही मानवच पडलो, तेव्हां अविचारामुळे जो कांही तुझा अपराध आम्ही केला असेल त्याची क्षमा करून त्या अनाद्यनंता पुढे आम्हांस दोष मुक्त कर. ॥ ४ ॥\nम॒हश्चि॑दग्न॒ एन॑सो अ॒भीक॑ ऊ॒र्वाद्दे॒वाना॑मु॒त मर्त्या॑नाम् \nमा ते॒ सखा॑यः॒ सद॒मिद्रि॑षाम॒ यच्छा॑ तो॒काय॒ तन॑याय॒ शं योः ॥ ५ ॥\nमहः चित् अग्ने एनसः अभीके ऊर्वात् देवानां उत मर्त्यानां \nमा ते सखायः सदं इत् रिषाम यच्छ तोकाय तनयाय शं योः ॥ ५ ॥\nहे अग्नि, देवांसंबंधाने किंवा मनुष्यसंबंधानें आम्ही केलेलें पातक किती जरी जबर असले तरी त्या पापरूप कारागृहांत आम्ही तुझ्या प्रिय सेवकांनी निरंतर खितपत पडून क्लेश भोगावें असें होऊं देऊं नको. ह्या तुझ्या अज्ञान बालकाला सुखशांतीचा लाभ दे. ॥ ५ ॥\nयथा॑ ह॒ त्यद्व॑सवो गौ॒र्यं चित्प॒दि षि॒ताममु॑~न्चता यजत्राः \nए॒वो ष्व१स्मन्मु॑~न्चता॒ व्यंहः॒ प्र ता॑र्यग्ने प्रत॒रं न॒ आयुः॑ ॥ ६ ॥\nयथा ह त्यत् वसवः गौर्यं चित् पदि सितां अमुंचत यजत्राः \nएवो इति सु अस्मत् मुंचत वि अंहः प्र तारि अग्ने प्रऽतरं न आयुः ॥ ६ ॥\nपरमपूज्य निधींनो, गाईचे पाय बांधून टाकले असतांना तुम्ही तिला जशी मुक्त केलीत त्याप्रमाणे आमचें पातक आम्हापासून निखालस काढून टाका. हे अग्निदेवा, आमचें आयुष्य दीर्घकालपर्यंत वाढव. ॥ ६ ॥\nऋग्वेद - मण्डल ४ सूक्त १३ ( अग्नि सूक्त )\nऋषी - वामदेवः : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुप्\nप्रत्य॒ग्निरु॒षसा॒मग्र॑मख्यद्विभाती॒नां सु॒मना॑ रत्न॒ धेय॑म् \nया॒तम॑श्विना सु॒कृतो॑ दुरो॒णमुत्सूर्यो॒ ज्योति॑षा दे॒व ए॑ति ॥ १ ॥\nप्रति अग्निः उषसां अग्रं अख्यत् विऽभातीनां सुऽमना रत्न्ऽधेयं \nयातं अश्विना सुऽकृतः दुरोणं उत् सूर्यः ज्योतिषा देवः एति ॥ १ ॥\nउज्जवल कांतीने अलंकृत अशा उषादेवीच्या रत्‍नप्रद प्रकाशाचा आरंभ अग्नीने मोठ्या सौजन्यानें अवलोकन केला आहे अशा वेळीं, हे अश्विदेवांनो, तुम्ही आमच्या पुण्यशील यजमानाच्या घरी या. हा पह भगवान आपल्या रश्मिसमूहानिशी उदय पावत आहे. ॥ १ ॥\nऊ॒र्ध्वं भा॒नुं स॑वि॒ता दे॒वो अ॑श्रेद्द्र॒प्सं दवि॑ध्वद्गवि॒षो न सत्वा॑ \nअनु॑ व्र॒तं वरु॑णो यन्ति मि॒त्रो यत्सूर्यं॑ दि॒व्यारो॒हय॑न्ति ॥ २ ॥\nऊर्ध्वं भानुं सविता देवः अश्रेत् द्रप्सं दविध्वत् गोऽइषः न सत्वा \nअनु व्रतं वरुणः यंति मित्रः यत् सूर्यं दिवि आऽरोहयंति ॥ २ ॥\nएखाद्या विजयकांक्षी विराप्रमाणे जगत्प्रेरक सविता देवानें आपला ध्वज आकाशांत फडकावून, आपले किरण दूरवर पसरून दिले आहेत. जगन्मित्र भगवान वरुण आणि इतर दिव्य विभूति असे मिळून सूर्याची स्थापना आकाशांत करतात, त्या अर्थी ते सुद्धां आपल्या नियमानुसारच वर्तन करीत असतात असे म्हटले पाहिजे. ॥ २ ॥\nयं सी॒मकृ॑ण्व॒न्तम॑से वि॒पृचे॑ ध्रु॒वक्षे॑मा॒ अन॑वस्यन्तो॒ अर्थ॑म् \nतं सूर्यं॑ ह॒रितः॑ स॒प्त य॒ह्वी स्पशं॒ विश्व॑स्य॒ जग॑तो वहन्ति ॥ ३ ॥\nयं सीं अकृण्वन् तमसे विऽपृचे ध्रुवऽक्षेमाः अनवऽस्यंतः अर्थं \nतं सूर्यं हरितः सप्त यह्वीः स्पशं विश्वस्य जगतः वहंति ॥ ३ ॥\nज्याचें निवासस्थान अक्षय व अढळ आणि जे आपल्या उद्देशाला यत्किंचितसुद्धां कधीं विसंबत नाही अशा देवांनीच ज्या ह्या सूर्याची अंधकाराला छानून टाकून, सर्व जगताकडे न्याहाळून पाहण्याकरितां योजना केली, त्या सूर्याला सात जोरदार घोड्या घेऊन येत असतात. ॥ ३ ॥\nवहि॑ष्ठेभिर्वि॒हर॑न्यासि॒ तन्तु॑मव॒व्यय॒न्नसि॑तं देव॒ वस्म॑ \nदवि॑ध्वतो र॒श्मयः॒ सूर्य॑स्य॒ चर्मे॒वावा॑धु॒स्तमो॑ अ॒प्स्व१न्तः ॥ ४ ॥\nवहिष्ठेभिः विहरन् यासि तंतुं अवऽव्ययन् असितं देव वस्म \nदविध्वतः रश्मयः सूर्यस्य चर्मऽइव अव अधुः तमः अप्ऽसु अंतरिति ॥ ४ ॥\nहे भगवंता, आपल्या मजबूत घोड्यांवर बसून जातांना, विश्वावरील काळें आवरण दूर करून त्याला प्रकाशरूप वस्त्र नेसवीत तूं आकाशांत संचार करीत जातोस. पहा ह्या सूर्याच्या झळाळणार्‍या किरणांनी अंधकाराला दूर फेंकून देऊन एखाद्या फाटक्या चामड्याप्रमाणे उदकांत पार बुडवून टाकले आहे. ॥ ४ ॥\nअना॑यतो॒ अनि॑बद्धः क॒थायं न्यङ्ङ्उधत्ता॒नोऽ॑व पद्यते॒ न \nकया॑ याति स्व॒धया॒ को द॑दर्श दि॒व स्क॒म्भः समृ॑तः पाति॒ नाक॑म् ॥ ५ ॥\nअनायतः अनिऽबद्धः कथा अयं न्यङ् उत्तानः अव पद्यते न \nकया याति स्वधया कः ददर्श दिवः स्कंभः संऽऋतः पाति नाकं ॥ ५ ॥\nना त्याला आधार, ना कांही बंधन, असें असूनही हा सूर्य क्षितिजाकडे उतरतांना किंवा वर चढतांना खालीं कसा पडत नाही तो कोणत्या सामर्थ्यानें संचार करतो हें कधी कोणी विचार करून पाहिलें आहे का तो कोणत्या सामर्थ्यानें संचार करतो हें कधी कोणी विचार करून पाहिलें आहे का आकाशाचा एक धिराच बनून व त्याला रेटून धरून त्या घुमटाला त्यानेंच सावरून धरलेलें आहे. ॥ ५ ॥\nऋग्वेद - मण्डल ४ सूक्त १४ ( अनेक देवता सूक्त )\nऋषी - वामदेवः : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुप्\nप्रत्य॒ग्निरु॒षसो॑ जा॒तवे॑दा॒ अख्य॑द्दे॒वो रोच॑माना॒ महो॑भिः \nआ ना॑सत्योरुगा॒या रथे॑ने॒मं य॒ज्ञमुप॑ नो यात॒मच्छ॑ ॥ १ ॥\nप्रति अग्निः उषसः जातऽवेदा अख्यत् देवः रोचमानाः महःऽभिः \nआ नासत्या उरुऽगाया रथेन इमं यज्ञं उप नः यातं अच्छ ॥ १ ॥\nआपल्या कांतिच्या भरांत प्रकाशणार्‍या उषादेवीकडे सर्वज्ञ अग्नीने अवलोकन केलें आहे. हे सत्यस्वरूप अश्विदेवहो, तुम्ही सर्व जगाचें आक्रमण करतां तर ह्या वेळी तुम्ही आपल्या रथांत बसून आमच्याकडे या. ॥ १ ॥\nऊ॒र्ध्वं के॒तुं स॑वि॒ता दे॒वो अ॑श्रे॒ज्ज्योति॒र्विश्व॑स्मै॒ भुव॑नाय कृ॒ण्वन् \nआप्रा॒ द्यावा॑पृथि॒वी अ॒न्तरि॑क्षं॒ वि सूर्यो॑ र॒श्मिभि॒श्चेकि॑तानः ॥ २ ॥\nऊर्ध्वं केतुं सविता देवः अश्रेत् ज्योतिः विश्वस्मै भुवनाय कृण्वन् \nआ अप्रा द्यावापृथिवी इति अंतरिक्षं वि सूर्यः रश्मिऽभिः चेकितानः ॥ २ ॥\nअखिल भुवनाच्या उपयोगाकरितां आपला प्रकाश प्रकट करून जगत्प्रेरक सविता देवानें पहा आपला तेजोमय ध्वज उंच उभारून दिला आहे. विश्वाला निरखून पाहणार्‍या ह्या सूर्यानें आकाश, पृथिवी आणि अंतिरिक्ष ह्यांना पहा कसें अगदी व्यापून टाकले आहे. ॥ २ ॥\nप्र॒बो॒धय॑न्ती सुवि॒ताय॑ दे॒व्यु१षा ई॑यते सु॒युजा॒ रथे॑न ॥ ३ ॥\nआऽवहंति अरुणीः ज्योतिषा आ अगात् मही चित्रा रश्मिऽभिः चेकिताना \nप्रऽबोधयंती सुविताय देवी उषाः ईयते सुऽयुजा रथेन ॥ ३ ॥\nआपल्या तेजानें आल्हाद उत्पन्न करणारी ही आरक्तवर्ण उषा पहा उदय पावली आहे. सर्व वस्तूंचे यथार्थ ज्ञान जिला आहे अशी ती उषादेवी आपल्या कांतीनें फारच अद्‍भुत दिसते. जगाला सुखप्राप्ति व्हावी म्हणून त्याला जागृत करून ही उषा उत्तम अश्व जोडलेल्या आपल्या रथांत बसून इकडेच येत आहे. ॥ ३ ॥\nआ वां॒ वहि॑ष्ठा इ॒ह ते व॑हन्तु॒ रथा॒ अश्वा॑स उ॒षसो॒ व्युष्टौ \nइ॒मे हि वां॑ मधु॒पेया॑य॒ सोमा॑ अ॒स्मिन्य॒ज्ञे वृ॑षणा मादयेथाम् ॥ ४ ॥\nआ वां वहिष्ठाः इह ते वहंतु रथाः अश्वासः उषसः विऽउष्टौ \nइमे हि वां मधुऽपेयाय सोमाः अस्मिन् यज्ञे वृषणा मादयेथां ॥ ४ ॥\nअश्विदेवांनो, रथास जोडलेले तुमचे मजबूत घोडे ह्या उषःकाली तुम्हांस इकडे घेऊन येवोत. तुम्हाला कांहीतरी मधुर खावयास हवे म्हणून हे सोमरस तुमच्यापुढे ठेवलें आहेत, तर ह्या आमच्या यज्ञांत हविरन्नानें तुम्ही हर्षनिर्भर व्हा. ॥ ४ ॥\nअना॑यतो॒ अनि॑बद्धः क॒थायं न्यङ्ङ्उ त्ता॒नोऽ॑व पद्यते॒ न \nकया॑ याति स्व॒धया॒ को द॑दर्श दि॒व स्क॒म्भः समृ॑तः पाति॒ नाक॑म् ॥ ५ ॥\nअनायतः अनिऽबद्धः कथा अयं न्यङ् उत्तानः अव पद्यते न \nकया याति स्वधसा कः ददर्श दिवः स्कंभः संऽऋतः पाति नाकं ॥ ५ ॥\nना त्याला आधार, ना कांही बंधन, असें असूनही हा सूर्य क्षितिजाकडे उतरतांना किंवा वर चढतांना खालीं कसा पडत नाही तो कोणत्या सामर्थ्यानें संचार करतो हें कधी कोणी विचार करून पाहिलें आहे का तो कोणत्या सामर्थ्यानें संचार करतो हें कधी कोणी विचार करून पाहिलें आहे का आकाशाचा एक घिराच बनून व त्याला रेटून धरून त्या घुमटाला त्यानेंच सावरून धरलेलें आहे. ॥ ५ ॥\nऋग्वेद - मण्डल ४ सूक्त १५ ( अश्विनीकुमार सूक्त )\nऋषी - वामदेवः : देवता - अश्विनीकुमार : छंद - गायत्री\nअ॒ग्निर्होता॑ नो अध्व॒रे वा॒जी सन्परि॑ णीयते दे॒वो दे॒वेषु॑ य॒ज्ञियः॑ ॥ १ ॥\nअग्निः होता नः अध्वरे वाजी सन् परि नीयते देवः देवेषु यज्ञियः ॥ १ ॥\nअग्नि हा आमच्या यागांतील होता होय. तो महावीर आहे म्हणून त्याला यज्ञशालेत सभोंवती फिरवितात. तोच देव, दिव्य विभूतींमध्ये पूज्य होय. ॥ १ ॥\nपरि॑ त्रिवि॒ष्ट्यध्व॒रं यात्य॒ग्नी र॒थीर् इ॑व आ दे॒वेषु॒ प्रयो॒ दध॑त् ॥ २ ॥\nपरि त्रिऽविष्टि अध्वरं याति अग्निः रथीःऽइव आ देवेषु प्रयः दधत् ॥ २ ॥\nएखाद्या महारथी वीराप्रमाणे, विबुधगणांकरितां सुखमय हविर्भाग धारण करून आमच्या स्थंडिलाच्या भोंवती तो परिभ्रमण करतो. ॥ २ ॥\n दध॒द्रवत्ना॑नि दा॒शुषे॑ ॥ ३ ॥\nपरि वाजऽपतिः कविः अग्निः हव्यानि अक्रमीत् दधत् रत्नाुनि दाशुषे ॥ ३ ॥\nआणि यजमानास देण्याकरितां रत्‍नसंपत्ति हातीं घेऊन तो सत्त्वसामर्त्य प्रभु प्रतिभावान अग्नि हविरन्नाच्या सभोंवती तीन फेरे करतो. ॥ ३ ॥\nअ॒यं यः सृञ्ज॑ये पु॒रो दै॑ववा॒ते स॑मि॒ध्यते॑ द्यु॒माँ अ॑मित्र॒दम्भ॑नः ॥ ४ ॥\nअयं यः सृंजये पुरः दैवऽवाते संऽइध्यते द्युमान् अमित्रऽदम्भनः ॥ ४ ॥\nदेववाताचा पुत्र सृंजय ह्याच्या घरी उत्तरवेदीवर पूर्वेकडे ज्याला प्रज्वलित करतात तोच हा देदीप्यमान व शत्रुविध्वंसक अग्नि होय. ॥ ४ ॥\nअस्य॑ घा वी॒र ईव॑तोऽग्नेरी॑शीत॒ मर्त्यः॑ ति॒ग्मज॑म्भस्य मी॒ळ्हुषः॑ ॥ ५ ॥\nअस्य घ वीरः ईवतः अग्नेः ईशीत मर्त्यः तिग्मऽजंभस्य मीळ्हुषः ॥ ५ ॥\nह्याच्या दाढा अतिशय तीव्र आहेत. सकल कामवर्षक आणि भक्तांच्या हृदय-मंदिरांत वेगाने प्रवेश करणारा अशा प्रकारचा वीर हा अग्नि असूनही त्याच्यावर भक्तजन केवळ निष्ठेमुळेंच सत्ता चालवूं शकेल. ॥ ५ ॥\nतमर्व॑न्तं॒ न सा॑न॒सिम॑रु॒षं न दि॒वः शिशु॑म् म॒र्मृ॒ज्यन्ते॑ दि॒वेदि॑वे ॥ ६ ॥\nतं अर्वंतं न सानसिं अरुषं न दिवः शिशुं मर्मृज्यंते दिवेऽदिवे ॥ ६ ॥\nएखाद्या विजयशाली अश्वारूढ वीराची बरदास्त ठेवावी, किंवा आकाशाच्या बालकाचे लालन करावें त्याप्रमाणे भक्तगण ह्या आरक्तवर्ण ईश्वरस्वरूपाची सेवा करीत अस्तात. ॥ ६ ॥\nबोध॒द्यन् मा॒ हरि॑भ्यां कुमा॒रः सा॑हदे॒व्यः अच्छा॒ न हू॒त उद॑रम् ॥ ७ ॥\nबोधत् यन् मा हरिऽभ्यां कुमारः साहऽदेव्यः अच्छ न हूतः उत् अरं ॥ ७ ॥\nजेव्हां सहदेव राजाच्या कुमारानें दोन हरिद्‍वर्ण अश्वांसंबंधानें मला निरोप पाठविला, त्याबरोबर निमंत्रणाप्रमाणें मी त्याच्याकडे निघालोंच. ॥ ७ ॥\nउ॒त त्या य॑ज॒ता हरी॑ कुमा॒रात्सा॑हदे॒व्यात् प्रय॑ता स॒द्य आ द॑दे ॥ ८ ॥\nउत त्या यजता हरी इति कुमारात् साहऽदेव्यात् प्रऽयता सद्यः आ ददे ॥ ८ ॥\nआणि त्या सहदेवराजाच्या कुमारापासून मी त्याने दिलेल्या त्या उत्कृष्ट घोड्याच्या जोडीचा तात्काळ स्वीकार केला. ॥ ८ ॥\nए॒ष वां॑ देवावश्विना कुमा॒रः सा॑हदे॒व्यः दी॒र्घायु॑रस्तु॒ सोम॑कः ॥ ९ ॥\nएषः वां देवौ अश्विना कुमारः साहऽदेव्यः दीर्घऽआयुः अस्तु सोमकः ॥ ९ ॥\nहे अश्विदेवांनो, हा सहदेवराजाचा कुमार सोमक दीर्घायु होवो. ॥ ९ ॥\nतं यु॒वं दे॑वावश्विना कुमा॒रं सा॑हदे॒व्यम् दी॒र्घायु॑षं कृणोतन ॥ १० ॥\nतं युवं देवौ अश्विना कुमारं साहऽदेव्यं दीर्घऽआयुषं कृणोतन ॥ १० ॥\nहे तेजस्वी अश्विदेवहो, ह्या सहदेवराजाच्या कुमाराला दीर्घायुषी कराच. ॥ १० ॥\nऋग्वेद - मण्डल ४ सूक्त १६ ( इंद्र सूक्त )\nऋषी - वामदेवः : देवता - इंद्रः : छंद - त्रिष्टुप्\nआ स॒त्यो या॑तु म॒घवाँ॑ ऋजी॒षी द्रव॑न्त्वस्य॒ हर॑य॒ उप॑ नः \nतस्मा॒ इदन्धः॑ सुषुमा सु॒दक्ष॑मि॒हाभि॑पि॒त्वं क॑रते गृणा॒नः ॥ १ ॥\nआ सत्यः यातु मघऽवान् ऋजीषी द्रवंतु अस्य हरयः उप नः \nतस्मै इत् अंधः सुसुम सुऽदक्षं इह अभिऽपित्वं करते गृणानः ॥ १ ॥\nसत्यस्वरूप, षडैश्वरसंपन्न, प्रचंडवेग असा इंद्र इकडे येवो; त्याचे हरिद्‌वर्ण अश्वसुद्धां आमच्याकडे येण्याकरितां दौडत निघोत. त्याच्याचकरितां हा कार्यक्षम सोमरस आम्ही पिळून सिद्ध केलेला आहे, तर त्याची कीर्ति सर्वत्र गातात असा तो भगवान आमच्याकडे आगमन करो. ॥ १ ॥\nअव॑ स्य शू॒राध्व॑नो॒ नान्ते॑ऽ॒स्मिन्नो॑ अ॒द्य सव॑ने म॒न्दध्यै॑ \nशंसा॑त्यु॒क्थमु॒शने॑व वे॒धाश्चि॑कि॒तुषे॑ असु॒र्याय॒ मन्म॑ ॥ २ ॥\nअव स्य शूर अध्वनः न अंते अस्मिन् नः अद्य सवने मंदध्यै \nशंसाति उक्थं उशनाऽइव वेधाः चिकितुषे असुर्याय मन्म ॥ २ ॥\nहे जगद्‍वीरा, मजल गांठली असतां शेवटी मुक्कामावर घोडे सोडतात त्याप्रमाणे आज आमच्या सोमसवनप्रसंगी उल्लसित होण्याकरितां तूं आपले अश्व मोकळे सोड. उशना कवीप्रमाणेंच हा आमचा प्रतिभाशाली उद्‌गाता, तूं जो महाप्रज्ञ आणि परमसमर्थ भगवान त्या तुझ्या प्रित्यर्थ सामगायन करील आणि मननीय असें स्तोत्रही म्हणेल. ॥ २ ॥\nक॒विर्न नि॒ण्यं वि॒दथा॑नि॒ साध॒न् वृषा॒ यत्सेकं॑ विपिपा॒नो अर्चा॑त् \nदि॒व इ॒त्था जी॑जनत्स॒प्त का॒रूनह्ना॑ चिच्चक्रुर्व॒युना॑ गृ॒णन्तः॑ ॥ ३ ॥\nकविः न निण्यं विदथानि साधन् वृषा यत् सेकं विऽपिपानः अर्चात् \nदिवः इत्था जीजनत् सप्त कारून् अह्ना चिच् चक्रुः वयुना गृणंतः ॥ ३ ॥\nवीरश्रेष्ठ इंद्राने तृप्ति होईपर्यंत सोमरस प्राशन करून आणि आमचे यज्ञसमारंभ सिद्धीस नेऊन आमच्या यज्ञाची मोठ्याने प्रशंसा केली. त्या वेळेस, एखादा कवि गूढ भाव प्रचुर कवनें रचतो त्याप्रमाणें त्या भगवंताने खरोखरच आकाशांतून सप्तकवि अंगिरस निर्माणे केले. तेव्हां त्यांनी त्याची स्तुति करून त्याच दिवशी धर्माचरणाचे मार्ग प्रसिद्ध केले. ॥ ३ ॥\nस्व१र्यद्वेदि॑ सु॒दृशी॑कम॒र्कैर्महि॒ ज्योती॑ रुरुचु॒र्यद्ध॒ वस्तोः॑ \nअ॒न्धा तमां॑सि॒ दुधि॑ता वि॒चक्षे॒ नृभ्य॑श्चकार॒ नृत॑मो अ॒भिष्टौ॑ ॥ ४ ॥\nस्वः यत् वेदि सुऽदृशीकं अर्कैः महि ज्योतिः रुरुचुः यत् ह वस्तोः \nअंधा तमांसि दुधिता विचक्षे नृभ्यः चकार नृऽतमः अभिष्टौ ॥ ४ ॥\nअर्क स्तोत्रांच्या योगानें स्वर्गलोकांतील नयनाल्हादक तेज त्यांना उपलब्ध होऊन ज्यावेळेस त्यांनी प्रातःकाळीं ते महातेज सर्वत्र सुप्रकाशित होईल असे केलें त्या वेळेस, परमशूर इंद्रानें आपले भक्त अभीष्टप्राप्तीच्या प्रयत्‍नांत असतां, त्या वीर्यशाली भक्तांना स्वच्छ दिसावें ह्याकरितां जगाला आंधळे करणार्‍या अंधकाराची दुर्दशा करून टाकली. ॥ ४ ॥\nव॒व॒क्ष इन्द्रो॒ अमि॑तमृजी॒ष्यु१भे आ प॑प्रौ॒ रोद॑सी महि॒त्वा \nअत॑श्चिदस्य महि॒मा वि रे॑च्य॒भि यो विश्वा॒ भुव॑ना ब॒भूव॑ ॥ ५ ॥\nववक्ष इंद्रः अमितं ऋजीषी उभे इति आ पप्रौ रोदसी इति महिऽत्वा \nअतः चित् अस्य महिमा वि रेचि अभि यः विश्वा भुवना बभूव ॥ ५ ॥\nतेव्हां प्रचंडवेग इंद्र अपरिमित वाढला. तो इतका वाढला कीं, आपल्या मोठेपणाच्या योगानें त्यानें पृथ्वी व आकाश ह्या दोन्ही लोकांना भरगच्च भरून सोडले. तरीसुद्धां त्याचा महिमा सर्व व्यापून शिल्लक उरलाच, कारण त्यानें दोन्ही लोकच काय पण एकंदर सर्व भुवनेंसुद्धां आक्रमण केलीं. ॥ ५ ॥\nविश्वा॑नि श॒क्रो नर्या॑णि वि॒द्वान॒पो रि॑रेच॒ सखि॑भि॒र्निका॑मैः \nअश्मा॑नं चि॒द्ये बि॑भि॒दुर्वचो॑भिर्व्र॒जं गोम॑न्तमु॒शिजो॒ वि व॑व्रुः ॥ ६ ॥\nविश्वानि शक्रः नर्याणि विद्वान् अपः रिरेच सखिऽभिः निऽकामैः \nअश्मानं चित् ये बिभिदुः वचःऽभिः व्रजं गोऽमंतं उशिजः वि वव्रुः ॥ ६ ॥\nमनुष्यांना हितकर काय आहे तें तो सर्वसमर्थ प्रभु उत्तम तऱ्हेनें जाणतो; म्हणूनच आपल्या ठिकाणी दृढ निष्ठा ठेवणारे जे प्रिय मित्र अंगिरस त्यांच्यासह त्यानें दिव्य उदकप्रवाह पृथ्वीवर रिचवून टाकले; तेव्हां त्या उत्सुक अंगिरसांनी आपल्या स्तोत्रवाणीनें त्यांना दुभंग करून प्रकाशधेनूंना बंधमुक्त केलें. ॥ ६ ॥\nअ॒पो वृ॒त्रं व॑व्रि॒वांसं॒ परा॑ह॒न्प्राव॑त्ते॒ वज्रं॑ पृथि॒वी सचे॑ताः \nप्रार्णां॑सि समु॒द्रिया॑ण्यैनोः॒ पति॒र्भव॒~न्छव॑सा शूर धृष्णो ॥ ७ ॥\nअपः वृत्रं वव्रिऽवांसं परा अहन् प्र आवत् ते वज्रं पृथिवी सऽचेताः \nप्र अर्णांसि समुद्रियाणि ऐनोः पतिः भवन् छवसा शूर धृष्णो इति ॥ ७ ॥\nदिव्य उदकांना घेरून टाकणार्‍या वृत्रास तूं फेंकून देऊन ठार केलेंस तेव्हां खुद्द पृथ्वीसुद्धां सचेतन होऊन तिचें तुझ्या वज्रावर पराकाष्ठेचें प्रेम जडले. सागराच्या जलकल्लोळांमध्ये तूंच खळबळ उत्पन्न केलीस, आणि हे अत्यंत धाडसी वीरा, तूं आपल्य उत्कट सामर्थ्यानें जगाचा मालक होऊन बसलास. ॥ ७ ॥\nअ॒पो यदद्रिं॑ पुरुहूत॒ दर्द॑रा॒विर्भु॑वत्स॒रमा॑ पू॒र्व्यं ते॑ \nस नो॑ ने॒ता वाज॒मा द॑र्षि॒ भूरिं॑ गो॒त्रा रु॒जन्नङ्गि॑रोभिर्गृणा॒नः ॥ ८ ॥\nअपः यत् अद्रिं पुरुऽहूत दर्दः आविः भुवत् सरमा पूर्व्यं ते \nसः नः नेता वाजं आ दर्षि भूरिं गोत्रा रुजन् अङ्गिःरःऽभिः गृणानः ॥ ८ ॥\nअसंख्य भक्त तुझा धांवा करीत असतात अशा हे पुरुहूता इंद्रा,जेव्हां उदकसंचय असलेला पर्वत तूं दुभंग केलास तेव्हां सरमा तुझ्यापुढे प्रकट झाली. तूं आमचा धुरीण. अंगिरसांनी तुझी कीर्ति गाइलेली आहे; तर ज्ञानधेनूंचे बंधनपटल फोडून शुद्धसत्त्वाचा आम्हांस भरपूर लाभ करून दे. ॥ ८ ॥\nअच्छा॑ क॒विं नृ॑मणो गा अ॒भिष्टौ॒ स्वर्षाता मघव॒न्नाध॑मानम् \nऊ॒तिभि॒स्तमि॑षणो द्यु॒म्नहू॑तौ॒ नि मा॒यावा॒नब्र॑ह्मा॒ दस्यु॑रर्त ॥ ९ ॥\nअच्छ कविं नृऽमणः गाः अभिष्टौ स्वःऽसाता मघऽवन् नाधमानं \nऊतिऽभिः तं इषणः द्युम्नऽहूतौ नि मायाऽवान् अब्रह्मा दस्युः अर्त ॥ ९ ॥\nहे धीरोदात्ता, हे मघवन् (षड्‍गुणैश्वर्यसंपन्ना), स्वर्गीय प्रकाश जिंकून आपलासा करून घेण्याकरितां ज्ञानी कवीनें तुझी फारच काकळूत केली, तेव्हां त्याच्या सहायाकरितां तूं तात्काळ आलास. अंतःस्फूर्तीनें त्यांनी हांक मारतांच सर्व सामग्रीनीशी तूं धांवून गेलास, तोंच त्या कपटचरणी धर्महीन दस्यूचा उच्छेद होऊन गेला. ॥ ९ ॥\nआ द॑स्यु॒घ्ना मन॑सा या॒ह्यस्तं॒ भुव॑त्ते॒ कुत्सः॑ स॒ख्ये निका॑मः \nस्वे योनौ॒ नि ष॑दतं॒ सरू॑पा॒ वि वां॑ चिकित्सदृत॒चिद्ध॒ नारी॑ ॥ १० ॥\nआ दस्युऽघ्ना मनसा याहि अस्तं भुवत् ते कुत्सः सख्ये निऽकामः \nस्वे योनौ नि सदतं सऽरूपा वि वां चिकित्सत् ऋतऽचित् ह नारी ॥ १० ॥\nतर आतांही सज्जनांचे शत्रु जे दस्यु त्यांचा नायनाट करण्याचा हेतु धरूनच तूं आमच्या वसतिस्थानाकडे ये. कुत्स नांवाचा भक्त तुझ्या सहवासाविषयीं अत्यंत आसक्त; तेव्हां तुम्हीं दोघेही अगदी एकसारख्या स्वरूपाचे होऊन आपल्या मंदिरांत सुखासीन झाला असतांना कुत्साची महासाध्वी पत्नी तुम्हं दोघांकडेही निरखून पाहून बुचकळ्यात पडली. ॥ १० ॥\nयासि॒ कुत्से॑न स॒रथ॑मव॒स्युस्तो॒दो वात॑स्य॒ हर्यो॒रीशा॑नः \nऋ॒ज्रा वाजं॒ न गध्यं॒ युयू॑षन्क॒विर्यदह॒न्पार्या॑य॒ भूषा॑त् ॥ ११ ॥\nयासि कुत्सेन सऽरथं अवस्युः तोदः वातस्य हर्योः ईशानः \nऋज्रा वाजं न गध्यं युयूषन् कविः यत् अहन् पार्याय भूषात् ॥ ११ ॥\nकुत्साचें सहाय्य करण्याच्या इच्छेनें त्याला आपल्याच तथांत बसवून घेऊन तूं जातोस. वायूच्या हरिद्‍वर्ण अश्वांचाही तूं जगदीशच प्रेरक आहेस. तेव्हां तो ज्ञानी भक्त (कुत्स) त्याला त्या दिवशीं अखेर साधावी म्हणून, अभिलषणीय धन जपून ठेवावें त्याप्रमाणें, आपलें मजबूत घोडेही तूं जय्यत ठेऊन दिलेस. ॥ ११ ॥\nकुत्सा॑य॒ शुष्ण॑म॒शुषं॒ नि ब॑र्हीः प्रपि॒त्वे अह्नः॒ कुय॑वं स॒हस्रा॑ \nस॒द्यो दस्यू॒न्प्र मृ॑ण कु॒त्स्येन॒ प्र सूर॑श्च॒क्रं वृ॑हताद॒भीके॑ ॥ १२ ॥\nकुत्साय शुष्णं अशुषं नि बर्हीः प्रऽपित्वे अह्नः कुयवं सहस्रा \nसद्यः दस्यून् प्र मृण कुत्स्येन प्र सूरः चक्रं वृहतात् अभीके ॥ १२ ॥\nइंद्रा, खादाड आणि धान्यादिकांचा नाश करणार्‍या अवर्षणरूपी शुष्ण राक्षसाला आणि त्याच्या हजारो साथीदारांना, तुझा भक्त जो कुत्स त्याच्याकरितां, तूं उजाडलें नाहीं तोंच पार निपटून टाकलेंस. तसेंच आपल्या वज्रानें दस्यूंचा ताबडतोब फडशा उडव, आणि सूर्याच्या रथाचें चक्र गढून बसलें आहे तें वर उफळून आमच्या बाजूस चालू करून दे. ॥ १२ ॥\nत्वं पिप्रुं॒ मृग॑यं शूशु॒वांस॑मृ॒जिश्व॑ने वैदथि॒नाय॑ रन्धीः \nप॒~न्चा॒शत्कृ॒ष्णा नि व॑पः स॒हस्रात्कं॒ न पुरो॑ जरि॒मा वि द॑र्दः ॥ १३ ॥\nत्वं पिप्रुं मृगयं शूशुऽवांसं ऋजिश्वने वैदथिनाय रंधीः \nपंचाशत् कृष्णा नि वपः सहस्रा अत्कं न पुरः जरिमा वि दर्दरिति दर्दः ॥ १३ ॥\nअतिशय माजलेल्या पिप्रुला, आणि मृगयाला तूं जेरीस आणून विदथीचा पुत्र ऋजिश्वा ह्याच्या आधीन करून दिलेंस. तूं काळ्या भिन्न वर्णाच्या पन्नास हजार श्त्रूंनाही ठार मारून जमिनीवर लोळविलेंस, आणि, वार्धक्य जसें तारुण्याच्या बहराचा नाश करतें त्याप्रमाणें त्यांची भक्कम तटबंदीचीं नगरेंही उध्वस्त करून टाकलींस. ॥ १३ ॥\nसूर॑ उपा॒के त॒न्व१ंदधा॑नो॒ वि यत्ते॒ चेत्य॒मृत॑स्य॒ वर्पः॑ \nमृ॒गो न ह॒स्ती तवि॑षीमुषा॒णः सिं॒हो न भी॒म आयु॑धानि॒ बिभ्र॑त् ॥ १४ ॥\nसूरः उपाके तन्वं दधानः वि यत् ते चेति अमृतस्य वर्पः \nमृगः न हस्ती तविषीं उषाणः सिंहः न भीमः आयुधानि बिभ्रत् ॥ १४ ॥\nसूर्याच्या जवळ तुझ्यासारखा मोहरा उभा असतांना, तुज अमर भगवंताचे तेजस्वी स्वरूप दृगोच्चर होतें. तुझी हिम्मत जबर म्हणून तूं राजेंद्राप्रमाणें वाटतोस; परंतु तूं हातांत धरलेली आयुधें जलाल म्हणून भयंकर मृगेंद्राप्रमाणेंही दिसतोस. ॥ १४ ॥\nइन्द्रं॒ कामा॑ वसू॒यन्तो॑ अग्म॒न्स्वर्मीळ्हे॒ न सव॑ने चका॒नाः \nश्र॒व॒स्यवः॑ शशमा॒नास॑ उ॒क्थैरोको॒ न र॒ण्वा सु॒दृशी॑व पु॒ष्टिः ॥ १५ ॥\nइंद्रं कामा वसूऽयंतः अग्मन् स्वःऽमीळ्हे न सवने चकानाः \nश्रवस्यवः शशमानासः उक्थैः ओकः न रण्वा सुदृशीऽइव पुष्टिः ॥ १५ ॥\nस्वर्गीय प्रकाशाचा लाभ व्हावा म्हणून, युद्ध होतें त्यावेळेप्रमाणेंच, ह्या सोमसवनप्रसंगीं सुद्धां दिव्यनिधीच्या प्राप्तीसाठी आतुर होऊन आमच्या प्रेमळ वासना इंद्राकडे गेल्या आहेत. आम्हांला सत्कृत्यांची लालसा आहे. आम्ही सामगायनांनी ईशास्तवन करीत असतों, तेव्हां स्वताःचें घर जसें आम्हांस मनोहर दिसतें, नयनानंददायिका लक्ष्मी जशी रमणीय वाटतें, त्याप्रमाणें भगवद्‍भक्तीही आम्हांस रम्यच वाटतें. ॥ १५ ॥\nतमिद्व॒ इन्द्रं॑ सु॒हवं॑ हुवेम॒ यस् ता च॒कार॒ नर्या॑ पु॒रूणि॑ \nयो माव॑ते जरि॒त्रे गध्यं॑ चिन्म॒क्षू वाजं॒ भर॑ति स्पा॒र्हरा॑धाः ॥ १६ ॥\nतं इत् वः इंद्रं सुऽहवं हुवेम यः ता चकार नर्या पुरूणि \nयः माऽवते जरित्रे गध्यं चित् मक्षू वाजं भरति स्पार्हऽराधाः ॥ १६ ॥\nज्याचा धांवा करणें फारच सुखावह असतें अशा त्या भगवान इंद्राला आम्ही तुमच्याकरितां हांक मारूं. मानवजातीचें ज्यायोगें कल्याण होईल असे असंख्य प्रसिद्ध महत्पराक्रम त्यानें केलेले आहेत. मजसारख्या दीन भक्ताला अभिलषणीय असें जें शुद्ध सत्त्वरूप धन, तें तोच तत्काळ आणून देतो. कारण स्पृहणीय अशी जी संपत्ति आहे ती त्याच्यापाशीं असते. ॥ १६ ॥\nति॒ग्मा यद॒न्तर॒शनिः॒ पता॑ति॒ कस्मि॑ञ्चिच्छूर मुहु॒के जना॑नाम् \nघो॒रा यद॑र्य॒ समृ॑ति॒र्भवा॒त्यध॑ स्मा नस्त॒न्वो बोधि गो॒पाः ॥ १७ ॥\nतिग्मा यत् अंतः अशनिः पताति कस्मिन् चित् शूर मुहुके जनानां \nघोरा यत् अर्य संऽऋतिः भवाति अध स्म नः तन्वः बोधि गोपाः ॥ १७ ॥\nशौर्यशाली देवा, एखादा ज्वलत् अशनि लोकांच्या गर्दींत पडेल अश वेळीं किंवा, हे प्रभो, एखादें तुमुल युद्ध माजेल तेव्हां, त्या युद्धांत तूं आमचा रक्षणकर्ता हो म्हणजे झालें. ॥ १७ ॥\nभुवो॑ऽवि॒ता वा॒मदे॑वस्य धी॒नां भुवः॒ सखा॑वृ॒को वाज॑सातौ \nत्वामनु॒ प्रम॑ति॒मा ज॑गन्मोरु॒शंसो॑ जरि॒त्रे वि॒श्वध॑ स्याः ॥ १८ ॥\nभुवः अविता वामऽदेवस्य धीनां भुवः सखा अवृकः वाजऽसातौ \nत्वां अनु प्रऽमतिं आ जगन्म उरुऽशंसः जरित्रे विश्वध स्याः ॥ १८ ॥\nवामदेवाच्या ध्यानोपासनांचा आवडता नाथ तूं हो आणि पवित्र सामर्थ्य प्राप्त करून घेण्याच्या आमच्या प्रयत्‍नांत आमचा कनवाळू सहायकारी मित्रही तूंच हो. आमच्या कल्याणाची काळजी वाहणारा आमचा धुरीण तूं, म्हणून तुझ्याच मागोमाग आम्ही जाणार, तर तुझ्या स्तोत्रकर्त्याशीं तूं असा वाग कीं तुझें स्तवन किती करूं आणि किती न करूं असें व्हावें. ॥ १८ ॥\nए॒भिर्नृभि॑रिन्द्र त्वा॒युभि॑ष्ट्वा म॒घव॑द्भििर्मघव॒न्विश्व॑ आ॒जौ \nद्यावो॒ न द्यु॒म्नैर॒भि सन्तो॑ अ॒र्यः क्ष॒पो म॑देम श॒रद॑श्च पू॒र्वीः ॥ १९ ॥\nएभिः नृऽभिः इंद्र त्वायुऽभिः त्वा मघवत्ऽभिः मघऽवन् विश्व आजौ \nद्यावः न द्युम्नैः अभि संतः अर्यः क्षपः मदेम शरदः च पूर्वीः ॥ १९ ॥\nहे षडैश्वर्यसंपन्ना, तुझ्या ठिकाणीं चित्त जडलेले जे शूर वीर तुझ्या कृपाप्रसादानें संपन्न झालेले आहेत अशा ह्या वीरांसह आम्ही एकंदर लढायांत विजयी होऊन आकाश जसें तारकापुंजानीं शोभिवंत दिसते त्याप्रमाणें आम्ही बलाढ्य होऊन शोभत आहों. तर ह्या शरदऋतूंतील रात्री जरी पुष्कळ असल्या तरी त्या सर्व रात्रीभर आम्हीं उल्लसित राहूं असें कर. ॥ १९ ॥\nए॒वेदिन्द्रा॑य वृष॒भाय॒ वृष्णे॒ ब्रह्मा॑कर्म॒ भृग॑वो॒ न रथ॑म् \nनू चि॒द्यथा॑ नः स॒ख्या वि॒योष॒दस॑न्न उ॒ग्रोऽवि॒ता त॑नू॒पाः ॥ २० ॥\nएव इत् इंद्राय वृषभाय वृष्णे ब्रह्म अकर्म भृगवः न रथं \nनु चित् यथा नः सख्या विऽयोषत् असन् न उग्रः अविता तनूऽपाः ॥ २० ॥\nवीरपुंगव वीर्यशाली आणि कामनाकर्षक जो भगवान इंद्र त्याच्या प्रित्यर्थ पूर्वी भृगूंनी रथ सज्ज केल्याप्रमाणें आम्हींही हें अशा रीतीनें त्याचें प्रार्थनास्तोत्र केलें आहे, अशाकरितां कीं त्याचें आमच्यावर जे प्रेम आहे त्यांत त्यानें कदापि अंतर करूं नये. आणि तो उग्र आहे तरी तोच आमचा त्राता व रक्षणकर्ता असावा. ॥ २० ॥\nनू ष्टु॒त इ॑न्द्र॒ नू गृ॑णा॒न इषं॑ जरि॒त्रे न॒द्यो३॑न पी॑पेः \nअका॑रि ते हरिवो॒ ब्रह्म॒ नव्यं॑ धि॒या स्या॑म र॒थ्यः सदा॒साः ॥ २१ ॥\nनु स्तुतः इंद्र नु गृणानः इषं जरित्रे नद्यः न पीपेरिति पीपेः \nअकारि ते हरिऽवः ब्रह्म नव्यं धिया स्याम रथ्यः सदाऽसाः ॥ २१ ॥\nहे इंद्रा, तुझें स्तवन आमच्याकडून झालें नाही काय, तुझी कीर्ति सर्वत्र नाहीं काय तर नद्या ज्याप्रमाणें जलानें तुडुंब भरून जातात त्याप्रमाणें तुझ्या स्तोतृजनाकरितां तूं उत्साहभरानें परिपूर्ण होऊन रहा. हरिदश्व इंद्रा, आम्ही आपल्या अल्पबुद्धी प्रमाणें हे तुझें अपूर्व प्रार्थनास्तोत्र म्हटलें आहे, तर आम्हीं उदार व महारथी वीर होऊं असें कर. ॥ २१ ॥\nमण्डल ४ सूक्त १७ ( इंद्र सूक्त )\nऋषी - वामदेवः : देवता - इंद्रः : छंद - त्रिष्टुप्\nत्वं म॒हाँ इ॑न्द्र॒ तुभ्यं॑ ह॒ क्षा अनु॑ क्ष॒त्रं मं॒हना॑ मन्यत॒ द्यौः \nत्वं वृ॒त्रं शव॑सा जघ॒न्वान्सृ॒जः सिन्धूँ॒रहि॑ना जग्रसा॒नान् ॥ १ ॥\nत्वं महान् इंद्र तुभ्यं ह क्षाः अनु क्षत्रं मंहना मन्यत द्यौः \nत्वं वृत्रं शवसा जघन्वान् सृजः सिंधून् अहिना जग्रसानान् ॥ १ ॥\nइंद्रा तूं परमश्रेष्ठ आहेस. पृथ्वी आणि आकाश ह्यांनी तुझ्या औदार्यामुळे अंकित होऊन तुझी सत्ता मान्य केली आहे. तूं आपल्या उत्कट बलाने वृत्राला ठार मारून त्या प्रचंड महाभुजंगानें सर्वस्वी ग्रासून टाकलेल्या दिव्य महानद्यांच्या प्रवाहाला खुलें करून दिलेंस. ॥ १ ॥\nतव॑ त्वि॒षो जनि॑मन्रेजत॒ द्यौ रेज॒द्भूमि॑र्भि॒यसा॒ स्वस्य॑ म॒न्योः \nऋ॒घा॒यन्त॑ सु॒भ्वः१पर्व॑तास॒ आर्द॒न्धन्वा॑नि स॒रय॑न्त॒ आपः॑ ॥ २ ॥\nतव त्विषः जनिमन् रेजत द्यौः रेजत् भूमिः भियसा स्वस्य मन्योः \nऋघायंत सुऽभ्वः पर्वतास आर्दन् धन्वानि सरयंते आपः ॥ २ ॥\nतूं दीप्तिमान देव आविर्भूत झालास त्या वेळेस तुझ्या क्रोधाला भिऊन आकाश चळचळ कांपू लागले, पृथ्वी कंपित झाली, मोठमोठ्या नामांकित पर्वतांची गाळण उडाली, शुष्क रेताड प्रदेशसुद्धां उदकरूप धर्मानें डबडबून गेले आणि जलप्रवाहांनी तर वाट फुटेल तिकडे धूम ठोकली. ॥ २ ॥\nभि॒नद्गि॒रिं शव॑सा॒ वज्र॑मि॒ष्णन्ना॑विष्कृण्वा॒नः स॑हसा॒न ओजः॑ \nवधी॑द्वृ॒त्रं वज्रे॑ण मन्दसा॒नः सर॒न्नापो॒ जव॑सा ह॒तवृ॑ष्णीः ॥ ३ ॥\nभिनत् गिरिं शवसा वज्रं इष्णन् आविऽष्कृण्वानः सहसानः ओजः \nवधीत् वृत्रं वज्रेण मंदसानः सरन् आपः जवसा हतऽवृष्णीः ॥ ३ ॥\nरणधुरंधर इंद्रानें आपल्या तेजस्वितेची चुणुक दाखवून व वज्र फेंकून पर्वत फोडून टाकला. विजयानंदाच्या भरांत वज्रानेंच त्यानें वृत्राचा वध केला, तेव्हां जुलमी शत्रूचा अडथळा नष्ट झालेला पाहतांच दिव्य जलप्रवाह झपाट्यानें वाहूं लागले. ॥ ३ ॥\nसु॒वीर॑स्ते जनि॒ता म॑न्यत॒ द्यौरिन्द्र॑स्य क॒र्ता स्वप॑स्तमो भूत् \nय ईं॑ ज॒जान॑ स्व॒र्यं सु॒वज्र॒मन॑पच्युतं॒ सद॑सो॒ न भूम॑ ॥ ४ ॥\nसुऽवीरः ते जनिता मन्यत द्यौः इंद्रस्य कर्ता स्वपःऽतमः भूत् \nयः ईं जजान स्वर्यं सुऽवज्रं अनपऽच्युतं सदसः न भूम ॥ ४ ॥\nइंद्रा, आकाशा असेंच वाटले कीं तुझा पिता कोणी सर्वोत्कृष्ट वीर असावा. त्याच्या मतानें असे ठरले कीं इंद्राचा उत्पन्नकर्ता अत्यंत कुशल असला पाहिजे. कारण हा असा लोकोत्तर, वज्रधारी वीर, ह्या भुवनाप्रमाणे आपल्या उच्चपदापासून कधींही न ढळणारा, असा त्यानें उत्पन्न केला. ॥ ४ ॥\nय एक॑ इच्च्या॒वय॑ति॒ प्र भूमा॒ राजा॑ कृष्टी॒नां पु॑रुहू॒त इन्द्रः॑ \nस॒त्यमे॑न॒मनु॒ विश्वे॑ मदन्ति रा॒तिं दे॒वस्य॑ गृण॒तो म॒घोनः॑ ॥ ५ ॥\nयः एकः इत् च्यवयति प्र भूमा राजा कृष्टीनां पुरुऽहूतः इंद्रः \nसत्यं एनं अनु विश्वे मदंति रातिं देवस्य गृणतः मघोनः ॥ ५ ॥\nजो एकटाच ह्या सर्व भुवनांना हालवून सोडतो, ज्याचा सर्व जग धांवा करीत असतें तोच हा इंद्र प्राणिमात्रांचा राजा होय. ह्याच सत्यस्वरूप भगवंताच्या अनुरोधानें, ह्याच षडैश्वर्यसंपन्न देवाच्या कृपाप्रसादाची महती गाणार्‍या भक्तांच्या धोरणानें सर्वजण आनंदानें नांदत असतात. ॥ ५ ॥\nस॒त्रा सोमा॑ अभवन्नस्य॒ विश्वे॑ स॒त्रा मदा॑सो बृह॒तो मदि॑ष्ठाः \nस॒त्राभ॑वो॒ वसु॑पति॒र्वसू॑नां॒ दत्रे॒ विश्वा॑ अधिथा इन्द्र कृ॒ष्टीः ॥ ६ ॥\nसत्रा सोमाः अभवन् अस्य विश्वे सत्रा मदासः बृहतः मदिष्ठाः \nसत्रा अभवः वसुऽपतिः वसूनां दत्रे विश्वाः अधिथाः इंद्र कृष्टीः ॥ ६ ॥\nखरोखर सर्व सोमरस त्याचेच ठरले. अत्यंत हर्षकर जीं जीं मधुर पेयें असतील तींही ह्याच परमश्रेष्ठ भवगंताचीं झाली. कारण हे इंद्रा, सर्व दिव्यनिधींचा भाण्डारी तूंच आहेस आणि संपूर्ण प्राणिमात्रांना आपल्या कृपेच्या औदार्यांत तूंच वागवीत आला आहेस. ॥ ६ ॥\nत्वमध॑ प्रथ॒मं जाय॑मा॒नोऽ॑मे॒ विश्वा॑ अधिथा इन्द्र कृ॒ष्टीः \nत्वं प्रति॑ प्र॒वत॑ आ॒शया॑न॒महिं॒ वज्रे॑ण मघव॒न्वि वृ॑श्चः ॥ ७ ॥\nत्वं अध प्रथमं जायमानः अमे विश्वाः अधिथाः इंद्र कृष्टीः \nत्वं प्रति प्रऽवत आऽशयानं अहिं वज्रेण मघऽवन् वि वृश्चः ॥ ७ ॥\nतूं प्रथम प्रकट झालास तेव्हां लागलीच सर्व प्राणिमात्रांना सामर्थ्यांत आणून सोडलेंस. कारण हे षडैश्वर्यसंपन्ना, सामर्थ्य प्रवाहाच्या आड आडवा पडलेला जो अहि भुजंग त्याच्या, तूं वज्रानें, ठिकर्‍या उडवून दिल्यास. ॥ ७ ॥\nस॒त्रा॒हणं॒ दाधृ॑षिं॒ तुम्र॒मिन्द्रं॑ म॒हाम॑पा॒रं वृ॑ष॒भं सु॒वज्र॑म् \nहन्ता॒ यो वृ॒त्रं सनि॑तो॒त वाजं॒ दाता॑ म॒घानि॑ म॒घवा॑ सु॒राधाः॑ ॥ ८ ॥\nसत्राऽहनं दाधृषिं तुम्रं इंद्रं महां अपारं वृषभं सुऽवज्रं \nहंता यः वृत्रं सनिता उत वाजं दाता मघानि मघऽवा सुऽराधाः ॥ ८ ॥\nजो जबर धेंडांनाही मारून टाकणारा, व मोठा धारिष्टवान आहे, जो तीव्र, श्रेष्ठ, अपारशक्ति, वीराग्रणि, आणि वज्रधर आहे, अशा इंद्राचे आम्ही गुणगान गातो. त्यानेंच वृत्रास मारलें, सत्त्वसामर्थ्य देणारा तोच आणि वैभवदाता, दिव्यैर्श्वर्यसंपन्न व कृपापात्रानें आढ्य असाही तोच. ॥ ८ ॥\nअ॒यं वृत॑श्चातयते समी॒चीर्य आ॒जिषु॑ म॒घवा॑ शृ॒ण्व एकः॑ \nअ॒यं वाजं॑ भरति॒ यं स॒नोत्य॒स्य प्रि॒यासः॑ स॒ख्ये स्या॑म ॥ ९ ॥\nअयं वृतः चातयते संऽईचीः य आजिषु मघऽवा शृण्वे एकः \nअयं वाजं भरति यं सनोति अस्य प्रियासः सख्ये स्याम ॥ ९ ॥\nयुद्धामध्यें ज्या षडैश्वर्यसंपन्न देवाचेंच नांव काय तें ऐकूं येते तोच हा इंद्र एकत्र जुळलेल्या सर्व शत्रुसेनेची तो वाताहत करून टाकतो. तो जें जें सत्त्वसामर्थ्य प्रेमाने आणतो, ते सर्व भक्तासच देऊन टाकतो. तर आम्ही त्याच्या प्रेमसहवासांत राहून त्याला प्रिय होऊं असे घडो. ॥ ९ ॥\nअ॒यं शृ॑ण्वे॒ अध॒ जय॑न्नु॒त घ्नन्न॒यमु॒त प्र कृ॑णुते यु॒धा गाः \nय॒दा स॒त्यं कृ॑णु॒ते म॒न्युमिन्द्रो॒ विश्वं॑ दृ॒ळ्हं भ॑यत॒ एज॑दस्मात् ॥ १० ॥\nअयं शृण्वे अध जयन् उत घ्नन् अयं उत प्र कृणुते युधा गाः \nयदा सत्यं कृणुते मन्युं इंद्रः विश्वं दृळ्हं भयते एजत् अस्मात् ॥ १० ॥\nशत्रूंवर विजय मिळवीत असो अगर त्यांचा संहार करीत असो, ह्या भगवंताची प्रख्याति एकसारखीच आहे. युद्ध करून प्रकाशधेनु हाच प्रकट करतो. परंतु एकदां हा इंद्र खरोखरच क्रोधायमान झाला म्हणजे सर्व पदार्थ, मग ते अचल असोत कीं चल असोत, याच्यापुढें भयाने गांगरून जातात. ॥ १० ॥\nसमिन्द्रो॒ गा अ॑जय॒त्सं हिर॑ण्या॒ सम॑श्वि॒या म॒घवा॒ यो ह॑ पू॒र्वीः \nए॒भिर्नृभि॒र्नृत॑मो अस्य शा॒कै रा॒यो वि॑भ॒क्ता स॑म्भ॒रश्च॒ वस्वः॑ ॥ ११ ॥\nसं इंद्रः गा अजयत् सं हिरण्या सं अश्विया मघऽवा यः ह पूर्वीः \nएभिः नृऽभिः नृऽतमः अस्य शाकैः रायः विऽभक्ता संऽभरः च वस्वः ॥ ११ ॥\nसुवर्ण म्हणजे अविनाशी धन आणि अश्व म्हणजे आवेश धन हीं अपार धनें षडैश्वर्यसंपन्न देवानें स्वाधीन ठेविलीं आहेत, त्या इंद्राने प्रकाशधेनुही जिंकून घेतल्या आहेत. वीरांमध्ये श्रेष्टतम असा इंद्र, ह्या त्याच्या प्रबल व शूर सैनिकांच्या द्वारें भक्तांमध्ये ऐश्वर्याची यथार्थ विभागवाटणी करणारा आहे आणि अभीष्ट धन देणाराही तोच आहे. ॥ ११ ॥\nकिय॑त्स्वि॒दिन्द्रो॒ अध्ये॑ति मा॒तुः किय॑त्पि॒तुर्ज॑नि॒तुर्यो ज॒जान॑ \nयो अ॑स्य॒ शुष्मं॑ मुहु॒कैरिय॑र्ति॒ वातो॒ न जू॒त स्त॒नय॑द्भि्र॒भ्रैः ॥ १२ ॥\nकियत् स्वित् इंद्रः अधि एति मातुः कियत् पितुः जनितुः यः जजान \nयः अस्य शुष्मं मुहुकैः इयर्ति वातः न जूतः स्तनयत्ऽभिः अभ्रैः ॥ १२ ॥\nज्याने हे सर्व उत्पन्न केलें तो इंद्रच प्राण्यांच्या ह्या पृथिवी मातेची किती काळजी वाहतो, आणि आकाश पित्याची तरी किती वाहतो पहा, गर्जना करणार्‍या मेघामुळें क्षुब्ध झालेल्या वायूप्रमाणे तो इंद्र ह्या आकाशाचा दरारा वरचेवर एकसारखा वाढवीतच असतो. ॥ १२ ॥\nक्षि॒यन्तं॑ त्व॒मक्षि॑यन्तं कृणो॒तीय॑र्ति रे॒णुं म॒घवा॑ स॒मोह॑म् \nवि॒भ॒~न्ज॒नुर॒शनि॑माँ इव॒ द्यौरु॒त स्तो॒तारं॑ म॒घवा॒ वसौ॑ धात् ॥ १३ ॥\nक्षियंतं त्वं अक्षियंतं कृणोति इयर्ति रेणुं मघऽवा संऽओहं \nविऽभंजनुः अशनिमान्ऽइव द्यौः उत स्तोतारं मघऽवा वसौ धात् ॥ १३ ॥\nतोच षडैश्वर्यसंपन्न देव स्थायिकाला उपरी, आणि उपर्‍याला स्थायिक करतो. तुमुल युद्धाचा धुरळाही तो देवच उडवितो. उल्का किंवा अशनि ह्यांच्यामुळें आकाश जसें सशस्त्र त्याप्रमाणें इंद्रही वज्राच्या योगाने सशस्त्र आणि सर्वभंजक आहे; तरी तो षडैश्वर्यसंपन्न देव स्तोतृजनांना वैभ्वांतच ठेवील. ॥ १३ ॥\nअ॒यं च॒क्रमि॑षण॒त्सूर्य॑स्य॒ न्येत॑शं रीरमत्ससृमा॒णम् \nआ कृ॒ष्ण ईं॑ जुहुरा॒णो जि॑घर्ति त्व॒चो बु॒ध्ने रज॑सो अ॒स्य योनौ॑ ॥ १४ ॥\nअयं चक्रं इषणत् सूर्यस्य नि एतशं रीरमत् ससृमाणं \nआ कृष्णः ईं जुहुराणः जिघर्ति त्वचः बुध्ने रजसः अस्य योनौ ॥ १४ ॥\nत्यानें सूर्याच्या चाकाला जोरानें गति दिली, आणि चाल करून जाणार्‍या एतशाला शांत केले. त्यावेळेस त्याच्या स्वस्थानी अर्थात तेजस्वी रजोलोकाच्या मूलप्रदेशी चंचलगति अशा कृष्णमेघानें इंद्रावर आपल्या शीतल तुषारांचे सिंचन केलें. ॥ १४ ॥\nअसि॑क्न्यां॒ यज॑मानो॒ न होता॑ ॥ १५ ॥\nअसिक्न्यां यजमानः न होता ॥ १५ ॥\nयजमान हाच स्वतः होता होऊन कृष्ण्पक्षांतील रात्रीच्या समयीं इंद्राप्रित्यर्थ असेच घृतसिंचन करतो. ॥ १५ ॥\nग॒व्यन्त॒ इन्द्रं॑ स॒ख्याय॒ विप्रा॑ अश्वा॒यन्तो॒ वृष॑णं वा॒जय॑न्तः \nज॒नी॒यन्तो॑ जनि॒दामक्षि॑तोति॒मा च्या॑वयामोऽव॒ते न कोश॑म् ॥ १६ ॥\nगव्यंतः इंद्रं सख्याय विप्राः अश्वऽयंतः वृषणं वाजयंतः \nजनिऽयंतः जनिऽदां अक्षित्ऽऊतिं आ च्यवयामः अवते न कोशं ॥ १६ ॥\nआम्ही स्तोतृजन ज्ञान गोधनाचीही, तितिक्षारूप अश्वसंपत्तीची आणि सत्त्वसामर्थ्याची इच्छा धरून आहोंत. आम्हाला स्त्रीविषयक वासनाही आहे, तेव्हां स्त्रीचाही लाभ करून देणारा, सकलकामवर्षक वीर असा जो इंद्र, त्याच्या चित्ताला आम्ही आपल्याकडे खेंचून घेतो. तलावांत सोडून दिलेला उस्वास अखंड चालतो त्याप्रमाणें ह्या संरक्षण सामर्थ्यांतही कधीं खंड पडत नाहीं ॥ १६ ॥\nत्रा॒ता नो॑ बोधि॒ ददृ॑शान आ॒पिर॑भिख्या॒ता म॑र्डि॒ता सो॒म्याना॑म् \nसखा॑ पि॒ता पि॒तृत॑मः पितॄ॒णां कर्ते॑मु लो॒कमु॑श॒ते व॑यो॒धाः ॥ १७ ॥\nत्राता नः बोधि ददृशानः आपिः अभिऽख्याता मर्डिता सोम्यानां \nसखा पिता पितृऽतमः पितॄणां कर्ता ईं ऊं इति लोकं उशते वयोऽधाः ॥ १७ ॥\nतूं आम्हांस दृष्टिगोचर आहेस तेव्हां तूं आमचा संरक्षणकर्ता हो, आमचा आप्तबंधु हो. सोम अर्पण करणार्‍या भक्ताकडे कृपावलोकन करणारा व त्याला सुख देणारा तूं आहेस. तूं आमचा सखा, तूं पिता, इतकेंच काय पण पित्यापेक्षांही अत्यंत श्रेष्ठ असा पिता आहेस. भक्ताला उत्तम लोकदाता आणि उत्कंठित जनाला तारुण्यदाता तूंच आहेस. ॥ १७ ॥\nस॒खी॒य॒ताम॑वि॒ता बो॑धि॒ सखा॑ गृणा॒न इ॑न्द्र स्तुव॒ते वयो॑ धाः \nव॒यं ह्या ते॑ चकृ॒मा स॒बाध॑ आ॒भिः शमी॑भिर्म॒हय॑न्त इन्द्र ॥ १८ ॥\nसखिऽयतां अविता बोधि सखा गृणानः इंद्र स्तुवते वयः धाः \nवयं हि आ ते चकृम सऽबाध आभिः शमीभिः महयंतः इंद्र ॥ १८ ॥\nतुझा प्रेमसहवास, इच्छिणार्‍या भक्तांचा तूं प्रेमळ सखा हो. तुझे गुण सर्व गातात, तर तुझ्या स्तोतृजनाला तारुण्याचा जोम दे. आम्ही आतुर होऊन, आणि हे इंद्रा, ह्या आमच्या अपूर्व उपासनाविधीनें तुला गौरवून तुला हांक मारली आहे. ॥ १८ ॥\nस्तु॒त इन्द्रो॑ म॒घवा॒ यद्ध॑ वृ॒त्रा भूरी॒ण्येको॑ अप्र॒तीनि॑ हन्ति \nअ॒स्य प्रि॒यो ज॑रि॒ता यस्य॒ शर्म॒न्नकि॑र्दे॒वा वा॒रय॑न्ते॒ न मर्ताः॑ ॥ १९ ॥\nस्तुतः इंद्रः मघऽवा यत् ध वृत्रा भूरीणि एकः अप्रतीनि हंति \nअस्य प्रियः जरिता यस्य शर्मन् नकिः देवाः वारयंते न मर्ताः ॥ १९ ॥\nभगवान इंद्र स्तुतींनी प्रसन्न होऊन अंधकार माजविणार्‍या असंख्य शत्रूंचे कंदन एकटाच करून टाकतो. भक्तजन त्याला अत्यंत प्रिय वाटतो. म्हणून त्याच्या कल्याणप्रद छत्राखाली असल्यावर देव काय आणि मनुष्य काय कोणी कांही एक विपरीत करूं शकणार नाही. ॥ १९ ॥\nए॒वा न॒ इन्द्रो॑ म॒घवा॑ विर॒प्शी कर॑त्स॒त्या च॑र्षणी॒धृद॑न॒र्वा \nत्वं राजा॑ ज॒नुषां॑ धेह्य॒स्मे अधि॒ श्रवो॒ माहि॑नं॒ यज्ज॑रि॒त्रे ॥ २० ॥\nएव न इंद्रः मघऽवा विऽरप्शी करत् सत्या चर्षणीऽधृत् अनर्वा \nत्वं राजा जनुषां धेहि अस्मे इति अधि श्रवः माहिनं यज् जरित्रे ॥ २० ॥\nतो विकसित प्रभाव, चराचरधारक आणि अप्रतिहत असा भगवान इंद्र आमची ही अशी वेडीवांकडी प्रार्थना खरोखर सफल करो. इंद्रा, तूं प्राणिमात्रांचा राजा आहेस, तेव्हां तुझ्या स्तोतृजनाला प्राप्त होणारे जे महद्यश आहे ते तूं आमच्यामध्यें ठेव. ॥ २० ॥\nनू ष्टु॒त इ॑न्द्र॒ नू गृ॑णा॒न इषं॑ जरि॒त्रे न॒द्यो३॑न पी॑पेः \nअका॑रि ते हरिवो॒ ब्रह्म॒ नव्यं॑ धि॒या स्या॑म र॒थ्यः सदा॒साः ॥ २१ ॥\nनु स्तुतः इंद्र नु गृणानः इषं जरित्रे नद्यो न पीपेरिति पीपेः \nअकारि ते हरिऽवः ब्रह्म नव्यं धिया स्याम रथ्यः सदाऽसाः ॥ २१ ॥\nहे इंद्रा, तुझें स्तवन आमच्या हातून झाले कीं नाही तुझी कीर्ति सर्वत्र नाहीं काय तुझी कीर्ति सर्वत्र नाहीं काय मग नद्या ज्याप्रमाणे जलानें तुडुंब भरून जातात त्याप्रमाणे तुझ्या स्तोतृजनाकरितां तूं उत्साहभरानें परिपूर्ण होऊन रहा. हरिदश्व इंद्रा आम्ही आपल्या अल्प बुद्धिप्रमाणे हे तुझें अपूर्व प्रार्थनास्तोत्र म्हटले आहे, तर आम्ही उदार व महारथी वीर होऊं असें कर. ॥ २१ ॥\nऋग्वेद - मण्डल ४ सूक्त १८ ( इंद्र-अदिती-वामदेव संवाद सूक्त )\nऋषी - वामदेवः : देवता - इंद्रः : छंद - त्रिष्टुप्\nअ॒यं पन्था॒ अनु॑वित्तः पुरा॒णो यतो॑ दे॒वा उ॒दजा॑यन्त॒ विश्वे॑ \nअत॑श्चि॒दा ज॑निषीष्ट॒ प्रवृ॑द्धो॒ मा मा॒तर॑ममु॒या पत्त॑वे कः ॥ १ ॥\nअयं पंथा अनुऽवित्तः पुराणः यतः देवाः उत्ऽअजायंत विश्वे \nअतः चित् आ जनिषीष्ट प्रऽवृद्धः मा मातरं अमुया पत्तवे करिति कः ॥ १ ॥\nहाच तो पुरातन आणि सर्वांना उपलब्ध असा मार्ग कीं सर्व देवसुद्धां त्याच मार्गानें जन्मास आले. हा बराच वृद्धिंगत झाला आहे, तेव्हां ह्या मार्गानेंच त्यानें जन्मास यावें आणि अशा रीतीनें मातेला मरूं देऊं नये हें उत्तम. ॥ १ ॥\nनाहमतो॒ निर॑या दु॒र्गहै॒तत्ति॑र॒श्चता॑ पा॒र्श्वान्निर्ग॑माणि \nब॒हूनि॑ मे॒ अकृ॑ता॒ कर्त्वा॑नि॒ युध्यै॑ त्वेन॒ सं त्वे॑न पृच्छै ॥ २ ॥\nन अहं अतः निः अया दुःऽगहा एतत् तिरश्चता पार्श्वात् निः गमानि \nबहूनि मे अकृता कर्त्वानि युध्यै त्वेन सं त्वेन पृच्छै ॥ २ ॥\nइकडून मी बाहेर येणार नाही. ही वाट फार कठिण आहे. हा असा बाजूनें आडवा बाहेर येईन. अजून राहिलेली पुष्कळ कृत्यें मला करावयाचीं आहेत आणि त्याकरितां मी एकाशी लढेन, दुसर्‍याशी हितगुज करीन. ॥ २ ॥\nप॒रा॒य॒तीं मा॒तर॒मन्व॑चष्ट॒ न नानु॑ गा॒न्यनु॒ नू ग॑मानि \nत्वष्टु॑र्गृ॒हे अ॑पिब॒त्सोम॒मिन्द्रः॑ शतध॒न्यं च॒म्वोः सु॒तस्य॑ ॥ ३ ॥\nपराऽयतीं मातरं अनु अचष्ट न न अनु गानि अनु नु गमानि \nत्वष्टुः गृहे अपिबत् सोमं इंद्रः शतऽधन्यं चम्वोः सुतस्य ॥ ३ ॥\nमग आसन्न झालेल्या मातेकडे त्यानें टक लावून पाहून म्हटले, बरे तर मी तुमच्या म्हणण्याप्रमाणें वागत नाहीं असे नाही. हा पहा तसाच वागतो. कारण त्वष्ट्याच्या घरीं गाळून तयार करून ठेवलेला शेंकडो पटीनें मोलवान असा सोमरस चमसांतूनच इंद्राने प्राशन केला नाहीं काय \nकिं स ऋध॑क् कृणव॒द्यं स॒हस्रं॑ मा॒सो ज॒भार॑ श॒रद॑श्च पू॒र्वीः \nन॒ही न्वस्य प्रति॒मान॒मस्त्य॒न्तर्जा॒तेषू॒त ये जनि॑त्वाः ॥ ४ ॥\nकिं स ऋधक् कृणवत् यं सहस्रं मासः जभार शरदः च पूर्वीः \nनही नु अस्य प्रतिऽमानं अस्ति अंतः जातेषु उत ये जनित्वाः ॥ ४ ॥\nज्याला मातेनें हजारों महिनेच काय पण असंख्य वर्षे धारण केले, त्या इंद्रानें आणखी अलौकिक तें काय करावयाचे पहा आजपर्यंत जे जे उत्पन्न झाले आहेत किंवा ह्यापुढे होणार आहेत त्यांस ह्या इंद्राच्या तोडीचा एकही सांपडणार नाहीं. ॥ ४ ॥\nअ॒व॒द्यमि॑व॒ मन्य॑माना॒ गुहा॑क॒रिन्द्रं॑ मा॒ता वी॒र्येणा॒ न्यृष्टम् \nअथोद॑स्थात्स्व॒यमत्कं॒ वसा॑न॒ आ रोद॑सी अपृणा॒ज्जाय॑मानः ॥ ५ ॥\nअवद्यंऽइव मन्यमाना गुहा अकः इंद्रं माता वीर्येण निऽऋष्टं \nअथ उत् अस्थात् स्वयं अत्कं वसानः आ रोदसी इति अपृणात् जायमानः ॥ ५ ॥\nवीर्यभरानें ओजलेल्या अशा इंद्राला कोणीतरी भलताच समजून अदिति मातेनें अगदी गुप्तस्थळीं ठेऊन दिलें. परंतु तेथून सुद्धां चिलखत चढवून तो उठला आणि आपल्या आपण प्रकट होऊन त्यानें पृथ्वी आणि आकाश असे दोन्ही लोक तेजानें ओतप्रोत भरून टाकलें. ॥ ५ ॥\nए॒ता वि पृ॑च्छ॒ किमि॒दं भ॑नन्ति॒ कमापो॒ अद्रिं॑ परि॒धिं रु॑जन्ति ॥ ६ ॥\nएताः अर्षंति अललाऽभवंतीः ऋतवरीःऽइव संऽक्रोशमानाः \nएता वि पृच्छ किं इदं भनंति कं आपः अद्रिं परिऽधिं रुजंति ॥ ६ ॥\nसद्धर्मपोषक स्तुतीप्रमाणे वंद्य अशा ह्या नद्या गर्क होऊन मोठ्यानें घोष करीत समुद्राकडे लोटत चालल्या आहेत. त्यांना विचारा कीं, हा मुलगा कसला चालविला आहे. सर्व जगाला वेढून टाकणारा कोणता पर्वत त्या आतां स्वतः फोडून टाकीत आहेत \nकिमु॑ ष्विदस्मै नि॒विदो॑ भन॒न्तेन्द्र॑स्याव॒द्यं दि॑धिषन्त॒ आपः॑ \nममै॒तान्पु॒त्रो म॑ह॒ता व॒धेन॑ वृ॒त्रं ज॑घ॒न्वाँ अ॑सृज॒द्वि सिन्धू॑न् ॥ ७ ॥\nकिं ऊं इति स्वित् अस्मै निऽविदः भनंत इंद्रस्य अवद्यं दिधिषंते आपः \nमम एतान् पुत्रः महता वधेन वृत्रं जघन्वान् असृजत् वि सिंधून् ॥ ७ ॥\n त्या इंद्रा प्रित्यर्थ त्या ’निविद्’ स्तोत्रें म्हणत आहेत. पण इंद्राला दूषण ठेवण्याचें त्यांनीच प्रथम मनांत आणलें होते व माझा पुत्र म्हणतात. त्यानेंच तर मारकशस्त्र हातीं घेऊन वृत्रास मारून ह्याच नद्यांना बंधमुक्त केलें. ॥ ७ ॥\nमम॑च्च॒न त्वा॑ युव॒तिः प॒रास॒ मम॑च्च॒न त्वा॑ कु॒षवा॑ ज॒गार॑ \nमम॑च्चि॒दापः॒ शिश॑वे ममृड्यु॒र्मम॑च्चि॒दिन्द्रः॒ सह॒सोद॑तिष्ठत् ॥ ८ ॥\nममत् चन त्वा युवतिः पराऽआस ममत् चन त्वा कुषवा जगार \nममत् चित् आपः शिशवे ममृड्युः ममच् चित् इंद्रः सहसा उत् अतिष्ठत् ॥ ८ ॥\nत्या तरुणीनें तुज बालकाला टाकून दिले हा प्रमाद; कुषवेने तुला गिळले हाही प्रमादच. दिव्य उदकांनी त्या बालरूप इंद्राचें संगोपन केलें हें म्हणणे हा प्रमादच आणि त्यामुळें इंद्र हा शौर्यावेशानें एकदम उठून उभा राहिला हेंही म्हणणे प्रमादच. ॥ ८ ॥\nमम॑च्च॒न ते॑ मघव॒न्व्यंसो निविवि॒ध्वाँ अप॒ हनू॑ ज॒घान॑ \nअधा॒ निवि॑द्ध॒ उत्त॑रो बभू॒वा~न्छिरो॑ दा॒सस्य॒ सं पि॑णक्व॒धेन॑ ॥ ९ ॥\nममत् चन ते मघऽवन् विऽअंसः निऽविविध्वान् अप हनू इति जघान \nअध निऽविद्ध उत्ऽतरः बभूवान् शिरः दासस्य सं पिणक् वधेन ॥ ९ ॥\nऐश्वर्यसंपना भगवंता, व्यंस राक्षसानें एकसारखे प्रहर करून तुझी हनुवटी फोडली ही उन्मत्तपणाचीच बडबड होय, कारण इतकी इजा झाली तरी अखेर तुझाच वरचष्मा होऊन तूं त्या अधमराक्षसाचें डोकें हत्यारानें चेंचून त्याचा चुराडा करून टाकलास. ॥ ९ ॥\nगृ॒ष्टिः स॑सूव॒ स्थवि॑रं तवा॒गाम॑नाधृ॒ष्यं वृ॑ष॒भं तुम्र॒मिन्द्र॑म् \nअरी॑ळ्हं व॒त्सं च॒रथा॑य मा॒ता स्व॒यं गा॒तुं त॒न्व इ॒च्छमा॑नम् ॥ १० ॥\nगृष्टिः ससूव स्थविरं तवागां अनाधृष्यं वृषभं तुम्रं इंद्रं \nअरीळ्हं वत्सं चरथाय माता स्वयं गातुं तन्व इच्छमानं ॥ १० ॥\nजो सर्वांत ज्येष्ठ, ज्याच्यावर हल्ला करण्याची कोणाची प्राज्ञा नाही, जो वीरश्रेष्ठ व बलाढ्य आहे त्या इंद्ररूप प्रबल पुंगवाला अदिति धेनु प्रसवली. त्या वत्साला त्याच्या आईनें चाटले सुद्धां नाही, कारण त्यापूर्वींच स्वतःच पाहिजे तिकडे संचार करण्याची त्याला इच्छा होऊन त्याला मातेनें यथेच्छ विहार करण्यास सोडून दिले. ॥ १० ॥\nउ॒त मा॒ता म॑हि॒षमन्व॑वेनद॒मी त्वा॑ जहति पुत्र दे॒वाः \nअथा॑ब्रवीद्वृ॒त्रमिन्द्रो॑ हनि॒ष्यन्सखे॑ विष्णो वित॒रं वि क्र॑मस्व ॥ ११ ॥\nउत माता महिषं अनु अवेनत् अमी इति त्वा जहति पुत्र देवाः \nअथ अब्रवीत् वृत्रं इंद्रः हनिष्यन् सखे विष्णो इति विऽतरं वि क्रमस्व ॥ ११ ॥\nनंतर माता त्या परमथोर देवाला विनवून म्हणाली, पुत्रा, हे विबुधगण थकून जाऊन तुला सोडून देतील काय तेव्हां वृत्राला मारण्यास निघालेला इंद्र बोलला कीं, प्रिय मित्रा विष्णू, तूं जरा पुढें होऊन दूरवर प्रदेश व्यापून टाक. ॥ ११ ॥\nकस्ते॑ मा॒तरं॑ वि॒धवा॑मचक्रच्छ॒युं कस्त्वाम॑जिघांस॒च्चर॑न्तम् \nकस्ते॑ दे॒वो अधि॑ मार्डी॒क आ॑सी॒द्यत्प्राक्षि॑णाः पि॒तरं॑ पाद॒गृह्य॑ ॥ १२ ॥\nकः ते मातरं विधवां अचक्रत् शयुं कः त्वां अजिघांसत् चरंतं \nकः ते देवः अधि मार्डीके आसीत् यत् प्र अक्षिणाः पितरं पादऽगृह्य ॥ १२ ॥\nतुझ्या व्यतिरिक्त वृत्राच्या मातेला विधवा कोणी केले स्वेच्छेनें स्वस्थ पडून राहणारा किंवा संचार करणारा अशा तुला मारण्याकरितां वृत्रपित्यांवाचून दुसरा कोण धांवून आला स्वेच्छेनें स्वस्थ पडून राहणारा किंवा संचार करणारा अशा तुला मारण्याकरितां वृत्रपित्यांवाचून दुसरा कोण धांवून आला तूं या वृत्राच्या पित्याचे पट पकडून त्याला आपटून मारलेंस, त्याअर्थी तुझ्यापेक्षां दुसरा कोणता देव आम्हां मानवांस सुख देण्यामध्यें अधिक ठरला आहे तूं या वृत्राच्या पित्याचे पट पकडून त्याला आपटून मारलेंस, त्याअर्थी तुझ्यापेक्षां दुसरा कोणता देव आम्हां मानवांस सुख देण्यामध्यें अधिक ठरला आहे \nअव॑र्त्या॒ शुन॑ आ॒न्त्राणि॑ पेचे॒ न दे॒वेषु॑ विविदे मर्डि॒तार॑म् \nअप॑श्यं जा॒यामम॑हीयमाना॒मधा॑ मे श्ये॒नो मध्वा ज॑भार ॥ १३ ॥\nअवर्त्या शुनः आंत्राणि पेचे न देवेषु विविदे मर्डितारं \nअपश्यं जायां अमहीयमानां अध मे श्येनः मधु आ जभार ॥ १३ ॥\nश्वानाच्या तोडीच्या हीनस्थितीनें मी आपले पोट जाळलें तरी इतक्या देवांमध्ये दयाळु असा दुसरा कोणीही मला आढळला नाही. माझ्या बायकोचा अपमान झालेला सुद्धां मी पाहिला, परंतु इतक्यांत त्या इंद्ररूपी श्येनपक्ष्यानें आपल्या कृपेचें मधुर अमृत मला आणून दिलें. ॥ १३ ॥\nऋग्वेद - मण्डल ४ सूक्त १९ ( संपात सूक्त )\nऋषी - वामदेवः : देवता - इंद्रः : छंद - त्रिष्टुप्\nए॒वा त्वामि॑न्द्र वज्रि॒न्नत्र॒ विश्वे॑ दे॒वासः॑ सु॒हवा॑स॒ ऊमाः॑ \nम॒हामु॒भे रोद॑सी वृ॒द्धमृ॒ष्वं निरेक॒मिद्वृ॑णते वृत्र॒हत्ये॑ ॥ १ ॥\nएवा त्वां इंद्र वज्रिन् अत्र विश्वे देवासः सुऊहवासः ऊमाः \nमहां उभे इति रोदसी इति वृद्धं ऋष्वं निः एकं इत् वृणते वृत्रऽहत्ये ॥ १ ॥\nदेवांना केव्हांही हांक मारा ते नेहमी अगदी तयार असतात. परंतु हे वज्रधर इंद्रा, असे सर्व भक्तानुग्रहकारी देव आणि द्यावापृथिवी ह्यांनीं तूं जो परमथोर पुरातन आणि उदात्तचरित्र देव आहेस त्या तुला एकट्याला वृत्राचा वध करण्याकरितां येथें अश रीतीनें सर्वस्वी पसंत केले. ॥ १ ॥\nअवा॑सृजन्त॒ जिव्र॑यो॒ न दे॒वा भुवः॑ स॒म्राळि॑न्द्र स॒त्ययो॑निः \nअह॒न्नहिं॑ परि॒शया॑न॒मर्णः॒ प्र व॑र्त॒नीर॑रदो वि॒श्वधे॑नाः ॥ २ ॥\nअव असृजंत जिव्रयः न देवाः भुवः संऽम्राट् इंद्र सत्यऽयोनिः \nअहन् अहिं परिऽशयानं अर्णः प्र वर्तनीः अरदः विश्वऽधेनाः ॥ २ ॥\nवृद्ध झालेल्या मनुष्यांप्रमाणे देवांनी जयाची आशा सोडली. तथापि हे इंद्रा तूं ह्या जगताचा अधिराज व सत्याचा उगमही तुझ्याच पासून; तेव्हां उदक कल्लोळांमध्ये आडवा पडून त्यांना थोंपवून धरणार्‍या त्या दुष्ट अहि भुजंगाचे निर्दलन तूंच केलेंस आणि सर्व दुनियेचें पोषण करणार्‍या नद्यांचे प्रवाहमार्ग पृथिवीवर तूंच खोदून टेवलेस. ॥ २ ॥\nस॒प्त प्रति॑ प्र॒वत॑ आ॒शया॑न॒महिं॒ वज्रे॑ण॒ वि रि॑णा अप॒र्वन् ॥ ३ ॥\nअतृप्णुवंतं विऽयतं अबुध्यं अबुध्यमानं सुसुपानं इंद्र \nसप्त प्रति प्रऽवतः आऽशयानं अहिं वज्रेण वि रिणाः अपर्वन् ॥ ३ ॥\nतो नेहमी वखवखलेला भुजंग अस्ताव्यस्त पडलेला असून कोण्याच्या दृष्टोत्पत्तिस येण्यासारखा नव्हता, व इतका गाढ निद्रावश झाला होता कीं तो कांही केल्यानें जागा झाला नसता. असा तो भयंकर भुजंग भूलोकीं येणार्‍या सात दिव्य प्रवाहांच्या मार्गांत आडवा पडून राहिला असतां, हे इंद्रा तूं आपल्या वज्रानें त्याच्या तुस्त शरीरावर प्रहार करून त्याचें विदारण करून टाकलेंस. ॥ ३ ॥\nअक्षो॑दय॒च्छव॑सा॒ क्षाम॑ बु॒ध्नं वार्ण वात॒स्तवि॑षीभि॒रिन्द्रः॑ \nदृ॒ळ्हा न्यौ॑भ्नादु॒शमा॑न॒ ओजोऽ॑वाभिनत्क॒कुभः॒ पर्व॑तानाम् ॥ ४ ॥\nअक्षोदयत् शवसा क्षाम बुध्नं वाः न वातः तविषीभिः इंद्रः \nदृळ्हानि औभ्नात् उशमानः ओजः अव अभिनत् ककुभः पर्वतानां ॥ ४ ॥\nझंझावात समुद्राच्या उदकांना आपल्या धुमाळीनें खळबळून सोडतो त्याप्रमाणें इंद्रानेंही आपल्या दणक्यानें पृथ्वीचें सुद्धां तळ हादरून टाकले. आपली अलौकिक तेजस्विता निदर्शनास आणण्याच्या इच्छेनें त्यानें अभेद्य पदार्थ छिन्न भिन्न करून मोठमोठ्या पर्वतांचीही शेखी अगदी जिरवून टाकली. ॥ ४ ॥\nअ॒भि प्र द॑द्रु॒र्जन॑यो॒ न गर्भं॒ रथा॑ इव॒ प्र य॑युः सा॒कमद्र॑यः \nअत॑र्पयो वि॒सृत॑ उ॒ब्ज ऊ॒र्मीन्त्वं वृ॒ताँ अ॑रिणा इन्द्र॒ सिन्धू॑न् ॥ ५ ॥\nअभि प्र दद्रुः जनयः न गर्भं रथाऽइव प्र ययुः साकं अद्रयः \nअतर्पयः विऽसृत उब्ज ऊर्मीन् त्वं वृतान् अरिणाः इंद्र सिंधून् ॥ ५ ॥\nस्त्रिया जशा आपल्या तान्हुल्याकडे धांवत जातात तसे मरुत् हे नद्यांच्या मुक्ततेकरितां त्वरेनें धांवून गेले, तेव्हां सुद्धां रथाप्रमाणे मोठ्या वेगानें मागोमाग एकदम तिकडेंच प्रयाण केले. तूं त्या दिव्य जलौघांना आनंदी आनंद करून सोडलेंस, त्यांच्या तरंगलहरींना व्यवस्थित लावून दिलेंस, आणि त्या महानद्या कोंडल्या गेल्या असतां तूं त्यांची मुक्तता केलीस. ॥ ५ ॥\nत्वं म॒हीम॒वनिं॑ वि॒श्वधे॑नां तु॒र्वीत॑ये व॒य्याय॒ क्षर॑न्तीम् \nअर॑मयो॒ नम॒सैज॒दर्णः॑ सुतर॒णाँ अ॑कृणोरिन्द्र॒ सिन्धू॑न् ॥ ६ ॥\nत्वं महीं अवनिं विश्वऽधेनां तुर्वीतये वय्याय क्षरंतीं \nअरमयः नमसा एजत् अर्णः सुऽतरणान् अकृणोः इंद्र सिंधून् ॥ ६ ॥\nसर्व जगाचा आधार असा जो एक प्रचंड जलनिर्झर जोरानें वहात आहे त्याच्या खळाळून चाललेल्या धारेला, तुर्वीति आणि वय्य ह्यां भक्तांना तरून जातां यावे म्हणून त्यांच्या विनंतिवरून जागच्याजागीं स्तब्ध केलेंस, आणि हे इंद्रा, दुस्तर महानद्याही सहज उतरून जातां येतील अशा सुगम केल्यास. ॥ ६ ॥\nप्राग्रुवो॑ नभ॒न्वो३॑न वक्वा॑ ध्व॒स्रा अ॑पिन्वद्युव॒तीरृ॑त॒ज्ञाः \nधन्वा॒न्यज्राँ॑ अपृणक्तृषा॒णाँ अधो॒गिन्द्र॑ स्त॒र्यो३॑दंसु॑पत्नीः ॥ ७ ॥\nप्र अग्रुवः नभन्वः न वक्वाः ध्वस्राः अपिन्वत् युवतीः ऋतऽज्ञाः \nधन्वानि अज्रान् अपृणक् तृषाणान् अधोक् इंद्र स्तर्यः दंऽसुपत्नीःत ॥ ७ ॥\nवाद्यांप्रमाणे मंजुळ निनाद करणार्‍या परोपकारी सरितांना (उदकांची रेलचेल करून) त्यानें तुडुंब भरून टाकलें व सदाचार प्रवण तरुण कुमारिकांनाही भावी सुखाशेनें त्यानें आनंदपूर्ण केले. पाण्याकरितां हपापलेल्या निर्जल भूमिभागांना त्यानें पर्जन्यवृष्टिकरून तर्र करून सोडले, आणि ज्यांचा नाथ अद्‍भुत कांतिनें अलंकृत आहे अशा दिव्य धेनू व्याला नसतांही त्यांचे दोहन केले. ॥ ७ ॥\nपू॒र्वीरु॒षसः॑ श॒रद॑श्च गू॒र्ता वृ॒त्रं ज॑घ॒न्वाँ अ॑सृज॒द्वि सिन्धू॑न् \nपरि॑ष्ठिता अतृणद्बद्ब॒धा॒नाः सी॒रा इन्द्रः॒ स्रवि॑तवे पृथि॒व्या ॥ ८ ॥\nपूर्वीः उषसः शरदः च गूर्ताः वृत्रं जघन्वान् असृजत् वि सिंधून् \nपरिऽस्थिताः अतृणत् बद्बतधानाः सीराः इंद्रः स्रवितवे पृथिव्या ॥ ८ ॥\nवृत्रास ठार मारून इंद्रने, असंख्य उषा, अनेक मनोरम शरत्काल जे अगदी ग्रस्त होऊन गेले होते त्यांना आणि स्वर्गीय नद्यांनाही बंधमुक्त केले. त्या चोंहोकडून घेरल्या जाऊन अगदीं गांजून गेल्या होत्या, तेव्हां त्या नद्यांनी पृथ्वीवर यथेच्छ विहार करावा म्हणून इंद्रानें त्यांना मार्गास लावून दिलें. ॥ ८ ॥\nव॒म्रीभिः॑ पु॒त्रम॒ग्रुवो॑ अदा॒नं नि॒वेश॑नाद्धरिव॒ आ ज॑भर्थ \nव्य१न्धो अ॑ख्य॒दहि॑माददा॒नो निर्भू॑दुख॒च्छित्सम॑रन्त॒ पर्व॑ ॥ ९ ॥\nवम्रीभिः पुत्रं अग्रुवः अदानं निऽवेशनात् हरिऽवः आ जभर्थ \nवि अंधः अख्यत् अहिं आऽददानः निः भूत् उखऽच्छित् सं अरंत पर्व ॥ ९ ॥\nअग्र नामक एका पुत्रास मुंग्यांनी तोड तोडून घेतलें असतां, हे हरिदश्व प्रभो, त्याला तूंच वारुळातून सुखरूप बाहेर काढलेस. बाहेर आणतांच तो आंधळा असतांही त्याला दृष्टि येऊन त्यानें भुजंगास पाहिलें. नंतर ते भांड्यासारखें वारुळ फोडून तो उभा राहिला तोंच त्याचे सर्व सांधे जुळले गेले. ॥ ९ ॥\nप्र ते॒ पूर्वा॑णि॒ कर॑णानि विप्रावि॒द्वाँ आ॑ह वि॒दुषे॒ करां॑सि \nयथा॑यथा॒ वृष्ण्या॑नि॒ स्वगू॒र्तापां॑सि राज॒न्नर्यावि॑वेषीः ॥ १० ॥\nप्र ते पूर्वाणि करणानि विप्र आऽविद्वान् आह विदुषे करांसि \nयथाऽयथा वृष्ण्यानि स्वऽगूर्ता अपांसि राजन् नर्या अविवेषीः ॥ १० ॥\nहे बुद्धिमंता, तुझी ती पुरातन चातुर्ययुक्त महत्कृत्यें, आणि हे विश्वाधिपा तूं स्वतःच्याच प्रेरणेने केलेली पराक्रमपूर्ण लोकहितकर सत्कृत्यें हीं तूं जसजशी निदर्शनास आणलीस तसतशींच ती मी माहिती करून घेऊन विद्वज्जनांपुढे वर्णन करीत आहे. ॥ १० ॥\nनू ष्टु॒त इ॑न्द्र॒ नू गृ॑णा॒न इषं॑ जरि॒त्रे न॒द्यो३॑न पी॑पेः \nअका॑रि ते हरिवो॒ ब्रह्म॒ नव्यं॑ धि॒या स्या॑म र॒थ्यः सदा॒साः ॥ ११ ॥\nनु स्तुतः इंद्र नु गृणानः इषं जरित्रे नद्यः न पीपेरिति पीपेः \nअकारि ते हरिऽवः ब्रह्म नव्यं धिया स्याम रथ्यः सदाऽसाः ॥ ११ ॥\nहे इंद्रा, तुझे स्तवन आमच्या हातून झालें ना; तुझी कीर्ति सर्वत्र आहे ना तर नद्या ज्याप्रमाणें जलानें दुथडी भरून वाहतात त्याप्रमाणें स्तोतृजनांकरितां उत्साहभरानें तूं परिपूर्ण होऊन रहा. हरिदश्व इंद्रा, आम्ही आपल्या अल्पमतीनें हे तुझे अपूर्व प्रार्थनास्तोत्र गायिले आहे तर आम्ही सदैव विजयशाली आणि महारथी योद्धे होऊं असें कर. ॥ ११ ॥\nऋग्वेद - मण्डल ४ सूक्त २० ( इंद्र सूक्त )\nऋषी - वामदेवः : देवता - इंद्रः : छंद - त्रिष्टुप्\nआ न॒ इन्द्रो॑ दू॒रादा न॑ आ॒साद॑भिष्टि॒कृदव॑से यासदु॒ग्रः \nओजि॑ष्ठेभिर्नृ॒पति॒र्वज्र॑बाहुः सं॒गे स॒मत्सु॑ तु॒र्वणिः॑ पृत॒न्यून् ॥ १ ॥\nआ नः इंद्रः दूरात् आ नः आसात् अभिष्टिऽकृत् अवसे यासत् उग्रः \nओजिष्ठेभिः नृऽपतिः वज्रऽबाहुः संऽगे समत्ऽसु तुर्वणिः पृतन्यून् ॥ १ ॥\nआम्हांस सर्वतोपरी सहाय्य करणारा परंतु उग्ररूप इंद्र त्या दूरच्या स्वर्ग लोकापासून किंवा ह्या जवळच्या भूलोकापासून आमच्या संरक्षणार्थ आम्हांकडे येवो. तो सर्व जगताचा राजा आहे, त्याचे भुजदंड वज्राप्रमाणे दणकट असून द्वंद्वयुद्धांत अथवा घोर संग्रामांत आंगावर चाल करून येणार्‍या शत्रूंचा तो अत्यंत प्रखर तेजांनी हां हां म्हणतां नाश करून टाकतो. ॥ १ ॥\nआ न॒ इन्द्रो॒ हरि॑भिर्या॒त्वच्छा॑र्वाची॒नोऽ॑वसे॒ राध॑से च \nतिष्ठा॑ति व॒ज्री म॒घवा॑ विर॒प्शीमं य॒ज्ञमनु॑ नो॒ वाज॑सातौ ॥ २ ॥\nआ नः इंद्रः हरिऽभिः यातु अच्छ अर्वाचीनः अवसे राधसे च \nतिष्ठाति वज्री मघऽवा विऽरप्शी इमं यज्ञं अनु नः वाजऽसातौ ॥ २ ॥\nआम्हाला अभिमुख झालेला इंद्र आमचें संरक्षण करण्याकरितां आणि आम्हांवर आपला कृपाप्रसाद करण्याकरितां आपले हरिद्वर्ण अश्व जोडून आमच्याकडे येवो. तो वज्रधर, षडैश्वर्यसंपन्न जगड्व्याल भगवान सर्व सामर्थ्य प्राप्तिच्या ह्या प्रसंगी आमचा यज्ञ आपण स्वतः जवळ राहून सिद्धिस नेवो. ॥ २ ॥\nइ॒मं य॒ज्ञं त्वम॒स्माक॑मिन्द्र पु॒रो दध॑त्सनिष्यसि॒ क्रतुं॑ नः \nश्व॒घ्नीव॑ वज्रिन् स॒नये॒ धना॑नां॒ त्वया॑ व॒यम् अ॒र्य आ॒जिं ज॑येम ॥ ३ ॥\nइमं यज्ञं त्वं अस्माकं इंद्र पुरः दधत् सनिष्यसि क्रतुं नः \nश्वघ्नीऽइव वज्रिन् सनये धनानां त्वया वयं अर्य आजिं जयेम ॥ ३ ॥\nइंद्रा, ह्या आमच्या यज्ञाचा तूं पुरस्कर्ता होऊन आम्हाला कर्तृत्वशक्ति प्राप्त करून देशीलच ह्यांत संशय नाही, परंतु हे वज्रधरा, अभीष्ट प्राप्तिसाठी तुझ्या सहायानें, आम्ही पारध्याप्रमाणे टपून राहून व ऐनवेळीं शत्रूंवर बाण मारून जय मिळवूं असें कर. ॥ ३ ॥\nउ॒शन्नु॒ षु णः॑ सु॒मना॑ उपा॒के सोम॑स्य॒ नु सुषु॑तस्य स्वधावः \nपा इ॑न्द्र॒ प्रति॑भृतस्य॒ मध्वः॒ समन्ध॑सा ममदः पृ॒ष्ठ्येन ॥ ४ ॥\nउशन् ऊं इति सु णः सुऽमना उपाके सोमस्य नु सुऽसुतस्य स्वधाऽवः \nपाः इंद्र प्रतिऽभृतस्य मध्वः सं अंधसा ममदः पृष्ठ्येन ॥ ४ ॥\nऔत्सुक्याने आणि प्रसन्न चित्तानें आम्ही जवळ बसून ह्या उत्तम रीतीनें पिळून तयार करून तुला सादर अर्पण केलेल्या मधुर सोमरसाचा तूं आस्वाद घे. हे स्वतंत्र शक्ते देवा, पर्वताच्या शिखरावरून आणलेल्या वल्लीच्या ह्या उत्कृष्ट पेयापासून आनंद भरित हो. ॥ ४ ॥\nवि यो र॑र॒प्श ऋषि॑भि॒र्नवे॑भिर्वृ॒क्षो न प॒क्वः सृण्यो॒ न जेता॑ \nमर्यो॒ न योषा॑म॒भि मन्य॑मा॒नोऽ॑च्छा विवक्मि पुरुहू॒तमिन्द्र॑म् ॥ ५ ॥\nवि यः ररप्शे ऋषिऽभिः नवेभिः वृक्षः न पक्वः सृण्यः न जेता \nमर्यः न योषां अभि मन्यमानः अच्छ विवक्मि पुरुऽहूतं इंद्रं ॥ ५ ॥\nनऊ ऋषिंच्या स्तवनानें ज्याचें गौरव पल्लवित झाले आहे, पक्वफलादिकांनी डबरलेल्या वृक्षाप्रमाणें किंवा आयुधांनिशी सज्ज होऊन बसलेल्या कुशल योद्ध्याप्रमाणें जो आदरणीय आहे, मुग्ध रमणींच्या अभिनंदनाचा स्वीकार करणार्‍या वीराप्रमाणे जो शोभतो अशा त्या सर्वजन पूज्य इंद्राला मीं परोपरीनें आळवीत असतो. ॥ ५ ॥\nगि॒रिर्न यः स्वत॑वाँ ऋ॒ष्व इन्द्रः॑ स॒नादे॒व सह॑से जा॒त उ॒ग्रः \nआद॑र्ता॒ वज्रं॒ स्थवि॑रं॒ न भी॒म उ॒द्नेव॒ कोशं॒ वसु॑ना॒ न्यृष्टम् ॥ ६ ॥\nगिरिः न यः स्वऽतवान् ऋष्वः इंद्रः सनात् एव सहसे जातः उग्रः \nआऽदर्ता वज्रं स्थविरं न भीमः उद्नाऽइव कोशं वसुना निऽऋष्टं ॥ ६ ॥\nपर्वताप्रमाणें स्वतःच्याच बलानें विभूषित असा हा उदात्त चारित्र्य परंतु उग्ररूप इंद्र, अनादिकालापासूनच दुष्टांचे दमन करण्याकरितां प्रकट झाला आहे. ह्या भयानक इंद्र देवानें आपले पुरातन वज्र हातीं घेऊन त्याचा अंगिकार केला असून, एखादा जलाशय पाण्यानें तुडुंब भरलेला असावा त्याप्रमाणें हा भगवंत दिव्यधनानें ओतप्रोत भरून राहिला आहे. ॥ ६ ॥\nन यस्य॑ व॒र्ता ज॒नुषा॒ न्वस्ति॒ न राध॑स आमरी॒ता म॒घस्य॑ \nउ॒द्वा॒वृ॒षा॒णस्त॑विषीव उग्रा॒स्मभ्यं॑ दद्धि पुरुहूत रा॒यः ॥ ७ ॥\nन यस्य वर्ता जनुषा नु अस्ति न राधस आऽमरीता मघस्य \nउत्ऽववृषाणः तविषीऽवः उग्र अस्मभ्यं दद्धि पुरुऽहूत रायः ॥ ७ ॥\nतुझें निवारण करणारा असा कोणी जन्मलाच नाही. तुझ्या कृपाधनाला आणि अपार औदार्याला विघात करणारा असाही कोणी असूं शकणार नाही. तूं भक्तांवर मनोरथांची अपरिमित वृष्टि करणारा आहेस तर हे उग्रा, हे उत्कृष्ट शौर्यशाली वीरा, पुरूहूता आम्हाला तुझे ते ऐश्वर्य अर्पण कर. ॥ ७ ॥\nईक्षे॑ रा॒यः क्षय॑स्य चर्षणी॒नामु॒त व्र॒जम॑पव॒र्तासि॒ गोना॑म् \nशि॒क्षा॒न॒रः स॑मि॒थेषु॑ प्र॒हावा॒न्वस्वो॑ रा॒शिम॑भिने॒तासि॒ भूरि॑म् ॥ ८ ॥\nईक्षे रायः क्षयस्य चर्षणीनां उत व्रजं अपऽवर्ता असि गोनां \nशिक्षाऽनरः संऽइथेषु प्रहाऽवान् वस्वः राशिं अभिऽनेता असि भूरिं ॥ ८ ॥\nदिव्य ऐश्वर्याचा, व चराचरजीवांच्या ह्या अधिष्ठानाचा मालक तूं आहेस, आणि प्रकाश धेनूंचा समूह मुक्त करणाराही तूंच आहेस. औदार्यशाली जनांत श्रेष्ठ तूं, संग्रामामध्यें युद्ध करून यश संपादन करणारा तूंच आणि उत्कृष्ट संपत्तिच्या अपार राशिकडे भक्तांना घेऊन जाणाराही तूंच. ॥ ८ ॥\nकया॒ तच्छृ॑ण्वे॒ शच्या॒ शचि॑ष्ठो॒ यया॑ कृ॒णोति॒ मुहु॒ का चि॑द् ऋ॒ष्वः \nपु॒रु दा॒शुषे॒ विच॑यिष्ठो॒ अंहोऽ॑था दधाति॒ द्रवि॑णं जरि॒त्रे ॥ ९ ॥\nकया तत् शृण्वे शच्या शचिष्ठः यया कृणोति मुहु का चित् ऋष्वः \nपुरु दाशुषे विऽचयिष्ठः अंहः अथा दधाति द्रविणं जरित्रे ॥ ९ ॥\nजिच्या योगाने हा उदात्त चारित्र्य भगवान वारंवार असेच पराक्रम करतो अशा कोणत्या दिव्यशक्तिमुळें हा पराकाष्टेचा सामर्थ्यवान अशी ह्याची प्रख्याति झाली आहे हवि अर्पण करणार्‍या भक्ताचे पातक पुष्कळ असले तरी तो त्या पातकांचा सर्वस्वी क्षय करतो आणि भगवत्स्तवन करणार्‍या पुरुषाला सामर्थ्य संपत्ति देतो. ॥ ९ ॥\nमा नो॑ मर्धी॒रा भ॑रा द॒द्धि तन्नः॒ प्र दा॒शुषे॒ दात॑वे॒ भूरि॒ यत्ते॑ \nनव्ये॑ दे॒ष्णे श॒स्ते अ॒स्मिन्त॑ उ॒क्थे प्र ब्र॑वाम व॒यमि॑न्द्र स्तु॒वन्तः॑ ॥ १० ॥\nमा नः मर्धीः आ भर दद्धि तन् नः प्र दाशुषे दातवे भूरि यत् ते \nनव्ये देष्णे शस्ते अस्मिन् ते उक्थे प्र ब्रवाम वयं इंद्र स्तुवंतः ॥ १० ॥\nआमचा वध करूं नको; हविर्दान तत्पर यजमानाला देण्याकरितां जे दिव्यधन तुजपाशी विपुल आहे तें घेऊन ये आणि आम्हांस अर्पण कर. हा अपरूप हविर्भाग आम्ही अर्पण केल्यावर आणि हें सामसूक्त तुझ्या प्रित्यर्थ गायिल्यावर, हे इंद्रा, आम्ही तुझे स्तवन व प्रार्थना करूं. ॥ १० ॥\nनू ष्टु॒त इ॑न्द्र॒ नू गृ॑णा॒न इषं॑ जरि॒त्रे न॒द्यो३॑न पी॑पेः \nअका॑रि ते हरिवो॒ ब्रह्म॒ नव्यं॑ धि॒या स्या॑म र॒थ्यः सदा॒साः ॥ ११ ॥\nनु स्तुतः इंद्र नु गृणानः इषं जरित्रे नद्यः न पीपेरिति पीपेः \nअकारि ते हरिऽवः ब्रह्म नव्यं धिया स्याम रथ्यः सदाऽसाः ॥ ११ ॥\nहे इंद्रा, तुझे स्तवन आमच्या हातून झालें ना; तुझी कीर्ति सर्वत्र आहे ना तर नद्या ज्याप्रमाणें जलानें दुथडी भरून वाहतात त्याप्रमाणें स्तोतृजनांकरितां उत्साहभरानें तूं परिपूर्ण होऊन रहा. हरिदश्व इंद्रा, आम्ही आपल्या अल्पमतीनें हे तुझे अपूर्व प्रार्थनास्तोत्र गायिले आहे तर आम्ही सदैव विजयशाली आणि महारथी योद्धे होऊं असें कर. ॥ ११ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://rightangles.in/2017/08/13/keral-grammar-of-violence/", "date_download": "2018-10-24T00:40:12Z", "digest": "sha1:V2Y2PBMHB5FMQ55W7JXBVV33ORVL6V67", "length": 37327, "nlines": 68, "source_domain": "rightangles.in", "title": "केरळ : हिंसेचे व्याकरण | Right Angles - Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law", "raw_content": "\nकेरळ : हिंसेचे व्याकरण\nBy सुभाष थोरात, राजीव देशपांडे August 13, 2017\nआमचे समाजवादी आणि आंबेडकरवादी मित्र, कम्युनिस्ट हे हिंसावादी आहेत असा प्रचार करायला आघाडीवर असतात. मध्यमवर्ग नेहमी शांततेच्या बाजूचा असतो, त्याचे पोटाचे प्रश्न सुटलेले असतात. त्यामुळे समाज परिवर्तन शांततेच्या मार्गाने व्हावे रक्त न सांडता व्हावे, मतपेटीतून व्हावे असे त्याला वाटत असते कारण त्याला समाज परिवर्तनाची फारशी निकड नसते. कामगार, आदिवासी, दलित समुहातील लोक जेव्हा मध्यम वर्गात जातात तेव्हा तेही याच विचारसरणीकडे वळतात. हाच वर्ग समाजवाद्यांचा आधारवर्ग आहे. “युरो – कम्युनिझम” चा हाच आधार वर्ग होता. दलितातून आलेल्या मध्यम वर्गाला तर आज जसा बौद्ध धर्माचा यासाठी आधार आहे तसाच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या काठमांडूच्या भाषणाचा आधार आहे. परंतु बाबासाहेबानी बुद्धाच्या अहिंसेचा जो अर्थ लावला आहे या बद्दल काही बोलले जात नाही. बाबासाहेबांनी प्रतिकारशून्य अहिंसेची टिंगल केली आहे तशीच अतिरेकी अहिंसेचीपण टिंगल केलेली आहे. म. गांधी आणि जैन धर्माबाबत त्यांनी हि टिप्पणी केली आहे आणि बुद्धांच्या अहिंसेला शुराची अहिंसा असे म्हटले आहे, तुमच्या मनात हिंसेची भावना असता कामा नये परतू स्व-अस्तित्व धोक्यात आले तर स्व-रक्षणासाठी केलेली हिंसा… हिंसा ठरत नाही. मार्क्सवादाची हिंसेबद्दलची भावना या प्रकारची आहे. त्यामुळे कम्युनिस्ट जसे हिंसावादी नाहीत तसे अहिंसावादीही नाहीत. जो पर्यंत समाजातील परस्परविरोधी हितसंबंधांचा झगडा मिटत नाही तोपर्यंत हिंसेचे अस्तित्व संपुष्टात येणार नाही.\n–सुभाष थोरात, राजीव देशपांडे\nशत प्रतिशत भाजप आणि कॉग्रेसमुक्त भारत ही शहा-मोदींची tagline आहे. त्यासाठी अमित शहांनी देशभर दौरे केले आहेत. सनातन वैदिक संस्कृतीत अश्वमेध यज्ञ करण्याची परंपरा होती. त्यासाठी जो घोडा सोडला जायचा तो ज्या राज्यात अडवला जाईल तेथे युद्ध करून ते राज्य जिंकायचे अशी सर्व राज्ये जिंकून अश्वमेध यज्ञ संपन्न केला जात असे. अमित शहांचे वर्तन आणि दर्पोक्ती तशीच आहे. पण त्यांना माहित आहे कि भारतातील तीन राज्ये अशी आहेत कि तेथे भाजपला भीक घातली जाणार नाही. त्यांच्या केंद्र सरकारातील दहशतीला जुमानले जाणार नाही. उलट कडवा प्रतिकार केला जाईल. ही तीन राज्ये आहेत केरळ, त्रिपुरा आणि प.बंगाल.\nप. बंगालमध्ये आज जरी तृणमूलचे राज्य असले व त्यांचे भाजप बरोबर अंतर्गत साटेलोटे असल्याचे आरोप होत असला तरी भाजप विरोधाची धार त्यांनी बोथट होऊ दिलेली नाही. शिवाय कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांची शक्ति तेथे टिकून आहे. त्यामुळे या तीन राज्यात त्यांची डाळ शिजणे अशक्य आहे. पण असे आहे म्हणूनच या तीन राज्यात केंद्रसत्तेच्या जोरावर भाजपच्या विघटनवादी कारवाया सुरु आहेत. मुस्लीम द्वेषाचे राजकारण करून प्रसंगी दंगली घडवून आणून हिंदु मतांची बेगमी करणे हा भाजपचा निवडणूक पटर्न राहिला आहे. त्याला विकासाच्या जुमल्याची फोडणी देत आपले धर्मांध मनसुबे पुढे घेऊन जाणे ही त्यांची रणनीती आहे. प. बंगालमध्ये दंगली घडवण्यात ते यशस्वी झाले आहेत. याचे कारण तृणमूल कॉंग्रेसला आपण मुस्लिमांचे तारणहार आहोत हे दाखवून द्यायचे आहे. मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळ जवळ २८ टक्के मुस्लीम लोकसंख्या प.बंगालमध्ये आहे. निवडणुकीत ते महत्वाचे आहे. तृणमूल या खेळात म्हणूनच सामील झालेली आहे. अर्थात ते पुढे त्यांना महागात पडणारच आहे, कारण संघ-भाजपचा हा विषवृक्ष अफवांवर वाढतो. आणि आत्ताच्या काळात अफवा पसरविणे हि एकदम सोपी गोष्ट झालेली आहे.\nत्रिपुरात डाव्यांचे सरकार आहे आणि इतर कोणत्याही राज्यांपेक्षा तेथे खूपच चांगले काम चालू आहे. आदिवासीबहुल असलेले हे राज्य १०० टक्के साक्षर आहे. तेथेही भाजपा आदिवासी-बिगर आदिवासी असा वाद निर्माण करून त्याला खतपाणी घालून विघटनवादी, फुटीरतावादी शक्तींना मदत करीत आहे. पक्षहितासाठी देशहिताचा बळी देण्याची कॉंग्रेसची परंपरा भाजपने तंतोतंत उचलेली आहे. पंजाबमधील खलिस्तानवाद्याना कॉग्रेसने पक्षहितासाठी आधी पाठिबा दिला. त्यानंतर काय झाले हे सर्वाना माहित आहे. जम्मू आणि काश्मिर तर अशा पक्षहिती राजकारणाचे विदारक प्रतीक आहे.\nतीन वर्षापूर्वी केंद्रात सत्तेवर आल्यापासून संघ-भाजपचे केरळवर लक्ष आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला धडा शिकवायला काही कारण सापडते आहे का याच्या प्रतीक्षेत ते आहेत. केरळमधील राजकीय हिंसेसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला जबाबदार धरून केला जाणारा अपप्रचार तर अनेक वर्षे सुरु आहे. पण केंद्रसत्तेच्या जोरावर त्याची काही तड लागते का असा प्रयत्न संघ-भाजपने सुरु केला आहे. अमित शहांचा दौरा आणि आता नुकताच भारताचे अर्थ आणि संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी ते जणू संघ-भाजपचे मंत्री असल्याच्या थाटात हत्या झालेल्या एका संघाच्या कार्यकर्त्याच्या घरी भेट दिली. त्यांना इतकेही तारतम्य नाही कि आपण भाजपचे नेते असलो तरी देशाचे अर्थ आणि संरक्षण मंत्री आहोत आणि या पदावर असताना आपली वागणूक समानतेची असली पाहिजे. संघाचे कार्यकर्ते जसे राजकीय हिंसेचे बळी आहेत तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आणि कॉंग्रेस पक्षाचेही कार्यकर्ते बळी पडलेले आहेत. ही खुनी लढाई थांबावी व शांतता निर्माण व्हावी यासाठी मार्ग काढण्याचा प्रयत्न करायला हवा पण ते न करता आगीत तेल ओतण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे. अर्थात या सरकारचे पंतप्रधान मुस्लीम टोपी घालण्याचे साधे सौजन्य पाळण्यास तयार नाहीत त्यांच्याकडून ‘सबका साथ, सबका विकास’ कसला होणार उलट या घोषणेच्या आड कामगार, शेतकरी, दलित, मुस्लीम, आदिवासी,स्त्रिया, यांच्या विकासाला खीळ घालणारी धोरणेच ते घेत आहेत.\nराजकीय हिंसा ही केवळ सर्वसाधारण हिंसा नाही. तिची निश्चित अशी राजकीय उद्दिष्ट्ये असतात.जात-वर्ग-धर्म-वंश-प्रांत-राज्य-देशांचे हितसंबंध दडलेले असतात, कधी प्रत्यक्षपणे असतात तर कधी ते अप्रत्यक्षपणे. राजकीय हिंसा या हितसंबधांचे अपत्य असते आणि आजवरच्या मानवी इतिहासाचे परिशीलन केल्यास एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते कि, ही हिंसा सत्ताधारी वर्ग, शोषक वर्ग कष्टकरी जनतेवर, दलितांवर, आदिवासींवर स्त्रियांवर- शत्रूस्थानी मानलेल्या धार्मिक, वांशिक समूहांवर लादत असतो. अशा हिंसेची परिणीती प्रती हिंसेत होते आणि शोषक वर्गाविरोधात अस्तित्वात आलेली प्रतीहिंसा प्रतिकाराची, स्वत:चे अस्तित्व टिकविण्याची स्वतचे हक्क शाबूत ठेवण्यासाठी केलेली हिंसा असते आणि त्यामुळेच ती नैतिक असते.\nकेरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला संघ-भाजप हिंसेसाठी जबाबदार धरत आहे. पण कम्युनिस्टांनी हिंसा जर केली असेल तर ती प्रतिकाराची हिंसा आहे. कम्युनिस्टांना नेस्तनाबूत करण्याच्या हेतूनेच संघ-भाजपने (त्यावेळी भाजप नव्हता, जनसंघ होता) १९६० पासूनच हिंसेचा आधार घेतलेला आहे. त्यांना अर्थातच मालक वर्गाचा आधार होता, कामगारांचे संप फोडण्यासाठी संघाने हिंसेचा आधार घेतला होता.\nसंघ-भाजपचा विचार करताना नेहमी धार्मिक-सांस्कृतिक अंगाने केला जातो. पण या बुरख्याआड दडलेली ही एक अव्वल दर्ज्याची फासिस्त संघटना आहे. तिचा कारभार अनेक मुखाने चालतो. ज्याचे संचलन संघ करतो. एकचालकानुवर्ती हा तर त्यांच्या संघटनेचा पाया आहे. ती राजकीय तर आहेच पण आर्थिक पातळीवर अत्यंत उजवी अमेरिकन साम्राज्यवादधार्जिणी शक्ति आहे. स्वदेशी जागरण मंच सारख्या स्वदेशीचा पुरस्कार करणाऱ्या संघटना ही धूळफेक आहे. संघ अमेरीकन साम्राज्यवादाचे आशिया खंडातील सर्वात विश्वासू बाळ आहे. त्यांचा समाजवादाला, रशियाला जो विरोध आहे तो या भूमिकेतून आहे. त्यामुळे जे कम्युनिस्टांशी आणि संघाशी संबंधित नाहीत त्यांना हे दोघेही हिंसक वाटतात. हिंसेचे वर्गीय स्वरूप त्यांच्या लक्षात येत नाही आणि कम्युनिस्ट तर हिंसेसाठी जगभर बदनाम आहेत कारण हिंसेकडे समाजातील अंतर्विरोध, वर्गविरोध, वेगवेगळ्या हितसंबंधांचे टकराव या पार्श्वभूमीवर पहिले जात नाही तर मानवतावादी, वर्गातीत दृष्टीने पहिले जाते. मार्क्सवादाच्या उदयापासूनच भाडवलदारांनी, त्यांच्या विचारवंतानी, प्रसारमाध्यमानी मार्क्सवाद हे हिंसक तत्वज्ञान यावर शिक्कामोर्तब केलेले आहे. आजतागायत ती प्रक्रीया सुरूच आहे. त्यामुळे भारतातील गांधीवादी, समाजवादी, आंबेडकरवादी या प्रचाराचे बळी आहेत.\nतत्वज्ञान म्हणून तात्विक अर्थाने मार्क्सवादाने हिंसेचा पुरस्कार केलेला नाही. मार्क्सवाद मानवी जीवनातील विकासात हिंसेची वस्तुस्थिती पुढे आणतो. या संदर्भात मार्क्सवादी विचारवत डी. डी. कोसंबी यांनी म्हटले आहे, “हवामान खाते ज्याप्रकारे हवामानाचा अंदाज व्यक्त करून वादळाची शक्यता आहे असे सांगते, ते वादळाचा पुरस्कार करते असे म्हणता येत नाही. त्याच प्रमाणे समजातील एकंदर वस्तुस्थितीचा अभ्यास करून हिंसेची शक्यता वर्तवली जाते तेव्हा मार्क्स हिंसेचा पुरस्कार करतो असे म्हणता येत नाही.”\nकोणतीही शासक संस्था सहजासहजी आपले हितसंबंध सोडून देत नाही. उलट ती शोषित जनतेवर कल्पनेपलीकडचे अत्याचार, अन्याय, दडपशाही आणि अमानुष हिंसा लादते. तेव्हा तिचा प्रतिकार शांततेच्या मार्गाने करता येत नाही. या संदर्भात आपल्याला आदरणीय नेल्सन मंडेला यांचे उदाहरण उद्बोधक ठरेल. सुरुवातीच्या काळात आफ्रिकन कॉग्रेसमध्ये सहभागी असणाऱ्या भारतीय वंशाच्या गोऱ्या कम्युनिस्टांबद्दल मंडेला यांना अविश्वास वाटत असे. कम्युनिस्ट हिंसेचा पुरस्कार करतात त्यामुळे व्हिक्स सरकार हिंसेचा आधार घेते असे त्यांना वाटत असे. त्यामुळे शांततेच्या, अहिंसेच्या, सत्याग्रहाच्या मार्गाने आंदोलन करावे अशी त्यांची धारणा होती. पण लवकरच त्यांना ही धारणा बदलावी लागली आणि ते कम्युनिस्ट बनले. सशस्त्र लढ्याची कमान त्यांच्यावरच सोपविण्यात आली. त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात या संदर्भात सविस्तरपणे लिहिले आहे. ते म्हणतात, “शोषित जनतेच्या हातातील हत्यार हे शोषक वर्गाच्या हत्याराचेच प्रतिबिंब असते. शोषित जनतेने कोणती हत्यारे वापरावीत हे शोषक वर्गच ठरवत असतो.” म्हणजे तो शांततेच्या मार्गाने जाईल तर शोषित जनताही शांततेच्या मार्गानेच जाईल. या संदर्भात रशियन कामगार क्रांतीतील उदाहरण उद्बोधक आहे. रशियन क्रांतीनंतर ब्रिटीश, अमेरिकन वर्तमानपत्रांनी लेनिन, स्टालिन यांची बदनामी करण्याची मोहीम उघडली. दोघे, “मानवी रक्तात बुडवून पाव खातात” इथपर्यंत अपप्रचाराची मजल गेली. हिंसेच्या संदर्भात लेनिन यांना पत्रकारानी प्रश्न विचारला तेव्हा लेनिन यांनी उत्तर दिले, “शांततेच्या मार्गाने क्रांती झाली असती तर ते आम्हाला आवडलेच असते. पण हिंसेची जबाबदारी त्या सज्जनांवर (प्रतीक्रांतीकारकांवर) आहे, त्यांनी क्रांतीच्या विरोधात शस्त्रे उपसली नसती तर आम्हालाही शस्त्रे उपसावी लागली नसती.”\nआमचे समाजवादी आणि आंबेडकरवादी मित्र कम्युनिस्ट हे हिंसावादी आहेत असा प्रचार करायला आघाडीवर असतात. मध्यमवर्ग नेहमी शांततेच्या बाजूचा असतो, त्याचे पोटाचे प्रश्न सुटलेले असतात. त्यामुळे समाज परिवर्तन शांततेच्या मार्गाने व्हावे रक्त न सांडता व्हावे, मतपेटीतून व्हावे असे त्याला वाटत असते कारण त्याला समाज परिवर्तनाची फारशी निकड नसते. कामगार, आदिवासी, दलित समुहातील लोक जेव्हा मध्यम वर्गात जातात तेव्हा तेही याच विचारसरणीकडे वळतात. हाच वर्ग समाजवाद्यांचा आधारवर्ग आहे. “युरो – कम्युनिझम” चा हाच आधार वर्ग होता. दलितातून आलेल्या मध्यम वर्गाला तर आज जसा बौद्ध धर्माचा यासाठी आधार आहे तसाच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या काठमांडूच्या भाषणाचा आधार आहे. परंतु बाबासाहेबानी बुद्धाच्या अहिंसेचा जो अर्थ लावला आहे या बद्दल काही बोलले जात नाही. बाबासाहेबांनी प्रतिकारशून्य अहिंसेची टिंगल केली आहे तशीच अतिरेकी अहिंसेचीपण टिंगल केलेली आहे. म. गांधी आणि जैन धर्माबाबत त्यांनी हि टिप्पणी केली आहे आणि बुद्धांच्या अहिंसेला शुराची अहिंसा असे म्हटले आहे, तुमच्या मनात हिंसेची भावना असता कामा नये परतू स्व-अस्तित्व धोक्यात आले तर स्व-रक्षणासाठी केलेली हिंसा… हिंसा ठरत नाही. मार्क्सवादाची हिंसेबद्दलची भावना या प्रकारची आहे. त्यामुळे कम्युनिस्ट जसे हिंसावादी नाहीत तसे अहिंसावादीही नाहीत. जो पर्यंत समाजातील परस्परविरोधी हितसंबंधांचा झगडा मिटत नाही तोपर्यंत हिंसेचे अस्तित्व संपुष्टात येणार नाही. ज्या रोहिणी नदीच्या पाण्यावरून शाक्य आणि कोलिय गणांचा संघर्ष पाहून बुद्ध मानवी जीवनातील दु;खाचा शोध घेण्यास घर सोडून गेले तो संघर्ष त्यांच्या हयातीत आणि आणि धम्माचा शोध लागल्यानंतरही मिटत नाही आणि आयुष्याच्या अखेरीला बुद्धांना त्याच्यातील रक्तरंजित संघर्ष पाहण्याची वेळ येते. ज्या समाजात शोषण अबाधित आहे त्या समाजात शांतता आणि अहिंसा सत्ताधारी वर्गालाच फायदेशीर ठरते कारण हिंसा केवळ हत्या इतपतच मर्यादित नसते. माणसाचे माणूसपण नष्ट करणाऱ्या सामाजिक परिस्थितीतही ती ओतप्रोत भरलेली असते. मला वाटते तात्विक पातळीवर मार्क्सवादी हिंसेचा मुद्दा या स्वरूपाचा आहे.\nया पार्श्वभूमीवर आपण संघ परिवाराच्या हिंसेकडे पाहूया. हिंदू धर्माला विरोध करताना बाबासाहेबांनी म्हटले आहे, “इतर सर्व धर्मानी गुलामगिरीला विरोध केला आहे. किंबहुना इतर सर्व धर्म गुलामगिरीच्या विरोधात जन्माला आले आहेत, पण हिंदू धर्मच असा आहे ज्याने गुलामगिरीचे समर्थन केलेले आहे.” वेदाना प्रमाण मानणारी सनातन वैदिक संस्कृती जातीव्यवस्थेचे समर्थन करून थांबत नाही तर तिला धर्मशास्त्राचा आधार देते. ब्राम्हणी वर्ण वर्चस्ववाद हा तिचा मूलाधार आहे. संघ-भाजपची विचारधारा हिच आहे. भारतीय संस्कृती संघर्षाचा इतिहास पाहू जाता आपल्या लक्षात येते ते म्हणजे वेद-उपनिषदाना प्रमाण मानणारी जातीव्यवस्था पुरस्कृत संस्कृती म्हणजे सनातन वैदिक संस्कृती आणि या सर्वाना विरोध करणारी संस्कृती म्हणजे अवैदिक संस्कृती. चार्वाकापासून तुकारामापर्यंत, गांधींपासून कलबुर्गीपर्यंत जी हिंसा दिसून येते ती सनातन वैदिक संस्कृतीच्या नावावर जमा आहे. शेवटचा बौद्ध राजा बृहद्र्थ याचा खून करूनच पुष्यमित्र शुंगाने सत्ता हाती घेऊन सनातन वैदिक धर्माची द्वाही फिरविली. पुढे बौद्धांच्या, जैनांच्या, महानुभवांच्या, बसवेश्वरांच्या अनुयायांच्या कत्तलींचा इतिहास याच संस्कृतीच्या नावावर जमा आहे. त्या सनातन वैदिक संस्कृतीचा संघ उघड पुरस्कार करतो. ज्या संस्कृतीचे तत्वज्ञानच हिंसेवर उभे आहे, ती शोषक आहेच.\nअसे असताना केरळमध्ये हिंसेचे खापर मार्क्सवाद्यांवर फोडले जात आहे. गो रक्षकांचा धुमाकूळ अहिंसक आहे काय केरळमध्ये ठोशाला ठोशा मिळाल्यामुळे ते आज कम्युनिस्टांविरूद्ध अपप्रचार करीत आहेत. पण कम्युनिस्टांनी केरळमध्ये अरेला कारे म्हटले नसते तर मुबईतील कम्युनिस्टांसारखे ते इतिहासजमा झाले असते. कृष्णा देसाईंच्या हत्येला योग्य ते उत्तर मिळाले असते तर मुबईतून कम्युनिस्ट हद्दपार झाले नसते. जर राजकीय हिंसेत केरळात कम्युनिस्टही लोकशाही पद्धतीने मातम करत राहिले असते तर आज केरळ भगव्या पताक्यानी सजले असते. हिंसा सुरू केली ती संघाने, त्यांनीच ती संपवली पाहिजे. पण आज केंद्रात त्यांची सत्ता आहे आणि सत्तेच्या जोरावर ते कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण करून राष्ट्रपती राजवट आणू शकतात. राष्ट्रपती राजवटीचा वापर करून कम्युनिस्टांना ठेचून काढायचे षड्यंत्र रचू शकतात. भाजपला विकली गेलेली प्रचार माध्यमे त्यांनी या कामाला जुंपली आहेत. असे असले तरी दुसऱ्या महायुद्धात जर्मनीला इशारा देताना जोसेफ स्टालिन यांनी म्हटले होते, “ तुम्हाला युद्धच हवे असेल तर युध्द कसे असते ते आम्ही तुम्हाला दाखवून देऊ.” आणि पुढचा इतिहास सर्वाना माहित आहेच. जे हिटलरला पुरून उरले त्यांचे आम्ही वारस आहोत. आम्हाला धमकावणे सोडून द्या. लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या डाव्या सरकारला जनतेच्या प्रश्नावर काम करू द्या. तुम्ही लोकशाही मार्गाने आणि शांततेने राजकारण करा हिंसेचा प्रश्न उद्भवणार नाही. पण तुम्ही शस्त्र घ्याल तर त्या समोर आम्ही निशस्त्र उभे राहू या भ्रमात राहू नका. नाठाळाच्या माथी काठी कशी मारायची हे तुकाराम बुवा आम्हाला फार पूर्वीच सांगून गेले आहेत.\nसुभाष थोरात, राजीव देशपांडे\nलेखक मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते व डाव्या चळवळीचे विचारवंत आहेत.\nअसा ‘नवा भारत’ कोणाला हवा आहे\nकोणता पक्ष दलितांसाठी लढतो \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/bhijvalele-badam%20khanyane-honare-fayde-", "date_download": "2018-10-24T01:57:34Z", "digest": "sha1:ABYDPJSLEJ7VQ5LCE54SSZCTYA7WNMPA", "length": 12351, "nlines": 238, "source_domain": "www.tinystep.in", "title": "भिजवलेले बदाम खा आणि हे फायदे मिळवा. - Tinystep", "raw_content": "\nभिजवलेले बदाम खा आणि हे फायदे मिळवा.\nपूर्वी जस-जशी परीक्षा जवळ यायला लागे किंवा शाळेची महत्वाची वर्ष आली की रात्री बदाम भिजवून ठेवण्यात येत असे आणि दुसऱ्या दिवशी साल काढून मुलांना खायला देण्यात येत असे. तसेच वरचं अन्न द्यायला सुरवात केल्यावर लहान मुलांना पण भिजवलेल्या बदाम दुसऱ्या दिवशी उगाळून दुधात घालून देण्यात येत असे. पण हे बदाम भिजवून का देण्यात येत असेल याबद्दल फारशी माहिती कोणाला नसते. भिजवलेले बदाम खाण्याने स्मरणशक्ती तल्लख राहते. बदामात ई जीवनसत्व, कॅल्शियम, झिंक, ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड हे भरपुर प्रमाणात असते.\nबदामाचे हे उपयुक्त घटक शरीरात योग्यप्रकारे शोषून घेण्यकारात रात्रभर भिजवणे आवश्यक असते. बदामाच्या सालींमध्ये असणार्‍या काही घटकांमुळे कधी-कधी बदामाचे पचन होणे कठीण होते.बदाम रात्रभर भिजत ठेवा. यामुळे बाहेरील आवरण मऊ होते व बदमातील पोषक गुण शरीरास मिळतात. बदाम भिजवून खाल्यामुळे आरोग्यविषयक कोणते फायदे होतात ते आपण पाहणार आहोत.\nगरोदर स्त्रियांने बदाम खाल्यानेबदामातील फॉलिक अ‍ॅसिड गर्भाच्या मेंदूची आणि चेतासंस्थेची वाढ करण्यास मदत करतात. भिजवलेले बदाम मऊ असल्याने गरोदर स्त्रियांना सहज पचायला शक्य असतात.\nबॅड कोलेस्ट्रेरॉल कमी करते.\nशरीरात कोलेस्टेरॉल वाढण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. हृदयविकार जडण्याची समस्या बळावत आहे. बदामांमुळे शरीरातील ‘बॅड’ कोलेस्टेरॉल कमी होऊन ‘गुड’ कोलेस्टेरॉल वाढते.\nवजन घटवण्यास मदत होते. लहान मुलांचे वजन वाढीस\nभिजवलेल्या बदामात कॅलरी कमी असल्याने त्याचा आहारात समावेश करावा. बदामामुळे पचन सुधारते, वारंवार लागणार्‍या भूकेवर नियंत्रण मिळते तसेच लठ्ठपणा वाढण्याचे प्रमुख कारण असलेल्या\nलहान मुलांना वरचे अन्न द्यायला लागल्यावर (साधारणतः ८-९ महिन्यानंतर) भिजवलेला बदाम उगाळून दुधात घालून उकळून दिल्यास बाळास वजन वाढण्यास उपयुक्त ठरते.\nमेद कमी करून पचनशक्ती सुधारतात.\nकारण भिजवलेल्या बदामाच्या सालींमध्ये असणारी एन्जाईम्स शरीरातील मेद कमी करण्यास मदत होते. परिणामी पचनशक्ती सुधारते.\nरक्तदाब आणि हृदयरोग वर उपयुक्त\nरक्तदाबाची समस्या नियंत्रणात ठेवण्यासाठी बदाम फारच फायदेशीर आहे. अल्फा टेकोफेरॉल्स’ रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी बदाम खाल्ल्यास यामुळे नैसर्गिकरित्या रक्तदाब प्रमाणात राहण्यास मदत होते. परंतु हे बदाम योग्य प्रमाणात खाणे योग्य असते. तसेच बदामातील अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक शरीरातील कोलेस्ट्रेरॉल कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे हृदयरोग दूर ठेवण्यास मदत करतात.\nआमचा लेख वाचल्याबद्दल धन्यवाद आमच्या वाचकांसाठी आम्ही एक सवलत ऑफर देत आहोत त्यासाठी इथे क्लिक करा.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/02/news-1002.html", "date_download": "2018-10-24T00:45:05Z", "digest": "sha1:MSC7BI2NPW577AOU5MQULBKOQ3IVT7II", "length": 6557, "nlines": 83, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "कुकडी, घोड, विसापूरचे आवर्तन सोडा : माजीमंत्री पाचपुते. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nकुकडी, घोड, विसापूरचे आवर्तन सोडा : माजीमंत्री पाचपुते.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कुकडी, घोड व विसापूरचे आवर्तन सोडण्याकरिता लाभक्षेत्राखालील शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार माजी मंत्री बबनराव पाचपुते. यांनी जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन,पालकमंत्री ना.राम शिंदे यांना दि.७ रोजी पत्रव्यवहार करून आवर्तन सोडणेची मागणी केली.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nपाचपुते यांनी पत्रात म्हटले की, लाभधारक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गहू,कांदा, मका,हरभरा, इत्यादी पिकांसह इतरही काही चारापिके केलेली आहेत. या उभ्या असलेल्या पिकांना वेळेवर पाणी मिळणेसाठी कुकडी प्रकल्प व विसापूर धरणातून रब्बी हंगामातील दुसरे आवर्तन दि.२० फेबु.२०१८ च्या दरम्यान तसेच घोड धरणातून दुसरे आवर्तन दि.२८ फेबु. २०१८ च्या दरम्यान सोडण्यात यावे. अशी मागणी केलेली आहे.\nपाचपुते पुढे म्हणाले की, आवर्तन लवकर सोडणे गरजेचे असूनही, सदर तारखेपर्यंत आवर्तन सोडणे अत्यंत गरजेचे आहे. यापूर्वी झालेल्या कुकडी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये कुकडी प्रकल्पातून चार रोटेशन देण्याचे ठरले असून. त्यापैकी एक रोटेशन पूर्ण झालेले आहे.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nआणखी तीन रोटेशन बाकी असून, सद्यस्थितीत २० तारखेपर्यंत दुसरे आवर्तन सोडणे गरजेचे आहे. तिसरे आवर्तन एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस व चौथे आवर्तन २० मे च्या दरम्यान सोडावे. असा निर्णय झालेला असताना त्यावर लक्ष देण्याची गरज असल्याचे मत पाचपुते यांनी व्यक्त केले.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nउद्धव ठाकरे लोकसभा उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार या चार नेत्याची नावे चर्चेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/authors/vinayak-ghayal", "date_download": "2018-10-24T00:37:11Z", "digest": "sha1:SIT2FGKUNNFDLZHWTZ766HPM26Z7T3XS", "length": 14373, "nlines": 410, "source_domain": "www.cart91.com", "title": "लेखक विनायक घायाळ यांची पुस्तके मिळवा आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nविनायक घायाळ ची सर्व पुस्तके\nपोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षा ४० प्रश्नपत्रिका\nसमग्र चालू घडामोडी २७ वी आवृत्ती\nभारताची व महाराष्ट्राची आर्थिक पाहणी\nपोलीस कॉन्स्टेबल चाळीस प्रश्नपत्रिका\nST भरती परीक्षा ३० संभाव्य प्रश्नपत्रिका\nस्मॉलेस्ट जनरल नॉलेज ३२ वी आवृत्ती\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%95-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A5/", "date_download": "2018-10-24T00:39:32Z", "digest": "sha1:XLXZKER76TAMTYBJPMI4MDWUGWEVQRPE", "length": 16734, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "मराठा आणि बहुजन समाजात फूट पाडण्याचा राज्यकर्त्यांचा डाव – शरद पवार - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना…\nयुतीचा लवकर निर्णय घ्या; अन्यथा लोकसभा विधानसभा निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याची …\nमहापालिका निवडणुकीत जनतेने कानफटवले, तरीही बारणेंना दुसऱ्यांदा खासदार होण्याची स्वप्ने पडताहेत;…\nप्रश्न पिंपरी-चिंचवडच्या पाण्याचा; विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ठरवले चोर\nडीजे वाजण्यावरील बंदी तूर्तास हटवणार नाही- उच्च न्यायालय\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा…\nपिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना\nवाल्हेकरवाडीतील डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nपिंपळेनिलखमध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे…\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना…\nचाकण जवळील काळूस येथे विष प्राशन करून ५० वर्षीय इसमाची आत्महत्या\nनिगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न\nदिघीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू\nचाकण येथील रबर कंपनीचे दोन बँक अकाऊंट हॅक; ४० लाखाची रक्कम…\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले…\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव…\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही…\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका –…\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मुलासह १८ जणांना जन्मठेप\nआमच्या संयमाचा अंत पाहू नका, भारताला मोठा पलटवार झेलावा लागेल –…\nमोदी माझे मित्र आहेत आणि भारतावर माझ प्रेम आहे – डोनाल्ड…\nनीरव मोदीच्या बहिणीविरोधातही इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस\nनेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ७ प्रवाशी बेपत्ता\nHome Maharashtra मराठा आणि बहुजन समाजात फूट पाडण्याचा राज्यकर्त्यांचा डाव – शरद पवार\nमराठा आणि बहुजन समाजात फूट पाडण्याचा राज्यकर्त्यांचा डाव – शरद पवार\nमुंबई, दि. ११ (पीसीबी) – मराठा आंदोलनाला बदनाम करून मराठा आणि बहुजन समाजात फूट पाडण्याचा राज्यकर्त्यांचा डाव हाणून पाडा, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर हिंसक, जाळपोळीचे प्रकार थांबवून मराठा आंदोलकांनी शांतता राखण्यावर भर द्यावा’, असे आवाहनही पवार यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.\nमराठा आंदोलनाला बहुजनांचा पाठिंबा मिळाला असून त्याला धक्का लागू देऊ नका. याबाबत मराठा आंदोलकांनी दक्षता घ्यावी, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आठरापगड जातींना आणि बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन आदर्श स्वराज्य निर्माण केले होते. त्या आदर्शांना धक्का न लावता आंदोलन करा, असेही पवारांनी म्हटले आहे.\nमराठा समजाला बहुजन समाज व इतर समाजापासून वेगळे करण्याचा राज्यकर्त्यांचा डाव सुरू आहे. त्यांची ही खेळी यशस्वी होऊ देऊ नका, असे सांगून आरक्षणासाठी काही संविधानिक प्रक्रिया असते. त्यासाठी वेळ लागतो. त्यासाठी शांतता राखणे गरजेचे आहे. राज्यांतील उद्योगातील गुंतवणूक थांबून बेरोजगारीचा प्रश्न अधिक गंभीर होईल, असे आंदोलन करू नका, असेही पवारांनी आवाहन केले आहे.\nPrevious articleपिंपरीत बेरोजगार तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या\nNext articleहिंसक, जाळपोळीचे प्रकार थांबवून मराठा आंदोलकांनी शांतता राखावी – शरद पवार\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव ठाकरे\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही – शरद पवार\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका – उध्दव ठाकरे\nपैशांची कामे अडली की, सत्तेतून बाहेर पडण्याच्या धमक्या: राज ठाकरेंची शिवसेनेवर टीका\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना...\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \nरावेतमधील पवना नदीत बुडून अज्ञात इसमाचा मृत्यू\nअहमदनगर-पुणे मार्गावर खासगी बसचा भीषण अपघात; आठ जणांचा मृत्यू\nनगरसेवक तुषार कामठे यांच्या कार्यालयात तक्रार केल्याने कार्यकर्त्यांकडून कुटूंबाला सोसायटीत घुसून...\nनितीन गडकरींचा पराभव करण्यासाठी काँग्रेसच्या चौघांनी दंड थोपटले\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nनाना पाटेकरसह आचार्य, सारंग, सिद्दीकींवर गुन्हा दाखल\nसंभाजी भिडेंची पिल्लावळ राष्ट्रवादीत, त्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर नाही – प्रकाश आंबेडकर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.mahanews.gov.in/Home/DispDistrictDetailsNewsFront.aspx?str=730VeU9GTDXoRmAkX1yVTg==", "date_download": "2018-10-24T00:29:33Z", "digest": "sha1:JILUDOISJZPGSN4XP2UC3XHIT3IX6SNR", "length": 8164, "nlines": 8, "source_domain": "www.mahanews.gov.in", "title": "महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी घेतला विविध विभागांचा आढावा शुक्रवार, ०९ फेब्रुवारी, २०१८", "raw_content": "पालघर : आपले सेवा केंद्र अंतर्गत पुरविण्यात येणार विविध सेवांचा व्यापक प्रसार व प्रचार होऊन या लोकसेवांचा जास्तीत जास्त नागरिकांना फायदा व्हावा यासाठी ग्रामसेवकांनी विविध माध्यमातून जनजागृती करावी अशा सूचना महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त श्री. स्वाधीन क्षत्रिय यांनी दिल्या.\nमहाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015 अंमलबजावणी बाबत एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन जव्हार येथील आदिवासी भवन येथे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील पात्र व्यक्तींना, कार्यक्षम व समयोचित लोकसेवा देण्याकरिता तसेच लोकांच्या स्थानिक प्रशासनाकडून वाढत्या अपेक्षा विचारात घेऊन तत्पर सेवा पुरविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश -२०१५ हा २८ एप्रिल २०१५ रोजी लागू कारण्यात आला. या अधिनियमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त श्री. क्षत्रिय दोन दिवस पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी जव्हार येथील विविध कार्यालयांना भेटी देऊन आढावा घेतला.\nयावेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, लोकसेवा हक्क आयोगाचे उपसचिव संजय काटकर, उपजिल्हाधिकारी संभाजी अडकुणे, आदिवासी विकास विभाग जव्हारचे प्रकल्प अधिकारी नवनीत कौर, ग्राम पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी टी. ओ. चव्हाण आदी उपस्थित होते.\nतहसील कार्यालय जव्हार येथे स्वाधीन क्षत्रिय यांच्या हस्ते गोष्टीरुप जमीन व्यवहार फलकचे उद्घाटन व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. जव्हार पोलीस स्थानकास भेट देऊन सेवाचा आढावा घेतला यावेळी अपर पोलीस अधीक्षक योगेश चव्हाण यांनी कनेक्टींग पालघर या उपक्रमाविषयी सादरीकरण केले.\nयावेळी श्री. क्षत्रिय म्हणाले, ग्रामपंचायतीमध्ये विहित मुदतीत सेवा देत आहेत ही बाब कौतुकास्पद आहे. सेवा ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. नागरिकांना ऑनलाईन अर्ज करता आले पाहिजे आपले सरकार सेवा केंद्राच्या मार्फत 438 सेवा देण्यात येतात. या विविध विभागाच्या सेवा आहेत त्यासाठी वेगवेगळ्या विभागाकडे जाण्याची गरज नाही. आपले सरकार हे केंद्र हे दुहेरी फायदे देणारे आहे. याबाबत जनजागृती करण्याचे काम मोहिम स्वरुपात घ्यावे. आदिवासी लोकांमध्ये जागृती करण्याचे काम ग्रामसेवकांनी करावे. शासनाच्या योजना लोकांपर्यंत ग्रामसेवकांनी प्रभावीपणे पोहोचवावी. आपले सरकार संकेतस्थळ वापरण्यास खूप सोपे आहे. अर्जदाराने स्वघोषणा पत्र द्यावे. तसेच प्रमाणित करुन घेण्याची आवश्यकता नाही. सुधारणा लोकांच्या फायद्यासाठी आहे. सेवा पारदर्शक व विहित मुदतीत द्याव्यात. ज्या-ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या ठिकाणी या कायद्याबद्दल माहिती द्यावी. हा क्रांतिकारी कायदा करुन सेवा हा लोकांचा अधिकार बनला आहे. लोकांना सेवा देण्यासाठी आपण आपले कर्तव्य पार पाडावे, असेही श्री. क्षत्रिय यांनी सांगितले.\nकार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी केले. त्यांनी तीन तालुक्याच्यां ग्रामसेवकांसाठी याकार्यशाळेचे आयोजन केले आहे. आपले सेवा केंद्र च्या माध्यमातून गावातच सेवा मिळणार आहे. 438 सेवांची माहिती ठळकपणे ग्रामपंचायतीत लावण्यात आल्या असल्याचे सांगितले. यावेळी ग्रामसेवकांना येणाऱ्या अडचणी समस्या यावर चर्चा करण्यात आली. आभार प्रदर्शन ग्राम पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी टी. ओ. चव्हाण, यांनी केले.\n'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%A3/", "date_download": "2018-10-24T01:39:06Z", "digest": "sha1:VDVJY6BDJBFVM52QM7UKSOC665NZSNYO", "length": 8332, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "लोणंदमधील रस्त्याची चाळण | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nतात्काळ दुरुस्ती न झाल्यास साथ प्रतिष्ठान आंदोलन छेडणार\nलोणंद- लोणंद येथील रस्त्यांची गेल्या काही दिवसांपासून अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे किरकोळ अपघाताच्याही घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे या रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती न केल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा लोणंद येथील साथ प्रतिष्ठानच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आला आहे.\nलोणंद शहरातून जाणाऱ्या पुणे – सातारा रस्त्याची खड्ड्यामूळे अक्षरशः चाळण झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठाले खड्डे पडले आहेत. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. दुचाकीस्वारांना कसरत करत वाहन चालवणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. तसेच चारचाकी वाहन धारकांबरोबर नागरिकांचे ही हाल होऊ लागले आहेत. छोट्यामोठ्या अपघाताची शक्‍यता व यातून आर्थिक, जिवीत हानी होऊ शकते. मात्र, अशी गंभीर समस्या असूनही ती निवारण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे कानाडोळा करीत असल्याने दिसत आहे. अशा झोपेचे सोंग घेतलेल्या विभागाला जाग आणण्यासाठी साथ प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेच्यावतीने आंदोलनाच्या भूमिकेत या खड्डेमय रस्त्यावर उतरावे लागेल, असा गंभीर इशारा साथ प्रतिष्ठानच्यावतीने निवेदनाद्वारे देण्यात आला.\nयावेळी विश्रामगृह लोणंद येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लोणंद शाखेतील असिस्टंट इंजीनिअर नीलेश बसवे यांना देताना साथ प्रतिष्ठान अध्यक्ष कय्युमभाई मुल्ला, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेश सचिव गजेंद्र मुसळे, विशेष कार्यकारी अधिकारी सुनील यादव, साथ प्रतिष्ठान सचिव मंगेश माने, कार्याध्यक्ष दीपक बाटे आदी मान्यवर उपस्थित होते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article#अबाऊट टर्न: सावर रे\nNext articleउदयनराजे सोडता कोणीच पैलवान नाही\nप्रस्थापित साखर सम्राटांना गाडल्याशिवाय राहणार नाही\nटोल कर्मचाऱ्यांची स्थानिकांवर दंडेलशाही\nजिल्हा बॅंकेची आरळे शाखा फोडण्याचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/think-all-religions-together-humanity-building-28294", "date_download": "2018-10-24T01:23:18Z", "digest": "sha1:U2E6IXN5L3DSQY2NSAF36IWZ5YQUYJRB", "length": 12544, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Think of all the religions together by humanity Building 'सर्व धर्मांचे विचार मानवता भवनद्वारे एकत्र ' | eSakal", "raw_content": "\n'सर्व धर्मांचे विचार मानवता भवनद्वारे एकत्र '\nमंगळवार, 31 जानेवारी 2017\nधर्म नव्हे, तर त्या विषयीची चुकीची समजूत ही खरी समस्या आहे. त्याबद्दल जागृती घडविण्याचे काम शैक्षणिक संस्थांचे आहे. त्यांनी ते करायला हवे.\n- डॉ. विजय भटकर\nपुणे - \"\"अलीकडच्या काळात धर्मवाद आणि राष्ट्रवाद हे मुद्दे सर्वत्र लोण बनून पसरत चालले आहेत. अशा काळात \"मानवता भवन' हे एखाद्या बहिर्वक्र भिंगाप्रमाणे सर्व धर्मांच्या समांतर विचारांना एकाच केंद्रबिंदूपाशी एकत्र आणण्याचे महत्त्वाचे कार्य करेल...,'' अशी आशा शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी येथे व्यक्त केली.\n\"विश्‍वधर्मी श्री राम मानवता भवन' या प्रस्तावित वास्तूच्या प्रतिकृतीचे एमआयटी आणि एमआयटी विश्‍वशांती केंद्रातर्फे सोमवारी अनावरण आणि लोकार्पण करण्यात आले. या वेळी माशेलकर बोलत होते.\nसंगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, आचार्य गोविंद देव गिरी, राम विलास वेदांती, डॉ. एस. एन. पठाण, डॉ. विश्‍वनाथ कराड आदी उपस्थित होते. \"आंतरधर्मीय सुसंवाद' या विषयावरील राष्ट्रीय गोलमेज परिषदेचेही या वेळी उद्‌घाटन झाले.\nमाशेलकर म्हणाले, \"\"आज जिकडे पाहावे तिकडे जगाची निरनिराळ्या कारणांनी विभागणी होत आहे. भेदभावाच्या भिंती सर्वत्र उभ्या राहू लागल्या आहेत. अशा काळात सर्वांना बांधून ठेवण्याची आवश्‍यकता आहे. शांतता आणि सुसंवाद अंतर्बाह्य प्रस्थापित व्हायला हवा.''\nभटकर म्हणाले, \"\"धर्म म्हणजे नक्की काय, याचा पुनर्विचार होण्याची गरज आहे. त्याचा अर्थ अजूनही उमगलेलाच नाही. सत्य आणि सहवेदना या दोन गोष्टींच्या सोबतच मानवतेचा विचार पसरवायला हवा.''\nअसे आहे मानवता भवन\nविविध धर्मांच्या प्रार्थनास्थळांच्या छोट्या प्रतिकृती या देखण्या भवनात बसविण्यात आल्या आहेत. लोकार्पणानंतर प्रत्येक धर्माच्या प्रार्थना गीतांचे ध्वनिमुद्रणही ऐकविण्यात आले.\nधर्म नव्हे, तर त्या विषयीची चुकीची समजूत ही खरी समस्या आहे. त्याबद्दल जागृती घडविण्याचे काम शैक्षणिक संस्थांचे आहे. त्यांनी ते करायला हवे.\n- डॉ. विजय भटकर\n#smartpcmc प्राधिकरणातही गगनचुंबी इमारती\nपिंपरी - आतापर्यंत मोठ्या उंचीचे टॉवर मुंबईसारख्या शहरात बघायला मिळायचे. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरातील नागरीकरणाचा वाढता वेग आणि अपुऱ्या जागेची कमतरता...\nपिंपरी - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने बीएस्सीच्या (तृतीय वर्ष) भौतिकशास्त्र विषयासाठी मार्च २०१८चीच प्रश्‍नपत्रिका ऑक्‍टोबर २०१८ मध्ये...\n#PMCIssue फुरसुंगीत सुविधांसाठी आंदोलन\nफुरसुंगी - फुरसुंगी गाव पुणे महानगरपालिकेत जाऊन वर्ष झाले तरी पालिका गावाला पुरेशा नागरी सुविधा देत नसल्याने संतप्त झालेल्या फुरसुंगी...\n#PMCIssue नागरी सुविधा मिळत नसल्याने पालिकेच्या दोन्ही कार्यालयांना टाळे\nफुरसुंगी - फुरसुंगी गाव पुणे महानगरपालिकेत जाऊन वर्ष झाले तरी पालिका गावाला पुरेशा नागरी सुविधा देत नसल्याने संतप्त झालेल्या फुरसुंगी...\nसिमल्याने गिरविले पुणे स्मार्ट सिटीचे धडे\nपुणे - सिमला स्मार्ट सिटीचे लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या पथकाने पुणे स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांची सोमवारी पाहणी करून माहिती घेतली. पुण्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mahanews.gov.in/Home/DispDistrictDetailsNewsFront.aspx?str=fUVRRDD6EjyHb8EGjBdisA==", "date_download": "2018-10-24T00:55:28Z", "digest": "sha1:O2QHDBH3VCLPCOTHN3T266K64SFNB3I6", "length": 4455, "nlines": 6, "source_domain": "www.mahanews.gov.in", "title": "देशाच्या अखंडतेसाठी एन.एन. व्होरा यांचे मोलाचे योगदान - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शुक्रवार, ०९ फेब्रुवारी, २०१८", "raw_content": "नवी दिल्ली : अशांत जम्मू-काश्मीर मध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी जम्मू-कश्मीरचे राज्यपाल एन.एन. व्होरा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली असून देशाच्या अखंडतेसाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे,असे गौरवोद्गार केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी काढले.\nकॉन्स्टिट्यूशन क्लब मध्ये आज पुणे येथील सरहद संस्थेच्या वतीने आयोजित 15 व्या ‘संत नामदेव पुरस्कार’ वितरण कार्यक्रमात श्री. गडकरी बोलत होते. यावेळी श्री. गडकरी आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा खासदार शरद पवार यांच्या हस्ते जम्मू- कश्मीरचे राज्यपाल एन. एन. व्होरा यांना संत नामदेव पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, दैनिक पंजाब केसरीचे मुख्य संपादक विजय चोपडा, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गिरीश गांधी यावेळी मंचावर उपस्थित होते. पुणेरी पगडी, सन्मानपत्र आणि शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे.\nश्री. गडकरी म्हणाले, अशांत जम्मू-काश्मीर मध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे जिकिरीचे काम श्री.व्होरा यांनी गेल्या १० वर्षांमध्ये समर्थपणे केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊनच देशाच्या अखंडतेसाठी कार्यरत सरहद संस्थेने या पुरस्कारासाठी त्यांची निवड केली. संत नामदेवांनी महाराष्ट्रासोबतच देशात एकता व अखंडता निर्माण करण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे हा पुरस्कार प्रदान करणारी सरहद संस्था, ज्यांच्या नावे हा पुरस्कार देण्यात येत आहे ते संत नामदेव आणि पुरस्कार स्वीकारणारे श्री. व्होरा हा एक उत्तम योग असल्याचेही श्री .गडकरी म्हणाले.\nयावेळी श्री. शरद पवार ,श्री. हंसराज अहिर आणि श्री. विजय चोपडा यांची भाषणे झाली. सरहदचे संजय नहार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.\n'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://sharyat.com/21/01/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%82-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%82-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2018-10-24T01:22:11Z", "digest": "sha1:6JE3TZAHJZKKVIFMHPUFC5RBFOODUXRC", "length": 12422, "nlines": 77, "source_domain": "sharyat.com", "title": "तिने जिद्दीनं केलं भावाला फौजदार ………..", "raw_content": "\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा.\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \nतिने जिद्दीनं केलं भावाला फौजदार ………..\nसासुरे – “पोटासाठी तिनं पायी चाळ बांधिला… शिक्षणासाठी दिलं जीवन तोषिला…’ एखाद्या चित्रपटाला साजेसं असं हे कथानक आहे समाजानं नाकारलेल्या, वडिलांच्या प्रेमापासून कायम पारखा राहिलेल्या, गरिबी अन् परिस्थितीनं बेजार झालेल्या, कोल्हाटी समाजात एका नाचणारणीच्या पोटी जन्म घेतलेल्या जिद्दी बहीण भावाची अन् त्यांच्या आईची. मोठ्या जिद्दीनं बहिणीनं भावाला फौजदार केलं आणि जणू तिच्या या जिद्दीपुढं आकाशदेखील ठेंगणं झालं’ एखाद्या चित्रपटाला साजेसं असं हे कथानक आहे समाजानं नाकारलेल्या, वडिलांच्या प्रेमापासून कायम पारखा राहिलेल्या, गरिबी अन् परिस्थितीनं बेजार झालेल्या, कोल्हाटी समाजात एका नाचणारणीच्या पोटी जन्म घेतलेल्या जिद्दी बहीण भावाची अन् त्यांच्या आईची. मोठ्या जिद्दीनं बहिणीनं भावाला फौजदार केलं आणि जणू तिच्या या जिद्दीपुढं आकाशदेखील ठेंगणं झालं बार्शी तालुक्यातील सुमारे चार हजार लोकसंख्येचं भोईंजे गाव. कोल्हाट्याचं गाव अशीच त्याची ओळख. गावची ही ओळख पुसली ती कोल्हाट्याच्याच पोरानं.\nआता हे गाव एपीआय बालाजी बबीता मुसळेचं गाव म्हणून परिचित होत आहे. गावातील कोल्हाटी समाजातील बबीता मुसळे या नाचणारणीच्या पोटी जन्म घेतलेल्या बालाजीस जन्मपासूनच अडचणींना तोंड द्यावं लागलं. ज्या समाजानं आणि परिस्थितीनं त्याच्या आईबरोबरच बहिणीलाही नाचायला भाग पाडलं, त्या समाजाचाच तो आदर्श बनलाय. बालाजीचं प्राथमिक शिक्षण भोईंजेत झालं. खरं तर कोल्हाटी समाजातील बायकांची मोठी अडचण असते ती म्हणजे त्यांची मुलं. कारण त्यांच्या जीवनात खूप अस्थिरता असते. या फाटलेल्या संसारास ठिगळ लावण्यासाठी आणि आपले भोग लेकरांना वाट्याला यायला नको म्हणून दृष्टिआड, बालाजीस माध्यमिक शिक्षणासाठी सर्जापूर (ता. बार्शी) येथील आश्रमशाळेत ठेवलं. त्याचं महाविद्यालयीन शिक्षण बार्शी, औरंगाबादला केलं. एम.ए. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयामधून पूर्ण केलं.\nहजारविद्यार्थिदशेत असताना आपली खरी माहिती कळेल, या भीतीनं बालाजी एकटाच वावरायचा, फारसा कोणात मिसळायचा नाही, बोलायचा नाही. बालाजीचं शिक्षण पूर्ण झालं; पण याच काळात त्यानं प्रशासकीय सेवेत जाण्याचं स्वप्न उराशी बाळगलं. मात्र घरादाराला खाऊ घालणारी आई थकली होती. तिचं वय झालं होतं. वय होणं हा कोल्हाटी समाजातील स्त्रियांना लागलेला शापच. शेवटी उरला पर्याय एकच. कसंबसं शिक्षण घेतलेली बहीण पूजा. ऐन तारुण्यातील पूजाचं खरं तर हातावर मेंदी लावून हळदीच्या अंगानं मंडोळं बांधून बोहल्यावर चढण्याचं वय होतं; मात्र स्वप्नांचा चुराडा करत तिनं भावाचं स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी बोहल्याऐवजी लावणीच्या सुरांवर थिरकत गिरक्या घेणं स्वीकारलं.\nमुजऱ्याच्या पैशातून तिनं बालाजीच्या प्रशासकीय सेवेच्या शिकवणीचा, परीक्षेचा भार वाहिला. अखेर पूजाच्या प्रयत्नांना यश आलं. बालाजी जिद्दीनं फौजदार झाला. गावातील पहिला अधिकारी होण्याचा बहुमान या कोल्हाट्याच्या पोरानं मिळविला. सध्या बालाजी नाशिक येथे सहायक पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत आहे. बालजी मुसळेंचा हा प्रवास चकीत करणारा आहेच; पण त्याग, प्रेम आणि दुसऱ्यासाठी जगणं काय असतं, हे स्वार्थाची जळमटं घेऊन वावरणारांच्या डोळ्यांत झणझणीत अंजण घालणारी ही पूजाची कृतीही कौतुकास्पद आहे माझ्या यशामागं आईची मेहनत आणि पूजाचा प्रचंड त्याग आहे. या ऋणातून मी कधीच मुक्त होऊ शकत नाही. आजही कोल्हाटी समाजात अनेक हिरे लपलेले आहेत. मात्र त्यांच्यापुढं आव्हाने आहेत. या उपेक्षित मुलांसाठी पुण्यात लवकरच वसतिगृह सुरू करणार आहोत.\n– बालाजी मुसळे, सहायक पोलिस निरीक्षक, नाशिकल्हाट्याचं\n← यवतमाळ येथे पार पडला महाराष्ट्रातील पहिला समलैंगिक विवाह…\nस्टेट बैंक ऑफ़ इंडिया में 9 हजार पद बम्पर भर्ती 2018 आत्ताच माहिती बघा ….. →\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप 19/02/2018\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा. 18/02/2018\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n२० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या. आर आर आबांची ही दोन रुपं एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं. 18/02/2018\nसागर कारंडे ने घेतलं मुंबईत स्वतःच घर या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा \nकाळे अंडे देणारी आणि काळ्या रक्ताची कडकनाथ कोंबडी किंमत आहे तब्बल २००० रुपये 18/02/2018\nमुंबईमधील आणि इतर मोठ्या शहरांतील इमारतीमध्ये का नसतो १३ वा मजला. . बघा काय आहे नक्की 18/02/2018\n*** गरुड व्हा, बगळा होऊ नका पॉवर ऑफ चॉइस 16/02/2018\nKuldeep on मराठी माणूस उद्योगामध्ये कमी कुठे पडतो \nJalindar Kisan Bhoir on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nAmrut khemnalkar on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nsachin on प्रिय मित्रानो, लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख नक्की वाचा\nSandip sathe on आजचे राशिभविष्य बघा काय म्हणतेय तुमची रास….कुंभ राशी वाल्यांनी आवर्जून बघाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%AA-2/", "date_download": "2018-10-24T00:19:28Z", "digest": "sha1:3BBO5WA7LRAJDMQZWCXECQZD65LAVGOW", "length": 17375, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "राष्ट्रवादी नगरसेवक दिपक मानकरांच्या पोलिस कोठडीत वाढ; येरवडा कारागृहात रवानगी - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना…\nयुतीचा लवकर निर्णय घ्या; अन्यथा लोकसभा विधानसभा निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याची …\nमहापालिका निवडणुकीत जनतेने कानफटवले, तरीही बारणेंना दुसऱ्यांदा खासदार होण्याची स्वप्ने पडताहेत;…\nप्रश्न पिंपरी-चिंचवडच्या पाण्याचा; विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ठरवले चोर\nडीजे वाजण्यावरील बंदी तूर्तास हटवणार नाही- उच्च न्यायालय\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा…\nपिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना\nवाल्हेकरवाडीतील डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nपिंपळेनिलखमध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे…\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना…\nचाकण जवळील काळूस येथे विष प्राशन करून ५० वर्षीय इसमाची आत्महत्या\nनिगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न\nदिघीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू\nचाकण येथील रबर कंपनीचे दोन बँक अकाऊंट हॅक; ४० लाखाची रक्कम…\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले…\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव…\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही…\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका –…\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मुलासह १८ जणांना जन्मठेप\nआमच्या संयमाचा अंत पाहू नका, भारताला मोठा पलटवार झेलावा लागेल –…\nमोदी माझे मित्र आहेत आणि भारतावर माझ प्रेम आहे – डोनाल्ड…\nनीरव मोदीच्या बहिणीविरोधातही इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस\nनेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ७ प्रवाशी बेपत्ता\nHome Pune राष्ट्रवादी नगरसेवक दिपक मानकरांच्या पोलिस कोठडीत वाढ; येरवडा कारागृहात रवानगी\nराष्ट्रवादी नगरसेवक दिपक मानकरांच्या पोलिस कोठडीत वाढ; येरवडा कारागृहात रवानगी\nपुणे, दि. १० (पीसीबी) – सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्येप्रकरणी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेले माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना २४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्यांची रवानगी थेट येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.\nसामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांनी हडपसर रेल्वे स्टेशनजवळ रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत दीपक मानकर, सुधीर कर्नाटकी व इतर आत्महत्येला जबाबदार असल्याचे लिहिले होते. यावरुन मानकर व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दीपक मानकर यांनी अटक पूर्व जामीन मिळविण्यासाठी सत्र न्यायालयात, मुंबई उच्च न्यायालयात तसेच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र त्यांना जामीन मिळाला नाही आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांना १० दिवसांच्या आत पोलिसांसमारे हजर राहण्याचा आदेश दिले होते.\nयामुळे नाईलाजाने मानकर पोलिसांसमोर अहजर झाले पोलिसांनी त्यांना अटक करुन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना ६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली़. त्यानंतर त्यांना पोलीस कोठडीत नेण्यात आले़. मात्र त्याच रात्री त्यांनी छातीत दुखत असल्याचे सांगितले़ त्यामुळे त्यांना पोलिसांनी ससून रुग्णालयात दाखल केले होते. आज (शुक्रवार) पुन्हा त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.\nPrevious articleनालासोपारा, सोलापूर, सातारा, पुण्यात घातपाताचा कट उघड; दोघांना अटक\nNext articleराष्ट्रवादी नगरसेवक दिपक मानकरांच्या पोलिस कोठडीत वाढ; येरवडा कारागृहात रवानगी\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले साकडे\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nसमलैंगिक सेक्सला नकार दिल्याने पुण्यात तरूणावर सपासप वार\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना...\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n#MeToo; नाना-तनुश्रीचा वादात राखी सावंतला अटक होण्याची शक्यता\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा...\n#MeToo: खरं-खोटं नंतर पाहू; आता महिलांचं ऐकलं पाहिजे – अमृता फडणवीस\nपुण्यातील प्रसिध्द हॉटेल्स गलिच्छ; एफडीएच्या पाहणीत उघड\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nपुण्यातील बुधवार पेठेत दहीहंडीच्या कार्यक्रमाचा स्टेज कोसळून १५ जण जखमी\nदहावीचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल ८९.४१ टक्के\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z071225085825/view", "date_download": "2018-10-24T01:07:32Z", "digest": "sha1:IMRH6WEMOZ7GWS3FYCWCOFZONWOLUW4P", "length": 3788, "nlines": 55, "source_domain": "m.transliteral.org", "title": "रामचंद्राचीं आरती - आरती रामचंद्रजींचीं । सुज...", "raw_content": "\nरामचंद्राचीं आरती - आरती रामचंद्रजींचीं \n सुजानकि राघवेंद्रजीची ॥ धृ. ॥\nकांति ती लाजविती अरुणा ॥\n फलद उषशमा जन्ममरणा ॥ चाल ॥\nग्रथित दशवदन, प्रभुति धृती कदन, विजित सुरसदन, भ्रमसुर कीर्ति वंदनाची \nनिरांजनी कीर्ति वंदनाची ॥ आरती. ॥ १ ॥\nजडित कटि रत्नसुत्र वसनी ॥\nशिरद्रमि मृगांकवदनी ॥चाल ॥\nसुसर हे मुक्तहार कंठी \nसरळ करि धनुष येष धरि मनुष,\nसत्वरी कलुषहरण उटि तनुसि चंदनाची ॥\nउटि तनुसि मलयचंदनाची ॥ आरती. ॥ २ ॥\nत्रिवली राजित रुइसुम गळां \nनाभिह्र्द लाजविती इंगळा ॥\nवक्षस्थलिं भृदगपदांग सकला ॥ चाल ॥\nविष्टिशत विशांग, शिरपर पिशांग, पक्षजी विशांग, घटितमणी कंकणां गदाती ॥\nदिप्तीवर कंकणांगदाची ॥ आरती. ॥ ३ ॥\nआनन पुर्णेदु वमन मलिनें \nस्मिताधर रदनरवेवलिनें पाहतां धृतृजन्म मलिनें॥ चाल ॥\nधनुषकोटी; रभिरव कोटी, रगरवकोटी, रविद्युतितरळ कुंडलाची ॥\nगुंतली स्फूर्ति कुंडलाची ॥ आरती. ४ ॥\nशिरद्रूमि छत्र लसद मूर्ती ॥\nभक्तजन पूर्ण करिती आर्ती ॥ चाल ॥\nअप्सरा छनन, नयन कृत अनन, तनन स्वर घनन, गर्जे ध्वनी बंदि जल्पनाची ॥\nमधुर ध्वनी बंदि जल्पनाची ॥ आरती. ॥ ५ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/health/6-uses-pista-good-human-body/", "date_download": "2018-10-24T01:59:50Z", "digest": "sha1:NC2KVA57XKWYI2YZWHKGR5IU6T2RZW4P", "length": 23448, "nlines": 389, "source_domain": "www.lokmat.com", "title": "बुधवार २४ ऑक्टोबर २०१८", "raw_content": "\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nसिलसिला बदलते रिश्तों का या मालिकेत दृष्टी धामी घेतेय या गोष्टीवर मेहनत\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n#MeToo: आलोकनाथ आणि साजिद खानला ‘मी टू’ प्रकरणी नोटीस\nरुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेला लेटमार्क\nतरुणींनो, व्हॉट्सअ‍ॅपवर डीपी ठेवताना सावधान\nसुरेंद्र गडलिंग यांच्यावरील आरोपपत्रावर आज फैसला\nशिल्पा शिंदेला लागली मोठी लॉटरी, मिळाला हा मोठा चित्रपट\n#MeToo : संजना सांघीने केला सुशांत सिंग राजपूतचा बचाव म्हणे, असे काही घडलेच नाही\n#MeToo: अजय देवगणने केली आपल्या मेकअप आर्टिस्टची हकालपट्टी\nकरिश्मा कपूरचे झाले पुन्हा एकदा ब्रेकअप\nसुभाष कपूर यांच्या जागी ‘हा’ दिग्दर्शक सांभाळणार ‘मुघल’च्या दिग्दर्शनाचा जिम्मा\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\n पार्टनरच्या Hug करण्याच्या पद्धतीवरुन ओळखा तुमचं रिलेशन\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nझणझणीत, तर्रीबाज कोल्हापूरची ठसकेदार मिसळ\n'या' ३ गोष्टींचा लैंगिक जीवनावर होतो वाईट परिणाम\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nAll post in लाइव न्यूज़\nपिस्त्याच्या या ६ उपयोगांमुळे ते शरीरासाठी उपयुक्त\nसुका मेव्यामधला पिस्ता हा एक घटक आपण तितका गांभीर्याने घेत नाही. त्यात भरपूर प्रमाणात असलेल्या प्रोटीन्स, फायबर्स आणि अँटिऑक्सिडंटमुळे तो नैसर्गिकरीत्या कोलेस्ट्रॉल फ्री असतो. दैंनदिन आहारात रोज मुठभर पिस्तातरी खाल्ले जाणंं आवश्यक आहे.\nपिस्तामुळे नैसर्गिकत: फ्री रॅडिकल्स डॅमेज होण्यास आळा बसतो. त्यातील इतर गुणधर्मांमुळे डोळ्यांचे विविध आजार दूर राहतात. त्यामुळे पिस्ता आपल्या शरीरात जाणं महत्त्वाचं असते.\nपिस्त्यामध्ये असलेल्या व्हिटॅमिन बी ६ मुळे फक्त हिमोग्लोबिनची निर्मिती होण्यास मदत होते आणि त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती देखील वाढते. व्हिटॅमिन बी६ च्या विपुलतेमुळे कोणत्याही संसर्गाशी लढण्याची शरीराची क्षमता वाढते. म्हणून दररोज पिस्ता खाणे फायद्याचे ठरेल\nपिस्तामध्ये कॉलेस्ट्रॉल नसल्याने शरीरातील कॅलरीज वाढत नाहीत. तसंच छोटी भूक भागवण्यासाठी पिस्ता हा उत्तम आणि आरोग्यदायी पर्याय आहे. इतर काही फास्ट फुड खाण्याऐवजी पिस्ता खाल्याने शरीराची स्थूलता कमी होण्यास मदत होते.\nपिस्ता खाणे आपल्या त्वचेसाठी फार फायदेशीर ठरतं. कारण त्यात व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतं. वयवाढीची लक्षणं, यूव्ही किरणं यापासून त्वचेचं संरक्षण करण्यासाठी पिस्त्यामधील काही घटकांची मदत होते. तसंच त्वचेच्या कॅन्सरलादेखील दूर ठेवता येतं. पिस्ताचे तेल कोरड्या त्वचेला आर्द्रता पुरवते\n'या' पदार्थांमुळे वाढतो तुमचा ताण; मेंदूसाठीही ठरतात घातक\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\n'ही' 5 फुलं आरोग्यासाठी ठरतात फायदेशीर; जाणून घ्या फायदे\n'ही' आहेत हार्ट अटॅकची सर्वात मोठी लक्षणं; वेळीच सावध व्हा\n...म्हणून फक्त काही लोकांनाच डास जास्त चावतात\n'या' 5 गोष्टींचा तुमच्या मुलांच्या डाएटमध्ये नक्की समावेश करा\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\nलोकलला बसवा स्वयंचलित दरवाजे\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\n''गोपीनाथरावांसाठी जागा सोडत होतो, आता सर्व जागा लढणार''\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराकेश अस्थाना प्रकरणात मोदींना एवढी गोडी का\nजायकवाडीत ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश\n२२ महिन्यांनंतर शिवस्मारकाच्या कामाचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/asha-bhosle", "date_download": "2018-10-24T02:02:38Z", "digest": "sha1:QBOWFRTHONNGUAWJODRKPATIRH534KEJ", "length": 22415, "nlines": 288, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "asha bhosle Marathi News, asha bhosle Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nMeToo:'विकास बहलनं दिली होती कबुली’\n‘धावपट्टी बंद’चा विमान वाहतुकीवर परिणाम\nकॉलेजांमध्ये आता राष्ट्रीय एकता दिवस\nस्टेशनरी नाही, म्हणून बिले उशिरा\nमुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस द्या\nअंधेरी, जुहू तीन दिवस पाण्याशिवाय\nकोलकाता: रेल्वेपुलावर चेंगराचेंगरीत दोन ठार\nकोलकात्यात 'यामुळं' झाली चेंगराचेंगरी\nराम मंदिराचे राजकारण यंदा संपू दे: शिवसेना...\n'नमो अॅप'द्वारे द्या देणगी; भाजपचे आवाहन\n'सीबीआय'चे लाचखोरीप्रकरण हायकोर्टात पोहोचल...\n...आणि हत्येनंतर 'खशोगी' बाहेर पडले\nमल्ल्याच्या लंडनमधील हवेलीवर टाच येणार\nचीननं उभारला जगातील सर्वात लांब सागरीपूल\nझुकेरबर्ग पुस्तकांच्या दुकानात काम करतो\n'पहिल्या' घोटाळेबाजाला भारतात आणण्यात यश\nतरूण पिढी देतेय आयुर्विम्याला पसंती\nपाचव्या दिवशीही इंधन दरकपात\nनिर्देशांकाने गाठली नीचांकी पातळी\nमुंबईतील पायाभूत समस्यांवर विचारमंथन\n‘ईपीएफओ’ बनणार फंड मॅनेजर\nमहाराष्ट्र-दिल्ली भरतात देशाचा अर्धा इन्कम...\nIND x WI: दुसऱ्या वनडेत 'विराट' विक्रमांवर लक्ष\nभारत ‘ब’ची विजयी सलामी\nरायझिंग स्टार, पठाण लॉयन विजयी\nशॉर्टशायर, अलॉफ्ट क्लब उपांत्य फेरीत\nएमजीएम अकादमीचा दणदणीत विजय\nक्रिकेट: 'विरो'ची जोडी वर्तमानातली सर्वश्र...\nदीपिका-रणवीरचं शुभमंगल १४-१५ नोव्हेंबरला\n#MeToo: अन्नू मलिक यांची 'इंडियन आयडॉल'मधू...\nतैमूरसाठी सैफ आणि करिनाचा नवा प्लॅन\nलोकप्रिय अभिनेत्री साक्षी तन्वर झाली आई\n'कॉफी विथ करण-६'मध्ये वरूण आणि कतरीना\n आलिया भटची बॅग कारच्या किंमतीएवढी\nमोटार स्पोर्टस क्वीन कांचन\nमोटार स्पोर्टस क्वीन कांचन\nबायकोच्या अटीवर नवऱ्याचं धम्माल उत्तर\nएका घरात जुन्या भिंतीमध्ये कपाट करायचं चाल...\nलाचखोरी प्रकरण: CBIच्या उपअधीक्षक..\nछत्तीसगडः CM रमण सिंग आदित्यानाथ ..\nभारतीय लष्कराची फेररचना, लष्कराचे..\nरक्ताने माखलेला सॅनिटरी पॅड मंदिर..\nमुंबईः जमिनींच्या मागण्यांसाठी सत..\nचेहऱ्यावरील सुरकुत्या नष्ट करणारे..\nराजस्थानः नागोरमधील सरकारी महाविद..\nदिल्लीः अस्थाना प्रकरणी जैसे थे स..\nTanushree Dutta: नाना-दत्ता वादावर आशा भोसलेंचं सूचक वक्तव्य\n'अभिनेत्री तनुश्री दत्ता व नाना पाटेकर यांच्यातील वादावर बॉलिवूडमधील अनेक व्यक्तींनी मत मांडल्यानंतर आता सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनीही सूचक प्रतिक्रिया दिली आहे. 'मला या प्रकरणाबद्दल माहिती नाही. कोण, कोणाला, काय म्हणालं हेही ठावूक नाही.\n‘दीदीचा आवाज ऐकून मी विरघळते’\nदीदीच्या आवाजात अशी काही जादू आहे की तिचा आवाज ऐकून मी विरघळते. ती माझी आई आहे. माझे उर्वरित जे काही आयुष्य असेल ते तिला मिळावे, अशा सदिच्छा आशा भोसले यांनी लता मंगेशकर यांना दिल्या. लता मंगेशकर यांनी शुक्रवारी नव्वदीमध्ये पदार्पण केले.\n९०व्या वाढदिवसानिमित्त भावंडांची लतादीदींना भेट\nभारतीय संगीतक्षेत्राला पूर्णत्व देणारे एक नाव, लता मंगेशकर... अनेकानेक संगीत रसिकांसाठी दैवत असलेल्या लता मंगेशकर ९०व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहेत. या निमित्ताने त्यांचा जीवनप्रवास त्यांच्याच भावंडांच्या शब्दांतून लोकांसमोर साकार होत आहे.\nतरुण आहे रात्र अजुनी\nआशाबाई पंच्याऐंशीच्या झाल्या, म्हणतात. पण वय त्यांना शिवलंच नाहीये खरंतर 'तरुण आहे रात्र अजुनी' हे काही केवळ गाणं नाही. तो आशाबाईंचा चिरतरुण आत्मस्वर आहे. त्या गात राहणार आहात, आम्ही आपण कायम ऐकत राहणार आहोत. त्यांचा सूर आपल्याला सगळ्यांना ओलांडून पुढेही स्वयंभूपणे झगमगत राहणार आहे\nआशा भोसलेः तरुण आहे 'सूर' अजुनी...\nकोणत्याही पट्टीत लीलया फिरणारा दैवी स्वर, सोज्वळ आणि मादक भावना तितक्याच सहजपणे रसिकांपर्यंत पोहोचवण्याची हातोटी, प्रेम, राग, प्रतिशोध, उन्माद… हे सारं ज्या एकाच दैवी गळ्यात सामावलं आहे त्या सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचा आज वाढदिवस.\nपुढील जन्मी आशा भोसलेच व्हायचंय\n‘मला पुढच्या जन्मातही आशा भोसलेच व्हायला आवडेल. या जन्मी ज्या चुका झाल्या त्या सुधारण्याचा मी प्रयत्न करेन. शिक्षण घेऊन जगाच्या खिडक्या स्वतःसाठी खुल्या करेन. भारतीय संगीतातील सुरांच्या मोहिनीने जगाला मंत्रामुग्ध करेन. माईक हाच माझा परमेश्वर आहे. जो पर्यंत मी आहे तो पर्यंत गात राहणार,’ अशा शब्दांत सूरसम्राज्ञी आशा भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.\nलतादीदी, आशाताईंच्या मुलाखतींचे दस्तावेजीकरण व्हावे\nपं. दीनानाथ मंगेशकर यांच्या निधनानंतर लता मंगेशकर आणि आशा भोसले या दोन्ही ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायिकांनी गेल्या ७५ वर्षांमध्ये संगीतक्षेत्रात इतिहास घडवला आहे. त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता.\nतुझे मिली रोशनी, मुझको अंधेरा...\nसंगीतकार दादा बर्मननी 'तुझे मिली रोशनी, मुझको अंधेरा…' हे गाणं आशाकडून असं काय गाऊन घेतलंय की त्यांच्या काही अविस्मरणीय दर्दभऱ्या गीतांत ह्या गाण्याचा आवर्जून समावेश करावा लागेल...\nआशा भोसलेंसह कोल्हापूरे कुटुंबिय चौकाच्या नामकरणास हजर\nआशा भोसले यांना ५३ हजाराचे वीज बिल; चौकशी होणार\nमहावितरणच्या अंदाधूंदी कारभाराचा प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांना फटका बसला आहे. बंगल्यात विजेचा वापर होत नसतानाही महावितरणने त्यांना ५३ हजार ८२२ रुपयाचे अवाढव्य बिल पाठवले आहे. ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महावितरणच्या या गलथान कारभाराची दखल घेत या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.\nपाकिस्तानी ट्विपल्सना आशाताईंचा झटका\nपाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर भारतीय लष्करानं केलेल्या 'सर्जिकल स्ट्राइक'नंतर, भारतीय आणि पाकिस्तानी नेटिझन्समध्ये वाक्-युद्ध भडकलं असताना, ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं एक ट्विट भलतंच 'हिट' ठरलं.\nमाझ्या भुमिकेसाठी प्रियंका योग्य: आशा भोसले\nआर.डी. बर्मन यांना बॉलिवूडची श्रद्धांजली\nआशा भोसलेंनी वाहिली आर.डी.बर्मन यांना श्रद्धांजली\nआशा आणि मीना मंगेशकरांनी दिल्या तन्मय भट्टच्या व्हिडीओवर प्रतिक्रीया\nआशा भोसले सीमेवर जवानांसाठी गाणार\nआदित्य नारायणचं संगीत दुनियेतील स्वप्नं\nपाहा, ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंचा प्रवास\nबीबीसीच्या १०० शक्तीशाली महिलांच्या यादीत आशा भोसले, सानिया मिर्झांचा समावेश\nआशा भोसले यांच्या मुलाचं निधन\n...तर देशात अराजक निर्माण होईल; उद्धव ठाकरेंना भीती\nMeToo:'तेव्हा विकास बहलनं दिली होती कबुली’\nव्हिडिओ: रणवीर-दीपिकाचं 'येथे' होणार लग्न\nवाशिम: राज ठाकरेंनी केली ढाब्यावर पोटपूजा\nसंगीतकार यशवंत देव यांची प्रकृती चिंताजनक\nएकाग्रता वाढवण्यासाठी 'हे' आसन नक्की करा\nव्हिडिओ: सोनाली बेंद्रेचा नवा लूक पाहा\nIND x WI: वनडेत आज 'विराट' विक्रमाकडे लक्ष\nराज्य कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळी भेट मिळणार\nपुणे: एमएचटी-सीईटी आता ऑनलाइन होणार\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/keywords/ganesh/word", "date_download": "2018-10-24T00:42:01Z", "digest": "sha1:PRDNVBW6JQ2Q6CUCVL2XFMPCYCCG6PXF", "length": 5796, "nlines": 61, "source_domain": "m.transliteral.org", "title": "Keyword - ganesh", "raw_content": "\nगजवदन विनायक - सुर मुनि-पूजित गणनायक की॥...\nश्री गणेश जी - जय गणेश, जय गणेश, जय गणेश...\nश्री गणेश चालीसा - दोहा एकदन्त शुभ गज वदन वि...\nचालीसा, देवी देवतांची काव्यात्मक स्तुती असून, भक्ताच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होण्यासाठी मदतीची याचना केली जाते.\nश्री गणेश चालीसा - जय गणपति सदगुणसदन, कविवर ...\nचालीसा, देवी देवतांची काव्यात्मक स्तुती असून, भक्ताच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होण्यासाठी मदतीची याचना केली जाते.\nभूपाळी श्रीगणपतीची - उठा उठा हो सकळिक \nदेवाला जागे करण्यासाठी पहाटे जी गाणी म्हणतात, त्यांना 'भूपाळी' म्हणतात.Poems that can be sung early morning while remembering God Ganaesha.\nगणपतीची आरती - सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता...\nगणपतीची आरती - शेंदूर लाल चढायो अच्छा गज...\nगणपतीची आरती - नानापरिमळ दुर्वा शेंदूर श...\nगणपतीची आरती - उंदरावरि बैसोनि दूडदूडा य...\nगणपतीची आरती - आरती करु तुज मोरया\nगणपतीची आरती - स्थापित प्रथमारंभी तुज मं...\nGanapati Arati - Prayer to Lord Ganesha गणपतीची आरती - स्थापित प्रथमारंभी तुज\nगणपतीची आरती - वेदशास्त्रांमाजी तूं मंगल...\nGanapati Aarti - Prayers for Lord Ganesha मंगल गणपतीची आरती - वेदशास्त्रांमाजी तूं मंगल\nगणपतीची आरती - जय देव जय देव जय वक्रतुंड...\nगणपतीची आरती - आदि अवतार तुझा, अकळकळपठार...\nगणपतीची आरती - हरिहरब्रह्मादीकी तुजला पू...\nGanapati Arati - Prayer to Lord Ganesha गणपतीची आरती - हरिहरब्रह्मादीकी तुजला\nगणपतीची आरती - एकदंता गुणवंता गौरी सुखसद...\nगणपतीची आरती - अनादिनायक चिंतामणीदेवा\nGanapati Arati - Prayer to Lord Ganesha गणपतीची आरती - अनादिनायक चिंतामणीदेवा\nगणपतीची आरती - दीनदयाळा गणपति स्वामी द्य...\nगणपतीची आरती - प्रेमगंगाजळे देवा न्हाणिय...\nGanapati Arati - Prayer to Lord Ganesha गणपतीची आरती - प्रेमगंगाजळे देवा न्हाणिय\nगणपतीची आरती - गणपति नमिती स्तविती सुरपत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://rutujapatil7.blogspot.com/2015/09/blog-post.html", "date_download": "2018-10-24T00:41:05Z", "digest": "sha1:SISEXR46B2CDB6ELEDBS2CKQFWEO6QFH", "length": 2271, "nlines": 49, "source_domain": "rutujapatil7.blogspot.com", "title": "All ABOUT: बदल", "raw_content": "\nका आयुष्यात माणसाला मोठे व्हावे लागते\nजगायचं कसे स्वतःच स्वतःला समजवावे लागते\nपाढे गिरवता गिरवता अर्थव्यवहारआला सामोरे जावे लागते\nखेळताना झालेल्या शारीरिक जखमांना मानसिक जखमांनी बदलावे लागते\nका आयुष्यात माणसाला मोठे व्हावे लागते\nभातुकलीच्या खेळातून संसाराच्या खेळाला मांडावे लागत\nअल्फा,बीटा काय लावलाय हा आटापिटा\nआयुष्याच्या गणितात हे हि गणित सोडवावे लागत\nस्पर्धेच्या युगात स्वतःला सिद्ध करावे लागत\nका आयुष्यात माणसाला मोठे व्हावे लागते\nआयुष्याच्या या नवीन राजनीतीत स्वतःला झोकून घ्यावे लागते\nनको असलेल्या गोष्टीनाही आपलेसे करावे लागते\nका आयुष्यात माणसाला मोठे व्हावे लागते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://sanhitamj.blogspot.com/2011/02/blog-post.html", "date_download": "2018-10-24T01:49:03Z", "digest": "sha1:7DV3VXVZ7PZZJJHE23QKKGJWLNYWTZA3", "length": 24961, "nlines": 69, "source_domain": "sanhitamj.blogspot.com", "title": "Sanhita's blathering: प्रिय विनील", "raw_content": "\nओरिसातील मलकनगिरीचे जिल्हाधिकारी आर. विनील कृष्णा यांचे, त्यांच्यासमवेत असणारे अभियंता पवित्र माझी यांच्यासह, माओवाद्यांनी अपहरण केले. विनील यांचे मलकनगिरीतील काम असे आहे, की त्यांच्या सुटकेसाठी माओवाद्यांचा प्रभाव असूनही आदिवासीच रस्त्यावर आले आहेत. फक्त आदिवासीच नव्हे, तर सर्वदूर समाजही. नेमकं काय घडतं आहे तिथं सुरक्षा न घेता विनील जंगलात गेले, हा आता मुद्दा होऊ पाहतोय. खरंच त्यांचं चुकलं सुरक्षा न घेता विनील जंगलात गेले, हा आता मुद्दा होऊ पाहतोय. खरंच त्यांचं चुकलं ओरिसातच आयएएस अधिकारी असणारे सचिन जाधव यांनी विनिलला उद्देशून लिहिलेलं हे खुलं पत्र. त्यांच्या परवानगीनेच येथे प्रसिद्ध करते आहे.\nपरवा मध्यरात्री एका जिल्हाधिकारी मित्राचा फोन आल्यापासून झोप उडालीय. म्हणाले, ‘माओवाद्यांनी विनीलला डिटेन केलंय’. फोन कलेक्टरांचाच असल्यामुळे बातमीची खातरजमा करण्याचा प्रश्नच नव्हता. मग निष्फळ फोनाफोनी सुरु झाली. काय झालंय हे समजून घेण्यासाठी फक्त. तपशील समजले. डिटेन नव्हे तर अपहरणच. पण उपयोग काय\nरात्री दोन वाजता एका मित्र एसपींचा (पोलीस अधीक्षक) फोन आला. माझ्याकडून त्यांना तपशील पाहिजे होते. मी काय कप्पाळ तपशील देणार ते पूर्वी मलकनगिरीत एसपी होते. “कशाला असं सिक्युरिटी न घेता नक्षल भागात फिरता रे ते पूर्वी मलकनगिरीत एसपी होते. “कशाला असं सिक्युरिटी न घेता नक्षल भागात फिरता रे” कळवळ्याने ते म्हणाले. त्यांची अस्वस्थता माझ्या लक्षात आली. तुझ्यावर सगळेच पोलीस वैतागले असले तर आश्चर्य नाही रे. तुझ्यावर आख्खी एस्टॅब्लिशमेंटच वैतागली असणार. अस्वस्थ करण्याची शक्ती घेऊनच जन्माला आलायस.\nतू मयूरभंजमध्ये आयएएस प्रोबेशनर असतानाच एखाद्या कार्यकर्त्यासारखं स्वत:ला झोकून दिलं होतंस. मोटरसायकल घेऊन सिमलीपालच्या जंगलात वेळी-अवेळी एकटाच जायचास. आदिवासी पाड्यांवर फिरायचास. त्यांना जवळून बघायचास. त्यांच्यासाठी योजनांमध्ये, नियमांमध्ये अपवाद करण्यासाठी कलेक्टरांशी बोलायचास. आम्हाला सिमलीपाल दोनच गोष्टींसाठी माहीत होतं – पर्यटन स्थळ, आणि नंतर माओवाद्यांचा अड्डा. तू याच्या पलीकडे गेला होतास. वयाच्या पंचविशीतच. ही समज घेऊनच तू जन्माला आला होतास.\nतुला एका ठिकाणी पोस्टिंग मिळालं, आणि त्याचवेळी कंधमाळमध्ये धार्मिक दंगली सुरु झाल्या. या दंगलींना आदिवासी विरुद्ध दलित असा कुठेही न सापडणारा रंग होता. सरकारला एक कलेक्टर, एक एस्पी आणि एक सबकलेक्टर हवा होता. टू फिक्स द थिंग. आणि चारच महिन्यांत तुला डिस्टर्ब करुन कंधमाळला पाठवला. तुम्ही तिघांनी तिथे अजोड कामगिरी केलीत. आंतरराष्ट्रीय निरीक्षकांचा पूर्वग्रहही तुमचे काम झाकोळू शकला नाही.\nमलकनगिरी जिल्हाधिकारी पदासाठी तुझी निवड झाली तेंव्हा बऱ्याच जणांना आश्चर्य वाटले. एवढे चांगले काम करणाऱ्याला ही शिक्षा हाच अनेकांचा प्रश्न होता. मलकनगिरीमध्ये कुणी पाय ठेऊ धजत नाही. नक्षलवाद्यांची अघोषित राजधानी. पण सुजाण मुख्यमंत्री इथे कर्तव्यकठोर अधिकारीच पाठवतात हे फार थोड्या जणांच्या लक्षात येते. तुझ्याअगोदर इथे नितीन जावळेंनी चांगल्या कामांचा पायंडा पाडून ठेवलेला होताच. तुझे ग्राऊंड बऱ्यापैकी तयार होते. तू त्यावर सुंदर बाग फुलवलीस. मलकनगिरीत आजमितीस तू जेमतेम एक वर्ष पूर्ण केलेस. लाल दिव्याच्या गाडीचे तुला कधीच आकर्षण नव्हते. मलकनगिरीत त्याची गरजही नव्हती तुला. नाडलेल्या आदिवासींना मदत करण्यासाठी तुला कशाचीच गरज नव्हती. मनासारखे काम करता येण्यासाठी तुला फक्त स्वातंत्र्य आणि एक यंत्रणा हवी होती. ती तुला मिळाली.\nतुझ्या मनात या आदिवासींसाठी इतके प्रेम आहे की तुला भीती म्हणून काय ती नाहीच. या भागात दुसरा एखादा अधिकारी काय करेल एकतर बाहेर पडायचे नाही. पडले तर हेवी सिक्युरिटी असल्याशिवाय नाही. आर ओ पी (रोड ओपनिंग पार्टी) आधी पुढे जाणार. लॅण्डमाइन्स तपासणार. साग्रसंगीत उपचार होणार. अर्धा दिवस त्यातच जाणार. मग आपलं भोज्जाला शिवून अधिकृत भेट उरकून अंधार पडायच्या आत आपल्या सुरक्षित ठिकाणी परत यायचं. पण तुझी रीतच न्यारी. तू आणि तुझा ड्रायव्हर. पीएसओ नाही, आरओपी नाही. हत्यार तर नाहीच नाही. जिथंपर्यंत गाडी जाईल तिथंपर्यंत जायचं. जिथं रस्ता संपेल तिथं तुला घ्यायला एखादा तहसीलदार, एखादा बीडीओ, एखादा इंजिनियर आलेला असायचा. मोटरसायकल घेऊन किंवा चालत. जेवण त्यांच्यासोबतच. सगळं एकदम शिवाजी महाराज स्टाइल. लोकांच्यात बसायचं. बोलायचं. आणि जे करता येण्यासारखं असेल ते लगेच करायचं. जे करता येण्यासारखं नाही, ते त्यांना समजावून सांगायचं.\nहे एवढं आदिवासींसाठी खूप होतं. तू त्यांच्यासाठी वनवासात आलेला रामच जणू.\nआदिवासी गांजलेले. एका बाजूने नक्षल. दुसऱ्या बाजूने पोलीस, सीआरपी. दोन्हीकडून मार. खायची मारामार. नक्षलवाद म्हणजे काय हे त्यांना कुठून समजणार नक्षलींनी आदिवासींची पोथी बरोबर वाचलेली होती. त्यांची मनं जिंकायची त्यांना गरजच नव्हती. जे त्यांना जरा बरे वाटत, त्यांना ‘रिक्रुट’ करीत. बाकीच्यांचा काही फरक पडत नसे. अशा परिस्थितीत जिल्हाधिकारी स्वत: त्यांच्या पाड्यावर येत असेल तर त्यांना तुझ्यात देव दिसल्यास नवल नाही.\nहे आम्हाला आज समजलं. तुला नक्षलवाद्यांनी पकडून नेल्यावर ज्या गावातून तुला त्यांनी नेलं, त्याच गावातल्या आदिवासींनी उत्स्फूर्त मोर्चे काढले, तुला सोडावा म्हणून. सगळं मलकनगिरी बंद आहे आज. कुणीही न सांगता. तू याआधी काम केलेला कंधमाळ जिल्हाही बंद आहे. तोही तसाच. उत्स्फूर्तपणे. ज्या आदिवासींसाठी काम करत असल्याचा दावा नक्षल करतात, त्याच आदिवासींनी नक्षलांना ठणकावून सांगितले, आमच्या कल्याणाची काळजी असेल, तर अगोदर कलेक्टरांना सोडा. आम्हाला तेंव्हा कळलं, तू काय आणि कसं काम करतोयस ते. आज सगळ्या राज्यात निदर्शने चालू आहेत. कलेक्टरसाठी नाही, तर विनीलसाठी.\nएक फार मोठा विरोधाभास आज लोकांना पहायला मिळाला.\nकुडमुल्गुमा नावाच्या दुर्गम ब्लॉकमध्ये तू गेला होतास. जनसंपर्क मेळाव्यासाठी. तिथं जाणं सोपंही नाही, आणि शहाणपणाचंही नाही. रस्त्या-रस्त्यावर सुरुंग लागलेले असतात. तू गेलास ते गाव तर भलतंच कुप्रसिद्ध. हे कुडमुल्गुमा त्याच भयावह बालिमेडा जलाशयाच्या जवळ, जिथे दोन वर्षांपूर्वी जवानांनी भरलेली आख्खी बोट नक्षल्यांनी बॉंबहल्ल्याने बुडवली होती. हा ‘त्यांचा’ इलाका. पंधरा ग्रामपंचायती त्यांच्या. या भागात सरकारी माणसानं यायचं नाही. पोलीस, सीआरपी तर लांब.\nतू इथे जायचास. एकदा नाही, दोनदा नाही, नेहेमी. खरं तर तू इथेच, १५१ गावांवर, कट ऑफ गावांवर, तुझं लक्ष केन्द्रित केलंस. तू जाऊ लागलास, आणि लोकांनाही वाटलं इथं काम होतंय. इथल्या लोकांनी एकदा मागणी केली, आम्हाला ब्लॉक ऑफिस लांब होतंय, तर तू थेट त्या गावांमध्ये गेलास, आणि ब्लॉक ऑफिस आठवड्यातून एक दिवस तिथे, असं खरंच चालू केलंस देखील. लोकांमध्ये जसजसा प्रिय होत गेलास, नक्षली वेट अॅण्ड वॉच करत राहिले असावेत बहुदा, तुझा आत्मविश्वास वाढत गेला. तुला सिन्सिअरली वाटत होतं, इथं सरकार पोचलं नाही म्हणून नक्षलवाद आला. आता तो घालवायचा असेल, तर सरकार तिथं गेलं पाहिजे.\nविनील, ज्या दिवशी तू गेलास तो दिवस इदचा होता. सरकारी सुट्टीचा. तू सुट्टी न घेता काम करत होतास. भीतीने सुनसान ओस पडलेले रस्ते पार करून तू सिलेरू नदीच्या काठी गेलास. तिथून बोटीने नदी ओलांडून त्या गावी पोहोचलास. का, तर सरकार गावांत पोचलं पाहिजे यासाठी. शिबिर झालं. लोकांचे समाधान केलंस. वनाधिकाराचे दाखले वाटलेस. पेन्शन दिलीस. आवास योजनेचे लाभ दिलेस. मग एका स्वयंसेवी संघटनेच्या कार्यकर्त्याने तुला आग्रह केला, “सर, इथे जनतापै गावात विद्युतीकरणाचं काम बघायला चला.” आणि तू विनाविलंब गेलासही. मोटरसायकलवर. सोबत फक्त दोन ज्युनिअर इंजिनियर घेऊन. जंगलात. खोल गुहेत जणू. जिथून परत आलेली पावलं दिसत नाहीत. तुझे एकूणच स्वयंसेवी संघटनांवर भाबडे प्रेम आहे. त्या लोकांनी तुला परत पाठवलेच नाही. एका इंजिनियरला परत पाठवले – असं सांगून की, ‘आम्ही सरांची काळजी घेतो, तू जाऊन सरकारला ही चिठ्ठी दे, सांग अठ्ठेचाळीस तास, आमच्या मागण्या आणि कलेक्टरचे प्राण.’ तुझे डोळे बांधून तुला चालवत सहा जण जंगलात घेऊन गेले.\nआजही तुला चालवलंच जातंय. रोज वेगळ्या ठिकाणी. जागा बदलत. का, तर तुझ्या सुटकेसाठी सारं काही पणाला लावू पाहणाऱ्या आदिवासींनाही ते शक्य होऊ नये. असं म्हणतात की, त्यांनी आता मोर्चेबांधणीही केली आहे.\nविनील, तू म्हणायचास, या लोकांसाठी काम करायला मला पाठवलंय, मी ते करतोय, हे लोक मला कसा काय अपाय करतील तुझा विश्वासघात झाला दोस्ता.\nआता आज बऱ्याच जणांच्या मनात काय विचार सुरू असतील ठाऊक आहे\nविनिल, वेड्या, तुला कल्पना आहे का तू सरकारला किती मोठ्या काळजीत टाकलंयस त्याची आम्हाला एकाच वेळी तू उत्तम अधिकारी, प्रशासक वाटतोस, आणि त्याच वेळी अविचारी साहसी आदर्शवादी तरुणही वाटतोस. तुला काय गरज होती तिथं जायची आम्हाला एकाच वेळी तू उत्तम अधिकारी, प्रशासक वाटतोस, आणि त्याच वेळी अविचारी साहसी आदर्शवादी तरुणही वाटतोस. तुला काय गरज होती तिथं जायची पकडलेले जे नक्षल आता तुझ्या बदल्यात सोडले जातील त्याबद्दल तुलाच आता सगळे जबाबदार धरणार असं वाटत नाही तुला पकडलेले जे नक्षल आता तुझ्या बदल्यात सोडले जातील त्याबद्दल तुलाच आता सगळे जबाबदार धरणार असं वाटत नाही तुला एकतर तिथं जायचंच नव्हतंस. किंवा गेलास तर सुरक्षेचा जामानिमा घेऊनच जायचंस. वेडा. बेजबाबदार. अदूरदर्शी. असा कसा रे कलेक्टर तू\nहे आणि असंच बऱ्याच जणांच्या मनात येत असणार याची मला कल्पना आहे. हे असले प्रसंग तर होतच असतात असंही म्हणणारे महाभाग मला भेटले आहेत. विनायक सेनांच्या मानवी अधिकारांची चिंता वाहणाऱ्यांना तुझ्या मानवी हक्कांचा विचार करावासा वाटणारच नाही, कारण तू तर जालीम सरकारी व्यवस्थेतला बाबू सरकारचा जावई चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला वगैरे वगैरे. तुझ्यासाठी सरकार आकाशपाताळ एक करणार याची या विचारवंतांना पक्की खात्रीच. त्यामुळे ते आपली वाफ कशाला दवडतील\nपण मला काय वाटतं सांगू तू जिंकलायस विनील. तू हादरवून सोडलंयस या तथाकथित माओवाद्यांना. ज्यांच्या कल्याणाच्या गोष्टी ते करतात, त्या आदिवासींनीच आज त्यांना सणसणीत चपराक मारलीय, ‘आम्हाला तुम्ही नको, विनील हवाय,’ असं ठणकावून सांगून. तुला प्यादं म्हणून वापरायच्या नादात नक्षल्यांनी आपलं थडगं खणून ठेवलं. यू आर देअर नेमेसिस.\nविनील, आम्हाला क्रांतिकारक हवेत. आणि तेही तुझ्यासारखे. यंत्रणेचा योग्य वापर करून लोकांचं आयुष्य बदलवण्यासाठी स्वत:चं आयुष्य पणाला लावणारे. यंत्रणेच्या नावाने खडे फोडणारे विचारवंतही नकोत, आणि यंत्रणाच बदलायला हवी म्हणून अजून एक अन्याय्य यंत्रणा बळजबरीने माथी मारणारेही नकोत. तू हे अशा प्रकारे काम नसतंस केलं तरी तुला कुणी जाब विचारणार नव्हतं. उलट तुला सहानुभूतीच मिळाली असती, बिचारा मलकनगिरीत पोस्टिंग झालंय, याच्या कुटुंबाचं, मुलांचं कसं होणार, याच्या सॉफ्ट पोस्टिंगसाठी कुठे प्रयत्न करायला सांगूयात, इत्यादी.\nतू हिरो आहेस विनील. आय ए एस आहेस म्हणून नाही. जिल्हाधिकारी आहेस म्हणून नाही. जिवाची बाजी लावून जग बदलायला निघालेला शिलेदार आहेस. केवळ स्वप्न न बघता झोकून देणारा कार्यकर्ता आहेस. म्हणूनच तू हवा आहेस आम्हाला.\nतुझा वेडेपणा हवाय विनील आम्हाला. तुझ्यासारखे ‘वेडे’च नक्षलवादाच्या वेडाला मूठमाती देऊ शकतात.\nआय सॅल्यूट यू, सर\nसचिन जाधव, आयएएस, ओरिसा.\nसौजन्य - श्रावण मोडक.\nनर्मदा बचाव आंदोलन: एक संवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/global/newsweek-editors-out-chaos-us-media-96466", "date_download": "2018-10-24T01:49:38Z", "digest": "sha1:H4HQCIUBKIUQ45Z34ZPLK33KGE6H5BGX", "length": 14004, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "NewsWeek editors out Chaos at US Media 'न्यूजवीक'मध्ये गोंधळाचे वातावरण; संपादकांना तातडीने हटविले | eSakal", "raw_content": "\n'न्यूजवीक'मध्ये गोंधळाचे वातावरण; संपादकांना तातडीने हटविले\nमंगळवार, 6 फेब्रुवारी 2018\nन्यूयॉर्क : 'न्यूजवीक' या या प्रतिष्ठित डिजिटल पोर्टलचे मुख्य संपादक आणि कार्यकारी संपादक यांना व्यवस्थापनाने तडकाफडकी राजीनामा देण्यास भाग पाडल्याच्या वृत्ताने अमेरिकेतील माध्यम विश्‍वात खळबळ उडाली आहे. त्यातच, 'न्यूजवीक'च्या न्यूयॉर्क कार्यालयातील कर्मचाऱ्यांना 'आजचे काम थांबवा आणि घरी जा' अशा सूचना मिळाल्याने कर्मचारीही अस्वस्थ झाले आहेत.\nन्यूयॉर्क : 'न्यूजवीक' या या प्रतिष्ठित डिजिटल पोर्टलचे मुख्य संपादक आणि कार्यकारी संपादक यांना व्यवस्थापनाने तडकाफडकी राजीनामा देण्यास भाग पाडल्याच्या वृत्ताने अमेरिकेतील माध्यम विश्‍वात खळबळ उडाली आहे. त्यातच, 'न्यूजवीक'च्या न्यूयॉर्क कार्यालयातील कर्मचाऱ्यांना 'आजचे काम थांबवा आणि घरी जा' अशा सूचना मिळाल्याने कर्मचारीही अस्वस्थ झाले आहेत.\nयेत्या 17 फेब्रुवारीला 85 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या 'न्यूजवीक'मध्ये गेल्या काही महिन्यांपासून बदलांची प्रक्रिया सुरू आहे. ३१ डिसेंबर २०१२ नंतर 'न्यूजवीक'ने छापील आवृत्ती बंद करून डिजिटल मीडियावर लक्ष केंद्रीत केले. 'न्यूजवीक मीडिया ग्रुप'चे अध्यक्ष एटिन युझॅक आणि कंपनीच्या आर्थिक संचालिका मरियन किम या दोघांनीही राजीनामा दिला होता. गेल्या महिन्यात मॅनहॅटनच्या जिल्हा प्रशासकांनी 'न्यूजवीक'च्या कार्यालयावर छापे टाकले होते. यासंदर्भात 'न्यूजवीक'मध्येच प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, 'न्यूजवीक मीडिया ग्रुप'मधील आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती. ही बातमी प्रसिद्ध करणारी वरिष्ठ बातमीदार सेलिस्टे काट्‌झ यांनाही व्यवस्थापनाने राजीनामा देण्यास सांगितले.\n'न्यूजफीड'चे 'चीफ कन्टेंट ऑफिसर' डॅयन कॅन्डप्पा यांच्याबाबतही काट्‌झ यांनी एक वादग्रस्त विषय प्रसिद्ध केला होता. 'न्यूजवीक'मध्ये रुजू होण्यापूर्वी 'रॉयटर्स'मध्ये नोकरीला असताना कॅन्डप्पा यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले होते. काट्‌झ यांनी हा विषय समोर आणल्यानंतर 'न्यूजवीक'ने एका त्रयस्थ कायदाविषयक काम करणाऱ्या संस्थेला अंतर्गत चौकशी करण्याची जबाबदारी सोपविली होती.\n'सीएनएन'च्या वृत्तात नमूद केल्याप्रमाणे 'न्यूजवीक'च्या अनेक कर्मचाऱ्यांनी इतरत्र संधी शोधण्यास सुरवात केली आहे. व्यवस्थापनाने ज्या पद्धतीने ही परिस्थिती हाताळली, त्याचा निषेध म्हणून वरिष्ठ लेखक मॅथ्यू कूपर यांनीही राजीनामा दिला आहे.\nविविध स्रोतांमधून मिळालेल्या माहितीनुसार, 'इंटरनॅशनल बिझनेस टाईम्स'च्या संपादक नॅन्सी कूपर यांच्याकडे 'न्यूजवीक'ची तात्पुरती जबाबदारी देण्यात आली आहे.\n#MeToo तील नावे वाचून धक्का : रेहमान\nमुंबई : लैंगिक अत्याचाराबद्दल #MeToo हिमेतून बोलण्यास महिला पुढे येऊ लागल्या असून, मनोरंजन आणि प्रसिद्धिमाध्यमांमधील अनेक दिग्गजांचे नाव यात आले आहे...\nतपाससंस्था आणि नियामक संस्था यांनी व्यवस्था निर्दोषपणे चालावी, यासाठी कुंपणाप्रमाणे काम करणे अपेक्षित असते. पण ही कुंपणेच कुजलेली असतील तर...\nसीबीआय वादात पंतप्रधानांचा हस्तक्षेप\nनवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागात (सीबीआय) क्रमांक एक आणि क्रमांक दोनच्या अधिकाऱ्यांमध्ये जुंपलेले भांडण चव्हाट्यावर आले आहे. यामुळे सरकारची...\n#MeToo सिंबायोसिस संस्थेतील दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुणे - सिंबायोसिस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशनमधील (एससीएमसी) आजी-माजी विद्यार्थ्यांनी ‘MeToo’चळवळीअंतर्गत काही प्राध्यापकांवर आरोप केले...\n#MeToo चळवळीतंर्गत सिंबायोसिसचे दोन प्राध्यापक निलंबित\nपुणे : सिंबायोसिस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशनमधील (एससीएमसी) आजी-माजी विद्यार्थ्यांनी #MeToo चळवळीतंर्गत काही प्राध्यापकांवर आरोप केले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6/", "date_download": "2018-10-24T00:42:47Z", "digest": "sha1:C7I4OE3622GBOUHQEZ67UE3IPDBZEJGJ", "length": 17005, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "‘केजरीवाल कामात झिरो, आंदोलनात हिरो’ – मुख्तार अब्बास नक्वी - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना…\nयुतीचा लवकर निर्णय घ्या; अन्यथा लोकसभा विधानसभा निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याची …\nमहापालिका निवडणुकीत जनतेने कानफटवले, तरीही बारणेंना दुसऱ्यांदा खासदार होण्याची स्वप्ने पडताहेत;…\nप्रश्न पिंपरी-चिंचवडच्या पाण्याचा; विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ठरवले चोर\nडीजे वाजण्यावरील बंदी तूर्तास हटवणार नाही- उच्च न्यायालय\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा…\nपिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना\nवाल्हेकरवाडीतील डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nपिंपळेनिलखमध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे…\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना…\nचाकण जवळील काळूस येथे विष प्राशन करून ५० वर्षीय इसमाची आत्महत्या\nनिगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न\nदिघीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू\nचाकण येथील रबर कंपनीचे दोन बँक अकाऊंट हॅक; ४० लाखाची रक्कम…\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले…\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव…\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही…\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका –…\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मुलासह १८ जणांना जन्मठेप\nआमच्या संयमाचा अंत पाहू नका, भारताला मोठा पलटवार झेलावा लागेल –…\nमोदी माझे मित्र आहेत आणि भारतावर माझ प्रेम आहे – डोनाल्ड…\nनीरव मोदीच्या बहिणीविरोधातही इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस\nनेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ७ प्रवाशी बेपत्ता\nHome Desh ‘केजरीवाल कामात झिरो, आंदोलनात हिरो’ – मुख्तार अब्बास नक्वी\n‘केजरीवाल कामात झिरो, आंदोलनात हिरो’ – मुख्तार अब्बास नक्वी\nनवी दिल्ली, दि.१८ (पीसीबी) – आयएएस अधिकाऱ्यांच्या संपाबाबत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच ओढू पाहणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी निशाणा साधला आहे. केजरीवाल हे काम करण्यामध्ये झिरो आणि धरणे करण्यात हिरो आहेत. करायचे तर काहीच नाही पण धरायचे सर्व काही, असा टोला त्यांनी केजरीवाल यांना लगावला. केजरीवाल हे नायब राज्यपालांच्या कार्यालयात मागील आठवड्यापासून धरणे आंदोलनास बसले आहेत. रविवारी आपच्या हजारो कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाला घेराव घालण्यासाठी मोर्चा काढला होता. परंतु, पोलिसांनी तो रोखला होता. हा धागा पकडूनच नक्वी यांनी केजरीवाल यांच्यावर टीका केली.\n‘करने मे झिरो, धरने में हिरो, करना कुछ नही धरना सब कुछ’, हीच त्यांची प्रवृत्ती आहे. दिल्लीतील लोकांचा विश्वास ते धुळीस मिळवत आहेत, अशा शब्दांत नक्वी यांनी केजरीवाल यांच्यावर टीका केली. दरम्यान, रविवारी आपच्या कार्यकर्त्यांचा मंडी हाऊसपासून पंतप्रधान निवासस्थानाकडे मोर्चा निघाला होता. पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. त्यामुळे तो मध्येच अडवण्यात आला. तत्पूर्वी पोलिसांनी मंडी हाऊस येथे येणार मेट्रो मार्ग बंद केला होता तसेच ठिकठिकाणी बॅरिकेट्सही लावले होते.\nतत्पूर्वी, आयएएस अधिकाऱ्यांच्या संघटनेने एकही अधिकारी संपावर नसून सर्वजण कामावर असल्याचे पत्रकार परिषदेतून स्पष्ट केले. राजकारणात आम्हाला बळीचा बकरा बनवला जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता.\nPrevious articleदिल्लीत मोठा घातपात घडवून आणण्याचे षड्यंत्र; सतर्कतेचे आदेश\nNext articleमुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nराहुल गांधींचे नाव पंतप्रधानपदासाठी काँग्रेस घोषित करणार नाही – पी. चिदंबरम\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना...\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \nमहाआघाडीत मला झुकते माप द्यावे; मनसे आमदार सोनवणेंची अजित पवारांकडे मागणी...\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nउद्धव ठाकरे, आधी बाळासाहेबांचे स्मारक बांधा, मग राम मंदिर – नारायण...\nअखेर आशिष देशमुख यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nपेट्रोल-डिझेल अडीच रुपयांनी स्वस्त\nसिद्धू यांचा शिरच्छेद करणाऱ्यास पाच लाखांचे बक्षीस देणार – बजरंग दल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/harivamsh/harivamsh02-01.htm", "date_download": "2018-10-24T00:30:44Z", "digest": "sha1:VRASMJXLQPV62EK5VJ7WYV5H72PYS6XK", "length": 23747, "nlines": 180, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीहरिवंशपुराणे - विष्णुपर्व - प्रथमोऽध्यायः", "raw_content": "\nनारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् \nदेवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् ॥\nज्ञात्वा विष्णुं क्षितिगतं भागांश्च त्रिदिवौकसाम् \nविनाशशंसी कंसस्य नारदो मथुरां ययौ ॥ १ ॥\nप्रेषयामास कंसस्य दूतं स मुनिपुङ्‌‍गवः ॥ २ ॥\nस दूतः कथयामास मुनेरागमनं वने \nस नारदस्यागमनं श्रुत्वा त्वरितविक्रमः ॥ ३ ॥\nनिर्जगामासुरः कंसः स्वपुर्या पद्मलोचनः \nस ददर्शातिथिं श्लाघ्यं देवर्षिं वीतकल्मषम् ॥ ४ ॥\nतेजसा ज्वलनाकारं वपुषा सूर्यवर्चसम् \nसोऽभिवाद्यर्षये तस्मै पूजां चक्रे यथाविधि ॥ ५ ॥\nआसनं चाग्निवर्णाभं विसृज्योपजहार सः \nनिषसादासने तस्मिन् स वै शक्रसखो मुनिः ॥ ६ ॥\nउवाच चोग्रसेनस्य सुतं परमकोपनम् \nपूजितोऽहं त्वया वीर विधिदृष्टेन कर्मणा ॥ ७ ॥\nगते त्वेवं मम वचः श्रूयतां गृह्यतां त्वया \nअनुसृत्य दिवोलोकानहं ब्रह्मपुरोगमान् ॥ ८ ॥\nगतः सूर्यसखं तात विपुलं मेरुपर्वतम् \nसनन्दवनं चैव दृष्ट्‍वा चैत्ररथं वनम् ॥ ९ ॥\nआप्लुतं सर्वतीर्थेषु सरित्सु सह दैवतैः \nदिव्या त्रिधारा दृष्टा मे पुण्या त्रिपथगा नदी ॥ १० ॥\nस्मरणादेव सर्वेषामंहसां या विभेदिनी \nउपस्पृष्टं च तीर्थेषु दिव्येषु च यथाक्रमम् ॥ ११ ॥\nदृष्टं मे ब्रह्मसदनं ब्रह्मर्षिगणसेवितम् \nदेवगन्धर्वनिर्घोषैरप्सरोभिश्च नादितम् ॥ १२ ॥\nसोऽहं कदाचित् देवानां समाजे मेरुमूर्धनि \nसंगृह्य वीणा संसक्तामगच्छं ब्रह्मणः सभाम् ॥ १३ ॥\nदिव्यासनगतान् देवानपश्यं सपितामहान् ॥ १४ ॥\nतत्र मन्त्रयतामेवं देवतानां मया श्रुतः \nभवतः सानुगस्यैव वधोपायः सुदारुणः ॥ १५ ॥\nतत्रैषा देवकी या ते मथुरायां लघुस्वसा \nयोऽस्यां गर्भोऽष्टमः कंस स ते मृत्युर्भविष्यति ॥ १६ ॥\nदेवानां स तु सर्वस्वं त्रिदिवस्य गतिश्च सः \nपरं रहस्यं देवानां स ते मृत्युर्भविष्यति ॥ १७ ॥\nततस्ते तन्महद्‍भूतं दिव्यं च कथयाम्यहम् ॥ १८ ॥\nश्लाघ्यश्च स हि ते मृत्युर्भूतपूर्वश्च तं स्मर \nयत्‍नश्च क्रियतां कंस एवक्या गर्भकृन्तने ॥ १९ ॥\nएषा मे द्वद्‌गता प्रीतिर्यदर्थं चाहमागतः \nभुज्यन्तां सर्वकामार्थाः स्वस्ति तेऽस्तु व्रजाम्यहम् ॥ २० ॥\nइत्युक्त्वा नारदे याते तस्य वाक्यं विचिन्तयन् \nजहासोच्चैस्ततः कंसः प्रकाशदशनश्चिरम् ॥ २१ ॥\nप्रोवाच सस्मितं चैव भृत्वानामग्रतः स्थितः \nहास्यः खलु स सर्वेषु नारदो न विशारदः ॥ २२ ॥\nनाहं भीषयितुं शक्यो देवैरपि सवासवैः \nआसनस्य शयानो वा प्रमत्तो मत्त एव च ॥ २३ ॥\nयोऽहं दोर्भ्यामुदाराभ्यां क्षोभयेयं धरामिमाम् \nकोऽस्ति मां मानुषे लोके यः क्षोभयितुमुत्सहेत् ॥ २४ ॥\nनृपक्षिपशुसंघानां करोमि कदनं महत् ॥ २५ ॥\nआज्ञाप्यतां हयः केशी प्रलम्बो धेनुकस्तथा \nअरिष्टो वृषभश्चैव पूतना कालियस्तथा ॥ २६ ॥\nअटध्वं पृथिवीं कृत्स्नां यथेष्टं कामरूपिणः \nप्रहरध्वं च सर्वेषु येऽस्माकं पक्षदूषकाः ॥ २७ ॥\nगर्भस्थानामपि गतिर्विज्ञेया चैव देहिनाम् \nनारदेन हि गर्भेभ्यो भय नः समुदाहृतम् ॥ २८ ॥\nभवन्तो हि यथाकामं मोदन्तां विगतज्वराः \nमां च वो नाथमाश्रित्य नास्ति देवकृतं भयम् ॥ २९ ॥\nस तु केलिकिलो विप्रो भेदशीलश्च नारदः \nसुश्लिष्टानपि लोकेऽस्मिन् भेदयँल्लभते रतिम् ॥ ३० ॥\nकण्डूयमानः सततं लोकानटति चञ्चलः \nघटमानो नरेन्द्राणां तन्त्रैवराणि चैव हि ॥ ३१ ॥\nएवं स विलपन्नेव वाङ्‌‍मात्रेणैव केवलम् \nविवेश कंसो भवनं दह्यमानेन चेतसा ॥ ३२ ॥\nइति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे विष्णुपर्वणि\nनारदागमने कंसवाक्ये प्रथमोऽध्यायः ॥ १ ॥\nनारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् \nदेवीं सरस्वतीं चैव ततो जयमुदीरयेत् ॥ १ ॥\nवैशंपायन सांगतात : - भगवान् विष्णु व इतर देवांचे अंश हे अवतार धरून मृत्युलोकीं गेले. हें समजतांच कंसाला त्याचे भावी मृत्यूविषयीं बातमी देण्याच्या हेतूनें नारदमुनि स्वर्गातून मथुरानगरीच्या बाहेरील बागांत उतरले; व तेथून त्यांनीं उग्रसेनाचा पुत्र कंस याजकडे दूत पाठविला. त्यानें नारदमुनि उपवनांत उतरले आहेत म्हणून कंसाला सांगितलें. नारदागमनाची वार्ता ऐकतांच तो विशाल नेत्रांचा असुर कंस जलद पावलानें आपल्या नगरींतून बाहेर पडला. उपवनांत येतांच, स्वरूपानें अग्नीप्रमाणें, कांतीनें सूर्य, असे निष्कलंक व सर्वास श्र्लाघ्य, ते देवर्षि नारद त्याचे दृष्टीस पडले. त्यांस पाहातांच वंदन व यथाविधी पूजन करून त्यांस बसण्याकरितां अग्नितुल्य उज्ज्वल असें आसन त्यानें दिलें. नंतर इंद्रमित्र नारद त्या आसनावर बसले व उग्रसेनाच्या त्या परमकोपिष्ट पुत्रास म्हणाले, \"हे वीरा, माझें यथाविधी पूजन करून तूं मला संतुष्ट केलें आहेस, त्या अर्थी तुझे हिताची गोष्ट मला सांगणे आलें. करितां ती गोष्ट ऐकून तूं मनांत बाळग.\"\n\" या वेळी मीं ब्रह्मलोक व प्रमुख स्वर्गातील बहुतेक सर्व लोक फिरत फिरत इंद्राचे नंदनवन तसेंच कुबेराचें चित्ररथवन पाहात सूर्याचा प्रिय मित्र जो विशाल मेरुपर्वत त्याप्रत प्राप्त झालों. वाटेंत ज्या ज्या नद्या व तीर्थें लागलीं त्यांत इतर देवतांसह मीं स्नानें केली. वाटेत, स्मरणानेंच सर्व पातकांचा उच्छेद करणारी व तीन धारांनीं वाहणारी पवित्र गंगानदी मला लागली; तिचें व अन्य तीर्थांचेंही क्रमाक्रमानें उपस्पर्शन करीत करीत मी ब्रह्मलोकीं आलों. तेथें ब्रह्मर्षींचे थवेचे थवे असन गंधर्वांचीं सुस्वर गायनें, व अप्सरांची नर्तनें सर्वत्र चालू होतीं. मेरु पर्वतावर असतांना मी एक दिवस माझी वीणा नीट सुरावर लावून देवांचा समाज जमला होता तेथें गेलों. तेथें दिव्यासनावर बसलेले, नानारत्नांनीं भूषित व पांढरी शुभ्र पागोटीं घातलेले असे देवगण ब्रह्मदेवासह जमलेले दृष्टीस पडले. हळूच ऐकतों तों त्यांचीं खलबतें चाललीं होतीं, व त्यांचा मतलब तुझ्या अनुचरांसह तुझा वध मोठ्या जहाल उपायांनीं करावयाचा असा होता. त्यांतला मुख्य भाग म्हटला म्हणजे तुझी देवकी जी धाकटी बहीण मथुरेंत आहे तिचे पोटीं जो आठवा गर्भ निपजेल तो तुझा काळ होणार. कारण, हा आठवा गर्भ' म्हणजे सामान्य नव्हे. तो सर्व देवांचें मुख्य निधान, स्वर्गाचा आधार, सर्व वेदांचें गुह्य, देवांस स्वर्ग किंवा मोक्ष वाटेल तें देणारा, व केवळ आपले आपणच उत्पन्न होणारा, असा आहे. असो, आतां मी तुला एक महत्वाची गोष्ट सांगतों. ती अशी कीं, असल्या पुरुषाचे हातून तूं मरणे ही गोष्ट एका अर्थी तुला भूषणावहच आहे. हेंही ठरून चुकलें आहे. तथापि, 'श्वास तो आस’म्हणून म्हण आहे. त्याप्रमाणें स्वरक्षणाचा प्रयत्न केलाच पाहिजे. तर माझे मतें तूं देवकीचे गर्भ छाटण्याचा यत्न सुरू ठेव. म्हणजे कदाचित् अरिष्ट टळेलही. मी इतके दूर तंगड्यातोड करीत आलों याला केवळ कारण म्हणजे तुजवरील माझें प्रेमच होय. करितां सावध रहा, आणि आनंदाने यथेच्छ सुखविलास भोग. असो; तुझे कल्याण असो; आतां मी जातो.\"\nयाप्रमाणें सांगून नारदमुनि गेल्यावर त्यांचे शब्दांचा विचार करीत असतांना तो कंसासुर दांताड्या बाहेर काढून कोण वेळचा मोठमोठ्यानें हसतच सुटला. नंतर आपल्या नोकरांच्या पुढें उभा राहून व किंचित् स्मित करून म्हणाला, \"अरे, हा नारद म्हणजे कांहीं अट्टलांतला नव्हे. सर्व देवांचें खेळणें आहे; ते मौजेखातर त्याला कांहीं तरी थाप देतात, आणि हें वेडें ती खरी समजून घाबरून जातें. त्याला बापड्याला काय ठाऊक कीं, हा कंस आपल्या या दोन विशाल बाहुंचे बलानें ही सर्व पृथ्वी हालवून सोडील; व निजला असो, बसला असो, शुद्धीवर असो किंवा गाफिल असो, कोणत्याही स्थितींत इंद्रासह सर्व देव येऊन पडले तरी डरणार नाहीं. या मृत्युलोकांत तर माझे वाटेस जाण्याची कोणाची छाती नाहींच. शिवाय म्हणावे आजपासून आतां हीच प्रतिज्ञा कीं देव, तसेंच त्यांचे अनुयायी, मग ते मनुष्य, पशु, पक्षी, कोणीही असोत, सर्वांचें काण्डात काढितों. बरें आहे. दूतहो, आपले केशी, प्रलंब, धेनुक, अरिष्ट, वृषभ, पूतना, कालियप्रभृति मंडळीला माझी आज्ञा सांगा कीं, वाटेल तशी रूपें घेऊन तुम्ही सर्व पृथ्वीभर यथेच्छ भ्रमण करा; वर आमचे जे म्हणून प्रतिपक्षी आढळतील त्यांस हाणून पाडा. शिवाय नारदानें गर्भापासून मला भय सांगितलें असल्यानें स्त्रियांचे गर्भाचीही तपासणी ठेवीत चला. मी तुमचा मालक असल्यावर देवांचें देखील तुम्हांला भय नाहीं. करितां तुम्ही निश्चिंत चैन उडवा, व वाटेल तशी दंगल चालूं द्या. मला त्या नारदाचे कांहीं खरें वाटत नाहीं. तो बेटा नसेल तेथें खाजवून खरूज काढील; त्याला चैनच पडत नाहीं. कोणी किती दाट गट्टीचे मित्र असतना, या बेट्याला चहाड्या करून त्यांच्यांत वैर पाडल्याशिवाय जेवणच गोड लागत नाहीं, असला हा कलहप्रिय ब्राह्मण आहे. मोठा हूड, वारा मुलूख पालथे घालून राजे लोकांत नसती कळ लावून तंटे उभे करील. हा स्वभावच याचा. तेव्हां त्याचें बोलणे विशेष जमा धरण्यासारखें कोणी समजू नये; व निर्भय असावें.\"\nयाप्रमाणे अंतर्यामीं संतापानें लाल होऊन जाऊन व बाह्यतः वरीलप्रमाणें तोंडाची वटवट करीत करीत तो कंस आपले मंदिरांत गेला.\nइति श्रीमहाभारते खिलेषु विष्णुपर्वणि\nनारदागमनं नाम प्रथमोऽध्यायः ॥ १ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://sharyat.com/14/01/%E0%A5%AE%E0%A5%A8-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5/", "date_download": "2018-10-24T00:34:03Z", "digest": "sha1:M2JDXA5AP6ETHV4JG6I4Q3H7CXQQLHEY", "length": 10138, "nlines": 77, "source_domain": "sharyat.com", "title": "८२ वर्षांच्या ‘रिव्हॉल्वर दादी’ जगातील सर्वात ज्येष्ठ महिला शार्पशूटर.", "raw_content": "\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा.\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n८२ वर्षांच्या ‘रिव्हॉल्वर दादी’ जगातील सर्वात ज्येष्ठ महिला शार्पशूटर.\n८२ वर्षांच्या चंद्रा तोमर यांच्यासाठी त्यांचे वय हा केवळ एक अंक राहिला आहे. त्या लोकप्रिय आहेत त्या ‘रिव्हॉल्वर दादी’ म्हणूनच. शूटींग या क्रीडा प्रकारात चंद्रो यांनी आतापर्यंत सुमारे २५पदके पटकावली आहेत. त्या जगातील एकमेव सर्वात ज्येष्ठ शार्पशूटर आहेत.\nचंद्रो मुळच्या जोहरी गावातील, जे बागपत या उत्तरप्रदेशातील जिल्ह्यात आहे. सहा जणांची आई आणि १५जणांची आज्जी असलेल्या या क्रीडापटूने वयाच्या ६५व्या वर्षी शिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्यांच्या नातीला जोहरी येथे रायफल क्लब मध्ये प्रवेश हवा होता. त्यावेळी चंद्रो यांनी रेंजवर पिस्तुल हाती घेतले आणि लक्ष्यभेद प्रत्येकवेळी अचूकपणे केला. त्यामुळे त्याचे सर्वांनाच अप्रूप वाटले.\nत्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. “ज्यावेळी मी पहिल्यांदाच माझे पिस्तुल चालविले,मी तरबेज झाले. आणि मी तेथे असलेल्यांना दाखवून दिले की माझे वय माझा अडथळा बनू शकत नाही. चंद्रो यांच्या या साहसाने इतर अनेक मुली आणि महिलांनाही धीर आला आणि त्यांनी या खेळासाठी गावात क्रांती घडवून आणली. आज तेथे २५ महिला आहेत ज्या घराच्या चार भिंतीबाहेर पारंपारिक जबाबदा-या आणि रितीभाती बाजुला ठेऊन आल्या आहेत आणि रायफल क्लब मध्ये प्रशिक्षण घेत आहेत.\n२०१०मध्ये चंद्रो यांच्या कन्या सिमा यांनी रायफल आणि पिस्तुल या क्रीडा प्रकारात पहिले महिलांचे जागतिक पदक हस्तगत केले. त्यांची नात नितू सोळंकी यांनी देखील हंगेरी आणि जर्मनी येथील जागतिक शूटींग स्पर्धेत भाग घेतला होता.\nप्रकाशी तोमर या ७७वर्षांच्या चंद्रो यांच्या नणंदेनेही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवले आहे आणि त्याही काही कमी नाहीत. “ त्यांनी एकदा उपअधिक्षक पोलीस यांनाही हरविले आणि त्यानंतर त्या अधिका-याने दीक्षांत समारंभात त्यांच्या समोर येऊन प्रदर्शन करण्यास नकार देत सांगितले की, एका ज्येष्ठ महिलेने त्यांचा पराभव केला आहे.” नितू शेरॉन म्हणाल्या. ज्या भारतीय क्रीडा प्रधिकरणाच्या प्रशिक्षिका आहेत.\n← दगडालाही पाझर फोडणारी घटना…….अशी वेळ कोणत्याच मात्यापित्यावर येऊ नये. आणि बापासमोर मला खाऊ दया ,थंडी वाजते -जवळ घ्या म्हणत.. दक्ष ‘ ने सोडला प्राण \nसंसाराची गाडी चालवण्यासाठी मुंबईच्या रस्त्यांशी मैत्री करणारी कविता \nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप 19/02/2018\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा. 18/02/2018\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n२० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या. आर आर आबांची ही दोन रुपं एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं. 18/02/2018\nसागर कारंडे ने घेतलं मुंबईत स्वतःच घर या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा \nकाळे अंडे देणारी आणि काळ्या रक्ताची कडकनाथ कोंबडी किंमत आहे तब्बल २००० रुपये 18/02/2018\nमुंबईमधील आणि इतर मोठ्या शहरांतील इमारतीमध्ये का नसतो १३ वा मजला. . बघा काय आहे नक्की 18/02/2018\n*** गरुड व्हा, बगळा होऊ नका पॉवर ऑफ चॉइस 16/02/2018\nKuldeep on मराठी माणूस उद्योगामध्ये कमी कुठे पडतो \nJalindar Kisan Bhoir on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nAmrut khemnalkar on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nsachin on प्रिय मित्रानो, लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख नक्की वाचा\nSandip sathe on आजचे राशिभविष्य बघा काय म्हणतेय तुमची रास….कुंभ राशी वाल्यांनी आवर्जून बघाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/maharashtra/funeral-ncp-leader-vasant-davkhare/", "date_download": "2018-10-24T02:01:47Z", "digest": "sha1:SI5JY6Z4NCPDPXB2S2GZ3EHRVVANANU4", "length": 23382, "nlines": 392, "source_domain": "www.lokmat.com", "title": "बुधवार २४ ऑक्टोबर २०१८", "raw_content": "\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nसिलसिला बदलते रिश्तों का या मालिकेत दृष्टी धामी घेतेय या गोष्टीवर मेहनत\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n#MeToo: आलोकनाथ आणि साजिद खानला ‘मी टू’ प्रकरणी नोटीस\nरुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेला लेटमार्क\nतरुणींनो, व्हॉट्सअ‍ॅपवर डीपी ठेवताना सावधान\nसुरेंद्र गडलिंग यांच्यावरील आरोपपत्रावर आज फैसला\nशिल्पा शिंदेला लागली मोठी लॉटरी, मिळाला हा मोठा चित्रपट\n#MeToo : संजना सांघीने केला सुशांत सिंग राजपूतचा बचाव म्हणे, असे काही घडलेच नाही\n#MeToo: अजय देवगणने केली आपल्या मेकअप आर्टिस्टची हकालपट्टी\nकरिश्मा कपूरचे झाले पुन्हा एकदा ब्रेकअप\nसुभाष कपूर यांच्या जागी ‘हा’ दिग्दर्शक सांभाळणार ‘मुघल’च्या दिग्दर्शनाचा जिम्मा\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\n पार्टनरच्या Hug करण्याच्या पद्धतीवरुन ओळखा तुमचं रिलेशन\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nझणझणीत, तर्रीबाज कोल्हापूरची ठसकेदार मिसळ\n'या' ३ गोष्टींचा लैंगिक जीवनावर होतो वाईट परिणाम\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nAll post in लाइव न्यूज़\nठाणे : वसंतराव डावखरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार\nविधानपरिषदेचे माजी उप सभापती वसंतराव डावखरे यांच्या पार्थिवावर आज दुपारी येथील जवाहरबाग स्मशानभूमीत शासकीय इतमामामात अंत्यसंस्कार करण्यात आले.\nयावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , विधानपरिषदेचे उप सभापती माणिकराव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण तसेच राजकीय नेते, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.\nयावेळी जगन्मित्र हरपला अशा भावपूर्ण शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.\nस्मशानभूमीत त्यांचे पुत्र प्रबोध आणि आमदार निरंजन डावखरे यांनी विधिवत त्यांच्या पार्थिवास अग्नी दिला.\nयावेळी पोलीस दलातील जवानांनी हवेत गोळीबाराच्या फैरी झाडून त्यांना अखेरची मानवंदना दिली.\nदरम्यान आज सकाळी स्व. वसंतराव डावखरे यांचे पार्थिव मुंबईहून ठाण्यातील हरिनिवास भागातील गिरीराज हाईट्स येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले.\nयावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर, पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांनी पुष्प वाहून त्यांना श्रद्धांजली वाहिली.\nयावेळी अनेक राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते, ठाण्यातील आमदार, लोकप्रतिनिधी यांनी एकच गर्दी केली होती. यानंतर त्यांची अंत्ययात्रा प्रमुख मार्गावरून निघून स्मशानभूमीत पोहोचली.\nवसंत डावखरे वसंत डावखरे यांचं निधन\nGanesh Visarjan 2018 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या\nGanesh Chaturthi 2018: 'गणपती घराघरात - गणपती मनामनात'\nराजकीय नेत्यांच्या घरी गणरायाचं आगमन\n'गोविंदा रे गोपाला, यशोदेचा नंदलाला'\nमहाराष्ट्राच्या डॉक्टरांचे 'केरळ हेल्थ मिशन' फत्ते ...\nRaksha Bandhan Special : नाशिकमध्ये अडीच लाख रुपयांची राखी\nMaratha Reservation Protest : आरक्षणासाठी राज्यभर मराठा समाजाचं आंदोलन\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\nलोकलला बसवा स्वयंचलित दरवाजे\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\n''गोपीनाथरावांसाठी जागा सोडत होतो, आता सर्व जागा लढणार''\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराकेश अस्थाना प्रकरणात मोदींना एवढी गोडी का\nजायकवाडीत ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश\n२२ महिन्यांनंतर शिवस्मारकाच्या कामाचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/5976-jacqueline-fernandez-to-remake-madhuri-dixit-s-song-ek-do-teen", "date_download": "2018-10-24T01:45:03Z", "digest": "sha1:T24QMUI4UTHGNMLP5BBOPPXCK6D7SSZP", "length": 7004, "nlines": 139, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "'बागी 2' मध्ये, माधुरीच्या 'एक दो तीन' वर थिरकणार जॅकलीन फर्नांडिस - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n'बागी 2' मध्ये, माधुरीच्या 'एक दो तीन' वर थिरकणार जॅकलीन फर्नांडिस\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nटायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांचा आगामी 'बागी 2' सिनेमा सध्या जोरदार चर्चेत आहे. या सिनेमात जॅकलीन फर्नांडिस 'एक दो तीन' या माधुरी दीक्षितच्या सुपरहीट गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. तेजाब सिनेमामधील हे गाणं रिबूट केलं जात आहे.\nया गाण्यातील जॅकलीनचा लूक समोर आला असून, जॅकलीनचा ड्रेस प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केला आहे. हा ड्रेस 'एक दो तीन' या गाण्यातील माधुरीच्या ड्रेससारखा कलरफूल असून जॅकलीनच्या ड्रेसमध्ये थोडा बदल केला आहे. एका मुलाखतीत जॅकलीन म्हणाली होती की,“माधुरीसारख्या लिजंडच्या गाण्यावर पुन्हा डान्स करणं माझ्यासाठी अवघड काम होतं. आम्ही जुन्या गाण्याला मॅच करण्याचा प्रयत्न करत नाही. माधुरीसारखा डान्स कोणीही करु शकत नाही. हा आमच्याकडून माधुरीला सलाम आहे.\"\nमाधुरीचे हे गाणे 80 च्या दशकात प्रचंड लोकप्रिय ठरले होते. आता या गाण्याला जॅकलीन किती न्याय देते हे पाहणं औत्सुक्याचं असेल. 'बागी-2' हा, 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बागी'चा सीक्वेल असून हा सिनेमा 30 मार्च, 2018 रोजी प्रदर्शित होणार आहे.\nअभिनेत्री कंगना राणावतचे अजब आरोप...\n'पद्मावत' नंतर आता कंगनाच्या 'मणिकर्णिका'चा नंबर\nबॉलिवूडची ‘हवाहवाई’ काळाच्या पडद्याआड\nप्रियांका चोप्राची बॉलिवूड वापसी\n\"रक्ताने माखलेलं सॅनिटरी नॅपकिन घेऊन तुम्ही मंदिरात कसं जाणार\nप्रवीण तोगडियांनी केली नव्या पक्षाची स्थापना\nछ. शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात स्वित्झर्लंडच्या कलाकारांचा 'हा' सोहळा\nओला-उबर चालकांचा संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरुच...\nलग्नपत्रिकेवरुन रणवीर- दीपिका सोशल मीडियावर ट्रोल\nदिवाळीत फटाके फोडण्यास सशर्त परवानगी...\nPaytm च्या मालकाला ब्लॅकमेल, 'मास्टर प्लॅनर' अटकेत\n\"MIM प्रमाणेच आमचाही 'वंदे मातरम'च्या सक्तीला विरोध\nEVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%A6-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%93/", "date_download": "2018-10-24T01:09:52Z", "digest": "sha1:WSKJ7XKGMIMB6JLZMOED23WRZZXKY4ZA", "length": 16581, "nlines": 183, "source_domain": "pcbtoday.in", "title": "शरद पवारांकडून आगीत तेल ओतण्याचे काम; शिवसेना आमदारांची संतप्त प्रतिक्रिया - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना…\nयुतीचा लवकर निर्णय घ्या; अन्यथा लोकसभा विधानसभा निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याची …\nमहापालिका निवडणुकीत जनतेने कानफटवले, तरीही बारणेंना दुसऱ्यांदा खासदार होण्याची स्वप्ने पडताहेत;…\nप्रश्न पिंपरी-चिंचवडच्या पाण्याचा; विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ठरवले चोर\nडीजे वाजण्यावरील बंदी तूर्तास हटवणार नाही- उच्च न्यायालय\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा…\nपिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना\nवाल्हेकरवाडीतील डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nपिंपळेनिलखमध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे…\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना…\nचाकण जवळील काळूस येथे विष प्राशन करून ५० वर्षीय इसमाची आत्महत्या\nनिगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न\nदिघीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू\nचाकण येथील रबर कंपनीचे दोन बँक अकाऊंट हॅक; ४० लाखाची रक्कम…\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले…\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव…\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही…\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका –…\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मुलासह १८ जणांना जन्मठेप\nआमच्या संयमाचा अंत पाहू नका, भारताला मोठा पलटवार झेलावा लागेल –…\nमोदी माझे मित्र आहेत आणि भारतावर माझ प्रेम आहे – डोनाल्ड…\nनीरव मोदीच्या बहिणीविरोधातही इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस\nनेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ७ प्रवाशी बेपत्ता\nHome Maharashtra शरद पवारांकडून आगीत तेल ओतण्याचे काम; शिवसेना आमदारांची संतप्त प्रतिक्रिया\nशरद पवारांकडून आगीत तेल ओतण्याचे काम; शिवसेना आमदारांची संतप्त प्रतिक्रिया\nमुंबई, दि. ३० (पीसीबी) – भाजप पुरस्कृत खासदार नारायण राणे यांची मराठा आरक्षणप्रश्नी चर्चेत मध्यस्थी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे घटनादुरुस्तीचे विधान यावरुन शिवसेनेचे आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली. शरद पवार हे आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया आमदारांनी व्यक्त केली.\n‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना मंत्री आणि सर्व आमदारांची बैठक झाली. मुख्यमंत्री एकट्या नारायण राणेंना भेटतात कसे राणेंना मराठ्यांचा नेता होऊ देऊ नका, असे म्हणत शिवसेनेच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जर नारायण राणेंना भेटणार असतील, तर एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांना त्यांनी विश्वासात घेतले पाहिजे, अशी मागणी आमदारांनी यावेळी केली.\nदरम्यान, शरद पवारांची भूमिका संशयास्पद आहे, शरद पवार हे मराठ्यांच्या पेटलेल्या आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेना आमदारांनी बैठकीत दिली.\nPrevious articleहातगाडी, टपरी दंडाबाबत फेरविचार करू; आमदार महेश लांडगे, आझमभाई पानसरे यांचे आश्वासन\nNext articleशरद पवारांकडून आगीत तेल ओतण्याचे काम; शिवसेना आमदारांची संतप्त प्रतिक्रिया\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव ठाकरे\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही – शरद पवार\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका – उध्दव ठाकरे\nपैशांची कामे अडली की, सत्तेतून बाहेर पडण्याच्या धमक्या: राज ठाकरेंची शिवसेनेवर टीका\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना...\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \nमाझ्यावरील आरोप बिनबुडाचे; नाना पाटेकरांचे ‘सिंटा’कडे स्पष्टीकरण\nपोलीस शौर्याच्या आठवणीने पंतप्रधान भावूक; राष्ट्रीय पोलीस स्मारकाचे केले उद्घाटन\nपिंपरी-चिंचवडमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी; झाड कोसळून एकजण जखमी\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nपवारांच्या पाठिंब्यामुळे मी खासदार झालो हे धादांत खोटे-प्रकाश आंबेडकर\nरत्नाकर मतकरी, नवनाथ गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sena-congress-swabhimani-friendly-hatakanangale-26811", "date_download": "2018-10-24T01:08:32Z", "digest": "sha1:7FRU624S4A5L5GEZM23XVEJZP745ETLT", "length": 15990, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sena, Congress, swabhimani friendly in Hatakanangale हातकणंगलेत सेना, कॉंग्रेस, स्वाभिमानीत दोस्ताना | eSakal", "raw_content": "\nहातकणंगलेत सेना, कॉंग्रेस, स्वाभिमानीत दोस्ताना\nशुक्रवार, 20 जानेवारी 2017\nकोल्हापूर - भाजप- जनसुराज्य युतीला धोबीपछाड देण्यासाठी हातकणंगले तालुक्‍यात शिवसेना, कॉंग्रेस व स्वाभिमानी हे पक्ष एकत्र आणून मोट बांधण्याच्या घडामोडींना वेग आला आहे. या युतीला तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचीही पसंती असून नेत्यांनीही हिरवा कंदील दाखवल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते. अशी युती प्रत्यक्षात आकाराला आल्यास हातकणंगले तालुक्‍यात काटा लढती पाहण्यास मिळण्याचे संकेत मिळत आहेत.\nकोल्हापूर - भाजप- जनसुराज्य युतीला धोबीपछाड देण्यासाठी हातकणंगले तालुक्‍यात शिवसेना, कॉंग्रेस व स्वाभिमानी हे पक्ष एकत्र आणून मोट बांधण्याच्या घडामोडींना वेग आला आहे. या युतीला तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचीही पसंती असून नेत्यांनीही हिरवा कंदील दाखवल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते. अशी युती प्रत्यक्षात आकाराला आल्यास हातकणंगले तालुक्‍यात काटा लढती पाहण्यास मिळण्याचे संकेत मिळत आहेत.\nकुठलाच पक्ष स्वतःच्या ताकदीवर विजयापर्यंत पोचू शकत नसल्याचे लक्षात आल्याने व जनसुराज्यला बालेकिल्ल्यातच रोखण्यासाठी या तिन्ही पक्षांच्या युतीची मानसिकता तयार झाल्याचे समजते. कॉंग्रेस व स्वाभिमानीचा जनसुराज्य हा शत्रू आहे, तर सेनेला भाजपचे वाढते वर्चस्व कमी करायचे असल्यामुळे समान शत्रू या सूत्रावर ही युती करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. यासाठी भादोले व घुणकी जिल्हा परिषद मतदारसंघांत बैठकाही सुरू झाल्या असून यावर सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला आहे. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शिवाजी माने यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून, जनसुराज्यला रोखण्यासाठी आम्ही अशी गोळाबेरीज करत असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विचार न करता केवळ धनदांडग्यांनाच घेऊन राजकारण करण्याचे काम जनसुराज्य व भाजप करत आहे. याला विरोध म्हणून व शेवटच्या कार्यकर्त्याला न्याय मिळावा यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. सुरवातीला भादोले मतदारसंघात युतीसाठी चाचपणी झाली असून त्याला सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी होकार दिला आहे. खासदार राजू शेट्टी, आमदार सुजित मिणचेकर व माजी मंत्री जयवंतराव आवळे यांनाही भेटून शक्‍य झाल्यास तालुकाभर याच फॉर्म्युल्यानुसार लढण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.\nवारणा कारखान्याचे कार्यक्षेत्र असल्याने या भागात जनसुराज्यची ताकद चांगली आहे. त्यांच्या जोडीला आता भाजपचीही शक्ती असल्यामुळे या युतीबरोबर दोन हात करण्यासाठी आघाडीची मोट बांधणे हाच पर्याय असल्याचे समोर आल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तालुक्‍याच्या दक्षिण भागात शिवसेनेने चांगलाच जम बसविला आहे; तर कॉंग्रेस व स्वाभिमानीला मानणारा प्रत्येक गावात मतदार आहे. यामुळे या तिन्ही पक्षांची युती आकाराला आल्यास जनसुराज्य व भाजपसमोर कडवे आव्हान उभे राहील, अशी चर्चा तालुक्‍यात सुरू आहे.\nमित्रपक्षांना संपवणे हेच भापजचे धोरण असल्याचे आजपर्यंतच्या वाटचालीवरून दिसून आले आहे; तर जनसुराज्य हा आमचा पारंपरिक शत्रू आहे. यांना रोखण्यासाठी आम्ही शिवसेना, कॉंग्रेस, स्वाभिमानी युतीची तयारी सुरू केली आहे. या तिन्ही पक्षांच्या नेत्यांना भेटून लवकरच संयुक्त बैठकीचे आयोजन करणार आहे. याबाबत कार्यकर्तेही सकारात्मक असल्याने युती आकाराला येण्याचा विश्‍वास वाटतो.\nशिवाजीराव माने, सदस्य, जिल्हा नियोजन समिती, कार्यकर्ते, स्वाभिमानी पक्ष.\nशबरीमला मंदिर वाद फेरविचार याचिकांवर 13 नोव्हेंबरला सुनावणी\nनवी दिल्ली (पीटीआय) : शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले असून यासंबंधीच्या...\nभाजपला सत्तेपासून दूर ठेवा - आंबेडकर\nउस्मानाबाद - जनतेला मुस्लिमांची भीती दाखवत १८ पगड जातींना मनुवादी विचारांत कैद करून सत्ता कायम स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचे धोरण राष्ट्रीय स्वयंसेवक...\nमोदी सरकार भंपक - उद्धव ठाकरे\nलातूर - भाजपने गेल्या निवडणुकीत खोटे बोलून मते घेतली. सत्तेत बसल्यावरही ते वारंवार खोटेच बोलत आहेत. त्यात मी वाटेकरी होणार नाही. शिवसेनाप्रमुख...\nजायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यास शिवसेनेचा विरोध\nराजूर - जलसंपदा विभागाने मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणांतून 5.75 टीएमसी पाणी जायकवाडी धरणासाठी सोडण्याचा आदेश दिला आहे. त्याचा निषेध करत...\nनोकरीसाठी मांडला ‘खेळ’ प्रमाणपत्राचा...\nसातारा - १९९६-९७ कालावधीत सातारा जिल्ह्यात झालेल्या राज्यस्तरीय ग्रामीण क्रीडा हॉकी स्पर्धेत प्रतिनिधित्व न करताही तसे प्रमाणपत्र तत्कालीन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://tabi-sake.com/tabisake/hiraizumihanamaki/mr/", "date_download": "2018-10-24T01:11:34Z", "digest": "sha1:UG4EEM2N3ZWZXRR3IJ4MYD5GM2LELA5V", "length": 6881, "nlines": 183, "source_domain": "tabi-sake.com", "title": "Tabi-Sake Hiraizumi and Hanamaki | 旅酒", "raw_content": "\nतो एक वेळ इवाते दक्षिणेकडील भागात स्थित विद्यमान पर्यटन रिसॉर्ट आहे. उंचावरील अवशेष आणि Heian मुदत संपल्याच्या अस्तित्वात आहेत, आणि ते ऐतिहासिकदृष्ट्या एक अतिशय योग्य जागा आहे; अनेक ठिकाणी जग heritages नोंदणीकृत आहेत.\nコメント:श्रीमंत सुगंध, चपळ टॅप\nHiraizumi इवाते प्रांत स्थित आणि 2011 Chuson मंदिर व Motsu मंदिरात जागतिक वारसा म्हणून नोंदणी जात आशीर्वाद जमीन आणि ते परदेशातील परिणाम झाला तरी तयार करण्यात आले होते प्रसिद्ध आहे, ते जपानी संस्कृती परावर्तित इमारती आहेत , इतिहास, आणि विचारसारणी. सुमारे चालणे पर्यटक पर्यटन रिसॉर्ट्स म्हणून ओळखले ठिकाणी उपलब्ध आहेत. आपण अशा श्रीमंत हिरवा, लाल पाने, आणि हिमाच्छादित दृश्ये म्हणून निसर्ग विविध वैशिष्ट्ये आनंद घेऊ शकता.\nChuson मंदिर Chuson मंदिर, जागतिक वारसा म्हणून नोंदणी, Hieizan Enryakuji मंदिर Jikaku Daishi Ennin करून 850 मध्ये बांधले होते. Chuson मंदिर युद्ध आणि शांतता निवृत्तीची ठराव तयार करण्यात आले होते. विशेषत: Konjikido तो बांधले होते तेव्हा त्याच्या वैशिष्ट्य राहील की एक इमारत आहे. इमारत शत्रू किंवा नाही आशीर्वाद सर्व भूमी इच्छा आहे, आणि सोने प्रकाशतो, काटेकोरपणे अंमलबजावणी आणि काळजीपूर्वक तयार केला आहे.\nMotsuji मंदिर हे Motsu मंदिर पेक्षा अधिक सुंदर असायचा. तरी, पुनरावृत्ती आग इमारती खाली बर्न, राहिले मध्यभागी मोठा तलाव अजूनही Jōdō बाग एक वैशिष्ट्य आहे. या Jōdō बाग आणि केवळ beautifulness पण scholastically फार महत्वाचे जपान मध्ये सर्वात जुनी बाग मजकूर आधारित आहे.\nKinkei माउंटन Kinkei माउंटन जवळजवळ Motsu मंदिर आणि Chuson मंदिर मध्यभागी स्थित आहे. Hiraizumi रक्षण करण्यासाठी, तो एक सोनेरी चिकन त्याचे दफन करण्यात आले, आणि Chuson मंदिर आणि Motsu मंदिर सोबत जागतिक वारसा म्हणून नोंदणीकृत आहे असे म्हटले जाते. डोंगराच्या प्रवेशद्वार जवळ, Yoshitsune च्या पत्नी आणि मुलगी दफन आहेत, आणि अनेक प्रख्यात व, Hiraizumi प्रतीक जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%82/", "date_download": "2018-10-24T01:19:22Z", "digest": "sha1:5JIDEAY3JHJFAUAHUAX5UCC2XRAB553W", "length": 5670, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जिल्हा परिषदेतील होर्डिंग धोकादायक स्थितीत | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजिल्हा परिषदेतील होर्डिंग धोकादायक स्थितीत\nसातारा, दि.6 (प्रतिनिधी) – जिल्हापरिषदेच्या आवारात लावण्यात आलेले होर्डिंग मोडकळीस आले असून ते कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.\nपुण्यात शुक्रवारी मोठे होर्डिंग पडून चार जणांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा परिषदेच्या दुचाकी पार्किंगच्या कडेला लावण्यात आलेले होर्डिंग देखील धोकादायक स्थितीत असल्याचे निदर्शनास आले. त्या होर्डिंगच्या तीन पैकी एक खांब निकामी झाला आहे. तर त्यावर लावण्यात आलेला फ्लेक्‍स देखील फाटला आहे. अशा धोकादायक स्थितीत त्या होर्डिंगच्या खाली नागरिक बसताना दिसून येतायत. त्यामुळे ते होर्डिंग तात्काळ दुरुस्त अथवा न हटविल्यास त्याठिकाणी देखील मोठी दुर्घटना होण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअडुळपेठ येथे इनोव्हा कारने चौघांना उडवले : एक ठार\nNext articleकोरेगावच्या विकासासाठी प्रशासनाचे पूर्ण सहकार्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/node/26137", "date_download": "2018-10-24T01:50:37Z", "digest": "sha1:E7YJDKS4PZQMTS2H5FJSTAAWPBHAHNDM", "length": 5358, "nlines": 82, "source_domain": "www.manogat.com", "title": "तेजाब | मनोगत", "raw_content": "\nप्रेषक केदार पाटणकर (शनि., ०८/१०/२०१६ - ०७:५५)\nतेजाब हा सुमारे अठ्ठावीस वर्षांपूर्वी आलेला व गाजलेला चित्रपट एका वाहिनीवर नुकताच पाहिला. जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा आपल्यापैकी अनेकजण शाळेत असतील किंवा महाविद्यालयात असतील. माझ्याप्रमाणे, अनेकांनी हा चित्रपट वाहिनीवर अलीकडच्या काळात पाहिला असेल. माधुरी दीक्षितचे गाणे, अनिल कपूरची दमदार अदाकारी, किरणकुमारचा लोटिया पठाण हे लक्षात राहण्यासारखे होते.तसे पाहिले तर हीही एक नेहमीची सूडकथाच होती. नायक, नायिका, खलनायक.\nहा चित्रपट गाजण्यासारखाच होता, असे वाटते की फारसे काही गाजण्यासारखे नव्हते असे वाटते \nअनेक वर्षांनी हा चित्रपट पाहून कसे वाटते \nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nतेजाब प्रे. मराठीप्रेमी (सोम., १०/१०/२०१६ - १०:३६).\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ५ सदस्य आणि ६१ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/6419-dont-worry-be-happy-movie", "date_download": "2018-10-24T00:28:38Z", "digest": "sha1:3OGCEZ7VCXSWZB6LGNX773H4JAWUBB6H", "length": 4766, "nlines": 132, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "'डोण्ट वरी बी हॅप्पी'मध्ये होणार महत्वपूर्ण बदल - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n'डोण्ट वरी बी हॅप्पी'मध्ये होणार महत्वपूर्ण बदल\nपती-पत्नीचं नातं आणि जगण्यातला स्ट्रेस यावर भाष्य करणाऱ्या 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकाने मराठी रंगभूमीवर यशस्वी कामगिरी केलीय. या नाटकातील 'प्रणोती' एका नव्या रुपात लोकांसमोर येणार आहे.\nस्पृहाने गाजवलेल्या या भूमिकेला आता नवा चेहरा मिळणार असून, हा चेहरा नेमका कोणाचा असेल हे सध्या गुपित ठेवण्यात आले आहे.\n\"रक्ताने माखलेलं सॅनिटरी नॅपकिन घेऊन तुम्ही मंदिरात कसं जाणार\nप्रवीण तोगडियांनी केली नव्या पक्षाची स्थापना\nछ. शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात स्वित्झर्लंडच्या कलाकारांचा 'हा' सोहळा\nओला-उबर चालकांचा संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरुच...\nलग्नपत्रिकेवरुन रणवीर- दीपिका सोशल मीडियावर ट्रोल\nदिवाळीत फटाके फोडण्यास सशर्त परवानगी...\nPaytm च्या मालकाला ब्लॅकमेल, 'मास्टर प्लॅनर' अटकेत\n\"MIM प्रमाणेच आमचाही 'वंदे मातरम'च्या सक्तीला विरोध\nEVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%B2%E0%A4%B5/", "date_download": "2018-10-24T01:04:03Z", "digest": "sha1:G44MPLZFD3FLZU53GU27AA4WCBJEST4U", "length": 15402, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "छत्तीसगडमध्ये सात नक्षलवाद्यांना कंठस्नान - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना…\nयुतीचा लवकर निर्णय घ्या; अन्यथा लोकसभा विधानसभा निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याची …\nमहापालिका निवडणुकीत जनतेने कानफटवले, तरीही बारणेंना दुसऱ्यांदा खासदार होण्याची स्वप्ने पडताहेत;…\nप्रश्न पिंपरी-चिंचवडच्या पाण्याचा; विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ठरवले चोर\nडीजे वाजण्यावरील बंदी तूर्तास हटवणार नाही- उच्च न्यायालय\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा…\nपिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना\nवाल्हेकरवाडीतील डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nपिंपळेनिलखमध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे…\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना…\nचाकण जवळील काळूस येथे विष प्राशन करून ५० वर्षीय इसमाची आत्महत्या\nनिगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न\nदिघीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू\nचाकण येथील रबर कंपनीचे दोन बँक अकाऊंट हॅक; ४० लाखाची रक्कम…\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले…\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव…\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही…\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका –…\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मुलासह १८ जणांना जन्मठेप\nआमच्या संयमाचा अंत पाहू नका, भारताला मोठा पलटवार झेलावा लागेल –…\nमोदी माझे मित्र आहेत आणि भारतावर माझ प्रेम आहे – डोनाल्ड…\nनीरव मोदीच्या बहिणीविरोधातही इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस\nनेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ७ प्रवाशी बेपत्ता\nHome Desh छत्तीसगडमध्ये सात नक्षलवाद्यांना कंठस्नान\nछत्तीसगडमध्ये सात नक्षलवाद्यांना कंठस्नान\nरायपूर, दि. १९ (पीसीबी) – छत्तीसगडमधील दंतेवाडा- बिजापूर सीमेवरील जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत सात नक्षलवाद्यांचा कंठस्नान घालण्यात आले. मृतांमध्ये तीन महिला नक्षलींचा समावेश आहे.\nबिजापूर – दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेवर तिमिनार आणि पुसनर या गावांमध्ये नक्षलवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. गुरुवारी पहाटेपासून सुरक्षा दलांनी जंगलात शोधमोहीम सुरु केली. सकाळी सहाच्या सुमारास नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. घटनास्थळावर सात नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले असून यात तीन महिलांचा समावेश आहे. सुरक्षा दलांनी घटनास्थळावरुन शस्त्रसाठा जप्त केला आहे. यात चार रायफल, एका गनचा समावेश आहे. घटनास्थळी अजूनही चकमक सुरु असल्याचे समजते.\nPrevious articleआता दिरंगाई केल्यास मनपा बरखास्त करू; औरंगाबादच्या कचराप्रश्नी फडणवीसांचा उग्रावतार\nNext articleशेतकऱ्यांनी जनावरे रस्त्यावर आणावीत – राजू शेट्टी\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nराहुल गांधींचे नाव पंतप्रधानपदासाठी काँग्रेस घोषित करणार नाही – पी. चिदंबरम\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना...\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \nया कारणामुळे देशभरातील ५० कोटी मोबाइल ‘डिस्कनेक्ट’ होणार\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nआजारपणाला कंटाळून चिखली पोलिस ठाण्यातील हवालदाराची गळफास घेऊन आत्महत्या\nखडकीतील लष्करी रुग्णालयात मूकबधिर महिलेवर बलात्कार\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nबटमालूत सुरक्षा रक्षकांची दहशतवाद्यांशी चकमक; १ जवान शहीद\nकाही झाले तरी काँग्रेससोबत युती करणार नाही – मायावती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/harivamsh/harivamsh01-49.htm", "date_download": "2018-10-24T00:30:56Z", "digest": "sha1:7YHR72PZGPIOOT44CPPA6ZWZCTFM3VNK", "length": 23317, "nlines": 172, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीहरिवंशपुराण - हरिवंश पर्व - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः", "raw_content": "\nब्रह्मणा देवदेवेन सार्धं सलिलयोनिना \nब्रह्मलोकगतो ब्रह्मन्वैकुण्ठः किं चकार ह ॥ १॥\nकिमर्थे चादिदेवेन नीतः कमलयोनिना \nविष्णुर्दैत्यवधे वृत्ते देवैश्च कृतसत्क्रियः ॥ २॥\nब्रह्मलोके च किं स्थानं कं वा योगमुपास्त सः \nकं वा दधार नियमं स विभुर्भूतभावनः ॥ ३॥\nकथं तस्याऽऽसतस्तत्र विश्वं जगदिदं महत् \nश्रियमाप्नोति विपुलां सुरासुरनरार्चिताम् ॥ ४॥\nकथं स्वपिति घर्मान्ते बुध्यते चाम्बुदप्लवे \nकथं च ब्रह्मलोकस्थो धुरं वहति लौकिकाम् ॥ ५॥\nचरितं तस्य विप्रेन्द्र दिव्यं भगवतो दिवि \nविस्तरेण यथातत्त्वं सर्वमिच्छामि वेदितुम् ॥ ६॥\nशृणु नारायणस्यादौ विस्तरेण प्रवृत्तयः \nब्रह्मलोकं यथारूढो ब्रह्मणा सह मोदते ॥ ७॥\nकामं तस्य गतिः सूक्ष्मा देवैरपि दुरासदा \nयत्तु वक्ष्याम्यहं राजंस्तन्मे निगदतः शृणु ॥ ८॥\nएष लोकमयो देवो लोकाश्चैतन्मयास्त्रयः \nएश देवमयश्चैव देवाश्चैतन्मया दिवि ॥ ९॥\nतस्य पारं न पश्यन्ति बहवः पारचिन्तकाः \nएश पारं परं चैव लोकानां वेद माधवः ॥ १०॥\nअस्य देवान्धकारस्य मार्गितव्यस्य दैवतैः \nशृणु वै यत् तदा वृत्तं ब्रह्मलोके पुरातनम् ॥ ११॥\nस गत्वा ब्रह्मणो लोकं दृष्ट्‌वा पैतामहं पदम् \nववन्दे तानृषीन्सर्वान्विष्णुरार्षेण कर्मणा ॥ १२॥\nसोऽग्निं प्राक्सवने दृष्ट्वा हूयमानं महर्षिभिः \nअवन्दत महातेजाः कृत्वा पौर्वाह्निकीं क्रियाम् ॥ १३॥\nस ददर्श मखेष्वाज्यैरिज्यमानं महर्षिभिः \nभागं यज्ञियमश्नानं स्वदेहमपरं स्थितम् ॥ १४॥\nपरिचक्राम सोऽचिन्त्यो ब्रह्मलोकं सनातनम् ॥ १५ ॥\nमखेषु च ब्रह्मर्षिभिः शतशः कृतलक्षणान् ॥ १६॥\nआज्यधूमं समाघ्राय शृण्वन् वेदान्द् विजेरितान् \nयज्ञैरिज्यन्तमात्मानं पश्यंस्तत्र चचार ह ॥ १७॥\nऊचुस्तमृषयो देवाः सदस्याः सदसि स्थिताः \nअर्घ्योद्यतभुजाः सर्वे पवित्रान्तरपाणयः ॥ १८॥\nदेवेषु वर्तते यद्वै तद्धि सर्वं जनार्दनात् \nयत्प्रवृत्तं च देवेभ्यस्तद् विद्धि मधुसूदनात् ॥ १९॥\nअग्नीषोममयं लोकं यं विदुर्विदुषो जनाः \nतं सोममग्निं लोकं च वेद विष्णुं सनातनम् ॥ २०॥\nक्षीराद् यथा दधि भवेद्दध्नः सर्पिर्भवेद्यथा \nमथ्यमानेषु भूतेषु तथा लोको जनार्दनात् ॥ २१॥\nतथा देवैश्च वेदैश्च लोकैश्च विहितो हरिः ॥ २२॥\nयथा भूतेन्द्रियावाप्तिर्विहिता भुवि देहिनाम् \nतथा प्राणेश्वरावाप्तिर्देवानां दिवि वैष्णवी ॥ २३॥\nसत्रिणां सत्रफलदः पवित्रं परमात्मवान् \nलोकतन्त्रधरो ह्येष मन्त्रैर्मन्त्र इवोच्यते ॥ २४॥\nस्वागतं ते सुरश्रेष्ठ पद्मनाभ महाद्युते \nइदं यज्ञियमातिथ्यं मन्त्रतः परिगृह्यताम् ॥ २५॥\nत्वमस्य यज्ञपूतस्य पात्र पाद्यस्य पावनः \nअतिथिस्त्वं हि मन्त्रोक्तः स दृष्टः सन्ततं मतः ॥ २६॥\nत्वयि योद्धुं गते विष्णौ न प्रावर्तन्त नः क्रियाः \nअवैष्णवस्य यज्ञस्य न हि कर्म विधीयते ॥ २७॥\nसदक्षिणस्य यज्ञस्य त्वत्प्रसूतिः फलं भवेत् \nअद्यात्मानमिहास्माभिरिज्यमानं निरीक्ष्यसे ॥ २८॥\nएवमस्त्विति तान् सर्वान् भगवान् प्रत्यपूजयत् \nमुमुदे बह्मलोकस्थो ब्रह्मा लोकपितामहः ॥ २९॥\nइति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे हरिवंशपर्वणि\nविष्णूसंबंधी जनमेजयाचे प्रश्न -\nजनमेजय विचारतो : -गताध्यायी देवदेव जो कमलोभ्दव ब्रह्मा त्यासह श्रीविष्णू ब्रह्मलोकास गेले म्ह्णून आपण सांगितले; तर तेथें जाऊन श्रीविष्णूने काय केलें, व आदिदेव जो कमलयोनी ब्रह्मा त्यानें सर्व देवांनी व विष्णूंनी केलेल्या दैत्यवधाबद्दल त्यांचा योग्य सत्कार केला असताही पुनरपि त्यास ब्रह्मलोकीं याचा हेतु काय ब्रह्मलोकांत श्रीविष्णू कोणत्या स्थानी रहातात, तेथें कोणता योग धारण करून व कोणत्या नियमाचे पालन करीत ते भूतपति तेथें असतात ब्रह्मलोकांत श्रीविष्णू कोणत्या स्थानी रहातात, तेथें कोणता योग धारण करून व कोणत्या नियमाचे पालन करीत ते भूतपति तेथें असतात ते ब्रह्मलोकांत असतांना या सर्व विशाल जगतांत देव, असुर व मनुष्य यांना पूज्य अशी विपुल लक्ष्मी कोठून प्राप्त झाली ते ब्रह्मलोकांत असतांना या सर्व विशाल जगतांत देव, असुर व मनुष्य यांना पूज्य अशी विपुल लक्ष्मी कोठून प्राप्त झाली श्रीविष्ण ऊष्णकालाचे अखेरीस निजतात व वर्षाकालाच्या अखेरीस जागे होतात हें कसें श्रीविष्ण ऊष्णकालाचे अखेरीस निजतात व वर्षाकालाच्या अखेरीस जागे होतात हें कसें व ब्रह्मलोकीं राहून सर्व लोकांचा ते कार्यभार कसा वाहातात व ब्रह्मलोकीं राहून सर्व लोकांचा ते कार्यभार कसा वाहातात हे विप्रेंद्रा, त्या भगवंतांचे तें दिव्य चरित यथातत्व सविस्तर तुझे मुखानें ऐकण्याची इच्छा आहे.\nवैशंपायन सांगतात : - हे राजा, परमात्मा नारायण ब्रह्मलोकीं ब्रह्मदेवासह राहून कसा आनंदांत असतो, हें ऐकण्याचे पूर्वी त्या भगवंताची प्रवृत्ति कशी आहे, हें सविस्तर ऐक. बाकी मी तरी त्याची प्रवृत्ति सांगण्यास समर्थ थोडाच आहें, कारण, ती इतकी सूक्ष्म आहे कीं, देवांनाही तिचा थांग लागत नाहीं; तथापि माझे ज्ञानाप्रमाणे मी तुला सांगतो, तें ऐक. हा भगवान्‌ पटात ज्याप्रमाणें तंतु त्याप्रमाणें पृथिव्यादि सर्व लोकांत आपणच आहे, व तंतूंत ज्याप्रमाणें पट त्याप्रमाणें त्रैलोक्य ही याच्यांतच आहे. स्वर्गातही हा देवरूप आहे आणि देवही याचे स्वरूपांत आहेत.\nपुष्कळ लोक याच्या अंताचा शोध लावण्याच्या खटपटींत आहेत. तथापि, त्याचा अंतपार त्यांस लागत नाहीं. या माधवाला मात्र सर्व लोकांचा पार माहीत आहे. असा हा देवांनाही अगम्य व मनुष्याच्या इद्रियांना तर केवळ अंधकारच ( अज्ञातच) असा हा परमात्मा ब्रह्मलोकांत असतांना पूर्वी काय घडले तें ऐक. मागें सांगितल्याप्रमाणे ब्रह्मदेवाबरोबर ब्रह्मलोकी गेल्यावर श्रीविष्णनें प्रथम तें ब्रह्मदेवाचे स्थान मन:पूर्वक अवलोकन केलें. नंतर तेथें असणाऱ्या सर्व ऋषींना मंत्रपूर्वक अभिवादन केलें. तदुत्तर तेथें प्रात:काली महर्षि अग्नीचे हवन करीत होते असें पाहून त्या महातेजस्वी विष्णुने आपलें स्नानसंध्यादि प्रात:- कालचें कर्म उरकून अग्नीला वंदन केलें. त्या यज्ञमंडपांत मह्र्षी अग्नीला घृताहुतींनी' पूजित होते व अग्नि तो यज्ञाहुति प्राशन करीत होता. असे पाहून अग्निरूपा्ने आपणच हे प्राशन करीत आहो असें त्यानें पाहिले. नंतर त्या अचिंत्यस्वरूप परमात्म्याने वंद्य असे जे ब्रह्म-वर्चस्वी ऋषि त्यांना वंदन करून त्या सनातन ब्रह्मलोकाला एक फेरी घातली. तो त्याला ब्रह्मर्षींनी ज्यांच्या मस्तकावर \"चषाल\" वगैरे चिन्हे बसविली आहेत असे शतशः यज्ञीय यूप त्याला आढळले. मग यज्ञभूमितून फिरत अग्नीत घातलेल्या घृताचा वास घेत घेत व ब्राह्मणांच्या मुखांतून आलेले वेद श्रवण करीत करीत आणि यज्ञाच्या रूपाने सर्वजण आपलेंच आराधन करीत आहेत असें पाहात पाहात तो चालला. वाटेने त्या यज्ञशालांतील देव, ऋषि व सदस्य हे बोटांत पवित्रके घालून आणि हातांत अर्घ्यपाद्यादि पूजासामुग्री घेऊन उभे होते. हे राजा, देवाचे जें कांहीं वैभव आहे तें सर्व या जनार्दनापासूनच. व देवांपासूनच जें कांहीं कोणाला मिळतेसे दिसते तेही सर्व या जनार्दनापासूनच. ज्ञाते लोक, ही सृष्टि अग्नीषोममय आहे असेच समजतात. पण ही सृष्टि व तिला व्यापणारे अग्नि आणि सोम हे तरी हा सनातन विष्णुच होय. ज्याप्रमाणें दुधातून दही होतें, आणि दह्यापासून तूप निघते, त्याचप्रमाणें ध्यानबलानें देहेंद्रिये लीन झाली असतां अंतरदृष्टीला हा सर्व चराचर लोक जनार्दनापासून निघाला आहे, असें व्यक्त दिसते. या भूलोकामध्ये ज्याप्रमाणें चेतनव्याप्त जी इंद्रिये व भूते त्यांवरून परमात्म्याचे अस्तित्वाचें अनुमान होते. त्याप्रमाणें देव, वेद व लोक यांपासून श्रीविष्णूचें ज्ञान होतें. ज्या प्रमाणें या पृथ्वीवर देहधारी जीवांच्या इंद्रियांचा सर्वथा पंचमहाभूतांवर अवलंब दिसून येतो त्याप्रमाणेंच स्वर्गामध्यें देवाचे बल व ऐश्वर्य ही श्रीविष्णवर अवलंबून आहेत, असें समजते. असा तो श्रीविष्णू यज्ञकर्त्याना यज्ञाचे फल देणारा, सर्व पवित्रांचा पवित्र, सर्वतंत्र-स्वतंत्र, लोकांना वागविणारा व ज्या मंत्रस्वरूपाची योग्य स्तुति त्याच्याच मंत्रांशिवाय होणे शक्य नाहीं, अशा त्या परमात्याला पाहून ऋषीगण स्वागत करून म्हणाले, \"हे सुरश्रेष्ठा, हे पद्मनाभा, हे महाद्युते, हें आह्मीं तुझे यज्ञीय आतिथ्य करीत आहोंत; अर्थात्, याचा आपण मंत्ररूपानें स्वीकार करावा. आम्ही जें हें यज्ञाने पवित्र झालेलें पाद्य आणिले आहे, असल्या पाद्याचें ग्रहण करण्याला तुजसारखाच पावित्र पुरुष योग्य होय. आम्ही मंत्रद्वारा ज्याला अतिथी समजून यज्ञाचे ठिकाणी नित्य आलास हें मानीत होतों, तो तूं आज खराखुराच आमचे दृष्टीस पडलास. हे विष्णो, तूं येथून युद्धाला निघून जाताच आमच्या यज्ञाक्रिया बंद पडल्या.\nकारण, विष्णूचे अविद्यमानी कोणतीही यज्ञीय क्रिया करण्याविषयी शास्त्राची आज्ञा नाहीं. यज्ञांतही दक्षिणा वगैरे देऊन तो सांग केला असताही त्याचें फळ तं देशील तेच प्राप्त होतें. आज तू समक्षच पाहातो आहेस कीं, आम्ही तुझीच यज्ञरूपाने आराधना करीत आहो.\nइति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि\nलोकवर्णनं नाम एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः ॥ ४९ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://edupost.in/university/read/llm-session-1-exam-starts-from-22-january", "date_download": "2018-10-24T00:35:06Z", "digest": "sha1:Y7IWGRSNRBNV4GQYG6YR6AJI44K2J6IF", "length": 3141, "nlines": 64, "source_domain": "edupost.in", "title": "एलएलएम सत्र-१ परीक्षा २२ पासून | Education News Portal", "raw_content": "\nएलएलएम सत्र-१ परीक्षा २२ पासून\nमुंबई : मुंबई विद्यापीठाच्या एलएलएम सत्र-१ ची परीक्षा येत्या २२ जानेवारीपासून घेण्यात येणार आहे. गुरुवारी विद्यापीठातर्फे परीक्षेची तारीख जाहीर झाली असून यासंबंधीचे सुधारित वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केले जाणार आहे. ही परीक्षा १७ जानेवारीपासून सुरू होणार होती.\nएलएलएमच्या विद्यार्थ्यांनी एलएलएम (सत्र-१) ची परीक्षा पुढे ढकलण्यासाठी विद्यापीठाकडे निवेदन दिले होते. या अनुषंगाने परीक्षा विभागाने संबंधित अधिष्ठाता आणि प्राचार्य यांचे मत विचारात घेऊन विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://sharyat.com/29/01/65-%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-1009-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A4%B6-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AA/", "date_download": "2018-10-24T00:42:33Z", "digest": "sha1:TLDHMKMPBOTO34RTLWZBMGKYXAL4UDBJ", "length": 16477, "nlines": 87, "source_domain": "sharyat.com", "title": "65 च्या वयात 1009 वेळा अपयश आले पण निराश नाही झाला हा उद्योगी आणि उभी केली जागतिक किर्तीची कंपनी केएफसी ??", "raw_content": "\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा.\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n65 च्या वयात 1009 वेळा अपयश आले पण निराश नाही झाला हा उद्योगी आणि उभी केली जागतिक किर्तीची कंपनी केएफसी \nप्रत्येक माणसाने यांच्या कडून शिकले पाहीजे की उद्योग करतांना यश मिळवण्यासाठी किती धैर्य धरले पाहीजे. जर तुमच्या मध्ये काही तरी करून दाखवण्याची जिद्द आणि इच्छाशक्ती असेल तर तुम्ही वय आणि इतर अनेक समस्यांचे अडथळे पार करून जीवना मध्ये यशाच्या शिखरा वर जाऊ शकता आणि कर्नल हारलैंड सांडर्स यांची गोष्ट काही हेच सांगते.\nतुम्ही विश्वप्रसिद्ध केएफसी चे प्रशंसक असाल किंवा नसाल पण याचे संस्थापक सांडर्स यांच्या संघर्षा बद्दल माहीती मिळाल्यावर तुम्ही त्याचे चाहते नक्की बनाल.\nकर्नल हारलैंड सांडर्स त्यांच्या दृढ़ता, निष्ठा और महत्वाकांक्षा यामुळे आजच्या युवा पिढीसाठी एक रोल मॉडल बनले आहेत. सांडर्स यांच्या संघर्ष आणि मेहनती बद्दल माहीती मिळाल्यावर कोणीही त्यांचा चाहता होतो. जगातील कदाचित असा एखादाच देश असेल जेथे जेवणाचे शौकीन सांडर्सच्या “फिंगर लिकिन गुड” फ्राईड चिकन च्या नावाला ओळखत नसतील.\nडोळ्यावर चष्मा असलेले सांडर्स तुम्ही स्वच्छ सफेद सुट, काळी टाई आणि हातात पकडलेली छडीने तुम्ही त्यांना सहज ओळखू शकता आणि केएफसी च्या प्रत्येक बोर्ड वर तुम्ही यांना याच रुपामध्ये पाहू शकता.\nकर्नल सांडर्स च्या जीवना मध्ये आकस्मित वळण तेव्हा आले जेव्हा त्यांनी 65 वर्षाच्या वयात आपले रेस्टॉरंट बंद केले. संपूर्ण आयुष्य मेहनत केल्या नंतर ही त्याच्याकडे या वयात बचत म्हणून काही नव्हते आणि ते अगदी कंगाल होते.\n65 वर्षाच्या वयात त्यांनी रेस्टॉरंटला टाळा लावला आणि रिटायरमेंट घेऊन आरामात आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला. त्याच वेळी त्यांना सामाजिक सुरक्षा म्हणून मिळणारी रक्कमेचा पहिला चेक मिळाला ज्याने त्यांचे आयुष्य बदलून टाकले.\nकदाचित त्यांच्या नशिबा मध्ये काही वेगळेच लिहून ठेवले होते. पेंशन मध्ये मिळालेले 105 डॉलरची रक्कमेतून त्यांच्या प्रसिद्धी आणि आर्थिक समृद्धीची एक नवीन ओळख त्यांना मिळणार होती. या रकमेने त्यांचे जीवन बदलून टाकले आणि त्यांनी काही असे काही करण्याचे ठरवले ज्यामुळे भविष्यामध्ये त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिध्द केले.\nकर्नल सांडर्स खाण्याचे आणि खाऊ घालण्याचे शौकीन होते आणि चांगले मेजबान होते. ते अतिशय सुंदर फ्राईड चिकन बनवायचे आणि त्यांना भेटण्यासाठी आलेले सर्व पाहुणे या चिकनचे स्तुती करायचे.\n65 वर्षाच्या वयात जेथे लोक आरामपूर्ण आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो तेथे यांनी काही तरी नवीन करण्याचे ठरवले. त्यांनी ठरवले की त्यांची फ्राईड चिकनची रेसेपी लोकांच्या पर्यत पोहोचवायची.\nलोकांच्या पर्यंत रेसेपी पोहचवण्याचा हा निर्णय सांडर्स साठी तेवढा सोप्पा नव्हता आणि त्यासाठी सांडर्स यांना दिवसरात्र एक करून प्रयत्न करावे लागले. सुरुवातीला सांडर्स घरोघरी आणि रेस्टॉरंट मध्ये जाऊन त्यांनी बनवलेल्या चिकन बद्दल सांगायचा. सांडर्स यांना आशा होती की त्यांना कोणी तरी असा मिळेल जो त्यांनी बनवलेल्या चिकनचा असली स्वाद ओळखेल आणि रेसेपीला दुसऱ्या लोकांच्या पर्यत पोहोचवण्यासाठी त्यांना मदत करेल पण प्रत्येक वेळी त्यांना नकार मिळायचा.\nस्वभावाने हट्टी असलेल्या सांडर्सनी सुरुवातीच्या या अपयशाने हार मानली नाही. ते प्रयत्न करत राहीले ते वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जाऊन तेथील किचनमध्ये फ्राईड चिकन तयार करायचे. जर हॉटेल मालकाला ही रेसेपी आवडली तर हॉटेल मालक फ्राईड चिकन त्याच्या मेनूकार्ड मध्ये शामिल करायचा. पण खरी गंमत ही आहे की असे करणारा पहिला हॉटेल मालक मिळवण्यासाठी सांडर्स यांना 1009 लोकांकडून नकार ऐकावा लागला. पण त्यांनी हार मानली नाही.\n1009 लोकांनी नकार दिल्यानंतर पहिला व्यक्ती मिळाला जो सांडर्सची फ्राईड चिकन रेसेपी विकण्यास तयार झाला. यापद्धतीने सुरु झाला केएफसी चा प्रवास. कर्नल आणि हॉटेल मालकांमध्ये हा करार झाला की विकले गेलेल्या प्रत्येक फ्राईड चिकनसाठी हॉटेल मालक सांडर्स याना 5 सेंट देतील. यापद्धतीने केएफसी लोकांच्या पर्यत पोचण्यास सुरुवात झाली.\nहे चिकन बनवण्यासाठी कोणत्या मसाल्यांचा वापर होतो हे गुपित कायम गुपित राहण्यासाठी सांडर्स मसाल्यांचे पाकीट रेस्टॉरंट मध्ये पाठवायचे ज्यामुळे त्यांच्या रेसेपीची गुपित कोणाला समजले नाही.\nवेळ पुढे जात राहीला आणि वर्ष 1964 मध्ये कर्नल सांडर्स यांनी बनविलेली ही रेसेपी इतकी प्रसिद्ध झाली की त्यावेळी जवळजवळ 600 ठिकाणी ती विकली जाऊ लागली. याच वर्षी कर्नल सांडर्सनी केएफसी जवळपास 20 लाख डॉलर एवढ्या भल्या मोठ्या रकमेला दुसऱ्याला विकली.पण सांडर्स कंपनीचे प्रवक्ता पदावर कायम राहीले.\nसांडर्स यांनी बनविलेल्या चिकन ने त्यांना एवढी प्रसिद्धी दिली की वर्ष 1976 साली जगातील सर्वात प्रसिध्द लोकांच्या यादीमध्ये ते दुसऱ्या स्थानी होते. यापद्धतीने कर्नल हारलैंड सांडर्स यांनी जगाला दाखवून दिले की 65 वर्षाच्या वयामध्ये जेव्हा बहुतेक सर्व लोक रिटायर होऊन घरी बसण्याची तयारी करतात तेव्हा जर कधीही हार न मानण्याच्या जिद्दीने कोणते काम केले तर यश तुमचेच होईल.\n← या मुलाने काय केले हे वाचल्यावर या जगात अजून इमानदार लोक शिल्लक आहेत यावर तुमचा विश्वास बसेल \nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप 19/02/2018\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा. 18/02/2018\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n२० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या. आर आर आबांची ही दोन रुपं एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं. 18/02/2018\nसागर कारंडे ने घेतलं मुंबईत स्वतःच घर या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा \nकाळे अंडे देणारी आणि काळ्या रक्ताची कडकनाथ कोंबडी किंमत आहे तब्बल २००० रुपये 18/02/2018\nमुंबईमधील आणि इतर मोठ्या शहरांतील इमारतीमध्ये का नसतो १३ वा मजला. . बघा काय आहे नक्की 18/02/2018\n*** गरुड व्हा, बगळा होऊ नका पॉवर ऑफ चॉइस 16/02/2018\nKuldeep on मराठी माणूस उद्योगामध्ये कमी कुठे पडतो \nJalindar Kisan Bhoir on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nAmrut khemnalkar on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nsachin on प्रिय मित्रानो, लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख नक्की वाचा\nSandip sathe on आजचे राशिभविष्य बघा काय म्हणतेय तुमची रास….कुंभ राशी वाल्यांनी आवर्जून बघाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/health/4-home-remedies-should-be-done-cold-lips/", "date_download": "2018-10-24T02:01:29Z", "digest": "sha1:QPYO77GCP7NHSGZTAHTFUFONR53WFGRV", "length": 23596, "nlines": 389, "source_domain": "www.lokmat.com", "title": "बुधवार २४ ऑक्टोबर २०१८", "raw_content": "\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nसिलसिला बदलते रिश्तों का या मालिकेत दृष्टी धामी घेतेय या गोष्टीवर मेहनत\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n#MeToo: आलोकनाथ आणि साजिद खानला ‘मी टू’ प्रकरणी नोटीस\nरुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेला लेटमार्क\nतरुणींनो, व्हॉट्सअ‍ॅपवर डीपी ठेवताना सावधान\nसुरेंद्र गडलिंग यांच्यावरील आरोपपत्रावर आज फैसला\nशिल्पा शिंदेला लागली मोठी लॉटरी, मिळाला हा मोठा चित्रपट\n#MeToo : संजना सांघीने केला सुशांत सिंग राजपूतचा बचाव म्हणे, असे काही घडलेच नाही\n#MeToo: अजय देवगणने केली आपल्या मेकअप आर्टिस्टची हकालपट्टी\nकरिश्मा कपूरचे झाले पुन्हा एकदा ब्रेकअप\nसुभाष कपूर यांच्या जागी ‘हा’ दिग्दर्शक सांभाळणार ‘मुघल’च्या दिग्दर्शनाचा जिम्मा\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\n पार्टनरच्या Hug करण्याच्या पद्धतीवरुन ओळखा तुमचं रिलेशन\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nझणझणीत, तर्रीबाज कोल्हापूरची ठसकेदार मिसळ\n'या' ३ गोष्टींचा लैंगिक जीवनावर होतो वाईट परिणाम\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nAll post in लाइव न्यूज़\nथंडीत फाटलेल्या ओठांवर करा हे '4' घरगुती उपाय\nथंडीच्या मोसमात आपण सगळे एका समस्येला सामोरे जात असतो ते म्हणजे भेगा पडलेले ओठ. प्रवासात किंवा थंड हवेकडे जाताना ओठ झाकून कितीही काळजी घेण्याचा प्रयत्न केला तरीही भेगा पडतात किंवा ओठ पांढरे पडतात. या काही घरगुती उपायांनी आपण आपले ओठ मऊ आणि आर्द्र राहतील.\n१) मध हे उत्तम मॉयश्चरायझर असतं आणि त्यात चांगली रोगप्रतिकारक शक्ती असते. तसंच त्यात उत्तम हिलींग पॉवर असते. आपण दिवसभर अधूनमधून ओठांना मध लावल्यास ओठ मऊ होतात. तसंच मध आणि ग्लिसरीन यांचं मिश्रण करुन ते रात्री झोपण्याआधी ओठांना लावावं. सकाळी ओठ पाहून तुम्हीही खुश व्हाल.\n२) खोबरेल तेल हे उत्तम नैसर्गिक मॉयशच्युरायझर आहे. थंड किंवा कोरड्या वातावरणामुळे फाटलेले ओठ मऊ करायला त्याची मदत होते. दिवसभरातून जमेल तसं ओठावर खोबरेल तेल लावत राहावं. त्याने ओठांचा मऊपणा आणि आर्द्रता कायम राहते. याऐवजी आलिव्ह ऑईल किंवा कॅस्टर ऑईलसुध्दा वापरु शकतो.\n३) दुधावरची मलई किंवा साय ही सुक्या आणि फाटलेल्या ओठांवर उत्तम घरगुती उपाय आहे. रात्री झोपण्यापुर्वी ओठाला साधारण तापमान असलेली साय लावावी. किंवा १० मिनिटं ठेवून नंतर कोमट पाण्यात कापूस भिजवून हलक्या हाताने ओठ स्वच्छ करावेत. याने ओठ मुलायम होतात.\n४) बाल्कनीतलं गुलाबाचं रोपटंही तुमच्या ओठांना ओलावा आणि मऊपणा देऊ शकतो. गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये असलेले घटक तुमचे ओठ सुंदर दिसायलाही मदत करतं. राठ ओठांना गुलाबपाणी लावणंही चांगलं आणि फायद्याचं असतं.\n'या' पदार्थांमुळे वाढतो तुमचा ताण; मेंदूसाठीही ठरतात घातक\n'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय\nवेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे\n'ही' 5 फुलं आरोग्यासाठी ठरतात फायदेशीर; जाणून घ्या फायदे\n'ही' आहेत हार्ट अटॅकची सर्वात मोठी लक्षणं; वेळीच सावध व्हा\n...म्हणून फक्त काही लोकांनाच डास जास्त चावतात\n'या' 5 गोष्टींचा तुमच्या मुलांच्या डाएटमध्ये नक्की समावेश करा\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\nलोकलला बसवा स्वयंचलित दरवाजे\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\n''गोपीनाथरावांसाठी जागा सोडत होतो, आता सर्व जागा लढणार''\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराकेश अस्थाना प्रकरणात मोदींना एवढी गोडी का\nजायकवाडीत ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश\n२२ महिन्यांनंतर शिवस्मारकाच्या कामाचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-6000-flat-customer-96537", "date_download": "2018-10-24T01:21:45Z", "digest": "sha1:KB3P2IDUBVR3QLVWZJHNSAT54IKQKGKU", "length": 15847, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news 6000 flat customer सहा हजार फ्लॅट ग्राहकांच्या प्रतीक्षेत | eSakal", "raw_content": "\nसहा हजार फ्लॅट ग्राहकांच्या प्रतीक्षेत\nबुधवार, 7 फेब्रुवारी 2018\nनोटाबंदीमुळे रिअल इस्टेटमध्ये प्रॉपर्टीचे दर वाढणे पूर्णपणे थांबले. गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवणूक करणे बंद करून टाकले. जीएसटी लागू झाल्याने ग्राहकांनीही खरेदीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक पूर्णत: अडचणीत सापडले आहेत.\n- राजेश देशमुख, बांधकाम व्यावसायिक, सातारा\nबांधकाम व्यवसाय म्हणजे सोन्याचं अंडे देणारी कोंबडी, असेच चित्र नोटाबंदीपूर्वी दिसत होते. आठ नोव्हेंबर २०१६ ला नोटाबंदी होताच बिल्डरांचे कंबरडे मोडले. एक जुलै २०१७ पासून ‘जीएसटी’ लागू होताच ग्राहकांनाच थेट दणका बसला. परिणामी, आधीच मंदीच्या लाटेत सापडलेला बांधकाम व्यवसाय पुरता घायकुतीला आला आहे. त्यात ‘रेडिरेकनर’ची संभाव्य दरवाढ, वाळू टंचाई, प्रशासकीय झंजट थांबण्याचे नाव घेत नाही. या पार्श्‍वभूमीवर बांधकाम व्यवसायातील अडचणींवर प्रकाशझोत टाकणारी वृत्तमालिका आजपासून...\nसातारा - शहरीकरणाचा वाढता परिणाम सातारा, कऱ्हाड, फलटण या शहरांमध्येही दिसून येत आहे. परिणामी, ग्रामीण भागातील जनता राहण्यासाठी शहरी भागात येत असल्याने जागांचे आणि फ्लॅटचे दर गगनाला भिडले गेले. त्यामुळे जागा खरेदी-विक्रीतील रिअल इस्टेट एजंटचा सुळसुळाट झाला. ज्यांच्याकडे ‘ब्लॅक मनी’, जादा पैसे आहेत, त्यांनी थेट शहरी भागातील जमिनीत, बांधकामात पैसे गुंतविण्यास सुरवात केली.\nत्यामुळे या व्यवसायाला मध्यंतरी ‘सोन्याचे दिन’ आले. अनेकांनी यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. तसेच ज्यांना घरे घेणे शक्‍य आहे, त्यांनी पैसे गोळा करत त्यातून फ्लॅट खरेदी सुरू केली. यामुळे प्राप्तिकरही चुकविण्याचे प्रमाण वाढले होते.\nगत पाच वर्षांपासून बांधकाम व्यवसाय मंदीच्या वातावरणातून पुढे जात असताना अचानक नरेंद्र मोदी सरकारचा नोटाबंदीचा निर्णय लागू झाला आणि बांधकाम व्यावसायिकांचे पुरते कंबरडेच मोडले गेले. नोटा बदलून घेण्यामुळे ‘ब्लॅक मनी’ बॅंकांत गेला. खेळता पैसाच हाती नसल्याने उलाढाल करणेही अडचणीचे ठरले. गुंतवणूकदारही या व्यवसायापासून लांब सरकले. त्यामुळे केवळ नामधारी असलेल्या बिल्डरांची ‘आर्थिकद्वारे’ बंद झाली.\nया क्षेत्रात पैशाला पैसा उभा राहत असल्याने काही नवख्यांनी तर बॅंकांचे कर्ज काढून जागा विकत घेतल्या, बांधकामे केली. त्यांचे पाय आता गर्तेत सापडले आहेत. व्यवसायात मंदी आली असल्याने बॅंकांचे कर्ज वाढत गेले. मात्र, खरेदी-विक्री होत नसल्याने या व्यवसायातील ‘आदर्श’ असणारे बिल्डरही मेटाकुटीला आले आहेत.\nनोटाबंदीच्या वादळातून बाहेर पडत नाहीत, तोपर्यंत पुन्हा वस्तू व सेवा कराची (जीएसटी) आपत्ती कोसळली. त्याचा परिणाम बांधकाम व्यासायिकांपेक्षा थेट ग्राहकांवर झाला. पूर्वी एक टक्‍के विक्री कर (व्हॅट) आणि ३.५ टक्‍के सेवा कर (सर्व्हिस टॅक्‍स) अशी ४.५ टक्‍के करापोटी रक्‍कम ग्राहकांची जास्त जात होती. त्यात रजिस्ट्रेशन सहा टक्‍के होते. आता रजिस्ट्रेशन सात टक्‍के केले आहे. जीएसटी ४.७ टक्‍क्‍यांवरून थेट १२ टक्‍के केला आहे. ‘जीएसटी’पूर्वी २० लाखांचा फ्लॅट घेतला, तर दीड ते दोन लाख रुपये रजिस्ट्रेशनसह करापोटी जादा जात होते. आता सुमारे चार लाख रुपये जादा जाऊ लागलेत. ते ग्राहकांना सोसत नसल्याने त्यांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. सध्या जिल्ह्यात ‘रेरा’ कायद्यानुसार दहा हजार फ्लॅटची नोंदणी झाली असून, त्यापैकी पाच हजार ८०० फ्लॅट शिल्लक असल्याची माहिती ‘क्रेडाई’ने दिली आहे. शिवाय, रेरा कायद्यानुसार नोंदणी न केलेले फ्लॅट धूळ खात आहेत.\nमोदी सरकार भंपक - उद्धव ठाकरे\nलातूर - भाजपने गेल्या निवडणुकीत खोटे बोलून मते घेतली. सत्तेत बसल्यावरही ते वारंवार खोटेच बोलत आहेत. त्यात मी वाटेकरी होणार नाही. शिवसेनाप्रमुख...\nतपाससंस्था आणि नियामक संस्था यांनी व्यवस्था निर्दोषपणे चालावी, यासाठी कुंपणाप्रमाणे काम करणे अपेक्षित असते. पण ही कुंपणेच कुजलेली असतील तर...\nतुर्कस्तानच्या अध्यक्षांचा खळबळजनक दावा\nइस्तंबूल/अंकारा (पीटीआय) : सौदी अरेबियाचे प्रसिद्ध पत्रकार जमाल खाशोगी यांची हत्या नियोजनपूर्वक करण्यात आल्याचा खळबळजनक दावा तुर्कस्थानचे अध्यक्ष...\n...हा दिवा उजेडा बरोबर आनंदही देतो\nपुणे : ''नमस्कार सर, तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा. आम्ही दिवाळी निमित्त आकर्षक दिवे,आकाश कंदिल, मेणबत्त्या, पणत्या, जेली कॅन्डल, ...\nमग उपग्रहालाच मुख्यमंत्री का बनवत नाही- उध्दव ठाकरे\nलातूर- शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सरकारवर टीकेचे जबरदस्त आसूड ओढले. लातूरातील मार्केट यार्डातील दगडोजीराव देशमुख सभागृहात शिवसेनेच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2018-10-24T00:23:40Z", "digest": "sha1:GVF2SZTSI43U5YU7Q4DXUZR27IYHKDU4", "length": 8502, "nlines": 162, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वीर-झारा - विकिपीडिया", "raw_content": "\n'वीर-झारा हा २००४ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. यश चोप्राने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये शाहरूख खान, प्रीती झिंटा व राणी मुखर्जी ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत.\n१.२ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार\nसर्वोत्तम चित्रपट - अनुष्का शर्मा\nसर्वोत्तम गीतकार - जावेद अख्तर\nसर्वोत्कृष्ट सर्वांगीण मनोरंजक चित्रपट\nइंटरनेट मुव्ही डेटाबेसवरील वीर-झारा चे पान (इंग्लिश मजकूर)\nदाग (१९७३) • कभी कभी (१९७६) • काला पत्थर (१९७९) • सिलसिला (१९८१) • मशाल (१९८४) • फासले (१९८५) • विजय (१९८८) • चांदनी (१९८९) • लम्हे (१९९१) • डर (१९९३) • दिल तो पागल है (१९९७) • वीर-झारा (२००४) • जब तक है जान (२०१२)\nदिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (1995) • मोहब्बतें (२०००) • रब ने बना दी जोडी (२००८)\nमेरे यार की शादी है (२००२) • धूम (२००४) • धूम २ (२००६)\n (२००२) • हम तुम (२००४) • फना (२००६) • थोडा प्यार थोडा मॅजिक (२००८)\nसाथिया (२००२) • बंटी और बबली (२००५) • झूम बराबर झूम (२००७)\nसलाम नमस्ते (२००५) • ता रा रम पम (२००७) • बचना ऐ हसीनो (२००८)\nबँड बाजा बारात (२०१०) • लेडीज vs रिक्की बहल (२०११) • शुद्ध देसी रोमान्स (२०१३)\nरोडसाइड रोमियो (२००८) • प्यार इम्पॉसिबल\n इंडिया (२००७) • रॉकेट सिंग: सेल्समन ऑफ द इयर (२००९)\nकाबुल एक्सप्रेस (२००६) •न्यू यॉर्क (२००९) • एक था टायगर (२०१२)\n इंडिया (२००७) •रॉकेट सिंग: सेल्समन ऑफ द इयर (२००९)\nदुसरा आदमी (१९७७) • नूरी (१९७९) • नाखुदा (१९८१) • सवाल (१९८२) • आईना (१९९३) • ये दिल्लगी (१९९४) • नील 'एन' निक्की (२००५) मेरे ब्रदर की दुल्हन (२०११) • लागा चुनरी में दाग (२००७) • आजा नच ले (२००७) • टशन (२००८) • दिल बोले हडिप्पा\nइ.स. २००४ मधील हिंदी भाषेमधील चित्रपट\nइ.स. २००४ मधील चित्रपट\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ ऑक्टोबर २०१६ रोजी १९:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/jignesh-mewani-in-pune/", "date_download": "2018-10-24T01:28:33Z", "digest": "sha1:4E6UUGBVGXHRRMBXUL5O3PNOJDHZFVRB", "length": 18964, "nlines": 261, "source_domain": "www.saamana.com", "title": "जनआंदोलनातून नवपेशवाई संपेल! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n मोदींना जाब विचारण्यासाठीच अयोध्येत जातोय\nशिवसेनेच्या दणक्याने सरकार ताळ्यावर, 180 तालुक्यांत दुष्काळसदृश स्थिती मुख्यमंत्र्यांची घोषणा\nकसे चालते आंग्रीयावर काम..\n उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदींना खडा…\n फटाके फोडा, फक्त रात्री 8 ते 10 पर्यंतच\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nतोगडिया यांनी स्थापन केला नवा पक्ष, लोकसभा निवडणूक लढवणार\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nदहशतवाद्यांचे मुडदे घेऊन जा, गोळीबार केला तर खबरदार\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nघरात बसल्याजागी ऐकता येणार गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके\nखगोलसंशोधक स्टिफन हॉकिंग यांच्या व्हीलचेअर, पदक, पुरस्कारांचा लिलाव\nऍपल लॉन्च करणार जगातला सर्वात छोटा आयपॅड\nब्रह्मांडाचे रहस्य उलघडणाऱ्या स्टीफन हॉकिंग्स यांच्या व्हीलचेअरचा होणार लिलाव\nविराटच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहत्यांना बसला धक्का, अनेकांना अश्रू अनावर\nसचिन-विनोद पुन्हा क्रिकेटच्या मैदानात; अॅकॅडमीद्वारे युवा क्रिकेटपटूंना घडवणार\nहिंदुस्थानच्या विजयाची हॅटट्रिक; जपानचा 9-0 गोलने धुव्वा\nहिंदुस्थान-इंग्लंड लॉर्डस् कसोटी फिक्स, वृत्तवाहिनीच्या लघुपटाने क्रिकेट वर्तुळात खळबळ\n‘हिटमॅन’ला खुणावतोय सचिन-धोनीचा ‘हा’ विक्रम, गांगुलीला केले ओव्हरटेक\nनवान्न पौर्णिमा : कोकणातील नव्याची अपूर्वाई\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nआजचा अग्रलेख : वंदे मातरम् म्हणावेच लागेल\nआजचा अग्रलेख : जगभ्रमण बरे पण मिळाले काय\n– सिनेमा / नाटक\n‘झी मराठी ऍवॉर्डस्’मध्ये ‘तुला पाहते रे’ची बाजी\nसंघर्षमय जिद्दीची कहाणी पाटील\n‘पाटील’ २६ ऑक्टोबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nदूध की दही, जाणून घ्या आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर \n….असा असतो दुतोंडी साप\nरावणाचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी, जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nरोखठोक: आसाराम, अकबर आणि केरळचा बिशप\nफुलटॉस भी बहोत बडी चीज है, बाबू\nदेशातील क्रांतीचा एल्गार आता विधिमंडळ किंवा संसदेतून न होता थेट रस्त्यावरील जनआंदोलनातूनच होणार आहे. या क्रांतीची प्रेरणा आम्ही भीमा-कोरेगावच्या ऐतिहासिक लढाईतून घेतली असून हीच क्रांती नवपेशकाई संपवून टाकेल, असे प्रतिपादन गुजरातमधील दलित नेते आणि नवानिर्वाचित आमदार जिग्नेश मेवाणी यांनी केले.\nपुण्यातील शनिकारकाड्य़ासमोर आयोजित ‘एल्गार परिषदे’त मेवाणी बोलत होते. रोहित वेमुलाची आई राधिका वेमुला, प्रकाश आंबेडकर, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, छत्तीसगडमधील मानवाधिकार कार्यकर्त्या सोनी सोरी आणि युवा नेता उमर खालीद यावेळी उपस्थित होते. मेवाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकार आणि हिंदुत्वाच्या राजकारणावर जोरदार टीका केली.\n२०१९ ला मोदींना घरी बसवू\nलोकशाही आणि संविधान बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आम्ही गुजरातमध्ये दीडशे जागांकरून ९९ जागांवर आणून ठेवले आहे. आगामी कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थानच्या निवडणुकांसह २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या महासंग्रामात सर्व विरोधक मतभेद विसरून एकत्र आल्यास मोदींना घरी बसवू, असा विश्वास मेवाणी यांनी व्यक्त केला.\nतुम्ही तर बच्चे आहात\nतीन-चार दिवसांपासून एल्गार परिषदेला होणाऱ्या विरोधाबद्दल मी व उमर खालीद ऐकत होतो. जिग्नेशला पुण्यात येऊ देणार नाही, बोलू देणार नाही असे विरोधक म्हणत होते. मात्र त्यांनी लक्षात ठेवावे, मोदी-अमित शहाला घाबरलो नाही, तुम्ही तर बच्चे आहात. गुजरातमध्ये ५६ इंच छाती फाडून आलोय हेही त्यांनी लक्षात ठेवावे अशा शब्दांत मेवाणी यांनी विरोधकांची समाचार घेतला.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमालाड-मालवणीत बर्न युनिट सुरू करणार – डॉ. दीपक सावंत\nपुढीलएमबीबीएस झालात तरी प्रॅक्टिस करता येणार नाही, वैद्यकीय क्षेत्रात खळबळ\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nभाजपच्या महिला सरपंचांचा शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन...\nछत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी घेतले योगी आदित्यनाथांचे आशीर्वाद\nकच्छमधून पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक\nव्हॉट्सअॅपमध्ये चार भन्नाट फिचर्सचा समावेश, वाचा काय आहे विशेष…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nगुरुग्राम हत्याकांड; न्यायाधीशाच्या मुलाचाही उपचारादरम्यान मृत्यू\nपुरूष आयोगासाठी पुरुष संघटना रस्त्यावर\nपुन्हा देशात भाजपाची सत्ता येणार नाही…शरद पवार यांचे भाकीत\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-turnover-bazar-samiti-10495", "date_download": "2018-10-24T01:03:51Z", "digest": "sha1:LKJD6EXYEG5FBPGTI5E34M5NCRCJ3TTX", "length": 14360, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "sangli turnover bazar samiti पावणेदोनशे कोटींची उलाढाल मुक्त | eSakal", "raw_content": "\nपावणेदोनशे कोटींची उलाढाल मुक्त\nमंगळवार, 5 जुलै 2016\nसांगली - फळे, भाजीपाला नियमनमुक्तीचे शेतकऱ्यांकडून जोरदार स्वागत करण्यात येत आहे. सांगली बाजार समितीच्या विष्णुअण्णा फळे व भाजीपाला मार्केटमध्ये दरवर्षी 175 कोटींची उलाढाल होते. ती आता मोकळेपणाने कोणत्याही शुल्काशिवाय होऊ शकेल. दरवर्षी 1 कोटी 40 लाखांचा सेस वसूल करणाऱ्या समितीसाठी हा दणकाच आहे. तरी बाजार आवारातील पायाभूत सुविधांचा व्यापारी, शेतकऱ्यांनी फायदा घेतल्यास समितीचे उत्पन्न काहीअंशी टिकून राहील.\nसांगली - फळे, भाजीपाला नियमनमुक्तीचे शेतकऱ्यांकडून जोरदार स्वागत करण्यात येत आहे. सांगली बाजार समितीच्या विष्णुअण्णा फळे व भाजीपाला मार्केटमध्ये दरवर्षी 175 कोटींची उलाढाल होते. ती आता मोकळेपणाने कोणत्याही शुल्काशिवाय होऊ शकेल. दरवर्षी 1 कोटी 40 लाखांचा सेस वसूल करणाऱ्या समितीसाठी हा दणकाच आहे. तरी बाजार आवारातील पायाभूत सुविधांचा व्यापारी, शेतकऱ्यांनी फायदा घेतल्यास समितीचे उत्पन्न काहीअंशी टिकून राहील.\nफळे व भाजीपाला नियमनमुक्तीस मंत्रिमंडळ उपसमितीवर शिक्कामोर्तब झाले आहे. अधिनियमातील सुधारणा मंजूर झाल्या आहेत. अध्यादेश सहीसाठी राज्यपालांकडे जाईल. लवकरच अंमलबजावणी सुरू होईल. त्यामुळे बाजारात मोठा उलटफेर होणार आहे. बाहेरील उलाढालीसाठी व्यापारी सरसावतील. परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून फसवणुकीच्या झालेल्या अनेक घटना पाहता शेतकऱ्यांना सावध राहावे लागेल. त्यावर नियंत्रणाची जबाबदारी जिल्हा उपनिबंधकांवर सोपवण्यात आली आहे. बुडालेल्या दोनशेंहून अधिक पतसंस्था, दहा मोठ्या बॅंका, निवडणुकांमुळे सातत्याने कार्यालय अतिकामाच्या तणावाखाली आहे. आता विस्तारित, काही हजार कोटींच्या उलाढालीची जबाबदारी त्यांना पेलावी लागेल.\nविष्णुअण्णा मार्केटमध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातून माल येतो. फळांची उलाढाल इथे 80 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आहे. आंबा, कलिंगड, अननस, चिकू, डाळिंब या फळांचे मोठे मार्केट आहे. कांदा आणि बटाट्याची जिल्ह्याची उलाढाल इथूनच होते. शेजारील जयसिंगपूर भागातील व्यापारी येथून खरेदी करतात. हे सारे बाजार आवारच्या बाहेर होऊ शकेल. खरेदीदार, शेतकरी अशा थेट व्यवहारात शेतकऱ्यांच्या मानगुटीवरील हमाली, अडत, सेस, तोलाई या साऱ्याचा जू उतरणार आहे. केवळ सेसची रक्कम दीड कोटी आहे. हा पैसा शेतकऱ्यांच्या घरी जाणार आहे. फळ मार्केटमध्ये सौदा कट्टे, गोदाम आणि भाजी-फळ विक्रेत्यांची कार्यालये आहेत. या पायाभूत सुविधांचा वापर होणार हे निश्‍चित आहे.\n\"\"नवी जबाबदारी नीटपणे पार पाडू. शेतकऱ्यांनी शक्‍यतो रोखीने व्यवहार करावेत. खरेदीदाराची कागदपत्रे, नोंदणी तपासून घ्यावी. या जबाबदारीचे योग्य नियोजन केल्यास त्याचा अतिरिक्त ताण येणार नाही.‘‘\nप्रकाश अष्टेकर, जिल्हा उपनिबंधक\nतुर्कस्तानच्या अध्यक्षांचा खळबळजनक दावा\nइस्तंबूल/अंकारा (पीटीआय) : सौदी अरेबियाचे प्रसिद्ध पत्रकार जमाल खाशोगी यांची हत्या नियोजनपूर्वक करण्यात आल्याचा खळबळजनक दावा तुर्कस्थानचे अध्यक्ष...\nस्वाइन फ्लूचे 29 रुग्ण अत्यवस्थ\nपुणे - स्वाइन फ्लूने अत्यवस्थ असलेल्या 29 रुग्णांवर शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य...\nसंगीतकार यशवंत देव यांची प्रकृती गंभीर\nमुंबई - दादर येथील सुश्रुषा रुग्णालयात उपचार सुरू असलेले ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव (वय 92) यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात...\nकाश्‍मीर ः प्राधान्य देशाला की पक्षाला\nस्थानिक पक्ष रिंगणात नसल्याचा फायदा उठवीत काश्‍मीर खोऱ्यात बस्तान बसविण्यासाठी केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी तेथे नगरपालिका निवडणुकांचा घाट घातला; पण या...\nअवैध उत्खनन करणाऱ्या दोघांचा दबून मृत्यू\nअवैध उत्खनन करणाऱ्या दोघांचा दबून मृत्यू टेकाडी (नागपूर) : गोंडेगाव खुल्या कोळसा खाणीतून अवैधरीत्या कोळसा खनन करणाऱ्या दोघांच्या अंगावर दरड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/node/3493", "date_download": "2018-10-24T01:50:59Z", "digest": "sha1:KXKIISFISUMQDM25UZKLENZXULEITLQJ", "length": 16197, "nlines": 193, "source_domain": "www.manogat.com", "title": "मराठी शब्द हवे आहेत - ५ | मनोगत", "raw_content": "\nमराठी शब्द हवे आहेत - ५\nप्रेषक वरदा (मंगळ., २२/११/२००५ - १५:५१)\nमराठी शब्द हवे आहेत\nमराठी शब्द हवे आहेत - २\nया शब्दाचा अर्थ काय\nमराठी शब्द हवे आहेत - ३\nमराठी शब्दकोष - शास्त्रीय\nमराठी शब्द हवे आहेत - ४\nया शब्दाचा अर्थ काय\nमराठी शब्द हवे आहेत - ५\nमराठी शब्द हवे आहेत-६\nया शब्दाचा अर्थ काय \nमराठी शब्द हवे आहेत - ६\nमराठी शब्द हवे आहेत-८\nमराठी शब्द हवे आहेत-९\nमराठी शब्द हवे आहेत-१०\nमराठी शब्द हवे आहेत - ११\nया शब्दाचा अर्थ काय\nमराठी शब्द हवे आहेत -१२\nमराठी शब्द हवे आहेत - १३\nमराठी शब्द हवे आहेत -३ वरून पुढे चालू..........\nइंग्रजी, किंवा अन्य कुठल्याही भाषेतील शब्दांसाठी योग्य मराठी शब्द शोधण्यासाठी, शब्द नसले तर तयार करण्यासाठी हा धागा वापरावा. तसेच 'आत्ता जीभेवर होता' असे म्हणता म्हणता हरवलेला शब्द शोधायलाही वापरता येईल.\n० प्रश्न विचारताना त्या शब्दाचा आपल्याला अपेक्षित असलेला अर्थ सांगावा; जमल्यास एखादे उदाहरण द्यावे.\n० उत्तर देतानाही, शक्य झाल्यास शब्दाचा वाक्यात उपयोग करून द्यावा.\nकृपया प्रे. वरदा (सोम., २१/११/२००५ - १९:५४).\nमाझ्या सूचना प्रे. भाष (सोम., २१/११/२००५ - २०:२१).\nमाझ्या सुचवणी प्रे. महेश (सोम., २१/११/२००५ - २३:४६).\nधन्यवाद - आणखी प्रे. वरदा (मंगळ., २२/११/२००५ - ०२:१०).\nखरे प्रे. वरदा (मंगळ., २२/११/२००५ - १४:५३).\nविप्रभारणच.. प्रे. तो (मंगळ., २२/११/२००५ - १८:५५).\nत्याचे धन्यवाद प्रे. वरदा (मंगळ., २२/११/२००५ - १९:४९).\nशब्दकोश संदर्भ प्रे. तो (बुध., २३/११/२००५ - ०३:५६).\n प्रे. नरेंद्र गोळे (बुध., २३/११/२००५ - ०४:४७).\nकडकडाट प्रे. नरेंद्र गोळे (मंगळ., २२/११/२००५ - ०५:४३).\nअमान्य प्रे. महेश (मंगळ., २२/११/२००५ - १२:०२).\nफ्रि विल प्रे. ध्रुव (मंगळ., २२/११/२००५ - ०७:२२).\nमुक्त निवड प्रे. वरदा (मंगळ., २२/११/२००५ - १४:४७).\nपोलरायझेशन प्रे. वरदा (मंगळ., २२/११/२००५ - १५:१६).\nध्रुवण प्रे. तो (मंगळ., २२/११/२००५ - १९:०६).\nधन्यवाद प्रे. वरदा (मंगळ., २२/११/२००५ - १९:५०).\nहेच शीर्षक-प्रशासकांन प्रे. सुवर्णमयी (बुध., २३/११/२००५ - १४:२४).\n४ प्रे. वरदा (बुध., २३/११/२००५ - १४:४५).\nपायलट, इन्शुलेशन प्रे. वरदा (बुध., २३/११/२००५ - १४:४८).\nविद्युत-रोधन प्रे. जयन्ता५२ (गुरु., २४/११/२००५ - ०४:०७).\nरोधित प्रे. तो (गुरु., २४/११/२००५ - ०५:४०).\nप्रिफ़िक्स प्रे. प्रशांत देशमुख (बुध., ३०/११/२००५ - ११:०५).\n प्रे. नरेंद्र गोळे (गुरु., २४/११/२००५ - ०९:०७).\n प्रे. जयन्ता५२ (गुरु., २४/११/२००५ - ०९:२८).\nइतर प्रे. आनंदी (शुक्र., २५/११/२००५ - ०३:३९).\nसारणी प्रे. तो (गुरु., २४/११/२००५ - ०९:३१).\nटेबल/चार्ट प्रे. मीरा फाटक (गुरु., २४/११/२००५ - ०९:३२).\nवर्कबुक ,वर्कशीट . प्रे. जीआरबी (गुरु., २४/११/२००५ - १०:४४).\n प्रे. नरेंद्र गोळे (शनि., २६/११/२००५ - १२:५९).\nमला हे हवे आहेत प्रे. भाऊ (शनि., २६/११/२००५ - १४:०२).\n प्रे. जीआरबी (शनि., २६/११/२००५ - १८:३९).\nथोडा बदल प्रे. मीरा फाटक (सोम., २८/११/२००५ - ११:१२).\nस्वेटर,बीम प्रे. जयन्ता५२ (सोम., २८/११/२००५ - ०९:४४).\nतुळई प्रे. महेश (सोम., २८/११/२००५ - १३:३४).\nस्वेदक प्रे. वरदा (मंगळ., २९/११/२००५ - १४:४५).\n प्रे. जयन्ता५२ (बुध., ३०/११/२००५ - ०६:३३).\nघाम आणणारा प्रे. वरदा (बुध., ३०/११/२००५ - १७:०५).\nमफलर प्रे. प्रशांत देशमुख (बुध., ३०/११/२००५ - ११:१०).\n प्रे. टग्या (बुध., ३०/११/२००५ - १६:५१).\nध्वनीशोषक प्रे. वरदा (बुध., ३०/११/२००५ - १७:०८).\nध्वनी-रोधकही चालेल प्रे. जयन्ता५२ (शुक्र., ०२/१२/२००५ - १२:०८).\nचिअर्स प्रे. सुकु (शनि., २६/११/२००५ - २१:२३).\nचिअर्स. प्रे. जीआरबी (रवि., २७/११/२००५ - ०६:०७).\nथोडा मोठा आहे ... प्रे. सुकु (रवि., २७/११/२००५ - १४:०९).\n प्रे. जीआरबी (सोम., २८/११/२००५ - १९:३२).\nत्र्यानंद प्रे. महेश (सोम., २८/११/२००५ - २०:२१).\n प्रे. तो (सोम., २८/११/२००५ - २०:३४).\nवडबापू प्रे. शशांक (सोम., २८/११/२००५ - २१:२५).\n प्रे. टग्या (बुध., ३०/११/२००५ - १६:५३).\nव/ल प्रे. शशांक (गुरु., ०१/१२/२००५ - १२:५९).\nव/ल... प्रे. टग्या (गुरु., ०१/१२/२००५ - १४:५३).\nवडबापू ... झक्कास आहे प्रे. सुकु (मंगळ., २९/११/२००५ - ००:०९).\n प्रे. नंदन (बुध., ३०/११/२००५ - ०७:०८).\nब्लॉग म्हणजेच... प्रे. केदार परांजपे (गुरु., ०१/१२/२००५ - १२:२७).\nजाळेनोंद/वेबखर प्रे. शशांक (गुरु., ०१/१२/२००५ - १२:४७).\nप्रिव्हिलेज प्रे. टग्या (गुरु., ०१/१२/२००५ - १५:१६).\nप्रिव्हिलेज. प्रे. जीआरबी (गुरु., ०१/१२/२००५ - १७:३२).\nपटले नाही... प्रे. टग्या (गुरु., ०१/१२/२००५ - १८:००).\n प्रे. जयन्ता५२ (सोम., ०५/१२/२००५ - ०६:५२).\nआणखि काही प्रे. तो (गुरु., ०१/१२/२००५ - १७:५५).\nसुचवा प्रे. वरदा (शुक्र., ०२/१२/२००५ - १५:०७).\nकाही पर्याय प्रे. तो (शुक्र., ०२/१२/२००५ - २०:२०).\nअर्दिंग प्रे. वरदा (शुक्र., ०२/१२/२००५ - १९:२८).\nसमोर. प्रे. द्वारकानाथ कलंत्री (शनि., ०३/१२/२००५ - ०७:१६).\nअर्थिंग... प्रे. केदार परांजपे (शनि., ०३/१२/२००५ - ०८:५५).\nजेटलॅग. प्रे. जीआरबी (रवि., ०४/१२/२००५ - १३:२५).\nहवाई शीण प्रे. जयन्ता५२ (सोम., ०५/१२/२००५ - ०८:०३).\nइन्ड्युस प्रे. वरदा (सोम., ०५/१२/२००५ - ०२:३६).\nप्रेरण प्रे. तो (सोम., ०५/१२/२००५ - १३:२७).\nइंड्यूस = उद्युक्त करण प्रे. नरेंद्र गोळे (सोम., ०५/१२/२००५ - ०५:०४).\n प्रे. नंदन (सोम., ०५/१२/२००५ - ०५:४९).\nबिनतारी जाळे प्रे. शशांक (सोम., ०५/१२/२००५ - ०८:५५).\nप्रिव्हिलेज - मोकळीक प्रे. कुमार जावडेकर (मंगळ., ०६/१२/२००५ - १८:२५).\nमोकळीक... प्रे. टग्या (मंगळ., ०६/१२/२००५ - १८:३५).\nमुभा प्रे. प्रणव सदाशिव काळे (मंगळ., ०६/१२/२००५ - १८:५९).\nसवलत... प्रे. टग्या (मंगळ., ०६/१२/२००५ - १९:०८).\nकॉम्प्लेक्स प्रे. देवदत्त (बुध., २१/१२/२००५ - १५:१०).\n प्रे. वरदा (बुध., २१/१२/२००५ - १५:५६).\nअनॉमली प्रे. वरदा (बुध., २१/१२/२००५ - १६:०१).\nविसंगती प्रे. महेश (बुध., २१/१२/२००५ - १७:०३).\nअसंगत प्रे. वरदा (बुध., २१/१२/२००५ - १७:२६).\nठीक वाटते. प्रे. महेश (बुध., २१/१२/२००५ - १७:५८).\n प्रे. ध्रुव (गुरु., २२/१२/२००५ - ०४:२०).\nसहमत प्रे. मनीषा (गुरु., २२/१२/२००५ - ०६:४२).\nनवा लेख सुरू करा प्रे. प्रशासक (गुरु., २२/१२/२००५ - ०६:४२).\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ७ सदस्य आणि ५१ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/sangli/due-cloudy-weather-chances-disease-grape-crisis-prices-fall-due-cloudy-weather-pomegranate-grape/", "date_download": "2018-10-24T02:00:48Z", "digest": "sha1:U56JCBZNNNV6B5DKJVZI4G3VMMEHZU3C", "length": 30983, "nlines": 388, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Due To Cloudy Weather, Chances Of Disease In Grape Crisis: Prices Fall Due To Cloudy Weather; Pomegranate, Grape Growers Hit | ढगाळ हवामानामुळे द्राक्षबागा संकटात रोगाची शक्यता : व्यापाºयांकडून दरात घसरण; डाळिंब, द्राक्ष उत्पादकांना फटका | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २४ ऑक्टोबर २०१८\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nसिलसिला बदलते रिश्तों का या मालिकेत दृष्टी धामी घेतेय या गोष्टीवर मेहनत\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n#MeToo: आलोकनाथ आणि साजिद खानला ‘मी टू’ प्रकरणी नोटीस\nरुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेला लेटमार्क\nतरुणींनो, व्हॉट्सअ‍ॅपवर डीपी ठेवताना सावधान\nसुरेंद्र गडलिंग यांच्यावरील आरोपपत्रावर आज फैसला\nशिल्पा शिंदेला लागली मोठी लॉटरी, मिळाला हा मोठा चित्रपट\n#MeToo : संजना सांघीने केला सुशांत सिंग राजपूतचा बचाव म्हणे, असे काही घडलेच नाही\n#MeToo: अजय देवगणने केली आपल्या मेकअप आर्टिस्टची हकालपट्टी\nकरिश्मा कपूरचे झाले पुन्हा एकदा ब्रेकअप\nसुभाष कपूर यांच्या जागी ‘हा’ दिग्दर्शक सांभाळणार ‘मुघल’च्या दिग्दर्शनाचा जिम्मा\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\n पार्टनरच्या Hug करण्याच्या पद्धतीवरुन ओळखा तुमचं रिलेशन\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nझणझणीत, तर्रीबाज कोल्हापूरची ठसकेदार मिसळ\n'या' ३ गोष्टींचा लैंगिक जीवनावर होतो वाईट परिणाम\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nAll post in लाइव न्यूज़\nढगाळ हवामानामुळे द्राक्षबागा संकटात रोगाची शक्यता : व्यापाºयांकडून दरात घसरण; डाळिंब, द्राक्ष उत्पादकांना फटका\nठळक मुद्दे हरभरा, गहू, ज्वारीचे नुकसान\nसांगली/तासगाव : जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि पावसाच्या हलक्या सरींमुळे द्राक्ष, डाळिंब, गहू, हरभरा, शाळू उत्पादक शेतकºयांचे बुधवारी चांगलेच धाबे दणाणले. बदलत्या हवामानामुळे द्राक्षबागायतदार पुन्हा संकटात सापडला आहे. वातावरणाचा बदल लक्षात घेऊन व्यापाºयांनीही द्राक्ष, डाळिंबाचे दर पाडल्याचा धक्कादायक प्रकारही चालू झाला आहे.\nजिल्ह्यात डाळिंबाचे क्षेत्र चार हजार हेक्टर असून, ५० टक्के डाळिंबाचा तोडा झाला असून, उर्वरित शेतातच आहेत. तसेच ५० हजार हेक्टरवर द्राक्षबागा आहेत. यामध्ये निर्यात द्राक्षाचे दीड हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यातील ३० टक्के बागा खराब हवामानामुळे यापूर्वीच बाद झाल्या आहेत. ३५ टक्के द्राक्ष बागांची विक्री झालेली आहे, तर उर्वरित ३५ टक्के बागांवरील द्राक्षाची विक्री शिल्लक आहे. मार्चअखेर जिल्ह्यातील हंगाम लांबणार आहे. खराब हवामानामुळे फळ छाटण्या विलंबाने घेतल्या आहेत. ढगाळ हवामानामुळे द्राक्षांत भुरी व मण्याला तडा जाण्याची स्थिती निर्माण झालेली आहे.\nयंदा विविध प्रकारच्या चांगल्या दर्जाच्या द्राक्षाच्या पेटीला सरासरी दर १६० ते १७५ रुपये दर मिळतो आहे. ढगाळ हवामानाचा गैरफायदा घेत या दरात लगेच कपात करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे शेतकºयांवर पुन्हा आर्थिक संकट कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत होता. बुधवारी सकाळपासूनच जिल्हाभर ढगाळ हवामान होते. काही ठिकाणी पावसाचा शिडकावा होत होता. खराब हवामानामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावला आहे.\nयंदाच्या हंगामाची सुरुवात अवकाळीमुळे नुकसानीत झाली असतानाच, द्राक्ष काढणीच्या काळात ढगाळ वातावरण झाल्याने दलालांकडून द्राक्षाच्या दरात घसरण करण्यात येत आहे. त्याचा द्राक्ष उत्पादकांना फटका बसल्याचे दिसून येत आहे.\nखराब हवामानामुळे फळ छाटण्या विलंबाने घेतल्या आहेत. अशा परिस्थितीत काही दिवसांपासून जिल्ह्यातील हवामानात सातत्याने बदल होत होते. बुधवारी सकाळपासूनच हवामान पूर्णपणे ढगाळ होते. वातावरणात गारवा कायम होता; तर काही ठिकाणी पावसाचे बारीक थेंब पडत होते. या वातावरणामुळे द्राक्षांत भुरी व मण्याला तडा जाण्याची स्थिती निर्माण झालेली आहे.\nजिल्ह्यात आणखी सात ते आठ दिवस खराब हवामान राहण्याची शक्यता आहे. खराब हवामानाचा फायदा घेत द्राक्ष दलालांकडून द्राक्षाच्या दरात चार किलोच्या पेटीमागे दहा ते वीस रुपयांची घसरण करण्यात आली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांची कोंडी झाली असून, ढगाळ हवामानामुळे द्राक्षबागायतदारांचे धाबे दणाणले आहेत.\nआटपाडी, जत, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यातील काही भागात ज्वारी काढण्यास सुरुवात झाली आहे. ढगाळ हवामान आणि पावसाचे बारीक थेंब पडत असल्यामुळे ज्वारी काळी पडण्याची भीती आहे. हरभºयावर रोगांचा फैलाव वाढणार आहे. गहू पिकाचेही मोठे नुकसान होणार असल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.\nपावसाच्या शिडकाव्याने द्राक्ष बागायतदार हबकले\nनरवाड : नरवाड (ता. मिरज) येथे अवकाळी पावसाचा तुरळक शिडकावा झाल्याने द्राक्ष बागायतदार शेतकºयांचे धाबे दणाणले आहेत. द्राक्षबागायतीला पाऊस जरी घातक असला तरी, पान उत्पादकांना तारक ठरणार आहे. थंडीमुळे गारठलेल्या पानवेलींच्या वाढीसाठी पोषक आहे. ढगाळ हवामान आणि रिमझिम पाऊस यामुळे हरभरा पिकावर बोंडअळीचे प्रमाण वाढणार आहे. शाळू पिकेही पावसामुळे धोक्यात येणार आहेत. शाळवाची कणसे भरण्यास पावसाने अडथळा निर्माण होणार आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nसांगली मार्केट यार्डात आजपासून बेमुदत बंद\nभाजपला सत्तेवरून खाली खेचा\nमुख्यमंत्र्यांची आज सांगलीत बैठक\nसत्ताधाऱ्यांनी रोजगार, शिक्षणाचे प्रश्न दडपले : मेधा पाटकर\nशाकाहार हाच आरोग्यपूर्ण आणि आदर्श आहार : मुनिश्री नियमसागरजी महाराज\nहमीभाव केंद्रांवर गोंधळाचीच हमी\nअमृतसर ट्रेन दुर्घटनाबिग बॉस 12मीटूइंधन दरवाढपरिणीती चोप्रादीपिका पादुकोणप्रो कबड्डी लीगसबरीमाला मंदिरअमृता फडणवीसकॉफी विथ करण 6\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nकलिंगडापासून घरच्या घरी तयार करा 'हे' फेसपॅक\n'या' पदार्थांमुळे वाढतो तुमचा ताण; मेंदूसाठीही ठरतात घातक\nतुमची मुलं वस्तू चोरतात अशी बदला वाईट सवय\nवाहतुकीचे हे अजब नियम पाहून, तुम्ही नक्कीच जाल चक्रावून\nएक्सला खबरही लागू न देता ब्रेकअपनंतर ही ६ कामे करतात मुली\nरोहित शर्मा-विराट कोहलीची जोडी जमली\nचेहऱ्यावर स्मितहास्य खुलवणारे 'क्युट स्टॅच्यू'\nही आहे जगातील सर्वात सुंदर नदी\nसरकारच्या एका होकारामुळे अनेकांना मिळु शकतो रोजगार - आंग्रीया क्रुझचे शिल्पकार\nभाजपा सरकार काँग्रेसपेक्षाही थापाडे - राज ठाकरे\n#MeToo: 'मीटू' मोहिमेवर पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णीने दिली ही प्रतिक्रिया\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेनेविरोधात धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nपनवेल टर्मिनलमध्ये बेवारस बॅग आढळल्याने खळबळ\nसांगलीतील भिवघाट येथे साई गारमेंटला भीषण आग\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\nलोकलला बसवा स्वयंचलित दरवाजे\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\n''गोपीनाथरावांसाठी जागा सोडत होतो, आता सर्व जागा लढणार''\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराकेश अस्थाना प्रकरणात मोदींना एवढी गोडी का\nजायकवाडीत ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश\n२२ महिन्यांनंतर शिवस्मारकाच्या कामाचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://zppsganeshwadi.blogspot.com/", "date_download": "2018-10-24T01:05:22Z", "digest": "sha1:K4PZGHFL4MTZN3MQ4QGM4JVV7D7POQCX", "length": 3797, "nlines": 66, "source_domain": "zppsganeshwadi.blogspot.com", "title": "जि.प.प्रा.शाळा गणेशवाडी", "raw_content": "\nसुस्वागतम जि.प.प्राथमिक शाळा गणेशवाडीच्या संकेतस्थळावर आपले हार्दिक स्वागत लवकरच यावर माहिती update केली जाईल\nशिक्षकांना उपयुक्त असे काही\nइंग्रजी महिने व त्यांचे दिवस\nसुविचार फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास \nइयत्ता ४ थी व ७ वी\nनविन महिती लवकरच update केली जाईल\nश्री गायकवाड आर बी\nस.शिक्षक जि.प.प्राथमिक शाळा गणेशवाडी\nवेबसाईट निर्मिती व रचना : श्री.संदिप बलभिम वाघमोरे\nकिरण वाळके- शिक्षकांना अत्यंत उपयोगी वेबसाईट आहे .प्रत्यक्ष अध्यापनात उपयोगी पडेल असे मटेरियल उपलब्ध करून देण्यात आल्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवादही .\nराहुल सोनवणे- या वेबसाईटवरील कविता , प्रार्थना, देशभक्तीपर गीते, बडबडगीते, उपक्रम, विविध ई - बुक यांचा मी माझ्या शाळेत प्रत्यक्ष उपयोग केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://rightangles.in/2018/01/21/battle-of-200-years/", "date_download": "2018-10-24T01:19:36Z", "digest": "sha1:6HMTEM4YQBPCDT26OHFQXMLB6LLXFZCU", "length": 30227, "nlines": 63, "source_domain": "rightangles.in", "title": "भीमा कोरेगाव- २०० वर्षांनंतरही लढाई सुरूच | Right Angles - Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law", "raw_content": "\nभीमा कोरेगाव- २०० वर्षांनंतरही लढाई सुरूच\nभीमा कोरेगावच्या लढाईला २०० वर्षे पूर्ण झाली त्या निमित्ताने शनिवारवाडा इथे झालेली एल्गार परिषद आणि तिला देशद्रोही ठरवण्याचा खटाटोप, भीमा कोरेगावच्या शौर्य स्तंभाला मानवंदना देण्यासाठी १ जानेवारीला जमलेल्या लाखोंच्या दलित बहुजन समाजावर अतिरेकी हिंदुत्ववादी जमावाने केलेला हिंसक हल्ला आणि त्यानंतर राज्यभरात उमटलेले तिचे पडसाद, ३ जानेवारीला झालेला महाराष्ट्र बंद ह्या सगळ्याने राज्याचे राजकारण ढवळून निघाले. इतकेच नाही तर जिग्नेश मेवानी, उमर खालिद, दलित- मराठा वाद, हिंदुत्व, राष्ट्रवाद ह्या सगळ्या माध्यमांच्या लाडक्या व्यक्ती-विशिष्टांचा थेट संबंध असल्याने साहजिकच ह्या सगळ्याची राष्ट्रीय पातळीवर (बरीचशी उथळ आणि उठवळ) चर्चा झाली. मात्र घटनांचे, त्यामागील इतिहासाचे मर्यादित आकलन, त्यासाठी कराव्या लागणाऱ्या अभ्यासाचा कंटाळा, टी.आर.पी. कसा वाढेल अश्याच तऱ्हेने चर्चेचा नियंत्रित केलेला रोख, आणि माध्यमकर्ते पत्रकार, त्यांचे चालक-मालक यांचा उच्च-वर्गीय, उच्च-जातीय बायस हा कसा ‘सामान्य माणसाची राजकारणरहित अंतःप्रेरणा आहे’ हे दाखवण्याचा केलेला खटाटोप असेच त्याचे स्वरूप राहिले. मराठी TV माध्यमांनी तर अखेरीस ‘हिंदुत्वाचा अप्रत्यक्ष, आडून प्रचार नव्हे तर भिडे गुरुजींचा आणि अतिरेकी हिंदुत्वाचा उघड पुरस्कार’ अशीच भूमिका घेतली. ह्या सगळ्याचा उहापोह प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या लेखात केलाच आहे. पण इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पलीकडे गंभीर अश्या चर्चाविश्वात भीमा- कोरेगावच्या घटनेचे जे पडसाद उमटले त्यांचा आढावा घेणे हा या लेखाचा हेतू आहे.\nआनंद तेलतुंबडे यांनी ‘द वायर’ मधील आपल्या लेखात ‘भीमा-कोरेगावचे गौरवीकरण अनाठायी असून त्यातून केवळ अस्मितेचे संकुचित राजकारण तेवढे बळकट होते, डॉ. आंबेडकर यांनी जेव्हा भीमा-कोरेगावची लढाई ही पेशवाईविरुध्द दलितांनी यशस्वीपणे लढलेली लढाई होती असा गौरव केला तेव्हा ते दलित समाजाला जागृत करण्यासाठी, त्याच्या ताकदीचे आत्मभान देण्यासाठी रचलेले मिथक होते, दलितच नव्हे तर इतर सवर्ण हिंदू, राजपूत, मुसलमान हेदेखील ब्रिटीश आणि पेशवा अश्या दोन्ही बाजूनी लढले कारण ते सगळेच पगारी सैनिक होते, आणि त्यांचा लढा म्हणजे व्यावसायिक कर्तव्य होते, आता पुलाखालून इतके पाणी वाहून गेल्यानंतर हिंदुत्ववादी शक्तींशी लढण्यासाठी असल्या मिथकांपेक्षा आजच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची गरज आहे’ असे प्रतिपादन केले आहे.\nप्रकाश आंबेडकर यांचा ३१ डिसेंबरचा लेख त्याही पुढे जात ‘ब्रिटीश येईपर्यंत पेशवाईविरुद्ध उठाव करायला दलित का पुढे आले नाहीत, असा मूलभूत प्रश्न उपस्थित करणारा आहे. ते लिहितात- ‘पेशवाईच्या विरोधात लढतांना ब्रिटीशांना मदत होईल आणि त्याबदल्यात ब्रिटिशांकडून आपल्या सामाजिक, धार्मिक स्वातंत्र्याची हमी करारनाम्यामार्फत करून घेतली पाहिजे अशी जाणीव तत्कालीन अस्पृश्य समाजात दिसत नाही. आजही मला हीच मानसिकता अस्पृश्य/ महार आणि आता बौद्ध झालेल्यांची दिसते’. ‘भीमा-कोरेगाव स्तंभ हा शौर्याचे चिन्ह किंवा अस्पृश्य/महार समाजाने इतिहास घडवला याचा कसलाही लवलेश राहिलेला नाही. तर त्याला जत्रेचे स्वरूप आले आहे’.\nपुरोगामी छावणीची ही आत्मचिकित्सा गंभीर आहे, गरजेची तर आहेच. पण त्याचबरोबर ‘केवळ पुरोगामी विचार हाच अश्या तऱ्हेने स्वतःच्या इतिहासाकडे कठोरपणे पाहू शकतो’ या आंतरिक शक्तीची निदर्शक आहे. पण त्याचबरोबर एक मुद्दा मांडणे गरजेचे आहे. इतिहास घडवणारा समाज हा नेहमीच त्याच्या ऐतिहासिकतेबद्दल सजग असत नाही. ब्रिटीश सैन्यातील महार, दलित यांचा मोठा सहभाग हा काही जाणीवपूर्वक राजकीय असा निर्णय नव्हता हे खरे. पण त्या सहभागानेच त्यांना आधुनिकतेचा, व्यक्ती म्हणून असलेल्या अधिकारांचा परिचय करून घेता आला. आणखी महत्वाचे म्हणजे ‘पेशवा आणि ब्रिटीश ह्या दोन्ही सैन्यात महारांना मिळणारी वागणूक ही सारखीच होती असे कुणीही म्हणू शकणार नाही’. कारण हा लढा परस्परविरोधी उत्पादनव्यवस्थांमधला संघर्ष होता. १८९२ नंतर ब्रिटिशांनी ‘लढाऊ जाती’ असली वर्गवारी राबवून इतर जातींच्या सैन्यात भरतीला मनाई केली. मात्र तोपर्यंत दलित समाजात ब्रिटीश सैन्य आणि ख्रिश्चन मिशनरी यांच्यामुळे लक्षणीयरीत्या आधुनिक शिक्षण, व्यवसाय यांचा परिचय झाला होता. याचा उहापोह ख्रिस्तोफर जेफ्रोलोट यांनी आपल्या लेखात केला आहे.\nया आत्मचिकित्सेप्रमाणेच आणखी एक गोष्ट गरजेची आहे. ती म्हणजे भीमा-कोरेगावचा इतिहास (किंवा मिथक) ज्यांना खटकतो ते कोण आहेत याबद्दलदेखील चर्चा गरजेची आहे. त्यांना नेमके काय खटकते याबद्दलदेखील चर्चा गरजेची आहे. त्यांना नेमके काय खटकते पेशवाईचा पाडाव त्यांच्या मते पेशवाईचा ब्रिटिशांच्या विरुद्ध असलेला राजकीय संघर्ष हा ‘राष्ट्रवादी’ आणि दलितांनी पेशवाईविरुद्ध ब्रिटीश सैन्यात भरती होणे हे ‘देशद्रोही’ होते. आणि पेशवाईचा पाडाव साजरा करणे म्हणजे आजही देशद्रोहच मानला पाहिजे. म्हणजे ‘पेशवाई’ हे भारतीय इतिहासातील गौरवशाली पान असे मिथ साजरे करण्यात धन्यता वाटणारा हा वर्ग आहे. ह्या वर्गाची घडण काय आहे ब्राह्मणी पांढरपेशी समजुती आणि मिथके साजरी करण्यात गैर न वाटणारा आधुनिक मध्यम वर्ग आता सगळ्याच शोषित जातींमध्ये उदयाला आला आहे. आणि ह्या वर्गाला ‘समतावादी लोकशाहीकरण’ त्रासदायक, आणि अडचणीचे वाटू लागले आहे. ‘डाव्या-पुरोगामी संघटनांचे संप, बंद हे सामान्य माणसाला जाचक असतात, आणि निरनिराळ्या सेना खळळ-खटकचा जो खेळ मांडतात तो अतिरेकी असला तरी आवश्यक असा भावनांचा उद्गार असतो’ ही समजूत त्याचीच द्योतक आहे.\nआणखी मजेची बाब म्हणजे पेशवाईचे हे राष्ट्रवादी समर्थन केवळ ब्रिटीश-विरोधी यावर आधारलेले नाही. तसे असते तर निदान टिपू सुलतानालाही ह्या पेशवाईच्या समर्थकांनी आपल्या इतिहासाच्या मांडामांडीत सामावून घेतले असते. पण त्यांचा टिपू-विरोध हाही प्रखर राष्ट्रवादी आहे. म्हणजे अखेर हा राष्ट्रवाद हा ब्राह्मणी, मनुवादी हिंदुराष्ट्रवादच आहे.\nआधुनिक भारत हे निश्चितपणे वासाहतिक ब्रिटिश सत्ता आणि त्याविरुद्धच्या संघर्षातून बनलेले राष्ट्र आहे. मात्र हा संघर्ष एक-रेषीय कधीच नव्हता. त्यात असलेले अंतर्विरोध आजही विविध प्रकारे मुखर होताना दिसतात. ब्राह्मण- ब्राह्मणेतर जातींचा ऐतिहासिक अंतर्विरोध महात्मा फुले यांनी मांडला आणि ब्राह्मणी अन्यायकारक समाजव्यवस्थेच्या विरुद्ध सर्व शोषित जातींच्या एकजुटीचे तत्व प्रतिपादन केले. मात्र फुले- आणि नंतरच्या काळात डॉ. आंबेडकर यांना ब्रिटिशांचे हस्तक ठरवून त्यांचे खलनायकी चित्रण करण्यात तत्कालीन ब्राह्मणी मराठी वृत्तपत्रे आघाडीवर होती. लो. टिळक आणि त्यांचा पुनरुज्जीवनवादी विचार हा त्यांच्या दृष्टीने राष्ट्रवादी होता. म्हणजे ‘राष्ट्र’ हे केवळ स्वतःचे वर्ग-जाती हितसंबंध चिन्हित करणारे प्रतीक होते, आहे. त्याची आधुनिकता आधुनिक संस्था- कायदे यातून प्रतीत होते. पण दुसऱ्या बाजूला ‘राष्ट्र’ हा विचार पुरातन आहे हे प्रतिगामी प्रतिपादन गांभीर्याने घेण्याची गरज आहे ती अश्या अर्थाने की वर्ग-जाती संघर्ष आणि त्यात वरचढ ठरलेल्या प्रस्थापित वर्गांच्या वर्चस्वाचे ऐतिहासिकत्व त्यातून अधोरेखित होत असते. राष्ट्र पुरातन असल्याचे प्रतिपादन म्हणजे प्रस्थापितांनी आपल्या अपृच्छ्नीयतेचा केलेला पुनरुच्चार असतो.\nत्यामुळे गोपाळ गुरु यांनी फ्रंटलाईन मधील आपल्या लेखात भीमा-कोरेगावचा गौरवशाली इतिहास हा दलितांचा पूर्वपक्ष आणि इतरांनी केवळ त्याला खोडण्यासाठी मांडण्याचा उत्तरपक्ष’ असा एक ऐतिहासिक अपवाद आहे; अशी जी मांडणी केली आहे ती समाधानकारक ठरत नाही. मुळात भीमा-कोरेगावचा डॉ.आंबेडकर यांनी मांडलेला इतिहास हा विद्रोही इतिहासच आहे. तो प्रस्थापित, जातीय पेशवाईचा गौरव करणाऱ्या राष्ट्रवादाचा केलेला धिक्कार आहे. ह्या देशातील राष्ट्रवादाची प्रस्थापित समज ही बहुसंख्याक, हिंदुराष्ट्रवादी होण्याचा इतिहास हा टिळकांपर्यंत मागे जातो. त्याला छेद देण्याचे ऐतिहासिक काम फुले-आंबेडकर आणि इतर अनेक सामाजिक चळवळीनी केले. कुणबी, शेतकरी स-वर्ण शोषित जाती आणि अस्पृश्य जाती यांच्या एकजुटीवर म. फुले यांनी दिलेला भर हा ऐतिहासिक महत्वाचा होता, आहे. आणि ह्या सामाजिक न्यायाच्या चळवळी वसाहतवादविरोधी लढ्यापासून अजिबात अलिप्त नव्हत्या. १९३० च्या दशकापासून त्यांचा स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग वाढतच राहिला. आणि त्यासाठी स्वातंत्र्य आंदोलनाची बदलती दिशा हीदेखील कारणीभूत होती. शेतकरी, कष्टकरी यांचे प्रश्न, जमीन फेरवाटप, शेतसारा, औद्योगिक कामगारांचे प्रश्न याबद्दल स्वातंत्र्य आंदोलनाने भूमिका घ्यायला सुरुवात केली होती. डॉ. आंबेडकर यांच्या स्वतंत्र मजूर पक्षाने महाराष्ट्रातील अन्याय्य खोती पद्धतीविरुद्ध लढा दिला. ब्राह्मणेतर पक्षातील केशवराव जेधे यांच्यासारखे नेते आणि इतर अनेकजण कॉंग्रेसमध्ये आणि नंतर शेतकरी कामगार पक्षात गेले. त्यांचा राष्ट्रवाद हा शोषितांशी प्रतिबद्ध होता आणि म्हणूनच त्यांनी समतामूलक लोकशाही हा आधुनिकता आणि भांडवली विकासाची पूर्वअट असण्यावर भर दिला. ह्या राष्ट्रवादाला विद्रोही, प्रस्थापित-विरोधी इतिहासदृष्टी आणि विवेचन गरजेचे होते. फुले, त्यांची सत्यशोधक चळवळ, भीमा-कोरेगाव सारखी ठिकाणे यांनी त्याची पूर्तता केली. शेतकरी जाती आणि दलित ह्यांच्यातल्या संघर्षाला अन्य्याय्य विषमतामूलक धार्मिक चौकट जबाबदार होती याची जाणीव ठेवत शाहू महाराज, बडोद्याच्या गायकवाड यांनी डॉ. आंबेडकर यांना केलेली मदत, फुले यांनी शोधलेली शिवाजीची समाधी, त्यांचा पोवाडा, विठ्ठल रामजी शिंदे यांचा बहुजन पक्ष, ह्या सगळ्यात शोषितांच्या एकजुटीचा शोध होता.\nया सगळ्यातून आकाराला आलेला, येणारा राष्ट्रवाद हा साहजिकच प्रस्थापित ब्राह्मणी छावणीला न मानवणारा होता. त्यामुळेच बहुजन समाजाची जागृती आणि राष्ट्रीय चळवळीत वाढता सहभाग हा १९२०-३० च्या आसपासच्या काळात ब्राह्मणी, व्यापारी हितसंबंध यांनी राष्ट्रीय चळवळीतून अंग काढून घेणे सुरु केले. संघ आणि हिंदू महासभा यांची स्थापना याच काळातील. आर्थिक आधुनिकता, वासाहतिक भांडवल यांना त्यांचा विरोध नव्हताच. राजकीय, सामाजिक व्यवस्थेवर आपलाच पगडा कसा राहील एवढ्याच प्रश्नाने त्यांना ग्रासले होते. वसाहतविरोधी लढ्याला मिळणारी वाढती लोकप्रियता आणि त्यातील समतामूलक लोकशाहीवरील भर, त्यातील क्रांतिकारी शक्यता हे सगळे ह्या वर्गाला भयकारक होते. त्याच्यासाठी ‘राष्ट्र’ ह्या चिन्हाचा स्वाभाविकच संकोच झाला होता.\nपेशवाई ही शिवाजी- संभाजी ह्यांच्या शाक्त विद्रोहाचा बीमोड करत पारंपारिक सरंजामी ब्राह्मणी व्यवस्थेची पुनर्स्थापना करणारी प्रतिक्रांती होती. म्हणूनच ह्या वर्गासाठी ते इतिहासातील गौरवशाली पान राहिले आहे. (प्रा. प्रतिमा परदेशी यांच्या लेखात शिवाजी-संभाजी ह्यांच्या विद्रोहाचा आढावा घेतला आहे.) बहुजनकेन्द्री सत्ता, मिरासदारी-विरोधी, लोकाभिमुख, शेतकरीहिताची धोरणे यांच्यामुळे मिळालेल्या अफाट लोकप्रियतेने शिवाजीच्या प्रतिमेचा वापर करणे महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय राष्ट्रवादाला बंधनकारक आहे. त्यात फुले- पानसरे यांचा कुणबीप्रतिपालक राजा दडवून ‘गोब्राह्मणप्रतिपालक- मुस्लिमद्वेष्टा असा मतलबी खोटा इतिहास रंगवणे, संभाजीची बदफैली, वेडा अशी बदनामी करणे, वगैरे कामगिरी ब्राह्मणी छावणीच्या इतिहासकार- शाहिरांनी इमानेइतबारे पार पाडली आणि बहुजनांची फसवणूक करत राष्ट्रवादाशी असलेला आपला मतलबी संबंध दडवून ठेवला. पण शिवाजीची खरी-खोटी स्तुती ही राजकीय मजबुरी आहे, पेशवाईचा गौरव ही नैसर्गिक भूमिका आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. पेशवाईचा गौरव हा पुनरुज्जीवनवादी अजेंडा आणि त्याचा काळा चेहरा उघड करतो. शिवाजी- संभाजीच्या काळात अधिकाधिक शोषित जातीना सैन्यात सामवून घेण्याची भूमिका आणि पेशवाईने तिला दिलेला फाटा, मिरासदारी, सरंजामदारी हितसंबंध जोपासणे, स्त्रिया, शेतकरी, दलित त्यांच्यावरील अन्याय ह्या सगळ्यातून शिवाजी-संभाजी ह्यांचा ब्राह्मणी व्यवस्थेविरुद्धचा उठाव इतिहासातून पद्धतशीरपणे पुसण्याचे प्रयत्न पेशवाईत झाले. आज ब्राह्मणी छावणी भीमा-कोरेगावची राष्ट्रद्रोही म्हणून बदनामी करणे आणि वढू- बुद्रुकच्या संभाजीच्या समाधीचा जाती विभाजनाच्या खेळातून मतलबी वापर करत हिंदुत्वाचा अजेंडा पुढे नेण्याचा खेळ करत आहे. म्हणूनच पुरोगामी लोकांनी मराठा- दलित वाद वगैरे सवंग तयार थेयरयाना बळी न पडता वढू- बुद्रुक इथे संभाजीवर महारांनी केलेले अंत्यसंस्कार, भीमा-कोरेगावच्या वीरांचा गौरव हे एकत्रितपणे पाहणे, त्यातील सातत्य मांडणे गरजेचे आहे. ज्यांना पेशवाईची प्रतिक्रांती आणि तिचे अत्याचार, शोषण ह्यांच्याकडे कानाडोळा करत तिचा संबंध राष्ट्रवादाशी जोडावासा वाटतो त्यांचा आणि त्यांच्या प्रस्थापित मिथकांचा पर्दाफाश त्यातूनच शक्य आणि आवश्यक आहे.\nलेखक दिल्लीस्थित अभ्यासक संशोधक आहेत.\nआधीच मर्कट त्यात शिक्षणमंत्री झाला\nशबरीमाला देऊळ आणि महिलांचा लढा\nमैं भी अण्णा पार्ट टू – मी टू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/masaj-kelyavar-honare-phayade-marathitun", "date_download": "2018-10-24T01:57:45Z", "digest": "sha1:YBW2CDVYOXAO7MZU2KM2FHX6FMSIA7JO", "length": 12132, "nlines": 238, "source_domain": "www.tinystep.in", "title": "पैलवान मसाज का करतात ? - Tinystep", "raw_content": "\nपैलवान मसाज का करतात \nतुम्ही दिवसभर घरातली कामे करत, बाळाच्या मागे धावणे, घराबाहेरची कामे करणे ह्या गोष्टींमुळे खूप पाय दुखायला लागतात. आणि ह्यावेळी मसाज हा खूप कामास येतो. त्यासाठी पैसेही लागत नाहीत. अशावेळी पायांच्या तळव्यांची नियमित काळजी घेतल्यास तळव्यांचा कोरडेपणा दूर होतो. त्यासाठी तिळाच्या तेलाने नियमित मालिश करणे गरजेचे आहे. तेलाने कोरडेपणा दूर होऊन अंगात तरतरी येत असते. तुम्ही नवऱ्यासाठी मसाज करत असतात तेव्हा नवऱ्यालाही तुमची मालिश करायला सांगा. तुमच्यात प्रेम तर वाढेलच आणि दररोजच्या कामातून काहीतरी विश्रांती मिळेल. आणि त्यामुळे झोपण्यापूर्वी नियमित पायाच्या तळव्यांना मालिश केलेली उत्तम असते.\n* अनेकदा उठता-बसताना, काहीवेळेला चालताना सांध्यातून आवाज येतो. तो आवाज येत नाही. वाताचे आजार असतील तर तेही दूर होतात. शरीरातील उष्णता कमी होते.\n* अनेक ज्येष्ठांना झोपेचा त्रास होतो. कितीही केल्या त्यांना झोप लागत नाही त्यामुळे त्याचा चिडचिडेपणा वाढतो. त्या ज्येष्ठांनी नियमित पायाच्या तळव्यांना मालिश केल्यास झोप चांगली लागते.\n* पायाला भेगा पडल्या असतील तर पाय कोमट पाण्याने स्वच्छ धुऊन ते कोरडे करावेत आणि तळव्यांना मालिश करावी, पायाच्या भेगा भरून येतात.\n* काहीवेळेला ज्येष्ठांमध्ये आरोग्याच्या समस्यांमुळे चिडचिड वाढत जाते. छोट्या-छोट्या गोष्टीत हळवे व्हायला होते. अशावेळी मालिश हा त्यांच्यासाठी सर्वोत्तम उपचार आहे.\n* वयोमानानुसार काही गोष्टी विसरायला होतात, पण जर मालिश पायांना नियमित केल्यास स्मरणशक्ती सुधारण्यासाठी मदत होते.\n* चिंतेत असाल तेव्हा मसाज करा तणाव दूर होईल.\n* तुम्हाला जर मस्क्युलर, जॉईन्ट चे दुखणे असेल तर ते दूर करते.\n* रक्तदाब ला व्यवस्थित ठेवतो.\n* इम्यूनिटी सिस्टिम ला बूस्ट करते.\n* आपल्याला झोप देखील चांगली लागते.\n* तळव्यांची खूप जळजळ होत असेल तर तळपायाला दुधाने मालिश करून जेष्ठमधाचा दुधातून लेप केल्यास मधुमेहामुळे होणारी जळजळ कमी होते.\n* दिवसभर बाहेर जाताना तुम्ही सॅंडल, टाचेची चप्पल, वापरतात, त्याने पायांच्या तळव्यांपर्यंत रक्तप्रवाह होत नाही. त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी पायांची मालिश करणे गरजेचे असते. झोपण्या अगोदर पायांच्या तळव्यांना पंधरा ते वीस मिनिटे चांगली तेलाने मालिश/ मसाज करावी. त्यामुळे रक्तपुरवठा सुरळीत होतो, मधुमेहींना याचा त्रास जाणवतो. त्यांनी रोज झोपताना मालिश केलेली उत्तम आहे.\n* प्रचंड थकवा जाणवत असेल आणि कामाचा प्रेशर असल्यास झोपण्यापूर्वी तेलाने मालिश केल्यास शांत झोप लागते.\n* पाय खूप दुखत असल्यास रात्री झोपताना कोमट पाण्याने पाय धुवायचे. नंतर पायांना तेल लावून चांगली मालिश करून घ्यायची.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0", "date_download": "2018-10-24T00:29:08Z", "digest": "sha1:SLD5EVRJ4FVAYTCWFZBWYRDKYHKE3I64", "length": 3826, "nlines": 57, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ट्रांझिस्टरला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख ट्रांझिस्टर या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nइ.स. १९४७ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर ‎ (← दुवे | संपादन)\nडिसेंबर २३ ‎ (← दुवे | संपादन)\nबेल प्रयोगशाळा ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर २३ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:सगळ्या विकिपीडियांवर अपेक्षित लेखांची यादी/आंतरभाषीय परिपेक्ष ‎ (← दुवे | संपादन)\nमायक्रोप्रोसेसर ‎ (← दुवे | संपादन)\nविजाणूशास्त्र ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/traffic-jams-pimpri-24898", "date_download": "2018-10-24T01:50:32Z", "digest": "sha1:FDT4OMDJ6BEY3NETNTGGCT7GZDW7RBGW", "length": 13839, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "traffic jams in pimpri वाहतूक कोंडीकडे अक्षम्य दुर्लक्ष | eSakal", "raw_content": "\nवाहतूक कोंडीकडे अक्षम्य दुर्लक्ष\nशनिवार, 7 जानेवारी 2017\nपिंपरी - रस्त्यांवरील अतिक्रमणे, बेकायदा बांधकामांचा विळखा, मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा अनधिकृतपणे पार्किंगमुळे पिंपरी कॅम्पसह मुख्य बाजारपेठेत वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. महापालिका व पोलिस प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे पादचाऱ्यांच्या त्रासात अधिकच भर पडली आहे.\nपिंपरी - रस्त्यांवरील अतिक्रमणे, बेकायदा बांधकामांचा विळखा, मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा अनधिकृतपणे पार्किंगमुळे पिंपरी कॅम्पसह मुख्य बाजारपेठेत वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. महापालिका व पोलिस प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे पादचाऱ्यांच्या त्रासात अधिकच भर पडली आहे.\nसाई चौक ते शगुन चौक व गुरुद्वारा रस्ता तसेच मुख्य बाजारपेठ, रिव्हर रोड, काळेवाडी रस्ता दरम्यान वाहतूक कोंडीची ही समस्या भेडसावत आहे. मोबाईल, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, फुटवेअर, कपडे, फर्निचर, खाद्य पदार्थ आदींची येथे दुकाने आहेत. बहुतेक व्यापाऱ्यांनी वाढीव बांधकामे, अतिक्रमणे करून त्यांचे जाहिरात फलक आणि माल थेट पदपथांवर मांडलेला असतो, त्यामुळे परिसरात पदपथच शिल्लक नाहीत. गुरुवारी व रविवारी बाजारपेठ, भाजी मंडईत गर्दी असते. त्या वेळी दिवसभर वाहतूक कोंडीचा अनुभव येतो. रिव्हर रस्त्याने एकेरी वाहतूक असताना अनेक जण नियम डावलून वाहने दामटतात, त्यामुळे अनेकदा छोटे-मोठे अपघात होतात, तसेच रेल्वे स्टेशन, गुरुद्वारा, डीलक्‍स रस्त्यावर खाद्य पदार्थांच्या दुकानाबाहेर मोठ्या संख्येने वाहने थांबविलेली असतात. या भागातील अतिक्रमणांना राजकीय पाठबळ असल्याने महापालिका व पोलिस प्रशासन कारवाई करत नाही. दुसरीकडे महापालिकेचे संबंधित विभाग जबाबदारी झटकत आहेत.\nया भागातात अतिक्रमणाविरोधात कारवाई सुरू आहे, अनेकांचे साहित्यही जप्त केले आहे. व्यावसायिकांनी वाढीव व पदपथावरील बांधकामांवर कारवाई करण्याचे काम बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे आहे.\nसीताराम बहुरे, प्रशासन अधिकारी, \"ड' प्रभाग.\nपदपथ व वाढीव बांधकामावर कारवाई करणे हे संबंधित क्षेत्रीय अधिकारी, प्रशासन अधिकारी यांचे काम आहे. आम्ही सरकारी व खासगी जागेवर केलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करतो.\nरामदास टकले, उपअभियंता, बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग, मनपा.\nसंपूर्ण परिसराची पाहणी करून वाहतूक कोंडीवर कायमचा पर्याय कसा केला जाईल, याबाबत अभ्यास केला जाणार आहे, तसेच ज्या ठिकाणी कारवाई गरज भासेल, त्या ठिकाणी कडक कारवाई करून नागरिकांची गैरसोय दूर करणार आहे.\nरवींद्र निंबाळकर, पोलिस निरीक्षक, पिंपरी वाहतूक शाखा.\nपाण्याचे गांभीर्य ना प्रशासनाला ना राज्यकर्त्यांना\nनिम्म्या शहराला पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्याने सत्ताधारी हवालदिल झाले आहेत. रखडलेला पवना जलवाहिनी प्रकल्प, नियोजित भामा आसखेड व आंद्रा...\n#smartpcmc प्राधिकरणातही गगनचुंबी इमारती\nपिंपरी - आतापर्यंत मोठ्या उंचीचे टॉवर मुंबईसारख्या शहरात बघायला मिळायचे. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरातील नागरीकरणाचा वाढता वेग आणि अपुऱ्या जागेची कमतरता...\nसाताऱ्यात दोन्ही राजेंसह 75 जणांवर गुन्हे दाखल\nसातारा - दारूचे दुकान काढण्यावरून काल साताऱ्यात झालेल्या तणावाप्रकरणी दोन गुन्हे शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी...\nरुणवाल पार्क सोसायटी होतेय समस्यांचे आगार\nपुणे - शहरातील पहिल्या झोपडपट्टी पुनवर्सन योजनेअंतर्गत बांधण्यात आलेली रुणवाल पार्क सहकारी गृहनिर्माण संस्था ही समस्यांचे आगार झाली आहे....\nखासगी प्रवासी वाहतूकदारांनी वेळा बदलल्या\nपुणे - सकाळी नऊ ते अकरा आणि सायंकाळी सहा ते आठ ही वेळ वगळून शहरात प्रवेश करण्याचा निर्णय खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचालकांनी सोमवारी झालेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://sharyat.com/19/01/%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%B0-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A8-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A7/", "date_download": "2018-10-24T01:15:00Z", "digest": "sha1:6BCPBSMFJV5JE2GSW4J55IRP23ZCN3BL", "length": 9925, "nlines": 78, "source_domain": "sharyat.com", "title": "बॉयलर चिकन खात आहात… सावध राहा… सविस्तर वाचा", "raw_content": "\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा.\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \nबॉयलर चिकन खात आहात… सावध राहा… सविस्तर वाचा\nस्वस्त आणि सर्वांना परवडणारं असतं त्यामुळे बॉयलर चिकनला सर्वांची पसंती असते. शिवाय बॉयलर चिकन हे गावरानी चिकन पेक्षा पचायलाही हलकं असतं. त्यामुळे या चिकनला मागणी अधिक असते. मात्र बाजारातून चिकन खरेदी करताना काही दक्षता घ्यायलाच हवी, कारण यावेळी झालेलं दुर्लक्ष अनारोग्यांचं कारण ठरू शकतं.\nबाजारातून प्रामुख्याने बॉयलर चिकनची खरेदी केली जाते. पण जास्त मांस मिळवण्याच्या लालसेपोटी या कोंबड्यांना रसायनयुक्त औषधं आणि काही इंजेक्शनचा डोस दिला जातो. कोंबड्या लवकर मोठय़ा होण्यासाठीही काही औषधं दिली जातात. ही औषधं त्यांच्या मासांच्या गुणवत्तेवर प्रभाव टाकणारी ठरतात. म्हणूनच बॉयलर चिकनपेक्षा देशी अथवा घरी पाळलेली कोंबडी खाण्यास अधिक सुरक्षित असते असं तज्ज्ञ सांगतात. आज याविषयी काही मुद्दे जाणून घेऊ.\n1) बॉयलर कोंबड्यांच्या कच्च्या मांसात बरेच किटाणू आणि जीवाणू असतात. या कोंबड्या एका बंदिस्त जागेत मोठय़ा संख्येने ठेवल्या जातात, वाढवतात आणि कापतात. या सर्व प्रक्रियेदरम्यान त्यांना विविध संसर्गांचा मोठा धोका असतो. त्या मोठय़ा संख्येने कापल्या जातात आणि मांस धुतलं जातं त्यावेळीही जंतूसंसर्ग संभवतो. मांसावाटे या संसर्गाचा आपल्यावरही प्रभाव जाणवतो.\n2) मोठय़ा सं.ख्येने पक्षी कापले जात असताना कोंबड्यांबरोबर काही अन्य पक्ष्यांची कटाई होत असते. त्यावेळी त्या पक्ष्यांमधील बॅक्टेरिया कोंबड्यांच्या शरीरात संसर्ग उत्पन्न करु शकतात.\n3) कमीत कमी देखभालीत कोंबड्यांची वाढ व्हावी, त्यांच्या शरीरातील रोगप्रतिरोधक शक्ती चांगली रहावी आणि साथीच्या रोगांचा प्रभाव कमी व्हावा या हेतूने बॉयलरमधील कोंबड्यांना अँटी बायोटिक इंजेक्शन दिली जातात. मात्र हा जास्तीचा डोस त्यांच्या मासांमध्ये असे काही गुणधर्म निर्माण करतो की जे मानवी शरीरासाठी घातक ठरू शकतात.\n4) बॉयलर चिकन खाल्ल्याने फूड पॉयझिंगचा धोका वाढतो. एका संशोधनानुसार यात ६७ टक्के ईकोली बॅक्टेरिया असतात. याच्या संसर्गामुळे मानवी शरीर अनेक रोगांना बळी पडू शकतं.\n← जगातील 7 आश्चर्यांपैकी एक असलेली ‘ताजमहल’ बद्दल माहीत नसलेल्या गोष्टी…\n पहिल्यांदा एवढं वाचनात आलंय संभाजीराजाबद्दल . अंगावर शहारे आले वाचताना\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप 19/02/2018\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा. 18/02/2018\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n२० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या. आर आर आबांची ही दोन रुपं एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं. 18/02/2018\nसागर कारंडे ने घेतलं मुंबईत स्वतःच घर या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा \nकाळे अंडे देणारी आणि काळ्या रक्ताची कडकनाथ कोंबडी किंमत आहे तब्बल २००० रुपये 18/02/2018\nमुंबईमधील आणि इतर मोठ्या शहरांतील इमारतीमध्ये का नसतो १३ वा मजला. . बघा काय आहे नक्की 18/02/2018\n*** गरुड व्हा, बगळा होऊ नका पॉवर ऑफ चॉइस 16/02/2018\nKuldeep on मराठी माणूस उद्योगामध्ये कमी कुठे पडतो \nJalindar Kisan Bhoir on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nAmrut khemnalkar on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nsachin on प्रिय मित्रानो, लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख नक्की वाचा\nSandip sathe on आजचे राशिभविष्य बघा काय म्हणतेय तुमची रास….कुंभ राशी वाल्यांनी आवर्जून बघाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/announce-the-immediate-compensation-who-injured-and-died-in-accident-says-shivsena-mla/", "date_download": "2018-10-24T00:19:47Z", "digest": "sha1:WE2HHTM7JWZDYM6S5WARU2QIEP4OGMTE", "length": 23657, "nlines": 266, "source_domain": "www.saamana.com", "title": "मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांची जबाबदारी घ्या! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\n2019 मध्ये शिवसेनेचाच मुख्यमंत्री असणार, बीडमध्ये उद्धव ठाकरेंनी ठणकावले\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nतोगडिया यांनी स्थापन केला नवा पक्ष, लोकसभा निवडणूक लढवणार\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nदहशतवाद्यांचे मुडदे घेऊन जा, गोळीबार केला तर खबरदार\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nघरात बसल्याजागी ऐकता येणार गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके\nखगोलसंशोधक स्टिफन हॉकिंग यांच्या व्हीलचेअर, पदक, पुरस्कारांचा लिलाव\nऍपल लॉन्च करणार जगातला सर्वात छोटा आयपॅड\nब्रह्मांडाचे रहस्य उलघडणाऱ्या स्टीफन हॉकिंग्स यांच्या व्हीलचेअरचा होणार लिलाव\nविराटच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहत्यांना बसला धक्का, अनेकांना अश्रू अनावर\nसचिन-विनोद पुन्हा क्रिकेटच्या मैदानात; अॅकॅडमीद्वारे युवा क्रिकेटपटूंना घडवणार\nहिंदुस्थानच्या विजयाची हॅटट्रिक; जपानचा 9-0 गोलने धुव्वा\nहिंदुस्थान-इंग्लंड लॉर्डस् कसोटी फिक्स, वृत्तवाहिनीच्या लघुपटाने क्रिकेट वर्तुळात खळबळ\n‘हिटमॅन’ला खुणावतोय सचिन-धोनीचा ‘हा’ विक्रम, गांगुलीला केले ओव्हरटेक\nनवान्न पौर्णिमा : कोकणातील नव्याची अपूर्वाई\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nआजचा अग्रलेख : वंदे मातरम् म्हणावेच लागेल\nआजचा अग्रलेख : जगभ्रमण बरे पण मिळाले काय\n– सिनेमा / नाटक\n‘पाटील’ २६ ऑक्टोबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nमराठी चित्रपटात काम करायचंय – शर्मन जोशी\n‘माझ्या बायकोचा प्रियकर’ मधील पहिल्या धमाल गाण्याला जबरदस्त प्रतिसाद\nमेघा धाडे आता हिंदी बिग बॉसमध्ये\nदूध की दही, जाणून घ्या आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर \n….असा असतो दुतोंडी साप\nरावणाचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी, जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nरोखठोक: आसाराम, अकबर आणि केरळचा बिशप\nफुलटॉस भी बहोत बडी चीज है, बाबू\nमुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांची जबाबदारी घ्या\nमुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे उद्घाटन झाल्यानंतरही प्रत्यक्षात काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याने या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यामुळे या महामार्गावर मोठय़ा प्रमाणात अपघात घडत आहेत. या अपघातांची राज्य सरकारने जबाबदारी घेऊन अपघातग्रस्त मृत व जखमींना तत्काळ नुकसानभरपाई जाहीर करा, अशी जोरदार मागणी शिवसेना आमदारांनी आज सभागृहात लावून धरली.\nमुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याबाबत शिवसेना आमदार मनोहर भोईर यांनी लक्षवेधी उपस्थित केली. चंद्रकांत पाटील यांच्याकडून हा महामार्ग जून २०१८ पर्यंत पूर्ण होईल असे सांगण्यात येत असले तरी या डेडलाइनवर विश्वास नाही. यामध्ये झालेल्या अपघातांत ६५१ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यांना सरकार नुकसानभरपाई देणार का, असा सवाल भोईर यांनी केला.\nमुंबई-गोवा महामार्गाचे काम धीम्या गतीने चंद्रकांत पाटील यांची कबुली\nमुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल ते झाराप या रस्त्यासाठी ११ हजार कोटी पॅकेज देण्यात आले. इंदापूर-पळस्पेदरम्यानचे काम धीम्या गतीने सुरू असून हे काम जून २०१८ पर्यंत पूर्ण होईल असे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. यासंदर्भात कंत्राटदार दिवाळखोरीत गेल्याने त्याला ५४० कोटींची सीसी लिमिट मदत म्हणून देण्यात आली. त्यानंतरही काम धीम्या गतीने सुरू करण्यात आले. या कंत्राटदाराचे काम थांबवून दुसरा कंत्राटदार नेमण्यात आला असल्याचे सांगितले. अपघातातील मृत्यूसंदर्भात नुकसानभरपाईबाबत मदत देता येईल का हे तपासून पाहिले जाईल. कोकणातील आमदारांची बैठक घेऊन मुंबई-गोवा महामार्गातील दुरुस्तीबाबत सूचना घेतल्या जातील असे चंद्रकांत पाटील म्हणाले.\nअपघातांना चालक नव्हे खराब रस्तेच जबाबदार\nअपघात चालकाच्या चुकीमुळे होत नाहीत. या अपघातांना सरकारच जबाबदार आहे. वर्षानुवर्षे रस्त्याची कामे होऊनही अजून रस्त्यांवर खड्डेच आहेत असा हल्ला प्रकाश सुर्वे यांनी केला. तर काही महिन्यांपूर्वी पंतप्रधानांनी या रस्त्याचा आढावा घेऊन काम करण्याचे आश्वासन दिले त्याचे काय झाले, असा सवाल सुनील शिंदे यांनी केला.\nकिती जिवांशी खेळणार कोकणात जायला लाज वाटते\nपनवेलपासून इंदापूरपर्यंत ८४ कि.मी.चा रस्ता आहे. येथील कंत्राटदार जर बँकक्रप्ट झाला असेल तर त्याच्याकडून कंत्राट काढून घ्यायला हवे. यासाठी सरकारने हायकोर्टात जाऊन याविरोधात खटला भरायला हवा, पण कंत्राटदाराला पाठीशी घातले जातेय. आणखी किती जिवांशी खेळणार, किती लोकांचे प्राण घेणार, असा सवाल शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी केला. कोकणात आमची गावे असल्याने आम्ही आमदार तिथे जातो तेव्हा तिथले लोक आम्हाला प्रश्न करतात. रस्त्यांवर पडलेले खड्डे पाहिल्यानंतर आम्हाला कोकणात जायला लाज वाटते अशी खंत व्यक्त करतानाच गगनबावडा ते वैभववाडी या रस्त्याची परिस्थिती मृत्यूच्या खाईतून चाललोय अशी झाली असल्याकडे सुनील प्रभू यांनी लक्ष वेधले. कोकणात जाण्यासाठी पर्याय असलेलले एक्प्रेस वे तसेच अन्य रस्ते तरी चांगले करा अशी मागणी त्यांनी केली.\nअपघातग्रस्त मृत, जखमींना नुकसानभरपाई जाहीर करा\nसार्वजनिक बांधकाम खात्याने १६-१७ सालची दिलेली मुदत संपली. आता २०१८ ची डेडलाइन दिली जात आहे. या डेडलाइनमध्ये कामे होतील का इंदापूर-पळस्पेपर्यंत किती तरी अपूर्ण कामे आहेत. अजूनही वडखळ ते इंदापूर काम झालेले नाही. अशा सुप्रीम कंत्राटदारालाच ५४० कोटींची मदत दिली जाते. त्याने काय काम केले ते सांगा. या कंत्राटदाराला काळय़ा यादीत टाका इंदापूर-पळस्पेपर्यंत किती तरी अपूर्ण कामे आहेत. अजूनही वडखळ ते इंदापूर काम झालेले नाही. अशा सुप्रीम कंत्राटदारालाच ५४० कोटींची मदत दिली जाते. त्याने काय काम केले ते सांगा. या कंत्राटदाराला काळय़ा यादीत टाका जे काम पाच वर्षांत करू शकले नाहीत ते काम पाच वर्षांत कसे पूर्ण होणार, असा सवाल भरत गोगावले यांनी केला.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलबेकायदा सिलिंडर्सवर पालिकेची कारवाई\nपुढीलपोलीस कॉन्स्टेबल गजेंद्र पाटीलचा ऑनड्य़ुटी हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nभाजपच्या महिला सरपंचांचा शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन...\nछत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी घेतले योगी आदित्यनाथांचे आशीर्वाद\nकच्छमधून पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक\nव्हॉट्सअॅपमध्ये चार भन्नाट फिचर्सचा समावेश, वाचा काय आहे विशेष…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nगुरुग्राम हत्याकांड; न्यायाधीशाच्या मुलाचाही उपचारादरम्यान मृत्यू\nपुरूष आयोगासाठी पुरुष संघटना रस्त्यावर\nपुन्हा देशात भाजपाची सत्ता येणार नाही…शरद पवार यांचे भाकीत\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6_%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2", "date_download": "2018-10-24T01:06:38Z", "digest": "sha1:AWFYCITIHIPW5X7A7BBUFZ66K5JOIL6Z", "length": 10401, "nlines": 145, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सर्बानंद सोनोवाल - विकिपीडिया", "raw_content": "\nयुवक कल्याण व क्रीडामंत्री\n३१ ऑक्टोबर, १९६२ (1962-10-31) (वय: ५५)\nदिंजन, दिब्रुगढ जिल्हा, आसाम\nसर्बानंद सोनोवाल (आसामी: সৰ্বানন্দ সোণোৱাল; ३१ ऑक्टोबर, इ.स. १९६२) हे एक भारतीय राजकारणी व आसाम राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री आहेत. २०१६ सालच्या आसाम विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले. भाजपच्या विधीमंडळाचे नेते असलेल्या सोनोवालांनी २४ मे २०१६ रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.\nसोनोवाल सोळाव्या लोकसभेचे सदस्य व भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील माजी युवक कल्याण व क्रीडामंत्री आहेत (२०१४-२०१६). ते एम्‌.एल्‌‍एल. बी.सी.जे. (मास्टर ऑफ लॉज-बॅचलर ऑफ क्रिमिनल जस्टिस) असून व्यवसायाने वकील आहेत.\nइ.स. १९९२ ते १९९९ या कालावधीत सर्वानंद हे आसाम राज्याच्या राजकारणातील प्रभावशाली असून सहा वर्षे आसाम आंदोलनाचे नेतृत्व करणार्‍या ऑल आसाम स्टुडंट्स युनियन (आसू) या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते. 'इल्लीगल मायग्रंट डिटरमिनेशन बाय ट्रिब्युनल' (आयएमडीटी) या बेकायदा स्थलांतरितांसंबंधीच्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर ते प्रसिद्धीच्या झोतात आले. १९९६ ते २००० दरम्यान त्यांनी 'नॉर्थ ईस्ट स्टुडंट्स ऑर्गनायझेशन'चे (एनईएसओ) अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले. सोनोवाल सर्वप्रथम २००१ साली मोरन विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले होते. परंतु २००४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते दिब्रुगडमधून निवडून गेले होते. त्यांनी ८ फेब्रुवारी २०११ रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सुरुवातीला पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत आणि नंतर आसाम राज्यातील भाजपचे प्रवक्ते म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.\nपुढे २०१२मध्ये सोनोवाल यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आले. २०१६ साली २८ जानेवारीला पक्षाने त्यांना आसामच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले.\nभारतामधील राज्यांचे विद्यमान मुख्यमंत्री\nआंध्र प्रदेश: एन. चंद्रबाबू नायडू\nअरुणाचल प्रदेश: पेमा खांडू\nहरियाणा: मनोहर लाल खट्टर\nहिमाचल प्रदेश: वीरभद्र सिंह\nजम्मू आणि काश्मीर: मेहबूबा मुफ्ती\nमध्य प्रदेश: शिवराजसिंह चौहान\nमणिपूर: एन. बीरेन सिंह\nराजस्थान: वसुंधरा राजे शिंदे\nतामिळ नाडू: के. पळणीस्वामी\nतेलंगणा: के. चंद्रशेखर राव\nउत्तर प्रदेश: योगी आदित्यनाथ\nउत्तराखंड: त्रिवेंद्र सिंह रावत\nपश्चिम बंगाल: ममता बॅनर्जी\nइ.स. १९६२ मधील जन्म\n१४ वी लोकसभा सदस्य\n१६ वी लोकसभा सदस्य\nभारतीय जनता पक्षातील राजकारणी\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ ऑगस्ट २०१७ रोजी ०८:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-murder-96785", "date_download": "2018-10-24T01:43:02Z", "digest": "sha1:ZHWXIO7JLHHALBYW6WP4PPGVI4XM3SYC", "length": 12136, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news murder प्रेयसीची छेड काढल्याचा जाब विचारल्याने खून | eSakal", "raw_content": "\nप्रेयसीची छेड काढल्याचा जाब विचारल्याने खून\nगुरुवार, 8 फेब्रुवारी 2018\nपुणे - प्रेयसीची छेड काढल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून तरुणाचा धारदार रॅम्बो सुऱ्याने वार करून खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी तिघांना मार्केट यार्ड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना १० फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.\nपुणे - प्रेयसीची छेड काढल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून तरुणाचा धारदार रॅम्बो सुऱ्याने वार करून खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी तिघांना मार्केट यार्ड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना १० फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.\nसुरजित आलासिंग कल्याणी (वय २४, शिवतेजनगर, बिबवेवाडी), आकाश मल्लेश गायगोळे (वय १९, रा. प्रेमनगर, मार्केट यार्ड) आणि रितेश श्रीराम बलीपाठक (वय ३२, रा. आंबेडकरनगर, मार्केट यार्ड) अशी या तिघांची नावे आहेत. गुलाम बागवान (रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) याचा पोलिस शोध घेत आहेत. सनी विलास शिंदे (वय २०, रा. अण्णा भाऊ साठेनगर, अरण्येश्‍वर) याच्या खूनप्रकरणी त्याचा मावसभाऊ आकाश राजू शिंदे (वय २१, रा. धायरी गाव) यांनी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी शिंदे यांचा मावसभाऊ सनी शिंदे याच्या प्रेयसीची आकाश गायगोळे आणि बलीपाठक यांनी छेड काढली. त्यानंतर सनी त्याचा जाब विचारण्यासाठी गेला असता तिघांनी त्याला लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. तसेच सुरजित कल्याणी याने दडवून आणलेल्या रॅम्बो सुऱ्याने वार करून खून केला. सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मार्केट यार्ड येथील गेट क्रमांक १ येथील बसस्टॉपजवळ हा प्रकार घडला. या प्रकरणी तिघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकील ज्ञानेश्‍वर मोरे यांनी केलेली पोलिस कोठडीची मागणी न्यायालयाने मंजूर केली.\nउर्दूतील गीता वाटपाचा निर्णय काश्‍मीरमध्ये मागे\nश्रीनगर (पीटीआय) : भगवद्‌गीता' आणि 'कोशूर रामायण' यांच्या उर्दू भाषेतील आवृत्तींचे वाटप शाळा व अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये करण्याचा जम्मू-काश्‍मीर...\nभाजपला सत्तेपासून दूर ठेवा - आंबेडकर\nउस्मानाबाद - जनतेला मुस्लिमांची भीती दाखवत १८ पगड जातींना मनुवादी विचारांत कैद करून सत्ता कायम स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचे धोरण राष्ट्रीय स्वयंसेवक...\nमोदी सरकार भंपक - उद्धव ठाकरे\nलातूर - भाजपने गेल्या निवडणुकीत खोटे बोलून मते घेतली. सत्तेत बसल्यावरही ते वारंवार खोटेच बोलत आहेत. त्यात मी वाटेकरी होणार नाही. शिवसेनाप्रमुख...\nगृहनिर्माण महामंडळावरून शिवसेनेची नाराजी\nमुंबई - प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाची स्थापना केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या...\nतपाससंस्था आणि नियामक संस्था यांनी व्यवस्था निर्दोषपणे चालावी, यासाठी कुंपणाप्रमाणे काम करणे अपेक्षित असते. पण ही कुंपणेच कुजलेली असतील तर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/rug/M10S041-050.htm", "date_download": "2018-10-24T01:25:20Z", "digest": "sha1:SHQHIIOXYFU7JCFZSUNA5J3FFJOMR4ET", "length": 137938, "nlines": 613, "source_domain": "satsangdhara.net", "title": "ऋग्वेद - मण्डल १० - सूक्त ४१ ते ५०", "raw_content": "\nऋग्वेद - मण्डल १० - सूक्त ४१ ते ५०\nऋग्वेद - मंडल १० सूक्त ४१ (अश्विनीकुमारसूक्त)\nऋषी - स्ुस्त्य घौषेय\nस॒मा॒नं उ॒ त्यं पु॑रुहू॒तं उ॒क्थ्य१ं रथं॑ त्रिच॒क्रं सव॑ना॒ गनि॑ग्मतम् \nपरि॑ज्मानं विद॒थ्यं सुवृ॒क्तिभि॑र्व॒यं व्युष्टा उ॒षसो॑ हवामहे ॥ १॥\nसमानं ओं इति त्यं पुरु-हूतं उक्थ्यं रथं त्रि-चक्रं सवना गनिग्मतं\nपरि-ज्मानं विदथ्यं सुवृक्ति-भिः वयं वि-उष्टौ उषसः हवामहे ॥ १ ॥\nअसंख्य भक्तांनी पाचारण केलेला, तीन चाकांचा असा जो तुम्हां उभयतांचा एकच प्रशंसनीय रथ आहे तो आमच्या सोमसवनांच्या प्रसंगी येथें वारंवार आणा. तो रथ द्युलोकालाहि प्रदक्षिणा करतो आणि यज्ञसमारंभास जाण्याला तो अगदी योग्य आहे. आज उषा उजळल्या आहेत अशा वेळीं त्या रथाला आम्हीं आमच्या सुंदर सूक्तांनी पाचारण करितों १.\nप्रा॒त॒र्युजं॑ नास॒त्याधि॑ तिष्ठथः प्रात॒र्यावा॑णं मधु॒वाह॑नं॒ रथ॑म् \nविशो॒ येन॒ गच्छ॑थो॒ यज्व॑रीर्नरा की॒रेश्चि॑द्य॒ज्ञं होतृ॑मन्तं अश्विना ॥ २ ॥\nप्रातः-युजं नासत्या अधि तिष्ठथः प्रातः-यावानं मधु-वाहनं रथं\nविशः येन गच्चतः यज्वरीः नरा कीरेः चित् यजं होतृ-मन्तं अश्विना ॥ २ ॥\nप्रभातींच जोडला जाणारा, प्रात:कालींच बाहेर निघणारा आणि मधुपूर्ण असा जो तुमचा रथ त्याच्यावर हे सत्यस्वरूप अश्वीहि, तुम्ही आरोहण करा. ज्या थांत आरूढ हो‍ऊन तुम्ही यज्ञकर्त्या भक्तजनांकडे जातां किंवा हे शूरानों अश्वीदेवांनो, स्तवन करणार्‍या भक्ताच्या हवनसूक्तांनी निनादित झालेल्या यज्ञाला तुम्हीं गमन करा २.\nअ॒ध्व॒र्युं वा॒ मधु॑पाणिं सु॒हस्त्यं॑ अ॒ग्निधं॑ वा धृ॒तद॑क्षं॒ दमू॑नसम् \nविप्र॑स्य वा॒ यत् सव॑नानि॒ गच्छ॒थोऽ॑त॒ आ या॑तं मधु॒पेयं॑ अश्विना ॥ ३ ॥\nअध्वर्युं वा मधु-पाणिं सु-हस्त्यं अग्निधं वा धृत-दक्षं दमूनसं\nविप्रस्य वा यत् सवनानि गच्चथः अतः आ यातं मधु-पेयं अश्विन्चा ॥ ३ ॥\nकिंवा मधुपात्र धारण करणार्‍या अध्वर्यूकडे किंवा हस्तकौशल्य दाखविणार्‍या अग्नीध्राकडे, किंवा चातुर्यबलाने विभूषित आणि शांतचित्त अशा ज्ञानी भक्ताच्या सोमसवनाकडे तुम्हीं ज्या रथांतून जातां, त्याच रथांतून हे अश्वीहो, माझे मधुर पेय प्राशन करण्याकरितां आगमन करा ३.\nऋग्वेद - मंडल १० सूक्त ४२ (इंद्रसूक्त)\nऋषी - कृष्ण अंगिरस\nस्ते॑व॒ सु प्र॑त॒रं लायं॒ अस्य॒न् भूष॑न्न् इव॒ प्र भ॑रा॒ स्तोमं॑ अस्मै \nवा॒चा वि॑प्रास्तरत॒ वाचं॑ अ॒र्यो नि रा॑मय जरितः॒ सोम॒ इन्द्र॑म् ॥ १ ॥\nअस्ताइव सु प्र-तरं लायं अस्यन् भूषन्-इव प्र भर स्तोमं अस्मै\nवाचा विप्राः तरत वाचं अर्यः नि रमय जरितरिति सोमे इन्द्रम् ॥ १ ॥\nएखादा कुशल शरसन्धानी योद्धा पिसार्‍याने आपला बाण सुशोभित करून तो झटपट सोडतो, त्याप्रमाणें हे भक्ता, इंद्राकडे तूं आपले कवन सोड. ज्ञानी भक्तांनो, तुम्हीं आपल्या वाणीनें त्या महाभागाची वाणी समजावून घ्या. हे स्तोत्रकर्त्या, तूं इंद्राला सोमसवनामध्यें रममाण कर. १.\nदोहे॑न॒ गां उप॑ शिक्षा॒ सखा॑यं॒ प्र बो॑धय जरितर्जा॒रं इन्द्र॑म् \nकोशं॒ न पू॒र्णं वसु॑ना॒ न्यृष्टं॒ आ च्या॑वय मघ॒देया॑य॒ शूर॑म् ॥ २ ॥\nदोहेन गां उप शिक्ष सखायं प्र बोधय जरितः जारं इन्द्रं\nकोशं न पूर्णं वसुना नि-ऋष्टं आ च्यवय मघ-देयाय शूरम् ॥ २ ॥\nदोहनकौशल्यानें धेनूला चुचकारून दोहनाची संवय कर. आणि हे स्तोत्रकर्त्या, भक्तसखा जो इंद्र त्या स्तुतिप्रिय इंद्राचे लक्ष वेधून घे. आभिलषणीय वस्तूंनी खचून भरलेल्या भाण्डाराप्रमाणें त्या शूराला वरदान देण्याला प्रवृत्त करण्यासाठीं गदगदां हलवून सोड. २.\nकिं अ॒ङ्ग त्वा॑ मघवन् भो॒जं आ॑हुः शिशी॒हि मा॑ शिश॒यं त्वा॑ शृणोमि \nअप्न॑स्वती॒ मम॒ धीर॑स्तु शक्र वसु॒विदं॒ भगं॑ इ॒न्द्रा भ॑रा नः ॥ ३ ॥\nकिं अङ्ग त्वा मघ-वन् भोजं आहुः शिशीहि मा शिशयं त्वा शृणोमि\nअप्नस्वती मम धीः अस्तु शक्र वसु-विदं भगं इन्द्र आ भर नः ॥ ३ ॥\nहे भगवंता, लोक तुजला उदार म्हणतात तें उगीचच काय नाही तर माझ्या अंगी तीव्रपणा बाणूं दे. तूं भक्तांना तीव्रपणा देणारा आहेस असेंच मी ऐकले आहे. तर माझी बुद्धि सत्कर्मरत असूं दे; आणि हे समर्था इंद्रा, आम्हांकडे आमचें सद्‍भाग्य येऊं दे. ३.\nत्वां जना॑ ममस॒त्येष्व् इ॑न्द्र संतस्था॒ना वि ह्व॑यन्ते समी॒के \nअत्रा॒ युजं॑ कृणुते॒ यो ह॒विष्मा॒न् नासु॑न्वता स॒ख्यं व॑ष्टि॒ शूरः॑ ॥ ४ ॥\nत्वां जनाः मम-सत्येषु इन्द्र सम्-तस्थानाः वि ह्वयन्ते सम्-ईके\nअत्र युजं कृणुते यः हविष्मान् न असुन्वता सख्यं वष्टि शूरः ॥ ४ ॥\nमाझेंच म्हणणे खरें असा हट्ट धरून संग्रामांत उभे ठाकलेले सैनिक तुजला नाना प्रकारांनी आळवितात. परंतु त्यांच्यामध्यें जो कोणी हवि अर्पण करणारा असेल, त्यालाच तूं जवळ करतोस. शूर इंद्र सोम अर्पण न करणार्‍या मनुष्याच्या मित्रत्वाची अपेक्षा धरीत नाही ४.\nधनं॒ न स्य॒न्द्रं ब॑हु॒लं यो अ॑स्मै ती॒व्रान् सोमा॑ँ आसु॒नोति॒ प्रय॑स्वान् \nतस्मै॒ शत्रू॑न् सु॒तुका॑न् प्रा॒तरह्नो॒ नि स्वष्ट्रा॑न् यु॒वति॒ हन्ति॑ वृ॒त्रम् ॥ ५ ॥\nधनं न स्पन्द्रं बहुलं यः अस्मै तीव्रान् सोमान् आसुनोति प्रयस्वान्\nतस्मै शत्रून् सु-तुकान् प्रातः अह्नः नि सु-अष्ट्रान् युवति हन्ति वृत्रम् ॥ ५ ॥\nजणों काय मनाला चटका लावणारें विपुल धन (एखाद्याला द्यावें) त्याप्रमानें जो भक्त ह्या इंद्राप्रीत्यर्थ भक्तियुक्त हो‍ऊन सोमरस अर्पण करतो, त्या भक्ताचे शत्रु उत्तम धोरणी, उत्तम हत्त्यारबंद जरी असले, तरी त्या भक्तांसाठीं त्या शत्रूंना उजाडले नाही तोंच तो इंद्र छाटून टाकतो आणि अंधकाराचे आवरण नष्ट करितो ५.\nयस्मि॑न् व॒यं द॑धि॒मा शंसं॒ इन्द्रे॒ यः शि॒श्राय॑ म॒घवा॒ कामं॑ अ॒स्मे \nआ॒राच्चि॒त् सन् भ॑यतां अस्य॒ शत्रु॒र्न्यस्मै द्यु॒म्ना जन्या॑ नमन्ताम् ॥ ६ ॥\nयस्मिन् वयं दधिम शंसं इन्द्रे यः शिश्राय मघ-वा कामं अस्मे इति\nआरात् चित् सन् भयतां अस्य शत्रुः नि अस्मै द्युम्ना जन्या नमन्ताम् ॥ ६ ॥\nज्या इंद्राच्या ठायीं आम्ही आपले स्तवन अर्पण करितों, जो भगवान आमच्या ठिकाणीं उत्कृष्ट आकांक्षा ठेवतो, त्या भगवंतापुढे शत्रु दूर अंतरावर असतांच भयविव्हल होवो आणि विजयाची सर्व देदीप्यमान वैभवें त्या (इंद्रा) पुढें नम्र होवोत ६.\nआ॒राच् छत्रुं॒ अप॑ बाधस्व दू॒रं उ॒ग्रो यः शम्बः॑ पुरुहूत॒ तेन॑ \nअ॒स्मे धे॑हि॒ यव॑म॒द्गोम॑दिन्द्र कृ॒धी धियं॑ जरि॒त्रे वाज॑रत्नाम् ॥ ७ ॥\nआरात् शत्रुं अप बाधस्व दूरं उग्रः यः शम्बः पुरु-हूत तेन\nअस्मे इति धेहि यव-मत् गो--मत् इन्द्र कृधि धियं जरित्रे वाज-रत्नाम् ॥ ७ ॥\nतुझें जें अतिशय भयंकर वज्र आहे त्याच्या योगानें, शत्रु दूर असतांनाच तेथल्या तेथें त्याचा नि:पात कर. असंख्या भक्तांनी सेवित अशा इंद्रा, धान्यसमृद्ध आणि धेनुसमृद्ध असें जे वरदान तें आम्हांस दे. हे इंद्रा, सात्त्विक सामर्थ्याच्या रत्‍नाने अलंकृत अशी बुद्धि तूं स्तोत्रकर्त्या भक्ताला दे ७.\nप्र यं अ॒न्तर्वृ॑षस॒वासो॒ अग्म॑न् ती॒व्राः सोमा॑ बहु॒लान्ता॑स॒ इन्द्र॑म् \nनाह॑ दा॒मानं॑ म॒घवा॒ नि यं॑स॒न् नि सु॑न्व॒ते व॑हति॒ भूरि॑ वा॒मम् ॥ ८ ॥\nप्र यं अन्तः वृष-सवासः अग्मन् तीव्राः सोमाः बहुल-अन्तासः इन्द्रं\nन अह दामानं मघ-वा नि यंसत् नि सुन्वते वहति भूरि वामम् ॥ ८ ॥\nवीर्यशाली पुरुषांनी पिळलेले आणि ज्यांच्यामध्यें विपुल मधुरता भरलेली आहे असे तीव्र सोमरस इंद्राच्या हदयांत प्रविष्ट झाले. तो भगवान्‌ इंद्र आपली देणगी कधीं परत घेत नाहींच; पण जें अत्युत्कृष्ट असेल तें मात्र सोम अर्पण करणार्‍या भक्ताला अतिशय देतो ८.\nउ॒त प्र॒हां अ॑ति॒दीव्या॑ जयाति कृ॒तं यच् छ्व॒घ्नी वि॑चि॒नोति॑ का॒ले \nयो दे॒वका॑मो॒ न धना॑ रुणद्धि॒ सं इत् तं रा॒या सृ॑जति स्व॒धावा॑न् ॥ ९ ॥\nउत प्र-हां अति-दीव्य जयाति कृतं यत् श्व-घ्नी वि-चिनोति काले\nयः देव-कामः न धना रुणद्धि सं इत् तं राया सृजति स्वधावान् ॥ ९ ॥\nखेळांत सुद्धां मात करून तो झुंजार वीर प्रतिस्पर्ध्यावर जय मिळवितो, कारण कोणताहि शिकारी आपली शिकार केव्हांहि अचूक हुडकून काढणारच; जो देवावर निष्ठा ठेवणारा आहे तो दानधर्म बंद करीत नाहीं, (त्यामुळें) स्वयंजात इंद्र त्या भक्ताला (अखंड) धनानें युक्त करितो ९.\nगोभि॑ष् टरे॒माम॑तिं दु॒रेवां॒ यवे॑न॒ क्षुधं॑ पुरुहूत॒ विश्वा॑म् \nव॒यं राज॑भिः प्रथ॒मा धना॑न्य॒स्माके॑न वृ॒जने॑ना जयेम ॥ १० ॥\nगोभिः तरेम अमतिं दुः-एवां यवेन क्षुधं पुरु-हूत विश्वां\nवयं राज-भिः प्रथमा धनानि अस्माकेन वृजनेन जयेम ॥ १० ॥\nअविचारामुळे ओढवणार्‍या आपत्तीतून गोधनाच्या योगानें आम्हीं पार पडूं. हे असंख्य भक्त सेवितादेवा, धान्यसंग्रहाच्या योगानें सर्व क्षुत्पीडेंतून आम्हीं निभावून जाऊं आणि आपल्या राजांसह सर्वांच्या आघाडीस हो‍ऊन स्वपराक्रमानें यशोधन संपादन करूं असे कर १०.\nबृह॒स्पति॑र्नः॒ परि॑ पातु प॒श्चादु॒तोत्त॑रस्मा॒दध॑रादघा॒योः \nइन्द्रः॑ पु॒रस्ता॑दु॒त म॑ध्य॒तो नः॒ सखा॒ सखि॑भ्यो॒ वरि॑वः कृणोतु ॥ ११ ॥\nबृहस्पतिः नः परि पातु पश्चात् उत उत्-तरस्मात् अधरात् अघ-योः\nइन्द्रः पुरस्तात् उत मध्यतः नः सखा सखि-भ्यः वरि-वः कृणोतु ॥ ११ ॥\nप्रार्थनेचा प्रभु जो (बृहस्पति इंद्र) तो आमच्या पाठीवर, आमच्या वरच्या बाजूस तसेंच खालच्या बाजूस - याप्रमाणें सर्व बाजूंना राहून दुष्ट पातक्यापासून आमचे रक्षण करो; आणि आमच्या समोर आणि मध्यभागीं देखील तो भक्तसखा इंद्र आपल्या प्रिय भक्तासाठी सर्वत्र मंगल होईल असें करो ११.\nऋग्वेद - मंडल १० सूक्त ४३ (इंद्रसूक्त)\nऋषी - कृष्ण अंगिरस\nछं - १०-११ - त्रिष्टुभ्; अवशिष्ट - जगती\nअच्छा॑ म॒ इन्द्रं॑ म॒तयः॑ स्व॒र्विदः॑ स॒ध्रीची॒र्विश्वा॑ उश॒तीर॑नूषत \nपरि॑ ष्वजन्ते॒ जन॑यो॒ यथा॒ पतिं॒ मर्यं॒ न शु॒न्ध्युं म॒घवा॑नं ऊ॒तये॑ ॥ १ ॥\nअच्च मे इन्द्रं मतयः स्वः-विदः सध्रीचीः विश्वाः उशतीः अनूषत\nपरि स्वजन्ते जनयः यथा पतिं मर्यं न शुन्ध्युं मघ-वानं ऊतये ॥ १ ॥\nस्वर्गीय प्रकाश देणार्‍या, एकच ध्येय ठेवणार्‍या, सर्वरसात्मक, देवोत्सुक आणि मननीय अशा कवनांनी इंद्राचे स्तवन केलें; ज्याप्रमानें स्त्रिया आपल्या रक्षणासाठीं ऐश्वर्यवान्‌ परंतु पवित्र आणि दमदार अशा आपल्या पतीला आलिंगन देतात, त्याप्रमाणें माझ्या स्तुति देवापर्यंत जाऊन त्याला भिडतात १.\nन घा॑ त्व॒द्रिग् अप॑ वेति मे॒ मन॒स्त्वे इत् कामं॑ पुरुहूत शिश्रय \nराजे॑व दस्म॒ नि ष॒दोऽ॑धि ब॒र्हिष्य॒स्मिन् सु सोमे॑ऽव॒पानं॑ अस्तु ते ॥ २ ॥\nन घ त्वद्रिक् अप वेति मे मनः त्वे इति इत् कामं पुरु-हूत शिश्रय\nराजाइव दस्म नि सदः अधि बर्हि षि अस्मिन् सु सोमे अव-पानं अस्तु ते ॥ २ ॥\nतुझ्या ठिकाणीं जडलेलें माझे मन दुसरीकडे जातच नाही. हे असंख्य जनस्तुता, माझ्या सर्व वासना मी तुझ्याच ठिकाणीं वाहतों. हे अद्‍भुतपराक्रमा, या कुशासनावर आरोहण कर; हे देवा, पहा, आमच्या ह्या सोमरसामध्यें तुझी प्राशनेच्छा जडून राहो २.\nवि॒षू॒वृदिन्द्रो॒ अम॑तेरु॒त क्षु॒धः स इद्रा॒यो म॒घवा॒ वस्व॑ ईशते \nतस्येदि॒मे प्र॑व॒णे स॒प्त सिन्ध॑वो॒ वयो॑ वर्धन्ति वृष॒भस्य॑ शु॒ष्मिणः॑ ॥ ३ ॥\nविषु-वृत् इन्द्रः अमतेः उत् क्षुधः सः इत् रायः मघ-वा वस्वः ईशते\nतस्य इमे प्रवणे सप्त सिन्धवः वयः वर्धन्ति वृषभस्य शुष्मिणः ॥ ३ ॥\nअविचार आणि क्षुधार्तता यांचा चोहोंकडून कोण्डमारा इंद्र करतो. तोच भगवान्‌ इंद्र उत्कृष्ट धनाचा आणि (अक्षय) निधीचा अधिपति आहे. धोंधों वहाणार्‍या सप्तसिन्धु त्याच उत्कट प्रतापी आणि वीर्यशालि देवाच्या जोमाचे महात्म्य वृद्धिंगत करतात ३.\nवयो॒ न वृ॒क्षं सु॑पला॒शं आस॑द॒न् सोमा॑स॒ इन्द्रं॑ म॒न्दिन॑श्चमू॒षदः॑ \nप्रैषां॒ अनी॑कं॒ शव॑सा॒ दवि॑द्युतद्वि॒दत् स्व१र्मन॑वे॒ ज्योति॒रार्य॑म् ॥ ४ ॥\nवयः न वृक्षं सु-पलाशं आ असदन् सोमासः इन्द्रं मन्दिनः चमू-सदः\nप्र एषां अनीकं शवसा दविद्युतत् विदत् स्वः मनवे ज्योतिः आर्यम् ॥ ४ ॥\nउत्तम पालवीनें डवरलेल्या वृक्षावर पक्षी जसे विश्रांति घेतात, त्याप्रमाणें चमूपात्रांतील आल्हादप्रद सोमरस इंद्राच्या ठिकाणीं विराम पावतात. हा पहा त्यांच्या कंतीचा लोल आपल्या झोतानें कसा चमकून राहिला आहे. आणि त्याने दिव्य लोक आणि आर्यत्वाचे तेज ह्या दोहोंचाहि लाभ मनुषाला करून दिला आहे ४.\nकृ॒तं न श्व॒घ्नी वि चि॑नोति॒ देव॑ने सं॒वर्गं॒ यन् म॒घवा॒ सूर्यं॒ जय॑त् \nन तत् ते॑ अ॒न्यो अनु॑ वी॒र्यं शक॒न् न पु॑रा॒णो म॑घव॒न् नोत नूत॑नः ॥ ५ ॥\nकृतं न श्व-घ्नी वि चिनोति देवने सम्-वर्गं यत् मघ-वा सूर्यं जयत्\nन तत् ते अन्यः अनु वीर्यं शकत् न पुराणः मघ-वन् न उत नूतनः ॥ ५ ॥\nवस्ताद खेळाडू द्युतामध्यें सुद्धां आपल्याला हवें तें दान नेमकें पडेल असें करतो. त्याप्रमाणेने भगवान्‌ इंद्राने सर्वांचे आकर्षण करणार्‍या सूर्यालाहि आपलेंसें केलें आहे. देवा, तुझ्या त्या अपूर्व पराक्रमाचें अनुकरण दुसरा कोणीं करूं शकणार नाही. हे भगवंता, पूर्वींच्यापैकी कोणीं केलें नाही, आणि आतां नवीनापैकींहि कोणी करणार नाही ५.\nविशं॑-विशं म॒घवा॒ पर्य॑शायत॒ जना॑नां॒ धेना॑ अव॒चाक॑श॒द्वृषा॑ \nयस्याह॑ श॒क्रः सव॑नेषु॒ रण्य॑ति॒ स ती॒व्रैः सोमैः॑ सहते पृतन्य॒तः ॥ ६ ॥\nविशम्-विशं मघ-वा परि अशायत जनानां धेनाः अव-चाकशत् वृषा\nयस्य अह शक्रः सवनेषु रण्यति सः तीव्रैः सोमैः सहते पृतन्यतः ॥ ६ ॥\nभगवान्‌ इंद्रानें प्रत्येक ज्ञातीमध्यें, प्रत्येक समाजांत वास्तव्य केलें आहे. त्या वीर्यशालि देवाने सर्वांच्या स्तुतीकडे लक्ष दिले आहे. तो सर्वसमर्थ देव ज्याच्या सोमसवनांत रममाण होतो, तो भक्त (अंगावर) चालून येणार्‍या शत्रुसैन्यावर तीव्र सोमाच्या प्रभावानें विजयी होतो ६.\nआपो॒ न सिन्धुं॑ अ॒भि यत् स॒मक्ष॑र॒न् सोमा॑स॒ इन्द्रं॑ कु॒ल्या इ॑व ह्र॒दम् \nवर्ध॑न्ति॒ विप्रा॒ महो॑ अस्य॒ साद॑ने॒ यवं॒ न वृ॒ष्टिर्दि॒व्येन॒ दानु॑ना ॥ ७ ॥\nआपः न सिन्धुं अभि यत् सम्-अक्षरन् सोमासः इन्द्रं कुल्याः-इव ह्रदं\nवर्धन्ति विप्राः महः अस्य सादने यवं न वृष्टिः दिव्येन दानुना ॥ ७ ॥\nनद्या जशा समुद्राकडे, ओहोळ जसे तलावाकडे त्याप्रमाणें सोमरस इंद्राकडे वाहतात. दिव्यजलवर्षावानें पर्जन्य हा धान्याची अभिवृद्धि करतो, तसा स्तवनप्रवीण भक्तजन यज्ञगृहीं इंद्राचा महिमा वृद्धिंगत करतात ७.\nवृषा॒ न क्रु॒द्धः प॑तय॒द्रज॒स्स्व् आ यो अ॒र्यप॑त्नी॒रकृ॑णोदि॒मा अ॒पः \nस सु॑न्व॒ते म॒घवा॑ जी॒रदा॑न॒वेऽ॑विन्द॒ज् ज्योति॒र्मन॑वे ह॒विष्म॑ते ॥ ८ ॥\nवृषा न क्रुद्धः पतयत् रजः-सु आ यः अर्य-पत्नीः अकृणोत् इमाः अपः\nसः सुन्वते मघ-वा जीर-दानवे अविन्दत् ज्योतिः मनवे हविष्मते ॥ ८ ॥\nएखाद्या रुष्ट झालेल्या वृषभाप्रमाणें जो रजोलोकांत घुसला, ज्याने ही उदकें (दुष्टांच्या तावडीतून सोडवून) आर्यजनांच्या स्वाधीन केलीं, त्याच भगवंतानें तात्काळ दान करणार्‍या मनुभक्ताला प्रकाशाचा लाभ दिला ८.\nउज् जा॑यतां पर॒शुर्ज्योति॑षा स॒ह भू॒या ऋ॒तस्य॑ सु॒दुघा॑ पुराण॒वत् \nवि रो॑चतां अरु॒षो भा॒नुना॒ शुचिः॒ स्व१र्ण शु॒क्रं शु॑शुचीत॒ सत्प॑तिः ॥ ९ ॥\nउत् जायतां परशुः ज्योतिषा सह भूयाः ऋतस्य सु-दुघा पुराण-वत्\nवि रोचतां अरुषः भानुना शुचिः स्वः ण शुक्रं शुशुचीत सत्-पतिः ॥ ९ ॥\nफरशु झळाळतच (शत्रू) वर उगारला जावो. सत्यधर्मरूप (काम)धेनु पुरातन कालाप्रमाणें आतांहि भरपूर दुग्ध सहज देवो. तो पवित्र आरक्तवर्ण रवि आपल्या किरणांनी उज्ज्वलतेनें प्रकाशों, आणि त्याच्या दिव्य तेजाप्रमाणें हा सज्जनप्रतिपालक इंद्रहि वारंवार आपला प्रकाश दृग्गोचर करो ९.\nगोभि॑ष् टरे॒माम॑तिं दु॒रेवां॒ यवे॑न॒ क्षुधं॑ पुरुहूत॒ विश्वा॑म् \nव॒यं राज॑भिः प्रथ॒मा धना॑न्य॒स्माके॑न वृ॒जने॑ना जयेम ॥ १० ॥\nगोभिः तरेम अमतिं दुः-एवां यवेन क्षुधं पुरु-हूत विश्वां व\nयं राज-भिः प्रथमा धनानि अस्माकेन वृजनेन जयेम ॥ १० ॥\nआम्हीं अविचारामुळें ओढवणार्‍या आपत्तीतून गोधनाच्या योगाने पार पडूं. हे असंख्य भक्तसेविता देवा, धान्यसंग्रहाच्या योगाने सर्व प्रकारच्या क्षुत्पीडेंतून आम्ही निभावून जाऊं, आणि आपल्या राजांसह सर्वांच्या आघाडीस राहून स्वपराक्रमानें यशोधन संपादन करूं १०.\nबृह॒स्पति॑र्नः॒ परि॑ पातु प॒श्चादु॒तोत्त॑रस्मा॒दध॑रादघा॒योः \nइन्द्रः॑ पु॒रस्ता॑दु॒त म॑ध्य॒तो नः॒ सखा॒ सखि॑भ्यो॒ वरि॑वः कृणोतु ॥ ११ ॥\nबृहस्पतिः नः परि पातु पश्चात् उत उत्-तरस्मात् अधरात् अघ-योः\nइन्द्रः पुरस्तात् उत मध्यतः नः सखा सखि-भ्यः वरि-वः कृणोतु ॥ ११ ॥\nप्रार्थनेचा प्रभु जो (बृहस्पति इंद्र) तो आमच्या पाठीवर, वरच्या बाजूस, तसेंच खालच्या बाजूस, याप्रमाणें सर्व बाजूंस राहून दुष्ट पातक्यापासून आमचे रक्षण करो; आणि आमच्या समोर आणि अधे मधें देखील तो भक्तसखा इंद्र आपल्या प्रिय भक्तासाठी सर्वत्र मङ्‌गल होईल असें करो ११.\nऋग्वेद - मंडल १० सूक्त ४४ (इंद्रसूक्त)\nऋषी - कृष्ण अंगिरस\nछं - १-३, १०-११ - त्रिष्टुभ्; अवशिष्ट - जगती\nआ या॒त्व् इन्द्रः॒ स्वप॑ति॒र्मदा॑य॒ यो धर्म॑णा तूतुजा॒नस्तुवि॑ष्मान् \nप्र॒त्व॒क्षा॒णो अति॒ विश्वा॒ सहां॑स्यपा॒रेण॑ मह॒ता वृष्ण्ये॑न ॥ १ ॥\nआ यातु इन्द्रः स्व-पतिः मदाय यः धर्मणा तूतुजानः तुविष्मान्\nप्र-त्वक्षाणः अति विश्वा सहांसि अपारेण महता वृष्ण्येन ॥ १ ॥\nस्वत:सिद्ध (विश्वा)धिपति (इंद्र) हृष्टचित्त होण्यासाठीं येथें आगमन करो. जो इंद्र सत्यधर्मानेंच शासन करणारा, उत्कटप्रतापी आणि जाज्वल्य आहे, तो आपल्या अपार आणि उत्कृष्ट पौरुषानें शत्रूंची यच्चावत्‌ प्रबल सैन्यें पार गारद करून टाकतो १.\nसु॒ष्ठामा॒ रथः॑ सु॒यमा॒ हरी॑ ते मि॒म्यक्ष॒ वज्रो॑ नृपते॒ गभ॑स्तौ \nशीभं॑ राजन् सु॒पथा या॑ह्य॒र्वाङ् वर्धा॑म ते प॒पुषो॒ वृष्ण्या॑नि ॥ २ ॥\nसु-स्थामा रथः सु-यमा हरी इति ते मिम्यक्ष वज्रः नृ-पते गभस्तौ\nशीभं राजन् सु-पथा आ याहि अर्वाङ् वर्धाम ते पपुषः वृष्ण्यानि ॥ २ ॥\nतुझ्या रथाची गति सुनिश्चित आहे. त्याचे हरिद्वर्ण अश्व देखील सुयंत्र चालणारे आहेत. हे शूरांच्या प्रभो, तुझ्या हातांतील वज्र सुद्धां फार खुलून दिसत आहे. हे (विश्वाच्या)राजा, आमच्याकडे तूं आपल्या ॠजु मार्गानें ये;(भक्तांना) समृद्ध करणारा तूं, त्या तुझे पराक्रम आम्हीहि वृद्धिंगत करू २.\nएन्द्र॒वाहो॑ नृ॒पतिं॒ वज्र॑बाहुं उ॒ग्रं उ॒ग्रास॑स्तवि॒षास॑ एनम् \nप्रत्व॑क्षसं वृष॒भं स॒त्यशु॑ष्मं॒ एं अ॑स्म॒त्रा स॑ध॒मादो॑ वहन्तु ॥ ३ ॥\nआ इन्द्र-वाहः नृ-पतिं वज्र-बाहुं उग्रं उग्रासः तविषासः एनं\nप्र-त्वक्षसं वृषभं सत्य-शुष्मं आ ईं अस्म-त्रा सध-मादः वहन्तु ॥ ३ ॥\nइंद्राचे ते उग्र, दमदार आणि त्याच्याच बरोबर हर्षित होणारे अश्व, त्या शूराधिपाला, त्या वज्रधर, शत्रुभयंकर, जाज्वल्य, वीरपुंगव आणि सत्यपराक्रमी इंद्राला आमच्याकडे घेऊन येवोत ३.\nए॒वा पतिं॑ द्रोण॒साचं॒ सचे॑तसं ऊ॒र्ज स्क॒म्भं ध॒रुण॒ आ वृ॑षायसे \nओजः॑ कृष्व॒ सं गृ॑भाय॒ त्वे अप्यसो॒ यथा॑ केनि॒पानां॑ इ॒नो वृ॒धे ॥ ४ ॥\nएव पतिं द्रोण-साचं स-चेतसं ऊर्जः स्कम्भं धरुणे आ वृष-यसे\nओजः कृष्व सं गृभाय त्वे इति अपि असः यथा के--निपानां इनः वृधे ॥ ४ ॥\nतसेंच, तो (सज्जन) पालक, चैतन्यदायक आणि उर्जस्वितेचा आधार असा जो द्रोणकलशांत ओतलेला सोमरस त्याच्याविषयीं ( हे देवा) तूं आसोशी दाखवित आहेस, तर हे इंद्रा आपली ओजस्विता प्रकट कर आणि हा रस ग्रहण कर. सर्व बुद्धिमानांचा तूं प्रभु आहेस, त्यांचा उत्कर्ष करणारा आहेस ४.\nगम॑न्न् अ॒स्मे वसू॒न्या हि शंसि॑षं स्वा॒शिषं॒ भरं॒ आ या॑हि सो॒मिनः॑ \nत्वं ई॑शिषे॒ सास्मिन्न् आ स॑त्सि ब॒र्हिष्य॑नाधृ॒ष्या तव॒ पात्रा॑णि॒ धर्म॑णा ॥ ५ ॥\nगमन् अस्मे इति वसूनि आ हि शंसिषं सु-आशिषं भरं आ याहि सोमिनः\nत्वं ईशिषे सः अस्मिन् आ सत्सि बर्हिषि अनाधृष्या तव पात्राणि धर्मणा ॥ ५ ॥\nअभिलषणीय धनें आमच्या हातीं आली असलीं, तरी तुझ्या उत्तम आशीर्वादाची आकांक्षा मी धरलीच पाहिजे. म्हणून सोम अर्पण करणार्‍या भक्ताचा हविर्भाग ग्रहण करण्याकरितां ये. तूं सर्वसत्ताधीश आहेस, पण या यज्ञांत कुशासनावर तूं आरोहण कर. तुझ्या धर्मानुज्ञेवरूनच ही सोमपात्रें कोणालाहि अनादरणीय होत नाहीत ५.\nपृथ॒क् प्राय॑न् प्रथ॒मा दे॒वहू॑त॒योऽ॑कृण्वत श्रव॒स्यानि दु॒ष्टरा॑ \nन ये शे॒कुर्य॒ज्ञियां॒ नावं॑ आ॒रुहं॑ ई॒र्मैव ते न्यविशन्त॒ केप॑यः ॥ ६ ॥\nपृथक् प्र आयन् प्रथमाः देव-हूतयः अकृण्वत श्रवस्यानि दुस्तरा\nन ये शेकुः यजियां नावं आरुहं ईर्मा एव ते नि अविशन्त केपयः ॥ ६ ॥\nदेवाचे धांवे आम्हीं प्रथम अगदीं स्वतंत्रपणें म्हटले, तेव्हां अलभ्य अशी सद्यशें आम्हांला लाभली; आणि जे या यज्ञरूप नौकेवर बसूं शकले नाहींत, ते अधम पार नरकांत पडले ६.\nए॒वैवापा॒ग् अप॑रे सन्तु दू॒ढ्योऽ॑श्वा॒ येषां॑ दु॒र्युज॑ आयुयु॒ज्रे \nइ॒त्था ये प्राग् उप॑रे॒ सन्ति॑ दा॒वने॑ पु॒रूणि॒ यत्र॑ व॒युना॑नि॒ भोज॑ना ॥ ७ ॥\nएव एव अपाक् अपरे सन्तु दुः-ध्यः अश्वाः येषां दुः-युजः आयुयुज्रे\nइत्था ये प्राक् उपरे सन्ति दावने पुरूणि यत्र वयुनानि भोजना ॥ ७ ॥\nदुसरेहि दुरात्मे अगदी असेच अधोगतीला जाणार. (ते कोण तर) ज्यांचे (मनोरूप) अश्व सहजासहजी जोडले जाणारे नव्हेत, तथापि तेहि जोडले गेले असे लोक; म्हणजे त्यांच्या ठिकाणीं विपुल ज्ञान आणि संपत्ति असूनहि जे दानकर्माच्या दृष्टीनें एक कपर्दिकहि धर्म करीत नाहींत ७.\nगि॒रीँरज्रा॒न् रेज॑मानाँ अधारय॒द्द्यौः क्र॑न्दद॒न्तरि॑क्षाणि कोपयत् \nस॒मी॒ची॒ने धि॒षणे॒ वि ष्क॑भायति॒ वृष्णः॑ पी॒त्वा मद॑ उ॒क्थानि॑ शंसति ॥ ८ ॥\nगिरीन् अज्रान् रेजमानान् अधारयत् द्यौः क्रन्दत् अन्तरिक्षाणि कोपयत्\nसमीचीने इतिसम्-ईचीने धिषणेइति वि स्कभायति वृष्णः पीत्वा मदे उक्थानि शंसति ॥ ८ ॥\nइंद्र हा असा आहे, कीं त्याने पर्वत आणि मैदाने थरथर कांपू लागली असतांना त्यांना स्थिर ठेवले; तेव्हां द्युलोक गर्जना करूं लागतो आणि तो अंतरीक्षाला सतावून सोडतो, परंतु इंद्र दोघांनाहि आवरून धरतो आणि वीर्यशालि सोमरसाचा आस्वाद घेऊन भक्ताच्या स्तवनांची प्रशंसा करतो ८.\nइ॒मं बि॑भर्मि॒ सुकृ॑तं ते अङ्कु॒शं येना॑रु॒जासि॑ मघवञ् छफा॒रुजः॑ \nअ॒स्मिन् सु ते॒ सव॑ने अस्त्व् ओ॒क्यं सु॒त इ॒ष्टौ म॑घवन् बो॒ध्याभ॑गः ॥ ९ ॥\nइमं बिभर्मि सु-कृतं ते अङ्कुशं येन आरुजासि मघ-वन् शफ-आरुजः\nअस्मिन् सु ते सवने अस्तु ओक्यं सुते इष्टौ मघ-वन् बोधि आभगः ॥ ९ ॥\nहा तुझा पाजळलेला अंकुश, कीं ज्याच्या योगाने हे भगवंता, दुसर्‍यावर टापा झाडणार्‍या दुष्टांना तूं भोंसकतोस तोच हा अंकुश मी हातीं घेत आहे. तर ह्या यागप्रसंगी, हे ठिकाण आपलेंच घर आहे असें मान. आणि हे भगवंता, या यज्ञांत तूं आम्हांला भाग्यदाता हो ९.\nगोभि॑ष् टरे॒माम॑तिं दु॒रेवां॒ यवे॑न॒ क्षुधं॑ पुरुहूत॒ विश्वा॑म् \nव॒यं राज॑भिः प्रथ॒मा धना॑न्य॒स्माके॑न वृ॒जने॑ना जयेम ॥ १० ॥\nगोभिः तरेम अमतिं दुः-एवां यवेन क्षुधं पुरु-हूत विश्वां\nवयं राज-भिः प्रथमा धनानि अस्माकेन वृजनेन जयेम ॥ १० ॥\nआम्ही अविचारामुळे ओढवणार्‍या आपत्तींतून गोधनाच्या योगाने पार पडूं. हे असंख्य भक्तस्तुता देवा, धान्यसंग्रहाच्या योगानें सर्व प्रकारच्या क्षुत्पीडेंतूनहि आम्हीं निभावून जाऊं, आणि आपल्या राजासह आघाडीस हो‍ऊन स्वपराक्रमाने यशोधन संपादन करूं असे कर १०.\nबृह॒स्पति॑र्नः॒ परि॑ पातु प॒श्चादु॒तोत्त॑रस्मा॒दध॑रादघा॒योः \nइन्द्रः॑ पु॒रस्ता॑दु॒त म॑ध्य॒तो नः॒ सखा॒ सखि॑भ्यो॒ वरि॑वः कृणोतु ॥ ११ ॥\nबृहस्पतिः नः परि पातु पश्चात् उत उत्-तरस्मात् अधरात् अघ-योः\nइन्द्रः पुरस्तात् उत मध्यतः नः सखा सखि-भ्यः वरि-वः कृणोतु ॥ ११ ॥\nप्रार्थनेचा प्रभु जो (बहस्पति इंद्र) तो आमच्या पाठीकडून, तसेंच वरच्या बाजूने त्याचप्रमाणें खालच्या बाजूने, अर्थात्‌ सर्व दिशांकडे राहून दुष्ट पातक्यांपासून आमचे रक्षण करो; आणि आमच्या समोर आणि अधेमधे देखील तो भक्तसखा इंद्र आपल्या प्रिय भक्तासाठी सर्वत्र मङ्‌गल होईल असें करो ११.\nऋग्वेद - मंडल १० सूक्त ४५ (अग्निसूक्त)\nऋषी - व्तसप्रि भालंदन\nदि॒वस्परि॑ प्रथ॒मं ज॑ज्ञे अ॒ग्निर॒स्मद्द्वि॒तीयं॒ परि॑ जा॒तवे॑दाः \nतृ॒तीयं॑ अ॒प्सु नृ॒मणा॒ अज॑स्रं॒ इन्धा॑न एनं जरते स्वा॒धीः ॥ १॥\nदिवः परि प्रथमं जजे अग्निः अस्मत् द्वितीयं परि जात-वेदाः\nतृतीयं अप्-सु नृ-मनाः अजस्रं इन्धानः एनं जरते सु-आधीः ॥ १ ॥\nअग्नि पहिल्यानें द्युलोकांत प्रदुर्भूत होतो. नंतर दुसर्‍याने तो सकल वस्तुज्ञाता अग्नि आमच्या यज्ञगृहांत प्रकट होतो; आणि तिसर्‍या खेपेस तो वीरवृत्ति देव उदकांत अवतीर्ण होतो म्हणून प्रज्वलित असलेल्या त्या अग्नीचे स्तवन ध्यानशील भक्त निरंतर करीत राहतो १.\nवि॒द्मा ते॑ अग्ने त्रे॒धा त्र॒याणि॑ वि॒द्मा ते॒ धाम॒ विभृ॑ता पुरु॒त्रा \nवि॒द्मा ते॒ नाम॑ पर॒मं गुहा॒ यद्वि॒द्मा तं उत्सं॒ यत॑ आज॒गन्थ॑ ॥ २ ॥\nविद्म ते अग्ने त्रेधा त्रयाणि विद्म ते धाम वि-भृता पुरु-त्रा\nविद्म ते नाम परमं गुहा यत् विद्म तं उत्सं यतः आजगन्थ ॥ २ ॥\nहे अग्नि, तुझीं तीं तीन प्रकारची तीन स्वरूपें आम्हीं जाणतो; तूं अनेक ठिकाणी निरनिराळी धारण केलेली तेजोवैभवेंहि आम्ही ओळखतों. जें तुझे अत्त्युदात्त नांव गुप्त आहे तेंहि आम्हांला अवगत आहे; आणि तूं जेथून प्रकट होतोस तो (अमृताचा) निर्झर देखील आम्हांला विदित आहे २.\nस॒मु॒द्रे त्वा॑ नृ॒मणा॑ अ॒प्स्व् अ१न्तर्नृ॒चक्षा॑ ईधे दि॒वो अ॑ग्न॒ ऊध॑न् \nतृ॒तीये॑ त्वा॒ रज॑सि तस्थि॒वांसं॑ अ॒पां उ॒पस्थे॑ महि॒षा अ॑वर्धन् ॥ ३ ॥\nसमुद्रे त्वा नृ-मनाः अप्-सु अन्तः नृ-चक्षाः ईधे दिवः अग्ने ऊधन्\nतृतीये त्वा रजसि तस्थि-वांसं अपां उप-स्थे महिषाः अवर्धन् ॥ ३ ॥\nवीरवृत्ति इंद्राने तुजला समुद्रांत प्रदीप्त केले; हे अग्ने, त्या सर्वदर्शी देवाने तुजला द्युलोकाच्या वक्ष:स्थलावर प्रज्वलित केले आणि तूं तिसर्‍या रजोलोकांत राहत असतां विशाल मरुतांनी तुजला उदकाच्या ठिकाणी वृद्धिंगत केले ३.\nअक्र॑न्दद॒ग्नि स्त॒नय॑न्न् इव॒ द्यौः क्षामा॒ रेरि॑हद्वी॒रुधः॑ सम॒ञ्जन् \nस॒द्यो ज॑ज्ञा॒नो वि हीं इ॒द्धो अख्य॒दा रोद॑सी भा॒नुना॑ भात्य॒न्तः ॥ ४ ॥\nअक्रन्दत् अग्निः स्तनयन्-इव द्यौः क्षाम रेरिहत् वीरुधः सम्-अजन्\nसद्यः जजानः वि हि ईं इद्धः अख्यत् आ रोदसी इति भानुना भाति अन्तरिति ॥ ४ ॥\nपृथ्वीला आपल्या जिव्हेनें चाटून आणि लतादिकांना कवटाळून अग्नीनें असा सिंहनाद केला कीं जणो द्युलोकच गरजला. त्याने एकदम धगधगीतपणे प्रकट हो‍ऊन चोहोंकडे दृष्टि फेंकली आणि उभय लोकांच्यामधील, अंतरालांमध्ये आपल्या किरणांनी प्रकाशूं लागला. ४.\nश्री॒णां उ॑दा॒रो ध॒रुणो॑ रयी॒णां म॑नी॒षाणां॒ प्रार्प॑णः॒ सोम॑गोपाः \nवसुः॑ सू॒नुः सह॑सो अ॒प्सु राजा॒ वि भा॒त्यग्र॑ उ॒षसां॑ इधा॒नः ॥ ५ ॥\nश्रीणां उत्-आरः धरुणः रयीणां मनीषाणां प्र-अर्पणः सोम-गोपाः\nवसुः सूनुः सहसः अप्-सु राजा वि भाति अग्रे उषसां इधानः ॥ ५ ॥\nहा पहा वैभवांचा उगम, हा अचल संपत्तीचा आधार, ज्ञानीजनांचा संतोष, सोमाचा रक्षक, दिव्यलोकींचा निधि, जोमदार सामर्थ्याचा उद्गम आणि उदकांचा राजा; (असा) हा अग्नि उष:कालच्या पूर्वीच प्रदिप्त हो‍ऊन प्रकाशित होत आहे ५.\nविश्व॑स्य के॒तुर्भुव॑नस्य॒ गर्भ॒ आ रोद॑सी अपृणा॒ज् जाय॑मानः \nवी॒ळुं चि॒दद्रिं॑ अभिनत् परा॒यञ् जना॒ यद॒ग्निं अय॑जन्त॒ पञ्च॑ ॥ ६ ॥\nविश्वस्य केतुः भुवनस्य गर्भः आ रोदसी इति अपृणात् जायमानः\nवीळुं चित् अद्रिं अभिनत् परायन् जनाः यत् अग्नि ं अयजन्त पच ॥ ६ ॥\nविश्वाचा ध्वज, जगताचा गाभा, अशा अग्नीने प्रकट हो‍ऊन उभयलोक ओतप्रोत भरून टाकले. पर्वत किती तरी कठिण; परंतु जेव्हां पांचहि समाजांनी अग्नीचे यजन केलें, तेव्हा परत जातांना त्यांनी पर्वताचा चुराडा उडवून दिला ६.\nउ॒शिक् पा॑व॒को अ॑र॒तिः सु॑मे॒धा मर्ते॑ष्व् अ॒ग्निर॒मृतो॒ नि धा॑यि \nइय॑र्ति धू॒मं अ॑रु॒षं भरि॑भ्र॒दुच् छु॒क्रेण॑ शो॒चिषा॒ द्यां इन॑क्षन् ॥ ७ ॥\nउशिक् पावकः अरतिः सु-मेधाः मर्तेषु अग्निः अमृतः नि धायि\nइयर्ति धूमं अरुषं भरिभ्रत् उत् शुक्रेण शोचिषा द्यां इनक्षन् ॥ ७ ॥\n(जो) भक्तीचा भुकेला, (जो) पतितपावन जगत्‌प्रभु, जो परमप्रज्ञ आणि अमर आहे अशा अग्नीची स्थापना मर्त्यजनांमध्ये झालीच. तो आपल्या तेजस्वी रश्मिजालाने द्युलोकांत जाऊन भिडतो; तेव्हां आपल्या आरक्त धुराचे लोटच्या लोट तो गरगर फिरवून वर आकाशांत सोडतो ७.\nदृ॒शा॒नो रु॒क्म उ॑र्वि॒या व्यद्यौद्दु॒र्मर्षं॒ आयुः॑ श्रि॒ये रु॑चा॒नः \nअ॒ग्निर॒मृतो॑ अभव॒द्वयो॑भि॒र्यदे॑नं॒ द्यौर्ज॒नय॑त् सु॒रेताः॑ ॥ ८ ॥\nदृशानः रुक्मः उर्विया वि अद्यौत् दुः-मर्षं आयुः श्रिये रुचानः\nअग्निः अमृतः अभवत् वयः-भिः यत् एनं द्यौः जनयत् सु-रेताः ॥ ८ ॥\nतो सुप्रकाशित आणि दृग्गोचर हो‍ऊन आपली प्रभा दूरवर पसरतो; दीनदुर्बलाला जें आयुष्य असह्य होते, त्याच्यावर त्या भक्ताच्या भाग्योदयासाठीं तो आपला प्रकाश पाडतो. जेव्हां वीर्यशाली आकाशपित्याने त्याला जन्म दिला तेव्हां अग्नि हा यौवनाढ्य आणि अमर असाच प्रकट झाला ८.\nयस्ते॑ अ॒द्य कृ॒णव॑द्‌भद्रशोचेऽपू॒पं दे॑व घृ॒तव॑न्तं अग्ने \nप्र तं न॑य प्रत॒रं वस्यो॒ अच्छा॒भि सु॒म्नं दे॒वभ॑क्तं यविष्ठ ॥ ९ ॥\nयः ते अद्य कृणवत् भद्र-शोचे अपूपं देव घृत-वन्तं अग्ने\nप्र तं नय प्र-तरं वस्यः अच्च अभि सुम्नं देव-भक्तं यविष्ठ ॥ ९ ॥\nपवित्र दीप्तियुक्त अग्निदेवा, जो भक्त आज तुजसाठीं घृतयुक्त हवि सिद्ध करीत आहे, त्या देवभक्ताला, हे तारुण्यमूर्ते अग्ने, तूं तत्काळ यौवनोन्मुख कर, त्याला भाग्योन्मुख कर ९.\nआ तं भ॑ज सौश्रव॒सेष्व् अ॑ग्न उ॒क्थ-उ॑क्थ॒ आ भ॑ज श॒स्यमा॑ने \nप्रि॒यः सूर्ये॑ प्रि॒यो अ॒ग्ना भ॑वा॒त्युज् जा॒तेन॑ भि॒नद॒दुज् जनि॑त्वैः ॥ १० ॥\nआ तं भज सौश्रवसेषु अग्ने उक्थे--उक्थे आ भज शस्यमाने\nप्रियः सूर्ये प्रियः अग्ना भवाति उत् जातेन भिनदत् उत् जनि-त्वैः ॥ १० ॥\nप्रख्यातिस पावणार्‍या सत्कृत्यांत, हे अग्निदेवा, त्या भक्ताचे मन प्रसन्न ठेव. प्रत्येक सूक्तगायनांतहि त्याचे मन प्रसन्न ठेव म्हणजे तो सूर्याला प्रिय होईल, तुज अग्निलाहि प्रिय होईल; आणि त्याचे विद्यमान पुत्र आणि वंशज यांच्यासह तो (भक्त) दुष्टांचा व्यूह ढांसळून दे‍ईल १०.\nत्वां अ॑ग्ने॒ यज॑माना॒ अनु॒ द्यून् विश्वा॒ वसु॑ दधिरे॒ वार्या॑णि \nत्वया॑ स॒ह द्रवि॑णं इ॒च्छमा॑ना व्र॒जं गोम॑न्तं उ॒शिजो॒ वि व॑व्रुः ॥ ११॥\nत्वां अग्ने यजमानाः अनु द्यून् विश्वा वसु दधिरे वार्याणि\nत्वया सह द्रविणं इच्चमानाः व्रजं गो--मन्तं उशिजः वि वव्रुः ॥ ११ ॥\nअग्निदेवा, यजमानांनी प्रतिदिनी तुझ्या ठायी सर्व प्रकारे उत्तम वस्तूंचे हवन केलें आणि (निश्चल) धनाची इच्छा धरून तुझ्या सहायाने त्या देवोत्सुक भक्तांनी (प्रकाश) धेनूच्या समूहावरील आवरण दूर केलें ११.\nअस्ता॑व्य॒ग्निर्न॒रां सु॒शेवो॑ वैश्वान॒र ऋषि॑भिः॒ सोम॑गोपाः \nअ॒द्वे॒षे द्यावा॑पृथि॒वी हु॑वेम॒ देवा॑ ध॒त्त र॒यिं अ॒स्मे सु॒वीर॑म् ॥ १२ ॥\nअस्तावि अग्निः नरां सु-शेवः वैश्वानरः ऋषि-भिः सोम-गोपाः\nअद्वेषे द्यावापृथिवी इति हुवेम देवाः धत्त रयिं अस्मे इति सु-वीरम् ॥ १२ ॥\nमानवांचा सौख्यदाता, सकल भक्तजनांचा कैवारी, सोम यागाचा संरक्षक असा जो अग्नि याचे स्तवन ऋषींनी केले आहेच. आणि आतां, द्वेषरहित अशा द्यावापृथिवीप्रीत्यर्थ आम्ही हवन करीत आहों; तर हे दिव्यविभूतींनो, शूर वीरांनी युक्त असें ऐश्वर्य आम्हाला अर्पण करा १२.\nऋग्वेद - मंडल १० सूक्त ४६ (अग्निसूक्त)\nऋषी - व्तसप्रि भालंदन\nप्र होता॑ जा॒तो म॒हान् न॑भो॒विन् नृ॒षद्वा॑ सीदद॒पां उ॒पस्थे॑ \nदधि॒र्यो धायि॒ स ते॒ वयां॑सि य॒न्ता वसू॑नि विध॒ते त॑नू॒पाः ॥ १॥\nप्र होता जातः महान् नभः-वित् नृ-सद्वा सीदत् अपां उप-स्थेः\nदधिः यः धायिः सः तेः वयांसि यन्ता वसूनि विधते तनू-पाः ॥ १ ॥\nजो (अग्नि) यज्ञसंपादक म्हणून प्रकट झाला, जो श्रेष्ठ आणि मेघमंडलाचा ज्ञाता आहे, (जो) शूर समुदायांत अधिष्टित होणारा, उदकांच्या उद्गमस्थानी विराजमान झाला असा तो सर्वांचा धारक (अग्नि) तुजसाठी येथे स्थापन केला आहे; तो भक्ताचा रक्षणकर्ता आहे; तो तुजला उत्कृष्ट वरदानें अर्पण करील १.\nइ॒मं वि॒धन्तो॑ अ॒पां स॒धस्थे॑ प॒शुं न न॒ष्टं प॒दैरनु॑ ग्मन् \nगुहा॒ चत॑न्तं उ॒शिजो॒ नमो॑भिरि॒च्छन्तो॒ धीरा॒ भृग॑वोऽविन्दन् ॥ २ ॥\nइमं विधन्तः अपां सध-स्थे पशुं न नष्टं पदैः अनु ग्मन्\nगुहा चतन्तं उशिजः नमः-भिः इच्चन्तः धीराः भृगवः अविन्दन् ॥ २ ॥\nह्याची सेवा करण्याची इच्छा बाळगणार्‍या भक्तांनी (असें केले की) नाहीसा झालेल्या पशूचा माग त्याच्या पावलांच्या योगाने (काढावा) त्याप्रमाणे त्याचा शोध करीत उदकांच्या निवासस्थानी पोहोंचले आणि तेथें गुप्तरूपाने धगधगणार्‍या अग्नीची प्राप्ति प्रणिपातांनी करून घेण्याची इच्छा धरून त्या उत्कंठित आणि ज्ञानी भृगूंनी शेवटी त्याची प्राप्ति करून घेतलीच २.\nइ॒मं त्रि॒तो भूर्य॑विन्ददि॒च्छन् वै॑भूव॒सो मू॒र्धन्यघ्न्या॑याः \nस शेवृ॑धो जा॒त आ ह॒र्म्येषु॒ नाभि॒र्युवा॑ भवति रोच॒नस्य॑ ॥ ३ ॥\nइमं त्रितः भूरि अविन्दत् इच्चन् वैभु-वसः मूर्धनि अघ्न्यायाः\nसः शेवृधः जातः आ हर्म्येषु नाभिः युवा भवति रोचनस्य ॥ ३ ॥\nतसेंच विभुवसाचा पुत्र जो त्रित त्यानेंहि ह्या अग्नि (च्या प्राप्ती) ची इच्छा धरली आणि जिचा घात कधीं कोणी करीत नाही अशा पवित्र भूमिच्या उच्च प्रदेशावर त्याची प्राप्ति करून घेतली. असा तो कल्याणवर्धक अग्नि आमच्या मंदिरांत प्रकट झाला. याप्रमाणे तो यौवनाढ्य अग्नि अखिल तेजस्वितेचा कंदच आहे ३.\nम॒न्द्रं होता॑रं उ॒शिजो॒ नमो॑भिः॒ प्राञ्चं॑ य॒ज्ञं ने॒तारं॑ अध्व॒राणा॑म् \nवि॒शां अ॑कृण्वन्न् अर॒तिं पा॑व॒कं ह॑व्य॒वाहं॒ दध॑तो॒ मानु॑षेषु ॥ ४ ॥\nमन्द्रं होतारं उशिजः नमः-भिः प्राचं यजं नेतारं अध्वराणां\nविशां अकृण्वन् अरतिं पावकं हव्य-वाहं दधतः मानुषेषु ॥ ४ ॥\nउत्कंठित भक्तांनी प्रणिपात केला आणि त्या हर्षोत्फुल्ल यज्ञसंपादकाला, त्या यज्ञाभिमुख (अग्नीला) अध्वरयागांच्या त्या नायकाला, (देवतांना) हविर्भाग पोहोंचविणार्‍या त्या पतितपावनाला मानवलोकांत ठेवून घेवून सर्व प्रजाजनांचा अग्रेसर केलें ४.\nप्र भू॒र्जय॑न्तं म॒हां वि॑पो॒धां मू॒रा अमू॑रं पु॒रां द॒र्माण॑म् \nनय॑न्तो॒ गर्भं॑ व॒नां धियं॑ धु॒र्हिरि॑श्मश्रुं॒ नार्वा॑णं॒ धन॑र्चम् ॥ ५ ॥\nप्र भूः जयन्तं महान् विपः-धां मूराः अमूरं पुरां दर्माणं\nनयन्तः गर्भं वनां धियं धुः हिरि-श्मश्रुं न अर्वाणं धन-अर्चम् ॥ ५ ॥\nभूलोक पादाक्रांत करणारा, श्रेष्ठ, काव्यस्फूर्ति देणारा आणि शत्रूंची तटबंदी नगरें उध्वस्त करणारा जो विचक्षण अग्नि त्याला अंत:करण व्यग्र झालेल्या भक्तांनी पुढे आणले; आणि अरण्यांत (किंवा उदकांत) बीजरूपाने वास करणारा सुवर्णवर्ण अयाळाच्या अश्वावरील वीराप्रमाणें उज्ज्वल आणि यशोधन अर्पण करणारा तो जो अग्नि त्याच्या ठिकाणी आपलें ध्यान लावले ५.\nनि प॒स्त्यासु त्रि॒त स्त॑भू॒यन् परि॑वीतो॒ योनौ॑ सीदद॒न्तः \nअतः॑ सं॒गृभ्या॑ वि॒शां दमू॑ना॒ विध॑र्मणाय॒न्त्रैरी॑यते॒ नॄन् ॥ ६ ॥\nनि पस्त्यासु त्रितः स्तभु-यन् परि-वीतः योनौ सीदत् अन्तरिति\nअतः सम्-गृभ्य विशां दमूना वि-धर्मणा अयन्त्रैः ईयते नॄन् ॥ ६ ॥\nयाप्रमाणें तो गृह्याग्नि स्थिर हो‍ऊन वेदीरूप मंदिरांत (भक्तजनांनी) वेढला गेला आणि आपल्या स्वस्थानाच्या आंत अधिष्ठित झाला आणि तेथूनच तो शांतदांत देव येथील प्रजाजनांना कह्यांत ठेवून नाना प्रकारच्या धर्ममार्गानें यंत्रनियंत्रणाशिवायच शूर भक्तांकडे गमन करूं लागला ६.\nअ॒स्याजरा॑सो द॒मां अ॒रित्रा॑ अ॒र्चद्धू॑मासो अ॒ग्नयः॑ पाव॒काः \nश्वि॒ती॒चयः॑ श्वा॒त्रासो॑ भुर॒ण्यवो॑ वन॒र्षदो॑ वा॒यवो॒ न सोमाः॑ ॥ ७ ॥\nअस्य अजरासः दमां अरित्राः अर्चत्-धूमासः अग्नयः पावकाः\nश्वितीचयः श्वात्रासः भुरण्यवः वन-सदः वायवः न सोमाः ॥ ७ ॥\nकधीं क्षीण न होणारे आणि शांतदांत भक्तजनांचा उद्धार करणारे असे हे उज्ज्वल धूमाचे लोट ह्या अग्नीचे आहेत. हे गृह्याग्नीचे धूमाचे लोट-भक्तपावन, शुभ्र तेजस्क, प्रबल आणि प्रचंड वेगवान्‌ आहेत. ते वायूप्रमाणें आणि सोमवनस्पतीप्रमाणें अरण्यांत वास करणारे आहेत ७.\nप्र जि॒ह्वया॑ भरते॒ वेपो॑ अ॒ग्निः प्र व॒युना॑नि॒ चेत॑सा पृथि॒व्याः \nतं आ॒यवः॑ शु॒चय॑न्तं पाव॒कं म॒न्द्रं होता॑रं दधिरे॒ यजि॑ष्ठम् ॥ ८ ॥\nप्र जिह्वया भरते वेपः अग्निः प्र वयुनानि चेतसा पृथिव्याः\nतं आयवः शुचयन्तं पावकं मन्द्रं होतारं दधिरे यजिष्ठम् ॥ ८ ॥\nअग्निदेव आपल्या ज्वालारूप जिव्हेने स्तुतिकवनांचा परिपोष करतो आणि आपल्याच सहृदयतेने पृथ्वीवरील ज्ञानवान्‌ प्राण्यांचेहि पोषण करतो. म्हणूनच भक्तजनांनी त्या दीप्तिमान्‌ पतितपावन, हृष्टचित्त आणि पूज्यतम अग्नीला यज्ञसंपादक म्हणून वेदीवर स्थापन केलें ८.\nद्यावा॒ यं अ॒ग्निं पृ॑थि॒वी जनि॑ष्टां॒ आप॒स्त्वष्टा॒ भृग॑वो॒ यं सहो॑भिः \nई॒ळेन्यं॑ प्रथ॒मं मा॑त॒रिश्वा॑ दे॒वास्त॑तक्षु॒र्मन॑वे॒ यज॑त्रम् ॥ ९ ॥\nद्यावा यं अग्निं पृथिवी इति जनिष्टां आपः त्वष्टा भृगवः यं सहः-भिः\nईळेन्यं प्रथमं मातरिश्वा देवाः ततक्षुः मनवे यजत्रम् ॥ ९ ॥\nज्याला द्यावापृथिवींनी प्रकट केलें, ज्याला उदकांनी, त्वष्ट्याने आणि भृगूंनी आपल्या दुर्दम्यबलांनी प्रकट केले; त्या स्तवनीय, आद्य आणि परमपूज्य अग्नीला मनुराजासाठीं मातरिश्वानें आणि दिव्यविबुधांनीही मंथन करून प्रकट केले आहे ९.\nयं त्वा॑ दे॒वा द॑धि॒रे ह॑व्य॒वाहं॑ पुरु॒स्पृहो॒ मानु॑षासो॒ यज॑त्रम् \nस याम॑न्न् अग्ने स्तुव॒ते वयो॑ धाः॒ प्र दे॑व॒यन् य॒शसः॒ सं हि पू॒र्वीः ॥ १० ॥\nयं त्वा देवाः दधिरे हव्य-वाहं पुरु-स्पृहः मानुषासः यजत्रं\nसः यामन् अग्ने स्तुवते वयः धाः प्र देव-यन् यशसः सं हि पूर्वीः ॥ १० ॥\nहविर्भाग पोहोंचविणारा असा तूं परमपवित्र त्या तुजला दिव्यविबुधांनी आणि नानाविध आकांक्षांनी प्रेरित झालेल्या मानवांनीही वेदीवर स्थापन केले. तर हे अग्नि, तूं ह्या यज्ञमार्गानें तुझे स्तवन करणार्‍या भक्ताला तारुण्य अर्पण कर आणि देवाकडे त्याचे चित्त वळवून त्याला अपरिमित यशोलाभ हो‍ऊं दे १०.\nऋग्वेद - मंडल १० सूक्त ४७ (सप्तगु-इंद्र संवाद, इंद्राचे पालुपदसूक्त)\nऋषी - सप्तगु अंगिरस\nदेवता - वैकुंठ इंद्र\nज॒गृ॒भ्मा ते॒ दक्षि॑णं इन्द्र॒ हस्तं॑ वसू॒यवो॑ वसुपते॒ वसू॑नाम् \nवि॒द्मा हि त्वा॒ गोप॑तिं शूर॒ गोनां॑ अ॒स्मभ्यं॑ चि॒त्रं वृष॑णं र॒यिं दाः॑ ॥ १॥\nजगृभ्म ते दक्षिणं इन्द्र हस्तं वसु-यवः वसु-पते वसूनां\nविद्म हि त्वा गो--पतिं शूर गोनां अस्मभ्यं चित्रं वृषणं रयिं दाः ॥ १ ॥\nहे इंद्रा, आम्हीं तुझा उजवा हातच धरून ठेवला आहे; कारण हे दिव्यनिधींच्या नाथा, आम्ही उत्कृष्ट संपत्तीची इच्छा धरलेली आहे. प्रकाशधेनूंचा प्रभु तूं आहेस. ही गोष्ट, हे इंद्रा, आम्ही जाणतो; तर पौरुषत्वाने युक्त असें जे अद्‌भुत ऐश्वर्य आहे तें आम्हांस अर्पण कर १.\nस्वा॒यु॒धं स्वव॑सं सुनी॒थं चतुः॑समुद्रं ध॒रुणं॑ रयी॒णाम् \nच॒र्कृत्यं॒ शंस्यं॒ भूरि॑वारं अ॒स्मभ्यं॑ चि॒त्रं वृष॑णं र॒यिं दाः॑ ॥ २ ॥\nसु-आयुधं सु-अवसं सु-नीथं चतुः-समुद्रं धरुणं रयीणां\nचर्कृत्यं शंस्यं भूरि-वारं अस्मभ्यं चित्रं वृषणं रयिं दाः ॥ २ ॥\nतुझीं आयुधें उत्कृष्ट, तुझा कृपाप्रसाद उत्कृष्ट आणि तुझे धुरीणत्वही उत्कृष्ट आहे; ऐश्वर्यांचे चारही समुद्र आणि त्यांचा आधार तूंच आहेस; तूं महापराक्रमी, स्तवनीय आणि अपारवरदानें देणारा आहेस. (हेंहि आम्हीं जाणतो, तर) पौरुषानें युक्त असें जे अद्‍भुत ऐश्वर्य आहे ते आम्हांस अर्पण कर २.\nसु॒ब्रह्मा॑णं दे॒वव॑न्तं बृ॒हन्तं॑ उ॒रुं ग॑भी॒रं पृ॒थुबु॑ध्नं इन्द्र \nश्रु॒तऋ॑षिं उ॒ग्रं अ॑भिमाति॒षाहं॑ अ॒स्मभ्यं॑ चि॒त्रं वृष॑णं र॒यिं दाः॑ ॥ ३ ॥\nसु-ब्रह्माणं देव-वन्तं बृहन्तं उरुं गभीरं पृथु-बुध्नं इन्द्र\nश्रुत-ऋषिं उग्रं अभिमाति-सहं अस्मभ्यं चित्रं वृषणं रयिं दाः ॥ ३ ॥\nतू ज्ञानमय, तसाच उत्कृष्ट स्तवनांचा विषय आहेस; इंद्रा, तूं देवाधिदेव कसा आहेस तर श्रेष्ठ, अपार सखोल, विशाल असा आधारस्तंब आहेस. तूं ऋषींना विख्यात करणारा, उग्र, आणि दुष्टांचे निर्दलन करणारा आहेस; तर पौरुषाने युक्त असें जें ऐश्वर्य आहे ते आम्हांस अर्पण कर ३.\nस॒नद्वा॑जं॒ विप्र॑वीरं॒ तरु॑त्रं धन॒स्पृतं॑ शूशु॒वांसं॑ सु॒दक्ष॑म् \nद॒स्यु॒हनं॑ पू॒र्भिदं॑ इन्द्र स॒त्यं अ॒स्मभ्यं॑ चि॒त्रं वृष॑णं र॒यिं दाः॑ ॥ ४ ॥\nसनत्-वाजं विप्र-वीरं तरुत्रं धन-स्पृतं शूशु-वांसं सु-दक्षं\nदस्युहनं पूः-भिदं इन्द्र सत्यं अस्मभ्यं चित्रं वृषणं रयिं दाः ॥ ४ ॥\nतूं सत्वसामर्थ्याचा दाता आहेस; स्तवन कराणारे भक्त वीर तुझे आहेत; आणि तूं भक्तोद्धारक, धनेच्छा परिपूर्ण करणारा, सामर्थ्याने सळसळणारा आणि अत्यंत कुशल आहेस; तूं पाखंड्यांचा उच्छेद करतोस; तूं शत्रूंची नगरे छिन्नभिन्न करतोस, आणि हे इंद्रा, तूं सत्यस्वरूप आहेस (हें आम्ही जाणतों) तर पौरुषयुक्त असें जें ऐश्वर्य आहे, ते आम्हांस अर्पण कर ४.\nअश्वा॑वन्तं र॒थिनं॑ वी॒रव॑न्तं सह॒स्रिणं॑ श॒तिनं॒ वाजं॑ इन्द्र \nभ॒द्रव्रा॑तं॒ विप्र॑वीरं स्व॒र्षां अ॒स्मभ्यं॑ चि॒त्रं वृष॑णं र॒यिं दाः॑ ॥ ५ ॥\nअश्व-वन्तं रथिनं सहस्रिणं शतिनं वाजं इन्द्र\nभद्र-व्रातं विप्र-वीरं स्वः-सां अस्मभ्यं चित्रं वृषणं रयिं दाः ॥ ५ ॥\nतुजजवळ (असंख्य) अश्व आहेत, तूं रथी आहेस, तूं वीरनायक आहेस. आणि हे इंद्रा, शेंकडोंच काय, पण हजारों सत्यसामर्थ्ये तुजपाशीं आहेत; तू कल्याणाने, बलाने परिपूर्ण, विप्र सैनिकांनी युक्त, आणि दिव्य लोकांचा दाता आहेस; तर पौरुषयुक्त असें जे ऐश्वर्य आहे, तें आम्हांस अर्पण कर ५.\nप्र स॒प्तगुं॑ ऋ॒तधी॑तिं सुमे॒धां बृह॒स्पतिं॑ म॒तिरच्छा॑ जिगाति \nय आ॑ङ्गिर॒सो नम॑सोप॒सद्यो॑ऽ॒स्मभ्यं॑ चि॒त्रं वृष॑णं र॒यिं दाः॑ ॥ ६ ॥\nप्र सप्त-गुं ऋत-धीतिं सु-मेधां बृहस्पतिं मतिः अच्च जिगाति\nयः आङ्गिरसः नमसा उप-सद्यः अस्मभ्यं चित्रं वृषणं रयिं दाः ॥ ६ ॥\nजो सात प्रकारच्या कवनांचा प्रभु आहे, सत्य न्यायाचरणी वागण्यानेंच ज्याचें ध्यान हो‍ऊं शकते, जो सद्‌बुद्धिदाता आणि जो बृहस्पतिरूप, त्याच्याकडे माझे चित्त वेधून गेले आहे; तो अंगिरसांचा प्रिय आहे. अशा तुज भगवंताची उपासना प्रणिपातानें करावयास पाहिजे; तथापि पौरुषयुक्त असें जे ऐश्वर्य आहे ते आम्हांस अर्पण कर ६.\nवनी॑वानो॒ मम॑ दू॒तास॒ इन्द्रं॒ स्तोमा॑श्चरन्ति सुम॒तीरि॑या॒नाः \nहृ॒दि॒स्पृशो॒ मन॑सा व॒च्यमा॑ना अ॒स्मभ्यं॑ चि॒त्रं वृष॑णं र॒यिं दाः॑ ॥ ७ ॥\nवनीवानः मम दूतासः इन्द्रं सोमाः चरन्ति सु-मतीः इयानाः\nहृदि-स्पृशः मनसा वच्यमानाः अस्मभ्यं चित्रं वृषणं रयिं दाः ॥ ७ ॥\nमाझे प्रेमळ दूत म्हणजे स्तवनें (होत); ते सद्‌बुद्धीनें युक्त हो‍ऊन इंद्राकडे जात आहेत. तीं स्तवनें हदयंगम आहेत, ती मनांतल्या मनांतहि म्हणता येतात; तर हे देवा, पौरुषयुक्त असें जें ऐश्वर्य तें आम्हांस अर्पण कर ७.\nयत् त्वा॒ यामि॑ द॒द्धि तन् न॑ इन्द्र बृ॒हन्तं॒ क्षयं॒ अस॑मं॒ जना॑नाम् \nअ॒भि तद्द्यावा॑पृथि॒वी गृ॑णीतां अ॒स्मभ्यं॑ चि॒त्रं वृष॑णं र॒यिं दाः॑ ॥ ८ ॥\nयत् त्वा यामि दद्धि तत् नः इन्द्र बृहन्तं क्षयं असमं जनानां\nअभि तत् द्यावापृथिवी इति गृणीतां अस्मभ्यं चित्रं वृषणं रयिं दाः ॥ ८ ॥\nम्हणूनच मी तुझी विनवणी करतों, तर असें ऐश्वर्य म्हणजे जगामध्यें अद्वितीय असा जो (तुझा) महान्‌ आश्रय तो आम्हांस अर्पण कर. द्यावा पृथिवी देखील त्याची प्रशंसा करतात. तर हें पौरुषयुक्त अद्‍भुत ऐश्वर्य आम्हांस अर्पण कर ८.\nऋग्वेद - मंडल १० सूक्त ४८ (इंद्र आत्मस्तुतिसूक्त)\nऋषी - वैकुंठ इंद्र\nछं - ७, १०-११ - त्रिष्टुभ्, अवशिष्ट - जगती\nअ॒हं भु॑वं॒ वसु॑नः पू॒र्व्यस्पति॑र॒हं धना॑नि॒ सं ज॑यामि॒ शश्व॑तः \nमां ह॑वन्ते पि॒तरं॒ न ज॒न्तवो॑ऽ॒हं दा॒शुषे॒ वि भ॑जामि॒ भोज॑नम् ॥ १॥\nअहं भुवं वसुनः पूर्व्यः पतिः अहं धनानि सं जजामि शश्वतः\nमां हवन्ते पितरं न जन्तवः अहं दाशुषे वि भजामि भोजनम् ॥ १ ॥\nमी दिव्यनिधीचा मुख्य आणि आद्य अधिपति झालों आहे. शाश्वत अशीं जीं धनें तीं मीच पूर्णपणें जिंकून भक्तांना देतो. पित्याला हांक मारावी त्याप्रमाणें प्राणिमात्र मलाच हांक मारतात; आणि भक्ताला सुखाचा उपभोग मीच घडवितो १.\nअ॒हं इन्द्रो॒ रोधो॒ वक्षो॒ अथ॑र्वणस्त्रि॒ताय॒ गा अ॑जनयं॒ अहे॒रधि॑ \nअ॒हं दस्यु॑भ्यः॒ परि॑ नृ॒म्णं आ द॑दे गो॒त्रा शिक्ष॑न् दधी॒चे मा॑त॒रिश्व॑ने ॥ २ ॥\nअहं इन्द्रः रोधः वक्षः अथर्वणः त्रितायः गाः अजनयं अहेः अधि\nअहं दस्यु-भ्यः परि नृम्णं आ ददे गोत्रा शिक्षन् दधीचे मातरिश्वने ॥ २ ॥\nमी इंद्रच अथर्वणाचा आधार आणि हृदय आहे; अहि (भुजंगा) च्या छातीवर प्रहार करून त्रित आप्त्यासाठीं मी प्रकाश-धेनू जिंकून आणल्या; दधीची भक्ताच्या आणि मातरिश्वाच्या हातांत प्रकाश-धेनूंचे आवार सुरक्षित ठेवण्याकरितां अधार्मिक दुष्टांपासून त्यांचे पौरुष म्हणजे प्राण मींच हिरावून घेतले २.\nमह्यं॒ त्वष्टा॒ वज्रं॑ अतक्षदाय॒सं मयि॑ दे॒वासो॑ऽवृज॒न्न् अपि॒ क्रतु॑म् \nममानी॑कं॒ सूर्य॑स्येव दु॒ष्टरं॒ मां आर्य॑न्ति कृ॒तेन॒ कर्त्वे॑न च ॥ ३ ॥\nमह्यं त्वष्टा वज्रं अतक्षत् आयसं मयि देवासः अवृजन् अपि क्रतुं\nमम अनीकं सूर्यस्य-इव दुस्तरं मां आर्यन्ति कृतेन कर्त्वेन च ॥ ३ ॥\nमाझ्याकरितां त्वष्ट्यानें पोलादाचे वज्र बनविले आणि माझ्याच ठिकाणी दिव्यविभूतींनी आपला सर्व भरंवसा ठेवला. माझा तेजसमूह सूर्याप्रमाणें दु:सह आहे आणि मी पूर्वी केलेल्या व पुढेंहि माझ्या हातून होणार्‍या कर्तृत्वामुळें मलाच आर्य भक्तजनांचा धुरीण समजतात ३.\nअ॒हं ए॒तं ग॒व्ययं॒ अश्व्यं॑ प॒शुं पु॑री॒षिणं॒ साय॑केना हिर॒ण्यय॑म् \nपु॒रू स॒हस्रा॒ नि शि॑शामि दा॒शुषे॒ यन् मा॒ सोमा॑स उ॒क्थिनो॒ अम॑न्दिषुः ॥ ४ ॥\nअहं एतं गव्ययं अश्व्यं पशुं पुरीषिणं सायकेन हिरण्ययं\nपुरु सहस्रा नि शिशामि दाशुषे यत् मा सोमासः उक्थिनः अमन्दिषुः ॥ ४ ॥\nहा धेनूंचा, अश्वांचा तसाच पशूंचा समूह आणि सुवर्णाचा तेज:पुंज संचय मी आपल्या बाणानें हस्तगत केला आणि सोमरसांनी व सामगायन करणार्‍या भक्तांनी मलाच हर्षनिर्भर केले, म्हणून (वरील संचयापैकी) सहस्त्रावधि (धेनू, अश्व आणि सुवर्ण) मी भक्ताला देऊन हर्षित करतो ४.\nअ॒हं इन्द्रो॒ न परा॑ जिग्य॒ इद्धनं॒ न मृ॒त्यवेऽ॑व तस्थे॒ कदा॑ च॒न \nसोमं॒ इन् मा॑ सु॒न्वन्तो॑ याचता॒ वसु॒ न मे॑ पूरवः स॒ख्ये रि॑षाथन ॥ ५ ॥\nअहं इन्द्रः न परा जिग्ये इत् धनं न मृत्यवे अव तस्थे कदा चन\nसोमं इत् मा सुन्वन्तः याचत वसु न मे पूरवः सख्ये रि षाथन ॥ ५ ॥\nमी इंद्र असा आहें कीं माझे वैभव कधीच र्‍हास पावत नाही. मी मृत्यूच्या आहारी कधींही जात नाही; म्हणून सोमरस पिळून तुम्ही मजपाशींच दिव्यधनाची याचना करतां. तर हे पुरुषांनो, माझ्या कृपाछत्राखाली असतांना तुमचा कदापि नाश होणार नाही ५.\nअ॒हं ए॒ताञ् छाश्व॑सतो॒ द्वा-द्वेन्द्रं॒ ये वज्रं॑ यु॒धयेऽ॑कृण्वत \nआ॒ह्वय॑मानाँ॒ अव॒ हन्म॑नाहनं दृ॒ळ्हा वद॒न्न् अन॑मस्युर्नम॒स्विनः॑ ॥ ६ ॥\nअहं एतान् शाश्वसतः द्वाद्वा इन्द्रं ये वज्रं युधये अकृण्वत\nआह्वयमानान् अव हन्मना अहनं दृळ्हा वदन् अनमस्युः नमस्विनः ॥ ६ ॥\nह्या फोंफों करीत धावून येणार्‍या दुष्टांपैकी दोघादोघांना-ज्यांनी मज इंद्राला युद्धामध्ये वज्र उगारण्याला लाविलें-ज्यांनी मला युद्धाला आव्हान केलें, त्यांना मी आपल्या घातक शस्त्रानें तात्काळ ठार केले आहे; आणि कोणापुढेंहि मान न वांकविणारा जो मी ईश्वर त्याने ’आपल्या जागीं ठाम उभे रहा (इकडे तिकडे जाऊं नका)’ अशी आरोळी भक्तांना दिली ६.\nअ॒भीख्प् दं एकं॒ एको॑ अस्मि नि॒ष्षाळ् अ॒भी द्वा किं उ॒ त्रयः॑ करन्ति \nखले॒ न प॒र्षान् प्रति॑ हन्मि॒ भूरि॒ किं मा॑ निन्दन्ति॒ शत्र॑वोऽनि॒न्द्राः ॥ ७ ॥\nअभि इदं एकं एकः अस्मि निष्षाट् अभि द्वा किं ओं इति त्रयः करन्ति\nखले न पर्षान् प्रति हन्मि भूरि किं मा निन्दन्तिशत्रवो--निन्द्राः ॥ ७ ॥\nमी अद्वितीय-अगदीं एकटा आहे; पण मी आतांचे आतां एका दुष्टाला चेंचून टाकलें; दुसर्‍या दोघांनाही तसेंचे (ठेचून) टाकले; आतां तिघे आले तरी माझें काय करणार आहेत खळ्यावर जसे धान्य रगडावें, त्याप्रमाणें कितीही शत्रु असले तरी त्या सर्वांना मी चेंचून ठार करतों. मज इंद्राला न मानणारे दुष्ट शत्रु आतां माझी काय निंदा करणार ७ \nअ॒हं गु॒ङ्गुभ्यो॑ अतिथि॒ग्वं इष्क॑रं॒ इषं॒ न वृ॑त्र॒तुरं॑ वि॒क्षु धा॑रयम् \nयत् प॑र्णय॒घ्न उ॒त वा॑ करञ्ज॒हे प्राहं म॒हे वृ॑त्र॒हत्ये॒ अशु॑श्रवि ॥ ८ ॥\nअहं गुङ्गु-भ्यः अतिथि-ग्वं इष्करं इषं न वृत्र-तुरं विक्षु धारयं\nयत् पर्णय-घ्ने उत वा करज-हे प्र अहं महे वृत्र-हत्ये अशुश्रवि ॥ ८ ॥\nमी अतिथिग्वाला प्रभावशाली केलें. शत्रुहनन करणार्‍या त्या भक्ताला लोकांच्या मनाच्या उत्साहाप्रमाणें जतन केलें. त्यामुळें पर्णय मारला गेला किंवा करज्ज ठार झाला; त्या घनघोर युद्धांत माझे नांव चोहोंकडे गाजले ८.\nप्र मे॒ नमी॑ सा॒प्य इ॒षे भु॒जे भू॒द्गवां॒ एषे॑ स॒ख्या कृ॑णुत द्वि॒ता \nदि॒द्युं यद॑स्य समि॒थेषु॑ मं॒हयं॒ आदिदे॑नं॒ शंस्यं॑ उ॒क्थ्यं करम् ॥ ९ ॥\nप्र नेम॑स्मिन् ददृशे॒ सोमो॑ अ॒न्तर्गो॒पा नेमं॑ आ॒विर॒स्था कृ॑णोति \nस ति॒ग्मशृ॑ङ्गं वृष॒भं युयु॑त्सन् द्रु॒हस्त॑स्थौ बहु॒ले ब॒द्धो अ॒न्तः ॥ १० ॥\nप्र मे नमी साप्यः इषे भुजे भूत् गवां एषे सख्या कृणुत द्विता\nदिद्युं यत् अस्य समिथेषु मंहयं आत् इत् एनं शंस्यं उक्थ्यं करम् ॥ ९ ॥\nप्र नेमस्मिन् ददृशे सोमः अन्तः गोपाः नेमं आविः अस्था कृणोति\nसः तिग्म-शृङ्गं वृषभं युयुत्सन् द्रुहः तस्थौ बहुले बद्धः अन्तरिति ॥ १० ॥\nयाचसाठी मी उत्कंठित होण्याला आणि त्याची सेवा मी स्वीकारण्याला हाच \"साप्यनमी\" भक्त कारण झाला, प्रकाशधेनूंच्या शोधामध्यें त्याने माझे सख्य दुप्पट जोडलें; म्हणून त्याला मी युद्धासाठीं एक झगझगीत शस्त्र दिले आणि त्यायोगाने सामगायनांत त्याची प्रशंसा होईल. तीक्ष्ण शिंगाच्या वृषभाशी (म्हणजे माझ्याशी) झुंजवण्याच्या इच्छेने तो दुरात्मा (पुढे सरसावला) पण स्वत: आपणच सैन्याच्या गराड्यांत अडकून पडला ९-१०.\nआ॒दि॒त्यानां॒ वसू॑नां रु॒द्रिया॑णां दे॒वो दे॒वानां॒ न मि॑नामि॒ धाम॑ \nते मा॑ भ॒द्राय॒ शव॑से ततक्षु॒रप॑राजितं॒ अस्तृ॑तं॒ अषा॑ळ्हम् ॥ ११॥\nआदित्यानां वसूनां रुद्रियाणां देवः देवानां न मिनामि धाम\nते मा भद्राय शवसे ततक्षुः अपराजितं अस्तृतं अषाळ्हम् ॥ ११ ॥\nआदित्यांचा, वसूंचा, मरुतांचा, इतकेंच काय, पण सर्व दिव्य विभूतींचा मी देव आहे म्हणून त्यांच्या तेजस्वी सामर्थ्याचा भंग मी हो‍ऊं देत नाही, (जगताच्या) मंगलासाठीं, उत्कृष्ट बल प्रकट करण्यासाठीं अजिंक्य, अविनाशी आणि अनिवार्य असा जो मी त्या मजला त्यांनी विशिष्ट स्वरूप आणले आहे ११.\nऋग्वेद - मंडल १० सूक्त ४९ (इंद्र आत्मस्तुतिसूक्त)\nऋषी - वैकुंठ इंद्र\nछं - २, ११ - त्रिष्टुभ्; अवशिष्ट - जगती\nअ॒हं दां॑ गृण॒ते पूर्व्यं॒ वस्व् अ॒हं ब्रह्म॑ कृणवं॒ मह्यं॒ वर्ध॑नम् \nअ॒हं भु॑वं॒ यज॑मानस्य चोदि॒ताय॑ज्वनः साक्षि॒ विश्व॑स्मि॒न् भरे॑ ॥ १॥\nअहं दां गृणते पूर्व्यं वसु अहं ब्रह्म कृणवं मह्यं वधर्नं\nअहं भुवं यजमानस्य चोदिता अयज्वनः साक्षि विश्वस्मिन् भरे ॥ १ ॥\nस्तोतृजनाला अत्युत्कृष्ट (=दिव्य) निधि मीच दिला. ब्रह्मस्तोत्रानें मला हर्ष व्हावा अशी योजना मीच केली. यज्ञकर्त्याला यज्ञाची प्रेरणा मी केली आणि यज्ञपराङ्‍मुख दुष्टाला जिकडे तिकडे युद्धांत मीच पराभूत केले १.\nमां धु॒रिन्द्रं॒ नाम॑ दे॒वता॑ दि॒वश्च॒ ग्मश्चा॒पां च॑ ज॒न्तवः॑ \nअ॒हं हरी॒ वृष॑णा॒ विव्र॑ता र॒घू अ॒हं वज्रं॒ शव॑से धृ॒ष्ण्व् आ द॑दे ॥ २ ॥\nमां धुः इन्द्रं नाम देवता दिवः च ग्मः च अपां च जन्तवः\nअहं हरी इति वृषणा वि-व्रता रघू इति अहं वज्रं शवसे धृष्णु आ ददे ॥ २ ॥\nद्युलोकांत, भूलोकांत जे उत्पन्न झाले, तसेच उदकांत जे जे प्राणी उत्पन्न झाले, ते सर्वजण मला इंद्र या नांवानें दिव्यविबुधांमध्ये भजूं लागले. नाना तर्‍हेच्या चालींवर चालणारे असे दोन शीघ्रगामी वीर्यवान्‌ हरिद्वर्ण अश्व आणि शत्रुभंजक वज्र याचा स्वीकार-पुरस्कार मी आपला प्रताप गाजविण्यासाठी करतो २.\nअ॒हं अत्कं॑ क॒वये॑ शिश्नथं॒ हथै॑र॒हं कुत्सं॑ आवं आ॒भिरू॒तिभिः॑ \nअ॒हं शुष्ण॑स्य॒ श्नथि॑ता॒ वध॑र्यमं॒ न यो र॒र आर्यं॒ नाम॒ दस्य॑वे ॥ ३ ॥\nअहं अत्कं कवये शिश्नथं हथैः अहं कुत्सं आवं आभिः ऊति-भिः\nअहं शुष्णस्य श्नथिता वधः यमं न यः ररे आर्यं नाम दस्यवे ॥ ३ ॥\nउशना कवीच्या रक्षणासाठी मी आपल्या आयुधांनी अत्काला ठार केले, आणि तशाच सहाय्यांनी कुत्सावर अनुग्रह केला. ज्याच्या योगाने शुष्ण राक्षसाचा उच्छेद केला, ते घातक आयुध मींच (त्याच्यावर) अगदी नेमके फेंकले. अधार्मिक दुरात्म्यांना मी कधींही \"आर्य\" हे नांव देत नाही ३.\nअ॒हं पि॒तेव॑ वेत॒सूँर॒भिष्ट॑ये॒ तुग्रं॒ कुत्सा॑य॒ स्मदि॑भं च रन्धयम् \nअ॒हं भु॑वं॒ यज॑मानस्य रा॒जनि॒ प्र यद्‌भरे॒ तुज॑ये॒ न प्रि॒याधृषे॑ ॥ ४ ॥\nअहं पिताइव वेतसून् अभिष्टये तुग्रं कुत्साय स्मत्-इभं च रन्धयं\nअहं भुवं यजमानस्य राजनि प्र यत् भरे तुजये न प्रिया आधृषे ॥ ४ ॥\nपिता (पुत्रासाठी वित्त संपादन करतो त्या) प्रमाणें कुत्साच्या उत्कर्षासाठीं वेतसूंना, आणि उत्तमोत्तम हत्ती बाळगणार्‍या तुग्राला मी कुत्साचे मांडलिक केले; आणि लहान मुलाला त्याची प्रिय वस्तु द्यावी त्याप्रमाणें युद्धामध्ये शत्रुसंहारासाठी भक्ताला मी सहाय्य केले त्यामुळे मी यज्ञकर्त्यांचा खरोखरच राजा झालो ४.\nअ॒हं र॑न्धयं॒ मृग॑यं श्रु॒तर्व॑णे॒ यन् माजि॑हीत व॒युना॑ च॒नानु॒षक् \nअ॒हं वे॒शं न॒म्रं आ॒यवे॑ऽकरं अ॒हं सव्या॑य॒ पड्गृ॑भिं अरन्धयम् ॥ ५ ॥\nअहं रधयं मृगयं श्रुतर्वणे यत् मा अजिहीत वयुना चन आनुषक्\nअहं वेशं नम्रं आयवे अकरं अहं सव्याय पट्-गृभिं अरन्धयम् ॥ ५ ॥\nमी मृगयाला श्रुतवर्णाच्या स्वाधीन केले; कारण आपल्या ज्ञानकुशलतेने तो निरंतर मलाच अनुसरला, त्याचप्रमाणें मी आयुपुढे वेशाला नम्र केले आणि \"पट्‌गृभि\" याला \"सव्य\" भक्ताच्या अंकित करून दिले ५.\nअ॒हं स यो नव॑वास्त्वं बृ॒हद्र॑थं॒ सं वृ॒त्रेव॒ दासं॑ वृत्र॒हारु॑जम् \nयद्व॒र्धय॑न्तं प्र॒थय॑न्तं आनु॒षग् दू॒रे पा॒रे रज॑सो रोच॒नाक॑रम् ॥ ६ ॥\nअहं सः यः नव-वास्त्वं बृहत्-रथं सं वृत्राइव दासं वृत्र-हा अरुजं\nयत् वर्धयन्तं प्रथयन्तं आनुषक् दूरे पारे रजसः रोचना अकरम् ॥ ६ ॥\nविशाल रथांतून जाणार्‍या नवास्त्व नामक अनार्याला पूर्वी वृत्राचा वध केला त्याप्रमाणेंच, ज्या ’वृत्रनाशन इंद्राने’ ठार केले तोच मी; कारण त्या नवास्त्वाचे स्तोम पूर्वीसारखे माजतच चालले होते; (म्हणून त्याला मारून) मी एकदम दूरच्या रजोलोकाच्या पलीकडे असणारी प्रकाशनक्षत्रें दृग्गोचर केली ६.\nअ॒हं सूर्य॑स्य॒ परि॑ याम्या॒शुभिः॒ प्रैत॒शेभि॒र्वह॑मान॒ ओज॑सा \nयन् मा॑ सा॒वो मनु॑ष॒ आह॑ नि॒र्णिज॒ ऋध॑क् कृषे॒ दासं॒ कृत्व्यं॒ हथैः॑ ॥ ७ ॥\nअहं सूर्यस्य परि यामि आशु-भिः प्र एतशेभिः वहमानः ओजसा य\nत् मा सावः मनुषः आह निः-निजे ऋधक् कृषे दासं कृत्व्यं हथैः ॥ ७ ॥\nमी आपल्या ओजस्वितेने सूर्याच्या एतश नामक शीघ्रगामी अश्वाच्या रथांतून भूलोकाच्या भोंवती फिरतो आणि सोमरस पिळणारा भक्त मला जेव्हां (आत्म) शुध्यर्थ हांक मारतो, तेव्हां कर्तव्य म्हणूनच मी सर्व दुष्टांना आपल्या शस्त्राने ठार करतो ७.\nअ॒हं स॑प्त॒हा नहु॑षो॒ नहु॑ष्टरः॒ प्राश्रा॑वयं॒ शव॑सा तु॒र्वशं॒ यदु॑म् \nअ॒हं न्य१न्यं सह॑सा॒ सह॑स्करं॒ नव॒ व्राध॑तो नव॒तिं च॑ वक्षयम् ॥ ८ ॥\nअहं सप्त-हा नहुषः नहुः-तरः प्र अश्रवयं शवसा तुर्वशं यदुं\nअहं नि अन्यं सहसा सहः करं नव व्राधतः नवतिं च वक्षयम् ॥ ८ ॥\n(वृत्र आदिकरून) मानवाच्या सात शत्रूंना मारणारा मी नहुषाचाहि श्रेष्ठ नहुष आहे मी आपल्या उत्कट प्रतापाने यदु आणि तुर्वश यांची कीर्ति वाढविली. मी आपल्या दर्पनाशन सामर्थ्याने शत्रूला पार रगडून टाकले आणि संख्येने बलाढ्य झालेल्या (रिपूंची) नव्वद नगरें उलथून दिली ८.\nअ॒हं स॒प्त स्र॒वतो॑ धारयं॒ वृषा॑ द्रवि॒त्न्वः पृथि॒व्यां सी॒रा अधि॑ \nअ॒हं अर्णां॑सि॒ वि ति॑रामि सु॒क्रतु॑र्यु॒धा वि॑दं॒ मन॑वे गा॒तुं इ॒ष्टये॑ ॥ ९ ॥\nअहं सप्त स्रवतः धारयं वृषा द्रवित्न्वः पृथिव्यां सीराः अधि\nअहं अर्णांसि वि तिरामि सु-क्रतुः युधा विदं मनवे गातुं इष्टये ॥ ९ ॥\nम्यां वीरपुंगवाने सप्तसिंधूंचे धारण केलें तेव्हां त्या पृथ्वीवर सतत वेगाने खळखळ वहात सुटल्या. मी उत्कृष्ट, अलौकिक, पराक्रमी देव उदकाची वृष्टि करतो आणि मानवी भक्ताच्या इष्टसिद्धीसाठीं युद्धकरूनही त्याचा मार्ग मोकळा करतो ९.\nअ॒हं तदा॑सु धारयं॒ यदा॑सु॒ न दे॒वश्च॒न त्वष्टाधा॑रय॒द्रुश॑त् \nस्पा॒र्हं गवां॒ ऊध॑स्सु व॒क्षणा॒स्व् आ मधो॒र्मधु॒ श्वात्र्यं॒ सोमं॑ आ॒शिर॑म् ॥ १० ॥\nअहं तत् आसु धारयं यत् आसु न देवः चन त्वष्टा अधारयत् रुशत्\nस्पार्हं गवां ऊधः-सु वक्षणासु आ मधोः मधु श्वात्र्यं सोमं आशिरम् ॥ १० ॥\nमी कोणाकोणांत असे कांही ठेवतों की जे त्यांच्यामध्ये दुसरा कोणी देव किंवा त्वष्टा देखील ठेऊं शकत नाही किंवा शकणार नाही. असे आहे ते काय तर, तकतकीत, मिष्ट असे दुग्ध धेनूमध्यें, रुचिकर उदक नद्यांमध्ये आणि स्वादिष्ट, जोमदार, घट्ट असा सोमरस मधुर सोमवल्लीमध्यें ठेविला १०.\nए॒वा दे॒वाँ इन्द्रो॑ विव्ये॒ नॄन् प्र च्यौ॒त्नेन॑ म॒घवा॑ स॒त्यरा॑धाः \nविश्वेत् ता ते॑ हरिवः शचीवोऽ॒भि तु॒रासः॑ स्वयशो गृणन्ति ॥ ११ ॥\nएव देवान् इन्द्रः विव्ये नॄन् प्र च्यौत्नेन मघ-वा सत्य-राधाः\nविश्वा इत् ता ते हरि-वः शची-वः अभि तुरासः स्व-यशः गृणन्ति ॥ ११ ॥\nयाप्रमाणें (कृपा करून) दिव्यविभूतींना आणि तसेंच मानवांनाही भगवान्‌ सत्यकृपानुग्रही इंद्राने आपल्या पराक्रमानें आपआपल्या कार्याला प्रवृत्त केले; म्हणूनच ही तुझी सर्व महत्कृत्यें हे हरिदश्वा, हे समर्था, हे स्वाधीनयशा देवा, तुझे भक्तजन मोठ्या उत्कंठतेने (यज्ञामध्ये) गात असतात ११.\nऋग्वेद - मंडल १० सूक्त ५० (इंद्रसूक्त)\nऋषी - वैकुंठ इंद्र\nछं - ३-४ - अभिसरिणी; ५ - त्रिष्टुभ्; अवशिष्ट - जगती\nप्र वो॑ म॒हे मन्द॑माना॒यान्ध॒सोऽ॑र्चा वि॒श्वान॑राय विश्वा॒भुवे॑ \nइन्द्र॑स्य॒ यस्य॒ सुम॑खं॒ सहो॒ महि॒ श्रवो॑ नृ॒म्णं च॒ रोद॑सी सप॒र्यतः॑ ॥ १॥\nप्र वः महे मन्दमानाय अन्धसः अर्च विश्वानराय विश्व-भुवे\nइन्द्रस्य यस्य सु-मखं सहः महि श्रवः नृम्णं च रोदसी इति सपर्यतः ॥ १ ॥\nसोमप्राशनासाठी (उत्कंठेने) आनंदित झालेला सर्वश्रेष्ठ सकलजनप्रिय आणि सकलांना उत्पन्न कराणारा जो भगवान (इंद्र) त्याच्या प्रीत्यर्थ अर्कस्तवन मोठ्याने म्हणा. ज्या ह्या इंद्राचा प्रभाव महनीय आहे, आणि ज्याच्या श्रेष्ठ यशाची आणि पौरुषाची महति स्वत: द्यावा पथिवी देखील आदराने वर्णन करीत असतात १.\nसो चि॒न् नु सख्या॒ नर्य॑ इ॒न स्तु॒तश्च॒र्कृत्य॒ इन्द्रो॒ माव॑ते॒ नरे॑ \nविश्वा॑सु धू॒र्षु वा॑ज॒कृत्ये॑षु सत्पते वृ॒त्रे वा॒प्स्व् अ१भि शू॑र मन्दसे ॥ २ ॥\nसः चित् नु सख्या नर्यः इनः स्तुतः चर्कृत्यः इन्द्रः मावते नरे\nविश्वासु धूः-सु वाज-कृत्येषु सत्-पते वृत्रे वा अप्-सु अभि शूर मन्दसे ॥ २ ॥\nहाच तो आहे की ज्याचे सख्य जोडल्याने मानव-हितकारी, जगत्‌प्रभु, स्तुत्य, असा इंद्र मजसारख्या पामराला कर्तव्यतत्पर करतो. सत्वसामर्थ्याची जी जी कृत्यें करावयाची त्या सर्वांमध्ये हे सज्जन प्रतिपालक देवा, तूं अग्रभागीं असतोस; आणि हे शूरा ’वृत्र’ राक्षस उदकामध्यें लपून बसला (हें कळतें असतां) तुजला आनंदाने गुदगुदल्या होतात २.\nके ते नर॑ इन्द्र॒ ये त॑ इ॒षे ये ते॑ सु॒म्नं स॑ध॒न्य१ं इय॑क्षान् \nके ते॒ वाजा॑यासु॒र्याय हिन्विरे॒ के अ॒प्सु स्वासू॒र्वरा॑सु॒ पौंस्ये॑ ॥ ३ ॥\nके ते नरः इन्द्र ये ते इषे ये ते सुम्नं स-धन्यं इयक्षान्\nके ते वाजाय असुर्याय हिन्विरे के अप्-सु स्वासु उर्वरासु पैंस्ये ॥ ३ ॥\nहे इंद्रा, ते भक्त कोणते कीं जे तुझ्या उत्साहाला भरते आणतात, जे तुझ्या अपूर्व शांतिसुखाचा अनुभव घेतात; असे कोण आहेत की जे तुझ्या सामर्थ्याच्या प्राप्तीकरितां आधी तुझ्या ईश्वरी बलाचे प्रदर्शन व्हावे या करिता उत्सुक होतात आणि आपल्या सुपीक भूमीवर उदकवृष्टि होण्यासाठी पराक्रमाची शर्थ करण्यांत गढून जातात ३.\nभुव॒स्त्वं इ॑न्द्र॒ ब्रह्म॑णा म॒हान् भुवो॒ विश्वे॑षु॒ सव॑नेषु य॒ज्ञियः॑ \nभुवो॒ नॄंश्च्यौ॒त्नो विश्व॑स्मि॒न् भरे॒ ज्येष्ठ॑श्च॒ मन्त्रो॑ विश्वचर्षणे ॥ ४ ॥\nभुवः त्वं इन्द्र ब्रह्मणा महान् भुवः विश्वेषु सवनेषु यजियः\nभुवः नॄन् च्यौत्नः विश्वस्मिन् भरे ज्येष्ठः च मन्त्रः विश्व-चर्षणे ॥ ४ ॥\nइंद्रा, ब्रह्मसूक्ताच्या योगाने तू श्रेष्ठ म्हणून ठरलास; यच्चयावत्‌ सोम सेवनामध्ये तू माननीय गणला गेला; युद्धभरामध्ये तूं शूर पुरुषांचा प्रेरक झालास आणि हे सर्वदर्शी देवा, अतिश्रेष्ठ असा जो मंत्र त्याचा प्रभूही तूंच झालास ४.\nअवा॒ नु कं॒ ज्याया॑न् य॒ज्ञव॑नसो म॒हीं त॒ ओमा॑त्रां कृ॒ष्टयो॑ विदुः \nअसो॒ नु कं॑ अ॒जरो॒ वर्धा॑श्च॒ विश्वेदे॒ता सव॑ना तूतु॒मा कृ॑षे ॥ ५ ॥\nअव नु कं ज्यायान् यज-वनसः महीं ते ओमात्रां कृष्टयः विदुः\nअसः नु कं अजरः वर्धाः च विश्वा इत् एता सवना तूतुमा कृषे ॥ ५ ॥\nतूं सर्वश्रेष्ठ म्हणून यज्ञद्वारा सेवा करणार्‍यांवर अनुग्रह कर. तुझी सहाय्यक शक्ति किती प्रचंड आहे हे प्रयत्‍नशील लोकांना माहीतच आहे. तुजला कधीं वार्धक्य येत नाही; इतकेच नाहीं, तर उलट तूं (उत्तरोत्तर) तारुण्याने वद्धिंगतच होतोस आणि आमची ही सकल सोमस्तवने देखील अत्यंत यशस्वी करतोस ५.\nए॒ता विश्वा॒ सव॑ना तूतु॒मा कृ॑षे स्व॒यं सू॑नो सहसो॒ यानि॑ दधि॒षे \nवरा॑य ते॒ पात्रं॒ धर्म॑णे॒ तना॑ य॒ज्ञो मन्त्रो॒ ब्रह्मोद्य॑तं॒ वचः॑ ॥ ६ ॥\nएता विश्वा सवना तूतुमा कृषे स्वयं सूनो इति सहसः यानि दधिषे\nवराय ते पात्रं धर्मणे तना यजः मन्त्रः ब्रह्म उत्-यतं वचः ॥ ६ ॥\nहीं सर्व सोमस्तवने तूं अत्यंत यशस्वी करतोस; कारण भक्तजन जी सोमस्तवने करतात, ती हे प्रभावप्रभवा देवा, तूंच (आपल्या ठिकाणी) धारण करतोस आणि म्हणूनच सोमपात्र, यज्ञ वेदमंत्र, आणि स्फूर्तीने भक्ताच्या तोंडावाटे निघालेले प्रार्थनावाक्य ही सर्व तुझ्याच धारक धर्माला आणि वरदानाला निश्चितपणे अनुरूप आहेत ६.\nये ते॑ विप्र ब्रह्म॒कृतः॑ सु॒ते सचा॒ वसू॑नां च॒ वसु॑नश्च दा॒वने॑ \nप्र ते सु॒म्नस्य॒ मन॑सा प॒था भु॑व॒न् मदे॑ सु॒तस्य॑ सो॒म्यस्यान्ध॑सः ॥ ७ ॥\nये ते विप्र ब्रह्म-कृतः सुते सचा वसूनां च वसुनः च दावने\nप्र ते सुम्नस्य मनसा पथा भुवन् मदे सुतस्य सोम्यस्य अन्धसः ॥ ७ ॥\nहे ज्ञानस्तुतिप्रेरका, ज्या ज्या भक्तांनी सोम मिळतांच दिव्यनिधि आणि उत्कृष्ट वस्तू यांचे वरदान लाभावे म्हणून ब्रह्मसूक्ते म्हटली, ते भक्त तुझ्या आनंददायक मार्गाने, सोमरसपेयाच्या हर्षांत तल्लीन हो‍ऊन आपल्या मनानेच पुढें गेले ७.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A3-%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A5%8D/", "date_download": "2018-10-24T00:37:56Z", "digest": "sha1:P6JTVOQ5DMOQQV44VWDMYUW4OISCXSW6", "length": 15516, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "प्रविण तोगडिया यांना धक्का; विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदी विष्णू कोकजे - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना…\nयुतीचा लवकर निर्णय घ्या; अन्यथा लोकसभा विधानसभा निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याची …\nमहापालिका निवडणुकीत जनतेने कानफटवले, तरीही बारणेंना दुसऱ्यांदा खासदार होण्याची स्वप्ने पडताहेत;…\nप्रश्न पिंपरी-चिंचवडच्या पाण्याचा; विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ठरवले चोर\nडीजे वाजण्यावरील बंदी तूर्तास हटवणार नाही- उच्च न्यायालय\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा…\nपिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना\nवाल्हेकरवाडीतील डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nपिंपळेनिलखमध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे…\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना…\nचाकण जवळील काळूस येथे विष प्राशन करून ५० वर्षीय इसमाची आत्महत्या\nनिगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न\nदिघीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू\nचाकण येथील रबर कंपनीचे दोन बँक अकाऊंट हॅक; ४० लाखाची रक्कम…\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले…\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव…\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही…\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका –…\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मुलासह १८ जणांना जन्मठेप\nआमच्या संयमाचा अंत पाहू नका, भारताला मोठा पलटवार झेलावा लागेल –…\nमोदी माझे मित्र आहेत आणि भारतावर माझ प्रेम आहे – डोनाल्ड…\nनीरव मोदीच्या बहिणीविरोधातही इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस\nनेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ७ प्रवाशी बेपत्ता\nHome Desh प्रविण तोगडिया यांना धक्का; विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदी विष्णू कोकजे\nप्रविण तोगडिया यांना धक्का; विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदी विष्णू कोकजे\nविश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आज (शनिवार) झालेल्या निवडणुकीत विष्णू सदाशिव कोकजे यांनी बाजी मारली. कोकजे १३१ मतांनी निवडून आले आहेत. या निवडणुकीत एकूण २७३ प्रतिनिधींपैकी १९२ प्रतिनिधींनी मतदान केले. यामुळे प्रविण तोगडिया यांना जोरदार झटका बसला आहे.\nविष्णू सदाशिव कोकजे हे हिमाचल प्रदेशचे माजी राज्यपाल आहेत. तब्बल ५२ वर्षांनी झालेल्या निवडणुकीत गेल्या अनेक वर्षांपासून विहिंपचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या प्रविण तोगडिया यांच्या समर्थकाचा पराभव झाला आहे.\nगेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांमुळे भाजप आणि तोगडिया यांच्यातील संबंध दुरावल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे तोगडिया यांना पदावरुन हटवण्यासाठीच ही निवडणूक घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.\nPrevious articleडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\nNext articleरहाटणीत घरात घुसून बळजबरीचा प्रयत्न; महिलेची बचावासाठी घराच्या गॅलरीतून उडी\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nराहुल गांधींचे नाव पंतप्रधानपदासाठी काँग्रेस घोषित करणार नाही – पी. चिदंबरम\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना...\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \nदिल्ली जिंकत मुंबईने विजय हजारे करंडक पटकावला\nआळंदीत शाळकरी मुलीचा विनयभंग\nशिवसेनेने अग्रलेख लिहिणे बंद करून सत्तेतून बाहेर पडावे; ओवेसींचा शिवसेनेला खोचक...\n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nगंगा नदी वाचवण्यासाठी उपोषणाला बसलेले प्राध्यापक जी.डी.अग्रवाल यांचे निधन\nकाँग्रेसची इंधन दरवाढीविरोधात १० सप्टेंबररोजी भारत बंदची हाक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/publications/manorama-prakashan", "date_download": "2018-10-24T01:16:00Z", "digest": "sha1:FXYN3EDA5JYHACRQVXLNPPMADG57TYTK", "length": 13855, "nlines": 412, "source_domain": "www.cart91.com", "title": "मनोरमा प्रकाशनची पुस्तके खरेदी करा ऑनलाईन | आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nशिवणकला छंद व व्यवसाय\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z161223204248/view", "date_download": "2018-10-24T00:30:25Z", "digest": "sha1:OUNL3A35VC5WIMIWVWUTYK2FRRDLZXMP", "length": 34673, "nlines": 482, "source_domain": "m.transliteral.org", "title": "श्रीकृष्ण कथामृत - सहावा सर्ग", "raw_content": "\nश्रीकृष्ण कथामृत - सहावा सर्ग\nसंतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते.\n( इंद्रगर्व परिहार )\nवेदैश्च सर्वैः स्मृतिभिः पुराणैः\nज्ञातं न सम्यक् खलु यस्य रूपं\nभक्तप्रियं तं गिरिशं नमामि ॥१॥\nज्यांची रामकथा उदारचरिता वर्षे सहस्रावधि\nअश्रूंचा करुणाभिषेक करिते या हिन्दुभूच्या हृदीं\nपुण्या भारतसंस्कृतीवर जिची कोरीयलीम अक्षरें\nते वाल्मीकिमुनी कवींत पहिले मी वंदितों आदरें ॥२॥\nमोह विधीचा ऐसा निरसुन\nमुलें पुढें घेऊन शिदोरी\nतशींच होतीं यमुनातीरीं ॥३॥\nकुणा न कांहीं कळला ठाव\n“ कृष्णा, चल ना किती उशीर ” ॥४॥\nहरी समोरी अर्ध वर्तुलें\nगोपबाळ ते वसले सगळे\nप्रेमें म्हणती, “ घे, गोविंदा ” ॥५॥\nएक उसळ दे दुसरा भाजी\nकुणी म्हणत, ‘ घे चटणी माझी ’\nपेंद्यांचें तें ताक शिळें कीं\nश्रीहरि मिटक्या मारित भुरकी ॥६॥\nघांस कुणाच्या मुखांत, ओढी\nआणि म्हणे, ‘ यामधिं बहु गोडी ’\nकुणी स्वतास्तव कांहीं लपवी\nश्याम तयाचें सर्वच पळवी ॥७॥\nभात, भाकरी, ताक, दही तें असुनी साधी भाजी\nअमृत सांडुनी सेवण्यास हें, देवहि होती राजी ॥८॥\nगोड आजचा फारच काला\nअसे लागला गोप - जनाला\nहृदयीं भरलें प्रेम हरीचें\nगोडीसी मग उणें कशाचें ॥९॥\nगात आदरें गोप - बाल ते\nपरत निघाले निजा घराला\nवेश जयांचा साधा भोळा ॥१०॥\nगोंड्याची ती टोपी सुंदर\nपदीं वाहणा करांत काठी ॥११॥\nफिरवी कर निज गाईपाठीं\nएक वाजवी पावा ओठिं\nगमती कोणी वदती हांसुन\nहात हरीच्या गळ्यांत घालुन ॥१२॥\nयतीं - मुनींना स्वप्नांतहि जें भाग्य कधीं गवसेना\nतेंच करितसे खेळींमेळीं गोपाळांच्या सदना ॥१३॥\nनंद - गृहासी एके दिवशीं\nकारण जवळीं आला उत्सव ॥१४॥\nआलीसे ती समीप वेळां ॥१५॥\nचर्चा करिती सर्व गोपजन\nमधें नंद लोडासी टेकुन\nसिद्ध पुढें साहित्य विड्याचें\nवृद्धास्तव खल तसे रूप्याचे ॥१६॥\nमंडप भव्य कुठें उभवावे\nकार्य कोणतें कुणीं करावें ॥१७॥\nप्रयोजनाची वा यज्ञाची सामग्री अन्नादि\nवदती सारे, ‘ मी करितों, मी प्रथम मला द्या संधी ’ ॥१८॥\n“ सर्वच कामें करीन मी मी\nहें केवीं हो येइल कामीं ”\nनंद वदे हांसुनी तयांना\n“ श्रम विभाग कार्यांत हवा ना ॥१९॥\nमोठ्या कार्यीं लहान मोठें\nकृत्य न माना कधींहि कोठें\nजें जें भागा येइल वांटुन\nतेंच करावें अंगा झाडुन ॥२०॥\nएक कुणाचें कार्य नसें हें\nस्थान येथ सर्वांना आहे\nकाम करावें प्रेमें सादर\nसुख देइल सर्वदा पुरंदर ॥२१॥\nतोंच तेथ ये कृष्ण मुरारी\nगळा पडुन नंदास विचारी,\n“ जमला कां हा येथें मेळा\nबाबा कसला विचार केला ॥२२॥\nसांगाना मज, तात, ठरविलें काय तुम्हीं सर्वांनीं\nहर्ष कशाचा सांगा सारे दिसती प्रसन्न वदनीं ” ॥२३॥\n“ लग्न तुझं ठरविलें असें रे, ”\nविडा कुटित कुणि वृद्ध उत्तरे\nएकच पिकलें हसूं यामुळें\nरुसली हरिची कपोलकमळें ॥२४॥\n“ असे काय हो, बाबा, सांगा, ”\nवदे हरी दे नंद उत्तरा\n“ इंद्रयाग ठरविला, सुंदरा ” ॥२५॥\n“ कवण निमित्तें असतीं याची ”\nसौख्य आपुलें त्याचे हातां ॥२६॥\nपिकते शेती, गवत उगवतें,\nधनधान्याची होत समृद्धि ॥२७॥\nजलास यास्तव जीवन्म्हणती इंद्र - कृपें लाभे तें\nयज्ञ होत पर्जन्या कारण, ऐसें शास्त्रहि म्हणतें ॥२८॥\nप्रसन्न नसता पती सुरांचा\nसर्व नाश होईल आमुचा\nयाग अम्ही हा करितों आतां ” ॥२९॥\nचिंती हरि, “ हा याक कामनिक\nखंडिलेंच पाहिजे मला तें ” ॥३०॥\nवदे प्रगट सर्वांस सांवळा\n“ याग उचित ना वाटत मजला\nसर्व जगाचा प्रभू तरात्पर\nरागावेल तयें अपणांवर ॥३१॥\nईशें हें जग रक्षायासी\nइंद्र, वरुण, मारुत, वैश्वानर\nतद्भीतीनें कार्या तत्पर ॥३२॥\nजगत् लेंकरूं परमेशाचें हे ते सेवक त्याचे\nकृपा कोठली या इंद्राची देणें जगदीशाचें ॥३३॥\nइंद्रयाग जरि केला येथें\nलांच दिलेसें होइल कीं तें\nरुचेल कैसें तें देवाला\nतन्नियमाचा विघात झाला ॥३४॥\nत्यापेक्षा हा गिरि गोवर्धन\nनामा ऐसें ज्याचें वर्तन\nउत्तम करणें उत्सव याचा\nहा सुखदाता असे ब्रजाचा ॥३५॥\nस्वतः झिजुन करि सुपीक भूमी\nदिव्य औषधी देई वत्सल\nभजतां यातें यथार्थ होईल ॥३६॥\nचारा पुरवी हा गाईंसी\nहाच रक्षितां असे व्रजासी\nचला करूं या उत्सव त्याचा ॥३७॥\nभजन, समर्चन, यजन असावें प्रेमपूर्ण हृदयाचें\nबाळगुनी भय करितां तेची होत विडंबन साचें ॥३८॥\nकांहीं थोडे वदले ‘ ना, ना, ’\nना म्हणवेना ठामपणानें ॥३९॥\nखटपट नीरस यज्ञांतिल ती\nस्त्रियांस कधिंही रूचली नव्हती\nहर्ष जाहला फार तयांना\nप्रिय असतो उत्सव सर्वांना ॥४०॥\nतशी जाहली सिद्ध साधना\nकामा झटती व्रज - नारीनर\nप्रिय व्यक्तीचा न हो अनादर ॥४१॥\nपाक - कुशल त्या स्त्रीवर्गानें कृष्णाज्ञा मानियली\nनानापरिची रुचकर हितकर पक्वान्नें निर्मियली ॥४२॥\nदुध गहूं साखर यांपासुन\nविविध पसारा विश्वाचा या\nत्रिगुणांतुन जणुं निर्मी माया ॥४३॥\nफेण्या, मांडे, बेसन, बुंदी\nपुरी, चिरोटे, नी बासुंदी\nचिवडा, चकली, शेव, डाळही\nपात्रें सजलीं विविध वड्यांही ॥४४॥\nकुर्ड्या, पापड, रुचिर, मुरंबे,\nकैरी, भोकर, भरलीं लिंबें,\nपरोपरीचीं फळें तशीं तीं\nथाटा कांहीं सीमा नव्हती ॥४५॥\nनिळीं, ला, सित, हिरवीं पिवळीं\nकुणी गुंफिल्या माळा सुंदर\nगजरे, जाळ्या, गुच्छ मनोहर ॥४६॥\nगुलाल, बुक्का, चंदन कुंकुम\nन्यून कशाचें उरलें नाहीं ॥४७॥\nमंगल दिवशीं प्रातःकाळीं गोवर्धन शैलासी\nगाई गोपीं गोपाळांसह येत सखा हृषिकेशी ॥४८॥\nवाजुं लागलीं मंगल वाद्यें\nगोपी गाती सुस्वर पद्यें\nझुली मनोहर गाई - पाठीं\nघागरमाळा नदती कंठीं ॥४९॥\nफेर कुणी धरिले टिपर्‍यांचे\nजयजय घोषें भरलें अंबर\nअसा वृंद तो ये शैलावर ॥५०॥\nश्याम सखा जो भक्तजनांसी\nस्वयें भव्य तनु केली धारण\nघेत आपुली पूजा आपण ॥५१॥\nधाले पाहुन त्या रूपासी\nआनंदाश्रु आले नयनी ॥५२॥\nगुलाल बुक्का फुलें उधळुनी षोडशोपचारानें\nपूजन केलें गोप - जनांनीं हृदय भरे हर्षानें ॥५३॥\nईशार्पित - सत्पुष्प - मालिका\nधारण करिती गोप - गोपिका\nसुम - मंडित ते दिसती अभिनव\nलतावृक्षसे झाले मानव ॥५४॥\nभोजनास मग बसल्या पंक्ती\nउच्चनीच हा प्रपंच कांहीं\nसर्वात्म्यानें केला नाहीं ॥५५॥\nज्याचें दुर्लभ दर्शन नुसतें\nब्रह्म सगुण तें इथें वाढतें\nघास बळेंची भरवी कान्हा ॥५६॥\nउत्सव तो जाहला समाप्त\nभव्यरूप तें झालें गुप्त\nदिधला सर्वा मंगल आशी\n“ रक्षिन मी संकटीं तुम्हांसी ” ॥५७॥\nशिगोशीग भरलीं आनंदें मनें तदा सर्वांचीं\nविशेष गोडी मानवहृदया असते नाविन्याची ॥५८॥\nइंद्र परी संतप्त जाहला\nप्रलय - घनांतें आज्ञा केली\nतयें वर्षण्याप्रती गोकुळीं ॥५९॥\nसुटे प्रभंजन घोर तांतडी\nगमे महीची होत वावडी\nमेघखंड कीं प्रचंड पर्वत\nअंधेरासह आले धांवत ॥६०॥\nमध्येंच चमके भीषण चपला\nपिशाच्च जणुं विचकी दंताला ॥६१॥\nतशांत मारा करिती गारा\nशिलाही फुटती त्या घातानें\nशूर - हृदय जणुं पराभवानें ॥६२॥\nकोसळताती घरें धडाडा वृक्ष टाकिती अंगा\nदुर्बल हृदयीं सर्व मनोरथ जसे पावती भंगा ॥६३॥\nकूप नदी, ओढा, सर, सागर,\nहा न भेद राहिला महीवर\nपंच महापातक्या न तर - तम ॥६४॥\n‘ धांव धांव हे रथांगपाणें ’ ॥६५॥\nवृद्ध बोलती “ हरिचें ऐकुन\nघेतियलें हे संकट ओढुन\nत्राता आता कोण अम्हांसी ” ॥६६॥\n“ यारे यारे येथें सगळे\nछत्र पहा हें गिरिनें धरिलें ” ॥६७॥\nभयविव्हल, असहाय जीव ते गोप गोपिका गाई\nयेती तेथें मनुनौकेसी जेवीं ऋषिगण जाई ॥६८॥\nअपूर्व विक्रम ऐसा बघतां\nसर्व नमविती चरणीं माथा ॥६९॥\n“ अवघडेल ना हात हरी तव\nटेका देतों काठ्यांनीं लव ”\nवदुनी बल्लव करितां तेवीं\nहळुंच हासे गालांत लाघवी ॥७०॥\nसात दिवस नभ जरी कोसळे\nगोकुळचें कांहीं न बिघडलें\nपिलें तसे जन निर्भय झाले ॥७१॥\nदुर्दिन सरले जल ओसरलें\nरवि उघडी जेवीं नारायण\nयोग शयन सरतां निज लोचन ॥७२॥\nचकितलोचनें बघती व्रजजन तशींच होतीं सदनें\nवनराजी ही प्रसन्न बघतां कृष्णा करिती नमनें ॥७३॥\n“ तूंच सर्व राखिले व्रजाचें\nसंशयबाधा अतां न होवो\nहेत तुझ्या चरणावर राहो ” ॥७४॥\nमधुर हांसरी मूर्त सांवळी\nम्हणती ओवाळूं प्राणांतें ॥७५॥\nफुलें उधळिलीं दिवौकसांनीं ॥७६॥\nकशी मोडली खोड म्हणोनी\nइंद्र बघे गोकुळा वरोनी\nव्रज पूर्वींपरि सुखांत लोळे\nउघडी झांकी सहस्र डोळे ॥७७॥\nयेत कळोनी श्रीकृष्णाची महती देवेंद्राला\n“ हा न मनुज परमेश परात्पर भक्तांस्तव अवतरला ॥७८॥\nमी सेवक हा अमुचा स्वामी\nशिरीं धरावें पदरज आम्हीं\nक्षुद्र गणोनी छळिलें त्याला\nकिती घोर हा प्रमाद केला ॥७९॥\nकोण आज मज दुसरा वाली\nदार्द्र आहे हा वनमाळी\nक्षमा करिल हा करुणामूर्ति ” ॥८०॥\nदिसूं लागले सहस्र डोळे\nवाहियलीं श्रीचरणीं कमळें ॥८१॥\n“ नमो महात्मन् नमो नमस्ते\nक्षमा करी भो या दासासी ॥८२॥\nराग लोभ मत्सरादि तुजसी स्पर्शती न हृषिकेशी\nदंड परी धरिसी खलदमना रक्षण्यास धर्मासी ॥८३॥\nस्पर्श तियेचा तुजसी नाहीं\nपरी नाचवी ती आम्हांसी\nवश होतो या मदमोहासी ॥८४॥\nमत्त जाहलों मी अज्ञानें\nक्षमा करावी मज करुणाकर ॥८५॥\nस्पर्शुन हांसत वदे दयामय\n“ ऊठ, ऊठ हो इंद्रा, निर्भय ” ॥८६॥\nदिसे तदा तो श्याम लाघवी\nनीलमणी चांदण्यांत जेवीं ॥८७॥\nअखंड धारा स्रवति पयाच्या चार हरीच्या वरती\nचहुवाणींतुन भक्तिरसाचे जणुं कां पाझर फुटती ॥८८॥\nकल्पवृक्ष - सुमनांची माळा\nसमर्पिली प्रेमें घननीळा ॥८९॥\nपुनः पुनः वंदुन ईशासी\n“ कोण बुवा हा होता आला ॥९०॥\nमाशासम रे होते खवले ”\n“ वेड्यांनों, ते डोळे त्याचे\nराज्य करी हा स्वर्लोकाचें ॥९१॥\n“ चल पाहू या गांव तयांचें ”\n“ मेल्याविण तें दिसत न साचें ”\n“ जिवंत तो जर तेथें आला\nअडचण मग कोणती अम्हांला ” ॥९२॥\nआग्रह पाहुन गोपाळांचा स्वर्ग तया दाखविला\nभक्ताला कां अशक्य कांहीं मोक्षहि सुलभ जयाला ॥९३॥\nसुखभोगांचें जें कां आगर\nजेथ सुधेचे भरले सागर\nरुचले नच तें स्थल गोपांना ॥९४॥\nक्षुधा न म्हणुनी गोड सुधा ना\nदेवाचे अप्सरा - विलास\nग्राम्य वाटले गोप गणांस ॥९५॥\nप्रथम वासना निज वाढविणें\nतृप्तिस्तव मग नित धडपडणें\nबहु जेवाया विजया खावी\nतेवी कृति ती निंद्य दिसावी ॥९६॥\nप्रेमादर या चुकला वाटे\nसमाधान सात्त्विक नच कोठें\nघेइल कोणी सुख हरुनी मम\nया भीतीनें सकलांसी श्रम ॥९७॥\n“ चल, खालीं हें पुरें, श्रीपती\nश्रेष्ठ आपुलें व्रज यावरती\nस्वर, सुख, एकच एकच चवही\nतव काल्याची सर या नाहीं ” ॥९८॥\nएके दिवशीं हरी वनाला\nनसे पुरेशी जवळ शिदोरी\nभूक फार लागली दुपारीं ॥९९॥\nवदे श्याम, “ जा जवळ चालला यज्ञ असे कीं मोठा\nमागुन आणा अन्न हवें तें तिथें न कांहीं तोटा ” ॥१००॥\nत्यापरि पेंद्या कांहीं गोपां\n“ असे भुकेला अमुचा कान्हा ॥१०१॥\nउदार आपण सर्वहि धार्मिक\nयाचकांस ना लावा विन्मुख ॥१०२॥\nतपोधना ज्या यज्ञा आपण\nत्या यज्ञाचा प्रसाद द्यावा\nआम्हांसीही. हे भूदेवा ” ॥१०३॥\nतें न मानिलें विप्रगणानें\nदृष्टी ज्यांची मंद धुरानें\nइंद्र - याग ज्यानें बुडवियलें\nकाय तयाचें अम्ही बांधिलें ॥१०४॥\nयजन करावे ज्यास्तव तो हा हविर्हरी गोविंद\nप्रसन्न होतां स्वयें, तयासी अवगणिती हे अंध ॥१०५॥\nनिघतां तेथुन वदे सिदामा\n“ जाऊं आतां अंतर्धामा\nस्त्रीहृदयीं हो दया नि भक्ति\nपुरुषांपेक्षां उत्कट असती ” ॥१०६॥\nपाक - गृहासी येउन विनवी\n“ आई अमुची दया करावी\nश्याम उपाशी आहे रानीं\nकळवळलों आम्हीहि भुकेनी ॥१०७॥\nधकी आम्हां दिले द्विजांनीं\nतुम्ही तरी द्या अन्न निदानीं ”\nहरीस भोजन हवें, ऐकतां\nसती बोलल्या हर्षुन चित्ता ॥१०८॥\n“ भाग्य केवढें आज उदेलें\nपुण्य आमुचें शिगास गेलें\nदुर्लभ जो कीं व्रतनियमांसी\nप्रसन्न तो झाला आम्हांसी ॥१०९॥\nसेवा ज्याची घडो म्हणोनी झुरते सुरधेनूही\nतो परमात्मा आज चाकरी अमुची स्वेच्छे घेई ॥११०॥\nगोप गणांनों, तुम्ही खरोखर\nकृपा किती केलीत अम्हांवर\nहरिसखयांनों पुढती व्हा रे\nआणूं आम्ही पदार्थ सारे ” ॥१११॥\nएक वदे हळुं, “ अजुनी कांहीं\nनैवेद्यासी ठिकाण नाहीं, ”\nवदे दुजी, “ गे, नसो, नसे तर\nस्वयें आज वोळगे परात्पर ” ॥११२॥\nहरिगुण गातां पथें शोभती\nजणुं अवलंबुन नवरस भक्ती ॥११३॥\nसर्व निघाल्या एक राहिली\nतों तत्पतिनें तिला पाहिली\nहात ओढिला हिसडुन नष्टें\n“ सांग, कुठें चाललीस दुष्टें ॥११४॥\nतो गवळ्याचा पोर चोरटा कुलटे, तूं त्यासाठीं\nनेशी जेवण आज्ञाविरहित लाज नसे कां पोटीं ” ॥११५॥\n“ नाथ, वदा ना भलतें कांहीं, ”\nवदत सती काकुळती येई\n“ गवळी ना, तें ब्रह्म गोजिरें\nतेथ मला जाउं द्या आदरें ॥११६॥\nआडविण्याचे घेतां कां श्रम\nमन नुरलें स्वाधीन अतां मम ”\n“ बघतों हो जातीस कसें तें ”\nखांबासी बांधिलें तियेतें ॥११७॥\n“ हे गोविंदा, सख्या कन्हय्या\nमोकलिसी कां दासीला या\nदेह जयाचा तयें रोधिला\nप्राण परी कां तुजसी मुकला ॥११८॥\nभगिनी माझ्या तुज गोपाळा\nकवळ देत असतिल यावेळां\nउरलें मागें मीच अभागी ॥११९॥\nदूर ठेवितो तुजपुन ऐसा देह नको हा मजला\nनंदनंदना, सख्या, ” वदोनी प्राण तिनें सोडियला ॥१२०॥\nयज्ञसती जों घेउन अन्ना\nतो तेथें ही सहर्ष नाचे\nगात कृष्ण हरि, मुकुंद वाचे ॥१२१॥\nभरवी कृष्णा दे आलिंगन\nप्रेमें घेई चरणीं लोळण\n‘ इतक्या लवकर येथ कशी ही ’\nनवल कुणा उलगडलें नाहीं ॥१२२॥\nभोजन झालें आनंदाचें ॥१२३॥\nदेत हरी तृप्तीची ढेकर\nवदे, “ यज्ञफल तुम्हां पुरेपुर\nअतां सुखानें ज सदनांप्रत\nहोतील सारे सफल मनोरथ ॥१२४॥\nतुमची आतां मात्र सखी ही\nभिन्न मजहुनी होणें नाहीं\nनाश वृत्तिचा होतां जेवीं\nज्ञान भक्ति भिन्नता नुरावी ” ॥१२५॥\nयेतां सती परतुनी कळलें तयांसी\nटाकून देह मिळली जगदीश्वरासी\nहा धन्य धन्यपद मेळविलें सखीनें\nआम्हांस कां न तरि बांधियलें पतीनें ॥१२६॥\n‘ इंद्रगर्व परिहार ’ नांवाचा चवथा सर्ग समाप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://sharyat.com/23/12/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9B%E0%A5%8B/", "date_download": "2018-10-24T01:46:41Z", "digest": "sha1:QP7QDMQEKIXDAHNS5OTUW7ULEERSZ7NK", "length": 9806, "nlines": 77, "source_domain": "sharyat.com", "title": "कलर्स टीवी वरील सर्वात छोटी कृष्णा ८ वर्ष्यानंतर दिसायला लागली आहे अशी ….", "raw_content": "\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा.\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \nकलर्स टीवी वरील सर्वात छोटी कृष्णा ८ वर्ष्यानंतर दिसायला लागली आहे अशी ….\nमित्रांच्या काही शो आपल्या ह्रदयात विशेष स्थान देणारे असतात, आणि त्या मालिकांमधील काही गोष्टी देखील अमिट छाप सोडतात. ही एक अशी दुसरी मुलगी होती की तिने आपल्या अभिनयातून आपल्या सर्वांचे मन घेतले होते. कलर्स चॅनलवर ‘जय श्रीकृष्ण’ या मालिकेत एक लहान मूल कृष्णाची चांगली कामगिरी करीत असे आणि त्याचे खरे नाव धर्मिती भाटिया आहे.\nधृती भाटियाचे उमर 11 वर्ष आता आहे. जेव्हा श्रीकृष्णाची भूमिका साडेतीन वर्षे होती तेव्हा त्यांनी श्रीकृष्णाची भूमिका बजावली होती. या तरुण वयातही ते या शोमुळे खूप लोकप्रिय झाले. एवढेच नाही तर अनेकांनी श्रीकृष्णाचे रूप धारण करण्यास सुरुवात केली.\nधृती म्हणतात, “ते सुरु झाले तेव्हा ते खूपच लहान होते, परंतु लोक भक्तीसभोवती जमतात असे हे सर्व लक्षात होते आणि धृतीला वास्तविक देव मानत असे, त्याने असेही म्हटले की प्रामाणिकपणे जर मी असे म्हणेन तर, माझे चाहते अजूनही श्रीकृष्ण नाहीत असे मला सतत विचारत राहतात. “एकत्रितपणे ते देखील म्हणाले,” या शोने मला लोकप्रियता आणि प्रसिद्धी दिली आहे, यासह त्यांनी जोरदार सकारात्मक ऊर्जा दिली आहे. तेव्हापासून जवळजवळ 8 वर्षे झाली आहेत, मी अजूनही इस्कॉन मंदिरात दररोज जात असतो. ”\nएक नृत्यदिग्दर्शक होऊ इच्छित\nजय “काम शो” म्हणून हे प्रेम आणि कृष्णा कालावधी अनेक टीव्ही चला नाव प्रचंड यशानंतर Kfucr सह कालावधी त्याच्या काळजी करू होते “नाही PREF Chachu का”, तो म्हणाला मी एक यशस्वी नृत्यदिग्दर्शक होऊ इच्छित Ksath तो देखील त्याच्या आई देखील एक नृत्यदिग्दर्शक आहे आणि तो त्यांना सारखे होऊ इच्छित, असे निदर्शनास आणून द्या. नृत्य श्रुती, चित्रकला जोरदार प्रेमळ आहे आणि चित्रे क्लिक केले आहे आणि मी सध्या केवळ सहाव्या इयत्तेतश्रुतीची आई पूनम एक फार चांगला कोरिओग्राफर असून अभिनेत्री आणि तिचे वडील गगन भाटिया हे यशस्वी उद्योजक आहेत.\n← पुण्यातील बुधवार पेठ येथील वैश्या वस्ती मध्ये इथे दिले जातात मुलांना संस्कार आणि शिक्षण.\n“मनोरुग्णांच्या “पुनर्वसनासाठी एक अवलिया….योगेश मालखरे रस्त्यांवर एकही बेवारस, बेघर व्यक्ती दिसणार नाही, हे उद्दिष्ट →\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप 19/02/2018\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा. 18/02/2018\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n२० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या. आर आर आबांची ही दोन रुपं एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं. 18/02/2018\nसागर कारंडे ने घेतलं मुंबईत स्वतःच घर या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा \nकाळे अंडे देणारी आणि काळ्या रक्ताची कडकनाथ कोंबडी किंमत आहे तब्बल २००० रुपये 18/02/2018\nमुंबईमधील आणि इतर मोठ्या शहरांतील इमारतीमध्ये का नसतो १३ वा मजला. . बघा काय आहे नक्की 18/02/2018\n*** गरुड व्हा, बगळा होऊ नका पॉवर ऑफ चॉइस 16/02/2018\nKuldeep on मराठी माणूस उद्योगामध्ये कमी कुठे पडतो \nJalindar Kisan Bhoir on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nAmrut khemnalkar on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nsachin on प्रिय मित्रानो, लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख नक्की वाचा\nSandip sathe on आजचे राशिभविष्य बघा काय म्हणतेय तुमची रास….कुंभ राशी वाल्यांनी आवर्जून बघाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-municipal-corporation-election-shivsena-27038", "date_download": "2018-10-24T01:26:51Z", "digest": "sha1:JVYGEMSJ73US2MZGIBLX2M6TB7QMS2YR", "length": 14410, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur municipal corporation election shivsena एकटाच टायगर | eSakal", "raw_content": "\nराजेश चरपे - सकाळ वृत्तसेवा\nशनिवार, 21 जानेवारी 2017\nनागपूर - सुमारे दहा वर्षे मित्र म्हणून शिवसेनेच्या वाघाला नजरकैदेत ठेवल्यानंतर भाजपने आता महापालिकेच्या निवडणुकीत त्याला एकटे सोडून दिले आहे. सातत्याने होणारे खच्चीकरण, नेत्यांची वाणवा, मुंबईच्या दुर्लक्षामुळे वाघ एकटा पडला आहे. संपूर्ण निवडणूक स्वबळावर लढण्यासाठी सेनाही राहिली नाही, अशी अवस्था वाघाची शहरात झाली आहे.\nनागपूर - सुमारे दहा वर्षे मित्र म्हणून शिवसेनेच्या वाघाला नजरकैदेत ठेवल्यानंतर भाजपने आता महापालिकेच्या निवडणुकीत त्याला एकटे सोडून दिले आहे. सातत्याने होणारे खच्चीकरण, नेत्यांची वाणवा, मुंबईच्या दुर्लक्षामुळे वाघ एकटा पडला आहे. संपूर्ण निवडणूक स्वबळावर लढण्यासाठी सेनाही राहिली नाही, अशी अवस्था वाघाची शहरात झाली आहे.\nस्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आक्रमक नेतृत्वाच्या जोरावर भाजपने राज्यात आपली पाळेमुळे रोवली. 1995 साली युतीची राज्यात सत्ता आली. सुमारे पंधरा वर्षे युतीने छोट्यामोठ्या कुरबुरींकडे दुर्लक्ष करून संसार केला. शिवसेनेला मुंबईतच जास्त स्वारस्य होते आणि आहे. हे लक्षात घेऊन भाजपने मुंबईसाठी तडजोडी केल्या. त्या बदल्यात नागपूरमध्ये जागा वाढवून घेतल्या. सुरुवातीला शहरातील दोन आणि ग्रामीण भागातील दोन अशा विधानसभेच्या चार जागा सेनेसाठी सोडल्या जात होत्या. नागपूरच्या दोन जागा भाजपने केव्हा हिरावून घेतल्या, हे सेनेला कळलेही नाही. त्यानंतर हिंगणा मतदारसंघही आपल्याकडे घेतला. युती तुटल्यानंतर रामटेकही बळकावले. आता जनाधार घसरल्याने महापालिकेतही भाजपला शिवसेना नकोशी झाली आहे. दोन्ही पक्षांत सुरू असलेल्या युतीच्या चर्चा फक्त मुंबई महापालिकेसाठीच आहेत. नागपूरमध्ये जागा सोडण्याची भाजपची तयारी नाही. आमच्याकडे प्रचंड गर्दी असताना तुम्हाला कुठून जागा द्यायच्या, एवढेच नव्हे तर आता तुमची गरज नसल्याचे भाजपचे म्हणणे आहे.\nसंपूर्ण ताकद लावून जिंका\nशिवसेनेचे शहरात सहा नगरसेवक आहेत. त्यातही गटबाजी आहे. दोन नगरसेवकांनी आधीच जय महाराष्ट्र करून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. किशोर कुमेरिया, बंडू तळवेकर, अलका दलाल आणि जगतराम सिन्हा हे चार नगरसेवक वेगवेगळ्या प्रभागांत आहेत. त्यांचे आपसात फार काही पटत नाही. यामुळे त्यांनाच उर्वरित तीन उमेदवार शोधून त्यांना स्वबळावरच निवडणूक लढावी लागेल आणि आपले अस्तित्व कायम ठेवावे लागणार असल्याचे दिसून येते. शिवनेनेच्या रेशीमबाग येथील संपर्क कार्यालयातून उमेदवारी अर्ज वाटप केले जात आहे. दोन दिवसांनंतर मुलाखती घेतल्या जाणार आहेत. इच्छुकांची संख्या बऱ्यापैकी असली तरी निवडून येण्याची शक्‍यता असलेल्यांची कमतरता आहे. हे लक्षात घेता संपूर्ण जागा लढण्याऐवजी काही मोजक्‍या जागांवर संपूर्ण ताकद लावून त्या जिंकाव्यात, असे मत शिवसैनिक व्यक्त करीत आहेत.\n\"ऑक्‍टोबर हीट'मुळे विजेला डिमांड\nमुंबई - ऑक्‍टोबर हीटच्या उकाड्यामुळे राज्यात विजेच्या मागणीने उच्चांक गाठला असून, सोमवारी तब्बल 24 हजार 962 मेगावॉट ही सर्वाधिक विजेची मागणी...\nशबरीमला मंदिर वाद फेरविचार याचिकांवर 13 नोव्हेंबरला सुनावणी\nनवी दिल्ली (पीटीआय) : शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले असून यासंबंधीच्या...\nभाजपला सत्तेपासून दूर ठेवा - आंबेडकर\nउस्मानाबाद - जनतेला मुस्लिमांची भीती दाखवत १८ पगड जातींना मनुवादी विचारांत कैद करून सत्ता कायम स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचे धोरण राष्ट्रीय स्वयंसेवक...\nमोदी सरकार भंपक - उद्धव ठाकरे\nलातूर - भाजपने गेल्या निवडणुकीत खोटे बोलून मते घेतली. सत्तेत बसल्यावरही ते वारंवार खोटेच बोलत आहेत. त्यात मी वाटेकरी होणार नाही. शिवसेनाप्रमुख...\nगृहनिर्माण महामंडळावरून शिवसेनेची नाराजी\nमुंबई - प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाची स्थापना केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2018-10-24T00:54:11Z", "digest": "sha1:7WAMCJQWTQCV2EH2AIEXCSUEGJZGFB2E", "length": 8324, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आंबेलीतील तिहेरी अपघातात पाच जखमी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआंबेलीतील तिहेरी अपघातात पाच जखमी\nसिंधुदुर्ग – दोडामार्ग-भेडशी राज्य मार्गावरील आंबेली येथील धोकादायक वळणावर एसटी, डंपर, कार यांच्यात धडक होऊन तिहेरी अपघात झाला. या अपघातात 5 जण जखमी झाले असून त्यांच्यावर दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एसटी चालक व्ही. पी. बुवा (बेळगाव), वाहक मालिकजान शेख (तुर्केवाडी, चंदगड) तर डंपरचालक कल्पेश धरणे (रा. भेडशी) हे तिघे गंभीर जखमी झाले असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी गोवा येथे पाठविण्यात आले.\nदोडामार्गे चंदगडला जाणारी एसटी आंबेली येथील अवघड वळणावर आली असता भेडशीहून दोडामार्गच्या दिशेने भरधाव वेगात येणारा डंपर यांच्यात समोरासमोर जोरदार धडक बसली. ही धडक एवढी जोरात होती की या धडकेत एसटी बस मागे सरकून गटारात कलंडली. एसटी बस मागून असलेली चारचाकी या अपघातात एसटी बसच्या खाली सापडली. मात्र मारूती गाडीतील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. तर एसटी चालक व्ही. पी. बुवा, वाहक मलिकजान शेख, प्रवासी सावित्री कदम (पाळये), साटेली भेडशी महसूल मंडळ अधिकारी सचिन गोरे, तर डंपरचालक कल्पेश धरणे असे 5 जण जखमी झाले.\nया अपघाताची घटना समजताच तालुक्‍यातील अनेकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेत सहकार्य केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर, पंचायत समिती सदस्य बाळा नाईक, वैभव इनामदार, संजय सातार्डेकर, देवा शेटकर, शंकर देसाई, गोपाळ गवस, अरविंद राऊत, प्रवीण गवस, सेना तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य बाबुराव धुरी व अन्य ग्रामस्थांनी सहकार्य केले. यावेळी म्हापसेकर यांच्या गाडीतून जखमींना दोडामार्ग येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातामध्ये तिन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleखासदार सुळेंनी जनतेशी साधला थेट संवाद\nNext article“माफीची पोस्टर बाजी’ प्रियकराला पडली महागात\nमुंबईत एअर इंडियाचा विमानातून एअर होस्टेस पडली\nछत्तीसगडमधील भीषण अपघातात 10 ठार\nकुरुळी फाट्यावर डंपर उलटला\nवाहकांच्या बेजबाबदारपणामुळे दोन बसेसचा अपघात\nपाक अर्थव्यवस्थेत मंदी; विकास दर 5.2 टक्‍क्‍यांवर\nपाकिस्तान अजूनही दहशतवाद पोसतो आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/kareena-kapoor-son-taimur-gets-a-forest-as-birthday-gift/", "date_download": "2018-10-24T00:44:48Z", "digest": "sha1:O3A7CKFHZHKCF7NX7TY3GTYCTGCLQYR4", "length": 20133, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "तैमुरला मिळालं अनोखं बर्थडे गिफ्ट | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकसे चालते आंग्रीयावर काम..\n उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदींना खडा…\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nतोगडिया यांनी स्थापन केला नवा पक्ष, लोकसभा निवडणूक लढवणार\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nदहशतवाद्यांचे मुडदे घेऊन जा, गोळीबार केला तर खबरदार\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nघरात बसल्याजागी ऐकता येणार गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके\nखगोलसंशोधक स्टिफन हॉकिंग यांच्या व्हीलचेअर, पदक, पुरस्कारांचा लिलाव\nऍपल लॉन्च करणार जगातला सर्वात छोटा आयपॅड\nब्रह्मांडाचे रहस्य उलघडणाऱ्या स्टीफन हॉकिंग्स यांच्या व्हीलचेअरचा होणार लिलाव\nविराटच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहत्यांना बसला धक्का, अनेकांना अश्रू अनावर\nसचिन-विनोद पुन्हा क्रिकेटच्या मैदानात; अॅकॅडमीद्वारे युवा क्रिकेटपटूंना घडवणार\nहिंदुस्थानच्या विजयाची हॅटट्रिक; जपानचा 9-0 गोलने धुव्वा\nहिंदुस्थान-इंग्लंड लॉर्डस् कसोटी फिक्स, वृत्तवाहिनीच्या लघुपटाने क्रिकेट वर्तुळात खळबळ\n‘हिटमॅन’ला खुणावतोय सचिन-धोनीचा ‘हा’ विक्रम, गांगुलीला केले ओव्हरटेक\nनवान्न पौर्णिमा : कोकणातील नव्याची अपूर्वाई\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nआजचा अग्रलेख : वंदे मातरम् म्हणावेच लागेल\nआजचा अग्रलेख : जगभ्रमण बरे पण मिळाले काय\n– सिनेमा / नाटक\n‘पाटील’ २६ ऑक्टोबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nमराठी चित्रपटात काम करायचंय – शर्मन जोशी\n‘माझ्या बायकोचा प्रियकर’ मधील पहिल्या धमाल गाण्याला जबरदस्त प्रतिसाद\nमेघा धाडे आता हिंदी बिग बॉसमध्ये\nदूध की दही, जाणून घ्या आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर \n….असा असतो दुतोंडी साप\nरावणाचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी, जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nरोखठोक: आसाराम, अकबर आणि केरळचा बिशप\nफुलटॉस भी बहोत बडी चीज है, बाबू\nतैमुरला मिळालं अनोखं बर्थडे गिफ्ट\nबॉलिवूडमधील स्टार किड्समध्ये सगळ्यात जास्त चर्चा असते ती म्हणजे सैफिनाच्या तैमुरची. नुकताच तैमुरचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या उपस्थितीत पतौडी परिवारातील या ‘छोट्या नवाब’वर शुभेच्छांचा आणि भेटवस्तूंचा वर्षाव करण्यात आला. पतौडी पॅलेस येथे साजऱ्या करण्यात आलेल्या या वाढदिवसाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून तैमुरला पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी कोणकोणत्या भेटवस्तू मिळाल्या याविषयी अनेकांना उत्सुकता लागून राहिली असेलच. तैमुरच्या अनेक भेटवस्तूंपैकी साऱ्यांचे लक्ष वेधून घेणारी भेटवस्तू ठरली ती म्हणजे करिनाची आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी दिलेली भेटवस्तू…\nसेलिब्रिटी न्युट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी चक्क एक जंगल भेट म्हणून दिले आहे. मुंबईपासून ५० किलोमीटर अंतरावर सोनावे गावामधील असलेल्या या जंगलात ‘तैमूर फॉरेस्ट’ तयार करण्यात आले आहे. या जंगलात ३ जांभूळ, १ फणस, १ आवळा, ४० केळी, १४ शेवग्याची, १ कोकम, १ पपई, ५ सीताफळ, २ रामफळ, २ लिंबांची अशी १०० झाडे लावण्यात आली आहेत. अशी माहिती ऋजुता यांनी इन्स्टाग्रामवरून दिली.\n‘लहान मुलांना पक्षी, फुलपाखरे, फुले पाहणे आवडते. त्यामुळे मी विविध पक्षी आणि फुलपाखरांनी भरलेले एक लहानसे जंगल त्याला भेट म्हणून दिले आहे. जेव्हा तो मोठा होईल, तेव्हा या जंगलात बहरलेले वृक्ष पाहून तो आनंदित होईल, अशी मी आशा करते’ असे नमूद करत ऋजुता यांनी इन्स्टाग्रामवरून फोटो शेअर केले आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलपालकमंत्र्यांच्या प्रतिकात्मक खुर्चीचा लिलाव ४५ हजारात\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nभाजपच्या महिला सरपंचांचा शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन...\nछत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी घेतले योगी आदित्यनाथांचे आशीर्वाद\nकच्छमधून पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक\nव्हॉट्सअॅपमध्ये चार भन्नाट फिचर्सचा समावेश, वाचा काय आहे विशेष…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nगुरुग्राम हत्याकांड; न्यायाधीशाच्या मुलाचाही उपचारादरम्यान मृत्यू\nपुरूष आयोगासाठी पुरुष संघटना रस्त्यावर\nपुन्हा देशात भाजपाची सत्ता येणार नाही…शरद पवार यांचे भाकीत\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/harivamsh/harivamsh01-22.htm", "date_download": "2018-10-24T01:12:00Z", "digest": "sha1:Q2U5IZR7DWY7JXN4JWO4MFXDARYZHLLG", "length": 11441, "nlines": 132, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीहरिवंशपुराण - हरिवंश पर्व - द्वाविंशोऽध्यायः", "raw_content": "\nततस्तं चक्रवाकौ द्वावूचतुः सहचारिणौ \nआवां ते सचिवौ स्यावस्तव प्रियहितैषिणौ ॥ १ ॥\nतथेत्युक्त्वा च तस्यासीत् तदा योगात्मिका मतिः \nएवं ते समयं चक्रुः शुचिवाक् तमुवाच ह ॥ २ ॥\nयस्मात् कामप्रधानस्त्वं योगधर्ममपास्य वै \nएवं वरं प्रार्थयसे तस्माद् वाक्यं निबोध मे ॥ ३ ॥\nराजा त्वं भविता तात काम्पिल्ये नात्र संशयः \nभविष्यतः सखायौ च द्वाविमौ सचिवौ तव ॥ ४ ॥\nतांस्त्रीनभीप्सतो राज्यं व्यभिचारप्रदर्शितान् ॥ ५ ॥\nशप्ताः खगास्त्रयस्ते तु योगभ्रष्टा विचेतसः \nतानयाचन्त चतुरस्त्रयस्ते सहचारिणः ॥ ६ ॥\nतेषां प्रसादं ते चक्रुरथैतान् सुमनाब्रवीत् \nसर्वेषामेव वचनात्प्रसादानुगतं वचः ॥ ७ ॥\nअन्तवान् भविता शापो युष्माकं नात्र संशयः \nइतश्च्युताश्च मानुष्यं प्राप्य योगमवाप्स्यथ ॥ ८ ॥\nपितृप्रसादो ह्यस्माभिरस्य प्राप्तः कृतेन वै ॥ ९ ॥\nगां प्रोक्षयित्वा धर्मेण पितृभ्य उपकल्प्यताम् \nअस्माकं ज्ञानसंयोगः सर्वेषां योगसाधनः ॥ १० ॥\nपुरुषान्तरितं श्रुत्वा ततो योगमवाप्स्यथ ॥ ११ ॥\nइति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे हरिवंशपर्वणि ॥\nमार्कंडेय सांगतात - भीष्मा, एकानें आपली राजा होण्याची इच्छा प्रदर्शित करितांच त्याच्या जोडीनें फिरणारांपैकी दुसरे दोन म्हणाले कीं, फार ठीक आहे. तूं राजा होशील तर आम्ही तुझे हितचिंतक सचिव होऊं. त्यानें \"बहुत बरे\" असें म्हणून आपली वृत्ति योगपर केली, व तिघांनीही पुढील संकेताविषयीं परस्पर ठराव केले. तें पाहून शुचिवाक नांवाचा त्यांचा बंधु स्वतंत्राला म्हणाला, \"तूं ज्याअर्थी योगाभ्यास सोडून विशेषतः कामवासनेनें प्रेरित होऊन राजा होण्याची इच्छा करितोस, त्या अर्थीं मी काय बोलतो तें ऐकून घे. तुझ्या इच्छेप्रमाणें तूं कांपिल्य नगरीचा खुशाल राजा हो आणि होशीलही, यांत संशय नाहीं. आणि हे दोघे तुझे बंधु तुझे सचिव होतीलच. पण ज्या अर्थी तुम्ही राज्यलोभानें योगाचरणांत व्यभिचार केलात त्या अर्थी तुम्हां तिघांना आमचा शाप आहे व तुमच्याशीं आम्हीं भाषण करणें सोडून दिलें आहे.\"\nभावांनी याप्रमाणे शाप देतांच ते तिघेही तत्काल योगभ्रष्ट होऊन गडबडून गेले; व पुन्हा आपल्या भावांची विनवणी करून त्यांनीं त्यांचा प्रसाद संपादन केला. तेव्हां त्या चौघांचेही संमतीने सुमना नांवाचा बंधु त्यांना प्रसादयुक्त वचन बोलला की, आमचा शाप निरवधि नाहीं, तो लवकरच संपेल, हा विश्वास ठेवा. या जन्मांतून दूर झालां म्हणजे तुम्हांला पुन्हा मनुष्यजन्म प्राप्त होऊन योगाभ्यासाकडे तुमचें लक्ष लागेल. पैकीं या स्वतंत्राला प्राणीमात्राच्या भाषेचें ज्ञान होईल. आपण सर्वजण त्याचे फार आभारी आहो. कारण, याच्या कृतीमुळेच आपण पितरांच्या उद्देशानें प्रथम गाईचा वध करून मग तिचा स्वीकार केला. या कृतीनें आपले पितर तृप्त होऊन त्यांच्या प्रसादाने आपणाला योगाच्या साधनानें प्राप्त होणारें ज्ञान मिळाले. यासाठीं तुम्हां सर्वांचा शाप कांहीं काळानें पुरा होईल; व \"सप्तव्याधा इत्यादि\" जन्मांतरचे वृत्तांताचा ज्यांत उल्लेख आहे असलीं वाक्यें तुमच्या कानीं पडून तुम्हांस पूर्ववत योगसिद्धि प्राप्त होईल.\"\nइति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि\nपितृकल्पे द्वाविंशोऽध्यायः ॥ २२ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-article-29244", "date_download": "2018-10-24T01:28:25Z", "digest": "sha1:52MMERE2CWIUHILDBTGMARAMYX2XPAAH", "length": 21326, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "Editorial article बंड, पुंड नि झुंड | eSakal", "raw_content": "\nबंड, पुंड नि झुंड\nसोमवार, 6 फेब्रुवारी 2017\nइच्छुकांची अनावर गर्दी, त्यातून उफाळणारी बंडखोरी आणि सर्वच पक्षांनी साधनशूचितेला दिलेली तिलांजली, यांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत नागरी हिताचे प्रश्‍न मात्र अडगळीत गेले आहेत.\nइच्छुकांची अनावर गर्दी, त्यातून उफाळणारी बंडखोरी आणि सर्वच पक्षांनी साधनशूचितेला दिलेली तिलांजली, यांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत नागरी हिताचे प्रश्‍न मात्र अडगळीत गेले आहेत.\nमहाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने इच्छुकांनी भरवलेली तुफानी गर्दीची \"जत्रा' बघता, यंदाच्या वर्षी अचानक लोकसेवेच्या \"साथीच्या रोगा'ची लागण इतक्‍या जोमाने कशी काय झाली, असा प्रश्‍न या राज्यातील सामान्य माणसाला पडला आहे ही जत्रा विजयाची शक्‍यता असलेल्या पक्षांत जशी आहे, त्याचबरोबर पराभवाची खात्री असलेल्या पक्षांच्या मांडवातही आहे ही जत्रा विजयाची शक्‍यता असलेल्या पक्षांत जशी आहे, त्याचबरोबर पराभवाची खात्री असलेल्या पक्षांच्या मांडवातही आहे त्याच वेळी केंद्रात आणि राज्यात सत्तारूढ असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या तंबूत दाखल होण्यासाठी गुंड-पुंडांपासून आपापल्या पक्षनेतृत्वावर नाराज असलेल्यांचीही एकच तारांबळ उडाली होती. त्यामुळेच यंदा मुंबई-पुण्यापासून सर्वत्र विक्रमी संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, अन्य महानगरांतही परिस्थिती वेगळी नाही. पाच वर्षांपूर्वी मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी 2232 उमेदवार उभे होते, तर यंदा आठ हजारांहून अधिक इच्छुकांनी निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर नोंदणी केली आहे त्याच वेळी केंद्रात आणि राज्यात सत्तारूढ असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या तंबूत दाखल होण्यासाठी गुंड-पुंडांपासून आपापल्या पक्षनेतृत्वावर नाराज असलेल्यांचीही एकच तारांबळ उडाली होती. त्यामुळेच यंदा मुंबई-पुण्यापासून सर्वत्र विक्रमी संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, अन्य महानगरांतही परिस्थिती वेगळी नाही. पाच वर्षांपूर्वी मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी 2232 उमेदवार उभे होते, तर यंदा आठ हजारांहून अधिक इच्छुकांनी निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर नोंदणी केली आहे या साऱ्यांना उमेदवारी देणे कोणत्याच पक्षाला शक्‍य नव्हते, त्यामुळे मग लोकसेवा ती काय फक्‍त आपणच करू शकतो, असा आव आणलेल्या या उमेदवारांनी पक्षनेतृत्वाला कुठे \"लक्ष्मीदर्शन' घडवले, तर कुठे हाणामारीवर येत प्रसादाचे दोन-चार लाडूही दिले या साऱ्यांना उमेदवारी देणे कोणत्याच पक्षाला शक्‍य नव्हते, त्यामुळे मग लोकसेवा ती काय फक्‍त आपणच करू शकतो, असा आव आणलेल्या या उमेदवारांनी पक्षनेतृत्वाला कुठे \"लक्ष्मीदर्शन' घडवले, तर कुठे हाणामारीवर येत प्रसादाचे दोन-चार लाडूही दिले शिव्यांच्या लाखोलींचा वापर तर सर्रास होता. बिचारी नेतेमंडळी यातून मार्ग कसा काढण्याच्या प्रयत्नात असतानाच \"बंडोबां'चे पेवही बहुतेक सर्वच पक्षात फुटले. या \"बंडोबां'ना मग काही आमिषेही दाखवली गेली; तरी ते \"थंडोबा' होण्याची बिलकूल चिन्हे नाहीत शिव्यांच्या लाखोलींचा वापर तर सर्रास होता. बिचारी नेतेमंडळी यातून मार्ग कसा काढण्याच्या प्रयत्नात असतानाच \"बंडोबां'चे पेवही बहुतेक सर्वच पक्षात फुटले. या \"बंडोबां'ना मग काही आमिषेही दाखवली गेली; तरी ते \"थंडोबा' होण्याची बिलकूल चिन्हे नाहीत त्यामुळेच आता अवघ्या 15 दिवसांवर येऊन ठेपलेल्या या निवडणुकांतील अकोटोविकट संघर्ष अटळ असला, तरी त्याचबरोबर त्यात कमालीची अनिश्‍चितताही आली आहे.\nया संघर्षाची सुरवात ही उद्धव ठाकरे यांनी भाजपबरोबर \"युती' न करण्याचा निर्णय घेऊन केली आणि त्यामुळेच शिवसेना, तसेच भाजप यांच्याकडे उमेदवारांची भाऊगर्दी वाढू लागली. कधीही न लढलेल्या प्रभागांमध्ये लढण्याची संधी या निर्णयामुळेच दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांना लाभली आणि मग त्या संधीचे \"सोने' करून घेण्यासाठी एकच झुंबड उडाली तिकीट न मिळताच पक्षांतर करण्याची साथही लगोलग फोफावली. या तारांबळीतच अनेकांचे उमेदवारी अर्जही रद्दबातल झाले आणि पक्षकार्यकर्त्यांबरोबरच नेत्यांचेही मनसुबे पाण्यात बुडाले. यातील सर्वांत लक्षणीय उदाहरण हे उल्हासनगरमधील आहे. गोपीनाथ मुंडे यांचे अवघे आयुष्य पप्पू कलानीसारख्या गुंडांना राजकारणात आश्रय देण्याच्या विरोधात लढण्यात गेले. मात्र, मुंडे यांच्या निधनानंतर, त्याच कलानींचे चिरंजीव ओमी यांच्याशी आघाडी केल्यानंतर दस्तुरखुद्द ओमी यांचाच अर्ज रद्दबातल झाल्याचे पाहणे भाजपच्या नशिबी आले तिकीट न मिळताच पक्षांतर करण्याची साथही लगोलग फोफावली. या तारांबळीतच अनेकांचे उमेदवारी अर्जही रद्दबातल झाले आणि पक्षकार्यकर्त्यांबरोबरच नेत्यांचेही मनसुबे पाण्यात बुडाले. यातील सर्वांत लक्षणीय उदाहरण हे उल्हासनगरमधील आहे. गोपीनाथ मुंडे यांचे अवघे आयुष्य पप्पू कलानीसारख्या गुंडांना राजकारणात आश्रय देण्याच्या विरोधात लढण्यात गेले. मात्र, मुंडे यांच्या निधनानंतर, त्याच कलानींचे चिरंजीव ओमी यांच्याशी आघाडी केल्यानंतर दस्तुरखुद्द ओमी यांचाच अर्ज रद्दबातल झाल्याचे पाहणे भाजपच्या नशिबी आले खरे तर या आघाडीआधीच भाजपने पिंपरी-चिंचवड आणि अन्यत्र अनेक \"नामचीन' नामवंतांना \"पावन' करून घेतले होते. त्यामुळेच शरद पवार यांच्यावर \"भाजपकडे लोकांना स्वच्छ करून घेण्याचे काही मशिन आहे काय खरे तर या आघाडीआधीच भाजपने पिंपरी-चिंचवड आणि अन्यत्र अनेक \"नामचीन' नामवंतांना \"पावन' करून घेतले होते. त्यामुळेच शरद पवार यांच्यावर \"भाजपकडे लोकांना स्वच्छ करून घेण्याचे काही मशिन आहे काय' असा सवाल करण्याची पाळी आली. मात्र, या साऱ्यांची जनसेवेची इच्छा इतकी प्रबळ होती, की पुण्यात नवरा राष्ट्रवादीचा, आमदार आणि पत्नी भाजपच्या तिकिटासाठी उत्सुक, असे दृश्‍य बघायला मिळाले' असा सवाल करण्याची पाळी आली. मात्र, या साऱ्यांची जनसेवेची इच्छा इतकी प्रबळ होती, की पुण्यात नवरा राष्ट्रवादीचा, आमदार आणि पत्नी भाजपच्या तिकिटासाठी उत्सुक, असे दृश्‍य बघायला मिळाले पक्षासाठी आयुष्य घालवणाऱ्यांच्या तीव्र विरोधाच्या गदारोळात अखेर त्या प्रभागात भाजपला चिन्हाविनाच लढण्याची पाळी आली आणि नाशकात तर उमेदवारीसाठी भाजप नेत्यांनी पैसे मागितल्याचे व्हिडिओच \"व्हायरल' झाले. अर्थात, पैशांची ही अशी देवाणघेवाण सर्वच पक्षांत झाली असणार; भाजपमधील मात्र चव्हाट्यावर आली, एवढेच\nखरे तर शिवसेना विरुद्ध भाजप या संघर्षामुळे कॉंग्रेस तसेच राष्ट्रवादी यांना मोठी संधी होती. मात्र, त्या दोन पक्षांतही शिवसेना-भाजपपेक्षा फार काही वेगळे चाललेले नाही. तेथेही समझोत्याच्या नावाखाली मैत्रीपूर्ण लढतींमध्येच दोन्ही पक्षांच्या नेतेमंडळींना रस असल्याचे दिसत आहे. मुंबईत शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी नागरी समस्यांबाबत लावलेल्या \"दिव्यां'मुळे खरे तर कॉंग्रेसला जम बसवता येणे शक्‍य होते. मात्र, त्यांच्या चार नेत्यांची तोंडे एरव्ही चार दिशांना असली तरी ऐन निवडणुकीत मात्र त्यांनी एकत्र येऊन पक्षप्रचार न करण्याचा निर्णय घेतला गुरुदास कामत तसेच कृपाशंकर सिंह आदी या नेत्यांमुळेच मुंबापुरीत कॉंग्रेसची अधोगती झाली आहे. त्यामुळे त्यांचा हा निर्णय पक्षाला लाभदायी ठरतो का हा प्रश्‍न आहे, तर तिकडे थेट नागपुरात गडकरी वाड्यावरच इच्छुकांची रणधुमाळी माजली. शिवसेनेत तर बंडाची निशाणे ही मुंबईत सर्वाधिक आहेत आणि कोणत्याच पक्षातील हे ताबूत थंडे होण्याची काहीच चिन्हे नाहीत. त्यामुळेच येनकेनप्रकारेण महापालिकेत नगरसेवक म्हणून जाण्यात लोकांना इतका रस का आहे, या प्रश्‍नाचे उत्तर शोधावे लागते. खरे तर ते मतदारांनाही ठाऊक आहे. महापालिकांच्या \"अर्थपूर्ण' राजकारणातच ते उत्तर गुंतलेले आहे आणि लोकसेवेची इच्छा या मंडळींना किती आहे, ते गेल्या काही वर्षांत मुंबई-पुण्याबरोबरच अन्य महानगरांतील वाढत्या बकालीमुळे सर्वांनाच कळून चुकले आहे. या साठमारीत सत्त्वपरीक्षा मात्र उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचीच आहे. मुंबई महापालिका हातातून जाणे ही शिवसेनेच्या अधोगतीची जशी सुरुवात असू शकते, तसेच ती हातात न आल्यास तो फडणवीस यांच्या पीछेहाटीचा प्रारंभही ठरू शकतो. बाकीच्या पक्षांकडे तर मुळातच गमावण्यासारखेही काही नाही\n#smartpcmc प्राधिकरणातही गगनचुंबी इमारती\nपिंपरी - आतापर्यंत मोठ्या उंचीचे टॉवर मुंबईसारख्या शहरात बघायला मिळायचे. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरातील नागरीकरणाचा वाढता वेग आणि अपुऱ्या जागेची कमतरता...\n\"ऑक्‍टोबर हीट'मुळे विजेला डिमांड\nमुंबई - ऑक्‍टोबर हीटच्या उकाड्यामुळे राज्यात विजेच्या मागणीने उच्चांक गाठला असून, सोमवारी तब्बल 24 हजार 962 मेगावॉट ही सर्वाधिक विजेची मागणी...\nशबरीमला मंदिर वाद फेरविचार याचिकांवर 13 नोव्हेंबरला सुनावणी\nनवी दिल्ली (पीटीआय) : शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले असून यासंबंधीच्या...\nभाजपला सत्तेपासून दूर ठेवा - आंबेडकर\nउस्मानाबाद - जनतेला मुस्लिमांची भीती दाखवत १८ पगड जातींना मनुवादी विचारांत कैद करून सत्ता कायम स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचे धोरण राष्ट्रीय स्वयंसेवक...\nमोदी सरकार भंपक - उद्धव ठाकरे\nलातूर - भाजपने गेल्या निवडणुकीत खोटे बोलून मते घेतली. सत्तेत बसल्यावरही ते वारंवार खोटेच बोलत आहेत. त्यात मी वाटेकरी होणार नाही. शिवसेनाप्रमुख...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://sharyat.com/11/02/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%B8/", "date_download": "2018-10-24T00:57:47Z", "digest": "sha1:F63BBWBIM7DNSWXFFXRQ4YW3ECCOAOGB", "length": 10460, "nlines": 78, "source_domain": "sharyat.com", "title": "व्हीलचेअरवरचा विवाह ….: एक स्वर्णिम सोहळा", "raw_content": "\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा.\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \nव्हीलचेअरवरचा विवाह ….: एक स्वर्णिम सोहळा\nवर सर्वच बाबतीत सुदृढ तर वधू शरीराने अपंग…तिचे संपूर्ण आयुष्यच व्हीलचेअरवरचे.\nलहाणपणी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तिला आलेलं हे अपंगत्व.पण तिची जगण्याची उमेद मानसिक अपंगत्व आलेल्यांपेक्षाही कितीतरी पटीने मोठी.ती कविता करायची.कथा लिहायची.तिच्या कविता,कथा अनेक वृत्तपत्रांत प्रसिद्ध होत होत्या.ती विविध विषयांवर लिहायची.आपल्या अपंगत्वावर मात करुन ती नवी क्षितिजे शोधू लागली.तिने साहित्याला जवळ केले.ती नवनवे लेखन करु लागली.\nसाहित्यक्षेत्रात तिचे नाव होऊ लागले.अनेक पुरस्कार तिला या काव्यसंग्रहासाठी मिळाले.अशातच एके दिवशी बंसींनी मंजिरीच्या वडिलांना तिच्या लग्नाची मागणी घातली.आपली मुलगी अशी,आयुष्यभर चालू न शकणारी,व्हीलचेअरवरचे तिचे आयुष्य.सर्व बाबतीत सुदृढ असलेल्या व्यक्तिने केलेली मागणी हा वेडेपणा आहे म्हणत मंजिरीच्या वडिलांनी बंसीला स्पष्ट नकार दिला.पण आता बंसी आणि मंजिरी यांची ही अनोखी प्रेमकथा आकार घेऊ लागली होती.तिच्यातील प्रतिभेला नवा आयाम देण्यासाठी लग्न करणार तर मंजिरीशीच अन्यथा नाही,असा ठाम निश्चय आता बंसींनी केला होता.या त्याच्या निर्णयाला त्याच्या कुटूंबियांनी सहकार्य केले.मंजिरीच्या कुटूंबियांची समजूत घालण्याचे काम सुधीर गायकी सर यांनी केले. आणि ही अनोखी प्रेमकथा चार/पाच वर्षांनंतर दि.७ फेब्रुवारीला हिंगणघाट जि.वर्धा येथे विवाहबंधनाच्या पवित्र धाग्यात बांधल्या गेली.\nआजच्या या दिखाऊ जमान्यात मुलगी कमी उंचीची आहे,दिसायला नीटनेटकी नाही,सावळी आहे,नाकीतोंडी व्यवस्थित नाही,चालताना पाय अडखळते या अशा अनेक शारिरिक बाबींशिवाय तिचं शिक्षण,तिच्या वडिलांची आर्थिक सुबत्ता याही बाबी निरखून पाहिल्या जातात.अशाही जमान्यात बंसी कोठेवार यांचेसारखा देवदूत या भूतलावर अस्तित्वात आहे यावर विश्वास बसणं कठीण आहे.उभं आयुष्य एका यज्ञाप्रमाणे व्यतित करायचं असताना त्यांनी घेतलेला हा निर्णय प्रचंड इच्छाशक्तीचा विजय आहे.आज त्यांच्या स्वागत समारंभाला उपस्थित अनेक कवी,लेखक,गायक,कलावंतांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या अनोख्या लग्नाच्या सोहळ्याला मानवंदना देत या स्वर्णिम सोहळ्याचे आपण साक्षिदार आहोत या भावनेने कृतार्थ झाल्याचे भाव सा-यांच्याच नजरेत होते.\n← शेव्हिंग करण्यापासून ते हेअर कटिंगपर्यंत ब्लेडचा वापर केला जातो. \nजर तुम्हाला पेट्रोल पंप उघडायचा असेल तर हि आहे त्याची पद्धत \nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप 19/02/2018\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा. 18/02/2018\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n२० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या. आर आर आबांची ही दोन रुपं एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं. 18/02/2018\nसागर कारंडे ने घेतलं मुंबईत स्वतःच घर या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा \nकाळे अंडे देणारी आणि काळ्या रक्ताची कडकनाथ कोंबडी किंमत आहे तब्बल २००० रुपये 18/02/2018\nमुंबईमधील आणि इतर मोठ्या शहरांतील इमारतीमध्ये का नसतो १३ वा मजला. . बघा काय आहे नक्की 18/02/2018\n*** गरुड व्हा, बगळा होऊ नका पॉवर ऑफ चॉइस 16/02/2018\nKuldeep on मराठी माणूस उद्योगामध्ये कमी कुठे पडतो \nJalindar Kisan Bhoir on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nAmrut khemnalkar on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nsachin on प्रिय मित्रानो, लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख नक्की वाचा\nSandip sathe on आजचे राशिभविष्य बघा काय म्हणतेय तुमची रास….कुंभ राशी वाल्यांनी आवर्जून बघाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/10/news-1902.html", "date_download": "2018-10-24T00:52:17Z", "digest": "sha1:OEEABXUGFP7N6WPNORPE5DJQQMM4B64D", "length": 7576, "nlines": 84, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "जिल्ह्यातील २६७ शेतकरी जाणार परदेशी दौऱ्यावर. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar News Zilaparishad जिल्ह्यातील २६७ शेतकरी जाणार परदेशी दौऱ्यावर.\nजिल्ह्यातील २६७ शेतकरी जाणार परदेशी दौऱ्यावर.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी परदेश दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असून, हा दौरा शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने पर्वणीच आहे.शेतकरी अभ्यास दौऱ्याचा शेतकऱ्यांनी आपल्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावा. प्रत्येक शेतकऱ्याला परदेश दौऱ्यास जाण्याची इच्छा आहे. मात्र, मर्यादित लोकांचीच निवड करावयाची असल्याने सोडत पद्धतीने करण्यात आली आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी केले.\nस्पेशल दिवाळी सेलमध्ये फ्लिपकार्टवर मोबाईल खरेदी वर मिळावा ४० % पर्यंत डिस्काऊंट महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/9lo~ZTuuuN\nकृषी विभागाच्या वतीने आयोजित शेतकरी परदेशी दौऱ्यासाठीची सोडत जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्या हस्ते काढण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तंत्र अधिकारी अशोक संसारे, ता.कृ.अ. बाळासाहेब नितनवरे आदी उपस्थित होते.\nश्री. महाजन पुढे म्हणाले की, शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी नेहमीच विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. शासन स्तरावर प्रयत्न करीत असून, शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपला शेती विकास करावा, असे सांगितले.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nश्री. लोणारे म्हणाले की, या परदेश दौऱ्यासाठी २६७ शेतकऱ्यांची सोडत पद्धतीने निवड करण्यात आली आहे. आलेल्या अर्जांपैकी ३३ अर्ज अपात्र ठरले आहेत. निवड झालेल्या २६७ शेतकऱ्यांची यादी विभागीय स्तरावर पाठवून देण्यात येणार आहे.\nइस्त्राईल, जर्मन, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठीा नेण्यात येणार आहे.शासनाच्या निकषानुसार लकी ड्रॉ केला आहे. जसा शासनाचा निधी उपलब्ध होईल, तसे शेतकऱ्यांना अभ्यास दौऱ्यासाठी पाठविण्यात येणार आहे.\nया परदेश दौऱ्यासाठी शासन ५०% मदत करणार असून, उर्वरित ५०% शेतकरी स्वत: भरणार आहेत, असे ते म्हणाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक संसारे यांनी केले, तर आभार बाळासाहेब नितनवरे यांनी मानले.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nउद्धव ठाकरे लोकसभा उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार या चार नेत्याची नावे चर्चेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/11/news-304.html", "date_download": "2018-10-24T00:15:51Z", "digest": "sha1:SC5MZ2LU7BINPEJJVH4L7MDARKUJVXUU", "length": 7984, "nlines": 85, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "शेवगावमध्ये साथीच्या आजारांनी नागरिक त्रस्त. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar South Shevgaon शेवगावमध्ये साथीच्या आजारांनी नागरिक त्रस्त.\nशेवगावमध्ये साथीच्या आजारांनी नागरिक त्रस्त.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शेवगाव नगरपरिषद हद्दीतील सर्वच प्रभागांत कचरा संकलन कामाचा बोजवारा उडाला असून, कचरा साचल्यामुळे शहरात साथीच्या आजारांनी अनेक नागरिक त्रस्त झाले आहेत. कचरा संकलनासाठी नवीन घंटागाडया खरेदी कराव्यात अथवा त्या बाह्यस्त्रोतातून उपलब्ध कराव्यात, अशी मागणी प्रशासनाकडे वारंवार करूनही प्रशासन व पदाधिकाऱ्यांना याचे गांभीर्य नाही.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nत्यामुळे यापुढे परिषदेच्या सर्वसाधारण सभेवेळी शहरातील सुजान नागरिकांसह घंटानाद आंदोलन करण्याचा तसेच ' स्वच्छ शेवगाव, आपला अधिकार असे निरंतर आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक महेश फलके यांनी दिला आहे.\nयाबाबत नगरसेवक फलके यांनी परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, शहरातील कचरा संकलनाबाबत प्रशासन व पदाधिकारी अतिशय बेजबाबदार, मोघम व असंवेदनशील भूमिका घेताना दिसत आहेत. आरोग्य व घनकचरा व्यवस्थापनासाठी राखीव असलेल्या कोटयवधी रुपयांचा निधी दीड वर्षापासून शिल्लक आहे.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN\nया निधीचा वापर करावा, अशी मागणी आपण १५ मार्च व १४ ऑगस्ट २०१७ रोजी लेखी स्वरुपात केलेली आहे. तसेच मासिक सभेतही त्याबाबत आवाज उठविलेला आहे. नागरिकांची सहनशिलता आता संपत चाललेली आहे. कचरा उचलण्यासाठी तत्काळ गरजेपुरत्या घंटागाडया विकत किंवा कंत्राटी तत्वावर घेऊन कचरा संकलनाचे काम सुरळीतपणे करा. या कामात दिरंगाई झाल्यास शहरातील नागरिकांसह आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे.\nशहरात ग्रामपंचायत असतानाच्या काळात २००८ साली दोन घंटागाडया विकत घेण्यात आल्या होत्या. त्याच आज नगरपरिषद वापर आहे. सदर घंटागाडया कालबाह्य झाल्याने वारंवार नादुरुस्त होतात. त्यांच्या व देखभाल व दुरुस्तीवर आतापर्यंत सुमारे दोन लाख रुपये खर्च झालेला आहे.\n१४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून कचरा संकलनासाठी नवीन घंटागाडया विकत घेण्याचा प्रस्ताव मी मांडला होता. तो ठरावही परिषदेने संमत केलेला आहे. तरीही घोडं कुठं पेंड खातयं, असा प्रश्न माझ्यासह सामान्य नागरिकांना पडला आहे, असे नगरसेवक महेश फलके म्हणाले.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nउद्धव ठाकरे लोकसभा उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार या चार नेत्याची नावे चर्चेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/02/news-2208.html", "date_download": "2018-10-24T01:59:47Z", "digest": "sha1:GJL5QBIYOBRNXZRPAKYCCWOFYZ2IEDK7", "length": 7677, "nlines": 82, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "सत्ताधारी हुकुमशाहीच्या वाटेने चाललेत, ते देशात हुकुमशाही आणतील - अण्णा हजारे. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar South Anna Hajare Parner सत्ताधारी हुकुमशाहीच्या वाटेने चाललेत, ते देशात हुकुमशाही आणतील - अण्णा हजारे.\nसत्ताधारी हुकुमशाहीच्या वाटेने चाललेत, ते देशात हुकुमशाही आणतील - अण्णा हजारे.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शेतकऱ्यांचे प्रश्न व लोकपाल आणि लोकायुक्त कमजोर करणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारने देशातील जनतेला धोका दिला आहे. त्या साठी शेतकऱ्यांचे व देशातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी समान विचारधारा असलेल्या लोकांनी एकत्र यावे असे अवाहन जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nहजारे यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की, सत्ता आणि पैशाच्या नशेत राजकारणी बेहोश झाले आहेत. या नशेत समाजाला आपण कोठे घेऊन चाललो आहोत याची त्यांना जाणीव नाही. यातून देश विनाशाच्या जवळ जात आहे. याचा परिणाम गरीब लोकांवर होणार आहे. म्हणून ज्या भारतीयांना वाटते हा देश आपला आहे, स्वातंत्र्यासाठी हजारो देशभक्तांनी आपले बलिदान दिले आहे, त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये अशा लोकांनी आपले कुटुंब चालवता चालवता दिवसाचे एक किंवा दोन तास देशासाठी द्यावेत असे वाटते. अशा लोकांनी त्यांनी संघटीत होणे गरजेचे आहे.\nआपण अता आपल्या देशाला वाचविण्याचा प्रयत्न केला नाही तर इंग्रज भारतात परत येणार नाहीत. मात्र अत्ताचे भारतीय सत्ताधिश हुकुमशाहीच्या बाजूला चालले आहेत ते देशात हुकुमशाही आणतील. देशाला स्वातंत्र मिळून 70 वर्षे झाली मात्र देशात लोकशाही आली नाही.\nदेशात अनेक समस्या आहेत. त्यासगळ्या एकाच वेळी सुटणार नाहीत. मात्र समान विचारसरणी असणारे व निष्काम भावनेने एकत्र आले तर हळू हळू देशाच्या समस्यांचा सुटत जातील. ज्यांना देशाच्या समस्यांविषयी चिंता आहे जो देशाचा व समाजाचा विचार करतो ज्याचे जीवन व चारित्र्य शुद्ध आहे तसेच देशासाठी त्याग करण्याची इच्छा आहे मात्र कुठल्याही प्रकारच्या फळाची अपेक्षा नाही अशी लोकांनी एकत्रीत येऊन संघटण करावे व 23 मार्च रोजी दिल्लीत होणा-या आंदोलनात सहभागी व्हावे असे अवाहन पत्रकात केले आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nसत्ताधारी हुकुमशाहीच्या वाटेने चाललेत, ते देशात हुकुमशाही आणतील - अण्णा हजारे. Reviewed by Ahmednagar Live24 on Thursday, February 22, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nउद्धव ठाकरे लोकसभा उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार या चार नेत्याची नावे चर्चेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/zakir-naik-will-be-extradited-if-formal-request-is-made-by-indian-govt-says-malaysia/", "date_download": "2018-10-24T00:16:43Z", "digest": "sha1:EOJENHSX7HXBBOWYN4JBSTHPTW5DHDXR", "length": 18807, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "…तर मलेशिया झाकीर नाईकला हिंदुस्थानकडे सोपणार | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\n2019 मध्ये शिवसेनेचाच मुख्यमंत्री असणार, बीडमध्ये उद्धव ठाकरेंनी ठणकावले\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nतोगडिया यांनी स्थापन केला नवा पक्ष, लोकसभा निवडणूक लढवणार\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nदहशतवाद्यांचे मुडदे घेऊन जा, गोळीबार केला तर खबरदार\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nघरात बसल्याजागी ऐकता येणार गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके\nखगोलसंशोधक स्टिफन हॉकिंग यांच्या व्हीलचेअर, पदक, पुरस्कारांचा लिलाव\nऍपल लॉन्च करणार जगातला सर्वात छोटा आयपॅड\nब्रह्मांडाचे रहस्य उलघडणाऱ्या स्टीफन हॉकिंग्स यांच्या व्हीलचेअरचा होणार लिलाव\nविराटच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहत्यांना बसला धक्का, अनेकांना अश्रू अनावर\nसचिन-विनोद पुन्हा क्रिकेटच्या मैदानात; अॅकॅडमीद्वारे युवा क्रिकेटपटूंना घडवणार\nहिंदुस्थानच्या विजयाची हॅटट्रिक; जपानचा 9-0 गोलने धुव्वा\nहिंदुस्थान-इंग्लंड लॉर्डस् कसोटी फिक्स, वृत्तवाहिनीच्या लघुपटाने क्रिकेट वर्तुळात खळबळ\n‘हिटमॅन’ला खुणावतोय सचिन-धोनीचा ‘हा’ विक्रम, गांगुलीला केले ओव्हरटेक\nनवान्न पौर्णिमा : कोकणातील नव्याची अपूर्वाई\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nआजचा अग्रलेख : वंदे मातरम् म्हणावेच लागेल\nआजचा अग्रलेख : जगभ्रमण बरे पण मिळाले काय\n– सिनेमा / नाटक\n‘पाटील’ २६ ऑक्टोबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nमराठी चित्रपटात काम करायचंय – शर्मन जोशी\n‘माझ्या बायकोचा प्रियकर’ मधील पहिल्या धमाल गाण्याला जबरदस्त प्रतिसाद\nमेघा धाडे आता हिंदी बिग बॉसमध्ये\nदूध की दही, जाणून घ्या आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर \n….असा असतो दुतोंडी साप\nरावणाचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी, जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nरोखठोक: आसाराम, अकबर आणि केरळचा बिशप\nफुलटॉस भी बहोत बडी चीज है, बाबू\n…तर मलेशिया झाकीर नाईकला हिंदुस्थानकडे सोपणार\nवादग्रस्त मुस्लिम धर्मप्रसारक झाकीर नाईक याला ताब्यात घेण्यासाठी हिंदुस्थानने औपचारिकरित्या मागणी केल्यास त्याला आम्ही हिंदुस्थानच्या ताब्यात देऊ असे मलेशियाने जाहीर केले आहे. मलेशियाचे उपपंतप्रधान अहमद झाहीद हामिदी यांनी ही माहिती मलेशियाच्या संसदेत दिली. त्यामुळे झाकीर नाईकला हिंदुस्थानात आणण्याची संधी राष्ट्रीय तपास संस्थेकडे चालून आली आहे. काही दिवसांपूर्वीच झाकीर नाईकला मलेशिया सरकारने त्यांच्या देशात कायमस्वरूपी राहण्यास परवानगी दिली होती.\n‘हिंदुस्थानने म्युच्युअल लिगल असिस्टन्स कराराअंतर्गत औपचारिकरित्या जर झाकीर नाईकला ताब्यात देण्याची मागणी हिंदुस्थानने केली तर आम्ही त्यासाठी तयार आहोत. पण आतापर्यंत हिंदुस्थानकडून कोणत्याही प्रकारचे निवेदन आलेले नाही. झाकीर नाईकने आमच्या देशात कोणताही गुन्हा केलेला नाही त्यामुळे त्याला दिलेले नागरिकत्त्व आम्ही कायम ठेवणार आहोत’, असे मलेशियाचे उपपंतप्रधान अहमद झाहीद हामिदी यांनी संसदेत सांगितले.\nधार्मिक हिंसाचाराला प्रोत्साहन देणारी चिथावणीखोर भाषणे केल्याप्रकरणी व आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) झाकीर नाईकविरोधात ६५ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. ‘आम्ही झाकीर नाईक विरोधात न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्राची न्यायालयाने दखल घेतल्यानंतर आम्ही परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने झाकीर नाईकला आमच्या ताब्यात देण्यासाठी मलेशिया सरकारला रितसर विनंती करणार आहोत’, असे एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमुसलमान योगा विद्यार्थिनीला जीवे मारण्याची धमकी\nपुढीलसोयीसुविधा हव्यात, स्कॉलरशिप नको\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nभाजपच्या महिला सरपंचांचा शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन...\nछत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी घेतले योगी आदित्यनाथांचे आशीर्वाद\nकच्छमधून पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक\nव्हॉट्सअॅपमध्ये चार भन्नाट फिचर्सचा समावेश, वाचा काय आहे विशेष…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nगुरुग्राम हत्याकांड; न्यायाधीशाच्या मुलाचाही उपचारादरम्यान मृत्यू\nपुरूष आयोगासाठी पुरुष संघटना रस्त्यावर\nपुन्हा देशात भाजपाची सत्ता येणार नाही…शरद पवार यांचे भाकीत\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/new-bjp-seeks-win-over-congress-and-jds-lingayat-mlas-form-government/", "date_download": "2018-10-24T00:54:41Z", "digest": "sha1:ENLHI4VAYRWCMZPFRRPKHFJFADQDP2DZ", "length": 8973, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कर्नाटकात 'हे' आमदार देणार भाजपला पाठिंबा?", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकर्नाटकात ‘हे’ आमदार देणार भाजपला पाठिंबा\nबंगळुरू : कर्नाटक मध्ये सत्तासंघर्ष आता टोकाला पोहचला आहे.कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापनेचा दावा केल्याने अखेर मुख्यमंत्री कोण होणार. याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. अखेर आज सकाळी ९ वाजता येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आता बहुमत सिद्ध करण्याचं त्यांच्यापुढे आव्हान असणार आहे.\nसुप्रीम कोर्टात मध्यरात्री दोन ते पहाटे पाचर्यंत रंगलेल्या युक्तीवादानंतर, अखेर आज सकाळी 9 वा येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.\nदरम्यान आता भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांकडून १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. भाजप बहुमत सिद्ध करण्यासाठी विरोधी पक्षातील लिंगायत समाजाच्या आमदारांचा पाठींबा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र तो बहुमतापासून 8 जागा दूर आहे. त्यामुळे 78 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसनं थेट 37 जागा जिंकलेल्या जेडीएसला पाठिंबा दिला. काँग्रेस आणि जेडीएसनं एकत्र येत भाजपाला रोखण्याचा प्रयत्न केला. जेडीएसच्या कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री करुन भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता.\nमात्र वोकलिंगा समाजाच्या कुमारस्वामींना मुख्यमंत्रीपद देण्याचा मानस दोन्ही पक्षांमधील लिंगायत समाजाच्या आमदारांना पटलेला नाही. काँग्रेसमध्ये लिंगायत समाजाचे 21 आमदार आहेत. तर जेडीएसमध्ये असलेल्या लिंगायत समाजाच्या आमदारांची संख्या 10 इतकी आहे. याच आमदारांना गळाला लावण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये पुरुषोत्तम मधील विविध पुरस्कार विजेते\nपुणे : महाविद्यालयीन तरुणाईच्या कलाविष्कारासाठी असणारे हक्काचे व्यासपीठ म्हणजे पुरुषोत्तम करंडक. या स्पर्धेत…\n‘फिल्मशाला २०१८’ चा निकाल जाहीर\n‘एमआयएम’प्रमाणे ‘वंदे मातरम्’ला आमचाही विरोध : प्रकाश आंबेडकर\nअखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे ‘ब्रह्मोद्योग-2018’ महोत्सवाचे आयोजन\nवाचा अमित शाह यांनी शिवसेनेला काय धमकी दिली \nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे…\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये पुरुषोत्तम मधील विविध पुरस्कार विजेते\nसैराट फेम ‘तानाजी’ आता ‘माझा…\nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता…\n‘फिल्मशाला २०१८’ चा निकाल जाहीर\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान \nराष्ट्रवादीला धक्का,पवारांच्या अत्यंत निकटवर्तीय नेत्याचा पक्षाला रामराम\n‘एमआयएम’प्रमाणे ‘वंदे मातरम्’ला आमचाही विरोध : प्रकाश आंबेडकर\nवाचा अमित शाह यांनी शिवसेनेला काय धमकी दिली \nपुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल : पवार\nभाजपला काही झालं तरी सत्ता मिळू द्यायची नाही - उद्धव ठाकरे\nसैराट फेम 'तानाजी' आता 'माझा अगडबम'मध्ये\nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता फडणवीस\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान \nराष्ट्रवादीच्या तिजोरीत खडखडाट, आता प्रचार तोंडी करा - पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/arthavishwa/saving-money-income-27065", "date_download": "2018-10-24T01:20:27Z", "digest": "sha1:MSI2QYG3T3GZ47CRGDNEQ6TFAHTJ7JOP", "length": 14507, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "saving money like income वाचवलेला पैसा हा मिळकतीसारखाच! (पैशाच्या वाटा) | eSakal", "raw_content": "\nवाचवलेला पैसा हा मिळकतीसारखाच\nशनिवार, 21 जानेवारी 2017\nपैशाला दोन वाटा असतात. एक मिळकतीची व दुसरी खर्चाची. मिळकतीच्या व खर्चाच्या वाटेचेही दोन प्रमुख भाग करता येतील. एक वैध मार्गाने मिळणारा, दुसरा अवैध मार्गाने मिळणारा पैसा. तसेच वैध कारणाकरिता खर्च होणारा पैसा व अवैध कारणांकरिता खर्च होणारा पैसा. कोणतीही गोष्ट करण्यासाठी प्रेरणा मिळत असते, पण त्या प्रेरणेला तुम्ही कशाप्रकारे, कशाकरिता प्रतिसाद देता, हे सर्वांत महत्त्वाचे ठरते. पैशाच्या बाबतीत तर हे अत्यंत कळीचे ठरते. जर मिळणारा पैसा मर्यादित स्वरुपाचा असेल, तर अशावेळी खर्चाच्या प्रेरणेला दिला जाणारा प्रतिसाद हा अधिक महत्त्वाचा ठरतो.\nपैशाला दोन वाटा असतात. एक मिळकतीची व दुसरी खर्चाची. मिळकतीच्या व खर्चाच्या वाटेचेही दोन प्रमुख भाग करता येतील. एक वैध मार्गाने मिळणारा, दुसरा अवैध मार्गाने मिळणारा पैसा. तसेच वैध कारणाकरिता खर्च होणारा पैसा व अवैध कारणांकरिता खर्च होणारा पैसा. कोणतीही गोष्ट करण्यासाठी प्रेरणा मिळत असते, पण त्या प्रेरणेला तुम्ही कशाप्रकारे, कशाकरिता प्रतिसाद देता, हे सर्वांत महत्त्वाचे ठरते. पैशाच्या बाबतीत तर हे अत्यंत कळीचे ठरते. जर मिळणारा पैसा मर्यादित स्वरुपाचा असेल, तर अशावेळी खर्चाच्या प्रेरणेला दिला जाणारा प्रतिसाद हा अधिक महत्त्वाचा ठरतो. जर तो वैध कारणासाठी दिला गेला नाही, तर कर्जबाजारीपणा येऊ शकतो अथवा प्रसंगी अवैध मार्गाने पैसा मिळविण्यासाठी प्रतिसाद दिला जाणे शक्‍य असते. खर्चाला फुटणारी वाट नियंत्रित करणे हेच खरे संपत्ती नियमनाचे गमक आहे. नियमित व सातत्यपूर्ण गुंतवणुकीचा पाया बचतीतच असतो. यासाठी खर्चावर जो नियंत्रण मिळवितो, तोच संपत्ती जमा करण्यात निश्‍चित यशस्वी होतो. नियमित उत्पन्नाला जोड व्यवसायाच्या पर्यायातून वैध मार्गाने पैसा कमविला तरी तो वैध कारणासाठी खर्च होणे अपेक्षित असते. थोडक्‍यात, अक्कलहुशारीने खर्च करणे किंवा खर्च नियंत्रणात ठेवणे म्हणजे एकप्रकारे पैसा मिळविल्यासारखेच आहे. यासाठी पुढीलप्रमाणे काही सोपे उपाय करता येऊ शकतात - 1) खर्चाचे अंदाजपत्रक मांडणे, 2) अचानक येऊ शकणारे खर्च विचारात घेऊन तरतूद करणे, 3) खरेदीला निघताना कोणत्या गोष्टी खरेदी करावयाच्या आहेत, याची यादी करूनच बाहेर पडणे, 4) घरातून निघताना आवश्‍यकतेपेक्षा जास्त रोख रक्कम जवळ न बाळगणे, 5) डेबिट कार्डऐवजी क्रेडिट कार्ड बरोबर ठेवणे म्हणजे खर्च करण्यापूर्वी विचार केला जाईल, 6) वस्तू खरेदी करताना तिच्या दीर्घकाळ वापराचा अथवा त्या वस्तूचे आयुर्मान विचारात घेऊन खरेदी करण्याचा विचार करणे.\nयासारखे अनेक साधे उपाय अमलात आणून आपल्या खर्चावर नियंत्रण आणणे शक्‍य आहे. वाचवलेला किंवा बचत केलेला पैसा हा मिळकतीसारखाच असतो. तेव्हा पैशाला खर्चाची वाट दाखविण्याअगोदर त्या खर्चासाठी निर्माण झालेली प्रेरणा व त्याला तुम्ही देत असलेला प्रतिसाद यात जो वेळ मिळतो, त्या वेळात सारासार विचार करून योग्य खर्च करणे जास्त गरजेचे असते.\n...हा दिवा उजेडा बरोबर आनंदही देतो\nपुणे : ''नमस्कार सर, तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा. आम्ही दिवाळी निमित्त आकर्षक दिवे,आकाश कंदिल, मेणबत्त्या, पणत्या, जेली कॅन्डल, ...\nभारनियमनाने काढला मोखाडा वासियांचा घामटा\nमोखाडा - मोखाड्यात 15 ऑक्टोबर पासून रोज साडेआठ तास भारनियमन महावितरणाने सुरू केले आहे. त्यामुळे विजेवर चालणारे सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. तर...\nचलो आज सुनाते है तुमकू अब्दुल्ला की ष्टोरी तुमच्या-आमच्यासारखी नाही, फिल्लम टाइप भारी अब्दुल्ला आहे मिलनसार हसून खेळून राहणारा सबका अच्छा तो...\n#MeToo ‘विशाखा’ ते ‘मी-टू’ ः एक वाटचाल\n‘मीटू’ चळवळीने स्त्रियांच्या लैंगिक शोषणाचा प्रश्‍न ऐरणीवर आणला आहे. या चळवळीची खिल्ली उडवणे किंवा तात्पुरते वादळ म्हणून हा विषय सोडून देणे...\nव्यवस्थेच्या नैराश्यातून तरुणाची आत्महत्या\nसंग्रामपूर : तालुक्यातील पळशी झाशी येथील वाणिज्य शाखेतील पदवीत्तर शिक्षण घेत असलेल्या शेतमजूराच्या मुलाने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%AE", "date_download": "2018-10-24T01:12:09Z", "digest": "sha1:3N6CR3LJGK423CLILICC57MY7HA643S7", "length": 4951, "nlines": 158, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. १२८ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ३ रे शतक - पू. २ रे शतक - पू. १ ले शतक\nदशके: पू. १४० चे - पू. १३० चे - पू. १२० चे - पू. ११० चे - पू. १०० चे\nवर्षे: पू. १३१ - पू. १३० - पू. १२९ - पू. १२८ - पू. १२७ - पू. १२६ - पू. १२५\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे १२० चे दशक\nइ.स.पू.चे २ रे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AF%E0%A5%A6%E0%A5%AC", "date_download": "2018-10-24T00:57:17Z", "digest": "sha1:TFAXOL7QYPXVK6TF3QB5AKIYVQ4FLTAB", "length": 3865, "nlines": 133, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ९०६ - विकिपीडिया", "raw_content": "\n\"इ.स. ९०६\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १० वे शतक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AF%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8/", "date_download": "2018-10-24T01:09:16Z", "digest": "sha1:JAXCKWXTHWGA2H6VVDV2AYAXZV2W7JL7", "length": 15620, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "पुण्यातील गोयल गंगा कंपनीला १०० कोटींचा दंड - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना…\nयुतीचा लवकर निर्णय घ्या; अन्यथा लोकसभा विधानसभा निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याची …\nमहापालिका निवडणुकीत जनतेने कानफटवले, तरीही बारणेंना दुसऱ्यांदा खासदार होण्याची स्वप्ने पडताहेत;…\nप्रश्न पिंपरी-चिंचवडच्या पाण्याचा; विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ठरवले चोर\nडीजे वाजण्यावरील बंदी तूर्तास हटवणार नाही- उच्च न्यायालय\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा…\nपिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना\nवाल्हेकरवाडीतील डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nपिंपळेनिलखमध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे…\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना…\nचाकण जवळील काळूस येथे विष प्राशन करून ५० वर्षीय इसमाची आत्महत्या\nनिगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न\nदिघीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू\nचाकण येथील रबर कंपनीचे दोन बँक अकाऊंट हॅक; ४० लाखाची रक्कम…\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले…\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव…\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही…\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका –…\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मुलासह १८ जणांना जन्मठेप\nआमच्या संयमाचा अंत पाहू नका, भारताला मोठा पलटवार झेलावा लागेल –…\nमोदी माझे मित्र आहेत आणि भारतावर माझ प्रेम आहे – डोनाल्ड…\nनीरव मोदीच्या बहिणीविरोधातही इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस\nनेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ७ प्रवाशी बेपत्ता\nHome Pune पुण्यातील गोयल गंगा कंपनीला १०० कोटींचा दंड\nपुण्यातील गोयल गंगा कंपनीला १०० कोटींचा दंड\nपुणे, दि. ११ (पीसीबी) – पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गंगा भाग्योदय प्रकल्प राबवणाऱ्या पुण्यातील गोयल गंगा कंपनीने १०० कोटी रुपये किंवा प्रकल्पाची एकूण किंमत यापैकी जी जास्त असेल, ती दंड स्वरुपात भरण्यात यावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज (शनिवार) दिला आहे.\nगोयल गंगा कंपनीच्या पुण्यातील सिंहगड रोडवरच्या गंगा भाग्योदय या प्रकल्पासंबंधित हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. पर्यावरणाच्या नियमांची उल्लंघन केल्याप्रकरणी या कंपनीला १०० कोटी रुपये किंवा या प्रकल्पाची एकूण किंमत यापैकी जी रक्कम जास्त असेल ती दंड स्वरूप भरण्याचा आदेश दिला आहे.\nदरम्यान या कंपनीच्या २ इमारतींच्या बांधकामांना न्यायालयाने स्थगिती दिली आहे. पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कंपनीला हा मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.\nPrevious articleहिंसक, जाळपोळीचे प्रकार थांबवून मराठा आंदोलकांनी शांतता राखावी – शरद पवार\nNext articleपंधरा लाखात मराठा समाज विकत घेतला काय, सिन्नरमध्ये सहाने- बनकर यांच्यामध्ये खडाजंगी\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले साकडे\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nसमलैंगिक सेक्सला नकार दिल्याने पुण्यात तरूणावर सपासप वार\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना...\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \nसेल्फी काढायला नव्हते गेले; शुद्ध हवेचा अनुभव घेत होते- अमृता फडणवीस\nनाना पाटेकर महिलांसोबत गैरवर्तन करणार नाही; राज ठाकरेंनी केली पाठराखण\n‘वंदे मातरम्’ ला विरोधच करणार- प्रकाश आंबेडकर\nमोबाईल चोरणारे दोन सराईत गजाआड, ११० मोबाईल जप्त; चिंचवड पोलिसांची कारवाई...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nनऱ्हेत ट्रकखाली चिरडल्या गेल्याने दुचाकी वरील दोघांचा मृत्यू\nआपल्याविषयी स्तुती नको, भाषण आवरा; शरद पवारांच्या भाषणकर्त्याला सुचना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/atrocities-against-seven-persons-actor-pushkar-jog-27665", "date_download": "2018-10-24T01:45:35Z", "digest": "sha1:P3EDXPF6W5E6FIAZX5FPMRSVP3XARBQ2", "length": 10584, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "Atrocities against seven persons with actor Pushkar Jog अभिनेता पुष्कर जोगसह सात जणांविरुद्ध ऍट्रॉसिटीचा गुन्हा | eSakal", "raw_content": "\nअभिनेता पुष्कर जोगसह सात जणांविरुद्ध ऍट्रॉसिटीचा गुन्हा\nगुरुवार, 26 जानेवारी 2017\nपुणे - शिक्षकास नोकरीतून बडतर्फ करून अवमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी अभिनेता पुष्कर जोग यांच्यासह जोग एज्युकेशनल ट्रस्टच्या सात जणांविरुद्ध ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.\nपुणे - शिक्षकास नोकरीतून बडतर्फ करून अवमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी अभिनेता पुष्कर जोग यांच्यासह जोग एज्युकेशनल ट्रस्टच्या सात जणांविरुद्ध ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.\nकोथरूड येथील मयूर कॉलनीत जोग एज्युकेशनल ट्रस्टची प्र. बा. जोग इंग्लिश माध्यमाची शाळा आहे. त्या शाळेत नरेश गुलाब चव्हाण (रा. औंध रस्ता) हे शिक्षक म्हणून कार्यरत होते. संस्थेने त्यांना मागासवर्गीय असल्यामुळे जाणीवपूर्वक अन्याय केला. शासनाच्या वतीने देण्यात येणारे वेतन आणि भत्त्यांचा लाभ दिला नाही. तसेच, शिक्षण संचालकांना चुकीचा अहवाल पाठविल्यामुळे पदोन्नती मिळाली नाही, अशी तक्रार चव्हाण यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार (ऍट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपाण्याचे गांभीर्य ना प्रशासनाला ना राज्यकर्त्यांना\nनिम्म्या शहराला पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्याने सत्ताधारी हवालदिल झाले आहेत. रखडलेला पवना जलवाहिनी प्रकल्प, नियोजित भामा आसखेड व आंद्रा...\nपादचाऱ्यांना पदपथ मोकळा करुन द्या\nपुणे : सोलापूर रस्त्यावर वैभव सिनेमाजवळ विक्रेते, वाहनांनी पदपथावर अतिक्रमण केले आहे. पदपथावरून नागरिकांना चालणे त्रासदायक झाले आहे. हा रहदारीचा...\n'शैक्षणिक गुणवत्तेत आपण मागे'\nपुणे -‘‘देशात ९०३ विद्यापीठे आणि ३९ हजार ५० महाविद्यालये यांचे विस्तृत जाळे आहे; परंतु अद्यापही शैक्षणिक गुणवत्ता, जागतिक क्रमवारीत शैक्षणिक संस्था...\n#smartpcmc प्राधिकरणातही गगनचुंबी इमारती\nपिंपरी - आतापर्यंत मोठ्या उंचीचे टॉवर मुंबईसारख्या शहरात बघायला मिळायचे. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरातील नागरीकरणाचा वाढता वेग आणि अपुऱ्या जागेची कमतरता...\n\"ऑक्‍टोबर हीट'मुळे विजेला डिमांड\nमुंबई - ऑक्‍टोबर हीटच्या उकाड्यामुळे राज्यात विजेच्या मागणीने उच्चांक गाठला असून, सोमवारी तब्बल 24 हजार 962 मेगावॉट ही सर्वाधिक विजेची मागणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/5992-mns-leader-raj-thackeray-rally-at-shivajipark-in-mumbai", "date_download": "2018-10-24T01:19:40Z", "digest": "sha1:W62SC4MVAT6WIGNDERIZ3ODZU2WJPWNN", "length": 6927, "nlines": 138, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "आज राज ठाकरे यांची मुंबईतील शिवतीर्थावर जाहीर सभा - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nआज राज ठाकरे यांची मुंबईतील शिवतीर्थावर जाहीर सभा\nजय महाराष्ट्र न्य़ूज, मुंबई\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज मुंबईतील शिवतीर्थावर जाहीर सभा होणार आहे. संध्याकाळी पाच वाजता सभा सुरु होणार आहे. दरम्यान त्यासाठी राज्यभरातल्या ठिकठिकाणाहून मनसे कार्यकर्ते मुंबईत पाच वाजे पर्यंत दाखल होणार आहेत.\nमनसेच्या 12 व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी या जाहीर सभेची घोषणा केली होती. तेव्हापासूनच मनसेचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. मुंबईत येण्यासाठी जोरदार तयारी सुरु झाली होती.\nआज होणाऱ्या सभेत पक्षातील मरगळ झटकून कार्यकर्त्यांना एकजूट करण्यासाठी त्यांच्या समोर नवे संकल्प, नवे कार्यक्रम राज ठाकरे ठेवतात का पक्षाची पुढील वाटचाल काय असेल पक्षाची पुढील वाटचाल काय असेल त्यांची भूमिका जाहीर करतात का त्यांची भूमिका जाहीर करतात का याच्याकडे राजकीय वर्तुळासह तमाम मराठीजनांचे लक्ष लागले आहे.\nत्यामुळे आजच्या शिवतीर्थावरील सभेतून राज ठाकरे काही नवीन भूमिका मांडूणार आहेत का त्यातून राजकीय समीकरणांना नवे वळण येईल का, हे पाहणं गरजेच ठरेल.\nम्हणून ब्लड बँकमधून वर्षभरात तब्बल 6 लाख लीटर रक्त फेकावं लागतं\nराँग नंबरचं राईट लग्न\nमुंबईच्या आंतरराष्ट्रीय शाळेत बाल लैंगिक शोषण\nमुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी अबू सालेम आणि मुस्तफा डोसासह सहाजण दोषी; कय्युम शेखची निर्दोष सुटका\nमुंबईच्या राणीच्या बागेत फक्त ‘पेंग्विन’चेच राज्य\n\"रक्ताने माखलेलं सॅनिटरी नॅपकिन घेऊन तुम्ही मंदिरात कसं जाणार\nप्रवीण तोगडियांनी केली नव्या पक्षाची स्थापना\nछ. शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात स्वित्झर्लंडच्या कलाकारांचा 'हा' सोहळा\nओला-उबर चालकांचा संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरुच...\nलग्नपत्रिकेवरुन रणवीर- दीपिका सोशल मीडियावर ट्रोल\nदिवाळीत फटाके फोडण्यास सशर्त परवानगी...\nPaytm च्या मालकाला ब्लॅकमेल, 'मास्टर प्लॅनर' अटकेत\n\"MIM प्रमाणेच आमचाही 'वंदे मातरम'च्या सक्तीला विरोध\nEVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://sharyat.com/category/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-24T00:35:29Z", "digest": "sha1:4VHU6B2QMVOERHCL5ZL2HX7RFF5NOXL4", "length": 10082, "nlines": 113, "source_domain": "sharyat.com", "title": "बातम्या", "raw_content": "\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा.\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \nरेल्वेचे हे ९ नियम माहीत आहेत का \nभारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी काही नियम बनविलेले आहेत. मात्र फारच कमी जणांना या नियमांविषयी माहिती असावी. हे नियम माहीत असतील\nजाणून घ्या ५०० आणि २००० च्या छपाई मध्ये किती येतो खर्च .. वाचा नोटांबद्दल सर्व माहिती \nनोटबंदीचा तो काळ तुम्हा सर्वांना आठवत असेल जेव्हा पंतप्रधांनी जाहीर केले कि आजपासून ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद\nव्हीलचेअरवरचा विवाह ….: एक स्वर्णिम सोहळा\nवर सर्वच बाबतीत सुदृढ तर वधू शरीराने अपंग…तिचे संपूर्ण आयुष्यच व्हीलचेअरवरचे. लहाणपणी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तिला आलेलं हे अपंगत्व.पण तिची जगण्याची\nशेव्हिंग करण्यापासून ते हेअर कटिंगपर्यंत ब्लेडचा वापर केला जातो. \nशेव्हिंग करण्यापासून ते हेअर कटिंगपर्यंत ब्लेडचा वापर केला जातो. पण ब्लेडच्या मध्ये एक विशिष्ट डिझाइन का तयार केले गेले \nमोबाईल इंटरनेट स्पीडमध्ये भारत जगात 109व्या क्रमांकावर \nभलेही आपल्याकडे टूजी, थ्रीजी इतिहासजमा होऊन फोरजी इंटरनेट आले असेल. तरहीही भारतातील मोबाईल इंटरनेट स्पीड यथातथाच आहे. कारण, जगाच्या तुलनेत\nसुरक्षेच्या दृष्टीने फेसबुकचे नवीन फिचर लाँच \nफेसबुक कायम आपल्या ग्राहकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने योग्य तो विचार करत असते. असाच विचार करुन फेसबुकने युजरच्या सुरक्षिततेसाठी आणखी एक नवीन फिचर\nअसा तयार केला जातो अर्थसंकल्प…\n2018 – 19 साठी चा अर्थसंकल्प 01 फेब्रुवारी 2018 रोजी संसदेत सादर केला जाणार असल्याचे तुम्ही ऐकले असेल, पण हा\n1) 1938 साली ली बियांग चल नावाच्या माणसाने दक्षीण केरियामध्ये ‘सॅमसंग’ या नावाने किराणा मालाचे दुकान सुरू केले. 2) 1940\nकमी पाण्यावर एका एकरमध्ये सोळाशे झाडे लावल्यानंतर २० वर्षांपर्यंत फळं देतात हे झाड ….\nड्रॅगन फ्रूटच्या ..पिकाची शेती…दुष्काळातही लाभदायी ‘ड्रॅगन फ्रुट कमी पाण्यावर एका एकरमध्ये सोळाशे झाडे लावल्यानंतर २० वर्षांपर्यंत फळं देतात.\nस्टेट बैंक ऑफ़ इंडिया में 9 हजार पद बम्पर भर्ती 2018 आत्ताच माहिती बघा …..\nस्टेट बैंक ऑफ़ इंडिया में 9 हजार पदों पर निकली है बम्पर भर्ती 2018 योग्यता: 8 पास / 10 पास\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप 19/02/2018\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा. 18/02/2018\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n२० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या. आर आर आबांची ही दोन रुपं एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं. 18/02/2018\nसागर कारंडे ने घेतलं मुंबईत स्वतःच घर या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा \nकाळे अंडे देणारी आणि काळ्या रक्ताची कडकनाथ कोंबडी किंमत आहे तब्बल २००० रुपये 18/02/2018\nमुंबईमधील आणि इतर मोठ्या शहरांतील इमारतीमध्ये का नसतो १३ वा मजला. . बघा काय आहे नक्की 18/02/2018\n*** गरुड व्हा, बगळा होऊ नका पॉवर ऑफ चॉइस 16/02/2018\nKuldeep on मराठी माणूस उद्योगामध्ये कमी कुठे पडतो \nJalindar Kisan Bhoir on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nAmrut khemnalkar on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nsachin on प्रिय मित्रानो, लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख नक्की वाचा\nSandip sathe on आजचे राशिभविष्य बघा काय म्हणतेय तुमची रास….कुंभ राशी वाल्यांनी आवर्जून बघाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/02/news-1951.html", "date_download": "2018-10-24T00:54:31Z", "digest": "sha1:S4PH3UKSKCVE4T7XFJN3VDYF5ETG5QXX", "length": 7824, "nlines": 80, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "श्रीपाद छिंदमच्या नावाचीच ॲलर्जी ! पोस्टर, दिनदर्शिका फाडल्या, तर बाकड्यांची तोडफोड. - अहमदनगरLive24", "raw_content": "\n पोस्टर, दिनदर्शिका फाडल्या, तर बाकड्यांची तोडफोड.\nश्रीपाद छिंदमच्या नावाचीच ॲलर्जी पोस्टर, दिनदर्शिका फाडल्या, तर बाकड्यांची तोडफोड.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- भारतीय जनता पक्षाचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्या नावाची देखील ॲलर्जी होऊ लागली आहे. महापालिका कार्यालयाच्या आवारात त्यांचे नाव असलेले पोस्टर एका शिवसैनिकांनी फाटले, तर शहरातील काही भागात त्यांची नावे असलेले बाकडे देखील स्थानिक नागरिकांनी दगडं घालून तोडून टाकली. त्याचप्रमाणे त्यांचे नाव असलेल्या दिनदर्शिका देखील फाडून फेकून देण्यात आल्या.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nश्रीपाद छिंदम यांनी शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य असलेली क्लिप शुक्रवारी व्हायरल झाली होती. त्याचे पडसाद आज दुसऱ्या दिवशीही नगर शहरासह जिल्ह्यात उमटले. महापालिकेच्या कार्यालयात शासकीय योजनांचे फलक लावले होते. त्यावर महापौर आणि उपमहापौर यांचे नाव होते. मात्र उपमहापौर यांचे नाव असलेली बाजू काही शिवसैनिकांनी फाडून टाकली. त्यामुळे काही काळ महापालिकेतील वातावरण तापले होते. पोलिसांनी धाव घेतल्यानंतर प्रकरण शांत झाले.\nपोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून पदाधिकाऱ्यांच्या दालनाकडे जाणाऱ्या प्रवेशद्वाराला आजही कुलूप कायम ठेवले. हा प्रकार शांत होत नाही तोच उपमहापौर यांच्या स्थानिक निधीतून बसविण्यात आलेल्या बाकड्यांची देखील तोडफोड करण्यात आली. स्थानिक नागरिकांच हा प्रकार केल्याचे बोलले जात आहे. या प्रकारामुळे शहरातील काही भागात तणाव होता.\nदरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या योजना सांगणारे आणि स्वत:चे छायाचित्र असलेले उपमहापौर छिंदम यांच्या दिनदर्शिका देखील काही ठिकाणी फाडून टाकण्यात आल्या. या दिनदर्शिकांचे वाटप काही दिवसांपूर्वी करण्यात आले होते. शाळा, महाविद्यालये, संस्था, दुकानांमध्ये या दिनदर्शिका वाटण्यात आल्या होत्या. शाळेतील दिनदर्शिक विद्यार्थ्यांनीच फाडल्या. त्यानंतर त्यावर नाचले देखील. काहींनी या दिनदर्शिक काढून फेकून दिल्या, तर काही परस्पर विल्हेवाट लावल्याची चर्चा होती.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nश्रीपाद छिंदमच्या नावाचीच ॲलर्जी \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nउद्धव ठाकरे लोकसभा उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार या चार नेत्याची नावे चर्चेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lssparle.org.in/2018/01/blog-post_3.html", "date_download": "2018-10-24T00:52:59Z", "digest": "sha1:M3NDOPFIFRAXIFN56IOZVCHDBIXHG3MN", "length": 7344, "nlines": 74, "source_domain": "www.lssparle.org.in", "title": "मॅजेस्टिक गप्पा २०१८ - कार्यक्रम पत्रिका ~ LSS, Parle", "raw_content": "\nसेवा करावया लावा | देवा हा योग्य चाकर\nमॅजेस्टिक गप्पा २०१८ - कार्यक्रम पत्रिका\nशुक्रवार दि. ०५ जानेवारी ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक विजय कुवळेकर यांची प्रकट मुलाखत मुलाखतकार: पत्रकार संजीव लाटकर\nशनिवार दि. ०६ जानेवारी सुप्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. महेश करंदीकर यांची प्रकट मुलाखत मुलाखतकार: छाया भोंजाळ\nरविवार दि. ०७ जानेवारी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांची प्रकट मुलाखत मुलाखतकार नीलिमा बोरवणकर\nसोमवार दि. ०८ जानेवारी विवेकवादावर धर्मसंकट (परिसंवाद) सहभाग: बिशप थॉमस डाबरे, हेमंत देसाई, ऍड. किशोर जावळे, अब्दुल कादर मुकादम सूत्रसंचालन: प्रसन्न जोशी\nमंगळवार दि. ०९ जानेवारी रेडीओ जॉकी, माईक मागचा माणूस सहभाग: संग्राम खोपडे, रोहिणी सूत्रसंचालन: अमोल परचुरे\nबुधवार दि. १० जानेवारी अपूरं पालकत्व (परिसंवाद) सहभाग: संजीव लाटकर, प्राचार्य कविता रेगे सूत्रसंचालन: रश्मी आमडेकर\nगुरुवार दि. ११ जानेवारी यंत्रमानवाचे आव्हान (परिसंवाद) सहभाग: सुबोध जावडेकर, श्रीराम सिधये, सतीश जोशी सूत्रसंचालन: डॉ. बाळ fondake\nशुक्रवार दि. १२ जानेवारी भटकंतीच्या दाही दिशा (परिसंवाद) सहभाग: मेघा अलकारी, द्वारकानाथ संझगिरी, सुनीला पाटील सूत्रसंचालन मकरंद जोशी\nशनिवार दि. १३ जानेवारी अभिनेता चिन्मय मांडलेकर यांची प्रकट मुलाखत मुलाखतकार: मंदार जोशी\nरविवार दि. १४ जानेवारी सुप्रसिद्ध बासरीवादक रोणू मुजुमदार यांची प्रकट मुलाखत मुलाखतकार विशाल पाटील\nमॅजेस्टिक गप्पा २०१८ रोज संध्याकाळी ७-३० वाजता सुरु होतील.\nमॅजेस्टिक गप्पा रोज सायंकाळी ७-३० वाजता सुरु होतील.\nग्राहक पेठ २०१८ - वेळापत्रक\nसंस्थेतर्फे दरवर्षी भरवली जाणारी ग्राहक पेठ यावर्षी शुक्रवार दि. १९ ऑक्टोबर २०१८ ते रविवार दि. २८ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत संपन्न होत आहे...\nग्राहक पेठ २०१८ - निवडलेल्या गाळाधारकांची नावे\nग्राहक पेठ २०१८ मध्ये निवडलेल्या गाळा धारकांची नावे वाचण्यासाठी येथे क्लिक करावे . गाळा निवड व शुल्क भरणा रविवार दि. ०२ सप्टेंबर २०१८ रोजी ...\nविशेष सर्वसाधारण सभा \"महत्वाचा बदल\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/friendship-2/", "date_download": "2018-10-24T00:53:52Z", "digest": "sha1:7NB7XG4LSEGUJCNOLZK2OVSE5SWMA2PX", "length": 17930, "nlines": 274, "source_domain": "www.saamana.com", "title": "मैत्रीण | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकसे चालते आंग्रीयावर काम..\n उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदींना खडा…\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nतोगडिया यांनी स्थापन केला नवा पक्ष, लोकसभा निवडणूक लढवणार\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nदहशतवाद्यांचे मुडदे घेऊन जा, गोळीबार केला तर खबरदार\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nघरात बसल्याजागी ऐकता येणार गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके\nखगोलसंशोधक स्टिफन हॉकिंग यांच्या व्हीलचेअर, पदक, पुरस्कारांचा लिलाव\nऍपल लॉन्च करणार जगातला सर्वात छोटा आयपॅड\nब्रह्मांडाचे रहस्य उलघडणाऱ्या स्टीफन हॉकिंग्स यांच्या व्हीलचेअरचा होणार लिलाव\nविराटच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहत्यांना बसला धक्का, अनेकांना अश्रू अनावर\nसचिन-विनोद पुन्हा क्रिकेटच्या मैदानात; अॅकॅडमीद्वारे युवा क्रिकेटपटूंना घडवणार\nहिंदुस्थानच्या विजयाची हॅटट्रिक; जपानचा 9-0 गोलने धुव्वा\nहिंदुस्थान-इंग्लंड लॉर्डस् कसोटी फिक्स, वृत्तवाहिनीच्या लघुपटाने क्रिकेट वर्तुळात खळबळ\n‘हिटमॅन’ला खुणावतोय सचिन-धोनीचा ‘हा’ विक्रम, गांगुलीला केले ओव्हरटेक\nनवान्न पौर्णिमा : कोकणातील नव्याची अपूर्वाई\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nआजचा अग्रलेख : वंदे मातरम् म्हणावेच लागेल\nआजचा अग्रलेख : जगभ्रमण बरे पण मिळाले काय\n– सिनेमा / नाटक\n‘पाटील’ २६ ऑक्टोबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nमराठी चित्रपटात काम करायचंय – शर्मन जोशी\n‘माझ्या बायकोचा प्रियकर’ मधील पहिल्या धमाल गाण्याला जबरदस्त प्रतिसाद\nदूध की दही, जाणून घ्या आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर \n….असा असतो दुतोंडी साप\nरावणाचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी, जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nरोखठोक: आसाराम, अकबर आणि केरळचा बिशप\nफुलटॉस भी बहोत बडी चीज है, बाबू\nतिच्यातली सकारात्मक गोष्ट…सतत कामात असते. माझ्या कुटुंबीयांशी मिळूनमिसळून राहते.\nतिच्यातली खटकणारी गोष्ट…खूपच लळा लावते.\nतिच्याकडून मिळालेली आतापर्यंतची सुंदर भेट…माझा मुलगा.\n…मी खूप शांत झालो. माझा रागीट स्वभाव कमी झाला.\nती निराश असते तेव्हा…निराशेचे प्रसंग मला सांगते. मी त्या प्रसंगांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवायचा हे तिला सांगण्याचा प्रयत्न करतो.\nएकमेकांसाठी वेळ देता का \nदोघांचे भेटण्याचे ठिकाण…माझ्या गावी. निसर्गसौंदर्यात रमायला आम्हाला आवडतं.\nतिच्यासोबतचा अविस्मरणीय क्षण…लग्नानंतरचे क्षण.\nतुम्ही चुकता तेव्हा ती काय करते\nभांडण झाल्यावर काय करता …ती माझ्याशी बोलत नाही आणि मीही स्वतःहून दोन दिवस मुद्दाम अबोला धरतो.\nदोघांपैकी जास्त राग कोणाला येतो …तिला येतो. पूर्वी रागीट होतो, पण आयुष्याचं भान येत गेलं म्हणून रागाची जागा आनंदाने घेतली. आता मी दोन्ही बाजू बघतो.\nत्याचं वर्णन…पत्नी, मैत्रीण, सहचारिणी आणि सुगृहिणी म्हणून ती अप्रतिम आहे.\nतुझी एखादी तिला न आवडणारी सवय…मी माणसांमध्ये खूप वेळ गुंततो यामुळे घरी जायला उशीर होतो.\nतुझ्या दृष्टीने मैत्रीची व्याख्या…एकमेकांना समजून घेऊन एखाद्यावर त्याच्या गुणदोषांसकट प्रेम करणं याला मैत्री म्हणतात.\nएकत्र फिरायला जायचे ठिकाण… ती खूपच गृहकृतदक्ष असल्यामुळे बाहेर जाणं होत नाही.\nतिच्याशी मैत्री का करावीशी वाटली …कारण ती फार भोळी, सरळ आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nभाजपच्या महिला सरपंचांचा शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन...\nछत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी घेतले योगी आदित्यनाथांचे आशीर्वाद\nकच्छमधून पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक\nव्हॉट्सअॅपमध्ये चार भन्नाट फिचर्सचा समावेश, वाचा काय आहे विशेष…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nगुरुग्राम हत्याकांड; न्यायाधीशाच्या मुलाचाही उपचारादरम्यान मृत्यू\nपुरूष आयोगासाठी पुरुष संघटना रस्त्यावर\nपुन्हा देशात भाजपाची सत्ता येणार नाही…शरद पवार यांचे भाकीत\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/indian-visitors-to-taj-mahal-to-be-capped-at-40k/", "date_download": "2018-10-24T00:20:13Z", "digest": "sha1:R7HDL6HVJT772WBGF372SI3ZA7ECLFNU", "length": 19460, "nlines": 259, "source_domain": "www.saamana.com", "title": "ताजमहाल पाहण्यासाठी पर्यटकांवर मर्यादा? | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\n2019 मध्ये शिवसेनेचाच मुख्यमंत्री असणार, बीडमध्ये उद्धव ठाकरेंनी ठणकावले\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nतोगडिया यांनी स्थापन केला नवा पक्ष, लोकसभा निवडणूक लढवणार\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nदहशतवाद्यांचे मुडदे घेऊन जा, गोळीबार केला तर खबरदार\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nघरात बसल्याजागी ऐकता येणार गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके\nखगोलसंशोधक स्टिफन हॉकिंग यांच्या व्हीलचेअर, पदक, पुरस्कारांचा लिलाव\nऍपल लॉन्च करणार जगातला सर्वात छोटा आयपॅड\nब्रह्मांडाचे रहस्य उलघडणाऱ्या स्टीफन हॉकिंग्स यांच्या व्हीलचेअरचा होणार लिलाव\nविराटच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहत्यांना बसला धक्का, अनेकांना अश्रू अनावर\nसचिन-विनोद पुन्हा क्रिकेटच्या मैदानात; अॅकॅडमीद्वारे युवा क्रिकेटपटूंना घडवणार\nहिंदुस्थानच्या विजयाची हॅटट्रिक; जपानचा 9-0 गोलने धुव्वा\nहिंदुस्थान-इंग्लंड लॉर्डस् कसोटी फिक्स, वृत्तवाहिनीच्या लघुपटाने क्रिकेट वर्तुळात खळबळ\n‘हिटमॅन’ला खुणावतोय सचिन-धोनीचा ‘हा’ विक्रम, गांगुलीला केले ओव्हरटेक\nनवान्न पौर्णिमा : कोकणातील नव्याची अपूर्वाई\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nआजचा अग्रलेख : वंदे मातरम् म्हणावेच लागेल\nआजचा अग्रलेख : जगभ्रमण बरे पण मिळाले काय\n– सिनेमा / नाटक\n‘पाटील’ २६ ऑक्टोबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nमराठी चित्रपटात काम करायचंय – शर्मन जोशी\n‘माझ्या बायकोचा प्रियकर’ मधील पहिल्या धमाल गाण्याला जबरदस्त प्रतिसाद\nमेघा धाडे आता हिंदी बिग बॉसमध्ये\nदूध की दही, जाणून घ्या आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर \n….असा असतो दुतोंडी साप\nरावणाचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी, जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nरोखठोक: आसाराम, अकबर आणि केरळचा बिशप\nफुलटॉस भी बहोत बडी चीज है, बाबू\nताजमहाल पाहण्यासाठी पर्यटकांवर मर्यादा\nताजमहाल पाहण्यासाठी जाणाऱ्या हिंदुस्थानी पर्यटकांसाठी एक मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. दररोज ४० हजार हिंदुस्थानी पर्यटक ताजमहाल पाहू शकणार आहेत. ही मर्यादा येत्या २० जानेवारीपासून लागू करण्यात येणार आहे.\nजगातील आश्चर्यांपैकी एक असलेला हिंदुस्थानातील ताज महाल पाहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्ली येथे मंगळवारी झालेल्या वरिष्ठ प्रशासक अधिकारी, एएसआय अधिकारी, पोलीस, पैरामिलिटरी अधिकारी यांच्या उच्चस्तरीय बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. हिंदुस्थानी पर्यटकांसाठी ४० हजार मर्यादा ठेवण्यात आली आहे मात्र, विदेशी पर्यटाकांसाठी अशी कोणत्याही मर्यादेची संख्या निश्चित करण्यात आली नाही.\nया ४० हजार मर्यादेच्या संख्येत लहान मुलांचा देखील समावेश असणार आहे. १५ वर्षांखालील कमी वयोगट असलेल्या मुलांना ‘झिरो चार्ज’ तिकीट देण्यात येणार आहे, म्हणजेच लहान मुलांना कोणतेही शुल्क लागू करणार नसल्याचे वृत्त आहे. याशिवाय पर्यटकांना ताजमहालसोबत मुख्य तहखाने पाहायचे असल्याचे त्यासाठी १०० रुपये तिकिट, तर तहखाने पाहायचे नसल्यास ५० रुपये तिकिट आकारण्यात येणार आहे. सकाळपासून दुपारी १२ वाजेपर्यंत २० हजार तर, दुसऱ्या फेरीत दुपारी १२ पासून संध्याकाळपर्यंत २० हजार पर्यटक ताजमहाल पाहू शकतील.\nविदेशी पर्यटाकांसाठी तिकिटाची किंमत हजार रुपये असून जे हिंदुस्थानी पर्यटक ४० हजार पर्यटकांनंतर देखील ताजमहाल पाहू इच्छितात त्या पर्यटाकांसाठी हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. सुट्टीच्या दिवसांत जवळपास ६० ते ७० हजार पर्यटक ताजमहाल पाहण्यासाठी येतात. पर्यावरणाच्यादृष्टीने तसेच गर्दीच्या वेळी चेंगराचेंगरी या दृष्टीनेदेखील हा निर्णय घेण्यात आला असल्याचे एका इंग्रजी वृत्ताने दिलेल्या माहितीतून स्पष्ट झाले आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीललातूर जिल्ह्यात बंदला प्रतिसाद; मुरुडमध्ये एसटी बस जाळली\nपुढीलविक्रोळी पार्कसाईटमध्ये वाहनांची तोडफोड\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nभाजपच्या महिला सरपंचांचा शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन...\nछत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी घेतले योगी आदित्यनाथांचे आशीर्वाद\nकच्छमधून पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक\nव्हॉट्सअॅपमध्ये चार भन्नाट फिचर्सचा समावेश, वाचा काय आहे विशेष…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nगुरुग्राम हत्याकांड; न्यायाधीशाच्या मुलाचाही उपचारादरम्यान मृत्यू\nपुरूष आयोगासाठी पुरुष संघटना रस्त्यावर\nपुन्हा देशात भाजपाची सत्ता येणार नाही…शरद पवार यांचे भाकीत\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/martyeres-major-prafulls-body-to-bring-to-their-native-place/", "date_download": "2018-10-24T00:15:44Z", "digest": "sha1:2T63YFJVODM3QTKPTJ6J3VGA3NZNL5DX", "length": 20083, "nlines": 260, "source_domain": "www.saamana.com", "title": "‘पवनी’वर शोककळा, संपूर्ण गाव रात्रभर झोपले नाही | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\n2019 मध्ये शिवसेनेचाच मुख्यमंत्री असणार, बीडमध्ये उद्धव ठाकरेंनी ठणकावले\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nतोगडिया यांनी स्थापन केला नवा पक्ष, लोकसभा निवडणूक लढवणार\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nदहशतवाद्यांचे मुडदे घेऊन जा, गोळीबार केला तर खबरदार\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nघरात बसल्याजागी ऐकता येणार गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके\nखगोलसंशोधक स्टिफन हॉकिंग यांच्या व्हीलचेअर, पदक, पुरस्कारांचा लिलाव\nऍपल लॉन्च करणार जगातला सर्वात छोटा आयपॅड\nब्रह्मांडाचे रहस्य उलघडणाऱ्या स्टीफन हॉकिंग्स यांच्या व्हीलचेअरचा होणार लिलाव\nविराटच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहत्यांना बसला धक्का, अनेकांना अश्रू अनावर\nसचिन-विनोद पुन्हा क्रिकेटच्या मैदानात; अॅकॅडमीद्वारे युवा क्रिकेटपटूंना घडवणार\nहिंदुस्थानच्या विजयाची हॅटट्रिक; जपानचा 9-0 गोलने धुव्वा\nहिंदुस्थान-इंग्लंड लॉर्डस् कसोटी फिक्स, वृत्तवाहिनीच्या लघुपटाने क्रिकेट वर्तुळात खळबळ\n‘हिटमॅन’ला खुणावतोय सचिन-धोनीचा ‘हा’ विक्रम, गांगुलीला केले ओव्हरटेक\nनवान्न पौर्णिमा : कोकणातील नव्याची अपूर्वाई\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nआजचा अग्रलेख : वंदे मातरम् म्हणावेच लागेल\nआजचा अग्रलेख : जगभ्रमण बरे पण मिळाले काय\n– सिनेमा / नाटक\n‘पाटील’ २६ ऑक्टोबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nमराठी चित्रपटात काम करायचंय – शर्मन जोशी\n‘माझ्या बायकोचा प्रियकर’ मधील पहिल्या धमाल गाण्याला जबरदस्त प्रतिसाद\nमेघा धाडे आता हिंदी बिग बॉसमध्ये\nदूध की दही, जाणून घ्या आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर \n….असा असतो दुतोंडी साप\nरावणाचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी, जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nरोखठोक: आसाराम, अकबर आणि केरळचा बिशप\nफुलटॉस भी बहोत बडी चीज है, बाबू\n‘पवनी’वर शोककळा, संपूर्ण गाव रात्रभर झोपले नाही\nपाकडय़ांच्या भ्याड हल्ल्यात वीरमरण आलेले मेजर प्रफुल्ल मोहरकर यांचे पार्थिव रविवारी त्यांच्या मूळ गावी येणार असल्याने अख्खं गाव शनिवारची संपूर्ण रात्रभर जागे राहिले. ‘पवनी’ गावावर शोककळा पसरली. शहीद मोहरकर यांच्या पार्थिवाच्या स्वागतासाठी प्रत्येक घरासमोर रांगोळी काढण्यात आली होती. रात्री गावातले लोक रस्त्यारस्त्यावर फुले घेऊन उभे होते.\nशनिवारी दुपारी पाककडून कश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यात महाराष्ट्रातील भंडारा जिह्यातील मेजर प्रफुल्ल अंबादास मोहरकर शहीद झाले. ते मनमिळाऊ स्वभावाचे होते. ते कधी पवनीला आले की आपल्या मित्रमंडळींना आवर्जून भेटत. अधिकारीपदावर असूनही त्यांनी कधीही त्याची इतरांना जाणीव होऊ दिली नाही. ते सर्वांना सोबत घेऊन चालत असत. शनिवारी या घटनेची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना मिळाली तेव्हा त्यांची पत्नी माहेरी पुणे येथे होती तर त्यांचे आईवडीलही पुण्याला जाण्यासाठी निघाले होते. मात्र माहिती मिळताच ते पुलगाववरून परत गावी आले.\nप्रफुल्ल यांचे प्राथमिक शिक्षण जुनोना गावात झाले, तर माध्यमिक शिक्षण आणि त्यानंतरचे संपूर्ण शिक्षण गावाबाहेर झाले. त्यांनी बारावीनंतर इंजिनीयरिंग केले. मात्र देशसेवेचे ध्येय असल्याने इंजिनीयरिंग सोडून त्यांनी एनडीएमध्ये प्रवेश घेतला. ते लेफ्टनंट म्हणून आठ वर्षांपूर्वी सैन्यदलात रुजू झाले होते. त्यानंतर त्यांची मेजरपदावर पदोन्नती झाली. त्यांचा तीन वर्षांपूर्वी अबोली यांच्याशी विवाह झाला होता. शहीद प्रफुल्ल मोहरकर यांचे वडील अंबादास हे सेवानिवृत्त शिक्षक व आई शिक्षिका आहेत. लहान भाऊ परेश मोहरकर पुण्यात नोकरी करत आहेत. शहीद मोहरकर यांना त्यांच्या लग्नाच्या चौथ्या वाढदिवशीच वीरमरण आले.\nशहीद मेजर मोहरकर यांना आदरांजली\nवायुसेनेच्या विशेष विमानाने शहीद मेजर प्रफुल्ल अंबादास मोहरकर यांचे पार्थिव नागपूर येथील हवाई दलाच्या एअर बेसवर रविवारी सायंकाळी ७.३० वाजता आणण्यात आले. आदरांजली वाहिल्यानंतर त्यांचे पार्थिव भंडारा जिह्यातील पवनीकडे रवाना करण्यात आले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलप्लॅटफॉर्म नंबर ९ की लोकल ‘एसी’है, चर्चगेट के लिए रवाना होगी\nपुढीलअंधेरीत बेस्ट बसची डंपरला धडक; १५ प्रवासी जखमी\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nभाजपच्या महिला सरपंचांचा शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन...\nछत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी घेतले योगी आदित्यनाथांचे आशीर्वाद\nकच्छमधून पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक\nव्हॉट्सअॅपमध्ये चार भन्नाट फिचर्सचा समावेश, वाचा काय आहे विशेष…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nगुरुग्राम हत्याकांड; न्यायाधीशाच्या मुलाचाही उपचारादरम्यान मृत्यू\nपुरूष आयोगासाठी पुरुष संघटना रस्त्यावर\nपुन्हा देशात भाजपाची सत्ता येणार नाही…शरद पवार यांचे भाकीत\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/oneplus-6-lauched-in-india-price-starts-with-rs-34999/", "date_download": "2018-10-24T00:56:44Z", "digest": "sha1:RKEQ73DWO53INJ3RSZSP6WUA7YVEYRBO", "length": 7296, "nlines": 101, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'OnePlus 6' भारतात लॉन्च, जाणून घ्या स्पेसिफिकेशन आणि किंमत", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘OnePlus 6’ भारतात लॉन्च, जाणून घ्या स्पेसिफिकेशन आणि किंमत\nटीम महाराष्ट्र देशा- वनप्लस 6 हा स्मार्टफोन आज (गुरुवार) भारतात लाँच करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून या स्मार्टफोनबाबतचे अनेक लीक रिपोर्ट समोर येत होते. अखेर आज हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला. यामध्ये आयफोन X प्रमाणे नॉच, स्लो-मो, स्नॅपड्रॅगन 845 या सारखे बरेच फीचर देण्यात आले आहेत.\nया स्मार्टफोनचा मुकाबला iPhone X आणि Galaxy S9 Plusसोबत असणार आहे. अॅमेझोनवर वनप्लस-६ हा स्मार्टफोन २१ मेपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. अमेरिकेमध्ये ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल मेमरी असणाऱ्या या स्मार्टफोनची किंमत ५२९ डॉलर(जवळपास ३५,८०० रुपये) एवढी ठेवण्यात आली आहे. तर ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल मेमरी असणाऱ्या स्मार्टफोनची किंमत ५७९ डॉलर(जवळपास ३९,२०० रुपये) आहे.\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान \nपुणे : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यावर मेहरबानी केल्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान…\nराष्ट्रवादीला धक्का,पवारांच्या अत्यंत निकटवर्तीय नेत्याचा पक्षाला…\nपुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल : पवार\nयेत्या दहा वर्षात रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही – पाटील\nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता फडणवीस\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे…\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये पुरुषोत्तम मधील विविध पुरस्कार विजेते\nसैराट फेम ‘तानाजी’ आता ‘माझा…\nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता…\n‘फिल्मशाला २०१८’ चा निकाल जाहीर\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान \nराष्ट्रवादीला धक्का,पवारांच्या अत्यंत निकटवर्तीय नेत्याचा पक्षाला रामराम\n‘एमआयएम’प्रमाणे ‘वंदे मातरम्’ला आमचाही विरोध : प्रकाश आंबेडकर\nवाचा अमित शाह यांनी शिवसेनेला काय धमकी दिली \nपुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल : पवार\nभाजपला काही झालं तरी सत्ता मिळू द्यायची नाही - उद्धव ठाकरे\nसैराट फेम 'तानाजी' आता 'माझा अगडबम'मध्ये\nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता फडणवीस\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान \nराष्ट्रवादीच्या तिजोरीत खडखडाट, आता प्रचार तोंडी करा - पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/articlelist/19359256.cms?curpg=4", "date_download": "2018-10-24T02:02:21Z", "digest": "sha1:Q3A7IQ2JTNMOMCYTAKKYTNLUQYNWH43F", "length": 7902, "nlines": 143, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 4- Entertainment News in Marathi: Celebrity News and Gossips Online | Maharashtra Times", "raw_content": "\n'ठग्ज ऑफ हिंदोस्तां' या सिनेमाचा ट्रेलर लोकांसमोर आल्यानंतर आमिरचा लुक चर्चेत आहे या चित्रपटात तो अठराव्या शतकातल्या मल्लाच्या भूमिकेत दिसणार आहे...\n‘बत्ती गुल'चं बॉक्सऑफिसवर मीटर डाऊनUpdated: Sep 24, 2018, 03.11PM IST\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\n'MeToo' वर टीव्ही कलाकार काय म्हणाले\nMeToo: सुष्मिता सेननं केलं कौतुक\nव्हिडिओ: पूनम पांडेचा रास गरबा\nसंस्कृती बालगुडे करणार धमाका\n'शनाया'च्या आठवणीत झुरतेय रसिका\n#MeToo: 'सिन्टा'च्या नोटिशीला नानांचं उत्तर\n#MeToo: 'अन्नू मलिक यांच्यावरील सर्व आरोप खरे'\n#MeToo काही नावं वाचून धक्का बसला: रहमान\n#Me Too मुळे पितृसत्ता हादरली: सुशांत सिंह\n#MeToo: लव रंजनच्या चित्रपटातून रणबीर बाहेर\n#MeToo हे केवळ हिमनगाचं टोक: राधिका आपटे\n#MeToo काही नावं वाचून धक्का बसला: रहमान\n'बाहुबली' प्रभासचा 'साहो'चा टीझर लाँच\nCID:दोन महिन्यांनंतर 'सीआयडी' पुन्हा येणार\n#MeToo आलोकनाथ, साजिदला FWICEची नोटीस\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/vacuum-cleaners/sheffield-classic+vacuum-cleaners-price-list.html", "date_download": "2018-10-24T01:18:51Z", "digest": "sha1:KZE5F6DZ4MPJCC3W3JZTPT6CLF26KX42", "length": 15540, "nlines": 393, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "शेफील्ड क्लासिक वाचव कलेअर्स किंमत India मध्ये 24 Oct 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nशेफील्ड क्लासिक वाचव कलेअर्स Indiaकिंमत\nIndia 2018 शेफील्ड क्लासिक वाचव कलेअर्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशेफील्ड क्लासिक वाचव कलेअर्स दर India मध्ये 24 October 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 2 एकूण शेफील्ड क्लासिक वाचव कलेअर्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन शेफील्ड स हा 8003 वाचव क्लिनर औरंगे आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Snapdeal, Flipkart, Amazon, Homeshop18, Naaptol सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी शेफील्ड क्लासिक वाचव कलेअर्स\nकिंमत शेफील्ड क्लासिक वाचव कलेअर्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन शेफील्ड स हा 8003 वाचव क्लिनर औरंगे Rs. 2,499 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.2,311 येथे आपल्याला शेफील्ड क्लासिक स हा 83 वसि१ हॅन्ड भेकड वाचव क्लिनर औरंगे उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 2 उत्पादने\nवाचव अँड विंडो कलेअर्स\nशीर्ष 10शेफील्ड क्लासिक वाचव कलेअर्स\nताज्याशेफील्ड क्लासिक वाचव कलेअर्स\nशेफील्ड स हा 8003 वाचव क्लिनर औरंगे\nशेफील्ड क्लासिक स हा 83 वसि१ हॅन्ड भेकड वाचव क्लिनर औरंगे\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.bookhungama.com/ek-shodh-tyacha/", "date_download": "2018-10-24T01:47:44Z", "digest": "sha1:XZ5D42RH7QGYIVFCZ6CLYLOLDEYPK5YZ", "length": 3193, "nlines": 47, "source_domain": "www.bookhungama.com", "title": "एक शोध ‘त्या”चा", "raw_content": "\nएक शोध ‘त्या”चा\t- सचिन मणेरीकर\nआपण काय आहोत ह्या पेक्षा आपण कोण होतो...ह्याचे उत्तर आपण शोधू लागतो...जेंव्हा उत्तर मिळू लागतात...तेंव्हा मग खरी मजा येऊ लागते...\nसरलेले दिवस...कधी कधी खूप छळू लागतात ह्यात काही शंका नाही. अगदी..नोकरी लागते...आपण जगण्याच्या धकाधकित...एक यांत्रिक आयुष्य अगदी निर्ढावल्या सारखे जगू लागतो. आणि हे सुद्धा खरे आहे...की जीवनाचा वेगच असा झाला आहे...मी थांभून विचार करायला फुरसद नसते...आला दिवस...गेला दिवस...असेच दिवस उलटत असतात. तरीही एके ठिकाणी आपली गाडी रुळावरून खाली उतरते...आणि थांबरे... आपण काय आहोत ह्या पेक्षा आपण कोण होतो...ह्याचे उत्तर आपण शोधू लागतो...जेंव्हा उत्तर मिळू लागतात...तेंव्हा मग खरी मजा येऊ लागते... शाळेतले...कॉलेज मधले दिवस....त्या दिवसात तर आपण घडत गेलो...आज जे काही आहोत ते त्या दिवसात घडलो..पण त्या दिवसातली मौज, मजा, खोड्या...मस्करी..मात्र आता पूर्ण विसरलो आहोत...हे जाणवते..आणि मग एक शोध सुरु होतो....”त्या”चा.. खूप सुंदर पुस्तक...जरूर संग्रही ठेवावे असे.\nPublisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि\nRent Book: एक शोध ‘त्या”चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/ganpati-bappas-modaks-became-expensive-this-year/articleshow/65772270.cms", "date_download": "2018-10-24T02:03:48Z", "digest": "sha1:KHJQ4MCRESBZJ2O5FQXOK2R3S66IJ7JG", "length": 16237, "nlines": 136, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai news News: ganpati bappa's modaks became expensive this year - प्रसादाचा गोडवा महाग | Maharashtra Times", "raw_content": "\nम. टा. खास प्रतिनिधी, मुंबई\nइंधन दरवाढीचा फटका भाज्यांसोबत तांदूळ, साखरेच्या दरांनाही बसला आहे. तर केरळमधील पूरपरिस्थितीचा फटका नारळाला बसला आहे. परिणामी नारळ महागला आहे. त्यामुळे यंदाच्या प्रसादावर महागाईच्या कडवटपणाचे सावट आहे. तयार उकडीचे मोदक, खव्याचे मोदक, बर्फी यांच्या दरांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा काही दुकानांमध्ये ५ ते १० टक्के वाढ करण्यात आली आहे.\nउकडीच्या मोदकांची किंमत २३ रुपयांपासून पुढे आहे. या मोदकांच्या दरामध्ये फारसा बदल यंदा झालेला नाही. सणासुदीच्या निमित्ताने ही किंमत वाढलेली दिसली की ग्राहकांमध्ये लुटले जात असल्याची भावना निर्माण होते. त्यामुळे वर्षातून एकदाच खाल्ल्या जाणाऱ्या या उकडीच्या मोदकांचे दर वाढवण्यात आलेले नाहीत, असे चित्र दिसत आहे. मात्र खव्याच्या मोदकांची, बर्फी, पेढ्यांची किंमत मात्र पाच ते दहा टक्क्यांनी वाढली आहे. गिरगाव, लालबाग, दादर, विलेपार्ले या ठिकाणी प्रसादासाठी लाडू-पेढे घेणाऱ्यांची मोठी गर्दी असते. लालबागच्या चिवडा गल्लीत तर चाकरमानी गावी चिवडा, लाडू नेण्यासाठी हटकून उपस्थिती लावतात. गिरगावातील सुजाता उपाहारगृहामध्ये खव्याचे मोदक ५२० रुपयांपासून उपलब्ध आहेत. तर विविध फ्लेवरचे मोदक ५८० रुपयांपासून उपलब्ध आहेत. यंदा ग्राहकांत घट झाल्याची माहिती सुजाता उपाहारगृहाचे सुनील कर्नाळे यांनी दिली. 'मेट्रोच्या कामामुळे लोकांपर्यंत पोहोचण्यात अडचणी येत आहेत. नेहमीचा ग्राहकवर्ग मोदक घ्यायला येणार, मात्र या काळात इतरही ग्राहक येतात. मात्र महागाई आणि मेट्रोची कामे या दोन्हीमुळे यंदा तुलनेने कमी ग्राहकवर्ग आला आहे', असे त्यांनी सांगितले.\nलालबागच्या 'लाडूसम्राट'चे बाबू भाई यांनी, महागाईचा फटका हा मुंबईबाहेर जाणाऱ्या चाकरमान्यांना अधिक बसल्याचे सांगितले. प्रसादाचे वाढलेले दर, त्यांना गावी न्यायला लागणारा चिवडा, लाडू तसेच प्रवासाच्या बजेटमध्ये वाढ यामुळे शहरातच राहून गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांपेक्षा त्यांना अधिक त्रास होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 'लाडूसम्राट'कडे यंदा ३० रुपयाला एक उकडीचा मोदक उपलब्ध आहे. प्रसादासाठी लागणारा कच्चा माल महाग झाल्याने १० टक्क्यांपर्यंत इतर प्रसादाच्या किमती वाढल्याची माहिती त्यांनी दिली. खव्याचे मोदक ५२० रुपयांपासून उपलब्ध आहेत. काजूच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने काजूचे मोदक यंदा अधिक महागले आहेत.\nविलेपार्ले येथील रघुवीर स्टोअर्सने मोदक आणि पेढ्यांच्या किमती गेल्या वर्षीच्या किमतीएवढ्याच आहेत, असे स्पष्ट केले. ग्राहक मोठ्या प्रमाणात ऑर्डर देतात, त्यामुळे कच्च्या मालाची वाढलेली किंमत त्यामध्ये समाविष्ट होते. हा ग्राहकवर्ग वर्षानुवर्षे दुकानांशी बांधील असल्याने गेल्या वेळपेक्षा किंमत अधिक झाल्यास ग्राहकही नाराज होण्याची भीती असते, असे सांगण्यात आले. वाढलेल्या किमतीचा फटका त्यांनाही बसतो. त्यामुळे गेली तीन वर्षे ६०० रुपये किलो असा मोदकाचा दर कायम ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.\nगिरगाव आणि विलेपार्ले येथील पणशीकर दुकानात यंदा गणपतीनिमित्त फ्रोझन मोदक विकण्यात येत आहेत. हे मोदक विकत घेऊन पुन्हा डीप फ्रीजरमध्ये ठेवून, जसे लागतील तसे वाफवून घ्यायचे आहेत, अशी माहिती जितेंद्र पणशीकर यांनी दिली. संकष्टीच्या निमित्ताने त्यांनी ही संकल्पना लोकांपर्यंत पोहोचवली होती. सहा मोदकांसाठी १२१ रुपये असा याचा दर आहे. या व्यतिरिक्त स्ट्रॉबेरी, चॉकलेट, अंजीर असे विविध फ्लेवरचे मोदक तर दरवर्षीच नव्याने गणेशभक्तांना भुरळ घालतात. लाडूसम्राटकडे कंदी पेढ्याच्या चवीचे मोदकही यंदा उपलब्ध आहेत.\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nलाचखोरी प्रकरण: CBIच्या उपअधीक्षकाला ७ दिवसांची CBI कोठडी\nछत्तीसगडः CM रमण सिंग आदित्यानाथ यांचे पाया पडले\nभारतीय लष्कराची फेररचना, लष्कराचे तीन उपमुख असणार\nरक्ताने माखलेला सॅनिटरी पॅड मंदिरात घेऊन जाणार का\nमुंबईः जमिनींच्या मागण्यांसाठी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे आ...\nचेहऱ्यावरील सुरकुत्या नष्ट करणारे तांदळाचे पाणी\n२०१९ची निवडणूक मोदी X राहुल होणार नाही: पवार\n#metoo: अनिर्बान दास ब्लाहचा आत्महत्येचा प्रयत्न\nशुद्ध हवेसाठी क्रूझच्या टोकावर: अमृता फडणवीस\nरक्तानं माखलेला सॅनिटरी पॅड्स घेवून जाल\nमोदींच्या जगभ्रमणावर खुली चर्चा व्हावी: शिवसेना\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n2आणखी एका लुटीचा प्रयत्न फसला होता......\n3राम कदमांविरुद्ध न्यायालयात याचिका...\n4डीजेवर पूर्ण बंदी घातली आहे का\n5'कोरेगाव भीमा प्रकरणी कोणतीही समिती नाही'...\n6२०३० पर्यंत टोलमुक्ती नाहीच, सरकारचे स्पष्टीकरण...\n7अंधेरीत इंडस्ट्रियल इस्टेटला भीषण आग...\n8कोरेगाव-भीमा हिंसा पूर्वनियोजित; अहवालात ठपका...\n9मागसवर्ग आयोगाचा प्रगती अहवाल कोर्टात सादर...\n10'टाइम्स ग्रीन गणेशा' तुम्हीही सहभागी व्हा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-24T01:10:57Z", "digest": "sha1:WRTEXUJIMJPDCDWGBC2N3ANNIUZJ2XYS", "length": 16008, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "पुणे महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणाची चार लाखांची फसवणूक - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना…\nयुतीचा लवकर निर्णय घ्या; अन्यथा लोकसभा विधानसभा निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याची …\nमहापालिका निवडणुकीत जनतेने कानफटवले, तरीही बारणेंना दुसऱ्यांदा खासदार होण्याची स्वप्ने पडताहेत;…\nप्रश्न पिंपरी-चिंचवडच्या पाण्याचा; विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ठरवले चोर\nडीजे वाजण्यावरील बंदी तूर्तास हटवणार नाही- उच्च न्यायालय\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा…\nपिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना\nवाल्हेकरवाडीतील डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nपिंपळेनिलखमध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे…\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना…\nचाकण जवळील काळूस येथे विष प्राशन करून ५० वर्षीय इसमाची आत्महत्या\nनिगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न\nदिघीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू\nचाकण येथील रबर कंपनीचे दोन बँक अकाऊंट हॅक; ४० लाखाची रक्कम…\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले…\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव…\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही…\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका –…\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मुलासह १८ जणांना जन्मठेप\nआमच्या संयमाचा अंत पाहू नका, भारताला मोठा पलटवार झेलावा लागेल –…\nमोदी माझे मित्र आहेत आणि भारतावर माझ प्रेम आहे – डोनाल्ड…\nनीरव मोदीच्या बहिणीविरोधातही इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस\nनेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ७ प्रवाशी बेपत्ता\nHome Pimpri पुणे महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणाची चार लाखांची फसवणूक\nपुणे महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणाची चार लाखांची फसवणूक\nपिंपरी, दि. १७ (पीसीबी) – पुणे महापालिकेत बिगारी म्हणून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका तरुणाची तब्बल चार लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही फसवणूक २०१४ ते आजपर्यंत शुक्रवार पेठेत करण्यात आली.\nअवधुत टाक (वय २९, रा. शुक्रवार पेठ, पुणे) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने साईनाथ यशवंत थोरात (वय ३५, रा. अंबिला ओढा, कॉलनी) आणि इतर एका विरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अवधुत टाक या तरुणाला आरोपी साईनाथ थोरात आणि त्याच्या आणखी एका साथीदाराने पुणे महापालिकेत बिगारी म्हणून कामाला लावतो असे सांगून त्याच्या कडून २०१४ साली तब्बल चार लाख रुपये उकळले. मात्र आरोपींनी अवधुत याला कामाला न लावता त्याची चार लाख रुपयांची आर्थीक फसवणूक केली, अशी तक्रार अवधुत याने पिंपरी पोलिसांकडे केली आहे. पिंपरी पोलिस तपास करत आहेत.\nPrevious articleविधान परिषदेत भाजप मंत्र्यांच्या मदतीला शिवसेनेचे मंत्री धावले \nNext articleमोठी कारवाई: कोल्हापूरातील आयआरबी कार्यालयातील पोलिस अधिकारी एसीबीच्या जाळ्यात\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा घेऊ – भारती चव्हाण\nपिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना\nपिंपरी-चिंचवडमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी; झाड कोसळून एकजण जखमी\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना...\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \nडीएसके प्रकरणीतील ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या अधिकाऱ्यांवरील गुन्हे मागे घेणार\nनाना पाटेकर नाही तर मोहन जोशी साकारणार रंगभूमीवरचा ‘नटसम्राट’\nतळेगावमध्ये देशी पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसांसह एकाला अटक\nदिवाळीपर्यंत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार – मुख्यमंत्री फडणवीस\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nपिंपरीतून १२ वर्षीय मुलगा बेपत्ता\nपिंपरीतील आदित्य खोत खून प्रकरणी आणखी एकाला अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B0", "date_download": "2018-10-24T00:29:39Z", "digest": "sha1:CSDXIMR5JRZH2HPI25COISMWQW4EQCFL", "length": 23437, "nlines": 134, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जॉनी लिव्हर - विकिपीडिया", "raw_content": "\nजॉनी लिव्हर (ऑगस्ट १४, इ.स. १९५६:अमकम, प्रकाशम जिल्हा, आंध्र प्रदेश - ) हा बॉलिवूडमधील विनोदी अभिनेता आहे.\nयाचे मूळ नाव जनार्दन राव असे आहे.\n४ स्टॅन्ड अप शोज\nजॉनी लिव्हर यांचे कुटुंब मूळचे आंध्र प्रदेशचे. त्यांंचेे वडील प्रकाशराव जानुमाला आणि आई करुणाम्मा हे मुंबईतील माटुंग्याच्या लेबर कॅम्प-धारावीमध्ये एका चाळीतल्या दोन खोल्यांच्या घरात राहायचे.\nजॉनीचे वडील गिरणी कामगार होते. वडिलांचे मोठे भाऊ व त्यांचेेें कुटुंब अशी एकूण आठावर माणसे एका घरात राहायची. त्यांच्या परिसरात दाक्षिणात्यबहुल वातावरण होते. पण मराठी माणसेही भरपूर होती. सतत काही ना काही चालायचे. सण-वार असायचे, पूजा असायच्या, बारशी असायची व लग्नेही असायची. त्यामुळे कुठल्या न कुठल्या निमित्ताने सदैव लाऊडस्पीकरवर दाक्षिणात्य भाषांतील, हिंदी, मराठीतील गाणी चालू असायची तो काळ रेकॉर्ड डान्सचा होता. ध्वनिमुद्र्का लावून गाण्यावर मुले-मुली नाचायची. रात्री कार्यक्रम असायचे. कधी कधी रात्री रस्त्यावर मधोमध पडदा उभा करून चित्रपट दाखवला जाई व जॉनी लिव्हर आणि मंडळी एकत्र बसून तो पाहात असत. या वातावरणाचा जॉनीवर नकळत परिणाम घडला.\nअसे सारे ठीक सुरू असताना वडिलांचे दारूचे व्यसन वाढले व जॉनीच्या नशिबाचे चक्र फिरले. त्यांचे कुटुंब किंग्ज सर्कलच्या झोपडपट्टीत राहायला आले. जॉनी वडाळ्याच्या आंध्र एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलमधे तेलुगू माध्यमाच्या शाळेत शिकत होते. सात रुपये फी होती तीही देणे परवडत नव्हते. महिनाअखेरीस बाकावर उभे राहायचे किंवा वर्गाबाहेर जायचे. कधी कधी वेताच्या छड्या मिळायच्या.\nत्या वयातच जॉनी लिव्हर यांना जबाबदारीची जाणीव झाली होती. ते नकला करायचे. रेकॉर्ड डान्स करायचे. पैसे मिळायचे, ते घरी आईला द्यायचे. त्यामुळे अर्थात रात्री घरी उशिरा पोचायचे. दुसऱ्या दिवशी शाळेत जायला उशीर होई. मग शिक्षक ओरडत. मग ते मित्र-मैत्रिणींना, शिक्षकांना नाचून वगैरे दाखवून खूश ठेवायचा प्रयत्‍न करीत. वर्गात अभ्यासात यथातथाच होते. पण मनात आले तर काहीही करायचे. नेहमी पहिला येणाऱ्या मुलाने रुबाब दाखवला, तेव्हा जॉनीने त्याला पुढच्या सहामाहीत भरपूर अभ्यास करून वर्गात दुसरा येऊन दाखवले.\nफीचे पैसे नसल्यानं जॉनीला अपमानास्पदरीत्या सातव्या वर्गात असतानाच शाळा सोडावी लागली. मग जगण्यासाठी त्याने काहीही केले. देशी दारूच्या गुत्त्यात पोऱ्या म्हणून काम केले. फडकी मारली, ग्लास धुतले, रस्त्यात उभं राहून बॉलपेनं, गोळ्या विकल्या. रोज दोन-तीन रुपये सुटायचे. त्यातल्या चौदा आण्यांचे डाळ-तांदूळ, दोन आण्यांचे कांदे-बटाटे, मसाला घरी आणायचो, तेव्हाच घरी जेवण बनायचे\nपुढे जॉनी बसस्टँडवर फेरीवाला म्हणून करू लागला. तो तेथे सिनेस्टार्सची नक्कल करत करत व्यवसाय करीत असे. वयाच्या सतराव्या वर्षी मी गल्लीतल्या गणपती उत्सवात पहिली जाहीर मिमिक्री केली. लोकांना ती खूप आवडली. तेव्हा तीस रुपये मिळाले. नंतर १८व्या वर्षी हिंदुस्थान लिव्हर या कंपनीत कामाला लागला. सातवी नापास मुलाला जे काम मिळणार तेच मिळाले- स्वीपरचे. झाडू मारणे फरशा पुसणे वगैरे कामे असायची. त्यात एक काम होते रसायनांचे ड्रम उघडण्याचे व ते साफ करून ठेवण्याचे. पहिल्याच वेळी जॉनीने ड्रम उघडला व तो पुसला, त्यात डोके घातलं व उगाच आवाज काढला. तो घुमला. त्याला गंमत वाटली. पुन्हा दुसरा आवाज काढला. नंतर अनेक आवाज काढले. रोजच तसेकेल्यावर जॉनीलाजाणवले की त्याच्या नकलांच्या आवाजावर चांगला परिणाम होतोय. वेगवेगळे आवाज काढायचो. एका कामगाराने तक्रार केली. मग त्याच्या सुपरवायझरने त्याला जाब विचारण्यासाठी बोलावले. त्याला जॉनीने तर्‍हे-तर्‍हेच्या नकला करून दाखवल्या. तर तो खूशच झाला आणि त्याने जॉनीला गेट्टुगेदरमध्ये संधी दिली. रंगभवनच्या त्याया संमेलनात शत्रुघ्न सिन्हा, राजेश खन्ना, अशोककुमार आदींची मिमिक्री करून जॉनीने सारे सभागृह दणाणून सोडले. एक हास्याभिनय केला. त्यानंतर जॉनी क्षणात लोकप्रिय झाला. मग त्याला कंपनीत जरा कमी कष्टाचे काम मिळू लागले\nदुपारच्या वेळात नकला करून जॉनी मित्रांना हसवायच. एकदा तो कंपनीच्या आमच्या साहेब लोकांची नक्कल करत होते व कामगारमित्र तो साहेब कोण ते ओळखत होते. युनियनच्या लीडर, सुरेश भोसलेंनी ते पाहिले व ते म्हणाले, ‘अरे याने तर लिव्हरचा बॅण्ड वाजवला, आजपासून याला जॉनी नाही, जॉनी लिव्हर म्हणायचे.’ त्या दिवशी संध्याकाळच्या कार्यक्रमात जॉनीने स्वतःची ओळख जॉनी लीव्हर अशी करून दिली व तेव्हापासून तेच त्यांचे व्यावसायिक नाव झाले.\nयानंतर त्याने ऑर्केस्ट्रामध्ये काम केले. गाण्यांच्या मध्यंतरादरम्यान तो हास्याभिनय करीत असे. बाहेर कार्यक्रमांचे पैसे बऱ्यापैकी मिळू लागले म्हणून सात वर्षांनी जॉनीने नोकरी सोडली. त्यांच्या कार्यक्रमाची पहिली व्हिडीओ कॅसेट आली होती. नंतर तो कल्याणजी आनंदजी यांचे समवेत जगभर फिरला.\nअमिताभ बच्चन यांच्याबरोबर जॉनीने पहिल्यांदा अमेरिका पाहिली. एकदा, १९८० मध्ये कल्याणजीभाईंच्या येथे कॅरम खेळत अस्ताना. त्यांच्याकडे एक दाक्षिणात्य निर्माता आला. त्याला हिंदी चित्रपटासाठी एक मिमिक्री कलाकार हवा होता. कल्याणजीभाईंनी जॉनीकडे बोट दाखवलं. काही कळायच्या आत, जॉनीच्या हातात मद्रासचे विमानाचे तिकीट आले. मग रिहर्सलच्या वेळी त्याने दिग्दर्शकाला साधीशी मिमिक्री करून दाखवली. तर दिग्दर्शक ‘व्हेरी गुड’ म्हणाले. ‘आता दाखवलं ते व्हेरी गुड काय. मग माझ्याकडचं चांगलं दाखवतोच,’ असा विचार करून जॉनीने दुसरी नक्कल दाखवली. ते खूप खूष झाले.\nजॉनीची चित्रपटात एंट्री झाली, पण अनेक वर्षे ते मी मिमिक्रीच करायचे. त्यांना अभिनयाची संधीच मिळत नव्हती. ती एन. चंद्रांनी ‘तेजाब’मधून दिली. ती भूमिका कशी करायची, तिचे विविध पैलू त्यांनी समजावून सांगितले. त्यात जॉनीने त्याचे रंग भरले. त्यानंतर लोकांनी त्याला अ‍ॅक्टिंग कलाकार म्हणून स्वीकारले. पुढे त्याने 'दर्द का रिश्ता' या चित्रपटात काम केले. त्यानंतर मात्र त्याला अनेक चित्रपटात कामे मिळाली. या चित्रपटांची संख्या ४००हून खूप अधिक आहे.\nइ.स. १९९६-९७ पर्यंत जॉनी लिव्हर यांनी खूप कॉमेडी शोज केले. आणि मग १७ वर्षे विश्रांती घेऊन परत सुरू केले. मध्यंतरीच्या काळात अनेक पुस्तके वाचली, विनोदी आणि विनोदावरची पुस्तके वाचले, अनेक कलाकारांचे शोज पाहिले, टी.व्ही.वर अनेक चित्रपट पाहिले आणि मग परत चित्रपटांतही पुनरागमन केले.\nया स्टॅण्ड अप कॉमेडीमध्ये एकच माणूस दहा जणांच्याही भूमिका करतो आणि त्याही कोणत्याही प्रॉपर्टीशिवाय. मराठीमध्ये पु.ल. देशपांडे आणि प्रा. लक्ष्मण देशपांडे यांनी तसे केले आहे. एक माईक व कलाकार. आविर्भावातून ओढणी दिसायला हवी, टोपी, तलवार जे काही आहे ते दिसायला हवे. बोलण्याच्या लकबीतून व्यक्तिरेखा बदलली हे कळायलाच हवे. तरच ती स्टॅण्ड अप कॉमेडी यशस्वी ठरते. जॉनी लिव्हर यांच्या स्टॅण्ड अप कॉमेडीला कोणतीही लिखित संहिता नसते. एक आराखडा बनलेला असतो आणि त्या आधारावर शो ऐन वेळी घडत जातो.\nतसे जॉनी लिव्हरचे सर्वच शोज गाजत, पण त्यांच्या खास आठवणीतले दोन शोज म्हणजे मुंबईत ब्रेबॉर्न स्टेडियमला झालेला होप-८६ हा आणि न्यू जर्सीतला शो. होप-८६मध्ये कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि आर.डी. बर्मन सहभागी झाले होते. ’नुक्कड’,”ये जो जिंदगी है’ या मालिकांतल्या कलाकारांची दोन आणि तिसर्‍या कोणाचे एक अशी तीन स्किट्स होती. जॉनीचा वापीला कार्यक्रम होता, पण तो न करताच तो ब्रेबॉर्न स्टेडियमला आला. स्वयंसेवकाचा बिल्ला लावून इकडे तिकडे फिरत असताना त्याला संयोजकांपैकी कुणीतरी पाहिले आणि स्टेजवर आमंत्रित केले. आनंदजींनी परवानगी दिल्यावर जॉनीने स्टेजवर जाऊन त्याला सुचेल ते केले. समोर दिलीप कुमारपासून ते अमिताभ बच्चनपर्यंतची फिल्म इंडस्ट्री बसली होती. सार्य़ंनी तो कार्यक्रम डोक्यावर घेतला. दुसरे दिवशी वर्तमानपत्रांत अमिताभ बच्चन आणि जॉनी लिव्हर यांच्या बातम्या झळकल्या.\nन्यू जर्सीला असाच कार्यक्रम होता. ५०,००० लोक जमलेले. पुन्हा सारी फिल्म इंडस्ट्री हजर होती. आता नवे काय करू या विचारात असताना त्या वेळी जगभरात लोकप्रिय असणारे मायकेल जॅक्सन, अपाची इंडियन, टीना टर्नर आणि हॅमर यांच्या गायन-नृत्याच्या शैलीची आपण मिमिक्री करू या असा विचार जॉनीच्या डोक्यात आला. एका म्युझिशियनला बोलावून आपल्याला हव्या असलेल्या अपेक्षा सांगितल्या आणि या सर्वांना एकत्र आणेल अशा प्रकारचे संगीत वाजवायला सांगितले. या संगीतावर जॉनीने जो कार्यक्रम केला तो तुफान गाजला. लोकांनी अक्षरश: उभे राहून कौतुक केले.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल १४ जानेवारी २०१८ रोजी २१:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AB%E0%A5%AA", "date_download": "2018-10-24T01:33:33Z", "digest": "sha1:LIP4TI4NJYVZZPUJN3N5CMEIQVQCTQOV", "length": 6844, "nlines": 213, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९५४ - विकिपीडिया", "raw_content": "\nइसवी सनानंतरचे दुसरे सहस्रक\n← अकरावे शतक - बारावे शतक - तेरावे शतक - चौदावे शतक - पंधरावे शतक - सोळावे शतक - सतरावे शतक - अठरावे शतक - एकोणिसावे शतक - विसावे शतक →\n← इसवी सनानंतर विसावे शतक →\nपहिले दशक १९०१ - ०२ - ०३ - ०४ - ०५ - ०६ - ०७ - ०८ - ०९ - १०\nदुसरे दशक ११ - १२ - १३ - १४ - १५ - १६ - १७ - १८ - १९ - २०\nतिसरे दशक २१ - २२ - २३ - २४ - २५ - २६ - २७ - २८ - २९ - ३०\nचौथे दशक ३१ - ३२ - ३३ - ३४ - ३५ - ३६ - ३७ - ३८ - ३९ - ४०\nपाचवे दशक ४१ - ४२ - ४३ - ४४ - ४५ - ४६ - ४७ - ४८ - ४९ - ५०\nसहावे दशक ५१ - ५२ - ५३ - ५४ - ५५ - ५६ - ५७ - ५८ - ५९ - ६०\nसातवे दशक ६१ - ६२ - ६३ - ६४ - ६५ - ६६ - ६७ - ६८ - ६९ - ७०\nआठवे दशक ७१ - ७२ - ७३ - ७४ - ७५ - ७६ - ७७ - ७८ - ७९ - ८०\nनववे दशक ८१ - ८२ - ८३ - ८४ - ८५ - ८६ - ८७ - ८८ - ८९ - ९०\nदहावे दशक ९१ - ९२ - ९३ - ९४ - ९५ - ९६ - ९७ - ९८ - ९९ - २०००\nएकूण ४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ४ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १९५४ मधील खेळ‎ (४ प)\n► इ.स. १९५४ मधील जन्म‎ (१ क, ८९ प)\n► इ.स. १९५४ मधील मृत्यू‎ (१४ प)\n► इ.स. १९५४ मधील चित्रपट‎ (२ क, १ प)\n\"इ.स. १९५४\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\n१९५४ अटलांटिक हरिकेन मोसम\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०१३ रोजी १९:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://rightangles.in/2018/05/15/no-comparison-with-bhagat-singh/", "date_download": "2018-10-24T00:54:49Z", "digest": "sha1:RVGQMTQRRK2TLQPOSRIXAZINKOSAYVZZ", "length": 26207, "nlines": 65, "source_domain": "rightangles.in", "title": "मोदीजी, सावरकर माफीवीर तर भगत सिंग क्रांतिकारी होते! | Right Angles - Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law", "raw_content": "\nमोदीजी, सावरकर माफीवीर तर भगत सिंग क्रांतिकारी होते\nनिवडणुकीमध्ये गेली अनेक वर्षे भारतीय जनता पक्ष रामाला बरोबर घेऊन उतरतो. भाजपला सत्तेचा सोपान रामानेच दाखवला असला तरी सध्या या पक्षाला राम पूर्वीसारखी साथ देईनासा झाला आहे. २०१४ मध्ये विकासाचा फार मोठा बोलबाला करून गुजरातचे फसवे चित्र लोकांपुढे उभे करून प्रधान प्रचारक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष विजयी झाला. पण लवकरच विकासाचं तुणचुणं पिचून गेलं आणि खुद्द गुजरातमध्ये लोकांनी ‘विकास वेडा झाला आहे’ असं म्हणायला सुरुवात केली. साऱ्या विकासाचा असा बोजवारा उडालेला असतानाच आता साऱ्या निवडणुका जिंकायच्या आहेत याची खूणगाठ प्रधान प्रचारक आणि निवडणूक धोरणांचा अमल करणारे प्रधान चाणक्य यांनी बांधली आहे. प्रत्यक्षातही स्थिती पूर्वीपेक्षा खराब झाली असून आता निवडणूकीत राम आणि विकास यांना थोडं बाजूला सारून बरोबरीला अन्य मंडळी आणणं आवश्यक होऊन बसलं आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये पाकिस्तान, कसाब, अफजल गुरू, अकबर, औरंजेब यांनाही उतरवलं जात आहे. उपरोक्त मंडळींनी जे जे काही बरं वाईट केलं (खरंतर सारं वाईटच केलं) ते सारं भारतीय राष्ट्रीय काँग्रसची परवानगी घेऊनच केलं असं सांगितलं जात आहे आणि म्हणूनच भाजपला मत द्या असा प्रचार सुरू आहे.\nकर्नाटकच्या निवडणुकीमध्ये भले भाजपचा विजय झाला असेल पण त्यासाठी त्यांना जनरल थिमैय्या आणि जनरल करिअप्पा यांना प्रचारामध्ये उतरवावं लागलं तेही खोटा इतिहास रचून. त्यांचा नेहरूंनी अपमान केल्याचं भाजपने बिनदिक्कत सांगितलं. प्रसार माध्यमांनी त्यांचा खोटेपणा समोर आणल्यावर प्रधान प्रचारक मोदी यांनी वि. दा. सावरकर आणि भगत सिंग यांना प्रचारामध्ये उतरवलं. अंदमानच्या तुरुंगात असताना सावरकरांना आणि भगत सिंग तुरुंगात असताना भेटायला काँग्रेस नेते गेले नाहीत म्हणून भाजपला मतं द्या, असा त्यांचा आग्रह होता. पण सावरकर तुरुंगामध्ये मातृभूमीच्या ओढीने एवढे व्याकूळ झाले होते की त्यांनी तिथे बसल्या बसल्या ‘सागरी प्राण तळमळला’ ही कविता केली. पण त्याने त्यांचं समाधान झालं नाही. त्यांनी ५४ दिवसांतच ब्रिटीश सरकारला माफीपत्रांद्वारे “मला हिंदुस्थानात परत पाठवा मी तुम्हाला सर्व ती मदत करीन” असे माफीनामे पाठवायला सुरुवात केली आणि ५० वर्षांची शिक्षा दहा वर्षांतच संपली. त्यानंतर ते ब्रिटिशांचे ६० रुपये पेन्शन घेऊन हिंदू-मुसलमान वितुष्ट वाढवून ब्रिटिशांना मदत करत राहिले. हा इतिहास नागपूर आवृत्तीत शिकवत नसल्याने कदाचित प्रदान प्रचारकांना माहित नसावा.\nत्याचबरोबर शहीद भगत सिंग आणि त्यांचे साथी शहीद राजगुरू, शहीद सुखदेव यांना काँग्रेस अध्यक्ष जवाहरलाल नेहरू केवळ भेटायलाच गेले नाहीत तर त्यांच्यावरील न्यायालयीन खटल्यामध्ये त्यांना सर्व ती मदत मिळेल याची काळजी नेहरूंनी घेतली. हे देखील इतिहासाच्या त्या आवृत्तीमध्ये शिकवत नसल्याने प्रधान प्रचारकांनी त्यांनाही प्रचारात उतरवलं. अशा पद्धतीने इतिहासाची मोडतोड करून स्वतःच्या सोयीचा इतिहास सांगण्याची भाजपची ही पहिली वेळ नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अत्यंत हुशारीने ठरवलेलू ही रणनीती आहे. स्वातंत्र्य आंदोलनामध्ये संघाचा नसलेला सहभाग सिद्ध करण्यासाठी वारंवार या रणनीतीचा वापर केला जातो. सारे क्रांतीकारक एकाच विचाराचे होते आणि काँग्रेसचा त्यांना विरोध होता, असं मुद्दाम पसरवलं जातं. त्यामुळेच माननीय प्रधान प्रचारक एकाच दमात सावरकर आणि भगत सिंग यांचं नाव घेतात आणि ते दोघं जणू एकाच विचारसरणीचं असल्याचं भासवतात. शहीद भगतसिंगांच्या पंक्तीला सावरकरांना बसवलं की, दोघेही हिंदुत्ववादी होते, असा भ्रम निर्माण करणं सोपं जाईल, असं संघाला वाटत असतं. त्यामुळेच या दोघांच्या विचारसरणीमधला फरक लोकांसमोर मांडण्याची गरज आहे.\n१८५७ च्या उठावानंतर अनेक क्रांतिकारकांनी कधी संघटीतपणे तर कधी एकाकीपणे झुंज दिली असली तरी त्यांची विचारधारा भिन्न होती. १९ व्या शतकाच्या शेवटी २०-२२ वर्षांत महाराष्ट्रातील क्रांतिकारकांची प्रेरणा धर्म होती. त्यांच्या संघटनेच्या नावातच हिंदू धर्म संरक्षिणी सभा असं होतं. १९१३ मध्ये अमेरिकेत स्थापन करण्यात आलेल्या गदर पक्षाची प्रेरणा धर्म आणि राष्ट्रवादाच्या पुढे जाऊन भारतात इंग्रजी शासकांना काढून अमेरिकेप्रमाणे जनवादी- ज्यात धर्म, संप्रदाय, जात वा वर्ण भेदांशिवाय सर्व भारतीय समान रुपाने स्वतंत्र असतील असे सरकार स्थापन करावे, अशी होती. सहाजिकच सेक्युलर लोकशाहीची स्वप्नं ही मंडळी पाहत होती.\nसावरकर महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी गटाच्या प्रभावाखाली असलेले आणि माफी मागून सुटका करून घेतल्यावर हिंदुत्ववादी राजकारणाला वैचारिक चौकट देण्यासाठी ग्रंथलेखन आणि भाषणं करणारे हिंदू महासभेचे पुढारी होते. ब्रिटनमध्ये असतानाही त्यांनी इंडिया हाऊस मधून हिंदुस्थानात २१ पिस्तुलं पाठवणं, मदनलालला कर्नल वायलीचा खून करण्यासाठी भडकवणं, खून केल्यावर त्या कटाशी आपला काहीही संबंध नाही असं म्हणणं आणि अटक झाल्यावर फ्रांसच्या किनाऱ्यावर बोटीतून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न करणं- यात कोणतंही क्रांतिकारक काम नाही.\n१९२४ मध्ये सावरकरांचे वास्तव्य रत्नागिरी जिल्ह्यात सुरू झाले. त्यांना परवानगीशिवाय जिल्ह्याची हद्द ओलांडण्याची मनाई होती. पण त्याच साली त्यांच्या भावानी बाबाराव सावरकरांनी रत्नागिरीमध्ये हिंदू महासभेची शाखा सुरू केली. या गोष्टी सरकारला दिसत होत्या. त्याच वर्षापासून हिंदू महासभेने साऱ्या भारतभर पसरण्याचा प्रयत्न सुरू केला आणि एका वर्षातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. यामागे सावरकर होते, असे त्यांचे चरित्रकार सांगतात. या हिंदू महासभेने ब्रिटिशांना विरोध करण्याएेवजी काँग्रेस आणि गांधीजींना विरोध केला. तोच त्यांचा स्वातंत्र्य लढा होता. भगत सिंग ज्या क्रांतीकारी संघटनेचं प्रतिनिधीत्व करत होते त्या संघटनेने ब्रिटीशविरोधी लढा देताना काँग्रेसला सहकार्य केलं. १९१९ च्या असहकाराची चळवळ सुरू करताना महात्मा गांधींनी क्रांतिकारकांबरोबर एक बैठक आर. सी. दास यांच्या मध्यस्थीने आयोजित केली. त्या बैठकीला भगत सिंगाच्या संघटनेचे प्रमुख चंद्रशेखर आझाद उपस्थित होते आणि त्यांनी गांधीजींचं आंदोलन सुरू असताना क्रांतिकारी कारवाया थांबवण्याचं केवळ वचनच दिलं नाही तर ते वचन पाळून अनेक क्रांतिकारक या आंदोलनात सहभागी झाले.\nआर. सी. दास, डॉ. सैफुद्दीन किचलू, गणेश शंकर विद्यार्थी यांच्यासारखी काँग्रेसमधील मंडळी काँग्रेस आणि क्रांतीकारक यांच्यामध्ये समन्वयाचं कार्य करीत होती. मोतीलाल नेहरू हे चंद्रशेखर आझादांना आर्थिक मदत करत होते. ही मदतीची परंपरा पंडित नेहरूंनी सुरू ठेवली. चंद्रशेखर आझादांनी पोलिसांशी लढा देत शेवटची गोळी जेव्हा स्वतःवर झाडून घेऊन मृत्यू पत्करला तेव्हा नेहरूंनी त्यांना दिलेल्या ५०० रुपयांतलेही पैसे त्यांच्या खिशात शिल्लक होते. त्यांचं शव कमला नेहरूंनी ताब्यात घेतलं आणि अंत्यसंस्कार वाराणसी काँग्रेस कमिटीने केले. काँग्रेस आणि क्रांतीकारकंतील हे परस्पर सहकार्य आणि ध्येय स्वातंत्र्य असल्यामुळे शक्य होतं. सावरकर आणि त्यांच्या हिंदू महासभेला स्वातंत्र्याशी काही देणं-घेणं नव्हतं.\n१९२१ मध्ये म्हणजे वयाच्या १४ व्या वर्षी भगत सिंग नवव्या इयत्तेत असताना असहकाराच्या आंदोलनामध्ये उतरले. आंदोलन मागे घेतल्यावर लाहोरमध्ये महाविद्यालयात शिकत असताना क्रांतिकारक गटात सामील झाले आणि शेवटपर्यंत तिथेच कार्य करत राहिले. या साऱ्या काळामध्ये क्रांतीवरील त्यांची श्रद्धा ढळली नाही. उलट त्यांनी या आंदोलनाला नेतृत्व दिलं आणि सक्षमपणे निभावून नेलं. सावरकरांनी आपली निष्ठा ब्रिटिशांच्या चरणी अर्पण केली. त्यांच्याशी सहकार्य करण्याचं मान्य केलं. ब्रिटिशांचं पेन्शन घेतलं आणि आपला शब्द पाळला. त्यांची ब्रिटीश निष्ठा इतकी जाज्ज्वल्य होती की, ती निभावण्यासाठी सावरकरांनी दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटीश सैन्य भरतीची मोहीम हाती घेतली. ही सैन्य भरती करताना हे सैन्य नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या आझाद हिंद सेनेच्या विरोधात लढणार याची जाणीवही त्यांनी ठेवली नाही.\nभगत सिंग आणि सावरकरांमधला सर्वात मोठा फरक म्हणजे भगत सिंग योजना आखायचे आणि स्वतः अंमलात आणायचे. सावरकर मात्र दुसऱ्याला काम सांगून स्वतः नामानिराळे रहायचे. मदनलालला भरीस घालून सावरकर नामानिराळे राहिले. पण भगतसिंग शेवटपर्यंत आपल्या सहकाऱ्यांशी प्रामाणिक राहिले. ते धाडसी होते, भेकड नव्हते. असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकून स्वतःला अटक करवून घेणं म्हणजे फाशीला सामोरं जाणं हे त्यांना माहीत होतं. बॉम्ब टाकून पळून जायची संधी असतानाही त्यांनी ती नाकारली आणि खटल्याचा उपयोग आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी आणि जनमानस निर्माण करण्यासाठी केला. सावरकरांनी कधीही ब्रिटिशांविरोधात वक्तव्यं केलं नाही वा कोणाताही लढा ब्रिटिशांच्या विरोधात दिला नाही. या तथाकथित क्रांतिकारकांच्या पिस्तुलातून सावरकरांच्या हयातीत एकही गोळी ब्रिटिशांविरोधात उडाली नाही. कदाचित ती ३० जानेवारी १९४८पर्यंत महात्मा गांधींसाठी राखून ठेवली होती.\nभगत सिंग गांधी विचारांच्या विरोधी होते. पण गांधींचे लोकसंघटन करून स्वातंत्र्याचे आंदोलन लढण्याचे श्रेय त्यांनी गांधींना दिलं आहे. तसंच पिस्तुलं आणि बॉम्ब यांनी नव्हे तर क्रांती लोकसंघटनेतून हेते म्हणून लोकांना संघटीत करण्यावर गांधींचा भर होता.\nभगत सिंग आणि सावरकरांमधला मुख्य फरक यांनी ब्रिटिशांना लिहिलेल्या दयेच्या अर्जातून दिसून येतो. सावरकरांनी आपल्या माफीनाम्यात लिहून दिलं आहे की, “मी सरकारची सेवा सरकारला जशी आवडेल तशी करायला तयार आहे. कारण माझं (संविधानिक मार्गावरचं) परतणं इमानदारीचं आहे म्हणून माझी भविष्यातील वर्तणूकही तशीच असेल अशी माझी आशा आहे. मला कैदेतून सोडवण्याच्या तुलनेत मला कैदेत ठेवून काहीच मिळणार नाही. केवळ सर्वशक्तीमान दयावान बनू शकतो आणि म्हणून अतिव्ययी मुलगा मायबाप सरकराच्या दारी परतण्याहून अन्य काय करू शकतो\nया दयेच्या अर्जाच्या तुलनेमध्ये भगत सिंगांनी ब्रिटिशांना लिहिलेला दयेचा अर्ज पहा. “ आपल्या न्यायालयाच्या निकालानुसार आम्ही युद्ध सुरू केले आहे आणि म्हणून आम्ही युद्ध कैदी आहोत हे आम्हांस आपल्या निदर्शनास आणून द्यायचं आहे. तशाच प्रकारची वागणूक आम्हाला देण्यात यावी अशी आम्ही मागणी करतो आणि म्हणूनच आम्हाला फाशी देण्याएेवजी गोळ्या घालाव्यात अशी आमची हक्काची मागणी आहे. ”\nतुरुंगातून सुटण्यासाठी ब्रिटिश सरकार सांगेल तशी वागण्याची हमी देणारे माफीवीर कुठे आणि युद्धकैदी असल्याने आम्हाला गोळ्या घालून मारा, तो आमचा हक्क आहे, असं म्हणणारे शहीद भगत सिंग आणि त्यांचे साथी कुठे या दोघांचं नाव एकाच व्यासपीठावरून उच्चारून संघ परिवार आणि त्यांचे प्रधान प्रचारक शहीद भगतसिंगांचं अवमूल्यन करत आहेत. या दोघांना एकत्र पाहणं म्हणजे शहिदांचा अवमान आहे.\nलेखक गांधीवादी विचारवंत असून “जातीयवादी राजकारणाचा अन्वयार्थ” हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे.\nआघाडीशिवाय काँग्रेसकडे पर्याय नाही\nगुजरात २००२ दंगलींचे सत्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/shri/nov26.htm", "date_download": "2018-10-24T00:47:01Z", "digest": "sha1:UPN75O3T2UFYOZGGYXBTL5KDGKHWBRAS", "length": 9132, "nlines": 414, "source_domain": "satsangdhara.net", "title": " प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज २६ नोव्हेंबर", "raw_content": "\nभगवंताशी आपले नाते जोडावे.\nभगवंताचे नाम मुखातून न येण्यापेक्षा मुकेपण बरे नाही का दृष्टी जर भगवंताची मूर्ती पाहात नसेल तर ती दृष्टी काय कामाची दृष्टी जर भगवंताची मूर्ती पाहात नसेल तर ती दृष्टी काय कामाची आपले कान जर त्याची कीर्ति ऐकत नसतील तर ते कान काय कामाचे आपले कान जर त्याची कीर्ति ऐकत नसतील तर ते कान काय कामाचे डोळ्यांनी भगवंताची मूर्ती पाहणे, मुखाने भगवंताचे नामस्मरण करणे, कानांनी त्याचेच गुणानुवाद ऐकणे, हाच खरा अभ्यास आहे. भगवच्चरित्र ऐकायचे कशासाठी डोळ्यांनी भगवंताची मूर्ती पाहणे, मुखाने भगवंताचे नामस्मरण करणे, कानांनी त्याचेच गुणानुवाद ऐकणे, हाच खरा अभ्यास आहे. भगवच्चरित्र ऐकायचे कशासाठी \nभगवत्प्राप्तीसाठी एक सुलभ उपाय आहे. भगवंताशी आपले नाते जोडावे. कोणते तरी नाते लावावे. भगवंत हा माझा स्वामी आहे, मी त्याचा सेवक आहे; तो माता, मी लेकरू; तो पिता, मी पुत्र; तो पती, मी पत्‍नी; तो पुत्र, मी आई; तो सूत्रधार, मी बाहुले; असे काही नाते लावावे. मुलगा दत्तक घेतल्यावर मग त्याच्याशी पुत्रप्रेम लावतो की नाही लग्न होण्यापूर्वी कोण नवरा आणि कोण बायको लग्न होण्यापूर्वी कोण नवरा आणि कोण बायको पण लग्न होताच ते नाते लावतो, आणि सहवासाने प्रेम वाढवितो. प्रेम केल्याने प्रेम वाढते. तसे भगवंताविषयीचे प्रेम कोणचे तरी नाते लावून वाढवावे. किंबहुना तो स्वभावच व्हावा, म्हणजे भगवद्प्राप्ती सुलभ होते. हनुमंताने दास्यभक्ति केली, रामाला आपल्या हृदयातच ठेवले. गुहकाचे रामावर तसेच प्रेम होते. रावणाने शत्रू म्हणून, भरताने भाऊ म्हणून, सीतामाईने पती म्हणून, बिभीषणाने मित्र म्हणून, हनुमंताने स्वामी म्हणून, भगवंताला आपलासा करून घेतलाच.\nज्या गावात मारुती नाही त्या गावात राहूच नये. मारुती गावात नसेल तर निदान आपल्या घरी तरी ठेवावा. घरात देवाची उपासना करावी. घर हे मंदिराप्रमाणे असावे. परान्न म्हणजे दुसर्‍याने मिळविलेले अन्न. आपण घरी जे अन्न खातो ते देखील परान्नच आहे, कारण अन्नदाता परमात्माच आहे. त्याचे स्मरण ठेवून अन्न खावे. चवीला बळी न पडता, जरूर असेल तेव्हा आणि तेवढेच खाणे, याचे नाव सात्त्विक आहार होय. मुख्य म्हणजे, प्रत्येक गोष्टीत भगवंताची आठवण राहिली पाहिजे. मग ते खाणे, पिणे, गाणे, बजावणे, हिंडणे, काहीही असो. गायनामध्ये ठरलेल्या सुरात शब्द म्हणायचे असतात, त्यामध्ये भगवंताची आठवण राहणे कठीण असते. गायन हे करमणुकीकरिता असले तरी भगवंताला अशा प्रेमाने आळवावे की त्याच्या डोळ्यांत पाणी यावे. राम आपल्या जरूरीपुरते कुठेही देतो, म्हणून भगवंत देईल त्यात समाधानाने राहायला शिकावे. प्रपंचात दुःखप्रसंग आले म्हणजे मग रामस्मरण होते; तसे ते सर्व काळी करावे. रामावर श्रद्धा पूर्ण असावी, म्हणजे आपली काळजी त्याला वाटते.\n३३१. भगवंताच्या नामात राहिल्यावर त्याला आपलासा\nकरून घ्यायला निराळे काही करण्याची जरूरी नसते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-farmer-woman-killed-94701", "date_download": "2018-10-24T01:08:45Z", "digest": "sha1:BPFJW2USM4DLPKJOBXMFBKECDJNU74EG", "length": 15366, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news farmer woman killed शेतामध्ये महिलेचा कुटूंबियांसमोर खून | eSakal", "raw_content": "\nशेतामध्ये महिलेचा कुटूंबियांसमोर खून\nरविवार, 28 जानेवारी 2018\nसटाणा - कौतीकपाडे (ता. बागलाण) येथे शेतजमिनीच्या वादातून रायकोरबाई नवल ठाणगे (वय ५०) या महिलेचा काल शनिवार (ता. २७) रोजी निर्घुणपणे खून करण्यात आला. या घटनेत मयत महिलेचा मुलगा रमेश नवल ठाणगे (वय २९) हा गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारांसाठी मालेगाव व त्यानंतर नाशिक येथे हलविण्यात आले आहे. घटनेतील प्रमुख आरोपी प्रताप रुपसिंग दातरे (वय ४५) यास अटक करण्यात आली असून अन्य एक जण फरार झाला आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.\nसटाणा - कौतीकपाडे (ता. बागलाण) येथे शेतजमिनीच्या वादातून रायकोरबाई नवल ठाणगे (वय ५०) या महिलेचा काल शनिवार (ता. २७) रोजी निर्घुणपणे खून करण्यात आला. या घटनेत मयत महिलेचा मुलगा रमेश नवल ठाणगे (वय २९) हा गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारांसाठी मालेगाव व त्यानंतर नाशिक येथे हलविण्यात आले आहे. घटनेतील प्रमुख आरोपी प्रताप रुपसिंग दातरे (वय ४५) यास अटक करण्यात आली असून अन्य एक जण फरार झाला आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.\nमयत रायकोरबाई ठाणगे यांची कौतीकपाडे शिवारात भाक्षी - वनोली रस्त्यावर चार एकर शेती आहे. गेल्या चार वर्षांपूर्वी त्यांनी मुलीच्या लग्नासाठी प्रताप रुपसिंग दातरे यांच्याकडे आपली शेती गहाण ठेवली होती. शुक्रवारी (ता. २६) रायकोरबाई ठाणगे यांनी चिंचगव्हाण (ता. मालेगाव) येथील जावई, मुलगी, दोन मुले यांच्या समवेत गावातील प्रतिष्ठित नागरिकांसोबत प्रताप दातरे यांच्याकडे जमिनीचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी रायकोरबाई यांनी प्रताप दातरे यांना उपस्थित सर्वांसमोर दोन लाख पन्नास हजार रुपये रोख रक्कम देत आपल्या जमिनीचा व्यवहार पूर्ण केला आणि प्रताप दातरे यांच्याकडून व्यवहार पूर्ण केल्याचे सर्व कागदपत्र लिहून आपली जमीन सोडवून घेतली.\nदरम्यान, काल शनिवार (ता. २७) रोजी रायकोरबाई ठाणगे या आपली दोन्ही मुले, मुलगी, जावई व दिराला सोबत घेऊन बैलगाडीवर शेताचा ताबा घ्यायला गेल्या होत्या. शेतात बैलगाडी लावून जावई, मोठा मुलगा मधुकर हे पुढे शेत बघत होते. पाठीमागे रायकोरबाई या लहान मुलगा रमेश सोबत चालत होत्या. याचवेळी पाठीमागून आलेल्या आरोपी प्रताप दातरे व त्याचा पुतण्या अजित धोंडू दात्रे या दोघांनी रायकोरबाई यांच्या डोक्यात अचानक लाकडी दांडा मारल्याने त्या जगीच कोसळल्या. यानंतर प्रताप दातरे व अजित दातरे याने रायकोरबाई यांच्या छातीवर तीक्ष्ण हत्याराने वार केले. या हल्ल्यामुळे रायकोरबाई जागीच ठार झाल्या. दोघा आरोपींनी लहान मुलगा रमेश यांच्या छातीवर देखील वार केलेत. यावेळी रमेशने आरडाओरड केल्याने जावई, मोठा मुलगा, दिर त्वरित धावत आले. त्यांनी प्रताप दातरे यांना मारु नका, असे सांगत असतानाच प्रताप व अजित दातरे यांनी मोठा मुलगा मधुकर, मुलगी, जावई नितीन मांडवडे, चुलता कौतिक ठाणगे यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात सर्व जखमी झाले. लहान मुलगा रमेश यास गंभीर इजा झाल्याने त्याला त्वरीत सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्याला नाशिक येथे हलविण्यात आले आहे. सटाणा पोलिसांनी आरोपी प्रताप दातरे यास अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी अजित दातरे अद्यापही फरार आहे. पोलिस निरिक्षक हिरालाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक जिभाऊ पवार, देवराम खांडवी, मन्साराम बागुल पुढील तपास करीत आहेत.\nसाताऱ्यात दोन्ही राजेंसह 75 जणांवर गुन्हे दाखल\nसातारा - दारूचे दुकान काढण्यावरून काल साताऱ्यात झालेल्या तणावाप्रकरणी दोन गुन्हे शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी...\nवंचिताचे जिणे लहानपणीच वाट्याला आले; म्हणून इतरांची वंचना होऊ नये यासाठी आयुष्यभर झटत राहिले. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपले. मला मामाच्या घरी...\nखासगी प्रवासी वाहतूकदारांनी वेळा बदलल्या\nपुणे - सकाळी नऊ ते अकरा आणि सायंकाळी सहा ते आठ ही वेळ वगळून शहरात प्रवेश करण्याचा निर्णय खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचालकांनी सोमवारी झालेल्या...\nसहा सराईत गुन्हेगार जिल्ह्यातून तडीपार\nपुणे - गुन्हेगारी कारवाया कमी करण्यासाठी, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी परिमंडळ दोनकडून सहा सराईत गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई करण्यात आली आहे....\nअभिनेता एजाज खानला अटक\nनवी मुंबई - बंदी असूनही एमडीएमए (अमली पदार्थ) नशेच्या गोळ्या बाळगल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने बिग बॉसफेम अभिनेता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune/6495-sangli-chicken-famous-living-with-dogs", "date_download": "2018-10-24T00:33:31Z", "digest": "sha1:DB7JZZQR3D7A2C6IGDQAQPUVLQMTRAOU", "length": 5327, "nlines": 130, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "घर नको कोंबड्याला हवी कुत्र्यांची संगत - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nघर नको कोंबड्याला हवी कुत्र्यांची संगत\nजय महाराष्ट्र न्यूज, सांगली\nआपण बोलणारा आणि अण्णा म्हणणारा कोंबडा पाहिलाय. सांगलीत एका कोंबड्याची चक्क कुत्र्यासोबत मैत्री जडलीय. विशेष म्हणजे हा कोंबडा मालकाच्या घराऐवजी 24 तास कुत्र्यांच्या कळपातच असतो. दोन वर्षे वयाच्या या कोंबड्याला कुत्र्याचा आणि त्याच्या पिलांचा इतका लळा लागला आहे की, हा कोंबडा या कुत्र्याच्या कळपापासून बाजूलाच जात नाही.\nजिकडे कुत्री जातील त्यांच्यामागे हा कोंबडा जातो आणि कुत्र्याच्या अंगावर बसून दंगामस्तीही करतो. एवढेच नाही तर कुत्र्याच्या अंगावर खेळणे, आणि कुत्री जिकडे जातील तिथे मागोमाग फिरणारा कोंबडा सांगलीत चर्चेचा विषय बनलाय.\n\"रक्ताने माखलेलं सॅनिटरी नॅपकिन घेऊन तुम्ही मंदिरात कसं जाणार\nप्रवीण तोगडियांनी केली नव्या पक्षाची स्थापना\nछ. शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात स्वित्झर्लंडच्या कलाकारांचा 'हा' सोहळा\nओला-उबर चालकांचा संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरुच...\nलग्नपत्रिकेवरुन रणवीर- दीपिका सोशल मीडियावर ट्रोल\nदिवाळीत फटाके फोडण्यास सशर्त परवानगी...\nPaytm च्या मालकाला ब्लॅकमेल, 'मास्टर प्लॅनर' अटकेत\n\"MIM प्रमाणेच आमचाही 'वंदे मातरम'च्या सक्तीला विरोध\nEVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/national/baba-ramdevs-patanjali-product-now-available-online/", "date_download": "2018-10-24T02:02:04Z", "digest": "sha1:4EYDV5CA7NB7ORSDJE5TCI5BB7L7MLCM", "length": 28638, "nlines": 397, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Baba Ramdev'S Patanjali Product Now Available Online | बाबा रामदेव यांच्या पतंजलीचे प्रोडक्ट आता मिळणार ऑनलाइन | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २४ ऑक्टोबर २०१८\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nसिलसिला बदलते रिश्तों का या मालिकेत दृष्टी धामी घेतेय या गोष्टीवर मेहनत\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n#MeToo: आलोकनाथ आणि साजिद खानला ‘मी टू’ प्रकरणी नोटीस\nरुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेला लेटमार्क\nतरुणींनो, व्हॉट्सअ‍ॅपवर डीपी ठेवताना सावधान\nसुरेंद्र गडलिंग यांच्यावरील आरोपपत्रावर आज फैसला\nशिल्पा शिंदेला लागली मोठी लॉटरी, मिळाला हा मोठा चित्रपट\n#MeToo : संजना सांघीने केला सुशांत सिंग राजपूतचा बचाव म्हणे, असे काही घडलेच नाही\n#MeToo: अजय देवगणने केली आपल्या मेकअप आर्टिस्टची हकालपट्टी\nकरिश्मा कपूरचे झाले पुन्हा एकदा ब्रेकअप\nसुभाष कपूर यांच्या जागी ‘हा’ दिग्दर्शक सांभाळणार ‘मुघल’च्या दिग्दर्शनाचा जिम्मा\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\n पार्टनरच्या Hug करण्याच्या पद्धतीवरुन ओळखा तुमचं रिलेशन\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nझणझणीत, तर्रीबाज कोल्हापूरची ठसकेदार मिसळ\n'या' ३ गोष्टींचा लैंगिक जीवनावर होतो वाईट परिणाम\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nAll post in लाइव न्यूज़\nबाबा रामदेव यांच्या पतंजलीचे प्रोडक्ट आता मिळणार ऑनलाइन\nयोग गुरू बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांनी मिळून पतंजलीचे प्रोडक्ट ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिले आहेत.\nमुंबई- योग गुरू बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांनी मिळून पतंजलीचे प्रोडक्ट ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिले आहेत. आता ग्राहकांना पतंजलीचे प्रोडक्ट अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, पेटीएम मॉल, ग्रोफर्स आणि बिगबास्केटसह इतर ऑनलाइन पोर्टलवरून विकत घेता येणार आहेत. या शिवाय पतंजलीचे प्रोडक्ट शॉपक्लूज व नेटमेड्स वरही मिळणार आहेत. योग गुरू बाबा रामदेव व आचार्य बालकृष्ण यांनी ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सच्या अधिकाऱ्यांसह पत्रकार परिषद घेतली. पतंजली कंपनी आता नॉट फॉर प्रॉफीटच्या दिशेने पुढे जाईल. कंपनी आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून संत्री विकत घेईल, असं रामदेव बाबा यांनी यावेळी म्हंटलं. सध्या लोक ऑनलाइन शॉपिंगला जास्त महत्त्व देतात. अशा लोकांसाठी पतंजलीचे प्रोडक्ट ऑनलाइन असणं चांगला उपक्रम असल्याचं, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आचार्य बालकृष्ण यांनी सांगितलं.\n50 वर्षात संपूर्ण जग जिंकायचं स्वप्न उराशी बाळगून आम्ही पुढे जातो आहे. येणाऱ्या काळात पतंजली 10 ते 12 देशात नंबर वनवर असेल, असं बाबा रामदेव यांनी म्हंटलं. पत्रकार परिषदेमध्ये बाबा रामदेव यांनी स्वतःबद्दल व बालकृष्ण यांच्याबद्दलही सांगितलं. मी आणि बालकृष्ण यांनी एका गावातून प्रवास सुरू केला होता. आम्ही दोघंही शेतकऱ्याची मुलं आहोत, असं ते म्हणाले.\nरामदेव बाबा यांच्या पतंजलीच्या वस्तूंना बाजारात मोठी मागणी आहे. त्यामुळे ई-कॉमर्स वेबसाइट्सवरही त्यांना तसाच प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे. स्वदेशी अभियान ध्यानात ठेवून कंपनीला स्वदेशी प्रोडक्ट प्रच्येक घरात पोहचवायचे असल्याचं, बालकृष्ण यांनी सांगितलं. ऑनलाइन माध्यमातून वर्षाला दोन हजार करोड रूपयांचे पतंजली प्रोडक्टची विक्री करण्याचं उद्दिष्टं असल्याचं बाबा रामदेव यांनी म्हंटलं आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nBaba RamdevBaba RamdevpatanjaliamazonFlipkartबाबा रामदेवरामदेव बाबापतंजलीअॅमेझॉनफ्लिपकार्ट\nफ्लिपकार्टवर तक्रारीसाठी फोन केला अन् तो भाजपाचा सदस्य झाला\nजैन, हिंदू अन् बौद्ध संस्कृती घेतली जाणून\nअ‍ॅमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस यांचं विमान नागपुरात येताच सिक्युरिटी अॅलर्ट वाजला, अन्...\nजगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेजोस यांनी पाहिलं वेरुळचं वैभव\nनोकरी सोडली, शहर सोडलं अन् 'अॅमेझॉन' नावाचं विश्व साकारलं; जेफ बेजोस यांची यशोगाथा\nजगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती जेफ बेजोस सहकुटुंब महाराष्ट्रात\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराकेश अस्थाना प्रकरणात मोदींना एवढी गोडी का\nअस्थाना यांच्या मुलीच्या लग्नात अनेक सुविधा मिळाल्या विनाशुल्क\nशेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसची संसदेवर धडक\nशबरीमाला निकालावर होणार खुला फेरविचार, १३ नोव्हेंबर रोजी सुनावणी\n#MeToo: ‘मी टू’ मोहिमेला आपला पाठिंबाच, काहींची नावे वाचून धक्काच बसला\nअमृतसर ट्रेन दुर्घटनाबिग बॉस 12मीटूइंधन दरवाढपरिणीती चोप्रादीपिका पादुकोणप्रो कबड्डी लीगसबरीमाला मंदिरअमृता फडणवीसकॉफी विथ करण 6\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nकलिंगडापासून घरच्या घरी तयार करा 'हे' फेसपॅक\n'या' पदार्थांमुळे वाढतो तुमचा ताण; मेंदूसाठीही ठरतात घातक\nतुमची मुलं वस्तू चोरतात अशी बदला वाईट सवय\nवाहतुकीचे हे अजब नियम पाहून, तुम्ही नक्कीच जाल चक्रावून\nएक्सला खबरही लागू न देता ब्रेकअपनंतर ही ६ कामे करतात मुली\nरोहित शर्मा-विराट कोहलीची जोडी जमली\nचेहऱ्यावर स्मितहास्य खुलवणारे 'क्युट स्टॅच्यू'\nही आहे जगातील सर्वात सुंदर नदी\nसरकारच्या एका होकारामुळे अनेकांना मिळु शकतो रोजगार - आंग्रीया क्रुझचे शिल्पकार\nभाजपा सरकार काँग्रेसपेक्षाही थापाडे - राज ठाकरे\n#MeToo: 'मीटू' मोहिमेवर पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णीने दिली ही प्रतिक्रिया\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेनेविरोधात धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nपनवेल टर्मिनलमध्ये बेवारस बॅग आढळल्याने खळबळ\nसांगलीतील भिवघाट येथे साई गारमेंटला भीषण आग\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\nलोकलला बसवा स्वयंचलित दरवाजे\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\n''गोपीनाथरावांसाठी जागा सोडत होतो, आता सर्व जागा लढणार''\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराकेश अस्थाना प्रकरणात मोदींना एवढी गोडी का\nजायकवाडीत ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश\n२२ महिन्यांनंतर शिवस्मारकाच्या कामाचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.rikoooo.com/mr/board?view=topic&id=131&catid=5", "date_download": "2018-10-24T01:36:02Z", "digest": "sha1:ZZRYOBZ453HDAGF4NX2X5ZCDRHU7HFQ3", "length": 18268, "nlines": 247, "source_domain": "www.rikoooo.com", "title": "निर्देशांक - Rikoooo", "raw_content": "भाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी\nसुसंगत तयारी NUMXD v3\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nFSX - FSX स्टीम संस्करण\nकसे निष्क्रिय B787 वर - आवाज - सतर्कता\nप्रश्न कसे निष्क्रिय B787 वर - आवाज - सतर्कता\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 1\n1 वर्ष 7 महिने पूर्वी - 1 वर्ष 7 महिने पूर्वी #475 by FlyingFranz\nमी फक्त Ricoooo पासून B787 Dreamliner डाउनलोड आणि स्थापित.\nमात्र, उड्डाण करणारे हवाई तर, सूचना संदेश मोठ्याने रणक्षेत्र मध्ये आवाज.\nतो जेथे निष्क्रिय मी शोधू शकलो नाही.\nमी इतर विमाने ही समस्या नाही. ते केवळ स्क्रीनवर सूचना प्रदर्शित (खालच्या उजव्या.)\nअंतिम संपादन: 1 वर्ष 7 महिने पूर्वी FlyingFranz.\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 21\nमी स्वत: उपयोगी, पण प्रत्येक त्यांच्या स्वत: च्या करण्यासाठी, आश्चर्य\nमग पुन्हा, मी \"व्याभिचार बेट्टी\" नक्की प्रेमळ नाही वेळा आहेत मोठ्याने हसणे\nकठीण नाही. फक्त त्या विशिष्ट विमाने आवाज फोल्डर कडे जा, आणि विद्यमान फाइलनाव बदलणे, की विमाने sound.cfg फाइल संपादित करण्यासाठी \"फाइलनाव = शांतता\"\nकी, हे निश्चित असले मला वाटतं ... मोठ्याने हसणे की विचारु नका मी या प्रयत्न नाही आहे म्हणून.\nमालक / मुख्य कार्यकारी अधिकारी\nखालील वापरकर्ता (चे) धन्यवाद म्हणाला: FlyingFranz\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 1\nजलद प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद\nमी प्रयत्न केला आहे ... चांगले\nया विशिष्ट विमाने sound.cfg फाईल नाही धडा \"ध्वनी अॅलर्ट\" आहे.\nतरीही धन्यवाद. मी इतर समान फायली या sound.cfg फाइल तुलना करून पुन्हा प्रयत्न करू.\nखालील वापरकर्ता (चे) धन्यवाद म्हणाला: Gh0stRider203\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 21\nमी प्रत्यक्षात, कार मध्ये येत वाचतो नाही आहे की माझे वैयक्तिक मत सोप्या खरं 787 उडता येत नाही. मला, हे सर्व पैसे कमविणे आहे, आणि तर 787 772LR (आम्ही कोणत्या) समान श्रेणी बंद असू शकतात, आपण हा स्क्रीनशॉट मध्ये दिसेल म्हणून तो प्रवासी संख्या घेऊन जाऊ शकणार नाही .. वाटतो कार कमी $ याचा अर्थ.\nमालक / मुख्य कार्यकारी अधिकारी\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 5\nफक्त simobjects / विमाने / planename / नाद त्या wav- फायली शोधण्यासाठी आणि ते हटवा. उदाहरणार्थ \"callout100.wav\" साठी इ\nखालील वापरकर्ता (चे) धन्यवाद म्हणाला: FlyingFranz\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 1\nतथापि, तो त्रासदायक आहे की स्वत: हून आवाज, पण या विशिष्ट विमानाचा वर निष्क्रिय केले शकत नाही की नाही. मी FSX अंतर्गत इतर विमाने समस्या नाही.\nB787 फायली, हे इशारा नाद कॉल की एक कोड आहे. उदाहरणार्थ, कूळ केवळ किंचित खूप जास्त आहे, तर, इशारा दर योग्य आहे वाजतो कारण तो सर्वात त्रासदायक आहे.\nमी करू शकतो सर्व मुख्य संबंधित फायली आवाज पातळी कमी होते फोल्डर \"ध्वनी\" (खाली 10000 पासून 6000 करा.)\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 1\n1 महिन्यात 5 दिवसांपूर्वी #1211 by फ्लॅन्केर एटरिकोओ\nएअरक्राफ्ट.cfg मध्ये [gpws] वापरा\nजर [जीपीडब्लूएस] विभाग नसेल तर फक्त एक तयार करा.\nहा विभाग जमिनीच्या समीपतेच्या चेतावणी व्यवस्थेचा तपशील स्पष्ट करतो.\nmax_warning_height खाली उंची जे एक चेतावणी सक्रिय आहे.\nsink_rate_fpm जर एखाद्या विमानाने या प्रवाहाचा दर ओलांडला असेल तर चेतावणी सक्रिय केली जाईल.\nexcessive_sink_rate_fpm जर एखाद्या विमानाने या प्रवाहाचा दर ओलांडला असेल तर त्वरित चेतावणी सक्रिय केली जाईल.\nclimbout_sink_rate_fpm जर एखादे विमान टेकऑफ दरम्यान उतरणे सुरू होते आणि या श्रेणीचे प्रमाण ओलांडते तर, एक चेतावणी आहे\nflap_and_gear_sink_rate_fpm जर एखादा विमान लँडिंग असेल तर फ्लॅप्स किंवा गिअरशिवाय वाढत्या या दराची संख्या ओलांडेल,\nएक चेतावणी सक्रिय आहे.\n; // या डाइबल्स 'डंक करू नका', 'खूप कमी फ्लॅप्स', इ. कॉल आउट\n; // सौजन्य आणि रॉब Barendgret धन्यवाद\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nपरवानगी नाही: नवीन विषय तयार करण्याची.\nपरवानगी नाही: उत्तर आहे.\nपरवानगी नाही: attachements जोडण्यासाठी.\nपरवानगी नाही: आपला संदेश संपादित करण्यासाठी.\nमंडळ श्रेणी Rikoooo बद्दल - आपले स्वागत आहे नवीन सदस्य - सुचना बॉक्स - घोषणा उड्डाण अनुकार मंच - FSX - FSX स्टीम संस्करण - FS2004 - Prepar3D - एक्स-प्लेन मीडिया - स्क्रीनशॉट - व्हिडिओ विमानगृह चर्चा - फ्लाय ट्यून - काय आणि आज आपण जेथे उडत होता - स्थावर विमानचालन इतर उड्डाण simulators - फ्लाइट गियर फ्लाइट सिम्युलेटर - - FlightGear बद्दल - DCS मालिका - बेंचमार्क सिम\nFSX - FSX स्टीम संस्करण\nकसे निष्क्रिय B787 वर - आवाज - सतर्कता\nवेळ पृष्ठ तयार करण्यासाठी: 0.141 सेकंद\nद्वारा समर्थित Kunena मंच\nRikoooo.com आपल्या विल्हेवाट येथे आहे\nनियंत्रकास आणि सदस्यांना काही मदत करण्यासाठी आपल्या ताब्यात आहेत\nसहज एक गुणात्मक वेबसाइटवर जाहिरात आपली प्रतिष्ठा वाढ\nआम्हाला अधिक जाणून घ्या\nखूप मोठ्या आकाराचा योजना\nयाची सदस्यता घ्या आणि अधिक जाणून\nविकास आणि सक्षम आमच्या साइटवर मिळवणं\nसुसंगत तयारी NUMXD v3\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nभाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z70329100623/view", "date_download": "2018-10-24T00:30:52Z", "digest": "sha1:6U7BVWBZ7TECUQFZTCRGT5CDESCLMFGK", "length": 8846, "nlines": 75, "source_domain": "m.transliteral.org", "title": "निवडक अभंग संग्रह ३", "raw_content": "\nनिवडक अभंग संग्रह ३\nनिवडक अभंग संग्रह ३\nनिवडक अभंग संग्रह ३\n ऎसिया मंत्रातें जग बिहे त्यांचे फ़ळ थोडें परि क्षोभणें बहु त्यांचे फ़ळ थोडें परि क्षोभणें बहु ऎसा मंत्राराज नव्हेरे रे ॥१॥\nनारायण नाम नारायण नाम नारायण नाम म्हण कारे ॥२॥\nबाह्य उभारावी त्यावरी काहाळ लावावी गातिया ऎकातिया उणीव येवों नेदावी गातिया ऎकातिया उणीव येवों नेदावी उत्तमापासूनि अंत्यजवरी मुक्तीची सेल मागाविरे रे ॥३॥\nकाय कराल यागें न सिणावें योगें हें तों व्यसनची वाउगें नरहरि नरहरि उदंड वाचा म्हणाल तरि कळिकाळ राहेल उगेरे ॥४॥\nचरणीं गंगा जन्मली अहिल्या उद्धरली नामें प्रतिष्ठा पावली गिरिजा सकळिकां साधना वरिष्ठ हें नाम मा मनीं भाव न धरीं दुजारे रे ॥५॥\nतीर्थी भजिजाल अमरीं पूजिजाल तुमचिया भावासारिखा देवो होईल बापरखुमादेविवरु विठ्ठलु तुमचा ऋणवई म्हणता नलजरें रें ॥६॥\nपांचासहित लयातीत झालियें वो प्रेमभक्ति अनुसरलें काळ्या रुपासी ॥१॥\nठायींचाचि काळा अनादि बहु काळा म्हणोनि वेदा चाळा लाविला गे माये ॥२॥\n म्हणोनि भाज झालें बाईये वो ॥३॥\nआपुलेनि भारें श्रीरंगी डोलत गेलें तंव अवचितें पांचारिलें पाठिमोरें ॥१॥\nचैतन्य चोरलें माझे चैतन्य चोरिलें अवघें पारुषलें दीन देहें ॥२॥\n विठ्ठलीं विठ्ठल झाला देह माझा ॥३॥\n पाहे तंव तन्मय झालिये ॥१॥\n सांवळें परब्रह्म भासलें ॥२॥\nरुप येवोनियां डोळां बैसलें पाहे तंव परब्रह्म अवतरलें ॥३॥\n मुस ओतुनियां मेण सांडिलें ॥४॥\nआजि संसार सुफ़ळ झाला गे माये देखियेले पाय विठोबाचे ॥१॥\nतो मज व्हावा तो मज व्हावा वेळोवेळां व्हावा पांडुरंग ॥२॥\nबापरखुमादेविवरु न विसंबे सर्वथा निवृत्तीने तत्त्वतां सांगितलें ॥३॥\n इतरांचा लेखा कोण करी ॥१॥\nराजयाची कांता काय भीक मागे मनाचियां जोगे सिद्धी पावे ॥२॥\nकल्पतरु तळवटीं जो कोणी बैसला काय वाणी त्याला सांगिजो जी ॥३॥\nज्ञानदेव म्हणे तरलों तरलों आतां उद्धरिलों गुरुकृपे ॥४॥\nइवलेसें रोप लावियेलें द्वारी त्याचा वेलु गेला गगनावरी ॥१॥\nमोगरा फ़ुलला मोगरा फ़ुलला फ़ुलें वेचितां अति भारु कळियासि आला ॥२॥\nमनाचिये गुंतीं गुफ़ियेला शेला बापरखुमादेविवरु विठ्ठलीं अर्पिला ॥३॥\n पंढरपुरा नेईन गुढी ॥१॥\n गोविंदाचे गुणीं वेधिलें ॥२॥\nजागृती स्वप्न सुषुप्ति नाठवे पाहतां रुप आनंदी आनंद साठवे ॥३॥\n रुप विटेवरी दाविली खुण ॥४॥\nतुझी सेवा करीन मनोभावें वो माझें मन गोविंदी रंगलें वो ॥१॥\nनवसिये नवसिये नवसिये वो पंढरीचे दैवते विठ्ठले नवसिये वो ॥२॥\n चित्त चैतन्य चोरुनि नेलें वो ॥३॥\nतुं माझा स्वामी मी तुझा रंक पाहतां न दिसे वेगळिक ॥१॥\nमी तूं पण जाऊं दे दूरी एकचि घोंगडें पाघरुं हरि ॥२॥\n लागेन मी पायां वेळोवेळां ॥३॥\n परी मी वीट नव्हेन ॥१॥\n मी कई बा होईन ॥२॥\n बारा वरुषाचें फ़ळ लाहीन अब्जक तीर्थी स्नान करीन अब्जक तीर्थी स्नान करीन परी मी वीट नव्हेन ॥३॥\n परी मी वीट नव्हेन ॥४॥\n परी मी वीट नव्हेन ॥५॥\n विशाळ तीर्थी स्नान करीन परी मी वीट नव्हेन ॥६॥\nएका अंगुष्ठीं तप करीन पृथ्वी पात्रचि लाहीन परी मी वीट नव्हेन ॥७॥\n परी मी वीट नव्हेन ॥८॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/category/desh/page/463/", "date_download": "2018-10-24T00:16:31Z", "digest": "sha1:4GXKC6KGALNFORCIAMT7IISMRQLN2QJ6", "length": 19828, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "देश | Saamana (सामना) | पृष्ठ 463", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\n2019 मध्ये शिवसेनेचाच मुख्यमंत्री असणार, बीडमध्ये उद्धव ठाकरेंनी ठणकावले\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nतोगडिया यांनी स्थापन केला नवा पक्ष, लोकसभा निवडणूक लढवणार\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nदहशतवाद्यांचे मुडदे घेऊन जा, गोळीबार केला तर खबरदार\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nघरात बसल्याजागी ऐकता येणार गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके\nखगोलसंशोधक स्टिफन हॉकिंग यांच्या व्हीलचेअर, पदक, पुरस्कारांचा लिलाव\nऍपल लॉन्च करणार जगातला सर्वात छोटा आयपॅड\nब्रह्मांडाचे रहस्य उलघडणाऱ्या स्टीफन हॉकिंग्स यांच्या व्हीलचेअरचा होणार लिलाव\nविराटच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहत्यांना बसला धक्का, अनेकांना अश्रू अनावर\nसचिन-विनोद पुन्हा क्रिकेटच्या मैदानात; अॅकॅडमीद्वारे युवा क्रिकेटपटूंना घडवणार\nहिंदुस्थानच्या विजयाची हॅटट्रिक; जपानचा 9-0 गोलने धुव्वा\nहिंदुस्थान-इंग्लंड लॉर्डस् कसोटी फिक्स, वृत्तवाहिनीच्या लघुपटाने क्रिकेट वर्तुळात खळबळ\n‘हिटमॅन’ला खुणावतोय सचिन-धोनीचा ‘हा’ विक्रम, गांगुलीला केले ओव्हरटेक\nनवान्न पौर्णिमा : कोकणातील नव्याची अपूर्वाई\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nआजचा अग्रलेख : वंदे मातरम् म्हणावेच लागेल\nआजचा अग्रलेख : जगभ्रमण बरे पण मिळाले काय\n– सिनेमा / नाटक\n‘पाटील’ २६ ऑक्टोबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nमराठी चित्रपटात काम करायचंय – शर्मन जोशी\n‘माझ्या बायकोचा प्रियकर’ मधील पहिल्या धमाल गाण्याला जबरदस्त प्रतिसाद\nमेघा धाडे आता हिंदी बिग बॉसमध्ये\nदूध की दही, जाणून घ्या आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर \n….असा असतो दुतोंडी साप\nरावणाचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी, जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nरोखठोक: आसाराम, अकबर आणि केरळचा बिशप\nफुलटॉस भी बहोत बडी चीज है, बाबू\nबस ड्रायव्हरने ओव्हरटेक केला, वऱ्हाडानं धू धू धुतला\n पलक्कड रस्त्यावर गाड्यांच्या विचित्र ओव्हरटेक करण्यामुळे अनेकदा अपघात घडतात. एका लग्नाच्या वऱ्हाडाला असाच अनुभव आला आणि मग काय त्यांनी ओव्हरटेक करणाऱ्या बस...\n१०० हून अधिक माकडांचा गुढ मृत्यू\n लखनौ हिंदुस्थानच्या उत्तरकडेली भागांमध्ये माकडं मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. माकडांमुळे गावकऱ्यांनाही सतत दक्ष राहावं लागतं. मात्र अमरोहा जिल्ह्यांतील ढबरासी गाव सध्या चर्चेत...\nमुलीवर वाईट नजर ठेवून असलेल्या प्रियकराची हत्या\nसामना ऑनलाईन, बंगळुरू महिलेसोबत अनैतिक संबंध ठेवल्यानंतर तिच्या मुलीकडेही वासनांध नजरेने बघणाऱ्या एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. ही हत्या या मुलीच्या आईने म्हणजेच मयताच्या...\nभाजपचा कार्यकर्ता तुरुंगातून पळाला, पोलिसांची शोधाशोध\n औरंगाबाद (बिहार) श्रीरामनवमीच्या दिवशी बिहारमधील काही भागांमध्ये दंगेखोरांनी हौदोस घातला. त्याला प्रतिक्रियात्मक उत्तरही मिळाले. मात्र यामुळे दोन समाजात प्रचंड तणाव निर्माण झाला...\nदिल्ली विमानतळावर अनेक प्रवाशांच्या बॅगा हरवल्या\n नवी दिल्ली नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये आज संध्याकाळी बॅगेज हँडलिंग सिस्टीममध्ये बिघाड झाल्याने ती बंद पडली. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले....\nन्यायालयात सरकारचा हस्तक्षेप वाढला\n नवी दिल्ली न्यायव्यवस्थेत केंद्र सरकारचा हस्तक्षेप वाढला आहे असा खळबळजनक आरोप सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमुर्ती जे. चेल्मेश्वर यांनी केला. यासंदर्भात सहा पानी...\nकाँग्रेसला वगळून आघाडी अशक्य- लालू प्रसाद यादव\n नवी दिल्ली भाजपच्या विरोधात विरोधी पक्षांची एकच प्रबळ आघाडी उभी राहायला हवी. काँग्रेसला वगळून तशी आघाडी शक्यच नाही, असे मत राष्ट्रीय जनता...\n नवी दिल्ली कपिल सिब्बल ‘यूपीए’ सरकारमध्ये कायदामंत्री असताना मनी लॉण्डरिंग घोटाळ्यातील एका आरोपीकडून सिब्बल यांनी कवडीमोल दरात जमीन खरेदी केली होती. एका...\nहर चीज में लीक है, चौकीदार वीक है – राहुल गांधी\n नवी दिल्ली ‘हर चीज में लीक है, चौकीदार वीक है’ अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर...\nसर्वाधिक बनावट नोटा गुजरातमध्ये\n नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजीच्या रात्री ‘नोटाबंदी’चा निर्णय जाहीर करत पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून...\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nभाजपच्या महिला सरपंचांचा शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन...\nछत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी घेतले योगी आदित्यनाथांचे आशीर्वाद\nकच्छमधून पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक\nव्हॉट्सअॅपमध्ये चार भन्नाट फिचर्सचा समावेश, वाचा काय आहे विशेष…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nगुरुग्राम हत्याकांड; न्यायाधीशाच्या मुलाचाही उपचारादरम्यान मृत्यू\nपुरूष आयोगासाठी पुरुष संघटना रस्त्यावर\nपुन्हा देशात भाजपाची सत्ता येणार नाही…शरद पवार यांचे भाकीत\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/category/trending/", "date_download": "2018-10-24T00:55:45Z", "digest": "sha1:FZNRK644E3BPYPJZ64OCZNX7OFGFRCGL", "length": 10150, "nlines": 126, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Trending Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान \nअयोध्येत रामाचं नव्हे तर गौतम बुदधांचं भव्य मंदिर उभारा : सावित्रीबाई फुले\n#MeToo :अनु मलिक यांच्यावर ‘या’ दोन प्रसिद्ध 2 महिलांचे धक्कादायक आरोप\nमुंबई : गायिका सोना मोहापात्रा आणि श्वेता पंडित यांच्यानंतर आणखी 2 महिलांनी बॉलिवूडमधील प्रसिद्ध म्यूजिक डायरेक्टर…\n‘आमच्या शहरात वर्णद्वेषी महात्मा गांधींचा पुतळा नको’\nटीम महाराष्ट्र देशा- जगाला सत्य आणि अहिंसेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावरून आफ्रिका…\nसलमान ‘भाई’ आणि ‘राणी’ दीपिकाचीच बॉलीवुडवर सत्ता \nमुंबई : 2017-2018 मध्ये दीपिका पादुकोण आणि सलमान खानचीच डिजीटल दूनियेवर सत्ता होती, हे नुकतंच समोर आलंय. स्कोर…\n#MeToo : नाना पाटेकर जर दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई करा : आठवले\nपुणे : सध्या देशभरात उठलेल्या मीटूच्या मोहिमेबाबत रिपाइंचे नेते आणि केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले…\n‘अमिताभचं सत्यही लवकरच बाहेर येईल’\nटीम महाराष्ट्र देशा- मी टू वादळाच्या भोवऱ्यात आता सिने इंडस्ट्रीचा बादशाह असलेल्या बिग बी अमिताभचं नाव पुढे येत…\nधनगर आरक्षणाचा प्रश्न चिघळणार,‘टिस’चा अहवाल धनगर समाज विरोधात\nमुंबई : ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’ (टीस) या संस्थेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर धनगर समाजाला अनुसूचित…\n#MeToo : लैगिंक शोषणाचे आरोप-प्रत्यारोप आणि वास्तव\nसध्या बाँलिवुड जगत लैगिंक शोषणाच्या आरोपाने हादरुन गेलंय , बरेच आरोप असे आहेत की यातुन धक्कादायक व्यक्ती समोर आल्या…\n‘असा’ असेल उद्धव ठाकरेंचा आयोध्या दौरा,जाणून घ्या कधी उध्दव ठाकरे…\nटीम महाराष्ट्र देशा-शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचं वृत्तप्रसिद्ध होताच अयोध्येसह उत्तर भारतात…\nउद्धव ठाकरेंचा आयोध्या दौरा : खा. संजय राऊत यांनी राम मंदिर परिसराला दिली भेट\nटीम महाराष्ट्र देशा- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याआधी तेथील पाहणी करण्याकरता दाखल झालेले…\nलेख : ‘हॅशटॅग’ मोहिमांच्या फलश्रुतीसाठी…\nभारतीय परीपेक्षातील समकालीन वास्तवाच्या संदर्भात तथाकथित धर्म आणि त्याच्या तत्त्वज्ञानाने आपला गहनतम प्रभाव…\nदीपक साळुंखे पाटील म्हणतात ‘तो मी नव्हेच’\nटीम महाराष्ट्र देशा- अक्कलकोट महिला पदाधिकार्यांबाबत शिवराळ भाषा वापरल्याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली असून…\n‘फिल्मशाला २०१८’ चा निकाल जाहीर\nराष्ट्रवादीला धक्का,पवारांच्या अत्यंत निकटवर्तीय नेत्याचा पक्षाला…\nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता फडणवीस\nसैराट फेम ‘तानाजी’ आता ‘माझा अगडबम’मध्ये\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे…\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये पुरुषोत्तम मधील विविध पुरस्कार विजेते\nसैराट फेम ‘तानाजी’ आता ‘माझा…\nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता…\n‘फिल्मशाला २०१८’ चा निकाल जाहीर\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान \nराष्ट्रवादीला धक्का,पवारांच्या अत्यंत निकटवर्तीय नेत्याचा पक्षाला रामराम\n‘एमआयएम’प्रमाणे ‘वंदे मातरम्’ला आमचाही विरोध : प्रकाश आंबेडकर\nवाचा अमित शाह यांनी शिवसेनेला काय धमकी दिली \nपुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल : पवार\nभाजपला काही झालं तरी सत्ता मिळू द्यायची नाही - उद्धव ठाकरे\nसैराट फेम 'तानाजी' आता 'माझा अगडबम'मध्ये\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान \nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता फडणवीस\nराष्ट्रवादीच्या तिजोरीत खडखडाट, आता प्रचार तोंडी करा - पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/india-world/6414-karnatak-announces-bjp-list", "date_download": "2018-10-24T00:54:00Z", "digest": "sha1:DQZCD72QR4NVRCDIRAQ5RORIE7A5BS6U", "length": 4828, "nlines": 130, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "कर्नाटक विधानसभेसाठी भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकर्नाटक विधानसभेसाठी भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर\nकर्नाटकमध्ये 224 जागांवर 12 मेला निवडणूका होणार आहेत. यासाठी भाजपने त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. यामध्ये 72 जणांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.\nभाजपाद्वारा जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीमध्ये बी एस येडियुरप्पा यांच्या नावाचा समावेश करण्यात आलाय. शिकारीपुरा भागातून त्यांना तिकिट देण्यात आलंय.\n\"रक्ताने माखलेलं सॅनिटरी नॅपकिन घेऊन तुम्ही मंदिरात कसं जाणार\nप्रवीण तोगडियांनी केली नव्या पक्षाची स्थापना\nछ. शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात स्वित्झर्लंडच्या कलाकारांचा 'हा' सोहळा\nओला-उबर चालकांचा संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरुच...\nलग्नपत्रिकेवरुन रणवीर- दीपिका सोशल मीडियावर ट्रोल\nदिवाळीत फटाके फोडण्यास सशर्त परवानगी...\nPaytm च्या मालकाला ब्लॅकमेल, 'मास्टर प्लॅनर' अटकेत\n\"MIM प्रमाणेच आमचाही 'वंदे मातरम'च्या सक्तीला विरोध\nEVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF_%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%AD%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80", "date_download": "2018-10-24T01:30:15Z", "digest": "sha1:SS7LR6IQZSCKD7TLT6AMVFYF4YIY2P5K", "length": 7767, "nlines": 133, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "संजय लीला भन्साळी - विकिपीडिया", "raw_content": "\n२४ फेब्रुवारी, १९६३ (1963-02-24) (वय: ५५)\nदिग्दर्शक, निर्माता, पटकथा लेखक\nसंजय लीला भन्साळी (जन्म: २४ फेब्रुवारी १९६३) हे एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व लेखक आहेत. लीला हे त्यांच्या आईचे नाव आहे. भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेचा माजी विद्यार्थी असलेल्या संजय भन्साळी यांनी विधू विनोद चोप्राचा साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काही चित्रपटांमध्ये भाग घेतला. १९९६ साली त्यांनी स्वत: प्रमुख दिग्दर्शक बनून खामोशी ह्या चित्रपटाची निर्मिती केली. तेव्हापासून त्यांनी अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांना आजवर फिल्मफेअर पुरस्कारासह अनेक सिने-पुरस्कार मिळाले आहेत.\n१९९६ खामोशी होय होय फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट समीक्षक पुरस्कार\n१९९९ हम दिल दे चुके सनम होय होय होय फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार\nफिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार\n२००३ देवदास होय फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार\nफिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सर्वांगीण मनोरंजक चित्रपट\n२००५ ब्लॅक होय होय फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार\nफिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार\nफिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट समीक्षक पुरस्कार\n२००७ साँवरिया होय होय\n२०१० गुजारिश होय होय होय\n२०११ माय फ्रेंड पिंटो होय\n२०१२ रावडी राठोड होय\n२०१२ शिरीन फरहाद की तो निकल पडी होय होय\n२०१३ गोलियों की रासलीला राम-लीला होय होय होय\n२०१४ मेरी कोम होय\n२०१५ गब्बर इज बॅक होय\n२०१५ बाजीराव मस्तानी होय होय होय\nइंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील संजय लीला भन्साळीचे पान (इंग्लिश मजकूर)\nगुजारिश आणि जागतिक चित्रपट केदार लेले (लंडन) maharashtratimes.indiatimes.com\nइ.स. १९६३ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ नोव्हेंबर २०१७ रोजी १७:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/marathi-news-national-news-aircel-maxis-case-ed-raids-karti-chidambarams-premises-chennai-and", "date_download": "2018-10-24T01:21:58Z", "digest": "sha1:EAPS6KYH6SJFXFCNRXLYJN5ULGSGL5BO", "length": 11193, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news national news Aircel Maxis case ED raids Karti Chidambarams premises in Chennai and Delhi 'ईडी'कडून कार्ती चिदंबरम यांच्या मालमत्तांवर छापा | eSakal", "raw_content": "\n'ईडी'कडून कार्ती चिदंबरम यांच्या मालमत्तांवर छापा\nशनिवार, 13 जानेवारी 2018\nकेंद्रीय तपास संस्थेने मागील वर्षी 1 डिसेंबर रोजी कार्ती चिदंबरम यांच्या मालकीशी संबंधित मालमत्तांवर छापेमारीची कारवाई केली होती. त्यानंतर आता ही कारवाई करण्यात येत आहे.\nनवी दिल्ली : सक्तवसुली संचलनालयाने शनिवारी माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्याशी निगडित दिल्ली आणि चेन्नई या ठिकाणच्या मालमत्तांवर छापेमारीची कारवाई केली. एअरसेल-मॅक्सिस खटल्यातील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीकडून ही छापेमारीची कारवाई करण्यात आली.\nकेंद्रीय तपास संस्थेने मागील वर्षी 1 डिसेंबर रोजी कार्ती चिदंबरम यांच्या मालकीशी संबंधित मालमत्तांवर छापेमारीची कारवाई केली होती. त्यानंतर आता ही कारवाई करण्यात येत आहे. कार्ती चिदंबरम यांना आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाकडून समन्स बजावण्यात येणार होेते. कार्ती चिदंबरम यांच्याशी संबंधित आयएनएक्‍स मीडिया फर्ममधील परकी गुंतवणुकीस मान्यता देताना झुकते माप दिल्याचा आरोप आहे.\nदरम्यान, पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या आयएनएक्‍स मीडिया या कंपनीला नियमापेक्षा अधिक विदेशी गुंतवणूक मिळवून दिल्याचा आरोप कार्ती यांच्यावर आहे.\nतपाससंस्था आणि नियामक संस्था यांनी व्यवस्था निर्दोषपणे चालावी, यासाठी कुंपणाप्रमाणे काम करणे अपेक्षित असते. पण ही कुंपणेच कुजलेली असतील तर...\nबदलत्या काळात बनली कलिंगड शेती फायद्याची\nपाण्याची उपलब्धता असताना चितलवाडी (जि. अकोला) येथील इंगळे कुटुंबीयांनी पपई, केळीचे प्रयोग केले. मात्र अलीकडील काळात पाण्याची परिस्थिती विषम झाली...\nफ्रेंच बॅडमिंटनचे चक्रव्यूह भेदण्याचे आव्हान\nपॅरिस - जागतिक बॅडमिंटनमध्ये दबदबा असला, तरी यंदाच्या वर्षात एकाही मोठ्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्यात भारताच्या पी. व्ही. सिंधू, साईना नेहवाल,...\nभाजप नेत्याने मागितली न्यायालयाची माफी\nचेन्नई (पीटीआय) : न्यायालयाविरोधात अपमानास्पद वक्‍तव्य केल्याबद्दल भाजपचे राष्ट्रीय चिटणीस एच. राजा यांनी मद्रास उच्च न्यायालयात सोमवारी बिनशर्त माफी...\nसीबीआय वादात पंतप्रधानांचा हस्तक्षेप\nनवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागात (सीबीआय) क्रमांक एक आणि क्रमांक दोनच्या अधिकाऱ्यांमध्ये जुंपलेले भांडण चव्हाट्यावर आले आहे. यामुळे सरकारची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://railandbusfanning-ram.blogspot.com/2014/06/blog-post.html", "date_download": "2018-10-24T01:45:38Z", "digest": "sha1:32CY6GOZNFZKZ3WY6MKRZLBI7KWFZGRR", "length": 33827, "nlines": 148, "source_domain": "railandbusfanning-ram.blogspot.com", "title": "मी एक प्रवासी पक्षी,: एका फ़ार मोठ्ठ्या पण प्रसिद्धीपराड;मुख कार्याचा परिचय - श्री. भाउसाहेब रूपनर", "raw_content": "मी एक प्रवासी पक्षी,\nएका फ़ार मोठ्ठ्या पण प्रसिद्धीपराड;मुख कार्याचा परिचय - श्री. भाउसाहेब रूपनर\nएका पुराणकथेनुसार भगिरथाने पृथ्वीवासियांच्या कल्याणासाठी तपश्चर्या करुन स्वर्ग लोकांतील गंगेला पृथ्वीवर येण्यास भाग पाडले होते त्याप्रमाणेच सोलापुर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात शिकून स्वतःचा आणि आपल्यासोबतच आपल्या भागाचा उत्कर्ष साधणा-या रूपनर बंधूंची ही कथा आहे. भगिरथाप्रमाणेच यांच्या खडतर तपश्चर्येतून सांगोल्यासारख्या कायम दुष्काळी भागात आज विकासाची गंगा वाहताना पहायला मिळते आहे.\nसोलापुर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात शिकून स्वतःचा आणि आपल्यासोबतच आपल्या भागाचा उत्कर्ष साधण्याचा विचार करणा-या रूपनर बंधूंनी मात्र यावर कृती करण्याचा दृढनिश्चय केला. सोलापूर जिल्ह्यात सांगोला तालुक्यातील मेडशिंगी गावात जन्मून वाढलेली ही रूपनर भावंडे. बिरा रूपनर, राजू रूपनर आणि थोरले बंधू भाउसाहेब रूपनर. पहिल्या पीढीतील अभियंता म्हणून पंचक्रोशीत कौतुक होत असताना केवळ त्यावर समाधानी न राहता पहिल्या पीढीतले उद्योजक म्हणून ओळखले जावे ही महत्वाकांक्षा बाळगून त्यांनी पुण्यात १९९१ मध्ये फ़ॆबटेक उद्योग समूहाची मुहूर्तमेढ रोवली. भोसरीतल्या १० बाय १२ च्या छोट्याश्या शेडमध्ये उद्योग सुरू करताना स्वप्ने मात्र आभाळाला गवसणी घालण्याची होती. अल्पावधीतच अखंड आणि अविश्रांत प्रयत्नांनी फ़ॆबटेक प्रोजेक्ट्स अण्ड इंजीनीअर्स नावारूपाला येवू लागले. लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष झाल्याचे बघण्याचे भाग्य आणि समाधान रूपनर बंधूंच्या वाट्याला आले.\nमहात्मा गांधीजींच्या \" खेड्यांकडे चला आणि स्वयंपूर्ण खेडी \" या आदर्शाची आपण सर्वांनीच आपल्या वागणुकीतून येथेच्छ खिल्ली उडवलेली आपल्याला दिसून येइल. विकासाचे एक आदर्श माडेल म्हणून स्वातंत्र्योत्तर काळात आपल्याला ही संकल्पना विकसित करता आली असती पण आपण सर्वांनी ती ऐतिहासिक संधी गमावली. आज बेसुमार शहरीकरणामुळे होणारे तोटे आपण सर्वजण अनुभवत आणि भोगतही आहोत. गेल्या दशकभरातल्या आपल्या देशापुढील समस्यांवर एक नजर टाकली असता त्यातील ९० % समस्या ह्या शहरांकडे धावणा-या अनिर्बंध लोंढ्यामुळे निर्माण झाल्या असल्याचे आपल्या लक्षात येईल. मुंबई, पुण्यासारख्या शहरातही ज्या प्रकारचे इन्फ़्रास्ट्रक्चर उपलब्ध होत नाही त्या प्रकारचे इन्फ़्रास्ट्रक्चर सांगोल्यासारख्या दुष्काळी भागात उभारण्याची जिद्द त्यांनी दाखवली आणि ते कार्य तडीला नेले. आज सांगोल्यासारख्या दुष्काळी तालुक्यातून नोकरीधंद्यानिमित्त शहरांकडे होणारी धाव जवळपास संपुष्टात आलेली आहे त्याचे बरेचसे श्रेय फ़ॆबटेक ग्रूपला द्यावे लागेल.\nपण आपण स्वतः शिक्षणासाठी उपसलेले कष्ट आणि मातृभूमीचे ऋण फ़ेडण्यासाठी काहीतरी करण्याची ओढ त्या समाधानात स्वस्थ बसू देत नव्हती म्हणूनच भरभराटीला येत असलेल्या एका उद्योगावर समाधान न मानता सांगोल्यासारख्या मागास आणि दुष्काळी भागात २००७ मध्ये रेडीमेड गारमेण्ट्स चा स्पारकॊन कारखाना निघाला. प्रतिकूल परिस्थितीशी झगडून मोठे झाल्यामुळे इतरांच्या दुःखाच्या जाणिवेचे सामाजिक भान रूपनर बंधूंना होते त्यामुळे या कारखान्यात काम करणा-या ५०० स्त्रिया आणि पर्यायाने ५०० कुटुंबे आपल्या पायावर उभी झालीत. दुष्काळी भागातील शेतीवरील अवलंबिता थोडी कमी झाली.\nधाकटे दोन बंधू पुण्यातील सर्व कारभार सांभाळत असताना भाउसाहेब रूपनरांनी सांगोला आणि परिसरातील उद्योगसमूहांची जबाबदारी घेतली. २००९ मध्ये फ़ॆबटेकच्या स्पिनींग मिलचा उद्योग आकाराला आला. पहिल्या टप्प्यातच अद्ययावत यंत्रसामुग्रीने सुसज्ज असलेला हा कारखाना परिसरातल्या २००० पेक्षाही जास्त युवकांना प्रत्यक्ष रोजगार देवू लागला. अल्पावधीतच २०११ मध्ये दुस-या टप्प्यात तर अगदी पुण्या मुंबईतही नसणारी यंत्रसामुग्री विदेशातून आयात करून कारखान्याचे आधुनिकीकरण केल्या गेले. देशातूनच नव्हे तर विदेशातूनही इथल्या उत्पादनांना मागणी येवू लागली. सांगोला परिसरातील निसर्गनिर्मीत दुष्काळ जरी हटला नाही तरी इथे समृद्धीची गंगा वाहू शकते हा विश्वास सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला.\nएकापाठोपाठ एक उद्योग प्रस्थापित करणारी बरीच मंडळी भारतात आहेत, महाराष्ट्रातही असतील. पण प्रखर सामाजिक भान ठेवून आणि वाखाणण्याजोगा दूरदृष्टीपणा दाखवून, पुढल्या ५० वर्षांत निर्माण होणा-या संभाव्य स्पर्धेला तोंड देता यावे म्हणून उद्योग उभारणारी भाउसाहेबांसारखी मंडळी एकूणच विरळा. त्या सामाजिक बांधिलकेतून पुण्यात जागा आणि इतरही संसाधने उपलब्ध असताना सांगोला तालुक्यातील विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची भूक आणि परिस्थिती लक्षात घेवून २०११-१२ मध्ये इथे एक अत्याधुनिक अभियांत्रिकी महाविद्यालय उभे झाले.\nमहाविद्यालय परिसरातील एक छोटे थिएटर. स्नेहसंमेलनाची सायंकालीन कार्यक्रम इथेच झालेत.\nप्रवेशद्वारावरील कारंजे आपले उत्साहाने स्वागत करतेय. _/\\_WELCOME.\nनिसर्गरम्य परिसरात आपले वाहन पार्क करा आणि या आत.\nछोटी छोटी निरागस फ़ुले आपले कौतुकाने स्वागत करतील.\nहिरवळीवर घटकाभर पहुडण्याचा मोह आवरणार नाही पण आत जायचे असेल तर हा मोह सोडावाच लागेल. हो ना \nभव्य प्रवेशद्वार. आपले स्वागत असो. _/\\_\nइमारतीतून दिसणारा प्रवेशद्वाराचा परिसर.\nइमारतीच्या आतही एक छोटे थिएटर आहे. छोट्या प्रमाणातल्या कार्यक्रमांच्या आयोजनासाठी.\nमहाविद्यालय परिसराची नुसती एक झलक. खरेतर परिसर या छायाचित्रांमध्ये दाखविल्यापेक्षाही सुंदर आहे. आणि कारखान्याच्या परिसरात तर पाउल टाकल्यावर आपण भारतात आहोत की परदेशातला एखादा प्रकल्प बघतो आहे हे कळत नाही. खूप सुंदर बांधकाम, सौंदर्यदृष्टीने जोपासलेली वनराई, शिस्त, टापटीप ही सगळी वैशिष्ट्ये आपले लक्ष्य वेधून घेतात.\nआज या अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात १० व्या वर्गानंतर तंत्रशिक्षण घेउ इच्छिणा-या विद्यार्थ्यांसाठी पॊलिटेक्निक, १२ वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच अभियांत्रिकीच्या उच्च शिक्षणासाठी पदव्युत्तर महाविद्यालय उभे झाले आहे. या महाविद्यालयात स्थापत्य अभियांत्रिकी (सिव्हील इंजीनीअरींग), संगणक अभियांत्रिकी (काम्प्युटर इंजीनीअरींग), विद्युत अभियांत्रिकी (इलेक्ट्रीकल इंजीनीअरींग), अणुविद्युत व दूरसंचार अभियांत्रिकी (इलेक्ट्रॊनिक्स अण्ड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरींग) आणि यांत्रिकी अभियांत्रिकी (मे्कॆनिकल इंजीनीअरींग) अशा महत्वाच्या विद्याशाखांमधून जवळपास २००० विद्यार्थी आपल्या जीवनाचा मार्ग सुकर करताना दिसतात.\nया संस्थेच्या इमारत बांधणीपासूनच इथले वेगळेपण अनुभवायला येते. प्रशस्त व मोकळी इमारत, सुंदर उद्याने, सांगोल्यासारख्या दुष्काळी भागातही जिद्दीने व पाण्याचा पुनर्वापर करून जोपासलेली असंख्य झाडे, असे वैभव पुण्या मुंबईतल्या कॊंक्रीटच्या गर्दीत अनुभवायला मिळणे केवळ अशक्य. इथल्या सर्वच प्रयोगशाळा अत्यंत अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहेत. या संस्थेत भविष्यात एक संशोधन केंद्र उदयाला येणार आहे याची ग्वाहीच या प्रयोगशाळा आपल्याला देत असतात. या निवासी संकुलात विद्यार्थ्यांना राहण्यासाठी म्हणून अत्याधुनिक सुखसोयींनी युक्त असे ४०० क्षमतेचे मुलांचे वसतीगृह व २०० क्षमतेचे मुलींचे वसतीगृह आहे. शिक्षक वर्गाला राहण्यासाठी अत्युत्तम दर्जाची निवासस्थाने या संकुल परिसरातच उपलब्ध झालेली आहेत. विद्यार्थी वर्गाला शिक्षक वर्गाच्या उपस्थितीचा लाभ सदैव व्हावा तसेच शिक्षकांचे विद्यार्थ्यांवर सदैव लक्ष असावे हे दोन्ही हेतू या निवासी संकुलात साध्य होतात. या सर्व बाबींचा परिणाम म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून उत्तमोत्तम आणि आपल्या विषयातील तज्ञ प्राध्यापक मंडळी महाविद्यालयाला अगदी प्रथमपासूनच लाभली आहेत.\nपिण्याच्या पाण्याचा शुद्धीकरण प्रकल्प या संकुलातच कार्यरत आहे. सर्वांना पिण्यासाठी आर. ओ. दर्जाचे पाणी त्यातून उपलब्ध होत असते. त्याचबरोबर वापरलेल्या पाण्यावर योग्य ती प्रक्रिया करून ते पाणी फ़ुलझाडांसाठी आणि हिरवळीसाठी पुरवठा करण्याचाही प्रकल्प संकुलात आहे. या दोन्ही प्रकल्पांच्या अभ्यासासाठी अगदी सोलापूरवरून सुद्धा तज्ञ मंडळी परिसराला भेट देत असतात.\nपहिल्या दिवसापासूनच संस्थाचालकांच्या व्यापक दृष्टीकोनाचे प्रतिबिंब या संस्थेमध्ये बघायला मिळाले. इथे शिक्षण हे केवळ व्यवसायाचे माध्यम मानले जात नाही तर तंत्रज्ञानाची ही गंगा वंचितांच्या, दु:खितांच्या आणि अनेक कारणांमुळे विकासापासून वंचित राहिलेल्या \" नाही रे \" वर्गातल्या प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे ह्या तळमळीने इथले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी काम करीत राहिले.\nविद्यार्थांच्या शैक्षणिक विकासासाठी अनेक नवनवे उपक्रम या महाविद्यालयात राबविले जातात. विद्यार्थ्यांचा एकूणच कल लक्षात घेउन परीक्षेला ५० दिवस उरले असताना त्यांच्या अभ्यासाचे तपशिलवार आणि सखोल नियोजन करून देणे, परीक्षा कालावधीत वाचनालय रात्री १२ पर्यंत सुरू ठेवणे व वाचनकक्ष रात्रभर सुरू ठेवणे, विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासासाठी इंग्रजी व आकलन आणि बौद्धिक क्षमता विकासाचे विशेष वर्ग दर शनिवार रविवार चालवणे या गोष्टींमुळे महाविद्यालयाने आपले वेगळेपण जोपासले. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून केलेल्या नियोजनाचे फ़ळही लवकरच मिळाले. अल्पावधीतच सोलापूर विद्यापीठातील ५ अग्रगण्य अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये विराजमान होण्याचा बहुमा्न ह्या दूरदर्शीपणाला आणि भगिरथ प्रयत्नांना मिळाला.\n\"शिक्षण सम्राट\" होणे आणि \"शिक्षण महर्षी\" होणे यातला नेमका फ़रक भाउसाहेब रूपनरांनी ओळखला होता आणि म्हणूनच समाजातल्या हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना केवळ आर्थिक अडचणींमुळे अभियांत्रिकी शिक्षणाच्या विकासगंगेपासून वंचित रहायला लागू नये या उदात्त हेतूने शासकीय सोयी सवलतींसोबतच महाविद्यालयाच्या स्वतःच्या सवलती देवून ही विकासगंगा सगळ्यांच्या दारात पोचली पाहिजे ही भावना भाउसाहेबांनी प्रकर्षाने जोपासली. महाविद्यालयातील गुणवत्तेशी कुठलीही तडजोड न करता एक पुण्या मुंबई च्या दर्जाचे अद्ययावत अभियांत्रिकी महाविद्यालय त्यांनी उभे केले.\nयापुढील काळात गुणवत्ता हाच अभियांत्रिकी महाविद्यालांसाठी टिकून राहण्याचा एकमात्र मार्ग उरणार आहे. मग ते महाविद्यालय ग्रामीण भागात का असेना. अशा परिस्थितीत फ़ॆबटेक अभियांत्रिकी महाविद्यालयासारखी फ़क्त गुणवत्तेची कास धरणारीच महाविद्यालये संस्थेत टिकून राहतील. शिवाय फ़ॆबटेक उद्योगसमूहाला लागणा-या कुशल मनुष्यबळाची पूर्तता करण्यासाठीचे महाविद्यालय, असा व्यापक दृष्टीकोन संस्थाचालकांचा असल्याने इथल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व नोकरी मिळवण्यासाठी वणवण फ़िरण्याची वेळ येणार नाही याची खात्री आहे.\nखरतर तसा विचार केला तर हे महाविद्यालय पुण्यासारख्या शहरात सहज उभे राहू शकत होते. तशी संसाधनेही रूपनर बंधूंकडे उपलब्ध होती. पण आपला स्वतःचा विकास झाल्यानंतर त्या गंगेत स्वतःच सचैल न्हाण्यापेक्षा त्या गंगेला आपल्या जन्मभूकडे वळविण्याची प्रबळ इच्छाशक्ती दाखवणा-या आणि सतत कर्मरत राहून ते स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचे जिद्द बाळगणा-या रूपनर बंधूंना सोलापूर जिल्ह्यातील आधुनिक भगिरथाचीच उपमा द्यावी लागेल.\nनुकताच २०१३ मध्ये मंगळवेढा तालुक्यातील महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील बालाजीनगर येथे फ़ॆबटेक शुगर्स चा ५००० टन गाळप क्षमतेचा आणि साखरेबरोबर वीजनिर्मीती करणारा अत्यंत आधुनिक असा प्रकल्प अल्पावधीत उभा झाला. या प्रकल्पानेही अत्यंत मागास भागातल्या शेतकरी बंधूंना मदतीचा मोठाच हात दिला आहे आणि हे सर्व प्रसिद्धीच्या झोताबाहेर राहून.\nस्नेहसंमेलनाची संध्याकाळ. महाविद्यालय परिसरातल्या बाहेरील थिएटरमध्ये\nरात्रीच्या वेळ प्रकाशात न्हाउन निघालेला हा वर्गखोल्यांचा परिसर.\nआमच्या स्थापत्य विभागासाठी महत्वाचा असलेला हा ड्रॊइंग हॊल.\nएका कार्यक्रमादरम्यान श्री भाउसाहेबांचे स्वागत करताना अस्मादिक.\n(विभागप्रमुख, स्थापत्य अभियांत्रिकी विभाग)\nमहाविद्यालयीन परिसरातली रम्य सकाळ.\nप्रसिद्धीपराड;मुख राहूनही खूप काही करणा-या भाउसाहेबांची ही कथा. समाजातल्या \"नाही रे\" वर्गाचा सच्चा कळवळा असलेल्या, प्रखर सामाजिक भान जोपासणा-या भाउसाहेबांची आणि त्यांच्या बंधूंच्या जिद्दीची ही कहाणी. दुष्काळी भागाच्या विकासाला एका कुटुंबाची सच्ची तळमळ कसा हातभार लावू शकते याचे हे एक जिवंत उदाहरण.\nश्री. भाउसाहेब रूपनर (साधी रहाणी पण उच्च विचारसरणी याचे चालतेबोलते उदाहरण)\nएक ऐनवेळी आखलेला पण सुंदर प्रवास.\nएका फ़ार मोठ्ठ्या पण प्रसिद्धीपराड;मुख कार्याचा परि...\nपरवा मुंबईवरून नागपूरला येताना केवळ घाईमुळे विमानाने यावे लागले. एका तासात एका पूर्ण नवीन विश्वात प्रवेश करताना सोय तर झाली पण रेल्वेप्रवास ...\nएका लग्नाच्या जमण्याची गोष्ट.\n७ फेब्रुवारी २०००. मी आणि माझी पत्नी वैभवी पहिल्यांदाच एकमेकांना भेटलोत. प.पू. मायबाईंकडे नाथबीजेचा कार्यक्रम होता. व्यवस्थेत सहभाग...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास.- ३\nपूर्वपिठीका : १९९५. सप्टेंबर महिन्यात नुकताच नवी मुंबईतल्या दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात रुजू झालो होतो. ओक्टोबर महिन्याच्या अख...\nकावळ्याच्या शापाने गाय मरत नाही पण..... तीन वेगवेगळे अनुभव.\n२००३ च्या जुलै महिन्यातली गोष्ट. महाविद्यालयाच्या उन्हाळी सुट्या संपवून मी, माझ्या पत्नी व एक वर्षाच्या छोट्या मुलीसह, नागपूरवरून मु...\nकराडला अभियांत्रिकीला शिकायला असताना (१९८९ ते १९९३) आम्ही काही दोस्त मंडळींनी सांस्कृतीक क्षेत्रात खूप धमाल केली. पहिल्या वर्गात विशेष प्र...\nशिवशाही : एक चिंतन\nसाधारण फ़ेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची \"शिवशाही\" नावाची स्लीपर कोच बससेवा १५ एप्रिलला सुरू होणार ही...\nपुन्हा नागपूर - १\n२०१२ सरता सरताच चि. मृण्मयीच्या नागपूरच्या शाळेत स्नेहसंमेलन, नववर्षाच्या अगदी सुरूवातीलाच असल्याची, बातमी कळली होती. आम्ही सांगोल्यात २२...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास क्र.१\n१३/२/१९९२. य़शवंतराव चव्हाण नाट्यगृह, कराड. रात्री चे साडेबारा वाजताहेत. आमची \"अर्थ-अनर्थ\" एकांकिका संपतेय. एकांकिकेच्याच चर्चा,...\nतीर्थरूप दादा, आज १३ मार्च. तुमचा वाढदिवस. आज तुम्ही असता तर तुमचा हा ७१ वा वाढदिवस आपण सगळ्यांनी थाटामाटात साजरा केला असता. तुमची मि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/shri/oct21.htm", "date_download": "2018-10-24T00:31:08Z", "digest": "sha1:3GV2RZTHXD5EF7DHBKHPMJAKJ4WIAIGQ", "length": 9706, "nlines": 412, "source_domain": "satsangdhara.net", "title": " प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज २१ ऑक्टोबर", "raw_content": "\nप्रारब्ध म्हणजे न समजणार्‍या गोष्टींचे कारण.\nआपले ध्येय काय असावे हे ठरविण्याची बुद्धी माणसाला आहे, ती खालच्या प्राण्यांना नाही. हाच माणसांत आणि त्या प्राण्यांत फरक आहे. प्राण्यांना प्रारब्धाने आलेले भोग भोगावे लागतात, त्याचप्रमाणे माणसालादेखील आलेले भोग भोगावे लागतात. पण भगवंताचा पाठिंबा ज्याला आहे तो मागेपुढे सोयीने भोग भोगू शकतो. जगातल्या घडामोडी जशा चालतात, तशाच आपल्याही सर्व गोष्टी प्रारब्धाने चालतात. आपण जे मिळविले आहे ते स्वतःच्या प्रयत्‍नाने मिळाले, ही कल्पना गेल्याशिवाय देह प्रारब्धावर टाकता येणार नाही. 'माझे सर्व हे त्याच्या कृतीचे फळ आहे,' असे म्हटले तर क्रिया तर चालते, पण कर्तेपण राहात नाही. पुष्कळ गोष्टी अशा आहेत की, त्यांच्याकडे बोट दाखवून त्यांचे कारण अमुक असे आपण सांगू शकतो. पण काही गोष्टी अशा आहेत की, त्यांचे कारण आपल्याला दाखविता येत नाही. अशा वेळी, त्या प्रारब्धाने घडल्या असे आपण म्हणतो. प्रारब्ध म्हणजे न समजणार्‍या गोष्टींचे कारण होय, असे म्हणायला हरकत नाही. संतांनादेखील त्यांचे प्रारब्ध भोगावे लागते, पण त्यांना देहबुद्धी नसल्याने भोगाचे सुखदुःख त्यांना नाही. व्यवहारदृष्ट्या औषध घेऊन मग भोग भोगणे हाच मार्ग खरा आहे. बुवाने आपल्या सिद्धीने रोग बरा करणे किंवा टाळणे हे बरे नाही. त्यामध्ये बुवाची प्रसिद्धी होईल खरी, पण त्यात त्याचे स्वतःचे कल्याण नाही, तसेच लोकांचेही पण हित नाही. समजा, एक मनुष्य रस्त्याने चालला असताना वाटेत एक दहा रुपयांची नोट पडलेली आढळली. पूर्वसंस्काराप्रमाणे ती उचलून घेण्याची वासना त्याला होईल, पण ती प्रत्यक्ष उचलून घ्यावी किंवा न घ्यावी हे ठरविण्याचे स्वातंत्र्य त्याला आहे. म्हणून प्रारब्धाने देहभोग आला असता त्यामध्ये मनाची वृत्ती कशी ठेवावी हे स्वातंत्र्य त्याला आहे. म्हणून प्रारब्धाने देहभोग आला असता त्यामध्ये मनाची वृत्ती कशी ठेवावी हे स्वातंत्र्य आपल्याला आहे. ते प्रारब्धावर अवलंबून नाही. भगवंत सगुणात आला की त्यालादेखील प्रारब्धाचा नियम लागू झाला.\nआपला जन्मजात स्वभाव जरी वाईट असला तरे अभ्यासाने तो खात्रीने सुधारता येईल. जोपर्यंत आपल्या अंतःकरणात अवगुण आहेत तोपर्यंत आपली प्रगती होणे कठीण आहे. शेत पेरण्याकरिता ज्याप्रमाणे जमिनीची मशागत करायला पाहिजे, त्याप्रमाणे भगवंताचे प्रेम येण्यासाठी आपले अंतःकरण दुर्गुणांपासून स्वच्छ केले पाहिजे. एकदा असे अंतःकरण शुद्ध झाले म्हणजे भगवंतावाचून दुसरा कोणी नाही ही भावना टिकविणे, म्हणजेच अनुसंधान ठेवणे, फारसे जड नाही. अनुसंधान हे आपले ध्येय ठरवून, त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी कराव्या. त्याकरिता सर्वांनी मनापासून नाम घ्यावे, आणि आनंदात राहावे.\n२९५. मिळणे आणि जाणे दोन्ही प्रारब्धाधीनच आहे. मग हर्ष, शोक वृथा का करावा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%9A/", "date_download": "2018-10-24T01:11:29Z", "digest": "sha1:GWH2FAQA66OV7OWKTHTNYY7EMUMRV66Z", "length": 7808, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "इंधन दरवाढ सुरुच | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपेट्रोल 18, तर डिझेल 31 पैशांनी महाग\nनवी दिल्ली- पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये केंद्र सरकारने अडीच रुपयांचा दिलासा दिला. मात्र त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढतच आहेत. आज पुन्हा एकदा पेट्रोल 18 पैसे आणि डिझेल 31 पैसे महाग झाले आहे. मुंबईत आता पेट्रोलसाठी 88 रुपये 12 पैसे, तर डिझेलसाठी 78 रुपये 82 पैसे मोजावे लागणार आहेत. इंधन दरात सातत्याने वाढ होत असल्याने पेट्रोलचे पुन्हा एकदा नव्वदीचा आकडा पार जाण्याची शक्‍यता आहे.\nआठवडा भरापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी पेट्रोल आणि डिझेल या दोन्हींचे दर लिटरमागे अडीच रुपये कमी केल्याची घोषणा केली होती. मात्र त्यानंतरही पेट्रोल आणि डिझेल यांची दरवाढ सुरुच असल्याने पुन्हा एकदा पेट्रोल प्रति लिटर नव्वदीचा आकडा गाठण्याच्या तयारीत आहे. याआधी 11 ऑक्‍टोबरला पेट्रोल 9 पैसे तर डिझेल 30 पैसे महागले होते. आज आता पुन्हा एकदा दरवाढ झाली आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर 88 रुपयांवर तर डिझेलचे दर 78 रुपयांच्या वर गेल्याचे दिसून येते आहे.\nमुंबईसह पालघर, डहाणू, तलासरीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 88 रुपयांवर गेला आहे. मात्र शेजारच्या गुजरात राज्यात पेट्रोलचा दर 80 ते 81 रुपये प्रति लिटर असल्याने सीमाभागातील अनेक वाहनचालक इंधन भरण्यासाठी गुजरातकडे जात असल्याचे चित्र आहे. दिल्लीत पेट्रोलसाठी प्रति लिटर 82 रुपये 66 पैसे मोजावे लागणार आहेत. तर डिझेलचा दर प्रति लिटर 75 रुपये 19 पैसे झाला आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleस्कॉर्पियन किक झाली बोथट …\nNext articleहिज्बुलच्या गनिमाचा खात्मा\nभारतीय बनावटीची पहिली स्वयंचलित रेल्वे सज्ज\nभारतीय सैनिकांच्या हत्या प्रकरणात भारताचा पाक कडे निषेध\nशबरीमला परिसरात संघ परिवारानेच माजवला हिंसाचार : पिनरई विजयन\nतीन वर्षांत रेल्वे दुर्घटनांचे सुमारे 50,000 बळी\nना निवडणूक लढवणार ना राज्यसभेवर जाणार : प्रशांत किशोर\nफटाके वाजवा पण रात्री 8 ते 10 वाजेपर्यंतच : सर्वोच्च न्यायालय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.quickcncmachine.com/mr/about-us/", "date_download": "2018-10-24T01:35:27Z", "digest": "sha1:2MYG2QBKGNDIICFKQRBJSQREPVLG7QVQ", "length": 5964, "nlines": 162, "source_domain": "www.quickcncmachine.com", "title": "", "raw_content": "आमच्या विषयी - जिनान जलद सीएनसी राउटर कंपनी, लिमिटेड\n आम्हाला एक कॉल द्या: + 86-15628788693 जलद सीएनसी स्वागत\n6090 डेस्कटॉप मिनी सीएनसी राउटर\n3 अॅक्सिस मूलभूत सीएनसी राउटर\n3 अॅक्सिस ऑटो साधन बदला\n4 अॅक्सिस ऑटो साधन बदला\n5 अॅक्सिस ऑटो साधन बदला\nऑटो लोड आणि अतिथीमध्ये सोडणे सीएनसी\nडबल कार्य स्टेशन सीएनसी\nमल्टी Spindles सीएनसी राउटर\nपॅनेल कट आणि धान्य पेरण्याचे यंत्र सीएनसी राउटर\nजिनान जलद सीएनसी राउटर कंपनी, लिमिटेड 2006 मध्ये स्थापना केली होती, \"जलद-Fulltek\" आम्ही उत्पादन आणि 2006 पासून सीएनसी मशीन निर्यात करण्यात आली आहे 2012 मध्ये बांधले होते आमच्या उपकंपनी ब्रँड आहे.\nआमच्या कंपनी Gaoxin मध्ये Lingang आर्थिक develepment झोन मध्ये शोधतो जिनान जिल्हा, कारखाना मजला जागा 15,000 पेक्षा अधिक चौरस मीटर आहे. आम्ही 300 पेक्षा जास्त समावेश 25 व्यावसायिक डिझाइनर, 35 विक्री सेवा अभियंते आणि 20 वविेतयाांना नंतर अनुभव कामगार आहे. आम्ही चीन मध्ये सर्वोत्तम सीएनसी राऊटर पुरवठादार आहेत. आमची उत्पादने मोठ्या प्रमाणावर जगभरातील विक्री चांगली आणि चांगले प्रतिष्ठा आहेत. 'जलद सीएनसी' दाखल या मध्ये एक अग्रगण्य ब्रँड झाला आहे. आमच्या कंपनी आयएसओ 9001 मंजूर केले आहे: 2000 गुणवत्ता नियंत्रण प्रणाली इ.स. प्रमाणपत्र मिळाले.\nआमची उत्पादने विविध ग्राहकांना विविध आवश्यकता पूर्ण करू. प्रगत तंत्रज्ञान, आमच्या अनुभवी अभियंते देखील तपशीलवार गरजेनुसार सानुकूलित करू शकता.\nकृपया मला संपर्क अजिबात संकोच करू नका, कोणत्याही वेळी आम्हाला भेट स्वागत आहे\nआता आमच्या वृत्तपत्रे याची सदस्यता घ्या आणि नवीन संग्रह, नवीन lookbooks आणि विशेष ऑफर अद्ययावत रहाण्यात. सदस्यता\nविक्री व्यवस्थापक: बेला वांग\n2018.03.21-03.24 बीजिंग लाकडी दरवाजा प्रदर्शन.\n© कॉपीराईट - 2010-2017: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.thefreemath.org/236023812357236623432381235123662351.html", "date_download": "2018-10-24T00:41:49Z", "digest": "sha1:I2WOT4D4AMGLOP7FGOW6RPCZZLOB7MT4", "length": 1894, "nlines": 41, "source_domain": "www.thefreemath.org", "title": "स्वाध्याय - TheFreeMath - math is more attitude than ability", "raw_content": "\nस्वाध्याय उदाहरणे सोडवा आणि स्वत:ची स्वत: उत्तरे तपासून बघा\nपरिमिती (आयत, चौरस) 2\nविभाज्य आणि विभाजक - उत्तरे\nदशांश अपूर्णांक - उत्तरे\nअपूर्णांक 2 - उत्तरे\nशेकडेवारी 1 - उत्तरे\nक्षेत्रफळ (आयत, चौरस) - उत्तरे\nपरिमिती (आयत, चौरस) 2 - उत्तरे\nएकचल समीकरणे 2 - उत्तरे\nपरिमिती (आयत, चौरस) 1\nलसावि आणि मसावि - उत्तरे\nअपूर्णांक 1 - उत्तरे\nअपूर्णांक 3 - उत्तरे\nअपूर्णांक आणि शेकडेवारी - उत्तरे\nपरिमिती (आयत, चौरस) 1 - उत्तरे\nएकचल समीकरणे 1 - उत्तरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://marathibhasha.maharashtra.gov.in/Site/Home/Index.aspx", "date_download": "2018-10-24T01:04:15Z", "digest": "sha1:UFG4G6FDTRVPX4RNPANYQGI6XMU3OU5E", "length": 3490, "nlines": 78, "source_domain": "marathibhasha.maharashtra.gov.in", "title": "मराठी भाषा विभाग", "raw_content": "\nराज्य मराठी विकास संस्था\nमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ\nमहाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ\nअभिजात मराठी भाषा अहवाल - 2013\nअभिजात मराठी भाषा समिती अहवाल- 2013 (इंग्रजी आवृत्ती)\n\" बृहन्महाराष्ट्र मंडळे अर्थसाहाय्य योजना \" \" मासिक दराने वाहन चालक पुरवठा करण्याबाबत निविदा सूचना \" मंत्रालय (खुद्द) मधील वाहनचालक व शिपाई संवर्गातील मुजूर पदे, त्यानुसार भरावयाची आरक्षणाची पदे, भरलेली पदे, रिक्त पदे यांची माहिती\nमराठी भाषा विभागाची संरचना\nअधिकाऱ्यांची माहिती व संपर्क\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\nमंत्रालयीन आगीत नष्ट झालेल्या धारिकांची यादी\nप्रतिनियुक्तीने पद भरण्यासाठी मागणीपत्र\nप्रकाशन हक्क २०१४, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन. सर्व हक्क सुरक्षित\nसंकेतस्थळ महाऑनलाईनद्वारा संप्रेरीत संपर्क", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://sharyat.com/23/01/%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-10-24T01:12:50Z", "digest": "sha1:ASGQUFDXYN7VEIZIT6NKLJ74RX7JKS22", "length": 10822, "nlines": 78, "source_domain": "sharyat.com", "title": "कमी पाण्यावर एका एकरमध्ये सोळाशे झाडे लावल्यानंतर २० वर्षांपर्यंत फळं देतात हे झाड ….", "raw_content": "\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा.\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \nकमी पाण्यावर एका एकरमध्ये सोळाशे झाडे लावल्यानंतर २० वर्षांपर्यंत फळं देतात हे झाड ….\nड्रॅगन फ्रूटच्या ..पिकाची शेती…दुष्काळातही लाभदायी ‘ड्रॅगन फ्रुट\nकमी पाण्यावर एका एकरमध्ये सोळाशे झाडे लावल्यानंतर २० वर्षांपर्यंत फळं देतात.\nमध्य अमेरिका, आग्नेय आशियाई राष्ट्रांसह विशेषत थायलंडमध्ये पिकवले जाणारे ‘ड्रॅगन फ्रुट’ हे फळपीक अत्यंत कमी पाण्यावर पिकते. खाण्यासाठी पौष्टिक असल्यामुळे या फळाला जगाच्या बाजारात मोठी मागणी आहे. थायलंड येथे माळरानावर ड्रॅगन फ्रूट शेती केली जाते..ड्रॅगन फ्रूटच्या उत्पादनातून पंचवीस लाख ड्रॅगन फ्रूट या वनस्पतीला कोणाही रोग होत नाही. त्यामुळे औषध फवारण्याचा खर्च वाचतो. कमी पाण्यात पीक येत असल्याने पाणी बचत होते. फळे मोठ्या आकाराची असल्याने तोडणीचा खर्च कमी असतो. शेतातील गवत काढावे लागत नसल्याने मजुरीचा खर्च वाचतो.\nसोमाटणे – बेबडओहोळ येथील मनोज ढमाले यांनी खडकाळ माळरानावर ड्रॅगन फ्रूटची झाडे लावून पंचवीस लाखांचे उत्पादन काढले.पावसाळ्यात गवतही न उगवणाऱ्या खडकाळ माळरानावर कोणत्या पिकाची शेती करावयाची हा प्रश्‍न बेबडओहोळ येथील प्रगतिशील शेतकरी मनोज ढमाले यांना पडला होता. दरम्यानच्या काळात थायलंड येथे माळरानावर ड्रॅगन फ्रूट शेती केली जाते, याची माहिती त्यांना मिळाली. यावर सखोल विचार करून त्यांनी ड्रॅगन शेतीचा मार्ग निवडला. त्यांनी थायलंड येथून ड्रॅगन फ्रूटची रोपे आणाली. ती बेबडओहोळ डोंगराजवळील आठ एकर शेतात योग्य आकारचे खड्डे घेऊन लावली.\nड्रॅगन फ्रूटच्या रोपांची वाढ सरळ व जलद होण्यासाठी प्रत्येक रोपाच्या शेजारी आधारासाठी सिमेंट खांब बसवले. शेतात रोपांची लावणी केल्यावर योग्य पद्धतीने रोपांना वेळेवर खतपाणी दिले. पाणी बचतीसाठी ठिबक सिंचनाचा वापर केला. पिकांची चांगली निगा राखल्याने ड्रॅगन फ्रूटच्या झाडाला दीड वर्षात फळे आली. सुरवातीला त्यांना अपेक्षित उत्पादन निघाले नाही; परंतु नंतरच्या काळात या पिकाला चांगले दिवस आले. झाडे मोठी झाल्याने उत्पादनात दुप्पट वाढ झाली. पुणे, मुंबई येथे चांगली बाजारपेठ मिळाल्याने खरेदीदारांची मोठी गर्दी वाढली. परिणामी मागणीही वाढली. सध्या या फळासाठी किलोचा दर पन्नास रुपयांपेक्षा जास्त आहे.\nएका झाडाला वर्षातून दोन वेळा प्रत्येकी शंभर फळे येतात. या फळांच्या विक्रीतून किमान वर्षाला आठ एकर माळरानावर पंचवीस लाख रुपयांचे वार्षिक उत्पादन मिळते. सध्या फळझाडांना बारा वर्षे पूर्ण झाली असून, आणखी तीन वर्षे या झाडांपासून उत्पादन मिळणार आहे.\n← झटपट आजचे राशी भविष्य वाचा….बघा आज दिवस कसा जाईल …\nगुगलच्या यशातून काय शिकावे \nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप 19/02/2018\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा. 18/02/2018\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n२० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या. आर आर आबांची ही दोन रुपं एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं. 18/02/2018\nसागर कारंडे ने घेतलं मुंबईत स्वतःच घर या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा \nकाळे अंडे देणारी आणि काळ्या रक्ताची कडकनाथ कोंबडी किंमत आहे तब्बल २००० रुपये 18/02/2018\nमुंबईमधील आणि इतर मोठ्या शहरांतील इमारतीमध्ये का नसतो १३ वा मजला. . बघा काय आहे नक्की 18/02/2018\n*** गरुड व्हा, बगळा होऊ नका पॉवर ऑफ चॉइस 16/02/2018\nKuldeep on मराठी माणूस उद्योगामध्ये कमी कुठे पडतो \nJalindar Kisan Bhoir on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nAmrut khemnalkar on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nsachin on प्रिय मित्रानो, लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख नक्की वाचा\nSandip sathe on आजचे राशिभविष्य बघा काय म्हणतेय तुमची रास….कुंभ राशी वाल्यांनी आवर्जून बघाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/i-mns-leader-shishir-shinde-will-join-shivsena-soon-big-jolt-raj-thackeray/", "date_download": "2018-10-24T00:56:41Z", "digest": "sha1:ZBC42WRT2FBMU3JSZYZ2B65WJAGELQSK", "length": 8519, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मनसेला मोठा धक्का ; शिशीर शिंदे शिवसेनेच्या वाटेवर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमनसेला मोठा धक्का ; शिशीर शिंदे शिवसेनेच्या वाटेवर\nटीम महाराष्ट्र देशा : येत्या निवडणुकांच्या तोंडावर राज ठाकरेंच्या मनसेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मनसेचे जेष्ठ नेते आणि राज ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिशीर शिंदे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी बीकेसी येथील एका लग्नसमारंभात उद्धव ठाकरे आणि शिशीर शिंदे यांची भेट झाली होती. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये बराचकाळ चर्चाही झाली होती.\nदरम्यान, राम कदम आणि प्रवीण दरेकर यांसारखे बडे नेते मनसेतून बाहेर पडले आहेत. काही महिन्यांपूर्वीच मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे आता शिशीर शिंदेंसारख्या जुन्या नेत्याने शिवसेनेत प्रवेश केल्यास मुंबई उपनगरात मनसेला आणखी एक मोठे खिंडार पडणार आहे.\nराज ठाकरे यांनी 2006 मध्ये शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्यासोबत बाहेर पडलेल्या प्रमुख नेत्यांमध्ये शिशीर शिंदे यांचा समावेश होता. त्यामुळे मनसेतील अनुभवी आणि जाणते नेतृत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. मनसेने 2009 साली लढविलेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत शिशीर शिंदे भांडूप (प.) विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना विधानसभेत मारहाण करणाऱ्या मनसे नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता. यामुळे ते बराच काळ चर्चेतही होते. एकूणच राज यांच्या जवळच्या वर्तुळातील नेते म्हणून शिशीर शिंदे यांचा लौकिक होता.\nरामराज्य आणि प्रभूरामचंद्रांचे मंदिर शीघ्रपणे पूर्ण व्हावे,सरसंघचालकांचे गणरायाला…\nपुणे : महागणपतीच्या आशिर्वादाने रामराज्य प्रस्थापित व्हावे आणि प्रभूरामचंद्रांचे मंदिर शीघ्रपणे व कोणताही उशीर न…\nदीपक साळुंखे पाटलांना ऑडिओ क्लिप भोवणार, स्पष्टीकरण देण्यासाठी २…\n‘एमआयएम’प्रमाणे ‘वंदे मातरम्’ला आमचाही विरोध : प्रकाश आंबेडकर\nवाचा अमित शाह यांनी शिवसेनेला काय धमकी दिली \nयेत्या दहा वर्षात रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही – पाटील\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे…\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये पुरुषोत्तम मधील विविध पुरस्कार विजेते\nसैराट फेम ‘तानाजी’ आता ‘माझा…\nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता…\n‘फिल्मशाला २०१८’ चा निकाल जाहीर\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान \nराष्ट्रवादीला धक्का,पवारांच्या अत्यंत निकटवर्तीय नेत्याचा पक्षाला रामराम\n‘एमआयएम’प्रमाणे ‘वंदे मातरम्’ला आमचाही विरोध : प्रकाश आंबेडकर\nवाचा अमित शाह यांनी शिवसेनेला काय धमकी दिली \nपुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल : पवार\nभाजपला काही झालं तरी सत्ता मिळू द्यायची नाही - उद्धव ठाकरे\nसैराट फेम 'तानाजी' आता 'माझा अगडबम'मध्ये\nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता फडणवीस\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान \nराष्ट्रवादीच्या तिजोरीत खडखडाट, आता प्रचार तोंडी करा - पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/dhing-tang-92499", "date_download": "2018-10-24T01:28:39Z", "digest": "sha1:ENJQS23RBNGW26ZTSNT2NOIQCSNO76OH", "length": 16351, "nlines": 199, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dhing Tang तिळगुळ! (ढिंग टांग) | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 15 जानेवारी 2018\nस्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान.\nवेळ : गोड गोड बोलण्याची.\nप्रसंग : अंगावर कांटा आणणारा.\nपात्रे : सकल सालंकृत सौभाग्यवती कमळाबाई आणि राजाधिराज उधोजी महाराज.\nमहालाच्या अंत:पुरात गवाक्षाकडे उभे राहून कमळाबाई कुणाची तरी वाट पाहत आहेत. कुणाची तरी म्हंजे महाराजांचीच तेवढ्यात साक्षात उधोजीमहाराज प्रविष्ट होतात. अब आगे...\nउधोजीराजे : (आल्या आल्या सतरंजीला अडखळत धडपडत) वाटलंच होतं आम्हाला अगदी शिरस्त्याप्रमाणे आमचा अंगठा तुमच्या जाजमात अडकला आणि आम्ही धडपडलो\nस्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान.\nवेळ : गोड गोड बोलण्याची.\nप्रसंग : अंगावर कांटा आणणारा.\nपात्रे : सकल सालंकृत सौभाग्यवती कमळाबाई आणि राजाधिराज उधोजी महाराज.\nमहालाच्या अंत:पुरात गवाक्षाकडे उभे राहून कमळाबाई कुणाची तरी वाट पाहत आहेत. कुणाची तरी म्हंजे महाराजांचीच तेवढ्यात साक्षात उधोजीमहाराज प्रविष्ट होतात. अब आगे...\nउधोजीराजे : (आल्या आल्या सतरंजीला अडखळत धडपडत) वाटलंच होतं आम्हाला अगदी शिरस्त्याप्रमाणे आमचा अंगठा तुमच्या जाजमात अडकला आणि आम्ही धडपडलो\nकमळाबाई : (खोटं प्रेमानं हसून) इश्‍श काय बाई असं बोलणं ते काय बाई असं बोलणं ते जाजम काय म्हंटा काश्‍मिरी गालिचा आहे तो\nउधोजीराजे : (अजूनही घुश्‍शातच) आमची काये आठवण काढिली...कळेल\nकमळाबाई : (घाईघाईने वाटी पुढे करत) इश्‍श काय बाई असं बोलणं ते काय बाई असं बोलणं ते आज आपला तोंड गोड करण्याचा दिवस आहे नं\nउधोजीराजे : (घाबरून) आँ\nकमळाबाई : (मुरका मारत) काय बाई असं \"आँ' करणं ते आज स्पेशल दिवस आहे एवढंच म्हणायचं होतं आम्हाला\nउधोजीराजे : (गोंधळून) काय स्पेशल आहे आज\nकमळाबाई : (शास्त्रोक्‍त पद्धतीनं) काय बाई असं विचारणं ते\nउधोजीराजे : (खवळून) बाई, तुमचं हे \"काय बाई' बंद करा बाई\nकमळाबाई : (समजुतीनं घेत) बरं बाई, ऱ्हायलं निदान आज तरी स्वारीनं गोड बोलावं निदान आज तरी स्वारीनं गोड बोलावं एरवी कडू बोल ऐकतच आम्ही दौलतीचा कारभार हांकतो आहोत नं\nउधोजीराजे : (सात्त्विक संतापानं) निवडणुका जिंकणं आणि रयतेला थापा मारून भुलवणं म्हंजे कारभार हांकणं नव्हे, कमळे\nकमळाबाई : (डोळ्यात पोलिटिकल पाणी आणत) काय बाई भयंकर आळ हा तुम्हाला आपल्या पंचवीस वरसांच्या संसाराची आण आहे तुम्हाला आपल्या पंचवीस वरसांच्या संसाराची आण आहे आजचा दिवस मी कडू बोल ऐकायची नाही मुळ्ळीच आजचा दिवस मी कडू बोल ऐकायची नाही मुळ्ळीच आजच्या दिवसाचा मान तरी ठेवावा स्वारीनं\nउधोजीराजे : (हताश संतापाने)...कुठल्या मुहूर्तावर आपण आमच्या आयुष्यात आलात, आणि ही संक्रांत ओढवली, देव जाणे\nकमळाबाई : (पदरात तोंड खुपसत)...काय बाई असं भयंकर बोलणं ते आम्ही थापा मारल्या (मुसमुसत) ह्या जगात न्यायच मुळी उरला नाही\nउधोजीराजे : (करारी आवाजात) नाहीच उरला मुळी न्यायदेवता आंधळी तर असतेच न्यायदेवता आंधळी तर असतेच पण ती आता मुकी आणि बहिरीदेखील झाली आहे पण ती आता मुकी आणि बहिरीदेखील झाली आहे इतकंच नव्हे, आम्ही तर म्हणू, की ती पांगळीदेखील झाली असून, तिला तिला सणकून सर्दीतापही आला आहे\nकमळाबाई : (वादविषयाला बगल देत) काय बाई हे असं टोचून बोलणं जाऊ देत त्या फालतू गोष्टी जाऊ देत त्या फालतू गोष्टी आज किनई सूर्याचा मकर राशीत प्रवेश होणारेय आज किनई सूर्याचा मकर राशीत प्रवेश होणारेय आजपासून किनई प्रत्येक दिवस तीळ तीळ वाढणाराय आजपासून किनई प्रत्येक दिवस तीळ तीळ वाढणाराय तशीच किनई तुमचं यश, कीर्ती आणि धनलक्ष्मी वाढत जावो, ह्याच आमच्या तीळभर सदिच्छा...(वाटी पुढे करत) घ्या तिळगूळ घ्या, खोटं खोटं बोला तशीच किनई तुमचं यश, कीर्ती आणि धनलक्ष्मी वाढत जावो, ह्याच आमच्या तीळभर सदिच्छा...(वाटी पुढे करत) घ्या तिळगूळ घ्या, खोटं खोटं बोला\nउधोजीराजे : (रागारागाने) नको आम्हाला तुमचा तिळगूळ\nकमळाबाई : (फुरंगटून) आमचा तिळगूळ नको मग बारामतीचा हवाय का मग बारामतीचा हवाय का\nउधोजीराजे : (गोरेमोरे होत) आम्हाला कुणाचाच तिळगूळ नको आमची रयत अशी रडतमुखानं बसलेली असताना आम्ही तिळगुळाचे लाडू खात हिंडतोय, ही कल्पनाच सहन होत नाही आम्हाला\nकमळाबाई : (सूचकपणे) तुम्हाला हवी असलेली गोष्ट फक्‍त आमच्यापाशीच आहे गेली साडेतीन वर्षं त्याच गोष्टीवर तर आम्ही खूश ठेवलंय तुम्हाला\nउधोजीराजे : (संभ्रमात) अच्छा आम्हाला हवी असलेली गोष्ट आम्हाला हवी असलेली गोष्ट\nकमळाबाई : (मखलाशीनं) घ्या... आमचा हा सुंदर रंगीबेरंगी, गोड, काटेदार हलवा घ्या आवडतो ना तुम्हाला हॅप्पी मकर संक्रांती बरं का\n(एक पाणीदार पत्रव्यवहार...) प्रिय गिरीशभाऊ, शतप्रतिशत नमस्कार अगदी तांतडीने पत्र लिहायला घेतले आहे, कारण अक्षरश: तोंडचे पाणी पळाले आहे. औंदा...\nमहिनाभराने झाला पावसाचा शिडकावा\nऔरंगाबाद - पावासाने मोठी ओढ दिली आणि परतीच्या पावसाच्याही आशा संपुष्टात आल्या; मात्र सोमवारी (ता. २२) सायंकाळी शहरावर बेमोसमी पावसाने कृपा केली. या...\nचलो आज सुनाते है तुमकू अब्दुल्ला की ष्टोरी तुमच्या-आमच्यासारखी नाही, फिल्लम टाइप भारी अब्दुल्ला आहे मिलनसार हसून खेळून राहणारा सबका अच्छा तो...\nअमरावती - विदर्भाचा कॅलिफोर्निया अशी ओळख असलेल्या संत्रा उत्पादक वरुड तालुक्‍यातील सिंचन प्रकल्प निम्म्यावर आल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले...\nचाळीसगावचा पारा ३८ अंशांवर\nचाळीसगाव - शहरासह तालुक्‍यात ‘ऑक्‍टोबर हीट’चा तडाखा बसत असल्याने उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. वाढत्या उन्हामुळे अनेक आजारांनीही तोंड वर काढले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/harivamsh/harivamsh01-02.htm", "date_download": "2018-10-24T01:21:48Z", "digest": "sha1:DLJ44GFDCH5G5M4CMQZO7KBHUUGFTBNB", "length": 43010, "nlines": 237, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीहरिवंशपुराण - हरिवंश पर्व - द्वितीयोऽध्यायः", "raw_content": "\nस सृष्टासु प्रजास्वेवमापवो वै प्रजापतिः \nलेभे वै पुरुषः पत्नीं शतरूपामयोनिजाम् ॥ १ ॥\nआपवस्य महिम्ना तु दिवमावृत्य तिष्ठतः \nधर्मेणैव महाराज शतरूपा व्यजायत ॥ २ ॥\nसा तु वर्षायुतं तप्त्वा तपः परमदुश्चरम् \nभर्तारं दीप्ततपसं पुरुषं प्रत्यपद्यत ॥ ३ ॥\nस वै स्वायम्भुवस्तात पुरुषो मनुरुच्यते \nतस्यैकसप्ततियुगं मन्वन्तरमिहोच्यते ॥ ४ ॥\nवैराजात् पुरुषाद् वीरं शतरूपा व्यजायत \nप्रियव्रतोत्तानपादौ वीरात्काम्या व्यजायत ॥ ५ ॥\nकाम्या नाम महाबाहो कर्दमस्य प्रजापतेः \nकाम्यापुत्रास्तु चत्वारः सम्राट् कुक्षिर्विराट् प्रभुः \nप्रियव्रतं समासाद्य पतिं सा सुषुवे सुतान् ॥ ६ ॥\nउत्तानपादं जग्राह पुत्रमत्रिः प्रजापतिः \nउत्तानपादाच्चतुरः सूनृताजनयत् सुतान् ॥ ७ ॥\nधर्मस्य कन्या सुश्रोणी सूनृता नाम विश्रुता \nउत्पन्ना वाजिमेधेन ध्रुवस्य जननी शुभा ॥ ८ ॥\nध्रुवं च कीर्तिमन्तं च शिवं शान्तमयस्पतिम् \nउत्तानपादोऽजनयत् सूनृतायां प्रजापतिः ॥ ९ ॥\nध्रुवो वर्षसहस्राणि त्रीणि दिव्यानि भारत \nतपस्तेपे महाराज प्रार्थयन् सुमहद् यशः ॥ १० ॥\nतस्मै ब्रह्मा ददौ प्रीतः स्थानमप्रतिमं भुवि \nअचलं चैव पुरतः सप्तर्षीणां प्रजापतिः ॥ ११ ॥\nतस्यातिमात्रामृद्धिं च महिमानं निरीक्ष्य च \nदेवासुराणामाचार्यः श्लोकमप्युशना जगौ ॥ १२ ॥\nअहोऽस्य तपसो वीर्यमहो श्रुतमहो बलम् \nयदेनं पुरतः कृत्वा ध्रुवं सप्तर्षयः स्थिताः ॥ १३ ॥\nतस्माच्छ्लिष्टिं च भव्यं च ध्रुवाच्छम्भुर्व्यजायत \nश्लिष्टेराधत्त सुच्छाया पञ्च पुत्रानकल्मषान् ॥ १४ ॥\nरिपुं रिपुञ्जयं पुण्यं वृकलं वृकतेजसम् \nरिपोराधत्त बृहती चाक्षुषं सर्वतेजसम् ॥ १५ ॥\nअजीजनत् पुष्करिण्यां वीरण्यां चाक्षुषो मनुम् \nप्रजापतेरात्मजायामरण्यस्य महात्मनः ॥ १६ ॥\nमनोरजायन्त दश नड्वलायां महौजसः \nकन्यायामभवञ्छ्रेष्ठा वैराजस्य प्रजापतेः ॥ १७ ॥\nऊरुः पुरुः शतद्युम्नस्तपस्वी सत्यवान्कविः \nअग्निष्टुदतिरात्रश्च सुद्युम्नश्चेति ते नव ॥ १८ ॥\nअभिमन्युश्च दशमो नड्वलायाः सुताः स्मृताः \nऊरोरजनयत् पुत्रान् षडाग्नेयी महाप्रभान् \nअङ्गं सुमनसं ख्यातिं क्रतुमङ्गिरसं गयम् ॥ १९ ॥\nअङ्गात् सुनीथापत्यं वै वेनमेकमजायत \nअपचारात् तु वेनस्य प्रकोपः सुमहानभूत् ॥ २० ॥\nप्रजार्थमृषयो यस्य ममन्थुर्दक्षिणं करम् \nवेनस्य पाणौ मथिते बभूव मुनिभिः पृथुः ॥ २१ ॥\nतं दृष्ट्वा ऋषयः प्राहुरेष वै मुदिताः प्रजाः \nकरिष्यति महातेजा यशश्च प्राप्स्यते महत् ॥ २२ ॥\nस धन्वी कवची खड्गी तेजसा निर्दहन्निव \nपृथुर्वैन्यस्तदा चेमां ररक्ष क्षत्रपूर्वजः ॥ २३ ॥\nतस्माच्चैव समुत्पन्नौ निपुणौ सूतमागधौ ॥ २४ ॥\nतेनेयं गौर्महाराज दुग्धा सस्यानि भारत \nप्रजानां वृत्तिकामेन देवैः सर्षिगणैः सह ॥ २५ ॥\nसर्पैः पुण्यजनैश्चैव वीरुद्भिः पर्वतैस्तथा ॥ २६ ॥\nतेषु तेषु च पात्रेषु दुह्यमाना वसुन्धरा \nप्रादाद्यथेप्सितं क्षीरं तेन प्राणानधारयन् ॥ २७ ॥\nपृथुपुत्रौ तु धर्मज्ञौ जज्ञातेऽन्तर्द्धिपालितौ \nशिखण्डिनी हविर्धानमन्तर्धानाद् व्यजायत ॥ २८ ॥\nहविर्धानात् षडाग्नेयी धिषणाजनयत् सुतान् \nप्राचीनबर्हिषं शुक्लं गयं कृष्णं व्रजाजिनौ ॥ २९ ॥\nहविर्धानान्महाराज येन संवर्द्धिताः प्रजाः ॥ ३० ॥\nप्राचीनाग्राः कुशास्तस्य पृथिव्यां जनमेजय \nप्राचीनबर्हिर्भगवान् पृथिवीतलचारिणः ॥ ३१ ॥\nसमुद्रतनयायां तु कृतदारोऽभवत् प्रभुः \nमहतस्तपसः पारे सवर्णायां महीपतिः ॥ ३२ ॥\nसवर्णाऽऽधत्त सामुद्री दश प्राचीनबर्हिषः \nसर्वे प्रचेतसो नाम धनुर्वेदस्य पारगाः ॥ ३३ ॥\nदशवर्षसहस्राणि समुद्रसलिलेशयाः ॥ ३४ ॥\nतपश्चरत्सु पृथिवीं प्रचेतस्सु महीरुहाः \nअरक्ष्यमाणामावव्रुर्बभूवाथ प्रजाक्षयः ॥ ३५ ॥\nनाशकन्मारुतो वातुं वृतं खमभवद् द्रुमैः \nदशवर्षसहस्राणि न शेकुश्चेष्टितुं प्रजाः ॥ ३६ ॥\nतदुपसृत्य तपसा युक्ताः सर्वे प्रचेतसः \nमुखेभ्यो वायुमग्निं च तेऽससृजञ्जातमन्यवः ॥ ३७ ॥\nउन्मूलानथ तान् कृत्वा वृक्षान् वायुरशोषयत् \nतानग्निरदहद्घोरं एवमासीद् द्रुमक्षयः ॥ ३८ ॥\nद्रुमक्षयमथो बुद्ध्वा किञ्चिच्छिष्टेषु शाखिषु \nउपगम्याब्रवीदेतान् राजा सोमः प्रजापतीन् ॥ ३९ ॥\nकोपं यच्छत राजानः सर्वे प्राचीनबर्हिषः \nवृक्षशून्या कृता पृथ्वी शाम्येतामग्निमारुतौ ॥ ४० ॥\nरत्नभूता च कन्येयं वृक्षाणां वरवर्णिनी \nभविष्यं जानता तत्त्वं धृता गर्भेण वै मया ॥ ४१ ॥\nमारिषा नाम कन्येयं वृक्षाणामिति निर्मिता \nभार्या वोऽस्तु महाभागाः सोमवंशविवर्द्धिनी ॥ ४२ ॥\nयुष्माकं तेजसोऽर्द्धेन मम चार्द्धेन तेजसः \nअस्यामुत्पत्स्यते पुत्रो दक्षो नाम प्रजापतिः ॥ ४३ ॥\nय इमां दग्धभूयिष्ठां युष्मत्तेजोमयेन वै \nअग्निनाग्निसमो भूयः प्रजाः संवर्धयिष्यति ॥ ४४ ॥\nततः सोमस्य वचनाज्जगृहुस्ते प्रचेतसः \nसंहृत्य कोपं वृक्षेभ्यः पत्नीं धर्मेण मारिषाम् ॥ ४५ ॥\nमारिषायां ततस्ते वै मनसा गर्भमादधुः \nदशभ्यस्तु प्रचेतोभ्यो मारिषायां प्रजापतिः \nदक्षो जज्ञे महातेजाः सोमस्यांशेन भारत ॥ ४६ ॥\nअचरांश्च चरांश्चैव द्विपदोऽथ चतुष्पदः \nस दृष्ट्वा मनसा दक्षः पश्चादप्यसृजत् स्त्रियः ॥ ४७ ॥\nददौ स दश धर्माय कश्यपाय त्रयोदश \nशिष्टाः सोमाय राज्ञेऽथ नक्षत्राख्या ददौ प्रभुः ॥ ४८ ॥\nतासु देवाः खगा नागा गावो दितिजदानवाः \nगन्धर्वाप्सरसश्चैव जज्ञिरेऽन्याश्च जातयः ॥ ४९ ॥\nततः प्रभृति राजेन्द्राः प्रजा मैथुनसम्भवाः \nसङ्कल्पाद् दर्शनात् स्पर्शात् पूर्वेषां सृष्टिरुच्यते ॥ ५० ॥\nदेवानां दानवानां च गन्धर्वोरगरक्षसाम् \nसम्भवः कथितः पूर्वं दक्षस्य च महात्मनः ॥ ५१ ॥\nअङ्गुष्ठाद् ब्रह्मणो जातो दक्षः प्रोक्तस्त्वयानघ \nवामाङ्गुष्ठात् तथा चैव तस्य पत्नी व्यजायत ॥ ५२ ॥\nकथं प्राचेतसत्वं स पुनर्लेभे महातपाः \nएतन्मे संशयं विप्र सम्यगाख्यातुमर्हसि \nदौहित्रश्चैव सोमस्य कथं श्वशुरतां गतः ॥ ५३ ॥\nउत्पत्तिश्च निरोधश्च नित्यौ भूतेषु पार्थिव \nऋषयोऽत्र न मुह्यन्ति विद्वांसश्चैव ये जनाः ॥ ५४ ॥\nयुगे युगे भवन्त्येते सर्वे दक्षादयो नृप \nपुनश्चैव निरुध्यन्ते विद्वांस्तत्र न मुह्यति ॥ ५५ ॥\nज्यैष्ठ्यं कानिष्ठ्यमप्येषां पूर्वं नासीज्जनाधिप \nतप एव गरीयोऽभूत् प्रभावश्चैव कारणम् ॥ ५६ ॥\nइमां विसृष्टिं दक्षस्य यो विद्यात् सचराचराम् \nप्रजावानापदुत्तीर्णः स्वर्गलोके महीयते ॥ ५७ ॥\nइति श्रीमहाभारते खिलेशु हरिवंशपर्वणि\nवैशंपायन सांगतात; - याप्रमाणें प्रजा उत्पन्न केल्यावर त्या वसिष्ठ प्रजापतीला अयोनिसंभव अशी शतरूपा नामक स्त्री प्राप्त झाली. जनमेजया, हिला अयोनिसंभव म्हणण्याचें कारण ही स्वतेजानें स्वर्गालाही व्यापून राहाणारा जो वसिष्ठ प्रजापति त्याच्या योगप्रभावापासूनच उत्पन्न झाली होती. हिनें आपल्या उत्पत्तीबरोबर प्रथमत: अयुत वर्षेपर्यंत परम दुश्चर अशी तपश्चर्या केली, व नंतर आपणास संतति व्हावी अशी जेव्हां तिला उत्कंठा झाली, तेव्हां ती महातेजस्वी जो वसिष्ठ प्रजापति त्याच्या सन्निध त्याला आपला पति मानून जाऊन राहिली.\nहे जनमेजया, हा जो पुरुष याला स्वायंभुव मनु असें म्हणतात, व याचा काल एकाहत्तर युगें असतो. या वसिष्ठप्रजापतीपासून शतरूपेला वीर नामक पुत्र झाला. या वीराला कर्दम प्रजापतीची मुलगी काम्या नांवाची पत्‍नीत्वानें प्राप्त झाली. तिजपासून त्याला प्रियव्रत, व उत्तानपाद असे दोन पुत्र झाले. पुढें या कन्येला सम्राट, कुक्षि, विराट व प्रभु असे चार पुत्र झाले. हे पुत्र तिला पतीपासून झाले. अत्रि नामक प्रजापतीनें वसिष्ठाच्या दोन पुत्रांपैकीं उत्तानपाद हा दत्तक घेतला. त्या घरीं उत्तानपादाला सूनृता नामक स्त्रीपासून चार पुत्र झाले. ही सूनृता म्हणजे धर्मप्रजापति यानें अश्वमेध केला असतां जी अति सुंदर कन्या निर्माण झाली तीच. हीच प्रसिद्ध भक्त ध्रुव याची माता होय. उत्तानपादाला सूनृतेपासून जे चार पुत्र झाले म्हणून सांगितले त्यांचीं नावें - ध्रुव, कीर्तिमान्, आयुष्मान् आणि वसु हीं होत. या शेवटल्या दोहोंच्या ऐवजीं कोठें कोठें शिव आणि आयस्वती अशींहि नांवें आढळतात. सूनृतेच्या ठिकाणीं उत्तानपादानें ध्रुव नामक जो पुत्र उत्पन्न केला म्हणून सांगितलें त्यानें तीन सहस्र दिव्य वर्षे तपश्चर्या केली. तपश्चर्येचा हेतु ब्रह्मप्राप्ति हा होता. असो; त्याच्या तपश्चर्येनें ब्रह्मदेव प्रसन्न होऊन, भूतलावर ज्याला उपमा नाहीं असें अढळस्थान सप्तऋषींच्या अग्रभागीं त्यानें त्याला दिलें. या तपाचे योगानें ध्रुवाची अतिशय वाढलेली कीर्ति व समृद्धि पाहून देव आणि असुर यांना मान्य जे शुक्राचार्य यांनींही उद्‍गार काढिले कीं, 'काय हो या ध्रुवाच्या तपाचा प्रभाव कोण तरी याचें तेज कीं सप्तर्षींना देखील याला आपला अग्रेसर पत्करून राहावें लागलें.' या ध्रुवाला श्लिष्टि, भव्य व शंभु असे तीन पुत्र झाले. यांपैकी श्लिष्टीला सुच्छाया नामक स्त्रीचे ठिकाणीं निर्मळ असे पांच पुत्र झाले. त्यांचीं नांवें:- रिपु, रिपुंजय, पुण्य, वृकल व वृकतेजस् हीं होत. यांतील रिपूला बृहतीनामक पत्‍नीचे ठिकाणीं अत्यंत तेजस्वी चाक्षुष नामक पुत्र झाला. चाक्षुषाला वीरणप्रजापतीची कन्या पुष्करिणी नांवाची स्त्री मिळाली. हिचे ठायीं चाक्षुषानें मनुसंज्ञक पुत्र उत्पन्न केला. या मनूनें अरण्य प्रजापतीच्या नड्वला नामक कन्येचे ठायीं दहा पुत्र उत्पन्न केले. त्यांचीं नांवें: ऊरु, पुरु, शतद्युम्न, तपस्वी, सत्यवान्, कवि, अग्निष्टुत्, अतिरात्र, वसुद्युम्न हीं नऊ; व दहाव्याचें अभिमन्यु. यांपैकीं ऊरूला आग्नेयी नामक स्त्रीचे ठिकाणीं अंग, सुमनस्, ख्याति, क्रतु, अंगिरस व गय असे सहा पुत्र झाले. यांपैकीं अंगाला सुनीथेपासून वेन नांवाचा एकच पुत्र झाला. हा वेन फार दुराचारी निघाल्यामुळें ऋषिजन फार क्षुब्ध झाले व त्यांनीं पुढील संततीसाठीं वेनाच्या उजव्या हाताचें मंथन केलें. त्या मंथनापासून पृथुनामक पुत्र उत्पन्न झाला. त्याला पाहतांच ऋषिजनांना फार आनंद होऊन ते म्हणाले, हा महातेजस्वी राजा आपल्या प्रजेला फार आनंद देईल व याचें यश फार वाढेल. ऋषींच्या या भाकिताप्रमाणे पृथु हा उपजतच धनुष्य, खड्ग व कवच धारणकर्ता असून तेजानें जाळतो कीं काय इतका उग्र असे. हा वैन्य पुत्र पृथु सर्व क्षत्रिय जातीचा प्रथम पुरुष असून राजसूय यज्ञाचे पायीं ज्यांना अभिषेक केला अशा भूमिपालांतही प्रथमच होय. यानें वेनाच्या दुराचारानें गांजलेल्या पृथ्वीचें रक्षण केलें. या पृथूमुळें राजयश गाण्यांत निपुण जे सूत मागध ते अस्तित्वांत आले. हे जनमेजया, आपल्या प्रजेला उपजीविकेला विपुल धान्य मिळावें म्हणून यानें देव, ऋषि, पितर, दानव, गंधर्व, अप्सरांसहित सर्प यक्ष, वल्ली व पर्वत यांच्या साह्यानें पृथ्वीपासून धान्य रूपाने दुध काढलें. पृथ्वीनेंही ठिकठिकाणीं धान्यरूपी प्रचुर दुग्ध दिल्यामुळे प्रजाजनांचें अक्लेश प्राणधारण झालें. या पृथूला अंतर्धि व पालित असे दोन धर्मज्ञ पुत्र झाले. पैकीं अंतर्धीला शिखंडिनीपासून हविर्धान नामक पुत्र झाला. हविर्धानाला धिषणा नामक अग्निकन्येपासून सहा पुत्र झाले. त्यांचीं नावे - प्राचीनबर्हि, शुक्ल, गय, कृष्ण, व्रज व अजिन. यांपैकीं प्राचीनबर्हि हा हविर्धानाचे पोटीं- मोठाच पराक्रमी पुत्र निपजला. कारण त्यानें प्रजावृद्धि फारच केली.\nहे जनमेजया, या प्रजापतीला प्राचीनबर्हि असें नांव पडण्याचें कारण असें होतें कीं, याचे यज्ञभूमीचे ठायीं जे बर्हि म्हणजे दर्भ वाढले होते त्या सर्वांचीं अग्रें प्राची म्हणजे पूर्वदिशेकडे होतीं; व हे दर्भ इतके वाढले होते कीं, त्यांनीं सर्व पृथ्वीचें पृष्ठ आच्छादून गेलें. ह्या प्राचीनबर्हीनें प्रथम दीर्घकालपर्यंत अतिशय मोठे तप करून नंतर सवर्णा नामक समुद्रकन्येला आपली पत्‍नी केली. या सवर्णा नामक समुद्रकन्येला या प्राचीनबर्हीपासून दहा मुलगे झाले. हे सर्वही धनुर्विद्येंत मोठे निपुण असून त्या सर्वांनाही प्रचेतस् हेंच नांव होतें. तसेंच या दाही जणांचे आचारविचार एक जातीचेच असल्यामुळें त्या सर्वांनीच समुद्राच्या पाण्यांत राहून दहा सहस्र वर्षेंपर्यत मोठे कडक तपाचरण केले.\nहे सर्व प्रचेतस् बंधू तपाचरणांत गुंतले असतां पृथ्वीवर कोणी देखरेख करणारा नाहींसा झाल्यामुळे सर्व पृथ्वीवर वृक्ष इतके माजले कीं सर्वच जंगलमय होऊन जाऊन धान्यादिक पिकेनासें झाले. आणि सर्वत्र आकाश अत्युचवृक्षांनी व्यापून गेल्यामुळे वार्‍याला राहाण्यास रीघ नाहीशी होऊन प्राण कोंडल्यामुळे प्रजा पटापट मरूं लागली; व दहा सहस्र वर्षेंपर्यत व प्रजेचे सर्व व्यापारच बंद पडल्या सारखे झाले. नंतर तपानें पूर्ण झालेले असे सर्व प्रचेते तप पुरें करून पृथ्वीवर आले व पृथ्वीची अवस्था पाहून त्यांना अत्यंत क्रोध आला. मग त्यांनीं आपले मुखापासून रागाचे आवेशांत वायु व अग्नि निर्माण केले. पैकीं वायूनें ते वाढलेले सर्व वृक्ष उलथून पाडून शुष्क करून टाकले. व अग्नीनें ते जाळून खाक केले. या रीतीनें वृक्षांचा बहुतेक फन्ना झाला. या प्रकारचा हा वृक्षक्षय चाललेला पाहून वृक्षांचा राजा जो सोमप्रजापति तो आतां कांहीं थोडेच वृक्ष राहिले आहेत असे पाहून, त्या प्रचेत्यांकडे आला व म्हणाला, ' हे प्राचीनबर्हीच्या पुत्रांनो आता आपला क्रोध आंवरा; या अग्निवायूंनीं पृथ्वी बहुतेक वृक्षशून्य करून टाकली आहे, करितां आतां हे अग्नि व वायु शांत होऊं द्या; व पुढील भविष्य मला कळत असल्यामुळें मी ही रत्‍नासारखी दिव्य व अतिसुंदर अशी ही मारिषा नांवाची वृक्षकन्या माझे गर्भांत धारण करून ठेविली होती. ही मी तुम्हांला देतो; हिला तुम्ही आपली बायको करा, व हिजपासून सोमवंशाचा विस्तार होऊं द्या. या कन्येच्या ठिकाणीं अर्धे माझे व अर्धें तुमचे अशीं तेजें मिळून दक्ष नांवाचा अग्नितुल्य तेजस्वी पुत्र होईल व तुमच्या तपस्तेजानें बहुतेक जळून गेलेल्या या पृथ्वीला पुन्हा संजीवन करून प्रजावृद्धि करील.\nसोमाची ही प्रार्थना ऐकून त्या प्रचेत्यांनीं वृक्षांवरील आपला राग आंवरून ती वृक्षकन्या मारिषा हिशीं धर्मविधीनें लग्न लावलें. नंतर दाही प्रचेत्यांनीं मिळून त्या मारिषेच्या ठिकाणीं आपल्या मनोबलानें गर्भ स्थापित केला. याच गर्भाचे ठिकाणीं सोमानेंही आपल्या तेजाचा अंश घातला. मग या उभय तेजांच्या संयोगानें दक्षप्रजापति नांवाचा महातेजस्वी पुत्र उत्पन्न झाला. यानें सोम वंशाची वृद्धि करण्यासाठीं नाना जातींची अनेक सृष्टि निर्माण केली. त्यानें केवळ संकल्पमात्रानें अनेक स्थावर वस्तु, जंगमवस्तु, द्विपाद व चतुष्पाद ही निर्माण केले व नंतर मनोबलानेंच त्या त्या जातीच्या स्त्रियाही निर्माण केल्या. या स्त्रियांपैकी त्यानें दहाजणी धर्मऋषींना दिल्या; तेरा कश्यपाला दिल्या व उरल्या सार्‍या नक्षत्र नांवाच्या त्या सोमराजाला दिल्या. या कन्यांपासून देव, खग, नाग, गाई, दैत्य, दानव, गंधर्व, अप्सरा व अन्यही ानेक जाति निर्माण झाल्या; व ह्या वेळेपासून हे राजा, स्त्रीपुरुषांच्या मैथुनसंबंधापासून प्रजा उत्पन्न झाली. या वेळेपूर्वीची सृष्टि मात्र संकल्पापासून, दृष्टीपासून किंवा स्पर्शापासून उत्पन्न झालेली असे.\nजनमेजय विचारतो - आपण देव, दानव, गंधर्व, उरग, राक्षस, तसाच महात्मा दक्ष याची ही उत्पत्ति यापूर्वीच सांगितली. त्या वेळीं आपण असें सांगितलें कीं, दक्ष हा ब्रह्मदेवाच्या उजव्या अंगठ्यापासून निर्माण झाला. तशीच त्याची स्त्री ब्रह्मदेवाच्या डाव्या अंगठ्यापासून झाली. असें असून आतां आपण प्रचेत्यांपासून दक्ष झाला असेंही सांगतां, यामुळें मला मोठा घोटाळा पडला आहे. तरी हे ब्राह्मणश्रेष्ठा, ह्या माझ्या संशयाचा आपण उलगडा केला पाहिजे. दुसराही एक संशय आहे. तो असा कीं, हा दक्ष जर सोमानें स्वगर्भी धरलेल्या मारिषेचे ठिकाणीं निर्माण झाला म्हणजे अर्थातच सोमाचा हा दुहितृपुत्र किंवा नातू होता, तर त्या दक्षानेंच आपल्या नक्षत्र संज्ञक कन्या आपला आजा जो सोम त्याला देऊन त्याचा हा सासरा झाला या घोटाळ्याला काय म्हणावें \nवैशंपायन उत्तर करितात - हे राजा, अलीकडल्या नियमांप्रमाणें पाहातां तुझ्या शंका यथार्थ आहेत. कारण, सांप्रत उत्पत्तीचा नियम म्हटला म्हणजे पश्वादिक ज्या तिर्यक्‌योनि आहेत, त्यांत प्रजोत्पादनाचे कामीं सहज प्रवृत्तीपलीकडे दुसरा निर्बंध नाहीं. परंतु मनुष्यांमध्ये सपिंडांतील मुलगीचे ठिकाणीं उत्पत्ति करूं नये; असा शास्त्राचा निरोध आहे, व हा सदैव कायम राहावा हें इष्टच आहे. तथापि सृष्टीच्या आरंभीं जे ऋषि व ज्ञाते होऊन गेले त्यावेळीं त्यांना होईल तिकडून प्रजेची उत्पत्ति वाढविणें हीच गोष्ट मुख्य साध्य असल्यामुळें, प्रजा पुष्कळ वाढल्यानंतर ती अतिशय फाजील होऊं नये, या उद्देशाने मन्वादिकांनी घातलेले जे सपिंड्यादि कृत्रिम प्रतिबंध ते त्यावेळीं नव्हते. व यामुळेंच ही गोष्ट वेडेपणाची किंवा चुकीची होती असा ऋषि किंवा ज्ञाते लोक तरी त्यांवर आरोप करीत नाहींत. हे राजा, हे दक्षादिक सारे दर युगारंभीं नवीन निर्माण होऊन अशीच प्रजा वाढवीत सुटतात व पुढें प्रजा अनावर वाढली म्हणजे तिला आळा घालण्यासाठी प्रतिबंधक नियम केले जातात. याप्रमाणें या नियमांतलें रहस्य ज्ञात्याला ठाऊक असल्यामुळें तो त्याला भुलत नाहीं. त्याचप्रमाणें, हे राजा, सृष्टीच्या आरंभीं आरंभीं वडील धाकुट्‌पणाचा नियम हल्लींप्रमाणें वयावर अवलंबून नव्हता. जो तपानें किंवा प्रभावानें अधीक तोच वडील असा तेव्हांचा नियम असे.\nअसो; दक्षाचीही वर सांगितलेली चराचर सृष्टि कशी झाली हें जो जाणतो त्याचीं या लोकीं संकटें दूर होऊन त्याला पुष्कळ संतति होईल व स्वर्गलोकी त्याचा बहुत गौरव होईल.\nइति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि\nदक्षोत्पत्तिकथने द्वितीयोऽध्यायः ॥ २ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/user/login?destination=node/26286%2523comment-form", "date_download": "2018-10-24T01:39:59Z", "digest": "sha1:T76UHF7VKODZBEVI45SEAHQ5X2TKQ6AS", "length": 3521, "nlines": 70, "source_domain": "www.manogat.com", "title": "User account | मनोगत", "raw_content": "\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nतुमचे मनोगत वापरायचे नाव भरावे.\nतुमच्या वापरायच्या नावाच्या जोडीने असलेला परवलीचा शब्द भरावा.\nctrl_t ने कुठेही बदला.\nह्यावेळी ३ सदस्य आणि ४२ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lssparle.org.in/2018/01/gymnastics.html", "date_download": "2018-10-24T00:57:00Z", "digest": "sha1:QGUAOJFK56TWPRROWZ2CPHGCU2CHUHGV", "length": 4528, "nlines": 56, "source_domain": "www.lssparle.org.in", "title": "Gymnastics स्पर्धेतील यश - १८ जानेवारी २०१८ ~ LSS, Parle", "raw_content": "\nसेवा करावया लावा | देवा हा योग्य चाकर\nGymnastics स्पर्धेतील यश - १८ जानेवारी २०१८\nगुरुवार दि. १८ जानेवारी २०१८ रोजी घाटले व्हिलेज, चेंबूर येथे gymnstics स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शिवसेनेचे युवा नेते श्री. आदित्य ठाकरे यांनी आपल्या संस्थेत सराव करत असलेल्या खालील विद्यार्थ्याना सुवर्णपदक देऊन त्यांचे कौतुक केले.\nग्राहक पेठ २०१८ - वेळापत्रक\nसंस्थेतर्फे दरवर्षी भरवली जाणारी ग्राहक पेठ यावर्षी शुक्रवार दि. १९ ऑक्टोबर २०१८ ते रविवार दि. २८ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत संपन्न होत आहे...\nग्राहक पेठ २०१८ - निवडलेल्या गाळाधारकांची नावे\nग्राहक पेठ २०१८ मध्ये निवडलेल्या गाळा धारकांची नावे वाचण्यासाठी येथे क्लिक करावे . गाळा निवड व शुल्क भरणा रविवार दि. ०२ सप्टेंबर २०१८ रोजी ...\nविशेष सर्वसाधारण सभा \"महत्वाचा बदल\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/samsung-pl120-point-shoot-digital-camera-silver-price-p30PZv.html", "date_download": "2018-10-24T01:07:55Z", "digest": "sha1:HCLDF7TM5ML3LXRNCUOOFTQF2XYMGC5Q", "length": 19066, "nlines": 467, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सॅमसंग प्ल१२० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसॅमसंग प्ल१२० पॉईंट & शूट\nसॅमसंग प्ल१२० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\nसॅमसंग प्ल१२० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसॅमसंग प्ल१२० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\nसॅमसंग प्ल१२० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सॅमसंग प्ल१२० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर किंमत ## आहे.\nसॅमसंग प्ल१२० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर नवीनतम किंमत Jun 25, 2018वर प्राप्त होते\nसॅमसंग प्ल१२० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वरऍमेझॉन उपलब्ध आहे.\nसॅमसंग प्ल१२० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर सर्वात कमी किंमत आहे, , जे ऍमेझॉन ( 40,347)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसॅमसंग प्ल१२० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर दर नियमितपणे बदलते. कृपया सॅमसंग प्ल१२० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसॅमसंग प्ल१२० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 25 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसॅमसंग प्ल१२० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nसॅमसंग प्ल१२० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 14.2 MP\nसेन्सर तुपे CCD Sensor\nसेन्सर सिझे 1/2.3 Inches\nसेल्फ टाइमर 2 sec, 10 sec\nरेड इये रेडुकशन Yes\nडिस्प्ले तुपे TFT LCD\nस्क्रीन सिझे 2.7 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 230000 dots\nमेमरी कार्ड तुपे SD, SDHC\nइनबिल्ट मेमरी 30 MB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nसॅमसंग प्ल१२० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%B8/", "date_download": "2018-10-24T00:27:17Z", "digest": "sha1:EXEXPFEATRLMAN7IASLRSG3FEIZ7EGH6", "length": 17449, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शिवसेनेच्या हर्षवर्धन जाधवांचा आमदारकीचा राजीनामा - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना…\nयुतीचा लवकर निर्णय घ्या; अन्यथा लोकसभा विधानसभा निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याची …\nमहापालिका निवडणुकीत जनतेने कानफटवले, तरीही बारणेंना दुसऱ्यांदा खासदार होण्याची स्वप्ने पडताहेत;…\nप्रश्न पिंपरी-चिंचवडच्या पाण्याचा; विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ठरवले चोर\nडीजे वाजण्यावरील बंदी तूर्तास हटवणार नाही- उच्च न्यायालय\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा…\nपिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना\nवाल्हेकरवाडीतील डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nपिंपळेनिलखमध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे…\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना…\nचाकण जवळील काळूस येथे विष प्राशन करून ५० वर्षीय इसमाची आत्महत्या\nनिगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न\nदिघीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू\nचाकण येथील रबर कंपनीचे दोन बँक अकाऊंट हॅक; ४० लाखाची रक्कम…\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले…\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव…\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही…\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका –…\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मुलासह १८ जणांना जन्मठेप\nआमच्या संयमाचा अंत पाहू नका, भारताला मोठा पलटवार झेलावा लागेल –…\nमोदी माझे मित्र आहेत आणि भारतावर माझ प्रेम आहे – डोनाल्ड…\nनीरव मोदीच्या बहिणीविरोधातही इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस\nनेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ७ प्रवाशी बेपत्ता\nHome Maharashtra मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शिवसेनेच्या हर्षवर्धन जाधवांचा आमदारकीचा राजीनामा\nमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शिवसेनेच्या हर्षवर्धन जाधवांचा आमदारकीचा राजीनामा\nऔरंगाबाद, दि. २५ (पीसीबी) – राज्यात माणसे मरू लागली आहेत. संपूर्ण महाराष्ट्र पेटला, तरी आपले सरकार काहीही करायला तयार नाही. सरकार तातडीने अध्यादेश काढून मराठा आरक्षण लागू करू शकते. मात्र, सरकारची तशी इच्छा दिसत नाही, अशी टीका करून कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपला आमदारकीचा राजीनामा सुपूर्त केला.\nमराठा आरक्षणासाठी माझ्या मतदारसंघात लोकांना जीव दयावा लागतो, त्यामुळे माझी विधानसभेत जाण्याची इच्छा नाही. माझ्या मतदारसंघात मी राजा आहे. मला राजकारण करायचे नाही. यापूर्वी दोन वेळा राजीनामा दिला होता, आता तिसर्‍यांदा राजीमाना देत असल्याचे हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले. मराठा आरक्षण द्या नाही तर राजीनामा मंजूर करा, असेही जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्रकार परिषदेत सांगितले. कन्नड मधील ऱस्तासंदर्भात या आधी दिलीप वळसे पाटील यांच्याकडे राजीनामा दिला होता. मात्र, त्यांनी स्विकारला नाही.\nदरम्यान, हर्षवर्धन जाधव यांनी सरकारला मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढण्यासाठी बुधवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत मुदत दिली होती. चार वाजेपर्यंत सरकारने अध्यादेश काढला नाही, तर आमदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. मराठा आरक्षणाचा निर्णय न घेतल्यास सरकारला सळो की पळो करून सोडेन, असेही जाधव यांनी इशारा दिला आहे.\nPrevious articleनालासोपाऱ्यातील मराठा संघटनेच्या आंदोलनात परप्रांतीयांची घुसखोरी\nNext articleमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शिवसेनेच्या हर्षवर्धन जाधवांचा आमदारकीचा राजीनामा\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव ठाकरे\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही – शरद पवार\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका – उध्दव ठाकरे\nपैशांची कामे अडली की, सत्तेतून बाहेर पडण्याच्या धमक्या: राज ठाकरेंची शिवसेनेवर टीका\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना...\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \nपोलीस शौर्याच्या आठवणीने पंतप्रधान भावूक; राष्ट्रीय पोलीस स्मारकाचे केले उद्घाटन\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना...\nलग्न जुळत नसल्याने खेडमधील सख्ख्या बहिण-भावाने केली आत्महत्या\nनिगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nएकनाथ खडसेंना मंत्रिमंडळात पुन्हा संधी नाही; भाजप सोपविणार मोठी जबाबदारी\nउच्च न्यायालयाचा पत्नीला खर्चासाठी महिना ७० हजार रुपये देण्याचा आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2-2/", "date_download": "2018-10-24T00:34:42Z", "digest": "sha1:H3CVJF6CNLIFPC4VSWCWO6HATUOA4ACX", "length": 16183, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "हलालापासून वाचायचे असेल तर मुस्लिम मुलींनी हिंदू मुलांशी लग्न करावे-साध्वी प्राची - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना…\nयुतीचा लवकर निर्णय घ्या; अन्यथा लोकसभा विधानसभा निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याची …\nमहापालिका निवडणुकीत जनतेने कानफटवले, तरीही बारणेंना दुसऱ्यांदा खासदार होण्याची स्वप्ने पडताहेत;…\nप्रश्न पिंपरी-चिंचवडच्या पाण्याचा; विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ठरवले चोर\nडीजे वाजण्यावरील बंदी तूर्तास हटवणार नाही- उच्च न्यायालय\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा…\nपिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना\nवाल्हेकरवाडीतील डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nपिंपळेनिलखमध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे…\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना…\nचाकण जवळील काळूस येथे विष प्राशन करून ५० वर्षीय इसमाची आत्महत्या\nनिगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न\nदिघीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू\nचाकण येथील रबर कंपनीचे दोन बँक अकाऊंट हॅक; ४० लाखाची रक्कम…\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले…\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव…\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही…\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका –…\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मुलासह १८ जणांना जन्मठेप\nआमच्या संयमाचा अंत पाहू नका, भारताला मोठा पलटवार झेलावा लागेल –…\nमोदी माझे मित्र आहेत आणि भारतावर माझ प्रेम आहे – डोनाल्ड…\nनीरव मोदीच्या बहिणीविरोधातही इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस\nनेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ७ प्रवाशी बेपत्ता\nHome Notifications हलालापासून वाचायचे असेल तर मुस्लिम मुलींनी हिंदू मुलांशी लग्न करावे-साध्वी प्राची\nहलालापासून वाचायचे असेल तर मुस्लिम मुलींनी हिंदू मुलांशी लग्न करावे-साध्वी प्राची\nनवी दिल्ली, दि. २ (पीसीबी) – वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या साध्वी प्राची यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. हलालापासून वाचायचे असेल तर मुस्लिम मुलींनी हिंदू मुलांशी लग्न करावे असे साध्वी प्राची यांनी म्हटले आहे. मुस्लिम महिलांचा त्यांच्या धर्मात सन्मान होत नाही. त्यांनी त्यांचा धर्म सोडावा आणि हिंदू मुलांशी लग्न करावे असे वक्तव्य साध्वी प्राची यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. साध्वी प्राची यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर या संदर्भात एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओत साध्वी प्राची यांनी मुस्लिम महिलांना हिंदू मुलांशी लग्न करण्याचा सल्ला दिला आहे. या व्हिडिओमुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.\nPrevious articleहलालापासून वाचायचे असेल तर मुस्लिम मुलींनी हिंदू मुलांशी लग्न करावे-साध्वी प्राची\nNext articleमारेकऱ्यांनी कलबुर्गी प्रमाणे लंकेश यांच्या डोक्यात गोळी झाडण्याचे दिले होते आदेश\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी भाजप नगरसेवक केशव घोळवेंना मारहाण\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना दिले पायाजवळ स्थान\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव ठाकरे\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही – शरद पवार\nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना...\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \nमोदी भेटीचा हट्ट धरणा-या तृप्ती देसाईना पुण्यात अटक\nशिवसेना भवनासमोर मनसेची पोस्टरबाजी; उध्दव ठाकरेंना दिल्या अयोध्या वारीच्या शुभेच्छा\nपिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना\nतनुश्रीचा राखीवर अब्रूनुकसानीचा दावा; दहा कोटींची मागणी\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nभाजपचीच नव्हे, तर शिवसेनेचीही ऑफर – कालिदास कोळंबकर\n…तर लोकसभा, विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार घालू – फारूख अब्दुल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/02/news-2216.html", "date_download": "2018-10-24T00:15:43Z", "digest": "sha1:DK5ZVKB23ZURKKTBAFPTVYJHE6RUCH42", "length": 9430, "nlines": 85, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "नगर शहरावर पुन्हा जलसंकट ? २४ तासांत वीजपुरवठा खंडित केला जाणार ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\n २४ तासांत वीजपुरवठा खंडित केला जाणार \nनगर शहरावर पुन्हा जलसंकट २४ तासांत वीजपुरवठा खंडित केला जाणार \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नागरिकांना चांगले रस्ते, पाणी, वीज देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. तथापि, ही जबाबदारी पेलण्यात महापालिका प्रशासन वारंवार अपयशी होत आहे. पाणीपुरवठा योजनेवरील वीजदेयकापोटी सुमारे १६३ कोटी थकीत आहेत. चालू वर्षाची निव्वळ थकबाकी सुमारे ९ कोटी आहे. थकीत रक्कम तातडीने भरावी, अन्यथा २४ तासांत वीजपुरवठा खंडित केला जाईल, असा इशारा महावितरणने बुधवारी दिला. त्यामुळे आता पुन्हा एकदा पाणीपुरवठ्याची वीज खंडित होण्याची शक्यता आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nनगर शहराला मुळा धरणातून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावरून पाणीपुरवठा केला जातो. या योजनेवर तीन वीज कनेक्शन आहेत. हे पाणी पंम्पिंग करून आणावे लागत असल्याने दरमहा पाणीपुरवठ्यापोटी दीड ते पावणे दोन कोटी बिलाचा भार मनपाला सोसावा लागतो. सध्या महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असून दैनंदिन खर्च भागवणेही अवघड झाले आहे. ही यंत्रणा आर्थिक चणचणीमुळे ठप्प होण्याच्या उंबरठ्यावर आहे.\nराज्यात, मनपात भाजप व शिवसेनेची सत्ता आहे. सत्ताधाऱ्यांनी शासनाकडून मागील थकबाकीचे त्रांगडे मिटवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. शासनाकडून मिळणारे अनुदान तुटपुंजे असून मनपाला पाणीयोजना चालवणे डोईजड झाले आहे. महापालिकेकडे १६३ कोटी ६३ लाख १८ हजार रुपयांची थकबाकी आहे. चालू वर्षाची जानेवारी २०१८ अखेर १५ कोटी ७ लाख १९ हजार रुपये बाकी आहे. त्यापैकी महापालिकेने आतापर्यंत ६ कोटी ६२ लाखांचा भरणा केला आहे. अजून सुमारे ८ कोटी ९९ लाख ८६ हजार रुपये थकीत आहेत.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nपाणीपुरवठा योजनेवरील बिलाच्या थकबाकीपोटी महावितरणने दोन-तीन वेळा वीजपुरवठा खंडित केला होता. त्यावेळी शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होऊन नगरकरांना मोठा त्रास सहन करावा लागला. महावितरणने दणका दिल्यानंतर मनपा अधिकाऱ्यांनी धावपळ करून काही रक्कम भरल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात येतो.\nजर भरणा करायचाच असेल, तर विद्युत पुरवठा खंडित होईपर्यंत मनपा कोणाची वाट पाहते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुन्हा एकदा महावितरणने २४ तासांत थकबाकी न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला आहे. याव्यतिरिक्त विविध कामांची बिले मिळावीत, यासाठी ठेकेदारांकडूनही मनपाकडे तगादा सुरू अाहे. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होत असल्याने प्रशासन चांगलेच हैराण झाले आहे.\nतीन वर्षांत २६ नोटिसा महापालिकेला पाणीपुरवठा योजनेच्या विद्युत देयकापोटी महावितरणने आतापर्यंत २५ नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिसा २०१५ ते २०१८ पर्यंतच्या आहेत. महापालिकेच्या उदासीन कारभारामुळे यंत्रणाच अडचणीत आली आहे. नगरकरांमधून मनपाच्या कारभाराबाबत नाराजीचा सूर उमटत आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nनगर शहरावर पुन्हा जलसंकट २४ तासांत वीजपुरवठा खंडित केला जाणार २४ तासांत वीजपुरवठा खंडित केला जाणार \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nउद्धव ठाकरे लोकसभा उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार या चार नेत्याची नावे चर्चेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.mahanews.gov.in/Home/DispDistrictDetailsNewsFront.aspx?str=GG8xiugrDj7mIiMrKLBskQ==", "date_download": "2018-10-24T01:20:19Z", "digest": "sha1:OAP6IHVG5ZU2J7LW43L2LHAICZUWQZSP", "length": 9074, "nlines": 9, "source_domain": "www.mahanews.gov.in", "title": "ग्रामविकासाच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीने गावांचा कायापालट करावा - दादाजी भुसे शनिवार, १० फेब्रुवारी, २०१८", "raw_content": "बुलडाणा : ग्राम विकास विभागाच्या योजनांद्वारे ग्रामीण भागाचा कायापालट करण्याची क्षमता आहे. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून गावांचा कायापालट करावा, अशा सूचना ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी आज दिल्या.\nजिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात जिल्हा परिषदेच्या विविध योजना, विभागांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उमा तायडे, आमदार सर्वश्री डॉ. संजय रायमूलकर, डॉ. शशिकांत खेडेकर, हर्षवर्धन सपकाळ, जि.प सभापती श्रीमती श्वेताताई महाले, मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस, अमरावती विभागाचे उपायुक्त (विकास) राजाराम झेंडे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. बी नेमाने, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जालींधर बुधवत आदी उपस्थित होते.\nसंपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र 31 मार्च पर्यंत हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगत राज्यमंत्री दादाजी भुसे म्हणाले, बुलडाणा जिल्ह्यातील 632 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या असून अजून 237 ग्रामपंचायती बाकी आहेत. या उद्दिष्टाचा पाठलाग करताना यंत्रणेनी शौचालय उभारणीला गती द्यावी. शौचालय बांधकामाचा दर्जा निकृष्ट राहणार नाही याची काळजी घ्यावी. तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमातंर्गत ब आणि क वर्ग दर्जा असलेल्या तीर्थक्षेत्रांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी मंजूर असलेली कामे पूर्ण करावी.\nते म्हणाले, सर्व शिक्षा अभियानातंर्गत मंजूर असलेल्या वर्गखोल्या पूर्ण करण्यात याव्यात. जिल्ह्यात नादुरूस्त, कौल निघालेले शाळा खोल्यांची तातडीने दुरूस्ती करण्यात यावी. जिल्ह्यात 1442 एकूण शाळांपैकी 906 शाळा डिजिटल झालेल्या आहेत. उर्वरित शाळा 31 मे 2018 पर्यंत डिजिटल करण्यात याव्यात. यामध्ये 14 व्या वित्त आयोगाच्या निधीमधून ग्रामपंचायत आपल्या गावातील शाळा डिजिटल करू शकते. त्यामुळे ग्रामपंचायतीनी पुढाकार घ्यावा. अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्ती विकास योजनेमधील निधी 100 टक्के खर्च करण्यात येऊन या घटकाला मागासलेपणातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावेत.\nलाळ्या खुरकत लस मिळण्यास विलंब असल्यास तोंडखूरी, लाळ्या खुरकत रोगांचा प्रादूर्भावग्रस्त भागात उपाययोजना कराव्यात. जेणेकरून हा रोग फैलवणार नाही. पशुसंवर्धन विभागाने अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील घटकांसाठी दुधाळ जनावरे, शेळीवाटप पूर्ण करून लाभार्थ्यांना डिबीटीद्वारे अनुदान वितरीत करावे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून बुलडाणा जिल्ह्याला 700 किलोमीटरचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्ह्यात 2018-19 चे नियोजन पूर्ण करून गावांना पक्क्या रस्त्यांनी जोडण्यात यावे. या योजनेतून कंत्राटदारावर 5 वर्ष देखभाल-दुरूस्तीची जबाबदारी निश्चित केली आहे. त्यामुळे दर्जेदार रस्ता निर्मिती करावी. मनुष्यबळ कमी असलेल्या ग्रामपंचायतींनी मानधन तत्वावर आपल्या स्तरावर कर्मचारी नियुक्त करावे.\nकृषी विभागाकडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना, पीक संरक्षण, राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम, आरोग्य विभागाकडील योजनांचाही राज्यमंत्री यांनी यावेळी आढावा घेतला. राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा योजनेचा दुर्देवाने अपघात झाल्यास विद्यार्थ्यांना लाभ द्यावा. तसेच विद्यार्थी शालेय आरोग्य तपासणी करण्यात येवून गंभीर आजार असलेल्या विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.\nबैठकीचे संचलन व आभार उपमुख्यकार्यकारी अधिकारी श्री. लोखंडे यांनी केले. बैठकीला जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, महिला व बालकल्याण अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिल्पा पवार, गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.\n'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://rightangles.in/2017/10/03/gst-nook-around-textile-industry/", "date_download": "2018-10-24T00:38:20Z", "digest": "sha1:A64EPWQFGKPTHG7HW62KZJQOR4AHKVLO", "length": 15330, "nlines": 62, "source_domain": "rightangles.in", "title": "कापड उद्योग, कापूस उत्पादकांना \"जीएसटी\"चा फास | Right Angles - Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law", "raw_content": "\nकापड उद्योग, कापूस उत्पादकांना “जीएसटी”चा फास\nव्यापा-यांसोबत शेतकरीही जीएसटीमुळे भरडले जात असल्याने कुठल्याही सरकारने त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला असता. देशांतर्गत बाजारपेठेतून मागणी कमी झाल्यानंतर साहजिकच निर्यातीला प्रोत्साहन देऊन व्यवसाय रसातळाला जाणार नाही याची काळजी सरकारने घेतली असती. कारण कापड उद्योगातून जवळपास ७ कोटी लोकांना रोजागार मिळतो. सरकारकडून याउलट त्यांच्या समस्यांमध्ये कशी भर पडेल यासाठी प्रयत्न सुरू आहेत.\nनोटबंदी करताना रोखीने होणा-या शेतमालाच्या व्यापारावर त्याचा काय परिणाम होईल याची सरकारने फिकीर केली नाही. साहजिकच मागिल वर्षी शेतक-यांना खरीप हंगामातील पिके मातीमोल दराने विकावी लागली. शेतक-यांचे नोटबंदीने कबंरडे मोडल्यानंतर आता त्यांच्या पाठीवर आता वस्तू आणि सेवा कराचं (जीएसटी) भूत बसते आहे. विशेषत: कापूस उत्पादक शेतक-यांचा खिसा कापण्यास या करानं सुरूवात केली आहे.\nसुरत, भिवंडी, इचलकरंजी अशा शहरांमध्ये वर्षानुवर्षे सुत, कापड, तयार कपड्यांचे बहुतांशी व्यवहार रोखीने, बिलाशिवाय होतात. सरकारने जीएसटीची अमंलबजावणी केली, मात्र व्यापा-यांना रातोरात असंघटित क्षेत्रातून संघटित क्षेत्रात मार्गक्रमण करता आलं नाही. त्यामुळं संपुर्ण देशातील कापड व्यवसायाची विण विस्कटली आहे. त्यातच अर्थव्यवस्थेला मंदीचं ग्रहण लागल्याने मागील वर्षीच्या तुलनेत दिवाळीसाठी येणा-या तयार कपड्यांच्या मागणीत जवळपास ४० टक्के घट झाली आहे. त्यामुळे साहजिकच कापड, सुत आणि त्यामुळेच कापसाची मागणी घटली आहे. मे-जून महिन्यात लावलेल्या कापसाच्या काढणीस शेतकरी सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरूवात करतो.\nशेतक-यांचा नविन हंगामातील कापूस येण्यास सुरूवात झाली आहे. मात्र दर आहेत ४,३०० रूपये प्रति क्विटंल. मागील हंगामात होते ५,५०० रूपये. म्हणजेच मागणी घटल्याने शेतक-यांचा यावर्षी जवळपास २२ टक्के तोटा होत आहे.\nसुरतसारख्या शहरातील कापड व्यापारी देशातील लहान लहान शहरं, गावांतील दुकानदारांना आपला माल विकत असतात. सरकारने सुरूवातीला २० लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणा-या व्यापा-यांना जीएसटीची नोंदणी करण्याची सक्ती नसल्याचं सांगितलं. देशभरात जीएसटीची अमंलबजावणी १ जुलैला झाल्यानंतर आठवड्याने सरकारने नियम बदलला. २० लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणा-या व्यापा-यांनाही परराज्यातून मालाची आयात अथवा निर्यात करायची असल्यास नोंदणी करण्याची सक्ती करण्यात आली. सुरतमधील मोठ्या व्यापा-यांनी नोंदणी केली आहे. मात्र लहान लहान गावातील व्यापा-यांनी नोंदणी केली नाही. मात्र आता वाहतुकदार ग्राहक आणि उत्पादक या दोघांचेही जीएसटी नंबर असल्याशिवाय माल उचलण्यास तयार नाहीत. उत्पादकांकडे लहान व्यापा-यांचा जीसटी नंबर नसल्याने माल पडून आहे. सुरतमधील व्यापा-यांना सर्वात जास्त ऑर्डर दसरा, दिवाळीसाठी मिळतात. या दोन्ही सणांपुर्वी साधारणत एक-दीड महिना अगोदर विविध शहरांतील दुकानदार सुरतला जाऊन ऑर्डर देतात. या काळात व्यापा-यांना बोलायला वेळ नसतो. यावर्षी बहुतांशी दुकानदार सुरतमध्ये आलेच नाहीत. दिवाळी पंधरा दिवसांवर आली आहे. त्यामुळे येथून पुढं ऑर्डर येण्याची शक्यताही नाही. कारण ऑर्डर या अगाऊ दिल्या जातात. त्यामुळे सुरतमधील कपडे बनवणा-या व्यापा-यांचा धंदा बसला आहे. अनेकांना दिवाळीनंतर व्यवसाय चालवणं शक्य होणार नाही. त्यामुळे त्यांनी कापडाची खरेदी कमी केली आहे. कापडाच्या मागणीतील घट पुढे सुत आणि कापसापर्यंत पोहचली आहे.\nव्यापा-यांसोबत शेतकरीही जीएसटीमुळे भरडले जात असल्याने कुठल्याही सरकारने त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला असता. देशांतर्गत बाजारपेठेतून मागणी कमी झाल्यानंतर साहजिकच निर्यातीला प्रोत्साहन देऊन व्यवसाय रसातळाला जाणार नाही याची काळजी सरकारने घेतली असती. कारण कापड उद्योगातून जवळपास ७ कोटी लोकांना रोजागार मिळतो. सरकारकडून याउलट त्यांच्या समस्यांमध्ये कशी भर पडेल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सरकारने २२ सप्टेंबरला कपड्यांच्या निर्यातीसाठी दिल्या जाणा-या अनुदानात चक्क ७४ टक्के घट केली. यामुळे देशातील व्यापा-यांना इतर देशातील निर्यातदारांशी स्पर्धा करण अवघड जाणार आहे. त्यामुळे निर्यात ढेपाळून त्याचा फायदा आपले स्पर्धेक असलेल्या चीन, बांग्लादेश, पाकिस्तान आणि व्हिएतनाम यांना होणार आहे. चीन, बांग्लादेश, पाकिस्तान सारखे देश सध्याच्या सरकारला दुष्मण वाटतात. त्यांच्या निर्यातीला हातभार लावूण आपण देशभक्ती सिद्ध करणार आहोत का भारताला कापड उद्योगाच्या निर्यातीतून जवळपास अडीच लाख कोटी रूपये दरवर्षी मिळतात. मंदीमुळे सुरत, भिवंडीमध्ये लहान व्यापा-यांनी कामगारांना काढूण टाकण्यास सुरूवात केली आहे. तरीही अशा महत्त्वाच्या उद्योगाकडे सरकारने पाठ फिरवली आहे.\nदुर्देवाने यामध्ये व्यापा-यांसोबत कोरडवाहू शेतकरी भरडले जात आहेत. भारतात सर्वात जास्त आत्महत्या कापूस उत्पादक शेतक-यांच्या होतात. मागिल दोन वर्षात राज्यामध्ये शेतक-यांच्या आत्महत्यांमध्ये घसघशीत वाढ झाली आहे. यावर्षी कापसाला चांगला दर मिळेल या आशेने शेतक-यांनी पेरा जवळपास २० टक्क्यांनी वाढवला. मात्र जुलै महिन्यात पावसाने दडी मारल्याने उता-याची (प्रति एकरी उत्पन्न) वाट लागली. कीडींचा प्रार्दुभाव वाढल्याने शेतक-यांचा उत्पादन खर्च वाढला. महाराष्ट्रात कापसाचं उत्पन्न पेरा वाढूनही मागिल वर्षीच्या तुलनेत १० टक्क्यांनी घटण्याचा अंदाज राज्य सरकारचा आहे. उत्पादन खर्च वाढल्यानंतर शेतक-यांना अधिक दर मिळवण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न होणं गरजेचं होतं. प्रत्यक्षात सरकारने कापड उद्योगाची घडी विस्कटून शेतक-यांना या हंगामातही चांगले दर मिळणार नाहीत याची तरतूद केली आहे. दोन वर्ष दुष्काळ, नंतर नोटबंदीचा फटका बसलेल्या शेतक-यांसाठी हेही वर्ष मोदींचे “अच्छे दिन” घेऊन आलं आहे.\nराजेंद्र जाधव हे कृषी अर्थतज्ज्ञ आहेत. देशातील शेती समस्येवर त्यांचा सखोल अभ्यास आहे.\n…जपानहून एक आईही आणून द्या \nधरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय\nजलयुक्त शिवार – जोसेफ समितीचा अहवाल\nम्हणे भारताची अर्थव्यवस्था फ्रान्सला मागे टाकेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/02/news-411.html", "date_download": "2018-10-24T00:49:08Z", "digest": "sha1:TVVZSAAOW3BAS37JKQLGJH7ANRYVMTDV", "length": 7825, "nlines": 83, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "निळवंडेचे थेंबभरही पाणी लाभक्षेत्राबाहेर जाऊ देणार नाही ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar North Special Story निळवंडेचे थेंबभरही पाणी लाभक्षेत्राबाहेर जाऊ देणार नाही \nनिळवंडेचे थेंबभरही पाणी लाभक्षेत्राबाहेर जाऊ देणार नाही \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- गेल्या ४८ वर्षापासून निळवंडे धरणाच्या पाण्याची अतुरतेने वाट पहात असलेल्या निळवंडेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या पाण्याची परस्पर विल्हेवाट लावण्याचे षड्यंत्र आखले जात असल्याचे शिर्डी ते कोपरगाव प्रस्तावित पाईपलाईनच्या माध्यमातुन पुढे येत आहे. त्याविरोधात तीव्र संघर्ष व लढा उभारण्याचा इशारा निळवंडे पाटपाणी कृती समितीने दिला आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nकृती समितीने प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले की, जुलै २००८ पासुन निळवंडे धरणात पाणी अडविले जात असताना लाभक्षेत्राला पाणी मिळत नसल्याचे दु:ख शेतकऱ्यांना आहे. केंद्रिय जलआयोगाच्या सिंचन नियोजनप्रमाणे ६८८८७ हेक्टर क्षेत्राला पाणी देण्याचे नियोजन आहे. पाणी कमी आणि सिंचनाचे क्षेत्र जास्त असल्यामुळे प्रवाही, उपसा व सुक्ष्म सिंचनाच्या सर्व पध्दतींचा वापर करुन सामाजिक न्यायासाठी जास्तीत जास्त क्षेत्राला संरक्षण देवुन पाण्याची विषमता घालविण्याचा प्रयत्न केला गेला आहे.\nत्यामुळे शेती व्यतीरिक्त पाणी वळविले गेले तर मुळ नियोजनानुसार संरक्षित केलेल्या शेतीला पाणी देता येणार नाही व ज्या उद्देशाने धरणावर खर्च करुन निर्मीती केली त्या उद्देशाला हरताळ फासला जाईल. दक्षिण भारताची गंगा समजल्या जाणाऱ्या गोदावरीच्या मुख्य खोऱ्यात असणाऱ्या कोपरगाव शहराला टंचाई भासणे हा प्रकार हास्यास्पद आहे.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nत्यामुळे साई संस्थानने निळवंड्यासाठी पैसे द्यायचे असतील तर विनाअट द्यावेत व लोकप्रतिनिधींनी या पाईपलाईमुळे कोणते क्षेत्र पाण्यावाचुन वंचित राहणार आहे, ते आधी जाहिर करावे आणि जर दुष्काळी भागातील जनतेला आंधारात ठेवुन फसवणुक करणार असतील तर कृती समिती संघर्ष तिव्र उभारेल, असा इशारा समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वर्पे, कार्याध्यक्ष गंगाधर गमे, नानासाहेब शेळके, सचिव, उत्तम घोरपडे, राजेंद्र सोनवणे, दत्ता भालेराव, भाऊसाहेब शिंदे व दादासाहेब पवार यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nनिळवंडेचे थेंबभरही पाणी लाभक्षेत्राबाहेर जाऊ देणार नाही \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nउद्धव ठाकरे लोकसभा उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार या चार नेत्याची नावे चर्चेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/pandey-family-contributions-development-freedom-movement-26029", "date_download": "2018-10-24T01:35:16Z", "digest": "sha1:CKXNY2GDMPDCSXGTDVRKW66KZTW6SV6H", "length": 16422, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pandey family with contributions to the development of freedom of movement स्वातंत्र्य चळवळीसह विकासात पांडे कुटुंबीयांचे योगदान | eSakal", "raw_content": "\nस्वातंत्र्य चळवळीसह विकासात पांडे कुटुंबीयांचे योगदान\nशनिवार, 14 जानेवारी 2017\nनाशिक - पालिका ते महापालिकेच्या प्रवासात शहराच्या विकासात राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक कुटुंबीयांनी योगदान दिले. त्यात पालिका काळातील पांडे कुटुंबीयांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. एकीकडे देश ब्रिटिश राजवटीतून मुक्त करताना स्वातंत्र्यसैनिकांना आर्थिक मदत करण्यापासून ते प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योजना अमलात आणून ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले जात होते. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर शहराच्या विकासाला योग्य दिशा देण्यात पांडे कुटुंबीयांनी मोठा हातभार लावला.\nनाशिक - पालिका ते महापालिकेच्या प्रवासात शहराच्या विकासात राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक कुटुंबीयांनी योगदान दिले. त्यात पालिका काळातील पांडे कुटुंबीयांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. एकीकडे देश ब्रिटिश राजवटीतून मुक्त करताना स्वातंत्र्यसैनिकांना आर्थिक मदत करण्यापासून ते प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योजना अमलात आणून ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले जात होते. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर शहराच्या विकासाला योग्य दिशा देण्यात पांडे कुटुंबीयांनी मोठा हातभार लावला.\n१९३७ मध्ये दिवंगत रामचंद्र ऊर्फ भय्यासाहेब जगन्नाथ पांडे नाशिकचे पहिले नगरसेवक, त्यानंतर पहिले नगराध्यक्ष राहिले. या काळात शहराचा विकास साध्य करताना देश पारतंत्र्यातून मुक्त करण्याचेही ध्येय त्यांनी डोळ्यासमोर ठेवले. एकीकडे विकासाची कामे मार्गी लावताना ब्रिटिश राजवटीविरोधात कधी छुपी, तर कधी उघडपणे मदत करण्याचे कार्य त्यांनी केले. ब्रिटिशविरोधी चळवळीला आर्थिक मदतीची त्याकाळी मोठी चणचण भासायची. ही बाब हेरून भय्यासाहेबांनी आर्थिक मदत देण्याचे काम केले. त्यानंतर पांडे कुटुंबीयातील दिवंगत दुर्गाप्रसाद ऊर्फ बाळासाहेब पांडे यांनी राजकारणाचा वारसा सांभाळला. १९५७ ते १९६२ दरम्यान नगरसेवक व नगराध्यक्षपद त्यांनी सांभाळले. स्थायी समितीचे ते अध्यक्षही राहिले. संघटना पातळीवर काँग्रेसचे ते दीर्घकाळ अध्यक्ष राहिले. १९६२ ते १९६७ या काळात दिवंगत प्रभाकर रामचंद्र पांडे यांनी नगरसेवक व नगराध्यक्षपदाची कारकीर्द गाजविली. दिवंगत दुर्गाप्रसाद पांडे यांचा मुलगा दिवंगत श्रुतीप्रसाद पांडे यांनी सत्तेच्या राजकारणात फारसा रस न घेता विद्यार्थी चळवळीकडे लक्ष दिले. १९६० च्या दशकात विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी त्यांनी विद्यापीठाचे अध्यक्षपद सांभाळले. दिवंगत प्रभाकर यांचा मुलगा दिवंगत जगदीश प्रभाकर पांडे यांनी सत्तेच्या राजकारणात फारसा रस दाखविला नाही. काँग्रेसचे उपाध्यक्ष, गोदावरी सहकारी बॅंकेचे संचालक, पंचवटी सिटिझन फोरमचे अध्यक्ष या पदावर त्यांनी काम केले. दिवंगत जगदीश यांच्या पत्नी कल्पना या पांडे कुटुंबीयांच्या राजकारणाचा वारसा सध्या चालवत आहे. काँग्रेसच्या निरीक्षक, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे अध्यक्षपद त्यांच्याकडे आहे.\nभय्यासाहेब यांचे स्वातंत्र्यचळवळीत मोठे योगदान राहिले. देश स्वतंत्र झाल्यानंतर स्वातंत्र्यसैनिकांना मोठ्या सवलती देण्यात आल्या. त्या सवलतींचा फायदा त्यांनी कधीही घेतला नाही. सत्तेच्या राजकारणात पांडे कुटुंबीयांनी विकासाला महत्त्व दिले. रामसेतूची उभारणी, भाजी बाजार, १९५६ च्या सिंहस्थात रामघाटाची उभारणी करताना दत्त मंदिराचे स्थलांतर, यशवंत मंडईची उभारणी तसेच जुने नाशिक भागातील रस्त्यांसाठी जागा देण्याचे कार्य पांडे कुटुंबीयांनी पार पाडले. दुतोंड्या मारुतीची मूर्ती उभारण्यासाठी पांडे कुटुंबीयांनी स्वखर्चातून राजस्थान येथील कारागिरांच्या माध्यमातून ही मूर्ती घडविली.\nमोदी सरकार भंपक - उद्धव ठाकरे\nलातूर - भाजपने गेल्या निवडणुकीत खोटे बोलून मते घेतली. सत्तेत बसल्यावरही ते वारंवार खोटेच बोलत आहेत. त्यात मी वाटेकरी होणार नाही. शिवसेनाप्रमुख...\n#PMCIssue फुरसुंगीत सुविधांसाठी आंदोलन\nफुरसुंगी - फुरसुंगी गाव पुणे महानगरपालिकेत जाऊन वर्ष झाले तरी पालिका गावाला पुरेशा नागरी सुविधा देत नसल्याने संतप्त झालेल्या फुरसुंगी...\n#PMCIssue नागरी सुविधा मिळत नसल्याने पालिकेच्या दोन्ही कार्यालयांना टाळे\nफुरसुंगी - फुरसुंगी गाव पुणे महानगरपालिकेत जाऊन वर्ष झाले तरी पालिका गावाला पुरेशा नागरी सुविधा देत नसल्याने संतप्त झालेल्या फुरसुंगी...\nसाताऱ्यात दोन्ही राजेंसह 75 जणांवर गुन्हे दाखल\nसातारा - दारूचे दुकान काढण्यावरून काल साताऱ्यात झालेल्या तणावाप्रकरणी दोन गुन्हे शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी...\nरुणवाल पार्क सोसायटी होतेय समस्यांचे आगार\nपुणे - शहरातील पहिल्या झोपडपट्टी पुनवर्सन योजनेअंतर्गत बांधण्यात आलेली रुणवाल पार्क सहकारी गृहनिर्माण संस्था ही समस्यांचे आगार झाली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://railandbusfanning-ram.blogspot.com/2015/10/blog-post_28.html", "date_download": "2018-10-24T00:55:41Z", "digest": "sha1:AZHVXIP5FJTUOO6OFYCKQ2UNPXHESRPU", "length": 10296, "nlines": 122, "source_domain": "railandbusfanning-ram.blogspot.com", "title": "मी एक प्रवासी पक्षी,: संस्कृत सुभाषिते - १", "raw_content": "मी एक प्रवासी पक्षी,\nसंस्कृत सुभाषिते - १\nआज माझ्या मुलीचा संस्कृत चा प्रथम सत्र परीक्षेचा पेपर होता. पेपरच्या आधी अभ्यास वगैरे घेण्याचे काम आमच्या सौभाग्यवतींकडे असले तरी परतल्यानंतर \"पेपर कसा गेला \" \" बघू, कायकाय आलं होतं ते \" \" बघू, कायकाय आलं होतं ते \" वगैरे विचारपूस करण्याचं पितृकर्तव्य मात्र अस्मादिकांकडे असतं.\nतसंच आज तिचा पेपर बघताना मन भूतकाळात ३० वर्षे मागे गेल. सी.पी. ऍण्ड बेरार शाळेत शिकताना आम्हाला श्री. हरीभाउ महावादीवार म्हणून संस्कृतचे उत्तम शिक्षक होते. तेव्हा संस्कृत भाषा प्रचारणी सभा, नागपूर तर्फ़े इयत्ता ५ वी, ६ वी आणि ७ वी साठी संस्कृत परीक्षा घेतल्या जायच्या. (राष्ट्रभाषा प्रचारणी सभा, वर्धा तर्फ़े हिंदीच्या आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फ़े मराठीच्या परीक्षा घेतल्या जायच्यात. आमची गणना स्कॉलर विद्यार्थ्यांमध्ये उगाचच होत असल्याने, या सगळ्या परीक्षा देणं आम्हाला अनिवार्य असायचं) त्या ३ वर्षांमध्ये त्यांनी शिकवलेली सुभाषितमाला मला अजूनही तोंडपाठ येते. इतकं जबरदस्त पाठांतर त्यांनी आम्हा सगळ्यांचच करून घेतलं होतं.\nआजही अगदी \" अयं निजः परोवेती \" पासून म्हणायला सुरूवात केली की आमची गाडी \" तपः सर्वं समाप्ययेत \" पर्यंत न अडखळता घडाघड म्हणू शकतोय. त्यातलंच एक मजेशीर सुभाषित आज आठवलं. ते सुभाषित आणि त्याचा अर्थ इथे आज सर्व गीर्वाण प्रेमींसाठी देतोय. त्या काळात देवांची ही टिंगल संस्कृत सुभाषितकार करू शकायचेत हे पाहून आश्चर्य वाटेल.\nकमले कमला शेते, हरः शेते हिमालये\nक्षीराब्धौच हरिः शेते, मन्ये मत्कुण शंकया.\nलक्ष्मी कमळात वास करते, हर (शिव) हिमालयात वास करतो, हरी क्षीरसागरात वास करतो म्हणून कवी म्हणतो की यांच्या घरात मत्कुण (ढेकूण) झालेत की काय (यांना असे चांगले आपले घर सोडून इकडे तिकडे रहावेसे वाटतेय तर )\nयात \"मन्ये मत्कुण शंकया\" या शब्दाचा इतरही काही अर्थ निघत असल्यास संस्कृतच्या जाणकारांनी मार्गदर्शन करावे ही विनंती.\nसंस्कृत सुभाषिते - १\nदक्षिण दिग्विजय : २ (चेन्नई ते मदुराई)\nपरवा मुंबईवरून नागपूरला येताना केवळ घाईमुळे विमानाने यावे लागले. एका तासात एका पूर्ण नवीन विश्वात प्रवेश करताना सोय तर झाली पण रेल्वेप्रवास ...\nएका लग्नाच्या जमण्याची गोष्ट.\n७ फेब्रुवारी २०००. मी आणि माझी पत्नी वैभवी पहिल्यांदाच एकमेकांना भेटलोत. प.पू. मायबाईंकडे नाथबीजेचा कार्यक्रम होता. व्यवस्थेत सहभाग...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास.- ३\nपूर्वपिठीका : १९९५. सप्टेंबर महिन्यात नुकताच नवी मुंबईतल्या दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात रुजू झालो होतो. ओक्टोबर महिन्याच्या अख...\nकावळ्याच्या शापाने गाय मरत नाही पण..... तीन वेगवेगळे अनुभव.\n२००३ च्या जुलै महिन्यातली गोष्ट. महाविद्यालयाच्या उन्हाळी सुट्या संपवून मी, माझ्या पत्नी व एक वर्षाच्या छोट्या मुलीसह, नागपूरवरून मु...\nकराडला अभियांत्रिकीला शिकायला असताना (१९८९ ते १९९३) आम्ही काही दोस्त मंडळींनी सांस्कृतीक क्षेत्रात खूप धमाल केली. पहिल्या वर्गात विशेष प्र...\nशिवशाही : एक चिंतन\nसाधारण फ़ेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची \"शिवशाही\" नावाची स्लीपर कोच बससेवा १५ एप्रिलला सुरू होणार ही...\nपुन्हा नागपूर - १\n२०१२ सरता सरताच चि. मृण्मयीच्या नागपूरच्या शाळेत स्नेहसंमेलन, नववर्षाच्या अगदी सुरूवातीलाच असल्याची, बातमी कळली होती. आम्ही सांगोल्यात २२...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास क्र.१\n१३/२/१९९२. य़शवंतराव चव्हाण नाट्यगृह, कराड. रात्री चे साडेबारा वाजताहेत. आमची \"अर्थ-अनर्थ\" एकांकिका संपतेय. एकांकिकेच्याच चर्चा,...\nतीर्थरूप दादा, आज १३ मार्च. तुमचा वाढदिवस. आज तुम्ही असता तर तुमचा हा ७१ वा वाढदिवस आपण सगळ्यांनी थाटामाटात साजरा केला असता. तुमची मि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-10-24T00:14:58Z", "digest": "sha1:OR36ZVCJ6ALWYYHPU44VSM3VWMSWBW3T", "length": 10202, "nlines": 131, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "खासदार बारणे यांच्या प्रयत्नातून रेल्वे भूयारी मार्गाचे भूमीपूजन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nखासदार बारणे यांच्या प्रयत्नातून रेल्वे भूयारी मार्गाचे भूमीपूजन\nवडगाव मावळ – मावळ तालुक्‍यातील वडगाव येथे केशवनगर, सांगवी या भागाला जोडणाऱ्या रेल्वे भुयारी मार्गाचे भूमीपूजन खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते झाले.\nया वेळी पुणे विभागाचे क्षेत्रीय रेल्वे आधिकारी मिलींद देऊळकर, कृष्णाथ पाटील तसेच पंचायत समीतीचे सभापती गुलाबराव म्हाळसकर, भास्कर म्हाळसकर, गणेश ढोरे, बाळासाहेब ढोरे, चंद्रशेखर भोसले, राजु खांडभोर, पंढरीनाथ ढोरे, सुरेश गायकवाड, भारत ठाकूर, चंद्रकांत भोते, सतीश इंगवले, महेश धुमाळ, प्रवीण ढोरे, प्रवीण ढोरे, गिरीश सातकर, युवराज सुतार, अनिकेत घुले, आशाताई देशमुख व सर्व राजकीय पक्षाचे नेते कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nमावळ तालुक्‍यातील वडगाव येथील केशवनगर भागाला जोडणाऱ्या सुमारे दोन कोटी रुपये खर्च करण्यात येत असलेल्या रेल्वे भुयारी मार्गाचे भूमीपूजन खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते झाले. या भागातील नागरिकांच्या मागणीनुसार या कामाची सुरवात करण्यात आल्याचे खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, वडगाव बरोबरच तळेगाव येथे ही भुयारी मार्गाचे काम चालू झाले असून याचा लाभ या भागातील नागरीकांना होणार असून, या भुयारी मार्गामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात टळणार असल्याचे खासदार श्रीरंग बारणे म्हणाले.\nगेल्या चार वर्षात रेल्वेशी संबंधीत अनेक प्रश्‍न मार्गी लावले असून, लोकल सेवा अधिक सुकर करण्यात येत असून, लोकांमध्ये लवकरच सिसी टी. व्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानकावर बॅचेस बसवण्यासाठी पंचवीस लाखांचा निधी रेल्वे विभागाला दिल्याने पुढील काळात हे काम पूर्ण होणार आहे. लोणावळा दरम्यान दळणवळणा बाबत होणारी गैरसोय टाळण्यासाठी आणखी पाच भुयारी मार्ग करण्याचे नियोजन आहे.\nपुणे-लोणावळा लोहमार्गाच्या तिसऱ्या व चौथ्या ट्रॅकच्या सर्वेक्षणाचे काम चालू आहे हे काम काहीच महिन्यात पूर्ण होणार असून, सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर तिसऱ्या व चौथ्या ट्रॅकच्या कामाची निविदा प्रसिद्ध केली जाईल.\nया प्रसंगी रेल्वेचे क्षेत्रीत अधिकारी मिलिंद देवस्कर यांनी सांगितले की, भुयारी मार्गाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येईल. लोणावळा ते वडगाव पर्यंतच्या स्वयंचलित सिग्नल यंत्रणेमुळे लोकलचे वेळापत्रक सुधारले असून पुण्यापर्यंत काम झाल्यानंतर त्यात आणखी सुधारणा होईल. रेल्वे स्टेशनवरील सुविधांवर प्रशासन भर देत असून प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे अनेक गैरसोयी दूर करत आहे. त्यात स्थानकावरील शेडची रूंदी वाढवणे, रेल्वे प्लॉट फॉर्म दुरूस्ती अशा उपाय योजना करीत आहेत. रेल्वे अपघात टाळण्यासाठी अनेक ठिकाणी रेल्वे भुयारी मार्ग व पदचारी पूल करण्यासाठी रेल्वे विभाग प्रयत्नशिल असल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleटेम्पो व दुचाकीच्या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू\nNext articleक्वांटिकोच्या चित्रीकरणादरम्यान प्रियांका चोप्रा जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-jamkhed-441909-2/", "date_download": "2018-10-24T01:04:27Z", "digest": "sha1:URR4SOBWSMEXX3LBHGUELG34GCE2I2PO", "length": 7631, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जामखेड शहरातील अतिक्रमणांवर हातोडा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजामखेड शहरातील अतिक्रमणांवर हातोडा\nशहरातील खर्डा चौक ते अमरधाम या मार्गावरील 26 अतिक्रमणे काढण्यात आली.\nजामखेड – शहरातील खर्डा चौक ते अमरधाम मार्गावरील बुधवारी (दि.10) रोजी सकाळी 10 वाजता पोलीस बंदोबस्तात व अतिक्रमण पथकाने तहसीलदार तथा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विशाल नाईकवाडे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमणांवर हातोडा टाकला.\nखर्डा चौक ते आमरधाम या रस्त्यावरील अतिक्रमण निघत असल्याने रस्त्याचे भाग्य उजळणार आहे. रस्ता कामात अतिक्रमणांचा मोठा अडथळा येत होता. तो दूर करत मुख्याधिकारी नाईकवाडे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या नगरपरिषद अंतर्गत सव्वा चार कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याचे काम सुरू झाले. मात्र अंदाजपत्रकाप्रमाणे असलेल्या रस्त्याच्या कामास बांधकामाचा अडथळा ठरला. त्यामुळे तहसीलदार तथा मुख्याधिकारी नाईकवाडे यांनी सदर अतिक्रमणे काढण्यासाठी प्रारंभी खूणा करून करून दिल्या. नंतर न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात आले.\n26 अतिक्रमण धारकांना नोटीसा बजावण्यात येऊन आठ दिवसात अतिक्रमण काढून घेण्यास सांगितले होते. यावेळी अतिरिक्त बंदोबस्तात राज्य राखीव दलाची तुकडी, पोलीस निरीक्षक, 1 सहायक पोलीस निरीक्षक, 1 पोलीस उपनिरीक्षक 2 व 70 पोलीस कर्मचारी तैनात होते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी मंत्रिमंडळ सदस्यांच्या दौऱ्याचे नियोजन सुरू\nNext articleजुन्नर न्यायालयासाठी १४ कोटी मंजूर ; खा. शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रयत्नांना यश\nमतदार नावनोंदणी, दुरुस्तीचे आवाहन\nउध्दव ठाकरेंना मानसोपचाराची गरज- विखे\n‘नागवडे ऊस उत्पादकांना दिवाळीपूर्वी सात कोटी देणार’\nवसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या आहारासाठी आरपीआयचे ‘भीक मांगो’\nदोन दिवसांत घोडचे आवर्तन सोडा; शेतकऱ्यांची पाटबंधारे विभागाकडे मागणी\nचोरीतील 31 तोळ्यापैकी दहा तोळे दागिने हस्तगत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/pak-shelling-jammu-and-kashmir-poonch-5-civilians-killed-103661", "date_download": "2018-10-24T01:25:19Z", "digest": "sha1:E3Q5FEI3OSQVT7KFSUT64HX2FIVNELM7", "length": 11253, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pak Shelling In Jammu And Kashmir Poonch 5 Civilians Killed काश्मीरमध्ये पाकच्या गोळीबारात 5 नागरिक ठार | eSakal", "raw_content": "\nकाश्मीरमध्ये पाकच्या गोळीबारात 5 नागरिक ठार\nरविवार, 18 मार्च 2018\nपुँच जिल्ह्यातील बालाकोट सेक्टरमधील देवता धार गावावर आज सकाळी आठच्या सुमारास पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला. या गोळीबारात मोहम्मद रमझान यांच्यासह पत्नी आणि तीन मुले ठार झाली आहेत.\nजम्मू - पाकिस्तानी सैन्याकडून आज (रविवार) सकाळी पुँच जिल्ह्यातील सीमेवरील गावांवर करण्यात आलेल्या गोळीबारात 5 नागरिक ठार झाले आहेत. भारतीय जवानांनीही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले.\nलेफ्टनंट कर्नल देवेंद्र आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुँच जिल्ह्यातील बालाकोट सेक्टरमधील देवता धार गावावर आज सकाळी आठच्या सुमारास पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला. या गोळीबारात मोहम्मद रमझान यांच्यासह पत्नी आणि तीन मुले ठार झाली आहेत. पाकिस्तानी सैन्याकडून सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करण्यात येत आहे. भारतीय जवानांनीही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत गोळीबार केला. या गोळीबारात एकही भारतीय जवान जखमी झालेला नाही.\nगेल्या आठवड्यात संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यास प्रत्युत्तर द्या असे सांगितले होते. तसेच त्यांनी म्हटले होते, की आपले सैन्य कोणत्याही प्रकारचा हल्ला परतवून लावण्यासाठी सज्ज आहे.\nउर्दूतील गीता वाटपाचा निर्णय काश्‍मीरमध्ये मागे\nश्रीनगर (पीटीआय) : भगवद्‌गीता' आणि 'कोशूर रामायण' यांच्या उर्दू भाषेतील आवृत्तींचे वाटप शाळा व अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये करण्याचा जम्मू-काश्‍मीर...\nपाकविरुद्ध विजय;पण सुधारण्यास वाव\nमुंबई - पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकल्याचा आनंद आहे; पण पहिल्याच मिनिटात स्वीकारलेला गोल आणि आक्रमणात झालेल्या चुका जास्त सलत आहेत, ही भारतीय...\nजम्मू-काश्मीरच्या सुंदरबन येथे चकमक ; तीन जवान हुतात्मा\nनवी दिल्ली : भारतीय सीमेवर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पाकिस्तानचा हा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून...\nउदंड जाहल्या लीग (सुनंदन लेले)\nक्रिकेटच्या विश्‍वात सध्या लीग या प्रकारानं खळबळ उडवून दिली आहे. टी-20पाठोपाठ आता टी-10 लीगही येऊ घातल्या आहेत. पाकिस्तानपासून अफगाणिस्तानपर्यंत अनेक...\nभित्रेपणा लपविण्यासाठी शिवसेनेने फक्त अग्रलेखच लिहावेत: ओवेसी\nमुंबई : 'शिवसेना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाबरून आहे. हा भित्रेपण लपविण्यासाठी मग शिवसेनेचे नेते फक्त वृत्तपत्रात अग्रलेख लिहित बसतात', अशा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/marathi-news-dahanu-news-boat-40-students-falls-92246", "date_download": "2018-10-24T00:58:02Z", "digest": "sha1:IOVUJAYIDCEE66V6S4BCF3FMY4BD2DVN", "length": 10436, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news dahanu news boat of 40 students falls डहाणूत विद्यार्थ्यांना घेऊन गेलेली नौका बुडाली | eSakal", "raw_content": "\nडहाणूत विद्यार्थ्यांना घेऊन गेलेली नौका बुडाली\nशनिवार, 13 जानेवारी 2018\nडहाणू : डहाणू येथील के. एल. पोंदा कनिष्ठ महाविद्यालयातील सकाळच्या पहिल्या सत्रातील चाळीस विद्यार्थ्यांना समुद्र सफारीसाठी घेऊन गेलेली नौका बुडाली.\nडहाणू : डहाणू येथील के. एल. पोंदा कनिष्ठ महाविद्यालयातील सकाळच्या पहिल्या सत्रातील चाळीस विद्यार्थ्यांना समुद्र सफारीसाठी घेऊन गेलेली नौका बुडाली.\nही घटना शनिवारा (ता. 13) दुपारी बाराच्या सुमारास घडली. शनिवार सकाळी लवकर कॉलेज सुटल्यावर मुले सफारीचा आनंद लुटण्यासाठी डहाणू खाडी येथून समुद्र सफारी करण्यासाठी गेली होती. किनऱ्यावरील मच्छीमारांना अचानक नौका दिसेनाशी झाल्याने तातडीने तपास सुरू झाला. तीस विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले. तर पहिल्या तपासात दोन मृतदेह हाती आले असून आठ विद्यार्थ्यांची शोध मोहीम सुरु असून स्थानिक मच्छीमार, तटरक्षकदल हे पोलिसांना सहकार्य करत आहेत. डहाणू पारनाका येथील के. एल. पोंदा माध्यमिक विद्यालयासमोर व घटनास्थळी हजारोच्या संख्येने जमाव एकत्र झाला असून आक्रोश पसरला आहे.\nजगातील सर्वांत मोठा समुद्री पूल\nबीजिंग (पीटीआय) : चीनमधील शहर झुहाईला हाँगकाँग आणि मकाऊला जोडणाऱ्या जगातील सर्वांत लांब 55 किलोमीटरचा समुद्री पूल बुधवार (ता.24) पासून वाहतुकीसाठी...\nकेळघर - टॅंकरग्रस्त असलेल्या व पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या तळोशी गावाने पाणीटंचाईवर मात केली. तनिष्कांच्या मागणीनुसार सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून...\nतुर्कस्तानच्या अध्यक्षांचा खळबळजनक दावा\nइस्तंबूल/अंकारा (पीटीआय) : सौदी अरेबियाचे प्रसिद्ध पत्रकार जमाल खाशोगी यांची हत्या नियोजनपूर्वक करण्यात आल्याचा खळबळजनक दावा तुर्कस्थानचे अध्यक्ष...\n(एक पाणीदार पत्रव्यवहार...) प्रिय गिरीशभाऊ, शतप्रतिशत नमस्कार अगदी तांतडीने पत्र लिहायला घेतले आहे, कारण अक्षरश: तोंडचे पाणी पळाले आहे. औंदा...\nसंगीतकार यशवंत देव यांची प्रकृती गंभीर\nमुंबई - दादर येथील सुश्रुषा रुग्णालयात उपचार सुरू असलेले ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव (वय 92) यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur-news-signs-chaos-country-92860", "date_download": "2018-10-24T01:08:18Z", "digest": "sha1:MEW44NRJANMW2BXGXLXXBOKPCRUXHPOZ", "length": 13941, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "solapur news Signs of chaos in the country देशात अराजकतेची चिन्हे - लक्ष्मीकांत देशमुख | eSakal", "raw_content": "\nदेशात अराजकतेची चिन्हे - लक्ष्मीकांत देशमुख\nबुधवार, 17 जानेवारी 2018\nसोलापूर - चित्रपट, साहित्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना विरोधाला सामोरे जावे लागत आहे. आपली भूमिका मांडताना साहित्य तसेच इतर क्षेत्रातील मंडळीसुद्धा चाचपडत आहेत, अशी वेळ आता आली असली तरी ही अघोषित आणीबाणी नाही; मात्र अराजकतेची चिन्हे दिसत आहेत, असे मत 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.\nसोलापूर - चित्रपट, साहित्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना विरोधाला सामोरे जावे लागत आहे. आपली भूमिका मांडताना साहित्य तसेच इतर क्षेत्रातील मंडळीसुद्धा चाचपडत आहेत, अशी वेळ आता आली असली तरी ही अघोषित आणीबाणी नाही; मात्र अराजकतेची चिन्हे दिसत आहेत, असे मत 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.\nसोलापुरातील श्रमिक पत्रकार संघामध्ये आयोजित वार्तालापात पत्रकारांना उत्तर देताना श्री. देशमुख यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, जर अघोषित आणीबाणी असती तर आपण बोलू शकलो नसतो. अजून तरी अशी वेळ आलेली नसली, तरी अराजकतेची चिन्हे दिसत आहेत. अशा वेळी पत्रकार, साहित्यिक यांनी शांत न राहता विवेकाने भूमिका घ्यावी. मला तुमचे मत मान्य नसले तरी तुमचे मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, असे वॉल्टेअर यांनी यापूर्वीच सांगितले आहे. अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी लेखकांनी झगडले पाहिजे.\nमराठी भाषा अधिक समृद्ध करण्याची जबाबदारी ही फक्त साहित्यिकांची नसून आपणा सर्वांची आहे. आज मराठी वृत्तपत्रांमध्ये साहित्याविषयीचे लिखाण कमी होताना दिसत आहे. वाचक संख्या किंवा टीआरपी वाढविण्यासाठी माध्यमे साहित्याला स्थान देत नाहीत. यासाठी माध्यमांनीही आत्मपरीक्षण करावे. सर्व अपेक्षा फक्त सहित्यिकांकडून करता येणार नाहीत.\nमराठी शाळा बंद करण्याचा शासनाचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. याचा मी निषेध करतो. याविषयी शासन गंभीर नाही. इंग्रजी शाळांमध्ये मुलांनी प्रवेश घेतल्यास त्याची प्रगती होते, असा भ्रम पसरत आहे. कर्नाटक व इतर राज्यांत विद्यार्थ्यांसाठी कन्नड, मल्याळम या भाषा अनिवार्य करण्यात आल्या आहेत; मात्र आपल्याकडे असे होत नाही. यामुळे मराठी शिकणाऱ्यांचे प्रमाण भविष्यात कमी होईल, असेही श्री. देशमुख यांनी सांगितले.\n- मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा\n- मराठी विद्यापीठाची स्थापना करावी\n- केंद्र शासनाच्या कार्यालयात मराठी भाषेचा वापर व्हावा\n- मराठी भाषा शिकविण्यासाठी ई कोर्सेस सुरू करण्याचा प्रयत्न\n- स्वतः अधिकारी असल्याने संमेलन यशस्वी करण्यासाठी होईल मदत\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\nतपाससंस्था आणि नियामक संस्था यांनी व्यवस्था निर्दोषपणे चालावी, यासाठी कुंपणाप्रमाणे काम करणे अपेक्षित असते. पण ही कुंपणेच कुजलेली असतील तर...\nदिवाळी अंकांनाही महागाईचे ग्रहण\nमुंबई - दिवाळीनिमित्त वाचक आतुरतेने वाट पाहत असलेल्या साहित्य फराळालाही महागाईची झळ सोसावी लागत आहे. दिवाळी अंकांच्या किमतीमध्ये यंदा 10 ते 15...\nतुर्कस्तानच्या अध्यक्षांचा खळबळजनक दावा\nइस्तंबूल/अंकारा (पीटीआय) : सौदी अरेबियाचे प्रसिद्ध पत्रकार जमाल खाशोगी यांची हत्या नियोजनपूर्वक करण्यात आल्याचा खळबळजनक दावा तुर्कस्थानचे अध्यक्ष...\nनोकरीसाठी मांडला ‘खेळ’ प्रमाणपत्राचा...\nसातारा - १९९६-९७ कालावधीत सातारा जिल्ह्यात झालेल्या राज्यस्तरीय ग्रामीण क्रीडा हॉकी स्पर्धेत प्रतिनिधित्व न करताही तसे प्रमाणपत्र तत्कालीन...\n(एक पाणीदार पत्रव्यवहार...) प्रिय गिरीशभाऊ, शतप्रतिशत नमस्कार अगदी तांतडीने पत्र लिहायला घेतले आहे, कारण अक्षरश: तोंडचे पाणी पळाले आहे. औंदा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lssparle.org.in/2018/01/blog-post_24.html", "date_download": "2018-10-24T00:15:55Z", "digest": "sha1:4Z5UIQJGTLXMR2GZWBVWL25I6GDCPNI5", "length": 4792, "nlines": 52, "source_domain": "www.lssparle.org.in", "title": "नादब्रम्ह २०१८ ~ LSS, Parle", "raw_content": "\nसेवा करावया लावा | देवा हा योग्य चाकर\nसंस्थेच्या माधव दामोदर कोल्हटकर सांस्कृतिक शाखेतर्फे शनिवार दि. १० फेब्रुवारी २०१८ रोजी सायंकाळी ६ वाजता 'नादब्रम्ह' हा हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत आणि पाश्चिमात्य संगीतावर आधारित असा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. लोकप्रिय गायिका श्रीमती देवकी पंडित, श्री. निरंजन लेले, श्री. मंदार पुराणिक, श्री. यती भागवत, श्री. शिखरनाद कुरेशी व श्री. आदिनाथ पातकर यात भाग घेतील.\nसंस्थेच्या स्वा. सावरकर क्रीडांगणावर हा कार्यक्रम आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.\nग्राहक पेठ २०१८ - वेळापत्रक\nसंस्थेतर्फे दरवर्षी भरवली जाणारी ग्राहक पेठ यावर्षी शुक्रवार दि. १९ ऑक्टोबर २०१८ ते रविवार दि. २८ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत संपन्न होत आहे...\nग्राहक पेठ २०१८ - निवडलेल्या गाळाधारकांची नावे\nग्राहक पेठ २०१८ मध्ये निवडलेल्या गाळा धारकांची नावे वाचण्यासाठी येथे क्लिक करावे . गाळा निवड व शुल्क भरणा रविवार दि. ०२ सप्टेंबर २०१८ रोजी ...\nविशेष सर्वसाधारण सभा \"महत्वाचा बदल\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/koparakhairane-transport-issue-34413", "date_download": "2018-10-24T01:30:24Z", "digest": "sha1:OMRQFC3R32Y2STLLH3O3X2D4EZUDXIVX", "length": 12931, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Koparakhairane transport issue कोपरखैरणेत वाहतुकीचा बोजवारा | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 10 मार्च 2017\nकोपरखैरणे - बेशिस्त वाहनचालक, बेकायदा पार्किंग आणि नियम धाब्यावर बसवणारे रिक्षाचालक व दुचाकीस्वार यामुळे कोपरखैरण्यात वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. याचा सर्वाधिक फटका वाशी-कोपरखैरणे मार्गावरील पादचारी आणि वाहनचालकांना बसत आहे. राँग साईडने वाहने चालवणे, सिग्नल तोडणे असे प्रकार येथे नेहमीच घडतात.\nकोपरखैरणे - बेशिस्त वाहनचालक, बेकायदा पार्किंग आणि नियम धाब्यावर बसवणारे रिक्षाचालक व दुचाकीस्वार यामुळे कोपरखैरण्यात वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. याचा सर्वाधिक फटका वाशी-कोपरखैरणे मार्गावरील पादचारी आणि वाहनचालकांना बसत आहे. राँग साईडने वाहने चालवणे, सिग्नल तोडणे असे प्रकार येथे नेहमीच घडतात.\nवाहतूक सुरळीत करणे, नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई अशी कामे करणारे वाहतूक पोलिस येथे मात्र केवळ रिक्षातील चौथी सीट आणि विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई करताना दिसतात. तीन-चार वाहतूक पोलिस एखाद्या ठिकाणी उभे राहून हेल्मेट न घातलेले दुचाकीस्वार आणि रिक्षात चौथा प्रवासी बसला असला, तर त्याला पकडतात. परंतु वेगाने वाहन चालवून अपघातांना निमंत्रण देणारे दुचाकीस्वार, राँग साईडने वाहने चालवणारे आणि सिग्नल तोडणारे यांच्यावर मात्र कारवाई करताना दिसत नाही. यामुळे त्यांचे फावले आहे. रा. फ. नाईक आणि तीन टाकी चौक येथील सिग्नल वाहनचालक तोडतात. या दोन्ही चौकांत दुतर्फा वाहने उभी केली जातात. नाईक चौकातून वाशीच्या दिशेने बिनदिक्कत वाहने चालवून शॉर्टकटचा वापर केला जातो. यामुळे अपघाताचा धोका तर असतोच; शिवाय तेथे वाहतूक कोंडी होते. सेक्‍टर १४ आणि १५ येथील नाक्‍यांवरही नेहमीच वाहतूक कोंडी असते. येथील बेकायदा पार्किंगवर कारवाई केली जात नाही. एनएमएनटीच्या बस थांब्यावरही वाहने उभी केली जातात. त्यामुळे बसमधून उतरताना आणि बसमध्ये चढताना प्रवाशांना कसरत करावी लागते.\nरिक्षात चौथा प्रवासी घेणे आणि विनाहेल्मेट दुचाकी चालवणे हे जीवावर बेतू शकते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जाते. वाहतूक शिस्त बिघडवणाऱ्यांवर वारंवार कारवाई केली जाते. वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सोडवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे.\n- सचिन खोंडरे, सहायक निरीक्षक (वाहतूक)\nसाताऱ्यात दोन्ही राजेंसह 75 जणांवर गुन्हे दाखल\nसातारा - दारूचे दुकान काढण्यावरून काल साताऱ्यात झालेल्या तणावाप्रकरणी दोन गुन्हे शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी...\nखासगी प्रवासी वाहतूकदारांनी वेळा बदलल्या\nपुणे - सकाळी नऊ ते अकरा आणि सायंकाळी सहा ते आठ ही वेळ वगळून शहरात प्रवेश करण्याचा निर्णय खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचालकांनी सोमवारी झालेल्या...\nचौपाट्यांवर आता जागते रहो...\nमुंबई - मुंबईच्या पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे; मात्र समुद्रकिनाऱ्याच्या फेसाळत्या पाण्याजवळ जाऊन सेल्फी काढण्याच्या वेडापायी पर्यटक जीव धोक्‍यात...\nसहा सराईत गुन्हेगार जिल्ह्यातून तडीपार\nपुणे - गुन्हेगारी कारवाया कमी करण्यासाठी, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी परिमंडळ दोनकडून सहा सराईत गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई करण्यात आली आहे....\nअभिनेता एजाज खानला अटक\nनवी मुंबई - बंदी असूनही एमडीएमए (अमली पदार्थ) नशेच्या गोळ्या बाळगल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने बिग बॉसफेम अभिनेता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/02/news-1112.html", "date_download": "2018-10-24T01:13:53Z", "digest": "sha1:BFRTBYT7EY35A2KA7QDT56PP27GYOLG7", "length": 9007, "nlines": 83, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "अवैध वाळू उपसा प्रकरणी दोन तलाठ्यांचे निलंबन. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar North Sangamner अवैध वाळू उपसा प्रकरणी दोन तलाठ्यांचे निलंबन.\nअवैध वाळू उपसा प्रकरणी दोन तलाठ्यांचे निलंबन.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ व मांडवे बुद्रुक परिसरातील मुळा नदीपात्रात अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याने त्याबाबत वारंवार सूचना देऊनही कारवाई न केल्याने खंदरमाळचे कामगार तलाठी बाळकृष्ण सावळे व मांडवे बुद्रकचे तलाठी रामदास मुळे यांचे निलंबन करण्यात आले असून नांदूर गावचे पोलिस पाटील किसन सुपेकर व जांबुत बुद्रुकचे पोलिस पाटील गंगाधर शिरसाठ या दोघांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी भागवत डोईफोडे यांनी दिली आहे. त्यामुळे संगमनेरसह नगर जिल्ह्यातील महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nयाबाबत माहिती अशी की, नांदूर खंदरमाळ परिसरातील मुळा नदी काठी असलेल्या क्षेत्रातील जमिनीच्या मातीखाली मोठ्या प्रमाणात वाळू असल्याचे दिसले. त्या ठिकाणी पाहणी केली असता ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाळूचे ढिग आढळून आले व वाळूचे उत्खनन होऊन मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्याचबरोबर वाहनांच्या टायरच्या खुणा, फावडे, घमेले व वाळूचे चाळण्या असे साहित्य त्या ठिकाणी आढळून आले.\nत्यामुळे यावरुन याठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याचे सिद्ध झाले आहे. तसेच गट नं. ५८४ मध्ये ३५ ब्रास, गट नं. ५८० मध्ये २९५ ब्रास, गट नं. ५८४ व गट नं. ८५८ मध्ये १६५३ ब्रास वाळू याप्रमाणे खासगी मालकांच्या क्षेत्रातून वाळू उत्खनन झाले असल्याचे आढळून आले आहे. त्या व्यतिरिक्त त्याच परिसरात मुळा प्रकल्पासाठी भूसंपादीत झालेल्या शासकीय क्षेत्रावरही एकूण सहा वेगवेगळ्या ठिकाणी वाळूचे उत्खनन झाले आहे. एकूण ३५८४ ब्रास वाळूचे उत्खनन झाले आहे. यापुर्वी याच हद्दीत तहसिलदार साहेबराव सोनवणे, उपविभागीय अधिकारी भागवत डोईफोडे यांच्या पथकाने वेळोवेळी मोठ्या प्रमाणात कारवाया करुन गुन्हे दाखल करत दंडही केलेले आहेत.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nतलाठी सावळे यांच्या कार्यक्षेत्रात फार मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची तस्करी झाले असल्याचे निदर्शनास आले आहे. कामगार तलाठी वाळू बाबत कुठलीही माहिती वरिष्ठांना देत नसल्याबाबत निदर्शनास आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून अनधिकृत गौण खनिज वाहनांवर कारवाई करण्याबाबत कडक निर्देश असतानासुद्धा तलाठी यांनी वाहनांची कोणतीही माहिती न देता त्यांना पाठिशी घातले असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचबरोबर कामगार पोलिस पाटील किसन पंढरीनाथ सुपेकर यांनी गावातील गौण खनिजांचे जतन न करता याबाबत हलगर्जीपणा केला आहे. त्यामुळे तलाठी साळवे यांचे निलंबन तर पोलिस पाटील सुपेकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nउद्धव ठाकरे लोकसभा उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार या चार नेत्याची नावे चर्चेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.datemypet.com/mr/category/love-and-sex", "date_download": "2018-10-24T00:53:56Z", "digest": "sha1:LEI4TYY27KF2I5YIXVVYLMN6QXY22VSN", "length": 4374, "nlines": 58, "source_domain": "www.datemypet.com", "title": "प्रेम & लिंग | तारीख माझ्या पाळीव प्राण्याचे", "raw_content": "\nप्रेम & लिंग प्रौढ जिव्हाळ्याचा संबंध साठी सल्ला.\nसुचालनमुख्यपृष्ठसल्लाप्रेम आणि लिंगप्रथम तारीखऑनलाइन टिपापाळीव प्राणी अनुकूल\nजी-स्पॉट तथ्ये आणि कल्पना\n7 सोपे मार्ग त्याला प्रेमात पडणे बनवा\n5 गोष्टी मुली एक breakup नंतर का\n5 आपण डेटिंग बद्दल जाणून घेऊ शकता गोष्टी 50 ग्रे छटा दाखवा\nआपण प्रेमात आहेत का कसे\nप्रेम संकटातून आपण ठेवू शकता कसे\nप्रेम 7 सोपे पायऱ्या\nलिंग आपण एक चांगले जीवन जगू कशी मदत करू शकता\nकसे प्रेम मूड मध्ये मिळवा\nएक संबंध डर्टी बोला कसे\n6 महत्त्वाच्या गोष्टी पुरुष समागम विचार\n7 आपले मत उडवून देईल, लैंगिक तथ्ये\nफक्त योग्य वाटते जे एक ग्रेट चुंबन शीर्ष टिपा\nकाय महिला समागम विचार\nएक तरुण स्त्री डेटिंग साधक आणि बाधक\n7 एक रोमँटिक संबंध टिपा\nमहिला एक नाते काय पाहिजे\nशब्द न तुमचे प्रेम व्यक्त\nआपले माजी परत मिळविण्यासाठी पाच मार्ग.\nपाळीव प्राण्यांचे प्रेमी केवळ निर्माण अग्रगण्य ऑनलाइन डेटिंगचा वेबसाइट. आपण एक जोडीदार शोधत आहात की नाही, आपल्या पाळीव प्राण्याचे किंवा फक्त कोणी मित्रासह फिरायला, स्वत: ला आवडत पाळीव प्राणी प्रेमी - येथे आपण शोधत आहेत नक्की शोधण्यात सक्षम व्हाल.\n+ प्रेम & लिंग\n+ ऑनलाइन डेटिंगचा टिपा\n+ पाळीव प्राणी अनुकूल\nप्रेम शेअर करत आहे\n+ युनायटेड स्टेट्स मध्ये डेटिंग\n+ युनायटेड किंगडम मध्ये डेटिंग\n+ कॅनडा मध्ये डेटिंग\n+ आयर्लंड मध्ये डेटिंग\n+ दक्षिण आफ्रिका डेटिंग\n© कॉपीराईट 2018 तारीख माझ्या पाळीव प्राण्याचे. बनवलेला द्वारे 8celerate स्टुडिओ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://sharyat.com/16/02/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%8B-%E0%A4%A4%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%86/", "date_download": "2018-10-24T00:36:01Z", "digest": "sha1:FQKMBWAM2B7GMIBJ7CJBB6DVYFJINYI5", "length": 12387, "nlines": 81, "source_domain": "sharyat.com", "title": "जेव्हा नाना वाजवतो तबला आणि धरतो गायकासंगे ताल !", "raw_content": "\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा.\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \nजेव्हा नाना वाजवतो तबला आणि धरतो गायकासंगे ताल \nआज नाना पाटेकर ह्यांना कोण नाही ओळखत . बॉलिवूडमधील सर्वात उत्तम अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात . इतके वर्ष त्यांनी बॉलिवूडमध्ये आपले अधिराज्य गाजवले आहे. आता ते मराठी चित्रपटसृष्टीत आपले प्रदर्शित होत पाय रोवत आहेत . येत्या ९ फेब्रुवारीला त्यांचा नवीन मराठी चित्रपट आपलं माणूस प्रदर्शित होत आहे . त्यानिमित्ताने नाना पाटेकर यांच्या आयुष्यावर एक प्रकाशझोत टाकूया .\nनाना पाटेकर यांचा जन्म जानेवारी १, इ.स. १९५१ रोजी मुरुड-जंजिरा, महाराष्ट्र येथे झाला. नाना मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट’चे विद्यार्थी आहेत. नानांना स्केचेस बनवण्याचा शौक होता. गुन्हेगारांच्या वर्णनावरून नानांनी त्यांची रेखाचित्रे करून दिली आहेत. या कलाशिक्षणाच्या काळात नाना कॉलेजच्या नाटकांत कामे करू लागले.\nनाना पाटेकर यांनी ’गमन’ इ.स. १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून चित्रसृष्टीत पदार्पण केले. ही भूमिका इतकी छोटी होती की ते प्रेक्षकांच्या नजरेतही आले नाहीत. पुढे आठ वर्षे नाना चित्रपटात मिळेल ती भूमिका करत राहिले गिद्ध, भालू, शीला या त्या काळातल्या दुय्यम दर्जाच्या चित्रपटांत नाना होते. यांपैकी एकही चित्रपट खूप कमाई करू शकला नाही.\nराज बब्बर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ’आज की आवाज’ चित्रपटात नाना सहनायक होते. त्यांचे काम वाखाणले गेले, पण चित्रपट पडला.\nनानाची पहिली यशस्वी भूमिका एन.चंद्रा यांची पहिली-वहिली निर्मिती व दिग्दर्शन असलेला अंकुश हा चित्रपट. १९८६ मध्ये आलेल्या या चित्रपटात नानांनी एका सरळमार्गी पण बेकारीमुळे त्रस्त असलेल्या युवकाची भूमिका केली होती. नानांची ही भूमिका अविस्मरणीय ठरली.\n१९८७ मध्ये आलेल्या एन.चंद्रा यांच्या ’प्रतिघात’मधील नानांची छोटी भूमिका लोकांना आवडली. सुजाता मेहता या चित्रपटाची नायिका होती.\n१९८९मध्ये आलेल्या परिंदा चित्रपटात नानांची खलनायकाची भूमिका अफाट गाजली. १९९२मध्ये तिरंगा या चित्रपटाद्वारे नाना पाटेकरांना प्रमुख भूमिका करावयाचा पहिल्यांदा मान मिळाला. आपल्या संवादफेकीमुळे नाना पाटेकर यांनी संवाद शैलीकरिता प्रसिद्ध असलेल्या त्या चित्रपटातील राजकुमार यांच्या तोडीस तोड अभिनय केला.\n२०१४ मधील ‘प्रकाश बाबा आमटे’ या चित्रपटाने त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली. नाना पाटेकर यांनी प्रहार:द फायनल अटॅक (१९९१) हा चित्रपट दिग्दर्शित केलेला आहे. दिग्दर्शक म्हणून त्यांचा हा पहिला चित्रपट होय. या चित्रपटामध्ये माजी सेनाप्रमुख जनरल व्ही.के. सिंग यांनी काम केले आहे. नाना पाटेकर यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये अभिनेते मकरंद अनासपुरे याच्या बरोबर नाम फाउंडेशन या धर्मादाय संस्थेची स्थापना केली. या संस्थेअंतर्गत ते महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतकर्‍यांना विशेष करून मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करतात.\nसध्या नाना पाटेकर हे त्यांच्या येणाऱ्या आपला माणूस या मराठी चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत . अलीकडेच नाना पाटेकर हे एका कार्यक्रमात गेले असताना त्यांना तबला वाजवायचा मोह झाला . तेव्हा त्यांनी तेथे उत्तम तबलावादन केले . बघा खालील विडिओ मध्ये नाना पाटेकर यांना तबला वाजवताना .\n← श्री सप्तशृंग निवासिनि राजराजेश्वरी सप्तशृंगी देवीबाबतचे काही रहस्य \nही महिला आणि त्यांचा पती पराठे विकतात, त्यांना पीएचडी करायची आहे म्हणून\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप 19/02/2018\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा. 18/02/2018\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n२० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या. आर आर आबांची ही दोन रुपं एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं. 18/02/2018\nसागर कारंडे ने घेतलं मुंबईत स्वतःच घर या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा \nकाळे अंडे देणारी आणि काळ्या रक्ताची कडकनाथ कोंबडी किंमत आहे तब्बल २००० रुपये 18/02/2018\nमुंबईमधील आणि इतर मोठ्या शहरांतील इमारतीमध्ये का नसतो १३ वा मजला. . बघा काय आहे नक्की 18/02/2018\n*** गरुड व्हा, बगळा होऊ नका पॉवर ऑफ चॉइस 16/02/2018\nKuldeep on मराठी माणूस उद्योगामध्ये कमी कुठे पडतो \nJalindar Kisan Bhoir on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nAmrut khemnalkar on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nsachin on प्रिय मित्रानो, लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख नक्की वाचा\nSandip sathe on आजचे राशिभविष्य बघा काय म्हणतेय तुमची रास….कुंभ राशी वाल्यांनी आवर्जून बघाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ingoanews.com/tag/beautification", "date_download": "2018-10-24T00:16:07Z", "digest": "sha1:YXWLL7MZ76X4SP64FX5NF6F5KCELUVWO", "length": 12510, "nlines": 133, "source_domain": "ingoanews.com", "title": "BEAUTIFICATION Archives - In Goa 24X7", "raw_content": "\nसौंदर्यीकरण केलेल्या भागाला दीड वर्षांतच विद्रूप स्वरूप सरकारच्या कोट्यवधी रुपये गेले पाण्यात आल्तिनो – पणजीतील नागरिकांचा खडा सवाल निरुपयोगी जागेवर सुशोभिकरण कशासाठी आल्तिनोतील नागरिकांचा जीएसआयडीसीला सवालRead More\nसाळगावातील सल्मोना झऱ्याचे सौंदर्यीकरण करा इतिहासतज्ञ प्रज्वल साखरदांडे यांची मागणी साळगावातील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या सल्मोना झऱ्याला बकाल स्वरूप आलंय. या झऱ्याचं लवकरात लवकर सौंदर्यीकरण करावं, अशी मागणी इतिहासतज्ञ प्रज्वल साखरदांडे यांनी केलीये.Read More\nपणजीचे आझाद मैदान होणार सुंदर सौंदर्यीकरणाचा संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची उपस्थिती सुमारे २.५२ कोटी खर्चून पणजीच्या आझाद मैदानाची दुरुस्ती आणि सौंदर्यीकरण हाती घेण्यात आलंय. या कामाचा शुभारंभ संरक्षमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि गोवा पायाभूत विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार प्रमोद सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.Read More\nश्री शांतादुर्गा देवस्थान परिसराचे सौंदर्यीकरण सुरू गुरुदास शिरोडकर यांच्या हस्ते कामाची पायाभरणी आठ महिन्यांत हा प्रकल्प होणार पूर्ण पर्यटन स्थळांच्या विकासासाठी केंद्राकडून १०० कोटी मंजूर कळंगूट मतदारसंघात ५० टक्के निधी खर्च करणार जीटीडीसी अधिकारी गुरुदास शिरोडकर यांची माहिती गोवा पर्यटन विकास महामंडळामार्फत कळंगूटमधील श्री शांतादुर्गा देवस्थान परिसराचे सौंदर्यीकरण हाती घेण्यात आलंय. या कामाची पायाभरणी गुरुवारी महामंडळाचे अधिकारी गुरुदास शिरोडकर यांच्या हस्ते करण्यात आली. या प्रकल्पावर सुमारे १ कोटी १६ लाख रुपये खर्च करण्यात येणार असून आठ महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण केला जाणाराहे. गोव्यातील महत्त्वाच्या स्थळांचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारकडून १००Read More\nकांदोळी, बागा परिसरात ३०० कचरापेट्या संपूर्ण किनारा दिसणार चकाचक आमदार मायकल लोबो यांची माहिती कळंगूट ते बागा भाग कायम चकाचक राहावा, यासाठी जागोजागी कचराकुंड्या ठेवण्यात आल्याहेत. या भागांत पर्यटकांची नेहमीचं रेलचेल असते, त्यामुळं संपूर्ण परिसरात तब्बल तीनशे कचरापेट्या ठेवल्याची माहिती आमदार मायकल लोबो यांनी दिली.कांदोळी तिठ्याचे होणार सौंदर्यीकरण अब्बा द फरिया यांचा पुतळा उभारणार आमदार मायकल लोबो यांची माहिती कांदोळीतील तिठ्यावर संमोहनाचे निर्माते अब्बा द फरिया यांचा पुतळा उभारण्यात येणार असून या भागातील दुकानगळ्यांचं नूतनीकरण करण्यात येईल, अशी माहिती आमदार मायकल लोबो यांनी दिली. दरम्यान, पत्रकार परिषद घेतल्यानंतर लोबो यांनीRead More\nम्हापसा शहरात ‘जी-सुडा’मार्फत पथदीप, सौंदर्यीकरण नगराध्यक्ष फळारी यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ सुमारे १.१५ लाख खर्चून होणार काम गोवा राज्य नगरविकास यंत्रणेमार्फत १ कोटी १५ लाख रुपये खर्चून म्हापसा शहरात पथदीप आणि सौंदर्यीकरण करण्यात येताहे. या कामाचं उद्घाटन नगराध्यक्ष संदीप फळारी यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आलं. यावेळी नगरसेवक सुधीर कांदोळकर आदी मान्यवर उपस्थित होते.Read More\nसांगे मतदारसंघात लवकरच दोन पर्यटन प्रकल्प बुडबुड्याची तळी, दत्तगुफा मंदिराचा होणार विकास पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांचे आश्वासन सांगे मतदारसंघातील बुडबुड्याची तळी आणि दत्तगुफा मंदिर ही दोन ठिकाणे पर्यटनदृष्ट्या विकसित केली जाणाराहेत. त्यासाठी अनुक्रमे २ कोटी ५२ लाख आणि २ कोटी ३४ लाख रुपये खर्च करण्यात येणाराहेत, अशी माहिती पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी सोमवारी सभागृहाला दिली. आमदार सुभाष फळदेसाई यांनी याविषयी प्रश्न प्रश्न विचारला होता. दरम्यान, साळावली धरणाकडेलाही कॉटेजिस खाजगी उद्योगांना दिले जाणाराहेत. त्यासाठी तयारी केल्याची माहिती मंत्री परुळेकर यांनी दिली.Read More\nडिचोली : सौंदर्यीकरण केलेल्या कामाचे लोकार्पणRead More\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/india-world/6479-congress-logo-is-in-danger", "date_download": "2018-10-24T01:06:47Z", "digest": "sha1:DKL3Q564K2I6CUZZR2RQLIUCGJQ75RH4", "length": 5701, "nlines": 137, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "काँग्रेसचा 'पंजा' संकटात - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीला एक महिन्यापेक्षाही कमी कालावधी शिल्लक राहिलेला असताना काँग्रेसच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे निवडणूक चिन्ह असलेला 'पंजा'च्या वैधतेविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर 18 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोग या याचिकेवर सुनावणी घेणार आहे. याबद्दल भाजप नेते अश्विनी उपाध्याय यांनी याचिका केली होती.\nगृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्यासाठी संजय निरूपम आणि कार्यकर्त्यांचं आंदोलन\nनवरात्रीत नारायण राणे भाजपमध्ये घटस्थापना करणार\nनवरात्रोत्सवात फुटणार राजकीय फटाके\nनांदेडमध्ये अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा गड राखला; भाजप 2 तर शिवसेना एका जागेवर\nमाझ्या 'त्या' ऑफरने काँग्रेस घाबरली होती - पंतप्रधान मोदी\n\"रक्ताने माखलेलं सॅनिटरी नॅपकिन घेऊन तुम्ही मंदिरात कसं जाणार\nप्रवीण तोगडियांनी केली नव्या पक्षाची स्थापना\nछ. शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात स्वित्झर्लंडच्या कलाकारांचा 'हा' सोहळा\nओला-उबर चालकांचा संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरुच...\nलग्नपत्रिकेवरुन रणवीर- दीपिका सोशल मीडियावर ट्रोल\nदिवाळीत फटाके फोडण्यास सशर्त परवानगी...\nPaytm च्या मालकाला ब्लॅकमेल, 'मास्टर प्लॅनर' अटकेत\n\"MIM प्रमाणेच आमचाही 'वंदे मातरम'च्या सक्तीला विरोध\nEVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://sharyat.com/30/01/%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%86/", "date_download": "2018-10-24T01:09:15Z", "digest": "sha1:ACEVV5A6DR7PX456EKEELCWTYYJN44GB", "length": 9171, "nlines": 89, "source_domain": "sharyat.com", "title": "एक छान लेख, तुम्ही पण वाचा आणि शेअर करा. IPS Vishwas Nagare Patil", "raw_content": "\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा.\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \nएक छान लेख, तुम्ही पण वाचा आणि शेअर करा. IPS Vishwas Nagare Patil\nगावच्या जत्रेत एक ५ वर्षाचं मूल आपल्या बाबांबरोबर फिरत होतं.\nजत्रेतली लायटिंग, खेळणी, खाऊ बघून प्रत्येक गोष्ट घेण्यासाठी बाबांकडे हट्ट करू लागलं.\nबाबांकडे त्यानं बॅट मागितली, बाबांनी ती घेतली आणि पिशवीत टाकली.\nपण त्याने हट्ट केला “बाबा.. माझ्याकले द्या”. बाबांनी दिली.\nपुन्हा पुढं गेल्यावर त्याला खेळण्यातली ढोलकी दिसली. बाबांनी घेतली आणि त्यांच्या पिशवीत टाकली.\nआणि पून्हा मुलानं, ” बाबा…मला दया”. बाबांनी दिली.\nजरा पुढे गेल्यावर मुलानं खायला मागितलं. बाबांनी एक वेफर्सचं पॅकेट घेऊन त्याला दिलं.\nएव्हाना त्याचे दोन्ही हात भरले होते.\nबाबांनी त्याच्याकडे असलेली खेळणी पिशवीत ठेवायला मागितली पण त्याने नाही दिली.\nपुढे आणखी फिरल्यावर त्याला आईस्क्रीम दिसलं. हट्ट करून त्याने ते सुद्धा घेतलं. पण हातातल्या इतर गोष्टी त्याला सोडवत नव्हत्या.\nदोन्ही हात भरल्यावर मात्र बाबांचा हात सोडून तो चालू लागला.\nएका हाताने खेळणी सांभाळत आणि दुसऱ्या हातात असलेलं आईस्क्रीम खाता खाता तो बाबांपासून कधी दूर जात हरवला ते त्यालाही नाही कळलं आणि बाबांनाही.\nत्या गर्दीत बाबा कुठे दिसत नाहीत, म्हणून ते हिरमुसलं झालं आणि जोरजोरात रडू लागलं. हातातली खेळणी आणि खाऊ फेकून जमिनीवर आडवं होऊन धाय मोकलू लागलं.\nइतर लोकांनी त्याला शांत करण्यासाठी खेळणी देऊ केली, पण त्याने ती फेकून दिली. आणि “बाबा… बाबा…” करत फक्त रडत राहिलं.\nआता त्याला फक्त त्याचे बाबा हवे होते.\nआपलं सुद्धा असंच होतं. पैसा, नाव आणि प्रसिद्धी कमवायच्या नादात आपल्या माणसांचा हात कधी सुटून जातो, ते आपल्याला सुद्धा नाही कळत.\nवेळेवर भान आलं तर ठीक, नाहीतर हीच माणसं इतकी दूर गेलेली असतात, कि उरल्या आयष्यात त्यांच्या केवळ आठवणीच आपल्याकडे उरतात…\n← मोबाईल इंटरनेट स्पीडमध्ये भारत जगात 109व्या क्रमांकावर \nही आहे शोकांतिका ….वाचा_आणि_विचार_करा… →\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप 19/02/2018\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा. 18/02/2018\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n२० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या. आर आर आबांची ही दोन रुपं एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं. 18/02/2018\nसागर कारंडे ने घेतलं मुंबईत स्वतःच घर या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा \nकाळे अंडे देणारी आणि काळ्या रक्ताची कडकनाथ कोंबडी किंमत आहे तब्बल २००० रुपये 18/02/2018\nमुंबईमधील आणि इतर मोठ्या शहरांतील इमारतीमध्ये का नसतो १३ वा मजला. . बघा काय आहे नक्की 18/02/2018\n*** गरुड व्हा, बगळा होऊ नका पॉवर ऑफ चॉइस 16/02/2018\nKuldeep on मराठी माणूस उद्योगामध्ये कमी कुठे पडतो \nJalindar Kisan Bhoir on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nAmrut khemnalkar on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nsachin on प्रिय मित्रानो, लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख नक्की वाचा\nSandip sathe on आजचे राशिभविष्य बघा काय म्हणतेय तुमची रास….कुंभ राशी वाल्यांनी आवर्जून बघाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/marathi-infographics", "date_download": "2018-10-24T02:08:13Z", "digest": "sha1:BUCIEFM2XGOI4ICABK2EXQYUPMYTZ6RK", "length": 25252, "nlines": 308, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "marathi infographics Marathi News, marathi infographics Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nMeToo:'विकास बहलनं दिली होती कबुली’\n‘धावपट्टी बंद’चा विमान वाहतुकीवर परिणाम\nकॉलेजांमध्ये आता राष्ट्रीय एकता दिवस\nस्टेशनरी नाही, म्हणून बिले उशिरा\nमुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस द्या\nअंधेरी, जुहू तीन दिवस पाण्याशिवाय\nकोलकाता: रेल्वेपुलावर चेंगराचेंगरीत दोन ठार\nकोलकात्यात 'यामुळं' झाली चेंगराचेंगरी\nराम मंदिराचे राजकारण यंदा संपू दे: शिवसेना...\n'नमो अॅप'द्वारे द्या देणगी; भाजपचे आवाहन\n'सीबीआय'चे लाचखोरीप्रकरण हायकोर्टात पोहोचल...\n...आणि हत्येनंतर 'खशोगी' बाहेर पडले\nमल्ल्याच्या लंडनमधील हवेलीवर टाच येणार\nचीननं उभारला जगातील सर्वात लांब सागरीपूल\nझुकेरबर्ग पुस्तकांच्या दुकानात काम करतो\n'पहिल्या' घोटाळेबाजाला भारतात आणण्यात यश\nतरूण पिढी देतेय आयुर्विम्याला पसंती\nपाचव्या दिवशीही इंधन दरकपात\nनिर्देशांकाने गाठली नीचांकी पातळी\nमुंबईतील पायाभूत समस्यांवर विचारमंथन\n‘ईपीएफओ’ बनणार फंड मॅनेजर\nमहाराष्ट्र-दिल्ली भरतात देशाचा अर्धा इन्कम...\nIND x WI: दुसऱ्या वनडेत 'विराट' विक्रमांवर लक्ष\nभारत ‘ब’ची विजयी सलामी\nरायझिंग स्टार, पठाण लॉयन विजयी\nशॉर्टशायर, अलॉफ्ट क्लब उपांत्य फेरीत\nएमजीएम अकादमीचा दणदणीत विजय\nक्रिकेट: 'विरो'ची जोडी वर्तमानातली सर्वश्र...\nदीपिका-रणवीरचं शुभमंगल १४-१५ नोव्हेंबरला\n#MeToo: अन्नू मलिक यांची 'इंडियन आयडॉल'मधू...\nतैमूरसाठी सैफ आणि करिनाचा नवा प्लॅन\nलोकप्रिय अभिनेत्री साक्षी तन्वर झाली आई\n'कॉफी विथ करण-६'मध्ये वरूण आणि कतरीना\n आलिया भटची बॅग कारच्या किंमतीएवढी\nमोटार स्पोर्टस क्वीन कांचन\nमोटार स्पोर्टस क्वीन कांचन\nबायकोच्या अटीवर नवऱ्याचं धम्माल उत्तर\nएका घरात जुन्या भिंतीमध्ये कपाट करायचं चाल...\nलाचखोरी प्रकरण: CBIच्या उपअधीक्षक..\nछत्तीसगडः CM रमण सिंग आदित्यानाथ ..\nभारतीय लष्कराची फेररचना, लष्कराचे..\nरक्ताने माखलेला सॅनिटरी पॅड मंदिर..\nमुंबईः जमिनींच्या मागण्यांसाठी सत..\nचेहऱ्यावरील सुरकुत्या नष्ट करणारे..\nराजस्थानः नागोरमधील सरकारी महाविद..\nदिल्लीः अस्थाना प्रकरणी जैसे थे स..\nभारतीय हॉकीचे पितामह अशी ज्यांची ओळख सांगता येईल असे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हॉकीपटू मेजर ध्यानचंद सिंह यांची आज जयंती आहे. या निमित्ताने मेजर ध्यानचंद यांच्या कामगिरीची झलक.\nअनिल अंबानींचे जेट सेट गो...\nभारत फ्रान्सकडून ३६ राफेल लढाऊ विमानं खरेदी करणार आहे. या विमानांच्या निर्मिती प्रक्रियेत उद्योगपती अनिल अंबानींची रिलायन्स एअरोस्पेस ही कंपनी सहभागी होणार आहे.\nमुंबईकर कोलेस्टेरॉलच्या समस्येने त्रस्त\nसततचा तणाव आणि धकाधकीच्या जीवनामुळे मुंबईकरांना कोलेस्टेरॉल आणि त्याच्या सोबत येणारे विविध आजार त्रास देऊ लागले आहेत. उपलब्ध आकडेवारीनुसार ३० ते ५५ या वयोगटातील सुमारे ३८ टक्के मुंबईकरांना कोलेस्टेरॉलचा त्रास आहे.\nभारताने असा केला सर्जिकल स्ट्राइक\nउरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्करी कारवाई करुन दहशतवाद्यांना ठार केले. कशा पद्धतीने झाली ही कारवाई, त्याचा थोडक्यात आढावा घेणारा इन्फोग्राफ.\nस्टार्टअपच्या जमान्यात विविध क्षेत्रांमध्ये फ्रीलान्सरना अर्था मुक्तपणे चोख काम करणाऱ्यांना मोठी मागणी आली आहे.\nविदेशी प्राध्यापकांची भारताला पसंती\nविदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या प्राध्यापकांनी अलिकडच्या काळात भारतीय विद्यापीठातील नोकरीला पसंती देण्यास सुरुवात केली आहे.\nभारतीय लष्कराला हवी अॅसॉल्ट रायफल\nघुसखोरी रोखण्यासाठी तसेच दहशतवादी तसेच शत्रू सैनिकांशी समोरासमोर थेट संघर्ष झाल्यास त्यात वरचढ ठरण्यासाठी भारतीय लष्कराला आधुनिक अॅसॉल्ट रायफल हवी आहे. पहिल्याच टप्प्यात किमान ६५ हजार सर्वोत्तम अॅसॉल्ट रायफल खरेदी करण्याची लष्कराची मागणी आहे. केंद्र सरकार ही मागणी पूर्ण करण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे.\nकसोटी क्रिकेटमध्ये भारताला लाभदायी ठरलेली देशातील मैदाने\nभारताने जिंकली ५००वी कसोटी\nघरच्या मैदानावर खेळताना आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध करून भारताने मालिकेतील पहिल्या कसोटीत न्यूझीलंडवर १९७ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. ऐतिहासिक यासाठी की, भारताची ही ५००वी कसोटी होती.\nउंदीर, अस्वच्छ स्वच्छतागृहे अन् रखडपट्टी\nरेल्वे स्टेशनवरील अस्वच्छ स्वच्छतागृहे… डब्यात फिरणारे उंदीर… रेल्वेचे उर्मट कर्मचारी आणि रिझर्वेशन असून बर्थ बळकावणारे प्रवासी अशा अनेक दिव्यातून अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ यांना जावे लागले. या अनुभवामुळे संतप्त झालेल्या निवेदिता यांनी सोशल मीडियावर आपले अनुभव टाकल्यानंतर रेल्वे आणि रेल्वे प्रशासनाबाबतच्या चर्चेला उधाण आले.\nगणपती बाप्पाचे वाहन म्हणून मूषकराजाचे कौतुक केले जाते. पण उंदीरमामाने धुडगूस घातला तर आपण वैतागतो. उंदराचा त्रास सामान्यांनाच नाही तर अगदी सेलिब्रेटींनाही जाणवतो. अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ यांनी सोशल मीडियावर रेल्वेच्या डब्यातला उंदराविषयीचा अनुभव शेअर केला आहे.\nभारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) सोमवारी आणखी एक इतिहास रचला. भारताचा प्रबळ अग्निबाण असलेल्या ‘पीएसएलव्ही’ने येथील प्रक्षेपण तळावरून एकाचवेळी आठ उपग्रह अंतराळात सोडले.\nलवकरच लागू होणार जीएसटी\nवस्तू-सेवा कर अर्थात जीएसटी लवकरच देशभर लागू होणार आहे. हा कायदा लागू करण्यासाठी आवश्यक घटनात्मक बदल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.\nभारत-पाकिस्तान दरम्यान १९ सप्टेंबर १९६० रोजी नद्यांच्या पाणीवाटपाचा करार झाला. या करारानुसार पाकला सिंधू, चिनाब आणि झेलम या नद्या आणि त्यांच्या उपनद्यांचे पाणी मिळते. भारत बिआस, रावी आणि सतलज या नद्यांच्या पाण्याचा वापर करतो. दोन देशांमध्ये झालेल्या या कराराचे आजही व्यवस्थित पालन होत आहे. मात्र पाकच्या वाढत्या भारतविरोधी कारवायांच्या पार्श्वभूमीवर पाणीवाटपाचा करार रद्द करण्यासाठी मोदी सरकारवर नागरिकांचा दबाव वाढत आहे.\nबीएसएनएल जिओला टक्कर देणार\nइंटरनेट तसेच कॉलिंगसाठी स्वस्त आणि मस्त योजना जाहीर करुन असंख्य मोबाइल धारकांना आकर्षित करणा-या रिलायन्स जीओच्या आव्हानाचा बीएसएनएल ही सरकारी कंपनी समर्थपणे सामना करत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.\nभारतात पुरामुळे झालेले नुकसान\nभारतात २०१६मध्ये पुरामुळे झालेल्या नुकसानीची आकडेवारी\nरस्त्यावर झालेले अपघाती मृत्यू\nभारतासह जगभरात रस्त्यावरील अपघाती मृत्यूंममध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे.\nस्वस्त औषध मिळवणे झाले सोपे\nकेंद्र सरकारने सुरू केलेल्या स्वस्त औषध केंद्रांमुळे (जन औषधी) विशिष्ट घटक असलेली दर्जेदार औषधे स्वस्तात उपलब्ध होऊ लागली आहेत. सरकारने आतापर्यंत देशात ४३७ स्वस्त औषध केंद्रांची सुरुवात केली आहे. मार्च २०१७ पर्यंत ही संख्या ३ हजारापर्यंत नेण्याची सरकारची योजना आहे.\nगरोदर महिलांची काळजी घ्या\nगरोदर मातांच्या मृत्यूची जागतिक आकडेवारी पाहता भारत आणि नायजेरियात मिळून एक तृतियांश गरोदर मातांचा मृत्यू होतो, हे स्पष्ट होते. ही -परिस्थिती बदलण्यासाठी गरोदर महिलांची काळजी आवश्यक आहे.\nभारताचे यशस्वी कसोटी कर्णधार\nभारताचे यशस्वी कसोटी कर्णधार\n...तर देशात अराजक निर्माण होईल; उद्धव ठाकरेंना भीती\nMeToo:'तेव्हा विकास बहलनं दिली होती कबुली’\nव्हिडिओ: रणवीर-दीपिकाचं 'येथे' होणार लग्न\nवाशिम: राज ठाकरेंनी केली ढाब्यावर पोटपूजा\nसंगीतकार यशवंत देव यांची प्रकृती चिंताजनक\nएकाग्रता वाढवण्यासाठी 'हे' आसन नक्की करा\nव्हिडिओ: सोनाली बेंद्रेचा नवा लूक पाहा\nIND x WI: वनडेत आज 'विराट' विक्रमाकडे लक्ष\nराज्य कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळी भेट मिळणार\nपुणे: एमएचटी-सीईटी आता ऑनलाइन होणार\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2018-10-24T00:15:00Z", "digest": "sha1:QMYORNADMTRXE62JNNRLY3NT5CB6Z2OX", "length": 5364, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रेल्वेखाली सापडून तरुणाचा मृत्यू | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nरेल्वेखाली सापडून तरुणाचा मृत्यू\nपिंपरी – धावत्या रेल्वेखाली सापडून अनोळखी तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना आकुर्डीजवळ बुधवारी (दि 10) पहाटे उघडकीस आली.\nचिंचवड रेल्वे चौकीतील पोलीस नाईक संजय लोंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे साडेपाच वाजण्यापूर्वी चिंचवड ते आकुर्डी रेल्वे स्टेशनच्या दरम्यान धावत्या रेल्वेखाली सापडून तरुणाचा मृत्यू झाला. त्याची ओळख अद्याप पटली नाही. त्याचे वय अंदाजे 25 वर्षे आहे. उंची 5 फूट 4 इंच आहे. रंग गोरा असून अंगात राखाडी रंगाचा टी-शर्ट आणि निळी जिन्स, त्याच्या पायात चप्पल आहे. या वर्णनाचा तरुण कोणाच्या ओळखीचा असल्यास लोहमार्ग पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleवाचा का आहे सुनील शेट्टीचा मुलगा अहान ‘टॉप ट्रेंड’ मध्ये\nNext articleछळ प्रकरणी तिघांवर गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%A6/", "date_download": "2018-10-24T01:02:06Z", "digest": "sha1:AYYNZ2ET5JZC4F7ZEJW4TF327ZCQ3IJ5", "length": 7575, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सर्जिकल स्ट्राइकच्या व्दिवर्षी पूर्तीनिमित्त “पराक्रम पर्व’ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसर्जिकल स्ट्राइकच्या व्दिवर्षी पूर्तीनिमित्त “पराक्रम पर्व’\nपुणे – भारतीय सैन्याने पाकिस्तानधील दहशतवादी तळावर केलेल्या सर्जिकल स्ट्राइकला 2 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सैन्य दलाकडून देशभरात “पराक्रम पर्व’ साजरा केला जाणार आहे. 28 ते 30 सप्टेंबर दरम्यान साजरा होणाऱ्या या पर्वासाठी पुण्यातही जय्यत तयारी चालू असून, या कालावधीत लष्करातर्फे गोळीबार मैदान येथे शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे, अशी माहिती लष्कर प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.\nसैन्य दलातर्फे 2016 साली करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइकच्या माध्यमातून दहशतवादी तळ उदध्वस्त करण्यात आले होते. विक्रमी वेळेत अतिशय शिस्तबद्धरीत्या पार पाडलेल्या मोहिमेत भारतीय सैन्याला मोठे यश मिळाले होते. यासाठी देशातूनच नव्हे, तर जागतिक स्तरावरून सैन्यदलावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला होता. सैन्याच्या याच कर्तृत्व, शिस्त आणि शौर्याचे स्मरण नागरिकांना कायम रहावे, यासाठीच या पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. गोळीबार मैदान येथे सकाळी 10 ते 6 यावेळेत हे शस्त्रास्त्र प्रदर्शन नागरिकांसाठी खुले असणार आहे. तसेच या दरम्यान सायंकाळी 6 ते 7 या वेळेत मिलिटरी बॅन्ड’चे सादरीकरणदेखील होणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleविविध मागण्यांसाठी प्राध्यापक संपावर\nNext articleअनंतनागमध्ये चकमकीदरम्यान जवान शहीद, लष्कर-ए-तोयबा चा कमांडर ठार\nदिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर अन्न औषध प्रशासनाचे छापासत्र\nएमपीएससीतील नियुक्‍त उमेदवारांची ससेहोलपट\nपेपर फुटीची सत्यशोधन समितीकडून तपासणी\nकोजागिरीचा पौर्णिमेनिमित्त महापालिका उद्याने रात्री १२ पर्यंत राहणार खुली\n“वैमानिक प्रशिक्षण’वर सव्वादोन कोटी खर्च\nपालिकेत सत्ताधारी विरुद्ध अधिकारी संघर्ष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%88_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2018-10-24T00:20:16Z", "digest": "sha1:6TWSWBJNHKH7SJK36ITMKIFL4OQSIZKD", "length": 6033, "nlines": 83, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मयिलादुतुराई (लोकसभा मतदारसंघ) - विकिपीडिया", "raw_content": "\nमयिलादुतुराई हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे\n३ संदर्भ आणि नोंदी\nदिनांक १० जानेवारी, इ.स. २०१४च्या मतदारयादीनुसार या लोकसभा मतदारसंघात ६६७१६६ पुरुष मतदार, ६५७०४६ स्त्री मतदार व १ अन्य मतदार असे मिळून एकूण १३२४२१३ मतदार आहेत.[१]\nभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची\nभारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर मयिलादुतुराई (लोकसभा मतदारसंघ) निवडणुकांतील इ.स. १९७७ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण (इंग्रजी मजकूर)\nतमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ\nतिरुवल्लुर • चेन्नई उत्तर • चेन्नई दक्षिण • चेन्नई मध्य • श्रीपेरुम्बुदुर • कांचीपुरम • अरक्कोणम • वेल्लोर • कृष्णगिरी • धर्मपुरी • तिरुवनमलाई • आरणी • विलुपुरम • कल्लकुरिची • सेलम • नामक्कल • इरोड • तिरुपूर • निलगिरी • कोइम्बतुर • पोल्लाची • दिंडीगुल • करुर • तिरुचिरापल्ली • पेराम्बलुर • कड्डलोर • चिदंबरम • मयिलादुतुराई • नागपट्टीनम • तंजावर • शिवगंगा • मदुराई • तेनी • विरुधु नगर • रामनाथपुरम • तूतुकुडी • तेनकाशी • तिरुनलवेली • कन्याकुमारी\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ मार्च २०१८ रोजी १६:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/india-world/6438-shorya-mount-everest-chandrapur", "date_download": "2018-10-24T01:23:28Z", "digest": "sha1:H2NNCBWSVLKR5VXMPC4YOSN432QPFJNH", "length": 6292, "nlines": 136, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "चंद्रपूरच्या आदिवासी विद्यार्थ्यांचं ‘शौर्या’ला आव्हान - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nचंद्रपूरच्या आदिवासी विद्यार्थ्यांचं ‘शौर्या’ला आव्हान\nजय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर\nएव्हरेस्ट मोहिमेवर चढाई करण्याचे आव्हान चंद्रपूरच्या आदिवासी आश्रमशाळेतील १० विद्यार्थ्यांनी स्वीकारले आहे. जगभरातील गिर्यारोहकांना ज्याची भुरळ पडते, काठिण्याचा सामना करत देशोदेशीचे दिग्गज ज्या स्वप्नाचा पुन्हापुन्हा पाठपुरावा करतात, त्या एव्हरेस्ट मोहिमेवर चढाई करण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. आदिवासी विभागाच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेचे नाव आहे 'मिशन शौर्य'\nव्यक्तिमत्त्व विकासासाठी आत्मविश्वास हा महत्त्वाचा घटक आहे आणि साहसी खेळातून तो वाढविण्यास मदत होते, या दृष्टिकोनातून आदिवासी आश्रमशाळांमधील शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त व मानसिकदृष्ट्या कणखर अशा १७ ते २१ वयोगटातील विद्यार्थ्यांना मोहिमेसाठी पाठविण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला आहे.\nशेतात काम करतांना वाघाने केला हल्ला; एकेका अवयवाचे तोडले लचके\nशांत स्वभावाची 'माया' उग्र रूप धारण करते तेव्हा...\n\"रक्ताने माखलेलं सॅनिटरी नॅपकिन घेऊन तुम्ही मंदिरात कसं जाणार\nप्रवीण तोगडियांनी केली नव्या पक्षाची स्थापना\nछ. शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात स्वित्झर्लंडच्या कलाकारांचा 'हा' सोहळा\nओला-उबर चालकांचा संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरुच...\nलग्नपत्रिकेवरुन रणवीर- दीपिका सोशल मीडियावर ट्रोल\nदिवाळीत फटाके फोडण्यास सशर्त परवानगी...\nPaytm च्या मालकाला ब्लॅकमेल, 'मास्टर प्लॅनर' अटकेत\n\"MIM प्रमाणेच आमचाही 'वंदे मातरम'च्या सक्तीला विरोध\nEVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z70317143643/view", "date_download": "2018-10-24T00:30:45Z", "digest": "sha1:EMUKGEAAQQW5K3UKGABA34DEOOCK3PSA", "length": 1888, "nlines": 33, "source_domain": "m.transliteral.org", "title": "रामचंद्राचीं आरती - त्रिभुवनमंडितमाळ शोभतसे ग...", "raw_content": "\nरामचंद्राचीं आरती - त्रिभुवनमंडितमाळ शोभतसे ग...\nआरती ओवाळूं पाहूं ब्रह्मपुतळा ॥ १ ॥\nश्रीराम जय राम जय जय राम \nआरती ओवाळूं पाहूं सुंदर मेघश्यामा ॥ धृ. ॥\nठकाराचे ठाण करी धनुष्यबाण \nमारुती सन्मुख उभा कर जोडून ॥ श्रीराम. ॥ २ ॥\nभरत शत्रुघ्न दोघे चौऱया ढाळित \nस्वर्गीहूनी देव पुष्पवृष्टि करिती ॥श्रीराम. ॥ ३ ॥\nरत्नखचित माणिक वर्णू काय मुगुटी \nआरती ओवाळूं चवदाभुवनांचे पोटी ॥ श्रीराम. ॥ ४ ॥\nविष्णुदास नामा म्हणे मागतो तूं ते ॥\nआरती ओंवाळूं पाहू सीतापतीतें ॥\nश्रीराम जय राम जय जय राम ॥ ५ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://abacre.com/cashregister/mr/index.htm", "date_download": "2018-10-24T00:40:32Z", "digest": "sha1:XRTNHP6NM2NQUE5FSS4G7NU73OLY2J4A", "length": 9278, "nlines": 50, "source_domain": "abacre.com", "title": " Abacre खरेदी - मुखपृष्ठ", "raw_content": "आम्ही आमच्या स्मार्ट सॉफ्टवेअर करून आपले मेंदू मोकळी होईल\nRSS फीड करण्यासाठी Subsribe\nआमच्यासोबत व्यवसायिक संलग्न आणि आमच्या साइटवर एक साधी दुवा करून पुनर्विक्रीसाठी ते 5% मिळवा\nपुढच्या पिढीला खरेदी सॉफ्टवेअर संपूर्ण नियंत्रण साध्य\n(पूर्ण वैशिष्ट्यीकृत 30-दिवसांची चाचणी आवृत्ती डाऊनलोड करा 6.15 एमबी)\nप्रमुख वैशिष्ट्ये यादी पहा\nमानक वि व्यावसायिक परवाने वि लाइट मॅट्रिक्स वैशिष्ट्य\nटॉप 10 कारणे विकत Abacre खरेदी\n/ व्हिस्टा / 2008 / विंडोज 7/8 विंडोज XP / 2003 रोजी उत्तम प्रकारे कार्य करते.\nAbacre खरेदी Windows साठी खरेदी सॉफ्टवेअर एक नवीन पिढी आहे. हे सर्वात सामान्य खरेदी कामकाज एक स्वस्त उपाय आहे. वापरकर्ता इंटरफेस काळजीपूर्वक उच्च गती एक ग्राहकांच्या आदेशाची इनपुट आणि सामान्य चूक प्रतिबंध करीता अनुकूल केले जाते. हे एकाधिक संगणकांवर वापरून डिझाइन, आणि विश्वसनीय आणि सुरक्षित अधिकृतता पातळी समाविष्टीत आहे.\nहे सर्व सामान्यतः वापरले हार्डवेअर कार्य करते: स्पर्श स्क्रीन, पीओएस प्रिंटर, ओळ दाखवतो (पोल), रोख भरणे आणि बारकोड वाचक (बार कोड स्कॅनर). क्लायंट बिलाचे मांडणी ऐच्छिक करता येऊ शकते, आणि कार्यक्रम कोणत्याही चलने, कर, आणि नंबर स्वरूप करीता सेट अप केले जाऊ शकते. पेमेंट रोख, क्रेडिट कार्ड, किंवा धनादेश स्वीकारला जाऊ शकते.\nव्यवस्थापक साठी, रोख ऑपरेशन संपूर्ण चित्र दाखवते की अहवाल एक श्रीमंत संच आहे: दिलेल्या कालावधीत करून विक्री, उच्च भार, झेड-आउट, सर्वात सक्रिय कर्मचारी, देयक पद्धती, आणि स्वयंचलित कर गणिते तास.\nसंपूर्ण विक्री प्रक्रिया मानकीकरणावर करून, सॉफ्टवेअर मूलत: आपला उलाढाल आणि नफा मार्जिन सुधारणा आपले कर्मचारी 'वेळ आणि ऊर्जा उत्तम वापर करते.\nहे स्थापित सोपे आणि वापरण्यास सोपा आहे. अतिशय स्वस्त परवाना हे सॉफ्टवेअर एकाधिक Checkout लेन सह मोठ्या रिटेल चेन लहान एकमेव संगणक किरकोळ दुकानातून कोणतेही पर्यावरण वापरले करण्यास परवानगी देतो.\n(पूर्ण वैशिष्ट्यीकृत 30-दिवसांची चाचणी आवृत्ती डाऊनलोड करा 6.15 एमबी)\nप्रमुख वैशिष्ट्ये यादी पहा\nमानक वि व्यावसायिक परवाने वि लाइट मॅट्रिक्स वैशिष्ट्य\nटॉप 10 कारणे विकत Abacre खरेदी\nइंग्रजी , अफ्रिकान्स , अल्बानियन , अरबी , आर्मेनियन , आझरबैजानी , बास्क , बेलारूसी , बंगाली , बोस्नियन , बल्गेरियन , कॅटलान , सिबुआनो , चीनी (सरलीकृत) , चीनी (पारंपारिक) , क्रोएशियन , झेक , डॅनिश , डच , मुद्दाम तयार केलेली भाषा , एस्टोनियन , फिलिपीनो , फिन्निश , फ्रेंच , गॅलिशियन , जॉर्जियन , जर्मन , ग्रीक , गुजराती , हैतीयन क्रेओल , हौसा , हिब्रू , हिंदी , ह्माँग , हंगेरियन , आईसलॅंडिक , ईग्बो , इंडोनेशियन , आयरिश , इटालियन , जपानी , जावनीस , कन्नड , ख्मेर , कोरियन , लाओ , लाट्वियन , लिथुआनियन , मॅसेडोनियन , मलय , माल्टीज , माओरी , मराठी , मंगोलियन , नेपाळी , नॉर्वेजियन , पर्शियन , पोलिश , पोर्तुगीज , पंजाबी , रोमानियन , रशियन , सर्बियन , स्लोव्हाक , स्लोव्हेनियन , सोमाली , स्पॅनिश , स्वाहिली , स्वीडिश , तामिळ , तेलुगु , थाई , तुर्की , युक्रेनियन , उर्दू , व्हिएतनामी , वेल्श , यिद्दिश , योरुबा , झुलू\nलोक काय म्हणत आहेत:\nआम्ही शेवटी एक चांगला विंडोज आधारित बदलण्याची शक्यता मिळेपर्यंत \"वर्षे आम्ही एक एमएस डॉस रेस्टॉरंट पीओएस प्रणाली वापरली: Abacre विक्रीची रेस्टॉरन्ट पॉइंट. मी इतर अनेक कार्यक्रम सह तुलनेत तो तसेच केले आणि तसेच दरातील आहे कारण मी, artpos वर थांबला. त्यामुळे आम्ही टच स्क्रीन मॉनिटर्स, नवीन संगणक आणि artpos खरेदी. नवीन विंडोज आधारित प्रणाली मध्ये जुन्या एमएस डॉस प्रणाली पासून बदल नाट्यमय होते: artpos मध्ये आम्ही अहवाल आश्चर्यकारक आहेत आणि कार्यक्रम स्वतः जोरदार संयोजनाजोगी व सुलभ आहे, वेगवान सुचालन मेनू आयटम साठी प्रतिमा वापरा. त्या वेळी असल्याने मी artpos एक स्पष्ट चाहता आहे आणि मी माझा व्यवसाय मित्रांना शिफारस. \"\nन्यू यॉर्क, यूएसए अधिक वाचा\nमुख्यपृष्ठ | उत्पादने | डाउनलोड | ऑर्डर | समर्थन\nकॉपीराइट © 2014 Abacre Limited . सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/marathi-news-nagpur-liquor-shops-mumbai-court-91672", "date_download": "2018-10-24T00:58:29Z", "digest": "sha1:272U7N4OHFHTY6GPIUQZHZHVFUIDACM6", "length": 11350, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news nagpur liquor shops mumbai court राज्यातील देशी दारू दुकानदारांना दिलासा | eSakal", "raw_content": "\nराज्यातील देशी दारू दुकानदारांना दिलासा\nबुधवार, 10 जानेवारी 2018\nनागपूर - देशी दारू दुकानदारांकडे असलेला परवाना नूतनीकरणासाठी लादण्यात आलेल्या सुधारित नियमाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी आज झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने सुधारित नियमातील अटींची पूर्तता करण्याचे बंधन न लादता परवाना नुतनीकरणाची परवानगी देणाचा आदेश दिला.\nया निर्णयाने देशी दारू दुकानदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे परवाना नूतनीकरणासाठी देशी दारू दुकानदाराकडे पार्किंगची सोय, बांधकामासाठी आवश्‍यक असलेले ना हरकत प्रमाणपत्र, भोगवटा प्रमाणपत्र, कम्प्लायन्स सर्टिफिकेट आदींची पूर्तता करणे अनिवार्य राहणार नाही.\nनागपूर - देशी दारू दुकानदारांकडे असलेला परवाना नूतनीकरणासाठी लादण्यात आलेल्या सुधारित नियमाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी आज झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने सुधारित नियमातील अटींची पूर्तता करण्याचे बंधन न लादता परवाना नुतनीकरणाची परवानगी देणाचा आदेश दिला.\nया निर्णयाने देशी दारू दुकानदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे परवाना नूतनीकरणासाठी देशी दारू दुकानदाराकडे पार्किंगची सोय, बांधकामासाठी आवश्‍यक असलेले ना हरकत प्रमाणपत्र, भोगवटा प्रमाणपत्र, कम्प्लायन्स सर्टिफिकेट आदींची पूर्तता करणे अनिवार्य राहणार नाही.\nशबरीमला मंदिर वाद फेरविचार याचिकांवर 13 नोव्हेंबरला सुनावणी\nनवी दिल्ली (पीटीआय) : शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले असून यासंबंधीच्या...\nमुंबईचा पारा @ 37.6\nमुंबई - अवकाळी पावसानंतर मुंबईचा पारा पुन्हा उकळू लागला आहे. मंगळवारी मुंबईचे कमाल तापमान 37.6 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. गेल्या 10 वर्षांत...\nतपाससंस्था आणि नियामक संस्था यांनी व्यवस्था निर्दोषपणे चालावी, यासाठी कुंपणाप्रमाणे काम करणे अपेक्षित असते. पण ही कुंपणेच कुजलेली असतील तर...\nमोफत एसटी प्रवासापासून विद्यार्थिनी अजून वंचितच\nमंचर - अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजनेअंतर्गत इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलींना एसटीतून मोफत प्रवास करण्याबाबत सवलत देण्याच्या निर्णयाची...\nनवी दिल्ली (पीटीआय) : भ्रष्टाचाराच्या आरोप झालेले केंद्रीय अन्वेषण विभागाचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्या विरोधात सुरू असलेली चौकशी दिल्ली उच्च...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8/%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%B2", "date_download": "2018-10-24T00:44:07Z", "digest": "sha1:QU6AOZAXAXFRP2AAQIOX6SWMPWW3FHPC", "length": 3239, "nlines": 58, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:सूर्यमाला दालन/घडामोडी/मागील - विकिपीडिया", "raw_content": "\n< विकिपीडिया:सूर्यमाला दालन‎ | घडामोडी(साचा:सूर्यमाला दालन/घडामोडी/मागील या पानावरून पुनर्निर्देशित)\nजानेवारी ३ - भूतप तारकासमूहात उल्कावर्षाव.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ जुलै २००९ रोजी ०८:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://vivektavateletters.blogspot.com/2017/05/blog-post_87.html", "date_download": "2018-10-24T00:37:09Z", "digest": "sha1:PF2ONCHY6TRKCD2K2FJX5P4ZY3Z6BNCI", "length": 3355, "nlines": 44, "source_domain": "vivektavateletters.blogspot.com", "title": "वृत्तपत्र लेखन: शिवडी-न्हावाशेवा पूल केव्हा?", "raw_content": "\nकै.केशव कुरघोडे स्मृती पुरस्कार (1)\nप्रसिध्द न झालेली पत्रे (185)\nवार्तादीप समुहाने सन्मानित केले.\nवार्तादीप समुहाने दशकपूर्ती निमित्ताने राज्यस्तरीय वृअतपत्रलेखन स्पर्धेत माझ्या पत्राला प्रथम क्रमांकाने सन्मानित केले.मला हा पुरस्कार दिल्याने मी ’वार्तादीप’ समुहाचा आभारी आहे.\n’महाराष्ट्र टाईम्स’ समुहाने सन्मानित केले.\n’महाराष्ट्र टाईम्स’ समुहाने सन्मानित केले.\nमहाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघाने १२ फेब्रुवारी २०१६ रोजी मला ’ महाराष्ट्र दिप पुरस्कार ’ हा पुरस्कार प्रदान केला. मला हा पुरस्कार दिल्याने मी महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघाचा आभारी आहे.\nपत्रमहर्षी कै.दे.र.भागवत स्मृती वृत्तपत्रलेखक सन्मान पुरस्कार - २०१३ \" उत्कृष्ट पत्रलेखक \"\n\" कै.केशव कुरघोडे स्मृती पुरस्कार \"\nपत्रलेखक कै.ना.द.दाभोळकर उत्कृष्ट पत्रलेखन स्पर्धा-२०१३. व्दितीय क्रमांक पुरस्काराने सन्मानित\nब्लाँगला भेट देणा-यांची संख्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%83-%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%86%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%BF/", "date_download": "2018-10-24T00:18:44Z", "digest": "sha1:GHQIKXUIKANFCMHCK67DEUEUQEFLMVCE", "length": 6984, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नायर हॉस्पिटलः एमआरआय मिशिनने खेचून घेतल्याने तरुणाचा मृत्यू | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनायर हॉस्पिटलः एमआरआय मिशिनने खेचून घेतल्याने तरुणाचा मृत्यू\nमुंबई – एमआरआय मशिनमध्ये खेचले गेल्याने नायर हॉस्पिटलमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. हॉस्पिटल प्रशासनाच्या हलगर्जीमुळे या युवकाने प्राण गमावल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. राजेश मारू असे या मृत मुलाचे नाव आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, राजेश हा आपल्या बहिणीच्या सासूला बघायला हॉस्पिटलमध्ये गेला होता. पेशंटचा एमआरआय करण्यास सांगण्यात आला. यामुळे तो पेशंट आणि मेहुण्यासोबत एमआरआय रुमकडे निघाले. राजेश पुढे होता आणि त्याच्या हातात ऑक्‍सिजन सिलेंडर होता. एमआरआय सेंटरमध्ये कोणतीही धातूची वस्तू घेऊन जाण्यास परवानगी नसते. ‘मशिन अजून बंद आहे तुम्ही आत जाऊ शकता’, असे वॉर्डबॉयने सांगितलं. मात्र, जेव्हा राजेश आत गेला तेव्हा मशिन सुरू होत्या. मशिनने सिलेंडर सोबत त्यालाही खेचून घेतलं. त्याला त्वरीत बाहेर काढण्यात आलं, मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकाश्‍मीरच्या स्वातंत्र्यासाठी लंडनमधील आंदोलनाला स्थानिकांचा विरोध\nNext articleइसिसच्या संपर्कातील ‘ती’ तरुणी घातपातात सहभागी नाही\nशिक्षकाच्या मारहाणीमुळे विद्यार्थ्याचा मृत्यू\n ब्लड बँकेने दिले एक्स्पायरी डेट संपलेले रक्त\nशिवसेनेच्या आमदारावर मानखुर्द मध्ये खुनी हल्ला\nनाशकात मृत अर्भक रुग्णालय परिसरातच फेकले\nइंद्राणी मुखर्जी पुन्हा रूग्णालयात\nससूनच्या धर्तीवर बिबवेवाडीत होणार भव्य रुग्णालय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/nandurbar/taloda-taluka-banana-damage-due-environmental-change/", "date_download": "2018-10-24T02:02:39Z", "digest": "sha1:3QXKJX5EKNM2O62UCJJACDNZGXSK66RQ", "length": 27648, "nlines": 384, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Taloda Taluka: Banana Damage Due To Environmental Change | तळोदा तालुका : वातावरण बदलामुळे केळीचे नुकसान | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २४ ऑक्टोबर २०१८\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nसिलसिला बदलते रिश्तों का या मालिकेत दृष्टी धामी घेतेय या गोष्टीवर मेहनत\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n#MeToo: आलोकनाथ आणि साजिद खानला ‘मी टू’ प्रकरणी नोटीस\nरुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेला लेटमार्क\nतरुणींनो, व्हॉट्सअ‍ॅपवर डीपी ठेवताना सावधान\nसुरेंद्र गडलिंग यांच्यावरील आरोपपत्रावर आज फैसला\nशिल्पा शिंदेला लागली मोठी लॉटरी, मिळाला हा मोठा चित्रपट\n#MeToo : संजना सांघीने केला सुशांत सिंग राजपूतचा बचाव म्हणे, असे काही घडलेच नाही\n#MeToo: अजय देवगणने केली आपल्या मेकअप आर्टिस्टची हकालपट्टी\nकरिश्मा कपूरचे झाले पुन्हा एकदा ब्रेकअप\nसुभाष कपूर यांच्या जागी ‘हा’ दिग्दर्शक सांभाळणार ‘मुघल’च्या दिग्दर्शनाचा जिम्मा\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\n पार्टनरच्या Hug करण्याच्या पद्धतीवरुन ओळखा तुमचं रिलेशन\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nझणझणीत, तर्रीबाज कोल्हापूरची ठसकेदार मिसळ\n'या' ३ गोष्टींचा लैंगिक जीवनावर होतो वाईट परिणाम\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nAll post in लाइव न्यूज़\nतळोदा तालुका : वातावरण बदलामुळे केळीचे नुकसान\nतळोदा : वातावरणातील बदलामुळे तळोद्यात केळीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आह़े या मुळे परिसरातील केळी उत्पादक हवालदिल झाले आहेत़ कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आह़े\nगेल्या वर्षी केळीस चांगला भाव मिळाल्याने यंदा शेतक:यांचा कल या पिकाकडे वाढला होता़ साहजिकच केळीच्या क्षेत्रातही वाढ झाली आह़े कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार तळोदा तालुक्यात साधारणत 500 हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड करण्यात आली आह़े रासायनिक व सेंद्रिय खतांचा पुरेसा वापर, शिवाय वेळोवेळी मशागत केल्याने केळीचे पिक समाधानकारक स्थितीत होत़े\nदरम्यान, गेल्या महिनाभरापासून वातावरणात सातत्याने बदल होत असल्यामुळे केळीवर मोठय़ा प्रमाणात करप्याचा प्रादुर्भाव पसरत आह़े या रोगामुळे झाडाची वाढ खुंटते, त्याचबरोबर हिरवे पानदेखील पिवळे पडत आहेत़ परिणामी केळीचा दर्जा खालावत आह़े शिवाय यामुळे केळीचे घड अपरिपक्व असतानाच पिकायला लागत आहेत़ शेतकरी आपला माल लांबच्या बाजारपेठेर्पयत पाठवत असल्याने तोर्पयत तो टिकवणेदेखील महत्वाचे असत़े परंतु करप्यामुळे केळी बाजारपेठेत नेत असतानाच तिचा दर्जा खालावत आह़े त्यामुळे शेतक:यांना प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आह़े\nआधीच शेतक:यांनी केळीसाठी रासायनिक खते, ठिबक सिंचन, टिश्यू, मशागत, किटकनाशक यासाठी पैसा खर्च करण्यात आला आह़े मात्र आता करप्याचा वाढता प्रादुर्भावामुळे केळीसाठी लावण्यात आलेला खर्च तरी निघणार की नाही असा प्रश्न शेतक:यांपुढे आह़े वास्तविक करपा हा रोग वर्षानुवर्षे केळी पिकाला लक्ष करीत असतो़ त्याचा नायनाट करण्यासाठी शेतकरी किटकनाशकांचाही वापर करीत असतात़\nपरंतु हा रोग संधीसाधु, बुरशीजन्य असल्याने तो लगतच्या पिकालाही सहज प्रभावित करु शकतो़ त्यामुळे कृषी विभागाने संपूर्ण परिसरात सामुहिकरित्या करपा रोगाचे निमरुलन करणे आवश्यक असल्याचे म्हटले जात आह़े या शिवाय शेतक:यांना सवलतीत किटकनाशके पुरविण्याचेही शेतक:यांची अपेक्षा आह़े चार वर्षापूर्वी अशा प्रकारची किटकनाशके शेतक:यांना दिली जात होती़ परंतु आता ते बंद करण्यात आल्याने शासनाच्या धोरणाबाबत शेतक:यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nनंदुरबार रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीचा प्रस्ताव धुळ खात\nरेशन कार्डधारकांना रोख रक्कमऐवजी धान्यच द्यावे\nनंदुरबारातील मजूर स्थलांतरामुळे परीक्षांवर परिणाम\nमांडवा आरोग्य केंद्र पत्र्याच्या खोलीत\nनिनावी ई-मेलमुळे नंदुरबार स्थानकावर ‘हाय अलर्ट’\nप्रतापपूरात पिके करपू लागली\nअमृतसर ट्रेन दुर्घटनाबिग बॉस 12मीटूइंधन दरवाढपरिणीती चोप्रादीपिका पादुकोणप्रो कबड्डी लीगसबरीमाला मंदिरअमृता फडणवीसकॉफी विथ करण 6\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nकलिंगडापासून घरच्या घरी तयार करा 'हे' फेसपॅक\n'या' पदार्थांमुळे वाढतो तुमचा ताण; मेंदूसाठीही ठरतात घातक\nतुमची मुलं वस्तू चोरतात अशी बदला वाईट सवय\nवाहतुकीचे हे अजब नियम पाहून, तुम्ही नक्कीच जाल चक्रावून\nएक्सला खबरही लागू न देता ब्रेकअपनंतर ही ६ कामे करतात मुली\nरोहित शर्मा-विराट कोहलीची जोडी जमली\nचेहऱ्यावर स्मितहास्य खुलवणारे 'क्युट स्टॅच्यू'\nही आहे जगातील सर्वात सुंदर नदी\nसरकारच्या एका होकारामुळे अनेकांना मिळु शकतो रोजगार - आंग्रीया क्रुझचे शिल्पकार\nभाजपा सरकार काँग्रेसपेक्षाही थापाडे - राज ठाकरे\n#MeToo: 'मीटू' मोहिमेवर पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णीने दिली ही प्रतिक्रिया\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेनेविरोधात धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nपनवेल टर्मिनलमध्ये बेवारस बॅग आढळल्याने खळबळ\nसांगलीतील भिवघाट येथे साई गारमेंटला भीषण आग\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\nलोकलला बसवा स्वयंचलित दरवाजे\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\n''गोपीनाथरावांसाठी जागा सोडत होतो, आता सर्व जागा लढणार''\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराकेश अस्थाना प्रकरणात मोदींना एवढी गोडी का\nजायकवाडीत ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश\n२२ महिन्यांनंतर शिवस्मारकाच्या कामाचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/pune/pune-42-lakhs-frauds-facebook-friends-doctor-fraud-woman/", "date_download": "2018-10-24T02:02:42Z", "digest": "sha1:67P7GGA6XIJJK4744UWJABBE66EONL2Y", "length": 28055, "nlines": 396, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Pune: 42 Lakhs Of Frauds From Facebook Friends, Doctor Fraud Of Woman | पुणे : ‘फेसबुक’ मैैत्रीवरून 42 लाखांचा गंडा, डॉक्टर महिलेची फसवणूक | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २४ ऑक्टोबर २०१८\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nसिलसिला बदलते रिश्तों का या मालिकेत दृष्टी धामी घेतेय या गोष्टीवर मेहनत\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n#MeToo: आलोकनाथ आणि साजिद खानला ‘मी टू’ प्रकरणी नोटीस\nरुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेला लेटमार्क\nतरुणींनो, व्हॉट्सअ‍ॅपवर डीपी ठेवताना सावधान\nसुरेंद्र गडलिंग यांच्यावरील आरोपपत्रावर आज फैसला\nशिल्पा शिंदेला लागली मोठी लॉटरी, मिळाला हा मोठा चित्रपट\n#MeToo : संजना सांघीने केला सुशांत सिंग राजपूतचा बचाव म्हणे, असे काही घडलेच नाही\n#MeToo: अजय देवगणने केली आपल्या मेकअप आर्टिस्टची हकालपट्टी\nकरिश्मा कपूरचे झाले पुन्हा एकदा ब्रेकअप\nसुभाष कपूर यांच्या जागी ‘हा’ दिग्दर्शक सांभाळणार ‘मुघल’च्या दिग्दर्शनाचा जिम्मा\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\n पार्टनरच्या Hug करण्याच्या पद्धतीवरुन ओळखा तुमचं रिलेशन\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nझणझणीत, तर्रीबाज कोल्हापूरची ठसकेदार मिसळ\n'या' ३ गोष्टींचा लैंगिक जीवनावर होतो वाईट परिणाम\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nAll post in लाइव न्यूज़\nपुणे : ‘फेसबुक’ मैैत्रीवरून 42 लाखांचा गंडा, डॉक्टर महिलेची फसवणूक\n‘फेसबुक’वर मैत्री करून इंग्लंडवरून महागडे पार्सल पाठविले असून, ते सोडवून घेण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगून विविध बँकांच्या खात्यात ४१ लाख ८२ हजार रुपये भरायला सांगून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.\nपुणे : ‘फेसबुक’वर मैत्री करून इंग्लंडवरून महागडे पार्सल पाठविले असून, ते सोडवून घेण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगून विविध बँकांच्या खात्यात ४१ लाख ८२ हजार रुपये भरायला सांगून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना १३ डिसेंबर २०१७ ते ११ जानेवारी २०१८ दरम्यान घडली.\nया प्रकरणी डॉ. प्रतिभा भजनदास श्यामकुंवर (वय ५५, रा़ आस्था सोसायटी, फुगेवाडी, दापोडी) यांनी भोसरी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. प्रतिभा श्यामकुंवर यांची फेसबुकवर माईक नावाच्या इसमाशी ओळख झाली होती. तोदेखील अमेरिकेत डॉक्टर असल्याचे प्रतिभा यांना त्याने भासवले होते. एवढंच नव्हे तर मी चॅरिटीचे काम करतो, असे सांगत त्याने डॉ. प्रतिभा यांचा विश्वास संपादन केला होता. त्यानंतर, १३ डिसेंबर २०१७ रोजी आणि ११ जानेवारी २०१८ या दरम्यान अमेरिकेवरून महागडे पार्सल पाठविले आहे़ त्यात युरो, डॉलर व दागिने असल्याचे त्याने सांगितले़ त्यानंतर त्याने हे पार्सल दिल्लीत कस्टमने अडकवून ठेवल्याचे सांगितले़ ते सोडवण्यासाठी बिहार आणि दिल्ली येथील बँकेत पैसे पाठविण्यास सांगितले होते. यासाठी दिल्ली येथील कस्टम आॅफिसर आणि आरबीआय या आॅफिसमधून बोलत असल्याचे सांगून मोबाईलवरून संबंधित व्यक्तीने त्यांना बँकखाते क्रमांक दिले. त्यानुसार डॉ़ प्रतिभा यांनी आपल्याकडील तसेच इतरांकडून उसने पैसे घेऊन या बँक खात्यात पैसे भरले. इतके पैसे भरल्यानंतरही पार्सल न मिळाल्याने व ते फोन आता लागत नसल्याने त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nप्लास्टिक बंदीची कारवाई आवरा, पुण्यातील व्यापा-यांचे पालकमंत्र्यांना साकडे\nदुसऱ्या मुली बराेबर काेणी प्रेमविवाह करु नये म्हणून सासुने दिली जावयाला मारण्याची सुपारी\nगँगरेप प्रकरण : संशयिताच्या मोबाईलवरील व्हॉईस सँपल पृथ्थकरणासाठी चंदीगढला पाठविले\nखेड-शिवापूर टोलनाक्याजवळच्या भीषण अपघातात चार जण ठार\nरवींद्र मराठे यांच्या जामीन अर्जावर उद्या निर्णय\nरेल्वे प्रवाशांना गंडा घालणारे तोतया पोलीस जेरबंद\nलिंबाचे बाजारभाव निघाले तेजीत\nपोलीस कोठडीची सुरक्षा रामभरोसे\nजिल्ह्यातील १३ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करा\nमहावितरणचा उद्योजकांना दरवाढीचा शॉक\nशिवसेनेचा स्वबळाचाच निर्धार, सर्वच मतदारसंघांचा घेतला आढावा\n#MeToo ते #WeToo ने महिला सक्षमीकरण\nअमृतसर ट्रेन दुर्घटनाबिग बॉस 12मीटूइंधन दरवाढपरिणीती चोप्रादीपिका पादुकोणप्रो कबड्डी लीगसबरीमाला मंदिरअमृता फडणवीसकॉफी विथ करण 6\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nकलिंगडापासून घरच्या घरी तयार करा 'हे' फेसपॅक\n'या' पदार्थांमुळे वाढतो तुमचा ताण; मेंदूसाठीही ठरतात घातक\nतुमची मुलं वस्तू चोरतात अशी बदला वाईट सवय\nवाहतुकीचे हे अजब नियम पाहून, तुम्ही नक्कीच जाल चक्रावून\nएक्सला खबरही लागू न देता ब्रेकअपनंतर ही ६ कामे करतात मुली\nरोहित शर्मा-विराट कोहलीची जोडी जमली\nचेहऱ्यावर स्मितहास्य खुलवणारे 'क्युट स्टॅच्यू'\nही आहे जगातील सर्वात सुंदर नदी\nसरकारच्या एका होकारामुळे अनेकांना मिळु शकतो रोजगार - आंग्रीया क्रुझचे शिल्पकार\nभाजपा सरकार काँग्रेसपेक्षाही थापाडे - राज ठाकरे\n#MeToo: 'मीटू' मोहिमेवर पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णीने दिली ही प्रतिक्रिया\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेनेविरोधात धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nपनवेल टर्मिनलमध्ये बेवारस बॅग आढळल्याने खळबळ\nसांगलीतील भिवघाट येथे साई गारमेंटला भीषण आग\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\nलोकलला बसवा स्वयंचलित दरवाजे\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\n''गोपीनाथरावांसाठी जागा सोडत होतो, आता सर्व जागा लढणार''\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराकेश अस्थाना प्रकरणात मोदींना एवढी गोडी का\nजायकवाडीत ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश\n२२ महिन्यांनंतर शिवस्मारकाच्या कामाचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra?start=1944", "date_download": "2018-10-24T01:07:04Z", "digest": "sha1:F2BZ5ETGDMKZVLIRJNH3NX56D2MMAXG7", "length": 6813, "nlines": 166, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "महाराष्ट्र - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nगुरुपौर्णिमेलाच गुप्तधनासाठी नरबळीचा प्रयत्न\nसापाने केले ट्रॅफिक जॅम\nकोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणी साक्षीदारांमध्ये उज्ज्वल निकमांचा समावेश करण्यास नकार\nनाशिकमध्ये पैशांचं झाड; झाडाला पकडा आणि 3 लाख मिळवा\n‘त्या’ शेतकऱ्याच्या खात्यावर 48 तासात पैसे जमा होणार\nत्र्यंबकेश्वरमध्ये कार बुडून बाप-लेकाचा दुदैवी मृत्यू\nमंदिरातील पुजाऱ्यांच्या संपत्तीची तपासणी केली तर पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ होईल - बच्चू कडू\nब्रेन डेड तरूणामुळे 13 जणांना मिळणार जीवनदान\nकट्टर शत्रू सुरेशदादा जैन आणि एकनाथ खडसे हेवेदावे विसरून समोरासमोर\nशेतीच्या वादातून शेतकऱ्याची आत्महत्या\nनाशकात रिक्षाचालकांचं वाहतूक शाखेसमोर ठिय्या आंदोलन\nनाशिकच्या शेतकऱ्याने रचली स्वत:ची चिता\nस्कॅनर आणि प्रिंटरच्या मदतीनं छापायचे दोन हजारची नोट छापणारे अटकेत\nविठ्ठल पाटील मारहाण प्रकरणी 5 दिवसांनंतर पोलिसांचं कारवाईच्या दिशेनं पाऊल\nनागपुरच्या वेणा जलाशयात 11 जण बुडाले\nशिर्डीत गुरुपौर्णिमेचा सोहळा; साईंच्या दर्शनासाठी उसळला भक्तांचा जनसागर\nया आजोबांचा उत्साह तरूणांनाही लाजवेल\n\"रक्ताने माखलेलं सॅनिटरी नॅपकिन घेऊन तुम्ही मंदिरात कसं जाणार\nप्रवीण तोगडियांनी केली नव्या पक्षाची स्थापना\nछ. शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात स्वित्झर्लंडच्या कलाकारांचा 'हा' सोहळा\nओला-उबर चालकांचा संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरुच...\nलग्नपत्रिकेवरुन रणवीर- दीपिका सोशल मीडियावर ट्रोल\nदिवाळीत फटाके फोडण्यास सशर्त परवानगी...\nPaytm च्या मालकाला ब्लॅकमेल, 'मास्टर प्लॅनर' अटकेत\n\"MIM प्रमाणेच आमचाही 'वंदे मातरम'च्या सक्तीला विरोध\nEVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/tech/5975-toreto-launches-wireless-power-bank-zest-pro", "date_download": "2018-10-24T00:26:29Z", "digest": "sha1:XFLEKUITGZFY6CTAITKNW5ROPVYWX6UZ", "length": 5503, "nlines": 133, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "टोरेटो कंपनीची, वायरलेस पॉवर बँक लाँच - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nटोरेटो कंपनीची, वायरलेस पॉवर बँक लाँच\nटोरेटो कंपनीने जेस्ट प्रो वायरलेस चार्जर पॉवर बँक लाँच केली आहे. म्हणजेच मोबाइल चार्ज करण्यासाठी आता वायरची गरज लागणार नाही.\nजेस्ट प्रो वायरलेस चार्जरमध्ये 10000 एमएएचचं लिथियम पॉलिमर बॅटरी देण्यात आली आहे. याच्या अल्ट्रापोर्टेबल लाईटवेट डिझाइनमुळे यूजर्स ही पॉवर बँक आपल्या लॅपटॉप बॅग किंवा खिशातही ठेऊ शकतो.\nस्लिक लूक असणारी ही पॉवर बँक स्टायलिश आहे. टोरेटोने 10000 एमएएच बॅटरी, 2 यूएसबी आणि अल्ट्रा स्लीम डिझाईनसोबत ही नवी पॉवर बँक लाँच केली आहे. जेस्ट प्रो आणि जेस्ट अशा दोन पॉवर बँक आहेत. यामध्ये रॉयल ब्लॅक आणि क्लासी व्हाईट अशा दोन रंगामध्ये या पॉवर बँक उपलब्ध असून या दोन्ही पॉवर बँकची किंमत 2,999 आणि 2,099 आहे.\n\"रक्ताने माखलेलं सॅनिटरी नॅपकिन घेऊन तुम्ही मंदिरात कसं जाणार\nप्रवीण तोगडियांनी केली नव्या पक्षाची स्थापना\nछ. शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात स्वित्झर्लंडच्या कलाकारांचा 'हा' सोहळा\nओला-उबर चालकांचा संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरुच...\nलग्नपत्रिकेवरुन रणवीर- दीपिका सोशल मीडियावर ट्रोल\nदिवाळीत फटाके फोडण्यास सशर्त परवानगी...\nPaytm च्या मालकाला ब्लॅकमेल, 'मास्टर प्लॅनर' अटकेत\n\"MIM प्रमाणेच आमचाही 'वंदे मातरम'च्या सक्तीला विरोध\nEVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://sharyat.com/05/01/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%B8-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87/", "date_download": "2018-10-24T01:30:27Z", "digest": "sha1:FX6QDGT3L5KORLKWLZF72RTTYFAT4JXK", "length": 20461, "nlines": 84, "source_domain": "sharyat.com", "title": "मराठी माणूस उद्योगामध्ये कमी कुठे पडतो ?", "raw_content": "\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा.\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \nमराठी माणूस उद्योगामध्ये कमी कुठे पडतो \nप्रथम मी आज मराठी तरुण उद्योगामध्ये उतरत आहेत त्यांचे अभिनंदन करतो, कारण साधारणपणे ३५ ते ४० वर्षांपूर्वी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच मराठी माणसे व्यवसाय करत होती. आज त्या प्रमाणात मराठी माणसे जास्त प्रमाणात उद्योगामध्ये आहेत, असे विधान करणे तुलनात्मकदृष्ट्या चुकीचे ठरेल. माझ्या या विधानाला सबळ आधार आहे. जसे की, ३५ ते ४० वर्षांपूवी जितकी लोकसंख्या होती व मोजक्याच क्षेत्रांमध्ये व्यवसायाच्या संधी होत्या व त्या वेळीही सहजासहजी बीज व खेळते भांडवल उपलब्ध होत नसे. (त्या वेळेस मल्टिनॅशनल बँकांच नव्हत्या ज्या आजमितीस सर्रास स्वत: रिस्क घेऊन, नियम/अटी शिथिल करून कर्ज देतात.) कारण त्या वेळेस फक्त राष्ट्रीयकृत, सहकारी व शेड्यूल बँकाच कर्ज द्यायच्या; पण त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करता करता दमछाक व्हायची. आजच्या लोकसंख्येच्या तुलनेत जे मराठी उद्योजक व्यवसाय करीत आहेत त्याचे सरासरी प्रमाण बघितले तर मराठी उद्योजकांची संख्या वाढलेली नाही, असे मी म्हणेन, पण जमेची बाजू अशी आहे की, आज मराठी लोक धडाडीने उद्योग-व्यवसायांमध्ये उतरत आहे आणि त्यांचे कुटुंबीयदेखील उत्पन्नाचे साधन म्हणून नोकरीऐवजी व्यवसाय करण्यास पाठिंबा देतात व सहकार्यही करतात.\nइतर जाती-धर्मांतल्या व्यावसायिकांच्या तुलनेत मराठी उद्योजक मागे पडताना दिसतो, याची प्रामुख्याने कारणे मी विस्तृतपणे खाली देत आहे. मराठी उद्योजक जो व्यवसाय सुरू करायचा आहे त्याचा अभ्यास करतोच, असे नाही. उदा. त्याने जर एखादे उत्पादन सुरू करायचे ठरवले तर त्याच्या उत्पादनाला संपूर्ण भारतामध्ये कुठे विक्रीसाठी संधी आहे, याच क्षेत्रात आपले प्रतिस्पर्धी कोण आहेत, याची माहिती जमा करतोच असे नाही. ज्याला ‘Project-Report’ किंवा ‘Need-Analysis’ असे म्हणतात. याच्याच आधारावर मी निवडलेल्या प्रॉडक्टला किती प्रमाणात संधी उपलब्ध आहे, हे कळते; पण अशा प्रकारचा अभ्यास करून सर्वच उद्योजक व्यवसायात उतरतातच असे नव्हे. या प्रोजेक्ट रिपोर्टचा उपयोग न केल्यामुळे उद्योजकाला आपल्या धंद्यासाठी किती खेळते भांडवल व बीज भांडवल लागेल याची कल्पना नसते व असे उद्योजक अपुर्‍या भांडवलानिशी व्यवसायात उतरतात.\nउद्योजकामुळे प्रभावित होऊन आपला व्यवसाय सुरू करतात आणि त्यांना अपयश येते, याचे कारण त्यांनी त्या यशस्वी उद्योजकांची आजची सुस्थिती पाहिलेली असते, परंतु त्या यशस्वी उद्योजकाने त्याचा व्यवसाय सुरू केल्यापासून आजपर्यंत सहन केलेला त्रास, त्या मार्गातील खाचखळगे, घेतलेले कष्ट, मेहनत आणि चिकाटी पाहिलेली नसते.काही उद्योजकांची आपल्या व्यवसायामध्ये मेहनत करण्याची मानसिकताच नसते. तसेच मी हा व्यवसाय करतो, असे सांगायचीदेखील आपल्या नातेवाईकांना, समाजातील लोकांना सांगण्याची लाज वाटते. माझ्या मागील चाळीस वर्षांतील अनुभवातून मी हल्लीच्या काही उद्योजकांच्या बाबतीत नोंदवलेले निष्कर्ष खालीलप्रमाणे आहेत. वेळेच्या नियोजनाचा अभाव आपल्या व्यवसायाशी व ग्राहकांशी बांधीलकी नसते. आपला व्यवसाय वाढविणे, टिकविणे ही माझी एकट्याची जबाबदारी असून ती मला पार पाडायची आहे, अशी मानसिकताच नसते.. त्यामुळे व्यवसाय सुरू करणे, टिकवणे, वाढवणे या प्रक्रियेमध्ये योग्य ते वेळोवेळी निर्णय घेणे व घेतलेले निर्णय चुकीचे ठरले व ज्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागले तरी त्याची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी नसते, जेणेकरून काही उद्योजक मनाने खचून जाऊन आपला व्यवसाय बंद करतात आणि सोपा आणि शाश्‍वत उत्पन्नाचा, नोकरीचा मार्ग निवडतात. बर्‍याच उद्योजकांना ते करत असलेल्या व्यवसाय करण्यामागचा उद्देशच माहीत नसतो. अजूनही काही मराठी कुटुंबांमधून त्यांच्या कुटुंबातील सदस्याला व्यवसाय करण्यापासून रोखले जाते.\n. मराठी व्यावसायिकाची व्यवसायामध्ये पीछेहाट होऊ नये व जास्तीत जास्त मराठी माणसांनी उद्योग क्षेत्रात उतरावे या दृष्टीने काही उपाय : कुठल्याही उद्योजकाने त्याला ज्या क्षेत्रात उद्योग करायचा आहे त्यातील संधी, भांडवल, आवश्यक असलेली जागा, मनुष्यबळ याचा एक project report व need analysis report तयार करून अभ्यास करावा व त्याच्याच आधारे मी हाच व्यवसाय करावा की करू नये हा निर्णय घ्यावा. असा निर्णय घेताना दिवसातील किती तास मेहनत करावी लागेल याचासुद्धा विचार करावा. त्याप्रमाणे आपल्याला स्वत:ची शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्षमता आहे की नाही याचादेखील विचार करावा. अपुरे बीज भांडवल, खेळते भांडवल अधिक स्वत:चे भांडवल पुरेसे असल्याशिवाय व्यवसायात उतरू नये.\nआपल्या व्यवसायासाठी आवश्यक असलेला कर्मचारीवर्ग हा तुमचा व्यवसाय सुरू करणे, सुरू ठेवणे व वाढवणे यासाठी आवश्यक असलेले साधन आहे. आपण स्वत: मालक आणि आपल्याकडे काम करणारे कर्मचारीवर्ग हे माझे स्वत:चे व्यावसायिक कुटुंब असून मी मालक म्हणून त्या कुटुंबाचा प्रमुख आहे, ही भावना असावी. व्यवसायामध्ये अथवा व्यक्तिगत जीवनात शब्दाला जास्त किंमत असते. या बाबतीत तीन प्रकार आढळतात- दिलेला शब्द पाळणारे दिलेला शब्द न पाळणारे मी कोणाला तरी शब्द दिलाय हेच विसरून जाणारे व यापेक्षा सर्वात वाईट प्रकारचे उद्योजक असा समज ठेवतात की, दिलेला शब्द हा न पाळण्यासाठी किंवा फिरवण्यासाठीच असतो. यामुळे वैयक्तिक जीवनातच नव्हे उद्योग जगतातदेखील अशा उद्योजकांच्या विश्‍वासार्हतेलाच तडा जातो. म्हणून माझा सल्‍ला आहे की, आपण जे करू शकतो, तोच शब्द द्यावा म्हणजे आपल्याकडून कधीही चुकीचा शब्द देऊ नये. आपण जो व्यवसाय निवडला आहे तो सकारात्मक दृष्टीने करावा, तसेच त्या व्यवसायावर श्रद्धा असावी. आपण निवडलेला व्यवसाय हा स्वहिमतीवर करावा, कोणाच्याही पाठिंब्यावर करू नये. व्यवसाय इतकाच वाढवावा की, त्या व्यावसायिकाचे अथवा त्याच्या भागीदाराचे व्यवसायातील प्रत्येक प्रक्रियेवरती जातीने वैयक्तिक लक्ष ठेवले जाईल.\nवेळोवेळी त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचे सल्‍ले घेत राहा. व्यवसाय करताना व्यवसायासाठी स्वत:वर वेळेचे बंधन घालून घेऊ नये. कुठलेही व्यवसाय करताना स्वत:चे आरोग्य, मन:स्थिती चांगली राहील, याची काळजी घ्यावी. कुठलीही व्यक्ती व्यवसाय आपल्या कुटुंबाच्या उत्पन्नाचे साधन म्हणून करते. म्हणून त्यांना दर महिन्याला ठरावीक रक्कम देण्याबरोबरच वेळही द्यावा. शेवटचे पण महत्त्वाचे असे की, आपल्या व्यवसायासाठी घेतलेले कर्ज हे औषधासारखे वापरावे. कोल्ड ड्रिंक किंवा ज्यूससारखे पिऊन वापरू नये. तसेच व्यवसायासाठी घेतलेले कर्जाचे पैसे हे परत द्यायचे आहेत याचे भान राखावे, कारण बरेचसे उद्योजक हे पैसे आपल्याला व्यवसायात झालेला नफा समजून कुटुंबाच्या गरजा भागविण्यासाठी किंवा स्वत: छानछोकीने राहण्यासाठी वापरतात. आपणा सर्व उद्योजकांना एकच सल्‍ला आहे की, आपण करत असलेला व्यवसाय हा आपला ध्यास आणि श्‍वास असला पाहिजे. – चेतन कुलकर्णी ९२२४७८७८८० (लेखक व्यवसाय सल्लागार व प्रशिक्षक आहेत.)\n← सातवी शिकलेला जॉनी लिव्हर कसा झाला कॉमेडीचा बादशाह \nएका क्लिकने गरमागरम खाद्यपदार्थ घरपोच पुरवणारे स्विगी →\nOne thought on “मराठी माणूस उद्योगामध्ये कमी कुठे पडतो \nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप 19/02/2018\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा. 18/02/2018\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n२० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या. आर आर आबांची ही दोन रुपं एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं. 18/02/2018\nसागर कारंडे ने घेतलं मुंबईत स्वतःच घर या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा \nकाळे अंडे देणारी आणि काळ्या रक्ताची कडकनाथ कोंबडी किंमत आहे तब्बल २००० रुपये 18/02/2018\nमुंबईमधील आणि इतर मोठ्या शहरांतील इमारतीमध्ये का नसतो १३ वा मजला. . बघा काय आहे नक्की 18/02/2018\n*** गरुड व्हा, बगळा होऊ नका पॉवर ऑफ चॉइस 16/02/2018\nKuldeep on मराठी माणूस उद्योगामध्ये कमी कुठे पडतो \nJalindar Kisan Bhoir on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nAmrut khemnalkar on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nsachin on प्रिय मित्रानो, लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख नक्की वाचा\nSandip sathe on आजचे राशिभविष्य बघा काय म्हणतेय तुमची रास….कुंभ राशी वाल्यांनी आवर्जून बघाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/10/news-2703.html", "date_download": "2018-10-24T00:46:31Z", "digest": "sha1:4GHBR5JFAD52H3DSQY63CNKKEHYHBXCY", "length": 10721, "nlines": 87, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "२५ वर्षे गप्प बसणाऱ्या लोकप्रतिनिधींनी राहुरी मतदारसंघाची अवस्था केली दयनीय. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar South Politics News Rahuri २५ वर्षे गप्प बसणाऱ्या लोकप्रतिनिधींनी राहुरी मतदारसंघाची अवस्था केली दयनीय.\n२५ वर्षे गप्प बसणाऱ्या लोकप्रतिनिधींनी राहुरी मतदारसंघाची अवस्था केली दयनीय.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सभामंडप देवुन व दहावे करून तालुक्याचा विकास करता येत नाही. तालुक्यातील जनतेच्या पिण्याचे व शेतीचे पाणी, शिक्षण, आरोग्य व रस्ते यांचा विकास करणे हे लोकप्रतिनिधींचे काम असते. विधानभवनात गेली २५ वर्षे मुग गिळून गप्प बसणाऱ्या लोक प्रतिनिधींनी राहुरी मतदारसंघाची अवस्था दयनीय केली आहे, असा घणाघाती आरोप माजी खा.प्रसाद तनपुरे यांनी केला आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nतालुक्यातील वांबोरी येथील प्रसाद शुगर कारखान्याच्या सातव्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर चेअरमन प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, सुरेश वाबळे, राहुरी पंचायत समितीचे उपसभापती रवींद्र आढाव, सुरेश निमसे, सुरेश बाफना, राहुरी नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे, उपनगराध्यक्ष प्रकाश भुजाडी, आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष पापाभाई बिवाल, विलास गागरे, प्रसाद शुगरचे कार्यकारी संचालक सुशीलकुमार देशमुख, कारखान्याचे संचालक सुरेश बाफना, सुनीलभाऊ आडसुरे, नितीन बाफना, शिवाजी डौले , प.स.सदस्य बाळासाहेब लटके, धोंडिभाऊ सोनावणे, जनरल मॅनेजर सुखदेव शेटे आदिंसह तालुक्यातील हजारो शेतकरी उपस्थित होते.\nविधानसभेत भांडून तालुक्यातील प्रश्न मार्गी लावले पाहिजे\nमाजी खासदार प्रसाद तनपुरे म्हणाले, लोक प्रतिनिधींचे काम म्हणजे तालुक्यातील जनतेचे पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी, शिक्षण, आरोग्य व रस्ते यांचा विकास करणे. स्थानिक पातळीवर सदरची कामे होत नसतील तर विधानसभेत भांडून तालुक्यातील प्रश्न मार्गी लावले पाहिजेत.माझ्या आमदारकीच्या कार्यकाळात मी विधानसभेत भांडून जनतेचे अनेक प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले आहे. मी सध्या आमदार नसलो तरी तालुक्यातील जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचा सतत प्रयत्न करत आहे.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nविश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही.\nप्रसाद शुगरचे चेअरमन तथा नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे म्हणाले की तालुक्यातील शेतकरी कारखान्यांवर जो विश्वास ठेवत आहे, त्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. नगर जिल्ह्यातील प्रगत साखर कारखाना ऊसाला जो भाव देईल, त्यांच्या बरोबरीनेच प्रसाद शुगर भाव देईल. कोणत्याही बाबतीत प्रसाद शुगर कारखाना मागे पडणार नाही. कारखान्याने ६.५० लाख मेट्रीक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून ते पूर्ण करण्यासाठी तालुक्यातील सर्व ऊस उत्पादकांनी आपला ऊस प्रसाद शुगरला देऊन सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी प्राजक्त तनपुरे यांनी केले. .\nआमचा विरोध चुकीच्या प्रवृत्तीला.\nअमोल वाघ म्हणाले, आम्ही दुष्काळी भागातील आहोत पण स्वाभिमानी आहोत. आमचा कोणालाही विरोध नसून चुकच्या प्रवृत्तीला विरोध आहे. विद्यमान आमदारांनी किमान एखादी तरी संस्था उभी करून एक तरी चूल पेटवली आहे का प्राजक्त तनपुरे यांनी प्रसाद शुगर उभा करून किमान ४०० कुटुंबांच्या रोजी रोटीचा प्रश्न सोडविला आहे. त्याचप्रमाने शेतकरी कर्जमाफी आंदोलनाच्या वेळी अनेक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल होऊन त्यांना जेलमध्ये टाकण्यात आले. त्यावेळी त्यांच्या मदतीला प्राजक्त तनपुरेंशिवाय कोणीही पुढे आले नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\n२५ वर्षे गप्प बसणाऱ्या लोकप्रतिनिधींनी राहुरी मतदारसंघाची अवस्था केली दयनीय. Reviewed by Ahmednagar Live24 on Friday, October 27, 2017 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nउद्धव ठाकरे लोकसभा उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार या चार नेत्याची नावे चर्चेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/02/news-2503.html", "date_download": "2018-10-24T01:53:52Z", "digest": "sha1:F57GXO63CRD6KPDEHEW24J3YQYHPEBQ3", "length": 7308, "nlines": 83, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "उपमहापौर निवडणुकीत मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची चिन्हे ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar City Mahanagarpalika Politics News Special Story उपमहापौर निवडणुकीत मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची चिन्हे \nउपमहापौर निवडणुकीत मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची चिन्हे \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मनपा उपमहापौरपदासाठी 5 मार्च रोजी निवडणूक होत आहे. उपमहापौरपदासाठी भाजपतील काही नावे चर्चेत असताना शिवसेनेतूनही काहीजण इच्छुक आहेत. उपमहापौर निवडणुकीसाठी दहा नगरसेवकांचा बंडखोर गट देखील सक्रिय झाला असून उपमहापौर निवडीच्या चाव्या आपल्या हातात ठेवण्याचा या गटाचा प्रयत्न आहे. उपमहापौर निवडणुकीत मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची चिन्हे आहेत.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nश्रीपाद छिंदमचा उपमहापौरपदाचा राजीनामा मंजुर झाल्यामुळे नवीन उपमहापौर निवड 5 मार्चला होत आहे. उपमहापौरपदासाठी भाजपकडून दत्ता कावरे, बाबासाहेब वाकळे, उषा नलवडे यांची नावे सध्या चर्चेत आली आहेत. उपमहापौरपदासाठी भाजपतंर्गत गांधी-आगरकर गटात सव्वा- सव्वा वर्षाचा निर्णय झाला होता. मात्र, सव्वा वर्षे पुर्ण झाल्यानंतरही छिंदमने उपमहापौरपद सोडले नव्हते.\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह केलेल्या वक्तव्यामुळे त्याने उपमहापौरपदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेनेचा महापौर होण्यासाठी उपमहापौरपदाच्या निवडणुकीतून कावरे यांनी माघार घेतली होती. कावरे यांच्यामुळे शिवसेनेचा महापौर बिनविरोध झाला होता. त्यामुळे दत्ता कावरे उपमहापौर होण्यासाठी शिवसेना आग्रही आहे. कावरे यांच्यासह भाजपचे बाबासाहेब वाकळे व उषा नलवडे यांचीही नावे उपमहापौरपदासाठी चर्चेत आली आहेत.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nकावरे यांच्या भूमिकेकडे शिवसेना लक्ष देऊन असून कावरे यांनी उपमहापौरपदासाठी होकार दिल्यास त्यांना पाठिंबा द्यायचा. जर त्यांनी नकार दिला तर शिवसेनेतुनही उपमहापौरासाठी मोर्चेबांधणी करण्याची रणनिती आखली जात आहे. उपनगराला संधी देण्याची मागणी भाजप व शिवसेनेतूनही पुढे येऊ लागली आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nउपमहापौर निवडणुकीत मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची चिन्हे \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nउद्धव ठाकरे लोकसभा उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार या चार नेत्याची नावे चर्चेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.mahanews.gov.in/Home/FrontMantralayDetails.aspx?str=IWUNs+GUaMY=", "date_download": "2018-10-24T01:52:47Z", "digest": "sha1:5WTD5DATFHVGXSOBLJSRF7JD3GRZ55U5", "length": 13750, "nlines": 18, "source_domain": "www.mahanews.gov.in", "title": "‘स्वदेश’ उपक्रमातून लातूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास : जी. श्रीकांत सोमवार, १६ एप्रिल, २०१८", "raw_content": "लातूर जिल्हा प्रशासनाचा नाविण्यपूर्ण उपक्रम\nजिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेतून लातूर जिल्ह्यातील विकासाचा नवा पॅटर्न तयार होत आहे. जलयुक्त शिवार अभियानाची अंमलबजावणी शेतकऱ्यांसाठी वरदानच ठरली. जिल्हा प्रशासनाने स्पर्धा परीक्षेतून तरुणांना करिअरचा मार्ग निवडण्यासाठी प्रत्येक महिन्यात घेण्यात आलेले स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर या ही एका नाविण्यपूर्ण उपक्रमातून प्रशासन लोकाभिमुख करण्याचा जी. श्रीकांत यांचा प्रयत्न असतो. सामान्यातल्या सामान्य व्यक्तीची समस्या सोडवण्यासाठी शासन आणि प्रशासन काम करीत आहे, हा विश्वास लोकांमध्ये निर्माण करण्यात त्यांना यशही प्राप्त झाले आहे. आपण त्यामधील महत्वाचा घटक असल्याने प्रत्येकाचे योगदान लोककल्याणासाठी व्हावे, असा त्यांच्या भूमिकेचा आग्रह असतो. लोकसहभातून व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने ‘स्वदेश’ या प्रकल्पाची सुरुवात लातूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डिजिटल वेबसाईटच्या माध्यमातून नुकतीच 31 मार्च रोजी करण्यात आली. या उपक्रमाविषयी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्याशी साधलेला संवाद.\nप्रश्न : ‘स्वदेश’ हा प्रकल्प नेमका काय आहे. हा प्रकल्प सुरु करण्यामागची आपली भूमिका काय आहे \nलातूर जिल्ह्यातील सर्वांगीण प्रगतीसाठी उपक्रमशील इच्छुक व्यक्तीकडून त्यांच्या विविध क्षेत्रातील अनुभवातून स्थानिक लोकांच्या विकासासाठी नवीन संकल्पना, मार्गदर्शन प्राप्त होईल. यासाठी शासनामार्फत लोकहिताच्या राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये देखील त्यांची मदत घेता येऊ शकते. तसेच मूळ लातूर जिल्ह्यातील जन्मगाव असणारे परंतु विविध व्यवसाय, नोकरी किंवा इतर कारणासाठी परजिल्हा, परराज्य किंवा विदेशात विविध क्षेत्रात आपली कारकीर्द यशस्वी करणाऱ्या व्यक्तीच्या स्वच्छेप्रमाणे आपल्या गावाचा, जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान देता यावे व यातून आपले गाव स्वयंपूर्ण विकसित बघायला मिळू शकते. लातूर जिल्हा प्रशासनाने ‘स्वदेश’ कक्ष तयार केला आहे. हिंदी चित्रपट ‘स्वदेश’ यावरुन हा प्रकल्प राबविण्याची प्रेरणा मिळाली. यामध्ये देखील आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन केंद्रात शास्त्रज्ञ म्हणून काम करणाऱ्या नायकास आपले मूळगावी आल्यावर उणिवा जाणवतात आणि त्यांच्या प्रयत्नातून तो गावाचा विकास करतो. ही संकल्पना लातूरसाठी राबवावी अशा विचारातून स्वदेशचे काम सुरु केले.\nप्रश्न : ‘स्वदेश’ या प्रकल्पाअंतर्गत आतापर्यत किती लोकांचा संपर्क झाला आहे \nलातूर जिल्ह्यातील परदेश, परराज्यात राहणाऱ्या 240 लोकांशी संपर्क झाला असून यामध्ये प्रामुख्याने अमेरिका, सौदी, दुबई, जर्मनी, ओमान, श्रीलंका, बेल्जीयम, येमेन, आफ्रिका, सॅन फ्रॅन्सको कॅलीफोर्निया, युरोप, मसकट, द. आफ्रिका, दोहा, इजिप्त, मलेशिया, इंग्लंड, कत्तार, यूएई नायजेरिया, अटलांटा, न्यूयार्क, ग्रेट ब्रिटन या देशाचा समावेश होतो. वैद्यकीय क्षेत्र, इंजिनिअर, शिक्षण, हॉटेल मॅनेजमेंट शास्त्रज्ञ, संगणक सर्वेअर, कार्यालयीन कामकाज, बांधकाम, माहिती तंत्रज्ञान, वैद्यकीय संशोधन, आरोग्य, कामगार, वाहनचालक, कंपनीमधील नोकरदार यासारख्या क्षेत्रात काम करीत आहेत. यामध्ये प्रामुख्याने इंजिनिअर क्षेत्रातील लोक काम करीत आहेत. ते लातूरच्या विकासासाठी तत्परतेने मदतही करायला तयार आहे. या सर्व व्यक्तीसोबत स्वदेश कक्ष संपर्कात आहे आणि काही दिवसातच या कामास सुरुवात होत आहे.\nप्रश्न : स्वदेश मार्फत जमा झालेल्या निधीचा कसा उपयोग केला जाणार आहे \nया निधीचा उपयोग लातूरच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी केला जाणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने आराखडा तयार केला असून डेटाबेस प्रणाली आम्ही विकसित केली. मदत करणाऱ्याच्या इच्छेप्रमाणे त्या-त्या घटकाचा विकास केला जात आहे. यामध्ये पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, रोजगार निर्मिती, जलसंवर्धन, स्वच्छता यामध्ये त्या त्या घटकातील गरजेप्रमाणे रोजगार उपलब्धी, स्वच्छता, जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण आणि पालिका शाळांचा दर्जावाढ, जिल्ह्यातील विकास कामांना प्राधान्य देण्यात येणार आहे. प्राथमिक स्तरावर आम्ही लातूर भूमिपुत्राशी जोडलो गेलो आहोत. आता कामासाठी सुरुवात होत आहे.\nप्रश्न : स्वदेश प्रकल्पासाठी कोणाकोणाची समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे \nस्वदेश प्रकल्पासाठी एक समिती गठीत करण्यात आली असून यात जिल्हाधिकारी म्हणून मी स्वत: अध्यक्ष असून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे उपाध्यक्ष, निवासी उपजिल्हाधिकारी हे सदस्य सचिव, जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा विज्ञान व सूचना अधिकारी, कार्यकारी अभियंता, लातूर क्र. 1 व 2, निलंगा, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक, विभागीय वन अधिकारी, जिल्हा प्रशासन अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक या व्यक्तींचा समावेश आहे.\nप्रश्न : ‘स्वदेश’ या उपक्रमासोबत जोडण्यासाठी आपण काय सांगू इच्छिता \nस्वदेश प्रकल्पाच्या समन्वयासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथे स्वतंत्र कक्षाची स्थापना केली असून याबाबतीत संपर्क करण्यासाठी www.swadeshlatur.in या वेबपोर्टलवर, Twitter@swadesh Latur, Facebook page- swadesh latur, व्हॉटस्अप आणि मोबाईल नंबर 8007449944 वर संपर्क करु शकता. आपल्या मदतीमुळे आपल्या मूळ गावचा विकास होऊ शकतो आणि तो आनंद आपण सर्वांनी साजरा करु याची अपेक्षा आहे. आपल्या स्वत:च्या विकासाबरोबरच आपल्या गावातील आपल्या मित्र, भावंडं, नातेवाईक यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी हा प्रकल्प उभा राहत असून आपणा सर्वांकडून सहकार्यांची अपेक्षा व्यक्त करतो. लातूरच्या प्रगतीचा उन्नतीचा ध्यास घेऊन आपण सर्वांनी पुढे जाऊयात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील विकसित देश आणि विकसित लातूर घडवू.\nReconecting to roots of latur म्हणजेच लोकांशी संपर्क, योगदान आणि नव्या विकसित लातूरची निर्मिती हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. अशी भावना जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केली.\nविभागीय माहिती कार्यालय, लातूर\n'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/shri/sep06.htm", "date_download": "2018-10-24T00:49:28Z", "digest": "sha1:D4GTMVLBVS3QT53T4BWUKREUV6O52QJ7", "length": 9165, "nlines": 413, "source_domain": "satsangdhara.net", "title": " प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज ६ सप्टेंबर", "raw_content": "\n' राम कर्ता ' या भावनेने समाधान मिळते.\nपहाटेची वेळ खरोखर फार चांगली. ह्या वेळी कोणी मानसपूजा करीत असतील तर फारच उत्तम. दुसरे कोणी या वेळी झोपेत असतील, तर आणखी कोणी मनोराज्येही करीत असतील. पहाटेपासून तो रात्रीच्या झोपेपर्यंत, मग तो राजा असो किंवा रंक असो, सर्वांची एकच धडपड चालू असते, आणि ती म्हणजे समाधान मिळवायची. प्रत्येकाच्या जीवनाला समाधानाची ओढ लागलेली असते. वास्तविक, खरे समाधान हे कशावरही अवलंबून नाही. ते ’राम कर्ता’ ही भावना बाळगल्यानेच मिळू शकते. समाधान मिळवायचे एक अत्यंत सोपे साधन सर्व संतांनी स्वतः अनुभव घेऊन आपल्याला सांगितले आहे, आणि ते म्हणजे नामस्मरण. खरी तहान लागली म्हणजे सहजपणे कोणत्याही नदीचे पाणी प्याले तरी तहान भागते. त्याचप्रमाणे खरी तळमळ असली, म्हणजे सहजपणे नामस्मरण होऊन समाधानाची प्राप्ती होते. पहाटेच्या वेळी केलेला अभ्यास चांगला होतो असे म्हणतात. तेव्हा या नामस्मरणाच्या अभ्यासाला आपण पहाटेपासून सुरूवात करू या. काकड आरती झाली म्हणजे देवाचे स्मरण संपवावे असे नाही, किंवा सारखी काकड आरतीच करावी असेही नाही. भगवंताचे अखंड स्मरण आणि भाव पाहिजे, यात सर्व काही आले. मला खात्री आहे, तुम्ही आवडीने आणि तळमळीने हा अभ्यास चालू ठेवाल, तर राम तुमचे कल्याण करील.\nनाम घेत असताना इतर विचार मनात येत राहतात, अशी सर्वांचीच तक्रार आहे, परंतु असे पाहा, एखादा मनुष्य रस्त्याने चालला असला की, ’तुला रस्त्यात कोण कोण भेटले ’ तर तो म्हणतो, ’माझे लक्षच नव्हते.’ त्याप्रमाणे आपण नाम घेत असताना या विचारांकडे दुर्लक्ष करावे. त्यांच्या पाठीमागे जाऊ नये, किंवा त्यांच्याबद्दल विचार करीत वेळ फुकट घालवू नये. ’मला विचार विसरला पाहीजे, विसरला पाहीजे,’ असे म्हणून का त्याचे विस्मरण होणार आहे ’ तर तो म्हणतो, ’माझे लक्षच नव्हते.’ त्याप्रमाणे आपण नाम घेत असताना या विचारांकडे दुर्लक्ष करावे. त्यांच्या पाठीमागे जाऊ नये, किंवा त्यांच्याबद्दल विचार करीत वेळ फुकट घालवू नये. ’मला विचार विसरला पाहीजे, विसरला पाहीजे,’ असे म्हणून का त्याचे विस्मरण होणार आहे नामाकडेच जास्त लक्ष द्यावे, म्हणजे विचारांचा आपोआप विसर पडतो, आणि पुढे ते येईनासे होतात.\nएकदा वाट चुकल्यावर ती चुकीची वाट परत उलट दिशेने चालावी लागते; आणि मग योग्य रस्ता आल्यावर त्या रस्त्याला लागायचे, हाच अभ्यास; आणि हे सर्व ध्येय गाठेपर्यंत चालू ठेवणे हीच तपश्चर्या, ब्रम्हानंदबुवांनी खरी तपश्चर्या केली. ते एवढे विद्वान, परंतु त्यांनी आपली सर्व बुद्धी रामचरणी लावली. जगातल्या इतर गोष्टींपेक्षा हे केल्याने आपले खचितच कल्याण होईल असे वाटले, म्हणून त्यांनी हा मार्ग पत्करला, आणि त्याला सर्वस्वी वाहून घेतले. तेव्हा, मोठे साधक ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपण संशयरहित होऊन चालावे, त्यात आपले कल्याण आहे.\n२५०. नामात राहा आणि राम कर्ता ही भावना दृढ करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/fuel-price-hike/articleshow/65673518.cms", "date_download": "2018-10-24T02:07:15Z", "digest": "sha1:7GU3N7F2LFRP4KHE6RZ2HNFRAQARASOT", "length": 16517, "nlines": 132, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Editorial News: fuel price hike - असह्य भडका | Maharashtra Times", "raw_content": "\nआंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे चढे दर आणि डॉलरच्या तुलनेत अशक्त होत चाललेल्या रुपयाने सध्या कुणाचा आर्थिक छळ मांडला असेल तर तो भारतीयांचा. ऑगस्ट महिन्यात भारताने ७१ वा स्वातंत्र्यदिन साजरा करताच पाठोपाठ डॉलरनेही रुपयाची एकाहत्तरी साजरी केली. ७१ डॉलरचा भाव पार करणारे कच्चे तेल आणि रुपया यामुळे इंधनाचा भडका उडून शहरी आणि ग्रामीण अर्थकारणाला असह्य झळा बसू लागल्या आहेत. रोज नवनवे उच्चांक प्रस्थापित करणारा पेट्रोलचा दर शहरी मध्यमवर्गाचे जगणे अवघड करीत असताना ग्रामीण भागाला डिझेलच्या नव्या उच्चाकांनी त्रस्त करुन सोडले आहे.\nएप्रिल-मे महिन्यात पेट्रोल-डिझेलचे दर असेच भडकत असताना कर्नाटकात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला होता. त्यावेळी कर्नाटकात मतदान पार पडेपर्यंत मोदी सरकारने तब्बल १९ दिवस पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार नाहीत, याची काळजी घेतली. पण आता नोव्हेंबर उजाडेपर्यंत देशात कुठे विधानसभा निवडणुका नसल्यामुळे तेवढीही उसंत मिळण्याची चिन्हे नाहीत. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी २०१३-१४ सालात मनमोहन सिंग सरकारला लक्ष्य करताना पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि घसरत्या रुपयावर केलेली विधाने आता सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आली आहेत. पेट्रोलचा दर ८७ आणि डिझेलचा दर ७५ रुपयांवर पोहोचत असताना ही तात्पुरती दरवाढ असल्याचा बचाव पेट्रोलियम व नैसर्गिक वायू खात्याचे मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना करावा लागत आहे. ती रोखण्यासाठी तूर्तास तरी मोदी सरकारपाशी कुठलीही योजना दिसत नाही. कच्चे तेलाचे भाव आणि रुपयाच्या तुलनेत डॉलर घसरला तरच इंधनभडका काबूत येऊ शकेल. कच्चे तेल, डॉलर आणि रुपया यांच्या परस्परसंबंधांचे गणित सामान्यांसाठी गुंतागुंतीचे असले तरी या दरवाढीचा सर्वाधिक फटका त्यांनाच बसतो. महागाईमुळे दैनंदिन खर्च वाढून मध्यमवर्गाचे बजेट कोलमडते, तर डिझेल दरवाढीमुळे शेती व ग्रामीण अर्थव्यवस्था हवालदिल होते. आताही शहरी भागात चारचाकी व दुचाकी वाहनचालकांना पेट्रोल दरवाढीचा आर्थिक मार सहन करावा लागत आहे, तर ग्रामीण भागात डिझेल दरवाढीमुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न आणखीच उग्र होत आहेत. सरकारने शेतमालाला दीडपट हमीभाव जाहीर केले असले तरी त्याची प्रत्यक्षात अमलबजावणी दृष्टीपथात नसताना महागणाऱ्या डिझेलमुळे ट्रॅक्टर चालवणे आणि शेतमाल बाजारात नेणे या दोन्ही गोष्टी शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. मे २०१४ मध्ये मनमोहन सिंग सरकार पायउतार झाले तेव्हा जगाच्या बाजारात कच्चे तेल १०५ डॉलर प्रतिबॅरल होते आणि मुंबईत पेट्रोलदर होता ७९.२६ रुपये प्रतिलिटर. त्यावेळी डॉलरचा भाव होता ५९ रुपये. म्हणजे त्यावेळी प्रतिबॅरल कच्च्या तेलाचा रुपयात दर होता ६१९५ रुपये. आज डॉलरचा भाव आहे ७१.५८ रुपये आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा भाव आहे ७२ डॉलर प्रतिबॅरल. म्हणजे ५१५४ रुपये प्रतिबॅरल. तेव्हाच्या तुलनेत हजार रुपये स्वस्त. तरी पेट्रोलचा दर मे २०१४ च्या तुलनेत आज साडेसात रुपयांनी जास्त आहे.\nमोदी सरकार येताच कच्च्या तेलाचे भाव वर्षभरात अगदी ४० डॉलरपर्यंत गडगडले. पण सरकारने त्याचा लाभ ग्राहकांना देण्याऐवजी सरकारची तिजोरी भरून घेतली. भविष्यात कच्चे तेल भडकले तर देशांतर्गत दर काबूत ठेवण्याची रणनीती यामागे होती. पेट्रोल-डिझेलच्या अबकारी करात बारावेळा वाढ करून आणि एकदा ते घटवून केंद्र आणि राज्य सरकारांनी मिळून साडेचार वर्षांत दहा लाख कोटी रुपयांची कमाई केल्याचा दावा विरोधी पक्ष करत आहेत. हा पैसा कुठे गेला, असा सवाल विरोधकांना पडला आहे. तब्बल १९ राज्यांत सत्तेत असलेल्या भाजपने पेट्रोलियम पदार्थांचा जीएसटीमध्ये समावेश करून नागरिकांची परवड थांबवावी, असे आव्हान विरोधी पक्ष देत आहेत. रुपया आणखी कमजोर झाल्याने काही फरक पडणार नाही, अशी विधाने मोदी सरकारमधील उच्चपदस्थ करीत आहेत. मनमोहन सिंह सरकारच्या काळात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या दरवाढीवरुन भाजपने रान माजवल्याने नागरिकांचा रोष शिगेला पोहोचला होता. पण गेल्या साडेचार वर्षांत नागरिकांचा इंधन दरवाढीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असावा. त्यामुळे त्यांची नाराजी जाणवत नाही. त्यांच्या सहनशक्तीची कुठवर परीक्षा घेऊ शकतो, याचा मोदी सरकारही शांतपणे अंदाज घेत आहे. लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर आली असतानाही.\nमिळवा अग्रलेख बातम्या(Editorial News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nEditorial News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nलाचखोरी प्रकरण: CBIच्या उपअधीक्षकाला ७ दिवसांची CBI कोठडी\nछत्तीसगडः CM रमण सिंग आदित्यानाथ यांचे पाया पडले\nभारतीय लष्कराची फेररचना, लष्कराचे तीन उपमुख असणार\nरक्ताने माखलेला सॅनिटरी पॅड मंदिरात घेऊन जाणार का\nमुंबईः जमिनींच्या मागण्यांसाठी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे आ...\nचेहऱ्यावरील सुरकुत्या नष्ट करणारे तांदळाचे पाणी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n3आता कोठे उजाडते आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%B0_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%82", "date_download": "2018-10-24T01:18:43Z", "digest": "sha1:IS7RKCSMCXQC33W7VYL7QAN4HESZXKTQ", "length": 5794, "nlines": 162, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "व्हॅलेरी जिस्कॅर देस्तें - विकिपीडिया", "raw_content": "\n२७ मे, १९७४ – २१ मे, १९८१\n२ फेब्रुवारी, १९२६ (1926-02-02) (वय: ९२)\nव्हॅलेरी जिस्कॅर देस्तें (फ्रेंच: Valéry Giscard d'Estaing; जन्म: २ फेब्रुवारी, इ.स. १९२६) हा इ.स. १९७४ ते १९८१ दरम्यान फ्रान्स देशाचा राष्ट्राध्यक्ष होता. टीजीव्ही ही द्रुतगती फ्रेंच रेल्वेसेवा तसेच इतर अनेक पायाभुत प्रकल्प उभारण्याचे श्रेय त्याला दिले जाते.\nपाचव्या फ्रेंच प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष\nचार्ल्स दि गॉल · जोर्ज पाँपिदु · व्हॅलेरी जिस्कॅर देस्तें · फ्रांस्वा मित्तराँ · जाक शिराक · निकोला सार्कोझी · फ्रांस्वा ऑलांद · इमॅन्युएल मॅक्राँ‎\nइ.स. १९२६ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०७:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://rightangles.in/2018/01/18/battle-not-fought/", "date_download": "2018-10-24T00:37:47Z", "digest": "sha1:JZWKHWQPP6I5AEWO7T2TUVPKXO4IRTCG", "length": 27936, "nlines": 62, "source_domain": "rightangles.in", "title": "चिल्लरांची लढाई आणि नुसतीच बढाई. | Right Angles - Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law", "raw_content": "\nचिल्लरांची लढाई आणि नुसतीच बढाई.\nBy नचिकेत कुलकर्णी January 18, 2018\nअँड्रिया : ज्या राष्ट्रात नायक पैदा होत नाहीत ते राष्ट्र खरोखरच दुर्दैवी आहे.\nगॅलिलिओ : नाही अँड्रिया, ज्या राष्ट्रांना कायम नायकाची प्रतीक्षा असते, ती खरी दुर्दैवी आहेत.\n( बर्टोल्ट ब्रेख्तच्या ‘लाईफ ऑफ गॅलिलिओ’ या नाटकातील संवाद )\nसर्वोच्च न्यायालयाच्या चार ज्येष्ठ न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन सरन्यायाधीशांशी असलेले मतभेद समोर आणल्यानंतर न्यायसंस्था शासनयंत्रणा लोकशाही याबद्दलच्या वेगवेगळ्या मुद्द्यांची चर्चा सुरु आहे. न्यायसंस्था आणि शासनाचे परस्परसंबंध ,न्यायसंस्थेचे स्वातंत्र्य ,न्यायसंस्थेचे अंतर्गत प्रशासन -अंतर्गत अरिष्टे आणि ताण यासंबंधीच्या अनेक मुद्यातील गुंतागुंत स्पष्ट करणारी मतमतांतरे व्यक्त केली जात आहेत. त्याचप्रमाणे ही तर जणू क्रांतीची ठिणगी- न्यायाधीशांचे बंड अशा तऱ्हेची सोशल मीडियाप्रधान ‘वैचारिकतेला’ साजेशी चमकदार अतिरंजित विधानेही वाचायला मिळत आहेत. या प्रश्नाच्या घटनात्मक संस्थात्मक पैलूची चर्चा करणे हा या लेखाचा हेतू नाही , प्रकाश बाळांच्या लेखात या संदर्भातील अनेक मुद्दे सखोलपणे मांडले गेले आहेतच. मात्र या सगळ्या घडामोडींवर पुरोगामी -लोकशाहीवादी-उदारमतवादी वर्तुळात एकंदर ज्या पद्धतीची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे त्याची चिकित्सा करणारे काही मुद्दे मांडायचा प्रयत्न आहे. फॅसिझमविरोधी लोकशाही वाचवण्यासाठीच्या लढाईच्या बिकट वाटेत भलते चकवे लागू नयेत इतकाच या चिकित्सेचा हेतू आहे.\nचार न्यायाधीशांनी जे पाऊल उचलले त्याचा धक्का बसणे ,आपल्या लोकशाहीच्या संस्थात्मक स्वास्थ्याची काळजी वाटणे अशा स्वाभाविक रास्त प्रतिक्रियांबरोबरच या घडामोडीमुळे मोदींच्या नेतृत्वाखालील संघभाजप सरकारला मोठा हादरा बसणार आहे अशाप्रकारची भावना पुरोगामी वर्तुळात दिसते आहे. म्हणजे अगदी ‘उचलला जज्जनी माईक ,मोदीशहांचा खचला पाया ‘ इतके जरी कोणी हुरळून गेले नसले तरी न्यायसंस्थेतील राजकीय हस्तक्षेपाच्या मुद्द्यावर सरकारविरोधी जनमत तयार होईल असा समज दिसतो आहे. मुळात गेल्या दोन दिवसातील ‘बंडखोर ‘ न्यायाधीशांची विधाने आणि सरन्यायाधीशांनी सुरु केलेले दिलजमाईचे प्रयत्न बघता हे संपूर्ण प्रकरण पेल्यातले वादळ ठरण्याचीच शक्यता आहे ,मात्र जरी हा वाद जास्त पेटला ( न्यायसंस्थेच्या आतला वाद आणि न्यायसंस्था आणि शासन -executive यांच्यातील वाद ) तरी त्यातून सध्याच्या सत्ताधाऱ्यांपुढे राजकीय आव्हान उभे राहू शकते का हा प्रश्न विचारला पाहिजे. हुकूमशाही वळणाच्या -फॅसिझमकडे जात असलेल्या राजवटीपुढे न्यायसंस्थेमधून आव्हान उभे राहू शकते का हा त्याच्या मुळाशी असलेला प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर बहुतकरून नकारार्थीच द्यावे लागते. ( स्वायत्त न्यायसंस्था ही लोकशाहीच्या रक्षणाची पक्की हमी असतेच का हा ह्याचा उपप्रश्न आहे ) पहिली गोष्ट ही की न्यायसंस्था हा राज्यसंस्थेचा एक भाग आहे आणि उदारमतवादी राज्यशास्त्र सांगते त्याप्रमाणे राज्यसंस्था ही समाजापासून पूर्णपणे स्वायत्त -त्यावर नियंत्रण ठेवणारी नसते तर समाजातील शोषण-दमनाची व्यवस्था टिकवून ठेवणारी -शोषक शासक वर्गजातींच्या हितसंबंधांचे प्रतिनिधित्व करणारी असते.न्यायसंस्था त्याला अपवाद असू शकत नाही ,भारतीय संदर्भात ब्राह्मणी भांडवली हितसंबंध रक्षणासाठी न्यायसंसंस्थेने दिलेल्या कित्येक निकालांचे विश्लेषण करता येईल. (अर्थात , लोकांच्या कष्टकऱ्यांच्या हक्कांचे रक्षण करणारे निकाल न्यायालयांनी दिलेलेच आहेत त्यांचे मोल नाकारण्याचा मुद्दा नाही पण संस्थेचे एकंदर चारित्र्य काय हे बघण्याचा आहे) जर सध्याचे संघभाजप सरकार किंवा एकंदरच हुकूमशाही फॅसिस्ट राजवटी या जर शोषक शासकांच्या निश्चित हितसंबंधाना विशिष्ट ऐतिहासिक परिस्थितीमधील प्रतिसाद म्हणून अस्तित्वात आल्या असतील तर (मोदी सरकार हा काहीतरी अपघात-anomaly आहे असला समज पुरोगाम्यांमध्ये असावा अशी काळजी वाटते ,तो जितका लवकर दूर होईल तितके त्याविरुद्ध लढयाला बळ मिळेल) त्यविरोधात आव्हान उभे करणे म्हणजे कमी अधिक प्रमाणात या हितसंबंधांपुढे आव्हान उभे करणे असले पाहिजे न्यायसंस्थेकडून ते उभे राहील हे वर उल्लेख केलेल्या कारणांमुळे दुरापास्त आहेच पण executive आणि legislature ह्या राज्यसंस्थेच्या अंगांवर लोकशाही प्रक्रियेचा जो थेट दबाव असतो त्यापासून न्यायसंस्था मुक्त असते त्यामुळेही तिथून असे आव्हान स्वतंत्रपणे उभे राहण्याच्या शक्यता कमीच दिसतात\nइथे असा प्रश्न रास्तपणे उपस्थित करता येईल की राज्यसंस्थेच्या अगदी फॅसिस्ट राज्यसंस्थेच्यासुदधा भिन्न अंगांमध्ये संघर्ष उदभवू शकतो आणि त्यातून सत्ताधारी राजवटीसमोर राजकीय पेचप्रसंग निर्माण होऊ शकतो आणि त्यातून शासकशोषक हितसंबंधाना आव्हान देण्याची संधी मिळू शकते ही शक्यता जमेस धरली पाहिजे पण अशा पद्धतीचे पेचप्रसंग उभे राहण्याची पूर्वअट ही जनतेच्या विविध विभागांच्या संघटित चळवळी तीव्र होत जाणे ही असते, आणि अशा चळवळींचा परिणाम न्यायसंस्थेसारख्या थेट लोकनियुक्त नसलेल्या संस्थेवर होण्याची शक्यता तुलनेने कमीच , पण तरीही ती जमेस धरली तरी सत्ताधाऱ्यांपुढे पेचप्रसंग उभे करणारी करू शकणाऱ्या अशा चळवळी आज उभ्या राहताना दिसत नाहीत त्यामुळे भले न्यायाधीशांच्या उघड मतभेद प्रदर्शनामध्ये राजकीय आव्हान उभे करण्याच्या संधी असल्या तरी त्यातून काही साध्य करता येणार नाही\nअसं मानून चालूया की चळवळींचा दबाव नसतानाही लोकशाही संस्था आणि लोकशाही वाचवण्याच्या निखळ हेतूने न्यायाधीश समोर आले .हे लोकशाहीच्या रक्षणासाठी उचललेले अभूतपूर्व पाऊल होते तर त्याला प्रतिसाद म्हणून देशभरात विरोधी पक्षांकडून ‘बंडखोर’ न्यायाधीशांच्या त्यांनी उठवलेल्या मुद्द्यांच्या समर्थनासाठी निदर्शन कार्यक्रम मोर्चे तरी निघायला पाहिजे होते. मात्र देशातील सर्वात मोठया विरोधी पक्षाचे नवनियुक्त सर्वोच्च नेते यावर लहानशी पत्रकार परिषद उरकून स्वस्थ बसले. लोकशाही संस्था टिकवण्याचा इतका गंभीर मुद्दा उपस्थित होत असेल आणि विरोधी पक्ष जर त्याबद्दल लोकांमध्ये जाऊन त्यांना संघटित करत नसेल तर न्यायाधीशांच्या लोकशाही रक्षणाचे उदात्त हेतू साध्य होऊ शकत नाहीत. न्यायसंसंस्थेच्या प्रश्नांचे राजकीयिकरण करू नका वगैरे भाबडे किंवा सोयिस्कर तर्क आहेत कारण अगोदर म्हणल्याप्रमाणे न्यायसंस्था ही राजकीयच असते आणि ज्या क्षणी चार न्यायाधीशांनी त्यांचा मुद्दा सार्वजनिक पटलावर आणला तेंव्हा तो उघडच राजकीय मुद्दा बनला , अन्यथा त्यांनी तो तसा आणायला नको होता ( न्यायाधीशांच्या कृतीवर सोमनाथ चटर्जी यांनी केलेली टीका आणि न्यायाधीशांनी तत्वासाठी राजीनामा दिला तर प्रश्न धसास लागेल अशा धर्तीचे हरीश खरे यांचे मत या संदर्भात बघावे ) separation of powers -अधिकारक्षेत्रांच्या विभागणीचे तत्त्व हे राज्यसंस्थेच्या वेगवेगळ्या अंगांना न्यायसंस्था -कार्यकारी मंडळ (executive ) विधिमंडळ (legislature ) यांना नियंत्रित करणारे तत्त्व आहे मात्र ते व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी स्वीकारलेल्या गृहीतकृत्यासारखे ( assumption ) आहे , नित्य वास्तव नाही ( न्यायाधीशांच्या कृतीवर सोमनाथ चटर्जी यांनी केलेली टीका आणि न्यायाधीशांनी तत्वासाठी राजीनामा दिला तर प्रश्न धसास लागेल अशा धर्तीचे हरीश खरे यांचे मत या संदर्भात बघावे ) separation of powers -अधिकारक्षेत्रांच्या विभागणीचे तत्त्व हे राज्यसंस्थेच्या वेगवेगळ्या अंगांना न्यायसंस्था -कार्यकारी मंडळ (executive ) विधिमंडळ (legislature ) यांना नियंत्रित करणारे तत्त्व आहे मात्र ते व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी स्वीकारलेल्या गृहीतकृत्यासारखे ( assumption ) आहे , नित्य वास्तव नाही त्यामुळे न्यायसंस्था ही स्वयंभूपणे हुकूमशाहीचा मुकाबला करेल , किंबहुना स्वतंत्र न्यायसंस्था ही हुकूमशाही विरोधातली-अन्य अंगांना काबूत ठेवण्याची पक्की हमी आहे अशा समजुतीत मश्गुल होणे परवडणारे नाही अर्थशास्त्राप्रमाणे राज्यशास्त्रातही उदारमतवादी assumption लाच वास्तव मानण्याची चूक करतात आणि अर्थशास्त्राप्रमाणेच क्रायसिस -अरिष्टाच्या म्हणजे साधारणपणे सुरळीत चाललेल्या घटनाक्रमात खंड पडणारी परिस्थिती निर्माण झाली कि त्याचे विश्लेषण करण्यास /त्याला तोंड देण्यात हतबल ठरतात. मोदी संघभाजपपुढे परिणामकारक राजकीय आव्हान उभे करण्यात येत असलेल्या अपयशमागे अशा तऱ्हेची हतबलता (exasperation) आहे आणि मग एकदम आता न्यायसंस्थेवरच भिस्त असा पवित्राही या हतबलतेतूनच येतो\nया सगळ्या संदर्भात आणखी एक बाब लक्षात घेतली पाहिजे राज्यसंस्थेच्या विभिन्न अंगातील संघर्षामधून त्या संस्थातील अंतर्गत संघर्षातून म्हणजे ढोबळपणे corridors of power मधील हालचालींमधून सत्तेच्या संतुलनात बदल घडू शकतो ,सत्तापालट ही होऊ शकतो राज्यसंस्थेच्या विभिन्न अंगातील संघर्षामधून त्या संस्थातील अंतर्गत संघर्षातून म्हणजे ढोबळपणे corridors of power मधील हालचालींमधून सत्तेच्या संतुलनात बदल घडू शकतो ,सत्तापालट ही होऊ शकतो मात्र अशा सत्तापालटात शोषक शासक हितसंबंध अबाधित राहतात त्यांच्यापुढे कोणतेही संकट उभे राहत नाहीमात्र अशा सत्तापालटात शोषक शासक हितसंबंध अबाधित राहतात त्यांच्यापुढे कोणतेही संकट उभे राहत नाही त्यामुळेच यथास्थितीवादी- status quo टिकवून त्यातल्यात्यात थोडेफार बदल करू पाहणाऱ्या उदारमतवादी घटकांना असा सत्तापालट पचनी पडतो त्यामुळेच यथास्थितीवादी- status quo टिकवून त्यातल्यात्यात थोडेफार बदल करू पाहणाऱ्या उदारमतवादी घटकांना असा सत्तापालट पचनी पडतो ‘मोदींपेक्षा अटल बरे’ मोदी नकोत गडकरी/स्वराज /जेटली चालतील अशा छापाची मंडळी , काँग्रेसचे अलिकडल्या काळातील उजवे वळण बघता त्यांचीही गणना यात करता येण्यासारखी परिस्थिती आहे ‘मोदींपेक्षा अटल बरे’ मोदी नकोत गडकरी/स्वराज /जेटली चालतील अशा छापाची मंडळी , काँग्रेसचे अलिकडल्या काळातील उजवे वळण बघता त्यांचीही गणना यात करता येण्यासारखी परिस्थिती आहे बहुतांश अभिजनवादी उदारमतवादी बुद्धिजीवी हे थोड्याफार फरकाने अशा तऱ्हेच्या मताचे आहेत बहुतांश अभिजनवादी उदारमतवादी बुद्धिजीवी हे थोड्याफार फरकाने अशा तऱ्हेच्या मताचे आहेत त्यामुळे न्यायाधीशांनी सावध आणि संदिग्धपणे केलेल्या जाहीर मतप्रदर्शनाला उठाव अभूतपूर्व पेचप्रसंग वगैरे म्हणायला ते सरसावतात ,मात्र सध्याच्या राजवटीविरोधात आपल्या जगण्याच्या प्रश्नांवर प्रचंड जनसंख्येने शोषित पीडित कष्टकरी बहुजन समाजाने जर लोकशाही मार्गाने संघटित चळवळीचा मार्ग स्वीकारला तर ते या उत्साहाने /हिरीरीने समर्थनासाठी उतरतील की शहाजोग कातडीबचाव सल्ले देतील त्यामुळे न्यायाधीशांनी सावध आणि संदिग्धपणे केलेल्या जाहीर मतप्रदर्शनाला उठाव अभूतपूर्व पेचप्रसंग वगैरे म्हणायला ते सरसावतात ,मात्र सध्याच्या राजवटीविरोधात आपल्या जगण्याच्या प्रश्नांवर प्रचंड जनसंख्येने शोषित पीडित कष्टकरी बहुजन समाजाने जर लोकशाही मार्गाने संघटित चळवळीचा मार्ग स्वीकारला तर ते या उत्साहाने /हिरीरीने समर्थनासाठी उतरतील की शहाजोग कातडीबचाव सल्ले देतील (किंवा विरोधच करतील ) यातली गोम ही आहे की आजकाल लिबरल-डेमोक्रसी उदारमतवादी-लोकशाही असा द्वंद्व समास (hyphenated term) जरी प्रचलित झाला असला तरी फ्रेंच राज्यक्रांतीपासूनचा इतिहास बघितला तर असं दिसेल की ही काही अतूट जोडी वगैरे नाही किंबहुना उदारमतवादामध्ये लोकशाहीचीे ( लोकशाहीमधील बहुजनांच्या ताकदीची,त्यातून सामाजिकआर्थिक सत्तेच्या उतरंडी मोडीत निघण्याची ) एकप्रकारची अढी किंवा भीतीच आहे न्यायसंस्थेसारख्या थेट लोकनियुक्त नसलेल्या संस्थेचे अपार कौतुक वाटण्यामागेही हेच कारण आहे न्यायसंस्थेसारख्या थेट लोकनियुक्त नसलेल्या संस्थेचे अपार कौतुक वाटण्यामागेही हेच कारण आहे हा उदारमतवादही प्रक्रियात्मक procedural त्यामुळे लोकशाही प्रक्रियेची चौकट कायम ठेवून त्यात लोकशाहीविरोधी कार्यक्रम राबवू पाहणाऱ्या आजच्या ‘sophisticated ‘ फॅसिस्टंना तोंड देण्यात अक्षम ठरतो हा उदारमतवादही प्रक्रियात्मक procedural त्यामुळे लोकशाही प्रक्रियेची चौकट कायम ठेवून त्यात लोकशाहीविरोधी कार्यक्रम राबवू पाहणाऱ्या आजच्या ‘sophisticated ‘ फॅसिस्टंना तोंड देण्यात अक्षम ठरतो स्वतःचे जातवर्गीय हितसंबंध अबाधित ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत ,अंगाला काही म्हणून लावून न घेता काठाकाठावर राहून फॅसिझम विरोधी पवित्रा घेणाऱ्या उदारमतवादी मंडळींचा धोका फॅसिस्ट शक्तींना वाटत नाही कारण ते हरतऱ्हेचे डाव खेळून लोकांना आपल्यामागे आणण्यात तरबेज आहेत स्वतःचे जातवर्गीय हितसंबंध अबाधित ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत ,अंगाला काही म्हणून लावून न घेता काठाकाठावर राहून फॅसिझम विरोधी पवित्रा घेणाऱ्या उदारमतवादी मंडळींचा धोका फॅसिस्ट शक्तींना वाटत नाही कारण ते हरतऱ्हेचे डाव खेळून लोकांना आपल्यामागे आणण्यात तरबेज आहेत त्यांचा मुकाबला हा romntic वाटणाऱ्या एकारलेल्या ठराविक वर्तुळापुरत्या चमकदार पण कुचकामी कृतींमधून नाही तर लोकचळवळीतुनच केला जाऊ शकतो\nन्यायसंस्थेवर भिस्त ठेवणे , एखाद्या investigative reportage मुळे सत्ताधारी अडचणीत सापडतील अशी आशा बाळगणे , न्यायालयीन लढाईत गुरफटून राहून त्यातूनच फॅसिझमविरोधी लढाईत बाजी मारण्याची आस लावणे अशा विविध प्रवृत्ती ( त्यांच्या हेतूंबद्दलही शंका घ्यायचे कारण नाही) पुरोगामी वर्तुळात वाढीस लागलेल्या दिसतात त्याच्याशी वर उल्लेख केलेल्या उदारमतवाद-लोकशाही च्या चर्चेचा थेट संबंध आहे या समजुती बाळगण्यात गफलत होते ती म्हणजे राजकारण हा लोकांच्या अधिमान्यतेचा popular legitimacy चा खेळ आहे याकडे दुर्लक्ष होते या समजुती बाळगण्यात गफलत होते ती म्हणजे राजकारण हा लोकांच्या अधिमान्यतेचा popular legitimacy चा खेळ आहे याकडे दुर्लक्ष होते आज सत्तेत असलेल्या संघभाजपच्या अधिमान्यतेचे विश्लेषण करून त्याला आव्हान देऊ शकणाऱया सामाजिक शक्तींची जुळणी करून नव्या राजकीय कार्यक्रमासाठी अधिमान्यता घडवणेे ह्यात शॉर्टकट नाही आज सत्तेत असलेल्या संघभाजपच्या अधिमान्यतेचे विश्लेषण करून त्याला आव्हान देऊ शकणाऱया सामाजिक शक्तींची जुळणी करून नव्या राजकीय कार्यक्रमासाठी अधिमान्यता घडवणेे ह्यात शॉर्टकट नाही न्यायालये किंवा न्यायसंस्था हे हुकूमशाही किंवा फॅसिझम विरोधी लढ्याचे केंद्र असू शकत नाही , पुरोगामी लोकशाहीवाद्यांनी शोषितपीडित कष्टकरी बहुजनांच्या संघटित चळवळी उभ्या करण्यावरच लक्ष केंद्रित केले पाहिजे ,त्यातच लोकशाही वाचवण्याची हमी आहे.\nनचिकेत कुलकर्णी हे जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या सेंटर फॉर पॉलिटिकल स्टडीज मध्ये 'आधुनिक भारतीय राजकीय विचार'या क्षेत्रातील संशोधक विद्यार्थी आहेत. लोकवाग्मय गृह या प्रकाशन संस्थेतहि ते सक्रिय आहेत.\nशिकारी खुद यहाँ, शिकार हो गया \nशैव-संस्कार-सम्पन्ने, जातीभेद न करायेत…\nगुजरात २००२ दंगलींचे सत्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://railandbusfanning-ram.blogspot.com/2014/10/blog-post.html", "date_download": "2018-10-24T00:19:09Z", "digest": "sha1:QKYSGICPKWG6BOGHND4Y3LRWJIEGHOHM", "length": 12196, "nlines": 130, "source_domain": "railandbusfanning-ram.blogspot.com", "title": "मी एक प्रवासी पक्षी,: मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा", "raw_content": "मी एक प्रवासी पक्षी,\nमी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा\nबालपणी लाडकी मावशी माणगाव जि. रायगड येथे असल्याने दरवर्षीची कोकण भ्रमंती.\nपहिली ते बारावी शिक्षण : नागपूर.\nइंजीनीअरींग : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड जि. सातारा, कराडला असताना विविध वक्तृत्व स्पर्धा, यूथ फ़ेस्टीवल्स, नाट्यस्पर्धांच्या निमीत्ताने सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांमध्ये भ्रमंती, रात्री बेरात्रीचे प्रवास, लहान लहान गावांतल्या अनंत आठवणी.\nनोकरी : १२ वर्षे ऐरोली, नवी मुंबई, पुढली ६ वर्षे : नागपूर आणि आता गेली अडीच वर्षे : सांगोला जि. सोलापूर.\nकाका, मावश्या, मावसभाउ इ मंडळी औरंगाबादला असल्याने १९८९ पासून मराठवाड्यात भरपूर भ्रमंती.\nचंद्रपूरच्या भाजी मंडईत जाउन खरेदी करण्याच्या ओढीइतकीच, सांगोल्याच्या आठवडी बाजारातील भाजी मंडईत गर्दीत जाउन भाजी खरेदी करायला आवडते.\nनागपूरला केळीबाग रोड, महाल येथे फ़ेरफ़टका मारण्याचा आनंद आणि ठाण्यात गोखले रोड, राम मारुती रोड इथे फ़िरण्याचा आनंद यात डावे उजवे करता येत नाही.\nटेकडी गणपती आणि टिटवाळ्याचा सिद्धीविनायक, दोघांसमोरही उभे राहिल्यावर डोळा भरून दर्शन घेताना , डोळे भरून येण्याची सारखीच अनुभूती.\nअमरावतीचा गड्ड्याचा वडा आणि ठाण्याची मामलेदाराची मिसळ दोघांच्या ही चविष्टपणात उजवे डावे करता न येणे.\nशेगावला गजानन बाबांवर आपले मायबाप असण्याची जबाबदारी टाकून स्वतः मो्कळे होणे आणि गोंदवलेला ब्रम्हचैतन्य महाराजच आपल्याला मार्ग दाखवून इथपर्यंत आणताहेत ही अनुभूती यात काय फ़रक \nमुंबई ठाण्याने मला जेव्हढ आपलस केल तेव्हढच नांदेड औरंगाबाद सोलापूरनेही केल. कोणाच्या आपलेसे करण्यामागे फ़टकळ व्यावहारिकता असेल, जीवनाचे ज्ञान चटकन प्राप्त करून देण्याची तळमळ असेल तर कोणाच्या आपलेसे करण्यामागे रांगडेपणा, रूक्षपणा, खरखरीतपणा असेल. त्या खरखरीतपणाच्या आतला ओलावा जाणवायला थोडा वेळ तर द्यावा लागेलच की नाही \nरिला्यन्स मॉल औरंगाबाद आणि रिलायन्स ट्रेण्डस सांगली या दोन्ही ठिकाणी फ़सवले जाण्याची अनुभूती सारखीच.\nवैदर्भीय अष्टविनायक यात्रेइतकच समाधान, एका उन्हाळ्यात शिरपूर जि. धुळे येथे सुरेश खानापूरकर काकांचा अभिनव प्रयोग बघण्यासाठी खास काढलेल्या यात्रेत मिळाल.\nगणपतीपुळ्याला सुंदर संध्याकाळी समुद्रावर जी अनुभूती येते ती आणि कराडच्या प्रीतीसंगमावरच्या घाटांवर संध्याकाळी जी अनुभूती येते ती, यात काडीचाही फ़रक नाही.\nमाहूरला रेणुकेला साष्टांग घालताना डोळ्यासमोर तुळजापू्र, कोल्हापूर आणि वणीच्या सप्तशृंगीच्या मूर्ती आपसूकच तरळून जातात आणि त्यांनाही साष्टांग आपोआपच घडतो. आणि हेच तुळजापूर, कोल्हापूर आणि वणीला होत.\nविदर्भ, खान्देश, मराठवाड्याचा आणि कोकण माणदेश आणि मावळचा मी आहे.\nजन्माने आणि वागणुकीने पक्का वैदर्भी असलो तरी मनाने पूर्ण महाराष्ट्राचा आहे.\nमी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा\nपरवा मुंबईवरून नागपूरला येताना केवळ घाईमुळे विमानाने यावे लागले. एका तासात एका पूर्ण नवीन विश्वात प्रवेश करताना सोय तर झाली पण रेल्वेप्रवास ...\nएका लग्नाच्या जमण्याची गोष्ट.\n७ फेब्रुवारी २०००. मी आणि माझी पत्नी वैभवी पहिल्यांदाच एकमेकांना भेटलोत. प.पू. मायबाईंकडे नाथबीजेचा कार्यक्रम होता. व्यवस्थेत सहभाग...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास.- ३\nपूर्वपिठीका : १९९५. सप्टेंबर महिन्यात नुकताच नवी मुंबईतल्या दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात रुजू झालो होतो. ओक्टोबर महिन्याच्या अख...\nकावळ्याच्या शापाने गाय मरत नाही पण..... तीन वेगवेगळे अनुभव.\n२००३ च्या जुलै महिन्यातली गोष्ट. महाविद्यालयाच्या उन्हाळी सुट्या संपवून मी, माझ्या पत्नी व एक वर्षाच्या छोट्या मुलीसह, नागपूरवरून मु...\nकराडला अभियांत्रिकीला शिकायला असताना (१९८९ ते १९९३) आम्ही काही दोस्त मंडळींनी सांस्कृतीक क्षेत्रात खूप धमाल केली. पहिल्या वर्गात विशेष प्र...\nशिवशाही : एक चिंतन\nसाधारण फ़ेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची \"शिवशाही\" नावाची स्लीपर कोच बससेवा १५ एप्रिलला सुरू होणार ही...\nपुन्हा नागपूर - १\n२०१२ सरता सरताच चि. मृण्मयीच्या नागपूरच्या शाळेत स्नेहसंमेलन, नववर्षाच्या अगदी सुरूवातीलाच असल्याची, बातमी कळली होती. आम्ही सांगोल्यात २२...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास क्र.१\n१३/२/१९९२. य़शवंतराव चव्हाण नाट्यगृह, कराड. रात्री चे साडेबारा वाजताहेत. आमची \"अर्थ-अनर्थ\" एकांकिका संपतेय. एकांकिकेच्याच चर्चा,...\nतीर्थरूप दादा, आज १३ मार्च. तुमचा वाढदिवस. आज तुम्ही असता तर तुमचा हा ७१ वा वाढदिवस आपण सगळ्यांनी थाटामाटात साजरा केला असता. तुमची मि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/02/news-2214.html", "date_download": "2018-10-24T00:19:20Z", "digest": "sha1:V3RHRA6LWDXLRHGI42KSNQWQ72IM26ZS", "length": 5484, "nlines": 82, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "विवाहितेचा छळ केल्या प्रकरणी चौघांवर गुन्हा. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nविवाहितेचा छळ केल्या प्रकरणी चौघांवर गुन्हा.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी विवाहितेने तक्रार केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने चुलत सासरे व अन्य तिघांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मीना गोरख पारखे (३०, वाकडी, ता. राहाता) असे विवाहितेचे नाव आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nसंजय रावसाहेब पारखे, यमाजी रावसाहेब पारखे, बंडू गुलाब चितळकर व सोनाली गणेश पारखे (सर्व वांगी, ता. श्रीरामपूर) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. चार वर्षांपासून ही महिला माहेरी वाकडी येथे राहते. २०११ मध्ये तिचा विवाह गणेश नानासाहेब पारखे याच्याशी झाला. सासरी मानसिक व शारीरिक छळ केला जात असल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\n९ जानेवारीला टाकळीभान-श्रीरामपूर रस्त्यावर आरोपींनी बळजबरीने वाहनात बसवून पळवून नेले. लाथाबुक्क्यांनी मारहाण करत ५० हजार रुपये व दागिने हिसकावून घेतल्याचे या विवाहितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nउद्धव ठाकरे लोकसभा उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार या चार नेत्याची नावे चर्चेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/corporator-barne-shekhar-ovhal-resign-29581", "date_download": "2018-10-24T01:47:50Z", "digest": "sha1:XYSIAL4UCDGQKR2T2YBCVF6NTKIXW77M", "length": 12436, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "corporator barne, shekhar ovhal resign नगरसेविका बारणे, ओव्हाळ राष्ट्रवादीतून भाजपमध्ये | eSakal", "raw_content": "\nनगरसेविका बारणे, ओव्हाळ राष्ट्रवादीतून भाजपमध्ये\nबुधवार, 8 फेब्रुवारी 2017\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती थांबायचे अजूनही नाव घेत नाही. माजी उपमहापौर आणि थेरगावच्या विद्यमान नगरसेविका झामाबाई बारणे आणि पुनावळेचे नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनी सोमवारी (ता. ६) राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षांतरामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपची ताकद वाढली आहे.\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती थांबायचे अजूनही नाव घेत नाही. माजी उपमहापौर आणि थेरगावच्या विद्यमान नगरसेविका झामाबाई बारणे आणि पुनावळेचे नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनी सोमवारी (ता. ६) राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षांतरामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपची ताकद वाढली आहे.\nमहापालिकेतील १२८ पैकी विविध पक्षांच्या ४५ नगरसवेकांनी पक्ष बदलला. त्याचा सर्वांत मोठा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसला. राष्ट्रवादी पक्ष सोडून जाणाऱ्यांना रोखण्यासाठी स्वतः अजित पवार प्रयत्न करतात. मात्र त्यांनाही यश आले नाही. झामाबाई बारणे या आजवर दोन वेळा नगरसेविका झाल्या. या वेळी राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी नाकारली. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचे कायम वर्चस्व असलेल्या थेरगाव परिसरातूनच त्यांनी राष्ट्रवादीची पताका कायम उंच ठेवली. त्यांचे चिरंजीव माजी नगरसेवक सिद्धेश्‍वर बारणे यांनीही या वेळी पक्षांतर करून भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षांतर करणारे राष्ट्रवादीचे दुसरे नगरसेवक ओव्हाळ यांनी पुनावळे भागात आजवर राष्ट्रवादीची साथ केली होती. त्या परिसरातून आता भाजपची बाजू सावरण्याला मदत होणार आहे. भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी दोन्ही नगरसेवकांचे पक्षात स्वागत केले.\nपाण्याचे गांभीर्य ना प्रशासनाला ना राज्यकर्त्यांना\nनिम्म्या शहराला पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्याने सत्ताधारी हवालदिल झाले आहेत. रखडलेला पवना जलवाहिनी प्रकल्प, नियोजित भामा आसखेड व आंद्रा...\n#smartpcmc प्राधिकरणातही गगनचुंबी इमारती\nपिंपरी - आतापर्यंत मोठ्या उंचीचे टॉवर मुंबईसारख्या शहरात बघायला मिळायचे. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरातील नागरीकरणाचा वाढता वेग आणि अपुऱ्या जागेची कमतरता...\nशबरीमला मंदिर वाद फेरविचार याचिकांवर 13 नोव्हेंबरला सुनावणी\nनवी दिल्ली (पीटीआय) : शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले असून यासंबंधीच्या...\nभाजपला सत्तेपासून दूर ठेवा - आंबेडकर\nउस्मानाबाद - जनतेला मुस्लिमांची भीती दाखवत १८ पगड जातींना मनुवादी विचारांत कैद करून सत्ता कायम स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचे धोरण राष्ट्रीय स्वयंसेवक...\nमोदी सरकार भंपक - उद्धव ठाकरे\nलातूर - भाजपने गेल्या निवडणुकीत खोटे बोलून मते घेतली. सत्तेत बसल्यावरही ते वारंवार खोटेच बोलत आहेत. त्यात मी वाटेकरी होणार नाही. शिवसेनाप्रमुख...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z70329101041/view", "date_download": "2018-10-24T01:33:37Z", "digest": "sha1:CYMTAUP2EMFYI4T55YXUE3FVRPF26QM6", "length": 8038, "nlines": 71, "source_domain": "m.transliteral.org", "title": "निवडक अभंग संग्रह ७", "raw_content": "\nनिवडक अभंग संग्रह ७\nनिवडक अभंग संग्रह ७\nनिवडक अभंग संग्रह ७\nजें सुख क्षीरसागरीं ऎकिजे तें या वैष्णवामंदिरीं देखिजे ॥१॥\nधन्य धन्य तें वैष्णवमंदिर जेथें नामघोष होय निरंतर ॥२॥\nदिंडी पताका द्वारी तुळसीवृंदावनें मन निवताहे नामसंकीर्तनें ॥३॥\nज्याच्या दरुशनें पाप ताप जाये भानुदास तयासी गीत गाये ॥४॥\nब्रह्मीं स्फ़ुरें जें स्फ़ुरण शुद्ध सत्वांचे लक्षण तो तुं लक्ष्यातीत परिपूर्ण रे ॥१॥\nकान्हू सच्चिदानंदु शब्द अरुता रे त्याही परता तूं निजानंदु रे ॥२॥\nजेथें नाहीं गुणागुण नाहीं कार्यासी कारण तो तूं गुणी गुणातीत परिपूर्ण रे ॥३॥\nएका एकी जनार्दन भेद भाष्य वचन तो तूं शब्दासी गिळून राहिलासी रे ॥४॥\n ज्ञानाबाई तेथें मुगुट ॥२॥\n म्हाणती ज्ञानबाई आई ॥३॥\n शरण एका जनार्दनीं ॥४॥\nउदार भक्त उदार भक्त त्रैलोकी मात जयाची ॥१॥\n ऎसे समर्थ तिहीं लोकीं ॥२॥\nबोलविला रेडा चालविली भिंती \nएका जनार्दनी समर्थ ते भक्त देव त्यांचा अंकित दास होय ॥४॥\nभाव धरुनियां वाची ज्ञानेश्‍वरी कृपा करी हरि तयावरी ॥१॥\nस्वमुखें आपण सांगे तो श्रीविष्णु श्रीगीता हा प्रश्‍नु अर्जुनेसी ॥२॥\nतेचि ज्ञानेश्‍वरी वाचे वदतां साचे भय कळिकाळाचें नाही तया ॥३॥\nएका जनार्दनीं संशय सांडोनी दृढ धरी मनीं ज्ञानेश्‍वरी ॥४॥\nगीता गीता गीता वाचे जे म्हणती नाहीं पुनरावृत्ति तया नरां ॥१॥\nनित्य नेम वाचे वदतां अक्षरें भवसिंधु तरे अर्धक्षणीं ॥२॥\nएका जनार्दनीं जयाचा हा नेम तया पुरुषोत्तम न विसंबे ॥३॥\nभक्ति प्रेमावीण ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तयामाजी ॥१॥\nप्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमवीण नाहीं समाधान ॥२॥\nरांडवेनें जेविं शृंगार केला प्रेमवीण झाला ज्ञानी तैसा ॥३॥\nएका जनार्दनी प्रेम अति गोड अनुभवी सुरवाड जाणतील ॥४॥\nअगाध तुझी लीला आकळे कैसेनी कळे ब्रह्मा मुंगी धरुनी तुझें स्वरुप सांवळें ॥१॥\nतुज कैसे भजावें आपणा काय देखावें तुजमाजीं राहुनि तुजला कैसें सेवावें ॥२॥\nअगा देव तूं आम्हां म्हणसी मानवी हेम अलंकार वेगळे निवडावें केंवी ॥३॥\nएका जनार्दनीं सबाह्याभ्यंतरी नांदे मिथ्या स्वप्नजात जेंवि जाय ते बोधे ॥४॥\nझाली संध्या संदेह माझा गेला आत्माराम ह्रदयीं शेजे आला ॥धृ॥\n शांति क्षमा यमुना सरस्वती असीपदें एकत्र जेथें होती असीपदें एकत्र जेथें होती स्वानुभव स्नान हें मुक्तास्थिती ॥१॥\n वरी सद्‍गुरुची दया परिपूर्ण शमदम विभूति चर्चुनी जाण शमदम विभूति चर्चुनी जाण वाचे उच्चारी केश‍व नारायण ॥२॥\nबोध पुत्र निर्माण झाला जेव्हां ममता म्हातारी मरोनि गेली तेव्हां ममता म्हातारी मरोनि गेली तेव्हां भक्ति बहीण धावूनि आली गांवा भक्ति बहीण धावूनि आली गांवा आतां संध्या कैसी मी करूं केव्हां ॥३॥\nसहज कर्में झालीं तीं ब्रह्मार्पण जन नोहे हा अवघा जनार्दन जन नोहे हा अवघा जनार्दन ऎसें ऎकतां निवती साधुजन ऎसें ऎकतां निवती साधुजन एका जनार्दनीं बाणली निज खुण ॥४॥\nसगुण चरित्रें परम पवित्रें सादर वर्णावीं सज्जन वृंदे मनोभावें आधीं वंदावीं ॥१॥\nसंतसंगे अंतरंगें नाम बोलवें कीर्तनरंगी देवा सन्निध सुखें डोलावें ॥२॥\nभक्तिज्ञानाविरहित गोष्टी इतर न कराव्या प्रेमभरें वैराग्याच्या युक्ति विवराव्या ॥३॥\nजेंणें करुनि मूर्ति ठसावी अंतरी श्रीहरीची ऎसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरचीं ॥४॥\nअद्वय भजनें अखंड स्मरणें वाजवी करटाळी एका जनार्दनीं मुक्त होय तत्काळीं ॥५॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/category/maharashatra/nashik/", "date_download": "2018-10-24T01:33:11Z", "digest": "sha1:S2D5ISKGVT5PKMHXUNTPFQZ4BZBUDAS6", "length": 10422, "nlines": 126, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Nashik Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमराठा क्रांती मोर्चा : वाचा गुन्हे मागे घेण्याबाबत गृहराज्यमंत्री काय म्हणाले \nलेख : ‘हॅशटॅग’ मोहिमांच्या फलश्रुतीसाठी…\nब्रेकिंग : आधार कार्ड हे सुरक्षितच – सर्वोच्च न्यायालय\nटीम महाराष्ट्र देशा : आधार कार्डच्या वैधतेबद्दल आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. आधार कार्डच्या वैधतेला आव्हान…\nकोबीला भावच नाही ;शेतकऱ्याने फिरवला सात एकर शेतीवर नांगर\nटीम महाराष्ट्र देशा : एकीकडे पेट्रोल आणि डीझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत, डॉलरच्या तुलनेत रुपया झोपला आहे. तर…\nउजनीची शंभरीकडे वाटचाल, भीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा\nकरमाळा/ अनिता व्हटकर : सोलापूर जिल्ह्याची वरदायणी उजनी धरणाची शंभरीकडे वाटचाल सुरू असून येत्या चार ते पाच दिवसांत…\nमराठा आरक्षण : राजीनामे म्हणजे केवळ ढोंग : माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांचा गंभीर…\nटीम महाराष्ट्र देशा : मराठा समाजाला आरक्षण देण्यावरून राज्यात सर्वत्र आंदोलन सुरू आहे. बुधवारी नाशिक बंद यशस्वी…\nसध्याच्या सरकारचा आरक्षण संपवण्याचा डाव : भुजबळ\nमुंबई : सध्याच्या सरकारचा आरक्षण संपवण्याचा डाव असून मागासवर्गीयांच्या जागा कमी केल्या जात असल्याचा आरोप करत…\nमराठा आरक्षण : अंबाजोगाईत मराठा आरक्षणासाठी ठिय्या\nअंबाजोगाई : परळी येथे सुरू असलेल्या मराठा क्रांती ठोक मोर्चा आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी अंबाजोगाईत उपविभागीय…\nमराठा समाजासाठी 16 टक्के अनुशेष हे तर विरोधी पक्षांचे यश : विखे पाटील\nनागपूर : शासनाच्या 72 हजार जागांच्या मेगा भरतीत मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्यात येईल. यासाठी उच्च न्यायालयात…\nदूध उत्पादक शेतकरी आक्रमक ; सरकारचा निषेध म्हणून गाढवाला दुग्धाभिषेक\nटीम महाराष्ट्र देशा : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध दरात प्रति लिटर पाच रुपये वाढ करण्याची मागणी केली आहे.…\n‘स्वच्छ सर्वेक्षण – ग्रामीण 2018’ ची घोषणा; महाराष्ट्रातील 340 गावांमध्ये…\nनवी दिल्ली : केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने “स्वच्छ सर्वेक्षण-ग्रामीण 2018” ची घोषणा करण्यात आली. हे…\nग्रामपंचायतीसाठी आता ‘ग्राम विद्युत व्यवस्थापक’ : चंद्रशेखर बावनकुळे\nनागपूर : राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी आता ‘ग्राम विद्युत व्यवस्थापक’ नेमण्यात येणार असल्याची घोषणा…\nअयोध्येत रामाचं नव्हे तर गौतम बुदधांचं भव्य मंदिर उभारा : सावित्रीबाई फुले\nटीम महाराष्ट्र देशा- अयोध्येत रामाचं नाही तर गौतम बुदधांचं भव्य मंदिर उभारा अशी मागणी भाजपच्या बहराइचच्या खासदार…\nयेत्या दहा वर्षात रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही – पाटील\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे…\nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता फडणवीस\nवाचा अमित शाह यांनी शिवसेनेला काय धमकी दिली \nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे…\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये पुरुषोत्तम मधील विविध पुरस्कार विजेते\nसैराट फेम ‘तानाजी’ आता ‘माझा…\nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता…\n‘फिल्मशाला २०१८’ चा निकाल जाहीर\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान \nराष्ट्रवादीला धक्का,पवारांच्या अत्यंत निकटवर्तीय नेत्याचा पक्षाला रामराम\n‘एमआयएम’प्रमाणे ‘वंदे मातरम्’ला आमचाही विरोध : प्रकाश आंबेडकर\nवाचा अमित शाह यांनी शिवसेनेला काय धमकी दिली \nपुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल : पवार\nभाजपला काही झालं तरी सत्ता मिळू द्यायची नाही - उद्धव ठाकरे\nसैराट फेम 'तानाजी' आता 'माझा अगडबम'मध्ये\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान \nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता फडणवीस\nराष्ट्रवादीच्या तिजोरीत खडखडाट, आता प्रचार तोंडी करा - पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%B2", "date_download": "2018-10-24T00:52:08Z", "digest": "sha1:NP6D6XS5Z6S2QURS2PJ2RKQOUEKOS6DX", "length": 3095, "nlines": 51, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:जेम्स हॉलला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nचर्चा:जेम्स हॉलला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख चर्चा:जेम्स हॉल या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nजेम्स हॉल ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-10-24T01:39:56Z", "digest": "sha1:F4KK4VP7J3DFGGKMFLWPPJNI4NUAH2PJ", "length": 15337, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "पुण्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना…\nयुतीचा लवकर निर्णय घ्या; अन्यथा लोकसभा विधानसभा निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याची …\nमहापालिका निवडणुकीत जनतेने कानफटवले, तरीही बारणेंना दुसऱ्यांदा खासदार होण्याची स्वप्ने पडताहेत;…\nप्रश्न पिंपरी-चिंचवडच्या पाण्याचा; विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ठरवले चोर\nडीजे वाजण्यावरील बंदी तूर्तास हटवणार नाही- उच्च न्यायालय\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा…\nपिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना\nवाल्हेकरवाडीतील डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nपिंपळेनिलखमध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे…\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना…\nचाकण जवळील काळूस येथे विष प्राशन करून ५० वर्षीय इसमाची आत्महत्या\nनिगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न\nदिघीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू\nचाकण येथील रबर कंपनीचे दोन बँक अकाऊंट हॅक; ४० लाखाची रक्कम…\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले…\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव…\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही…\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका –…\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मुलासह १८ जणांना जन्मठेप\nआमच्या संयमाचा अंत पाहू नका, भारताला मोठा पलटवार झेलावा लागेल –…\nमोदी माझे मित्र आहेत आणि भारतावर माझ प्रेम आहे – डोनाल्ड…\nनीरव मोदीच्या बहिणीविरोधातही इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस\nनेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ७ प्रवाशी बेपत्ता\nHome Pune पुण्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा\nपुण्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा\nपुणे, दि. २९ (पीसीबी) – मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी पुण्यातील डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून आज (रविवार) मोर्चा काढण्यात आला. तऱ शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयासमोर मागण्यांचे निवेदन ठेवून समारोप करण्यात आला. या मोर्चा दरम्यान सरकार विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.\nडेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून सकाळी साडे अकरा वाजता मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर पुढे बालगंधर्व रंगमंदिर चौक, पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या बाजूने पुढे शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याच्या येथे समारोप करण्यात आला . छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयासमोर मागण्यांचे निवेदन ठेवण्यात आले.\nPrevious articleनिगडीत ज्वेलर्सच्या दुकानाचे शटर उचकटून पावनेतीन लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास\nNext articleजीवनात एकदा तरी पंढरीची वारी करा; मोदींचे ‘मन की बात’मधून आवाहन\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले साकडे\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nसमलैंगिक सेक्सला नकार दिल्याने पुण्यात तरूणावर सपासप वार\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना...\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n#MeToo; नाना-तनुश्रीचा वादात राखी सावंतला अटक होण्याची शक्यता\nसिद्धीविनायकनगरी निगडी पोलिस ठाण्याला जोडावे; मनसेची पोलिस आयुक्तांकडे मागणी\nथोडे दिवस थांबा, पृथ्वीराजबाबा पुन्हा मुख्यमंत्री होतील\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nपुण्यात २३ ऑगस्टपासून ‘कलाउत्सवा’चे आयोजन\nपुण्यात जगातील सर्वात मोठा घुमट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://sharyat.com/18/02/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%8D/", "date_download": "2018-10-24T01:15:58Z", "digest": "sha1:S3YKW46W6XM4LT7GKPLMNU7GSBF7LAWZ", "length": 9583, "nlines": 95, "source_domain": "sharyat.com", "title": "काळे अंडे देणारी आणि काळ्या रक्ताची कडकनाथ कोंबडी किंमत आहे तब्बल २००० रुपये", "raw_content": "\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा.\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \nकाळे अंडे देणारी आणि काळ्या रक्ताची कडकनाथ कोंबडी किंमत आहे तब्बल २००० रुपये\nकाय थक्क झालात ना… जिथे जास्तीत जास्त ५ रुपयाला एक अंडा मिळत तिथे या कडक नाथ कोंबडीचा एक अण्ड आहे ५० रुपयाला…\n” विषेश ” कडकनाथ कोंबडी ” चे शरीर ,त्वच्या, मांस, हाडे ,रक्त, काळे ”\nआता ह्या कोंबडीच्या अंड्यानं आणि माऊसला इतकी का मागणी आहे तर याच कारण आहे या कोंबडीचे आयुर्वेदात सांगितलेले फायदे ..\n1) कडकनाथचे मांस आंडी खाल्याने शरीरातील रक्तदाब कमी होतो.\n2) कोड फुटलेले कमी होते.\n3) अटॅक व हेड अटॅकवरही गुणकारी.\n4) याच्या मांसामध्ये पुरूषत्वाचे प्रमाण जास्त आहे मांस खाल्याने पुरूषत्व वाढते.\n5) दमा ,अस्तमा,टीबी,या आजारावरही गुणकारी.\n6) प्रोटीन आनी लोह चे प्रमान 25-70% .\n7) अंडी डायट अंडी म्हनुनही खाल्ली जातात.\n8) मांसामध्ये प्रथीनांचे प्रमान अधीक.\n9) विस्मयकारी औषधी गुणधर्म.\n10) अंडी स्वादीष्ट असुन प्रथीनांचे प्रमान भरपुर आहे.\n11) बंगळुर येथील अन्न परिक्षण संशोधन संस्थेत याच्या मांसावर व अड्यांवर औषधी गुणधर्माबाबत संशोधन करण्यात आले व प्रमाणीत केले.\n12) ” कडकनाथच्या ” हाडांमध्ये ( मेल्यानिन ) नावाचे द्रव्य ( पिगमेंट ) अधीक प्रमानात असल्यने सर्व अवयव काळ्या रंगचे असतात.\nयालाच ( फायब्रोमेलॅनोसिस ) असेही म्हनतात.\n13) या कोबडीमध्ये इतर कोंबडीच्या तुलनेत ( 21%)\n” लॅबीलीक ” एॅसीडचे प्रमाण अधीक ( 24% ) असल्याने ह्रदयाला रक्त पुरवठा करणार्या रक्तवाहीण्या जाड होवुन आतील मार्ग अरूंद होण्याचे. प्रमाण कमी होते.परिणामी ( अटॅक ) येत नाही.\n14) या कोंबडीच्या मांस व आंडी सेवनाने ह्रदयवीकार म्हनजे ( अटॅक) टाळता येतोय.\n15) प्रथीनांचे प्रमान 25% असते.\n16) मांसामध्ये ( कोलेस्टोराॅलचे ) प्रमान इतर कोंबडीच्या तुलनेत(32 मिलीग्रॅम) प्रती 100 ग्रॅम ऐवढे आहे.\n17) याच्या सेवनाणे रक्ताचा कर्करोग ,दीर्घकाळ टीकणारे त्वचेचे विकार बरे होतात.\nआपण ही हा व्यवसाय करुन भरपूर पैसे कमवू शकता \n← मुंबईमधील आणि इतर मोठ्या शहरांतील इमारतीमध्ये का नसतो १३ वा मजला. . बघा काय आहे नक्की\nसागर कारंडे ने घेतलं मुंबईत स्वतःच घर या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा \nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप 19/02/2018\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा. 18/02/2018\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n२० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या. आर आर आबांची ही दोन रुपं एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं. 18/02/2018\nसागर कारंडे ने घेतलं मुंबईत स्वतःच घर या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा \nकाळे अंडे देणारी आणि काळ्या रक्ताची कडकनाथ कोंबडी किंमत आहे तब्बल २००० रुपये 18/02/2018\nमुंबईमधील आणि इतर मोठ्या शहरांतील इमारतीमध्ये का नसतो १३ वा मजला. . बघा काय आहे नक्की 18/02/2018\n*** गरुड व्हा, बगळा होऊ नका पॉवर ऑफ चॉइस 16/02/2018\nKuldeep on मराठी माणूस उद्योगामध्ये कमी कुठे पडतो \nJalindar Kisan Bhoir on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nAmrut khemnalkar on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nsachin on प्रिय मित्रानो, लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख नक्की वाचा\nSandip sathe on आजचे राशिभविष्य बघा काय म्हणतेय तुमची रास….कुंभ राशी वाल्यांनी आवर्जून बघाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/new-ram-jethmalani-went-court-against-vajubhai-vala-invitation-yeddyurappa/", "date_download": "2018-10-24T00:56:34Z", "digest": "sha1:KH6NBSIBDMLTUNLEM6CJIFGBQ5YOXGYY", "length": 9247, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Karnataka Election : राज्यपालांच्या निर्णयाला जेठमलानी यांचं आव्हान", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nKarnataka Election : राज्यपालांच्या निर्णयाला जेठमलानी यांचं आव्हान\nबंगळुरू : कर्नाटक मध्ये सत्तासंघर्ष आता टोकाला पोहचला आहे.कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापनेचा दावा केल्याने अखेर मुख्यमंत्री कोण होणार. याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. अखेर आज सकाळी ९ वाजता येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आता बहुमत सिद्ध करण्याचं त्यांच्यापुढे आव्हान असणार आहे.\nसुप्रीम कोर्टात मध्यरात्री दोन ते पहाटे पाचर्यंत रंगलेल्या युक्तीवादानंतर, अखेर आज सकाळी 9 वा येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.\nदरम्यान भाजपकडे सत्ता स्थापनेसाठी पुरेस संख्याबळ नसताना देखील त्यांना राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी बोलावल्याने या विरोधात राम जेठमलानी यांनी, कर्नाटकात जे घडलं त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. स्वाभाविकच, काँग्रेस-जेडीएसच्या आशा पल्लवित झाल्यात.\nराज्यपालांना घटनेनं दिलेल्या अधिकारांचा कर्नाटकात दुरुपयोग केला गेला आहे. भाजपाने राज्यपालांना असं काय सांगितलं की त्यांनी बहुमत नसतानाही त्यांना सत्तास्थापनेचं आमंत्रण दिलं, याचा खुलासा राज्यपालांनी करावा, अशी विचारणा करत राम जेठमलानी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.\nसरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती ए एम खानविलकर आणि न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी त्यांच्या मुद्द्यांवर विचारविनिमय केला. उद्या, १८ मे रोजी न्यायमूर्ती ए के सिकरी यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठापुढे काँग्रेसच्या याचिकेवर पुढील सुनावणी होणार आहे. त्यावेळी आपलं म्हणणं मांडण्याची परवानगी जेठमलानी यांना देण्यात आली आहे.\nरामराज्य आणि प्रभूरामचंद्रांचे मंदिर शीघ्रपणे पूर्ण व्हावे,सरसंघचालकांचे गणरायाला…\nपुणे : महागणपतीच्या आशिर्वादाने रामराज्य प्रस्थापित व्हावे आणि प्रभूरामचंद्रांचे मंदिर शीघ्रपणे व कोणताही उशीर न…\nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता फडणवीस\nदीपक साळुंखे पाटील म्हणतात ‘तो मी नव्हेच’\n‘एमआयएम’प्रमाणे ‘वंदे मातरम्’ला आमचाही विरोध : प्रकाश आंबेडकर\nराष्ट्रवादीला धक्का,पवारांच्या अत्यंत निकटवर्तीय नेत्याचा पक्षाला…\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे…\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये पुरुषोत्तम मधील विविध पुरस्कार विजेते\nसैराट फेम ‘तानाजी’ आता ‘माझा…\nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता…\n‘फिल्मशाला २०१८’ चा निकाल जाहीर\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान \nराष्ट्रवादीला धक्का,पवारांच्या अत्यंत निकटवर्तीय नेत्याचा पक्षाला रामराम\n‘एमआयएम’प्रमाणे ‘वंदे मातरम्’ला आमचाही विरोध : प्रकाश आंबेडकर\nवाचा अमित शाह यांनी शिवसेनेला काय धमकी दिली \nपुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल : पवार\nभाजपला काही झालं तरी सत्ता मिळू द्यायची नाही - उद्धव ठाकरे\nसैराट फेम 'तानाजी' आता 'माझा अगडबम'मध्ये\nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता फडणवीस\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान \nराष्ट्रवादीच्या तिजोरीत खडखडाट, आता प्रचार तोंडी करा - पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z70317142932/view", "date_download": "2018-10-24T01:58:47Z", "digest": "sha1:YXOBGRZ724W7LO7FP2LLUIG6LRLHFADD", "length": 1972, "nlines": 35, "source_domain": "m.transliteral.org", "title": "रामचंद्राचीं आरती - अवतरला रघुपती जे । आनंदली...", "raw_content": "\nरामचंद्राचीं आरती - अवतरला रघुपती जे \n आनंदली वसुधा ते ॥\nगंधर्व वनिता माध्यान्ह समयी \nमंगल घोषे नाचति थैथै ॥ धृ. ॥\nचांफेकळ्या त्या फुलल्या ॥\nसरिता वाहे अमृततुल्या ॥ अवतरला ॥ १ ॥\nगुढीया मखरें चहूंकडे ॥ अवतरला ॥ २ ॥\nक्षीराब्धीसम वाडे सुरतरुचीं फुलझाडे \nअरुंधती बाळंतिणीकडे धांटीतसे हो बोळवीडे ॥ अवतरला ॥ ३ ॥\n कितीं सोसू काटाटी ॥\nमुक्तीचे मस्तकि देऊन पाटी \nमध्वमूनीश्वर साखर वांटी ॥ अवतरला ॥ ४ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/videos/mumbai/mumbais-health-game-vegetable-vendors-made-gargara-bhajis-godown/amp/", "date_download": "2018-10-24T02:02:46Z", "digest": "sha1:ZLXLVZIJUB3Z6XXL5RJHC6ITEPMSKNJ6", "length": 3080, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Mumbai's health game! Vegetable vendors made gargara by Bhaji's godown | VIDEO : मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ! भाजी विक्रेत्यांनी गटाराला बनवले भाजीचे गोडाऊन | Lokmat.com", "raw_content": "\nVIDEO : मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ भाजी विक्रेत्यांनी गटाराला बनवले भाजीचे गोडाऊन\nमुंबई - सोशल मीडियावर सध्या मुंबईतील भाजीविक्रेत्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये भाजीविक्रेेते चक्क गटाराचा वापर भाजी साठवण्याच्या गोडाऊनसारखा करत असल्याचे दिसत आहे.\nमराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांचे आश्वासन\nDahi Handi 2018 : मुंबई, नवी मुंबईसह महाराष्ट्रात दहीहंडीचा थरार\n#Mumbai: शिट्टी वाजली, मोनो पुन्हा सुटली...\nलोकलच्या डब्यांना निसर्गचित्रांचा साज, लवकरच होणार सुखकर प्रवास\nदेखाव्यातून दिला 'डेटा प्रोटेक्शन'चा संदेश\nसचिन तेंडुलकर लालबागच्या राजाच्या चरणी\nपाहा लालबागच्या राजाची संपुर्ण आरती Live\nभिडेंने स्वत:च्या घरी साकारला गोकुलधामचा देखावा\nबाप्पा आले की सागर कारंडेला करावे लागते 'हे' काम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://railandbusfanning-ram.blogspot.com/2011/07/blog-post.html", "date_download": "2018-10-24T01:25:24Z", "digest": "sha1:ETGGKRLUYT6NYWBPFCFGYOQQQP4OLOZL", "length": 6506, "nlines": 119, "source_domain": "railandbusfanning-ram.blogspot.com", "title": "मी एक प्रवासी पक्षी,: माझी एक आणखी आवडती कविता.", "raw_content": "मी एक प्रवासी पक्षी,\nमाझी एक आणखी आवडती कविता.\nसंपले आयुष्य सारे, संपली नाही तृषा,\nसंपले नाहीत तारे संपली नाही उषा.\nसंपले नाहीत उखाणे प्राक्तनाने घातलेले,\nयेथल्या खेळात पाची प्राण माझे गुंतलेले.\nअजनी स्टेशनवरचा अर्धा तास.\nमाझी एक आणखी आवडती कविता.\nपरवा मुंबईवरून नागपूरला येताना केवळ घाईमुळे विमानाने यावे लागले. एका तासात एका पूर्ण नवीन विश्वात प्रवेश करताना सोय तर झाली पण रेल्वेप्रवास ...\nएका लग्नाच्या जमण्याची गोष्ट.\n७ फेब्रुवारी २०००. मी आणि माझी पत्नी वैभवी पहिल्यांदाच एकमेकांना भेटलोत. प.पू. मायबाईंकडे नाथबीजेचा कार्यक्रम होता. व्यवस्थेत सहभाग...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास.- ३\nपूर्वपिठीका : १९९५. सप्टेंबर महिन्यात नुकताच नवी मुंबईतल्या दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात रुजू झालो होतो. ओक्टोबर महिन्याच्या अख...\nकावळ्याच्या शापाने गाय मरत नाही पण..... तीन वेगवेगळे अनुभव.\n२००३ च्या जुलै महिन्यातली गोष्ट. महाविद्यालयाच्या उन्हाळी सुट्या संपवून मी, माझ्या पत्नी व एक वर्षाच्या छोट्या मुलीसह, नागपूरवरून मु...\nकराडला अभियांत्रिकीला शिकायला असताना (१९८९ ते १९९३) आम्ही काही दोस्त मंडळींनी सांस्कृतीक क्षेत्रात खूप धमाल केली. पहिल्या वर्गात विशेष प्र...\nशिवशाही : एक चिंतन\nसाधारण फ़ेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची \"शिवशाही\" नावाची स्लीपर कोच बससेवा १५ एप्रिलला सुरू होणार ही...\nपुन्हा नागपूर - १\n२०१२ सरता सरताच चि. मृण्मयीच्या नागपूरच्या शाळेत स्नेहसंमेलन, नववर्षाच्या अगदी सुरूवातीलाच असल्याची, बातमी कळली होती. आम्ही सांगोल्यात २२...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास क्र.१\n१३/२/१९९२. य़शवंतराव चव्हाण नाट्यगृह, कराड. रात्री चे साडेबारा वाजताहेत. आमची \"अर्थ-अनर्थ\" एकांकिका संपतेय. एकांकिकेच्याच चर्चा,...\nतीर्थरूप दादा, आज १३ मार्च. तुमचा वाढदिवस. आज तुम्ही असता तर तुमचा हा ७१ वा वाढदिवस आपण सगळ्यांनी थाटामाटात साजरा केला असता. तुमची मि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/radhakrushna-vikhe-patil-criticize-bjp-government/", "date_download": "2018-10-24T00:55:07Z", "digest": "sha1:2NNQHB5GWJHBCNP2ZL6HBXCAZBD56UTW", "length": 11562, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शेतीमालाला हमीभाव देण्याचे शासनाचे धोरण नाही - राधाकृष्ण विखे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nशेतीमालाला हमीभाव देण्याचे शासनाचे धोरण नाही – राधाकृष्ण विखे\nअहमदनगर / प्रशांत झावरे : सरकार शेतकऱ्यांनाच्या मुळावर उठले असून कोणत्याही शेतीमालाला हमीभावाचे संरक्षण देण्याचा शासनाचा कोणताही निर्णय किंवा धोरण नसून यामुळे शेतकरी बरबाद होईल असा घणाघात महाराष्ट्र राज्य विधानसभा विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे यांनी सरकारी धोरणावर केला. शिर्डी मधील शिंगवे गावी कै.नामदेवराव परजणे पाटील गोदावरी सहकारी दूध उत्पादक संघाच्या सहकार्याने बालाजी सहकारी दूध उत्पादक संस्थेने सुरू केलेल्या बल्क कुलर व्यवस्थेचे उदघाटन नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले त्यावेळी ते बोलत होते.\nविखे पाटील पुढे म्हणाले की, हे सरकार केवळ ३ रुपये अनुदान दूध भूकटीला देणार आहे, परंतु त्याने दूध उत्पादकांचा प्रश्न सुटणार नसून दुधालाच १० रुपये अनुदान देऊन ते दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले पाहिजे. तसेच परराज्यातून होणारी दुधाची खरेदी तात्काळ बंद करून तोटा भरून काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असेही विखे पाटील म्हणाले.\nविखे पाटलांनी आपल्या खास शैलीत सरकारवर हल्लाबोल करताना सरकार देत असलेले अनुदान म्हणजे उपकार नसून ते त्यांचे आद्य कर्तव्य आहे, तसेच सरकारने सहकारी संस्थांना बंधने घालण्याचे पाप करू नये. सहकारी संस्था म्हणजे शेतकऱ्यांच्या कामधेनू असून त्यावरच गेली कित्येक वर्षे सामान्य शेतकरी आपल्या संसारात उभा असल्याचे विखे पाटील म्हणाले.\nशेती व्यवसायातील जोडधंदा म्हणून दूध धंद्याकडे पाहिले जात असून ग्रामीण भागाचा हा आत्मा आहे, यात जरी स्पर्धा वाढली तरी यातून लाखो कुटुंबांचा उदरनिर्वाह होत आहे, माणस स्वतःच्या पायावर उभी राहत आहे. दुधाला २७ रुपये भाव मिळायलाच हवा. नाहीतर मध्यंतरीच्या काळात याच धंद्यात भेसळ करणारे वाढले होते त्यामुळे दूध धंदा बदनाम झाला होता हे सगळे पाप सरकारच्या आकार्यक्षमतेचे असून यावर मार्ग काढणे सरकारचे आद्यकर्तव्य असल्याचा पुनरुच्चार विखे पाटलांनी केला.\nदुधाचा पोषण आहारात समावेश करण्यात आला तर अंगणवाड्यांमधील मुलांना शुद्ध दूध मिळेल यामुळे दूध धंदा अधिक तेजीत होईल. तसेच या धंद्याला आवश्यक तंत्रज्ञान विकसित करून दिले तर स्पर्धेच्या काळात हा धंदा खूप पुढे जाऊन सामान्य शेतकरी मोठा झाल्याशिवाय राहणार नाही. आज कर्जमाफीनंतरपण शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या नसून पंतप्रधान दत्तक ग्राम मधील शेतकरी पण आत्महत्या करत असल्याने हे सरकारचे फार मोठे अपयश आहे.\nतसेच सहकारी साखर कारखानदारी पण सरकारने अडचणीत आणली असून साखर उत्पादनात अग्रेसर असूनही पाकिस्तानी साखर आणून शेतकऱ्यांच्या नरडीचा घोट घेण्याचे पाप सरकार करीत असून याचा हिशेब येणाऱ्या निवडणुकीत शेतकरी केल्याशिवाय राहणार नाही असा घणाघात विखे यांनी यावेळी सरकारवर केला.\nअयोध्येत रामाचं नव्हे तर गौतम बुदधांचं भव्य मंदिर उभारा : सावित्रीबाई फुले\nटीम महाराष्ट्र देशा- अयोध्येत रामाचं नाही तर गौतम बुदधांचं भव्य मंदिर उभारा अशी मागणी भाजपच्या बहराइचच्या खासदार…\nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता फडणवीस\nअखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे ‘ब्रह्मोद्योग-2018’ महोत्सवाचे आयोजन\nराष्ट्रवादीला धक्का,पवारांच्या अत्यंत निकटवर्तीय नेत्याचा पक्षाला…\nदीपक साळुंखे पाटलांना ऑडिओ क्लिप भोवणार, स्पष्टीकरण देण्यासाठी २…\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे…\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये पुरुषोत्तम मधील विविध पुरस्कार विजेते\nसैराट फेम ‘तानाजी’ आता ‘माझा…\nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता…\n‘फिल्मशाला २०१८’ चा निकाल जाहीर\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान \nराष्ट्रवादीला धक्का,पवारांच्या अत्यंत निकटवर्तीय नेत्याचा पक्षाला रामराम\n‘एमआयएम’प्रमाणे ‘वंदे मातरम्’ला आमचाही विरोध : प्रकाश आंबेडकर\nवाचा अमित शाह यांनी शिवसेनेला काय धमकी दिली \nपुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल : पवार\nभाजपला काही झालं तरी सत्ता मिळू द्यायची नाही - उद्धव ठाकरे\nसैराट फेम 'तानाजी' आता 'माझा अगडबम'मध्ये\nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता फडणवीस\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान \nराष्ट्रवादीच्या तिजोरीत खडखडाट, आता प्रचार तोंडी करा - पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://rightangles.in/2017/11/27/gujrat-diaries-6/", "date_download": "2018-10-24T01:08:30Z", "digest": "sha1:SVP62WDT7FP2UUDKXS5FXTZH5TOQ5Q3N", "length": 10868, "nlines": 61, "source_domain": "rightangles.in", "title": "गुजरात डायरीज – भाग ६ | Right Angles - Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law", "raw_content": "\nगुजरात डायरीज – भाग ६\nयेणाऱ्या गुजरात विधानसभेसाठी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना एकूण १८२ पैकी १५० जागा जिंकण्याचे ‘टार्गेट’ दिले आहे. भाजपाचा छोटामोठा हरेक कार्यकर्ता आता १५० जागा जिंकण्याचीच पोपटपंची करताना दिसतो.\nभाजपा अध्यक्षांचे हे १५० जागा जिंकण्याचे स्वप्न, वास्तवाशी कितपत मेळ खाते कि सगळा खयाली पुलावच आहे या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी गेल्या तीन विधानसभा निकाल पाहावे लागतील.\n२००२ साली गोध्राकांडानंतर मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी राजीनामा दिला आणि जनादेश मागण्यासाठी निवडणुका घेतल्या. धार्मिक ध्रुवीकरणाने या निवडणुकीत टोक गाठले होते. गोध्राची जखम भळभळत होती. त्यावेळी भाजपास १२७ जागांवर यश मिळाले होते. १९८५ साली काँग्रेसने खाम फॉर्मुला – क्षत्रिय, हरिजन, आदिवासी, मुस्लिम युती – वापरून १४९ जागावर विजय मिळविला होता. २००२ साली भाजपाने गुजरात मध्ये गोध्रा व त्यापाठोपाठ झालेलया भीषण दंगलीच्या पार्श्वभूमीवर ज्या १२७ जागा मिळविल्या, त्या काँग्रेसच्या जातीय एकजुटीच्या फॉर्मूल्यावर १९८५ साली मिळविलेल्या १४९ जागांपेक्षा कमीच भरतात.\nत्यानंतर झालेल्या २००७ च्या निवडणुकीत, मोदींची ‘हिंदू हृदय सम्राट’ हि छबी घेऊन भाजप मैदानात उतरला. अब तक छप्पन स्टाईलने एन्काउंटर करणारे गुजरात पोलिसांचे स्क्वाड आणि त्यांच्यापाठीशी भक्कमपणे उभे राहिलेले मुख्यमंत्री मोदी या विषयीच्या बातम्या भरभरून येत होत्या. मोदींची ‘टफ मॅन’ व ‘हिंदू हित रक्षक’ ची प्रतिमा या निवडणुकीत अतिशय ठळकपणे रंगविण्यात आली. या निवडणुकीत भाजपच्या जागा १२७ वरून ११६ वर घसरल्या.\nपाच वर्षानंतर २०१२ साली झालेल्या निवडणुकीत, मोदींनी ‘विकास पुरुषाची’ भूमिका रंगविली. तोपर्यंत गुजरातच्या ‘विकास मॉडेल’ चा बोलबाला सुरु झाला होता.\nव्हायब्रंट गुजरात समिटला देशातील प्रमुख उद्यजकांनी हजेरी लावून मोदी हेच भारताचे पंतप्रधान होण्यासाठी सर्वात लायक व्यक्ती असल्याचा हवाला दिला होता. या २०१२ च्या निवडणुकीत भाजपाने ११५ जागा जिंकल्या. म्हणजे २००७ च्या तुलनेत १ जागा कमीच. काँग्रेस व भाजपाच्या मतांच्या टक्केवारीतील फरकही २०१२ च्या निवडणुकीत कमी झालेला दिसला. मात्र शहरी भागात भाजपाचे वर्चस्व २०१२ सालीही स्पष्ट दिसून आले होते. अहमदाबाद, सुरत, वडोदरा, राजकोट येथील जागा भाजपाने एकहाती जिंकल्या होता, तर मध्य व उत्तर गुजरात मधील ग्रामीण भागात कॉन्ग्रेसने कडवी लढत दिली होती.\nआनंदीबेन पटेल, ज्या मोदी सरकारमध्ये नंबर दोन स्थानावर होत्या त्यांनी गठोडीया या अहमदाबादमधील आपल्या मतदारसंघात विक्रमी विजय मिळविला होता. त्यांचे मताधिक्य १ लाख दहा हजार एवढे भरले होते. खुद्द मोदींनी मणिनगर या मतदारसंघातून ८६ हजारांची आघाडी घेतली होती. तर एलिस ब्रिज व नारायणपूरा या मतदारसंघातून अमित शहानी अनुक्रमे ७६ हजार व ६३ हजार एवढे मताधिक्य मिळविले होते.\nगुजरातमधील शहरी व ग्रामीण मतदारांचा परस्परविरोधी कल २०१५ सालच्या पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकांत परत एकदा स्पष्ट दिसून आला. भाजपाने सर्व सहा महानगरपालिकांमध्ये विजय मिळविला तर ३१ पैकी २४ जिल्हा पंचायती व २३० पैकी १३४ तालुका पंचायतींमध्ये काँग्रेसने वर्चस्व दाखविले.\nया नंतर झालेल्या २०१४ सालच्या लोकसभेत मात्र सर्व २६ जागांवर भाजप विजयी झाली. त्याच कारण अर्थातच वेगळं असावं. प्रत्येक गुजराती माणसाला मोरारजी देसाईंनंतर परत एकदा गुजराती माणूस पंतप्रधान झालेला पाहायचा होता. परंतु २०१२ विधानसभेत भाजपाने काँग्रेसच्या तुलनेत मिळवलेली ८.९२ टक्के अधिकची मते व नंतर २०१५ साली काँग्रेसने जिल्हानिवडणुकांत मिळविलेले ३.८८ चे व तालुका निवडणुकांत मिळविलेले ३.६८ चे मताधिक्य पाहता अमित शहांचे १५० जागांचे ‘लक्ष्य’ हे स्वप्नरंजन वाटते.\nलेखक गुजरातस्थित ज्येष्ठ पत्रकार असून इंग्रजी, हिंदी व गुजराती भाषेतील अनेक वर्तमानपत्रे, वैचारिक नियतकालिकांत सातत्याने लेखन करतात. २००२ च्या दंग्यांनंतर गुजरातचा सामाजिक, राजकीय व आर्थिक अंगाने अभ्यास करणारे विचारवंत म्हणून त्यांची ओळख आहे.\nदिपीका, तुझं नाक कापू, भन्साळी, तुझं मुंडकं उडवू \nभूत जबर मोठे गं बाई\nकोणता पक्ष दलितांसाठी लढतो \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z071008192203/view", "date_download": "2018-10-24T01:25:01Z", "digest": "sha1:RD35BGRXZGR3SO7UNQHPNFRTRANS4Y5M", "length": 2757, "nlines": 42, "source_domain": "m.transliteral.org", "title": "गणपतीची आरती - आदि अवतार तुझा, अकळकळपठार...", "raw_content": "\nगणपतीची आरती - आदि अवतार तुझा, अकळकळपठार...\nआदि अवतार तुझा, अकळकळपठारी\nब्रह्मकमंडलु गंगा रहिवास तये तीरी\nस्नान पै केलिया हो, पाप ताप निवारी\nमोरया दर्शनें हो, जन्ममरण दूरी॥१॥\nजय देवा मोरेश्वरा जय मंगळमूर्ती॥\nआरती चरणकमळा, ओवाळू प्राणज्योती॥जय.॥धॄ.॥\nसुंदरमस्तकी हो, मुकुट पिसे साजीरा\nविशाळ कर्णद्वय, कुंडले मनोहर\nत्रिपुंडटिळा भाळी, अक्षता ते सोज्वळी\nप्रसन्न मुखकमळ, मस्तकी दुर्वांकुर॥जय.॥२॥\nनयन निर्मळ हो भुवया अति सुरेख\nएकदंत शोभताहे, जडित स्वर्ण माणिक\nबरवी सोंड सरळ, दिसतसे अलौकिक\nतांबूल मुखीं शोभे अधररंग सुरेख॥जय॥३॥\nचतुर्भुजी मंडित हो, शोभती आयुधें करी\nपरशुकमलअंकुश हो, मोद्क पात्र भरी\nअमृतसम मधुर, सोंड शोभे तयावरी\nमूषक वाहन तुझें, लाडू भक्षण करी॥जय.॥४॥\nनवरत्नहार कंठी, यज्ञोपवीत सोज्वळ\nताईत मिरवीतसे, त्याचा ढाळ निर्मळ\nजाईजुई नागचांफ़े, पुष्पहार परिमळ\nचंदनी कस्तुरीचा शोभे टिळक वर्तुळ॥जय.॥५॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-24T00:14:42Z", "digest": "sha1:6HG6AFZ27PDPSM52TRBMA2VBSMT5IROA", "length": 13446, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "संगमनेर : जनार्धन आहेर यांच्या माध्यमातून ‘मोफत सामुहिक विवाह सोहळा संपन्न’… | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसंगमनेर : जनार्धन आहेर यांच्या माध्यमातून ‘मोफत सामुहिक विवाह सोहळा संपन्न’…\nवधू-वरांना रत्नागिरी हापूस आंब्याचे झाड भेट देताना रावसाहेब खेवरे व जनार्धन आहेर.\nसंगमनेर : पावसाळयात, पाऊस पडल्यावर सर्वच वनस्पती तरारुन उठतात तसा माणुसकीचा पाऊस सर्वत्र पडला तर प्रत्येक मनुष्य हा ‘माणूस’ म्हणून उभा राहील. माणुसकीची ही मुहूर्तमेढ म्हणजेच ‘सामुदायिक विवाह’ होय असे मानायला हरकत नाही. लाखो रुपयांची उधळपट्टी करुन लग्नाचा डामडौल साजरा करण्यापेक्षा सामुदायिक विवाह सोहळयात अल्प खर्चात मुलामुलींचे विवाह लावता येतात. घराण्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न येत नाही आणि मानपानाचाही. संगमनेर तालुक्यातील पठार भागात सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांची जाण असणारे, युवा नेते व शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्धन म्हतारबा आहेर यांनी ‘मोफत लग्न’ लावून देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. गेली ७ वर्षे तो अखंडपणे सुरू आहे. आता पर्यंत १२१ जोडप्यांचे शुभमंगल पार पडले असून या सर्व जोडप्यांचे कन्यादान स्वतः जनार्धन आहेर करत आहेत. यंदा १८ एप्रिल रोजी अक्षयतृतीयेच्या मुहुर्तावर ७ जोडपे लग्नाच्या रेशीमगाठीत बांधली गेली आहेत.\nमोफत सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्न करण्याची सोय असलेला हा सामाजिक उपक्रम पठार भागातील पैशाअभावी रखडलेल्या गोर-गरीब कुटुंबातील उपवर मुला-मुलीसाठी मोठा आधार बनला आहे. एक रुपयाही न घेता स्वखर्चातून आहेर यांनी अक्षय्य तृतीयाच्या शुभमुहूर्तावर ७ जोडप्यांचे शुभमंगल पार पडून समाजापुढे सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला आहे. घराण्यांची प्रतिष्ठा जपण्यासाठी, मानपान मिळविण्यासाठी एका-एका विवाहावर लाखो रुपयांची उधळपट्टी केली जाते आणि ही परंपरा आजही सुरू आहे. धनाढयांना, बडया राजकारण्यांना, उद्योजकांजवळ बक्कळ पैसा असल्याने त्यांना अशी उधळपट्टी करणे शक्य असते पण ज्यांची परिस्थिती बेताची, गरिबीची, मध्यम आहे अशी कुटुंबे सुद्धा लग्नावर मोठा खर्च करतात. त्यासाठी सावकार, बँकाकडून, जमिनी विकून पैसे उपलब्ध करतात व टोलेजंग विवाह साजरे करतात. यामुळे झालेल्या कर्जाचा बोजा उतरविण्यासाठी ही गरिब कुटुंबे आयुष्यभर काबाडकष्ट करत राहतात. हे वास्तव चित्र आहेर यांच्या लक्षात येताच त्यांनी मोफत सामुदायिक विवाह सोहळे साजरे करण्याचा निर्णय सात वर्षांपुर्वी घेतला आणि वडील म्हतारबा आहेर प्रतिष्ठानची स्थापना केली. प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी हा सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते. यंदा बुधवार १८ एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सात वधुवरांचे मोफत विवाह संपन्न झाले. त्यामुळे वधू आणि वराच्या माता व पित्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. या प्रसंगी सातही वधू-वरांना रत्नागिरी हापूस आंब्याचे एक-एक झाड भेट देऊन या विवाह सोहळ्यातून वृक्ष संवर्धनाचाही संदेश देण्यात आला. यावेळी जनार्धन आहेर यांनी चालू केलेल्या मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे सर्वच मान्यवरांनी तोंडभरुन कौतुक केले.\nयावेळी लक्ष्मी ट्रेडींग कंपनीचे बाळासाहेब गाडेकर, विश्वनाथ आहेर, शांताराम वाकळे, बाळासाहेब ढोले आदी उपस्थित होते. हा विवाह सोहळा पार पाडण्यासाठी संतोष गाडेकर, नितीन आहेर, निलेश आहेर, मनोज आहेर, एकनाथ मुंढे, नंदूशेठ कान्होरे, दत्ता हांडे, दत्ता गाडेकर, भाऊ आहेर, सचिन आहेर, दत्ता आहेर, संतोष कान्होरे, मंगेश कान्होरे, रमेश आहेर, हनुमंत आहेर, संभाजी आहेर, संतोष देवकर, सुदाम आभाळे, अशोक वाघ, वसंत वाणी, काबु वाकळे, नवनाथ वाकळे, धोंडिभाऊ ढोकरे, कोंडाजी ढोकरे, गोरख ढोकरे, बबलू खांडगे, अमित फटांगरे, देवचंद घुले, शरद घुले, उत्तम ढेरंगे, किरण शिरोळे, गणेश लेंडे, बाळासाहेब हांडे, दैवत आहेर, गोरख पिसाळ, अनिल डोके, ज्ञानेश्वर आहेर, हरिदास आहेर, डॉ.अभिषेक हांडे, बाळू ढुमणे, शांताराम खोल्लम, गणेश भोसले, रफिक सय्यद, रामनाथ चाचण, सद्दाम तांबोळी, विशाल आहेर आदींनी विशेष परिश्रम घेतले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसातारा: तळपत्या सूर्यापुढे सफेद निशाण\nNext articleसरकारी तिजोरीतून विनायक मेटे यांच्यासाठी तब्बल २० लाखांची कार\nसंगमनेरमध्ये स्वाईन फ्लूचा सहावा बळी\nचारा-पाण्याचा प्रश्न गंभीर; मेंढपाळांचे स्थलांतर\nग्रामविस्तार अधिकारी व कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण\nहतबल शेतकऱ्यावर उभ्या पिकात जनावरे सोडण्याची वेळ\nघारगाव परिसरात पुन्हा २.५ रिश्टर स्केलचा भूकंपाचा सौम्य धक्का\nआश्वी बुद्रुक येथिल सेन्ट्रल बँकेचे एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/node/24074", "date_download": "2018-10-24T01:41:32Z", "digest": "sha1:ILLWXVVFPM7RW4RI75TTTS6HY2CIIGOP", "length": 12446, "nlines": 90, "source_domain": "www.manogat.com", "title": "कै. सुचेता जोशी काव्यस्पर्धा २०१३ - अंतिम फ़ेरी (वर्ष ४ थे) | मनोगत", "raw_content": "\nकै. सुचेता जोशी काव्यस्पर्धा २०१३ - अंतिम फ़ेरी (वर्ष ४ थे)\nप्रेषक अजय जोशी (मंगळ., १९/०३/२०१३ - ०४:००)\nआरंभ: ३१/०३/२०१३ - सा. ५:३०\nसमाप्ती: ३१/०३/२०१३ - सा. ७:३०\nस्काऊट ग्राऊंड सभागृह (वरील हॉल), सदाशिव पेठ, एस. पी. कॉलेजजवळ, पुणे ३०.\nकै. सुचेता जोशी काव्यस्पर्धेचे यंदाचे ४ थे वर्ष. याही वर्षी अनेक कवी/ कवयित्रींनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. स्पर्धेसाठी आलेल्या कवितांचे परीक्षण करून साधारण २० कवी निवडणार आहोत. या २० कवींचे काव्य सादरीकरण दिनांक ३१ मार्च २०१३ रोजी होणार आहे. त्यातून पहिले ५ कवी निवडले जातील.\nकविता पाठविण्याच्या मुदतीच्या अगदी अखेरच्या दिवसापर्यंत कवींचे फोन येत होते. त्यामुळे आणखी मुदत द्यावी लागली. मात्र आता सर्व कविता आलेल्या आहेत. तसेच परीक्षणही लवकरच पूर्ण होईल.\nकै. सुचेता अनंत जोशी म्हणजे माझी आई, अगदी लहानपणापासूनच कविता करायची. कोणतीही सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, इत्यादी गोष्ट कानावर पडली किंवा वाचनात आली तर ती त्यावर लगेचच सुंदर कविता करू शकत असे. माझ्या मते आईच्या एकूण कविता कमीतकमी २५० च्या पुढेच असतील. मात्र कवितेची वही वगैरे तिने फारशी जपून ठेवली नसल्याने माझ्या हातात काही मोजक्याच कविता आहेत. मात्र, तिच्या तोंडून अनेक वेळा काही कवितांचे उल्लेख मी ऐकलेले आहेत. कोणालाही चटकन मदत करण्यासाठी तयार होणारी आई, उत्कृष्ठ लेखनही करीत असे.\nकाही वर्षांपूर्वी संगीतातील सप्तसूर आणि सृष्टीतील त्यांचे जिवंत स्थान यावर तिने एक कार्यक्रमही लिहिला होता. जो पूर्वीच्या सह्याद्री वाहिनीच्या किलबिल या कार्यक्रमात दाखविण्यात आला. आई चांगले नृत्यही बसवू शकत असे. कारण कै. वडगावकर आणि कै. कृष्णदेव मुळगुंद यांच्याकडून ती ते शिकलेली होती. त्यामुळे या कार्यक्रमात लेखन संहितेबरोबरच नृत्येही आईने बसविली होती, त्याचबरोबर कवितांना चालीही लावल्या होत्या.\nलहानपणी माझ्याकडून तर ती नेहमीच काही सादर करून घेत असे. आमच्या शाळेच्या प्रत्येक वार्षिक स्नेहसंमेलनात तर आईने दिलेली कविता आणि माझे सादरीकरण हे ठरलेलेच होते. त्यामुळे नकळतच माझ्यावर कवितेचे संस्कार होत गेले.\nएक प्रसंग मला आठवतो आहे की, २००४ साली पुण्याबाहेर एका मोठ्या कार्यक्रमात मला एकदा सूत्रसंचालन करायचे होते. पहाटे ५ - ५ः३० ला मी निघणे अपेक्षित होते. कार्यक्रमाच्या स्वरूपाबद्दल मी आईशी रात्री ११ वाजता बोललो आणि झोपलो. सकाळी मी आवरून ५ वाजता तयार होतो. त्यावेळी आईने माझ्या हातात एक कागद ठेवला. त्या कागदावर तिने माझ्या सूत्रसंचालनासाठी काही कविताच तयार करून ठवल्या होत्या. मला समजले की माझ्यासाठी जवळपास रात्रभर तिने विचार केला असणार आणि या कविता लिहिल्या असणार. खरेतर, त्यावेळी ती कॅन्सरने आजारी होती. आणि फार बरी नव्हती. तिच्या बोन्समध्येही कॅन्सरने शिरकाव केला होता. मात्र, तिच्या मनाला तो स्पर्श करू शकला नाही. तशा अवस्थेतही आईने माझ्यासाठी कविता केल्या. या गोष्टीमुळे मी असे ठरविले की सूत्रसंचालन कवितेतूनच करायचे. आणि त्यासाठी विचार करू लागलो. आईच्या आशिर्वादाचे पाठबळ होतेच. त्यामुळे अखंड तीन तास कार्यक्रमाचे सूत्र संचालन कवितांमधूनच करू शकलो. कविता अर्थातच माझ्या आणि आईच्या होत्या. स्वागता पासून आभारापर्यंत सर्व काव्यमय. हा कार्यक्रम झाल्यानंतर १५ दिवसांनी आईची प्राणज्योत मालविली.\nअशा माझ्या आईसाठी मी काय करू शकतो असा विचार करताना काव्यस्पर्धेची संकल्पना सुचली. आणि ती पुढे चालू आहे. या काव्यस्पर्धेतून मी आईला वंदन करतो आणि त्यात सर्वांना सहभागी करून घेतो. प्रत्येकाने आपल्या आईला स्मरावे हाच संदेश पोहोचविण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणजे जी काव्यस्पर्धा. आतापर्यंत अनेक कवींनी यात सहभाग घेतला, यापुढेही घेतील त्या सर्वांना धन्यवाद..\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nउपक्रम प्रे. सुवर्णमयी (शुक्र., २२/०३/२०१३ - १०:२५).\nकै. सुचेता अनंत जोशी प्रे. राजेंद्र देवी (बुध., २७/०३/२०१३ - ०५:१२).\nकै. सुचेता अनंत जोशी प्रे. राजेंद्र देवी (बुध., २७/०३/२०१३ - ०५:१२).\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ६ सदस्य आणि ४१ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/minor-girl-raped-one-arrested-in-panvel/", "date_download": "2018-10-24T01:03:10Z", "digest": "sha1:O2RXA5DIIPURVBNQ6GAAOUKVZ4OP7QGY", "length": 19279, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "मित्राच्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार; नराधम गजाआड | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकसे चालते आंग्रीयावर काम..\n उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदींना खडा…\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nतोगडिया यांनी स्थापन केला नवा पक्ष, लोकसभा निवडणूक लढवणार\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nदहशतवाद्यांचे मुडदे घेऊन जा, गोळीबार केला तर खबरदार\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nघरात बसल्याजागी ऐकता येणार गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके\nखगोलसंशोधक स्टिफन हॉकिंग यांच्या व्हीलचेअर, पदक, पुरस्कारांचा लिलाव\nऍपल लॉन्च करणार जगातला सर्वात छोटा आयपॅड\nब्रह्मांडाचे रहस्य उलघडणाऱ्या स्टीफन हॉकिंग्स यांच्या व्हीलचेअरचा होणार लिलाव\nविराटच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहत्यांना बसला धक्का, अनेकांना अश्रू अनावर\nसचिन-विनोद पुन्हा क्रिकेटच्या मैदानात; अॅकॅडमीद्वारे युवा क्रिकेटपटूंना घडवणार\nहिंदुस्थानच्या विजयाची हॅटट्रिक; जपानचा 9-0 गोलने धुव्वा\nहिंदुस्थान-इंग्लंड लॉर्डस् कसोटी फिक्स, वृत्तवाहिनीच्या लघुपटाने क्रिकेट वर्तुळात खळबळ\n‘हिटमॅन’ला खुणावतोय सचिन-धोनीचा ‘हा’ विक्रम, गांगुलीला केले ओव्हरटेक\nनवान्न पौर्णिमा : कोकणातील नव्याची अपूर्वाई\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nआजचा अग्रलेख : वंदे मातरम् म्हणावेच लागेल\nआजचा अग्रलेख : जगभ्रमण बरे पण मिळाले काय\n– सिनेमा / नाटक\nसंघर्षमय जिद्दीची कहाणी पाटील\n‘पाटील’ २६ ऑक्टोबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nमराठी चित्रपटात काम करायचंय – शर्मन जोशी\nदूध की दही, जाणून घ्या आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर \n….असा असतो दुतोंडी साप\nरावणाचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी, जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nरोखठोक: आसाराम, अकबर आणि केरळचा बिशप\nफुलटॉस भी बहोत बडी चीज है, बाबू\nमित्राच्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार; नराधम गजाआड\nमाणुसकीला काळीमा फासण्याचा प्रकार पनवेलमध्ये घडला आहे. समवयस्क मित्राच्याच अल्पवयीन मुलीला फूस लावून तीच्यावर मातृत्व लादणाऱ्या ४९ वर्षीय नराधमाला पनवेल शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने त्याला १० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.\nहा नराधम २२ वर्ष कुवैत येथे नोकरी करीत होता. चार वर्षांपूर्वीच तो पनवेलमध्ये स्थायिक झाला होता. त्याचे लग्न झालेले असून त्याला १५ वर्षांची मुलगीदेखील आहे. परंतु, पती-पत्नीमध्ये पटत नसल्याने दोघेही वेगळे राहतात. नराधमाची मुलगी तिच्या आईसोबत माझगाव (मुंबई) येथे राहते. पनवेलमध्ये तो एकटाच राहत होता. दरम्यान, पनवेलमधीलच मित्राच्या घरी त्याचे येणे- जाणे सुरू होते. त्यावेळी मित्राच्याच दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीबरोबर त्याने ओळख करून घेत मैत्रीचे संबंध निर्माण केले. हळू हळू मैत्रिला प्रेमाचा रंग आला. २२ जुलै २०१७ ला दोघांनी लग्नही केले. लग्नानंतर दोघेही आपापल्या घरी राहत असल्याने कुणालाही संशय आला नाही.\n२७ सप्टेंबरला दोघांनी पनवेल सोडले आणि दोघांच्याही मोबाईलमधील सिमकार्ड फेकून दिले. मुलगी घरी आली नाही. त्यामुळे मुलीच्या कुटुंबियांनी तिची शोधाशोध केली. परंतु तिचा पत्ता लागला नाही. त्याचवेळी हा नराधमही घरी येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्याच्यावरील संशयाने पनवेल शहर पोलिसांनी २८ सप्टेंबरला अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी केलेल्या तपासात दोघेही तळोजा येथे राहत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी दोघांना तळोजा येथून अटक केली. दरम्यान पिडीत अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याने पोलिसांनी त्याच्याविरोधात अपहरणाबरोबरच बलात्काराचाही गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने त्याला १० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमुंबई पालिकेतील कर्मचाऱ्याचा महिलेवर अत्याचार\n पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक बसगाड्यांचे लोकार्पण\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nभाजपच्या महिला सरपंचांचा शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन...\nछत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी घेतले योगी आदित्यनाथांचे आशीर्वाद\nकच्छमधून पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक\nव्हॉट्सअॅपमध्ये चार भन्नाट फिचर्सचा समावेश, वाचा काय आहे विशेष…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nगुरुग्राम हत्याकांड; न्यायाधीशाच्या मुलाचाही उपचारादरम्यान मृत्यू\nपुरूष आयोगासाठी पुरुष संघटना रस्त्यावर\nपुन्हा देशात भाजपाची सत्ता येणार नाही…शरद पवार यांचे भाकीत\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mahanews.gov.in/Home/DispDistrictDetailsNewsFront.aspx?str=bb7gTqB+dokuTsdcyPIgvQ==", "date_download": "2018-10-24T00:29:26Z", "digest": "sha1:F73IPU7EBMQPFNHKURDWAEIBYEW2SRBN", "length": 6388, "nlines": 9, "source_domain": "www.mahanews.gov.in", "title": "भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कृतीतून साकारणे हिच खरी आदरांजली - जिल्हाधिकारी मंगळवार, १२ एप्रिल, २०१६", "raw_content": "अलिबाग : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार कृतीतून साकारणे हिच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी पनवेल येथे केले.\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग समता व सामाजिक न्याय वर्ष 2015-16 साजरे करीत आहे. त्या निमित्ताने जिल्ह्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेचे आयोजन आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.\nयावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, वनसंरक्षक अलिबाग श्रीमती ज्योती बॅनर्जी, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा पेणच्या प्रांत अधिकारी श्रीमती निधी चौधरी, अतिरीक्त जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर, पनवेल प्रांत अधिकारी भारत शितोळे तसेच कार्यशाळेचे वक्ते कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारत पाटील, श्रीमती रजिया पटेल, फर्ग्युसन कॉलेजचे उपप्राचार्य प्रकाश पवार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.\nजिल्हाधिकारी म्हणाल्या, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अत्यंत महत्त्वाचे असून त्यांनी केलेले कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यांनी दलित समाज, महिला व कामगार वर्ग यांच्या उद्धारासाठी आपले आयुष्य वेचले, त्यांची प्रत्येक कृती ही दूरदृष्टीची होती. त्यांचे कार्य व विचार जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी आपापल्या कृतीतून सर्वांपर्यंत पोहोचवावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले.\nयाप्रसंगी मार्गदर्शन करताना श्री.पांढरपट्टे म्हणाले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्तीमत्व एखाद्या विशेषणाने पूर्णत: साकारणे शक्य नाही, म्हणूनच त्यांना महामानव म्हणून संबोधले जाते. त्यांच्या व्यक्तिमत्वात अनेक पैलू आहेत. अत्यंत कठीण परिस्थितीत संघर्ष करुन त्यांनी आपल्यासाठी जे कार्य केले ते तसेच त्यांचे मौलिक असे विचार सर्वदूर पोहोचवावेत हे या 125 व्या जयंती वर्षाचे मुख्य उद्दिष्ट आहे.\nकार्यशाळेत ग्रामस्वच्छता या विषयावर भारत पाटील यांनी उद्बोधक असे प्रभावी प्रबोधन केले. साध्या व सोप्या शब्दात त्यांनी अनेक उदाहरणासह ग्रामस्वच्छतेचे महत्त्व समजाऊन सांगितले. तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्त्री-पुरूष समानताबाबतचे कार्य या विषयावर श्रीमती रजिया पटेल यांनी तर भारतीय संविधान सद्यस्थिती या विषयावर प्रकाश पवार यांनीही आपले महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.\nया कार्यशाळेस जिल्ह्यातील राजपत्रित अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\n'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2018-10-24T01:35:23Z", "digest": "sha1:BEM532AW4UEHM4A4LLJ62VIDBWZ7KBSU", "length": 11128, "nlines": 131, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "साई संस्थानचे विश्‍वस्त मंडळ बरखास्तीचा आदेश कायम | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसाई संस्थानचे विश्‍वस्त मंडळ बरखास्तीचा आदेश कायम\nसहा आठवड्यांत दुसरे विश्‍वस्त नेमण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश; राज्य सरकारला दणका\nशिर्डी – साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश कायम सर्वोच्च न्यायालयाने कायम केला. सहा आठवड्यात नवीन विश्वस्त नेमण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.\nराज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाने 2016 मध्ये विश्‍वस्तांची नियुक्ती केली. त्यातही सर्व 17 जागांवर विश्‍वस्तांच्या नियुक्‍त्या न करता 11 जागांवर विश्‍वस्त नियुक्त केले. त्याअगोदर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला संस्थानच्या घटनेनुसार विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची विश्‍वस्त मंडळावर नियुक्ती करावी, असे आदेश दिले होते. गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या तसेच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या वर्णीला उच्च न्यायालयात हरकत घेण्यात आली होती, तरीही राज्य सरकारने केलेल्या नियुक्‍त्यात भाजपच्या आठ तर शिवसेनेच्या तीन कार्यकर्त्यांची वर्णी लावण्यात आली. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन तसेच विश्‍वस्त व्यवस्थेच्या नियमांची पायमल्ली झाल्याने संदीप कुलकर्णी, संजय काळे यांनी पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली. अनेक विश्वस्तांच्या नियुक्‍त्या चुकीच्या प्रवर्गातून झाल्या असल्याचे त्यांनी माहितीच्या अधिकारातून माहिती घेऊन सिद्ध केले. त्यानंतर कुलकर्णी व काळे यांनी साई संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्तीसाठी याचिका दाखल केली. आणखी तीन याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल झाल्या होत्या.\nमुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील खंडपीठात या याचिकांची सुनावणी झाली. न्यायालयाने राज्य सरकारच्या नियुक्‍त्या रद्द ठरवीत दोन महिन्यांत नवीन विश्वस्त मंडळ नेमण्याचे आदेश दिले होते. त्यामध्ये सेक्‍शन 9, 1 एफ यातील तरतुदीचा अर्थ उच्च न्यायालयाने लावला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्पेशल लीव्ह पीटीशन दाखल केली होती. सरन्यायाधीश रंजन गोगई, न्यायाधीश संजय गौल, न्यायाधीश के. एम.जोसेफ यांच्यापुढे सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. येत्या सहा आठवड्यात नवीन विश्वस्त मंडळ नियुक्त करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले.\nसाई संस्थानच्या विश्वस्तावर कोणत्याही प्रकारचे गुन्हे असता कामा नये, यामध्ये विशेषतः महिला व बाललैंगिक अत्याचाराचे गुन्हे असता कामा नये, विश्‍वस्त धूम्रपान करणारा नसावा, मद्यविक्रेता तसेच मद्यनिर्माता असू नये, अशी नियमावली सांगते. तिचाच आधार घेऊन शुद्ध चारित्र्याच्या व्यक्तींची नियुक्ती राज्य सरकारने करावी, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. तोच आदेश सर्वोच न्यायालयाने कायम केला आहे. या निकालामुळे आता राज्य सरकारची विश्‍वस्त मंडळावर नियुक्ती करताना खरी कसोटी लागणार आहे. गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या राजकीय व्यक्तींना तसेच मद्यसम्राटांना विश्वस्त होता होणार नसल्याचे यातून उघड झाले आहे. त्यामुळे आता साईबाबा संस्थानवर कोणाची वर्णी लागते, याकडे शिर्डी ग्रामस्थांसह अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. याचिकाकर्ते कुलकर्णी व काळे यांच्या वतीने ऍड. प्रज्ञा तळेकर व ऍड. अतुल डाक यांनी काम पाहिले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभाजपकडे फक्त घोषणांचे कारखाने\nNext articleपाचपुतेंच्या कार्यक्रमाला उद्या अजित पवार काष्टीत येणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/global/rbi-brexit-10284", "date_download": "2018-10-24T00:58:16Z", "digest": "sha1:4BLCHPRLJX2M3MO4U3WCIA3VKZSOXDPZ", "length": 12931, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "RBI Brexit ब्रिटन घेत असलेल्या सार्वमतावर रिझर्व्ह बॅंकेचे लक्ष | eSakal", "raw_content": "\nब्रिटन घेत असलेल्या सार्वमतावर रिझर्व्ह बॅंकेचे लक्ष\nगुरुवार, 23 जून 2016\nमुंबई : युरोपीय समुदायातून बाहेर पडण्याबात ब्रिटन घेत असलेल्या सार्वमतावर (ब्रेक्‍झिट) रिझर्व्ह बॅंक लक्ष ठेवून आहे. यामुळे होणाऱ्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची तयारी रिझर्व्ह बॅंकेने केली असून, वित्तीय बाजारपेठांमध्ये सुव्यवस्था ठेवण्याला प्राधान्य दिले जाणार आहे.\nमुंबई : युरोपीय समुदायातून बाहेर पडण्याबात ब्रिटन घेत असलेल्या सार्वमतावर (ब्रेक्‍झिट) रिझर्व्ह बॅंक लक्ष ठेवून आहे. यामुळे होणाऱ्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची तयारी रिझर्व्ह बॅंकेने केली असून, वित्तीय बाजारपेठांमध्ये सुव्यवस्था ठेवण्याला प्राधान्य दिले जाणार आहे.\nब्रिटन उद्या सार्वमत घेणार असून, 28 देशांच्या युरोपीय समुदायात राहावयाचे अथवा बाहेर पडायचे याचा निर्णय घेण्यात येणार आहे. यामुळे जागतिक पातळीवर वित्तीय बाजारपेठांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण होण्याची शक्‍यता आहे. ब्रिटन युरोपीय समुदायातून बाहेर पडल्यास होणाऱ्या परिणांमाबाबत अनेक तर्कवितर्क जगभरात लढविले जात आहेत. याचे परिणाम प्रामुख्याने वित्तीय बाजारपेठा आणि चलन विनिमय बाजारांवर होणार आहेत. यासाठी रिझर्व्ह बॅंकेने बाजारपेठांमध्ये सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी उपाययोजना आखल्या आहेत. यात पतपुरवठा आणि अन्य उपाययोजनांचा समावेश आहे.\nब्रेक्‍झिटच्या अनिश्‍चिततेमुळे भारतासह जागतिक वित्तीय बाजारपेठांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण होत आहे. भारताचा ब्रिटन आणि युरोपीय समुदायाशी लक्षणीय प्रमाणात व्यापार सुरू आहे. युरोपीय समुदायातून भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचा ओघ येत आहे. काल अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षा जेनेट येलेन यांनी ब्रिटन युरोपीय समुदायातून बाहेर पडल्यास मोठी उलथापालथ होणार असल्याचे मत व्यक्त केले होते.\nब्रिटनच्या आगामी सार्वमतातील एक घटना गुंतवणूकदारांची दिशा ठरविणार आहे. युरोपीय समुदायातून ब्रिटन बाहेर पडल्यास जागतिक पातळीवर आर्थिक उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत.\n- जेनेट येलेन, अध्यक्षा, अमेरिकी फेडरल रिझर्व्ह\nतुर्कस्तानच्या अध्यक्षांचा खळबळजनक दावा\nइस्तंबूल/अंकारा (पीटीआय) : सौदी अरेबियाचे प्रसिद्ध पत्रकार जमाल खाशोगी यांची हत्या नियोजनपूर्वक करण्यात आल्याचा खळबळजनक दावा तुर्कस्थानचे अध्यक्ष...\nसंगीतकार यशवंत देव यांची प्रकृती गंभीर\nमुंबई - दादर येथील सुश्रुषा रुग्णालयात उपचार सुरू असलेले ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव (वय 92) यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात...\nकाश्‍मीर ः प्राधान्य देशाला की पक्षाला\nस्थानिक पक्ष रिंगणात नसल्याचा फायदा उठवीत काश्‍मीर खोऱ्यात बस्तान बसविण्यासाठी केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी तेथे नगरपालिका निवडणुकांचा घाट घातला; पण या...\nअवैध उत्खनन करणाऱ्या दोघांचा दबून मृत्यू\nअवैध उत्खनन करणाऱ्या दोघांचा दबून मृत्यू टेकाडी (नागपूर) : गोंडेगाव खुल्या कोळसा खाणीतून अवैधरीत्या कोळसा खनन करणाऱ्या दोघांच्या अंगावर दरड...\nवाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार\nधामणगावरेल्वे (जि. अमरावती) : तालुक्‍यातील गावे गेल्या अनेक दिवसांपासून वाघाच्या दहशतीखाली आहेत. या नरभक्षक वाघाला पकडण्यात वनविभागाला अद्याप...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/node/23509", "date_download": "2018-10-24T01:45:13Z", "digest": "sha1:QKJDMSBTHM4SIFEKUBNDIZHWGF2GFRRS", "length": 4576, "nlines": 79, "source_domain": "www.manogat.com", "title": "भगवद्गीता सन्थावर्ग. | मनोगत", "raw_content": "\nप्रेषक शरयु जोशी (रवि., ३०/०९/२०१२ - ०९:३८)\nआरंभ: १३/१०/२०१२ - प. ४:०५\nशनिवार दिनांक १३ ऑक्टोबर २०१२ पासून भगवद्गीता संथावर्ग सुरू होत आहेत. सर्व आबालवृद्ध बंधुभगिनीनी अवश्य लाभ घ्यावा.\n ---समर्थ व्यायाम मंदिर, प्र. ल. काळे गुरुजी मार्ग, दादर ( पष्चिम ) मुंबई ४०० ०२८.\nवेळ------दर शनि. रवि. सायंकाळी ०४. ०० ते ०५. ३०\nसम्पर्क---श्रीकृष्ण जोशी ०२२ २४३० ०८१७ / ९६१९८ २८१५७\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ४ सदस्य आणि ४६ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/node/25462", "date_download": "2018-10-24T01:37:51Z", "digest": "sha1:2J5B3SWF2MWDKHVJMFQEB2DYPMOOEFNF", "length": 17673, "nlines": 105, "source_domain": "www.manogat.com", "title": "\"माझी गझल निराळी\" दुसरी आवृत्ती प्रकाशन सोहळा | मनोगत", "raw_content": "\n\"माझी गझल निराळी\" दुसरी आवृत्ती प्रकाशन सोहळा\nप्रेषक गंगाधर मुटे (मंगळ., ०१/०७/२०१४ - १५:३१)\nआरंभ: २९/०६/२०१४ - स. ११:००\n\"माझी गझल निराळी\" : दुसरी आवृत्ती प्रकाशन सोहळा\nशब्दांजली प्रकाशन, पुणे तर्फे दिनांक २९-०६-२०१४ रोजी पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे येथे सकाळी ११:३० वाजता \"माझी गझल निराळी\" या गझलसंग्रहाच्या दुसर्‍या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संगीता जोशी, सौ. विनिता देशमुख आणि डॉ. अविनाश भोंडवे उपस्थित होते.\nया प्रसंगी तीन नवीन पुस्तकांचे व २ पुस्तकांच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले.\n१. माझी गझल निराळी (दुसरी आवृत्ती) – गंगाधर मुटे\n२. घरी रोज करायचे व्यायाम (तिसरी आवृत्ती) – अनिल बर्वे\n३. तरंग मनाचे – रवींद्र कामठे\n४. काचखड्यांची नक्षी – प्राजक्ता पटवर्धन\nया प्रसंगी मी व्यक्त केलेल्या मनोगताचा संक्षिप्त सारांश :\nआतापर्यंत माझी तीन पुस्तके प्रकाशित झालीत. नोव्हेंबर २०१० मध्ये माझा पहिलावाहिला काव्यसंग्रह \"रानमेवा\" प्रकाशित झाला. जुलै २०१२ मध्ये \"वांगे अमर रहे\" हा लेखसंग्रह प्रकाशित झाला आणि नोव्हेंबर २०१३ मध्ये \"माझी गझल निराळी\" हा गझलसंग्रह प्रकाशित झाला. या तीनही पुस्तकांना वाचकांची पसंती आणि भरभरून प्रेम मिळाले असले तरी चारच महिन्यात हातोहात पहिली आवृत्ती संपून दुसरी आवृत्ती काढावी लागण्याचा सोनेरी दिवस मात्र माझ्या आयुष्यात \"माझी गझल निराळी\" या गझलसंग्रहानेच आणला त्याबद्दल मी वाचकांना अभिवादन करतो.\nमाझी गझल खूपच लोकप्रिय आहे किंवा मी खूप विकला जाणारा गझलकार आहे म्हणून इतक्या लवकर दुसरी आवृत्ती काढावी लागली असे मी समजत नाही. धडाडीची वृत्ती आणि मार्केटिंग कौशल्य असलेला राज जैन/निवेदिता जैन यांच्यासारखा प्रकाशक मला मिळाला, त्यामुळेच इतक्या लवकर दुसरी आवृत्ती काढावी लागण्याचा सन्मान \"माझी गझल निराळी\"ला मिळाला त्याचे सर्व श्रेय राज जैन/निवेदिता जैन या प्रकाशकव्दयांनाच जाते, म्हणून मी त्यांनाही अभिवादन करतो.\nमाझी ३ पुस्तके प्रकाशित झाली असली तरी मी आजही स्वतः:ला साहित्यिक वगैरे मानत नाही आणि साहित्यात भर घालण्यासाठी मी माझी लेखनीही झिजवत नाही. मी जे जगतो तेच लिहितो. कल्पनाविलासात रमून भावविश्वाचे आभासी मनोरे रचने, हा माझा प्रांत नाही. शेती केली, शेतीमधली गरिबी जवळून न्याहाळली, देशाच्या दूरवर कानाकोपर्‍यात फिरल्यानंतर जे वास्तव दिसलं तेच माझ्यासाठी ब्रह्मज्ञान ठरलं आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि द्वारकेपासून कन्याकुमारीपर्यंत तुम्ही कुठेही जा, शेतीमध्ये सर्वत्र कॉमन आढळणारी एकच गोष्ट आहे; ती म्हणजे गरिबी. शेतीमध्ये हमखास पिकणारं पीक म्हणजे शेतीवर कर्जाचा डोंगर आणि दरिद्री.\nदेशात जा कुठेही, भागात कोणत्याही\nसर्वत्र सत्य एकच; तोट्यात कास्तकारी\nझिजतात रोज येथे, तिन्ही पिढ्या तरी पण;\nसांगा कशी फुलावी, तोर्‍यात कास्तकारी\nवाह्यात कायद्यांच्या लोच्यात कास्तकारी\nगेल्या १५-२० वर्षांमध्ये ६ लाखापेक्षा जास्त शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत; पण त्याची दखल साहित्यक्षेत्राने घेतलेली नाही किंवा त्याचे प्रतिबिंब काही साहित्यात उमटलेले नाही. शेतीतील गरिबीचे, ग्रामीण भारतातील दुर्दशेचे खरेखुरे कारण सांगणारे आणि तशी अभ्यासपूर्ण मांडणी करून योग्य मूल्यमापन करणारे एकही पुस्तक साहित्यक्षेत्रात उपलब्ध नाही, ही उणीव साहित्यक्षेत्रात राहिलेली आहे, हे सत्य आहे. शेतीच्या दुर्दशेचे कारण सांगताना शेतकरी आळशी आहे, त्याला तंत्रज्ञानाचा योग्य वापर करता येत नाही, तो अज्ञानी आहे, तो व्यसनाधीन आहे, यापलीकडे साहित्याला काही लिहिताच आले नाही. योग्य कारणाचा वेध घेऊन अभ्यासपूर्ण लेखन करण्यात साहित्यक्षेत्राने कुचराई केली ही पहिली चूक आणि जे लिहिले ते निखालस खोटे, अशास्त्रीय लिहिले ही दुसरी चूक. मी शाळेत शिकत असताना मी गावाच्या भकासपणाचे कारण शोधत होतो, एकही पुस्तक मला योग्य व समाधानकारक उत्तर देऊ शकलेलं नाही, त्यामुळे मराठी साहित्यविश्व परिपूर्ण नाही, हे विधान करताना मला अजिबात संकोच वाटत नाही.\nखैरलांजी प्रकरण झाले तर त्यावर शेकडोने पुस्तके लिहिली गेली. दिल्लीत एका मुलीवर बलात्कार होऊन खून करण्यात आला तर शेकड्यांनी पुस्तके लिहिली जातात, मात्र; शेतकर्‍यांच्या आत्महत्या दखल घेण्याइतपतही साहित्यक्षेत्राला महत्त्वाच्या वाटत नाही. कारण काय शेतकरी गरीब असतो म्हणून शेतकरी गरीब असतो म्हणून की त्याच्याकडे पुस्तके विकत घेण्याची ऐपत नसते म्हणून की त्याच्याकडे पुस्तके विकत घेण्याची ऐपत नसते म्हणून आणि जर हे खरे असेल तर साहित्य म्हणजे समाजाचा आरसा आहे असे म्हणण्याला अर्थच काय उरतो आणि जर हे खरे असेल तर साहित्य म्हणजे समाजाचा आरसा आहे असे म्हणण्याला अर्थच काय उरतो शेतकरी आत्महत्यांवर सर्वंकश प्रकाश टाकणारे, खोलवर अभ्यासपूर्ण मांडणी करून शेतकरी आत्महत्यांच्या कारणांचा शोध घेणारे आज एकही पुस्तक उपलब्ध नसणे ही बाब साहित्यक्षेत्राला लाजिरवाणीच म्हटली पाहिजे. त्यामुळे माफ करा; मी साहित्यक्षेत्राकडे फारफार आदराने पाहू शकत नाही.\nअसे गैर ती आत्महत्या कधीही, म्हणे कास्तकारास समजावुनी\nपरी कारणांचा जरा शोध घ्यावा, अशी सुज्ञता दाखवेना कुणी\nमला नेहमी एक प्रश्न विचारला जातो की मी असा अचानक कवितेकडे कसा काय वळलो, त्यामागची प्रेरणा काय वगैरे वगैरे. मी वयाच्या ४७ व्या लिहायला लागलो. मी हातात लेखणी धरण्यामागची प्रेरणा अशी की मी एक दिवस विचार केला. आमचं आयुष्य जगलो आम्ही, आमचं आयुष्य भोगलं आम्ही. रस्त्यावर उतरून लढलो आम्ही, तुरुंगाची हवा खाल्ली आम्ही, पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या आम्ही, बंदुकीच्या गोळ्या झेलल्या आम्ही.\nअनुभूती आमची आणि आम्ही म्हणतो आम्ही लिहिणार नाही. द्सर्‍याने कुणीतरी लिहावं पिढ्यानपिढ्या उलटून गेल्या पण आमचा शेतकरी बोलायला तयार नाही. मुळात भारतातील शेतकरी मुकाच आहे. तो बोलत नाही, लिहीत नाही आणि वाचतही नाही. हे चित्र बदलायचं असेल तर आपण हातात नांगराऐवजी लेखनी धरायलाच हवी, या स्वयंप्रेरणेने मी लिहायला सुरुवात केली. लिहायला लागलो, वाचकांना आवडायला लागलं, प्रबोधनाचा यज्ञ सफल व्हायला लागला की ऊर्मी आणि मस्तीचा आपोआपच अंगात संचार व्हायला लागतो.\nमाझ्या गझलांवर प्रेम करणार्‍या समस्त रसिकांचे मी आभार मानतो आणि त्यांना एवढेच सांगू इच्छितो की,\nमस्तीत चालतो मी तुडवीत कूप-काट्या\nकरतील आमरस्ता मागून चालणारे\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ५ सदस्य आणि ४७ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%9A%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95/", "date_download": "2018-10-24T00:55:24Z", "digest": "sha1:VH7BJ7OTLPMOY6IL73BPG4H53YBTWIYY", "length": 16510, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "पिंपरीत वेब चॅनलचे पत्रकार असल्याचे सांगून चोरी करणाऱ्या बोगस पत्रकारांना अटक - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना…\nयुतीचा लवकर निर्णय घ्या; अन्यथा लोकसभा विधानसभा निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याची …\nमहापालिका निवडणुकीत जनतेने कानफटवले, तरीही बारणेंना दुसऱ्यांदा खासदार होण्याची स्वप्ने पडताहेत;…\nप्रश्न पिंपरी-चिंचवडच्या पाण्याचा; विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ठरवले चोर\nडीजे वाजण्यावरील बंदी तूर्तास हटवणार नाही- उच्च न्यायालय\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा…\nपिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना\nवाल्हेकरवाडीतील डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nपिंपळेनिलखमध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे…\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना…\nचाकण जवळील काळूस येथे विष प्राशन करून ५० वर्षीय इसमाची आत्महत्या\nनिगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न\nदिघीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू\nचाकण येथील रबर कंपनीचे दोन बँक अकाऊंट हॅक; ४० लाखाची रक्कम…\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले…\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव…\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही…\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका –…\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मुलासह १८ जणांना जन्मठेप\nआमच्या संयमाचा अंत पाहू नका, भारताला मोठा पलटवार झेलावा लागेल –…\nमोदी माझे मित्र आहेत आणि भारतावर माझ प्रेम आहे – डोनाल्ड…\nनीरव मोदीच्या बहिणीविरोधातही इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस\nनेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ७ प्रवाशी बेपत्ता\nHome Pimpri पिंपरीत वेब चॅनलचे पत्रकार असल्याचे सांगून चोरी करणाऱ्या बोगस पत्रकारांना अटक\nपिंपरीत वेब चॅनलचे पत्रकार असल्याचे सांगून चोरी करणाऱ्या बोगस पत्रकारांना अटक\nचिंचवड, दि. ५ (पीसीबी) – शहरात शबनम न्यूज चॅनलचे प्रतिनिधी असल्याचे सांगून चोरी करणाऱ्या दोन बोगस पत्रकारांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून अडीच लाखांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.\nनसीम सादिक उस्मानी (वय ३२, रा. थेरगाव) आणि मोहमद शराफतहुसेन अली ( वय २४,रा.थेरगाव) असे या दोन बोगस पत्रकारांची नावे आहेत. वाकड पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे.\nपोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नसीम आणि मोहमद हे शबनम न्यूज या वेब चॅनलमध्ये पत्रकार असल्याचे सांगत शहरात फिरत होते. त्याच्याकडे शबनम न्यूजचे ओळखपत्र तसेच इतरही विवध संघटनेचे नियुक्ती पत्र पोलिसांना मिळाली आहेत. वाकडमध्ये एका चैन चोरी प्रकरणात पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता चोरी करणारा शबनम न्यूज या वेब चॅनलचा पत्रकार नसीम सादिक उस्मानी असल्याची माहिती समोर आली. त्याला ताब्यात घेऊन तपास केला असता या दोघांनी वाकडमध्ये तीन आणि सांगवी परिसरात दोन चोऱ्या केल्याचे कबूल दिली. त्यांच्याकडून आणखी चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.\nPrevious articleनवी सांगवीत आज शिवराज्याभिषेक दिनानिमित्त गुढी उभारणार\nNext articleपिंपरीतील वायसीएम रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी घेऊन रुग्णाचा आत्महत्येचा प्रयत्न\nयमुनानगरमध्ये पालिकेच्या कचरा वेचक ट्रकची तोडफोड\nखासदार आनंदराव अडसूळ यांना अटक करण्यासाठी नवनीत राणांचा धडक मोर्चा\nआरक्षणाची मागणी समस्यांच्या नैराश्यातून\nयवतमध्ये पोलिसांवर दगडफेक; वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर जखमी\nअनुसूचित जमातींमध्ये समावेशासाठी धनगर समाजाचा एल्गार\nअाज शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या स्वतंत्र बैठका; मराठा आरक्षणप्रश्नी भूमिका निश्चित करणार\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना...\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव...\nआधार कार्डमुळे मोबाईल फोन नंबर बंद होणार नाही – यूआयडीएआय\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nराधाकृष्ण विखे- पाटलांच्या पुत्रासाठी काँग्रेसला हवी अहमदनगर लोकसभेची जागा\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nपिंपरीत महापौर निवडीनंतर महापालिका परिसरात भंडारा उधळणाऱ्या २०० जणांवर गुन्हा\nपिंपरीत पादचाऱ्यांचे मोबाईल चोरणाऱ्या तिघांना अटक; ९० हजारांचा ऐवज जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A4%B0-%E0%A4%86/", "date_download": "2018-10-24T00:53:57Z", "digest": "sha1:DBA7R6KNGMIOG5J34UVGZQREZSVDYY76", "length": 16893, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "माझ्यावर दगडफेक करुन जर आरक्षण मिळत असेल, तर मी तयार आहे - मुख्यमंत्री - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना…\nयुतीचा लवकर निर्णय घ्या; अन्यथा लोकसभा विधानसभा निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याची …\nमहापालिका निवडणुकीत जनतेने कानफटवले, तरीही बारणेंना दुसऱ्यांदा खासदार होण्याची स्वप्ने पडताहेत;…\nप्रश्न पिंपरी-चिंचवडच्या पाण्याचा; विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ठरवले चोर\nडीजे वाजण्यावरील बंदी तूर्तास हटवणार नाही- उच्च न्यायालय\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा…\nपिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना\nवाल्हेकरवाडीतील डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nपिंपळेनिलखमध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे…\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना…\nचाकण जवळील काळूस येथे विष प्राशन करून ५० वर्षीय इसमाची आत्महत्या\nनिगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न\nदिघीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू\nचाकण येथील रबर कंपनीचे दोन बँक अकाऊंट हॅक; ४० लाखाची रक्कम…\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले…\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव…\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही…\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका –…\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मुलासह १८ जणांना जन्मठेप\nआमच्या संयमाचा अंत पाहू नका, भारताला मोठा पलटवार झेलावा लागेल –…\nमोदी माझे मित्र आहेत आणि भारतावर माझ प्रेम आहे – डोनाल्ड…\nनीरव मोदीच्या बहिणीविरोधातही इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस\nनेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ७ प्रवाशी बेपत्ता\nHome Maharashtra माझ्यावर दगडफेक करुन जर आरक्षण मिळत असेल, तर मी तयार आहे –...\nमाझ्यावर दगडफेक करुन जर आरक्षण मिळत असेल, तर मी तयार आहे – मुख्यमंत्री\nसोलापूर, दि. २२ (पीसीबी) – मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात उच्च नायालय निर्णय घेऊ शकते. मात्र, काही संघटनांना हे माहित असूनही मराठा समाजाला उचकवण्याचे काम सुरू आहे. माझ्यावर दगडफेक करुन जर आरक्षण मिळत असेल तर मी तयार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.\nमहाराष्ट्रात आषाढी वारीची परंपरा ८०० वर्षांपासून आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील याला या वारीला संरक्षण दिले होते. मुख्यमंत्र्यांनी पूजा करण्याची परंपरा आहे. मी तीन वर्षांपासून जातो. मात्र, काही संघटनांनी याला विरोध करणे चुकीचे आहे. विठ्ठलाची पूजा करण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही. संरक्षणात ती केली जाऊ शकते. मात्र, वारकऱ्यांच्या जीवाला धोका नको, म्हणून मी पंढरपुरला न जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nसध्या पंढरपुरात १० लाख वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, त्यामुळे शासकीय पूजेला जाणार नाही. घरी ही विठ्ठलाची पूजा करेन. वाकऱ्यांना वेठीस धरुन अशा मागण्या करणारे छत्रपतींचे मावळे होऊ शकत नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. राज्यातील मेगा भरतीमध्ये मराठा तरुणांना ओपनमधून भरती असूनही १६ टक्के पदे राखीव ठेवली जाणार आहेत. आम्ही मराठा तरुणांचे नुकसान करणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nPrevious articleपंढरपुरात मराठा समाजाच्या तीव्र भावना; आषाढी महापुजेला न येण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय\nNext articleचिखलीत बसच्या धडकेत जखमी झालेल्या वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू; चालकावर गुन्हा दाखल\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव ठाकरे\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही – शरद पवार\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका – उध्दव ठाकरे\nपैशांची कामे अडली की, सत्तेतून बाहेर पडण्याच्या धमक्या: राज ठाकरेंची शिवसेनेवर टीका\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना...\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n‘वंदे मातरम्’ ला विरोधच करणार- प्रकाश आंबेडकर\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nमहेंद्रसिंह धोनी, गौतम गंभीर राजकीय मैदानात; भाजपकडून लोकसभा लढवणार \nऔद्योगिकनगरीत खंडेनवमी उत्साहात साजरी\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nदेशातील ३० टक्के वाहन परवाने बोगस – नितीन गडकरी\nसत्तेसाठी कधीच लाचार होणार नाही – उद्धव ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida-tennis/davis-cup-tennis-india-versus-new-zealand-ramkumar-ramanathan-yuki-bhambri-29025", "date_download": "2018-10-24T01:15:50Z", "digest": "sha1:M5IRMCZAPE3GTN6EU5A26P3TWTKTW4Z2", "length": 18715, "nlines": 193, "source_domain": "www.esakal.com", "title": "Davis Cup Tennis India versus New Zealand Ramkumar Ramanathan Yuki Bhambri युकीचे फोरहॅंड, रामचे बॅकहॅंड धडाडले | eSakal", "raw_content": "\nयुकीचे फोरहॅंड, रामचे बॅकहॅंड धडाडले\nशनिवार, 4 फेब्रुवारी 2017\nमाझी सुरवात चांगली झाली नाही; पण नंतर सामना पुढे सरकत गेला तशी मी एकाग्रता साधत गेलो. पुण्यात खेळताना मला आनंद मिळतो. मी येथे चॅलेंजर विजेतेपद मिळविले. प्रेक्षक मला चांगला पाठिंबा देतात. पुणे माझ्यासाठी लकी आहे, असे वाटते.\nपुणे : युकी भांब्री आणि रामकुमार रामनाथन यांनी तीन सेटमध्येच विजय मिळवित डेव्हिस करंडक पुरुष सांघिक स्पर्धेत आशिया-ओशेनिया विभागाच्या लढतीत न्यूझीलंडविरुद्ध भारताला 2-0 अशी कमाल आघाडी मिळवून दिली. युकीचे फोरहॅंड, तर रामचे बॅकहॅंड धडाकेबाज ठरले.\nम्हाळुंगे-बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या एमएसएलटीए कोर्टवर यजमान खेळाडूंच्या विजयामुळे पुणेकर टेनिसप्रेमींना आनंदाची पर्वणी मिळाली. युकीने फिन टिअर्नीवर 6-4, 6-4, 6-3, तर रामने ज्योस स्टॅथमवर 6-3, 6-4, 6-3 अशी मात केली.\nरामकुमारसाठी मोसमाची सुरवात चांगली झाली नव्हती. चेन्नई ओपनमध्ये त्याला युकीनेच हरविले होते. युकी स्वतः दुखापतीमुळे गेल्या वर्षी सुमारे निम्मा मोसम खेळू शकला नव्हता; पण या दोघांनी डेव्हिस करंडक लढतीत देशासाठी सर्वोत्तम खेळ करता यावा म्हणून जोरदार पूर्वतयारी केली. ड्रॉच्या आदल्या दिवशी दुहेरीचा जोडीदार निवडण्यावरून बरेच रामायण घडले होते; पण या दोघांनी या वादाचा आपल्या एकाग्रतेवर परिणाम होऊ दिला नाही.\nसलामीच्या एकेरीतील युकीचा विजय अपेक्षित होता. त्याने अपेक्षापूर्ती करीत पुणेकर टेनिसप्रेमींना जल्लोषाची संधी दिली. टॉप हंड्रेडमध्ये प्रवेश केल्यानंतर याच कोर्टवर तो चॅलेंजर स्पर्धेत खेळला. त्याने येथे विजेतेपदही मिळविले आहे. या हार्ड कोर्टवर त्याचा खेळ पुन्हा बहरला.\nही लढत तीन तास 14 मिनिटे चालली. जागतिक क्रमवारीत युकीची 368व्या क्रमांकावर घसरण झाली असली तरी तो टॉप हंड्रेडमधील खेळाडू आहे, तर फिनचा सध्या 414वा क्रमांक आहे.\nयुकीची सुरवात सुदैवी ठरली. पहिल्याच गुणाला नेट कॉर्डची साथ त्याला मिळाली. फिनच्या सर्व्हिसवर ही सुरवात सुदैवी होती. ब्रेकपॉइंटला फिनचा फटका जाळ्यात गेला आणि युकीला ब्रेक मिळाला. दुसऱ्या गेममध्ये मात्र युकीचे दोन फोरहॅंड बाहेर गेले, ब्रेकपॉइंटलासुद्धा हीच चूक झाल्यामुळे युकीची सर्व्हिस भेदली गेली. तिसऱ्या गेममध्ये फिनने सर्व्हिस राखली. चौथ्या गेममध्ये युकीचा डबल हॅंडेड बॅकहॅंड चुकला. सर्व्हिस खंडित होऊन तो 1-3 असा मागे पडला होता. पुढील गेममध्ये 15-40 पिछाडीवरून फिनला नेट कॉर्डचा फटका बसला; मग सर्व्हिस राखत युकीने 3-3 अशी बरोबरी साधली. युकी मग स्थिरावला. सातव्या गेममधील ब्रेकसह 4-3 अशी आघाडी घेत त्याने टॉप गिअर टाकल्याचे पुढील गेममध्ये दिसले. बिनतोड सर्व्हिस करीत त्याने हा गेम जिंकला. दहाव्या गेममध्ये तीन सेटपॉइंट मिळाल्यानंतर त्याची एक डबलफॉल्ट झाली; पण सर्व्हिस राखत त्याने आघाडी घेतली.\nदुसऱ्या सेटमध्ये ब्रेकची देवाणघेवाण सुरवातीलाच झाली. पाचव्या गेममधील ब्रेक युकीसाठी पुरेसा ठरला. तिसऱ्या सेटमध्ये त्याने पाचव्या आणि नवव्या गेममध्ये ब्रेक नोंदविले.\nरामकुमारच्या 276व्या क्रमांकाच्या तुलनेत स्टॅथम 417वा आहे. रामकुमारने पहिल्या सेटच्या चौथ्या, दुसऱ्यात सातव्या, तर तिसऱ्यात पाचव्या व नवव्यात ब्रेक मिळविला. रामकुमारने एक तास 52 मिनिटांत विजय नोंदविला. भक्कम सर्व्हिस करीत त्याने स्टॅथमला संधी दिली नाही.\nटेनिससाठी अत्यंत आदर्श वातावरण होते. भारतीय खेळाडूंनी आमच्यावर सतत दडपण ठेवले. त्यांनी कमी चुका केल्या, तसेच महत्त्वाच्या गुणांना सरस खेळ केला.\n- ऍलिस्टर हंट, न्यूझीलंडचे कर्णधार\nदुसरा सामना खडतर ठरेल असे वाटले होते; पण रामची सर्व्हिस भक्कम झाली. त्याने पूर्वनियोजित डावपेचांनुसार खेळ केला. पाच सेटचा सामना खडतर असतो. अशावेळी तीन सेटपर्यंत एकाग्रता राखणे अवघड असते. त्यात आपले दोन्ही खेळाडू यशस्वी ठरले. लढतीपूर्वी खूप काही घडले म्हणून त्यांना प्रेरित करण्यासाठी मला खास काही करावे लागले नाही. त्यांना देशासाठी खेळण्याकरिता वेगळ्या प्रेरणेची गरज नाही.\n- आनंद अमृतराज, भारतीय कर्णधार\nमाझी सुरवात चांगली झाली नाही; पण नंतर सामना पुढे सरकत गेला तशी मी एकाग्रता साधत गेलो. पुण्यात खेळताना मला आनंद मिळतो. मी येथे चॅलेंजर विजेतेपद मिळविले. प्रेक्षक मला चांगला पाठिंबा देतात. पुणे माझ्यासाठी लकी आहे, असे वाटते.\nमोसमासाठी माझा प्रारंभ चांगला झाला नाही; पण या लढतीपूर्वी 15 दिवस मी अमेरिकेत होतो. तेथे मी स्पेनचे प्रशिक्षक एमिलीओ सॅंचेझ यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला. मी येथे रविवारी आलो. राखीव खेळाडूंनीसुद्धा सरावात चांगली साथ दिली.\nपिंपरी - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने बीएस्सीच्या (तृतीय वर्ष) भौतिकशास्त्र विषयासाठी मार्च २०१८चीच प्रश्‍नपत्रिका ऑक्‍टोबर २०१८ मध्ये...\n#PMCIssue फुरसुंगीत सुविधांसाठी आंदोलन\nफुरसुंगी - फुरसुंगी गाव पुणे महानगरपालिकेत जाऊन वर्ष झाले तरी पालिका गावाला पुरेशा नागरी सुविधा देत नसल्याने संतप्त झालेल्या फुरसुंगी...\n#PMCIssue नागरी सुविधा मिळत नसल्याने पालिकेच्या दोन्ही कार्यालयांना टाळे\nफुरसुंगी - फुरसुंगी गाव पुणे महानगरपालिकेत जाऊन वर्ष झाले तरी पालिका गावाला पुरेशा नागरी सुविधा देत नसल्याने संतप्त झालेल्या फुरसुंगी...\nसिमल्याने गिरविले पुणे स्मार्ट सिटीचे धडे\nपुणे - सिमला स्मार्ट सिटीचे लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या पथकाने पुणे स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांची सोमवारी पाहणी करून माहिती घेतली. पुण्यात...\nस्वाइन फ्लूचे 29 रुग्ण अत्यवस्थ\nपुणे - स्वाइन फ्लूने अत्यवस्थ असलेल्या 29 रुग्णांवर शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BF/", "date_download": "2018-10-24T00:51:48Z", "digest": "sha1:KKWAUUP2WK33WMIFZJ3NRPQ2WNMJIW5F", "length": 9529, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पंतप्रधानांच्या हस्ते सिक्कीममधील पाक्‍योंग विमानतळाचे उद्‌घाटन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपंतप्रधानांच्या हस्ते सिक्कीममधील पाक्‍योंग विमानतळाचे उद्‌घाटन\nपाक्‍योंग (सिक्कीम) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिक्कीममधल्या पाक्‍योंग या विमानतळाचे उद्‌घाटन केले. सिक्कीममधले हे पहिलेच विमानतळ असून देशातले 100 वे विमानतळ आहे.\nआजचा दिवस सिक्कीमसाठी ऐतिहासिक दिवस असल्याचे पंतप्रधानांनी या कार्यक्रमात बोलतांना सांगितले. केवळ सिक्कीमच नाही तर भारतासाठीही हे विमानतळ महत्त्वाचे आहे. या विमानतळासोबतच भारताने विमानतळांचे शतक पूर्ण केले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. सिक्कीममधला युवा क्रिकेटपटू निलेश लमीचानयचेही पंतप्रधानांनी कौतुक केले. विजय हजारे क्रिकेट चषक स्पर्धेत शतक ठोकणारा तो सिक्कीमचा पहिलाच क्रिकेटपटू आहे.\nपाक्‍योंग विमानतळामुळे सिक्कीमशी उर्वरित देशाचा संपर्क वाढेल, असे सांगत या विमानतळाचा जास्तीत जास्त उपयोग सर्वसामान्यांना व्हावा, यासाठी हे विमानतळ “उडान’ योजनेत समाविष्ट करण्यात आल्याचे ते म्हणाले.\nसंपूर्ण इशान्य भारताला पायाभूत सुविधा आणि भावनिकदृष्टयाही देशाशी जोडण्याचं काम जलद गतीने सुरू आहे, असे पंतप्रधान म्हणाले. इशान्य भारतातील विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आपण स्वत: वारंवार येथील राज्यांचा दौरा केल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय बहुतांश केंद्रीय मंत्रीही या प्रदेशाला सतत भेट देत असतात. सरकारचे धोरण आणि कामाचे दृश्‍य परिणाम आज आपल्याला येथे दिसत आहेत, असे ते म्हणाले. रेल्वे आणि हवाई वाहतुकीचे जाळे विस्तारले असून चांगले रस्ते आणि मोठ्या पुलांचेही बांधकाम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.\nदेशातल्या 100 विमानतळांपैकी 35 विमानतळ गेल्या चार वर्षात कार्यान्वित करण्यात आल्याचाही उल्लेख त्यांनी केला.\nजैविक शेती क्षेत्रात सिक्कीमने केलेल्या उल्लेखनीय प्रगतीचा त्यांनी गौरव केला. केंद्र सरकारने इशान्य भारतासाठी सेंद्रीय शेती मूल्य विकास अभियान सुरू केले आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleटेबल टेनिस स्पर्धा: भारतीय खेळाडूंची तब्बल 18 पदकांची कमाई\nNext articleनिर्देशांकांचा पाय आणखी खोलात\nभारतीय सैनिकांच्या हत्या प्रकरणात भारताचा पाक कडे निषेध\nशबरीमला परिसरात संघ परिवारानेच माजवला हिंसाचार : पिनरई विजयन\nतीन वर्षांत रेल्वे दुर्घटनांचे सुमारे 50,000 बळी\nना निवडणूक लढवणार ना राज्यसभेवर जाणार : प्रशांत किशोर\nफटाके वाजवा पण रात्री 8 ते 10 वाजेपर्यंतच : सर्वोच्च न्यायालय\n“त्या’ अवस्थेत मंदिरात जाऊन पावित्र्य घालवाल का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A4%BE-2/", "date_download": "2018-10-24T01:34:22Z", "digest": "sha1:AZ77SRB6N3HVAJ46NKUQR5TB5VJTX3ZI", "length": 14978, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "मराठा आरक्षणावर राहुल गांधींनी बोलावली बैठक - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना…\nयुतीचा लवकर निर्णय घ्या; अन्यथा लोकसभा विधानसभा निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याची …\nमहापालिका निवडणुकीत जनतेने कानफटवले, तरीही बारणेंना दुसऱ्यांदा खासदार होण्याची स्वप्ने पडताहेत;…\nप्रश्न पिंपरी-चिंचवडच्या पाण्याचा; विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ठरवले चोर\nडीजे वाजण्यावरील बंदी तूर्तास हटवणार नाही- उच्च न्यायालय\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा…\nपिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना\nवाल्हेकरवाडीतील डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nपिंपळेनिलखमध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे…\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना…\nचाकण जवळील काळूस येथे विष प्राशन करून ५० वर्षीय इसमाची आत्महत्या\nनिगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न\nदिघीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू\nचाकण येथील रबर कंपनीचे दोन बँक अकाऊंट हॅक; ४० लाखाची रक्कम…\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले…\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव…\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही…\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका –…\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मुलासह १८ जणांना जन्मठेप\nआमच्या संयमाचा अंत पाहू नका, भारताला मोठा पलटवार झेलावा लागेल –…\nमोदी माझे मित्र आहेत आणि भारतावर माझ प्रेम आहे – डोनाल्ड…\nनीरव मोदीच्या बहिणीविरोधातही इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस\nनेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ७ प्रवाशी बेपत्ता\nHome Notifications मराठा आरक्षणावर राहुल गांधींनी बोलावली बैठक\nमराठा आरक्षणावर राहुल गांधींनी बोलावली बैठक\nमुंबई, दि. ३ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे राज्यभर वातावरण तापले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील याची गंभीर दखल घेतली असून बैठक बोलावली आहे. राहुल गांधी यांनी मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक ८ ऑगस्टला बोलावली आहे. यावेळी राहुल गांधी नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे.\nPrevious articleमराठा आरक्षणावर राहुल गांधींनी बोलावली बैठक\nNext articleकागदी रॉकेट उडवण्याच्या वादातून १२ वीतल्या विद्यार्थ्यांमध्ये मारहाण; एकाचा मृत्यू\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी भाजप नगरसेवक केशव घोळवेंना मारहाण\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना दिले पायाजवळ स्थान\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव ठाकरे\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही – शरद पवार\nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना...\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \nशेतकऱ्यांसाठी महाराष्ट्राच्या खांद्याला खांदा लावून उभे राहू – नरेंद्र मोदी\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा...\n‘मी टू’ प्रकरणात दोन्ही बाजू तपासून पाहणे गरजेचे – आदित्य ठाकरे\nप्रथमच नगरसेविका झालेल्या निर्मला कुटे यांचे काम कौतुकास्पद – आमदार लक्ष्मण...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nदारू पोहचवण्यापेक्षा दुष्काळग्रस्तांना घरपोच मदत पोहचवा; उध्दव ठाकरेंचा सरकारला टोला\nआंबेडकर प्रतिसाद द्या; प्रदेशाध्यक्ष चव्हाणांची साद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://rightangles.in/2018/03/14/up-bihar-by-elections/", "date_download": "2018-10-24T00:39:18Z", "digest": "sha1:5VUXBQU27GVQAA7WESGKSNZO7JCSYCZY", "length": 21785, "nlines": 62, "source_domain": "rightangles.in", "title": "लाट ओसरली ? | Right Angles - Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law", "raw_content": "\nBy श्रुति गणपत्ये March 14, 2018\nआज उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणुकीमध्ये गोरखपूर आणि फुलपूर या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे मतदारसंघ असलेल्या दोन महत्त्वाच्या जागांवर भाजपचा पराभव झाला आणि समाजवादी पक्ष (सपा) व बहुजन समाज पक्ष (बसपा) यांचा विजय झाला. अगदी गेल्या लोकसभा निवडणुकीपर्यंत एकमेकांचे कट्टर शत्रू असलेले हे दोन्ही पक्ष या पोटनिवणुकीसाठी एकत्र आल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवण्यात आली होती. पण या दोन्ही जागा त्यांनाच मिळाल्या. तसेच बिहारमध्येही आरारिया लोकसभा पोट निवडणूक लालू प्रसाद यादवांच्या राष्ट्रीय जनता दलाच्या ताब्यात आली. या निकालांचा थोडक्यात अर्थ इतकाच होतो की, आजही भारतातले स्थानिक पक्ष हे इथल्या ओबीसी, दलित यांच्या राजकीय आकांक्षांचं प्रतिनिधीत्व करतात. भाजप किंवा काँग्रेस हो दोन प्रमुख राष्ट्रीय पक्ष त्या आकांक्षा पूर्ण करू शकत नाहीत.\nउत्तर प्रदेशची पोटनिवडणूक ही देशातील राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाची होती. एक तर राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गोरखपूर तेथून सलग पाच वेळा लोकसभेमध्ये निवडून आले होते. तर फुलपूर मतदारसंघातून राज्याचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य निवडून आले होते. या पोटनिवडणुका म्हणजे एक वर्षाने होणाऱ्या लोकसभा निवडणुकांचे रंगीत तालीम असल्याचं स्वत: योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केलं होतं. २०१४ मध्ये उत्तर प्रदेशच्या राजकारणात भाजपने जोरदार मुसंडी मारली अाणि २०१७ च्या विधानसभेत निवडणुकीमध्ये ४०३ पैकी तब्बल ३११ जागा जिंकल्या. त्यामुळे या दोन जागा जिंकणं आपल्यासाठी फारसं अवघड नाही, असेच भाजपला वाटत होतं. भाजपला विधानसभा निवडणुकीमध्ये ३९.६७ टक्के तर सपाला २२.३५ टक्के आणि बसपाला १९.८८ टक्के एवढी मतं मिळाली होती. सपा-बसपाची एकत्रं मतं जास्त असली तरीही भाजपला योगी आदित्यनाथ यांच्या करिष्म्यावर पूर्ण भरवसा होता. कारण ते निवडून आल्यापासूनच त्यांच्या सुरस कहाण्या माध्यमांनी प्रसारित करायला सुरुवात केली होती. तसंच विकासाच्या नावाखाली पसरविण्यात येत असलेला दलित-मुस्लिम विरोधामुळे ओबीसींमधील यादवेतर जाती व दलितांमधील जाटवेतर जाती या हिंदुत्वाच्या झेंड्याखाली एकत्र येतील व संघ परिवाराच्या उच्च जात वर्गाच्या राजकारणाला मूक पाठिंबा देतील, असा त्यांचा ठाम विश्वास होता. त्यांच्या या विश्वासालाचत उत्तर प्रदेश व बिहारमधील मतदारांनी जोरदार चपराक लगावली आहे.\nलोकसभा २०१४ मध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला तर काँग्रेसला विरोधी पक्ष म्हणून लागणाऱ्या जागाही मिळवता आल्या नाहीत. भारतातल्या इतर पक्षांची स्थितीही कमकुवतच झाली. त्यापाठोपाठ झालेल्या अनेक निवडणुका भाजपने जिंकल्या. त्यामुळे भारतीय राजकारण हे भाजप हा प्रमुख पक्ष आणि काँग्रेस हा विरोधी पक्ष अशा दोन खांबाच्या मध्येच हिंदोळे घेत राहील, असे तर्क उच्च जात वर्गीय पत्रपंडितांनी विविध वर्तमानपत्रांमधून द्यायला सुरुवात झाली. भाजपच्या जय श्रीराम या जहाल हिंदुत्वाला जनैवूधारी राहूल गांधींच्या रुपाने काॅंग्रेसने मवाळ हिंदुत्वाचे उत्तर देण्यास सुरुवात केली होती. त्यामुळेच भारतीय राजकारणाचा मध्यबिंदूच जणूकाही उजव्या बाजूला सरकल्याचा आभास गेली साडेतीन चार वर्षे भारतीय राजकारणात करवला जात होता. त्याच्याच पार्श्वभूमीवर गोहत्या बंदीच्या नावाखाली मुस्लिमांच्या हत्या दलितांना मारहाण हे जणूकाही घटनादत्त अधिकार असल्यासारखे केवळ भक्तगणच नाही तर न्यूज चॅनेल्सचे प्रमुखही बोलायला लागले होते.\nया देशामध्ये जात, धर्म, पंथ, भाषा आदींचे वैविध्य आहे. केवळ वैविध्यच नाही तर या आधारावरच परंपरागत शोषणाची प्रक्रियाही राबविली जाते. अशा विविध जात-वर्गीय स्तरांमध्ये विभागल्या गेलेल्या या देशातील लोकांचे प्रश्नही तितकेच वेगवेगळे आहेत. आर्थिक प्रश्न वर्गीय आधारावर सारखे असले तरी शोषणाची प्रक्रिया ही बहुपेडी आहे. या शोषित समाजाचं योग्य प्रतिनिधीत्व भारतीय राजकारणात यथायोग्य व्हायला हवं याकरिताच डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी संसदीय लोकशाहीमध्ये बहु पक्षीय राजकीय व्यवस्थेला पाठिंबा दिला होता. अमेरिका किंवा ब्रिटनसारखे दोन पक्ष इथे चालणार नाहीत, हे त्यांना माहित होतं. बाबासाहेबांची भविष्याचा वेध घेण्याची ताकद किती मोठी होती हे १९९० सालानंतर देशात तयार झालेल्या शूद्रातीशूद्रांच्या पक्षांनी मिळवलेल्या विजयांमधून प्रतिबिंबित झाले. या देशातील समान जात वर्गीय हितसंबंध असलेल्या पक्षांमध्ये फूट पाडणे, त्यांच्या नेत्यांनी सत्ता, पैसा व इतर प्रलोभनांच्या नावाने प्रसंगी त्यांना ब्लॅकमेल करून स्वतःचा स्वार्थ साधण्याचे काम पूर्वी काँग्रेससारखा पक्ष करत होता. सध्या मोदींच्या हातात एकवटलेल्या प्रचंड अधिकारांच्या जीवावर भारतीय जनता पक्ष हेच काम करीत आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या निकालानंतर अखिलेश व मायावती हे नैसर्गिक राजकीय मित्र नाहीत, असा अजब तर्क काही विश्लेषक मांडत आहेत. खरेतर शूद्रातीशूद्रांचे प्रतिनिधित्व करणारे हे दोन पक्षच एकमेकांचे नैसर्गिक मित्र आहेत. या दोन्ही पक्षांचे काँग्रेस व भाजपा हे दोन पक्ष कदापी नैसर्गिक मित्र होऊ शकत नाहीत. त्यामुळेच २०१७ साली सपा व काँग्रेस या अनैसर्गिक आघाडीला लोकांनी पसंत केलं नाही. या पोट निवडणुकीत नैसर्गिक मित्र एकत्र आल्यावर बहुजन समाज एकवटला व जय श्रीरामच्या घोषणा व जानव्याचा फास दोघांनाही फटका बसला.\nमोदी लाटेमध्ये काँग्रेससारखा पक्ष कोलमडला तरी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काॅंग्रेसने, बिहारमध्ये नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्या युतीने तर तामिळनाडू मध्ये जयललिता यांनी मात्र आपल्या पक्षांची वाताहत होऊ दिली नाही, या मागे हेच कारण आहे हे लक्षात घ्यायला हवे. नितीश कुमार मोदींबरोबर गेले आणि लालूंना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात टाकलं तरी लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये आज लालूंच्याच पक्षाला मतदारांना निवडून दिलं, यातून भाजपपेक्षाही बिहारी जनतेने स्वच्छतेचा आव आणणाऱ्या नितीश यांना जोरदार इशाराच दिला आहे. सपाने दूर गेलेले मतदार यादव, मुस्लिम, निषाद, सैनी, मौर्य यांना परत आणण्याला प्रयत्न केला.गोरखपूरमधून प्रवीणकुमारही निषाद यांना तिकीट दिंलं. त्यांचे वडील निषाद पक्षाचे प्रमुख आहेत. मायावतींच्या बसपानेही घरोघर जाऊन सापासाठी मतं मागितली आणि आपली दलित मतंही सापाकडे वळवली. भाजपच्या प्रचार यंत्रणेला बळी पडून ओबीसी भाजपकडे आकर्षित झाला असला तरी मोदी-योगी यांच्या राज्यकारभाराबाबत देशातील सर्वात मोठ्या राज्यातील मतदारांचा किती भ्रमनिरास झाला आहे व त्याला पर्याय म्हणून ते सपा-बसवा आघाडीकडे प्रचंड मोठ्या आशेने पाहात आहेत हे सिद्ध झाले आहे.\nसपा-बसपा अशा पद्धतीने लढा देत असताना काँग्रेसने मात्र आपली वेगळी चूल मांडली. याच काँग्रेसने विधानसभा निवडणुकीमध्ये सापाबरोबर जाणं पसंत केलं होतं. पण ती युती विसरून काँग्रेसने दोन्ही जागांसाठी वेगळे उमेदवार दिले. एकीकडे काँग्रेस पक्ष नेत्या सोनिया गांधी या भाजपविरोधी पक्षांनी एकत्र यावं म्हणून प्रयत्न करत असताना काँग्रेसने उत्तर प्रदेशमध्ये मात्र भाजपविरोधी पक्षाची साथ दिली नाही.\nभाजपची प्रचंड प्रचार यंत्रणा कामाला लावूनही भाजपच्या लोकसभेच्या तीन जागा त्यांच्याकडून जातात, हे पक्षाला सहन झालेलं नाही. त्यामुळेच निवडणुकीच्या निकालांच्या अगदी सुरुवातीलाच कल हे भाजपच्या विरोधी आहेत हे लक्षात आल्यावर मत मोजणी केंद्रावर माध्यमांच्या प्रतिनिधींना बंदी घालण्यात आली. निवडणूक आयोगाची परवानगी असतानाही भाजपने माध्यमांना मतदान केंद्रावर मज्जाव केला. भाजपच्या फॅसिस्ट विचारसरणीचं हे एक बोलकं उदाहरण आहे. लोकशाही अशा पद्धतीने कधीच टीकू शकत नाही. योगी आदित्यनाथ यांनी सत्तेवर येताच असे एककल्ली निर्णय घ्यायलाच सुरुवात केली. मुस्लिम समाजाला त्रास देण्यासाठी प्राण्यांचे कत्तलखाने बंद केले, गोवंश हत्या बंदीच्या नावाखाली अनेक निरपराधांना तुरुंगात टाकलं. गुंडांना चाप बसवण्याच्या नावाखाली एका दिवसात तब्बल १२ एन्काउंटर केले. त्यातले अनेक जण हे कोणत्याही टोळीशी संबंधितही नव्हते, हे नंतर अनेक प्रसारमाध्यमांनी सोदाहरण दाखवूनही दिले. निवडणूक जिंकून येताना विकासाचे दिसलेले आश्वासन केवळ एक वर्षांतर योगी सरकार विसरून गेलं. त्यांना विकासपेक्षा हिंदुत्वाचा अजेंडा जास्त महत्त्वाचा वाटला. हिंदुत्वावाद म्हणजे गोळवलकारांनी केलेल्या विचारधनातील मनुस्मृतीच्या समर्थनापेक्षा वेगळा नाही, हे देशातील शूद्रातीशूद्रांच्या पक्षांना माहितच होतं. झालं फक्त इतकंच की त्यांनी आपसातील भांडणं विसरून या मनुस्मृती समर्थकांना फक्त एकत्र येऊन दाखवलं. आता या भूकंपचे हादरे दिल्लीपर्यंत बसून कुणाचं तख्त हादरतं हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच. तोवर भक्तांना ही पोटनिवडणूक आहे, असं बोलण्यासाठी व वेगवेगळे तर्क लढविण्यासाठी वेळंच वेळ आहे, तो त्यांनी सत्कारणी लावावा\nलेखिका मुंबईस्थित राजकीय पत्रकार आहेत\nकुठे नेऊन ठेवताय, महाराष्ट्र माझा\nजागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर…\nकोणता पक्ष दलितांसाठी लढतो \nतुम्ही पण छान सतकार्णी लावला वेळ 😂😂\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/11/news-404.html", "date_download": "2018-10-24T01:06:37Z", "digest": "sha1:GBLIHA7QCETZKLJOF6UYVRRGLMS2FUBE", "length": 4629, "nlines": 78, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "गुरुनानक देवजी यांच्या जयंती निमित्त शहरातून मोटार सायकल रॅली उत्साहात. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar City Cultural News गुरुनानक देवजी यांच्या जयंती निमित्त शहरातून मोटार सायकल रॅली उत्साहात.\nगुरुनानक देवजी यांच्या जयंती निमित्त शहरातून मोटार सायकल रॅली उत्साहात.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- गुरुनानक देवजी यांच्या 548 व्या जयंती निमित्त शीख, पंजाबी व सिंधी समाज बांधवांच्या वतीने शहरातून मोटार सायकल रॅली काढण्यात आली.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nगुरुनानक देवजींच्या जयघोषात महिला व पुरुष या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. गोविंदपुरा येथील गुरुद्वारा भाई दयासिंगजी येथून या मोटारसायकल रॅलाचे प्रारंभ झाले. रॅलीमध्ये गुरुनान देवजी यांचे भव्य तैलचित्र अग्रभागी होते. शहराच्या प्रमुख मार्गावरुन रॅलीचे मार्गक्रमन होवून, गुरुद्वारा येथे रॅलीचा समारोप झाला.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nगुरुनानक देवजी यांच्या जयंती निमित्त शहरातून मोटार सायकल रॅली उत्साहात. Reviewed by Ahmednagar Live24 on Saturday, November 04, 2017 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nउद्धव ठाकरे लोकसभा उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार या चार नेत्याची नावे चर्चेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://rightangles.in/2017/12/17/evm/", "date_download": "2018-10-24T00:45:12Z", "digest": "sha1:A2G4XMOYGMBBLTRHJWSXRLOXLUCNTSZS", "length": 19219, "nlines": 84, "source_domain": "rightangles.in", "title": "ई व्ही एम चा झोल | Right Angles - Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law", "raw_content": "\nई व्ही एम चा झोल\nएक्झिट पोल्सनी भाजपाच्या विजयाची आकडेवारी जाहीर केल्यापासून मोदीविरोधक आपल्या पराभवाची स्पष्टीकरणे शोधायच्या उद्योगाला लागले आहेत. यातील सर्वांत आकर्षक स्पष्टीकरण ई व्ही एम मधील अफरातफरीचे आहे. अर्थात ई व्ही एम मधेच अफरातफर करून जिंकण्याचे तंत्र भाजपाने विकसित केलं होत, तर ते त्यांनी पंजाब मध्ये,गोव्यामध्ये का नाही वापरल असे प्रश्न ऐकून घेण्याच्याही मनस्थितीत काँग्रेस नाही.\nई व्ही एम हा मुळात एक कॉम्पुटर आहे. त्यामध्ये टाकलेल्या प्रोग्राम नुसार तो मतदानाची नोंद घेतो. अर्थातच त्यात अफरातफर करणे\nसैद्धांतिकदृष्ट्या अशक्य नाही. पण थोडा शांतपणे विचार केल्यास ई व्ही एमच्या प्रोग्रॅममध्ये अफरातफर करून संपूर्ण राज्यातील निवडणूक जिंकणे हा निव्वळ कल्पनाविलास आहे.\nथोडा तर्कशुद्ध विचार केल्यास हे असंभव का आहे, ते स्पष्ट होते.. म्हणजे असं बघा, की कॉम्पुटर ला जो प्रोग्राम भरवला जातो, तो कोणत्याही\nभाषेत लिहिला असेल, म्हणजे सी, जावा, पायथॉन , कोठल्याही भाषेत असेल, तरी शेवटी त्याचे रूपांतर काही मोजक्या आज्ञांमध्ये होते. कॉम्पुटरला कोण भाजपा, कोण काँग्रेस कोण मोदी कोण राहुल गांधी याची काहीही जाणीव नसते. त्याला फक्त आकडे कळतात, जर-तर,- नाहीतर, जोपर्यंत – तोपर्यंत अशा अटी कळतात आणि अमुक अट पूर्ण होत असेल तर तमुक कर अशी आज्ञा कळते. आकडेमोड करण्यासाठी जे काही व्हेरिएबल्स वापरावे लागतात ते कॉम्पुटरला कळतात. म्हणजे शाळेत बीजगणितात आपण – “गणू कडे क्ष रुपये आहेत असे धरु, रामूने त्याला ५ रुपये दिल्यावर त्याच्याकडे एकूण पंधरा रुपये झाले तर क्ष ची किंमत काढा” अशा प्रकारची उदाहरणे वाचल्याचे स्मरत असेल, या उदाहरणात क्ष हा व्हेरिएबल आहे.\nमतमोजणीचा प्रोग्रॅम कोठल्याही कॉम्पुटर भाषेत असेल तरी कॉम्प्युटरला तो काहीसा असा दिसतो\nजर ( बटन १ दाबले गेले असेल तर )\nजर ( बटन २ दाबले गेले असेल तर)\nजर ( बटन ३ दाबले गेले असेल तर)\nअ, ब , क या पैकी कोण काँग्रेस, कोण भाजपा कोण आप कोण अपक्ष, याचे ज्ञान कॉम्पुटरला नसते. मतदार संघातली उमेदवारांच्या याद्या इलेक्शन कमिशनकडे पोचल्यानंतर, प्रत्येक मतदार संघासाठी जितके पोलिंग बूथ आहेत तितके ई व्ही एम त्या त्या मतदारसंघासाठी तयार केले जातात. तयार केले जातात म्हणजे ई व्ही एम च्या बटनांवर पक्ष आणि उमेदवारांच्या नावाचे स्टिकर्स चिकटवले जातात.\nआता विचार करा, गुजरात मध्ये विधानसभेचे एकण मतदार संघ १८२. ई व्ही एम वापरले गेले ७०,०००. म्हणजे सरासरी प्रति मतदारसंघ ७०,००० भागिले १८२ =३८४. आधी म्हंटल्याप्रमाणे कॉम्पुटर तर ई व्ही एमचे बटन दाबल्यावर अ, ब, क या व्हेरिएबलचे मूल्य १ ने वाढवत राहणार, त्याला अ म्हणजे काँग्रेस की भाजपा याच्याशी काही मतलब नाही. इलेक्शन कमिशन ने प्रसिद्ध केलेल्या ‘हँडबुक फॉर कॅन्डिडेट्स’\nनुसार कोठल्याही मतदार संघातील उमेदवारांचा क्रम हा त्यांच्या अद्याक्षरावरून लावला जातो. पहिले पाच क्रमांक राष्ट्रीय पक्षाच्या\nउमेदवारीसाठी आरक्षित असतात, परंतु त्यातही बटनांचा क्रम हा उमेदवाराच्या नाव नुसार लावला जातो. म्हणजे बनवारीलालचा नंबर १ असेल तर\nहिरेनभाईचा नंबर २ असेल. म्हणजे ३८४ पैकी काही मतदारसंघांत भाजपा उमेदवाराचे बटन पहिल्या क्रमांकाचे असेल, काही मतदारसंघात ते दुसऱ्या ,काही ठिकाणी ते तिसऱ्या , काही ठिकाणी चौथ्या तर काही ठिकाणी पाचव्या नंबरवर असेल.\nमतदारसंघ १८२, ई व्ही एम ७०,०००, प्रतिमतदार संघ ई व्ही एम ३८४ अशी आकडेवारी असली, तरी मते मोजण्याचे सॉफ्टवेअर एकच असते. सर्व ७०,००० ई व्ही एम मध्ये एकच ‘प्रोग्रॅम’ फीड केला जातो. आता विरोधकांच्या म्हणण्यानुसार हरेक तिसरे मत, कोठलेही बटन दाबले तरी भाजपास जाईल अशी व्यवस्था करायची असेल, तर किमान ५ वेगवेगळे प्रोग्रॅम करून घ्यावे लागतील, कारण काही ठिकाणी हरेक तिसऱ्या मतदानावेळी १ नंबर च्या उमेदवाराची मतसंख्या १ ने वाढवायचीय, काही ठिकाणी हीच गोष्ट २ नंबरच्या उमेदवारासाठी करायचीय, काही ठिकाणी ते ३ नंबरच्या, काही ठिकाणी ४ नंबरच्या तर काही ठिकाणी ने ५ नंबरच्या उमेद्वारासाठी करायचंय, कारण १८२ मतदार संघात, भाजपाचे उमेदवार काही ठिकाणी १, काही ठिकाणी २, काही ठिकाणी ३, ४ आणि ५ व्या क्रमांकावर असतील. नंतर ते कोठल्या मतदारसंघासाठी मशीन पाठवायचेय त्यानुसार पाच पैकी एक प्रोग्रॅम मशीनवर फीड करावा लागेल. ही प्रक्रिया जर संपूर्ण गुप्ततेत पार पाडता आली, तर ई व्ही एम चा कट सिद्धीस जाऊ शकतो. परंतु ते भयंकर जोखमीचे ठरेल, कारण हरेक मतदार संघात, हरेक बूथवर भाजपा उमेदवाराच्या मतांची टक्केवारी एकच असेल आणि ते उघडकीस येईल. म्हणजे हीच गोष्ट बेमालूमपणे करण्यासाठी अजून ‘हुशार’ सॉफ्टवेअर प्रोग्रॅम बनवावे लागतील. फक्त प्रोग्रॅम बनवून संपत नाही , त्याची चाचणी करावी लागेल आणि मशीन कोठल्या मतदारसंघात पाठवायचं त्याबर हुकूम ते मशीनला फीड करावे लागतील. यात प्रोग्रॅम बनविणारी कंपनी, ते\nकॉम्पुटरला फीड करणारी एजन्सी, आणि इलेक्शन कमिशनचे कर्मचारी यांचे पूर्ण सहकार्य लागेल. अशी व्यवस्था प्रत्यक्षात आणावयास प्रचंड मनुष्यबळ वापरावे लागेल. या शेकडो कर्मचाऱ्यांपैकी एकाने जरी काय सुरु आहे याची बढाई आप्तमित्रांसमोर मारली तर बातमी षट्कर्णी होऊन जाईल. हे सगळं जुळवून आणण निव्वळ असंभव आहे.\nकाही विरोधी पक्षीयांनी असा अंदाज बांधला आहे की सॉफ्टवेअर एकच लोड केलय, पण ते अशा रीतीने बनवलय, की तुम्ही जाऊन १ चे बटन चार वेळा दाबलेत की त्यानंतर पडणारी सगळी किंवा दोन तृतीयांश मते १ नंबर लाच पडतील. हे जास्त ‘करता येण्याजोगं’ वाटत, परंतु १८२ मतदार संघात एकूण सत्तर हजार पोलिंग बूथ वर जाऊन अमुक एका वेळी अमुक नंबर चे बटन चार वेळा दाबण्यासाठी, हरेक पोलिंग बूथवरच्या किमान एका मतदारास सूचना देऊन तसे घडविण्याची जुळवाजुळव करावी लागेल. काही हजार लोकांना असे अनैतिक आणि बेकायदेशीर कृत्य करण्यास प्रवृत्त करण्यासाठी जे काही प्रशिक्षण द्यावे लागेल, समन्वय साधावा लागेल, त्यात हा कट गुप्त ठेवता येणं केवळ अशक्य आहे.\nत्यात या वेळी वापरली गेलेली मशीन साधी ई व्ही एम नसून व्ही व्ही पॅट होती, त्यात मत दिल्यावर एका चिटोऱ्यावर लगेच तुम्ही कोणाला मत दिलंत त्याची पावती मतदारास तिथल्या तिथे मिळते. एकंदरीत गुजरातमध्ये पराभव झालाच, तर काँग्रेसने त्याची कारणे राजकीय भूमिका, रणनितीमधील त्रूटी आदींमध्ये शोधावीत. ई व्ही एमवर ठपका ठेवून फक्त स्वतःच्या मनाची समजूत घालून घेता येईल.\nलेखक संगणक तज्ञ आहेत.\nकाँग्रेसच्या उजव्या वळणाचा धोका\nबेल इन – भांडवलशाहीचा रडीचा डाव\nगुजरात २००२ दंगलींचे सत्य\nराईट ऍंगल…पहिल्यांदाच ’राईट’ वाटला.\nअसं काही तरी तर्कशुद्ध लिहा…लोकांना पटेल असं.\nलढाई, युद्ध किंवा निवडणूक..काहीही असलं तरी त्यात हार-जीत असतेच आणि ते अमान्य करून चालत नाही.\nहारण्याची कारणमीमांसा ज्याने त्याने जरूर करावी पण उगाच बालीश कारणं देऊ नयेत….\nदृश्य माध्यमातल्या चर्चा पाहतांना, निकालांवरील भाष्य पाहतांना हे नेहमीच दिसून आलंय की हरणारे लोक नेहमीच बालीश आणि न पटणारी कारणं पुढे करत असतात…त्याबाबतीत कॉंग्रेस-भाजपसह सगळेच पक्ष सारखे आहेत.कुणा एकाला चांगलं म्हणावं आणि कुणा एकाला वाईट ठरवावं असं जाणवत नाही. आपलं नेमकं काय चुकलं ह्याबद्दलचं गंभीर विचारमंथन करायला कुणीच तयार नसतं आणि म्हणूनच बरेचदा जे निर्णय धक्कादायक वगैरे वाटतात ते निव्वळ खोटा आत्मविश्वास बाळगल्यामुळेच हे सत्य पचवणं कठीण होऊन बसतं…हे म्हणजे सहन होत नाही आणि सांगताही येत नाही असं असतं.\nप्रचाराच्या काळात सगळेच पक्ष जात-पात, धर्म,वंश वगैरेंचा आधार घेतातच त्यामुळे कुणा एकाला प्रपादण्याची गरज नाही…तसंही कुणीसं म्हटलेलं आहेच ना की प्रेमात आणि युद्धात सगळंच क्षम्य असतं म्हणून\nत्यामुळे बहुमताने निवडून आलेल्या पक्षावर वृथा टिका करण्यात अर्थ नाही…हेच जेव्हा समस्त राजकारणी नीट समजून घेऊन त्याप्रमाणे वागतील तेव्हाच आपली लोकशाही खर्‍या अर्थाने प्रगत झाली असे आपण म्हणू शकतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/node/26004", "date_download": "2018-10-24T01:47:31Z", "digest": "sha1:TSZHI4NDAAFM3OZ5I55NZ32F3AB6LK2J", "length": 6764, "nlines": 89, "source_domain": "www.manogat.com", "title": "सैराट बाबत | मनोगत", "raw_content": "\nप्रेषक केदार पाटणकर (मंगळ., ०३/०५/२०१६ - ०५:२६)\nसैराट हा चित्रपट मी अजून पाहिलेला नाही. सोशल मिडियावर दोन मतप्रवाह वाहत आहेत .\nएका प्रवाहानुसार - पौगंडावस्थेतील मुलांच्या भावविश्वावर गेल्या पाच वर्षात खूप चित्रपट आले. त्यांचा आता अतिरेक झालेला आहे. शिवाय, या चित्रपटांमुळे चुकीचा संदेश जात आहे. ज्या वयात ज्वलंत समस्यांवर विचार करायचा त्या वयात प्रेमगीते गायला असे चित्रपट शिकवत आहेत. यातील प्रेमाला प्रगल्भता नाही... इत्यादी इत्यादी.\nदुसऱ्या प्रवाहानुसार - असे चित्रपट पूर्वी मराठीत आले नव्हते, आता येत आहेत हे मराठी चित्रपटाचे वेगळे वळण आहे. मराठी चित्रपटाने कात टाकली आहे. मराठीत चांगले प्रयोग चालले आहेत. नवपिढीच्या कोंडलेल्या भावनांना वाट मोकळी होत आहे. आधीही व्यसने, मारामाऱ्या दाखवणारे असंख्य सिनेमा आलेले होते...इत्यादी इत्यादी.\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nआपल्या ज्वलंत समस्या प्रे. चेतन पंडित (मंगळ., ०३/०५/२०१६ - १०:४४).\nसहमत. प्रे. गंगाधरसुत (सोम., १६/०५/२०१६ - १६:१५).\nमाझे \"मत\" :-) प्रे. चेतन पंडित (मंगळ., १७/०५/२०१६ - ०२:३४).\n प्रे. केदार पाटणकर (मंगळ., १७/०५/२०१६ - ०५:०१).\nखरं आहे प्रे. गंगाधरसुत (बुध., १८/०५/२०१६ - १४:३६).\nचित्रपट चांगला वाटला प्रे. जालसर्वज्ञ (मंगळ., ३१/०५/२०१६ - १०:३३).\nजरूर बघा प्रे. लतापुष्पा (मंगळ., १४/०६/२०१६ - ११:१२).\nचॅटिंग ओप्शन चालु करा ना मनोगतावर...मजा येईल चर्चेला प्रे. डेटिंगक्लब (गुरु., ०८/०९/२०१६ - ०५:०६).\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ३ सदस्य आणि ४८ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/9580", "date_download": "2018-10-24T01:13:19Z", "digest": "sha1:QAOG3RUTW2ESECSV5FZOCI4MZJ5Q3MSW", "length": 4454, "nlines": 97, "source_domain": "www.maayboli.com", "title": "केन्टकी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /केन्टकी\nआधिचं हितगुज इथे वाचायला मिळेल.\nमायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, तुमच्या छोटुकल्यांना जसं बाप्पाला पत्र लिहायचं आहे, तसंच तुम्हालाही (मात्र वेगळे नियम असलेलं पत्र) लिहायचं आहे.\nकेन्टकी Louisville मधे कुणी\nकेन्टकी Louisville मधे कुणी मायबोलीकर आहेत का\nटी-शर्ट घेऊन हातभार लावताय\nटी-शर्ट घेऊन हातभार लावताय ना\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/i081006221524/view", "date_download": "2018-10-24T00:54:26Z", "digest": "sha1:5EPWQFSX5ZTRGE36SHPVYHIV6JJQDELA", "length": 8527, "nlines": 63, "source_domain": "m.transliteral.org", "title": "श्री गजानन विजय", "raw_content": "\nभक्तांना व जनतेस श्री गजानन महाराजांच्या सहवासानें, मनःशांति मिळे व ईश्वरी लीला कळून येऊन उत्तम सदुपदेशाचा लाभ होई.\nश्री गजानन विजय - अध्याय १\nभक्तांना व जनतेस श्री गजानन महाराजांच्या सहवासानें, मनःशांति मिळे व ईश्वरी लीला कळून येऊन उत्तम सदुपदेशाचा लाभ होई.\nश्री गजानन विजय - अध्याय २\nभक्तांना व जनतेस श्री गजानन महाराजांच्या सहवासानें, मनःशांति मिळे व ईश्वरी लीला कळून येऊन उत्तम सदुपदेशाचा लाभ होई.\nश्री गजानन विजय - अध्याय ३\nभक्तांना व जनतेस श्री गजानन महाराजांच्या सहवासानें, मनःशांति मिळे व ईश्वरी लीला कळून येऊन उत्तम सदुपदेशाचा लाभ होई.\nश्री गजानन विजय - अध्याय ४\nभक्तांना व जनतेस श्री गजानन महाराजांच्या सहवासानें, मनःशांति मिळे व ईश्वरी लीला कळून येऊन उत्तम सदुपदेशाचा लाभ होई.\nश्री गजानन विजय - अध्याय ५\nभक्तांना व जनतेस श्री गजानन महाराजांच्या सहवासानें, मनःशांति मिळे व ईश्वरी लीला कळून येऊन उत्तम सदुपदेशाचा लाभ होई.\nश्री गजानन विजय - अध्याय ६\nभक्तांना व जनतेस श्री गजानन महाराजांच्या सहवासानें, मनःशांति मिळे व ईश्वरी लीला कळून येऊन उत्तम सदुपदेशाचा लाभ होई.\nश्री गजानन विजय - अध्याय ७\nभक्तांना व जनतेस श्री गजानन महाराजांच्या सहवासानें, मनःशांति मिळे व ईश्वरी लीला कळून येऊन उत्तम सदुपदेशाचा लाभ होई.\nश्री गजानन विजय - अध्याय ८\nभक्तांना व जनतेस श्री गजानन महाराजांच्या सहवासानें, मनःशांति मिळे व ईश्वरी लीला कळून येऊन उत्तम सदुपदेशाचा लाभ होई.\nश्री गजानन विजय - अध्याय ९\nभक्तांना व जनतेस श्री गजानन महाराजांच्या सहवासानें, मनःशांति मिळे व ईश्वरी लीला कळून येऊन उत्तम सदुपदेशाचा लाभ होई.\nश्री गजानन विजय - अध्याय १०\nभक्तांना व जनतेस श्री गजानन महाराजांच्या सहवासानें, मनःशांति मिळे व ईश्वरी लीला कळून येऊन उत्तम सदुपदेशाचा लाभ होई.\nश्री गजानन विजय - अध्याय ११\nभक्तांना व जनतेस श्री गजानन महाराजांच्या सहवासानें, मनःशांति मिळे व ईश्वरी लीला कळून येऊन उत्तम सदुपदेशाचा लाभ होई.\nश्री गजानन विजय - अध्याय १२\nभक्तांना व जनतेस श्री गजानन महाराजांच्या सहवासानें, मनःशांति मिळे व ईश्वरी लीला कळून येऊन उत्तम सदुपदेशाचा लाभ होई.\nश्री गजानन विजय - अध्याय १३\nभक्तांना व जनतेस श्री गजानन महाराजांच्या सहवासानें, मनःशांति मिळे व ईश्वरी लीला कळून येऊन उत्तम सदुपदेशाचा लाभ होई.\nश्री गजानन विजय - अध्याय १४\nभक्तांना व जनतेस श्री गजानन महाराजांच्या सहवासानें, मनःशांति मिळे व ईश्वरी लीला कळून येऊन उत्तम सदुपदेशाचा लाभ होई.\nश्री गजानन विजय - अध्याय १५\nभक्तांना व जनतेस श्री गजानन महाराजांच्या सहवासानें, मनःशांति मिळे व ईश्वरी लीला कळून येऊन उत्तम सदुपदेशाचा लाभ होई.\nश्री गजानन विजय - अध्याय १६\nभक्तांना व जनतेस श्री गजानन महाराजांच्या सहवासानें, मनःशांति मिळे व ईश्वरी लीला कळून येऊन उत्तम सदुपदेशाचा लाभ होई.\nश्री गजानन विजय - अध्याय १७\nभक्तांना व जनतेस श्री गजानन महाराजांच्या सहवासानें, मनःशांति मिळे व ईश्वरी लीला कळून येऊन उत्तम सदुपदेशाचा लाभ होई.\nश्री गजानन विजय - अध्याय १८\nभक्तांना व जनतेस श्री गजानन महाराजांच्या सहवासानें, मनःशांति मिळे व ईश्वरी लीला कळून येऊन उत्तम सदुपदेशाचा लाभ होई.\nश्री गजानन विजय - अध्याय १९\nभक्तांना व जनतेस श्री गजानन महाराजांच्या सहवासानें, मनःशांति मिळे व ईश्वरी लीला कळून येऊन उत्तम सदुपदेशाचा लाभ होई.\nश्री गजानन विजय - अध्याय २०\nभक्तांना व जनतेस श्री गजानन महाराजांच्या सहवासानें, मनःशांति मिळे व ईश्वरी लीला कळून येऊन उत्तम सदुपदेशाचा लाभ होई.\nप्रकाशक - श्री. पुरूषोत्तम हरी पाटील, श्री गजानान महाराज संस्थान, शेगांव, महाराष्ट्र.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z101013204822/view", "date_download": "2018-10-24T00:38:04Z", "digest": "sha1:CQ5VNAXWQYY7XYHQIO6QTLJYEALWUXG5", "length": 6908, "nlines": 25, "source_domain": "m.transliteral.org", "title": "ग्रामगीता - प्रस्तावना", "raw_content": "\nजनसेवा हीच ईशसेवा मानणारे तुकडोजी महाराज हे समाजसुधारक संत होते .\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म २७ एप्रिल १९०९ साली झाला . त्यांचे मूळ नाव माणिक बंडोजी इंगळे होय . त्यांना गुरूमंत्र आडकोजी महाराजांनी दिला . त्यांनी ग्रामगीता , अनुभव सागर भजनावली , सेवास्वधर्म , राष्ट्रीय भजनावली इ . ग्रंथांची रचना केली . त्यांनी आपले आयुष्य जातिभेद निर्मूलन , अंधश्रद्धा निर्मूलन यावर खर्ची घातले . तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली . ख्नंजिरी भजन हे त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते . जनसेवा हीच ईशसेवा मानणारे तुकडोजी महाराज हे समाजसुधारक संत होते . त्यांच्या अंतरंगात वास करीत असलेली तळमळ ग्रामगीतेतून शब्दरूप होऊन बाहेर पडली आहे . भारतीय नवरचनेच्या संधीकाळात महाराजांनी ही ग्रामगीता जनतेच्या हाती देऊन ग्रामसुधारणेच्या कामाला सैद्धांतिक दिशा दिली आहे . १९५५ साली ग्रामगीतेची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली . या पुस्तकाला एकदोन नाही , तब्बल नऊ प्रस्तावना आहेत . शिवाय तुकडोजी महाराजांच्या चरित्राचे अकरा खंड लिहिणा - या सुदाम सावरकरांनी महाराजांच्या कामाची चार पानात करून दिलेली ओळख आहे . प्रस्तावना लिहिणा - यांत विनोबा , गाडगेमहाराज , मामासाहेब सोनोपंत दांडेकर , दादा धर्माधिकारी , श्रीपाद सातवळेकर अशा अध्यात्माच्या क्षेत्रातील त्याकाळातली सर्वात टॉपची मंडळी आहेत . तर वि . स . खांडेकर , वि . भि . कोलते आणि ग . त्र्यं . माडखोलकर अशी साहित्यातली दादा माणसंही आहेत . शिवाय तेव्हाच्या मध्य प्रांत राज्याचे समाजकल्याणमंत्री दीनदयाल गुप्त यांनीही लिहिलं आहे .\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची \" ग्रामगीता ' म्हणजे त्यांच्या मनात घर करून राहिलेल्या गावाचे आणि ग्रामसंस्कृतीचे नितळ रूप होय . तुकडोजी महाराज गावागावाच्या सेवेसाठी आयुष्यभर भटकत राहिले . त्यांनी खेड्यापाड्याच्या रूपात उभ्या असलेल्या गाव - संस्कृतीचे उत्कट दर्शन घेतले आणि ते ग्रामगीतेतून समर्थपणे व्यक्त झाले .\nग्रामोन्नतीच्या तळमळीतून प्रकटलेले आर्त उद्‌गार म्हणजे ग्रामगीता होय . तुकडोजी महाराज म्हणायचे , \" माझा देव साधनारूपाने देवळात वा वनात असला , अनुभवरूपाने तो मनात वा चिंतनात असला तरी कार्यरूपाने तो जनात आहे . विस्तीर्ण स्वरूपात पसरलेली गावे , हीच माझी दैवते आहेत . ग्रामसेवा हीच माझी पूजा आहे .\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ही ग्रामगीता ग्रामदेवतेलाच अर्पण केली आहे . हा गाव सुखी व्हावा . सर्वार्थाने समृद्ध व्हावा . परस्परांचा स्नेहभाव जागवावा . ज्यांचे हात श्रमांसाठी पुढे सरसावले आहेत , त्यांच्या श्रमांना प्रतिष्ठा मिळावी , मानवतेचे तेज झळाळावे , या आर्त तळमळीने त्यांनी ही ग्रामगीता अर्पण करून ग्रामजीवनात समृद्धीचे पूर्णत्व आणणारी ग्रामदेवता जनमनात जागवली आहे .\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा मृत्यु ११ ऑक्टोबर १९६८ रोजी झाला .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-marathwada-news-48-percent-child-marriage-marathwada-94179", "date_download": "2018-10-24T01:20:15Z", "digest": "sha1:IKVRRWPFOGOOCMFTY6BG4IPVYSZNPMS6", "length": 15063, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad marathwada news 48 percent child marriage in marathwada मराठवाड्यात ४८ टक्के बालविवाह | eSakal", "raw_content": "\nमराठवाड्यात ४८ टक्के बालविवाह\nबुधवार, 24 जानेवारी 2018\nऔरंगाबाद - मुलींच्या हक्काचे अनेक कायदे, करार अन्‌ संहिता केलेल्या असतानाही बालविवाहांचे प्रमाण चिंताजनक आहे. महाराष्ट्रात हे प्रमाण अधिक असून, मुंबईच्या कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्टने केलेल्या पाहणीत वर्ष २०१५-१६ या काळात मराठवाड्यात साधारण ४८.८६ टक्के बालविवाह झाल्याचे चित्र आहे.\nऔरंगाबाद - मुलींच्या हक्काचे अनेक कायदे, करार अन्‌ संहिता केलेल्या असतानाही बालविवाहांचे प्रमाण चिंताजनक आहे. महाराष्ट्रात हे प्रमाण अधिक असून, मुंबईच्या कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्टने केलेल्या पाहणीत वर्ष २०१५-१६ या काळात मराठवाड्यात साधारण ४८.८६ टक्के बालविवाह झाल्याचे चित्र आहे.\nमहाराष्ट्रात गत काही वर्षांपासून सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक मुलींना शिक्षण अर्धवट सोडून द्यावे लागले. जबाबदारीचा भाग म्हणून शेतकरी मुलीचा विवाह उरकण्याचा प्रयत्न करतो. हे करताना, मुलीची अठरा वर्षे पूर्ण होण्याची वाटही पाहिली जात नाही. मराठवाड्यात गेल्या वर्षी ४८.८६ टक्के विवाह हे अठरा वर्षं पूर्ण होण्याच्या पूर्वीच झाल्याचे कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट या संस्थेच्या पाहणीतून निष्पन्न झाले, अशी माहिती संस्थेच्या जिल्हा समन्वयक रेणुका कड यांनी दिली. एकीकडे ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ असा नारा दिला जात असताना दुसरीकडे बालविवाहांचे प्रमाण वाढत असल्याची चिंताजनक परिस्थिती आहे.\nकम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्टने मराठवाड्यात १८ ते २५ वयोगटातील २२१ विवाहित महिलांची परिस्थिती जाणून घेतली. त्यामध्ये १८८ म्हणजे ४८.८६ टक्के महिला या अठरा वर्षांच्या आत विवाह झालेल्या होत्या.\nकेंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाने वर्ष २०१३ मध्ये बालविवाह रोखण्यासाठी राष्ट्रीय कृती आराखडा तयार केला आहे. मात्र, या कृती आराखड्याला अद्यापही मंजुरी मिळाली नाही.\nदेशात ४७ टक्के प्रमाण\n‘एन्ड चाइल्ड मॅरेज इन इंडिया’ या संस्थेच्या अहवालानुसार वर्ष २०१५-१६ मध्ये देशात महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, बिहार, पश्‍चिम बंगाल ही राज्ये बालविवाहात आघाडीवर आहेत; तर ‘गर्ल्स नॉट ब्रिड्‌स’ या संस्थेनुसार दरवर्षी पंधरा दशलक्ष मुलींचे विवाह हे अठरा वर्षांच्या आत होतात. जागतिक स्तरावरील वीस देशांत बालविवाहांचे प्रमाण अधिक असून, भारतात हे प्रमाण ४७ टक्के आहे. बालविवाहात जगात भारताचा दहावा क्रमांक आहे. युनिसेफच्या २०१६च्या आकडेवारीनुसार वयाच्या पंधरा वर्षांच्या आत अठरा टक्के मुलींचे विवाह झाले होते. अठरा वर्षे पूर्ण होण्याच्या आत ४७ टक्के मुलींचे विवाह झाले होते.\nमानवाधिकारांचा वैश्विक जाहिरनामा १९४७\nसंयुक्त राष्ट्रसंघाचा महिलांबाबत भेदभाव दूर करण्याचा करार १९७९\nबालविवाह प्रतिबंध कायदा २००६\nबेटी बचाव, बेटी पढाव\nअपनी बेटी, अपना धन\nशबरीमला मंदिर वाद फेरविचार याचिकांवर 13 नोव्हेंबरला सुनावणी\nनवी दिल्ली (पीटीआय) : शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले असून यासंबंधीच्या...\nउर्दूतील गीता वाटपाचा निर्णय काश्‍मीरमध्ये मागे\nश्रीनगर (पीटीआय) : भगवद्‌गीता' आणि 'कोशूर रामायण' यांच्या उर्दू भाषेतील आवृत्तींचे वाटप शाळा व अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये करण्याचा जम्मू-काश्‍मीर...\nमोदी सरकार भंपक - उद्धव ठाकरे\nलातूर - भाजपने गेल्या निवडणुकीत खोटे बोलून मते घेतली. सत्तेत बसल्यावरही ते वारंवार खोटेच बोलत आहेत. त्यात मी वाटेकरी होणार नाही. शिवसेनाप्रमुख...\nगृहनिर्माण महामंडळावरून शिवसेनेची नाराजी\nमुंबई - प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाची स्थापना केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या...\n#MeToo तील नावे वाचून धक्का : रेहमान\nमुंबई : लैंगिक अत्याचाराबद्दल #MeToo हिमेतून बोलण्यास महिला पुढे येऊ लागल्या असून, मनोरंजन आणि प्रसिद्धिमाध्यमांमधील अनेक दिग्गजांचे नाव यात आले आहे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-104026", "date_download": "2018-10-24T01:18:29Z", "digest": "sha1:S3J23MTF4YNEMXAHXPPIWQZ4HLD4KRRY", "length": 18516, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial आवेश आणि आव्हाने | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 20 मार्च 2018\nकॉंग्रेस पक्षात कार्यकर्ते आणि नेते यांच्यात निर्माण झालेल्या भिंती पाडाव्या लागतील, हा राहुल गांधी यांचा निर्धार वास्तवात येणार का, हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. तसे झाले तरच मोदी सरकारविरुद्धचा त्यांचा आवेश परिणामकारक ठरेल\nमुंबईत 1985 मध्ये कॉंग्रेसच्या शताब्दी अधिवेशनात अध्यक्षपदावरून बोलताना राजीव गांधी यांनी \"पक्षात सत्तेचे दलाल घुसले आहेत', असे वक्‍तव्य करून तमाम कॉंग्रेसजनांना मोठा धक्‍का दिला होता. त्याचवेळी त्यांनी पक्षातील तरुणांना लोकसभेची उमेदवारी मोठ्या प्रमाणात बहाल करून निवडूनही आणले होते. त्या घटनेची आज तीन दशकांनंतर आठवण होण्याचे प्रमुख कारण हे गेल्या लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव पदरी घेणाऱ्या राहुल गांधी यांनी दिलेला \"पुनःश्‍च हरि ॐ' हा नारा हा आहे' हा नारा हा आहे कॉंग्रेस महासमितीच्या 84 व्या महाअधिवेशनाचा समारोप करताना त्यांनी हा नारा देतानाच, कॉंग्रेसमधील गटबाजी मोडून काढण्याचा निर्धार व्यक्‍त केला आणि त्याचवेळी यापुढे पक्षसंघटनेत तरुणांना मोठ्या संधी दिल्या जातील, असे आश्‍वासनही दिले. यामुळे बुजुर्ग नेत्यांच्या पोटात गोळा येणे साहजिक असले तरी, राहुल यांनी त्यांना ही निवृत्तीची मात्रा साखरेच्या पाकातूनच दिली, हेही खरे कॉंग्रेस महासमितीच्या 84 व्या महाअधिवेशनाचा समारोप करताना त्यांनी हा नारा देतानाच, कॉंग्रेसमधील गटबाजी मोडून काढण्याचा निर्धार व्यक्‍त केला आणि त्याचवेळी यापुढे पक्षसंघटनेत तरुणांना मोठ्या संधी दिल्या जातील, असे आश्‍वासनही दिले. यामुळे बुजुर्ग नेत्यांच्या पोटात गोळा येणे साहजिक असले तरी, राहुल यांनी त्यांना ही निवृत्तीची मात्रा साखरेच्या पाकातूनच दिली, हेही खरे मात्र, यामुळेच कॉंग्रेसला ही भाषा वापरणे काही ठराविक कालावधीनंतर अपरिहार्य का होते, असा प्रश्‍नही उपस्थित झाला आहे.\nराजीव गांधी यांच्या हत्येनंतर पुढची काही वर्षे कॉंग्रेसवर नरसिंह राव यांचे राज्य होते आणि त्यांनीही पक्षातील गटबाजीचा आणि सरंजामी शक्तींच्या वर्चस्वाचा मुद्दा अनेकवेळा उपस्थित केला होता. त्यामुळेच राहुल यांनी घासून गुळगुळीत झालेली रेकॉर्डच पुन्हा वाजवली, अशी टीका होऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर त्यांनी चढवलेला तिखट हल्ला अपेक्षित होता; मात्र पक्षांतर्गत स्तराविषयी बोलताना गटबाजी, लोकांशी संपर्क साधण्यात आलेले अपयश, सुभेदारशाही आदी मुद्यांनाही त्यांनी हात घातला आणि त्याविषयी काय बदल होतात, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरेल. पक्षात सुभेदार बनून पदे बळकावून बसलेले नेते आणि सच्चे कार्यकर्ते यांच्यात दुराव्याची भिंत उभी राहिली आहे, असे राहुल म्हणाले. मात्र, ही भिंत कोणी उभी होऊ दिली, या प्रश्‍नाला त्यांनी स्पर्शही केला नाही. पक्षाध्यक्षपद स्वीकारल्यानंतरच्या आपल्या या पहिल्या-वहिल्या महत्त्वाच्या भाषणात त्यांचा प्रांजळपणा आणि कळकळ दिसत होती आणि त्यांच्या भाषणातील ही गटबाजीवर टीका करणारी वाक्‍ये सुविचारासारखी भिंतीवर लिहून ठेवण्याजोगी होती. मात्र, गेली तीन दशके कॉंग्रेसमध्ये सुरू असलेल्या या सुविचारवजा वक्‍तव्यांचा आता पक्षकार्यकर्त्यांपेक्षा देशातील जनतेलाही उबग आला आहे. जनतेला तसेच कॉंग्रेस कार्यकर्त्यांनाही आता अपेक्षा आहे ती प्रत्यक्ष कृतीची आणि अशी काही ठोस कृती वा कारवाई खरोखरच झाली, तरच राहुल यांना अपेक्षित असलेल्या सत्तापरिवर्तनाच्या प्रक्रियेस वेग आणण्याच्या दिशेने किमान एक पाऊल तरी उचलले गेल्याचा विश्‍वास कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण होऊ शकतो.\nअर्थात, कॉंग्रेस महासमितीचे हे अधिवेशन तोंडावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर एकंदरीत वेधक ठरले. एकीकडे राहुल व सोनिया गांधी यांनी मोदी-शहा दुकलीवर चढवलेला घणाघाती हल्ला आणि दुसऱ्या बाजूने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी मोदी सरकारच्या अर्थनीतीचे काढलेले वाभाडे, यामुळे कॉंग्रेसच्या आक्रमक रणनीतीची चुणूक पाहायला मिळाली; आता त्या आक्रमकतेला संघटनात्मक पाठबळ मिळवून देण्यासाठी कसे प्रयत्न केले जातात, हे निर्णायक ठरणार आहे. एकंदरीत मोदी सरकारविरोधात चहूबाजूंनी उभ्या राहत असलेल्या असंतोषाच्या पार्श्‍वभूमीवर आगामी लढाईचे रणशिंगच सोनिया, राहुल तसेच मनमोहनसिंग-चिदंबरम यांनी या अधिवेशनात फुंकले, तर अलीकडेच कॉंग्रेसमध्ये दाखल झालेले नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपल्या भाजपअवतारातील वक्‍तव्यांबाबत मनमोहनसिंग यांची जाहीर माफी मागत आपणही या लढाईत सामील असल्याचे दाखवून दिले. राहुल यांनी तर कॉंग्रेस म्हणजे पांडव आहेत, असे सांगतानाच त्यांनी आगामी लढाई ही भाजपरूपी कौरवांशी असल्याचेही जाहीर केले. मोदी व शहा यांच्यावर राहुल यांचा हल्ला हा काहीसा व्यक्‍तिगत वाटला, तरी तो \"प्रेम, युद्ध आणि राजकारण यांत सारे काही क्षम्य' या नीतीला धरूनच होता आता खरा प्रश्‍न गांधी घराण्यानेच राज्याराज्यांत उभ्या केलेल्या पक्षांतर्गत सुभेदाऱ्या, तसेच गटबाजीला दिलेले प्रोत्साहन संपवण्यात राहुल यांना यश येते काय, हा आहे. त्यात ते यशस्वी झाले तरच \"पुनःश्‍च हरि ॐ आता खरा प्रश्‍न गांधी घराण्यानेच राज्याराज्यांत उभ्या केलेल्या पक्षांतर्गत सुभेदाऱ्या, तसेच गटबाजीला दिलेले प्रोत्साहन संपवण्यात राहुल यांना यश येते काय, हा आहे. त्यात ते यशस्वी झाले तरच \"पुनःश्‍च हरि ॐ' हा त्यांचा नारा प्रत्यक्षात आला, असे म्हणता येईल.\nमोदी सरकार भंपक - उद्धव ठाकरे\nलातूर - भाजपने गेल्या निवडणुकीत खोटे बोलून मते घेतली. सत्तेत बसल्यावरही ते वारंवार खोटेच बोलत आहेत. त्यात मी वाटेकरी होणार नाही. शिवसेनाप्रमुख...\nगृहनिर्माण महामंडळावरून शिवसेनेची नाराजी\nमुंबई - प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाची स्थापना केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या...\nतपाससंस्था आणि नियामक संस्था यांनी व्यवस्था निर्दोषपणे चालावी, यासाठी कुंपणाप्रमाणे काम करणे अपेक्षित असते. पण ही कुंपणेच कुजलेली असतील तर...\nभाजप आमदाराच्या अटकपूर्व जामीनाला आव्हान\nनागपूर : विधानपरिषदेतील भाजप आमदार अरुण अडसड व कुटुंबातील सदस्यांना मंजूर झालेल्या अटकपूर्व जामीनाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान...\n'आईच्या संस्काराची शिदोरी राजकारणातही कामी आली'\nमुंबई - अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आईने केलेल्या संस्काराची शिदोरीच गेल्या 50 वर्षांतील राजकारणात उपयुक्‍त ठरली, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/node/3636", "date_download": "2018-10-24T01:52:47Z", "digest": "sha1:WQLRLCVXPKRJR7JFLM6ERDKWBRSDTXGK", "length": 11509, "nlines": 284, "source_domain": "www.manogat.com", "title": "हे शब्द असे लिहा (पी - पै) | मनोगत", "raw_content": "\nहे शब्द असे लिहा (पी - पै)\nप्रेषक महेश (शनि., ०३/१२/२००५ - ०८:००)\nहे शब्द असे लिहा (अं - अ)\nहे शब्द असे लिहा ( अ - अ २ )\nहे शब्द असे लिहा (अ - अ ३ )\nहे शब्द असे लिहा (अ - आ)\nहे शब्द असे लिहा ( आ - इ )\nहे शब्द असे लिहा (इ - उ)\nहे शब्द असे लिहा ( उ - उ )\nहे शब्द असे लिहा ( उ - ए )\nहे शब्द असे लिहा ( ए - क )\nहे शब्द असे लिहा ( क - का )\nहे शब्द असे लिहा ( का - कु )\nहे शब्द असे लिहा ( कुं - कों )\nहे शब्द असे लिहा ( कों - ख्रि )\nहे शब्द असे लिहा ( गा - गो )\nहे शब्द असे लिहा ( गो - च )\nहे शब्द असे लिहा ( च - चु )\nहे शब्द असे लिहा ( चु - ज )\nहे शब्द असे लिहा ( ज - जु )\nहे शब्द असे लिहा (जुं - टि)\nहे शब्द असे लिहा (टिं - त)\nहे शब्द असे लिहा (त - ति)\nहे शब्द असे लिहा (ति - त्रै)\nहे शब्द असे लिहा (त्रै - दि)\nहे शब्द असे लिहा (दि -दु)\nहे शब्द असे लिहा (दु - द्व्य)\nहे शब्द असे लिहा (ध - धृ)\nहे शब्द असे लिहा (धृ - ना)\nहे शब्द असे लिहा (ना - नि)\nहे शब्द असे लिहा (नि - नि)\nहे शब्द असे लिहा (नि - पं)\nहे शब्द असे लिहा (प - पा)\nहे शब्द असे लिहा (पा - पी)\nहे शब्द असे लिहा (पी - पै)\nहे शब्द असे लिहा (पो - प्र)\nहे शब्द असे लिहा (प्र - फि)\nहे शब्द असे लिहा (फि - बा)\nहे शब्द असे लिहा (बा - बें)\nहे शब्द असे लिहा (बे - भिं)\nहे शब्द असे लिहा (भि - म)\nहे शब्द असे लिहा (मं - मा)\nहे शब्द असे लिहा (मा - मृ)\nहे शब्द असे लिहा (मृ - यो)\nहे शब्द असे लिहा (यो - रा)\nहे शब्द असे लिहा (रा - ल)\nहे शब्द असे लिहा (ल - व)\nहे शब्द असे लिहा (व - वा)\nहे शब्द असे लिहा (वा -वि)\nहे शब्द असे लिहा (वि - वे)\nहे शब्द असे लिहा (वे - श)\nहे शब्द असे लिहा (श - शि)\nहे शब्द असे लिहा (शि - श्रु)\nहे शब्द असे लिहा (श्रु - स)\nहे शब्द असे लिहा (स -स)\nहे शब्द असे लिहा (स - सा)\nहे शब्द असे लिहा (सा - सुं)\nहे शब्द असे लिहा (सु - सो)\nहे शब्द असे लिहा (सो - स्वी)\nहे शब्द असे लिहा (स्वी - हु)\nहे शब्द असे लिहा (हु - ज्ञे)\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nपुनरीक्षण प्रे. टग्या (शुक्र., २३/०६/२००६ - १६:५३).\nपुनरीक्षण प्रे. छाया राजे (शनि., २४/०६/२००६ - १२:१३).\nपुंड्रचे दोन अर्थ प्रे. महेश (शुक्र., २३/०६/२००६ - १८:५८).\nपुंडरीक प्रे. चित्त (शुक्र., १४/०७/२००६ - १७:१९).\nखात्री नाही प्रे. टग्या (शुक्र., २३/०६/२००६ - १७:२६).\nपुष्टीदाखल प्रे. छाया राजे (शनि., २४/०६/२००६ - १२:१७).\nकाही प्रश्न प्रे. दुर्वास (शनि., २४/०६/२००६ - १५:१३).\nकाही उत्तरे प्रे. महेश (शनि., २४/०६/२००६ - १६:२०).\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ७ सदस्य आणि ५४ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/international/international-news/we-take-revenge-said-by-pakistan-army-chief/articleshow/65727726.cms", "date_download": "2018-10-24T02:07:44Z", "digest": "sha1:4EC3PJDVEYF4PSC4IOMGF6JBSZBODMWA", "length": 12533, "nlines": 126, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "par army chief bajwa: we take revenge said by pakistan army chief - रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेऊ; पाकची दर्पोक्ती | Maharashtra Times", "raw_content": "\nरक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेऊ; पाकची दर्पोक्ती\nरक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेऊ; पाकची दर्पोक्ती\nटाइम्स वृत्त, नवी दिल्ली\n‘सीमेवर सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेऊ,’ अशी दर्पोक्ती पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमार जावेद बाजवा यांनी गुरुवारी, पाकिस्तानच्या ५३व्या संरक्षण दिनाच्या सोहळ्यात बोलताना, भारताचे नाव न घेता केली. पंतप्रधान इम्रान खान यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर पाकिस्तानकडून प्रथमच असे चिथावणीखोर वक्तव्य करण्यात आले आहे.\nरावळपिंडी येथील लष्करी मुख्यालयात नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. ‘सन १९६५ आणि १९७१च्या युद्धातून आम्ही खूप मोठा धडा घेतला आहे. मातृभूमीच्या रक्षणासाठी संपूर्ण पाकिस्तान एक झाला आहे. पाकिस्तानच्या शहिदांचे स्मरण करण्यासाठी ६ सप्टेंबर हा महत्त्वपूर्ण दिवस आहे. हा पाकच्या इतिहासातील महत्त्वाचा दिवस आहे,’ असेही बाजवा यावेळी म्हणाले.\nपाकिस्तानच्या सध्याच्या सरकारला पाकिस्तानी लष्कराचे मोठे पाठबळ आहे. असे असले, तरी इम्रान खान यांनी सत्तेत आल्यापासून भारतासोबत शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करण्याला प्राधान्य असल्याचे वारंवार म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर इम्रान यांच्या सत्ताग्रहणानंतर प्रथमच पाकिस्तानने चिथावणीखोर भूमिका घेतली आहे.\nपाकिस्तानी लष्करप्रमुखांच्या या वक्तव्यामुळे क्रिकेटपटू व काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू हे पुन्हा एकदा टीकेचे लक्ष्य झाले आहेत. १८ ऑगस्ट रोजी इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यावेळी सिद्धू यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख बाजवा यांना अलिंगन दिल्याने मायदेशी यांच्यावर टीकेची झोड उठली होती. इम्रान खान यांनी दिलेल्या आमंत्रणावरून एक मित्र म्हणून आपण त्या कार्यक्रमाला हजर राहिलो होतो, बाजवा यांनी शांततेसाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितल्याचे सिद्धू यांनी त्यावेळी टीकाकारांना म्हटले होते. मात्र बाजवा यांची दर्पोक्ती ही भारताला डिवचणारे असल्याचे टीकाकारांनी म्हटले आहे.\nमिळवा विदेश वृत्त बातम्या(international news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ninternational news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nलाचखोरी प्रकरण: CBIच्या उपअधीक्षकाला ७ दिवसांची CBI कोठडी\nछत्तीसगडः CM रमण सिंग आदित्यानाथ यांचे पाया पडले\nभारतीय लष्कराची फेररचना, लष्कराचे तीन उपमुख असणार\nरक्ताने माखलेला सॅनिटरी पॅड मंदिरात घेऊन जाणार का\nमुंबईः जमिनींच्या मागण्यांसाठी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे आ...\nचेहऱ्यावरील सुरकुत्या नष्ट करणारे तांदळाचे पाणी\nविदेश वृत्त याा सुपरहिट\n...आणि हत्येनंतर 'खशोगी' बाहेर पडले\nचीननं उभारला जगातील सर्वात लांब सागरीपूल\nमल्ल्याच्या लंडनमधील हवेलीवर टाच येणार\nझुकेरबर्ग पुस्तकांच्या दुकानात काम करतो\n'पहिल्या' घोटाळेबाजाला भारतात आणण्यात यश\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेऊ; पाकची दर्पोक्ती...\n2चीनची चार बंदरे नेपाळसाठी खुली...\n3चीनची चार बंदरे नेपाळसाठी खुली...\n4सैनिकांच्या रक्ताचा हिशेब चुकता करू; पाकची धमकी...\n5हॉलिवूड अभिनेते बर्ट रेनॉल्ड्स यांचं निधन...\n6'केरळसाठी परदेशात भीक मागू नका'...\n7रॉयटर्सच्या दोन पत्रकारांना सात वर्षांची शिक्षा...\n9‘दत्तक मुलीला मायदेशी आणू’...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z70317143509/view", "date_download": "2018-10-24T00:30:30Z", "digest": "sha1:IAKUR4OEIUALXD57LCCQIZHYWEX4TGHT", "length": 1819, "nlines": 34, "source_domain": "m.transliteral.org", "title": "रामचंद्राचीं आरती - कमळाधर कमळाकर कमळावर ईशा ...", "raw_content": "\nरामचंद्राचीं आरती - कमळाधर कमळाकर कमळावर ईशा ...\nकमळाधर कमळाकर कमळावर ईशा \nकमळनाथा कमळकांता सूरेशा ॥\nकमळनाभी कमळा साजे सूरेशा ॥\nकमळी कमळे साजे स्थापित सूरेशा ॥ १ ॥\nजय देव जय देव जय सुंदर रामा \nकरकमळी ओंवाळू तुज पुरुषोत्तमां ॥ धृ. ॥\nकमळी कमळे वाहे जनकाची बाळा \nकमळी कमळे वाहुनि उद्धरली शीळा ॥\nकमळी कमळे ध्यातो योगीजनमेळा \nकमळी तारीयेल्या भवसागरी शीळा ॥ जय. ॥ २ ॥\nकमळी कमळे ध्याता तूटे बंधन \nकमळी कमळे वहाता फीटे अज्ञान ॥\nकमळी कमळे गातां अपरोक्ष ज्ञान \nकमळी एक जनार्दन आहे परिपूर्ण ॥ जय. ॥ ३ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/maharashtra/page/1/", "date_download": "2018-10-24T02:01:49Z", "digest": "sha1:6LJBS2I2W7TQV34FYJNCWRVR72DZEPDO", "length": 29429, "nlines": 404, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Maharashtra News in Marathi | Live Maharashtra News | Crime News From Maharashtra | महाराष्ट्र: ताज्या मराठी बातम्या | Maharashtra Breaking News | Lokmat.com", "raw_content": "बुधवार २४ ऑक्टोबर २०१८\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nसिलसिला बदलते रिश्तों का या मालिकेत दृष्टी धामी घेतेय या गोष्टीवर मेहनत\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n#MeToo: आलोकनाथ आणि साजिद खानला ‘मी टू’ प्रकरणी नोटीस\nरुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेला लेटमार्क\nतरुणींनो, व्हॉट्सअ‍ॅपवर डीपी ठेवताना सावधान\nसुरेंद्र गडलिंग यांच्यावरील आरोपपत्रावर आज फैसला\nशिल्पा शिंदेला लागली मोठी लॉटरी, मिळाला हा मोठा चित्रपट\n#MeToo : संजना सांघीने केला सुशांत सिंग राजपूतचा बचाव म्हणे, असे काही घडलेच नाही\n#MeToo: अजय देवगणने केली आपल्या मेकअप आर्टिस्टची हकालपट्टी\nकरिश्मा कपूरचे झाले पुन्हा एकदा ब्रेकअप\nसुभाष कपूर यांच्या जागी ‘हा’ दिग्दर्शक सांभाळणार ‘मुघल’च्या दिग्दर्शनाचा जिम्मा\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\n पार्टनरच्या Hug करण्याच्या पद्धतीवरुन ओळखा तुमचं रिलेशन\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nझणझणीत, तर्रीबाज कोल्हापूरची ठसकेदार मिसळ\n'या' ३ गोष्टींचा लैंगिक जीवनावर होतो वाईट परिणाम\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nAll post in लाइव न्यूज़\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nराज्यातील १८० तालुक्यांमध्ये तत्काळ दुष्काळसदृश स्थिती जाहीर करीत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केली. ... Read More\nजायकवाडीत ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nदुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरण समूहातून २५४.५० दलघमी, अर्थात ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश मंगळवारी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अजय कोहिरकर यांनी दिले. ... Read More\nJayakwadi Dam जायकवाडी धरण\nलाखांदुरातील ग्रामीण रुग्णालय 'सलाईनवर'...\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nग्रामीण रुग्णालयात मुलभूत सुविधांची दुरवस्था व खासगी रुग्णालयातील भरमसाट शुल्कामुळे सर्वसामान्यांसह मध्यमवर्गीय नागरीकही मेटाकुटीला आले आहेत. सर्वसामान्यांना स्वस्तामध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासनाने ग्रामीण रुग्णालये उभारली. ... Read More\nसाकोली तालुक्यातील धानपीक उद्ध्वस्त\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nहंगामाच्या सुरुवातीला मोठ्या आशेने शेतात रोवणी केलेल्या धानावर एका पाण्याने अक्षरश: पाणी फेरले. संपूर्ण साकोली तालुक्यातील धानपीक उध्वस्त झाले आहेत. दोन महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने आणि अपुºया सिंचन व्यवस्थेने साकोली तालुक्यातील धानपीक उध्वस्त ... Read More\nचुल्हाड येथे अवैध रेतीचे आठ डम्पिंग यार्ड\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nरेतीघाटांची मुदत संपल्यानंतर उत्खननास प्रतिबंध लावण्यात आला आहे. परंतु प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन सुरु असून रेतीचा साठा केला जात आहे. चुल्हाड येथे तर आठ ठिकाणी रेती तस्करांनी डंपींग यार्ड तयार केल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढ ... Read More\nराजापूरच्या ‘यू टर्न’ने घेतले अनेकांचे प्राण\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nतुमसर ते कटंगी आंतरराज्यीय मार्गावरील राजापूर ‘यू टर्न’ने आतापर्यंत अनेकांचे प्राण घेतले. अत्यंत धोकादायक असलेल्या या वळणावर सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना नाहीत. अपघात प्रवणस्थळाचा फलकही दिसत नाही. ... Read More\nआज ठरणार नक्षलविरोधी अ‍ॅक्शन प्लॅन\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nतेलंगणा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमधील विधानसभेच्या आगामी निवडणुकांदरम्यान नक्षलवाद्यांकडून कोणताही उपद्रव होऊ नये, यासाठी चार राज्यातील पोलीस अधिकारी बुधवारी नागपुरात मंथन करणार आहेत. सुराबर्डीच्या नक्षलविरोधी अभियान केंद्रात (एएनओ) पार पडणाऱ्या या ब ... Read More\nPolice naxalite पोलिस नक्षलवादी\n९९ हजाराची विदेशी दारू जप्त\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nनागपूरवरून चंद्रपूरकडे जाणाऱ्या बागडी ट्रॅव्हल्समध्ये दारू असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली. वरोरा येथे ट्रॅव्हल्सची तपासणी केली असता ट्रॅव्हल्समध्ये ९९ हजार रुपयांची विदेशी दारू आढळून आली. ... Read More\nमोफत रुग्ण बससेवा रुग्णांसाठी नवसंजीवनी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nआचार्य विनोबा भावे वैद्यकीय महाविद्यालय तथा रूग्णालय, सावंगी (मेघे) जि. वर्धाकडून भद्रावती येथुन मोफत रूग्ण बससेवा सुरु करण्यात आली आहे. ही बस आठवड्यातून दोन दिवस मंगळवार व गुरूवारी भद्रावती येथील नागमंदिर परिसरातून उपलब्ध राहणार आहे. ... Read More\nHansraj Ahir हंसराज अहिर\nगली मे आज चाँद निकला...\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nबहारदार शब्द सूरांच्या, चंद्र-चांदण्यात विशेष बहरणाऱ्या ‘यू सजा चाँद’ या सिनेगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन स्वरधूनी संस्थेतर्फे कस्तुरबा भवन, बजाजनगर येथे करण्यात आला. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्रोत्यांसाठी हा खास नजराना होता. ... Read More\nmusic culture संगीत सांस्कृतिक\nअमृतसर ट्रेन दुर्घटना बिग बॉस 12 मीटू इंधन दरवाढ परिणीती चोप्रा दीपिका पादुकोण प्रो कबड्डी लीग सबरीमाला मंदिर अमृता फडणवीस कॉफी विथ करण 6\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nकलिंगडापासून घरच्या घरी तयार करा 'हे' फेसपॅक\n'या' पदार्थांमुळे वाढतो तुमचा ताण; मेंदूसाठीही ठरतात घातक\nतुमची मुलं वस्तू चोरतात अशी बदला वाईट सवय\nवाहतुकीचे हे अजब नियम पाहून, तुम्ही नक्कीच जाल चक्रावून\nएक्सला खबरही लागू न देता ब्रेकअपनंतर ही ६ कामे करतात मुली\nरोहित शर्मा-विराट कोहलीची जोडी जमली\nचेहऱ्यावर स्मितहास्य खुलवणारे 'क्युट स्टॅच्यू'\nही आहे जगातील सर्वात सुंदर नदी\nसरकारच्या एका होकारामुळे अनेकांना मिळु शकतो रोजगार - आंग्रीया क्रुझचे शिल्पकार\nभाजपा सरकार काँग्रेसपेक्षाही थापाडे - राज ठाकरे\n#MeToo: 'मीटू' मोहिमेवर पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णीने दिली ही प्रतिक्रिया\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेनेविरोधात धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nपनवेल टर्मिनलमध्ये बेवारस बॅग आढळल्याने खळबळ\nसांगलीतील भिवघाट येथे साई गारमेंटला भीषण आग\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\nलोकलला बसवा स्वयंचलित दरवाजे\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\n''गोपीनाथरावांसाठी जागा सोडत होतो, आता सर्व जागा लढणार''\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराकेश अस्थाना प्रकरणात मोदींना एवढी गोडी का\nजायकवाडीत ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश\n२२ महिन्यांनंतर शिवस्मारकाच्या कामाचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://sharyat.com/category/biography/", "date_download": "2018-10-24T00:26:51Z", "digest": "sha1:5G4LKAINNWEBYMJKMSNM2HBIXCIGSDZN", "length": 10261, "nlines": 113, "source_domain": "sharyat.com", "title": "Biography", "raw_content": "\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा.\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \nपुण्यात राहणारी ही सुंदरी फिरतेय ४५ देश, तेही चक्क ३७० किलोच्या बाईकवर…\nकाहीतरी वेगळ करायच हि प्रत्येक तरुणाची इच्छा असते. परंतु काही या इच्छेचा परमोच्च टोक गाठतात. अशीच काही कथा आहे मुळची\nखर्च करण्याच्या 5 सवयी बदला आणि लखपती व्हा \nपैशाने पैसा वाढतो’ असं म्हणतात. म्हणजे तुम्ही जितकी जास्त गुंतवणूक कराल तितके रिटर्नस जास्त मिळतील, असे सोप्पे गणित आहे. मात्र\n८०० रुपयांची नोकरी करणाऱ्या नीता ने मुकेश अंबानीशी ‘ह्या’ अटीवर केले होते लग्न\nनीता अंबानींना आजच्या तारखेला कोण ओळखत नाही.. त्या खूप लोकप्रिय हस्ती बनून गेल्या आहेत ह्या गोष्टीत काहीच शक नाही आहे\nभेळचा गाडा टाकून केली सुरवात, आज आहे कोट्यवधींचा मालक कसा ते नक्की पहा\nइच्छाशक्ती कष्ट आणि प्रामाणिकपणा असेल तर कोणत्याही व्यवसायात प्रगती करता येते याचे उदाहरण आहे ते म्हणजे कल्याण भेळ. भेळ चा\nजिद्द आणि संघर्षांची अनोखी कहाणी….मजुराची बायको झाली पोलिस उपनिरिक्षक…\nही गोष्ट म्हटली तर अगदी सोपी आणि म्हटली तर खुप काही सांगून जाणारी. एका मजूरी करणाऱ्या माणसाची पत्नी गावकुसाबाहेरच्या पालावर\nसौ प्रांजली पाटील. देशातील “पहिली “दृष्टिहीन विद्यार्थिनी जिल्हाधिकारी पहा त्याचा प्रेरणादायी प्रवास\nअंध विद्यार्थ्यांमधून पात्र ठरणारी ती पहिली महिला आज एका “असामान्य जिद्दीचे हे आपल्या देशातील एकमेवाद्वितीय असे उधाहरण आहे जे आजच्या\nजोशी वडेवाले (एका वडापाववाल्याची स्टोरी).\nगजरे, फटाके विकणारा, खांद्यावर पाटी घेऊन ‘कवळी काकडी’ अशी आरोळी मारत फिरणारा शैलेश आज १८ हॉटेलचा मालक झालाय. दुसऱ्यांची गाडी\n‘राणी पद्मिनी(पद्मावती)चा खरा इतिहास’\n‘राणी पद्मिनी(पद्मावती)चा खरा इतिहास’ डाॅ.सचिन जांभोरकर,नागपूर. सुलतानी परंपरेप्रमाणे आपला काका, सासरा आणि दिल्लीच्या गादीवरील खिलजी राजवंशाचा संस्थापक असणार्‍या जलालुद्दिन खिलजीचा\nमहाराष्ट्राची कन्या पंतप्रधान कार्यालयात राष्ट्रीय सल्लागार \nकला शाखेत प्रवेश घेतल्याने खूप वाचन करता आले, अभ्यास करण्यासाठी मेहनत घेता आली. ग्रामीण विकासाविषयी काम करण्याची इच्छा आहे. त्यादृष्टीने\nपहिल्या आणि एकमेव घोडेस्वार. ..सुवर्णा मुंगसे\nपिंपरी – महिलेने एकदा ठरवले, तर ती काहीही करू शकते. हे वेळोवेळी अनेक महिलांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने सिद्ध केले आहे. मग\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप 19/02/2018\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा. 18/02/2018\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n२० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या. आर आर आबांची ही दोन रुपं एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं. 18/02/2018\nसागर कारंडे ने घेतलं मुंबईत स्वतःच घर या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा \nकाळे अंडे देणारी आणि काळ्या रक्ताची कडकनाथ कोंबडी किंमत आहे तब्बल २००० रुपये 18/02/2018\nमुंबईमधील आणि इतर मोठ्या शहरांतील इमारतीमध्ये का नसतो १३ वा मजला. . बघा काय आहे नक्की 18/02/2018\n*** गरुड व्हा, बगळा होऊ नका पॉवर ऑफ चॉइस 16/02/2018\nKuldeep on मराठी माणूस उद्योगामध्ये कमी कुठे पडतो \nJalindar Kisan Bhoir on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nAmrut khemnalkar on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nsachin on प्रिय मित्रानो, लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख नक्की वाचा\nSandip sathe on आजचे राशिभविष्य बघा काय म्हणतेय तुमची रास….कुंभ राशी वाल्यांनी आवर्जून बघाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://sharyat.com/", "date_download": "2018-10-24T00:36:40Z", "digest": "sha1:ZYVZ33K36FCEU4JYZ4CZIFH3JWIQQYTM", "length": 17831, "nlines": 208, "source_domain": "sharyat.com", "title": "Wednesday, October 24, 2018", "raw_content": "\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा.\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा.\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n२० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या. आर आर आबांची ही दोन रुपं एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं.\nसागर कारंडे ने घेतलं मुंबईत स्वतःच घर या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा \nकाळे अंडे देणारी आणि काळ्या रक्ताची कडकनाथ कोंबडी किंमत आहे तब्बल २००० रुपये\nमुंबईमधील आणि इतर मोठ्या शहरांतील इमारतीमध्ये का नसतो १३ वा मजला. . बघा काय आहे नक्की\n*** गरुड व्हा, बगळा होऊ नका \nतुम्हीही विचार करा,,,, कारण आपल्याही घरात मुलगी आहेच ….\nबंगळुरूच्या या दंतचिकित्सकाने भारताच्या वतीने ‘मिस व्हिलचेअर वर्ल्ड २०१७’ साठी नामांकन दाखल केले आहे\nविक्रम अग्निहोत्री यांना भेटा, पहिले हात नसलेले व्यक्ती ज्यांनी वाहन परवाना मिळवला आहे\nया तरुणी जागरूकता निर्माण करण्यासाठी गरीब महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतात \nही महिला आणि त्यांचा पती पराठे विकतात, त्यांना पीएचडी करायची आहे म्हणून\nजेव्हा नाना वाजवतो तबला आणि धरतो गायकासंगे ताल \nश्री सप्तशृंग निवासिनि राजराजेश्वरी सप्तशृंगी देवीबाबतचे काही रहस्य \nदररोज घरामध्ये करा हे छोटेछोटे उपाय, दूर होईल घरातील नकारात्मक उर्जा\nराशी अनुसार वैलंटाइंस डे वर प्रपोज करा या गिफ्ट सोबत \nही भाजी खाण्यामुळे फक्त 7 दिवसात मुळासकट निघून जातो डायबिटीज\nइंटरनेट वर व्हायरल झालेली हि मुलगी आहेतरी कोण : क्लिक करून बघा इथे\nहिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे जाणून या मागची वैज्ञानिक कारणे\nपुण्यात राहणारी ही सुंदरी फिरतेय ४५ देश, तेही चक्क ३७० किलोच्या बाईकवर…\nखर्च करण्याच्या 5 सवयी बदला आणि लखपती व्हा \nरेल्वेचे हे ९ नियम माहीत आहेत का \nVICKS आणि IODEX यांचे हे गुप्त रहस्य तुम्हाला माहीत नसेल पहा काय आहे हे रहस्य त्यानंतरच यांचा वापर करा \nनशा न करणाऱ्या लोकांना पण होत आहे कैंसर, समोर आले हे मोठे कारण \nविश्‍वगुरु भारताने संपूर्ण विश्‍वाला दिलेली अद्भुत शोधांची देणगी \nफार महत्वपुर्ण लेख आहे. आपल्या मुलांसाठी आवश्य वाचा ✩ हजार तासांची घरातील शाळा ✩\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा.\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप\nदिनांक : १५,१६ व १७ फेब्रुवारी,२०१८ ला बी.आर.हायस्कूल,अकोला येथे वाशिम,बुलढाणा व अकोला या तीन जिल्ह्यांचीे “इन्स्पायर विज्ञान प्रदर्शनी २०१८”आयोजित करण्यात\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा.\nमित्रांनो आपल्याला कोणते अधिकार ज्यासाठी कायदे आहेत हे अनेक लोकांना माहीत नाहीत याकरिता संपूर्ण माहीती देण्या अगोदर एक विनंती आहे\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते. जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो.\nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \nलोक उंदराच्या त्रासाने हैरान झालेले असतात. उंदीर आपले किमती सामानाची नासधूस करतात. तसे तर उंदीर म्हणजे गणपतीचे वाहन मानले गेले\n वास्तु कशी असायला पहिजे \nजिथे आपण सर्व एकत्र राहतो. आधार देतो. सुखदुःखे वाटून घेतो. ती वास्तू फक्त आनंदी नसावी, समाधानी असावी. आनंद भौतिक पातळीवर\n२० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या. आर आर आबांची ही दोन रुपं एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं.\nप्रसंग १- वोडाफोन कंपनीची जाहिरात जोरात सुरु होती. त्यातल्या त्या पग जातीच्या कुत्र्याने समस्त श्वानप्रेमींना वेड लावलेलं. विशेषत: बच्चे कंपनी.\nसागर कारंडे ने घेतलं मुंबईत स्वतःच घर या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा \nमराठी माणसाला मुंबई त राहणे अवघड झाल्याचे आपण वाचत असतो. हा यातला राजकारणाचा भाग सोडला तर हि गोष्ट काही तितकीशी\nकाळे अंडे देणारी आणि काळ्या रक्ताची कडकनाथ कोंबडी किंमत आहे तब्बल २००० रुपये\nकाय थक्क झालात ना… जिथे जास्तीत जास्त ५ रुपयाला एक अंडा मिळत तिथे या कडक नाथ कोंबडीचा एक अण्ड आहे\nमुंबईमधील आणि इतर मोठ्या शहरांतील इमारतीमध्ये का नसतो १३ वा मजला. . बघा काय आहे नक्की\n तसं हे शहर अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे , पण जगातील इतर शहरांसारखं\n*** गरुड व्हा, बगळा होऊ नका \nसुप्रसिद्ध साहित्यिक चेतन भगत याने सांगितलेला हा किस्सा आहे. मी एअरपोर्टच्या बाहेर टॅक्सीसाठी रांगेत उभा होतो. तेवढ्यात माझ्यासमोर एक टॅक्सी\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप 19/02/2018\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा. 18/02/2018\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n२० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या. आर आर आबांची ही दोन रुपं एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं. 18/02/2018\nसागर कारंडे ने घेतलं मुंबईत स्वतःच घर या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा \nकाळे अंडे देणारी आणि काळ्या रक्ताची कडकनाथ कोंबडी किंमत आहे तब्बल २००० रुपये 18/02/2018\nमुंबईमधील आणि इतर मोठ्या शहरांतील इमारतीमध्ये का नसतो १३ वा मजला. . बघा काय आहे नक्की 18/02/2018\n*** गरुड व्हा, बगळा होऊ नका पॉवर ऑफ चॉइस 16/02/2018\nKuldeep on मराठी माणूस उद्योगामध्ये कमी कुठे पडतो \nJalindar Kisan Bhoir on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nAmrut khemnalkar on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nsachin on प्रिय मित्रानो, लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख नक्की वाचा\nSandip sathe on आजचे राशिभविष्य बघा काय म्हणतेय तुमची रास….कुंभ राशी वाल्यांनी आवर्जून बघाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://sharyat.com/08/02/%E0%A4%9D%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2018-10-24T00:26:09Z", "digest": "sha1:P2BRW2GBEAGGA6XY57NJJR7CT45ATAF4", "length": 12223, "nlines": 77, "source_domain": "sharyat.com", "title": "झोपडपट्टीतील तरुणी बनली उपजिल्हाधिकारी ! मनिषा दांडगे हिच्या जिद्दीची कहाणी ??", "raw_content": "\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा.\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \nझोपडपट्टीतील तरुणी बनली उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे हिच्या जिद्दीची कहाणी \nज्यांचे ध्येय निश्चित असते. ते कुठल्याही बिकट परिस्थितीतून मार्ग काढत आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करतात. झोपडपट्टीत छोट्याशा घरात अत्यंत हलाखीची परिस्थिती असताना मनीषा दांडगे या तरुणीने शिकून खूप मोठी अधिकारी व्हायचे स्वप्न उराशी बाळगले. आपल्या स्वप्नांचा सातत्याने पाठलाग करणाऱ्या मनीषाची नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेद्वारे उपजिल्हाधिकारीपदासाठी निवड झाली आहे. चौथी पर्यंत शिक्षण झालेल्या मनीषाच्या आई-वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.\nजिद्दी आणि मेहनती मनीषा आता केंद्रीय लोकसेवा आयोगाची तयारी करून आयएएस होण्याचे मोठे स्वप्न पहाते आहे. ही तिच्यातल्या जिद्द आणि सकारात्मकतेची कहाणी आहे.\nमनीषा हिचे दुसरीपर्यंतचे शिक्षण महापालिकेच्या शाळेत झाले. तिसरीपासून तिने बळीराम पाटील हायस्कूलमध्ये शिक्षण घेतेले. दहावीनंतर सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयातून तिने बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली. बारावीत मागासवर्गीयांतून गुणवत्ता यादीत प्रथम येण्याचा बहुमान मनीषा हिने मिळवला त्यानंतर अभियांत्रिकीला जाऊन बी. टेक. पूर्ण केले. बी.टेक. नंतर स्पर्धा परीक्षेची तयारी तिने सुरु केली.वर्षभर झपाटून अभ्यास केल्यानंतर नुकत्याच लागलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली आणि तिची उपजिल्हाधिकारी पदावर निवड झाली.\nऔरंगाबाद शहरातील सिडको एन-७ परिसरातील आंबेडकरनगरात छोट्याशा घरात वजा झोपडपट्टीत मनीषाने आपले शिक्षण पूर्ण केले. तिचे वडील प्रल्हाद दांडगे आपल्या कुटुंबासह जालना जिल्ह्याच्या जाफराबाद तालुक्यातील आराधखेडा येथे वास्तव्यास होते. मात्र कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कामाच्या शोधात त्यांनी ३० वर्षापूर्वीच औरंगाबाद शहर गाठले. जेमतेम शिक्षण असल्याकारणाने त्यांना स्थायी नोकरी मिळेना. त्यामुळे मिळेल ते काम करत त्यांनी सिडको एन-७ परिसरातील आंबेडकरनगरात छोट्याशा घरात त्यांनी आपला संसार सुरू केला. मनिषाचे वडील मिस्त्रीकाम करत मात्र आपल्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन चांगल्या पदावर नोकरी करावी असे त्यांना वाटायचे. त्यांनी काबाडकष्ट करून आपल्या दोन मुली व एका मुलाला शिकवले. त्यांच्या कष्टाचे खऱ्या अर्थाने चीज झाले. मनीषाने त्यांची इच्छा पूर्ण केली.\nमनीषा सांगते की, “ माझे आई-वडील फार शिकले नाही, पण शिक्षणाचे महत्व त्यांनी जाणले आणि आम्हा मुलांनी खूप शिकून चांगल्या पदावर नोकरी मिळवावी अशी त्या दोघांची इच्छा होती. आज मी त्यांची इच्छा पूर्ण करू शकले याचा मला खूप आनंद आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी “शासनकर्ती जमात व्हा‘ असे म्हटले आहे. शिक्षणाच्या माध्यमातून ‘राज‘ करण्याची संधी आहे. खऱ्या अर्थाने राज्य करतात ते उच्चपदस्थ अधिकारीच. म्हणून आपण बाबासाहेबांनी दिलेल्या संदेशाचे आचरण करून त्यानुसार कृती केली. उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली असली तरी जिल्हाधिकारी होणे हे माझे ध्येय आहे आणि त्यादृष्टीने मुंबईमध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची तयारी करत आहे.\n← आपलं घर स्वतः बांधण्याचे शिवधनुष्य….इच्छाशक्तीतून बांधले स्वतःचे घर \n1 वर्षा पर्यंत कोथिंबीर या पद्धतीने टिकवा →\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप 19/02/2018\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा. 18/02/2018\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n२० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या. आर आर आबांची ही दोन रुपं एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं. 18/02/2018\nसागर कारंडे ने घेतलं मुंबईत स्वतःच घर या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा \nकाळे अंडे देणारी आणि काळ्या रक्ताची कडकनाथ कोंबडी किंमत आहे तब्बल २००० रुपये 18/02/2018\nमुंबईमधील आणि इतर मोठ्या शहरांतील इमारतीमध्ये का नसतो १३ वा मजला. . बघा काय आहे नक्की 18/02/2018\n*** गरुड व्हा, बगळा होऊ नका पॉवर ऑफ चॉइस 16/02/2018\nKuldeep on मराठी माणूस उद्योगामध्ये कमी कुठे पडतो \nJalindar Kisan Bhoir on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nAmrut khemnalkar on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nsachin on प्रिय मित्रानो, लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख नक्की वाचा\nSandip sathe on आजचे राशिभविष्य बघा काय म्हणतेय तुमची रास….कुंभ राशी वाल्यांनी आवर्जून बघाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/tech/price-iphone-dropped-see-how-much-money-will-be-available/", "date_download": "2018-10-24T02:00:50Z", "digest": "sha1:HVGK7P6CEB4FSBCQ4PM2ICF7J64FGNV7", "length": 28086, "nlines": 393, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Price Of The Iphone Dropped, See How Much Money Will Be Available | आयफोनची किंमत घसरली, बघा किती रुपयांना मिळणार | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २४ ऑक्टोबर २०१८\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nसिलसिला बदलते रिश्तों का या मालिकेत दृष्टी धामी घेतेय या गोष्टीवर मेहनत\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n#MeToo: आलोकनाथ आणि साजिद खानला ‘मी टू’ प्रकरणी नोटीस\nरुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेला लेटमार्क\nतरुणींनो, व्हॉट्सअ‍ॅपवर डीपी ठेवताना सावधान\nसुरेंद्र गडलिंग यांच्यावरील आरोपपत्रावर आज फैसला\nशिल्पा शिंदेला लागली मोठी लॉटरी, मिळाला हा मोठा चित्रपट\n#MeToo : संजना सांघीने केला सुशांत सिंग राजपूतचा बचाव म्हणे, असे काही घडलेच नाही\n#MeToo: अजय देवगणने केली आपल्या मेकअप आर्टिस्टची हकालपट्टी\nकरिश्मा कपूरचे झाले पुन्हा एकदा ब्रेकअप\nसुभाष कपूर यांच्या जागी ‘हा’ दिग्दर्शक सांभाळणार ‘मुघल’च्या दिग्दर्शनाचा जिम्मा\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\n पार्टनरच्या Hug करण्याच्या पद्धतीवरुन ओळखा तुमचं रिलेशन\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nझणझणीत, तर्रीबाज कोल्हापूरची ठसकेदार मिसळ\n'या' ३ गोष्टींचा लैंगिक जीवनावर होतो वाईट परिणाम\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nAll post in लाइव न्यूज़\nआयफोनची किंमत घसरली, बघा किती रुपयांना मिळणार\nआयफोन 7 आणि आयफोन 6 च्या किंमतीत घट झाली आहे. आयफोन 7 च्या 32 जीबी च्या किंमतीतमध्ये तब्बल सात हजार रुपयांची घट झाली आहे.\nनवी दिल्ली, दि. 13 - मोबाइल फोनच्या जगातील बादशाह अशी बिरूदावली मिरवणा-या अॅपलनं आयफोनच्या दशकपूर्तीनिमित्त मंगळवारी आयफोन-8, आयफोन-8 प्लस आणि आयफोन एक्स हे तीन बहुप्रतिक्षित फोन लाँच केले. त्यानंतर अपेक्षेनुसार आयफोन 7 आणि आयफोन 6 च्या किंमतीत घट झाली आहे. आयफोन 7 च्या 32 जीबी च्या किंमतीतमध्ये तब्बल सात हजार रुपयांची घट झाली आहे. 56 हजार रुपयांना मिळणार आयफोन सात आता 49 हजार रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. तर आयफोन 7 प्लस (32 जीबी) च्या दरामध्ये आठ हजार रुपयांची कपात झाली आहे. 67 हजार रुपयांना मिळणारा आयफोन 7 प्लस आता 59 हजार रुपयांना बाजारात उपलब्ध असणार आहे.\nआयफोन 7 च्या 128 जीबी च्या किंमतीतमध्ये मोठी कपात झाली आहे. 65 हजार 200 रुपयांना मिळणारा हा फोन आता 58 हजार रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तर यापूर्वी 76 हजार रुपयांना मिळणारा आयफोन 7 प्लस (128 जीबी) फोन आता 68 हजरांना मिळणार आहे.\nआयफोन 7 सोबतच आयफोन सहाच्या किंमतीही घसरल्या आहेत. आयफोन 6 प्लसच्या (32 जीबी) किंमतीमध्ये सात हजार रुपयांची घट झाली आहे. 56 हजार रुपयांना मिळणारा आयफोन सहा प्लस आता 49 हजारांमध्ये मिळणार आहे. तर आयफोन 6 प्लस (128जीबी)चा फोन 58 हजारांमध्ये खरेदी करता येणार आहे. पूर्वी हा फोन 65 हजार रुपयाला होता. आयफोन 6Sच्या किंमतीही घसरल्या आहेत. 46 हजार 900 रुपयांना मिळणार 6S (32जीबी) आता 40 हजार रुपयांना मिळणार आहे. तर 55 हजार 900 रुपयांचा 6S (128जीबी) 49 हजारामध्ये उपलब्ध आहे.\nकाल मंगळवारी अॅपलनं आयफोनच्या दशकपूर्तीनिमत्त बाजारात तीन फोन आणले आहेत. यामध्ये आफोन 8, आयफोन 8 प्लस आणि आयफोन 8 एक्स यांचा समावेश आहे. आयफोन 8 एक्सची किंमत 999 डॉलर पासून सुरुवात होत आहे. भारतात या फोनची किंमत एक लाख रुपयांपर्यंत असू शकते. तर आयफोन 8ची किंमत 699 डॉलर (44760 रुपये) तर आयफोन 8 प्लसची किंमत 799 डॉलर (51163)पासून सुरु होईल.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nअ‍ॅपल मेगा लाँचअ‍ॅपल आयफोन ८अ‍ॅपल आयफोन ८ प्लसअ‍ॅपल टिव्हीअ‍ॅपल आयओएस ११अ‍ॅपल आयफोन X\nApple iPhone Event : आयफोननंतर आता अ‍ॅपलचा टीव्ही, नवे फिचर्स पाहून तुम्ही व्हाल थक्क\n\"Apple iPhone Event : दशकपूर्तीनिमित्त अॅपलनं लाँच केले तीन आयफोन, घड्याळ आणि टिव्ही; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स\nApple iPhone Event : अॅपलनं लॉन्च केला आयफोनचा 'बादशाह', iPhone X आतापर्यंतचा सर्वात हायटेक मोबाईल\nApple iPhone Event : आयफोन-८ आणि आयफोन-८ प्लस लॉन्च, जाणून घ्या फिचर्स\nDiwali with Mi sale: एक रुपयात मिळणार 21 हजार रुपयांचा स्मार्टफोन\nअँड्रॉईड आता मोफत नाही...3000 रुपये मोजावे लागणार\nनोकियाच्या फोनच्या किंमती 13 हजारांपर्यंत घटल्या\n...म्हणून OnePlus 6T च्या लाँचिंगचा दिवस बदलला\nWhatsApp: या फीचर्सने बदलतील तुमच्या चॅट करण्याच्या पद्धती\nFlipkart Diwali Sale: फ्लिपकार्ट फेस्टिव्ह धमाका; विविध प्रोडक्ट्सवर बंपर सूट\nअमृतसर ट्रेन दुर्घटनाबिग बॉस 12मीटूइंधन दरवाढपरिणीती चोप्रादीपिका पादुकोणप्रो कबड्डी लीगसबरीमाला मंदिरअमृता फडणवीसकॉफी विथ करण 6\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nकलिंगडापासून घरच्या घरी तयार करा 'हे' फेसपॅक\n'या' पदार्थांमुळे वाढतो तुमचा ताण; मेंदूसाठीही ठरतात घातक\nतुमची मुलं वस्तू चोरतात अशी बदला वाईट सवय\nवाहतुकीचे हे अजब नियम पाहून, तुम्ही नक्कीच जाल चक्रावून\nएक्सला खबरही लागू न देता ब्रेकअपनंतर ही ६ कामे करतात मुली\nरोहित शर्मा-विराट कोहलीची जोडी जमली\nचेहऱ्यावर स्मितहास्य खुलवणारे 'क्युट स्टॅच्यू'\nही आहे जगातील सर्वात सुंदर नदी\nसरकारच्या एका होकारामुळे अनेकांना मिळु शकतो रोजगार - आंग्रीया क्रुझचे शिल्पकार\nभाजपा सरकार काँग्रेसपेक्षाही थापाडे - राज ठाकरे\n#MeToo: 'मीटू' मोहिमेवर पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णीने दिली ही प्रतिक्रिया\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेनेविरोधात धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nपनवेल टर्मिनलमध्ये बेवारस बॅग आढळल्याने खळबळ\nसांगलीतील भिवघाट येथे साई गारमेंटला भीषण आग\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\nलोकलला बसवा स्वयंचलित दरवाजे\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\n''गोपीनाथरावांसाठी जागा सोडत होतो, आता सर्व जागा लढणार''\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराकेश अस्थाना प्रकरणात मोदींना एवढी गोडी का\nजायकवाडीत ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश\n२२ महिन्यांनंतर शिवस्मारकाच्या कामाचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/karnataka-election-two-congress-mlas-missing/", "date_download": "2018-10-24T00:55:29Z", "digest": "sha1:OOHWBBUQE2QWHKFEZUVT7FIFNU4XLDR7", "length": 7520, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Karnataka Election; कॉंग्रेसचे आमदार गायब", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nKarnataka Election; कॉंग्रेसचे आमदार गायब\nनवी दिल्ली – कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापनेचा दावा केल्याने अखेर मुख्यमंत्री कोण होणार. याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. अखेर आज सकाळी ९ वाजता येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आता बहुमत सिद्ध करण्याचं त्यांच्यापुढे आव्हान असणार आहे.\nसुप्रीम कोर्टात मध्यरात्री 2 ते पहाटे पाचर्यंत रंगलेल्या युक्तीवादानंतर, अखेर आज सकाळी 9 वा येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.\nमात्र आता भाजपपुढे बहुमतासाठी आमदारांचा पाठिंबा मिळवण्याचे आव्हान असल्याने घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. दरम्यान कॉंग्रेसचे दोन आमदार गायब असल्याची माहिती समोर येतीये. यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली असून ते दोन्ही आमदार पक्षासोबतच आहेत, असा दावा काँग्रेसने केला आहे. मात्र, ते दोन आमदार नेमके कुठे आहेत, हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे.\nअखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे ‘ब्रह्मोद्योग-2018’ महोत्सवाचे आयोजन\nपुणे : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे ‘ब्रह्मोद्योग-2018’ या राष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.…\nपुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल : पवार\nराष्ट्रवादीला धक्का,पवारांच्या अत्यंत निकटवर्तीय नेत्याचा पक्षाला…\n‘एमआयएम’प्रमाणे ‘वंदे मातरम्’ला आमचाही विरोध : प्रकाश आंबेडकर\nअयोध्येत रामाचं नव्हे तर गौतम बुदधांचं भव्य मंदिर उभारा : सावित्रीबाई…\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे…\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये पुरुषोत्तम मधील विविध पुरस्कार विजेते\nसैराट फेम ‘तानाजी’ आता ‘माझा…\nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता…\n‘फिल्मशाला २०१८’ चा निकाल जाहीर\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान \nराष्ट्रवादीला धक्का,पवारांच्या अत्यंत निकटवर्तीय नेत्याचा पक्षाला रामराम\n‘एमआयएम’प्रमाणे ‘वंदे मातरम्’ला आमचाही विरोध : प्रकाश आंबेडकर\nवाचा अमित शाह यांनी शिवसेनेला काय धमकी दिली \nपुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल : पवार\nभाजपला काही झालं तरी सत्ता मिळू द्यायची नाही - उद्धव ठाकरे\nसैराट फेम 'तानाजी' आता 'माझा अगडबम'मध्ये\nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता फडणवीस\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान \nराष्ट्रवादीच्या तिजोरीत खडखडाट, आता प्रचार तोंडी करा - पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/msedcl-distributed-eight-thousand-families-to-the-state-under-gram-swaraj-campaign/", "date_download": "2018-10-24T00:56:20Z", "digest": "sha1:DL642ITRVZU7N2XE27XCWNV2EHKAMQ5M", "length": 9496, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "महावितरणकडून ग्राम स्वराज अभियान अंतर्गत राज्यातील साडे आठ हजार कुटुंबांना विज जोडणी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमहावितरणकडून ग्राम स्वराज अभियान अंतर्गत राज्यातील साडे आठ हजार कुटुंबांना विज जोडणी\nबारामती : राज्यात ग्राम स्वराज अभियानांतर्गत 192 गावांतील सुमारे 8 हजार 820 लाभार्थ्यांना वीजजोडणी देण्यात आली असून निश्चित उद्दिष्टांची पूर्तता महावितरणने वेळेपूर्वीच केली आहे. देशात महाराष्ट्राने या अभियानात सर्वप्रथम उद्दिष्ट गाठले आहे.\nकेंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि. 14 एप्रिल 2018 ते 5 मे 2018 पर्यंत राज्यात ‘ग्रामस्वराज अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानात ‘सौभाग्य’ योजनेतून राज्यातील ज्या 192 गावात 80 टक्क्यांपेक्षा अधिक दलितवस्ती आहे व आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांची संख्या अधिक आहे, अशा सर्व लाभार्थ्यांना 100 टक्के वीजजोडणी देण्याचेउद्दिष्ट होते. त्यानुसार राज्याच्या 23 जिल्हयांतील 192 गावात वीजजोडणी नसलेल्या सर्व लाभार्थ्यांना 5 मे 2018 पर्यंत वीजजोडणी द्यायची होती. मात्र महावितरणने हे उद्दिष्ट 1 मे 2018 रोजीच पूर्ण केले असून या 192 गावातील 8 हजार 820 लाभार्थ्यांना वीजजोडणी दिली आहे. देशात महावितरणने सर्वात प्रथम उद्दिष्टांची पूर्तता केली आहे.\nमहावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक (प्रकल्प) दिनेशचंद्र साबू, कार्यकारी संचालक (पायाभूत आराखडा) प्रसाद रेशमे तसेच मुख्यालयासह क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी अथक परिश्रम केल्यामुळे राज्यातील 8 हजार 820 लाभार्थ्यांना मागील 16 दिवसांत वीजजोडणी देण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यात दुर्गम व संवेदनशील अशा गडचिरोली जिल्हयातील संपूर्ण 8, गोंदिया जिल्ह्यातील 3 गावांचा समावेश आहे. तसेच भंडारा, चंद्रपूर, वाशिम, यवतमाळ, नांदेड इत्यादी मागास जिल्ह्यांतही वीजजोडणीचे उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण करण्यात आले आहे.\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान \nपुणे : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यावर मेहरबानी केल्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान…\nदीपक साळुंखे पाटील म्हणतात ‘तो मी नव्हेच’\nपुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल : पवार\nदीपक साळुंखे पाटलांना ऑडिओ क्लिप भोवणार, स्पष्टीकरण देण्यासाठी २…\nअयोध्येत रामाचं नव्हे तर गौतम बुदधांचं भव्य मंदिर उभारा : सावित्रीबाई…\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे…\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये पुरुषोत्तम मधील विविध पुरस्कार विजेते\nसैराट फेम ‘तानाजी’ आता ‘माझा…\nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता…\n‘फिल्मशाला २०१८’ चा निकाल जाहीर\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान \nराष्ट्रवादीला धक्का,पवारांच्या अत्यंत निकटवर्तीय नेत्याचा पक्षाला रामराम\n‘एमआयएम’प्रमाणे ‘वंदे मातरम्’ला आमचाही विरोध : प्रकाश आंबेडकर\nवाचा अमित शाह यांनी शिवसेनेला काय धमकी दिली \nपुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल : पवार\nभाजपला काही झालं तरी सत्ता मिळू द्यायची नाही - उद्धव ठाकरे\nसैराट फेम 'तानाजी' आता 'माझा अगडबम'मध्ये\nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता फडणवीस\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान \nराष्ट्रवादीच्या तिजोरीत खडखडाट, आता प्रचार तोंडी करा - पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AD%E0%A5%A8_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2018-10-24T01:56:51Z", "digest": "sha1:DGTRSCXSV5SXLSHEDXZZ3E5HX46MN5OO", "length": 8324, "nlines": 303, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९७२ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९७२ मधील जन्म\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स. १९७२ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू‎ (२ प)\n\"इ.स. १९७२ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण ८१ पैकी खालील ८१ पाने या वर्गात आहेत.\n२००९ आय.सी.सी चँपियन्स ट्रॉफी संघ गट अ\n२००९ आय.सी.सी चँपियन्स ट्रॉफी संघ गट ब\n२००९ २०-२० चँपियन्स लीग संघ\n२००९ २०-२० चँपियन्स लीग संघ - गट क\n२००९ २०-२० चँपियन्स लीग संघ - गट ड\nइ.स.च्या १९७० च्या दशकातील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ जून २०१५ रोजी १५:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/people-collapse-at-railway-station/", "date_download": "2018-10-24T00:41:11Z", "digest": "sha1:FTZFTFOCKJZFYZJO2XDOPXMIFS4F37BV", "length": 23288, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "रेल्वे स्टेशनच्या सरकत्या जिन्यावर प्रवासी कोसळले | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकसे चालते आंग्रीयावर काम..\n उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदींना खडा…\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nतोगडिया यांनी स्थापन केला नवा पक्ष, लोकसभा निवडणूक लढवणार\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nदहशतवाद्यांचे मुडदे घेऊन जा, गोळीबार केला तर खबरदार\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nघरात बसल्याजागी ऐकता येणार गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके\nखगोलसंशोधक स्टिफन हॉकिंग यांच्या व्हीलचेअर, पदक, पुरस्कारांचा लिलाव\nऍपल लॉन्च करणार जगातला सर्वात छोटा आयपॅड\nब्रह्मांडाचे रहस्य उलघडणाऱ्या स्टीफन हॉकिंग्स यांच्या व्हीलचेअरचा होणार लिलाव\nविराटच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहत्यांना बसला धक्का, अनेकांना अश्रू अनावर\nसचिन-विनोद पुन्हा क्रिकेटच्या मैदानात; अॅकॅडमीद्वारे युवा क्रिकेटपटूंना घडवणार\nहिंदुस्थानच्या विजयाची हॅटट्रिक; जपानचा 9-0 गोलने धुव्वा\nहिंदुस्थान-इंग्लंड लॉर्डस् कसोटी फिक्स, वृत्तवाहिनीच्या लघुपटाने क्रिकेट वर्तुळात खळबळ\n‘हिटमॅन’ला खुणावतोय सचिन-धोनीचा ‘हा’ विक्रम, गांगुलीला केले ओव्हरटेक\nनवान्न पौर्णिमा : कोकणातील नव्याची अपूर्वाई\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nआजचा अग्रलेख : वंदे मातरम् म्हणावेच लागेल\nआजचा अग्रलेख : जगभ्रमण बरे पण मिळाले काय\n– सिनेमा / नाटक\n‘पाटील’ २६ ऑक्टोबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nमराठी चित्रपटात काम करायचंय – शर्मन जोशी\n‘माझ्या बायकोचा प्रियकर’ मधील पहिल्या धमाल गाण्याला जबरदस्त प्रतिसाद\nमेघा धाडे आता हिंदी बिग बॉसमध्ये\nदूध की दही, जाणून घ्या आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर \n….असा असतो दुतोंडी साप\nरावणाचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी, जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nरोखठोक: आसाराम, अकबर आणि केरळचा बिशप\nफुलटॉस भी बहोत बडी चीज है, बाबू\nरेल्वे स्टेशनच्या सरकत्या जिन्यावर प्रवासी कोसळले\nदेवगिरी एक्स्प्रेसने आलेले प्रवासी सरकत्या जिन्यावरून चढताना महिला प्रवाशाचा तोल गेला आणि ती खाली कोसळली. महिलेला पकडण्याचा प्रयत्न करताना अन्य प्रवासी महिला आणि पुरुषदेखील एकमेकांच्या अंगावर पडल्याची घटना प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर शनिवारी रात्री घडली. प्रसंगावधान राखून सरकत्या जिन्याचे बटन बंद केल्यामुळे ‘एल्फिन्स्टन’ सारखी मोठी घटना होता होता टळली.\nसिकंदराबाद ते मुंबई देवगिरी एक्स्प्रेस आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिरा संभाजीनगर रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर आली. रेल्वे आल्यानंतर सर्व प्रवाशांची धावपळ सुरू झाली. सर्वसामान्य प्रवासी जागेचा शोध घेत रेल्वे प्लॅटफॉर्मवर लगबगीने जाऊ लागले, तर रेल्वेतून उतरलेले प्रवासी रेल्वेस्टेशनमधून लवकर बाहेर पडण्यासाठी गडबड करत दादरा आणि सरकत्या जिन्याकडे जाऊ लागले. सरकत्या जिन्यावरून प्रवाशांची चढण्यासाठी गर्दी झाली. सरकत्या जिन्याच्या खाली वर चढण्यासाठी प्रवासी आले. सरकत्या जिन्याच्या पायऱ्या चढताना सावधपणे त्या चढू लागले. मात्र त्याच दरम्यान ग्रामीण भागातील महिला आल्या. त्या सरकत्या जिन्याची पायरी चढताना एक महिला मागे पुढे करत असतानाच आलेल्या प्रवाशांचा धक्का लागला आणि ती महिला खाली कोसळत असताना तिच्यासोबत असलेल्या महिलेने तिला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या दोन्ही महिला पायऱ्यांवर पडल्या. एकच गोंधळ झाला. काय करावे काही सुचेना. प्रवाशांची धांदल उडाली त्याचवेळी देवगिरी एक्स्प्रेस गाडी पकडण्यासाठी तीन चार प्रवासी उलट्या दिशेने सरकत्या जिन्याच्या पायऱ्या उतरत येऊ लागल्यामुळे तेसुद्धा आहे त्याच पायऱ्यांवर येत होते. जिन्याच्या पायऱ्यावर आरडा ओरड सुरू झाली.\nजेट एअरवेजचे अहमद जलील हे आपल्या कुटुंबीयांसोबत सरकत्या जिन्याच्या पायऱ्या चढून मध्यभागी आले होते, मात्र त्याच वेळी जिन्यामध्ये सुरू असलेला गोंधळ पाहून त्यांनी सावधपणाची भूमिका घेत सहाव्या पायरीवरून खाली उडी मारून पायऱ्यावर पडणाऱ्या महिलांना बाजूला ढकलले. ज्या महिला खाली पडल्या होत्या त्यांच्या डोक्याला आणि हातापायाला किरकोळ दुखापत झाली. काही सेकंदामध्ये घडलेल्या घटनेने प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला होता. जलील यांनी पायऱ्यांवरून उडी मारल्यामुळे त्यांच्या पायाला आणि पाठीला किरकोळ दुखापत झाली. सरकत्या जिन्यावरील गोंधळ पाहून एका प्रवाशाने तातडीने सरकता जिना बंद करण्याचे बटन दाबल्यामुळे मोठा अनर्थ टळला. जिना सुरू राहिला असता तर महिला – प्रवासी पायऱ्यांवरून गडगडून खाली पडले असते.\nरेल्वे प्रशासनाने हात केले वर\nप्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरील सरकत्या जिन्यावर घडलेल्या घटनेची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता स्टेशन अधीक्षकासह अन्य कर्मचाऱ्यांनी, असे काही घडलेच नाही, म्हणत हात वर केले.\nसरकत्या जिन्यावर कर्मचारी ठेवा\nरेल्वे येण्यापूर्वी किंवा जाण्यापूर्वी सरकता जिना चालू केला जातो. केव्हा केव्हा तर या जिन्यावर स्टेशनवर फिरणारी लहान मुले खेळ खेळ म्हणून खेळत असतात. मनाला वाटेल ते बटन दाबत असतात, जिना बंद झाला की वाटेल त्या खोड्या ते करत असतात. हे सर्व प्रकार रेल्वे प्रशासनातील अधिकारी- कर्मचाऱ्यांना माहीत असतानादेखील त्यांनी या जिन्यावर कर्मचारी नियुक्त केला नाही. या जिन्यावर कर्मचारी नियुक्त केला असता तर जिन्यावरून चढ-उतार करणाऱ्या प्रवाशांची अडचण झाली नसती. प्रवाशांना वेळेवर मदत मिळाली असती. त्यामुळे दोन्ही बाजूच्या सरकत्या जिन्यावर कर्मचारी नियुक्त करावेत, अशी प्रतिक्रिया जेट एअरवेजचे व्यवस्थापक अहमद जलील यांनी ‘सामना’शी बोलताना दिली.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलहॅपी बर्थडे – विद्या बालन\nपुढील२०१८मध्ये हे चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला..\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\n उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदींना खडा सवाल\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nभाजपच्या महिला सरपंचांचा शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन...\nछत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी घेतले योगी आदित्यनाथांचे आशीर्वाद\nकच्छमधून पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक\nव्हॉट्सअॅपमध्ये चार भन्नाट फिचर्सचा समावेश, वाचा काय आहे विशेष…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nगुरुग्राम हत्याकांड; न्यायाधीशाच्या मुलाचाही उपचारादरम्यान मृत्यू\nपुरूष आयोगासाठी पुरुष संघटना रस्त्यावर\nपुन्हा देशात भाजपाची सत्ता येणार नाही…शरद पवार यांचे भाकीत\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%AE/", "date_download": "2018-10-24T00:58:50Z", "digest": "sha1:QES5U7SF6XIT4MFOV5AM3LWCSC7F3URC", "length": 7314, "nlines": 136, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पृथ्वीराज चौहानच्या रोलमध्ये सनी ऐवजी अक्षय कुमार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपृथ्वीराज चौहानच्या रोलमध्ये सनी ऐवजी अक्षय कुमार\nपृथ्वीराज चौहान यांचा रोल सनी देओल साकारणार असल्याचे काही काळापूर्वी समजले होते. मात्र आता हा रोल अक्षय कुमार साकारणार आहे. सनीने पृथ्वीराज चौहान यांच्या बायोपिक प्रोजेक्‍ट का सोडला, हे मात्र समजू शकलेले नाही. त्याला एखाद्या पिरीएड फिल्ममध्ये काम करायला आवडले असते. त्यासाठी तो स्वतःदेखील उत्सुक होता. सनीचा “यमला पगला दीवाना फिर से’ पण रिलीज होणार आहे. त्यामध्ये सनी, बॉबी आणि पप्पा धर्मेंद्र यांच्याबरोबर कृती खरबंदा हे लीड रोलमध्ये असणार आहेत.\nयाचा पहिला भाग “यमला पगला दीवाना’ पण प्रेक्षकांना खूप आवडला होता. पण त्याचा दुसरा भाग “यमला पगला दीवाना 2′ मात्र प्रेक्षकांना अजिबात आवडला नव्हता. आता याच सिरीजमधील तिसऱ्या सिनेमाकडे सनीला अधिक लक्ष केंद्रीत करायचे आहे. पृथ्वीराज चौहान यांच्या बायोपिकला नकार देण्यामागचे ते एक कारण असू शकते. यशराज बॅनरखाली बनणाऱ्या या मेगा बायोपिकचे डायरेक्‍शन डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी करणार आहेत. जरी सनीने हा सिनेमा सोडला असला तरी अद्याप अक्षय कुमारने हा रोल करण्याबाबत कोणताही दुजोराही दिलेला नाही, हे ही लक्षात घ्यायला हवे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article#दिल्ली वार्ता: राहूल गांधींच्या विधानांमुळे अहमद पटेल अडचणीत\nNext articleदिल्ली सिख गुरुद्वारा प्रबंधक कमिटीच्या अध्यक्षावर हल्ला\nदिशा पटानीचा ‘एक्शन मूवी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nकपिल शर्मा ‘या’ तारखेला अडकणार विवाह बंधनात\n#HBD प्रभास : जाणून घ्या त्याच्याबद्दल सर्वकाही\nड्रग्‍ज प्रकरणी अभिनेता एजाज खानला अटक\nमेघा धाडे पुन्हा एकदा बिग-बॉसमध्ये\nकिशोर कुमार यांचा बायोपिक रणबीरमुळे रखडला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/india-look-to-mark-ashish-nehras-farewell-with-first-ever-win-against-new-zealand-in-t20is/", "date_download": "2018-10-24T01:00:58Z", "digest": "sha1:ZMZFEYLF5JTLPZ3BGKXEBBJGFVBWTILA", "length": 20612, "nlines": 261, "source_domain": "www.saamana.com", "title": "नेहराच्या विजयी निरोपासाठी ‘टीम इंडिया’ सज्ज | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकसे चालते आंग्रीयावर काम..\n उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदींना खडा…\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nतोगडिया यांनी स्थापन केला नवा पक्ष, लोकसभा निवडणूक लढवणार\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nदहशतवाद्यांचे मुडदे घेऊन जा, गोळीबार केला तर खबरदार\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nघरात बसल्याजागी ऐकता येणार गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके\nखगोलसंशोधक स्टिफन हॉकिंग यांच्या व्हीलचेअर, पदक, पुरस्कारांचा लिलाव\nऍपल लॉन्च करणार जगातला सर्वात छोटा आयपॅड\nब्रह्मांडाचे रहस्य उलघडणाऱ्या स्टीफन हॉकिंग्स यांच्या व्हीलचेअरचा होणार लिलाव\nविराटच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहत्यांना बसला धक्का, अनेकांना अश्रू अनावर\nसचिन-विनोद पुन्हा क्रिकेटच्या मैदानात; अॅकॅडमीद्वारे युवा क्रिकेटपटूंना घडवणार\nहिंदुस्थानच्या विजयाची हॅटट्रिक; जपानचा 9-0 गोलने धुव्वा\nहिंदुस्थान-इंग्लंड लॉर्डस् कसोटी फिक्स, वृत्तवाहिनीच्या लघुपटाने क्रिकेट वर्तुळात खळबळ\n‘हिटमॅन’ला खुणावतोय सचिन-धोनीचा ‘हा’ विक्रम, गांगुलीला केले ओव्हरटेक\nनवान्न पौर्णिमा : कोकणातील नव्याची अपूर्वाई\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nआजचा अग्रलेख : वंदे मातरम् म्हणावेच लागेल\nआजचा अग्रलेख : जगभ्रमण बरे पण मिळाले काय\n– सिनेमा / नाटक\nसंघर्षमय जिद्दीची कहाणी पाटील\n‘पाटील’ २६ ऑक्टोबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nमराठी चित्रपटात काम करायचंय – शर्मन जोशी\nदूध की दही, जाणून घ्या आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर \n….असा असतो दुतोंडी साप\nरावणाचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी, जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nरोखठोक: आसाराम, अकबर आणि केरळचा बिशप\nफुलटॉस भी बहोत बडी चीज है, बाबू\nनेहराच्या विजयी निरोपासाठी ‘टीम इंडिया’ सज्ज\nचुरशीच्या एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडला धूळ चारल्यानंतर ‘टीम इंडिया’ आता न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० क्रिकेट मालिकेसाठी सज्ज झाली आहे. बुधवार, १ नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर सलामीची लढत रंगणार आहे. लोकल बॉय आणि संघातील वेगवान गोलंदाज आशीष नेहरा याच मैदानावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. त्यामुळे संघातील या सर्वात बुजुर्ग खेळाडूला विजयाने निरोप देण्यासाठी त्याचे सहकारी मैदानावर जिवाचे रान करण्यात कुठलीच कसर सोडणार नाहीत एवढे नक्की. मात्र हिंदुस्थानला अद्याप न्यूझीलंडविरुद्ध एकही टी-२० सामना जिंकता आलेला नसल्यामुळे उद्याची लढाई नक्कीच सोपी नसेल.\n१९ वर्षांपूर्वी कसोटी क्रिकेटच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱया आशीष नेहराने मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये अखेरचा टी-२० सामना खेळला होता. मात्र त्याने आधीच निवृत्तीची घोषणा केल्याने उद्याच्या लढतीत तो नक्कीच खेळेल. नेहराने अखेरचा कसोटी सामना फेब्रुवारी २००४मध्ये, तर अखेरचा एकदिवसीय सामना २०११ च्या विश्वचषक स्पर्धेत खेळलेला आहे. ‘आयपीएल’मधील प्रभावी कामगिरीच्या जोरावर नेहराने टी-२० संघात नेहमीच स्थान मिळविले. मात्र आता थांबण्याची हीच योग्य वेळ असल्याचे ३८ वर्षीय नेहराला कळून चुकले आहे.\n‘टीम इंडिया’ने मागील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांडय़ा, युजवेंद्र चहल व कुलदीप यादव या गोलंदाजांना खेळविले होते, पण न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या एकदिवसीय लढतीत भुवनेश्वर कुमार अपयशी ठरला होता. त्यामुळे नेहरासाठी उद्या त्याला विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. हिंदुस्थान व न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत पाच टी-२० सामने झाले असून यात एकदाही हिंदुस्थानला विजय मिळविता आलेला नाही. त्यामुळे नेहराला उद्या विजयी निरोप दिल्यास हिंदुस्थानचा न्यूझीलंडविरुद्धचा हा पहिलाच विजय ठरणार आहे.\nहिंदुस्थान – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धोनी, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांडय़ा, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, आशीष नेहरा, अक्षर पटेल, लोकेश राहुल.\nन्यूझीलंड – केन विल्यम्सन (कर्णधार), टॉड ऍस्टल, ट्रेंट बोल्ट, टॉम ब्रूस, कॉलिन डी ग्रॅण्डहोम, मार्टिन गप्टील, मॅट हेन्री, टॉम लॅथम, ऍडम मिल्ले, कॉलिन मुनरो, हेन्री निकोल्स, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर, ईश सोधी, टीम साऊथी.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलहिंदुस्थानची मलेशियावर २-० ने मात\nपुढीलबदनाम राणेंच्या कुबड्या कशाला घेता\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nभाजपच्या महिला सरपंचांचा शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन...\nछत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी घेतले योगी आदित्यनाथांचे आशीर्वाद\nकच्छमधून पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक\nव्हॉट्सअॅपमध्ये चार भन्नाट फिचर्सचा समावेश, वाचा काय आहे विशेष…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nगुरुग्राम हत्याकांड; न्यायाधीशाच्या मुलाचाही उपचारादरम्यान मृत्यू\nपुरूष आयोगासाठी पुरुष संघटना रस्त्यावर\nपुन्हा देशात भाजपाची सत्ता येणार नाही…शरद पवार यांचे भाकीत\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.mahanews.gov.in/Home/MantralayNewsDetails.aspx?str=imvh47teleq7Sps/VxJWRg==", "date_download": "2018-10-24T01:06:44Z", "digest": "sha1:HLINEHEBG72RBCFP2RS5X3WF7JWPJM4B", "length": 4785, "nlines": 7, "source_domain": "www.mahanews.gov.in", "title": "विदर्भ, मराठवाड्यात येत्या ४८ तासात वादळीवाऱ्यासह गारपिटीचा अंदाज सोमवार, १२ फेब्रुवारी, २०१८", "raw_content": "शेतकऱ्यांनी शेतमालाच्या बचावासाठी उपाय योजण्याचे आवाहन\nमुंबई : भारतीय हवामान खात्याच्या नागपूर व मुंबई केंद्राकडून मिळालेल्या सूचनेनुसार, येत्या ४८ तासांमध्ये विदर्भामध्ये (विशेषत: अमरावती आणि नागपूर विभाग) वादळीवारा, वीज व प्रामुख्याने गारपीट होण्याची तसेच मराठवाड्याच्या बहुतांश भागात वादळीवारा वाहण्याची शक्यता आहे.\nया पार्श्वभूमीवर मंत्रालयातील आपत्ती निवारण कक्षाने मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांना संभाव्य नुकसान टाळण्यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.\nयामध्ये शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा, बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर सदर मालाचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी, वीजेपासून व गारांपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, मोकळे मैदान, झाडाखाली, वीजवाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मजवळ थांबू नये, अतिवृष्टीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे, आदी उपाय योजण्यात यावेत. नागरिकांनी वादळी वारे, वीज आणि गारपीटीपासून स्वत:सह गुरा-ढोरांचे संरक्षण होईल याची दक्षता घ्यावी. असे आवाहन राज्य शासनामार्फत करण्यात आले आहे.\nयापूर्वी भारतीय हवामान खात्याकडून बुधवार दिनांक ७.२.२०१८ रोजी दुपारी १.४१ मि. वाजता, दिनांक ११.०२.२०१८ पासून पुढील २४ तासात विदर्भ क्षेत्रात वादळीवाऱ्यासह गारपीट होण्याचा इशारा मिळाला होता. हा इशारा विचारात घेऊन मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून ही माहिती सर्व संबंधित जिल्हाधिकारी, निवासी उप जिल्हाधिकारी तसेच सर्व संबंधित जिल्ह्यांचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांना दूरध्वनी, व्हॉटसअप, एसएमएस व इमेलद्वारे तातडीने कळविण्यात आली आहे. तसेच भारतीय हवामान खात्याकडून त्यानंतर प्राप्त झालेले सर्व इशारे वेळोवेळी सर्व संबंधिताना तातडीने कळविण्यात आले आहेत.\n'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/what-community-got-together-maratha-kranti-morcha-26747", "date_download": "2018-10-24T01:00:43Z", "digest": "sha1:TKZQHFH3BJ6J3HRTPAMKROFETYDMP6SG", "length": 14702, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "What the community got together by Maratha kranti morcha मराठा क्रांती मोर्चाद्वारे समाजाने एकत्र येऊन काय मिळवले? | eSakal", "raw_content": "\nमराठा क्रांती मोर्चाद्वारे समाजाने एकत्र येऊन काय मिळवले\nगुरुवार, 19 जानेवारी 2017\nनाशिक - मराठा क्रांती मोर्चाची दिशा भरकटली असून, एकत्र येऊन समाजाने काय मिळवले, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. या मोर्चामुळे मराठा समाजाची सामाजिक स्तरावर एकी झाली असली तरी राज्यात तोच मराठा समाज मात्र एकटा पडत चालला आहे. काही लोकांच्या चुकांमुळे तो टीकेचा धनी होत आहे. गावगाड्यात मोठा भाऊ, अशी भूमिका निभावताना मराठा समाज इतरांना आधार वाटायचा; पण आता ती जागा भीतीने घेतली आहे. याच भीतीमुळे त्याच्याविरोधात सर्व समाज एकत्र येत आहेत, अशा शब्दात शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी मराठा क्रांती मोर्चाबाबत सडेतोड भूमिका मांडली.\nनाशिक - मराठा क्रांती मोर्चाची दिशा भरकटली असून, एकत्र येऊन समाजाने काय मिळवले, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. या मोर्चामुळे मराठा समाजाची सामाजिक स्तरावर एकी झाली असली तरी राज्यात तोच मराठा समाज मात्र एकटा पडत चालला आहे. काही लोकांच्या चुकांमुळे तो टीकेचा धनी होत आहे. गावगाड्यात मोठा भाऊ, अशी भूमिका निभावताना मराठा समाज इतरांना आधार वाटायचा; पण आता ती जागा भीतीने घेतली आहे. याच भीतीमुळे त्याच्याविरोधात सर्व समाज एकत्र येत आहेत, अशा शब्दात शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी मराठा क्रांती मोर्चाबाबत सडेतोड भूमिका मांडली.\nआज येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी आलेल्या मेटे यांनी पत्रकार परिषदेत शिवसंग्रामची भूमिका मांडली. सुरवातीला अरबी समुद्रातील शिवस्मारक, नवीन पक्ष आदी बाबींची माहिती दिल्यानंतर त्यांनी मराठा क्रांती मोर्चाबाबत आता धाडसाने बोलणे गरचेचे असल्याचे सांगितले. ते म्हणाले, की इतिहासात असे मोर्चे निघाले नाहीत. समाजातील आबालवृद्ध या मोर्चांमध्ये सहभागी झाले. मात्र, या मोर्चांमुळे काय साध्य झाले, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. राज्यभर निघालेला मराठा क्रांती मोर्चा सरकारने त्यांच्या पद्धतीने हाताळला. या मोर्चात नंतर काही लोक हेतू ठेवून सहभागी झाले व त्यांनी त्यांच्या पद्धतीने मोर्चा हाताळला; पण आता या मोर्चाची दिशा भरकटली आहे. मोर्चामुळे समाज एकत्र आला; पण आता पुढारी बेकीचा प्रयत्न करत आहेत. सामाजिक स्तरावर समाज एक झाला; पण राजकीय स्तरावर एक होणे शक्‍य नाही. तोच मराठा समाज आता राज्यात एकटा पडत चालला आहे. राज्यात छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांनी बसवलेली सामाजिक घडी विस्कळित होणे चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले.\nलोक हेतू साध्य करण्यासाठी सहभागी\nमोर्चाला चुकीची दिशा कुणी दिली, याबाबत तुमचा रोख कुणाकडे आहे, असे विचारले असता ते म्हणाले, की लोकांना ते माहिती आहे. हे लोक आपापले हेतू साध्य करण्यासाठी या मोर्चात सहभागी झाल्याचाही आरोप त्यांनी केला. याबरोबरच अजूनही वेळ गेलेली नाही. काही भले करता आले नाही, तर किमान समाजाचे नुकसान तरी करू नका, असे आवाहनही त्यांनी केले.\nउर्दूतील गीता वाटपाचा निर्णय काश्‍मीरमध्ये मागे\nश्रीनगर (पीटीआय) : भगवद्‌गीता' आणि 'कोशूर रामायण' यांच्या उर्दू भाषेतील आवृत्तींचे वाटप शाळा व अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये करण्याचा जम्मू-काश्‍मीर...\nभाजपला सत्तेपासून दूर ठेवा - आंबेडकर\nउस्मानाबाद - जनतेला मुस्लिमांची भीती दाखवत १८ पगड जातींना मनुवादी विचारांत कैद करून सत्ता कायम स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचे धोरण राष्ट्रीय स्वयंसेवक...\nमोदी सरकार भंपक - उद्धव ठाकरे\nलातूर - भाजपने गेल्या निवडणुकीत खोटे बोलून मते घेतली. सत्तेत बसल्यावरही ते वारंवार खोटेच बोलत आहेत. त्यात मी वाटेकरी होणार नाही. शिवसेनाप्रमुख...\nगृहनिर्माण महामंडळावरून शिवसेनेची नाराजी\nमुंबई - प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाची स्थापना केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या...\nतपाससंस्था आणि नियामक संस्था यांनी व्यवस्था निर्दोषपणे चालावी, यासाठी कुंपणाप्रमाणे काम करणे अपेक्षित असते. पण ही कुंपणेच कुजलेली असतील तर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-24T00:53:42Z", "digest": "sha1:5747GOPTOI3ND7R52OSOF6Q645IT5DTB", "length": 10952, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शेलार ग्रुप, रिग्रीन संघांचा उपान्त्य फेरीत प्रवेश | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशेलार ग्रुप, रिग्रीन संघांचा उपान्त्य फेरीत प्रवेश\nपहिली एक्‍सेल टी-20 महिला प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धा\nपुणे – शेलार ग्रुप आणि रिग्रीन या संघांनी सलग दुसऱ्या विजयाची नोंद करताना पहिल्या एक्‍सेल टी-20 महिला प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेतच्या उपान्त्य फेरीत प्रवेश केला. डिव्हाईन स्टार्स ग्रुप, पुणे व एक्‍सेल इंजिनिअर्स अँड कन्सलटंट्‌स यांच्यातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.\nधायरी येथील स्टार स्पोर्टस क्रिकेट अकादमी व व्हिजन स्पोर्टस क्रिकेट अकादमी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेतील आजच्या पहिल्या सामन्यात सोनिया डबीरने (78धावा) केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर शेलार ग्रुप संघाने मेटा स्कूलचा 7 गडी राखून पराभव करून उपान्त्य फेरी गाठली. मेटा स्कूल संघाने 20 षटकांत 5 बाद 128 धावा केल्या. यात रोहिणी मोरे नाबाद 41, पूनम खेमनार 40, उत्कर्षा पवार 13, कल्याणी चावरकर 12 यांनी संघाच्या डावाला आकार दिला.\nशेलार ग्रुपकडून कोमल झंझाद (2-16), तेजश्री ननावरे (1-12) व सोनिया डबीर (1-26) यांनी अफलातून गोलंदाजी करत मेटा स्कूल संघाला 128 धावांवर रोखले. शेलार ग्रुप संघाने विजयाचे आव्हान 16 षटकांत 3 बाद 129 धावा करून पूर्ण केले. सोनिया डबीरने 45 चेंडूंत 12 चौकार व 1 षटकारांच्या मदतीने 78 धावांची धडाकेबाज खेळी केली. सोनियाला चार्मी गवईने 40 चेंडूंत नाबाद 36 धावांची संयमपूर्ण खेळी करत विजय मिळवून दिला. सोनिया डबीर सामन्याची मानकरी ठरली.\nदुसऱ्या सामन्यात तेजल हसबनीसच्या 64 धावांच्या खेळीच्या जोरावर रिग्रीन संघाने ईश्वरी ग्रुपचा 6 गडी राखून पराभव केला.पहिल्यांदा खेळताना ईश्वरी ग्रुप संघाने 20 षटकांत 7 बाद 123 धावा केल्या. यात साक्षी कानडीने 34 धावा, ऋतू भोसलेने 23 धावा, श्रावणी देसाईने 14 धावा व निकिता आगेने 10 धावांची खेळी केली.\nरिग्रीनकडून प्रिया भोकरेने 20 धावांत 3 गडी, तर श्रद्धा पाखरकरने 19 धावांत 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल रिग्रीन संघाने 18.3 षटकांत 4 गड्यांच्या बदल्यात 127 धावा करून विजयाची पूर्तता केली. यात तेजल हसबनीसने 50 चेंडूंत 9 चौकारांसह 64 धावा व भक्ती शास्त्रीने 41 चेंडूंत 36 धावा करून संघाला विजय मिळवून दिला. तेजल हसबनीस सामन्याची मानकरी ठरली.\nमेटा स्कूल- 20 षटकांत 5 बाद 128 धावा (रोहिणी मोरे नाबाद 41 (44), पूनम खेमनार 40 (38), उत्कर्षा पवार 13 (21), कल्याणी चावरकर 12 (11), कोमल झंझाद 2-16, तेजश्री ननावरे 1-12, सोनिया डबीर 1-26) पराभूत वि. शेलार ग्रुप- 16 षटकांत 3 बाद 129 धावा (सोनिया डबीर 78(45), चार्मी गवई नाबाद 36 (40), ईशा पठारे 1-19, कल्याणी चावरकर 1-19) सामनावीर- सोनिया डबीर;\nईश्वरी ग्रुप- 20ष टकांत 7 बाद 123 धावा (साक्षी कानडी 34 (47), ऋतू भोसले 23 (29), श्रावणी देसाई 14 (11), निकिता आगे 10 (11), प्रिया भोकरे 3-20, श्रद्धा पाखरकर 2-19, भक्ती शास्त्री 1-16) पराभूत वि. रिग्रीन- 18.3 षटकांत 4 बाद 127 धावा (तेजल हसबनीस 64 (50), भक्ती शास्त्री 36 (41), श्रावणी देसाई 2-6, शीतल वर्मा 1-5, निकिता आगे 1-27); सामनावीर- तेजल हसबनीस.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआशियाई युवा मुष्टियुद्ध; भारताला तीन सुवर्णपदके\nNext articleIPL 2018 : दिल्लीचे कोलकातासमोर 220 धावांचे आव्हान\nयू मुंबाचा तेलुगु टायटन्सवर सहज विजय\nInd vs Wi 2nd ODI : दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा\n#BudaWrestle2018 : बजरंग पूनियाने पटकाविले रौप्य पदक\nश्रीलंकेने ‘मॅच फिक्सिंग’ प्रकरण हाताळण्यासाठी भारताकडे ‘यासाठी’ मागितली मदत\nयु मुंबाला पहिल्या स्थानाचे वेध\nक्रिकेट रसिकासाठी उद्या तीन सामन्यांची मेजवानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/editorial/politics-huge/", "date_download": "2018-10-24T02:00:52Z", "digest": "sha1:UQCZ54H3CDETYWLC26TMKJSBZ4B6JSED", "length": 30068, "nlines": 396, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Politics Is Huge! | राजकारणच भारी! | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २४ ऑक्टोबर २०१८\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nसिलसिला बदलते रिश्तों का या मालिकेत दृष्टी धामी घेतेय या गोष्टीवर मेहनत\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n#MeToo: आलोकनाथ आणि साजिद खानला ‘मी टू’ प्रकरणी नोटीस\nरुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेला लेटमार्क\nतरुणींनो, व्हॉट्सअ‍ॅपवर डीपी ठेवताना सावधान\nसुरेंद्र गडलिंग यांच्यावरील आरोपपत्रावर आज फैसला\nशिल्पा शिंदेला लागली मोठी लॉटरी, मिळाला हा मोठा चित्रपट\n#MeToo : संजना सांघीने केला सुशांत सिंग राजपूतचा बचाव म्हणे, असे काही घडलेच नाही\n#MeToo: अजय देवगणने केली आपल्या मेकअप आर्टिस्टची हकालपट्टी\nकरिश्मा कपूरचे झाले पुन्हा एकदा ब्रेकअप\nसुभाष कपूर यांच्या जागी ‘हा’ दिग्दर्शक सांभाळणार ‘मुघल’च्या दिग्दर्शनाचा जिम्मा\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\n पार्टनरच्या Hug करण्याच्या पद्धतीवरुन ओळखा तुमचं रिलेशन\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nझणझणीत, तर्रीबाज कोल्हापूरची ठसकेदार मिसळ\n'या' ३ गोष्टींचा लैंगिक जीवनावर होतो वाईट परिणाम\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nAll post in लाइव न्यूज़\n‘नथिंग इज इम्पॉसिबल फॉर अस फॉर आयएएस गाइज, आपण प्रॅक्टिकली या देशाचे राज्यकर्ते आहोत’ - वरिष्ठ शासकीय अधिकारी. ‘एक वेळ मुख्यमंत्र्यांना काढून टाकता येईल; पण आयएएस आणि आयपीएस अधिका-यांची केवळ बदलीच होऊ शकते’ - मुख्यमंत्री.\n‘नथिंग इज इम्पॉसिबल फॉर अस फॉर आयएएस गाइज, आपण प्रॅक्टिकली या देशाचे राज्यकर्ते आहोत’ - वरिष्ठ शासकीय अधिकारी. ‘एक वेळ मुख्यमंत्र्यांना काढून टाकता येईल; पण आयएएस आणि आयपीएस अधिका-यांची केवळ बदलीच होऊ शकते’ - मुख्यमंत्री.\nप्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील संघर्ष मांडणाºया एका मराठी चित्रपटातील हे संवाद. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून देशाचा आणि राज्याचा कारभार चालविला जातो. लोकशाहीच्या रथाची ही दोन चाके. कठोर स्पर्धा परीक्षांतून अत्यंत बुद्धिमान तरुणांची निवड करून प्रशासनाची रचना होते. विविध निवडणुकांतून लोकप्रतिनिधी निवडले जातात. गेल्या ७० वर्षांचा अनुभव पाहिल्यास, या दोन्ही घटकांत फार खटके उडालेले दिसत नाहीत. त्यामुळेच जेव्हा काही घडते, तेव्हा त्याची चर्चा होते. पुणे महानगर परिवहन लिमिटेडमधून तुकाराम मुंढे यांच्या झालेल्या बदलीची चर्चा त्यामुळेच आहे. पुणे महापालिकेतील राजकारणच भारी ठरले आणि मुंढे यांची बदली झाली, असे मानले जाते. मुंढे यांनी पीएमपीच्या कारभारात राजकारण्यांचा कमी केलेला हस्तक्षेप आणि कर्मचाºयांना लावलेली शिस्त, हे कारण ठरले. पुण्यातील पदाधिकाºयांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यात मुंढे यांच्या बदलीचा निर्णय झाला. अवघ्या १० महिन्यांत केलेल्या या बदलीमुळे पुणेकरांच्या भुवया उंचावल्या आहेत. या निमित्ताने अधिकाºयांच्या बदल्यांचे निकष काय, याचीही चर्चा होऊ लागली आहे. कायदेशीरदृष्ट्या आयएएस अधिकाºयांना ३ वर्षे एका ठिकाणी ठेवावे, असा फक्त संकेत आहे. परंतु राज्यात सुमारे ३०० आयएएस अधिकारी असून, त्यांच्या बदल्या कोठेही आणि केव्हाही मुख्यमंत्र्यांना करता येऊ शकतात. याउलट, राज्य सरकारी कर्मचाºयांच्या बदल्या ३ वर्षांपर्यंत करू नयेत, असा नियम आहे. हे डावलून बदली झाली, तर कर्मचारी मॅटमध्ये जाऊ शकतो आणि बहुतांश वेळा कर्मचाºयांच्या बाजूने निकाल लागतो. आयएएस अधिकाºयांनाही केंद्रीय प्रशासकीय प्राधिकरणाकडे (कॅट) जाता येते, परंतु कॅटकडे जाण्याची अगदीच तुरळक प्रकरणे घडलेली आहेत. याचे कारण म्हणजे, थेट मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जाण्याची मानसिकता अधिकाºयांची नसते. शिवाय, बदली ही एका अर्थाने बढतीच असते. त्यामुळे तर अधिकारी म्हणतात, ‘आजवर आम्हाला आमच्या बुद्धीने काम करून दिले असते तर...’ आणि लोकप्रतिनिधी म्हणतात, ‘शंका तुमच्या बुद्धीबाबत नाही, तर तिच्या वापराबाबत आहे. बदल्यांचे शस्त्र हातात असल्याने, तो वापर राजकारण्यांच्याच हातात आहे आणि राहणार. त्यामुळे ‘राजकारणच भारी’ हेदेखील एक कटू वास्तवच\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nनव्या इमारतीत ‘कार्यालय प्रवेश’ साठी आॅगस्ट उजाडणार\nविकासाच्या नावाखाली 'अराजक', वाढत्या आत्महत्या प्रकरणांवरुन उद्धव ठाकरेंची मोदी-फडणवीस सरकारवर टीका\nलोकसभा एकत्र न लढल्यास सेनेच्या नाराजांना भाजपात घेणार\nशालेय अभ्यासक्रमात योगाभ्यासाचा समावेश करावा - उपराष्ट्रपती\nकृषीव्यवस्था आणि तिचा विकास शाश्वत ठेवणे आव्हानात्मक : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्धच्या प्रकरणात अधिकारानुसार कृती\nसाईबाबांच्या दरबारी संघ, भाजपाचा प्रचार\nअस्थानासारखी माणसे तपास यंत्रणांच्या सर्वोच्चस्थानी असल्यास न्याय मिळणं अवघडच\nपदोपदी जाणवणारी दातृत्वाची थोरवी\nसमाज म्हणून आम्ही केव्हा प्रगल्भ होणार\n शिक्षण व्यवस्थेतील विसंगती दूर कशी होणार\nअमृतसर ट्रेन दुर्घटनाबिग बॉस 12मीटूइंधन दरवाढपरिणीती चोप्रादीपिका पादुकोणप्रो कबड्डी लीगसबरीमाला मंदिरअमृता फडणवीसकॉफी विथ करण 6\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nकलिंगडापासून घरच्या घरी तयार करा 'हे' फेसपॅक\n'या' पदार्थांमुळे वाढतो तुमचा ताण; मेंदूसाठीही ठरतात घातक\nतुमची मुलं वस्तू चोरतात अशी बदला वाईट सवय\nवाहतुकीचे हे अजब नियम पाहून, तुम्ही नक्कीच जाल चक्रावून\nएक्सला खबरही लागू न देता ब्रेकअपनंतर ही ६ कामे करतात मुली\nरोहित शर्मा-विराट कोहलीची जोडी जमली\nचेहऱ्यावर स्मितहास्य खुलवणारे 'क्युट स्टॅच्यू'\nही आहे जगातील सर्वात सुंदर नदी\nसरकारच्या एका होकारामुळे अनेकांना मिळु शकतो रोजगार - आंग्रीया क्रुझचे शिल्पकार\nभाजपा सरकार काँग्रेसपेक्षाही थापाडे - राज ठाकरे\n#MeToo: 'मीटू' मोहिमेवर पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णीने दिली ही प्रतिक्रिया\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेनेविरोधात धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nपनवेल टर्मिनलमध्ये बेवारस बॅग आढळल्याने खळबळ\nसांगलीतील भिवघाट येथे साई गारमेंटला भीषण आग\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\nलोकलला बसवा स्वयंचलित दरवाजे\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\n''गोपीनाथरावांसाठी जागा सोडत होतो, आता सर्व जागा लढणार''\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराकेश अस्थाना प्रकरणात मोदींना एवढी गोडी का\nजायकवाडीत ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश\n२२ महिन्यांनंतर शिवस्मारकाच्या कामाचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/02/blog-post_76.html", "date_download": "2018-10-24T00:24:31Z", "digest": "sha1:KXOFWDQKXQXXG5BAQOHMFGUIZJZIHQUG", "length": 7894, "nlines": 84, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "चार महिन्याच्या चिमुकलीला मारुन टाकणाऱ्या बापाला जन्मठेप - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar North Akole Crime News Sangamner चार महिन्याच्या चिमुकलीला मारुन टाकणाऱ्या बापाला जन्मठेप\nचार महिन्याच्या चिमुकलीला मारुन टाकणाऱ्या बापाला जन्मठेप\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अकोले तालुक्यातील वारंघुशी येथील जन्मदात्याने आपल्या चार महिन्याची चिमुकली ईश्वरी हिला जमिनीवर आपटून मारुन टाकल्याची घटना दि. १८ जून २०१५ रोजी घडली होती. त्या घटनेचा निकाल गुरुवार दि. २२ फेब्रुवारी २०१८ रोजी संगमनेरचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधिश संजीव शर्मा यांनी सुनावला असून आरोपी किसन चंदर भवारी (रा.वारंघुशी, ता.अकोले) याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nयाबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, अकोले तालुक्यातील वारंघुशी येथील रहिवाशी असलेला किसन भवारी याने पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरुन स्वत:च्या चार महिन्याच्या ईश्वरी या मुलीस झोक्यातून काढून तिचे पाय धरुन जमिनीवर आपटत ठार मारले. तसेच पत्नी कविता हिची मावशी मिनाबाई भवारी हिस कुऱ्हाडीने मारहाण केली.\nयाबाबत पत्नी कविता हिने दिलेल्या फिर्यादीवरुन राजूर पोलिस ठाण्यात किसन भवारी याच्या विरोधात दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी त्याच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली होती. या घटनेचा अधिक तपास तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक आर.ए.पाटील यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nया खून खटल्याची सुनावणी संगमनेर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधिश संजीव शर्मा यांच्यासमोर झाली. यावेळी सरकारी वकील संजय वाकचौरे यांनी सरकारी पक्षाच्या वतीने आठ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या. या खटल्यातील सबळ पुरावे सादर केल्यामुळे न्यायाधिश संजीव शर्मा यांनी आरोपी किसन भवारी यास खूनाच्या खटल्याखाली जन्मठेपेची व २५ हजार रुपयांची शिक्षा सुनावली.\nदंड न भरल्यास सहा महिने सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. तसेच आयपीसी कलम ३२४ या कलमाखाली १० हजार रुपये दंडाची शिक्षा दंड न भरल्यास आणखी सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. यावेळी पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक फौजदार पी.एच.खोसे, शकील इनामदार, सिकंदर शेख यांनी मदत केली.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nचार महिन्याच्या चिमुकलीला मारुन टाकणाऱ्या बापाला जन्मठेप Reviewed by Ahmednagar Live24 on Friday, February 23, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nउद्धव ठाकरे लोकसभा उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार या चार नेत्याची नावे चर्चेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A6_%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2018-10-24T00:44:46Z", "digest": "sha1:Q4IMRFHJFJD3XKLYXER6S755CB5JS3XR", "length": 4074, "nlines": 56, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:मोहम्मद अली जिना - विकिपीडिया", "raw_content": "\nJinnah हा इंग्रजीत लिहिलेला शब्द मराठीत जिना असा लिहितात. इंग्रजी शब्दात जॆव्हा एखाद्या अक्षराचे द्वित्त होते तॆव्हा ते जोडाक्षरासारखे लिहायचे किंवा उच्चारायचे नसते. उदा० Cuttingचा उच्चार कट्टिंग असा होत नाही. अक्षराचॆ द्वित्त हे अॅक्सॆंट दाखवण्यासाठी करतात. हा शब्द टीचॆ द्वित्त न करता Cuting असा लिहिला तर त्या शब्दाचा उच्चार क्यूटिंग होईल. तसे न होण्यासठी द्वित्त करावेच लागते.\nइंग्रजीतली y, w, r, l, h ही अक्षरे उच्चारातले दीर्घीकरण सुचवतात. उदा० Honey, Hawk, Warm, Talk, Jinnah यांचे उच्चार अनुक्रमे हनीऽ, हाॅऽक, वाॅऽम, टाॅऽक, जिनाऽ वगैरे. .... ज (चर्चा) १५:१८, १ नोव्हेंबर २०१६ (IST)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ नोव्हेंबर २०१६ रोजी १५:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2", "date_download": "2018-10-24T00:48:52Z", "digest": "sha1:MUWQKCFEJYOZJF6PO6BKGNPB2DRDKVUN", "length": 5151, "nlines": 188, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:जर्मनीचा भूगोल - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या वर्गासाठी मुख्य लेखः जर्मनीचा भूगोल.\nएकूण ४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ४ उपवर्ग आहेत.\n► जर्मनीमधील पर्वत‎ (२ प)\n► जर्मनीमधील नद्या‎ (११ प)\n► जर्मनीची राज्ये‎ (३ क, १६ प)\n► जर्मनीमधील शहरे‎ (१५ क, ६५ प)\n\"जर्मनीचा भूगोल\" वर्गातील लेख\nएकूण ५ पैकी खालील ५ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ जानेवारी २०१४ रोजी १५:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A4%95", "date_download": "2018-10-24T00:21:16Z", "digest": "sha1:BSVHW7CC2IQGX6IOI3M524SGLYRFVZ2S", "length": 3537, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रोहतक - विकिपीडिया", "raw_content": "\nरोहतक भारताच्या हरियाणा राज्यातील एक शहर आहे.\nहे शहर रोहतक जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ फेब्रुवारी २०१४ रोजी ०२:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/socal-media-message-involve-candidate-expenditure-26617", "date_download": "2018-10-24T01:09:11Z", "digest": "sha1:Y3VCJCREK3JXEKCHLS4LRSWVKVO7GU73", "length": 13229, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "socal media message involve in candidate expenditure सोशल मीडियावरील मेसेज उमेदवाराच्या खर्चात जमा | eSakal", "raw_content": "\nसोशल मीडियावरील मेसेज उमेदवाराच्या खर्चात जमा\nबुधवार, 18 जानेवारी 2017\nमुंबई - मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार अनेक युक्‍त्या-प्रयुक्‍त्या करतात. मात्र, सोशल मीडियाचा वापर करून प्रचार करणे यंदा उमेदवारांना चांगलेच महागात पडणार आहे. उमेदवारांना हा प्रचार फुकट वाटत असला, तरी निवडणूक आयोग मात्र याला उमेदवाराचा खर्च मानणार आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने यांनी याबाबतचे परिपत्रक 12 जानेवारीला काढले आहे.\nमुंबई - मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार अनेक युक्‍त्या-प्रयुक्‍त्या करतात. मात्र, सोशल मीडियाचा वापर करून प्रचार करणे यंदा उमेदवारांना चांगलेच महागात पडणार आहे. उमेदवारांना हा प्रचार फुकट वाटत असला, तरी निवडणूक आयोग मात्र याला उमेदवाराचा खर्च मानणार आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने यांनी याबाबतचे परिपत्रक 12 जानेवारीला काढले आहे.\nवृत्तपत्रे आणि वाहिन्यांत आलेल्या बातम्या \"पेड न्यूज' समजल्या जात होत्या. उमेदवार आणि राजकीय पक्षांना हा खर्च निवडणूक खर्चात दाखवावा लागतो. त्यामुळे उमेदवारांनी स्मार्ट होत सोशल मीडियाचा आधार घेत फुकट प्रचार करण्यास सुरवात केली होती; पण या प्रचारावरही निवडणूक आयोगाने बंधने लादली आहेत. आयोगाने काढलेल्या परिपत्रकानुसार यापुढे सोशल मीडियावरील प्रचार हा \"फ्री कॅम्पेन' समजला जाणार नाही. या पुढे उमेदवार आणि राजकीय पक्षांना हा खर्चही निवडणूक खर्चात दाखवावा लागेल.\nतरुणांना आकर्षित करण्यासाठी बऱ्याच राजकीय पक्षांनी आपली \"वॉर रूम' उघडल्या आहेत. उमेदवारांनी यासाठी \"सोशल मीडिया पीआर' नेमण्यास सुरवात केली आहे. प्रतिस्पर्ध्यांकडून उमेदवारावर टीका-टिप्पणी करणारे मेसेज पाठवले जात आहेत. असे प्रकार घडू नयेत, यासाठी आयोगाने विशेष पथक तयार केले आहे. हे निवडणूक निरीक्षक उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या सोशल हालचालींवर लक्ष ठेवतील.\nसोशल मीडियातून होणाऱ्या प्रचारात व्हायरल झालेली पोस्ट कुणी तयार केली, त्याचा सूत्रधार कोण आहे, हे शोधणे अवघड आहे; पण निवडणूक खर्चाला आळा बसावा, यासाठी सोशल मीडियाचा खर्चही उमेदवारांनी दाखवावा, असे आदेश दिले आहेत. उमेदवाराने, पक्षाने तसे केले नाही तरीही निवडणूक निरीक्षक पथकाच्या अहवालानुसार आम्ही हा खर्च निवडणूक खर्चात दाखवणार आहोत.\n- शेखर चन्ने, सचिव, राज्य निवडणूक आयोग\nमुंबईचा पारा @ 37.6\nमुंबई - अवकाळी पावसानंतर मुंबईचा पारा पुन्हा उकळू लागला आहे. मंगळवारी मुंबईचे कमाल तापमान 37.6 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. गेल्या 10 वर्षांत...\n#MeToo तील नावे वाचून धक्का : रेहमान\nमुंबई : लैंगिक अत्याचाराबद्दल #MeToo हिमेतून बोलण्यास महिला पुढे येऊ लागल्या असून, मनोरंजन आणि प्रसिद्धिमाध्यमांमधील अनेक दिग्गजांचे नाव यात आले आहे...\nमोफत एसटी प्रवासापासून विद्यार्थिनी अजून वंचितच\nमंचर - अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजनेअंतर्गत इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलींना एसटीतून मोफत प्रवास करण्याबाबत सवलत देण्याच्या निर्णयाची...\nसंगीतकार यशवंत देव यांची प्रकृती गंभीर\nमुंबई - दादर येथील सुश्रुषा रुग्णालयात उपचार सुरू असलेले ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव (वय 92) यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात...\nअभिनेता एजाज खानला अटक\nनवी मुंबई - बंदी असूनही एमडीएमए (अमली पदार्थ) नशेच्या गोळ्या बाळगल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने बिग बॉसफेम अभिनेता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/shri/jul20.htm", "date_download": "2018-10-24T00:31:06Z", "digest": "sha1:PHPJZ2INWTX7V2NJTDJ7V6YPENMNMUZX", "length": 9107, "nlines": 447, "source_domain": "satsangdhara.net", "title": " प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज - २० जुलै", "raw_content": "\n ही सद्‌गुरूची आहे खूण ॥\n त्यासी कर्तव्य नाहीं उरले जाण ॥\nदेहभोग आजवरी नाही सुटला कोणाला त्याचा त्रास मात्र नाहीं रामभक्ताला ॥\nतुम्हाला आता करण्याचेंच नाही काही भाव ठेवा रामापायीं ॥\n ही सद्‍गुरूची आहे खूण ॥\nरामास जावें अनन्य शरण कृपा करील तो दयाघन ॥\n ज्या ज्या वेळी जें जें होईल तो मानावा आनंद ॥\nदृश्याते नाहीं मानूं सत्य रामरूपीं ठेवावें चित्त ॥\nविषयासी नाही देऊं थारा दया येईल रघुवीरा ॥\nनाहीं देवाजवळ मागूं दुजें जाण तुमचे नामीं लागो मन \nऐसें प्रार्थिता जो झाला राम कृपा करील त्याला ॥\nनाहीं भंगूं द्यावें समाधान रामापायीं ठेवावें मन ॥\nलोभ्याच्या मनांत जसें वित्त तसें साधकाचें नामांत चित्त ॥\nएवढे ज्यानें केलें काम त्याला नाहीं रामाचा वियोग ॥\nपाण्यांवाचून जसा मासा तळमळतो तसें नामाशिवाय व्हावें मन ॥\nएक मानावी आज्ञा प्रमाण नाहीं याहून दुसरें साधन जाण ॥\n नाही देह करू कष्टी ॥\nरामावांचून नाही कोणी सखा त्याला नाहीं कोठें धोका ॥\nप्रपंची ज्याचा राम सखा भय चिंता दुःख नाहीं देखा ॥\n सत्य सत्य नाहीं या जगांत ॥\nमनानें होऊन जावें भगवंताचे त्यानें खास केलें सार्थक जन्माचे ॥\n हा भरवसा ठेवावा ठाम ॥\nराम कर्ता हा ठेवितां विश्वास काळजीचें कारण उरत नाहीं खास ॥\n भय, चिंता, शोक, यांची नाही वार्ता ॥\n सर्व इच्छा राम करील पूर्ण ॥\nनामाचें चिंतन, भगवंताचें ध्यान, गुरुआज्ञा प्रमाण \nतीच गुरुपुत्राची आहे खूण नाहीं यावांचून दुसरें स्थान नाहीं यावांचून दुसरें स्थान जिथें राहे समाधान ॥\n याहून नाहीं दुसरें लिहिणें जाण ॥\nआतां याहून दुजे नाही करणें काहीं असा भाव ज्यानें ठेविला हृदयीं असा भाव ज्यानें ठेविला हृदयीं त्याला राम नाहीं राहिला दूर ॥\nरामाविण न मानावे हित त्यानेंच जोडेल भगवंत ॥\nनाहीं करूं देहाचा कंटाळा राम ठेवील त्यांत राहावें सदा \nजे जे होतील देहाचे हाल ते ते परमात्म्यापासून आले असें जाणावें ॥\n मी नाही सोडलें तुम्हांला ॥\n त्याचेंच चिंतन होय चित्तीं ॥\nरामावांचून न ठेवा दुजा भाव चित्तास येईल तेथेंच ठाव ॥\nदेहासकट माझा प्रपंच जाण हा रामा तुला अर्पण \nऐसें वाटत जाणें चित्तीं कृपा करील रघुपति ॥\nसर्व ठिकाणीं पाहावें अधिष्ठान तेणें मिळेल मनास समाधान ॥\n२०२. रामापायीं ठेवा मन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/node/1288", "date_download": "2018-10-24T01:35:37Z", "digest": "sha1:HOJQVWZPPLUWROZPQ7QDJRPYNMTTPLHZ", "length": 7137, "nlines": 111, "source_domain": "www.manogat.com", "title": "संदिग्ध प्रेमाचे सुनीत | मनोगत", "raw_content": "\nस्वगृह › प्रेमाची सुनीते ›\nप्रेषक महेश (शनि., २६/०३/२००५ - ०१:००)\nकेले कैद मला तिने मजकडे पाहून एक क्षण\n'वेळापत्रक'ही किती बदलले माझे तिला भेटण्या\nहोतो झाकत मी तिला न दिसण्या शर्टावरीच्या चुण्या\nझालो मी भलताच चांगुलपणाचा दास निष्कारण\nती येता किति काळजी कधिकधी लागे करावी मला\nतोंडी ये न चुकून शब्द भलता - ना जीभ द्यावी दगा\nमाझ्याबद्दलचे तिचे मत नको वाईट व्हाया उगा,\nह्यासाठी कलिजास घोर मम ह्या होता किती लागला\nरात्री झोप नसे, न चैन दिवसा, तब्येत खालावली.\nसारे सांगुन आज मी तुटकसे जेंव्हा विचारी तिला,\n\"संदिग्ध प्रतिसाद पाहुन तुझा, आली गुलामी मला.\nआशा मी करु का तुझी\" नि हृदयी हीऽऽ स्पंदने वाढली\nनिःसंदिग्धपणे \"नको\" म्हणुन ती जाण्यास तेंव्हा वळे.\nसारे साखळदंड पार तुटले -- वाटे कसे मोकळे\n‹ मुद्रित प्रेमाचे सुनीत up निःशब्द प्रेमाचे सुनीत ›\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\n प्रे. जीएस (शनि., २६/०३/२००५ - ०४:५५).\nबिचारा आणि निष्ठुर प्रे. प्रणव सदाशिव काळे (शनि., २६/०३/२००५ - २०:०९).\nसुंदर संदिग्धता प्रे. ॐ (रवि., २७/०३/२००५ - ०१:४८).\nअरेरे. प्रे. अमिता१२ (रवि., २७/०३/२००५ - १८:०१).\n प्रे. मीरा फाटक (सोम., २८/०३/२००५ - ०६:३१).\nकरूण शेवट प्रे. प्राची फडके (बुध., ३०/०३/२००५ - ०५:०८).\nछान प्रे. भोमेकाका (रवि., १०/०७/२००५ - १९:०४).\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ५ सदस्य आणि ३८ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/mumbai/governments-approval-not-necessary-police-action-sohrabuddin-textured-flint/", "date_download": "2018-10-24T02:00:29Z", "digest": "sha1:6CZJ3CDXEFLH7VIH3GLK5E7HLQXAWIWZ", "length": 29361, "nlines": 398, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Government'S Approval Is Not Necessary For Police Action; Sohrabuddin Textured Flint | पोलिसांवरील कारवाईसाठी सरकारची मंजुरी आवश्यक नाही; सोहराबुद्दीन बनावट चकमक | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २४ ऑक्टोबर २०१८\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nसिलसिला बदलते रिश्तों का या मालिकेत दृष्टी धामी घेतेय या गोष्टीवर मेहनत\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n#MeToo: आलोकनाथ आणि साजिद खानला ‘मी टू’ प्रकरणी नोटीस\nरुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेला लेटमार्क\nतरुणींनो, व्हॉट्सअ‍ॅपवर डीपी ठेवताना सावधान\nसुरेंद्र गडलिंग यांच्यावरील आरोपपत्रावर आज फैसला\nशिल्पा शिंदेला लागली मोठी लॉटरी, मिळाला हा मोठा चित्रपट\n#MeToo : संजना सांघीने केला सुशांत सिंग राजपूतचा बचाव म्हणे, असे काही घडलेच नाही\n#MeToo: अजय देवगणने केली आपल्या मेकअप आर्टिस्टची हकालपट्टी\nकरिश्मा कपूरचे झाले पुन्हा एकदा ब्रेकअप\nसुभाष कपूर यांच्या जागी ‘हा’ दिग्दर्शक सांभाळणार ‘मुघल’च्या दिग्दर्शनाचा जिम्मा\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\n पार्टनरच्या Hug करण्याच्या पद्धतीवरुन ओळखा तुमचं रिलेशन\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nझणझणीत, तर्रीबाज कोल्हापूरची ठसकेदार मिसळ\n'या' ३ गोष्टींचा लैंगिक जीवनावर होतो वाईट परिणाम\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nAll post in लाइव न्यूज़\nपोलिसांवरील कारवाईसाठी सरकारची मंजुरी आवश्यक नाही; सोहराबुद्दीन बनावट चकमक\nखोटी कथा रचून बनावट चकमक करणे, हे पोलिसांचे कर्तव्य नाही. त्यामुळे अशा प्रकरणात गुंतलेल्या पोलिसांवर कारवाई करण्यासाठी सरकारच्या मंजुरीची आवश्यकता नाही, अशी भूमिका सीबीआयने तुलसीराम प्रजापती बनावट शेख प्रकरणात गुंतलेल्या एन. के. आमीन व दलपतसिंह राठोड यांच्या आरोपमुक्ततेविरुद्ध केलेल्या अपिलाच्या सुनावणी दरम्यान शुक्रवारी उच्च न्यायालयात घेतली.\nमुंबई : खोटी कथा रचून बनावट चकमक करणे, हे पोलिसांचे कर्तव्य नाही. त्यामुळे अशा प्रकरणात गुंतलेल्या पोलिसांवर कारवाई करण्यासाठी सरकारच्या मंजुरीची आवश्यकता नाही, अशी भूमिका सीबीआयने तुलसीराम प्रजापती बनावट शेख प्रकरणात गुंतलेल्या एन. के. आमीन व दलपतसिंह राठोड यांच्या आरोपमुक्ततेविरुद्ध केलेल्या अपिलाच्या सुनावणी दरम्यान शुक्रवारी उच्च न्यायालयात घेतली.\nसोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणातील एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तुलसीराम प्रजापती याचीही नोव्हेंबर २००६ मध्ये गुजरात व राजस्थान पोलिसांनी बनावट चकमकीत हत्या केली. सोहराबुद्दीन व प्रजापती दोघांच्याही हत्येचा खटला सीबीआयच्या विनंतीवरून सर्वोच्च न्यायालयाने मुंबईत वर्ग केला. त्यांची सुनावणी एकत्रितपणे सुरू आहे.\nसोहराबुद्दीन व प्रजापती बनावट चकमक प्रकरणी २०१६ मध्ये विशेष सीबीआय न्यायालयाने गुजरातचे तत्कालीन पोलीस उपमहानिरीक्षक डी. जी. वंजारा, राजस्थानचे आयपीएस अधिकारी दिनेश एम. एन., गुजरात आयपीएस अधिकारी राजकुमार पांडियन यांची आरोपमुक्तता केली. तसेच पोलीस अधिकारी एन. के. आमीन, पोलीस हवालदार दलपतसिंह राठोड यांच्यावर खटला भरण्यासाठी, सीबीआयने पूर्व-मंजुरी न घेतल्याने विशेष न्यायालयाने या तिघांना आरोपमुक्त केले.\nया निर्णयाला सोहराबुद्दीनचा भाऊ रुबाबुद्दीन शेख याने उच्च न्यायालयात आव्हान दिले, तर सीबीआयने आयपीएस अधिकाºयांच्या आरोपमुक्ततेला आव्हान देणार नसल्याचे स्पष्ट करत, एन. के. आमीन, राठोड यांच्या आरोपमुक्ततेविरुद्ध उच्च न्यायालयात अपील केले. यावरील सुनावणी न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठापुढे होती. ‘प्रजापतीला कोणी, कुठे नेले, कसे मारले, याची माहिती द्या,’ असे न्या. डेरे यांनी म्हटले. त्यावर सीबीआयने याबाबत आपल्याला काही माहीत नसल्याचे सांगितले. ‘याबाबत अर्धवट माहिती देऊ नका,’ असे न्यायालयाने सीबीआयला खडसावले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nकोकणासह मुंबईत धुव्वाधार पाऊस\nमासळी ठेवण्यासाठी फायबर इन्स्टुलेटेड बॉक्सचा वापर करावा - किरण कोळी यांची मागणी\nरवींद्र मराठे यांच्या जामीन अर्जावर उद्या निर्णय\nभोकर पालिकेच्या नौकर भरतीत घोटाळा; दोन माजी मुख्याधिकारी व नगराध्यक्षांसह १५ जणांवर गुन्हा दाखल\nमुसळधार पावसामुळे एरंगळ येथे वडाचे झाड रस्त्यावर पडल्याने वाहतुकीचा खोळंबा\n‘श्रीं’च्या पालखीचे वाशिम जिल्ह्यात भावपूर्ण स्वागत \nरुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेला लेटमार्क\nतरुणींनो, व्हॉट्सअ‍ॅपवर डीपी ठेवताना सावधान\nसुरेंद्र गडलिंग यांच्यावरील आरोपपत्रावर आज फैसला\n‘आॅक्टोबर हीट’मुळे विजेच्या मागणीत वाढ\nअ‍ॅप बेस टॅक्सी चालकांच्या संपाबाबत आज होणार फैसला\n‘सुभाष देशमुखांना वाचविण्यासाठी आयुक्तांची बदली’\nअमृतसर ट्रेन दुर्घटनाबिग बॉस 12मीटूइंधन दरवाढपरिणीती चोप्रादीपिका पादुकोणप्रो कबड्डी लीगसबरीमाला मंदिरअमृता फडणवीसकॉफी विथ करण 6\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nकलिंगडापासून घरच्या घरी तयार करा 'हे' फेसपॅक\n'या' पदार्थांमुळे वाढतो तुमचा ताण; मेंदूसाठीही ठरतात घातक\nतुमची मुलं वस्तू चोरतात अशी बदला वाईट सवय\nवाहतुकीचे हे अजब नियम पाहून, तुम्ही नक्कीच जाल चक्रावून\nएक्सला खबरही लागू न देता ब्रेकअपनंतर ही ६ कामे करतात मुली\nरोहित शर्मा-विराट कोहलीची जोडी जमली\nचेहऱ्यावर स्मितहास्य खुलवणारे 'क्युट स्टॅच्यू'\nही आहे जगातील सर्वात सुंदर नदी\nसरकारच्या एका होकारामुळे अनेकांना मिळु शकतो रोजगार - आंग्रीया क्रुझचे शिल्पकार\nभाजपा सरकार काँग्रेसपेक्षाही थापाडे - राज ठाकरे\n#MeToo: 'मीटू' मोहिमेवर पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णीने दिली ही प्रतिक्रिया\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेनेविरोधात धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nपनवेल टर्मिनलमध्ये बेवारस बॅग आढळल्याने खळबळ\nसांगलीतील भिवघाट येथे साई गारमेंटला भीषण आग\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\nलोकलला बसवा स्वयंचलित दरवाजे\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\n''गोपीनाथरावांसाठी जागा सोडत होतो, आता सर्व जागा लढणार''\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराकेश अस्थाना प्रकरणात मोदींना एवढी गोडी का\nजायकवाडीत ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश\n२२ महिन्यांनंतर शिवस्मारकाच्या कामाचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/marathi-news-national-news-air-accident-air-india-and-vistara-plane-97420", "date_download": "2018-10-24T01:35:09Z", "digest": "sha1:E7GAY6VYLFSPOFCNYLVC2JB7CKTQ6KIH", "length": 10504, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi News National News Air Accident Air India and Vistara Plane वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे टळला विमान अपघात | eSakal", "raw_content": "\nवैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे टळला विमान अपघात\nसोमवार, 12 फेब्रुवारी 2018\nएअर इंडिया आणि विस्तारा विमानाचा अपघात थोडक्यात टळला. एअर इंडिया आणि विस्तारा या दोन्ही विमानादरम्यान वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे पुढील अपघात टळला.\nनवी दिल्ली : एअर इंडिया आणि विस्तारा विमानाचा अपघात थोडक्यात टळला. एअर इंडिया आणि विस्तारा या दोन्ही विमानादरम्यान वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला. विस्तारा आणि एअर इंडियाचे विमान 100 फुट उंचीवर गेले असता ही घटना घडली.\nही घटना 7 फेब्रुवारी रोजी रात्री आठच्या सुमारास घडली.\nही अत्यंत गंभीर घटना असल्याचे जाणकारांनी सांगितले. एअर इंडियाचे एअर बस ए-319 हे विमान मुंबईहून भोपालला जात होते. तर त्याच्या विरुद्ध दिशेने विस्तारा विमान ए-320 दिल्लीहून पुण्यात येत होते. या विमानांमध्ये 100 हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. त्यादरम्यान हा प्रकार झाला. ही दोन्ही विमाने अत्यंत वेगात होती. विमाने जवळपास 100 फुट उंचीवर गेली होते. त्यादरम्यान ही घटना घडली. मात्र, वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे ही मोठी दुर्घटना टळली.\n(एक पाणीदार पत्रव्यवहार...) प्रिय गिरीशभाऊ, शतप्रतिशत नमस्कार अगदी तांतडीने पत्र लिहायला घेतले आहे, कारण अक्षरश: तोंडचे पाणी पळाले आहे. औंदा...\nचौपाट्यांवर आता जागते रहो...\nमुंबई - मुंबईच्या पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे; मात्र समुद्रकिनाऱ्याच्या फेसाळत्या पाण्याजवळ जाऊन सेल्फी काढण्याच्या वेडापायी पर्यटक जीव धोक्‍यात...\nहडपसर येथील अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू\nमांजरी : बांधकाम साहित्याची वाहतूक करणाऱ्या भरधाव डंपरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात महाविद्यालयीन तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी...\nदिल्लीत पेट्रोल पंपचालक संपावर\nनवी दिल्ली - दिल्ली सरकारने इंधनावरील मूल्यवर्धित करात कपात करावी, या मागणीसाठी दिल्ली पेट्रोल डीलर्स असोसिएशनने पुकारलेल्या संपात सुमारे ४००...\nअपघातास नवज्योत कौर जबाबदार असल्याचा आरोप\nमुझफ्फरपूर (पीटीआय) : अमृतसर रेल्वे दुर्घटनेची धग ही मुझफ्फरनगर न्यायालयापर्यंत पोचली असून, कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत नवज्योतसिंग सिद्धू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/37353", "date_download": "2018-10-24T01:37:31Z", "digest": "sha1:NQQDCDEMLFLB5NBNUL7LOZEWBRMWYHAL", "length": 17133, "nlines": 323, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हे मृत्यो | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /हे मृत्यो\nवीजेने थोडंस क्षितिज किलकिलं करावं\nतेव्हां अथांग निळाई अंगावर येईल\nनिळसर जांभळी होत जाईल\nतिथे कदाचित तू असशील..\nलाल पिवळा नारंगी भगवा\nसगळ्या रंगात रंगायचंय अजून\nहिरव्या कांचनमृगाने हाक दिलीये\nतू कुठेतरी वाहत असशील नदीतून\nआणि तुझा नेमकाच कंटाळा\nतू असा अगम्य कसा\nआणि माझ्या अंगावर आलेला\nप्रवासाच्या आरंभालाच झडप घातलीस \nएक बंद पडलेलं घड्याळ\nबस्स एक भयाण शून्य.\nबोलावलं कि नेम़कं येत नाहीस\nआणि जा म्हटलं कि\n४ आणि ५ खासच.\nमृत्युवर कविता करायचा मोह\nमृत्युवर कविता करायचा मोह कधीकधी आवरत नाही हे खरं पण मरणमोह असू नये कारण जीवन हीच आपली ओळख असे काहीसे ही सुंदर कविता वाचताना वाटले. ले.शु.\nमैत्रेयी, कोणत्या क्रमांकाचं कौतुक जास्त करु हे बघण्यासाठी परत वर गेले. मग परत परत वाचतच राहिले. अशक्य सुंदर क्रम ठरवणं अगदीच अवघड.\nमी पण .. मी पण माझ्याइतका\nमी पण .. मी पण\nएकदा नाही सहादा कुणी\nथँक्स अरे दोस्ता पण\nतुझा तो बर्फाळ स्पर्श\nमस्तच.... \"जिंदगी तो बेवफा है\n\"जिंदगी तो बेवफा है एक दिन ठुकरायेगी, मौत अपनी मेहबुबा है साथ लेकर जायेगी\" - मुकद्दर का सिकंदर मधले हे गाणे आठवले...\nकिरण (इंग्रजी) - सुरेख कविता आहेत, पण वेगळ्या द्यायला पाहिजे होत्या असे उगाचच वाटून गेले..\nसगळ्याच आवडल्या गेल्या वर्षी\nगेल्या वर्षी झालेली आपली भेट\nअगदी परवा झाल्यासारखी वाटते\nतुला घाबरणार्‍यांना चिडवणारी मी\nप्रत्यक्ष भेटीत घामाघुम झाले होते\nतुही बहुदा मला धडा शिकवायलाच\nव्यवस्थीत टर्ण मारुन निघुन गेलास\nमला दिसली होती तुझ्या चेहर्‍यावरची\nसमजुन घेण्याचा प्रयत्न केलाय\nआता आलास तरी मी\nन घाबरता तुझे स्वागतच करेल\nतु तुझे काम करतोस\nआवडेल पुन्हा नवा जन्म घेउन\nतो बालपनाचा आनंद पुन्हा अनुभवायला\nतुही बहुदा मला धडा\nतुही बहुदा मला धडा शिकवायलाच\nव्यवस्थीत टर्ण मारुन निघुन गेलास\nमला दिसली होती तुझ्या चेहर्‍यावरची\nशशांक तुम्ही पण लिहा ना..प्लीज \n४ आणि ५ विशेष आवडली. मृत्यूला\n४ आणि ५ विशेष आवडली.\nमृत्यूला उद्देशून लिहिलेली एका महान कवीची 'मरणोन्मुख शय्येवर' ही दीर्घ कविता यानिमित्त आठवली. तिची सुरुवातच\nपहिल्या ओळी आहेत :\n ये तू ये, यावया प्रती\nनिघालाच असशिल जरि ये तरी सुखे\nआपण स्वतः काव्य लिहिता. त्यामुळे आपणही ती वाचली असेलच.\nनिर्भयतेचे आकर्षण आहे मला फार म्हणून जास्तच अपील झालीये कविता\nआणि त्या व्रूद्धजीवासाठी लिहेलेले तर अगदी शहारा आणून गेले.\nनिळी जांभळी नजरानजर>> आह ह्यापेक्षा सुंदर उपमा आणि शब्दप्रयोजन असूच शकले नसते... क्लास\nप्रवासाच्या आरंभालाच झडप घातलीस >> झडप पडणारच आहे... खाटकन>> झडप पडणारच आहे... खाटकन ती जितकी नकळत तितकी सुखद\nमी भास्कर, मी नाही वाचली\nमी भास्कर, मी नाही वाचली कविता.\nहे मृत्यो ===== ६. निर्जन\nआणि मी अनवाणी अनभिज्ञ\nश्वास रोखून पाहीलं तेव्हां\nयुगं आणि पळांतलं अंतर नाहीसं होतांना\nही जीवघेणी थट्टा कि\nमृत्यूशी केलेला संवाद............ छान जमलाय.\nहे मृत्यो - ७ ========= एक\nहे मृत्यो - ७\nएक शहर सुनं पडलेलं\nघट्ट बंद खिडक्या नि दारं\nमी किलकिल्या कवडशात पाहीलं तुला\nवाटलं, इतकं थैमान घातल्यावर\nथक्क होण्याची पाळी माझी होती\nतुझ्या कपाळावर आठ्यांचं जाळं\nहे बघ एक बंद पडलेलं घड्याळ ना\nएक बंद पडलेलं घड्याळ\nबस्स एक भयाण शून्य.\nबोलावलं कि नेम़कं येत नाहीस\nआणि जा म्हटलं कि\nआपल्यासारख्या उत्तम कवीने कविता वाचली याचा आनंद जास्त आहे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://sednainfosystems.blogspot.com/2015/10/blog-post_39.html", "date_download": "2018-10-24T00:52:56Z", "digest": "sha1:K2NZOSYZNILRSPA2MS2HRP7O7YBQYGWX", "length": 1776, "nlines": 12, "source_domain": "sednainfosystems.blogspot.com", "title": "NEWS: माहागौरी", "raw_content": "\nदुर्गच्या आठवा अवतार महागौरी आहे. माता श्वेतवणी आहे. आठव्या दिवशी मातेच्या या रुपात पूजा केली जाते हि शिवची अर्धागिनी असून शिवच्या कठोर तपस्या नंतर शिव तिला पतीच्या रुपात प्राप्त झाले होते. मातेचे कपडे दागिने श्वेतवणीअसल्यामुळे मातेला श्वेतांबरी म्हटल्या जाते मातेचे वाहन गाये आहे. महागौरी कथा आशी आहे कि शिवच्या प्राप्तीसाठी केलेल्या कठोर तप्स्यामुळे मातेचा रंग काळा व शीण झाला होता. तपस्येने प्रसन्न होऊन शिवाने मातेचे शरीर गंगा जाळणे धुतले मातेचे रंग गोरा झाला म्हणून मातेला महागौरा म्हटल्या जाते. अष्टमी दिवशी मातेला भोग दाखवला जातो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/node/11185", "date_download": "2018-10-24T01:39:48Z", "digest": "sha1:VZG54TOBXXJX4ENLY6NNRGGUA3RZPMII", "length": 16777, "nlines": 186, "source_domain": "www.manogat.com", "title": "मराठी शब्द हवे आहेत-९ | मनोगत", "raw_content": "\nमराठी शब्द हवे आहेत-९\nप्रेषक वरदा (बुध., १५/०८/२००७ - १६:२५)\nमराठी शब्द हवे आहेत\nमराठी शब्द हवे आहेत - २\nया शब्दाचा अर्थ काय\nमराठी शब्द हवे आहेत - ३\nमराठी शब्दकोष - शास्त्रीय\nमराठी शब्द हवे आहेत - ४\nया शब्दाचा अर्थ काय\nमराठी शब्द हवे आहेत - ५\nमराठी शब्द हवे आहेत-६\nया शब्दाचा अर्थ काय \nमराठी शब्द हवे आहेत - ६\nमराठी शब्द हवे आहेत-८\nमराठी शब्द हवे आहेत-९\nमराठी शब्द हवे आहेत-१०\nमराठी शब्द हवे आहेत - ११\nया शब्दाचा अर्थ काय\nमराठी शब्द हवे आहेत -१२\nमराठी शब्द हवे आहेत - १३\nमराठी शब्द हवे आहेत-८ वरून पुढे चालू..........\nइंग्रजी, किंवा अन्य कुठल्याही भाषेतील शब्दांसाठी योग्य मराठी शब्द शोधण्यासाठी, शब्द नसले तर तयार करण्यासाठी हा धागा वापरावा. तसेच 'आत्ता जीभेवर होता' असे म्हणता म्हणता हरवलेला शब्द शोधायलाही वापरता येईल.\nवॉबल प्रे. वरदा (बुध., १५/०८/२००७ - १६:३७).\nलटपटणे किंवा गबाळणे किंवा ... प्रे. महेश (बुध., १५/०८/२००७ - १७:३३).\nहिंदकळणे किंवा हेलकावणे प्रे. महेश (गुरु., १६/०८/२००७ - ११:३३).\nपरांचन गती प्रे. ऋषिकेश दाभोळकर (गुरु., २३/०८/२००७ - १७:२५).\nपरांचन प्रे. वरदा (शुक्र., २४/०८/२००७ - १८:१९).\nकिंवा प्रे. रोहिणी (बुध., १५/०८/२००७ - १८:३७).\nलटपटणे प्रे. रोहिणी (बुध., १५/०८/२००७ - १८:४०).\nलटपटणे प्रे. वरदा (बुध., १५/०८/२००७ - १९:०२).\nबहुधा, प्रे. संत सौरभ (गुरु., १६/०८/२००७ - १३:५१).\n प्रे. ऋषिकेश दाभोळकर (बुध., १५/०८/२००७ - १९:५६).\nएक प्रयत्न प्रे. लिखाळ (गुरु., १६/०८/२००७ - १०:३१).\nभेलकांडणे, झोकांड्या खाणे प्रे. नक्षत्र क्र. २८ (गुरु., १६/०८/२००७ - १४:४२).\nमाझे मत प्रे. चित्त (शुक्र., १७/०८/२००७ - ०७:४९).\nहिंदोळणे/हेलावणे/लडखडणे प्रे. वरदा (शुक्र., १७/०८/२००७ - १३:३०).\nघिरट्या घालणे प्रे. वरदा (शुक्र., १७/०८/२००७ - १७:३०).\n प्रे. महेश (शुक्र., १७/०८/२००७ - १८:२४).\nघिरट्याच प्रे. वरदा (शुक्र., १७/०८/२००७ - १९:०९).\n गिरक्या प्रे. चक्रपाणि (शनि., १८/०८/२००७ - ०३:१८).\nआणखी एक प्रे. चक्रपाणि (शनि., १८/०८/२००७ - ०३:२३).\nघिरट्या/गुरुत्वमध्य प्रे. वरदा (शनि., १८/०८/२००७ - १४:०३).\nभिरभिरणे प्रे. शुद्ध मराठी (शुक्र., १७/०८/२००७ - १८:३०).\nइंटरफेरोमीटर प्रे. वरदा (मंगळ., २१/०८/२००७ - १४:०८).\n प्रे. महेश (मंगळ., २१/०८/२००७ - १८:४७).\nधन्यवाद प्रे. वरदा (बुध., २२/०८/२००७ - ०३:१२).\nजोड स्थानक आणि महास्थानक प्रे. शरद गोखले (रवि., २६/०८/२००७ - १२:०८).\nजंक्शन. टर्मिनस. प्रे. शुद्ध मराठी (शुक्र., ३१/०८/२००७ - १४:३२).\n प्रे. संत सौरभ (मंगळ., २८/०८/२००७ - ०२:४२).\nइरिटेटिंग प्रे. शुद्ध मराठी (शुक्र., ३१/०८/२००७ - १४:३८).\nवैताग प्रे. वरदा (गुरु., १३/०९/२००७ - १९:४४).\n प्रे. संत सौरभ (शनि., १५/०९/२००७ - ०४:३८).\nवैतागवाडी प्रे. शुद्ध मराठी (गुरु., २०/०९/२००७ - १५:५४).\nवैतागवाडी प्रे. शुद्ध मराठी (गुरु., २०/०९/२००७ - १५:५९).\nस्पेसटाईम कंटिनम प्रे. वरदा (गुरु., १३/०९/२००७ - १९:४३).\nस्पेस-टाइम कन्टिन्यूअम् प्रे. शुद्ध मराठी (गुरु., २०/०९/२००७ - १६:३९).\nसातत्य प्रे. वरदा (शुक्र., २१/०९/२००७ - १७:१७).\nखालील ईंग्रजी शब्दांना काय म्हणता येइल प्रे. अस्सल मराठी आदित्य (रवि., १६/०९/२००७ - १२:३५).\nशर्ट 'इन' प्रे. डीजे (सोम., १७/०९/२००७ - १६:१६).\nखोचणे. प्रे. द्वारकानाथ कलंत्री (मंगळ., १८/०९/२००७ - ११:३४).\nमिलियन, बिलियन प्रे. वरदा (बुध., १९/०९/२००७ - ०२:३६).\nशब्द प्रे. चक्रपाणि (बुध., १९/०९/२००७ - ०३:२८).\nधन्यवाद/आणखी प्रे. वरदा (बुध., १९/०९/२००७ - २०:४६).\nपद्म, दशपद्म.. प्रे. ऋषिकेश दाभोळकर (बुध., १९/०९/२००७ - २१:१५).\n प्रे. शुद्ध मराठी (गुरु., २०/०९/२००७ - १६:२५).\nधन्यवाद/परार्ध प्रे. वरदा (शुक्र., २१/०९/२००७ - १७:२१).\nपरार्ध प्रे. शुद्ध मराठी (शुक्र., २८/०९/२००७ - १८:४२).\nलीलावतीत नसलेले काही ऐकीव शब्द प्रे. शुद्ध मराठी (शनि., ०६/१०/२००७ - १९:१०).\nधन्यवाद प्रे. ऋषिकेश दाभोळकर (शुक्र., २१/०९/२००७ - १९:२५).\nअन्सर्टन, प्रिसिजन प्रे. वरदा (बुध., १९/०९/२००७ - २०:५०).\nअनिश्चित प्रे. महेश (बुध., १९/०९/२००७ - २१:५१).\nनेमकेपणा प्रे. महेश (बुध., १९/०९/२००७ - २१:५४).\n प्रे. वरदा (गुरु., २०/०९/२००७ - ०२:४७).\nशब्दांची किमया. प्रे. द्वारकानाथ कलंत्री (गुरु., २०/०९/२००७ - ०५:३१).\n प्रे. मीरा फाटक (गुरु., २०/०९/२००७ - ०५:४६).\nसिंग्युलॅरिटी प्रे. वरदा (शुक्र., २१/०९/२००७ - १७:२४).\n प्रे. ऋषिकेश दाभोळकर (रवि., २३/०९/२००७ - २१:५४).\nसिंग्युलॅरिटी प्रे. शुद्ध मराठी (शुक्र., २८/०९/२००७ - १८:१६).\nएकमेवाद्वितीय प्रे. वरदा (मंगळ., ०२/१०/२००७ - १८:१०).\n प्रे. महेश (मंगळ., ०२/१०/२००७ - २३:०५).\n प्रे. मीरा फाटक (बुध., ०३/१०/२००७ - ०६:२९).\nएकमात्रता/वेगळेपणा प्रे. वरदा (गुरु., ०४/१०/२००७ - १३:४९).\n प्रे. मीरा फाटक (शुक्र., ०५/१०/२००७ - ०७:५२).\n प्रे. शुद्ध मराठी (शनि., ०६/१०/२००७ - १८:११).\nसुक्रोज, सुगर सबस्टिट्यूट प्रे. सुवर्णमयी (मंगळ., ०२/१०/२००७ - १७:४९).\nअन्न व औषध प्रशासन प्रे. वरदा (मंगळ., ०२/१०/२००७ - १८:०३).\nसहमत / जास्त बरे प्रे. चक्रपाणि (मंगळ., ०२/१०/२००७ - २०:१३).\n प्रे. महेश (मंगळ., ०२/१०/२००७ - ०४:००).\nसुक्रोज प्रे. शुद्ध मराठी (रवि., ०७/१०/२००७ - १६:४०).\nमॉलेक्युलर बायलॉजी प्रे. चक्रपाणि (मंगळ., ०२/१०/२००७ - २०:०४).\nरेण्वीय प्रे. शुद्ध मराठी (रवि., ०७/१०/२००७ - १७:०३).\nटेस्ट रिसर्च, टेस्ट सायन्स प्रे. सुवर्णमयी (मंगळ., ०२/१०/२००७ - १८:०८).\nटेस्ट = चव प्रे. चक्रपाणि (मंगळ., ०२/१०/२००७ - २०:०६).\nरस प्रे. वरदा (मंगळ., ०२/१०/२००७ - २०:१४).\nरसना / रस प्रे. चक्रपाणि (मंगळ., ०२/१०/२००७ - २०:१६).\nस्वाद प्रे. शुद्ध मराठी (रवि., ०७/१०/२००७ - १७:१२).\nडायरेक्टर प्रे. वरदा (मंगळ., ०२/१०/२००७ - २०:१०).\nसंचालक प्रे. चक्रपाणि (मंगळ., ०२/१०/२००७ - २०:१४).\n प्रे. वरदा (मंगळ., ०२/१०/२००७ - २०:२९).\nजिओडेसिक प्रे. वरदा (मंगळ., ०२/१०/२००७ - २०:२६).\n प्रे. ऋषिकेश दाभोळकर (मंगळ., ०२/१०/२००७ - २१:१५).\n प्रे. महेश (मंगळ., ०२/१०/२००७ - २३:०१).\nहो/पारिभाषिक प्रे. वरदा (गुरु., ०४/१०/२००७ - १३:५१).\nभूपृष्ठमितीय प्रे. शुद्ध मराठी (शनि., ०६/१०/२००७ - १८:१८).\nएलिप्टिकल/ अपास्त प्रे. वरदा (शुक्र., ०५/१०/२००७ - ०२:५६).\n प्रे. शुद्ध मराठी (शनि., ०६/१०/२००७ - १८:४२).\nनवा लेख सुरू करा प्रे. प्रशासक (रवि., ०७/१०/२००७ - १७:१२).\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ४ सदस्य आणि ४२ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/rustum-achalkhamb/", "date_download": "2018-10-24T02:00:32Z", "digest": "sha1:QLX4IU7M2RIBUMVFPJ5VSMAPOYUOL2W5", "length": 23774, "nlines": 256, "source_domain": "www.saamana.com", "title": "प्रा. डॉ. रुस्तुम अचलखांब | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nआमचं वयच सेल्फी काढण्याचं, मुख्यमंत्र्यांनी ‘मीडिया’ला झापले\nप्लॅस्टिक बंदी, चार महिन्यांत 1 कोटी 37 लाखांचा दंड वसूल\nम्हाडा, सिडकोनंतर आता आणखी एक गृहनिर्माण महामंडळ\nपुन्हा देशात भाजपची सत्ता येणार नाही\n फटाके फोडा, फक्त रात्री 8 ते 10 पर्यंतच\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nतोगडिया यांनी स्थापन केला नवा पक्ष, लोकसभा निवडणूक लढवणार\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nघरात बसल्याजागी ऐकता येणार गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके\nखगोलसंशोधक स्टिफन हॉकिंग यांच्या व्हीलचेअर, पदक, पुरस्कारांचा लिलाव\nऍपल लॉन्च करणार जगातला सर्वात छोटा आयपॅड\nब्रह्मांडाचे रहस्य उलघडणाऱ्या स्टीफन हॉकिंग्स यांच्या व्हीलचेअरचा होणार लिलाव\nविराटच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहत्यांना बसला धक्का, अनेकांना अश्रू अनावर\nसचिन-विनोद पुन्हा क्रिकेटच्या मैदानात; अॅकॅडमीद्वारे युवा क्रिकेटपटूंना घडवणार\nहिंदुस्थानच्या विजयाची हॅटट्रिक; जपानचा 9-0 गोलने धुव्वा\nहिंदुस्थान-इंग्लंड लॉर्डस् कसोटी फिक्स, वृत्तवाहिनीच्या लघुपटाने क्रिकेट वर्तुळात खळबळ\n‘हिटमॅन’ला खुणावतोय सचिन-धोनीचा ‘हा’ विक्रम, गांगुलीला केले ओव्हरटेक\nनवान्न पौर्णिमा : कोकणातील नव्याची अपूर्वाई\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nआजचा अग्रलेख : वंदे मातरम् म्हणावेच लागेल\nआजचा अग्रलेख : जगभ्रमण बरे पण मिळाले काय\n– सिनेमा / नाटक\n‘झी मराठी अॅवॉर्डस्’मध्ये ‘तुला पाहते रे’ची बाजी\nसंघर्षमय जिद्दीची कहाणी पाटील\n‘पाटील’ २६ ऑक्टोबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nदूध की दही, जाणून घ्या आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर \n….असा असतो दुतोंडी साप\nरावणाचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी, जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nरोखठोक: आसाराम, अकबर आणि केरळचा बिशप\nफुलटॉस भी बहोत बडी चीज है, बाबू\nप्रा. डॉ. रुस्तुम अचलखांब\nपरिवर्तनवादी, पुरोगामी विचारवंत, लेखक आणि नाटककार अशी ओळख असणारे डॉ. रुस्तुम अचलखांब हे अस्सल लोककलावंत होते. एवढेच नव्हे तर दलित रंगभूमीला तिचे स्वतंत्र अस्तित्व मिळवून देणारे उत्तम कलावंत होते. त्यांच्या निधनाने साहित्य, कला, संस्कृती आणि नाटय़क्षेत्राची हानी झाली आहे. लोकरंगभूमीचे नवे मानदंड निर्माण करणाऱया या कलावंतास चढय़ा आणि पल्लेदार आवाजाची उपजत देणगी लाभली होती. या आवाजातील त्यांचे सादर होणारे शाहिरी पोवाडे, गण-गवळण बतावणी हे प्रत्यक्षात ऐकणे हाच एक मोठा आनंद होता तोच आता हिरावला आहे. भाऊ फक्कड (मालोजी भंडारे) या परिवर्तनवादी चळवळीतील शाहीरांनी आंबेडकरी जलसा परंपरेतील शाहीरांची मोट बांधली. या परंपरेतील अचलखांब हे शेवटचे शाहीर होते. तमाशात श्रीगणेशाला वंदन आणि नंतर गण-गवळण सुरू व्हायचे तर जलसातून भीमरावांना वंदन करणारे गीत सादर व्हायचे. गवळणीतील कृष्णाऐवजी मावशी हे पात्र सोंगाडय़ाच्या साथीने तथाकथित वर्णव्यवस्थेवर मार्मिक भाष्य करीत असे. अचलखांब हे जालना जिह्यातील मानेगाव या ग्रामीण भागातील. १९७३ च्या सुमारास तत्कालीन मराठवाडा विद्यापीठात ज्येष्ठ रंगकर्मी कमलाकरराव सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली नाटय़शास्त्र्ा विभाग सुरू झाला. डॉ. अचलखांब या बॅचचे विद्यार्थी. तेथे त्यांनी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. नाटय़शास्त्र्ा विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून रुजू झाले. परिश्रम आणि लोककलेच्या अभ्यासातून नित्य-नूतन संशोधनातून, महाराष्ट्राच्या लोककलेचे वैभव त्यांनी सातासमुद्रापार नेऊन पोहचवले. माय मराठीची पताका फडकावली हे कधीही दुर्लक्षित करता येणार नाही. अचलखांब हे आधुनिक मराठी रंगभूमी आणि लोकरंग भूमीवरील प्रतिभावंत गायक तर होतेच, पण कसलेले अभिनेतेही होते. त्यांचे एकूणच व्यक्तित्व भन्नाट. स्वभावाने जेवढे तापट तेवढेच प्रेमळ. एखाद्या विद्यार्थ्याचे कला सादरीकरण मनासारखे जमले नाही तर ते त्याच्यावर ओरडतील आणि पुढच्या काही क्षणात सादरीकरण जमले तर त्याच्या पाठीवर प्रेमाची थाप मारून कौतुकही करतील. विद्यापीठातील विद्यार्थी परिवार, साहित्य आणि नाटय़क्षेत्रात त्यांचा मित्रपरिवार, चाहतावर्ग खूप मोठा होता. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, शिक्षक, प्राध्यापक, कुशल प्रशासक, लेखक, कलावंत, नाटय़शास्त्र्ा विभागात ३५ वर्षे सेवा करीत असताना त्यांनी अनेक नाटकांचे दिग्दर्शन केले. ‘एकच प्याला’, ‘संगीत सौभद्र’ अशी दर्जेदार नाटके त्यांनी नव्याने दिग्दर्शित केली होती. महात्मा फुले यांचे ‘तृतीय रत्न’चे त्यांनी सर्वप्रथम सादरीकरण केले होते. त्यानंतर ‘अकलेची गोष्ट’, ‘संगीत मनमोहन’, ‘शिवरायांचा आठवावा प्रताप’, ‘शाहिरीचे रंग’ याचे प्रयोग त्यांनी मराठवाडाभर केले. ‘गाढवाचे लग्न’ या अजरामर लोकनाटय़ाने इतिहास निर्माण केला. या नाटकात अचलखांब यांनी सावळा कुंभार आपल्या प्रतिभेतून नव्याने उभा केला. विश्वास साळुंके आणि अचलखांब अशा जोडगोळीने रसिकजनांचे मनोरंजन केले. आपल्या दमदार, बहारदार सादरीकरणातून कलेचा निखळ आनंद मिळवून दिला. प्राचार्य रा. रं. बोराडे यांच्या ‘पिकलं पान, हिरवं रान’ या नाटकात लग्नाळलेला इरसाल म्हातारा अचलखांब यांनी लाजबाब रंगवला होता. ‘अंधेरनगरी’मधील चणेवाला, ‘अंधारयुग’मधील गुंगा सैनिक अशी त्यांच्या किती तरी भूमिका आजही नाटय़रसिकांच्या स्मरणात आहेत. हिंदुस्थानी पौर्वात्य आणि पाश्चिमात्य रंगभूमी, रंगबाजी, अभिनयशास्त्र्ा, आधुनिक रंगभूमीचे शिल्पकार, आंबेडकरी शाहिरीचे नवरंग, डॉ. आंबेडकरांचे ग्रंथलेखन, गांधी, आंबेडकर आणि मी व पाच बुद्ध एकांकिका, तमाशा लोकरंगभूमी अशी साहित्य संपदा आजही अभ्यासक जाणकारांसाठी महत्त्वाची समजली जाते. अचलखांब यांचा हा बहुआयामी प्रवास त्यांनी आपल्या ‘गावकी’ या आत्मकथनामध्ये विस्ताराने मांडला आहे. मराठी साहित्यातील या आत्मकथनाने एक काळ गाजवला. मराठी साहित्यासोबतच दलित साहित्यातही या वेगळय़ा नि वैशिष्टय़पूर्ण आत्मकथन लेखनाची जाणकारांनी नोंद घेतली. ‘लोकनायक श्रीकृष्ण’ ही साहित्यकृती प्रकाशनाच्या मार्गावर आहे. अभिनयातील सहज वावर, अचूक संवादफेक, स्पष्ट आवाज, हजरजबाबीपणा यावर अचलखांब यांची पकड होती. हीच त्यांची खरी ओळख होती जी त्यांनी शेवटपर्यंत जपली. सामाजिक प्रश्नांची जाण असलेला हा हरहुन्नरी कलावंत होता.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nठसा : संगीतकार खय्याम\nठसा : पं. तुळशीदास बोरकर\nठसा – कविता महाजन\nआमचं वयच सेल्फी काढण्याचं, मुख्यमंत्र्यांनी ‘मीडिया’ला झापले\nप्लॅस्टिक बंदी, चार महिन्यांत 1 कोटी 37 लाखांचा दंड वसूल\nम्हाडा, सिडकोनंतर आता आणखी एक गृहनिर्माण महामंडळ\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nभाजपच्या महिला सरपंचांचा शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन...\nछत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी घेतले योगी आदित्यनाथांचे आशीर्वाद\nकच्छमधून पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक\nव्हॉट्सअॅपमध्ये चार भन्नाट फिचर्सचा समावेश, वाचा काय आहे विशेष…\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/pune-metro-news/", "date_download": "2018-10-24T00:15:59Z", "digest": "sha1:ST2KCWE7DCT22ATWDDXLQGQCMVPRMLHV", "length": 19344, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गाला राज्य सरकारची मंजुरी | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\n2019 मध्ये शिवसेनेचाच मुख्यमंत्री असणार, बीडमध्ये उद्धव ठाकरेंनी ठणकावले\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nतोगडिया यांनी स्थापन केला नवा पक्ष, लोकसभा निवडणूक लढवणार\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nदहशतवाद्यांचे मुडदे घेऊन जा, गोळीबार केला तर खबरदार\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nघरात बसल्याजागी ऐकता येणार गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके\nखगोलसंशोधक स्टिफन हॉकिंग यांच्या व्हीलचेअर, पदक, पुरस्कारांचा लिलाव\nऍपल लॉन्च करणार जगातला सर्वात छोटा आयपॅड\nब्रह्मांडाचे रहस्य उलघडणाऱ्या स्टीफन हॉकिंग्स यांच्या व्हीलचेअरचा होणार लिलाव\nविराटच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहत्यांना बसला धक्का, अनेकांना अश्रू अनावर\nसचिन-विनोद पुन्हा क्रिकेटच्या मैदानात; अॅकॅडमीद्वारे युवा क्रिकेटपटूंना घडवणार\nहिंदुस्थानच्या विजयाची हॅटट्रिक; जपानचा 9-0 गोलने धुव्वा\nहिंदुस्थान-इंग्लंड लॉर्डस् कसोटी फिक्स, वृत्तवाहिनीच्या लघुपटाने क्रिकेट वर्तुळात खळबळ\n‘हिटमॅन’ला खुणावतोय सचिन-धोनीचा ‘हा’ विक्रम, गांगुलीला केले ओव्हरटेक\nनवान्न पौर्णिमा : कोकणातील नव्याची अपूर्वाई\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nआजचा अग्रलेख : वंदे मातरम् म्हणावेच लागेल\nआजचा अग्रलेख : जगभ्रमण बरे पण मिळाले काय\n– सिनेमा / नाटक\n‘पाटील’ २६ ऑक्टोबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nमराठी चित्रपटात काम करायचंय – शर्मन जोशी\n‘माझ्या बायकोचा प्रियकर’ मधील पहिल्या धमाल गाण्याला जबरदस्त प्रतिसाद\nमेघा धाडे आता हिंदी बिग बॉसमध्ये\nदूध की दही, जाणून घ्या आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर \n….असा असतो दुतोंडी साप\nरावणाचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी, जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nरोखठोक: आसाराम, अकबर आणि केरळचा बिशप\nफुलटॉस भी बहोत बडी चीज है, बाबू\nशिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गाला राज्य सरकारची मंजुरी\nबहुचर्चित मेट्रोच्या हिंजवडी ते शिवाजीनगर या तब्बल २३ कि.मी लांबीच्या मार्गाला राज्यसरकारच्या मंत्रीमंडळाने आज मंजुरी दिली. तब्बल ८हजार ३१३ कोटी रुपयांचा हा प्रकल्प अवघ्या ४८ महिन्यात पुर्ण केला जाणार आहे.\nपुणे शहरातील बहुचर्चित मेट्रोचे काम सध्या सुरु आहे. मेट्रोचा पहिला टप्पा स्वारगेट ते पिंपरी व वनाज ते रामवाडी हा प्रगती पथावर असून पहिल्या टप्प्यातील ३१ कि.मी. मार्गाला यापूर्वीच मंजूरी मिळाली आहे. मेट्रोचा विविध प्रकल्पांसाठी नव्या वर्षात साडेसहा हजार कोटी रुपयांचा निधी अपेक्षीत आहे. शासनासह विविध वित्तीय संस्थांकडून हा निधी मिळणार आहे. त्यातच हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोच्या मार्गाला मान्यता देण्यात आली आहे. या मेट्रोमार्गावर एकूण २३ स्थानके असतील. सार्वजनिक व खाजगी सहभागाने दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशन आणि पी.एम.आर.डी.ए. यांच्यामार्फत हा प्रकल्प राबविला जाणार आहे. दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशनने नोव्हेंबर २०१६ मध्ये या प्रकल्पाचा आराखडा तयार केला तो डिसेंबर २०१६ मध्ये पीएमआडीएच्या सभेत मंजूर करण्यात आला. या प्रकल्पाचा कालावधी ४८ महिन्यांचा असून तीन डब्यांच्या मेट्रोतून एका वेळी ७६४ प्रवासी प्रवास करु शकतील.\nया प्रकल्पाचा एकूण खर्च ८३१३ कोटी रुपये असून त्यापैकी केंद्र सरकार ११३७ कोटी रुपये देणार आहे. तर राज्य सरकारचा हिस्सा ८१२ कोटी रुपयांचा असणार आहे आणि उर्वरित रक्कम खाजगी भागीदारीतून उभी केली जाणार आहे. २०२१ मध्ये २ लाख ६१ हजार प्रवाशांना या सेवेचा लाभ मिळेल असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. ५० लाखाहून अधिक पुणेकरांना महामेट्रोचा लाभ मिळणार असून या प्रकल्पाची कामे वेळेपूर्वीच संपविण्याचा प्रयत्न असल्याचेही बापट यांनी नमूद केले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलशहीद प्रसाद महाडिक अनंतात विलीन\nपुढीलनववर्षात पर्यटकांना झटका- गेटवे-एलिफंटा सागरी प्रवास महागला\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nभाजपच्या महिला सरपंचांचा शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन...\nछत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी घेतले योगी आदित्यनाथांचे आशीर्वाद\nकच्छमधून पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक\nव्हॉट्सअॅपमध्ये चार भन्नाट फिचर्सचा समावेश, वाचा काय आहे विशेष…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nगुरुग्राम हत्याकांड; न्यायाधीशाच्या मुलाचाही उपचारादरम्यान मृत्यू\nपुरूष आयोगासाठी पुरुष संघटना रस्त्यावर\nपुन्हा देशात भाजपाची सत्ता येणार नाही…शरद पवार यांचे भाकीत\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A5%82-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2018-10-24T00:59:14Z", "digest": "sha1:DF7PVYU727FON4K6JGWFXETVOIKQBWTY", "length": 16271, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "भाजपने प्रभू रामचंद्रांचा अपमान केला- उद्धव ठाकरे - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना…\nयुतीचा लवकर निर्णय घ्या; अन्यथा लोकसभा विधानसभा निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याची …\nमहापालिका निवडणुकीत जनतेने कानफटवले, तरीही बारणेंना दुसऱ्यांदा खासदार होण्याची स्वप्ने पडताहेत;…\nप्रश्न पिंपरी-चिंचवडच्या पाण्याचा; विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ठरवले चोर\nडीजे वाजण्यावरील बंदी तूर्तास हटवणार नाही- उच्च न्यायालय\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा…\nपिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना\nवाल्हेकरवाडीतील डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nपिंपळेनिलखमध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे…\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना…\nचाकण जवळील काळूस येथे विष प्राशन करून ५० वर्षीय इसमाची आत्महत्या\nनिगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न\nदिघीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू\nचाकण येथील रबर कंपनीचे दोन बँक अकाऊंट हॅक; ४० लाखाची रक्कम…\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले…\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव…\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही…\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका –…\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मुलासह १८ जणांना जन्मठेप\nआमच्या संयमाचा अंत पाहू नका, भारताला मोठा पलटवार झेलावा लागेल –…\nमोदी माझे मित्र आहेत आणि भारतावर माझ प्रेम आहे – डोनाल्ड…\nनीरव मोदीच्या बहिणीविरोधातही इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस\nनेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ७ प्रवाशी बेपत्ता\nHome Maharashtra भाजपने प्रभू रामचंद्रांचा अपमान केला- उद्धव ठाकरे\nभाजपने प्रभू रामचंद्रांचा अपमान केला- उद्धव ठाकरे\nमुंबई, दि. १० (पीसीबी) – देशातील कायदा आणि सुव्यवस्था, तसेच बलात्काराच्या घटना आणि त्याबाबबत भाजप नेत्यांची बेताल वक्तव्ये, दिलेली आश्वासने न पाळणे यावरून शिवसेनेने भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तोफ डागली आहे. पंतप्रधान मोदी हे अच्छे दिन आणतील असे आश्वासन दिले होते. पण महागाईपासून काळ्या पैशांपर्यंत एकही आश्वासन पूर्ण झाले नाही. लोकांना थापा मारून पुन्हा-पुन्हा राज्य आणायचे याच नीतीला ‘चाणक्य’निती म्हणायचे असेल तर कसे व्हायचे, असा सवाल शिवसेनेने केला आहे.\nशिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजप, पंतप्रधान मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावरही निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेशसह संपूर्ण देशात बलात्कार, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे याकडे लक्ष वेधत ‘बलात्कार ही विकृतीच आहे, पण म्हणून सर्व रामभरोसे सोडायचे मग राज्यकर्ते म्हणून मिरवायचे कशाला मग राज्यकर्ते म्हणून मिरवायचे कशाला हा रामप्रभूंचा अपमान आहे,’ असे शिवसेनेने म्हटले आहे.\nPrevious articleआळंदीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून पावनेसहा लाखांचा ३७ किलो गांजा जप्त\nNext articleसमलैंगिक संबंधांना गुन्हा मानावे अथवा नाही; आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव ठाकरे\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही – शरद पवार\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका – उध्दव ठाकरे\nपैशांची कामे अडली की, सत्तेतून बाहेर पडण्याच्या धमक्या: राज ठाकरेंची शिवसेनेवर टीका\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना...\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले...\nदेहू-आळंदी रस्त्यावरील पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीतील टोळी गजाआड; २ लाख ६६...\nराम मंदिरासाठी कायदा करण्यात यावा – मोहन भागवत\nपुणे पोलीस डी.एस.के प्रकरणातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकाऱ्यांविरोधात दाखल गुन्हे मागे...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nमुंबईत भाजप कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक; युतीबाबत चर्चा होणार\nआम्ही सत्तेत येणार नाही, याची खात्री होती; म्हणूनच मोठमोठी आश्वासने दिली-...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/india-world/6387-political-rahul-gandhi-on-hunger-strike", "date_download": "2018-10-24T01:34:42Z", "digest": "sha1:MORBNP3FHPLJS4VU7L2YQ7KDHFMFFICT", "length": 6102, "nlines": 134, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "दलितांच्या समर्थनार्थ राहुल गांधींचं आज एकदिवसीय उपोषण - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nदलितांच्या समर्थनार्थ राहुल गांधींचं आज एकदिवसीय उपोषण\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज राजघाटवर दलितांच्या समर्थनार्थ एकदिवसीय उपोषण करणार आहेत. 2 एप्रिलला दलितांनी पुकारलेला भारत बंद आणि त्यांच्यावरील कथित अत्याचाराविरोधात राहुल गांधी उपोषण करणार आहेत. मोदी दलितविरोधी असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला होता. त्यामुळे त्यांनी आता सरकारविरोधी उपोषण करण्याचं ठाम केलं आहे.\nआज सकाळी 10पासून राहुल गांधी उपोषणाला सुरुवात करतील. त्यांच्यासोबत देशभरातल्या काँग्रेसच्या जिल्हा आणि शहर मुख्यालयातील कार्यकर्तेही उपोषणाला बसणार आहेत. सुप्रीम कोर्टाने अॅट्रॉसिटी कायद्याबाबत 20 मार्चला दिलेल्या निर्णयाविरोधात दलितांनी भारत बंद पुकारला होता. या बंदला हिंसक वळण लागलं होतं. यामध्ये देशभरात दहा जणांचा मृत्यू झाला होता.या अत्याचाराविरोधात राहुल गांधी उपोषण करणार आहेत.\nकाँग्रेसला बैठकीसाठी जागा देण्यास सेवाग्राम आश्रमाचा नकार\n\"रक्ताने माखलेलं सॅनिटरी नॅपकिन घेऊन तुम्ही मंदिरात कसं जाणार\nप्रवीण तोगडियांनी केली नव्या पक्षाची स्थापना\nछ. शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात स्वित्झर्लंडच्या कलाकारांचा 'हा' सोहळा\nओला-उबर चालकांचा संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरुच...\nलग्नपत्रिकेवरुन रणवीर- दीपिका सोशल मीडियावर ट्रोल\nदिवाळीत फटाके फोडण्यास सशर्त परवानगी...\nPaytm च्या मालकाला ब्लॅकमेल, 'मास्टर प्लॅनर' अटकेत\n\"MIM प्रमाणेच आमचाही 'वंदे मातरम'च्या सक्तीला विरोध\nEVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/i140322061537/view", "date_download": "2018-10-24T01:09:09Z", "digest": "sha1:J7U2SDZUCAJ446AJAOEMA3X6NZFWVYPF", "length": 4142, "nlines": 36, "source_domain": "m.transliteral.org", "title": "श्री कल्याणकृत आरत्या", "raw_content": "\nऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.\nआरती सद्रुरूची - जय जय आरति सद्रुरु स्वामी...\nऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.\nआरती रामदास - साक्षात शंकराचा \nऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.\nआरती श्रीसमर्थांची - वोवाळा वोवाळा श्री गुरु र...\nऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.\nआरती दासबोधाची - वेदाणतसंमतीचा काव्यसिंधु ...\nऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.\nआरती मारुतीची - जय जया \nऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.\nआरती कृष्णाची - वोवाळा वोवाळा तूळसी \nऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.\nआरती श्रमहरणीची - रघुविरदेहश्रम हरुनी प्रवा...\nऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.\nआरती ब्राह्मणाची - सुरवर वर मुनिवर वंदिती द्...\nऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.\nमोरेश्वरा तूं कल्याणदाता - नमन गणराया मति दे \nऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z70329113410/view", "date_download": "2018-10-24T01:47:14Z", "digest": "sha1:OBH6NZT7MQ6CEK4IU7N3CW6OEZBOU3RA", "length": 9296, "nlines": 102, "source_domain": "m.transliteral.org", "title": "निवडक अभंग संग्रह १४", "raw_content": "\nनिवडक अभंग संग्रह १४\nनिवडक अभंग संग्रह १४\nनिवडक अभंग संग्रह १४\nमायबापें जरी सर्पीण की बोका त्यांचे संगे सुखा न पवे बाळ ॥१॥\nचंदनाचा शुळ सोनियाची बेडी सुख नेदी फ़ोडी प्राण नाशी ॥२॥\nतुका म्हणे नरकीं घाली अभिमान जरी होय ज्ञान गर्व ताठा ॥३॥\nएका बीजा केला नाश मग भोगीलें कणीस ॥१॥\nकळे सकळां हा भाव लहान थोरांवरी जीवा ॥२॥\n केल्यावीण जीवा साठी ॥३॥\n जीव देतां लाभ दुणी ॥४॥\nसेवितों हा रस वाटितों आणिकां घ्यारे होऊं नका रानभरी ॥१॥\nविटेवरी ज्याची पाऊलें समान तोचि एक दानशुर दाता ॥२॥\nमनाचे संकल्प पाववील सिद्धी जरी राहे बुद्धी याचे पायीं ॥३॥\nतुका म्हणे मज धाडिलें निरोपा मारग हा सोपा सुखरुप ॥४॥\nरंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे ॥१॥\n धरिसी अभिलास झणें ॥२॥\nनव्हे तुझा हा परिवार द्रव्य दारा क्षणभंगुर ॥३॥\n तुका म्हणॆ विठो धरा ॥४॥\nआधळ्यासी जन अवघेचि आंधळे आपणासी डोळे दृष्टी नाहीं ॥१॥\nरोग्या विषतुल्य लागे हें मिष्टान्न तोंडासी कारण चवी नाहीं ॥२॥\nतुका म्हणे शुद्ध नाहीं जो आपण तया त्रिभुवन अवघें खोटें ॥३॥\n अन्न खाय तोचि श्र्वान वाया मनुष्यपण भार वाहे तो वृषभ ॥१॥\n भोगवी अघोर पितरांसी ॥२॥\n खरें न बोलेचि स्वप्नीं पापी तयाहूनि आणिक नाहीं दुसरा ॥३॥\nपोट पोसी एकला भुतीं दया नाहीं ज्याला पाठीं लागे आल्या \n न घडे तीर्थांचें भ्रमण यमाचा आंदण सीण थोर पावेल ॥५॥\n गेलीं म्हणतां मी माझें ॥६॥\n एकविध नाहीं मन ॥२॥\n रुप वाढतां तें नासे ॥३॥\n वेळ अवेळ न कळे ॥४॥\nसत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ ॥१॥\nयेथें अळंकार शोभती सकळ भावबळें फ़ळ इच्छेचें तें ॥२॥\nअंतरीचें बीज जाणॆं कळवळा व्यापक सकळां ब्रह्यांडाचा ॥३॥\nतुका म्हणे नाहीं चालत तांतडी प्राप्त काळघडी आल्यावीण ॥४॥\n हाचि धंदा करितो ॥१॥\n रुपा आलें गुणवंत ॥३॥\nतुका म्हणे पुरवी इच्छा जया तैसा विठ्ठल ॥४॥\n झाला सफ़ळ व्यापार ॥२॥\n मग कैची भय चिंता ॥३॥\n कांहीं उरों नेदी उरी ॥४॥\nतो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा ॥२॥\n अनंत हें नाम ज्या ॥३॥\nतुका म्हणे साक्षी आले तरी केलें प्रगट ॥४॥\nक्षणाक्षणा हाचि करावा विचार तरावया पार भवसिधु ॥१॥\nनाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान ॥२॥\n करावी तांतडी परमार्थी ॥३॥\nतुका म्हणे इहलोकींच्या वेव्हारें नये डोळे धुरें भरुनि राहो ॥४॥\n येर अवघेंचि दु :ख ॥१॥\n अंगी भरतीं आधि व्याधि ॥३॥\nतुका म्हणे त्रिविध ताप जाती मग आपेआप ॥४॥\n शुद्ध करुनियां चित्त ॥१॥\nतुज व्हावा आहे देव तरि हा सुलभ उपाव ॥२॥\n गुण दोष मना नाणीं ॥३॥\n करी संतांच्या चरणा ॥४॥\n जेणें राहे समाधान ॥५॥\n थोडा तरी पर‍उपकार ॥६॥\nआलिया भोगासी असावे सादर देवावरी भार घालुनिया ॥१॥\nमग तो कृपासिंधु निवारी साकडें येर ते बापुडे काय रंक ॥२॥\nभयाचिये पोटीं दु:खाचिया राशी शरण देवासी जातां भलें ॥३॥\nतुका म्हणे नव्हे काय त्या करितां चिंतावा तो आतां विश्र्वंभर ॥४॥\n दास विठ्ठलाचे व्हावे ॥१॥\nनाही तरी काय थोडीं श्‍वान शुकरें बापुडीं ॥२॥\n अंगीं लागों नेदी मळ ॥३॥\n ज्याच्या नांवें मानवलें ॥४॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AA-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2018-10-24T02:08:35Z", "digest": "sha1:LV2ZLQBVBFKSSFRTCPXUJZHS53UGQJVH", "length": 28908, "nlines": 306, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "दिलीप कुमार Marathi News, दिलीप कुमार Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nMeToo:'विकास बहलनं दिली होती कबुली’\n‘धावपट्टी बंद’चा विमान वाहतुकीवर परिणाम\nकॉलेजांमध्ये आता राष्ट्रीय एकता दिवस\nस्टेशनरी नाही, म्हणून बिले उशिरा\nमुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस द्या\nअंधेरी, जुहू तीन दिवस पाण्याशिवाय\nकोलकाता: रेल्वेपुलावर चेंगराचेंगरीत दोन ठार\nकोलकात्यात 'यामुळं' झाली चेंगराचेंगरी\nराम मंदिराचे राजकारण यंदा संपू दे: शिवसेना...\n'नमो अॅप'द्वारे द्या देणगी; भाजपचे आवाहन\n'सीबीआय'चे लाचखोरीप्रकरण हायकोर्टात पोहोचल...\n...आणि हत्येनंतर 'खशोगी' बाहेर पडले\nमल्ल्याच्या लंडनमधील हवेलीवर टाच येणार\nचीननं उभारला जगातील सर्वात लांब सागरीपूल\nझुकेरबर्ग पुस्तकांच्या दुकानात काम करतो\n'पहिल्या' घोटाळेबाजाला भारतात आणण्यात यश\nतरूण पिढी देतेय आयुर्विम्याला पसंती\nपाचव्या दिवशीही इंधन दरकपात\nनिर्देशांकाने गाठली नीचांकी पातळी\nमुंबईतील पायाभूत समस्यांवर विचारमंथन\n‘ईपीएफओ’ बनणार फंड मॅनेजर\nमहाराष्ट्र-दिल्ली भरतात देशाचा अर्धा इन्कम...\nIND x WI: दुसऱ्या वनडेत 'विराट' विक्रमांवर लक्ष\nभारत ‘ब’ची विजयी सलामी\nरायझिंग स्टार, पठाण लॉयन विजयी\nशॉर्टशायर, अलॉफ्ट क्लब उपांत्य फेरीत\nएमजीएम अकादमीचा दणदणीत विजय\nक्रिकेट: 'विरो'ची जोडी वर्तमानातली सर्वश्र...\nदीपिका-रणवीरचं शुभमंगल १४-१५ नोव्हेंबरला\n#MeToo: अन्नू मलिक यांची 'इंडियन आयडॉल'मधू...\nतैमूरसाठी सैफ आणि करिनाचा नवा प्लॅन\nलोकप्रिय अभिनेत्री साक्षी तन्वर झाली आई\n'कॉफी विथ करण-६'मध्ये वरूण आणि कतरीना\n आलिया भटची बॅग कारच्या किंमतीएवढी\nमोटार स्पोर्टस क्वीन कांचन\nमोटार स्पोर्टस क्वीन कांचन\nबायकोच्या अटीवर नवऱ्याचं धम्माल उत्तर\nएका घरात जुन्या भिंतीमध्ये कपाट करायचं चाल...\nलाचखोरी प्रकरण: CBIच्या उपअधीक्षक..\nछत्तीसगडः CM रमण सिंग आदित्यानाथ ..\nभारतीय लष्कराची फेररचना, लष्कराचे..\nरक्ताने माखलेला सॅनिटरी पॅड मंदिर..\nमुंबईः जमिनींच्या मागण्यांसाठी सत..\nचेहऱ्यावरील सुरकुत्या नष्ट करणारे..\nराजस्थानः नागोरमधील सरकारी महाविद..\nदिल्लीः अस्थाना प्रकरणी जैसे थे स..\n#MeToo: ... तर त्यांना त्यांची जागा दाखवायला हवी: लता मंगेशकर\nगानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांनी सध्या सुरू असलेल्या 'मी टू' मोहिमेवर भाष्य केलं आहे. 'नोकरदार महिलांचा मान, सन्मान राखला पाहिजे. त्यांना त्यांचे अधिकार दिले पाहिजेत. त्यांचे अधिकार, पद, प्रतिष्ठा जर कोणी नाकारत असतील तर अशांना त्यांची जागा दाखवायलाच हवी', असं स्पष्ट मत लता मंगेशकर यांनी व्यक्त केलं.\nदिलीप कुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा\nन्यूमोनियामुळे रुग्णालयात दाखल असलेले बॉलिवुडचे सुपरस्टार दिलीप कुमार (९५) यांची प्रकृती आता सुधारत आहे. त्यामुळे त्यांना आज, गुरुवारी रुग्णालयातून घरी पाठवण्यात येणार आहे.\nअभिनेते दिलीप कुमार रुग्णालयात\nज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुन्हा एकदा वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना न्युमोनिया झाला असून रविवारी रात्री त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले\nदिलीप कुमारांना न्युमोनिया; रुग्णालयात दाखल\nज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना न्युमोनिया झाला असून रविवारी रात्री त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिलीप कुमार यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती त्यांच्या चाहत्यांना देण्यात आली आहे.\nदिलीप कुमार यांना नळीवाटे दिलं जातंय जेवण\nछातीत दुखू लागल्यानं १५ दिवसांपूर्वी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलेले ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्ज देण्यात आला असला तरी ते पूर्णपणे बरे झालेले नाहीत. त्यांना जेवण व काही औषधं नळीवाटे दिली जात असल्याचं सूत्रांकडून समजतं.\nअभिनेते दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा\nलीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या तब्येतीत झपाट्याने सुधारणा होत असल्याची माहिती त्यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांनी दिली आहे. दिलीप कुमार यांच्या छातीत संसर्ग झाल्यानंतर त्यांना बुधवारी लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दिलीप कुमार यांना न्यूमोनिया झाल्याचे तपासणीनंतर आढळून आल्याची माहिती सायरा बानो यांनी दिली. ते लवकरच पूर्णपणे बरे होतील, मात्र पूर्वीपेक्षा आता त्यांची तब्येत खूपच चांगली असल्याचे सायरा बानो म्हणाल्या.\nज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना बुधवारी लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. फुफ्फुसामधील संसर्गामुळे त्यांना त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे\nदिलीप कुमार लीलावती रुग्णालयात दाखल\nज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची तब्येत बिघडल्याने त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना श्वास घेण्यात त्रास होत असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली, मात्र यात चिंताजनक असे काही नसल्याचे लीलावती हॉस्पिटलचे ऑपरेशन संचालक अजय पांडे यांनी स्पष्ट केले आहे. ते नियमित तपासणी करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आल्याचेही डॉ. पांडे यांनी स्पष्ट केले आहे.\nपश्चिम घाटात चार नवीन पाली सापडल्या\nम टा प्रतिनिधी, पुणेजैववैविध्याने समृद्ध असलेल्या पश्चिम घाटातील गुपिते उलगडण्यामध्ये निसर्ग अभ्यासक प्रयत्नशील आहेत...\nवाजपेयींच्या अस्थी विसर्जनावेळी बोट उलटली\nमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थी विसर्जनावेळी बोट उलटल्याची घटना उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या बोटीत खासदार, पोलिसांसह अधिकारी सुद्धा बसले होते.\nविविध संघटनांतर्फे मदतीचा ओघ सुरूच\nम टा प्रतिनिधी, पुणेकेरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुण्यातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे...\n​​दिलीप कुमार होते आवडते अभिनेते...\n‘वेरूळ, अजिंठा लेणीत दर्जेदार सुविधा’\nकेंद्रीय पर्यटन सचिवांची अजिंठा लेणीस भेट\nम टा प्रतिनिधी, फर्दापूर जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला मंगळवारी केंद्रीय पर्यटन सचिव रश्मी वर्मा यांनी भेट देऊन पाहणी केली...\n'सहा वर्षांची असताना बलात्कार झाला'\nबूट पॉलिश', 'जागते रहो', 'नया दौर' यांसारख्या चित्रपटांमधील कुरळ्या केसांच्या आणि मोठ्या डोळ्यांच्या अभिनेत्री डेझी इराणी\n६व्या वर्षी या अभिनेत्रीवर झाला होता बलात्कार\n५० च्या दशकात 'नया दौर' आणि 'धूल का फूल' आदी गाजलेल्या सिनेमातून बालकलाकार म्हणून झळकलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री डेझी ईराणी यांच्यावर वयाच्या ६ व्या वर्षी बलात्कार करण्यात आला होता. सिनेमाच्या चित्रीकरणा दरम्यान काळजी घेणाऱ्या आणि कुटुंबाशी जवळचे संबंध असलेल्या एका व्यक्तीनेच बलात्कार केला होता, असं सांगत डेझी ईराणी यांनी बॉलिवूडमधील दुसरी बाजू उजेडात आणली आहे.\nलोकलमधून भिरकावली बाटली, गँगमन जखमी\nलोकलमधून भिरकावलेली दारूची रिकामी बाटली थेट डोक्यावर आदळून एक गँगमन (ट्रॅक मेंटेनर) जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान घडली. दिलीप कुमार शर्मा असे या गँगमनचे नाव असून त्यांना उपचारासाठी रेल्वेच्या कल्याण येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.\nराजने मेरा कर्जा उतार दिया\n‘मेरा नाम जोकर या चित्रपटातील बालकलाकाराच्या भूमिकेसाठी मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्याची ट्रॉफी घरी आणल्यानंतर साहेबांनी (राज कपूर) आजोबांचे आशीर्वाद घ्यायला सांगितले. मी त्यांच्या खोलीत गेलो; नमस्कार केला आणि ट्रॉफी त्यांच्या हातात दिली. त्यांनी प्रेमाने मला आणि त्या ट्रॉफिला न्याहाळले. त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळत होते. ट्रॉफी आपल्या कपाळी लावत ते पुटपुटले, ‘राजने मेरा कर्जा उतार दिया,’ त्या दिवशी खऱ्या अर्थाने माझे आजोबा मला कळले, अशी हृदयद्रावक आठवण सांगून ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर वडील राज कपूर आणि आजोबा पृथ्वीराज कपूर यांच्या आठवणीत रमून गेले. माझे वडील चित्रपटाच्या दुनियेतील एक समृद्ध अशी संस्था होती. त्यांच्या चित्रपटांचे रिमेक करण्याचा आम्ही विचारही करू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nअभिनेता माथी मारता येत नाही\n‘बॉलीवूडमध्ये घराणेशाही असल्याचा आरोप वारंवार केला जातो; पण ते तितकेसे खरे नाही. कपूर घरात जन्म घेतलेल्या प्रत्येक कलाकाराच्या खांद्यावर अपेक्षांचे ओझे होते. या देशामध्ये राजकारणी आणि अभिनेत्यांची निवड जनता करते. कपूर घराण्यातील अभिनेतेही जनतेचीच निवड आहेत,’ असे सांगून ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी शनिवारी घराणेशाहीवरून होणारे आरोप खोडून काढले. ‘अभिनेता प्रेक्षकांच्या माथी मारता येत नाही. करीना कपूर, रणबीर कपूर यांचे पदार्पणाचे चित्रपट फ्लॉप होऊनही त्यांच्यातील अभिनय गुणांमुळेच आज ते आघाडीवर आहेत, याकडेही लक्ष वेधत कपूर यांनी घराणेशाहीची पाठराखण केली.\n...तर देशात अराजक निर्माण होईल; उद्धव ठाकरेंना भीती\nMeToo:'तेव्हा विकास बहलनं दिली होती कबुली’\nव्हिडिओ: रणवीर-दीपिकाचं 'येथे' होणार लग्न\nवाशिम: राज ठाकरेंनी केली ढाब्यावर पोटपूजा\nसंगीतकार यशवंत देव यांची प्रकृती चिंताजनक\nएकाग्रता वाढवण्यासाठी 'हे' आसन नक्की करा\nव्हिडिओ: सोनाली बेंद्रेचा नवा लूक पाहा\nIND x WI: वनडेत आज 'विराट' विक्रमाकडे लक्ष\nराज्य कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळी भेट मिळणार\nपुणे: एमएचटी-सीईटी आता ऑनलाइन होणार\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%80.%E0%A4%9C%E0%A5%87._%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%80", "date_download": "2018-10-24T00:19:46Z", "digest": "sha1:6PEPM6FH5THIQ4XFXGWSMKGMLZVLXBSM", "length": 3799, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पी.जे. अँटोनी - विकिपीडिया", "raw_content": "\n(पी.जे. अन्टोनी या पानावरून पुनर्निर्देशित)\nपी.जे. अँटोनी हे केरळमधील व्यावसायिक चित्रपट आणि नाट्यअभिनेते होते. यांना १९७४मध्ये निर्माल्यम या चित्रपटातील अभिनयाबद्दलचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९२५ मधील जन्म\nइ.स. १९७९ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ ऑक्टोबर २०१६ रोजी २३:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/6429-razi-movie-trailer-launch-alia-bhatt", "date_download": "2018-10-24T00:19:13Z", "digest": "sha1:BAM4MWJMD7IKE7USS3YJ2OL7I63XXOFV", "length": 6237, "nlines": 138, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "'राझी' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, आलिया तीन वेगवेगळ्या भूमिकेत - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n'राझी' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, आलिया तीन वेगवेगळ्या भूमिकेत\nबॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या राझी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. या चित्रपटात आलिया तीन वेगवेगळ्या भूमिका साकारतेय. मेघना गुलजार दिग्दर्शित तसेच, हरिंदर सिक्का यांच्या ‘कॉलिंग सेहमत’ या नॉवेलवर आधारित राझी चित्रपटची निर्मीती करण जोहर आणि जंगली पिचर्सद्वारे करण्यात आली आहे. 1971 सालच्या भारत पाकिस्तान युध्दा दरम्यानचा हा एक थ्रिलर सेट आहे.\nअलिया भट्ट एका काश्मिरी गुप्तहेराची भूमिका बजावत आहेत. विक्की कौशल पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याची भूमिका निभावत आहे. पुढे तो आलियाशी लग्न करतो. राझीचे ट्रेलर हे अत्यंत प्रखर आणि रोमांचक आहे. आलियाच्या चाहत्यांना तिच्या या आगामी सिनेमाची उत्सुकता लागून राहिलृी आहे. त्यामुळेच सिनेमाचा ट्रेलर सिलीज करण्यात आलाय.\nविनोद खन्ना 'अमर' रहे\nअभिनेत्री कंगना राणावतचे अजब आरोप...\nराज ठाकरेंच्या बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांना मनसे शुभेच्छा\n\"रक्ताने माखलेलं सॅनिटरी नॅपकिन घेऊन तुम्ही मंदिरात कसं जाणार\nप्रवीण तोगडियांनी केली नव्या पक्षाची स्थापना\nछ. शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात स्वित्झर्लंडच्या कलाकारांचा 'हा' सोहळा\nओला-उबर चालकांचा संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरुच...\nलग्नपत्रिकेवरुन रणवीर- दीपिका सोशल मीडियावर ट्रोल\nदिवाळीत फटाके फोडण्यास सशर्त परवानगी...\nPaytm च्या मालकाला ब्लॅकमेल, 'मास्टर प्लॅनर' अटकेत\n\"MIM प्रमाणेच आमचाही 'वंदे मातरम'च्या सक्तीला विरोध\nEVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://sharyat.com/category/article/", "date_download": "2018-10-24T01:04:47Z", "digest": "sha1:R6WQAAUKJDGJ3JCMKD7YDDTDCCCR6UI6", "length": 10690, "nlines": 113, "source_domain": "sharyat.com", "title": "Article", "raw_content": "\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा.\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा.\nमित्रांनो आपल्याला कोणते अधिकार ज्यासाठी कायदे आहेत हे अनेक लोकांना माहीत नाहीत याकरिता संपूर्ण माहीती देण्या अगोदर एक विनंती आहे\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nतुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते. जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो.\nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \nलोक उंदराच्या त्रासाने हैरान झालेले असतात. उंदीर आपले किमती सामानाची नासधूस करतात. तसे तर उंदीर म्हणजे गणपतीचे वाहन मानले गेले\n२० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या. आर आर आबांची ही दोन रुपं एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं.\nप्रसंग १- वोडाफोन कंपनीची जाहिरात जोरात सुरु होती. त्यातल्या त्या पग जातीच्या कुत्र्याने समस्त श्वानप्रेमींना वेड लावलेलं. विशेषत: बच्चे कंपनी.\nसागर कारंडे ने घेतलं मुंबईत स्वतःच घर या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा \nमराठी माणसाला मुंबई त राहणे अवघड झाल्याचे आपण वाचत असतो. हा यातला राजकारणाचा भाग सोडला तर हि गोष्ट काही तितकीशी\nकाळे अंडे देणारी आणि काळ्या रक्ताची कडकनाथ कोंबडी किंमत आहे तब्बल २००० रुपये\nकाय थक्क झालात ना… जिथे जास्तीत जास्त ५ रुपयाला एक अंडा मिळत तिथे या कडक नाथ कोंबडीचा एक अण्ड आहे\nमुंबईमधील आणि इतर मोठ्या शहरांतील इमारतीमध्ये का नसतो १३ वा मजला. . बघा काय आहे नक्की\n तसं हे शहर अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे , पण जगातील इतर शहरांसारखं\nतुम्हीही विचार करा,,,, कारण आपल्याही घरात मुलगी आहेच ….\nआवर्जून वाचावा असा लेख …विषय गंभीर आणि सध्याच्या मुख्यत्वे शहरी मुलींच्या बेधुंद वागण्यावर प्रकाश टाकणारा आहे .. काळजी म्हणून तरी\nबंगळुरूच्या या दंतचिकित्सकाने भारताच्या वतीने ‘मिस व्हिलचेअर वर्ल्ड २०१७’ साठी नामांकन दाखल केले आहे\n३१ वर्षीय राजलक्ष्मी, वेगवेगळ्या जबाबदा-या अगदी सहजतेने सांभाळतात, दंत विशेषज्ञ, दंतविषयक सल्लागार, आणि सहायक प्राध्यापिका. आणि आता बंगलूरूच्या या दंतचिकित्सिका\nविक्रम अग्निहोत्री यांना भेटा, पहिले हात नसलेले व्यक्ती ज्यांनी वाहन परवाना मिळवला आहे\nइंदूरचे विक्रम अग्निहोत्री यांना दोन्ही हात नाहीत, ते सात वर्षांचे असताना एका दुर्घटनेत त्यांनी हात गमावले. परंतू त्यातून उमेद न\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप 19/02/2018\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा. 18/02/2018\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n२० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या. आर आर आबांची ही दोन रुपं एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं. 18/02/2018\nसागर कारंडे ने घेतलं मुंबईत स्वतःच घर या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा \nकाळे अंडे देणारी आणि काळ्या रक्ताची कडकनाथ कोंबडी किंमत आहे तब्बल २००० रुपये 18/02/2018\nमुंबईमधील आणि इतर मोठ्या शहरांतील इमारतीमध्ये का नसतो १३ वा मजला. . बघा काय आहे नक्की 18/02/2018\n*** गरुड व्हा, बगळा होऊ नका पॉवर ऑफ चॉइस 16/02/2018\nKuldeep on मराठी माणूस उद्योगामध्ये कमी कुठे पडतो \nJalindar Kisan Bhoir on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nAmrut khemnalkar on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nsachin on प्रिय मित्रानो, लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख नक्की वाचा\nSandip sathe on आजचे राशिभविष्य बघा काय म्हणतेय तुमची रास….कुंभ राशी वाल्यांनी आवर्जून बघाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-24T01:25:06Z", "digest": "sha1:HPVUZMY6B6GDVQS4W3OEYGPWDUCX2647", "length": 6141, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "घरकुलच्या जुन्या थांब्यावर बस थांबवा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nघरकुलच्या जुन्या थांब्यावर बस थांबवा\nचिखली – घरकुल परिसरातील जुन्या थांब्यावर बस थांबवण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमान विकास मंचच्या वतीने स्वारगेट वाहतूक व्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.\nयाठिकाणी पीएमपीएमएलच्या बस थांबत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. घरकुल मधील मुख्य बस थांबा ते जुना बस थांबा याच्यात मोठे अंतर असून त्यामुळे वृध्द, लहान मुले, अपंग, अंध यांना हे अंतर चालणे त्रासदायक झाले आहे. त्यामुळे जुन्या बस स्थानकांवर बस थांबवाव्यात.\nघरकुल मधील लोकसंख्या 30 हजार असून त्यामुळे शाळा, कॉलेज, कामावर जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्यासाठी घरकुल ते पिंपरीगाव बस फेऱ्या वाढवण्यात याव्यात, जुना पंचिंग पास परत सुरु करावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदनावर स्वाभिमान विकास मंचाचे अध्यक्ष शिवदास चिलवंत, घरकुल अध्यक्ष कुमार भालेराव, वर्षा पाटील, मिलिंद कांबळे, अलका चिलवंत, संतोष राक्षे, वैशाली लांडे, सिमा जोशी, कल्याणी नाडकर, गणेश पवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleब्रेकफास्टही करा आरोग्यदायी\nNext article…तर अमेरिकेला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल : इराण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/02/news-501.html", "date_download": "2018-10-24T01:19:34Z", "digest": "sha1:MUXOQ4QABYXKVAKZS7IC4UZWCFY77AUT", "length": 4751, "nlines": 78, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "नगर-मनमाड राज्यमार्गावर ट्रकची धडक बसून महिला ठार. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar South Rahuri नगर-मनमाड राज्यमार्गावर ट्रकची धडक बसून महिला ठार.\nनगर-मनमाड राज्यमार्गावर ट्रकची धडक बसून महिला ठार.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मालट्रकची धडक बसून दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली. हा अपघात रविवारी सकाळी साडेसात वाजता नगर-मनमाड राज्यमार्गावर राहुरी फॅक्टरी येथे झाला. छाया लक्ष्मण मुसमाडे (४५ वर्षे) असे महिलेचे नाव असून तिचा पती लक्ष्मण जखमी झाला.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nहे जोडपे देवदर्शनासाठी चालले होते. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या पेट्रोल पंपानजीक कोल्हारहून राहुरीकडे जाणाऱ्या मालट्रकची (एमएच १७ टी ९५३७) दुचाकीला (एम एच १७ एल ४७२) जोराची धडक बसून छाया जागीच ठार झाल्या. राहुरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. ताभेरे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nउद्धव ठाकरे लोकसभा उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार या चार नेत्याची नावे चर्चेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/manoranjan/farah-khan-new-look-indian-idol-28357", "date_download": "2018-10-24T00:57:48Z", "digest": "sha1:UM6IHACROJGB4JYM3FSMHCUDUBDO32O7", "length": 10663, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "Farah khan new look in indian idol फराह खानचा नवीन अंदाज | eSakal", "raw_content": "\nफराह खानचा नवीन अंदाज\nमंगळवार, 31 जानेवारी 2017\nप्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान सध्या इंडियन आयडॉल सीजन 9 चे परीक्षण करत आहे. याआधीही तिने अनेक रिऍलिटी शोचे परीक्षण केलेले आहे; पण या वेळी फराहचा साडीमधला लूक लक्षवेधी ठरणार आहे. विशेष म्हणजे ती पहिल्यांदाच टीव्हीवर साडीत दिसणार आहे. इंडियन आयडॉलचे स्पर्धक सध्या अंदाज राऊंडसाठी तयारी करत आहेत. फराह म्हणते हीच ती योग्य वेळ होती माझा नवीन अंदाज दाखविण्याची. तिने या शोमध्ये काळ्या रंगाची लाल काठ असलेली मनीष मल्होत्राने डिझाईन केलेली साडी नेसली आहे. तिचा हा नवीन अंदाज पाहण्यासाठी सगळेच उत्सुक असतील.\nप्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान सध्या इंडियन आयडॉल सीजन 9 चे परीक्षण करत आहे. याआधीही तिने अनेक रिऍलिटी शोचे परीक्षण केलेले आहे; पण या वेळी फराहचा साडीमधला लूक लक्षवेधी ठरणार आहे. विशेष म्हणजे ती पहिल्यांदाच टीव्हीवर साडीत दिसणार आहे. इंडियन आयडॉलचे स्पर्धक सध्या अंदाज राऊंडसाठी तयारी करत आहेत. फराह म्हणते हीच ती योग्य वेळ होती माझा नवीन अंदाज दाखविण्याची. तिने या शोमध्ये काळ्या रंगाची लाल काठ असलेली मनीष मल्होत्राने डिझाईन केलेली साडी नेसली आहे. तिचा हा नवीन अंदाज पाहण्यासाठी सगळेच उत्सुक असतील.\nपोलिसाची पाच लाखाची बॅग लंपास\nनांदेड : मुलीच्या लग्नासाठी जीपीएफमधून एका पोलिसानी काढलेले पाच लाख रुपये अनोळखी चोरट्यानी भर दिवसा लंपास केले. ही घटना देगलूर शहरातील नवा मोंढा...\nउदंड जाहल्या लीग (सुनंदन लेले)\nक्रिकेटच्या विश्‍वात सध्या लीग या प्रकारानं खळबळ उडवून दिली आहे. टी-20पाठोपाठ आता टी-10 लीगही येऊ घातल्या आहेत. पाकिस्तानपासून अफगाणिस्तानपर्यंत अनेक...\n'डिजिटल अफेअर्स' (डॉ. श्रुती पानसे)\nनुकताच नवा मोबाईल डेटासकट हातात मिळालेल्या नव्या टीनएजर्सच्या भावविश्वात बदल झाले आहेत. त्यातून वेगळीच \"डिजिटल अफेअर्स' सुरू होतात. डीपी बघून आणि...\n'लक्ष्य' सापडण्याचा प्रवास (भाग्यश्री भोसेकर-बीडकर)\nपुरुषप्रधान संस्कृतीमध्ये पुरुष घरातला कर्ता पुरुष असतो, घर चालवतो. मात्र, एखाद्या पतीनं यापेक्षा वेगळं काही करायचं ठरवलं तर\nमी, गरीबांची सेवा करू शकलो, याचे समाधानः मोदी\nशिर्डी: गरीब असो किंवा मध्यम परिवार असेल, त्यांना घर देण्यासाठी भाजप सरकारने प्रयत्न केले आहेत. प्रयत्न यापूर्वीही झाला, पण दुर्दव्याने त्यांचे लक्ष...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-rto-94237", "date_download": "2018-10-24T01:16:16Z", "digest": "sha1:UYX7PGTCKARI4FNWHQQYHZOQQKC4LCUZ", "length": 15776, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news rto सुटीदिवशीही \"आरटीओ'मध्ये खाबूगिरी | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 25 जानेवारी 2018\nसातारा - \"टेस्टिंग ट्रॅक'अभावी पासिंग बंद होणार असल्यामुळे जिल्ह्यातील ट्रॉन्स्पोर्ट वाहन चालकांची बंदी पूर्वी पासिंग करून घेण्यासाठी गडबड उडाली आहे. मात्र, त्यासाठी त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. वाहनचालकांच्या सोयीसाठी सुटीच्या दिवशी होणाऱ्या पासिंगच्या निर्णयाचा फायदा उठविण्याचा खेळ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सुरू असल्याचा आरोप वाहन चालकांकडून होत आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी याबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.\nसातारा - \"टेस्टिंग ट्रॅक'अभावी पासिंग बंद होणार असल्यामुळे जिल्ह्यातील ट्रॉन्स्पोर्ट वाहन चालकांची बंदी पूर्वी पासिंग करून घेण्यासाठी गडबड उडाली आहे. मात्र, त्यासाठी त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. वाहनचालकांच्या सोयीसाठी सुटीच्या दिवशी होणाऱ्या पासिंगच्या निर्णयाचा फायदा उठविण्याचा खेळ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सुरू असल्याचा आरोप वाहन चालकांकडून होत आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी याबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.\nउपप्रादेशिक परिवहन कार्यालयात विविध प्रमाणपत्र देताना होणाऱ्या त्रुटींबाबत उच्च न्यायालयात 2013 मध्ये एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणीमध्ये \"टेस्टिंग ट्रॅक' असल्याशिवाय वाहनांचे पासिंग न करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. योग्य पद्धतीचे ट्रॅक तयार करण्यासाठी न्यायालयाने 31 जानेवारीपर्यंतची मुदत दिलेली आहे. या मुदतीनंतर \"ट्रॅक'शिवाय पासिंग करण्यास न्यायालयाने बंदी घातलेली आहे. सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात \"ट्रॅक' उपलब्ध नाही. त्यामुळे या कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या वाहनांचे पासिंग बंद होणार आहे. पासिंग बंद होणार असल्यामुळे अनेक वाहनचालकांचा खोळंबा होणार आहे. व्यवसाय बंद करावा लागण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे 31 जानेवारीपूर्वी पासिंग होण्यासाठी वाहनचालकांची गडबड सुरू आहे. कार्यालयामध्ये दररोज सुमारे शंभर वाहनांचे पासिंग होते. 31 जानेवारीपर्यंत त्या प्रमाणातच नोंदणी करून घेण्यात आली आहे. त्या व्यक्तिरिक्तच्या वाहनांसाठी सुटीच्या दिवशी पासिंग करण्याचा चांगला पर्याय उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने काढला आहे. त्यामुळे वाहनचालकांची सोय होत आहे. मात्र, या संधीचे सोने करून घेण्याचे काम काही महाभागांकडून सुरू आहे. वाहनचालकांची अडचण आणि त्यांची सोय अशी परिस्थिती झाली आहे. सुटीच्या दिवशी पासिंगसाठी वाहन निरीक्षकांच्या नावावर काहींकडून जादा पैशाची मागणी होत आहे. त्यामुळे शासकीय शुल्का व्यतिरिक्त दीड ते दोन हजार रुपये जादा मोजावे लागत आहेत. त्याचबरोबर गडबडीत पासिंगसाठी वाहन आणल्यामुळे काही त्रुटी शिल्लक राहिलेल्या असतात. ज्या त्रुटी कॅमेऱ्यात येत नाहीत त्याकडे दुर्लक्ष करण्यासाठीही पैसे मोजावे लागत असल्याचा आरोप वाहनचालकांनी केला आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील या खाबूगिरीवर वरिष्ठांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे.\nजादा पैसे मागितल्यास तक्रार करा - धायगुडे\nवाहन चालकांच्या सोयीसाठी सुटीच्या दिवशी पासिंग सुरू केले आहे. या नोंदणीसाठी कोणत्याही एजंटकडे जाण्याची आवश्‍यकता नाही. थेट कार्यालयाशी संपर्क साधावा. कोणी जादा पैशाची मागणी केल्यास माझ्याकडे तक्रार करावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी केले. या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असेही ते म्हणाले.\nशबरीमला मंदिर वाद फेरविचार याचिकांवर 13 नोव्हेंबरला सुनावणी\nनवी दिल्ली (पीटीआय) : शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले असून यासंबंधीच्या...\nतपाससंस्था आणि नियामक संस्था यांनी व्यवस्था निर्दोषपणे चालावी, यासाठी कुंपणाप्रमाणे काम करणे अपेक्षित असते. पण ही कुंपणेच कुजलेली असतील तर...\nनवी दिल्ली (पीटीआय) : भ्रष्टाचाराच्या आरोप झालेले केंद्रीय अन्वेषण विभागाचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्या विरोधात सुरू असलेली चौकशी दिल्ली उच्च...\nनोकरीसाठी मांडला ‘खेळ’ प्रमाणपत्राचा...\nसातारा - १९९६-९७ कालावधीत सातारा जिल्ह्यात झालेल्या राज्यस्तरीय ग्रामीण क्रीडा हॉकी स्पर्धेत प्रतिनिधित्व न करताही तसे प्रमाणपत्र तत्कालीन...\nभाजप आमदाराच्या अटकपूर्व जामीनाला आव्हान\nनागपूर : विधानपरिषदेतील भाजप आमदार अरुण अडसड व कुटुंबातील सदस्यांना मंजूर झालेल्या अटकपूर्व जामीनाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80-2/", "date_download": "2018-10-24T00:48:06Z", "digest": "sha1:P6EORGPCKRLNLW4JM7PXE4M43XVSXOIX", "length": 16562, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "एकदिवसीय संपात देशभरातील तीन लाख डॉक्टर्स सहभागी - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना…\nयुतीचा लवकर निर्णय घ्या; अन्यथा लोकसभा विधानसभा निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याची …\nमहापालिका निवडणुकीत जनतेने कानफटवले, तरीही बारणेंना दुसऱ्यांदा खासदार होण्याची स्वप्ने पडताहेत;…\nप्रश्न पिंपरी-चिंचवडच्या पाण्याचा; विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ठरवले चोर\nडीजे वाजण्यावरील बंदी तूर्तास हटवणार नाही- उच्च न्यायालय\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा…\nपिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना\nवाल्हेकरवाडीतील डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nपिंपळेनिलखमध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे…\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना…\nचाकण जवळील काळूस येथे विष प्राशन करून ५० वर्षीय इसमाची आत्महत्या\nनिगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न\nदिघीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू\nचाकण येथील रबर कंपनीचे दोन बँक अकाऊंट हॅक; ४० लाखाची रक्कम…\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले…\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव…\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही…\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका –…\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मुलासह १८ जणांना जन्मठेप\nआमच्या संयमाचा अंत पाहू नका, भारताला मोठा पलटवार झेलावा लागेल –…\nमोदी माझे मित्र आहेत आणि भारतावर माझ प्रेम आहे – डोनाल्ड…\nनीरव मोदीच्या बहिणीविरोधातही इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस\nनेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ७ प्रवाशी बेपत्ता\nHome Maharashtra एकदिवसीय संपात देशभरातील तीन लाख डॉक्टर्स सहभागी\nएकदिवसीय संपात देशभरातील तीन लाख डॉक्टर्स सहभागी\nमुंबई, दि. २८ (पीसीबी) – केंद्र सरकारच्या ‘नॅशनल मेडिकल कमिशन’ विधेयकाच्या विरोधात देशभरातील खासगी डॉक्टरांनी आज (शनिवार) एक दिवसचा संप पुकारला आहे. आज सायंकाळी ६ वाजता हा संप मागे घेण्यात येणार आहे. या देशव्यापी संपात तीन लाख डॉक्टर्स सहभागी झाले आहेत. या संपामुळे वैद्यकीय सेवा कोलमडली असून रूग्णांचे हाल होत आहेत.\nमहाराष्ट्रातील ४२ हजार डॉक्टर या संपात सहभागी झाले आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील लुट रोखण्यासाठी केंद्र सरकारने मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया बरखास्त करून नॅशनल मेडिकल कमिशन आणण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे विधेयक सोमवारी (दि. ३०) संसदेत सादर करण्यात येणार आहे . त्यामुळे डॉक्टरांनी संपाचे हत्यार उपसले आहे.\nमेडिकल कौन्सिल ऑफ इंडियामध्ये ८० टक्के सदस्य निवडून येतात. तर इतर २० टक्के सदस्यांची नियुक्ती केली जाते. मात्र, नव्या विधेयकानुसार कमिशनवर केवळ ५ जण निवडून जाणार आहेत. तर इतर जागा केंद्र सरकार भरणार आहेत. त्यामुळे हे कमिशन संपूर्णत: केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली जाणार असल्याने राज्य सरकारचा अधिकार संपुष्टात येणार आहे. त्यामुळेच या डॉक्टरांनी या विधेयकाला कडाडून विरोध दर्शवला आहे.\nतीन लाख डॉक्टर्स सहभागी\nPrevious articleएकदिवसीय संपात देशभरातील तीन लाख डॉक्टर्स सहभागी\nNext article…तर विराट कोहलीचा पंतप्रधानपदासाठी विचार करावा लागेल – शरद पवार\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव ठाकरे\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही – शरद पवार\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका – उध्दव ठाकरे\nपैशांची कामे अडली की, सत्तेतून बाहेर पडण्याच्या धमक्या: राज ठाकरेंची शिवसेनेवर टीका\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना...\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \nचाकण एमआयडीसी परिसरातील प्लास्टिक कंपन्यांवर छापा; रामदास कदम यांची कारवाई\nवाल्हेकरवाडीतील डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nमाहेरहून ५ लाख आणण्यासाठी पिंपरीतील विवाहितेला जीवे मारण्याची धमकी\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nअटलबिहारी वाजपेयी कवी कुसुमाग्रजांचे निस्सीम चाहते\nमाजी पोलिस कमिशनर राकेश मारिया यांच्या जीवनावर वेब सीरिज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/02/news-1501.html", "date_download": "2018-10-24T01:08:36Z", "digest": "sha1:COW3K5VD6D4SYTHRAUDMQQFBDIMOPQ3A", "length": 7275, "nlines": 84, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "भाजप आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा पुतळा जाळला ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nभाजप आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा पुतळा जाळला \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- भाजप आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्यावर टीका केल्याचा आरोप करत निषेध करण्यासाठी क्रांशेपने आमदारांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. भाजपने या घटनेच्या निषेधाचे निवेदन देत प्रति आंदोलन केले.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nएका कार्यक्रमात आमदार मुरकुटे यांनी गडाखांवर टीका करताना नाग, भोकाडी असे शब्द वापरून टीका केल्याने क्रांशेपमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. सकाळी दहा वाजता क्रांशेप कार्यकर्त्यांनी नगरपंचायत चौकात जमून निषेधाच्या घोषणा देत मुरकुटे यांचा पुतळा जाळला.\nयावेळी नारायण लोखंडे, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, रामभाऊ जगताप, कारभारी वाखुरे, बाळासाहेब कोकणे, नगरसेवक सचिन वडागळे, राजेंद्र चौधरी, अण्णा पेचे, राम केंदळे, सुनील धायजे, महेश मापारी, संदीप बेहळे, सतीश पिंपळे, जावेद इनामदार, संजू कदम, दत्तात्रय गडाख उपस्थित होते.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nतालुक्याला सुसंस्कृत राजकारणाची सवय आहे. ज्यांनी राजकारण शिकवले, त्यांच्याच विरुद्ध टीका करणाऱ्या व जय हरी म्हणवणाऱ्या आमदारांनी काळिमा फासला. सरकारी पैशांवर कामे करणाऱ्यांनी गडाखांसारखे शैक्षणिक संस्था, कारखाने, बँका उभा करणाऱ्यांसमोर लायकी पाहून टीका करावी. अमृतमहोत्सवाची यांना पोटदुखी झाली. मर्यादा सोडून टीका केल्यास कार्यकर्ते त्यांना धडा शिकवतील. एक दिवस ते त्यांना तुडवतील, अशी टीका कार्यकर्त्यांनी केली.\nया प्रकाराने चिडलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी दुपारी ४ वाजता नगर पंचायत चौकातच निषेध सभा घेतली. आमदारांचा पुतळा जाळण्याच्या, तसेच गलिच्छ घोषणा देणाऱ्या शैक्षणिक संस्थेतील कर्मचारी व कार्यकर्त्यांची चौकशी व्हावी, असे निवेदन तहसीलदार जायकर यांना देण्यात आले.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nभाजप आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा पुतळा जाळला \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nउद्धव ठाकरे लोकसभा उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार या चार नेत्याची नावे चर्चेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9/", "date_download": "2018-10-24T01:48:44Z", "digest": "sha1:7JGKJDPSC23J4UXLGHDK7FMBMGQJSY7M", "length": 9082, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "इतक्‍यात लग्न करायचे नाही- तापसी पन्नू | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nइतक्‍यात लग्न करायचे नाही- तापसी पन्नू\nसध्या बॉलीवूडमध्ये एन्गेजमेंट आणि लग्नाचा सीझन जोरात सुरू आहे. एकीकडे प्रियांका चोप्राची एन्गेजमेंट झाली, दीपिका- रणवीर सिंह आणि आलिया-रणबीर कपूरच्याही लग्नाची बोलणी सुरू आहेत. त्याच लग्नसराईमध्ये तापसी पन्नूच्या लग्नाबाबतही चर्चा सुरू आहे.\nबॅडमिंटनपटू मिथियास बोयबरोबर तापसी स्वीट रिलेशनशिपमध्ये आहे. त्याच्याबरोबर लग्न करण्याच्या प्रश्‍नाला मात्र तापसीने नकारार्थी उत्तर दिले आहे. आपल्याला इतक्‍या लवकर लग्न करायचेच नाही. सध्या तर नवीन सिनेमांच्या खूप चांगल्या ऑफर येत आहेत. त्यामुळे सध्या तरी आपल्या फिल्मी करिअरवरच लक्ष केंद्रित करायचे आहे, असे तापसीने सांगितले.\nती आणि मिथियास बोयच्या रिलेशनशिपबाबत आताच कुठे मीडियाला समजले आहे. या दोघांनी काही हिलस्टेशनवर सुट्टी एन्जॉय केल्याचे फोटोही सोशल मीडियावर पसरले होते. मिथियासबरोबर तापसी कधीपासून रिलेशनशिपमध्ये आहे आणि लग्नाबाबतचा तिचा प्लॅन काय आहे, या सगळ्या गोष्टींबाबत तिने काहीही वाच्यता केलेली नाही.\n“मनमर्जिया’ हिट झाला आणि तापसी पन्नू एकदम “सातवे आसमांन’ वर पोहोचली. तिच्या चेहऱ्यावर हा आनंद स्पष्ट दिसतो आहे. आपल्या या आनंदी चेहऱ्यामागील राज तिनेच रविवारी ट्विट करून सगळ्यांबरोबर शेअर केला आहे. हे वर्ष तिच्यासाठी खरोखरच खूप फलदायी ठरले. करिअरचा ग्राफ या वर्षात खूपच उंचावला, म्हणून ती भलतीच खुशीत आहे. या वर्षात तिला ज्या ज्या व्यक्‍तींनी मदत केली आणि त्यांच्या सहाय्याने तिला व्यवसायिक यश मिळाले, त्या सगळ्यांचे तिने आभार मानले आहेत.\nनीतीशास्त्र. सुरमा, मुल्क, नीवेवारो आणि मनमर्जियां या सारखे व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपट तिच्या नावावर जमा झाले आहेत. तिच्या जवळ सध्या “तडका’ आणि “बदला’ हे आणखीन दोन सिनेमे आहेत. “तडका’ हा 2011 च्या मल्याळम ब्लॉकबस्टर “सॉल्ट अॅन पीपर’चा रिमेक आहे. तर”बदला’मध्ये ती मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्याबरोबर दिसणार आहे. याचे शुटिंग सध्या ग्लासगोमध्ये सुरू आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआता संघर्षाची व्याख्या बदलावी लागेल\nNext articleकमी पाणी वापरासाठी मल्चिंग पेपरचा वापर\nदिशा पटानीचा ‘एक्शन मूवी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nकपिल शर्मा ‘या’ तारखेला अडकणार विवाह बंधनात\n#HBD प्रभास : जाणून घ्या त्याच्याबद्दल सर्वकाही\nड्रग्‍ज प्रकरणी अभिनेता एजाज खानला अटक\nमेघा धाडे पुन्हा एकदा बिग-बॉसमध्ये\nकिशोर कुमार यांचा बायोपिक रणबीरमुळे रखडला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/article-by-dr-ashok-kulkarni/", "date_download": "2018-10-24T01:42:20Z", "digest": "sha1:AHRL6B23IOYUGV7HNRQJBHWOZC6JI5J6", "length": 27939, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "माणुसकीची प्रयोगशाळा | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nम्हाडा, सिडकोनंतर आता आणखी एक गृहनिर्माण महामंडळ\n मोदींना जाब विचारण्यासाठीच अयोध्येत जातोय\nशिवसेनेच्या दणक्याने सरकार ताळ्यावर, 180 तालुक्यांत दुष्काळसदृश स्थिती मुख्यमंत्र्यांची घोषणा\nकसे चालते आंग्रीयावर काम..\n फटाके फोडा, फक्त रात्री 8 ते 10 पर्यंतच\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nतोगडिया यांनी स्थापन केला नवा पक्ष, लोकसभा निवडणूक लढवणार\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nदहशतवाद्यांचे मुडदे घेऊन जा, गोळीबार केला तर खबरदार\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nघरात बसल्याजागी ऐकता येणार गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके\nखगोलसंशोधक स्टिफन हॉकिंग यांच्या व्हीलचेअर, पदक, पुरस्कारांचा लिलाव\nऍपल लॉन्च करणार जगातला सर्वात छोटा आयपॅड\nब्रह्मांडाचे रहस्य उलघडणाऱ्या स्टीफन हॉकिंग्स यांच्या व्हीलचेअरचा होणार लिलाव\nविराटच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहत्यांना बसला धक्का, अनेकांना अश्रू अनावर\nसचिन-विनोद पुन्हा क्रिकेटच्या मैदानात; अॅकॅडमीद्वारे युवा क्रिकेटपटूंना घडवणार\nहिंदुस्थानच्या विजयाची हॅटट्रिक; जपानचा 9-0 गोलने धुव्वा\nहिंदुस्थान-इंग्लंड लॉर्डस् कसोटी फिक्स, वृत्तवाहिनीच्या लघुपटाने क्रिकेट वर्तुळात खळबळ\n‘हिटमॅन’ला खुणावतोय सचिन-धोनीचा ‘हा’ विक्रम, गांगुलीला केले ओव्हरटेक\nनवान्न पौर्णिमा : कोकणातील नव्याची अपूर्वाई\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nआजचा अग्रलेख : वंदे मातरम् म्हणावेच लागेल\nआजचा अग्रलेख : जगभ्रमण बरे पण मिळाले काय\n– सिनेमा / नाटक\n‘झी मराठी अॅवॉर्डस्’मध्ये ‘तुला पाहते रे’ची बाजी\nसंघर्षमय जिद्दीची कहाणी पाटील\n‘पाटील’ २६ ऑक्टोबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nदूध की दही, जाणून घ्या आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर \n….असा असतो दुतोंडी साप\nरावणाचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी, जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nरोखठोक: आसाराम, अकबर आणि केरळचा बिशप\nफुलटॉस भी बहोत बडी चीज है, बाबू\n>> डॉ. अशोक कुलकर्णी\nआमची डॉ. विकास आमटेंशी झालेली भेट अविस्मरणीय ठरली. आम्ही सगळे डॉ. भारती आमटेंचे एमबीबीएसचे क्लासमेटस्. सगळ्यांनी आपली ओळख करून दिली. काहींना ते आधीच भेटले होते. अकोल्याची अलका तामणे तिच्या हॉस्पिटलला लागणारं बरंचसं सामान आनंदवनकडून घेते हे त्यांच्या लक्षात होतं. संभाजीनगरची जयश्री बर्दापूरकर भारतीची खास मैत्रीण. तिचाही उल्लेख झाला. मी माझं नाव सांगितल्याबरोबर त्यांनी “अरे या या हेडमास्तर, तुमची कधीपासून वाट पाहत होतो’’ असं म्हणून माझ्याशी हस्तांदोलन केलं. कष्ट केलेल्या माणसाचा तो हात आहे हे जाणवलं.\nविकासभाऊंचं मनोगत ऐकताना मात्र सगळे मंत्रमुग्ध झाले होते. अत्यंत मोजक्या शब्दांत त्यांनी आनंदवनाचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यातील योजनांचा आढावा घेतला. सुरुवातीच्या काळात आलेल्या अडचणी आणि केलेले कष्ट सांगताना त्यात अतिशयोक्तीचा कुठेही लवलेश नव्हता. आनंदवन प्रकल्पाची शेती, इथं होत असलेली उत्पादनं, प्रकल्पात होत असलेला बायोगॅस/ सौर ऊर्जेचा वापर, खतनिर्मिती, तेल, मीठ आणि साखर सोडता जवळपास सर्व अन्नाबाबत असलेली स्वयंपूर्णता, खास अपंगासाठी असलेल्या शाळा, ‘संधीनिकेतन’ हे निवासी प्रशिक्षण केंद्र, रुग्णालय, कृत्रिम अवयव केंद्र, कुष्ठरोगी, अपंग आणि वृद्ध यांच्यासाठीच्या वसाहती, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती आणि विक्री इत्यादीबाबत आपल्या साध्या, ओघवत्या भाषेत विकासभाऊंनी हे सगळं विश्व आमच्यासमोर उभं केलं. मग लक्षात आलं की, सर्वंकष विकासाचं हे हिंदुस्थानात पुनरावृत्त (रिपीट) करता येणारं, अनुकरणीय आणि अवघड पण प्रयत्नसाध्य (फिजिबल) असं हे मॉडेल आहे. आधी केलं, दाखवलं आणि मगच बोलून दाखवलं असं हे बोलणं पटण्यासारखं होतं हे नक्की.\nकामात आपली पत्नी भारती हिच्या योगदानाचा उल्लेख आला तेव्हा आपल्याला तिच्याकडे म्हणावं तितकं लक्ष देता आलं नाही, तरीही तिने मुलांचं संगोपन/ शिक्षण संस्कार आणि आनंदवनात भरपूर योगदान दिलंय हे सांगताना भावनाविवश होऊन त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं होतं. ते पाहून आमच्याही डोळ्यात पाणी आलंच. हे सगळं सांगताना विकासभाऊंच्या मिस्कील स्वभावाचाही प्रत्यय आला. त्यामुळे वातावरण गंभीर न राहता प्रसन्नच राहिलं. विकासभाऊंनी मनोगताचा समारोप केला. यानंतर ताडोबाचा कार्यक्रम ठरला.\nयासाठी आनंदवनवासीय शौकतखान आणि विजय यांनी केलेली मदत न विसरण्यासारखीच. सुदैवानं वाघीण आणि तिच्या बछडय़ाचं दर्शन झालं. त्यानंतर आम्ही हेमलकसाला प्रस्थान केलं. हा प्रवास जर्मनीतल्या ब्लॅक फॉरेस्टच्या प्रवासाची आठवण व्हावी इतका रम्य झाला. वाटेत नागेपल्लीला जगन मचकले आणि त्यांची पत्नी मुक्ता यांची भेट झाली. आनंदवन ते हेमलकसा हे अंतर २३० किमी. तेव्हा वाटेत मुक्कामाला सोईस्कर म्हणून बाबांनी हे केंद्र उभं केलं. जगनभाऊ नांदेड जिह्यातले. त्यांनी या केंद्राची जबाबदारी स्वीकारली. हळूहळू आसपासच्या गावातल्यांना त्यांनी प्रथमोपचार द्यायला सुरुवात केली. मिळालेल्या जमिनीवर शेती, डेअरी असे उद्योग त्यांनी केले. हेमलकसा आणि आनंदवन यांच्यात संपर्क केंद्र म्हणून नागेपल्लीचं महत्त्व आहे. इथल्या लोकांशी संपर्क साधायला म्हणून त्यांची ‘माडिया’ भाषा कशी आत्मसात केली तो किस्सा त्यांच्या तोंडूनच ऐकण्यासारखा. त्यांच्या मनोगतावरून बाबांनी ताकदीचे कार्यकर्ते जवळ केले होते याचा अंदाज आला.\nडॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी या दांपत्याची भेट म्हणजे आमच्यासाठी एक आगळीवेगळी संधीच होती. ही भेट मनमोकळय़ा आणि खेळीमेळीच्या प्रश्नोत्तराच्या स्वरूपात झाली. अजिबात सुविधा नसताना वैद्यकीय सेवा पुरवताना आलेल्या अडचणी, काही गंभीर तर मजेशीर प्रसंग सांगताना त्यांना मंदाताई पण मधूनमधून साथ देत होत्या. आदिवासी त्यांच्यावरील विश्वासामुळे आपसातील भांडणं सोडवायला कसे येत आणि आपणही आपल्या सिक्स्थ सेन्थमुळे कसा न्याय दिला त्याचे त्यांनी सांगितलेले किस्से रंजक असेच होते. त्यानंतर त्यांनी आम्हाला त्यांचे ‘प्राण्यांचे अनाथालय’ दाखवले. हे दाखवताना त्यांची नात तिच्यासाठी खास केलेल्या बाबागाडीतून सोबत होती. प्राणिसंग्रहालयातले बिबळय़ा, विषारी-बिनविषारी साप, अस्वल, हरीण, माकड, काटेरी सायाळ, सरडे इत्यादी पाहताना वेळ कसा निघून गेला कळलंच नाही. जवळच असलेल्या तीन नद्यांच्या संगमाला आम्ही भेट दिली. अत्यंत रमणीय अशा त्या परिसरातून पाय निघता निघत नव्हता.\nहेमलकसाला रात्री मुक्काम केल्यानंतर आम्ही सोमनाथला आलो. सोमनाथ ही बाबा आमटेंची शेतीच्या प्रयोगांची प्रयोगशाळा. इथं अरुण कदम यांनी सोमनाथ हे भारतीताईंचं माहेर आहे आणि तुम्ही भारतीताईंचे मित्र, म्हणजे सोमनाथचे पाहुणे आहात असं म्हणून आमचा कब्जाच घेतला. तरुणाई आणि कुष्ठरोगी यांनी नावारूपास आणलेला प्रकल्प असं सोमनाथचं वर्णन करता येईल. तरुणांच्या श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून इथं जंगल साफ करणं, घरं बांधणं, तलाव/ विहिरी खोदणं, लहान बंधारे बांधणं ही कामं झाली. इथल्या वस्तीत राहणारे कुष्ठरोगी त्यावर तांदूळ, गहू, तूर, कापूस, हरबरा, हळद, भाजीपाला अशी अनेक पिकं घेतात. इथं आम्ही प्लॅस्टिक-टायर-काँक्रिट वापरून तयार केलेला नाल्यावरचा बंधारा (स्पिल-ओव्हर डॅम) पाहिला. त्यानं अडवलेले पाणी गुरुत्वाकर्षणाद्वारे खाली जाते. खाली आणखी छोटे बंधारे आहेत. शिवाय अनेक गावतळी आहेत. त्यातल्या पाण्यावर सुमारे १२०० एकर शेतीवरचा हा सामुदायिक शेतीचा प्रयोग एकदा तरी बघावा असाच आहे. या वर्षी पाऊस ३०-४० टक्केच झाला, तरी नजर जाईल तिथवरची शेती नुसती फुलारलेली. याचं रहस्य सांगायला कोणा कृषीतज्ञाची गरज नव्हती. लोकबिरादरी प्रकल्पाची मीठ, तेल आणि साखर वगळता अन्नधान्याची सगळी गरज तर या शेतीतून भागतेच, वर उत्पन्नाचा मोठा हिस्सा यातून येतो.\nइथून निघताना अरुणभाऊंनी पुलंचं एक वाक्य सांगितलं- “सोमनाथला आलं की आयुष्याच्या बॅटऱया चार्ज होतात’’. सोमनाथच का बाबांनी सुरू केलेल्या कोणत्याही प्रकल्पाला जा, हाच अनुभव येईल. सध्या आमच्या बॅटऱया चार्ज्ड आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलभविष्य – रविवार ३१ डिसेंबर २०१७ ते शनिवार ६ जानेवारी २०१८\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nरोखठोक: आसाराम, अकबर आणि केरळचा बिशप\nम्हाडा, सिडकोनंतर आता आणखी एक गृहनिर्माण महामंडळ\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nभाजपच्या महिला सरपंचांचा शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन...\nछत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी घेतले योगी आदित्यनाथांचे आशीर्वाद\nकच्छमधून पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक\nव्हॉट्सअॅपमध्ये चार भन्नाट फिचर्सचा समावेश, वाचा काय आहे विशेष…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nगुरुग्राम हत्याकांड; न्यायाधीशाच्या मुलाचाही उपचारादरम्यान मृत्यू\nपुरूष आयोगासाठी पुरुष संघटना रस्त्यावर\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8/", "date_download": "2018-10-24T01:49:09Z", "digest": "sha1:PMWPMRCPP7LG7ILZWZOFLJ2Q54E2RPKG", "length": 16647, "nlines": 179, "source_domain": "pcbtoday.in", "title": "पीडीपी फोडण्याचा प्रयत्न केला तर दहशतवादी जन्माला येतील – मेहबुबा मुफ्ती - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना…\nयुतीचा लवकर निर्णय घ्या; अन्यथा लोकसभा विधानसभा निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याची …\nमहापालिका निवडणुकीत जनतेने कानफटवले, तरीही बारणेंना दुसऱ्यांदा खासदार होण्याची स्वप्ने पडताहेत;…\nप्रश्न पिंपरी-चिंचवडच्या पाण्याचा; विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ठरवले चोर\nडीजे वाजण्यावरील बंदी तूर्तास हटवणार नाही- उच्च न्यायालय\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा…\nपिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना\nवाल्हेकरवाडीतील डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nपिंपळेनिलखमध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे…\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना…\nचाकण जवळील काळूस येथे विष प्राशन करून ५० वर्षीय इसमाची आत्महत्या\nनिगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न\nदिघीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू\nचाकण येथील रबर कंपनीचे दोन बँक अकाऊंट हॅक; ४० लाखाची रक्कम…\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले…\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव…\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही…\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका –…\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मुलासह १८ जणांना जन्मठेप\nआमच्या संयमाचा अंत पाहू नका, भारताला मोठा पलटवार झेलावा लागेल –…\nमोदी माझे मित्र आहेत आणि भारतावर माझ प्रेम आहे – डोनाल्ड…\nनीरव मोदीच्या बहिणीविरोधातही इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस\nनेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ७ प्रवाशी बेपत्ता\nHome Desh पीडीपी फोडण्याचा प्रयत्न केला तर दहशतवादी जन्माला येतील – मेहबुबा मुफ्ती\nपीडीपी फोडण्याचा प्रयत्न केला तर दहशतवादी जन्माला येतील – मेहबुबा मुफ्ती\nजम्मू, दि. १३ (पीसीबी) – जम्मू काश्मीरमध्ये भाजपाच्या पाठिंब्याने सत्तेत असलेले सरकार पडल्यानंतर माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्यासमोर पक्षाला एकजूट ठेवण्याचे आव्हान आहे. पीडीपीमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली जात असून, मेहबुबा मुफ्तींनी अशा नेत्यांवर कारवाईला सुरुवात केली आहे. शुक्रवारी मेहबुबा मुफ्ती यांनी भाजपा आणि केंद्र सरकारला चेतावणी देत आमचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असे म्हटले आहे. हे सांगताना त्यांनी सलाऊद्दीन आणि यासीन मलिक या दहशतवाद्यांचाही उल्लेख केला.\nमेहबुबा मुफ्ती यांनी भाजपा आणि केंद्र सरकारला १९८७ ची आठवण करुन देत इशारा दिला आहे. मेहबुबा मुफ्ती बोलल्या आहेत की, ‘जर दिल्लीने १९८७ प्रमाणे लोकांच्या मतदान हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न केला, लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला तर परिस्थिती फार गंभीर होईल’. पुढे त्या म्हणाल्या की, ‘त्यावेळी जेव्हा एक सलाऊद्दीन आणि यासीन मलिक जन्माला आले होते, यावेळी परिस्थिती अजून चिघळेल’. दरम्यान जम्मू काश्मीरमधील भाजपा नेते रवींद्र रैना यांनी हे वक्तव्य आपत्तीजनक असल्याचे म्हटले आहे. भाजपा कोणतीही फूट पाडण्याचे किंवा पक्ष फोडण्याचे काम करत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.\nPrevious articleनाणार प्रकल्प लादणार नाही – मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस\nNext articleथर्माकोलच्या वस्तू, मखर आणि सजावटीच्या साहित्यावरील बंदी कायम – हायकोर्टाचे शिक्कामोर्तब\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nराहुल गांधींचे नाव पंतप्रधानपदासाठी काँग्रेस घोषित करणार नाही – पी. चिदंबरम\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना...\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \nडीजे वाजण्यावरील बंदी तूर्तास हटवणार नाही- उच्च न्यायालय\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘वंदे मातरम्’ ला विरोधच करणार- प्रकाश आंबेडकर\nराजस्थानात भाजपच्या १०० आमदारांना पुन्हा उमेदवारी न देण्याचा निर्णय\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nमोदींविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या मणिशंकर अय्यर यांचे निलंबन मागे\nवेस्ट इंडिजविरूध्दच्या कसोटीत विराटने झळकावले २४ वे शतक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/latur-news-marathwada-news-kheti-pe-charcha-raju-shetty-98131", "date_download": "2018-10-24T01:20:52Z", "digest": "sha1:OIF24YJNFZMATQWBKULCK6MHWKNIOPVG", "length": 13446, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "latur news marathwada news kheti pe charcha raju shetty 'खेती पे चर्चा' करून जमिनी बळकावू नका - खा. शेट्टी | eSakal", "raw_content": "\n'खेती पे चर्चा' करून जमिनी बळकावू नका - खा. शेट्टी\nशुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018\nलातूर - लोकसभा निवडणूक प्रचारावेळी नरेंद्र मोदी यांनी विदर्भात \"चाय पे चर्चा' केली होती. त्या वेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाहीत, असे धोरण राबवण्याचे आश्वासन दिले होते.\nलातूर - लोकसभा निवडणूक प्रचारावेळी नरेंद्र मोदी यांनी विदर्भात \"चाय पे चर्चा' केली होती. त्या वेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाहीत, असे धोरण राबवण्याचे आश्वासन दिले होते.\nजेथे त्यांनी ही चर्चा केली, तेथेच सर्वांत जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. या चर्चेनंतर शेतकऱ्यांच्या हातून \"कप' गेला. आता ते \"खेती पे चर्चा' करणार आहेत. यात शेतकऱ्यांच्या हातून जमिनी बळकावू नये, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी येथे केली.\nमराठवाड्यात गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील कसपट काढण्यासाठी शेतकऱ्यांना दहा हजार रुपये खर्च लागणार आहे. शासन मात्र दोन हजार चारशे रुपये मदत देणार आहे. कर्जमाफीचे 23 हजार कोटी रुपये बॅंकेत जमा केल्याचे शासन सांगते. ते कोणाच्या खात्यावर गेले हे मात्र सांगत नाही. भूलथापा देऊन हे शासन सत्तेवर आले आहे, असे सांगून शेट्टी यांनी आगामी काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मंत्र्यांना झोडपून काढण्याचे आंदोलन करण्याचा इशारा दिला.\nशेट्टी म्हणाले, \"साखरेचे भाव पाडण्याचा प्रकार संशयास्पद आहे. व्यापाऱ्याच्या स्टॉकवरील नियंत्रण उठवल्यानंतर हे भाव पडले आहेत. त्यामुळे शासनाने गोदाम तपासून दोन महिन्यांत झालेली साखरेची खरेदी -विक्रीची चौकशी करावी. कारखान्यांनी ठरलेली उचल दिलीच पाहिजे, यासाठी 17 फेब्रुवारीला कोल्हापुरात मोर्चा काढण्यात येणार आहे. बीडमध्ये आमचे पोस्टर काढले व मुख्यमंत्र्यांचे ठेवले गेले. भाजपला एवढी मस्ती आली असेल तर त्यांनी मैदानात उतरावे, मी तयार आहे.'\nसदाभाऊंनी घातलाय हिरवा गॉगल\nकृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत संघटना सोडून गेल्याने संघटनेला काहीच फरक पडला नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवाणारे खोत यांना सत्ता मिळताच त्यांची दृष्टी बदलली आहे. त्यांनी हिरवा गॉगल घातला आहे. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांऐवजी सर्व शिवार हिरवे दिसू लागले आहे. सर्वत्र आनंदी आनंद दिसत आहे, अशी टीका शेट्टी यांनी केली.\nशबरीमला मंदिर वाद फेरविचार याचिकांवर 13 नोव्हेंबरला सुनावणी\nनवी दिल्ली (पीटीआय) : शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले असून यासंबंधीच्या...\nमोदी सरकार भंपक - उद्धव ठाकरे\nलातूर - भाजपने गेल्या निवडणुकीत खोटे बोलून मते घेतली. सत्तेत बसल्यावरही ते वारंवार खोटेच बोलत आहेत. त्यात मी वाटेकरी होणार नाही. शिवसेनाप्रमुख...\n#PMCIssue फुरसुंगीत सुविधांसाठी आंदोलन\nफुरसुंगी - फुरसुंगी गाव पुणे महानगरपालिकेत जाऊन वर्ष झाले तरी पालिका गावाला पुरेशा नागरी सुविधा देत नसल्याने संतप्त झालेल्या फुरसुंगी...\nगृहनिर्माण महामंडळावरून शिवसेनेची नाराजी\nमुंबई - प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाची स्थापना केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या...\n#PMCIssue नागरी सुविधा मिळत नसल्याने पालिकेच्या दोन्ही कार्यालयांना टाळे\nफुरसुंगी - फुरसुंगी गाव पुणे महानगरपालिकेत जाऊन वर्ष झाले तरी पालिका गावाला पुरेशा नागरी सुविधा देत नसल्याने संतप्त झालेल्या फुरसुंगी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://gokarnamahabaleshwar.com/marathi/index.php/2013-11-07-10-55-16", "date_download": "2018-10-24T01:59:02Z", "digest": "sha1:TYS3NHZT4OXYGKBQDQKYQYSYJZYE2WC4", "length": 23788, "nlines": 41, "source_domain": "gokarnamahabaleshwar.com", "title": "श्री क्षेत्र गोकर्ण प्रवास मार्गदर्शन", "raw_content": "श्री क्षेत्र गोकर्ण प्रवास मार्गदर्शन\nश्री क्षेत्र गोकर्ण प्रवास मार्गदर्शन\nश्री क्षेत्र गोकर्ण हे तीर्थक्षेत्र कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नड जिल्ह्यात कुमठा तालुक्यामध्ये शाल्मली गंगावली आणि अधनाशिनी या नद्यांच्यामध्ये अरबी समुद्राच्या कुशीत वसलेले असून कर्नाटक राज्याची राजधानी बंगलोर पासून ४५३ कि.मी. आणि मंगलोर शहरापासून २३८ कि.मी. अंतरावर आहे.\nकामाधनाशिनी नदी अर्थात कामेश्वर अधनाशिनीवरील पुल पार करुन गेल्यानंतर गोकर्ण क्षेत्री प्रवेश केला की आपल्या डाव्या हाताला सुरु होतो शतशृङग पर्वत. या शतशृंङग पर्वताच्या कडेने आपण बसस्थानकावरून श्री मंदिराच्या राजमार्गावर यायच्या आधी रस्त्यावर एका हॉटेल समोरील घराच्या मागच्या अंगणात श्री दत्तात्रेय आश्रम होता त्या ठिकाणी आता फक्त औदुंबराच्या वृक्षाखाली सती अनसुयेची उघड्यावर पडलेली मूर्ती असून समोर विहिरीत रुपांतर झालेले दत्तात्रेय तीर्थ आहे. राजमार्गाच्या तोंडावरच उजव्या हातास श्री वेंकटेश मंदिर आहे. राज मार्गावर प्रवेश केला असता उजव्या हातास एका घरामध्ये दोन तीन खोल्या सोडून आहे संवर्तकेश्वर लिंग आणि अर्थवट विहिरीत रुपांतर झालेले संवर्तकेश्वर तीर्थ. थोडे पुढे गेलो असता एक मोठा अश्वत्थ वृक्ष लागतो या वृक्षाच्या डाव्या हातास सूर्येश्वर आणि सूर्य तीर्थ आहे. अश्वत्थ वृक्षाच्या उजव्या बाजूस मार्कण्डेश्वर आहे. याच्या जरा पुढे धर्मेश्वर आहे. परत फिरून राजमार्गावरून मंदिराच्या दिशेने चालायला सुरुवात केली की उजव्या हाताला महाबळेश्वराचा प्रचंड रथ दिसतो. या रथासमोर आहे कुबेरेश्वर. कुबेरेश्वराला लागूनच पृथ्वीतलावरील एकमेव असलेले द्विभुज बटु गणेश मंदिर आहे. गोकर्ण पुराणातील प्रथेप्रमाणे पट्टविनायकाचे प्रथम दर्शन घेऊन नंतरच श्री महाबळेश्वराच्या आत्मलिंगाचे दर्शन घेतल्यास यात्रेचे फळ मिळते असा संकेत आहे. परंतु आता या द्विभुज बटु गणेशाचे दर्शन घेऊनच यात्रेकरू महाबळेश्वराच्या भेटीला जातात. द्विभुजा गणेशाच्या उजव्या हाताला आहे रावणेश्वर लिंग, त्याच्या थोडे पुढे कुंभकर्णेश्वर लिंग, कुंभकर्णेश्वर लिंगाचे दर्शन घेऊन परत श्री मंदिराच्या रस्त्याला लागलो की इंद्रेश्वर. इंद्रेश्वराच्या समोर रस्त्याच्या दुसऱया बाजूस आहे विभिषणेश्वर. विभिषणेश्वराचे दर्शन घेऊन आपण श्री मंदिराच्या आवारात प्रवेश करतो.\nप्रवेश द्वारातून डाव्या हाताला वळलो की पहिला नमस्कार दत्तात्रेयाला तद्नंतर गौतमेश्वराला आणि कंदबेश्वराला, पुढे गेलो की ईश्वराच्या वृषभध्वजाला नमस्कार आणि श्री मंदिराच्या मुख्य गाभाऱयात प्रवेश. गाभाऱयात उजव्या हाताला दुर्गादेवी, डाव्या हाताला श्री गणेश आणि समोर ईश्वराने पुजलेले आत्मलिंग. हे आत्मलिंग नेहमीच्या लिंगापेक्षा थोडे वेगळे आहे. सर्व लिंगामध्ये खाली पिंडी व वर शाळूंखा असते. मात्र आत्मलिंगात शाळूंखा सात पिंडींमध्ये बंदिस्त आहे आणि वरच्या पिंडीत मध्यभागी एक छिद्र असून या छिद्रातून बोटाद्वारे आपण आत्मलिंगाच्या अग्रभागाला स्पर्श करू शकतो. तीर्थप्रसाद घेऊन प्रदक्षिणेसाठी बाहेर पडल्यानंतर सर्वप्रथम लागते चण्डेश्वर. चण्डेश्वराला वंदन करून बाहेरच्या प्रांगणात आहे रुद्रयोनी अथवा आदी गोकर्ण मंदिर, पाच-सहा पायऱया उतरून खाली गेलो की चहुबाजूने पाण्याने वेढलेल्या आदी गोकर्णेश्वराचे दर्शन होते. आदी गोकर्णाला वंदन करून पुढे शास्त्रsश्वराची भेट घायची. या शास्त्रsश्वरालाच साक्षी महादेव असेही म्हणतात. प्रचलित कथेप्रमाणे आपण गोकर्णाला गेलो किंवा न गेलो असा कधी वाद निर्माण झाल्यास या शास्त्रsश्वराची साक्ष अंतिम मानली जाते. त्यामुळे चण्डेश्वराबरोबरच साक्षी महादेवाला वंदन अनिवार्य आहे. पुढे जाऊन क्षेत्रपालाला वंदन त्यानंतर वीरभद्राला वंदन आणि ताम्रगौरीच्या मंदिराच्या आवारात प्रवेश. ताम्रगौरीला वंदन करून प्रदक्षिणा करून बाहेर येताना मंदिरासमोरील एक बंद दरवाजा उघडल्यास ताम्रकुंडाचे दर्शन होते. या ताम्रकुंडात अस्थि विसर्जनाला अतिशय महात्म्य आहे.\nताम्रगौरीच्या मंदिरातून बाहेर पडून आपण श्री महाबळेश्वराची प्रदक्षिणा पूर्ण करण्याआधी डाव्या हातास आहे इंद्रेश्वर तीर्थ. या तीर्थाचे दर्शन घेऊन ज्या मार्गाने प्रवेश केला त्याच मार्गाने बाहेर येऊन समुद्राच्या रस्त्याने वाटचाल सुरु केली की या रस्त्याच्या उजव्या बाजूस प्रथम वंदन सरस्वीतीश्वराला, त्यानंतर अमृतेश्वराला. पुढे रस्त्याच्या मधोमध एका छोट्याशा बैठकीवर पेटी मध्ये बंद असलेल्या सागरेश्वराचे दर्शन होते. तेथून पुढे समुद्राच्या दिशेने मार्गक्रमण करताना उजव्या हाताच्या पहिल्या गल्लीत पितृस्थालेश्वर आणि विधूत पापस्थालेश्वर यांचे मंदिर लागते. या दोन्ही मंदिरांमध्ये अखंड श्राद्धकर्मे चालू असतात. त्यामुळे आपल्याला थोडे बिचकायला होते. पितृस्थालेश्वर अथवा सुरभिस्थापित लिंग कुलुपबंद असते. त्यामुळे या मंदिराच्या ब्राह्मणाकडून चावी घेतल्यासच आपल्याला या लिंगाचे दर्शन होऊ शकते. या गल्लीत पुढे गेल्यानंतर ताम्रगौरी नदीवरील पुलापलीकडे लागते गोकर्ण क्षेत्रीची प्रसिद्ध रुद्रभूमी. या रुद्रभूमीवर स्मशानकालीचे मंदिर आहे. थोडे पुढे गेल्यानंतर सुब्रमण्येश्वर आणि सुब्रमण्य तीर्थ आहे. जवळपास कुठेतरी हरिश्चद्रेश्वर आहे. या पाऊल वाटेने परत फिरून आपण परत एकदा समुद्राच्या रस्त्याला येतो आणि थोड्याच वेळात विशाल अरबी समुद्राचे दर्शन होते. समुद्र दर्शनाच्या आधीच्या उजव्या हाताच्या रस्त्याने वर गेलो की अंदाजे तीन एक किलोमीटरवर रुद्रपाद आणि पराशर तीर्थ आहे.\nरावणेश्वराच्या लिंगा जवळून एक रस्ता डोंगरावर जातो. या रस्त्याच्या डाव्या हातास प्रथम वंदन अथर्वेश्वराला, नंतर सामवेदेश्वराला, त्यानंतर यजुर्वेदेश्वराला. यजुर्वेदेश्वरासमोर एक छोटीशी गल्ली आहे. त्या गल्लीच्या डाव्या हातास आहे गायत्री तीर्थ, थोडे पुढे गेल्यानंतर उजव्या हातास सावित्री तीर्थ, त्यापुढे डाव्या हातास सरस्वती तीर्थ व त्याच्या पुढे डाव्या हातासच ब्रह्म तीर्थ आणि ब्रह्म तीर्थाच्या विश्वामित्र तीर्थ. या ठिकाणी उभे राहिले असता उजव्या हातास ताम्रगौरीच्या सागराबरोबरच्या मनोहर संगमाचे विहंगम दृश्य दिसते. याच पाऊल वाटेने परत फिरून आपण यजुर्वेदेश्वराजवळून डोंगरावर चढण्यास सुरुवात केली की डाव्या हाताला ऋग्वेदेश्वराला वंदन करून चालायला सुरुवात केली की अर्ध्या-एक किलोमीटर नंतर आपण शतशृङग पर्वतावर पोहोचतो.\nशतशृङग पर्वतावर पहिला लागतो विश्वामित्र आश्रम आणि विश्वामित्रेश्वर, त्याच्या समोर ब्रह्मेश्वराचे मंदिर आणि ब्रह्मेश्वर. थोडे खाली उतरल्यास मणीभद्र मंदिर. मणीभद्राचे दर्शन घेऊन परत एकदा ब्रह्मेश्वरावरून शतशृङगावर चढण्यास सुरुवात केली की वरूण तीर्थ, पांडव तीर्थ, अनंत तीर्थ, सूर्य तीर्थ, जटायु तीर्थ. जटायु तीर्थाच्या कपारीतून वर आल्यानंतर सरळ पुढे गेल्यानंतर कमंडलु तीर्थ आणि गोगर्भेश्वर. गोगर्भावरून पाऊल वाटेने समोर चालायला सुरुवात केली की अर्ध्या-एक किलीमीटरवर उजव्या हाताला एक पाऊल वाट फुटते. ही पाऊल वाट पकडली की आपण पोहचतो दुर्वास तीर्थाला. दुर्वास तीर्थाचे दर्शन करून परत एकदा माघारी फिरून मूळ पाऊल वाटेने समोर चालत शतशृङग पर्वत उतरून गेलो की आपण पोहचतो सुमित्रेश्वराला. सुमित्रेश्वराच्या पुढे भीमकुंड, भीमकुंडावरून उजव्या हाताला वळलो की गंगाधार तीर्थ अर्थात सुमित्रेश्वराच्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन शंभू देवाने दिलेल्या गंगा नदीचे उगमस्थान, त्यापुढे वसिष्ठ तीर्थ आणि वसिष्ठेश्वर. वसिष्ठ तीर्थाचे दर्शन घेऊन परत सुमित्रेश्वराच्या रस्त्याने कोटी तीर्थाच्या दिशेने पुढे गेल्यास काही अंतरावर वरदेश्वर लिंग, त्याच्या पुढे अगस्ती तीर्थ. अगस्ती तीर्थावरून आपण खाली उतरलो की उजव्या हातास पट्टविनायक अथवा चिंतामणी विनायक. त्याच्या जरापुढे कोटी तीर्थालगतच शंकर-नारायण अथवा ईश्वर-मोहीनी आणि थोडे पुढे गेल्यानंतर कामेश्वर मठ. कामेश्वर मठाच्या समोर कोटी तीर्थामध्ये मुक्ती मंडप, मुक्ती मंडपातून कोटी तीर्थाच्या मधोमध असलेल्या कोटेश्वराचे दर्शन. (फक्त पट्टीचे पोहणारे या कोटेश्वरावर अभिषेक करू शकतात.) कोटेश्वराचे दर्शन घेऊन मुक्ती मंडपावरून परत फिरून शंकर-नारायणावरून मागे फिरल्यास प्रथम कृष्णाश्रमाला वंदन, परत कोटी तीर्थालगतच्या रस्त्याने वाटचाल, थोड्या अंतरावर उजव्या हाताच्या गल्लीत नृसिंह मंदिर, नृसिंहाला वंदन करून परत कोटी तीर्थाचा रस्ता, या रस्त्यावर थोड्याच अंतरावर काळभैरवाचे मंदिर. काळभैरव मंदिरावरून सरळ पुढे गेल्यानंतर परत एक छोटीशी गल्ली आणि या गल्लीत हनुमंतेश्वर. गल्लीतून परत येऊन कोटी तीर्था डाव्या बाजूस न वळता आपण सरळ चालत गेलो की उजव्या हाताला व्यवस्थित बांधलेले एका बंगल्यामधील दुर्गा कुंड. दुर्गाकुंडावरून सरळ गेलो की नागतीर्थ, नागेश्वर आणि परत फिरून आपण कुबुरेश्वरावरून महाबळेश्वराच्या रथाजवळ राजमार्गाला येऊन मिळतो.\nहमरस्त्याने आपण भद्रकाली मंदिराकडे येतो. भद्रकालीवरून पुढे गेलो की मूळ रस्त्याला उजव्या हातास एक फाटा फुटतो. या रस्त्याने गेलो की आपल्याला गणेश तीर्थ, केतकी विनायक, केतकी तीर्थ, केतकीश्वर आणि कलकलेश्वर मंदिरे लागतात. परत फिरून मूळ रस्त्याने पुढे वाटचाल सुरु केली की आपण वैवाहिक पर्वतावरून सरळ पुढे जातो. थोड्या अंतरावर रस्त्याच्या डाव्या हातास वळलो तर प्रथम ताम्रगंगेचे उगमस्थान आणि त्याच्या समोर आपल्याला ताम्रतल पर्वत दिसतो. ताम्रतल पर्वताच्या रस्त्यावर उजव्या हाताला अग्नी कुंड लागते. परत फिरून आपण मूळ रस्त्याला आलो की उजव्या हाताला शेतातील बांदावरून अर्धा-एक किलोमीटर चालत गेल्यानंतर चक्रखंडेश्वर आणि चक्रतीर्थ लागते. 15-20 मिनीटांच्या चालीनंतर कपिलातीर्थ लागते. परत फिरून हमरस्त्याला आलो की उजव्या हाताच्या रस्त्याने अंदाजे तीन-एक किलोमीटरवर गंगेचा उगम आहे. परत फिरून मूळ हमरस्त्याला आलो की आपण मेरू पर्वतावर पोहचतो. पर्वताच्या पायथ्याशी गंगा मंदिर आहे. येथे दरवर्षी ईश्वराचा गंगेशी विवाह लावला जातो. पर्वतावरून आपल्याला गंगेचे अतिशय मनोहर दर्शन होते. गंगा मंदिराच्या थोडे पुढे जह्मू तीर्थ आहे.\nया व्यतिरिक्तही असंख्य तीर्थे व लिंगे आजही अप्रकाशीत आहेत.\nश्री क्षेत्र गोकर्ण यात्रा\nश्री क्षेत्र गोकर्ण प्रवास मार्गदर्शन\nनिवास व खानपान व्यवस्था\nगोकर्ण क्षेत्रीची हॉटेल्स, लॉजेस व रिसोर्ट\nश्री क्षेत्र गोकर्णपासून जवळ असलेली इतर प्रसिद्ध स्थळे:\nश्री क्षेत्र गोकर्ण नकाशा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-accident-near-yelur-phata-one-dead-95312", "date_download": "2018-10-24T01:05:37Z", "digest": "sha1:PZ5D4MWYVUXBXXWNEQH6AKDXHGOYPYYA", "length": 10663, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News accident near Yelur Phata one dead येलूर फाट्यानजीक अपघातात गोंदी गावठाणची महिला ठार | eSakal", "raw_content": "\nयेलूर फाट्यानजीक अपघातात गोंदी गावठाणची महिला ठार\nबुधवार, 31 जानेवारी 2018\nयेडेनिपाणी - येलूर (ता. वाळवा) फाट्यानजीक यशवंत गार्डन समोर मोटारीला पाठीमागून एका अनोळखी वाहनाने धडक दिली. या अपघातात एक महिला ठार तर त्यांचे पती जखमी झाले आहे. याबाबत कुरळप पोलिसात अनोळखी वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.\nयेडेनिपाणी - येलूर (ता. वाळवा) फाट्यानजीक यशवंत गार्डन समोर मोटारीला पाठीमागून एका अनोळखी वाहनाने धडक दिली. या अपघातात एक महिला ठार तर त्यांचे पती जखमी झाले आहे. याबाबत कुरळप पोलिसात अनोळखी वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.\nकोल्हापूरकडे निघालेल्या मोटारीस (क्र. एमएच 11 वाय 7461) सकाळी अकराच्या सुमारास अनोळखी वाहनाने जोराची धडक दिली. धडकेनंतर मोटार रस्त्या कडेला असलेल्या सिमेंट पोल व झाडावर जाऊन आदळली. यामध्ये सुनंदा बाळासाहेब देसाई (वय- ६५) जागीच ठार झाल्या तर त्यांचे पती बाळासाहेब विष्णू देसाई (दोघेही रा. गोंदी गावठाण, ता. कराड) जखमी झाले आहेत, त्यांना इस्लामुरच्या प्रकाश हॉस्पिटलमध्ये अधिक उपचारासाठी दाखल केले आहे. बाळासाहेब हे स्वतःच गाडी चालवत होते. देसाई दाम्पत्य कोल्हापूर जिल्ह्यातील गंगापूर या मूळ गावी शेतीच्या कामासाठी निघाले होते.\nकेळघर - टॅंकरग्रस्त असलेल्या व पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या तळोशी गावाने पाणीटंचाईवर मात केली. तनिष्कांच्या मागणीनुसार सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून...\nपाणी असूनही कपात कशासाठी\nपुणे - मुंढवा जॅकवेलमध्ये 550 एमएलडी पाणी उपलब्ध असूनही जलसंपदा विभागाने गेल्या 22 दिवसांत रोज 370 एमएलडी पाणी शेतीसाठी उचलले आहे. त्यामुळे शेतीसाठी...\nनोकरीसाठी मांडला ‘खेळ’ प्रमाणपत्राचा...\nसातारा - १९९६-९७ कालावधीत सातारा जिल्ह्यात झालेल्या राज्यस्तरीय ग्रामीण क्रीडा हॉकी स्पर्धेत प्रतिनिधित्व न करताही तसे प्रमाणपत्र तत्कालीन...\n(एक पाणीदार पत्रव्यवहार...) प्रिय गिरीशभाऊ, शतप्रतिशत नमस्कार अगदी तांतडीने पत्र लिहायला घेतले आहे, कारण अक्षरश: तोंडचे पाणी पळाले आहे. औंदा...\nचौपाट्यांवर आता जागते रहो...\nमुंबई - मुंबईच्या पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे; मात्र समुद्रकिनाऱ्याच्या फेसाळत्या पाण्याजवळ जाऊन सेल्फी काढण्याच्या वेडापायी पर्यटक जीव धोक्‍यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune/4706-pune-murder", "date_download": "2018-10-24T01:20:13Z", "digest": "sha1:HDQWTOAX2Y4M5L7RZGDKM5JOODVTYEHU", "length": 4455, "nlines": 130, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "सख्या भावानेचं केली भावाची हत्या - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसख्या भावानेचं केली भावाची हत्या\nजय महाराष्ट्र न्यूज, पुणे\nपिंपरी-चिंचवडमध्ये सख्या भावानेचं भावाची हत्या केल्याची घटना घडलीय.\nमावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडेमध्ये घरगुती वादतून सख्या भावाने भावाची हत्या केलीय. राजू केदारी असं मृताचे नाव आहे. आरोपीला एमआयडीसी पोलिसां अटक केलीय.\n\"रक्ताने माखलेलं सॅनिटरी नॅपकिन घेऊन तुम्ही मंदिरात कसं जाणार\nप्रवीण तोगडियांनी केली नव्या पक्षाची स्थापना\nछ. शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात स्वित्झर्लंडच्या कलाकारांचा 'हा' सोहळा\nओला-उबर चालकांचा संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरुच...\nलग्नपत्रिकेवरुन रणवीर- दीपिका सोशल मीडियावर ट्रोल\nदिवाळीत फटाके फोडण्यास सशर्त परवानगी...\nPaytm च्या मालकाला ब्लॅकमेल, 'मास्टर प्लॅनर' अटकेत\n\"MIM प्रमाणेच आमचाही 'वंदे मातरम'च्या सक्तीला विरोध\nEVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z120819172009/view", "date_download": "2018-10-24T00:13:46Z", "digest": "sha1:2IIAVPFFBMD6SU37GG5VEZRT7S2UG7NK", "length": 2389, "nlines": 38, "source_domain": "m.transliteral.org", "title": "गणपतीची आरती - गणपति नमिती स्तविती सुरपत...", "raw_content": "\nगणपतीची आरती - गणपति नमिती स्तविती सुरपत...\nगणपति नमिती स्तविती सुरपति तुज भजती\nसकलारंभी स्मरती विघ्ने संहरती॥\nशुंडामांडतमूर्ती अतर्क्य तव कीर्ती\nआरती कवणालागीं देई मज स्फ़ूर्ती॥१॥\nजय देवा जय देवा सुंदरगजवदना\nतव भजनासी प्रेमा देई सुखसदना\nजागृति स्वप्नी माझ्या हृदयी त्वां राहावें\nदुरतर भवपाशाच्या बंधा तोडावें॥\nसिंदूरवदना सखया चरणा दावावें\nन कळे अगाध महिमा श्रीवक्रतुंडा\nअतर्क्य लीला तुझी शोभे गजशुंडा॥\nतुजविण न दिसे देवा शमविल यम पीडा\nभक्तसंकट येसी धावत दुड्दुडां॥जय.॥३॥\nनयनी शिणलो देवा तव भेटीकरितां\nतापत्रय दीनाचे शमवी समर्था॥\nअनाथ मी कल्पदुम तूंची शिव सूता\nविष्णूदासें चरणी ठेवियला माथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0:Flag_of_Bahrain.svg", "date_download": "2018-10-24T00:33:19Z", "digest": "sha1:7SAD463GJ6XYV6LFMW5ZYHIR2ZVQPWX4", "length": 12442, "nlines": 258, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चित्र:Flag of Bahrain.svg - विकिपीडिया", "raw_content": "\nSize of this PNG preview of this SVG file: ८०० × ४८० पिक्सेल. इतर resolutions: ३२० × १९२ पिक्सेल | १,०२४ × ६१४ पिक्सेल | १,२८० × ७६८ पिक्सेल | १,५०० × ९०० पिक्सेल.\nमूळ संचिका ‎(SVG संचिका, साधारणपणे १,५०० × ९०० pixels, संचिकेचा आकार: २६९ बा.)\nही संचिका Wikimedia Commons येथील असून ती इतर प्रकल्पात वापरलेली असू शकते. तिचे तेथील संचिका वर्णन पान खाली दाखवले आहे.\nदिनांक नोव्हेंबर १६, इ.स. २००९\nअसे करणे काही देशांमधे कायद्यानुसार शक्य नसू शकते. असे असल्यास :\nमी कोणालाही कोणत्याही कारणासाठी हे काम वापरण्याचे अधिकार कोणत्याही बंधनाशिवाय जर अशी बंधने कायद्याने बंधनकारक नसतीलतर देत आहोत.\nसंचिकेची त्यावेळची आवृत्ती बघण्यासाठी त्या दिनांक/वेळेवर टिचकी द्या.\n१५:१२, १ ऑगस्ट २०१७ ३२४ × १९५ (९ कि.बा.) Ilfga bahrain flag\n१४:३२, १७ नोव्हेंबर २००९ १,५०० × ९०० (३२५ बा.) Reisio cleanup\n१२:५८, १७ नोव्हेंबर २००९ १,५०० × ९०० (३१८ बा.) Zscout370 Typo\n२०:०६, १९ जानेवारी २००६ १,००० × ६०० (५१५ बा.) Gabbe clean up SVG code\nया संचिके ला १०० पाने जोडली आहेत. खालील यादी या संचिके ला जोडलेल्या पहिल्या १०० पानांचे दुवेदर्शविते. संपुर्ण यादी उपलब्ध आहे.\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती सदस्य देश\nक्रिकेट विश्वचषक, २००७ - पात्रता\nजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)\nजगातील देशांची यादी (लोकसंख्या घनतेनुसार)\nजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)\nजगातील देशांच्या राजधानींची यादी\nजागतिक फुटबॉल एलो गुणांकन\nफिफा राष्ट्रीय संकेतांची यादी\nफॉर्म्युला वन ग्रांप्री यादी\nविश्व साखळी क्रिकेट स्पर्धा\n२००४ ए.एफ.सी. आशिया चषक\n२००४ फॉर्म्युला वन हंगाम\n२००५ फॉर्म्युला वन हंगाम\n२००६ फॉर्म्युला वन हंगाम\n२००७ ए.एफ.सी. आशिया चषक\n२००७ फॉर्म्युला वन हंगाम\n२००८ उन्हाळी ऑलिंपिक पदक यादी\n२००८ फॉर्म्युला वन हंगाम\n२००९ फॉर्म्युला वन हंगाम\n२०१० फिफा विश्वचषक पात्रताफेरी\n२०१० फॉर्म्युला वन हंगाम\n२०११ ए.एफ.सी. आशिया चषक\nसंचिकाचे इतर विकिपीडियावरील वापरः\nया संचिकेचे अधिक वैश्विक उपयोग पहा\nया संचिकेत जास्तीची माहिती आहे. बहुधा ही संचिका बनवताना वापरलेल्या कॅमेरा किंवा स्कॅनर कडून ही माहिती जमा झाली आहे. जर या संचिकेत निर्मितीपश्चात बदल करण्यात आले असतील, तर कदाचित काही माहिती नवीन संचिकेशी पूर्णपणे जुळणार नाही.\nयेथे काय जोडले आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/saamana-editorial-on-karnataka-assembly-result/", "date_download": "2018-10-24T00:56:08Z", "digest": "sha1:7FHKANY7DJ6PWAQCQP7F5ZATRZUK3K6W", "length": 16667, "nlines": 102, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'सोळावा विजय धोक्याचा ठरू नये' ; शिवसेनेचा भाजपला टोला", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘सोळावा विजय धोक्याचा ठरू नये’ ; शिवसेनेचा भाजपला टोला\nटीम महाराष्ट्र देशा : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सामना संपादकीयमधून पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ”कर्नाटकच्या विजयाने भाजपाने १६ वे राज्य खिशात घातले व ही मोदींची लहर असल्याचे नव्याने सांगितले गेले.\nही लहर मोदींची नसून कानडी जनतेची आहे”, असे उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमध्ये म्हटले आहे. आतापर्यंत देशातील २१ राज्ये भाजपाने जिंकली. त्यातील १५ राज्यांत त्यांची स्वबळावर सत्ता आहे. म्हणजे आता भाजपाचा विजय वयात आला आहे. तेव्हा त्यामुळे सोळावं वरीस धोक्याचं या गाण्याप्रमाणे सोळावा विजय धोक्याचा ठरू नये, असा इशाराही त्यांनी दिला आहे.\nकाय आहे आजचा सामना संपादकीय\nकर्नाटकच्या विजयाने भाजपने १६ वे राज्य खिशात घातले व ही मोदींची लहर असल्याचे नव्याने सांगितले गेले. ही लहर मोदींची नसून कानडी जनतेची आहे. आली लहर केला कहर असे कानडी जनतेने दाखवून दिले. अर्थात भाजपने विजय मिळवला असला तरी विधानसभा त्रिशंकू आहे. सत्तेची ‘हंडी’ त्यांच्यासाठी अद्याप लटकलेलीच आहे. त्यात काँग्रेसने देवेगौडांच्या पक्षाला सत्ता स्थापनेची आणि मुख्यमंत्रीपदाची ऑफर देऊन ही ‘हंडी’ आणखी वर नेऊन ठेवली आहे.\nकर्नाटकात भारतीय जनता पक्ष बहुमताच्या सीमारेषेवर जाऊन थांबला. २२४ च्या विधानसभेत भाजपने १०४ जागा जिंकून विजय मिळवला. काँग्रेसचा घोडा ७८ जागांवर अडला. देवेगौडा यांच्या जनता दलाने ३८ जागा जिंकल्या. एखाद दुसरा अपक्ष वगळता इतरांना फारसे स्थान मिळाले नाही. महाराष्ट्र एकीकरण समितीचाही सीमा भागात दारुण पराभव झाला. तेथील मराठी बांधवांनी जणू ठरवूनच हा स्वतःचा पराभव घडवून आणला.\nकर्नाटकच्या विधानसभा निकालाचे हे चित्र स्पष्ट झाले आहे. कर्नाटकात राज्य भारतीय जनता पक्षाचेच येणार याविषयी आज खात्रीने कुणीच सांगू शकत नाही. गोवा, मणिपूर, मेघालय, नागालँडसारख्या राज्यांत साधे बहुमत नसतानाही तेथील राज्यपालांनी भाजपास सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले होते. त्या मानाने कर्नाटकातील त्या पक्षाचा विजय बाळसेदार आहे. निकाल काही लागो आमचाच पक्ष किंगमेकरच्या भूमिकेत राहील असे श्री. देवेगौडा व त्यांचे चिरंजीव कुमारस्वामी कालपर्यंत सांगत होते.\nमात्र मतदारांनी त्यांना ‘किंगमेकर’पेक्षा मोठी भूमिका दिली आहे. कर्नाटकच्या विजयाने भाजपने १६ वे राज्य खिशात घातले व ही मोदींची लहर असल्याचे नव्याने सांगितले गेले. ही लहर मोदींची नसून कानडी जनतेची आहे. आली लहर केला कहर असे कानडी जनतेने दाखवून दिले. अर्थात सध्याची तेथील राजकीय अनिश्चितता पाहता भाजपने १६ वे राज्य खिशात घातले असे म्हणणे जरा घाईचेच ठरेल.\nआतापर्यंत देशातील २१ राज्ये भाजपने जिंकली. त्यातील १५ राज्यांत त्यांची स्वबळावर सत्ता आहे. म्हणजे आता भाजपचा विजय वयात आला आहे. तेव्हा त्यामुळे सोळावं वरीस धोक्याचं या गाण्याप्रमाणे सोळावा विजय धोक्याचा ठरू नये. कर्नाटकात काँग्रेसचा पराभव झाला याचा अर्थ मोदींची किंवा त्यांच्या पक्षाची लहर होती असे मानायला आम्ही तयार नाही. मोदी हे राष्ट्रीय राजकारणात नव्हते तेव्हाही भाजपने कर्नाटक जिंकलेच होते व ते राज्य संपूर्ण बहुमताचे होते. मावळत्या विधानसभेत भाजपचे ४० आमदार होते.\nत्यामुळे त्यांचे साठेक आमदार वाढले व काँग्रेसच्या जागा घटल्या. कुठल्याही सरकारविरुद्ध वातावरण हे निर्माण होतच असते. शेवटच्या काळात काँग्रेसने जे धर्माचे राजकारण केले ते त्यांना फटका देऊन गेले. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने स्वतंत्र लिंगायत धर्माचे राजकारण केले. हिंदू विरुद्ध लिंगायत अशी दुफळी माजवून राजकीय फायद्याचे गणित मांडले, ते साफ चुकले. लिंगायत समाजाचे प्राबल्य असलेल्या सर्व भागांतून भाजपला यश मिळाले. लिंगायत समाजानेच काँग्रेसचे हे राजकारण पायाखाली तुडवले. अर्थात ही खेळी सिद्धरामय्यांची होती व त्यांनी हा जुगार स्वत:च खेळला. सिद्धरामय्या यांना अतिआत्मविश्वास नडला. त्यांनी मेहनत घेतली, पण प्रचाराची दिशा चुकली. त्यामुळे काँग्रेसला अनुकूल वातावरण असतानाही भाजपास लोकांनी मतदान केले.\nअर्थात कमी जागा जिंकूनही काँग्रेसच्या मतांची टक्केवारी घटलेली नाही व मोठा विजय मिळवूनही भाजपची टक्केवारी वाढलेली नाही. हे काही मोदी लहर असल्याचे लक्षण नाही. अर्थात भाजपने विजय मिळवला असला तरी विधानसभा त्रिशंकू आहे. काँग्रेस व देवेगौडांचा जनता दल एकत्र येऊन भाजपने पकवलेली खिचडी बिघडवू शकतात. भारतीय जनता पक्षाला मोठा विजय मिळाला हे मान्य, पण सत्तेची ‘हंडी’ त्यांच्यासाठी अद्याप लटकलेलीच आहे. त्यात काँग्रेसने देवेगौडांच्या पक्षाला सत्ता स्थापनेची आणि मुख्यमंत्रीपदाची ऑफर देऊन ही ‘हंडी’ आणखी वर नेऊन ठेवली आहे.\nकाँग्रेस आणि देवेगौडांच्या पक्षाने राज्यपालांची भेट घेतली आहे. भाजपचे येडियुरप्पा यांनीही राज्यपालांची भेट घेतली आहे. त्यामुळे कर्नाटकातील सत्ताकारणाबाबत सध्या अनिश्चिततेची स्थिती आहे. कदाचित १०४ चा आकडा असून भाजप बाहेर आणि ३७ वाले मुख्यमंत्री पदावर अशाही परिस्थिती निर्माण होऊ शकते. अर्थात हीच तुमची बिन भरवशाची लोकशाही असल्याने हे किंवा आणखी काही वेगळे घडले तर त्यात आश्चर्यकारक नाही.\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान \nपुणे : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यावर मेहरबानी केल्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान…\n‘फिल्मशाला २०१८’ चा निकाल जाहीर\nवाचा अमित शाह यांनी शिवसेनेला काय धमकी दिली \nसैराट फेम ‘तानाजी’ आता ‘माझा अगडबम’मध्ये\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये पुरुषोत्तम मधील विविध पुरस्कार विजेते\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे…\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये पुरुषोत्तम मधील विविध पुरस्कार विजेते\nसैराट फेम ‘तानाजी’ आता ‘माझा…\nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता…\n‘फिल्मशाला २०१८’ चा निकाल जाहीर\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान \nराष्ट्रवादीला धक्का,पवारांच्या अत्यंत निकटवर्तीय नेत्याचा पक्षाला रामराम\n‘एमआयएम’प्रमाणे ‘वंदे मातरम्’ला आमचाही विरोध : प्रकाश आंबेडकर\nवाचा अमित शाह यांनी शिवसेनेला काय धमकी दिली \nपुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल : पवार\nभाजपला काही झालं तरी सत्ता मिळू द्यायची नाही - उद्धव ठाकरे\nसैराट फेम 'तानाजी' आता 'माझा अगडबम'मध्ये\nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता फडणवीस\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान \nराष्ट्रवादीच्या तिजोरीत खडखडाट, आता प्रचार तोंडी करा - पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://photo-sales.com/mr/pictures/castle-tower-vorontsov-park/", "date_download": "2018-10-24T00:16:13Z", "digest": "sha1:UOEDFULKVEDERG23CDW3MIQJWQ7ONZJS", "length": 4392, "nlines": 118, "source_domain": "photo-sales.com", "title": "Vorontsov पार्क मध्ये किल्ला टॉवर चित्र — Photo-Sales.com", "raw_content": "विक्री फोटो – इंटरनेट पैसे कमवू\nHome / Vorontsov पार्क मध्ये किल्ला टॉवर\nVorontsov पार्क मध्ये किल्ला टॉवर\nalupka प्राचीन वास्तू आर्किटेक्चर फोटोग्राफी सुंदर सौंदर्य कला निळा इमारत इमारती वॉलपेपर बुश वॉलपेपर किल्लेवजा वाडा clipart किल्लेवजा वाडा टॉवर्स स्पष्ट उदाहरण बांधकाम फोटोग्राफी Crimea वॉलपेपर संस्कृती उदाहरण दिवस फोटोग्राफी डिझाइन फोटोग्राफी पर्यावरण clipart युरोप प्रसिद्ध कला किल्ला प्रतिमा बाग गॉथिक हिरव्या इतिहास फोटो घर उदाहरण घर उदाहरण लँडस्केप वॉलपेपर लक्झरी भव्य हवेली clipart मध्ययुगीन चित्रे moutain वस्तुसंग्रहालय चित्रांवर निसर्ग जुन्या पद्धतीचा राजवाडा पार्क चित्रांवर पीक वॉलपेपर वनस्पती फोटो हंगामात कला आकाश शैली कला उन्हाळ्यात उदाहरण पर्यटन फोटो टॉवर प्रतिमा प्रवास कला प्रवास चित्रे झाड वॉलपेपर झाडे clipart व्हिला Vorontsov पॅलेस विंडो\nपरवाना प्रकार: एक वेळ वापरा\nपरवाना प्रकार: एक वेळ वापरा\nसूचीत टाका\t/ प्रतिमा खरेदी\nचित्रे शोधा Vorontsov पार्क मध्ये किल्ला टॉवर देखील\nविक्री फोटो – इंटरनेट पैसे कमवू\nफोटोग्राफर साठी बटाटा कायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/faq/subject/191?sort=asc&order=%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95", "date_download": "2018-10-24T01:41:54Z", "digest": "sha1:4Q3A7SSNNTJQ5KJJUKPPJPBVDFY6HYCM", "length": 4233, "nlines": 77, "source_domain": "www.manogat.com", "title": "नेपप्र : नेपप्र विषय : लेखन | मनोगत", "raw_content": "\nस्वगृह › नेपप्र › नेपप्र विषय ›\nनेपप्र : नेपप्र विषय : लेखन\nनेहमी पडणारे लेखनविषयक प्रश्न\nह्या निळ्या रेघेचं काय करायचं\nरोज थोडे थोडे लेखन करून कोठे ठेवू\nकाही अक्षरे येथे लिहिता येत नाहीत का\nनवीन ओळी, परिच्छेद, कडवी हे कसे करावे\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ३ सदस्य आणि ५२ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/category/sampadakiya/lekh/page/62/", "date_download": "2018-10-24T00:15:37Z", "digest": "sha1:N7F3LIWAARROF5ZBG4Y4E63QD5XBLLQ3", "length": 19591, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "लेख | Saamana (सामना) | पृष्ठ 62", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\n2019 मध्ये शिवसेनेचाच मुख्यमंत्री असणार, बीडमध्ये उद्धव ठाकरेंनी ठणकावले\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nतोगडिया यांनी स्थापन केला नवा पक्ष, लोकसभा निवडणूक लढवणार\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nदहशतवाद्यांचे मुडदे घेऊन जा, गोळीबार केला तर खबरदार\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nघरात बसल्याजागी ऐकता येणार गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके\nखगोलसंशोधक स्टिफन हॉकिंग यांच्या व्हीलचेअर, पदक, पुरस्कारांचा लिलाव\nऍपल लॉन्च करणार जगातला सर्वात छोटा आयपॅड\nब्रह्मांडाचे रहस्य उलघडणाऱ्या स्टीफन हॉकिंग्स यांच्या व्हीलचेअरचा होणार लिलाव\nविराटच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहत्यांना बसला धक्का, अनेकांना अश्रू अनावर\nसचिन-विनोद पुन्हा क्रिकेटच्या मैदानात; अॅकॅडमीद्वारे युवा क्रिकेटपटूंना घडवणार\nहिंदुस्थानच्या विजयाची हॅटट्रिक; जपानचा 9-0 गोलने धुव्वा\nहिंदुस्थान-इंग्लंड लॉर्डस् कसोटी फिक्स, वृत्तवाहिनीच्या लघुपटाने क्रिकेट वर्तुळात खळबळ\n‘हिटमॅन’ला खुणावतोय सचिन-धोनीचा ‘हा’ विक्रम, गांगुलीला केले ओव्हरटेक\nनवान्न पौर्णिमा : कोकणातील नव्याची अपूर्वाई\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nआजचा अग्रलेख : वंदे मातरम् म्हणावेच लागेल\nआजचा अग्रलेख : जगभ्रमण बरे पण मिळाले काय\n– सिनेमा / नाटक\n‘पाटील’ २६ ऑक्टोबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nमराठी चित्रपटात काम करायचंय – शर्मन जोशी\n‘माझ्या बायकोचा प्रियकर’ मधील पहिल्या धमाल गाण्याला जबरदस्त प्रतिसाद\nमेघा धाडे आता हिंदी बिग बॉसमध्ये\nदूध की दही, जाणून घ्या आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर \n….असा असतो दुतोंडी साप\nरावणाचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी, जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nरोखठोक: आसाराम, अकबर आणि केरळचा बिशप\nफुलटॉस भी बहोत बडी चीज है, बाबू\n‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सव गेल्या वर्षीच साजरा झाला. त्यानिमित्त ‘मी बुद्धिस्ट फाऊंडेशन’चे संस्थापक- अध्यक्ष अॅड. विश्वास काश्यप यांनी ‘महामानव’...\nशाळा बंद की स्थलांतरित\n>>सुरेंद्र मुळीक<< शिक्षण हक्क कायदा-२००९ प्रमाणे वीसहून कमी पटसंख्या असलेल्या शाळा तसेच १ कि.मी.पेक्षा जास्त अंतरावर असलेल्या शाळा बंद करता येतात. नुकतेच राज्यभरातील प्राथमिक आणि...\n>>दिलीप जोशी<< [email protected] ‘मूकं करोति वाचालं, पङ्गुम् लंघयते गिरिम्’ म्हणजे मूक व्यक्ती बोलू शकते आणि अपंग (दिव्यांग) व्यक्तीही एखादा पर्वत ओलांडू शकते. कधी\n>>द्वारकानाथ संझगिरी विराट कोहलीचं कर्तृत्व आता त्याच्या विराट नावाच्या खूप पुढे गेलंय. अतिविराट या विशेषणानेही त्याच्या कर्तृत्वाकडे पाहिलं तर त्या शब्दाची पगडी पडेल. हिंदुस्थानात इतरत्र...\nलाल फितीपुढे दिव्यांग हतबल\n>>श्रीरंग काटेकर<< दिव्यांगांसाठी असलेल्या शासनस्तरावरील विविध योजना व सवलतींचा लाभ होत नसल्याने दिव्यांगांमध्ये अस्वस्थता आहे. वास्तविक दिव्यांग हे समाजातील एक प्रमुख घटक असून त्याकडे होत...\n>>नीलेश कुलकर्णी<< [email protected] ‘‘अठरा के बाद क्या होगा भाईसाब’’ हा सध्या भाजपच्या वर्तुळात विचारला जाणारा हमखास प्रश्न आहे. जेवढे महत्त्व गुजरात विधानसभा निवडणुकीत काय होईल याला...\nवेब न्यूज – फेसबुक सेल्फी पासवर्डचे गूढ\nस्पायडरमॅन फेसबुकवरती सध्या लॉगइन होताना काही युजर्सना त्यांचा सेल्फी काढून अपलोड करण्याची सूचना फेसबुककडून केली जात असल्याचे समोर आले आहे. या प्रकारानंतर या सेल्फी...\nजलप्रवासाचे स्वप्न पुन्हा पाहुया\nसुरेंद्र मुळीक [email protected] २५ डिसेंबरपासून मुंबई ते गोवा बोटसेवा पुन्हा सुरू होत आहे. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना या बोटीचा यत्किंचितही फायदा नसला तरीही या नव्या...\nबँकिंग धोरणातील विसंगती आणि पक्षपात\nप्रभाकर कुलकर्णी रिझर्व्ह बँक सर्वसामान्य ग्राहकांच्या महत्त्वाच्या सेवांचा विचार करत नाही. काही तक्रारींच्या आधारावर नागरी सहकारी बँकेच्या बहुसंख्य भागधारकांना वंचित करण्याचे कार्य मात्र करीत...\n[email protected] हा कोणता वेगळा कारखान्यात निर्माण झालेला ग्रह नाही. आपली अख्खी पृथ्वीच प्लॅस्टिक-ग्रहात रुपांतरित होत आहे. ऊर्जा निर्मितीच्या स्रोतांपासून होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी जागतिक प्रयत्न...\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nभाजपच्या महिला सरपंचांचा शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन...\nछत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी घेतले योगी आदित्यनाथांचे आशीर्वाद\nकच्छमधून पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक\nव्हॉट्सअॅपमध्ये चार भन्नाट फिचर्सचा समावेश, वाचा काय आहे विशेष…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nगुरुग्राम हत्याकांड; न्यायाधीशाच्या मुलाचाही उपचारादरम्यान मृत्यू\nपुरूष आयोगासाठी पुरुष संघटना रस्त्यावर\nपुन्हा देशात भाजपाची सत्ता येणार नाही…शरद पवार यांचे भाकीत\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%88%E0%A4%B8%E0%A4%B0", "date_download": "2018-10-24T00:48:50Z", "digest": "sha1:CXJ6XWFYLQXOWMLRIXNIC7RIO74W6WHI", "length": 10441, "nlines": 142, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बोईसर - विकिपीडिया", "raw_content": "\n• त्रुटि: \"11 मीटर\" अयोग्य अंक आहे मी\nबोईसर हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील व तालुक्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. ते तालुक्याच्या ठिकाणापासून ११.५ किलोमीटर, ठाणे शहरपासून ६३ किमी तर महाराष्ट्राची राजधानी मुंबईपासून ८५ किमी अंतरावर आहे.[१].\n८ परिसरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्वे\n९ टाटा स्वस्त गृहनिर्माण\nजगाच्या नकाशावर बोईसरचे अक्षांश १९.८° उत्तर, आणि रेखांश ७२.७५° पूर्व असे आहेत. मुंबईच्या पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावर विरार स्थानकाच्या पुढे ४५ किलोमीटर अंतरावर बोईसर हे रेल्वे स्थानक आहे.\nबोईसरच्या पश्चिमेला नवापूर, अक्करपट्टी व नांदगाव ही गावे आहेत. उत्तरेकडे वाणगाव, तारापूर, चिंचणी ही गावे आहेत. दक्षिणेला सरावली हे गाव आहे. पूर्वेला बेटेगाव, धामटणे, बोरशेती ही गावे आहेत.[२].\nबोईसर व आजुबाजूला अनेक महत्त्वाच्या संस्था कार्यरत आहेत.\nबोईसरला शालेय शिक्षणापासून उच्च शिक्षणासहित संशोधन स्तरावरील शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. येथील महत्त्वाची शाळा-महाविद्यालये पुढीलप्रमाणे आहेत.\n१) तारापूर विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय [३].\nबोईसरला लागून विस्तीर्ण अशी तारापूर औद्योगिक वसाहत आहे. येथे रासायनिक, वस्त्रोद्योग, अवजड यंत्रे, औषधे इत्यादींचे अनेक करखाने आहेत. तसेच तारापूर अणुऊर्जा केंद्र व भाभा अणू संशोधन केंद्रही बोईसरपासून जवळच आहे.\nदूरध्वनी क्र.- +९१-२२- फॅक्स क्र.-+९१-२२- ई-मेल पत्ता- संकेत स्थळ-\nउमरोळी मुंबई उपनगरी रेल्वे:पश्चिम उत्तरेकडचे पुढचे स्थानक:\nस्थानक क्रमांक:३४ चर्चगेटपासूनचे अंतर ० कि.मी.\nमुंबई उपनगरी पश्चिम रेल्वेवरची स्थानके\nचर्चगेट · मरीन लाईन्स · चर्नी रोड · ग्रँट रोड · मुंबई सेन्ट्रल · महालक्ष्मी · लोअर परेल · एल्फिन्स्टन रोड · दादर · माटुंगा रोड · माहीम जंक्शन · वांद्रे · खार रोड · सांताक्रुझ · विले पार्ले · अंधेरी · जोगेश्वरी · गोरेगांव · मालाड · कांदिवली · बोरिवली · दहिसर · मीरा रोड · भाईंदर · नायगांव · वसई रोड · नाला सोपारा · विरार · वैतरणा · सफाळे · केळवे रोड · पालघर · उमरोळी · बोईसर · वाणगांव · डहाणू रोड\nकृपया भारतीय रेल्वे-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n↑ \"बोईसर\" (इंग्लिश मजकूर).\n↑ \"बोईसर नकाशा\" (इंग्लिश मजकूर).\n↑ \"तारापूर विद्या मन्दिर\" (इंग्लिश मजकूर).\nमहाराष्ट्र राज्यातील शहरे व गावे\nभारतीय रेल्वे विस्तार विनंती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ एप्रिल २०१७ रोजी १०:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/6482-bangladesh-government-atrocity", "date_download": "2018-10-24T00:45:13Z", "digest": "sha1:U6WT6CPKMYLTHWDNUE7S4UI6LV3UXVV4", "length": 4731, "nlines": 130, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "बांगलादेशमध्ये सरकारी नोकऱ्यांतील आरक्षण रद्द - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nबांगलादेशमध्ये सरकारी नोकऱ्यांतील आरक्षण रद्द\nबांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण हटवणार असल्याचे जाहीर केलंय. विशेष गटांसाठी सरकारी नोक-यांमध्ये असलेल्या आरक्षण योजनेविरोधात हजारो विद्यार्थी आणि बेरोजगार तरुणांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं होतं.\nशेख हसीना यांनी घेतलेला हा निर्णय त्यांच्या आंदोलनाचा विजय मानला जातोय.\n\"रक्ताने माखलेलं सॅनिटरी नॅपकिन घेऊन तुम्ही मंदिरात कसं जाणार\nप्रवीण तोगडियांनी केली नव्या पक्षाची स्थापना\nछ. शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात स्वित्झर्लंडच्या कलाकारांचा 'हा' सोहळा\nओला-उबर चालकांचा संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरुच...\nलग्नपत्रिकेवरुन रणवीर- दीपिका सोशल मीडियावर ट्रोल\nदिवाळीत फटाके फोडण्यास सशर्त परवानगी...\nPaytm च्या मालकाला ब्लॅकमेल, 'मास्टर प्लॅनर' अटकेत\n\"MIM प्रमाणेच आमचाही 'वंदे मातरम'च्या सक्तीला विरोध\nEVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/category/utsav-star/8fulora/page/51/", "date_download": "2018-10-24T00:16:19Z", "digest": "sha1:5PRCVBSDFSRI4ELIL2ZJMVIZQ2LX67QM", "length": 19390, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "फुलोरा | Saamana (सामना) | पृष्ठ 51", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\n2019 मध्ये शिवसेनेचाच मुख्यमंत्री असणार, बीडमध्ये उद्धव ठाकरेंनी ठणकावले\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nतोगडिया यांनी स्थापन केला नवा पक्ष, लोकसभा निवडणूक लढवणार\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nदहशतवाद्यांचे मुडदे घेऊन जा, गोळीबार केला तर खबरदार\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nघरात बसल्याजागी ऐकता येणार गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके\nखगोलसंशोधक स्टिफन हॉकिंग यांच्या व्हीलचेअर, पदक, पुरस्कारांचा लिलाव\nऍपल लॉन्च करणार जगातला सर्वात छोटा आयपॅड\nब्रह्मांडाचे रहस्य उलघडणाऱ्या स्टीफन हॉकिंग्स यांच्या व्हीलचेअरचा होणार लिलाव\nविराटच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहत्यांना बसला धक्का, अनेकांना अश्रू अनावर\nसचिन-विनोद पुन्हा क्रिकेटच्या मैदानात; अॅकॅडमीद्वारे युवा क्रिकेटपटूंना घडवणार\nहिंदुस्थानच्या विजयाची हॅटट्रिक; जपानचा 9-0 गोलने धुव्वा\nहिंदुस्थान-इंग्लंड लॉर्डस् कसोटी फिक्स, वृत्तवाहिनीच्या लघुपटाने क्रिकेट वर्तुळात खळबळ\n‘हिटमॅन’ला खुणावतोय सचिन-धोनीचा ‘हा’ विक्रम, गांगुलीला केले ओव्हरटेक\nनवान्न पौर्णिमा : कोकणातील नव्याची अपूर्वाई\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nआजचा अग्रलेख : वंदे मातरम् म्हणावेच लागेल\nआजचा अग्रलेख : जगभ्रमण बरे पण मिळाले काय\n– सिनेमा / नाटक\n‘पाटील’ २६ ऑक्टोबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nमराठी चित्रपटात काम करायचंय – शर्मन जोशी\n‘माझ्या बायकोचा प्रियकर’ मधील पहिल्या धमाल गाण्याला जबरदस्त प्रतिसाद\nमेघा धाडे आता हिंदी बिग बॉसमध्ये\nदूध की दही, जाणून घ्या आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर \n….असा असतो दुतोंडी साप\nरावणाचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी, जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nरोखठोक: आसाराम, अकबर आणि केरळचा बिशप\nफुलटॉस भी बहोत बडी चीज है, बाबू\nअनुराधा राजाध्यक्ष नातं कधीच जुनं होत नसतं. फक्त एकमेकांना समजून घ्यायचं असतं... न बोलता... न सांगता... पाऊस...तिनं त्याला फोन करण्याचा खूप प्रयत्न केला...पण त्याचा फोन लागतच...\nमेधा पालकर आपण फक्त कागद वाचविण्याच्या तोंडी गप्पा करतो, पण पुण्यात मात्र त्यावर शुभमंगल कार्यवाही करण्यात आली आहे. पुणे तिथे काय उणे’ असे नेहमीच म्हटले जाते....\nनवनाथ दांडेकर पक्का मुंबईकर पृथ्वी शॉ आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे मैदान कर्णधार म्हणून गाजविण्यास सज्ज झालाय. त्याचा जन्म ठाण्यात झाला, पण क्रिकेटमध्ये कर्तृत्व करण्याची संधी मुंबईने दिली....\nखूप खरा , खूप समंजस\nसुरुचि अडारकर तुझा मित्र - सौरभ देशमुख त्याच्यातली सकारात्मक गोष्ट - तो खूप हुशार आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी सकारात्मकतेने घेतो. त्याच्यातला हा गुण मला आवडतो. त्याच्यातली खटकणारी...\nकोणत्याही संस्कृतीचा आहार हा आत्मा. मग आपली लोकसंस्कृती तर परिपुष्ट नैसर्गिक आहारावर पोसली गेलेली... इथली लोकसंस्कृती, लोकपरंपरा आणि प्रदेश परंपरा बदलताना आपण पाहिली. इथल्या जत्रा,...\nअमित घोडेकर, [email protected] रोबो मानवाने घडवलेली कलाकृती आता या रोबोटनाही मानवी संवेदना निर्माण होऊ लागल्या आहेत. माय नेम इज चिट्टी... स्पीड १ टेराबाईट, मेमरी १ झेटाबाईट...’ सुपरस्टार रजनीकांतचा...\nभरत जोशी,[email protected] ताडोबा किंवा कोणत्याही व्याघ्रप्रकल्पात फिरण्याचे, व्याघ्र निरीक्षणाचे काही नियम असतात... आपल्या हिंदुस्थानात विविध राज्यांतील अभयारण्यात ‘व्याघ्रदर्शनासाठी’ असंख्य पर्यटक भेट देत असतात. प्रत्येक पर्यटक जंगल...\nशेफ नीलेश लिमये, [email protected] थंडीचे दिवस आपल्यासोबत खूप काही घेऊन येतात. विशेषतः महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृती तर या दिवसांत अक्षरशः बहरुन येते ती रंगीबेरंगी, पौष्टिक भाज्यांनी. पाहूया हे...\nयोगेश नगरदेवळेकर व्हॉटस्ऍप ओपन केलं. ज्याला मेसेज पाठवायचा त्याच्या विंडोत जाऊन मेसेज टाईप केला. सेन्डने पाठवला. क्षणात त्या व्यक्तीच्या मेसेज बॉक्समध्ये मेसेज पोहचला. पण इलेक्ट्रॉनिक...\nदेशविदेश: कोथिंबीर वडी ते पॅटिस\nमीना आंबेरकर आपल्या आहारात भात, वरण, पोळी, भाजी हे मुख्य पदार्थ असतात, परंतु याचबरोबर जेवणाच्या थाळीत काही चटकदार चमचमीत कुरकुरीत पदार्थांचीही गरज असते. त्यामुळे रोजचे...\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nभाजपच्या महिला सरपंचांचा शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन...\nछत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी घेतले योगी आदित्यनाथांचे आशीर्वाद\nकच्छमधून पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक\nव्हॉट्सअॅपमध्ये चार भन्नाट फिचर्सचा समावेश, वाचा काय आहे विशेष…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nगुरुग्राम हत्याकांड; न्यायाधीशाच्या मुलाचाही उपचारादरम्यान मृत्यू\nपुरूष आयोगासाठी पुरुष संघटना रस्त्यावर\nपुन्हा देशात भाजपाची सत्ता येणार नाही…शरद पवार यांचे भाकीत\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports-news/cricket-news/hauma-vihari-says-rahul-dravid-helped-him-to-perform-better/articleshow/65754887.cms", "date_download": "2018-10-24T02:03:32Z", "digest": "sha1:CDHIJW7E6FTSSOHLWKQMPT2VU7KN7OEJ", "length": 11026, "nlines": 133, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "hauma vihari: hauma vihari says rahul dravid helped him to perform better - हनुमाने राहुल द्रविडला दिले श्रेय | Maharashtra Times", "raw_content": "\nहनुमाने राहुल द्रविडला दिले श्रेय\nहनुमाने राहुल द्रविडला दिले श्रेय\nकसोटी पदार्पणातच उपयुक्त अशी अर्धशतकी खेळी करणाऱ्या हनुमा विहारीने त्याच्या या जिगरबाज खेळीचं श्रेय राहुल द्रविडला दिलं आहे. सामन्याआधी मी बराच अस्वस्थ होतो. माझ्यावर बरंच दडपण होतं मात्र राहुलसरांशी फोनवर बोलल्यानंतर ही अस्वस्थता दूर झाली आणि मी संयमी खेळी करू शकलो, असे विहारी म्हणाला.\nइंग्लंडविरुद्ध मालिकेतील पाचवी आणि शेवटची कसोटी सुरू असून डगमगलेल्या भारतीय डावाला हनुमा विहारी आणि रविंद्र जाडेजाच्या झुंजार खेळीने सावरले व भारताला २९२ धावांपर्यंत मजल मारता आली. हनुमाने ५६ तर जाडेजाने नाबाद ८६ धावा केल्या. हनुमाच्या या खेळीचे विशेष कौतुक होत आहे. याबद्दल बोलताना हनुमाने राहुल द्रविडचे विशेष आभार मानले.\nसामन्याच्या आधी मी राहुलसरांशी बोललो होतो. त्यांच्याशी बोलल्यानंतर माझ्यावरील दडपण काहीसं कमी झालं. त्यांचा सल्ला प्रत्यक्ष मैदानात खेळताना मला फार उपयुक्त ठरला, असे हनुमा म्हणाला. तुझ्यात पूर्ण क्षमता असून मैदानात जाऊन तुला फक्त सिद्ध करायचे आहे, असा मंत्र त्यांनी मला दिला होता तो मी पाळला, असेही हनुमा म्हणतो.\nदरम्यान, राहुल द्रविड भारत अ संघाचा प्रशिक्षक असून अ संघाकडून खेळताना द्रविड यांच्याकडून मिळालेले धडे आपल्यासाठी खास असल्याचेही हनुमाने याआधी सांगितलेलं आहे.\nमिळवा क्रिकेट बातम्या(cricket news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ncricket news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nलाचखोरी प्रकरण: CBIच्या उपअधीक्षकाला ७ दिवसांची CBI कोठडी\nछत्तीसगडः CM रमण सिंग आदित्यानाथ यांचे पाया पडले\nभारतीय लष्कराची फेररचना, लष्कराचे तीन उपमुख असणार\nरक्ताने माखलेला सॅनिटरी पॅड मंदिरात घेऊन जाणार का\nमुंबईः जमिनींच्या मागण्यांसाठी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे आ...\nचेहऱ्यावरील सुरकुत्या नष्ट करणारे तांदळाचे पाणी\nSpot fixing: भारत-इंग्लंड कसोटी फिक्स होती\nसचिन-विनोद मुंबईच्या मैदानांवर पुन्हा एकत्र\nरोहित-कोहलीचे 'हे' विराट विक्रम पाहा\nBrian Lara: 'विराट-रोहितपुढं ४०० धावाही कमी'\n#INDvWI: ... म्हणून विंडीजविरुद्धच्या सामन्यात पंतला मिळाली ...\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1हनुमाने राहुल द्रविडला दिले श्रेय...\n4भारत ४ बाद १०३; इंग्लंड ३३२...\n5सेंट फ्रान्सिस, साने गुरुजी विद्यालयाची आगेकूच...\n6अक्षर पटेलने घेतलेला बळी पाहा, अवाक व्हाल\n7फातिमा, पोदार स्कूलची आगेकूच...\n8रोहित गोरे, नदीम शेखची निवड...\n9प्रोटॉन करंडक क्रिकेट स्पर्धा २९ सप्टेंबरपासून...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/category/marathi-katha/stories-of-god", "date_download": "2018-10-24T00:50:31Z", "digest": "sha1:OCD6MWQLVEFV5AU4Y5ZZ33E4LQ5GO6EW", "length": 24114, "nlines": 262, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "देवता Archives - बालसंस्कार", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nबालसंस्कार > Marathi Katha - बोधप्रद गोष्टी > देवता\nनेवासे गावी एक लिंगायतवाणी रहात होता. त्याचे नाव तिमशेट. तो अत्यंत धनाढ्य श्रीमंत होता. त्याच्या दारी जणू गजांत लक्ष्मी निवास करीत होती. पण शेटजी फार दु:खी होते. कारण त्यांना मूलबाळ नव्हते… Read more »\nशाकंभरी देवी अवतार कथा\nपौष पौर्णिमा शाकंभरी देवीच्या अवताराची कथा सांगते. ही कथा मानवी जीवनाचा खरा अर्थ उलगडून दाखवते. पृथ्वीवर एक राक्षस राज्य करीत होता. त्याचे नाव दुर्गमासुर. तो अत्यंत बलवान आणि पराक्रमी होता… Read more »\nमाघ पौर्णिमा, श्री म्हाळसादेवीची कथा\nमाघ पौर्णिमा आदिशक्तीच्या एका अवतार कार्याचे स्मरण करून देते. हे स्मरण भक्तांना दिलासा देणारे आहे. म्हाळसा या नावातच मोठा अर्थ भरला आहे. म्हाळसा मधील ‘म’ म्हणजे ममत्व आणि माया. ‘ह’ म्हणजे हर्ष किंवा आनंद. लसत्व म्हणजे तेज. Read more »\nवीर्यवान्, बुद्धीसंपन्न, महातेजस्वी आणि महाबली हनुमान \nउगवत्या सूर्याचा लाल गोळा पाहून ते पिकलेले फळ समजून ते खाण्यासाठी मारुतीने आकाशात सूर्याच्या दिशेने उड्डाण केले. त्या वेळी इंद्राने रागावून त्याच्यावर वज्र फेकले. Read more »\nमहाबली हनुमानाने केले भिमाचे गर्वहरण\nजंगलातून जाताना वाटेत भेटलेल्या हनुमानाने भिमाचे गर्वहरण कसे केले हे या कथेतून जाणून घेऊया. Read more »\nएकाच कुळातील कौरव-पांडवांचे आपापसात वैर असूनही शत्रूविरूद्ध लढताना शंभर कौरव आणि पाच पांडव असे संघटित होऊन लढल्याने चित्रसेन गंधर्वचा त्यांनी कसा पराभव केला हे या महाभारतातील कथेतून बघूया. Read more »\nपांडवांच्या वनवासाच्या काळातली ही गोष्ट राजा धृतराष्ट्र हस्तिनापुरावर राज्य करीत होता. त्यामुळे धृतराष्ट्राचा मुलगा दुर्योधन याच्याच हातात राज्यकारभार होता, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. Read more »\nप्राणिमात्रांविषयी आत्मियतेचा भाव असणारी पार्वती\nपार्वतीने भगवान शंकराच्या प्राप्तीसाठी तपश्चर्या केली. शंकर प्रगट झाला आणि दर्शन दिले. त्याने पार्वतीशी विवाह करणे स्वीकारले आणि तो अंतर्धान पावला. एवढ्यात काही अंतरावरील सरोवरात एका मगरीने मुलाला पकडले. Read more »\nव्यवहारात राहूनही अनुसंधान ठेवावे भगवंताशी \nरावणाने सीतेचे हरण केल्यावर रामचंद्र शोक करू लागला. ते पाहून पार्वती शंकराला म्हणाली, ‘‘आपण ज्या देवाचे नाम अहोरात्र घेतो, तो आपल्या बायकोसाठी केवढा शोक करत आहे, ते पाहा बर्‍याच वेळा साधी माणसेसुद्धा इतका शोक करीत नाहीत.’’ Read more »\n‘छ. शिवाजी महाराजांनी राज्याच्या संरक्षणासाठी बांधलेले कोट, दुर्ग आणि गड यांच्या महाद्वारापाशी महाबली मारुति हातात गदा घेऊन उभा असलेला दिसतो. Read more »\nBrowse Catrgories Select Category Marathi Katha – बोधप्रद गोष्टी (180) अन्य बालगोष्टी | कथा | Marathi Stories | Katha (41) ऋषीमुनी (3) गुरु-शिष्य (14) देवता (24) श्री गणेशाच्या गोष्टी (3) श्रीरामाच्या गोष्टी (2) हनुमानाच्या गाेष्टी (3) बोधप्रद लघुकथा (19) अन्य लघुकथा (9) तेजस्वी राजांच्या लघुकथा (2) देवतांच्या लघुकथा (2) राष्ट्रपुरुष अन् क्रांतीकारकांच्या लघुकथा (3) संत अन् गुरु-शिष्यांच्या लघुकथा (3) राजे (7) राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक (32) स्वामी विवेकानंद (8) संतांच्या गोष्टी (40) अन्य (1) असामान्य बालक (1) आदर्श बालक (151) अभ्यास कसा कराल (22) आदर्श दिनचर्या (8) आपले ज्ञान तपासा (53) इतर प्रश्नमंजुषा (6) ज्ञानवर्धक लेख (22) देवता प्रश्नमंजुषा (11) गणपतीविषयक प्रश्नमंजुषा (2) दत्तविषयक प्रश्नमंजुषा (3) शिवविषयक प्रश्नमंजुषा (6) सण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा (14) गुढीपाडवा प्रश्नमंजुषा (3) दीपावली प्रश्नमंजुषा (2) नवरात्रविषयक प्रश्नमंजुषा (3) प्रजासत्ताकदिनानिमित्त प्रश्नमंजुषा (3) स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रश्नमंजुषा (3) चांगल्या सवयी लावा (33) दूरचित्रवाणीचे दुष्परिणाम (4) मुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे (11) राष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा (12) व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल (22) आदर्श दिनचर्या (8) आपले ज्ञान तपासा (53) इतर प्रश्नमंजुषा (6) ज्ञानवर्धक लेख (22) देवता प्रश्नमंजुषा (11) गणपतीविषयक प्रश्नमंजुषा (2) दत्तविषयक प्रश्नमंजुषा (3) शिवविषयक प्रश्नमंजुषा (6) सण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा (14) गुढीपाडवा प्रश्नमंजुषा (3) दीपावली प्रश्नमंजुषा (2) नवरात्रविषयक प्रश्नमंजुषा (3) प्रजासत्ताकदिनानिमित्त प्रश्नमंजुषा (3) स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रश्नमंजुषा (3) चांगल्या सवयी लावा (33) दूरचित्रवाणीचे दुष्परिणाम (4) मुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे (11) राष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा (12) व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल (12) आध्यात्मिक संज्ञा (2) इतिहासातील सोनेरी पाने (12) आध्यात्मिक संज्ञा (2) इतिहासातील सोनेरी पाने (262) ऋषीमुनी (23) गौरवशाली इतिहास (8) क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष (57) क्रांतीगाथा (10) वीर बालक (1) तेजस्वी राजे (21) छत्रपती शिवाजी महाराज (12) दिनविशेष (14) प्रजासत्ताकदिन (5) महाराष्ट्र दिन विशेष (5) स्वातंत्र्यदिन (4) दुर्गदर्शन (107) संत (27) दत्तात्रेयांचे अवतार (4) स्फूर्तीगीते (13) चित्र रंगवा (7) पालक (33) आदर्श पालक कसे व्हाल (262) ऋषीमुनी (23) गौरवशाली इतिहास (8) क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष (57) क्रांतीगाथा (10) वीर बालक (1) तेजस्वी राजे (21) छत्रपती शिवाजी महाराज (12) दिनविशेष (14) प्रजासत्ताकदिन (5) महाराष्ट्र दिन विशेष (5) स्वातंत्र्यदिन (4) दुर्गदर्शन (107) संत (27) दत्तात्रेयांचे अवतार (4) स्फूर्तीगीते (13) चित्र रंगवा (7) पालक (33) आदर्श पालक कसे व्हाल (9) गर्भसंस्कार (1) मुलांच्या समस्या (5) मूल (जन्मानंतर) (6) सुसंस्कारांचे महत्त्व (9) भाषा (1) मुले (1) राष्ट्र आणि संस्कृती (219) गोमातेचे महत्त्व (6) देववाणी संस्कृत (39) सुभाषिते (अर्थासह ) (Subhashita) (30) पर्यावरणाचे संवर्धन (17) भारतीय तीर्थक्षेत्रे (68) अन्य महत्त्वाची क्षेत्रे (26) अष्टविनायक (8) ज्योतिर्लिंगे (9) दत्तपीठे (8) शक्तिपीठे (4) श्रीरामाची तीर्थक्षेत्रे (2) समर्थस्थापित अकरा मारुती (11) सण, धार्मिक उत्सव व व्रते (59) आषाढी एकादशी (2) गणपती (10) गुढीपाडवा (10) गुढीपाडव्याचे शुभेच्छा पत्र (6) गुरुपौर्णिमा (3) दत्त जयंती (4) दसरा (2) दिवाळी (दीपावली) (6) फटाक्यांचे दुष्परिणाम (2) नवरात्र (3) महाशिवरात्र (1) रक्षाबंधन आणि नारळी पोर्णिमा (3) रक्षाबंधनाचे शुभेच्छा पत्र (1) श्रीकृष्णजन्माष्टमी (2) श्रीरामनवमी (1) होळी (5) सात्त्विक आहार (14) वाढदिवस (1) विडीओ (5) पंचतंत्र (4) रामायण (1) शिक्षक (25) आधुनिक शिक्षणपद्धती (5) प्राचीन शिक्षणपद्धती (9) शिक्षकांची कर्तव्ये (7) शिक्षण कसे हवे (9) गर्भसंस्कार (1) मुलांच्या समस्या (5) मूल (जन्मानंतर) (6) सुसंस्कारांचे महत्त्व (9) भाषा (1) मुले (1) राष्ट्र आणि संस्कृती (219) गोमातेचे महत्त्व (6) देववाणी संस्कृत (39) सुभाषिते (अर्थासह ) (Subhashita) (30) पर्यावरणाचे संवर्धन (17) भारतीय तीर्थक्षेत्रे (68) अन्य महत्त्वाची क्षेत्रे (26) अष्टविनायक (8) ज्योतिर्लिंगे (9) दत्तपीठे (8) शक्तिपीठे (4) श्रीरामाची तीर्थक्षेत्रे (2) समर्थस्थापित अकरा मारुती (11) सण, धार्मिक उत्सव व व्रते (59) आषाढी एकादशी (2) गणपती (10) गुढीपाडवा (10) गुढीपाडव्याचे शुभेच्छा पत्र (6) गुरुपौर्णिमा (3) दत्त जयंती (4) दसरा (2) दिवाळी (दीपावली) (6) फटाक्यांचे दुष्परिणाम (2) नवरात्र (3) महाशिवरात्र (1) रक्षाबंधन आणि नारळी पोर्णिमा (3) रक्षाबंधनाचे शुभेच्छा पत्र (1) श्रीकृष्णजन्माष्टमी (2) श्रीरामनवमी (1) होळी (5) सात्त्विक आहार (14) वाढदिवस (1) विडीओ (5) पंचतंत्र (4) रामायण (1) शिक्षक (25) आधुनिक शिक्षणपद्धती (5) प्राचीन शिक्षणपद्धती (9) शिक्षकांची कर्तव्ये (7) शिक्षण कसे हवे (5) शोध (1) सहभागी व्हा (5) शोध (1) सहभागी व्हा (1) साद – प्रतिसाद (1) स्तोत्रे आणि अारती (350) आरत्या (34) इतर आरत्यांचा संग्रह (11) गणपतीची आरती (1) तुळशीच्या आरत्यांचा संग्रह (5) दत्ताच्या आरत्यांचा संग्रह (6) देवीच्या आरत्यांचा संग्रह (2) पांडुरंगाच्या आरत्यांचा संग्रह (3) मारुतीची आरती (1) रामाची आरती (1) शंकराची आरती (1) श्रीकृष्णाची आरती (1) श्रीगुरूंची आरती (1) नामजप (4) भगवद्‍गीता (अर्थासह) (18) मंत्र (8) श्लोक (33) मनाचे श्लोक (10) श्लोक (अर्थासहित) (5) संतांचा उपदेश (234) गीताई (18) गुरूचरित्र ( Guru Charitra in Marathi ) (55) चतुःश्लोकी भागवत (57) ज्ञानेश्वरी ( Dnyaneshwari in Marathi ) (16) दासबोध (20) श्री एकनाथी भागवत (19) श्री गजानन विजय (21) संतांचे अभंग (27) स्तोत्रे (19) अन्य देवतांची स्तोत्रे (2) गणपतीची स्तोत्रे (3) दत्तस्तोत्र (2) देवीची स्तोत्रे (5) मारुतिस्तोत्र (1) शिवाची स्तोत्रे (3) श्रीकृष्णस्तोत्र (2) श्रीरामस्तोत्र (1)\nहिंदू जनजागृति समितिकी स्थापना ७ अक्टूबर २००२ को धर्मसंस्थापनाके लिए, अर्थात धर्मपर आधारित हिंदु राष्ट्रकी स्थापनाके लिए की गई उस समयसे आजतक इन १२ वर्षोंमें हिंदू जनजागृति समितिने धर्मशिक्षा, धर्मजागृति, राष्ट्ररक्षा, धर्मरक्षा एवं हिंदूसंगठन, इस पांचसूत्री उपक्रमको सफलतापूर्वक कार्यान्वित किया \nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/shri/may07.htm", "date_download": "2018-10-24T00:30:54Z", "digest": "sha1:3FYXBAM3WR5RLXZVIFI5I2ILRYK6EP7W", "length": 9367, "nlines": 412, "source_domain": "satsangdhara.net", "title": " प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज ७ मे", "raw_content": "\nमानाला कारण अभिमान होय. मी मोठा, असे मनाने घेतले म्हणजे मानाची गरज लागते. हा अभिमानच भगवंताच्या आणि आपल्यामध्ये आड येतो. हा अभिमान घालवायला, गुरुआज्ञेत राहणे, त्यांना शरण जाणे, आणि त्यांनी सांगितलेली साधने करणे, हे उपाय आहेत. पण ही साधने निरभिमानाने झाली पाहिजेत. हा अभिमान फार सूक्ष्म असतो. मी गुरुआज्ञेत राहतो, त्यांनी सांगितलेली साधने करतो, आता माझा अभिमान गेला. हे म्हणणे सुद्धा अभिमानाचेच बोलणे होय. खरे पाहता, अभिमान बाळगण्यासारखे आपल्याजवळ आहे तरी काय शक्ति, की पैसा, की किर्ती शक्ति, की पैसा, की किर्ती जगात आपल्यापेक्षा कितीतरी मोठे लोक आहेत. पण मौज अशी की, भिक्षा मागणार्‍यालासुद्धा मोठा अभिमान असतो. \"मी अमक्याच्या इथे भिक्षेला गेलो होतो, त्याने मला हट्‌ म्हटले तेव्हापासून त्याचा उंबरठा नाही चढलो मी. \" असे तो म्हणतो. तेव्हा हा अभिमान आणि अपमान, ही काय चीज आहे याचा शोध आपण घ्यायला पाहिजे. याला अगदी मूळ कारण देहबुद्धी. ही देहबुद्धी नाहीशी झाली पाहिजे. एखाद्या झाडाला खत घालीत गेले तर ते मरेल कसे जगात आपल्यापेक्षा कितीतरी मोठे लोक आहेत. पण मौज अशी की, भिक्षा मागणार्‍यालासुद्धा मोठा अभिमान असतो. \"मी अमक्याच्या इथे भिक्षेला गेलो होतो, त्याने मला हट्‌ म्हटले तेव्हापासून त्याचा उंबरठा नाही चढलो मी. \" असे तो म्हणतो. तेव्हा हा अभिमान आणि अपमान, ही काय चीज आहे याचा शोध आपण घ्यायला पाहिजे. याला अगदी मूळ कारण देहबुद्धी. ही देहबुद्धी नाहीशी झाली पाहिजे. एखाद्या झाडाला खत घालीत गेले तर ते मरेल कसे मला लोकांनी बरे म्हणावे, मान द्यावा, शिव्या दिल्या तर वाईट वाटते, हे देहबुद्दीला खत घालण्यासारखे आहे. चांगले-वाईट, मान-अपमान सर्व देवाला अर्पण करावे. वस्तुतः कर्तेपणच त्याच्याकडे सोपवावे. म्हणजे, त्या कृत्याचे परिणाम मनावर होऊ देऊ नयेत. व्यवहारात थोडा अभिमान लागतोच, पण तो केवळ कारणापुरता असावा. वरीष्ठाने नोकरांशी वागताना अभिमान पाहिजे. पण तो तितक्यापुरता, त्याचा मनावर परिणाम होऊ देऊ नये. ही देहबुद्धी, हा अभिमान, जायला सद्‍गुरूचे होऊन राहावे. निदान बळजबरीने तरी 'मी त्याचा अहे' असे म्हणावे. सद्‍गुरू तुम्हाला नकळत तुमचा अभिमान दूर करतील.\nपरमार्थांत संतांचे ऐकण्याला महत्त्व आहे. तेथे आईबापांचे का ऐकू नये जर ज्याचे मन त्याच्या ताब्यात आहे, ज्याचे मन स्थिर झाले आहे, किंवा ज्याचे मन नेहमी भगवंतापाशी आहे, अशाचेच ऐकण्यात विशेष आहे. आपल्या देहबुद्धीची तर्‍हा मोठी विलक्षण असते. सगुणोपासना आपल्या सवयीच्या आड येते म्हणून मनुष्य ती करीत नाही; फार सोपे म्हणून तो भगवंताचे नाम घेत नाही; आणि फुकट काय जेवायला घालायचे, म्हणून तो अन्नदान करीत नाही. असा मनुष्य फुकटच जायचा जर ज्याचे मन त्याच्या ताब्यात आहे, ज्याचे मन स्थिर झाले आहे, किंवा ज्याचे मन नेहमी भगवंतापाशी आहे, अशाचेच ऐकण्यात विशेष आहे. आपल्या देहबुद्धीची तर्‍हा मोठी विलक्षण असते. सगुणोपासना आपल्या सवयीच्या आड येते म्हणून मनुष्य ती करीत नाही; फार सोपे म्हणून तो भगवंताचे नाम घेत नाही; आणि फुकट काय जेवायला घालायचे, म्हणून तो अन्नदान करीत नाही. असा मनुष्य फुकटच जायचा देहबुद्धीला ताळ्यावर आणण्यासाठी संतांच्या ग्रंथांच्या वाचनाची गरज आहे. पहाट झाली की थोडा उजेड, थोडा अंधार असतो, त्याप्रमाणे सध्या आपली स्थिती आहे; देहबुद्धीच्या अंधारात भगवंताच्या स्मरणाचा किंचित्‌ उजेड आहे. हा देहबुद्धीचा अंधकार जाऊन पूर्ण प्रकाश दिसायला, भगवंताच्या अनुसंधानासारखा कोणता उपाय असणार \n१२८. मीपणाची आणि अभिमानाची पूर्णाहुती देणे हाच खरा यज्ञ होय.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://sharyat.com/05/12/%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AB/", "date_download": "2018-10-24T01:03:23Z", "digest": "sha1:X4Y5A2LX6J64NN2D4J5IQ7XPQ7MN2FRL", "length": 9517, "nlines": 82, "source_domain": "sharyat.com", "title": "सकाळी गरम पाणी पिण्याचे फायदे", "raw_content": "\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा.\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \nसकाळी गरम पाणी पिण्याचे फायदे\nगरम कोमट पाणी शरीरासाठी महत्वाची भूमिका बजावते. एक ग्लास सकाळी उठल्यानंतर पाणी पिणे आरोग्यासाठी खूप लाभदाक असते. तुम्ही ताजेतवाण होता आणि दिवसभर फ्रेश राहता. दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी पोटात गेलेच पाहिजे. मात्र, गरम पाणी पिण्याचे खूप फायदे आहेत. थंड पाण्यापेक्षा गरम पाणी अधिक लाभदायक आपाणी शरीरासाठी महत्वाची भूमिका बजावते. एक ग्लास सकाळी उठल्यानंतर पाणी पिणे आरोग्यासाठी खूप लाभदाक असते. तुम्ही ताजेतवाण होता आणि दिवसभर फ्रे राहता. दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी पोटात गेलेच पाे. मात्र, गरम पाणी पिण्याचे खूप फायदे आहेत. थंड पाण्यापेक्षा गरम पाणी अधिक लाभदायक आग्लासभर पाण्याने काय होते.\n१. आपली पचनक्रिया एकदम नाजूक असेल तर गरम पाणी पिणे कधीही चांगले. तसेच तुम्ही वजन कमी करण्यासाठी गरम पाणी पिणे महत्वाचे आहे.\n२. तुम्हाला नेहमी सर्दीचा त्रास होत असेल तर गरम पाणी पिणे नेहमी चांगले. गरम पाणी पिल्यानंतर गळाही साफ आणि चांगला राहतो. सादी सर्दी असेल तर गरम पाण्याने आराम मिळतो.\n३. महिलांना मासिक पाळीच्यावेळी पोटात दुखत असेल तर तेव्हा थंड पाणी पिण्याऐवजी गरम पाणी प्या. त्यामुळे पोट दुखीवर आराम मिळतो.\nअधिक वाचा : पाहा, कोणत्या वेळी किती पाणी प्यावं…\n४. गरम पाण्यामुळे आपल्या शरीरातील अशुद्धपणी दूर होतो. गरम पाण्यामुळे शरीरातील तापमानात वाढ होते. त्यामुळे तुम्हाला घाम येतो. त्यामुळे शरीरातील अशुद्ध घामातून बाहेर पडण्यास मदत होते.\n५. गरम पाणी पिण्यामुळे वाढते वय लवकर लक्षात येत नाही. याचे कारण की गरम पाण्यामुळे अशुद्धपणी बाहेर पडतो. त्यामुळे वाढते वय लक्षात येत नाही.\nवजन घटविण्यासाठी लिंबू पाणी प्या\n६. गरम पाण्यामुळे केस आणि त्वचा चांगली राहण्यास मदत होते. पिंपल्सची समस्याही दूर होते. केस अधिक चमकदार होतात. केसांच्यावाढीसाठी गरम पाणी पिणे महत्वाचे आहे.\n७. गरम पाणी पिण्यामुळे पचन क्रिया चांगली राहते. त्यामुळे गॅसची समस्या दूर होते. किंवा गॅस निर्माण होत नाही.\n← पी हळद अन हो गोरी ….ह्या वाक्याचा अर्थ जाणून घ्या\nजमिनीवर बसून का जेवण जेवावे…\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप 19/02/2018\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा. 18/02/2018\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n२० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या. आर आर आबांची ही दोन रुपं एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं. 18/02/2018\nसागर कारंडे ने घेतलं मुंबईत स्वतःच घर या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा \nकाळे अंडे देणारी आणि काळ्या रक्ताची कडकनाथ कोंबडी किंमत आहे तब्बल २००० रुपये 18/02/2018\nमुंबईमधील आणि इतर मोठ्या शहरांतील इमारतीमध्ये का नसतो १३ वा मजला. . बघा काय आहे नक्की 18/02/2018\n*** गरुड व्हा, बगळा होऊ नका पॉवर ऑफ चॉइस 16/02/2018\nKuldeep on मराठी माणूस उद्योगामध्ये कमी कुठे पडतो \nJalindar Kisan Bhoir on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nAmrut khemnalkar on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nsachin on प्रिय मित्रानो, लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख नक्की वाचा\nSandip sathe on आजचे राशिभविष्य बघा काय म्हणतेय तुमची रास….कुंभ राशी वाल्यांनी आवर्जून बघाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0_%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2018-10-24T00:39:16Z", "digest": "sha1:MKIVJX2DJI3ZWUXMHSOXB2IRNSASMRHI", "length": 4912, "nlines": 78, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ईशान्य कोलकाता (लोकसभा मतदारसंघ) - विकिपीडिया", "raw_content": "ईशान्य कोलकाता (लोकसभा मतदारसंघ)\n(कोलकाता उत्तर पूर्व (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)\nनैर्ऋत्य कोलकाता हा पश्चिम बंगाल राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n३ हे सुद्धा पहा\nभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची\n\"भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर ईशान्य कोलकाता (लोकसभा मतदारसंघ) निवडणुकांतील इ.स. १९७७ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण\" (इंग्रजी मजकूर). भारतीय निवडणूक आयोग. २० जुलै, इ.स. २०१३ रोजी पाहिले.\nपश्चिम बंगालमधील लोकसभा मतदारसंघ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ डिसेंबर २०१५ रोजी १६:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96", "date_download": "2018-10-24T00:33:56Z", "digest": "sha1:2PFJ7E3ZIBD3HADCUUZMXN5JXSVV7K7I", "length": 4421, "nlines": 113, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:विशेष लेख - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► मुखपृष्ठ सदर लेख‎ (१३ क, ६३ प)\n\"विशेष लेख\" वर्गातील लेख\nएकूण ३० पैकी खालील ३० पाने या वर्गात आहेत.\nपुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक\n२०१७ गुजरात विधानसभा निवडणूक निकाल\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० जानेवारी २०११ रोजी ११:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/02/news-904.html", "date_download": "2018-10-24T00:56:43Z", "digest": "sha1:AL73ABKXRCNTIVUQCKTUDUQWRJPDA7JC", "length": 6781, "nlines": 82, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "सराफास लुटणाऱ्या आरोपींकडून १० तोळे सोने हस्तगत. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar News Crime News सराफास लुटणाऱ्या आरोपींकडून १० तोळे सोने हस्तगत.\nसराफास लुटणाऱ्या आरोपींकडून १० तोळे सोने हस्तगत.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर तालुक्यातील खडकी येथील सराफास लुटणाऱ्या आरोपींकडून नगर तालुका पोलिसांच्या पथकाने १० तोळे सोने व अर्धा किलो चांदीचे दागिने हस्तगस्त करण्याची कारवाई केली आहे. या आरोपींकडून आणखी १० तोळे सोने हस्तगत करणे बाकी असल्याची माहिती नगर तालुका पोलिस ठाण्याचे प्रमुख स.पो.नि. किशोरकुमार परदेशी यांनी दिली.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nयाबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. २ जानेवारी रोजी खडकी (ता. नगर) येथील रिद्धी अलंकार या सोने-चांदी दागिने विक्रीच्या दुकानाच्या मालकांना दोन दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी काठीने मारहाण करून त्यांच्या जवळील २० तोळे सोन्याचे तर अर्धा किलो चांदीचे दागिने बळजबरीने हिसकावून घेवून चोरून नेले आहे. याप्रकरणी दि. ३ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nदि. ५ फेब्रुवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या आरोपींना सुरत, मुंबई, अंकलेश्वर येथून ताब्यात घेवून नगर तालुका पोलिस ठाण्यात हजर केले. सहा.पोलिस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार पोलिस उपनिरीक्षक डी. आर. नेरकर यांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपी किरण गोवर्धन निकम (वय २१), अविनाश बाळासाहेब आरवे (वय २२, दोघे रा. घोसपुरी, ता. जि.नगर) यांच्याकडून दहा तोळे सोने व अर्धा किलो चांदीचे दागिने हस्तगत केले. या गुन्ह्यातील आणखी १० तोळे हस्तगत करणे बाकीचे आहे. ही कारवाई पथकामधील पोना.आनंद सत्रे, पोना. साबीर शेख, पोकॉ. विनोद पवार, पोकॉ. संदीप जाधव, मपोकॉ. लता पुराणे यांचा सहभाग होता.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nउद्धव ठाकरे लोकसभा उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार या चार नेत्याची नावे चर्चेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/aniymit-masikpali-astana-kase-garodar-vhal-pregnant-kase-vhal-in-marathi", "date_download": "2018-10-24T01:55:40Z", "digest": "sha1:SCBMXB7L6K6OICMPSISWI7WWHNLAKB6K", "length": 12366, "nlines": 234, "source_domain": "www.tinystep.in", "title": "मासिकपाळी अनियमित असतानाही कसे गरोदर व्हाल - Tinystep", "raw_content": "\nमासिकपाळी अनियमित असतानाही कसे गरोदर व्हाल\nअनियमित मासिकपाळी खूप कमी गोष्टींचे कमतरता असल्याचे लक्षण/चिन्ह असू शकते; पण त्याचे परिणाम खूप मोठे असतात. हे तुमच्या अंडाशयातून अनियमित उत्सर्ग होण्याचे वा कधीकधी अजिबात न होण्याचे लक्षण असते. अंडपेशीशिवाय गर्भधारणा अशक्य असते; म्हणून जितका तुमचा अंडाशयातून उत्सर्ग कमी होईल, तितकी तुमची गर्भधारणेची शक्यता कमी राहील. गर्भधारणा ही सोपी गोष्ट नसते. नियमित मासिकपाळी येणाऱ्या महिलांची अकरा ते तेरा मासिक चक्रे होतात; म्हणजे त्यांना गर्भधारणेसाठी वर्षातून जास्तीत जास्त १३ संधी उपलब्ध असतात.\nज्यांची मासिकपाळी अनियमित असते ; त्यांचे गर्भधारणेचे प्रमाण ३०-४० टक्‍क्‍यांनी कमी होते. म्हणून तुमचा पालकत्वाचा प्रवास हा दीर्घ आणि थकवणारा असू शकतो; पण यामुळे तुम्ही निरुत्साही होऊ नका. कारण अनियमित पाळ्यांबरोबरही गरोदर राहणे शक्य आहे. तुम्हाला प्रथम अनियमित पाळीमागचे कारण समजून घ्यावे लागेल आणि त्यात कशी सुधारणा आणावी, हे शोधावे लागेल. हे करणे तुम्हाला पालकत्वाच्या प्रवासात मोलाची मदत करेल\n'मासिकपाळी असताना देखील रोदर बनण्याची शक्यता कशी वाढवावी' हा प्रश्न तर तुम्ही स्वतःला नेहमीच विचारत असाल' हा प्रश्न तर तुम्ही स्वतःला नेहमीच विचारत असाल ही शक्यता वाढवण्यासाठी ध्यानात घ्याव्यात अशा काही गोष्टी म्हणजे:\n१. निरोगी अन्न आणि संतुलित आहार\nभरपूर भाज्या, फळे खायचा प्रयत्न करा आणि ज्यांमध्ये कर्बोदके आणि फॅटचे प्रमाण जास्त असते, असे पदार्थ खाणे टाळा.\n२. शरीराकृती योग्य ठेवा\nजर तुम्ही स्थूल असाल; तर कर्बोदकांचे प्रमाण कमी करून काही किलोग्रॅम वजन कमी करणे फायदेशीर ठरते. तसेच जर तुमचे वजन कमी असेल; तर काही किलोग्रॅम वजन वाढवायचा प्रयत्न करा. कारण शरीरातील कमी फॅटमुळे इस्ट्रोजेनचे प्रमाण कमी होऊ शकते, ज्यामुळे पाळी अनियमित होऊ शकतात.\n३. नियमित व्यायाम करा\nगर्भधारणेमध्ये नियमित व्यायाम हा मोलाची भूमिका बजावतो; पण तुम्हाला भान राखून व्यायाम करावा लागेल. कारण भरपूर ताण हा अनावश्यक परिणाम करू शकतो.\nअशा विटामिन सप्लीमेंट्स चे सेवन हे वाढणाऱ्या गर्भासाठीच्या आवश्यक पोषकतत्त्वांची योग्य पूर्तता करते.\nयाबरोबरच असे मानले जाते की, काही वनौषधी आणि जीवनसत्त्वांमुळे हार्मोन्सचे प्रमाण नियंत्रित राहते, मासिक चक्र नियमित होते आणि अंडाशयाच्या उत्सर्गाची वारंवारिता वाढते.\nयापुढचा टप्पा म्हणजे प्रत्येक मासिक चक्राचे अचूक मूल्यमापन करणे आणि समागम योग्यवेळी करण्यासाठी तुमच्या अंडाशयाचा उत्सर्ग कधी होईल, याचा अंदाज बांधणे. अनियमित पाळी असणाऱ्या महिलांसाठी हा अंदाज बांधणे हा त्रासदायक विषय असतो. हे सोपे करण्यासाठी 'इलेक्ट्रॉनिक फर्टिलिटी मॉनिटर' ची मदत घेणे योग्य ठरते.\nजरी अनियमित पाळी हे गरोदर बनणे अवघड करून टाकते; तरी तुमच्या लहान छकुल्याला हातात धरणे हे यामागील सर्व प्रयत्न आणि त्यागांना आणखी विशेष बनवते तसेच पालकत्वासाठी तुम्ही जितके कष्ट सोसले आहे; तेच तर त्याला विशेष अनुभूती प्रदान करते, नाही का\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://railandbusfanning-ram.blogspot.com/2016/01/blog-post_22.html", "date_download": "2018-10-24T00:58:25Z", "digest": "sha1:JZQYD2BVY3AXFHR3LRE6BXF7WVB3SVOH", "length": 18869, "nlines": 146, "source_domain": "railandbusfanning-ram.blogspot.com", "title": "मी एक प्रवासी पक्षी,: मनाचे श्लोक - ५", "raw_content": "मी एक प्रवासी पक्षी,\nमनाचे श्लोक - ५\nमना सांग पा रावणा काय झाले\nअकस्मात ते राज्य सर्वे बुडाले\nम्हणोनी कुडी वासना सांडी वेगी\nबळे लागला काळ हा पाठीलागी II १३ II\nखरेतर रावण हा केव्हढा (लौकिकदृष्ट्या) ऐश्वर्यसंपन्न विद्वान आणि पराक्रमी पण केवळ परस्त्रीच्या वासनेमुळे त्याने स्वतःचा विनाश ओढवून घेतला. स्वतःच्या मनाचे तर ऐकले नाहीच पण पत्नी, बंधू, प्रजाजन यांचेही न ऐकता आपल्यासोबत त्यांनाही विनाशाचे खाईत ढकलले. श्री समर्थ आपणास त्या उदाहरणावरून सावध व्हायला सांगताहेत. आज आपल्याकडे कितीही संपत्ती, सत्ता, सामर्थ्य असले तरी मन चांगले नसेल तर उद्या विनाश हा ठरलेलाच आहे. त्यामुळे मनाचा विचार करून मन शुद्ध ठेवून जगणे अतिशय महत्वाचे ठरते.\nश्री समर्थांनीच लिहून ठेवलेय की \" यमाशी करूणा नाही \". कारण सर्वसत्ताधीश काळ हा कुणाकडूनही लाच घेत नाही, कुणासाठीही थांबत नाही आणि त्याचे काम सदासर्वकाळ चोख बजावत असतो. त्यामुळे आपल्या सत्तेचा, शक्तीचा, पैशांचा अहंकार काळापाशी चालत नाही. तेव्हा त्या्ची गती ओळखून सदाचरणात आयुष्य घालवावे हेच बरे.\nजिवा कर्मयोगे जनी जन्म झाला\nपरी शेवटी काळमुखी निवाला\nमहाथोर ते मृत्यपंथेचि गेले\nकितीयेक ते जन्मले आणि मेले II १४ II\nभारतीय अध्यात्म शास्त्रांनुसार अनेकानेक योनींमध्ये जन्म घेउन आपण पुन्हा मानव देहाप्रत जन्म पावत असतो. या मानवी देहातच आपणास चांगले काय वाईट काय हे ओळखून आपले कर्म निवडण्याचा विशेषाधिकार प्राप्त होत असतो. मनुष्यदेह (मानव जन्म) हा दुर्लभ मानला गेलेला आहे. हा जन्मात जर आपण आपल्या कर्मांद्वारे मुक्तीचा प्रयत्न करू शकलो नाही तर पुन्हा सगळ्या जन्माप्रत जाऊन पुढल्या मनुष्य जन्माची वाट पहाण्याशिवाय गत्यंतर नाही. आणि पुढल्या जन्मात तरी आपल्याला मुक्तीची आठवण राहील, त्या मार्गावर चालण्याची स्फ़ूर्ती होईल याची काय खात्री म्हणून जे काही साध्य करायचेय ते याच जन्मात.\nपण आपण याचा खोल विचार न करता Soloman Grandy सारखे केवळ जन्मतो आणि मरतो. त्या Soloman Grandy ने काय केले अमुक on Sunday, तमुक on Tuesday. आणि सरतेशेवटी died on Saturday and buried on Sunday. And that is the end of Soloman Grandy. तसे करू नका हे श्री समर्थ आपणास कळकळीने सांगताहेत. आणि त्याच बरोबर कितीही मोठा माणूस असला तरी मृत्यू हे अटळ सत्य आहे या जीवनाच्या क्षणभंगूरपणाची जाणीव श्री समर्थ आपणास करून देताहेत.\nमना पाहता सत्य हे मृत्यभूमी\nजितां बोलती सर्वही जीव मी मी\nचिरंजीव हे सर्वही मानिताती\nअकस्मात सांडूनिया सर्व जाती II १५ II\nया जगात मृत्यू हे अटळ सत्य आहे आणि आपला प्रवास जन्मानंतर निरंतर मृत्यूकडेच होत आहे हे सत्य एकदा डोळ्यांसमोर सतत असल्यानंतर मनुष्याचा पापाचरणाकडचा कल कमी होतो.\nदोन कथा आहेत. एक संसारी माणूस एका खूप प्रसिद्ध आणि निस्पृह अशा साधूला भेटायला त्याच्या आश्रमात गेला. त्याच्याकडे जाऊन आपल्यासाठी संसारोपयोगी काही रहस्ये शिकता आली तर बरे, या भावनेने तो गेला. त्याच्या कुटीत प्रवेश करतो तो काय त्याने बघितले की त्याच्या कुटीत केवळ तुटपुंजे वाटावे आणि रोजच्या अत्यावश्यक गरजाही पु-या होऊ शकणार नाहीत इतकेच सामानसुमान होते. त्याला आश्चर्य वाटले. त्याने विचारले \" बाबाजी आपले इतर साहित्य कुठाय त्याने बघितले की त्याच्या कुटीत केवळ तुटपुंजे वाटावे आणि रोजच्या अत्यावश्यक गरजाही पु-या होऊ शकणार नाहीत इतकेच सामानसुमान होते. त्याला आश्चर्य वाटले. त्याने विचारले \" बाबाजी आपले इतर साहित्य कुठाय \" साधू म्हणाला \" तुझेतरी इतर साहित्य कुठाय \" साधू म्हणाला \" तुझेतरी इतर साहित्य कुठाय \" तो म्हणाला \" अहो, मी इथे पाहुणा म्हणून आलोय ना. मग \" तो म्हणाला \" अहो, मी इथे पाहुणा म्हणून आलोय ना. मग \" त्यावर साधू हसत उत्तरला \" अरे बाबा, मी सुद्धा इथे पाहुणा म्हणूनच आलोय. \" या पृथ्वीतलावर वावरताना पाहुणा म्हणून आलोय याची जाणीव ठेवून वावरले की आपलेपणाच्या जाणीवेचा आपसूकच विसर पडतो आणि पापाचरणाकडचा कल आपसूकच कमी होतो.\nसंत एकनाथ महाराजांची कथा आहे. एक गृहस्थ त्यांच्या शांत संसाराचे रहस्य जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे आला आणि त्यांच्या खनपटीलाच बसला. महाराजांनी त्याला सांगितले \" अरे, हे शांतपणाचे रहस्य वगैरे विचारण्यात वेळ घालवू नकोस. तुझी पत्रिका मी पाहिली आणि तुझा मृत्यू आजपासून बरोबर एका आठवड्याने आहे. तेव्हा आता निरवानिरव करून घे बाबा. \" तो मनुष्य घरी गेला. आता आठवडाभरात मृत्यू अटळ म्हटल्यावर त्याने शांतपणे सगळी निरवानिरव सुरू केली. सगळ्या नातेवाईकांना भेटला. आजवर काही चुका झाल्या असतील, दुःख दिले असेल तर माफ़ करा अशी क्षमायाचना केली. सगळी कर्जे चुकती केलीत. प्रेमळपणे पत्नी, मुले, सुना, नातवंडे यांचा निरोप घेतला आणि बापुडवाणेपणे मृत्यूदिनाची वाट पहात बसला. सांगितलेल्या दिवशी पुन्हा एकदा महाराजांचे दर्शन घ्यावे म्हणून तो संत एकनाथ महाराजांकडे गेला. महाराजांनी त्याला विचारले की बाबा, गेल्या आठ दिवसात किती वेळा राग द्वेष, कपट भांडणांची आठवण झाली तो म्हणाला महाराज \" त्यांची कसली आठवण होतेय तो म्हणाला महाराज \" त्यांची कसली आठवण होतेय सतत मरण समोर दिसत असताना त्या क्षणभंगूर विकारांची संगत अजिबात नकोशी वाटली. \" महाराज हसले आणि म्हणाले \" अरे वेड्या. मग आम्हा संत मंडळींचेही तसेच आहे. आम्हाला नेहमी मृत्यूची आठवण असते आणि म्हणून हे क्षणभंगूर विकार नकोसे वाटतात. त्याची प्रचिती तुला यावी म्हणून हे मृत्यूचे खोटेच भाकीत मी आठवड्यापूर्वी केले. \"\n\" मरणाचे स्मरण असावे. हरीभक्तीत सादर व्हावे. \" हे श्री समर्थांनी लिहून ठेवलेय ते याच साठी.पण या सत्याचा जगरहाटीत विसर पडल्यावर आपण स्वतःला जणू काय इथे आपण कायम रहाणार आहोत असे मानतो आणि त्यादृष्टीने वागायला लागतो. पण काळाच्या सर्वशक्तीमानतेसमोर कुणाचेही चालत नाही आणि म्हणूनच त्याचे बोलावणे आल्यावर हातातली सगळी कामे टाकून जावेच लागते. इलाजच नाही.\nम्हणून या्च जीवनात उत्कर्षाचा उन्नतीचा मार्ग आपणच आपला साध्य केला पाहिजे. त्यासाठी आपले सदगुरू आपल्याला योग्य तो मार्ग दाखवतील पण त्यावरून वाटचाल मात्र आपणच केली पाहिजे.\nII जय जय रघुवीर समर्थ II\nLabels: मनाचे श्लोक, समर्थ रामदास स्वामी\nमनाचे श्लोक - ६\nमनाचे श्लोक - ५\nदक्षिण दिग्विजय : ३ (मदुराई - रामेश्वरम - मदुराई ...\nसंस्कृत सुभाषिते - ५ गोड (च) बोला\nमनाचे श्लोक - ४\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास.- ५\nसंस्कृत सुभाषिते - ४\nमनाचे श्लोक - ३\nमनाचे श्लोक - २\nसंस्कृत सुभाषिते - ३\nपहिल्या वहिल्या विमानप्रवासाच्या आठवणी\nमनाचे श्लोक - १\nपरवा मुंबईवरून नागपूरला येताना केवळ घाईमुळे विमानाने यावे लागले. एका तासात एका पूर्ण नवीन विश्वात प्रवेश करताना सोय तर झाली पण रेल्वेप्रवास ...\nएका लग्नाच्या जमण्याची गोष्ट.\n७ फेब्रुवारी २०००. मी आणि माझी पत्नी वैभवी पहिल्यांदाच एकमेकांना भेटलोत. प.पू. मायबाईंकडे नाथबीजेचा कार्यक्रम होता. व्यवस्थेत सहभाग...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास.- ३\nपूर्वपिठीका : १९९५. सप्टेंबर महिन्यात नुकताच नवी मुंबईतल्या दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात रुजू झालो होतो. ओक्टोबर महिन्याच्या अख...\nकावळ्याच्या शापाने गाय मरत नाही पण..... तीन वेगवेगळे अनुभव.\n२००३ च्या जुलै महिन्यातली गोष्ट. महाविद्यालयाच्या उन्हाळी सुट्या संपवून मी, माझ्या पत्नी व एक वर्षाच्या छोट्या मुलीसह, नागपूरवरून मु...\nकराडला अभियांत्रिकीला शिकायला असताना (१९८९ ते १९९३) आम्ही काही दोस्त मंडळींनी सांस्कृतीक क्षेत्रात खूप धमाल केली. पहिल्या वर्गात विशेष प्र...\nशिवशाही : एक चिंतन\nसाधारण फ़ेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची \"शिवशाही\" नावाची स्लीपर कोच बससेवा १५ एप्रिलला सुरू होणार ही...\nपुन्हा नागपूर - १\n२०१२ सरता सरताच चि. मृण्मयीच्या नागपूरच्या शाळेत स्नेहसंमेलन, नववर्षाच्या अगदी सुरूवातीलाच असल्याची, बातमी कळली होती. आम्ही सांगोल्यात २२...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास क्र.१\n१३/२/१९९२. य़शवंतराव चव्हाण नाट्यगृह, कराड. रात्री चे साडेबारा वाजताहेत. आमची \"अर्थ-अनर्थ\" एकांकिका संपतेय. एकांकिकेच्याच चर्चा,...\nतीर्थरूप दादा, आज १३ मार्च. तुमचा वाढदिवस. आज तुम्ही असता तर तुमचा हा ७१ वा वाढदिवस आपण सगळ्यांनी थाटामाटात साजरा केला असता. तुमची मि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://railandbusfanning-ram.blogspot.com/2018/05/blog-post_13.html", "date_download": "2018-10-24T01:33:36Z", "digest": "sha1:XY7HPPULFB3EM6MRP4B2IL4DWZWT5N4N", "length": 11716, "nlines": 127, "source_domain": "railandbusfanning-ram.blogspot.com", "title": "मी एक प्रवासी पक्षी,: श्रीतुकोबांची गाथा - ८", "raw_content": "मी एक प्रवासी पक्षी,\nश्रीतुकोबांची गाथा - ८\nपाहतोसी काय I आता पुढे करी पाय II\nवरी ठेऊ दे मस्तक I ठेलो जोडूनि हस्तक II\nवरवे करी सम I नको भंगो देऊ प्रेम II\nतुका म्हणे चला I पुढती सामोरे विठ्ठला II\nश्रीतुकोबांचे विठ्ठलाशी एक वेगळेच नाते आहे. या अभंगात ते सख्यत्वाच्या भावनेने त्याच्याशी संवाद साधताहेत. ज्या विठ्ठल चरणांची आस तुम्हा आम्हा सर्व वारक-यांना असते, त्याची आस श्रीतुकोबांनाही आहे पण इथे सख्यत्वाच्या भावनेने ते त्याला आज्ञाच करताहेत, की \"पाहतोस काय रे विठ्ठला चल, आता मी आलोय ना चल, आता मी आलोय ना मग पाय पुढे कर पाहू. \"\nश्रीगजाननविजय ग्रंथात संत दासगणू महाराजांनी लिहील्याप्रमाणे महाराजांचे परम भक्त असे खंडू कडताजी पाटील ह्यांचे श्री गजानन महाराजांशी अशाच प्रकारचे संभाषण होत असे. \"गण्या, गज्या म्हणे वाणी, परी प्रेम उपजे अंतःकरणी\" असे वर्णन संतकवी दासगणूंनी केलेले आहे. ज्याठिकाणी प्रेम आहे त्याच ठिकाणी अशा स्वरूपाचा \"अरे, तुरे\" चा संवाद होत असतो हे दासगणू महाराजांनी सोदाहरण पटवून दिलेले आहे. आणि श्रीतुकोबांचे काय त्यांच्या तर सत्कर्माच्या खात्यात अगणित सत्कर्मे होती आणि त्यांनी त्या खात्याचा चेक कधीही फ़ाडला नव्हता. (आपल्या प्रापंचिक गोष्टींसाठी आपल्या इष्ट देवताला साकडे घालून सत्कर्माचा वापर केलेला नव्हता.) अशा धनवान ग्राहकासमोर त्या बॅंकरला नम्र व्हावे लागणे स्वाभाविक आहे हो.\nश्री तुकोबा तसलाच हक्क विठ्ठलावर दाखवतायत. ते विठ्ठलाला त्याच्या सांप्रत अवताराची आठवण करून देताहेत. \"बा विठ्ठला, तू गेल्या अवतारात त्रिभंग अशा स्वरूपाचा श्रीकृष्ण असशील. पण या अवतारात तू आम्हा भोळ्या भाबड्या वारक-यांचा विठू आहेस. त्यामुळे कृष्णावतारात असलेले तुझे वक्र पाय आता सरळ कर. तुझ्या या चरणांवर मला मस्तक ठेवू दे. मी तुझ्यासमोर हात जोडून उभा आहे. तुझे हे आमच्याठायी असलेले प्रेम भंगू न देण्याची जबाबदारी तुझीच आहे.\"\nश्री तुकोबा देवाला तर सख्य भावनेने आवाहन करतायत. पण आजच्या काळात परमेश्वरापासून विन्मुख होऊन, अशाश्वत अशा प्रपंचात रममाण झालेल्या तुमच्या माझ्यासारख्या प्रापंचिकालाही आवाहन करताहेत की बाबांनो या अध्यात्ममार्गाच्या बारीत पुढे चला आणि काही वेळ तरी प्रपंचाला विन्मुख होऊन विठ्ठलाला सामोरे जा. चारशे वर्षांनंतर माणसे देवळात जाऊनही प्रपंच्याच्याच गोष्टी बोलत बसतील हे श्रीतुकोबांना त्याकाळीच उमजले होते एकंदरीत.\nनिवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम\n- प्रा. राम प्रकाश किन्हीकर (१३०५२०१८)\nLabels: श्रीतुकाराम महाराज, श्रीतुकोबांची गाथा\nमनाचे श्लोक - ९\nश्रीतुकोबांची गाथा - ९\nश्रीतुकोबांची गाथा - ८\nमी ओळखीले मला पूर्ण आता \nमाहूर - दत्त शिखर - माहूर आणि बसफ़ॅनिंग.\nपरवा मुंबईवरून नागपूरला येताना केवळ घाईमुळे विमानाने यावे लागले. एका तासात एका पूर्ण नवीन विश्वात प्रवेश करताना सोय तर झाली पण रेल्वेप्रवास ...\nएका लग्नाच्या जमण्याची गोष्ट.\n७ फेब्रुवारी २०००. मी आणि माझी पत्नी वैभवी पहिल्यांदाच एकमेकांना भेटलोत. प.पू. मायबाईंकडे नाथबीजेचा कार्यक्रम होता. व्यवस्थेत सहभाग...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास.- ३\nपूर्वपिठीका : १९९५. सप्टेंबर महिन्यात नुकताच नवी मुंबईतल्या दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात रुजू झालो होतो. ओक्टोबर महिन्याच्या अख...\nकावळ्याच्या शापाने गाय मरत नाही पण..... तीन वेगवेगळे अनुभव.\n२००३ च्या जुलै महिन्यातली गोष्ट. महाविद्यालयाच्या उन्हाळी सुट्या संपवून मी, माझ्या पत्नी व एक वर्षाच्या छोट्या मुलीसह, नागपूरवरून मु...\nकराडला अभियांत्रिकीला शिकायला असताना (१९८९ ते १९९३) आम्ही काही दोस्त मंडळींनी सांस्कृतीक क्षेत्रात खूप धमाल केली. पहिल्या वर्गात विशेष प्र...\nशिवशाही : एक चिंतन\nसाधारण फ़ेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची \"शिवशाही\" नावाची स्लीपर कोच बससेवा १५ एप्रिलला सुरू होणार ही...\nपुन्हा नागपूर - १\n२०१२ सरता सरताच चि. मृण्मयीच्या नागपूरच्या शाळेत स्नेहसंमेलन, नववर्षाच्या अगदी सुरूवातीलाच असल्याची, बातमी कळली होती. आम्ही सांगोल्यात २२...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास क्र.१\n१३/२/१९९२. य़शवंतराव चव्हाण नाट्यगृह, कराड. रात्री चे साडेबारा वाजताहेत. आमची \"अर्थ-अनर्थ\" एकांकिका संपतेय. एकांकिकेच्याच चर्चा,...\nतीर्थरूप दादा, आज १३ मार्च. तुमचा वाढदिवस. आज तुम्ही असता तर तुमचा हा ७१ वा वाढदिवस आपण सगळ्यांनी थाटामाटात साजरा केला असता. तुमची मि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2018-10-24T02:01:37Z", "digest": "sha1:EMRLTDJCJWP63MR2JN5O3ZF6KE7EN6TQ", "length": 20904, "nlines": 308, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ज्येष्ठ नागरिक Marathi News, ज्येष्ठ नागरिक Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nMeToo:'विकास बहलनं दिली होती कबुली’\n‘धावपट्टी बंद’चा विमान वाहतुकीवर परिणाम\nकॉलेजांमध्ये आता राष्ट्रीय एकता दिवस\nस्टेशनरी नाही, म्हणून बिले उशिरा\nमुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस द्या\nअंधेरी, जुहू तीन दिवस पाण्याशिवाय\nकोलकाता: रेल्वेपुलावर चेंगराचेंगरीत दोन ठार\nकोलकात्यात 'यामुळं' झाली चेंगराचेंगरी\nराम मंदिराचे राजकारण यंदा संपू दे: शिवसेना...\n'नमो अॅप'द्वारे द्या देणगी; भाजपचे आवाहन\n'सीबीआय'चे लाचखोरीप्रकरण हायकोर्टात पोहोचल...\n...आणि हत्येनंतर 'खशोगी' बाहेर पडले\nमल्ल्याच्या लंडनमधील हवेलीवर टाच येणार\nचीननं उभारला जगातील सर्वात लांब सागरीपूल\nझुकेरबर्ग पुस्तकांच्या दुकानात काम करतो\n'पहिल्या' घोटाळेबाजाला भारतात आणण्यात यश\nतरूण पिढी देतेय आयुर्विम्याला पसंती\nपाचव्या दिवशीही इंधन दरकपात\nनिर्देशांकाने गाठली नीचांकी पातळी\nमुंबईतील पायाभूत समस्यांवर विचारमंथन\n‘ईपीएफओ’ बनणार फंड मॅनेजर\nमहाराष्ट्र-दिल्ली भरतात देशाचा अर्धा इन्कम...\nIND x WI: दुसऱ्या वनडेत 'विराट' विक्रमांवर लक्ष\nभारत ‘ब’ची विजयी सलामी\nरायझिंग स्टार, पठाण लॉयन विजयी\nशॉर्टशायर, अलॉफ्ट क्लब उपांत्य फेरीत\nएमजीएम अकादमीचा दणदणीत विजय\nक्रिकेट: 'विरो'ची जोडी वर्तमानातली सर्वश्र...\nदीपिका-रणवीरचं शुभमंगल १४-१५ नोव्हेंबरला\n#MeToo: अन्नू मलिक यांची 'इंडियन आयडॉल'मधू...\nतैमूरसाठी सैफ आणि करिनाचा नवा प्लॅन\nलोकप्रिय अभिनेत्री साक्षी तन्वर झाली आई\n'कॉफी विथ करण-६'मध्ये वरूण आणि कतरीना\n आलिया भटची बॅग कारच्या किंमतीएवढी\nमोटार स्पोर्टस क्वीन कांचन\nमोटार स्पोर्टस क्वीन कांचन\nबायकोच्या अटीवर नवऱ्याचं धम्माल उत्तर\nएका घरात जुन्या भिंतीमध्ये कपाट करायचं चाल...\nलाचखोरी प्रकरण: CBIच्या उपअधीक्षक..\nछत्तीसगडः CM रमण सिंग आदित्यानाथ ..\nभारतीय लष्कराची फेररचना, लष्कराचे..\nरक्ताने माखलेला सॅनिटरी पॅड मंदिर..\nमुंबईः जमिनींच्या मागण्यांसाठी सत..\nचेहऱ्यावरील सुरकुत्या नष्ट करणारे..\nराजस्थानः नागोरमधील सरकारी महाविद..\nदिल्लीः अस्थाना प्रकरणी जैसे थे स..\nविद्यापीठात गुरुवारी महिला सबलीकरण कार्यशाळा\nराजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्यावतीने शिवाजी विद्यापीठात गुरुवारी (ता २५) महिला सबलीकरण व सक्षमीकरण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे...\nडायरी २४ ऑक्टोबर चैतन्य\nसंगीत शिक्षण प्रमाणपात्रता यावर चर्चासत्र, वक्ते : डॉ...\nपावसाळा संपताच दिवा डम्पिंगला आग\nधुराच्या लोटांनी स्थानिक हैराण; शाळकरी मुलांना त्रासम टा...\nजॉगिंग ट्रॅकवरून साऊंड सिस्टीम लंपास\nगंगापूर उजव्या कॅनॉलवर असलेल्या जॉगिंग ट्रॅकवरील साऊंड सिस्टीमची चोरी झाली असल्याची तक्रार सातपूर पोलिसांत देण्यात आली आहे...\nBMM २०१९: सूर गुंजती अभिनवतेचे, फुलवित नाते परंपरेचे\nउत्तर अमेरिकेतल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाचे एकोणिसावे अधिवेशन टेक्सास या राज्यातील डॅलस येथे ११ ते १४ जुलै २०१९ दरम्यान आयोजित केलेले आहे.\n...तर पीएफ खाते निष्क्रिय ठरते\nमाझे वय ४८ असून, माझ्या नोकरीत तीन वर्षांपासून खंड पडला आहे. माझा प्रॉव्हिडण्ट फंड आधीच्या कंपनीत अद्याप जमा असून ही कंपनीच या फंडची ट्रस्टी आहे.\nमाळी महासंघातर्फे ज्येष्ठांचा सत्कार\nज्येष्ठांच्या समस्यांची योग्य मांडणी\nमागील यंग सिनिअर्स कॉलममधील विलास लेले यांचा 'ज्येष्ठांनी जगावे कसे हा लेख वाचला मी अॅड मारुतीराव निवृत्ती गायकवाड...\nजेव्हा मुले होता आई-बाबांचे पालक\n- डॉ राजेंद भवाळकर, नारायण पेठघरात नव्याने सून नांदायला आल्यानंतर जी भूमिका एखादी आई बजावते, तशी भूमिका त्या दत्तक मुलीने निभावली...\nजेव्हा मुले होता आई-बाबांचे पालक\n- डॉ राजेंद भवाळकर, नारायण पेठघरात नव्याने सून नांदायला आल्यानंतर जी भूमिका एखादी आई बजावते, तशी भूमिका त्या दत्तक मुलीने निभावली...\nरल्वे प्रवाशांच्या तक्रारींचा पाऊस\n‌म टा वृत्तसेवा, वसईवसई तालुक्यातील नायगाव, वसई रोड, नालासोपारा, विरार या रेल्वे स्टेशनांमधून लाखो रेल्वे प्रवासी दररोज प्रवास करतात...\nमहिलेला वाचवण्यासाठी दीड तासाचा थरार\nचार मजली इमारतीवरुन एका वर्षाच्या मुलासह उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न एका महिलेने केला. तिला वाचवण्यासाठी अग्निशमन दलासह स्थानिक नागरिकांनी प्रयत्नांची शिकस्त केली. जवळपास दीड तास हा थरार सुरू होता.\nज्येष्ठ नागरिक समाजाची ऊर्जा\nज्येष्ठ नागरिक समाजाची ऊर्जाज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ रघुनाथ माशेलकर यांचे मतम टा...\nआईच्या प्रेमाचा ‘हिशेब’ न्यायालयात\nमटा विशेष म टा प्रतिनिधी, पुणेलहानपणापासून तिने 'त्याच्या' संगोपनात कोणतीच कसर सोडली नाही...\nवाचन प्रेरणा दिन उत्साहात\nम टा वृत्तसेवा, वसईविरार पश्चिमेकडील गीता ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते...\nअंधेरीपालिकेकडून दुर्लक्षज्ञानेश्वर उद्यान येथे भटक्या कुत्र्यांचा त्रास मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागत आहे...\nपरदेशी नोकरीच्या आमिषाने लाखोंचा गंडा\nपरदेशी नोकरीच्या आमिषाने लाखोंचा गंडा\nरेल्वेमार्गांवरील अपघात वाढतेचम टा खास प्रतिनिधी, मुंबईरेल्वे प्रवास सुरक्षित करण्याच्या घोषणा वारंवार होत असताना प्रत्यक्षातील दृश्य वेगळे आहे...\n...तर देशात अराजक निर्माण होईल; उद्धव ठाकरेंना भीती\nMeToo:'तेव्हा विकास बहलनं दिली होती कबुली’\nव्हिडिओ: रणवीर-दीपिकाचं 'येथे' होणार लग्न\nवाशिम: राज ठाकरेंनी केली ढाब्यावर पोटपूजा\nसंगीतकार यशवंत देव यांची प्रकृती चिंताजनक\nएकाग्रता वाढवण्यासाठी 'हे' आसन नक्की करा\nव्हिडिओ: सोनाली बेंद्रेचा नवा लूक पाहा\nIND x WI: वनडेत आज 'विराट' विक्रमाकडे लक्ष\nराज्य कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळी भेट मिळणार\nपुणे: एमएचटी-सीईटी आता ऑनलाइन होणार\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/66698?page=3", "date_download": "2018-10-24T01:16:07Z", "digest": "sha1:SF3IYULB5FJJ4EU57L4POLQ5ZBSCFCVN", "length": 22791, "nlines": 265, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अशी कोणती गोष्ट आहे जी एकदा ट्राय केली पण परत कधीच नाही करणार? | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अशी कोणती गोष्ट आहे जी एकदा ट्राय केली पण परत कधीच नाही करणार\nअशी कोणती गोष्ट आहे जी एकदा ट्राय केली पण परत कधीच नाही करणार\nLong वीकएंड साठी फ्लोरिडा आलो आहे. मी 2 अशा गोष्टी ट्राय केल्या ज्या परत कधीच नाही करणार.\n१. ऑक्टोपस - हो मी ऑक्टोपस खाल्ला. मजेत खाल्ला आणि खाऊन १ तासात उलटी केली. सगळी रात्र पोट दुखत होते.\n२. सिगारेट -पहिल्यांदा सुट्टा ओढला- 4 तास गुंगीत होतो. कानावर खडा आता. नेव्हर अगेन \nतुमच्या पण असे अनुभव असतील जे एकदा ट्राय केले पण परत कधीच नाही करणार\nस्वीसला असताना व्हेज सुशी\nस्वीसला असताना व्हेज सुशी ट्राय केलेली,त्याबरोबर दिलेला सॉस य्य्क्क्क्क. पुन्हा नाही त्या वाटेला गेलो\nसोय सॉस असतो. आपण थोडं वसबी\nसोय सॉस असतो. आपण थोडं वसबी आणि सोय सॉस मिक्स करून पेस्ट बनवायची, आणि त्यात सुशी बुडवून तोंडात टाकायची.\nतुम्ही खूप वसाबी घातलं असेल तर पुन्हा अगदी कमी घालून ट्राय करा एकदा. सी फूड खात असाल तर तेच खा. माशाला वास अजिबात नसतो, मऊ मऊ लुसलुशीत टेक्षचर जाणवेल फक्त. तोंडाची चव न्यूट्रल करायला आल्याचा काप खा मध्ये.\nसुशीला इकडे टाकायच्या आधी आणखी एकदा ट्राय करा प्लीज.\nSildenafil 50 mg... गरज नसताना उगाच उत्सुकतेपोटी घेतली, पण रात्रभर डोकं दुखत राहिलं फारच. पुन्हा नाही\nएकदा लग्न केल ......\nएकदा लग्न केल ......\nसुशीला इकडे टाकायच्या आधी\nसुशीला इकडे टाकायच्या आधी आणखी एकदा ट्राय करा प्लीज <++१११\nअमेरिकेत आल्यानंतर रुममेट्स ड्रिंक्स पिण्यार्या भेटल्या, खर तर अगदी ८०% मित्र मैत्रीणी पिणारे होते. त्याकाळात फिट इन होण्यासाठी, उच्चुक्ता म्हणुन, बाकीच्यांचा आग्रह किंवा कन्व्हीनियन्स म्हणुन म्हणा एकदाच नाहीतर अगदी ४/५ वेळा ट्राय करुन बघितल पण जमलच नाही. आता नाही म्हणायची सवय झाली आहे.:)\nफार कौतुकं ऐकून एकदा सुधारस\nफार कौतुकं ऐकून एकदा सुधारस आणि पोळी असं कॉबिनेशन खाल्लं होतं एका मैत्रीणीच्या घरी. परत कधी त्या वाटेला गेले नाही .\nमायबोलीवर कौतुक वाचून राजमलाई अन बोरकूट हे दोन प्रकार एका गटगला ट्राय केलेले. परत त्यांच्या वाटेला जाणार नाही.\nअनेक वर्षांपूर्वी ८-१० दिवस नेवाडा, अ‍ॅरिझोना, न्यू मेक्सिको अशा ठिकाणी फिरुन सॉल्ट लेक सिटी ला पोचल्यावर ' गोविंदा' नावाचे इस्कॉन वाल्यांनी चालवलेले रेस्टॉ दिसले आणि तिथे गेलो. परत कधीही इस्कॉनवाल्यांच्या रेस्टॉ मधे जाणार नाही.\nबंगलोरला असे खूप लोक भेटतात.\nबंगलोरला असे खूप लोक भेटतात. त्यांना एवढ्या गर्दीत बरोब्बर मराठी लोक ओळखता येतात. भामटे असतात. आम्ही चला हॉटेल मध्ये काय हवं ते खायला घालतो म्हटल्यावर पळून जातात. एकदम हीनदीन दिसतात, दया ना येणे हा पर्यायच नसतो. कधी कधी मी भाषा समजली नाही असा चेहरा करुन, त्यांच्याकडे बघत बसते, मग रागारागाने निघून जातात.\nसुधारस आणि पोळी असं >>>>>>\nसुधारस आणि पोळी असं >>>>>>\nसुधारस अत्यंत ओवररेटेड पदार्थ आहे, खरेतर त्या पदार्थाला \"सुधारस\" नाव देणाऱ्या माणसाच्या कल्पकतेचे कौतुक केले पाहिजे\nसुधारस म्हणजे काय नेमकं\nसुधारस म्हणजे काय नेमकं\nसुधारस म्हणजे लिंबू पिळलेला\nसुधारस म्हणजे लिंबू पिळलेला साखरेचा पाक.\nसुधारस न आवडणार्‍यांना येथे\nसुधारस न आवडणार्‍यांना येथे फटके मिळतील नॉस्टॅल्जिआच्या ना. टां करुन टाकता तुम्ही लोक.\nमी एकेकाळी वाट्या फस्त करत\nमी एकेकाळी वाट्या फस्त करत असे, तुडुंब कॅलरीज\nआता इतके नाही करु शकणार\nसुधारस म्हणजे लिंबू पिळलेला\nसुधारस म्हणजे लिंबू पिळलेला साखरेचा पाक सिरीअसली हा पदार्थ आहे एकदा म्यागीसोबत ट्राय करायला हवा. नाहीच आवडले तर या धाग्यावरची एक पोस्ट वाढेल\nकृपया त्या सुधारसाची पाककृती\nकृपया त्या सुधारसाची पाककृती कोणी टाकेल का\nकृपया त्या सुधारसाची पाककृती\nकृपया त्या सुधारसाची पाककृती कोणी टाकेल का\nआता त्या लिंबू पिळलेल्या साखरेच्या पाकाचीही पाककृती हवी का..\nसाखर घ्या, उकळत्या पाण्यात टाका, ढवळा, पवळा, थंड करा, सुरी घ्या, लिंबू कापा, आणि पिळा आणि चाटा... वगैरे वगैरे\nमिठाचा दाणा आणि बारीक कुटुन\nमिठाचा दाणा आणि बारीक कुटुन वेलची घाला. वेलची घातली की यच्चयावत गोड पदार्थ उत्तम लागतात.\nपिकलेलं केळं घालतात ना\nपिकलेलं केळं घालतात ना सुधारसात\nपिळा आणि चाटा... वगैरे वगैरे\nपिळा आणि चाटा... वगैरे वगैरे\nपिळणे अन चाटणे इतके सोपे आहे का\nसुधारस आमच्या लहानपणीचा होता. तेव्हाचं ते पक्वान्न. त्या काळी साखर घरात येणे अनेक घरांत अप्रूपाचे होते, खांडसरी आली तरी भारी वाटे, लेव्हीची, रेशनची साखर परवडणारी घरेही कमीच होती. खाऊ म्हणून खडीसाखर मिळाली तर ४ मित्रांत भाव खाल्ला जाई.\nगोडधोड सणावरी, दिवाळीत वगैरे करायचे ते दिवस होते.\nतेव्हाच्या काळी मुलांना पोळीला लावून खायला हे गोडाम्बट चटकमटक अप्रुपाचे होते.\nआजकालच्या \"राजाला रोज दिवाळी\" लाईफस्टाईल मध्ये तुम्हा मिलेनियल्सनि सुधारासाला नाके मुरडलीत तर मला आश्चर्य नाही वाटत.\nमी या वरच्या साईट च्या वाटी\nमी या वरच्या साईट च्या वाटी पुन्हा जाणार नाही...\nही त्या साईटवरची रेस्पीचीसुरुवात -\nसुधारस ही एक स्वीट डीश आहे. सुधारस ही डीश महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. सुधारस हा लिंबू पासून तयार करतात.... >>> सिरिअसली\nबाकी बोरकुट हा भंकस भयाण आयटम\nबाकी बोरकुट हा भंकस भयाण आयटम आहे, याबद्दल सहमत.\nबोरं वाळवून, मग ती गुळाच्या पाकात उकळून खाल्लीत का कुणी इथे\nआमच्या शाळेबाहेर चणे, फुटाणे, हि असली बोरं, उकडून सोलून तिखट मीठ लावलेले बाळ बटाटे, कच्च्या चिंचा, गूळ शेंगदाण्याचे लाडू चिक्की अन रेअरली लिमलेटच्या अब गटागट च्या गोळ्या, अन हो, अस्सल खानदेशी अमुन्या विकायला एक आज्जी बसायची..\nसुधारस टीप - ह्या रसामध्ये\nसुधारस टीप - ह्या रसामध्ये आपण अननसाच्या फोडी किंवा आंब्याच्या फोडी घालता येतात. त्याने सुद्धा सुंदर चव येते.\nयातल्या अननसाच्या फोडी ईंटरेस्टींग आहे, चांगल्या लागतील चॉप्सी सारखे असा अंदाज\nकोण ते बोरकूट ला नावं ठेवतं\nकोण ते बोरकूट ला नावं ठेवतं\nबाकी सुधारस, पियुष आणि फालुदा हे अत्यंत ओव्हर हाईप पदार्थ आहेत असं वैम.\nफालुदाला +१ त्या गिळगिळीत\nफालुदाला +१ त्या गिळगिळीत शेवया भयानक लागतात.\n आमच्या लहानपणी आई करायची. महिनाअखेरीस सण आला तर कधी कधी सुधारस हे पक्वान्न असे. साखरेचा २ तारी पाक करून त्यात आंबट चव येईल एवढा लिंबाचा रस. त्यात वेलची कुटून घालायची. चिमटीभर केशराच्या काड्या. कुटलेल्या वेलचीचे काळे कण, केशर नाही घातलं तरी लिंबाच्या रसामुळे आलेला किंचितसा रंग. सोबत तव्यावरून ताटात आलेली गरम गरम पोळी. वरण भात तूप, बटाट्याची भाजी, ओल्या नारळाची पाट्यावर वाटलेली चटणी ... अहाहा.\nयातल्या अननसाच्या फोडी ईंटरेस्टींग आहे, >>> हो फार छान लागतं. सफरचंदाच्या बारीक चिरलेल्या फोडीही मस्त लागतात.\nकोण ते बोरकूट ला नावं ठेवतं\nकोण ते बोरकूट ला नावं ठेवतं\n नाय नो नेव्हर. आतला गिद्दु छान खाऊ असतो, पण ते लाकूड\nपियुष म्हणजे ते श्रीखंडाचं\nपियुष म्हणजे ते श्रीखंडाचं भांडं विसळलेलं पाणीच ना\nनवरात्रीत एका दिवशी फार पसारा करायचा नसेल की एक नैवेद्यही सुधारस ठरलेला.\nपियुष म्हणजे ते श्रीखंडाचं भांडं विसळलेलं पाणीच ना\nपियुष म्हणजे ते श्रीखंडाचं\nपियुष म्हणजे ते श्रीखंडाचं भांडं विसळलेलं पाणीच ना\nदादर वेस्ट ला फ्लायओवर ला लागून असलेल्या पणशीकरांकडे हा प्रकार चाखला आहे. एकदम चिल्ड पिवळ्या केशरी रंगाचं पियूष मस्त वाटलं होतं पण अतीगोड असतं हे पहिल्या दोन घोटांतच समजलं. पुन्हा नाही कधी ट्राय केलं.\nपण त्यांच्याकडले बाकी प्रकार खरोखरीच सुरेख असतात...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://rightangles.in/2018/01/28/truth-shall-prevail/", "date_download": "2018-10-24T00:38:45Z", "digest": "sha1:JNWJA4NKO556UCQMNSOLGQJARNMMBKL7", "length": 36340, "nlines": 72, "source_domain": "rightangles.in", "title": "सत्यमेव जयते !!! | Right Angles - Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law", "raw_content": "\nसोहराबुद्दीन शेख आणि तुलसीराम प्रजापती हे दोघे खतरनाक दहशतवादी होते. शेख तर पाकिस्तानी लष्कर ए तयबाचा सक्रिय सभासद होता. गुजरात पोलिसांना याची स्पष्ट कल्पना होती. गुजरातच्या एका बड्या राजकीय नेत्याची हत्या करायला सोहराबुद्दीन अहमदाबादेत येत आहे अशी खबर गुजरात पोलिसांना मिळाली. सव्वीस नोव्हेंबर २००५ रोजी गुजरात पोलिसांनी जीवावर उदार होऊन या सोहराबुद्दीनला अटक करायचा प्रयत्न केला. सोहराबुद्दीनने शरण यायचे सोडून पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरा दाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात सोहराबुद्दीन मारला गेला. गुजरातचे डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल डी जी वंझारानी पत्रकार परिषदेत हे सत्य सांगून टाकलं होत.\nसोहराबुद्दीन शेख नेमके काय उद्योग करीत होता याचे स्पष्ट पुरावे उपलब्ध आहेत. त्याच्यावर खंडणीच्या कितीतरी केसेस झाल्या होत्या. उदयपूर अहमदाबाद आणि उज्जैन येथील संगमरवराच्या व्यापाऱ्यांना धमकावून त्याची गॅंग खंडणी उकळायची. महंमद आझम, सोहराबुद्दीनचा एक सहकारी ज्याला पुढे सी बी आय ने साक्षीदार म्हणून पेश केला त्याने तर अशी साक्ष दिली कि सोहराबुद्दीन आणि आय पी एस ऑफिसर अभय चुडासमा हे दोघे मिळून धंदा करीत होते. चुडासामा व्यापाऱ्यांची नावे सोहराबुद्दीनला द्यायचा, सोहराबुद्दीन व्यापाऱ्यांना धमकी द्यायचा,हवालदिल झालेले व्यापारी चुडासमा कडे पोचायचे. संरक्षण पुरविण्याच्या बदल्यात चुडासामा साहेब मोठी रक्कम व्यापाऱ्यांकडून उकळायचे, एक वाटा सोहराबुद्दीनला मिळायचा. सोहराबुद्दीनच्या अजून एका सहकार्याने या आरोपाची पुष्टी करणारे स्टेटमेंट सी बी आय ला दिले होते. मुश्ताक अहमद ने सी बी आयला सांगितले की तो सोहराबुद्दीनला सन २००२ मध्ये पहिल्यांदा भेटला, तेव्हा सोहराबुद्दीनने त्याला आपण चुडासामा बरोबर भागीदारीत धंदा करीत असल्याचे सांगितले होते. सी बी आय ने २०१० साली चुडासमाला अटक केली, खून, खंडणी, बेकायदेशीर डांबून ठेवणे असे आरोप चुडासामावर होते. सोहराबुद्दीन खुनाचा कट करणारा प्रमुख आरोपी हे चुडासामाचं होते. त्यावेळचे गुजरात चे गृहमंत्री अमित शहा यांच्यावतीने साक्षीदारांना धमकविण्याचा आरोपही सी बी आय ने चुडासामावर ठेवला होता. त्यातले काहीच सी बी आय ला सिद्ध करता आले नाहीत. पुढे २०१४ मध्ये मोदी सरकार आल्यावर चुडासामाना सन्मानाने सेवेत परत घेण्यात आले.\nजरा विषयांतर झाले, परत सोहराबुद्दीन केस कडे येऊ. सोहराबुद्दीनचा खात्मा झाल्या नंतर गुजरात पोलिसांनी आपली पाठ थोपटून घेतली, परंतु सोहराबुद्दीनचा भाऊ राबाबुद्दीनने थेट सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टीसना पत्र लिहिले, की गुजरात पोलीस सांगतायत त्यावर माझा विश्वास बसत नाही. माझ्या भावाला गायब करण्यात आलाय, त्यात आमच्या भाभीजी पण नाहीश्या झाल्यायत. तरी याचा नीट तपास करावा. सुप्रीम कोर्टाने राबाबुद्दीनच्या पत्राची दखल घेतली आणि गुजरातच्या इन्स्पेक्टर जनरल गीता जोहरी यांना तपास करण्यास सांगितले. गीता जोहारींनी जो काही तपास केला त्यातून त्यांनी सुप्रीम कोर्टाला दिलेल्या अंतरिम अहवालात सर्व तपास सी बी आय कडे सोपविण्याची शिफारस केली. या अहवालात जोहारींनी गुजरात सरकारवर ठपका ठेवला.” हे लोक, विशेषतः गृहराज्य मंत्री अमित शहा, कायद्याची थट्टा करीत आहेत. सरकारातील उच्च्पदस्थानी संगनमत करून हा खून केला असावा असे मानण्यास जागा आहे” या भाषेत जोहरीनी आपलं मत सुप्रीम कोर्टाला कळविले. या अहवालात जोहरीनी तीस जानेवारी २००६ रोजी अमित शहांनी गांधीनगर सर्किट हाऊस येथे पोलिस अधिकाऱ्यांना बोलवून घेतलेल्या एका मीटिंगचा उल्लेख केला आहे. गीता जोहरी म्हणतात ” मीटिंगभर अमित शहा पोलीस अधिकाऱ्यांवर हेच बिंबविण्याचा प्रयत्न करीत होते, की काय त्या कौसरबी च्या तपासामागे लागलात ती काही या सोहराबुद्दीनची लग्नाची बायको नव्हती. ठेवलेली बाई ती, गेली असेल दुसऱ्या कोणाचा हात धरून” पुढे संभाषणाच्या ओघात उच्च पोलीस अधिकाऱ्यांसमोर शहांनी अतिशय सहजपणे सांगून टाकलं कि सोहराबुद्दीन बरोबर कौसरबीचा पण एन्काउंटर करण्यात आला. सप्टेंबर २००६ मध्ये गीता जोहरीनी आपला रिपोर्ट सुप्रीम कोर्टास दिला.\nसोहराबुद्दीन एन्काउंटर नकली असल्याची बातमी एन्काउंटर नंतर बरोबर एक वर्षांनी, म्हणजे नोव्हेंबर २००६ मध्ये , दैनिक भास्कर या गुजराती दैनिकात, प्रशांत दयाळ या ज्येष्ठ पत्रकाराने लावली. पोलीस अधिकाऱ्यांबरोबर बसून दारू पिता पिता, हे एन्काउंटर नेमके कसे करण्यात आले याची माहिती दयाळनी अलगद काढून घेतली. दारू जरा चढल्यावर बढाई मारण्याच्या नादात काही अधिकारी दयाळ समोर जे काही बरळले, त्याचा दयाळने खोलवर तपास केला. अहमदाबादेतील ज्या फार्म हाऊस चा उल्लेख दयाळ समोर या बढाईखोर पोलीस अधिकाऱ्याने केला होता, तिथे खरोखरच तीन माणसांना आणण्यात आले होते, त्यातील एक बाई होती, आणि ती बुरख्यात होती, पोलीस अधिकारी वंजारा तिथे आपल्या टीमसह उपस्थित होते याची खात्रीलायक पुष्टी दयाळने आपल्या सोर्सेस कडून करून घेतली आणि फेक एन्काउंटरची बातमी केली.\nयानंतरच्या घटना वेगाने घडल्या. सोहराबुद्दीन एन्काउंटर नकली असल्याच्या बातम्या झळकू लागल्यावर, एका महिन्यात एका विस्मयकारक योगा योगाने तुलसीराम प्रजापती या सोहराबुद्दीनच्या सहकार्याचे एन्काउंटर झाले. गुजरात सरकारने सुप्रीम कोर्टात कबूल केले कि सोहराबुद्दीन एन्काउंटर नकली होते. गुजरात पोलिसांनी त्याचा खून केला. एप्रिल २००७ मध्ये डी जि वंजारा, राजकुमार पांडियन आणि दिनेश कुमार या तीन आय पी एस अधिकाऱ्यांना अटक झाली. तपासची सूत्रे रजनीश राय या आय पी एस अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आली. त्याने गुजरात पोलीस व गृहखात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे फ़ोन रेकॉर्ड्स तपासायचा सपाटा लावला, आणि ३ महिन्यांत रजनीश रायच्या हातातून तपास काढून घेऊन तो परत गीता जोहरी यांच्या ताब्यात दिला गेला.\nसप्टेंबर २००८ मध्ये गीता जोहरीनी सुप्रीम कोर्टास दुसरा अहवाल सादर केला. या खेपेस मात्र जोहरीबाईंचे मनपरिवर्तन झालेले दिसले. तुलसीराम प्रजापतीला सोहराबुद्दीन बरोबर पोलिसांनी उचललेच नव्हते असा तद्दन खोटा रिपोर्ट जोहरीनी दिला. वास्तविक सोहराबुद्दीन, तुलसीराम आणि कौसरबी या तिघांनाही सांगली येथे बस मधून ताब्यात घेण्यात आले होते. खरतर कौसरबी ला उचलण्याचा काही बेत नव्हता पण ती नवऱ्याला पोलिसांबरोबर सोडायला तयार होईना, म्हणून तिलाही बरोबर घ्यावे लागले. तुलसीराम प्रजापती तर बहुधा वंजारांचा खबरीच होता. त्यालाही मारण्याचा मूळ बेत नसावाच , कारण त्याची हत्या सोहराबुद्दीन बरोबर झाली नाही. पण कौसरबी नाहीशी झाल्याची खबर आल्यावर तो घाबरला आणि पोलिसांकडे आपल्या संरक्षणासाठी तगादा लावू लागला, म्हणून एक वर्षानंतर त्यालाही स्वतंत्रपणे संपविण्यात आले.\nसोहराबुद्दीन आणि तुलसीराम यांच्या हत्या या एकाच गुन्ह्याचा भाग होत्या. त्या जोडून तसे पुरावे कोर्टासमोर ठेवणे महत्वाचे होते. ते केले व्ही एल सोळंकी या तपास अधिकाऱ्याने. परंतु तोपर्यंत गीता जोहरीचें मनपरिवर्तन झालेले असल्यामुळे, त्यांनी सोळंकीवर अहवाल बदलण्यासाठी दबाव आणला. पुढे सी बी आय समोर जबानी देताना, सोलंकी म्हणाले, गीता मॅडम म्हणत होत्या कि अमित शहा भडकलेत, की एक साधा अधिकारी, वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आरोप करायची हिम्मतच कसा करतो… तर तू तुझा अहवाल जरा बदलून दे. सोळंकींनी ते करायला साफ नकार दिला, तरी गीता मॅडमनी आपल्या अधिकारात त्यात काटछाट करून मगच तो सुप्रीम कोर्टापुढे ठेवला. गीता जोहरी आता गुजरात पोलीस मध्ये डायरेक्टर जनरल हे सवोच्च पद भूषवित आहेत.\nजानेवारी २०१० मध्ये, सुप्रीम कोर्टाने सोहराबुद्दीन एन्काउंटरचा तपास अखेरीस सी बी आयच्या हाती सोपवला.\nयाबद्दल दोन तीन किंवा अधिक थियरी आहेत.\nसी बी आय च्या तपासानुसार सोहराबुद्दीनच्या टोळीने आर के मारबल्स या राजस्थानस्थित व्यापाऱ्याकडे पंचवीस कोटींची खंडणी मागितली. खंडणीसाठीची धमकी गंभीरपणे घ्यावी म्हणून व्यापाऱ्याच्या एका सहकार्याची – हमीद लालाची हत्यासुद्धा सोहराबुद्दीनच्या टोळीने केली. सदर व्यापारी राजस्थानच्या गृहमंत्र्यांकडे गेला. गुलाबचंद कटारियाना या व्यापाऱ्याने सोहराबुद्दीनचा काटा काढण्यासाठी दहा कोटींची ऑफर दिली. गुलाबचंद कटारियांनी गुजरात गृहखात्यातील आपले मित्र अमित शहा यांची मदत घेऊन सोहराबुद्दीनची सुपारी वाजविली.\nदुसऱ्या एका थियरी नुसार, तपासा दरम्यान सी बी आय कडे एक निनावी पत्र आले. २००५ च्या डिसेम्बर मध्ये मोदींचे गुजरातमधील राजकीय प्रतिस्पर्धी, संघाचे प्रचारक संजय जोशी यांचे चारित्र्यहनन करणारी एक सी डी. मुंबईत भाजपाच्या सिल्वर ज्युबिली कार्यक्रमात वाटण्यात आली होती. सदर सीडीतील पुरुष संजय जोशी नसून सोहराबुद्दीन आहे, उंची शरीरयष्टी आणि चेहरा यात बरेच साम्य असल्यामुळे सोहराबुद्दीन कडून करवून घेतलेले कर्म संजय जोशींच्या चारित्र्यहनना साठी वापरले गेले असा आरोप या पत्रात केला होता. निलंबित पोलीस इन्स्पेक्टर बी के चौबे याने सी बी आय चौकशीत सांगितले की ” ती सी डी गुजरात मध्ये बनविली गेली. त्यातील पुरुष संजय जोशी नसून सोहराबुद्दीन आहे. मी त्यावेळी वंजारा साहेबांच्या हाताखाली गुजरात पोलिसच्या ए टि एस मध्ये काम करीत होतो. वंजारा साहेबानी ती सी डी माझ्याच हस्ते मुंबईतील भाजपा अधिवेशनात वाटायला पाठवली”\nपण अमित शहांचा काय संबंध या सगळ्यात \nत्यांचा काय संबंध हे आजघडीला अधिकृत पणे काहीच सांगता येत नाही. हि केस एकाच जज समोर अखंड चालवावी असे सुप्रीम कोर्टाचे निर्देश होते. आपण जाणतो कि ज्या सी बी आय कोर्टात हि केस चालली, त्यातील पहिल्या जजने सुनावणीस हजर राहत नाहीत म्हणून अमित शहावर ताशेरे ओढले, पुढच्या सुनावणीच्या अगोदर, या जज साहेबांची उचलबांगडी झालेली होती. दुसरे जज ब्रिजगोपाल लोया. लोया आपल्या सहकाऱ्याच्या मुलीच्या लग्नासाठी गेले असता त्यांचा अकस्मात मृत्यू झाला. योगा योग म्हणजे या लोयानि सुद्धा अमित शहाना सुनावणीस हजार राहण्यावरून झापले होते. त्यांत या केस ची सुनावणी ज्या जज समोर झाली, त्यांनी मात्र दहा दिवसात, सी बी आय ने ठेवलेले दहा हजार पानी आरोपपत्र वाचून तडकाफडकी अमित शहांची निर्दोष मुक्तता करून टाकली. या निर्णयाविरोधात आपण हायकोर्टात अपील करणार नसल्याची ग्वाहीही सी बी आय ने देऊन टाकली. हर्ष मन्देर या इसमाने सी बी आय च्या या विरोधात अपील न करण्याच्या भूमिकेवर प्रश्न उठविला आणि हायकोर्टात याचिका दाखल करून घेण्यास नकार दिला. त्याने सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले अखेर २०१६ मध्ये सुप्रीम कोर्टाने “तुमचा काय संबंध केस करणार सी बी आय. निर्णय देणार सी बी आय कोर्ट. निर्णय स्वीकारायचा कि अपिलात जायचे ते ठरवण्याचा हक्क फक्त सी बी आय ला आहे” असे विधान करून केस पुन्हा उघडण्यास नकार दिला.\nम्हणजे आज घडीस अमित शहा निर्दोष आहेत असेच मानले पाहिजे. दरम्यान अमित शहांवर गंभीर आरोप झाले होते. तुलसीराम प्रजापती हा सोहराबुद्दीन खुनातील एकमेव साक्षीदार होता. त्याला २८ डिसेम्बर २००६ मध्ये एन्काउंटर करून संपविण्यात आले. या एन्काउंटरच्या दरम्यान डी आय जी वंजारा, एस पी विपुल कुमार, आय पी एस अधिकारी दिनेश, एस पी राजकुमार पंड्ययन यांमध्ये जोरदार फोनाफोनी झाल्याचे रेकॉर्ड मिळाले. योगायोग म्हणजे या अधिकाऱ्यांबरोबर गृहराज्य मंत्री अमित शहांच्या फोन वरुनसुद्धा कैक कॉल रेकॉर्ड मिळाले. सहसा प्रोटोकॉल नुसार गृहराज्य मंत्री एस पी पातळीच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करीत नाहीत. ते होम सेक्रेटरी, चीफ सेक्रेटरी, अगदी फारच झालं तर चीफ ऑफ ए टी एस बरोबर बोलतात. योगायोगाने अमित भाई प्रजापती खून कटात गुंतलेल्या अधिकाऱ्यांबरोबर नेमक्या खून होण्याच्या सुमारासच हवापाण्याच्या गप्पा करीत असावेत. परंतु म्हणतात ना, अखेर सत्यचा विजय होतो त्या उक्तीनुसार अनेक संकटातून अखेर अमित शहा तावून सुलाखून सुखरूप बाहेर पडले.\nसोहराबुद्दीन, कौसरबी आणि तुलसीराम प्रजापती यांच्या खुनाचा खटला सुरूच आहे. कारण त्यांचे एन्काउंटर झालेच नव्हते, गुजरात पोलिसांनी कट करून थंड डोक्याने त्यांचे खून केले होते. गुजरात सरकारनेच सुप्रीम कोर्टात तशी कबुली दिलीय. योगा योगाने अमित शहा या खुनाच्या वेळेस गुजरातचे गृहराज्य मंत्री होते . सी बी आय कोर्टाला ते निष्पाप असल्याची खात्री झाली म्हणूनच त्यांची मुक्तता झालीय. पण कोणी सांगावं खटल्याच्या दैनंदिन कामकाजात परत काही किटाळ अंगावर उडू शकते. कारण २९ नोव्हेंबरला त्यातील एका आरोपीने, जज लोयांच्या संशयास्पद मृत्यूनंतर आम्हालाही आमच्या जीवाची भीती वाटते आहे, तरी संरक्षण पुरवावे असा अर्ज केला होता. खटल्याच्या दैनंदिन कामकाजातून उलट सुलट बातम्या प्रसिद्ध झाल्या तर फुकट अमित शहां सारख्या एका सज्जन माणसाची बदनामी होण्याचे पाप आपल्या माथी येऊ नये म्हणून सी बी आय कोर्टाने सदर खटल्याचे कामकाजा बद्दल कसलीही माहिती प्रकाशित करण्यास प्रसारमाध्यमांना बंदी करणारी ऑर्डर काढली होती. अशा आदेशांना gag order म्हणतात. काय चुकलं सी बी आय कोर्टाचं \nपरंतु काही विघ्नसंतोषी पत्रकारांना हे पाहवलं नाही. बृहन्मुंबई पत्रकार संघटना या gag order विरोधात हायकोर्टात गेली. हायकोर्टाला पत्रकारांचं म्हणणं पटलं. न्यायमूर्ती रेवती मोहिते -डेरे यांनी निकालपत्रात सांगितलं की प्रसार माध्यम ही लोकशाहीची सर्वात प्रमुख राखणदार असतात. सदर केस मध्ये तर एवढे उच्चपदस्थ पोलीस, नोकरशहा आणि मालक शहा गुंतलेले आहेत, की या केसची खडानखडा माहिती जनतेपर्यंत पोहोचणे अत्यंत जरुरी आहे. माध्यमांच्या तोंडावर अशी पट्टी बांधता येणार नाही.याहून महत्वाचं म्हणजे हायकोर्टाने सांगितलं की, तुम्ही ( सी बी आय कोर्ट ) हे निम्नस्तरीय कोर्ट आहात. क्रिमिनल प्रोसिजर कोड- सेक्शन ३२७ नुसार अशी मुस्कटदाबी करणारा हुकूम द्यायचा अधिकारच तुम्हाला नाही.\nहायकोर्टाच्या या निर्णयाने पत्रकार संघटना व काही तथाकथित पुरोगामी मंडळींना उत्साहाचे भरते आलेले दिसत आहे. नीता कोल्हटकर या पत्रकार gag ऑर्डर रद्द करावी या हायकोर्टात दाखल झालेल्या याचिकेतील एक पक्षकार आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार हायकोर्टाचा हा निर्णय हा पत्रकारांच्या हक्काचा ऐतिहासिक विजय आहे. सदर केसच्या सुनावणीत प्रतिपक्षाने असा मुद्दा ठेवला कि जज लोया यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी सुप्रीम कोर्टात खटला प्रलंबित आहे. जज लोया सोहराबुद्दीन खटल्याची सुनावणी करीत होते, त्या अर्थाने सोहराबुद्दीन खटला आणि लोया मृत्यू चौकशी याचिका हे जुळे प्रकरण आहे. म्हणून सुप्रीम कोर्टाचा निकाल लागेपर्यंत तरी हि gag ऑर्डर उठवू नये. न्यायमूर्तीनी ही मागणी साफ धुडकावून लावली. लोया मृत्यू चौकशी याचिका प्रलंबित आहे म्हणून सोहराबुद्दीन खटला चोरी चुपके चालवतो या म्हणण्याला काहीच अर्थ नाही असे हायकोर्टाचे म्हणणे पडले.\nपत्रकारांच्या गोटात हायकोर्टाच्या या निर्णयाने जल्लोषाचे वातावरण आहे. जणू सोहराबुद्दीन खटल्यातील घडामोडी यांनी जनतेपुढे ठेवल्या की एन्काउंटरच्या नावाखाली कट करून खून पाडणाऱ्या निष्पाप उच्च पदस्थ पोलीस आणि राजकीय नेत्यांना नाहक सजा होईल. या लोकांना लवकरच प्रचिती येईल की कितीही प्रयत्न केला, खोटे नाटे आरोप केले, तरी न्यायदेवता अशी फसणार नाही. भले शंभर अपराधी सुटून जाऊ देत पण एक निरपराध अमित शहा या केस मध्ये अडकणार नाहीत. अंतिम विजय सत्याचाच आहे. अमित शहा, वंझारी व इतर तेरा आरोपी निर्दोष घोषित झालेलेच आहेत, यथावकाश इतर अश्राप पोलीस अधिकारीही निर्दोष सुटतील. अंतिम विजय सत्याचाच आहे.\nलेखक जोहान्सबर्गस्थित व्यवस्थापन सल्लागार आहेत. इतिहास, भारतीय स्वातंत्र्यलढा, संविधान हे त्यांच्या विशेष अभ्यासाचे विषय आहेत.\nसर्वच जातीच्या ठेकेदारांची मानसिकता स्त्रियांच्या ‘ कौमार्य ’ तपासणीचीच…\nगुजरात २००२ दंगलींचे सत्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/muktapeeth/muktapeeth-vidya-khaladkar-10492", "date_download": "2018-10-24T01:07:38Z", "digest": "sha1:VVNZ7BWZUAAPIC7XEOCK4FVE5RFE3EXF", "length": 19071, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "muktapeeth vidya khaladkar सिक्कीमच्या राजभवनात (मुक्तपीठ) | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 5 जुलै 2016\nराज्यपालांच्या रुबाबदार व्यक्तिमत्त्वाने आम्ही भारावून गेलो. चुरचुरीत विनोद, आठवणी दिलखुलास पद्धतीने सांगत त्यांनी सर्वांना आपलेसे केले. गप्पा मारता-मारता सिक्कीमची भौगोलिक रचना, हवामान, लोकांचे स्वभाव, चालीरीती, तेथील स्वच्छता या बाबीही त्यांनी मोकळेपणाने सांगितल्या. त्यांनी बारकाईने केलेला अभ्यास त्यातून जाणवत होता...\nराज्यपालांच्या रुबाबदार व्यक्तिमत्त्वाने आम्ही भारावून गेलो. चुरचुरीत विनोद, आठवणी दिलखुलास पद्धतीने सांगत त्यांनी सर्वांना आपलेसे केले. गप्पा मारता-मारता सिक्कीमची भौगोलिक रचना, हवामान, लोकांचे स्वभाव, चालीरीती, तेथील स्वच्छता या बाबीही त्यांनी मोकळेपणाने सांगितल्या. त्यांनी बारकाईने केलेला अभ्यास त्यातून जाणवत होता...\nइंडियन मेडिकल असोसिएशनच्या सोलापूर शाखेने अलीकडेच सिक्कीम, गंगटोक, दार्जिलिंग अशी काही दिवसांची सहल आयोजित केली होती. सिक्कीमला निसर्गसौंदर्याचे मोठे वरदान लाभले आहे. निसर्गाचे अद्‌भुत चमत्कार, कडेकपाऱ्यांतून कोसळणारे धबधबे, आकाशाला गवसणी घालणारे कांचनगंगा हे हिमालयातील सर्वांत उंच शिखर आणि त्या शेजारची लहान-मोठी बर्फाच्छादित हिमशिखरे, तऱ्हेतऱ्हेची फुले, दऱ्यांतून खळाळणाऱ्या नद्या, श्‍वास रोखून धरणारे नागमोडी रस्ते, दऱ्याखोऱ्या, पर्वत, धुके, ढग, पाऊस अशी निसर्गाची मुक्त उधळण सर्वांनी अनुभवली\nपण या सगळ्यावर कळस चढविला, तो सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या संस्मरणीय भेटीने मूळचे मराठी असलेले सिक्कीमचे राज्यपाल आपल्याला भेटतील का, असा प्रश्न आमच्यापैकी काही जणांच्या चर्चेत आला. अखेर आम्ही सगळ्यांनी ठरवले, \"बघूया, प्रयत्न करायला काय हरकत आहे मूळचे मराठी असलेले सिक्कीमचे राज्यपाल आपल्याला भेटतील का, असा प्रश्न आमच्यापैकी काही जणांच्या चर्चेत आला. अखेर आम्ही सगळ्यांनी ठरवले, \"बघूया, प्रयत्न करायला काय हरकत आहे‘ पाच-सहा कारमधून आम्ही 30-35 जण राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर जाण्यास निघालो, तेव्हा प्रत्येकाच्या मनात धाकधूक होती, की खरंच राज्यपाल आपल्याला भेटतील का‘ पाच-सहा कारमधून आम्ही 30-35 जण राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर जाण्यास निघालो, तेव्हा प्रत्येकाच्या मनात धाकधूक होती, की खरंच राज्यपाल आपल्याला भेटतील का तेथे पोचल्यावर मूळचे कऱ्हाडचे असलेले व्यवस्थापक इरफान सय्यद यांनी आमचे आपुलकीने छान स्वागत केले. अतिथिगृहाच्या आलिशान दालनात गरमागरम भजी, चहा, बिस्किटे असा मेनू होता. त्याचा मनसोक्त आस्वाद घेतल्यावर आम्ही चालतच राजभवनावर पोचलो. त्या परिसरात सरकारी अधिकारी, मंत्री यांच्यासाठीचे रमणीय अतिथिगृहही दिसले. संध्याकाळ झाल्यामुळे राजभवनातील सुरक्षारक्षकांचा \"रिट्रिट सेरेमनी‘ म्हणजे ध्वज सन्मानाने उतरविण्याचा समारंभ पाहता आला. हिरवागार गालिचा आणि त्यावर रंगीबेरंगी फुलांनी राजभवनाचा परिसर नटला होता. राजभवनातील \"आशीर्वाद भवन‘ येथे आम्हा सर्वांना नेण्यात आले. सिक्कीमच्या आतापर्यंतच्या सर्व राज्यपालांची छायाचित्रे तेथे ओळीने लावण्यात आलेली आहेत. राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचा सर्व कर्मचारी वर्ग सिक्किमीच दिसत होता. काही मिनिटांतच राज्यपाल तेथे पोचले. त्यांच्या रुबाबदार व्यक्तिमत्त्वाने आम्ही सारे भारावून गेलो. त्यांनी अनौपचारिकपणे सर्वांशी संवाद साधायला सुरवात केली. चुरचुरीत विनोद, लहान-मोठे किस्से, आठवणी दिलखुलास पद्धतीने सांगत त्यांनी सर्वांना आपलेसे केले. गप्पा मारता-मारता सिक्कीमची भौगोलिक रचना, हवामान, लोकांचे स्वभाव, चालीरीती, तेथील स्वच्छता या बाबी त्यांनी मोकळेपणाने सांगितल्या. त्यांनी बारकाईने केलेला अभ्यास त्यातून जाणवत होता. सिक्कीममधील मुक्कामात कोणती काळजी घ्यावी, खरेदी काय आणि कुठे करावी, याचे मार्गदर्शनही केले. पुण्याचे काही जण भेटायला आले होते. त्यांना नथुलापासपर्यंत जाण्यासाठी सर्व मदत करण्याच्या सूचना राज्यपालांनी कर्मचाऱ्यांना दिल्या. आम्हालादेखील दुसऱ्या दिवशी पहाटे कांचनगंगाचे विहंगमय दृश्‍य पाहण्यासाठी राजभवनावर परत येण्याचे निमंत्रण त्यांनी दिले. सर्वांना मनसोक्तपणे त्यांच्याबरोबर छायाचित्रे काढू दिली. बोलताना तेथे काम करणाऱ्या सिक्किमी अधिकारी आणि समस्त कर्मचाऱ्यांचे कौतुक करायलादेखील ते विसरले नाहीत. राजभवनातील आमचे तीन तास कसे गेले, कळलेच नाही तेथे पोचल्यावर मूळचे कऱ्हाडचे असलेले व्यवस्थापक इरफान सय्यद यांनी आमचे आपुलकीने छान स्वागत केले. अतिथिगृहाच्या आलिशान दालनात गरमागरम भजी, चहा, बिस्किटे असा मेनू होता. त्याचा मनसोक्त आस्वाद घेतल्यावर आम्ही चालतच राजभवनावर पोचलो. त्या परिसरात सरकारी अधिकारी, मंत्री यांच्यासाठीचे रमणीय अतिथिगृहही दिसले. संध्याकाळ झाल्यामुळे राजभवनातील सुरक्षारक्षकांचा \"रिट्रिट सेरेमनी‘ म्हणजे ध्वज सन्मानाने उतरविण्याचा समारंभ पाहता आला. हिरवागार गालिचा आणि त्यावर रंगीबेरंगी फुलांनी राजभवनाचा परिसर नटला होता. राजभवनातील \"आशीर्वाद भवन‘ येथे आम्हा सर्वांना नेण्यात आले. सिक्कीमच्या आतापर्यंतच्या सर्व राज्यपालांची छायाचित्रे तेथे ओळीने लावण्यात आलेली आहेत. राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचा सर्व कर्मचारी वर्ग सिक्किमीच दिसत होता. काही मिनिटांतच राज्यपाल तेथे पोचले. त्यांच्या रुबाबदार व्यक्तिमत्त्वाने आम्ही सारे भारावून गेलो. त्यांनी अनौपचारिकपणे सर्वांशी संवाद साधायला सुरवात केली. चुरचुरीत विनोद, लहान-मोठे किस्से, आठवणी दिलखुलास पद्धतीने सांगत त्यांनी सर्वांना आपलेसे केले. गप्पा मारता-मारता सिक्कीमची भौगोलिक रचना, हवामान, लोकांचे स्वभाव, चालीरीती, तेथील स्वच्छता या बाबी त्यांनी मोकळेपणाने सांगितल्या. त्यांनी बारकाईने केलेला अभ्यास त्यातून जाणवत होता. सिक्कीममधील मुक्कामात कोणती काळजी घ्यावी, खरेदी काय आणि कुठे करावी, याचे मार्गदर्शनही केले. पुण्याचे काही जण भेटायला आले होते. त्यांना नथुलापासपर्यंत जाण्यासाठी सर्व मदत करण्याच्या सूचना राज्यपालांनी कर्मचाऱ्यांना दिल्या. आम्हालादेखील दुसऱ्या दिवशी पहाटे कांचनगंगाचे विहंगमय दृश्‍य पाहण्यासाठी राजभवनावर परत येण्याचे निमंत्रण त्यांनी दिले. सर्वांना मनसोक्तपणे त्यांच्याबरोबर छायाचित्रे काढू दिली. बोलताना तेथे काम करणाऱ्या सिक्किमी अधिकारी आणि समस्त कर्मचाऱ्यांचे कौतुक करायलादेखील ते विसरले नाहीत. राजभवनातील आमचे तीन तास कसे गेले, कळलेच नाही तो सारा कालावधी आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने जणू स्वप्नवत्‌ होता तो सारा कालावधी आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने जणू स्वप्नवत्‌ होता राजभवनातून परतताना प्रत्येकजण आनंदात डुंबत होता.\nसर्वसामान्यांचे स्वागत राज्यपालपदावरील व्यक्ती किती सन्मानपूर्वक करू शकते, याचा वस्तुपाठच श्रीनिवास पाटील यांनी आपल्या वर्तणुकीतून दाखवून दिला. परक्‍या भागात मराठी माणसांचे अशा प्रकारे स्वागत होणे, हा आमच्या जीवनातील भाग्ययोगच म्हणावा लागेल\nएकूणच एखाद्या राज्याच्या राज्यपालांचे पद हे अत्यंत प्रतिष्ठेचे असते. सुरक्षारक्षकांचा सदैव गराडा आणि राजनैतिक शिष्टाचार पाळावे लागत असल्यामुळे राज्यपालपदावरील व्यक्ती नागरिकांना भेटून मनमोकळेपणाने बोलत आहे, असे चित्र सहसा पाहावयास मिळत नाही. सर्वसामान्य नागरिकांना त्या पदावरील व्यक्तींना भेटण्याचा योग अपवादानेच येतो या पार्श्‍वभूमीवर सिक्कीमच्या राजभवनातील त्या तीन तासांच्या सुखद, रमणीय आठवणी आमच्या मनात कायम रुंजी घालत राहतील, हे नि:संशय\nउर्दूतील गीता वाटपाचा निर्णय काश्‍मीरमध्ये मागे\nश्रीनगर (पीटीआय) : भगवद्‌गीता' आणि 'कोशूर रामायण' यांच्या उर्दू भाषेतील आवृत्तींचे वाटप शाळा व अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये करण्याचा जम्मू-काश्‍मीर...\nभाजपला सत्तेपासून दूर ठेवा - आंबेडकर\nउस्मानाबाद - जनतेला मुस्लिमांची भीती दाखवत १८ पगड जातींना मनुवादी विचारांत कैद करून सत्ता कायम स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचे धोरण राष्ट्रीय स्वयंसेवक...\nमोदी सरकार भंपक - उद्धव ठाकरे\nलातूर - भाजपने गेल्या निवडणुकीत खोटे बोलून मते घेतली. सत्तेत बसल्यावरही ते वारंवार खोटेच बोलत आहेत. त्यात मी वाटेकरी होणार नाही. शिवसेनाप्रमुख...\nगृहनिर्माण महामंडळावरून शिवसेनेची नाराजी\nमुंबई - प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाची स्थापना केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या...\nतपाससंस्था आणि नियामक संस्था यांनी व्यवस्था निर्दोषपणे चालावी, यासाठी कुंपणाप्रमाणे काम करणे अपेक्षित असते. पण ही कुंपणेच कुजलेली असतील तर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-padmavat-movie-sanjay-leela-bhansali-karni-sena-94247", "date_download": "2018-10-24T01:25:05Z", "digest": "sha1:4VFY3F4KH375MRM3MP3LHP5UE7PD7XQ5", "length": 10916, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news padmavat movie Sanjay Leela Bhansali karni sena करणी सेनेच्या 15 कार्यकर्त्यांना अटक | eSakal", "raw_content": "\nकरणी सेनेच्या 15 कार्यकर्त्यांना अटक\nगुरुवार, 25 जानेवारी 2018\nचेंबूर - संजय लीला भन्साळींच्या \"पद्मावत' सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने हिरवा कंदील दिला असला, तरी या चित्रपटाला विरोध कायम आहे. त्यामुळे चेंबूर येथील के. स्टार मॉल येथे चित्रपटाच्या प्रदर्शनात अडथळा येऊ नये यासाठी पोलिसांनी चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, आरसीएफ, नेहरूनगर परिसरातून करणी सेनेच्या 15 कार्यकर्त्यांना अटक केली. या सर्वांना आज कुर्ला न्यायालयात हजर करून सिनेमा प्रदर्शित होत असताना कोणतेही वाईट कृत्य करणार नसल्याचे हमीपत्र लिहून घेतले आहे, अशी माहिती सहायक पोलिस आयुकत जे. डी. मोरे यांनी दिली.\nचेंबूर - संजय लीला भन्साळींच्या \"पद्मावत' सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने हिरवा कंदील दिला असला, तरी या चित्रपटाला विरोध कायम आहे. त्यामुळे चेंबूर येथील के. स्टार मॉल येथे चित्रपटाच्या प्रदर्शनात अडथळा येऊ नये यासाठी पोलिसांनी चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, आरसीएफ, नेहरूनगर परिसरातून करणी सेनेच्या 15 कार्यकर्त्यांना अटक केली. या सर्वांना आज कुर्ला न्यायालयात हजर करून सिनेमा प्रदर्शित होत असताना कोणतेही वाईट कृत्य करणार नसल्याचे हमीपत्र लिहून घेतले आहे, अशी माहिती सहायक पोलिस आयुकत जे. डी. मोरे यांनी दिली.\nसाताऱ्यात दोन्ही राजेंसह 75 जणांवर गुन्हे दाखल\nसातारा - दारूचे दुकान काढण्यावरून काल साताऱ्यात झालेल्या तणावाप्रकरणी दोन गुन्हे शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी...\nखासगी प्रवासी वाहतूकदारांनी वेळा बदलल्या\nपुणे - सकाळी नऊ ते अकरा आणि सायंकाळी सहा ते आठ ही वेळ वगळून शहरात प्रवेश करण्याचा निर्णय खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचालकांनी सोमवारी झालेल्या...\nराजा रवी वर्मांच्या दुर्मीळ मुद्राचित्रांचे प्रदर्शन\nपुणे - \"अ ट्रिब्युट टू राजा रवी वर्मा' या चित्रप्रदर्शनात भारतीय चित्रकलेला जागतिक ओळख देणारे चित्रकार राजा रवी वर्मा यांच्या दुर्मीळ कलाकृती...\nपुणे - महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. ल. देशपांडे. चित्रपट, नाटक, संगीत, साहित्यविश्‍वात मुशाफिरी करणाऱ्या व्यक्तीच्या...\nसहा सराईत गुन्हेगार जिल्ह्यातून तडीपार\nपुणे - गुन्हेगारी कारवाया कमी करण्यासाठी, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी परिमंडळ दोनकडून सहा सराईत गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई करण्यात आली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://gazalakar.blogspot.com/2008/10/blog-post_2376.html", "date_download": "2018-10-24T01:44:16Z", "digest": "sha1:HA6P6W4PLMKDH5CANJCN4RZQC7QFGDRA", "length": 13680, "nlines": 106, "source_domain": "gazalakar.blogspot.com", "title": "गझलकार: वैनगंगेच्या तिरी : प्रल्हाद सोनेवाने", "raw_content": "\nगझल हा जसा कवितेचा सशक्‍त आकृतीबंध आहे तसाच तो गायनशैलीचा विशेषप्रकारही आहे. फारसीतून उर्दूत आणि त्यानंतर अनेक भारतीय भाषांमधे हा काव्यप्रकार आला.प्रत्येक भाषेत गझलने आपले स्वतंत्र राज्य निर्माण केले.आवडीने गझल ऐकणार्‍या चाहत्यांची संख्या जगात फार मोठी आहे.मराठी मुलुखालाही गझलने चांगलेच वेड लावले आहे.उर्दूच्या ख्यातनाम शायरांचे गझलसंग्रह आज देवनागरी लिपीत उपलब्ध आहेत. अशा गझलच्या कला आणि कौशल्यासंबंधी सबकुछ देण्याचा हा एक प्रयत्‍न.\nवाचलेली पृष्ठे : ब्लॉगर स्टॅटस नुसार\nदुनिया जिसे कहते है :\nगझल गंधर्व सुधाकर कदम विशेषांक\nडॉ.अविनाश सांगोलेकेर : श्रीकॄष्ण राऊत ह्यांची मराठी गझल\nलता मंगेशकर : गझलांची खासियत\nअशोक दामोदर रानडे : गझल\nसुरेश भट : मराठी गझलगायन\nपुरुषोत्तम पाटील : ‘आम्ही’\nडॉ.श्रीकृष्ण राऊत : गझलतंत्र\nसुरेशकुमार वैराळकर : खंत एका कलंदर झंझावाताची\nसदानंद डबीर : सुरेश भटांच्या गझलांमधील तरल भावकाव्य\nसदानंद डबीर : सुरेश भटांच्या गझलांमधील तत्वचिंतन\nवैनगंगेच्या तिरी : प्रल्हाद सोनेवाने\nहिंडलो वेड्यापरी या वैनगंगेच्या तिरी;\nजीव झाला बासरी या वैनगंगेच्या तिरी.\nझोपड्यांचे गाव माझे, माणसे साधीसुधी;\nहीच माझी पंढरी या वैनगंगेच्या तिरी.\nराबती मातीत काळ्या पांडुरंगाची रूपे;\nद्यावयाला भाकरी या वैनगंगेच्या तिरी.\nया निळ्या पाण्यात रात्री चंद्र-तारे डुंबती;\nस्वर्ग येई भूवरी या वैनगंगेच्या तिरी.\nओततो गगनातुनी कोणीतरी मातीवरी-\nअमृताच्या घागरी या वैनगंगेच्या तिरी.\nमोक्ष ये दारावरी या वैनगंगेच्या तिरी.\nआमराईतून कोणी जन्मजन्मांचा सखा-\nशीळ घाली अंतरी या वैनगंगेच्या तिरी.\nमी कधी होऊन राधा हाक त्याला मारतो;\nभेट देई श्रीहरी या वैनगंगेच्या तिरी.\nवाटतो देवास हेवा,तो म्हणे घेईन रे-\nजन्म मी केंव्हातरी या वैनगंगेच्या तिरी\nहॅलो : (०७१८६) २४५३८६\nLabels: प्रल्हाद सोनेवाने, सीमोल्लंघन विशेषांक ०८\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी गझलकार डॉ.श्रीकृष्ण राऊत यांना जीवन-गौरव, गझल गौरव पुरस्कार\nमुंबईच्या बांधण जनप्रतिष्ठान तर्फे मराठी गझल लेखनातील प्रदीर्घ आणि मौलिक योगदानाबद्दल दरवर्षी ज्येष्ठ मराठी गझलकाराला जीवन-गौरव पुरस्कार देण्यात येतो. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार ख्यातनाम मराठी गझलकार डॉ.श्रीकृष्ण राऊत यांना ९ जानेवारी २०११ ला अमरावती येथे झालेल्या गझलोत्सवात मा.सुशीलकुमारजी शिंदे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच यू.आर.एल.फाउंडेशनचा गझल गौरव २०१४ चा पुरस्कार नामवंत समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते १५ एप्रिल २०१४ ला पुणे येथे प्रदान करण्यात आला. मागील चाळीस वर्षापासून डॉ.राऊत यांनी मराठीतील दर्जेदार नियतकालिकातून गझल लेखन केले आहे.‘गुलाल आणि इतर गझला’ हा त्यांचा गझलसंग्रह प्रसिद्ध आहे. पु.ल.देशपांडे,कुसुमाग्रज,ना.घ.देशपांडे,मंगेश पाडगावकर ह्या दिग्गजांनी राऊतांच्या गझलांना वाखाणले आहे.नागपूर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ‘सुरेश भट स्मृति गझल वाचन’ सत्राचे अध्यक्षपद डॉ.राऊत यांनी भूषविले आहे. दशरथ पुजारी,सुरेश वाडकर,सुधाकर कदम,भीमराव पांचाळे,स्वाती पोहनकर,राजेश उमाळे,रफिक शेख,मदन काजळे,दिनेश अर्जुना इ.गझल गायकांनी त्यांच्या गझला गायिल्या आहेत. ‘मराठी गझल : तंत्रशुद्धता की तंत्रशरणता’ हा त्यांचा गाजलेला लेख ‘विकिपिडिया’ वर सुरेश भटांच्या‘बाराखडी’सोबत समाविष्ट करण्यात आला आहे. ‘माझी गझल मराठी’ या राऊतांच्या ब्लॉगची इंटरनेटवर तीस हजाराहून अधिक पृष्ठे जगभर वाचल्या गेलीत. त्यांनी संपादित केलेल्या ‘गझलकार’ब्लॉगवरील सुरेश भट विशेषांक,सुधाकर कदम विशेषांकाला संपूर्ण विश्वातून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.\nगझलगंधर्व सुधाकर कदम यांचा ब्लॉग :\nमाझी मराठी गझल गायकी\nहिन्दी गझलांची वृत्ते (बहर) :\n॥ भारतीय ग़ज़ल विशेषांक ॥\n‘शब्दसृष्टि’चा ॥ भारतीय ग़ज़ल विशेषांक ॥\nउर्दू गझलांची वृत्ते (बहर) :\nगझलकारांच्या नावानुसार शोध :\nगझलकार :सुरेश भटस्व.उ.रा.गिरी डॉ.श्रीकृष्ण राऊतवसंत केशव पाटीलप्रल्हाद सोनेवानेतुळशीदास खराटेडी.एन.गांगणअविनाश सांगोलेकरखलील मोमीनचंद्रशेखर सानेकरसदानंद डबीरकलीम खानअनंत ढवळेललित सोनोनेअनंत भीमनवारस्व.व्यंकट देशमुखश्रीराम गिरीवंदना पाटील अशोक थोरातसमीर चव्हाणकमलाकर देसलेसुरेशकुमार वैराळकरअभिषेक उदावंत अमित वाघ अमोल शिरसाट गणेश धामोडकर रुपेश देशमुख रविप्रकाशसिद्धार्थ भगतगौरवकुमार आठवलेमनोज सोनोनेशरद गावंडेदुष्यंतकुमार\n‘‘सध्या मुक्तछंदाच्या वापराने मराठी कवितेला दारिद्र्य आले आहे. म्हणूनच एकाचवेळी विविध विषय समर्थपणे पोहोचवणा-या व वृत्तसौंदर्याने नटलेल्या गझल प्रकाराचा स्वीकार-अंगिकार मराठी भाषेला आवश्यकच ठरणार आहे’’ - असे उद्गार सुप्रसिद्ध साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी मुंबई विद्यापीठात गझल प्रकारावर झालेल्या परिसंवादाच्या अध्यक्षपदावरून काढले. (वृत्त - महाराष्ट्र टाइम्स, दि.७-४-२००४)\nडॉ.श्रीकृष्ण राऊत : गझल सादर करताना\nतुझ्या गुलाबी ओठांवरती : रफिक शेख\nनामवंत सिने दिग्दर्शक राजदत्तजी ‘गझलकार’ सीमोल्लंघन विशेषांकाबद्दल बोलताना :\nप्रख्यात समाज सेविका सिंधुताई सपकाळ\nसीमोल्लंघन २०११ चे प्रकाशन करताना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://sharyat.com/21/01/%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A5%AF%E0%A5%AB-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97/", "date_download": "2018-10-24T01:13:58Z", "digest": "sha1:NB4DJQB7IZ7VD65XQCTMZL6IAFYNLFH6", "length": 14213, "nlines": 79, "source_domain": "sharyat.com", "title": "वयाच्या ९५ व्या वर्षी योगाचे धडे देणारे स्वातंत्र्यसैनिक.. पहा कोण आहेत ??", "raw_content": "\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा.\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \nवयाच्या ९५ व्या वर्षी योगाचे धडे देणारे स्वातंत्र्यसैनिक.. पहा कोण आहेत \nउस्मानाबाद जिल्ह्यातील जवळं या गावाचे मराठवाडा स्वातंत्र्य संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक मुरलीधर भाऊराव काळे हे वयाच्या ४० वर्षापासून योगाचे धडे देत आहेत. आत्तापर्यंत काळे यांनी ५० ते ५५ गावांमध्ये, शाळा, महाविद्यालयात जाऊन योगाचे धडे दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात आयोजित केलेल्या योगदिना दिवशी त्यांनी उस्मानाबाद जिल्हा अधिकारी यांच्या उपस्थितीत सर्व अधिकारी कर्मचारी व नागरिकांना योगाचे धडे दिले.\nखरंतर काळे आजोबा यांना योगाची फारशी आवड नव्हती, पण त्यांना सहा मोठ्या आजारांना तोड द्यावे लागले. टीबी, मुळव्याध, निमोनिया, अर्धागवायु या आजारांनी त्यांना ग्रासले होते. अनेक डॉक्टर, तज्ञ यांच्याकडे त्यांनी धाव घेतली, खूप पैसा खर्च केला पण गुण काही येत नव्हता. डॉक्टरांनी सागितले की, सर्व आजार बरे होणे कठीण आहे. ‘आजाराचा सामना करण्यासाठी तुम्ही योगाचा मार्ग निवडावा’ डॉक्टरांचा सल्ला ऐकून हताश न होता जिद्दीने योगाभ्यास करण्याचं त्यांनी ठरवलं. त्यांनी योगाचं एक छोटसं पुस्तक खरेदी केलं. त्यात योगाचे फक्त ३० प्रकार होते तेवढ्यावर त्यांचे काही भागले नाही, तर त्यांनी आज योगाचे २५० प्रकार आत्मसात केले आहेत.\nवयवर्ष ९५ असलेले काळे आजोबा आजही मोठ्या हिंमतीने सांगतात की, “मी सकाळी पहाटे चारला उठतो व सातवाजेपर्यंत प्राणायाम, योगासन करतो. वयाच्या ९५ व्या वर्षी योगसाधनेचा प्रचार करणाऱ्या या योगीला प्रशस्तीपत्र देवून अनेक ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आहे. सातत्यपूर्ण योगसाधनेमुळे त्यांच्या सर्व आजारांनी त्यांना कायमचाच रामराम ठोकला. इतकेच नव्हे तर गेल्या ४० वर्षात त्यांनी दवाखान्याचे तोंड देखील पहिले नाही, हे सांगताना त्यांच्यात ओसंडून वाहणारा आत्मविश्वास ठायी ठायी जाणवतो. मी त्यांना सहज विचारलं की,” आजोबा एवढ्या उन्हात फिरत जाऊ नका तर ते सागतात की जोपर्यंत अंगात ताकद आहे तो पर्यंत हे शरीर थांबणार नाही. म्हातारपण हे मला आजपण बालपणासारखे वाटते” असे ते मिश्किलीने सांगतात.\nत्यांच्या निरोगी शरीरयष्टीकडे पाहून रोजच्या दिनचर्येत ते काय- काय घेता असे विचारल्यावर ते सांगतात की, ” रोज योगासन झाल्यावर चहा घेतो त्यासोबत चार गुड्डे बिस्कीट, फळे, जेवणात आवर्जुन चार चमचे गाय किवा म्हशीचे तूप, एक ज्वारीची भाकरी, आठवड्यातून दोन दिवस मांसाहार करतात. त्यांनी आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे व्यसन केलं नाही, त्यापासून चार हात लांबच राहिलो.\nस्वातंत्र्यसैनिक असल्यामुळे शासनाकडून महिन्याकाठी दहा हजार रुपये मिळतात त्यामुळे कोणा पुढे हात पसरण्याची वेळ आली नाही. एस टी बस पण त्यांना मोफत आहे त्यामुळे फिरणं हे चालूच असतं. मराठवाडा स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी होऊन अन्याय विरुद्ध चार हात केल्याचे ते हिमतीने सांगतात. त्यावेळेस शरीरात एक वेगळीच ताकद होती. मोठमोठे कुस्त्याचे फडही त्यांनी गाजवले आहे. त्यांच्या वयाचे पहिलवान त्यांना भेटल्यास आजही ते कुस्ती खेळण्यास उत्सुक असल्याचे सांगतात. त्यांना खंत या गोष्टीची वाटते की, त्यांच्या वयाचा सवंगडी आज त्यांच्या सोबतीला हितगुज करण्यासाठी नाही.\nआजच्या युवकांना ते आवर्जून सांगतात की, ” सकाळी उठून योगासन करत राहा वेळ वाया जाऊ देऊ नका. व्यसनाच्या आहारी जाऊ नका. आजचे युवक वेगवेगळ्या आजाराने ग्रासलेले दिसतात, त्यामुळे कमी वयात त्यांना मृत्यूशी सामना करावा लागतो. आज गावरान किंवा नैसर्गिक खाद्य पदार्थांची वानवा तर आहेच, मात्र योगसाधनेच्या आधाराने शरीरस्वास्थ्य उत्तम राखणे शक्य होते.\nकाळे आजोबा देवपूजा, कर्मकांडांपासून चार हात लांब राहणे पसंत करतात, मात्र इतरांना विरोध करत नाहीत. या वयात शारिरीक स्वास्थ्य असल्याने मानसिक स्वास्थ्य आहे. माझा कुटुंबाला माझा त्रास नाही, माझ्या मुलांचा नातवांचा देखील मला त्रास नाही. त्यामुळे मी सुखी समाधानी आयुष्य जगत असल्याचे ते सांगतात\n← उडपीहून पळून आलेला मुलगा…. उत्तरभारतातील सुप्रसिद्ध ‘सागर रत्ना’ ब्रँण्डचा मालक..\n११व्या वर्षी डॉक्टरेटची उपाधी मिळवून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवणारा ‘अमन रहमान \nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप 19/02/2018\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा. 18/02/2018\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n२० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या. आर आर आबांची ही दोन रुपं एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं. 18/02/2018\nसागर कारंडे ने घेतलं मुंबईत स्वतःच घर या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा \nकाळे अंडे देणारी आणि काळ्या रक्ताची कडकनाथ कोंबडी किंमत आहे तब्बल २००० रुपये 18/02/2018\nमुंबईमधील आणि इतर मोठ्या शहरांतील इमारतीमध्ये का नसतो १३ वा मजला. . बघा काय आहे नक्की 18/02/2018\n*** गरुड व्हा, बगळा होऊ नका पॉवर ऑफ चॉइस 16/02/2018\nKuldeep on मराठी माणूस उद्योगामध्ये कमी कुठे पडतो \nJalindar Kisan Bhoir on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nAmrut khemnalkar on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nsachin on प्रिय मित्रानो, लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख नक्की वाचा\nSandip sathe on आजचे राशिभविष्य बघा काय म्हणतेय तुमची रास….कुंभ राशी वाल्यांनी आवर्जून बघाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%9F%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AD/", "date_download": "2018-10-24T00:14:47Z", "digest": "sha1:5K4KLQE2HO3G4LZDIW2YDVYFVNLZDEJ7", "length": 7398, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रेल्वेचे रुपडे पालटणार ; भारतीय रेल्वे स्थानके विमानतळांसारखी स्वच्छ होणार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nरेल्वेचे रुपडे पालटणार ; भारतीय रेल्वे स्थानके विमानतळांसारखी स्वच्छ होणार\nनवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रवाशांचे लवकरच अच्छे दिन येणार असल्याचे दिसत आहेत. आजपर्यंत रेल्वेकडून प्रवाशांना तिकीट आणि सेवेविषयी चांगल्या सुविधा दिली आहे. त्यातच आता लवकरच दोन आंतरराष्ट्रीय दर्जाची अगदी विमानतळांसारखी चकाचक रेल्वे स्थानके प्रवाशांच्या सेवेला येणार आहेत. मध्य प्रदेशातील हबीबगंज आणि गुजरातमधील गांधीनगर रेल्वे स्थानकांचे काम जानेवारी २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचा मानस असून महिन्याच्या सुरुवातीला लोकार्पण करण्याचा प्रयत्न आहे.\nभारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळाने (IRSDC) IRCON आणि RLDA यांच्या संयुक्त विद्यमाने या स्थानकांची जबाबदारी घेतली आहे. रेल्वे मंत्रालय या प्रोजेक्टसाठी जबाबदार असणार आहे. आयआरएसडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ एस के लोहिया यांनी याविषयी माहिती दिली. हबीबगंज रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत पूर्ण होईल. तर गांधीनगर स्थानकाचं काम ९ जानेवारी २०१९ पर्यंत पूर्ण होणार आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleरसी- बिलोली राज्य महामार्गावर रस्ता चुकलेले पति-पत्नि अपघातात ठार\nNext articleकोकणावर अन्याय करणाऱ्यांची राखरांगोळी करू – उद्धव ठाकरे\nभारतीय सैनिकांच्या हत्या प्रकरणात भारताचा पाक कडे निषेध\nशबरीमला परिसरात संघ परिवारानेच माजवला हिंसाचार : पिनरई विजयन\nतीन वर्षांत रेल्वे दुर्घटनांचे सुमारे 50,000 बळी\nना निवडणूक लढवणार ना राज्यसभेवर जाणार : प्रशांत किशोर\nफटाके वाजवा पण रात्री 8 ते 10 वाजेपर्यंतच : सर्वोच्च न्यायालय\n“त्या’ अवस्थेत मंदिरात जाऊन पावित्र्य घालवाल का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/node/5721", "date_download": "2018-10-24T01:45:34Z", "digest": "sha1:XGB52XOSDJMOSVPSEQ4KDUZG265LH2GE", "length": 10902, "nlines": 271, "source_domain": "www.manogat.com", "title": "हे शब्द असे लिहा (सो - स्वी) | मनोगत", "raw_content": "\nहे शब्द असे लिहा (सो - स्वी)\nप्रेषक महेश (बुध., १७/०५/२००६ - ०९:०१)\nहे शब्द असे लिहा (अं - अ)\nहे शब्द असे लिहा ( अ - अ २ )\nहे शब्द असे लिहा (अ - अ ३ )\nहे शब्द असे लिहा (अ - आ)\nहे शब्द असे लिहा ( आ - इ )\nहे शब्द असे लिहा (इ - उ)\nहे शब्द असे लिहा ( उ - उ )\nहे शब्द असे लिहा ( उ - ए )\nहे शब्द असे लिहा ( ए - क )\nहे शब्द असे लिहा ( क - का )\nहे शब्द असे लिहा ( का - कु )\nहे शब्द असे लिहा ( कुं - कों )\nहे शब्द असे लिहा ( कों - ख्रि )\nहे शब्द असे लिहा ( गा - गो )\nहे शब्द असे लिहा ( गो - च )\nहे शब्द असे लिहा ( च - चु )\nहे शब्द असे लिहा ( चु - ज )\nहे शब्द असे लिहा ( ज - जु )\nहे शब्द असे लिहा (जुं - टि)\nहे शब्द असे लिहा (टिं - त)\nहे शब्द असे लिहा (त - ति)\nहे शब्द असे लिहा (ति - त्रै)\nहे शब्द असे लिहा (त्रै - दि)\nहे शब्द असे लिहा (दि -दु)\nहे शब्द असे लिहा (दु - द्व्य)\nहे शब्द असे लिहा (ध - धृ)\nहे शब्द असे लिहा (धृ - ना)\nहे शब्द असे लिहा (ना - नि)\nहे शब्द असे लिहा (नि - नि)\nहे शब्द असे लिहा (नि - पं)\nहे शब्द असे लिहा (प - पा)\nहे शब्द असे लिहा (पा - पी)\nहे शब्द असे लिहा (पी - पै)\nहे शब्द असे लिहा (पो - प्र)\nहे शब्द असे लिहा (प्र - फि)\nहे शब्द असे लिहा (फि - बा)\nहे शब्द असे लिहा (बा - बें)\nहे शब्द असे लिहा (बे - भिं)\nहे शब्द असे लिहा (भि - म)\nहे शब्द असे लिहा (मं - मा)\nहे शब्द असे लिहा (मा - मृ)\nहे शब्द असे लिहा (मृ - यो)\nहे शब्द असे लिहा (यो - रा)\nहे शब्द असे लिहा (रा - ल)\nहे शब्द असे लिहा (ल - व)\nहे शब्द असे लिहा (व - वा)\nहे शब्द असे लिहा (वा -वि)\nहे शब्द असे लिहा (वि - वे)\nहे शब्द असे लिहा (वे - श)\nहे शब्द असे लिहा (श - शि)\nहे शब्द असे लिहा (शि - श्रु)\nहे शब्द असे लिहा (श्रु - स)\nहे शब्द असे लिहा (स -स)\nहे शब्द असे लिहा (स - सा)\nहे शब्द असे लिहा (सा - सुं)\nहे शब्द असे लिहा (सु - सो)\nहे शब्द असे लिहा (सो - स्वी)\nहे शब्द असे लिहा (स्वी - हु)\nहे शब्द असे लिहा (हु - ज्ञे)\nप्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ४ सदस्य आणि ४४ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-addiction-mobile-confusion-96536", "date_download": "2018-10-24T01:19:47Z", "digest": "sha1:QPYSSZAZG7XNZ7TYMDVOFWS56THD543U", "length": 15331, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news addiction mobile confusion व्यसनाधीनतेबरोबर मोबाईलमुळे विसंवाद | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 7 फेब्रुवारी 2018\nसातारा - पती-पत्नीतील विश्‍वासाला तडा जाण्याला वाढल्या व्यसनाधीनतेबरोबर मोबाईलही कारणीभूत ठरू लागला आहे. महानगरे व शहरी भागात जटिल बनलेल्या या प्रश्‍नाचे लोण ग्रामीण भागाला कधी भिडले, हे कळलेही नाही. या व अशा कारणांवरून पत्नी-पत्नीमध्ये निर्माण झालेल्या विसंवादात संवाद घडवून आणल्याने ४८ जोडप्यांचे संसार तुटण्यापासून वाचले. येथील दलित महिला विकास मंडळाच्या पुढाकाराने ही जोडपी आता समझोत्याने नांदत आहेत.\nसातारा - पती-पत्नीतील विश्‍वासाला तडा जाण्याला वाढल्या व्यसनाधीनतेबरोबर मोबाईलही कारणीभूत ठरू लागला आहे. महानगरे व शहरी भागात जटिल बनलेल्या या प्रश्‍नाचे लोण ग्रामीण भागाला कधी भिडले, हे कळलेही नाही. या व अशा कारणांवरून पत्नी-पत्नीमध्ये निर्माण झालेल्या विसंवादात संवाद घडवून आणल्याने ४८ जोडप्यांचे संसार तुटण्यापासून वाचले. येथील दलित महिला विकास मंडळाच्या पुढाकाराने ही जोडपी आता समझोत्याने नांदत आहेत.\nदलित महिला विकास मंडळाच्या संस्थापिका, संचालक ॲड. वर्षा देशपांडे या गेली २० वर्षे महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाशी संलग्न कायदा सल्ला व माहिती केंद्र चालवतात. लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयासमोर ‘मुक्तांगण’ येथे दर सोमवारी हे केंद्र खुले असते. त्यामार्फत २०१७ या वर्षातील निकाली प्रकरणांची ही आकडेवारी उपलब्ध झाली. या केंद्राकडून सल्ला घेणाऱ्यांमध्ये ग्रामीण भागातील पक्षकारांचे प्रमाण अधिक दिसते. २०१७ या वर्षात या केंद्रामार्फत २७९ प्रकरणे हाताळण्यात आली. त्यातील ४८ प्रकरणांमध्ये पती-पत्नीने एकत्र समझोत्याने नांदण्याचे ठरविले. केवळ चार प्रकरणे घटस्फोटासाठी न्यायालयात दाखल झाली. याही प्रकरणांमध्ये घटस्फोटासाठी समझोता घडवून आणण्यात आला.\nवाढत्या व्यसनाधीनतेबरोबरच ‘मोबाईल’ हा या दाम्पत्याच्या संसारात मिठाचा खडा ठरला आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे दळणवळण, जनसंपर्क अधिक सुलभ झाले. जनसंपर्काचे सुलभ माध्यम, हे मोबाईलचे बलस्थान दाम्पत्यांमध्ये संशयाचे भूत तयार करायला कारणीभूत ठरले आहे. संशय फक्त व्यसनाधीनतेमुळेच नव्हे तर निव्यर्सनी पतीही पत्नीवर मोबाईल वापराच्या अनुषंगाने संशय घेत असल्याची काही उदाहरणे दिसून आली. ही सर्व प्रकरणे ग्रामीण भागातील कुटुंबांशी निगडित आहेत.\n‘‘महिलांसाठी काम करणारी संस्था म्हणजे ‘एक घाव दोन तुकडे’ अशी सर्वमान्य समजूत आहे. हे केंद्र त्याला अपवाद ठरले. २०१६ या वर्षात या केंद्राने ३८ जोडप्यांमध्ये समझोता घडवून आणला होता. यावर्षी त्यात वाढ झाली आहे,’’ असे या केंद्रातील कायदे सल्लागार ॲड. शैला जाधव यांनी सांगितले. केवळ समझोता घडवल्यानंतर काम संपत नाही. त्या जोडप्यांच्या संपर्कात राहून विशिष्ट अंतराने नियमित पाठपुरावा केला जातो. प्रसंगी समुपदेशनही करावे लागते, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nकायदा सल्ला व माहिती केंद्रामार्फत ६५ तक्रारींमध्ये समुपदेशनाची सेवा देण्यात आली. १८ पुरुषांना व्यसनमुक्तीसाठी पाठविण्यात आले. कौटुंबिक हिंसाचाराच्या कायद्याखाली ३२ तक्रारींमध्ये संरक्षण अधिकाऱ्यांची मदत झाल्याचे सामाजिक कार्यकर्ते कैलास जाधव यांनी सांगितले.\nशबरीमला मंदिर वाद फेरविचार याचिकांवर 13 नोव्हेंबरला सुनावणी\nनवी दिल्ली (पीटीआय) : शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले असून यासंबंधीच्या...\nमोदी सरकार भंपक - उद्धव ठाकरे\nलातूर - भाजपने गेल्या निवडणुकीत खोटे बोलून मते घेतली. सत्तेत बसल्यावरही ते वारंवार खोटेच बोलत आहेत. त्यात मी वाटेकरी होणार नाही. शिवसेनाप्रमुख...\nगृहनिर्माण महामंडळावरून शिवसेनेची नाराजी\nमुंबई - प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाची स्थापना केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या...\n#MeToo तील नावे वाचून धक्का : रेहमान\nमुंबई : लैंगिक अत्याचाराबद्दल #MeToo हिमेतून बोलण्यास महिला पुढे येऊ लागल्या असून, मनोरंजन आणि प्रसिद्धिमाध्यमांमधील अनेक दिग्गजांचे नाव यात आले आहे...\nकेळघर - टॅंकरग्रस्त असलेल्या व पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या तळोशी गावाने पाणीटंचाईवर मात केली. तनिष्कांच्या मागणीनुसार सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/marathi-news?start=6030", "date_download": "2018-10-24T01:45:18Z", "digest": "sha1:WKW4H6F6QY6IXCJ3WC56ML4KYVGOXCO7", "length": 5822, "nlines": 165, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "News - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nअन् तो ठरला त्यांचा शेवटचा सेल्फी...\n...तर मुंबई विद्यापीठाला टाळं ठोकणार- जितेंद्र आव्हाडांचा इशारा\nमुंबई विद्यापीठाच्या निकालाबाबत मुख्यमंत्र्यांचं आश्वासन फोल\nहा जीवघेणा गेम भारतात बंद करावा यासाठी आंदोलन\nलवकरच होणार नागपुर मेट्रोची ट्रायल\nज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर\nरेशन दुकानदारांचा संप, नागरिकांचे हाल\nमहापालिका बेस्टला 2 हजार कोटींची मदत करणार\nनगरमध्ये होणाऱ्या कन्हैया कुमारच्या सभेला भाजपा युवा मोर्चाचा विरोध\nगृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्यासाठी संजय निरूपम आणि कार्यकर्त्यांचं आंदोलन\n9 ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी जय्यत तयारी सुरू\nअहोरात्र सीमेवर देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांना पाठवल्या डोंबिवलीच्या भगिनींनी राख्या\nभारतीय जवानांकडून लष्कर-ए-तोएबाच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान\nउपराष्ट्रपती पदासाठी व्यंकय्या नायडू आणि गोपाळकृष्ण गांधी यांच्यात लढत\nछोटा शकीलकडून व्यापाऱ्याला 10 कोटींच्या खंडणीसाठी धमकी\nया कारणासाठी इंदौरमध्ये लावण्यात आलं 2 तरुणांचं लग्न\nदादरच्या शिवाजी पार्क चौपाटीवर पोहायला गेलेल्या 3 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू\nअबू आझमींचं डोकं उडवणाऱ्याला 5 लाख, अमित भारद्वाजची धमकी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2018-10-24T01:13:09Z", "digest": "sha1:FH74RTZ3NISJ42WQ6FR4ZETCTBG2ZPG7", "length": 5636, "nlines": 135, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बेनालीचे उत्पादन भारतात होणार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबेनालीचे उत्पादन भारतात होणार\nहैदराबाद: इटलीतील सुपर बाईक निर्माती कंपनी बेनाली तेलंगणात उत्पादन करणार आहे. कंपनीचा तेलंगणा सरकारबरोबर सहकार्य करार झाला आहे. त्यानुसार सुरुवातीला कंपनी एएआरआय- महावीर समूहाच्या माध्यमातून बाईकचे असेंब्लींग करणार आहे. त्या\nनंतर मेक इन इंडिया धोरणानुसार प्रत्यक्ष उत्पादन घेण्यात येणार आहे. बेनालीने भारतात आतापर्यंत 5650 बाईक विकल्या आहेत. आता एएआरआयच्या माध्यमातून देशात डिलरची संख्या वाढविण्यात येणार आहे. अगोदर विकल्या गेल्या वाहनांची देखभाल करण्यात येणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभोसरीमध्ये तरुणीवर वार\nNext articlePhotos : कोपरगाव (जिल्हा – नगर) गणपती दर्शन\nदिवाळी निमित्ताने रेल्वे तिकिटांच्या आरक्षणात वाढ\nस्वप्न व बजेटचा मेळ घालणारं घरकुल\nरात्रीच्या दिवाबत्तीसाठी कृत्रिम चंद्र\nजीएसटी रिटर्न दाखल करण्याच्या मुदतीत वाढ\nम्युच्युअल फंड संघटनेवर निमेश शहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/taxonomy/term/125", "date_download": "2018-10-24T01:36:33Z", "digest": "sha1:POEXQKCPEKYVRP4IQQUAMWX47XZR5MKB", "length": 5237, "nlines": 91, "source_domain": "www.manogat.com", "title": "प्रेमकाव्य | मनोगत", "raw_content": "\nस्वगृह › संस्कृती › वाङ्मय › कविता ›\nगद्य लेखन आनंद वाटणारा देव \nगद्य लेखन प्यार से पुकार लो जहाँ हो तुम.... एक आठवण \nगद्य लेखन पौर्णिमेच्या रात्रीच्या निमित्ताने\nगद्य लेखन तू माने या ना माने दिलदारा\nगद्य लेखन बंडखोर स्त्री संत - अक्कामहादेवी\nगद्य लेखन माझ्या लग्नाची गोष्ट - अंतिम भाग\nगद्य लेखन माझ्या लग्नाची गोष्ट - १\nगद्य लेखन आषाढस्य प्रथमदिवसे......\nचर्चेचा प्रस्ताव हे काव्य कुणाचे आहे\nचर्चेचा प्रस्ताव मनोगत वरील कविता\nगद्य लेखन जुन्या नव्या गीतांची देवाण-घेवाण\nगद्य लेखन विरघळून चंद्र आज...\nगद्य लेखन आवडलेली कविता २ - ऐक जरा ना\nगद्य लेखन 'साधं... सोपं...' या माझ्या साहित्य-संकेतस्थळाचे प्रकाशन\nचर्चेचा प्रस्ताव हमको दीवाना कर गये \nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ७ सदस्य आणि ३६ पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lssparle.org.in/2018/07/blog-post_21.html", "date_download": "2018-10-24T00:16:00Z", "digest": "sha1:2Y5DACM4HYFGLFKBRQ47JI5P5CFDOZXQ", "length": 5086, "nlines": 54, "source_domain": "www.lssparle.org.in", "title": "पूर्णवेळ पर्यवेक्षक पाहिजे ~ LSS, Parle", "raw_content": "\nसेवा करावया लावा | देवा हा योग्य चाकर\nसंघाच्या विविध कामांसाठी आम्हांस पूर्णवेळ पर्यवेक्षक पाहिजे आहे. संस्थेच्या इमारतींची देखभाल व त्यासंबंधीचा पत्रव्यवहार ही त्याची प्राथमिक जबाबदारी असेल. तसेच त्या अनुषंगाने येणारे कार्यालयीन काम त्यास करावे लागेल. त्यासाठी कम्प्युटरची माहिती असणे आवश्यक आहे.\nइलेक्ट्रिकल, प्लम्बिंग अथवा सिव्हिल कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींना प्राधान्य दिले जाईल.\nइच्छूक व्यक्तींनी आपला अर्ज संघ कार्यालयात शनिवार दि. ०१ सप्टेंबर २०१८ पर्यंत द्यावा.\nग्राहक पेठ २०१८ - वेळापत्रक\nसंस्थेतर्फे दरवर्षी भरवली जाणारी ग्राहक पेठ यावर्षी शुक्रवार दि. १९ ऑक्टोबर २०१८ ते रविवार दि. २८ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत संपन्न होत आहे...\nग्राहक पेठ २०१८ - निवडलेल्या गाळाधारकांची नावे\nग्राहक पेठ २०१८ मध्ये निवडलेल्या गाळा धारकांची नावे वाचण्यासाठी येथे क्लिक करावे . गाळा निवड व शुल्क भरणा रविवार दि. ०२ सप्टेंबर २०१८ रोजी ...\nविशेष सर्वसाधारण सभा \"महत्वाचा बदल\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/majha-elgar-music-launch/", "date_download": "2018-10-24T01:22:59Z", "digest": "sha1:AV7A6UIZXOPITCXNMKOZTFVHSYY366X3", "length": 20201, "nlines": 259, "source_domain": "www.saamana.com", "title": "‘माझा एल्गार’ चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा संपन्न | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n मोदींना जाब विचारण्यासाठीच अयोध्येत जातोय\nशिवसेनेच्या दणक्याने सरकार ताळ्यावर, 180 तालुक्यांत दुष्काळसदृश स्थिती मुख्यमंत्र्यांची घोषणा\nकसे चालते आंग्रीयावर काम..\n उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदींना खडा…\n फटाके फोडा, फक्त रात्री 8 ते 10 पर्यंतच\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nतोगडिया यांनी स्थापन केला नवा पक्ष, लोकसभा निवडणूक लढवणार\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nदहशतवाद्यांचे मुडदे घेऊन जा, गोळीबार केला तर खबरदार\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nघरात बसल्याजागी ऐकता येणार गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके\nखगोलसंशोधक स्टिफन हॉकिंग यांच्या व्हीलचेअर, पदक, पुरस्कारांचा लिलाव\nऍपल लॉन्च करणार जगातला सर्वात छोटा आयपॅड\nब्रह्मांडाचे रहस्य उलघडणाऱ्या स्टीफन हॉकिंग्स यांच्या व्हीलचेअरचा होणार लिलाव\nविराटच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहत्यांना बसला धक्का, अनेकांना अश्रू अनावर\nसचिन-विनोद पुन्हा क्रिकेटच्या मैदानात; अॅकॅडमीद्वारे युवा क्रिकेटपटूंना घडवणार\nहिंदुस्थानच्या विजयाची हॅटट्रिक; जपानचा 9-0 गोलने धुव्वा\nहिंदुस्थान-इंग्लंड लॉर्डस् कसोटी फिक्स, वृत्तवाहिनीच्या लघुपटाने क्रिकेट वर्तुळात खळबळ\n‘हिटमॅन’ला खुणावतोय सचिन-धोनीचा ‘हा’ विक्रम, गांगुलीला केले ओव्हरटेक\nनवान्न पौर्णिमा : कोकणातील नव्याची अपूर्वाई\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nआजचा अग्रलेख : वंदे मातरम् म्हणावेच लागेल\nआजचा अग्रलेख : जगभ्रमण बरे पण मिळाले काय\n– सिनेमा / नाटक\n‘झी मराठी ऍवॉर्डस्’मध्ये ‘तुला पाहते रे’ची बाजी\nसंघर्षमय जिद्दीची कहाणी पाटील\n‘पाटील’ २६ ऑक्टोबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nदूध की दही, जाणून घ्या आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर \n….असा असतो दुतोंडी साप\nरावणाचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी, जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nरोखठोक: आसाराम, अकबर आणि केरळचा बिशप\nफुलटॉस भी बहोत बडी चीज है, बाबू\n‘माझा एल्गार’ चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा संपन्न\nमनोरंजनापलीकडे जात चित्रपटांतून अभिव्यक्तीचा शोध घेणारे मराठी चित्रपट मोठ्या संख्येने दिसतायेत. तारुण्याच्या पंखात आकाशाला गवसणी घालण्याचे बळ असते. व्यवस्थेविरुद्ध बंड करणारी तरुणाईच असते. भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध एका स्त्रीने केलेल्या संघर्षाची कहाणी सांगणारा ‘माझा एल्गार’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा शानदार संगीत अनावरण सोहळा कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला. येत्या १० नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.\nसद्गुरू फिल्मस प्रस्तुत ‘माझा एल्गार’ चित्रपटाचे निर्माते सौरभ आपटे तर प्रस्तुतकर्ते श्रीकांत आपटे आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन मिलिंद कांबळे यांचे आहे. याप्रसंगी बोलताना चित्रपटाचे निर्माते सौरभ आपटे सांगतात की, समाजाचे आपणही काही तरी देणे लागतो या भावनेतून ‘माझा एल्गार’ या चित्रपटाच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे. चित्रपट म्हणजे मनोरंजन हे जरी खरे असले तरी त्यातून सामाजिक प्रश्न मांडणेही गरजेचे असल्याचे सांगताना हा चित्रपट आणि यातील गीते प्रेक्षकांना भावतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\n‘माझा एल्गार’ चित्रपटात वेगवेगळ्या जॉनरची चार गीते आहेत. ‘बा इठ्ठला तुझं रूप दाव रं’ या मनाचा ठाव घेणाऱ्या गीताला आदर्श शिंदे यांनी स्वरसाज दिला आहे. ‘थांब ना… अजून क्षणभर थांबना’ हे प्रेमगीत सौरभ शेटे आणि आनंदी जोशी यांनी गायले आहे. ‘अन्याय तुडवण्यासाठी’ या स्फूर्तीदायक गीताला सौरभ शेटेचा आवाज लाभला आहे. ‘आयना का बायना’ हे जोशपूर्ण गाणे अवधूत गुप्तेने गायले आहे. अभिजीत सकपाळ आणि मिलिंद कांबळे यांनी ही गीते लिहिली आहेत.\nऐश्वर्या राजेश, स्वप्नील राजशेखर, यश कदम, अमोल रेडीज, अर्चना जोशी, ऋचा आपटे, गांधार जोशी, प्रफुल्ल घाग, राजकिरण दळी, गोपाळ जोशी, सचिन सुर्वे, नितीन जाधव, पूजा जोशी, वैदेही पटवर्धन हे कलाकार या चित्रपटात आहेत. चित्रपटाची पटकथा, संवाद चेतन किंजळकर यांनी लिहिले आहेत. छायांकन उमेश पोफळे तर संकलन नकुल प्रसाद– प्रज्योत पावसकर यांचे आहेत. संगीत सौरभ- दुर्गेश या संगीतकार जोडीने दिले आहे. नृत्यदिग्दर्शन प्राण हंबरडे यांचे आहे. वेशभूषा अरविंद गौड यांची तर रंगभूषा भरत प्रजापती, आरती यांची आहे. जितेंद्र जैस्वार चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलस्वर्ग आम्हाला दिसेल काय\nपुढील‘पद्मावती’च्या सेटवर शाहीद कपूरला दुखापत\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\n‘झी मराठी ऍवॉर्डस्’मध्ये ‘तुला पाहते रे’ची बाजी\nसंघर्षमय जिद्दीची कहाणी पाटील\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nभाजपच्या महिला सरपंचांचा शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन...\nछत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी घेतले योगी आदित्यनाथांचे आशीर्वाद\nकच्छमधून पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक\nव्हॉट्सअॅपमध्ये चार भन्नाट फिचर्सचा समावेश, वाचा काय आहे विशेष…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nगुरुग्राम हत्याकांड; न्यायाधीशाच्या मुलाचाही उपचारादरम्यान मृत्यू\nपुरूष आयोगासाठी पुरुष संघटना रस्त्यावर\nपुन्हा देशात भाजपाची सत्ता येणार नाही…शरद पवार यांचे भाकीत\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mahanews.gov.in/Home/DisplayTalukaNewsDetails.aspx?str=54rqvLBleJxwiNTFbNCEiQ==", "date_download": "2018-10-24T01:40:12Z", "digest": "sha1:6FDMC5RFWFFME4E6PELWJM6KY3G4PJWT", "length": 4571, "nlines": 7, "source_domain": "www.mahanews.gov.in", "title": "कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते जिल्हा कृषि महोत्सव व दख्खन जत्रा महोत्सवाचे उद्घाटन रविवार, ११ फेब्रुवारी, २०१८", "raw_content": "पहिल्या दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nसांगली : इस्लामपूर येथे आयोजित जिल्हा कृषि महोत्सव आणि दख्खन जत्रा महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन आज कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते करण्यात आले.\nयाप्रसंगी आमदार शिवाजीराव नाईक, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशीकांत पाटील, जिल्हाधिकारी वि. ना. काळम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र साबळे, उपविभागीय कृषि अधिकारी राजेंद्रकुमार जाधव, आत्माचे प्रकल्प संचालक सुरेश मगदूम, उपविभागीय कृषि अधिकारी मनोज वेताळ, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अजयकुमार माने उपस्थित होते.\nपोलीस कवायत मैदान इस्लामपूर येथे कृषि आणि दख्खन जत्रा महोत्सव दि. 11 ते 15 फेब्रुवारी 2018 या कालावधीत होत आहे. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांच्या विद्यमाने जिल्हा कृषि महोत्सव आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्यातर्फे दख्खन जत्रा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. कृषी महोत्सवात 200 पेक्षा अधिक आणि दख्खन जत्रा महोत्सवामध्ये जवळपास 125 स्टॉल लावले आहेत. यामध्ये बचत गट निर्मित खाद्यपदार्थ व विविध वस्तू तर कृषी महोत्सवात ट्रॅक्टर व अवजारे, प्रक्रिया उद्योग, कृषीविषयक उपक्रम, खादी ग्रामोद्योग, सूक्ष्म सिंचन व खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये व हरितगृह उभारणी, बियाणे व कीटकनाशके, गृहोपयोगी वस्तूंचे, धान्य महोत्सव यासह विविध विभागांचे त्यांच्याकडील असणाऱ्या योजनांबाबत स्टॉल लावण्यात आले आहेत.\nया स्टॉलना भेटी देण्यासाठी नागरिक गर्दी करत असून प्रत्येक स्टॉलवर पुरूष व महिला यांची गर्दी दिसून येत आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या कृषि महोत्सव आणि दख्खन जत्रा महोत्सवास भेट देऊन लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकातर्फे करण्यात आले आहे.\n'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/videos/mumbai/mumbai-work-krishna-one-and-two-metro-will-be-strong/", "date_download": "2018-10-24T02:02:18Z", "digest": "sha1:DC3CBI7ZIOWGWN362VW5TWHKJRUFMERU", "length": 36254, "nlines": 478, "source_domain": "www.lokmat.com", "title": "In Mumbai, The Work Of 'Krishna One And Two' Of The Metro Will Be Strong | मुंबईत मेट्रोच्या ‘कृष्णा वन आणि टू’ चे काम जोरात | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २४ ऑक्टोबर २०१८\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nसिलसिला बदलते रिश्तों का या मालिकेत दृष्टी धामी घेतेय या गोष्टीवर मेहनत\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n#MeToo: आलोकनाथ आणि साजिद खानला ‘मी टू’ प्रकरणी नोटीस\nरुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेला लेटमार्क\nतरुणींनो, व्हॉट्सअ‍ॅपवर डीपी ठेवताना सावधान\nसुरेंद्र गडलिंग यांच्यावरील आरोपपत्रावर आज फैसला\nशिल्पा शिंदेला लागली मोठी लॉटरी, मिळाला हा मोठा चित्रपट\n#MeToo : संजना सांघीने केला सुशांत सिंग राजपूतचा बचाव म्हणे, असे काही घडलेच नाही\n#MeToo: अजय देवगणने केली आपल्या मेकअप आर्टिस्टची हकालपट्टी\nकरिश्मा कपूरचे झाले पुन्हा एकदा ब्रेकअप\nसुभाष कपूर यांच्या जागी ‘हा’ दिग्दर्शक सांभाळणार ‘मुघल’च्या दिग्दर्शनाचा जिम्मा\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\n पार्टनरच्या Hug करण्याच्या पद्धतीवरुन ओळखा तुमचं रिलेशन\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nझणझणीत, तर्रीबाज कोल्हापूरची ठसकेदार मिसळ\n'या' ३ गोष्टींचा लैंगिक जीवनावर होतो वाईट परिणाम\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nAll post in लाइव न्यूज़\nमुंबईत मेट्रोच्या ‘कृष्णा वन आणि टू’ चे काम जोरात\nमुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो भुयारी मार्ग ३ प्रकल्पाच्या भुयारी कामाला माहिम येथील नयानगरमध्ये सुरुवात करण्यात आली आहे. माहिम येथून प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरापर्यंत हा भुयारी मार्ग खोदण्यात येणार आहे. हा भुयारी मार्ग दोन ते अडीच किलोमीटर लांबीचा असून, मेट्रोच्या संपूर्ण भुयारी मार्गाचे काम दोन वर्षांत पूर्ण केले जाईल. मेट्रो-३ प्रकल्पाचे खोदकाम टनेल बोअरिंग मशिनच्या मदतीने केले जात आहे. ‘कृष्णा वन’ या मशिनद्वारे आतापर्यंत १२० मीटर भुयारी मार्गाचे काम पूर्ण करण्यात आले असून, ‘कृष्णा टू’ या मशिनद्वारे आतापर्यंत ७० मीटर भुयारी मार्गाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. (व्हिडिओ - दत्ता खेडेकर)\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nदादर फुल मार्केट गोळीबारानं हादरलं, एकाची हत्या\n#MeToo : 'तनुश्री दत्ताच्या धाडसाला सलाम'\nकामगार कष्टकरी जनतेच्या हक्कासाठी भाकपाचे जेलभरो आंदोलन\nमेट्रो काराशेडच्या कामाविरोधात स्थानिकांचं तीव्र आंदोलन\nभाजपाविरोधात महाआघाडीसाठी मोर्चेबांधणी, राजू शेट्टी-प्रकाश आंबेडकर यांच्यात बैठक\nThugs Of Hindostan Trailer : अयोध्या प्रश्नावर आमिर खाननं बोलणं टाळलं, कारण...\nमुंबई, ठग्स ऑफ हिंदोस्तानच्या ट्रेलर लाँचदरम्यान आमिर खानला अयोध्या विवादावर प्रसिद्धी माध्यमांनी प्रश्न विचारला. मात्र, यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास आमिर खाननं टाळलं.\nखरंच होतंय का 'बाप्पाचं बाजारीकरण' पाहा काय सांगतात मंडळाचे पदाधिकारी अन् कार्यकर्ते\nखरंच होतंय का 'बाप्पाचं बाजारीकरण' पाहा काय सांगतात मंडळाचे पदाधिकारी अन् कार्यकर्ते\nमुंबई मेट्रो-३: भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण\nमुंबई : ३३.५ किमी पल्ल्याची देशातील पहिली भुयारी मेट्रो कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३च्या भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. हा अनावरण सोहळा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ-टर्मिनल २ या ठिकाणी पार पडला.\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाचं तब्बल 22 तासांनंतर विसर्जन करण्यात आले. भाविकांनी आपल्या लाडक्या राजाला भावपूर्ण निरोप दिला.\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nकलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nगणेश चतुर्थी २०१८श्रुती मराठेसुयश टिळक\nBigg Boss Marathi: बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेने घरी आणला 'ट्री गणेशा', पाहा काय आहे ही संकल्पना\nबिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेने घरी आणला 'ट्री गणेशा', पाहा काय आहे ही संकल्पना\nमेघा धाडेबिग बॉस मराठी\nकर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव\nजेट एअरवेजच्या विमानातील कर्मचाऱ्याच्या अक्षम्य चुकीमुळे जवळपास 100 हून अधिक प्रवाशांच्या जीव धोक्यात आला होता. उड्डाणादरम्यान केबिनमधील हवेचा दाब नियंत्रित करणारा स्वीच सुरू करण्यास कर्मचारी विसरला. कर्मचाऱ्याच्या या चुकीमुळे विमानात हवेचा दाब वाढला. यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. प्रवाशांच्या कान-नाकातून रक्तस्त्राव होऊ लागला. तर काही जणांना डोकेदुखीचा त्रास होऊ लागला. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली होती.\nसरकारच्या एका होकारामुळे अनेकांना मिळु शकतो रोजगार - आंग्रीया क्रुझचे शिल्पकार\nसरकारच्या एका होकारामुळे अनेकांना मिळु शकतो रोजगार - आंग्रीया क्रुझचे शिल्पकार\nभाजपा सरकार काँग्रेसपेक्षाही थापाडे - राज ठाकरे\nवणी ( यवतमाळ ) : भूलथापांच्या बळावर सत्ता भोगणाऱ्या राजकारण्यांनी देशाचे, पर्यायाने महाराष्ट्राचे वाटोळे केले. यापूर्वीचे काँग्रेस आणि आताचे ...\n#MeToo: 'मीटू' मोहिमेवर पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णीने दिली ही प्रतिक्रिया\nमीटू मोहिमेला अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने पाठिंबा दर्शविला आहे. तिने ही मोहीम फक्त सिनेसृष्टीपुरतीच मर्यादीत न राहता कुटुंब व नातेवाईकांमध्ये घडत असलेले अत्याचार समोर आले पाहिजेत, असे सांगितले.\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nTanushree-Nana Controversy या प्रकरणाचा आम्ही अभ्यास करीत आहोत. न्यायप्रविष्ठ असल्यामुळे आता यावर बोलणे उचित ठरणार नाही.\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nदिवाळी हा सण काही दिवसांवर येवून ठेपला आहे. दिवाळीत पूजेसाठी लागणाऱ्या पणत्या, बोळके बनवण्यासाठी पणती कारागिरांची लगबग सुरू झाली आहे.\nठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेनेविरोधात धरणे आंदोलन\nठाणे महानगरपालिका परिवहन सेवेमधील १५० बसेस Gross Cost Contract ने खासगी ठेकेदाराला देऊन भ्रष्टाचार करणाऱ्या सत्ताधारी शिवसेना आणि प्रशासनाच्या विरोधात निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ठाणे शहर (जिल्हा)च्या वतीने वागळे इस्टेट येथे धरणे आंदोलन करण्यात आले.\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nओला-उबेरच्या कंपनी व्यवस्थापनाने स्वीकारलेल्या मनमानी व अन्यायी धोरणाविरुद्ध आता मुंबईसह राज्यामधील ओला, उबेरच्या चालक, मालकांनी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले आहे.\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nआयुक्त हटाव, ठाणे बचाव अशा घोषणा देत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने ठाणे गव्हर्नमेंट रेस्ट हाऊसच्या बाहेर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.\nपनवेल टर्मिनलमध्ये बेवारस बॅग आढळल्याने खळबळ\nपनवेल टर्मिनलमध्ये दोन वाजण्याच्या सुमारास बेवारस बॅग आढळल्याने खळबळ उडाली आहे. यापुर्वीच लांब पल्याच्या ट्रेनमध्ये घातपात घडविण्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली होती.\nसांगलीतील भिवघाट येथे साई गारमेंटला भीषण आग\nसांगलीतील भिवघाट येथील साई गारमेंटला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागल्याची माहिती मिळत आहे.\nधुळ्यामध्ये बालाजी रथोत्सवास प्रारंभ\nधुळ्यामध्ये बालाजी रथोत्सवास शनिवारी (20 ऑक्टोबर) सकाळी ११.२० वाजता विधीवत पूजेनंतर उत्साहात प्रारंभ झाला.\nदहशतवाद व नक्षलवाद या देशासमोरील महत्त्वाच्या समस्या - उज्ज्वल निकम\nनक्षलवादाचे लोण शहरी भागातही पसरत आहे. म्हणुन विचाराची फुट निर्माण करुन काही ठिकाणी शहरी नक्षलवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो असे मत सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले आहे.\nसंग्रामपुरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चक्काजाम आंदोलन\nश्चिम महाराष्ट्रातील दुध व ऊस आंदोलनाच्या धर्तीवर व विदर्भ, मराठवाडयातील सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चक्काजाम आंदोलन केले.\nअमरावतीत आदिवासी बांधवांकडून रावण दहनाचा निषेध\nरावणाला देव मानणाऱ्या आदिवासी बांधवांनी 15 दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन यावर्षी रावन दहन करण्यास मनाई करण्यात यावी, अशी विनंती केली.\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\nतिरंगा फडकला आणि डोळे पाणावले सांगतोय मिस्टर आशिया सुनीत जाधव\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\nलोकलला बसवा स्वयंचलित दरवाजे\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\n''गोपीनाथरावांसाठी जागा सोडत होतो, आता सर्व जागा लढणार''\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराकेश अस्थाना प्रकरणात मोदींना एवढी गोडी का\nजायकवाडीत ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश\n२२ महिन्यांनंतर शिवस्मारकाच्या कामाचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/39864", "date_download": "2018-10-24T01:11:43Z", "digest": "sha1:BFXPVR52E7ZBEF27VZKGBNR4R4OVNR4V", "length": 3391, "nlines": 83, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हैदराबाद | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /हैदराबाद\nहैद्राबादमध्ये खरेदीविषयी माहीती हवी आहे. प्रश्न\nहैद्राबाद शहरात मोती खरेदी बद्द्ल माहिती हवी आहे. लेखनाचा धागा\nहैद्राबादमधली खादाडी लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.bookhungama.com/Rangkamal/", "date_download": "2018-10-24T01:47:00Z", "digest": "sha1:YLKWH5ZEUQS37AZTHEJXCI5WPCLCDBXX", "length": 1923, "nlines": 47, "source_domain": "www.bookhungama.com", "title": "Rangkamal", "raw_content": "\nरंगकमळ - कमल देसाई | Audiobook\nरंगकमळ - कमल देसाई | Audiobook\t-\n\"रंगकमळ\" मधे कमल देसाई यांच्या 'रंग, आत्मा विकणे आहे आणि माणसाची गोष्ट' या तीन कथा समाविष्ट केल्या आहेत. एखादा लेखक भाषा कशीही वाकवत, वाचकाला आपल्या कथानुभवात जखडून ठेवत, बाहय नि आंतरिक वास्तवाचे अगणित पदर कसे दाखवतो याचे प्रत्यंतर या तीनही कथांमधून येते. फक्त स्वतःशीच वाचून वाचकाला अनुभवसमृद्ध करणाऱ्या या कथांचे श्राव्यरूप आपल्यासमोर घेऊन येत आहोत.\nPublisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/dr-manmohan-singh-man-ki-bat/", "date_download": "2018-10-24T01:46:50Z", "digest": "sha1:K6WUKPSO2B2HSTIOJOOGO5KYVK5N7LR6", "length": 26206, "nlines": 260, "source_domain": "www.saamana.com", "title": "डॉ. मनमोहन सिंग यांची ‘मन की बात’! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nप्लॅस्टिक बंदी, चार महिन्यांत 1 कोटी 37 लाखांचा दंड वसूल\nम्हाडा, सिडकोनंतर आता आणखी एक गृहनिर्माण महामंडळ\n मोदींना जाब विचारण्यासाठीच अयोध्येत जातोय\nशिवसेनेच्या दणक्याने सरकार ताळ्यावर, 180 तालुक्यांत दुष्काळसदृश स्थिती मुख्यमंत्र्यांची घोषणा\n फटाके फोडा, फक्त रात्री 8 ते 10 पर्यंतच\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nतोगडिया यांनी स्थापन केला नवा पक्ष, लोकसभा निवडणूक लढवणार\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nदहशतवाद्यांचे मुडदे घेऊन जा, गोळीबार केला तर खबरदार\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nघरात बसल्याजागी ऐकता येणार गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके\nखगोलसंशोधक स्टिफन हॉकिंग यांच्या व्हीलचेअर, पदक, पुरस्कारांचा लिलाव\nऍपल लॉन्च करणार जगातला सर्वात छोटा आयपॅड\nब्रह्मांडाचे रहस्य उलघडणाऱ्या स्टीफन हॉकिंग्स यांच्या व्हीलचेअरचा होणार लिलाव\nविराटच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहत्यांना बसला धक्का, अनेकांना अश्रू अनावर\nसचिन-विनोद पुन्हा क्रिकेटच्या मैदानात; अॅकॅडमीद्वारे युवा क्रिकेटपटूंना घडवणार\nहिंदुस्थानच्या विजयाची हॅटट्रिक; जपानचा 9-0 गोलने धुव्वा\nहिंदुस्थान-इंग्लंड लॉर्डस् कसोटी फिक्स, वृत्तवाहिनीच्या लघुपटाने क्रिकेट वर्तुळात खळबळ\n‘हिटमॅन’ला खुणावतोय सचिन-धोनीचा ‘हा’ विक्रम, गांगुलीला केले ओव्हरटेक\nनवान्न पौर्णिमा : कोकणातील नव्याची अपूर्वाई\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nआजचा अग्रलेख : वंदे मातरम् म्हणावेच लागेल\nआजचा अग्रलेख : जगभ्रमण बरे पण मिळाले काय\n– सिनेमा / नाटक\n‘झी मराठी अॅवॉर्डस्’मध्ये ‘तुला पाहते रे’ची बाजी\nसंघर्षमय जिद्दीची कहाणी पाटील\n‘पाटील’ २६ ऑक्टोबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nदूध की दही, जाणून घ्या आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर \n….असा असतो दुतोंडी साप\nरावणाचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी, जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nरोखठोक: आसाराम, अकबर आणि केरळचा बिशप\nफुलटॉस भी बहोत बडी चीज है, बाबू\nडॉ. मनमोहन सिंग यांची ‘मन की बात’\nमाजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी ‘प्रणव मुखर्जी हे माझ्यापेक्षाही चांगले पंतप्रधान बनले असते,’ असे सांगत काँग्रेस पक्षांतर्गत ‘‘शिळ्या कढी’ला सुमारे दीड दशकानंतर पुन्हा आधण दिले आहे. एका समारंभात डॉ. मनमोहन सिंग यांनी आपल्या ‘हायकमांड’ सोनिया गांधी यांना साक्षीला ठेवत ही ‘मन की बात’ मध्यंतरी केली. दहा वर्षे काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारचा गाडा चालवताना मनमोहन सिंग यांच्यासारख्या सरळ माणसाची अनेकदा ‘दाटून कंठ येतो’ अशी अवस्था होत होती. मात्र सत्तासुंदरीला सोडणे त्यावेळी मनमोहन सिंगांना जमले नाही. आता सत्ता गेल्यानंतर साडेतीन वर्षांनी त्यांनी आपला घसा साफ केला. हे मनमोहन सिंग यांचे अरण्यरुदन समजायचे की काँग्रेसची शोकांतिका, हाही तसा प्रश्नच आहे.\nप्रणव मुखर्जी यांना यूपीए सरकारच्या काळात पंतप्रधानपद नाकारण्यामागे काँग्रेसअंतर्गत राजकारणाचे अनेक पदर होते. पंतप्रधानपदासाठी सर्वार्थाने योग्य असतानाही प्रणवदा म्हणजे ‘नाकापेक्षा मोती जड’ ठरतील या भीतीतून सोनिया गांधी यांनी अनपेक्षितपणे मनमोहन सिंग यांची पंतप्रधानपदी निवड केली. पडद्याआडून स्वतः सोनिया आणि त्यांचे चाणक्य सल्लागार अहमद पटेल देशाचा कारभार हाकत असत तर पडद्यावर प्रणव मुखर्जी सरकारचा गाडा चालवत हा इतिहास सर्वश्रुत आहे. नियती आणि काँग्रेस या दोघांनीही प्रणव मुखर्जींवर अन्यायच केला. स्वतःला पंतप्रधानपद मिळू शकत नाही हे राजकीय कटू सत्य लक्षात आल्यानंतर सोनिया गांधी यांना त्यांच्या ‘कंट्रोल’मध्ये राहणारी व्यक्तीच पंतप्रधानपदी हवी होती. त्या निकषात प्रणव मुखर्जी ‘अनफिट’ होते. त्यातच इंदिरा गांधी यांची दुर्दैवी हत्या झाल्यानंतर राजीव गांधी यांनी वडीलकीच्या नात्याने त्यावेळी प्रणवदांना ‘व्हॉटस् नेक्स्ट’ असा प्रश्न त्या शोकाकुल वातावरणात केला असता प्रणवदांनी मी ज्येष्ठ असल्याने अनुभव व ज्येष्ठता या निकषानुसार मला संधी मिळायला हवी, असे उत्तर दिले होते. ते उत्तर राजीव यांच्याबरोबर काँग्रेस पक्षाच्याही जिव्हारी लागले ते कायमचेच. प्रणव मुखर्जी अर्थमंत्री असताना त्यांच्या अखत्यारीत काम केलेले मनमोहन सिंग प्रणवदांचे ‘बॉस’ म्हणजे पंतप्रधान झाले. काळाचा महिमा असतो तो असा’ असा प्रश्न त्या शोकाकुल वातावरणात केला असता प्रणवदांनी मी ज्येष्ठ असल्याने अनुभव व ज्येष्ठता या निकषानुसार मला संधी मिळायला हवी, असे उत्तर दिले होते. ते उत्तर राजीव यांच्याबरोबर काँग्रेस पक्षाच्याही जिव्हारी लागले ते कायमचेच. प्रणव मुखर्जी अर्थमंत्री असताना त्यांच्या अखत्यारीत काम केलेले मनमोहन सिंग प्रणवदांचे ‘बॉस’ म्हणजे पंतप्रधान झाले. काळाचा महिमा असतो तो असा अर्थात असे असले तरी मनमोहन यांनी प्रणवदांना कायमच सन्मानाने वागवले. मुखर्जींनीही मनात कटुता न ठेवता अप्रत्यक्षरीत्या पंतप्रधानपदाचा सर्वच कार्यभार हाकून यूपीए सरकार सक्षमपणे चालवून दाखविले. यूपीए सरकारविरोधातील अविश्वास ठराव असो की जंतरमंतरवरचे आंदोलन, यूपीएवरच्या संकटांचा मुकाबला ‘संकटमोचक’ प्रणवदांनी खंबीरपणे केला. पुढे त्यांची राष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतरच यूपीएची घसरगुंडी सुरू झाली. प्रणवदांच्या अभावाने लुळ्यापांगळ्या झालेल्या सरकारच्या अब्रूची लक्तरे विरोधक आणि समाजमाध्यमे, मीडियाने पार वेशीवर टांगली. मनमोहन सिंग सज्जन गृहस्थ असले तरी त्यांच्या कार्यकाळात देशाची सर्वाधिक लयलूट झाली हे वास्तव जनतेने स्वीकारले. त्याची परिणती काँग्रेसच्या दारुण पराभवात झाली. पराभव माणसाला बरेच काही शिकवतो असे म्हणतात. सत्ता गेल्यावर साडेतीन वर्षांनंतर मनमोहन सिंग यांनी पराभवाचे ‘अचूक विश्लेषण’ केले. मात्र त्याचे प्रायश्चित्त घेण्याएवढीही राजकीय स्थिती सध्या काँग्रेसची राहिलेली नाही. आज प्रणवदांचे गोडवे गाणाऱ्या डॉ. मनमोहन सिंग यांनी योग्य वेळी पंतप्रधानपदाचा ‘त्याग’ मुखर्जींसाठी केला असता तर देशाचा राजकीय इतिहास नक्कीच बदलला असता. ‘देशाला न लाभलेले एक उत्कृष्ट पंतप्रधान’ म्हणून प्रणवदांची राजकीय इतिहासात नक्कीच नोंद होईल.\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना भाजपच्या वर्तुळात ‘गेमचेंजर’ म्हटले जाते. राजकीय विजयासाठी मोदी काय शक्कल लढवतील याचा भल्याभल्यांना अंदाज येत नाही. यंदा ‘विकास गांडो थयो छे’मुळे गुजरातचा पेपर तसा अवघड असल्यामुळे आणि दस्तुरखुद्द पंतप्रधानांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने मोदी सावध पावले टाकत आहेत. जपानी पंतप्रधान शिंजो आबे आणि त्यांच्या सुविद्य पत्नीच्या शुभहस्ते मोदींनी बुलेट ट्रेनच्या निमित्ताने गुजरात विधानसभेच्या प्रचाराचा नारळ वाढविल्याची टीका विरोधक करत असतानाच मोदी अजून एक ‘ट्रम्प कार्ड’ खेळण्याच्या तयारीत आहेत. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी मोदींचा अगदीच बराक वगैरे म्हणण्याइतका ‘दोस्ताना’ नसला तरी बरे संबंध आहेत. ट्रम्प यांची कन्या इवांका पुढील महिन्यात हैदराबादमध्ये होणाऱ्या जागतिक उद्योग संमेलनाला हजेरी लावण्याची चिन्हे आहेत. त्यात जगभरातले १५० जानेमाने उद्योजक सामील होणार आहेत. इवांका अनायसे आल्याच आहेत हिंदुस्थानात तर त्यांना ‘विकासा’चे ‘गुजरात मॉडेल’ दाखविण्याचा मोदींचा मानस आहे म्हणे. याच महिन्यात मोदी फिलिपाइन्समध्ये होणाऱ्या आसियान परिषदेसाठी जाणार आहेत. त्यावेळी ते ट्रम्पतात्यांना, ‘लेकीला चार दिवस गुजरातला पाठवा’ असा प्रेमळ आग्रह मोदी करू शकतात. बघूयात ट्रम्पतात्या त्यांना कितपत प्रतिसाद देतात ते\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमुस्लिम खाटीक बांधवांसाठीही घटनादुरुस्ती करावी\nपुढीलबक्कळ पैशांचे फुटकळ राजकारण\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nनवान्न पौर्णिमा : कोकणातील नव्याची अपूर्वाई\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nलेख : रोजच पौर्णिमा\nप्लॅस्टिक बंदी, चार महिन्यांत 1 कोटी 37 लाखांचा दंड वसूल\nम्हाडा, सिडकोनंतर आता आणखी एक गृहनिर्माण महामंडळ\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nभाजपच्या महिला सरपंचांचा शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन...\nछत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी घेतले योगी आदित्यनाथांचे आशीर्वाद\nकच्छमधून पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक\nव्हॉट्सअॅपमध्ये चार भन्नाट फिचर्सचा समावेश, वाचा काय आहे विशेष…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nगुरुग्राम हत्याकांड; न्यायाधीशाच्या मुलाचाही उपचारादरम्यान मृत्यू\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%AE-2/", "date_download": "2018-10-24T00:13:39Z", "digest": "sha1:6NE7EUXYYJIZD72AVE2INK5NT7ARJR7F", "length": 15035, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "आर्थिक निकषांवर आरक्षण मिळायला हवे- राज ठाकरे - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना…\nयुतीचा लवकर निर्णय घ्या; अन्यथा लोकसभा विधानसभा निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याची …\nमहापालिका निवडणुकीत जनतेने कानफटवले, तरीही बारणेंना दुसऱ्यांदा खासदार होण्याची स्वप्ने पडताहेत;…\nप्रश्न पिंपरी-चिंचवडच्या पाण्याचा; विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ठरवले चोर\nडीजे वाजण्यावरील बंदी तूर्तास हटवणार नाही- उच्च न्यायालय\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा…\nपिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना\nवाल्हेकरवाडीतील डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nपिंपळेनिलखमध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे…\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना…\nचाकण जवळील काळूस येथे विष प्राशन करून ५० वर्षीय इसमाची आत्महत्या\nनिगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न\nदिघीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू\nचाकण येथील रबर कंपनीचे दोन बँक अकाऊंट हॅक; ४० लाखाची रक्कम…\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले…\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव…\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही…\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका –…\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मुलासह १८ जणांना जन्मठेप\nआमच्या संयमाचा अंत पाहू नका, भारताला मोठा पलटवार झेलावा लागेल –…\nमोदी माझे मित्र आहेत आणि भारतावर माझ प्रेम आहे – डोनाल्ड…\nनीरव मोदीच्या बहिणीविरोधातही इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस\nनेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ७ प्रवाशी बेपत्ता\nHome Notifications आर्थिक निकषांवर आरक्षण मिळायला हवे- राज ठाकरे\nआर्थिक निकषांवर आरक्षण मिळायला हवे- राज ठाकरे\nपुणे, दि. २७ (पीसीबी) – महाराष्ट्र राज्य हे उद्योगधंद्यात कायम अग्रेसर होते. आजही उद्योगधंदा उभा करायचा असल्यास प्रथम महाराष्ट्राला पसंती मिळते. उद्योगधंद्यात मराठी मुलांना नोकऱ्या मिळत नसल्याने आरक्षणाचा प्रश्न उभा राहिला आहे. मराठी मुलांना नोकरीत प्राधान्य दिल्यास आरक्षणाची गरज राहणार नाही. आरक्षण हे आर्थिक निकषांवरच मिळायला हवे, असे प्रतिपादन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात केले. ते मनसेच्या कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करत होते.\nPrevious articleआर्थिक निकषांवर आरक्षण मिळायला हवे- राज ठाकरे\nNext articleसांगवीत चालत्या दुचाकीवरुन महिलेची पर्स हिसकावून चोर फरार\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी भाजप नगरसेवक केशव घोळवेंना मारहाण\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना दिले पायाजवळ स्थान\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव ठाकरे\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही – शरद पवार\nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना...\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \nधक्कादायक : आळंदीतील बेपत्ता अल्पवयीन तरुणीवर तिघांकडून बलात्कार\nमराठा आरक्षणामुळे नोकऱ्या मिळतील, हा समज चुकीचा – नितीन गडकरी\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nमाहेरहून ५ लाख आणण्यासाठी पिंपरीतील विवाहितेला जीवे मारण्याची धमकी\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nसकल मराठा समाज राजकीय पक्षाची स्थापना करणार\nठेवीदारांचे वाटोळे करणाऱ्या ‘शुभ कल्याण’च्या दिलीप आपेटला पुण्यातून अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D/", "date_download": "2018-10-24T01:49:22Z", "digest": "sha1:6ECQXH73QXJY2EOOD5DKOQF66QXCPHIY", "length": 16121, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "कोलकाताजवळील समुद्रामध्ये मालवाहू जहाजाला भीषण आग - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना…\nयुतीचा लवकर निर्णय घ्या; अन्यथा लोकसभा विधानसभा निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याची …\nमहापालिका निवडणुकीत जनतेने कानफटवले, तरीही बारणेंना दुसऱ्यांदा खासदार होण्याची स्वप्ने पडताहेत;…\nप्रश्न पिंपरी-चिंचवडच्या पाण्याचा; विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ठरवले चोर\nडीजे वाजण्यावरील बंदी तूर्तास हटवणार नाही- उच्च न्यायालय\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा…\nपिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना\nवाल्हेकरवाडीतील डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nपिंपळेनिलखमध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे…\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना…\nचाकण जवळील काळूस येथे विष प्राशन करून ५० वर्षीय इसमाची आत्महत्या\nनिगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न\nदिघीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू\nचाकण येथील रबर कंपनीचे दोन बँक अकाऊंट हॅक; ४० लाखाची रक्कम…\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले…\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव…\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही…\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका –…\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मुलासह १८ जणांना जन्मठेप\nआमच्या संयमाचा अंत पाहू नका, भारताला मोठा पलटवार झेलावा लागेल –…\nमोदी माझे मित्र आहेत आणि भारतावर माझ प्रेम आहे – डोनाल्ड…\nनीरव मोदीच्या बहिणीविरोधातही इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस\nनेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ७ प्रवाशी बेपत्ता\nHome Desh कोलकाताजवळील समुद्रामध्ये मालवाहू जहाजाला भीषण आग\nकोलकाताजवळील समुद्रामध्ये मालवाहू जहाजाला भीषण आग\nकोलकाता, दि. १४ (पीसीबी) – एमव्ही एसएसएल कोलकाता या मालवाहू जहाजाला समुद्रामध्ये आग लागली आहे. या घटनेनंतर भारतीय तटरक्षक दलाने आयसीजीएस राजकिरण हे जहाज आणि डॉर्निअर हे विमान कर्मचाऱ्यांच्या बचाव कार्यासाठी रवाना केले आहे. या जहाजावरील २२ क्रू मेंबरपैकी ११ क्रू मेंबर्सना वाचवण्यात तटरक्षक दलाला यश आले आहे. इतर क्रू मेंबरना वाचवण्याचे तटरक्षक दलाचे प्रयत्न सुरु आहेत.\nपश्चिम बंगालच्या हल्दियापासून सुमारे ६० नॉटिकल्स माईल्स अंतरावर हे जहाज आहे. जहाजाच्या डेकवर बुधवारी (दि.१३) रात्री सव्वा दहाच्या सुमारास कंटेनरचा स्फोट झाला आणि त्यानंतर आग लागली. कोलकात्याच्या श्रेयस लॉजिस्टिक्स या कंपनीचे हे जहाज आहे. हे जहाज पारादीप, विशाखापट्टणममार्गे कोलकात्याला निघाले होते.\nजहाजात कच्च्या तेलाचे ४६४ कंटनेर असून यातील ६० कंटेनरला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. तर खराब हवामानामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत. आगीत जवळपास ७० टक्के जहाज जळून खाक झाले आहे. आग विझवण्यासाठी विशाखापट्टणममधूनही एक जहाज रवाना करण्यात आले आहे.\nPrevious articleछगन भुजबळ यांचे नाशिकमध्ये जंगी स्वागत\nNext articleसलमानच्या जीवावरचा धोका कायम; तीन आरोपी मुंबईत मोकाट\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nराहुल गांधींचे नाव पंतप्रधानपदासाठी काँग्रेस घोषित करणार नाही – पी. चिदंबरम\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना...\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \nपिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहायक प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यावर विनयभंगाचा गुन्हा\nदुर्लक्ष झाले पण कोणी जाणीवपूर्वक अपघात घडवून आणलेला नाही – नवज्योतसिंग...\nमोबाईल चोरणारे दोन सराईत गजाआड, ११० मोबाईल जप्त; चिंचवड पोलिसांची कारवाई...\nझटपट पैसे कमवण्याच्या नादात इंजिनीअरिंगचे विद्यार्थी बनले तस्कर\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nलैंगिक शोषणाचे आरोप; एम.जे.अकबर यांना तातडीने भारतात परतण्याचे आदेश\nअखेर द्रमुकमधील नेतृत्वाचा वाद शमला; एम.के.स्टॅलिन पक्षाचे नवे अध्यक्ष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://gokarnamahabaleshwar.com/marathi/index.php/2013-11-07-10-54-58", "date_download": "2018-10-24T01:58:36Z", "digest": "sha1:OQDHWMGVNY6T7GHSC7IFDETAGISCF2GF", "length": 3907, "nlines": 35, "source_domain": "gokarnamahabaleshwar.com", "title": "श्री क्षेत्र गोकर्ण यात्रा", "raw_content": "श्री क्षेत्र गोकर्ण यात्रा\nश्री क्षेत्र गोकर्ण यात्रा\nकाशीच्या तुलनेत गोकर्णक्षेत्राचे महात्म्य एक गुंजभर जास्तीच कारण गोकर्णात महाबळेश्वर तर काशीत विश्वनाथ, गोकर्णात कोटी तीर्थ तर काशीत गंगा. गोकर्णात समुद्र परंतु काशीत गोकर्णातील समुद्राच्या तोडीचे काहीच नसल्याने गोकर्णक्षेत्र काशीपेक्षा काही अंशाने श्रेष्ठ ठरते, याची ग्वाही प्रत्यक्ष ताम्रगौरी गोकर्णात देत आहे. या अतिप्राचीन मूर्तीच्या हातात एक तराजू असून या तराजूतील गोकर्णाचे पारडे काशीच्या पारड्यापेक्षा एक गुंजभर जड आहे.\nभोग आणि मोक्ष देणारी अशी सर्वश्रेष्ठ कर्मभूमी म्हणजे गोकर्ण, सर्व तीर्थक्षेत्रातील सर्वोत्तम तीर्थक्षेत्र म्हणजे गोकर्ण. गोकर्ण शिवक्षेत्री जो मनुष्य विधीवत् शिव-विष्णू-गणेश्वर-आदित्य-स्कंद-दुर्गा या सर्वांची स्थापना करेल तो जणू त्रैलोक्याची स्थापना करेल. कृतयुगात सहस्त्रवर्षांच्या तपश्चर्येने सिद्धी प्राप्त होते. त्रेतायुगात 700 वर्षांनी, द्वापार युगात 300 वर्षांनी तर कलियुगात फक्त 1 वर्षाने सिद्धी प्राप्त होते. जसे युगांमध्ये श्रेष्ठ कली तसे सर्व क्षेत्रांमध्ये सिद्धीक्षेत्र गोकर्ण श्रेष्ठ.\nश्री क्षेत्र गोकर्ण यात्रा\nश्री क्षेत्र गोकर्ण प्रवास मार्गदर्शन\nनिवास व खानपान व्यवस्था\nगोकर्ण क्षेत्रीची हॉटेल्स, लॉजेस व रिसोर्ट\nश्री क्षेत्र गोकर्णपासून जवळ असलेली इतर प्रसिद्ध स्थळे:\nश्री क्षेत्र गोकर्ण नकाशा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://sharyat.com/21/01/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%AC%E0%A5%88%E0%A4%82%E0%A4%95-%E0%A4%91%E0%A5%9E-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82-9-%E0%A4%B9/", "date_download": "2018-10-24T00:27:09Z", "digest": "sha1:ESJDBFICTCGWPLWOO73EA3GAIL7O6X3L", "length": 7380, "nlines": 94, "source_domain": "sharyat.com", "title": "स्टेट बैंक ऑफ़ इंडिया में 9 हजार पद बम्पर भर्ती 2018 आत्ताच माहिती बघा …..", "raw_content": "\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा.\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \nस्टेट बैंक ऑफ़ इंडिया में 9 हजार पद बम्पर भर्ती 2018 आत्ताच माहिती बघा …..\nस्टेट बैंक ऑफ़ इंडिया में 9 हजार पदों पर निकली है बम्पर भर्ती 2018\nयोग्यता: 8 पास / 10 पास / 12 पास / ग्रेजुएट पास\nवेतन: 18 से 42 हजार महिना\nआवेदन के लिए यहाँ क्लिक करे\n← तिने जिद्दीनं केलं भावाला फौजदार ………..\nलोकप्रिय आमदार, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मॅन डॉ गणपतराव देशमुख. यांचे अकरा वेळा निवडून येण्यामागील गुपित… →\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप 19/02/2018\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा. 18/02/2018\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n२० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या. आर आर आबांची ही दोन रुपं एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं. 18/02/2018\nसागर कारंडे ने घेतलं मुंबईत स्वतःच घर या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा \nकाळे अंडे देणारी आणि काळ्या रक्ताची कडकनाथ कोंबडी किंमत आहे तब्बल २००० रुपये 18/02/2018\nमुंबईमधील आणि इतर मोठ्या शहरांतील इमारतीमध्ये का नसतो १३ वा मजला. . बघा काय आहे नक्की 18/02/2018\n*** गरुड व्हा, बगळा होऊ नका पॉवर ऑफ चॉइस 16/02/2018\nKuldeep on मराठी माणूस उद्योगामध्ये कमी कुठे पडतो \nJalindar Kisan Bhoir on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nAmrut khemnalkar on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nsachin on प्रिय मित्रानो, लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख नक्की वाचा\nSandip sathe on आजचे राशिभविष्य बघा काय म्हणतेय तुमची रास….कुंभ राशी वाल्यांनी आवर्जून बघाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://www.lssparle.org.in/2018/06/blog-post.html", "date_download": "2018-10-24T00:16:12Z", "digest": "sha1:Y7AJKFZRCMN4QX6P26FTVO4XBVUPNH7M", "length": 4440, "nlines": 52, "source_domain": "www.lssparle.org.in", "title": "ग्राहक पेठ २०१८ - प्रवेश अर्ज ~ LSS, Parle", "raw_content": "\nसेवा करावया लावा | देवा हा योग्य चाकर\nग्राहक पेठ २०१८ - प्रवेश अर्ज\nसंस्थेतर्फे दरवर्षी भरवली जाणारी ग्राहकपेठ यंदा १९ ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर २०१८ या कालावधीत आयोजित केली आहे. आपल्याला जर या ग्राहकपेठेमध्ये भाग घ्यायचा असेल तर त्यासाठी लागणारा प्रवेश अर्ज आजपासून (शुक्रवार दि. ०१ जून २०१८) कार्यालयात उपलब्ध आहे. किंवा आपण तो अर्ज येथे क्लिक करून download करू शकता.\nग्राहक पेठ २०१८ - वेळापत्रक\nसंस्थेतर्फे दरवर्षी भरवली जाणारी ग्राहक पेठ यावर्षी शुक्रवार दि. १९ ऑक्टोबर २०१८ ते रविवार दि. २८ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत संपन्न होत आहे...\nग्राहक पेठ २०१८ - निवडलेल्या गाळाधारकांची नावे\nग्राहक पेठ २०१८ मध्ये निवडलेल्या गाळा धारकांची नावे वाचण्यासाठी येथे क्लिक करावे . गाळा निवड व शुल्क भरणा रविवार दि. ०२ सप्टेंबर २०१८ रोजी ...\nविशेष सर्वसाधारण सभा \"महत्वाचा बदल\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/tech-photogalleryflipkart-launches-own-smartphone-billion-capture-plus-price-and-specifications/", "date_download": "2018-10-24T01:30:30Z", "digest": "sha1:BU4QVUDL7H6NJGWHMRJXQWSNUQ5TBQZ3", "length": 17662, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "फ्लिपकार्टचा लॉन्च करणार नवीन स्मार्टफोन | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n मोदींना जाब विचारण्यासाठीच अयोध्येत जातोय\nशिवसेनेच्या दणक्याने सरकार ताळ्यावर, 180 तालुक्यांत दुष्काळसदृश स्थिती मुख्यमंत्र्यांची घोषणा\nकसे चालते आंग्रीयावर काम..\n उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदींना खडा…\n फटाके फोडा, फक्त रात्री 8 ते 10 पर्यंतच\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nतोगडिया यांनी स्थापन केला नवा पक्ष, लोकसभा निवडणूक लढवणार\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nदहशतवाद्यांचे मुडदे घेऊन जा, गोळीबार केला तर खबरदार\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nघरात बसल्याजागी ऐकता येणार गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके\nखगोलसंशोधक स्टिफन हॉकिंग यांच्या व्हीलचेअर, पदक, पुरस्कारांचा लिलाव\nऍपल लॉन्च करणार जगातला सर्वात छोटा आयपॅड\nब्रह्मांडाचे रहस्य उलघडणाऱ्या स्टीफन हॉकिंग्स यांच्या व्हीलचेअरचा होणार लिलाव\nविराटच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहत्यांना बसला धक्का, अनेकांना अश्रू अनावर\nसचिन-विनोद पुन्हा क्रिकेटच्या मैदानात; अॅकॅडमीद्वारे युवा क्रिकेटपटूंना घडवणार\nहिंदुस्थानच्या विजयाची हॅटट्रिक; जपानचा 9-0 गोलने धुव्वा\nहिंदुस्थान-इंग्लंड लॉर्डस् कसोटी फिक्स, वृत्तवाहिनीच्या लघुपटाने क्रिकेट वर्तुळात खळबळ\n‘हिटमॅन’ला खुणावतोय सचिन-धोनीचा ‘हा’ विक्रम, गांगुलीला केले ओव्हरटेक\nनवान्न पौर्णिमा : कोकणातील नव्याची अपूर्वाई\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nआजचा अग्रलेख : वंदे मातरम् म्हणावेच लागेल\nआजचा अग्रलेख : जगभ्रमण बरे पण मिळाले काय\n– सिनेमा / नाटक\n‘झी मराठी ऍवॉर्डस्’मध्ये ‘तुला पाहते रे’ची बाजी\nसंघर्षमय जिद्दीची कहाणी पाटील\n‘पाटील’ २६ ऑक्टोबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nदूध की दही, जाणून घ्या आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर \n….असा असतो दुतोंडी साप\nरावणाचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी, जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nरोखठोक: आसाराम, अकबर आणि केरळचा बिशप\nफुलटॉस भी बहोत बडी चीज है, बाबू\nफ्लिपकार्टचा लॉन्च करणार नवीन स्मार्टफोन\nहिंदुस्थानातील ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट आपला नवीन ‘बिलियन कॅप्चर प्लस’ नावाचा स्मार्टफोन बाजारात लॉन्च करणार आहे. १५ नोव्हेंबरपासून फ्लिपकार्टवर या फोनची विक्री सुरू होणार आहे.\n‘बिलियन कॅप्चर प्लस’ या फ्लिपकार्टच्या येऊ घातलेल्या फोनमध्ये ड्युएल कॅमेरा असून कॅमेरामध्ये सुपर नाइट मोड, बोख इफेक्ट आणि डेप्थ ऑफ फिल्डसारखे अद्ययावत फिचर्स आहेत. परंतु हे कॅमेरे किती मेगापिक्सल आहेत हे अजन फ्लिपकार्टने गुलदस्त्यात ठेवलेले आहे. काही मिनिटं चार्जिंग केल्यावरच या फोनची बॅटरी बराच वेळ चालेल, असं कंपनीने सांगितले आहे. या स्मार्टफोनमध्ये एचडी डिस्प्ले असून लेटेस्ट ‘अँड्रॉइड नगेट’वर असणार आहे. तसेच क्लाउड स्टोरजमध्ये आता युजर्सना जास्त डेटा सेव्ह करता येणार आहे.\nहा स्मार्टफोन अनेक सक्षम फिचर्ससह ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. या फोनबाबत अनेक गोष्टी अद्याप कंपनीने उघड केलेल्या नाहीत. आता हा फोन ग्राहकांच्या किती पसंतीस पडतोय हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर गोंधळ, तरुणाची आत्महत्येची धमकी\nपुढील‘तांबडे बाबा’ पावले, मिलिंद शिंदेना म्हाडाचे घर लाभले\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nभाजपच्या महिला सरपंचांचा शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन...\nछत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी घेतले योगी आदित्यनाथांचे आशीर्वाद\nकच्छमधून पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक\nव्हॉट्सअॅपमध्ये चार भन्नाट फिचर्सचा समावेश, वाचा काय आहे विशेष…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nगुरुग्राम हत्याकांड; न्यायाधीशाच्या मुलाचाही उपचारादरम्यान मृत्यू\nपुरूष आयोगासाठी पुरुष संघटना रस्त्यावर\nपुन्हा देशात भाजपाची सत्ता येणार नाही…शरद पवार यांचे भाकीत\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/08/news-208.html", "date_download": "2018-10-24T00:34:47Z", "digest": "sha1:D7K7YEC2FOB2DZTJRNGZXQYKFM3Z3466", "length": 5596, "nlines": 75, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "राज्यातील दूध उत्पादकांना दुधाचा वाढीव अनुदान दर लागू - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Maharashtra राज्यातील दूध उत्पादकांना दुधाचा वाढीव अनुदान दर लागू\nराज्यातील दूध उत्पादकांना दुधाचा वाढीव अनुदान दर लागू\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राज्यातील दूध उत्पादकांना वाढीव अनुदानासह प्रतिलिटर २५ रुपये दर देण्याच्या सरकारी घोषणेची १ ऑगस्टपासून अंमलबजावणी सुरू झाली. दूध उत्पादकांनी दरवाढीसाठी राज्यव्यापी तीव्र आंदोलन केल्यानंतर सरकारने दुधावरील अनुदान पाच रुपये प्रतिलिटर करण्याची घोषणा केली होती.\nगेल्या महिन्यात राज्यभरात दूध आंदोलन पेटले होते. त्यानंतर राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात १९ जुलै रोजी दुधाला २५ रुपये प्रति लिटरचा दर जाहीर केला होता; पण काही मोजके दूध संघ वगळता इतर सहकारी, खासगी दूध संघांकडून नव्या दराची अंमलबजावणी केली जात नव्हती.\nत्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी राज्यातील सहकारी, खासगी दूध संघांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली होती. यानंतर संघांनी १ ऑगस्टपासून शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला प्रति लिटर २५ रुपये दर देण्याची तयारी दर्शवली.\nपिशवीबंद दुधासाठी कोणतेही अनुदान मिळणार नाही. पिशवीबंद दूध वगळून उर्वरित दुधासाठी राज्य सरकारकडून पाच रुपये प्रति लिटरप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे.\nलोणी वगळता दूध भुकटी व अन्य दुग्धजन्य उत्पादनांसाठी हे अनुदान दिले जाणार आहे. तसेच दूध भुकटी उत्पादक पाच रुपये प्रति लिटरप्रमाणे अनुदानाचा लाभ घेणाऱ्या दूध भुगटी उत्पादकांना भुकटी निर्यातीसाठीचे अनुदान दिले जाणार नाही, असेही या वेळी स्पष्ट करण्यात आले आहे.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nउद्धव ठाकरे लोकसभा उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार या चार नेत्याची नावे चर्चेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/global/brexit-necessary-allow-parliament-27609", "date_download": "2018-10-24T01:04:31Z", "digest": "sha1:5HETKJNXPQNJD5OLYLPQD3HW76LCMOII", "length": 11541, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "brexit necessary to allow Parliament ब्रेक्‍झिटसाठी संसदेची परवानगी आवश्‍यक | eSakal", "raw_content": "\nब्रेक्‍झिटसाठी संसदेची परवानगी आवश्‍यक\nबुधवार, 25 जानेवारी 2017\nलंडन : युरोपीय महासंघातून ब्रिटनने बाहेर पडण्याची प्रक्रिया पंतप्रधान थेरेसा मे एकतर्फी सुरू करू शकत नाहीत, त्यांना ब्रिटिश संसदेची परवानगी घ्यावी लागेल, असा आदेश येथील सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.\nलंडन : युरोपीय महासंघातून ब्रिटनने बाहेर पडण्याची प्रक्रिया पंतप्रधान थेरेसा मे एकतर्फी सुरू करू शकत नाहीत, त्यांना ब्रिटिश संसदेची परवानगी घ्यावी लागेल, असा आदेश येथील सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.\nया निर्णयामुळे लिस्बन कराराचा आधार घेत ब्रेक्‍झिटची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्याचे मे यांचे मनसुबे उधळले गेले आहेत. ब्रेक्‍झिटसाठी संसदेची परवानगी घेण्यापूर्वीच प्रक्रिया सुरू करण्याची ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांची इच्छा होती. मात्र, आता त्यांना इतर संसद सदस्यांची मान्यता मिळाल्याशिवाय ही प्रक्रिया सुरू करता येणार नाही. ब्रेक्‍झिटला विरोध करणाऱ्या नागरिकांनी न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर येथील उच्च न्यायालयाने सरकारविरोधात निकाल दिला होता. त्यानंतर सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आजचा निकाल विरोधात गेला असला तरीही मार्चअखेरपर्यंत ही प्रक्रिया सुरू करण्याच्या आपल्या सरकारचा पूर्वीचा निर्णय अद्यापही कायम असल्याचे सत्ताधारी पक्षाच्या एका खासदाराने सांगितले आहे. निकालाच्या पार्श्‍वभूमीवर तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.\nशबरीमला मंदिर वाद फेरविचार याचिकांवर 13 नोव्हेंबरला सुनावणी\nनवी दिल्ली (पीटीआय) : शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले असून यासंबंधीच्या...\nउर्दूतील गीता वाटपाचा निर्णय काश्‍मीरमध्ये मागे\nश्रीनगर (पीटीआय) : भगवद्‌गीता' आणि 'कोशूर रामायण' यांच्या उर्दू भाषेतील आवृत्तींचे वाटप शाळा व अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये करण्याचा जम्मू-काश्‍मीर...\nभाजपला सत्तेपासून दूर ठेवा - आंबेडकर\nउस्मानाबाद - जनतेला मुस्लिमांची भीती दाखवत १८ पगड जातींना मनुवादी विचारांत कैद करून सत्ता कायम स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचे धोरण राष्ट्रीय स्वयंसेवक...\nमोदी सरकार भंपक - उद्धव ठाकरे\nलातूर - भाजपने गेल्या निवडणुकीत खोटे बोलून मते घेतली. सत्तेत बसल्यावरही ते वारंवार खोटेच बोलत आहेत. त्यात मी वाटेकरी होणार नाही. शिवसेनाप्रमुख...\nगृहनिर्माण महामंडळावरून शिवसेनेची नाराजी\nमुंबई - प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाची स्थापना केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A_(%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F)", "date_download": "2018-10-24T01:00:02Z", "digest": "sha1:WOVJ2ZDTE46CZKCZWGP44WEPNEQHFWXJ", "length": 5267, "nlines": 100, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पंचगिरी - विकिपीडिया", "raw_content": "\n(पंच (क्रिकेट) या पानावरून पुनर्निर्देशित)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nमॅच रेफरी एक व्यावसायिक क्रिकेट सामने खेळण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कसोटी सामन्यांसाठीचे सामनाधिकारी आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामकांची नियुक्ती केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील बहुतांश सामन्यांमध्ये रेफरीची आवश्यकता नाही. मॅच रेफरी सर्वसाधारणपणे खेळांच्या क्षेत्राबाहेर खेळतो, प्रेक्षक क्षेत्रातून घडलेल्या घटनांचे निरीक्षण करतो.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ जुलै २०१८ रोजी ०६:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B6/", "date_download": "2018-10-24T00:49:27Z", "digest": "sha1:KUAG4WUQQXLQ6SG3CSLDVRQ26BJP3NBI", "length": 15638, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "नागपुरात आमदार निवासात शिवसेना आमदारांच्या स्वीय सहाय्यकाचा मृत्यू - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना…\nयुतीचा लवकर निर्णय घ्या; अन्यथा लोकसभा विधानसभा निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याची …\nमहापालिका निवडणुकीत जनतेने कानफटवले, तरीही बारणेंना दुसऱ्यांदा खासदार होण्याची स्वप्ने पडताहेत;…\nप्रश्न पिंपरी-चिंचवडच्या पाण्याचा; विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ठरवले चोर\nडीजे वाजण्यावरील बंदी तूर्तास हटवणार नाही- उच्च न्यायालय\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा…\nपिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना\nवाल्हेकरवाडीतील डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nपिंपळेनिलखमध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे…\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना…\nचाकण जवळील काळूस येथे विष प्राशन करून ५० वर्षीय इसमाची आत्महत्या\nनिगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न\nदिघीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू\nचाकण येथील रबर कंपनीचे दोन बँक अकाऊंट हॅक; ४० लाखाची रक्कम…\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले…\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव…\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही…\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका –…\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मुलासह १८ जणांना जन्मठेप\nआमच्या संयमाचा अंत पाहू नका, भारताला मोठा पलटवार झेलावा लागेल –…\nमोदी माझे मित्र आहेत आणि भारतावर माझ प्रेम आहे – डोनाल्ड…\nनीरव मोदीच्या बहिणीविरोधातही इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस\nनेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ७ प्रवाशी बेपत्ता\nHome Maharashtra नागपुरात आमदार निवासात शिवसेना आमदारांच्या स्वीय सहाय्यकाचा मृत्यू\nनागपुरात आमदार निवासात शिवसेना आमदारांच्या स्वीय सहाय्यकाचा मृत्यू\nनागपूर, दि. ३ (पीसीबी) – नागपूर येथे राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन बुधवार (दि.४) पासून सुरू होत आहे. मात्र, आमदार निवास भवनात आज (मंगळवार) सकाळी एक मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृत व्यक्ती ही अंधेरी(पूर्व) मतदारसंघांचे शिवसेना आमदार रमेश लटके यांची स्वीय सहाय्यक असल्याचे सांगितले जात आहे.\nविनोद अग्रवाल असे मृत व्यक्तीचे नाव आहे. आमदार निवास भवनातील ४३ क्रमांकाच्या खोलीत आज सकाळी ते मृतावस्थेत आढळून आले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी प्राथमिक माहिती आहे. रमेश लटके हे मुंबईतील अंधेरी पूर्व मतदारसंघातून शिवसेनेचे प्रतिनिधित्व करत आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहे.\nPrevious articleसोमाटणे फाट्याजवळ कारला भीषण अपघात; तीन गंभीर जखमी\nNext articleभोसरीत डंपरचे चाक अंगावरून गेल्याने चार वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव ठाकरे\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही – शरद पवार\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका – उध्दव ठाकरे\nपैशांची कामे अडली की, सत्तेतून बाहेर पडण्याच्या धमक्या: राज ठाकरेंची शिवसेनेवर टीका\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना...\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \nचाकण जवळील काळूस येथे विष प्राशन करून ५० वर्षीय इसमाची आत्महत्या\nशिवसेनेने अग्रलेख लिहिणे बंद करून सत्तेतून बाहेर पडावे; ओवेसींचा शिवसेनेला खोचक...\nलिफ्टमध्ये अडकून पुण्यातील ७ वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू\nचोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपी खेड जेलमधून गज कापून पळाले\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nमागासवर्गीय अहवालाची वाट न बघता मराठा आरक्षण द्या – उध्दव ठाकरे\nआक्षेपार्ह नृत्य प्रकरण: माधवी जुवेकरसह सातजण बेस्टमधून बडतर्फ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/11/news-101.html", "date_download": "2018-10-24T00:19:42Z", "digest": "sha1:CKNFRV5A5KWG7OCOKIZBRSQZ3OXIDOVB", "length": 7789, "nlines": 83, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "सावेडीतील दत्त देवस्थानमध्ये २ कोटींचा अपहार. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar City Crime News सावेडीतील दत्त देवस्थानमध्ये २ कोटींचा अपहार.\nसावेडीतील दत्त देवस्थानमध्ये २ कोटींचा अपहार.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सावेडीतील प्रेमदान चौकातील दत्त देवस्थान मंदिराच्या ट्रस्टमध्ये २ कोटी १० लाख ६४ हजार रूपयांचा अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी ट्रस्टच्या सचिव, विश्वस्तांसह १३ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nयाबाबत सविस्तर माहिती अशी की, देवस्थानचे विश्वस्त रमेश जगन्नाथ जाधव (वय ६३, रा. नवपाडा, ठाणे) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे की, श्री दत्त देवस्थान ट्रस्टमध्ये २०११ सालापासून सचिव संजय शिवाजी क्षीरसागर यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग करत काही विश्वस्त व इतर व्यक्तींना हाताशी धरत बनावट कागदपत्रे, खोटे कोटेशन व न झालेल्या कामांची बिले काढून देवस्थानच्या २ कोटी १० लाख ६४ हजार रूपयांचा अपहार केल्याचे म्हटले आहे.\nयाप्रकरणी सचिव क्षीरसागर यांच्यासह विनोद पुरषोत्तम नामजोशी, नितीन श्रीनिवास जोगळेकर, राजन वसंत जोशी (सर्व रा. पुणे), सुधीर भालचंद्र माळी, मोहन पद्मनाथ शुक्ल (दोघे रा. जळगाव), केदार कुलकर्णी, आनंद गोसावी, अनंत घळसासी, विकास लब्बा, चंद्रशेखर कुलकर्णी, दिपक इनामदार, नरेंद्र गोहाड (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) यांच्याविरूध्द तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nया अपहारामध्ये प्रामुख्याने देवस्थान आवारातील प्रशासकीय इमारतीच्या तळमजल्याचे बांधकाम करताना मनपाच्या परवानगीनुसार न बांधता ९ लाख ६८ हजारांची अफरातफर केली तसेच पहिल्या मजल्यावरील मंजूर नकाशाव्यतिरिक्त १९९.४५ स्क्वेअर मीटर अधिकचे बांधकाम दाखवून ४२ लाख ९४ हजार रुपयांचा अपहार केला, एका कन्स्ट्रक्शन फर्मच्या नावाने ५२ लाख रुपयांचे बनावट बील तयार करून देवस्थानची फसवणूक केली, तसेच आणखी एका फर्मच्या माध्यमातून २१ लाखांचे बील देवस्थान ट्रस्टच्या रकमेतून काढून फसवणूक केली, यासह विविध फर्मच्या माध्यमातून देवस्थानच्या रकमेचा अपहार केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोनि. पांडुरंग पवार हे करीत आहेत.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nउद्धव ठाकरे लोकसभा उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार या चार नेत्याची नावे चर्चेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://sharyat.com/category/puzzle/", "date_download": "2018-10-24T01:11:39Z", "digest": "sha1:UI3P6S6IKA3I5K6Z44DPNMASWO37O2OF", "length": 7898, "nlines": 92, "source_domain": "sharyat.com", "title": "Puzzle", "raw_content": "\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा.\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \nफोटोवर क्लिक करून सांगा मांजर खाली येत आहे का वर जात आहे \nसोशल मीडियावर सध्या बऱ्याचशा गोष्टी व्हायरल होत असतात. त्यातल्या त्यात फेसबुक वर अशा अनेक प्रकारच्या गोष्टी येत असतात. जसे कि\nशोधा या फोटोत कुठे आहे साप फोटो निट झूम करून पहा\nही आहे एका लहान बाळाची खोली. यामध्ये बाळाचा पाळणा, टेडिबेअर ठेवेलेले असल्याचे आपल्याला अगदी सहज दिसत आहे. आता चित्र पाहिल्यावर\nलाखो लोकांमधून फक्त बुद्धिमान माणूस च ह्या परिस्तिथी मधून बाहेर पडण्याचा मार्ग सांगू शकेल ….बघा तुम्ही काय केले असते ह्या वेळी\nजसजशा जीवन आहे तसतशा बर्याच समस्यांना सामोरे जावे लागते, पण त्यातून मिळणारा आनंद हा माणसाच्या बाबतीत घडते. या जगात इतर\nतुम्हाला ह्या फोटो मध्ये ” The Hidden Tiger ” दिसतोय का \nनमस्कार मित्रांनो आज आपल्यासाठी एक नवीन कोड घेवून आलोय,आज आपण आपल्या बुद्धी ला थोडी चालना द्या ,जास्त विचार करण्यासारखी गोष्ट\nया फोटो मध्ये किती वाघ आहेत बघुया कोण अचूक उत्तर देते .\nया फोटो मध्ये किती वाघ आहेत हे आपण आपल्या व्हाट्सएप समूहांपैकी किमान एकामध्ये प्राप्त केले असले पाहिजे हे खूप सामान्य\nजर तुम्हाला 12 पैकी 10 देशांची नावे ओळखू शकता आली तर आपण हुशार आहात\nअलीकडे पर्यंत, गप्पा मारणे मध्ये भावना समजून घेणे कठीण होते. जर एखाद्याला राग आला, तर मला ‘मी चिडला’ असे लिहावे\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप 19/02/2018\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा. 18/02/2018\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n२० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या. आर आर आबांची ही दोन रुपं एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं. 18/02/2018\nसागर कारंडे ने घेतलं मुंबईत स्वतःच घर या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा \nकाळे अंडे देणारी आणि काळ्या रक्ताची कडकनाथ कोंबडी किंमत आहे तब्बल २००० रुपये 18/02/2018\nमुंबईमधील आणि इतर मोठ्या शहरांतील इमारतीमध्ये का नसतो १३ वा मजला. . बघा काय आहे नक्की 18/02/2018\n*** गरुड व्हा, बगळा होऊ नका पॉवर ऑफ चॉइस 16/02/2018\nKuldeep on मराठी माणूस उद्योगामध्ये कमी कुठे पडतो \nJalindar Kisan Bhoir on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nAmrut khemnalkar on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nsachin on प्रिय मित्रानो, लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख नक्की वाचा\nSandip sathe on आजचे राशिभविष्य बघा काय म्हणतेय तुमची रास….कुंभ राशी वाल्यांनी आवर्जून बघाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/modi-salesman-plastic-money-25532", "date_download": "2018-10-24T01:16:29Z", "digest": "sha1:VAHLSHALXXEIHEI7FDW7BIXUCDVYI4QU", "length": 12421, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "modi salesman of plastic money मोदी प्लॅस्टिक चलनाचे सेल्समन : ममता बॅनर्जी | eSakal", "raw_content": "\nमोदी प्लॅस्टिक चलनाचे सेल्समन : ममता बॅनर्जी\nबुधवार, 11 जानेवारी 2017\nमोदीबाबू आपण पूर्णपणे अहंकारी व्यक्ती आहात. \"त्या' 120 नागरिकांच्या मृत्यूस तुम्ही सर्वस्वी जबाबदार आहात.\n- ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, प. बंगाल\nकोलकाता : नोटाबंदीच्या निर्णयावरून पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज पुन्हा लक्ष्य केले. मोदी हे प्लॅस्टिकच्या चलनाचे सेल्समन असल्याचे विधान त्यांनी केले असून, जनता आता प्लॅस्टिक खाणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.\nनोटाबंदीनंतर देशभरातील बॅंकांसमोर लागलेल्या रांगांदरम्यान 120 नागरिकांचा मृत्यू झाला असून, त्यास मोदी सर्वस्वी कारणीभूत आहेत. असे ट्विटही ममता बॅनर्जी यांनी केले आहे. संबंधित मृतांची यादीही त्यासोबत प्रसिद्ध केली असून, त्यात मृत्यूची कारणेही नमूद आहेत. नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यापासून ममतांनी मोदी सरकारवर हल्ला चढविला असून, बॅंकेतून पैसे काढण्यावर असलेले निर्बंध मागे घ्यावेत, अशी मागणी ममता यांनी सोमवारी केली आहे.\nकाही दिवसांपूर्वी ममतांनी मोदींना कालिदास म्हणून हिणवले होते. मोदी कालिदासाप्रमाणे ज्या फांदीवर बसले आहेत. तीच फांदी तोडत असल्याचे त्या म्हणाल्या होत्या. तसेच, त्यांनी नुकतीच राष्ट्रपतींची भेट घेत देशाच्या भविष्यासाठी मोदींना पदावरून हटविण्याचीही मागणी केली आहे.\nदरम्यान, नोटाबंदी व पक्षातील मंत्र्यांना अटक झाल्याच्या कारणावरून तृणमूल कॉंग्रेसने विविध राज्यांत सुरू केलेली निदर्शने अद्याप सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.\nमोदींचा कारभार हा तुघलकी पद्धतीचा असून, त्यांच्या जे मनात येईल, तसे वर्तन करून ते देशाला खाईत लोटत आहेत. परिणामी, देशाच्या आर्थिक स्थितीस उतरती कळा लागली असून, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. सद्यःस्थिती ही 1975 च्या आणीबाणीपेक्षा भयंकर असून, त्यामुळे विकासदर घसरत असल्याचे ममता यांनी म्हटले आहे.\nमोदी सरकार भंपक - उद्धव ठाकरे\nलातूर - भाजपने गेल्या निवडणुकीत खोटे बोलून मते घेतली. सत्तेत बसल्यावरही ते वारंवार खोटेच बोलत आहेत. त्यात मी वाटेकरी होणार नाही. शिवसेनाप्रमुख...\nतपाससंस्था आणि नियामक संस्था यांनी व्यवस्था निर्दोषपणे चालावी, यासाठी कुंपणाप्रमाणे काम करणे अपेक्षित असते. पण ही कुंपणेच कुजलेली असतील तर...\nमग उपग्रहालाच मुख्यमंत्री का बनवत नाही- उध्दव ठाकरे\nलातूर- शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सरकारवर टीकेचे जबरदस्त आसूड ओढले. लातूरातील मार्केट यार्डातील दगडोजीराव देशमुख सभागृहात शिवसेनेच्या...\nनिमंत्रण आल्यास काँग्रेसचा प्रचार - यशवंत सिन्हा\nनागपूर - पुढील महिन्यात होणाऱ्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव अटळ असून, काँग्रेसच्या उमेदवारांकडून प्रचाराचे निमंत्रण आल्यास...\nचलो आज सुनाते है तुमकू अब्दुल्ला की ष्टोरी तुमच्या-आमच्यासारखी नाही, फिल्लम टाइप भारी अब्दुल्ला आहे मिलनसार हसून खेळून राहणारा सबका अच्छा तो...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/6423-chadhte-suraj-ko-sab-salaam-karte-hai-bigg-boss-11-winner-shilpa-shinde-comes-out-in-kapil-sharma-s-defence", "date_download": "2018-10-24T00:19:27Z", "digest": "sha1:7QTOE5G3D7CIU4BW3MR3BQRXXBAWGQD2", "length": 5252, "nlines": 138, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "कपिल शर्माच्या मदतीला धावली 'भाभीजी' - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकपिल शर्माच्या मदतीला धावली 'भाभीजी'\nकाही दिवसांपूर्वी कपिलने केलेल्या ट्विटमुळे आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे अनेकांनीच त्याच्यावर आगपाखड केल्याचं पाहायला मिळालयं.\nअनेकांनीच कपिलची साथ सोडण्याचा निर्णय घेतला तिथेच सध्याच्या घडीला त्याची प्रतिस्पर्धी अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने मात्र त्याची पाठराखण केलीय.\nजय महाराष्ट्र टीव्ही #LIVE\nअभिनेत्री कंगना राणावतचे अजब आरोप...\nसैफ आणि 'बेबो' करीनाचा लाडका छोटा नवाब तैमुरला मिळाली लहान बहिण\n‘न्यूड’सीनेमाला ओपनिंग फिल्मचा बहुमान\n\"रक्ताने माखलेलं सॅनिटरी नॅपकिन घेऊन तुम्ही मंदिरात कसं जाणार\nप्रवीण तोगडियांनी केली नव्या पक्षाची स्थापना\nछ. शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात स्वित्झर्लंडच्या कलाकारांचा 'हा' सोहळा\nओला-उबर चालकांचा संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरुच...\nलग्नपत्रिकेवरुन रणवीर- दीपिका सोशल मीडियावर ट्रोल\nदिवाळीत फटाके फोडण्यास सशर्त परवानगी...\nPaytm च्या मालकाला ब्लॅकमेल, 'मास्टर प्लॅनर' अटकेत\n\"MIM प्रमाणेच आमचाही 'वंदे मातरम'च्या सक्तीला विरोध\nEVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://howrah.wedding.net/mr/venues/414925/", "date_download": "2018-10-24T01:12:37Z", "digest": "sha1:UEXT4FZBV2ZFES4KNVWEZYHKOS5HWFXR", "length": 4501, "nlines": 62, "source_domain": "howrah.wedding.net", "title": "Fortune Park Panchwati - लग्नाचे ठिकाण, हावडा", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट मेंदी केटरिंग\nशाकाहारी थाळी ₹ 800 पासून\nमांसाहारी थाळी ₹ 1,000 पासून\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 6\nठिकाणाचा प्रकार ठिकाण, बॅन्क्वेट हॉल, हॉटेल मधील बॅन्क्वेट हॉल\nअन्नपदार्थ सेवा शाकाहारी, मांसाहारी\nजेवणाचा प्रकार Multi cuisine\nस्वत: चे जेवण आणण्यास परवानगी नाही\nजेवणाशिवाय ठिकाण भाड्याने मिळण्याची शक्यता नाही\nपार्किंग 100 कार्ससाठी खाजगी पार्किंग\nस्वत: ची मद्य पेये आणण्यास परवानगी नाही\nसजावटीचे नियम अंतर्गत सजावटीस परवानगी आहे, बाह्य सजावटीस परवानगी आहे, स्वत: चे सजावटकार आणण्यास परवानगी\nअतिरिक्त शुल्कासह सेवा फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, केक, डीजे, फटाके, लाइव्ह संगीत\nस्वत: चे विक्रेते आणण्यास परवानगी फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, केक, डीजे, फटाके, लाइव्ह संगीत\nपेमेंट पद्धती रोकड, क्रेडिट/डेबिट कार्ड, बँक ट्रान्सफर\nस्टँडर्ड डबल रूम किंमत ₹ 4,500 – 8,000\nविशेष वैशिष्ठ्ये टेरेस, एयर कंडीशनर, वायफाय / इंटरनेट, स्टेज, प्रोजेक्टर, टीव्ही स्क्रीन्स, बाथरूम, गरम\nआसन क्षमता 6000 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 800/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 1,000/व्यक्ती पासून\nआसन क्षमता 48 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 800/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 1,000/व्यक्ती पासून\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,25,363 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A1", "date_download": "2018-10-24T00:26:25Z", "digest": "sha1:NQLNX63S2XSJREAHZ7THKRLFHEDXIVVY", "length": 17431, "nlines": 109, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कावड - विकिपीडिया", "raw_content": "\nकवाड किंवा कावड कला, राजस्थान याच्याशी गल्लत करू नका.\nझारखंड राज्यातील वासुकिनाथ मंदिराच्या अभिषेकासाठी निघालेली कावड.\nकावड[ चित्र हवे ] हे पाण्याच्या दोन घागरी अथवा दोन जड पदार्थ इकडून तिकडे नेण्यासाठी बांबूच्या दोन टोकांना दोऱ्या बांधून त्याखाली वाहून न्यायच्या वस्तू ठेवलेली शिंकाळी असलेले पारंपरिक भारतीय साधन होय.[१] घरोघरी कावडीने पाणी भरुन उदर निर्वाह करणाऱ्यांना पाणक्या अथवा पाणेरी म्हणत [ दुजोरा हवा]. शिवाजी महाराज कालीन मराठीत कावड या शब्दासाठी 'आडे' आणि कावड वाहून नेणाऱ्या व्यक्तीस 'आडेकरी' हे शब्द वापरात असावेत. धुण्डिराज व्यासकृत, शिवाजी महाराजांनी बनवून घेतलेल्या राजकोशात धुण्डिराज व्यासांनी 'तुला' आणि 'तुलावाहः' हे पर्यायी शब्द सुचवलेले दिसतात.[२]\nहरिद्वार येथील हर की पौरी येथे कावड घेऊन पोहोचलेल्या भक्तांचा मेळावा\nकावड यात्रेचे हिंदी भाषेतील पर्यायी उच्चारण 'काँवर यात्रा' असेही आहे. रामायणातील एका कथेत श्रावण नावाचा एक तरुण आपल्या वृद्ध आईवडिलांना कावडीत बसवून काशी यात्रेस नेतो असा उल्लेख येतो. संत एकनाथांनी देवाच्या अभिषेकासाठी काशीहून कावडीने आणलेले पाणी तहानेने व्याकुळलेल्या गाढवास पिण्यास देऊन भूतदयेचा आदर्श घालून दिला अशी हकीकत आहे..[३]\nसंत एकनाथांच्या एका अभंगातून कावड यात्रेचा उल्लेख येतो[४],\n\"ज्ञान वैराग्य कावडी खांदी| शांती जीवन तयामधी॥ शिवनाम तुम्ही घ्या रे शिवस्मरणी तुम्ही रहा रे॥ हरिहर कावड घेतली खांदी शिवस्मरणी तुम्ही रहा रे॥ हरिहर कावड घेतली खांदी भोवती गर्जती संतमांदी॥ एका जनार्दनी कावड बरी भोवती गर्जती संतमांदी॥ एका जनार्दनी कावड बरी\nभारतात शिवमंदिरे असलेल्या काही ठिकाणी कावडीने पाणी आणून शिवलिंगास अभिषेक करण्याचे उत्सव साजरे केले जातात.[५] महाराष्ट्रात शंकरेश्वर मंदिर - कोदवली (राजापूर); शिखर शिंगणापूर; राजराजेश्वर मंदिर - अकोला; भैरवनाथ मंदिर मौजे कंडारी तालुका परांडा जिल्हा उस्मानाबाद[६] ; संत सोहमनाथ महाराज मंदिर श्रीक्षेत्र आसोला खु. मानोरा[७]; या ठिकाणी कावड उत्सव साजरे केले जातात. भारतातील मध्य प्रदेशात देवझिरी तिर्थ झाबुआ[८], व महाकालेश्वर मन्दिर उज्जैन येथे तर उत्तरांचल प्रदेशात हरिद्वार येथे, राजस्थानात मंगलेश्वर महादेव मंदिर जयपूर[९]; देवघर मंदिर झारखंड[१०]; देवघरचे (झारखंड) बैजनाथ मंदिरासाठी सुल्तान गंज ते देवघर येथे कावड यात्रा साजरी केली जाते.\nगंगा नदीचे पाण्याची कावडीने नेऊन रामेश्वरला अभिषेक करण्याचीही परंपरा होती.[११][१२] गंगेचे पाणी इच्छितस्थळी पोहोचवणाऱ्या कावड विषयक परंपरांना अहल्याबाई होळकरांनी आश्रय दिला होता.[१३] वर्षभरातून एखाद कोटी लोक उत्तराखंड राज्यातील. हरिद्वार येथील गंगेचे पाणी जलाभिषेकासाठी कावडीने घेऊन जातात. [१४][१५]\nअकोल्यापासून १८ किलोमीटर अंतरावरील ग्रांधीग्राम येथे पूर्णा नदीच्या पाण्याने कावड भरून ती श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी अकोला येथे राजराजेश्वर मंदिरास आणतात. या कावडीच्या पाण्याने देवास जलाभिषेक करण्यास १९४४ साली सुरूवात झाली. काळाच्या ओघात या कावड परंपरेचे पालखी महोत्सवात रुपांतरण झाले. ३०० हून आधिक कावड मंडळांच्या १३७ हून अधिक पालख्या या शोभायात्रेत सहभागी होतात.[१६] अकोल्याच्या पालखी शोभा यात्रेत, ढोल ताशे, बॅँजो बँड पार्ट्या आणि डीजेच्या तालावर तरुण नाचही करतात.[१७]\nकोदवली (राजापूर) येथे शिमगोत्सवात आणि त्रिपुरी पौर्णिमेला शंकरेश्वराच्या पालखीसोबत कावडही सजवली आणि घरोघरी फिरवली जाते. विशिष्ट पेहरावातील खेळे पालखीबरोबरच कावडही वाद्यांच्या विशिष्ट ठेक्यांवर नाचवतात. देवाची कावड नवसाला पावते असे समजून श्रद्धेने नवसही बोलले जातात.[१८] कावड नाचवण्याची प्रथा उस्मानाबाद जिल्ह्यातील मौजे करांडा येथे भैरवनाथ मंदिराच्या कावड सोहळ्यात सुद्धा दृष्टोत्पत्तीस पडते.[१९]\nचैत्र शुद्ध द्वादशीस शिखर शिंगणापूर येथील डोंगरावर मुंगीघाटातून कावडीने पाणी आणतात व महादेवाला अभिषेक करतात.\nनर्मदा काठच्या कोटेश्वर महादेव येथून १५० किलोमीटर अंतरावरील झाबुआ येथील देवझिरी तीर्थ येथील शिवमंदिरासाठी कावड यात्रा काढून जलाभिषेक केला जातो.[२०]\nअजमेर येथे नवरात्र महोत्सवाच्या काळात पुष्कर ते अजमेर कावडयात्रा काढली जाते आणि महिला पाण्याचे कलश घेऊन यात्रेत सहभागी होतात.[२१]\n↑ [गूगल बुक्स 'राजकोश] (मराठी, संस्कृत, दखनी मजकूर) (अ.द. मराठेकृत पुस्तकाची आवृत्ती २री आवृत्ती.). डायमंड पब्लिकेशन्स. राजकोश मूळ लेखक : ढुंढिराज(धुण्डिराज) व्यास-तंजावर , मूळ संपादक: रघुनाथ नारायण हणमंते पंडित मूळ प्रकाशक शिवाजी महाराज मूळ प्रकाशन वर्ष इ.स. १६७८; (संशोधक लेखक: अश्विनीकुमार दत्तात्रेय मराठे' लेखन १९८४ प्रथमावृत्ती इ.स. २००८ पुनर्मुद्रण २०१४, प्रथम ईबुक आवृत्ती २०१५). पान क्रमांक ९२. आय.एस.बी.एन. ९७८-८१-८४८३-००५-७ Check |isbn= value (सहाय्य). ३१, जुलै २०१५ रोजी पाहिले. \"(पुस्तकातील विशिष्ट वाक्य, ज्याचा संदर्भ घेतला आहे)\" Unknown parameter |अ‍ॅक्सेसवर्ष= ignored (सहाय्य); Unknown parameter |अ‍ॅक्सेसमहिना= ignored (सहाय्य)\n↑ http://prahaar.in/maharashtra/kokanachamewa/340712[मृत दुवा] या दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती (संदर्भित दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)\n↑ दैनिक लोकमत वृत्त: 'कावड उत्सवात शिवभक्तांची मांदियाळी- First Published :26-August-2014 : 21:56:59; ३० जुलै २०१५ रोजी रात्रौ २३ वाजून १५ मिनिटांनी जसे पाहिले\nअवैध स्वयमावृत्त एचटीएमएल खूणपताका वापरणारी पाने\nआयएसबीएन त्रुट्या असणारी पाने\nस्वच्छता आवश्यक असणारी सर्व पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ डिसेंबर २०१७ रोजी १९:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://rightangles.in/2017/09/17/bbc-dosa-economics-raghuram-rajan/", "date_download": "2018-10-24T01:36:38Z", "digest": "sha1:J7VZCXYTZRBRSSXK4FWZ5CTNQWEJXZDM", "length": 34163, "nlines": 71, "source_domain": "rightangles.in", "title": "बीबीसीच्या डोसानॉमिक्समध्ये राजन यांचे पुस्तक बसवणे हा सवंगपणाचा कळस ! | Right Angles - Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law", "raw_content": "\nबीबीसीच्या डोसानॉमिक्समध्ये राजन यांचे पुस्तक बसवणे हा सवंगपणाचा कळस \nया पुस्तकातली सर्वात वाचनीय गोष्ट -म्हणजे ‘ताजा कलम’-पोस्ट स्क्रिप्ट . प्रत्येक व्याख्यानाच्या शेवटी (आणि काही ठिकाणी सुरुवातीला ) राजन यांनी अतिशय चातुर्याने करूनही न केलेली टीका आहे . ‘समझनेवालोंको इशारा ही काफी है ‘कॅटेगरीतली ही टीका वाचणे हा ह्या पुस्तकातला सर्वात मजेचा भाग . उदाहरणच द्यायचे झाले तर – २ फेब्रुवारी २०१५ला गोव्यात डी .डी. कोसंबी व्याख्यानमालेत दिलेले भाषण – या भाषणांत त्यांनी एका सशक्त लोकशाहीचे १.सामर्थ्यशाली (स्ट्रॉंग ) सरकार २. कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य (rule of law ) आणि ३.लोकशाही उत्तरदायित्व (democratic accountability ) हे तीन आधारस्तंभ असतात हे फुकुयामाचे वाक्य उद्‌धृत केले आहे . त्याचे विवेचन करताना अर्थातच हिटलरचा उल्लेख येतो- सामर्थ्यशाली सरकार त्याचेही होते खरेतर या भाषणात आक्षेपार्ह असे काहीच शोधता येत नाही पण ताजा कलम मध्ये राजन लिहितात-“या भाषणातले एक नाव वादग्रस्त ठरले ते म्हणजे -हिटलरचे .जर समाज माध्यमे त्याचा वेडावाकडा अर्थ लावतील हे मला जर माहित असते तर ते नाव मी वगळले असते. हे भाषण ,भारताच्या एकंदरीत त्रुटी कशारितीने कमी करता येतील , यावरील भाष्य होते- कोणतेही एक सरकार डोळ्यासमोर ठेऊन केलेली ती टीका नव्हती. मी या भाषणातून , सामर्थ्यशाली सरकार ,विशेषत: विद्यमान सरकारविषयी इशारा दिला असा त्याचा अर्थ काढला गेला . पण तरीही मी माझ्या भाषणातून निघू शकणाऱ्या साऱ्या इतर अर्थाना टाळू शकीन असे भाषण करू शकत नाही ”\nगॅस पेटवून , तो मंद आचेवर करून त्यावर ठेवलेला तवा. त्या गरम तव्यावर ,एक डावातून पीठ पसरले जाते .-त्या पीठावर अक्षरे उमटतात –\n“ह्या ‘डिशचे ‘ इकॉनॉमिक्सशी काय घेणे आहे \n-भारतीय डोसा ,भारतीय साऊथ इंडियन इकॉनॉमिस्ट रघुराम राजन ह्यांची हि मुलाखत असल्यामुळे पार्श्वसंगीत अर्थातच तबल्याचे आहे- सोबत ” रघुराम राजन ह्यांचे वर्णन ,रिझर्व्ह बँकांच्या गव्हर्नरपदी तीन वर्षांसाठी असताना ‘रॉकस्टार ‘ असे केले जाई . आम्ही त्यांना ,त्यांच्या कमी महागाई खरंच इतकी चांगली का असते ह्या त्यांच्या सिध्दान्ताविषयी विचारले “अशी अगाध प्रस्तावनाही आहे\nमग रघुराम राजन ,भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर ‘डोसा इकॉनॉमिक्स ‘ (नॉमिनल इंटरेस्ट रेट कमी झाला,तरी महागाई कमी असेल तर रिअल रेट जास्त मिळेल, असे कसनुसं हसत समजावतात (बँकेत ठेवलेल्या पैशावरचे व्याजदर कमी झाल्याने कमी झाले तरी महागाई कमी असेल तर व्याजातून जास्त वस्तू विकत घेता येतील हे कोणीही समजून घेऊ शकतो ) ह्या तब्बल १२९ सेकंदाच्या व्हिडिओत ,फक्त ३६ सेकंद डॉ .रघुराम राजनना त्यांचे उदाहरण समजावण्यासाठी मिळतात . उरलेले ९३ सेकंद डोसा ,डोसा खाणाऱ्या मुली ,मसाला डोसा , डोसा विक्रेता, गुंडाळल्या डोश्याचे ग्राफिक ,स्क्रीन भरून डोसे , डोश्याच्या वेगवेगळ्या किमतीनुसार किती डोसे विकत घेता येतील त्याच्या निरर्थक आलेख असे काहीबाही दाखवणारी दृष्ये आहेत. हे इतर कुठे बघितले असते तर नवशिके असतील , म्हणून सोडून देताही येऊ शकेल. एका भाषणात दिलेल्या डोश्याच्या उदाहरणापासून , डोसा रघुराम राजनांची पाठ सोडायलाच तयार नाही, अनेक ठिकाणी डोश्याचे उदाहरण, प्रश्नोत्तरांत आणि भारतीय माध्यमावर त्यांना आणावे लागले असले तरी ,चुकीच्या प्रश्नाच्या प्रस्तावनेसह ,पूर्णत: निरर्थक आणि निर्बुद्ध व्हिडीओ बनवारी बी.बी .सी -इंडिया ही पहिलीच नामांकित संस्था असावी. त्यांच्याच बाकी व्हिडिओत असा गलथानपणा दिसत नाही. मग असे का \nएक तर बी बी सी इंडियाच्या मते भारत बालबुद्धी, निर्बुद्ध लोकांचा देश असावा आणि इथल्या डोसा ओरपून ,तबला वाजवणाऱ्या जनतेला अलीकडेच कमी महागाई चांगली कशी काय बुआ हा प्रश्न पडला असावा. आणि मग त्या देशातल्या सर्वात सुविद्य अशा रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरने (सगळ्या जगाला माहित असलेली माहिती -डोश्याचा सिद्धांत म्हणून मांडली ,आणि ती सगळ्यांना नीट समजावी म्हणून त्यांनी डोश्याच्या दृष्यासह सर्व जगासमोर नेली.\nपण आताच बी बी सी इंडियाला रघुराम राजन ह्यांची त्यांची आठवण व्हायचे काय कारण असावे तर त्यांचे नुकतेच प्रसिद्ध झालेले पुस्तक –‘I am Raguram Rajan. I do what I do’. ह्या पुस्तकात रघुराम ह्यांच्या रिझर्व्ह बँकेच्या कार्यकाळात त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी दिलेली अभ्यासपूर्ण भाषणे आहेत, आंतरराष्ट्रीय घडामोडींविषयी भाष्य आहेत. आपल्या अर्थशास्त्राच्या, वित्तक्षेत्राच्या अभ्यासाचा वापर आपल्या मातृभूमीसाठी करत त्यांनी अवघड काळातून भारतीय अर्थव्यवस्थेला पार केले. भारताच्या रिझर्व बँकेच्या प्रमुखपदी विराजमान होण्याआधी त्यांनी , आयएमएफ च्या प्रमुख इकॉनॉमिस्ट या पदावर काम केले .२००५ मध्ये , सर्व जगातले अर्थतज्ञ ,चांगल्या भविष्यकाळाची चित्रे रंगवण्यात गुंतलेले असताना , Jackson Hole येथे भरलेल्या सर्वोच्च बँकर्स आणि आणि अर्थतज्ज्ञांच्या परिषदेत, भावी काळात येऊ घातलेल्या आर्थिक संकटाविषयी वेळेअगोदर त्यांनी भाकित केले होते . त्याकाळच्या उन्मादी वातावरणात ह्या भाकिताकडे दुर्लक्ष झाल्याची जाहीर कबुली आयएमएफच्या प्रमुख , क्रिस्टीन लागार्ड ह्यांनी दिली होती. तर सांगायचा मुद्दा असा , की ज्यांना येणाऱ्या अशुभ काळाची चाहूल आपल्या अभ्यासातून लागली होती अशा गिन्याचुन्या तज्ज्ञांच्या पुस्तकातील एक खूपच कमी महत्वाचा परिच्छेद घेऊन त्याला फुटेज देण्यामागे काय कारण असेल बरे डेमॉनिटायझेशनविषयी पूर्वीच प्रश्नोत्तरातुन दर्शविलेला विरोध ,उत्तम कारकीर्द असून न मिळालेली मुदतवाढ ,रिझर्वबँकेच्या गव्हर्नरपदी असताना घेतलेले प्रस्थापित व्यवसायिकांना त्रासदायक ठरलेले निर्णय, भारतीय अर्थव्यवस्थेविषयी रघुराम राजननी पाळलेले मौन, त्यांची परखड मत मांडण्याविषयी असणारी ख्याती लक्षात घेता , ह्या पुस्तकाचे सर्व स्तरातून स्वागत होणे स्वाभाविक होते . पूर्वी रिझर्व बँकांच्या कामकाजात फारसा रस नसणारा सामान्य नागरिक ही आता नोटबंदीनंतर अर्थव्यवस्थेत लक्ष घालू लागला आहे . असे असल्यामुळे ह्या पुस्तकात असे काही असावे का की ज्या गोष्टींवरून लक्ष्य हटवण्यासाठी असे व्हिडिओ बनवले गेले असावेत डेमॉनिटायझेशनविषयी पूर्वीच प्रश्नोत्तरातुन दर्शविलेला विरोध ,उत्तम कारकीर्द असून न मिळालेली मुदतवाढ ,रिझर्वबँकेच्या गव्हर्नरपदी असताना घेतलेले प्रस्थापित व्यवसायिकांना त्रासदायक ठरलेले निर्णय, भारतीय अर्थव्यवस्थेविषयी रघुराम राजननी पाळलेले मौन, त्यांची परखड मत मांडण्याविषयी असणारी ख्याती लक्षात घेता , ह्या पुस्तकाचे सर्व स्तरातून स्वागत होणे स्वाभाविक होते . पूर्वी रिझर्व बँकांच्या कामकाजात फारसा रस नसणारा सामान्य नागरिक ही आता नोटबंदीनंतर अर्थव्यवस्थेत लक्ष घालू लागला आहे . असे असल्यामुळे ह्या पुस्तकात असे काही असावे का की ज्या गोष्टींवरून लक्ष्य हटवण्यासाठी असे व्हिडिओ बनवले गेले असावेत पण ह्या इतक्या मोठ्या तज्ज्ञाने इतक्या साध्या प्रश्नाचे इतक्या विनयाने आणि उत्साहाने उत्तर द्यावे ह्या मागची मनोभूमिका त्यांच्याच ह्या नव्या पुस्तकातल्या एका भाषणात सापडते . आयआयटी दिल्लीच्या दीक्षांत समारंभाच्या भाषणातून रघुराम राजन म्हणजे कोण हे समजते .ह्या भाषणात ते नोबेल पुरस्कारप्राप्त ‘रिचर्ड फेनमन’ ह्या भौतिकशास्त्रज्ञाचे उदाहरण देतात ,ज्या संस्थेत हा भौतिकशास्त्रज्ञ काम करे तिथले वातावरण त्याला घुसमटवून टाकणारे वाटे . कारण माहिती आहे पण ह्या इतक्या मोठ्या तज्ज्ञाने इतक्या साध्या प्रश्नाचे इतक्या विनयाने आणि उत्साहाने उत्तर द्यावे ह्या मागची मनोभूमिका त्यांच्याच ह्या नव्या पुस्तकातल्या एका भाषणात सापडते . आयआयटी दिल्लीच्या दीक्षांत समारंभाच्या भाषणातून रघुराम राजन म्हणजे कोण हे समजते .ह्या भाषणात ते नोबेल पुरस्कारप्राप्त ‘रिचर्ड फेनमन’ ह्या भौतिकशास्त्रज्ञाचे उदाहरण देतात ,ज्या संस्थेत हा भौतिकशास्त्रज्ञ काम करे तिथले वातावरण त्याला घुसमटवून टाकणारे वाटे . कारण माहिती आहे - साध्या प्रश्नातून मूलभूत धारणांविषयी पुनर्विचार करायला लावणारे विद्यार्थी त्या संस्थेत नव्हते -तिथे सगळे वेगवेगळ्या विषयातले तज्ञ. त्यामुळे विद्यार्थी नाहीत ही त्याची खंत होती आणि एका उत्तम शिक्षकाचे आणि तितक्याच उत्तम विद्यार्थ्यांचे हे लक्षण आहे . ह्या चांगल्या शिक्षकाच्या खुणा ह्या साऱ्या व्याख्यानातून दिसत राहतात . वरकरणी साध्या वाटणाऱ्या गोष्टी हा शिक्षक श्रोत्यांच्या पातळीनुसार समजावून सांगतो (अशाच एका भाषणातून संदर्भरहित उचललेला ‘डोसा -नॉमिकस’ – केवळ त्या मुद्द्याला धरून ह्या पुस्तकात काय असणार म्हणून -‘सुशिक्षित’ लोकांनी दुर्लक्ष करू नये म्हणून हा लेख )\nराजन ह्यांनी आपल्या रिझर्वबँकेच्या कारकिर्दीत अनेक गोष्टी साध्य केल्या . अस्थिर भारतीय चलनातं स्थिरता आणली .महागाई निर्देशांक डबल डिजिट रेट्स वरून ६ टक्क्यांवर आणला. तोट्यात जाणाऱ्या सरकारी बँकांचे स्वास्थ्य सुधारण्यासाठी ठोस पावले उचलली .बँकिंग सेक्टर मधल्या नॉन-परफॉर्मिंग अससेट्सना म्हणजे ज्या कर्जाची परतफेड होणे कर्जदारांकडून शक्य नाही अशा कर्जांचे वर्गीकरण करायला लावली . अशी कर्जे घेऊन मुद्दामून बुडवणाऱ्या , वेगवेगळ्या बँकेतून कर्जे घेऊन परतफेडीच्यावेळी बँकांना खेटे घालायला लावणाऱ्या , घेणेकऱ्यात स्पर्धा लावून देणाऱ्या अशा अनेक बड्या धेंडांची एक केन्द्रीय यादी बनवून त्यांना कर्ज मिळणे अवघड व्हावे, ह्यासाठी ठोस पावले उचलणाऱ्या ह्या गव्हर्नरच्या पोतडीत बँकिंग क्षेत्रातकल्या , जागतिक घाडामोडींच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. ह्या गोष्टी ह्या पुस्तकातील वेगवेगळया व्याख्यानांतून समोर येतात . रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारल्यापासून ते मुदत संपताच ,मुदतवाढ न मिळता पदभार सोडेपर्यंतच्या घडामोडी , तात्कालिक भाषणातून पहिल्या विभागात येतात . रघुराम राजन हे ‘हाडाचे शिक्षक ‘ असल्याने त्या त्या भाषणाचा श्रोतृवर्ग ध्यानात घेऊन भाषणं लिहिलेली असल्याने काही ठिकाणी गरज नसलेल्या ठिकाणी सोपे करून सांगितले आहे असे वाटते पण इतर बऱ्याच ठिकाणी श्रोत्यांचे पूर्वज्ञान गृहीत धरलेले असल्यामुळे काहीश्या अवघड गोष्टींविषयी पुरेसे स्पष्टीकरण आलेले नाही .अर्थ-वित्त क्षेत्राशी संबंधित नसणाऱ्या व्यक्तींना इतर काही माहितीस्रोतांचा पूरक वापर करावा लागला तरी त्यातून समजणारी माहिती ,हा खटाटोप अर्थपूर्ण बनवेल हे नक्की. ह्या पुस्तकाचा दुसरा विभाग आहे तो -२००८च्या जागतिक वित्तीय संकटाविषयी .ह्यात २००५ पूर्वीच्या अनेक घडामोडी , हे संकट ओढवण्यामागची पार्श्वभूमी ,ती टाळता आ ली असती का आणि कशी -ह्याविषयायी चार अतिशय उत्तम भाषणे आहेत . एक भारतीय अर्थतज्ज्ञ म्हणून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा अभ्यास आणि आहे .अनियंत्रित वित्त बाजारातील अनियंत्रित हवेतून संपूर्ण जगाला आर्थिक संकटाच्या सामोर उभे करणाऱ्या बँकर्सना त्यांच्यासमोर येऊ घातलेल्या संकटाची जाणीव ह्यातल्या पहिल्या भाषणे केली होती . पुढच्या तीन भाषणांतून ,अमेरिकेच्या बेबंद धोरणांमुळे सगळ्या जगाला का आणि कोणकोणते परिणाम भोगावे लागले तेदेखाल ते सांगतात .\nव्यावसायिक शिष्टाचार म्हणून एक सेंट्रल बँकर दुसऱ्या सेंट्रल बँकरच्या धोरणावर जाहीर टीका करणे टाळतात ,परंतु ह्या व्यावसायिक शिष्टाचारापुढे सामाजिक उत्तरदायित्व मोठे मानून – अमेरिकन फेडरल रिझर्वच्या धोरणावर भारतीय गव्हर्नर म्हणून ते भाष्य करतात . ह्या मंदीतून निघण्यासाठी अमेरिकन फेडरल रेझर्व ने quantitative easing नावाच्या पूर्वी कधीही न वापरल्या गेलेल्या गोष्टीचा वापर केला -( ह्यात फेडरल रिझर्वने गव्हर्नमेंट बॉण्ड्स विकत घेऊन व्याजदर कमी केले . त्यामुळे जास्त डॉलर्स अर्थव्यवस्थेत खेळते झाले, आणि त्यांची मोठी मंदी टाळली )पण त्याचा व्यापक परिणाम इतर देशांवर झाला . ह्याविषयी फेडरल रिझर्व्हला आपले मत निर्भीडपणे कळवले .(ह्याविषयी माहिती मात्र, पहिल्या विभागात आहे. कारण हे भाषण त्यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर म्हणून केले होते. )\nपुस्तकाचा तिसरा विभाग आहे- त्यांच्या पूर्वीच्या अभ्यासातील( त्यांनी इतर अभ्यासकांसह लिहिलेल्या ) सद्यपरिस्थितीत लागू पडेल अशा निवडक वेच्यांचा.\nसाम्राज्यवाद आणि भांडवलशाही आणि विकसनशील देशांचा विकास ,आय .एफ .एम आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांकडून मिळणाऱ्या विकास कर्जाचा खरा उपयोग कोणाला होतो आणि ते कर्ज कोण फेडतो, यासारखे महत्वाचे विषय या विभागात आहेत .\nभारताला ‘बुलेट ट्रेन ‘ साठी मिळणाऱ्या कर्जाची खरी किंमत काय, अशा प्रश्नांची उत्तरे मिळवायला हा विभाग दिशादर्शक आहे. ह्या विभागातले लेख हे आय. एम .एफ मध्ये असताना लिहिलेले असल्याने पूर्वज्ञान गृहीत धरून लिहिलेले आहेत. हे लेख आणखी मोठे आणि सर्वसमावेशक असते तर बरे झाले असते.\nया पुस्तकातली सर्वात वाचनीय गोष्ट -म्हणजे ‘ताजा कलम’-पोस्ट स्क्रिप्ट . प्रत्येक व्याख्यानाच्या शेवटी (आणि काही ठिकाणी सुरुवातीला ) राजन यांनी अतिशय चातुर्याने करूनही न केलेली टीका आहे . ‘समझनेवालोंको इशारा ही काफी है ‘कॅटेगरीतली ही टीका वाचणे हा ह्या पुस्तकातला सर्वात मजेचा भाग . उदाहरणच द्यायचे झाले तर – २ फेब्रुवारी २०१५ला गोव्यात डी .डी. कोसंबी व्याख्यानमालेत दिलेले भाषण – या भाषणांत त्यांनी एका सशक्त लोकशाहीचे १.सामर्थ्यशाली (स्ट्रॉंग ) सरकार २. कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य (rule of law ) आणि ३.लोकशाही उत्तरदायित्व (democratic accountability ) हे तीन आधारस्तंभ असतात हे फुकुयामाचे वाक्य उद्‌धृत केले आहे . त्याचे विवेचन करताना अर्थातच हिटलरचा उल्लेख येतो- सामर्थ्यशाली सरकार त्याचेही होते खरेतर या भाषणात आक्षेपार्ह असे काहीच शोधता येत नाही पण ताजा कलम मध्ये राजन लिहितात-“या भाषणातले एक नाव वादग्रस्त ठरले ते म्हणजे -हिटलरचे .जर समाज माध्यमे त्याचा वेडावाकडा अर्थ लावतील हे मला जर माहित असते तर ते नाव मी वगळले असते. हे भाषण ,भारताच्या एकंदरीत त्रुटी कशारितीने कमी करता येतील , यावरील भाष्य होते- कोणतेही एक सरकार डोळ्यासमोर ठेऊन केलेली ती टीका नव्हती. मी या भाषणातून , सामर्थ्यशाली सरकार ,विशेषत: विद्यमान सरकारविषयी इशारा दिला असा त्याचा अर्थ काढला गेला . पण तरीही मी माझ्या भाषणातून निघू शकणाऱ्या साऱ्या इतर अर्थाना टाळू शकीन असे भाषण करू शकत नाही ”\nतर या आणि अशा अनेक संयत आणि बौध्दिक आनंदाला सर्वसामान्य सुशिक्षित माणसाला पारखं करण्यासाठी किंवा त्यांच्या रीझर्व बँकेतल्या कार्यकाळात घेतल्या गेलेल्या नोटबंदीच्या पूर्वतयारीचे विद्यमान सरकारचे दावे , त्यावरचे राजन यांचे आक्षेप ,रिझर्व्ह बँकेचा आणि इतर बँकांचा कारभार सुधारण्यासाठी सुचवलेल्या योजना आदी गोष्टींविषयी – पुस्तक न वाचल्याने लोक अनभिज्ञच राहावेत यासाठी ,’डोसा-नोमिकस’ सारख्या ”कॉमिक ‘गोष्टीला प्रमाणाबाहेर प्रसिद्धी दिली गेली असावी.\nअर्थात ‘सवंग पत्रकारिता ‘ आणि ‘बातम्यांचे बटबटीत ‘सादरीकरण याने निर्ढावलेल्या जनमानसावर , या ‘मवाळ भाषेतल्या ‘ , माहितीने भरलेल्या पुस्तकाचा कितपत परिणाम होणार हा एक प्रश्नच आहे . अर्थशास्त्रां च्या , वित्तक्षेत्रातल्या विद्यार्थ्यांसाठी आणि व्यावसायिकांसाठी, हे पुस्तक , अभ्यासक्रमाचा भागच असायला हवे पण त्याखेरीज काही दर्जेदार वाचू पाहणाऱ्या अभ्यासू वाचकाने सुद्धा हे पुस्तक अभ्यासावे असेच आहे .\nबी.बी. सी च्या डोश्यावर लिहिलेल्या प्रश्नाचे उत्तर – डोश्याचा ‘इकोनॉमिकसशी’ बादरायण संबंध आहे किंवा काहीही घेणे देणे नाही .\nसुप्रिया सरकारनी वाणिज्य व संगणकशास्त्रातील मास्टर्स व व्यावसायिक अभ्यासक्रम विशेष प्राविण्यासह पूर्ण केले आहेत. त्या लंडन मध्ये राहतात. जगभरातील मोठमोठ्या कंपन्यास कर व कायदेविषयक सल्ले देण्याचा व्यवसाय त्या करतात. आंतरराष्ट्रीय व्यापार व करआकारणी हा त्यांच्या विशेष अभ्यासाचा विषय आहे\nघराणेशाही : आजार खोल भिनलेल्या सरंजामी मानसिकतेचा, चर्चा दुय्यम लक्षणांची\nजलयुक्त शिवार – जोसेफ समितीचा अहवाल\nम्हणे भारताची अर्थव्यवस्था फ्रान्सला मागे टाकेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-hawaldar-stolen-gold-jewelry-96798", "date_download": "2018-10-24T01:54:04Z", "digest": "sha1:EUGDBWNN7B6BNZNAUO36K4W7UVT7TWO6", "length": 16800, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Hawaldar stolen Gold Jewelry हवालदाराने खबऱ्यांच्या साथीने लाटले ५५ तोळ्यांचे दागिने | eSakal", "raw_content": "\nहवालदाराने खबऱ्यांच्या साथीने लाटले ५५ तोळ्यांचे दागिने\nगुरुवार, 8 फेब्रुवारी 2018\nपेठवडगाव - दागिने विकण्यासाठी आलेल्या सराफाला चौकशीच्या नावाखाली ताब्यात घेऊन त्याच्याजवळील १७ लाख ३४ हजार रुपये किमतीच्या ५५ तोळे सोन्याची चोरी केल्याप्रकरणी हवालदारासह दोघांवर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या प्रकारामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.\nपेठवडगाव - दागिने विकण्यासाठी आलेल्या सराफाला चौकशीच्या नावाखाली ताब्यात घेऊन त्याच्याजवळील १७ लाख ३४ हजार रुपये किमतीच्या ५५ तोळे सोन्याची चोरी केल्याप्रकरणी हवालदारासह दोघांवर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या प्रकारामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.\nयाबाबत वरिष्ठांकडे तक्रार केल्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली होती. पेठवडगाव ठाण्याचे हवालदार संदीप शाबा मगदूम (वय ३५, रा. कसबा बावडा), खबऱ्या अनिल डोईफोडे (३२, रा. घुणकी), उदय भानुसे (रा. बुवाचे वाठार) या तिघांवर चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. या तिघांनाही रात्री अटक करण्‍यात अाली. रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरूच होती.\nयाबाबत पेठवडगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी ः फिर्यादी साकेत सुनील शहा (वय २३, रा. इस्लामपूर, ता. वाळवा, सांगली) हा आष्टा येथील त्याचा मामा सागर दिलीप शहा यांच्या आष्टा येथील सागर ज्वेलर्स येथे कामास आहे. तो नेहमीप्रमाणे मंगळवारी (ता. ६) विविध प्रकारचे दागिने घेऊन विकण्यासाठी पेठवडगावला मोटारसायकलवरून आलेला होता. तो आष्टाहून चारच्या सुमारास पेठवडगावात आला. येथील सात ते आठ सराफ व्यापाऱ्यांना दागिने दाखवून त्याने व्यवहार केले. त्यानंतर तो परत निघाला होता. तो येथील डॉ. आंबेडकर चौकात सायंकाळी सात वाजता आला. त्यावेळी पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्याला अडविले. पोलिस असल्याचे सांगून ठाण्याकडे चल असे, धमकावत साकेतला ताब्यात घेतले.\nयावेळी हवालदार मगदूम व त्यांच्या मागे तोंडास रुमाल बांधलेला एक तरुण होता. त्यांनी पोलिस ठाण्याच्या मागील एका खोलीत साकेतला नेले. तेथे सॅकमध्ये काय आहे, असे विचारले. त्यावर यावेळी दागिने असल्याचे साकेत म्हणाला. त्याने सॅकमधील दागिने काढून टेबलवर ठेवले. त्यानंतर साकेत मालकास फोन करण्यासाठी गेला असता तोंड बांधलेल्या व्यक्तीने वीज घालवली. यावेळी दुसरी अनोळखी व्यक्ती तेथे आली.\nदरम्यान, रात्री अकरा वाजता हवालदार संदीप मगदूम यांनी दागिन्याची बॅग हातात दिली. यावेळी साकेत दागिन्याची बॅग घेऊन पोलिस ठाण्यात गेला.\nतेथे सॅकमधील साहित्याचा पंचनामा केला असता तीन किलो सोन्याच्या दागिन्यापैकी पंचाव्वन्न तोळे सोने कमी असल्याचे निदर्शनास आले. यातील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे उघड झाले. यानंतर साकेत व त्याच्या नातेवाईकांनी थेट विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडे तक्रार केली. यानंतर तपासाची चक्रे फिरली. याबाबत वरिष्ठांच्या सांगण्यावरून पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी पेठवडगाव पोलिस ठाण्यात येऊन चौकशी केली आणि हवालदारासह तिघांवर गुन्हा दाखल केला. त्यांनी केलेल्या चौकशीनंतर तिघांपैकी उदय भानुसे याच्याकडे चोरीला गेलेले दागिने मिळाले आहेत. ते पोलिसांनी हस्तगत केले.\nया सराफास चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याजवळ सॅकमध्ये विविध प्रकारचे तीन किलोचे सोन्याचे दागिने होते. यावेळी टीप देणाऱ्या दोघांपैकी एकाने वीज बंद करून सोने चोरल्याचे कबूल केले. सराफाकडे रिव्हॉलव्हर असल्याची बातमी होती; परंतु त्याच्याकडे सोने निघाले. सोन्याकडे बघून लालसा निर्माण झाल्याचे निदर्शनास आले.\nनांगरे-पाटील यांच्‍याकडे तक्रार; सूत्रे हलली\nसाकेत व त्याच्या नातेवाईकांनी थेट विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडे तक्रार केली. यानंतर तपासाची चक्रे फिरली. याबाबत वरिष्ठांच्या सांगण्यावरून पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी पेठवडगाव पोलिस ठाण्यात येऊन चौकशी केली व कारवाई सुरू झाली.\n\"ऑक्‍टोबर हीट'मुळे विजेला डिमांड\nमुंबई - ऑक्‍टोबर हीटच्या उकाड्यामुळे राज्यात विजेच्या मागणीने उच्चांक गाठला असून, सोमवारी तब्बल 24 हजार 962 मेगावॉट ही सर्वाधिक विजेची मागणी...\nदिवाळी अंकांनाही महागाईचे ग्रहण\nमुंबई - दिवाळीनिमित्त वाचक आतुरतेने वाट पाहत असलेल्या साहित्य फराळालाही महागाईची झळ सोसावी लागत आहे. दिवाळी अंकांच्या किमतीमध्ये यंदा 10 ते 15...\nऔद्योगिक वीज दरवाढीने उद्योजक हवालदिल\nबारामती शहर - औद्योगिक वीज दरवाढ व पॉवर फॅक्‍टर दंड आकारणीच्या मुद्द्यावरून आज बारामतीतील उद्योजक आक्रमक झाले. बारामती चेंबर ऑफ कॉमर्स अँड...\n(एक पाणीदार पत्रव्यवहार...) प्रिय गिरीशभाऊ, शतप्रतिशत नमस्कार अगदी तांतडीने पत्र लिहायला घेतले आहे, कारण अक्षरश: तोंडचे पाणी पळाले आहे. औंदा...\nसाताऱ्यात दोन्ही राजेंसह 75 जणांवर गुन्हे दाखल\nसातारा - दारूचे दुकान काढण्यावरून काल साताऱ्यात झालेल्या तणावाप्रकरणी दोन गुन्हे शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/harshvardhan-zala-26239", "date_download": "2018-10-24T01:13:24Z", "digest": "sha1:S2XCKBBQJVVLEJRRCW3CYY7ASU6LRVYP", "length": 13848, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "harshvardhan zala सर्जनशीलतेची ‘ईगल’झेप (नाममुद्रा) | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 16 जानेवारी 2017\nगुजरातेत झालेल्या ‘व्हायब्रंट गुजरात’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत २५ हजारांहून अधिक सामंजस्य करार झाले. त्यातील काहींनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. हर्षवर्धन झाला या चौदा वर्षांच्या शालेय विद्यार्थ्याने सादर केलेला ‘ईगल ए-७’ हा ‘युद्धभूमीत पेरलेले भूसुरुंग शोधून नष्ट करणारा ड्रोन’ हे त्यातीलच एक उदाहरण.\nगुजरातेत झालेल्या ‘व्हायब्रंट गुजरात’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत २५ हजारांहून अधिक सामंजस्य करार झाले. त्यातील काहींनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. हर्षवर्धन झाला या चौदा वर्षांच्या शालेय विद्यार्थ्याने सादर केलेला ‘ईगल ए-७’ हा ‘युद्धभूमीत पेरलेले भूसुरुंग शोधून नष्ट करणारा ड्रोन’ हे त्यातीलच एक उदाहरण.\nखरं तर तीन वर्षांपूर्वीच हर्षवर्धनमधील संशोधक जागा झाला होता. सुरवातीला मनोरंजन म्हणून तो इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि टेक्‍नॉलॉजीमध्ये वेगळे प्रयोग करून पाहत असे. नंतर मात्र या माध्यमातून देशातील समस्यांवर उत्तर शोधता येईल का, याचा विचार तो करू लागला. गेल्या वर्षी भूसुरुंग शोधून नष्ट करताना काही जवानांना प्राण गमवावे लागल्याची बातमी, हर्षवर्धनच्या पाहण्यात आली. तिथेच भूसुरुंग शोधून नष्ट करू शकणारा ड्रोन तयार करण्याची कल्पना त्याला सुचली. गेल्या वर्षभरात हर्षवर्धनने तीन प्रकारचे ड्रोन बनवले असून पेटंटसाठी नोंदणी केली आहे. तीन महिन्यांपूर्वीच त्याने स्वतःची ‘एरोबोटिक्‍स ७’ नावाची कंपनी स्थापली आहे. बापूनगर येथील सर्वोदय विद्यामंदिरात हर्षवर्धन शिकत आहे. त्याच्याबरोबरचे इतर विद्यार्थी काही दिवसांवर आलेल्या बोर्डाच्या परीक्षेच्या तणावाखाली असताना हर्षवर्धन मात्र ड्रोन आणि त्याचा व्यावसायिक आराखडा बनवण्यात गुंतला आहे. त्याचे वडील प्रद्युम्नसिंह खासगी कंपनीत लेखापाल आहेत तर आई निशाबा गृहिणी आहे. आपल्या मुलाच्या या अभिनव आवडीला त्याच्या पालकांनी प्रोत्साहन दिले, हे विशेष. त्याने बनवलेल्या तीन ड्रोनपैकी दोन ड्रोनसाठी दोन लाख रुपये खर्च आला. हा पूर्ण खर्च त्याच्या पालकांनी केला. तिसऱ्या ड्रोनसाठी सरकारची मदत झाली. हा ड्रोन भारतीय लष्कराच्या पारंपरिक पद्धतींपेक्षा अधिक अचूक आणि वेळ, खर्च व जीवितहानी वाचवणारा आहे. ‘गुगल’च्या अमेरिकेतील मुख्यालयाने आपल्या उत्पादनाची नोंद घ्यावी, हे हर्षवर्धनचे स्वप्न आहे. त्यादृष्टीने त्याने प्रोजेक्‍ट सादरही केला आहे. जगभर अधिराज्य असलेल्या ‘ॲपल’ आणि ‘गुगल’ या आघाड्यांच्या कंपन्यांपेक्षा मोठी कंपनी विकसित करण्याचा त्याचा मानस आहे. मुलांमधील सुप्त गुणांना वाव मिळाला तर काय किमया घडते त्याचा हा वस्तुपाठ.\nउर्दूतील गीता वाटपाचा निर्णय काश्‍मीरमध्ये मागे\nश्रीनगर (पीटीआय) : भगवद्‌गीता' आणि 'कोशूर रामायण' यांच्या उर्दू भाषेतील आवृत्तींचे वाटप शाळा व अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये करण्याचा जम्मू-काश्‍मीर...\nभाजपला सत्तेपासून दूर ठेवा - आंबेडकर\nउस्मानाबाद - जनतेला मुस्लिमांची भीती दाखवत १८ पगड जातींना मनुवादी विचारांत कैद करून सत्ता कायम स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचे धोरण राष्ट्रीय स्वयंसेवक...\nमोदी सरकार भंपक - उद्धव ठाकरे\nलातूर - भाजपने गेल्या निवडणुकीत खोटे बोलून मते घेतली. सत्तेत बसल्यावरही ते वारंवार खोटेच बोलत आहेत. त्यात मी वाटेकरी होणार नाही. शिवसेनाप्रमुख...\nगृहनिर्माण महामंडळावरून शिवसेनेची नाराजी\nमुंबई - प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाची स्थापना केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या...\nतपाससंस्था आणि नियामक संस्था यांनी व्यवस्था निर्दोषपणे चालावी, यासाठी कुंपणाप्रमाणे काम करणे अपेक्षित असते. पण ही कुंपणेच कुजलेली असतील तर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/panasonic-lumix-dmc-fp3-digital-camera-pink-price-pdqmzo.html", "date_download": "2018-10-24T01:54:29Z", "digest": "sha1:VXAT4TWIPXNISFH4KXJVGDHI6BIP7R5H", "length": 15511, "nlines": 386, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "पॅनासॉनिक लुमिक्स दमच फप३ डिजिटल कॅमेरा पिंक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फप३ डिजिटल कॅमेरा\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फप३ डिजिटल कॅमेरा पिंक\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फप३ डिजिटल कॅमेरा पिंक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फप३ डिजिटल कॅमेरा पिंक\nवरील टेबल मध्ये पॅनासॉनिक लुमिक्स दमच फप३ डिजिटल कॅमेरा पिंक किंमत ## आहे.\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फप३ डिजिटल कॅमेरा पिंक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फप३ डिजिटल कॅमेरा पिंक दर नियमितपणे बदलते. कृपया पॅनासॉनिक लुमिक्स दमच फप३ डिजिटल कॅमेरा पिंक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फप३ डिजिटल कॅमेरा पिंक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फप३ डिजिटल कॅमेरा पिंक वैशिष्ट्य\nसेन्सर सिझे 1/2.33 inches\nसेल्फ टाइमर 2 or 10 sec\nरेड इये रेडुकशन Yes\nएक्सपोसुरे कॉम्पेनसशन Program, Compensation\nडिस्प्ले तुपे LCD Touchscreen\nस्क्रीन सिझे 3.0 inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 230000 Pixels\nविडिओ फॉरमॅट Motion JPEG\nमेमरी कार्ड तुपे SD, SDHC, SDXC\nइनबिल्ट मेमरी 40 MB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फप३ डिजिटल कॅमेरा पिंक\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/sony-alpha-a68m-242mp-18-135mm-black-price-pkGwwq.html", "date_download": "2018-10-24T00:49:13Z", "digest": "sha1:35MZTWL6GJWEN6KTBSYRXB6CVILHDXMI", "length": 14142, "nlines": 367, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सोनी अल्फा अ६८म 24 २म्प 18 १३५म्म ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसोनी अल्फा अ६८म 24 २म्प 18 १३५म्म ब्लॅक\nसोनी अल्फा अ६८म 24 २म्प 18 १३५म्म ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसोनी अल्फा अ६८म 24 २म्प 18 १३५म्म ब्लॅक\nवरील टेबल मध्ये सोनी अल्फा अ६८म 24 २म्प 18 १३५म्म ब्लॅक किंमत ## आहे.\nसोनी अल्फा अ६८म 24 २म्प 18 १३५म्म ब्लॅक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसोनी अल्फा अ६८म 24 २म्प 18 १३५म्म ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया सोनी अल्फा अ६८म 24 २म्प 18 १३५म्म ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसोनी अल्फा अ६८म 24 २म्प 18 १३५म्म ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसोनी अल्फा अ६८म 24 २म्प 18 १३५म्म ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nसोनी अल्फा अ६८म 24 २म्प 18 १३५म्म ब्लॅक वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 24.2\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/4000\nमिनिमम शटर स्पीड 30 sec\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 7.62 cm (3)\nविडिओ डिस्प्ले रेसोलुशन 1920 x 1080\nमेमरी कार्ड तुपे SD\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nडिमेंसिओन्स 14 x 10 x 8 cm\nसोनी अल्फा अ६८म 24 २म्प 18 १३५म्म ब्लॅक\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://sharyat.com/18/02/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%81-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A2%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-24T00:45:39Z", "digest": "sha1:P3FWE7PJ5UCQVPQL4V2OWBKRP2V3JYMY", "length": 14076, "nlines": 79, "source_domain": "sharyat.com", "title": "*वास्तु*……केवढी पवित्र जागा ! वास्तु कशी असायला पहिजे ??", "raw_content": "\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा.\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n वास्तु कशी असायला पहिजे \nजिथे आपण सर्व एकत्र राहतो. आधार देतो. सुखदुःखे वाटून घेतो. ती वास्तू फक्त आनंदी नसावी, समाधानी असावी. आनंद भौतिक पातळीवर असतो, समाधान आत्मिक पातळीवर असते. साखर, लिंबू, मीठ सारे आपापल्या आनंदात एकत्र रहातात. पण जेंव्हा ते एकमेकांत मिसळतात, तेंव्हाच विलक्षण मधुर चवीचे सरबत तयार होते. त्यासाठी लिंबाला कापून आणि पिळून घ्यावे लागते व मीठ, साखरेला विरघळून एकजीव व्हावे लागते. म्हणून पती-पत्नी एकमेकांना अनुरूप असण्यापेक्षा एकरूप असावेत.\nपंढरपूरला गेल्यावर विठूमाऊलीच्या शेजारी न उभ्या राहता रुसून मागच्या बाजूला उभ्या राहिलेल्या रुक्मिणी आईसाहेबांना हात जोडून प्रेमळ भक्त विनंती करतो, “आई, तुम्ही आमच्या विठूरायावर रागावू नका. तुम्ही जोडीने छान दिसता. शिव-शक्ती एकवटली, की भक्ताला भक्तीचा समुद्र उचंबळल्यासारखा वाटतो.” तसेच गृहमंदिरात पती-पत्नी मनाने एकरूप झाले, म्हणजे चवदार सरबत नाही तर मधुर अमृत तयार होते. आपले आईबाबा एकमेकांशी किती प्रेमाने वागताहेत हे बघून मुलांच्या मनावर आणि शरीरावर अत्यंत शुभ परिणाम होतो. नाहीतर ती मनातल्या मनात कुढत राहतात.” CONDUCT OF PARENTS IS EDUCATION OF CHILDREN.\nमुले अनुकरणप्रिय असतात. आईचा कडवट चेहरा, वडिलांचा आरडाओरडा घराचा उकिरडा करतो आणि वास्तुतज्ज्ञ समस्येच्या मुळाशी न जाता फक्त अतार्किक, अशास्त्रीय आणि बिनबुडाचे उपाय सुखवितो आणि निर्बुद्ध मंडळी त्यावर हजारो रुपये खर्चून मग पस्तावतात. अरे कोणी बाहेरच्या माणसाने भरपूर पैसे घेऊन तुमच्या घरात शांती आणणे तुम्हाला शक्य वाटते का आणि पटते का तुम्ही घरातली सर्व मंडळी समंजसपणे वागून, एकमेकांवर प्रेम करून वास्तू किती समाधानी ठेवू शकता. ज्येष्ठ नागरिकांनी प्रकृती साथ देत असेल तर अर्थार्जन करून मुलांना हातभार लावावा. रिटायर्ड लाईफ म्हणजे निष्क्रियता नव्हे. काहीही कारण नसताना सारखे लोळत पडलेली माणसे घरात हाॅस्पिटलचे वातावरण तयार करतात.\nमाळ घेऊन जप करणारी वृद्ध माणसे आदरणीय वाटतात. मुलांनीही जन्मभर कष्ट केलेल्या आई-वडिलांशी खूप नम्रतेने वागावे. त्यांच्या चुका काढत बसू नये. सून म्हणून आपले सारे विश्व सोडून आपल्या घरी आलेल्या मुलीला खूप प्रेम आणि आधार द्यावा. ती खूप पुढारलेल्या वातावरणात शिकलेली आधुनिक मुलगी आहे. आपणच जनरेशन गॅप कमी करावी. सुनेने सुद्धा सासरी साऱ्यांना असा लळा लावावा, की सून माहेरी गेली की सुनं सुनं वाटलं पाहिजे. घरात मेणबत्या फुंकून आणि डोक्यावर कचरा पाडून घेऊन वाढदिवसाचा धांगडधिंगा करण्यापेक्षा मुलाचे निरांजन ओवाळून औक्षण करावे. घरात महापूजा करावी. पवमानसूक्त किंवा लघुरुद्र करावा. सप्तशतीचा पाठ उत्तम. भोजनाने वेळी आनंदी वातावरण ठेवावे. पत्नी जेवली का विचारपूस करावी. घरामध्ये सर्वांनी खूप संयमाने बोलावे व वागावे.\nतिन्ही सांजेला रामरक्षा, हनुमान स्तोत्र, दत्तबावनी धूप टाकून म्हणावी. कुलदेवतेचे सणवार साजरे करावेत. एकमेकांच्या चुका पदरात घ्याव्या. एकजण चिडला तर दुसऱ्याने शांत बसावे. गवत नसलेल्या जागी पडलेला अग्नी जसा आपोआप शांत होतो, तसे सारे शांत होईल. अग्नीत तेल ओतून वातावरण आणखी गरम होईल. चालतानाही घरात पाय आपटू नयेत. शांतपणे वस्तू हाताळाव्यात. स्त्रियांच्या कपाळावरचा कुंकुम तिलक, पायातली जोडवी आणि गळ्यातले मंगळसूत्र ही स्त्रियांची सौभाग्याची फार मोठी शक्ती असते. पुरुषांनीही घरात नीटनेटके राहावे. सतत फक्त बायकांनीच सदाफुलीसारखे टवटवीत राहावे, ही अपेक्षा बरोबर नाही.” मेली पुरुषाशी जात” ह्या पुस्तकात ललिता बापट यांनी पुरुषांना चांगलेच सुनावले आहे. अशी राहाते समाधानी वास्तु \nमोडतोड, दिशाबदल, कासव, पिरॅमिड, मंत्रांची कॅसेट वाजवत ठेवणे व स्वतः चकाट्या पिटत बसणे, हे सारे व्यर्थ आहे. तुम्हीच व्हा तुमचे वास्तुतज्ज्ञ आणि करा आपली वास्तुदेवता प्रसन्न अन् समाधानी \nलेख – संतोष डी. पाटिल\n← २० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या. आर आर आबांची ही दोन रुपं एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं.\nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप 19/02/2018\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा. 18/02/2018\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n२० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या. आर आर आबांची ही दोन रुपं एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं. 18/02/2018\nसागर कारंडे ने घेतलं मुंबईत स्वतःच घर या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा \nकाळे अंडे देणारी आणि काळ्या रक्ताची कडकनाथ कोंबडी किंमत आहे तब्बल २००० रुपये 18/02/2018\nमुंबईमधील आणि इतर मोठ्या शहरांतील इमारतीमध्ये का नसतो १३ वा मजला. . बघा काय आहे नक्की 18/02/2018\n*** गरुड व्हा, बगळा होऊ नका पॉवर ऑफ चॉइस 16/02/2018\nKuldeep on मराठी माणूस उद्योगामध्ये कमी कुठे पडतो \nJalindar Kisan Bhoir on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nAmrut khemnalkar on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nsachin on प्रिय मित्रानो, लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख नक्की वाचा\nSandip sathe on आजचे राशिभविष्य बघा काय म्हणतेय तुमची रास….कुंभ राशी वाल्यांनी आवर्जून बघाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/a-balloon-busted-during-rahul-gandhis-road-show/", "date_download": "2018-10-24T00:59:26Z", "digest": "sha1:OC4YPAV6Q22FGKZSLMVFXGUJSKLWUOJ7", "length": 7424, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राहुल गांधी यांच्या रोड शोदरम्यान बलून स्फोट | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nराहुल गांधी यांच्या रोड शोदरम्यान बलून स्फोट\nगॅसच्या फुग्यांमुळे उडाला आगीचा भडका\nजबलपूर: जबलपूर येथे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आज रोड शो सुरू असताना अचानक गॅसच्या फुग्यांमुळे आगीचा भडका उडाला. या दुघर्टनेत सुदैवाने आग जास्त न भडकल्याने मोठा अनर्थ टळला. राहुल गांधींसह सर्व जण सुखरुप आहेत.\nकॉंग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी आरतीची तयारी केली होती. शास्त्री ब्रिज परिसरात गॅसने भरलेले फुगेही होते. आरतीचे ताट गॅसच्या फुग्यांच्या संपर्कात आल्यामुळे लहानसा स्फोट होऊन आगीच्या ज्वाळा उठल्या.\nही घटना राहुल गांधी यांच्या बसपासून काही फूट अंतरावरच घडली. त्यामुळे राहुल गांधींसह गाडीतील सर्वच नेते घाबरले. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ जमावाला दूर लोटले.\nदरम्यान, मध्य प्रदेशसह राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरममध्ये विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा शनिवारीच जाहीर करण्यात आल्या आहेत. 28 नोव्हेंबरला मध्य प्रदेश आणि मिझोरममध्ये विधानसभेसाठी मतदान होईल. पाचही राज्यातील निवडणुकांचा निकाल 11 डिसेंबरला हाती येणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकोरेगाव भीमा दंगलीतील गणेश फडतरेवर स्थानबद्धचे आदेश\nNext articleमतदार यादीत नावासाठी साडेपाच हजार अर्ज\nभारतीय सैनिकांच्या हत्या प्रकरणात भारताचा पाक कडे निषेध\nशबरीमला परिसरात संघ परिवारानेच माजवला हिंसाचार : पिनरई विजयन\nतीन वर्षांत रेल्वे दुर्घटनांचे सुमारे 50,000 बळी\nना निवडणूक लढवणार ना राज्यसभेवर जाणार : प्रशांत किशोर\nफटाके वाजवा पण रात्री 8 ते 10 वाजेपर्यंतच : सर्वोच्च न्यायालय\n“त्या’ अवस्थेत मंदिरात जाऊन पावित्र्य घालवाल का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/national/chandrababu-naidu-and-uddhav-thackeray-modi-governments-decision-quit-big-decision/", "date_download": "2018-10-24T02:02:02Z", "digest": "sha1:SN25VKPHCKJCK3UZUFPVBTWNFWVGY7NO", "length": 29610, "nlines": 391, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Chandrababu Naidu And Uddhav Thackeray! Modi Government'S Decision To Quit With Big Decision? | चंद्राबाबू नायडू आणि उद्धव ठाकरेंमध्ये फोन पे चर्चा ! मोदी सरकारची साथ सोडण्याबाबत घेतला मोठा निर्णय? | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २४ ऑक्टोबर २०१८\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nसिलसिला बदलते रिश्तों का या मालिकेत दृष्टी धामी घेतेय या गोष्टीवर मेहनत\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n#MeToo: आलोकनाथ आणि साजिद खानला ‘मी टू’ प्रकरणी नोटीस\nरुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेला लेटमार्क\nतरुणींनो, व्हॉट्सअ‍ॅपवर डीपी ठेवताना सावधान\nसुरेंद्र गडलिंग यांच्यावरील आरोपपत्रावर आज फैसला\nशिल्पा शिंदेला लागली मोठी लॉटरी, मिळाला हा मोठा चित्रपट\n#MeToo : संजना सांघीने केला सुशांत सिंग राजपूतचा बचाव म्हणे, असे काही घडलेच नाही\n#MeToo: अजय देवगणने केली आपल्या मेकअप आर्टिस्टची हकालपट्टी\nकरिश्मा कपूरचे झाले पुन्हा एकदा ब्रेकअप\nसुभाष कपूर यांच्या जागी ‘हा’ दिग्दर्शक सांभाळणार ‘मुघल’च्या दिग्दर्शनाचा जिम्मा\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\n पार्टनरच्या Hug करण्याच्या पद्धतीवरुन ओळखा तुमचं रिलेशन\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nझणझणीत, तर्रीबाज कोल्हापूरची ठसकेदार मिसळ\n'या' ३ गोष्टींचा लैंगिक जीवनावर होतो वाईट परिणाम\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nAll post in लाइव न्यूज़\nचंद्राबाबू नायडू आणि उद्धव ठाकरेंमध्ये फोन पे चर्चा मोदी सरकारची साथ सोडण्याबाबत घेतला मोठा निर्णय\nलोकसभा निवडणुकीसाठी अवघ्या सव्वा वर्षाचा अवधी राहिला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी भाजपाच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. गुजरातमध्ये झालेली दमछाक, एकापाठोपाठ एक पोटनिवडणुकांमध्ये होत असलेल्या पराभवांमुळे आधीच चिंतेत असलेल्या भाजपाची रालोआमधील मित्रपक्षांनीही चिंता वाढवण्यास सुरुवात केली आहे.\nनवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीसाठी अवघ्या सव्वा वर्षाचा अवधी राहिला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी भाजपाच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. गुजरातमध्ये झालेली दमछाक, एकापाठोपाठ एक पोटनिवडणुकांमध्ये होत असलेल्या पराभवांमुळे आधीच चिंतेत असलेल्या भाजपाची रालोआमधील मित्रपक्षांनीही चिंता वाढवण्यास सुरुवात केली आहे. रालोआमधील भाजपाचे दोन मोठे सहकारी असलेले तेलगू देसम पक्ष आणि शिवसेना मोदी सरकारवर नाराज आहेत. या दोन्ही पक्षांचे सर्वोच्च नेते असलेल्या चंद्राबाबू नायडू आणि उद्धव ठाकरे यांनी फोनवरून चर्चा केली असून, या चर्चेमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालीली राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधून बाहेर पडण्याविषयी चर्चा झाल्याची माहिती शिवसेनेमधील सूत्रांनी दिली आहे.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशसाठी घसघशीत तरतूद करण्यात न आल्याने आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू नाराज आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर झालेल्या चर्चेत चंद्राबाबू यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत तेलगू देसम पक्ष रालोआचा सहकारी म्हणून निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचे सांगितले. तसेच चंद्राबाबू यांच्याप्रमाणेच तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्कात असल्याचा दावाही शिवसेनेमधील सूत्रांनी केला आहे.\nकेंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2018-19 या वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्प गुरुवारी संसदेत सादर केला होता. या अर्थसंकल्पात आंध्रप्रदेश राज्यासाठी कोणत्याही योजनांची घोषणा करण्यात आली नाही, म्हणून मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू नाराज झाले होते. त्यांनी आपल्या कॅबिनेट मंत्र्यांसोबत बैठक घेऊन याबाबत भूमिका मांडली होती. तर दुसरीकडे शिवसेना दीर्घकाळापासून भाजपावर नाराज आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात भाजपाचे दोन मोठे सहकारी रालोआची साथ सोडणार असल्याची चर्चा रंगली आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nChandrababu NaiduUddhav ThackerayShiv SenaBJPचंद्राबाबू नायडूउद्धव ठाकरेशिवसेनाभाजपा\nशिवसेनेचे भाजपाविरोधी 'पोस्टर वार', युतीत राहून धोरणावर जाहीर टीका\nएनडीएमधून टीडीपी बाहेर पडणाच्या मार्गावर चंद्राबाबू नायडूंनी दिले संकेत\nशिवसेनेच्या टीकेची दखल घ्यावीशी वाटत नाही, सामनातील टीकेवर एकनाथ खडसेंचं उत्तर\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराकेश अस्थाना प्रकरणात मोदींना एवढी गोडी का\nअस्थाना यांच्या मुलीच्या लग्नात अनेक सुविधा मिळाल्या विनाशुल्क\nशेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसची संसदेवर धडक\nशबरीमाला निकालावर होणार खुला फेरविचार, १३ नोव्हेंबर रोजी सुनावणी\n#MeToo: ‘मी टू’ मोहिमेला आपला पाठिंबाच, काहींची नावे वाचून धक्काच बसला\nअमृतसर ट्रेन दुर्घटनाबिग बॉस 12मीटूइंधन दरवाढपरिणीती चोप्रादीपिका पादुकोणप्रो कबड्डी लीगसबरीमाला मंदिरअमृता फडणवीसकॉफी विथ करण 6\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nकलिंगडापासून घरच्या घरी तयार करा 'हे' फेसपॅक\n'या' पदार्थांमुळे वाढतो तुमचा ताण; मेंदूसाठीही ठरतात घातक\nतुमची मुलं वस्तू चोरतात अशी बदला वाईट सवय\nवाहतुकीचे हे अजब नियम पाहून, तुम्ही नक्कीच जाल चक्रावून\nएक्सला खबरही लागू न देता ब्रेकअपनंतर ही ६ कामे करतात मुली\nरोहित शर्मा-विराट कोहलीची जोडी जमली\nचेहऱ्यावर स्मितहास्य खुलवणारे 'क्युट स्टॅच्यू'\nही आहे जगातील सर्वात सुंदर नदी\nसरकारच्या एका होकारामुळे अनेकांना मिळु शकतो रोजगार - आंग्रीया क्रुझचे शिल्पकार\nभाजपा सरकार काँग्रेसपेक्षाही थापाडे - राज ठाकरे\n#MeToo: 'मीटू' मोहिमेवर पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णीने दिली ही प्रतिक्रिया\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेनेविरोधात धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nपनवेल टर्मिनलमध्ये बेवारस बॅग आढळल्याने खळबळ\nसांगलीतील भिवघाट येथे साई गारमेंटला भीषण आग\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\nलोकलला बसवा स्वयंचलित दरवाजे\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\n''गोपीनाथरावांसाठी जागा सोडत होतो, आता सर्व जागा लढणार''\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराकेश अस्थाना प्रकरणात मोदींना एवढी गोडी का\nजायकवाडीत ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश\n२२ महिन्यांनंतर शिवस्मारकाच्या कामाचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/rajnish-gurbani-a-rising-star-of-indian-cricket/", "date_download": "2018-10-24T01:52:58Z", "digest": "sha1:BHK5XDZKDAVUXCA25J6UQJFZLGDRKRP6", "length": 28619, "nlines": 270, "source_domain": "www.saamana.com", "title": "रणजी पराक्रम | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nआमचं वयच सेल्फी काढण्याचं, मुख्यमंत्र्यांनी ‘मीडिया’ला झापले\nप्लॅस्टिक बंदी, चार महिन्यांत 1 कोटी 37 लाखांचा दंड वसूल\nम्हाडा, सिडकोनंतर आता आणखी एक गृहनिर्माण महामंडळ\n मोदींना जाब विचारण्यासाठीच अयोध्येत जातोय\nपुन्हा देशात भाजपची सत्ता येणार नाही\n फटाके फोडा, फक्त रात्री 8 ते 10 पर्यंतच\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nतोगडिया यांनी स्थापन केला नवा पक्ष, लोकसभा निवडणूक लढवणार\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nघरात बसल्याजागी ऐकता येणार गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके\nखगोलसंशोधक स्टिफन हॉकिंग यांच्या व्हीलचेअर, पदक, पुरस्कारांचा लिलाव\nऍपल लॉन्च करणार जगातला सर्वात छोटा आयपॅड\nब्रह्मांडाचे रहस्य उलघडणाऱ्या स्टीफन हॉकिंग्स यांच्या व्हीलचेअरचा होणार लिलाव\nविराटच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहत्यांना बसला धक्का, अनेकांना अश्रू अनावर\nसचिन-विनोद पुन्हा क्रिकेटच्या मैदानात; अॅकॅडमीद्वारे युवा क्रिकेटपटूंना घडवणार\nहिंदुस्थानच्या विजयाची हॅटट्रिक; जपानचा 9-0 गोलने धुव्वा\nहिंदुस्थान-इंग्लंड लॉर्डस् कसोटी फिक्स, वृत्तवाहिनीच्या लघुपटाने क्रिकेट वर्तुळात खळबळ\n‘हिटमॅन’ला खुणावतोय सचिन-धोनीचा ‘हा’ विक्रम, गांगुलीला केले ओव्हरटेक\nनवान्न पौर्णिमा : कोकणातील नव्याची अपूर्वाई\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nआजचा अग्रलेख : वंदे मातरम् म्हणावेच लागेल\nआजचा अग्रलेख : जगभ्रमण बरे पण मिळाले काय\n– सिनेमा / नाटक\n‘झी मराठी अॅवॉर्डस्’मध्ये ‘तुला पाहते रे’ची बाजी\nसंघर्षमय जिद्दीची कहाणी पाटील\n‘पाटील’ २६ ऑक्टोबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nदूध की दही, जाणून घ्या आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर \n….असा असतो दुतोंडी साप\nरावणाचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी, जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nरोखठोक: आसाराम, अकबर आणि केरळचा बिशप\nफुलटॉस भी बहोत बडी चीज है, बाबू\nअस्सल मुंबईकर… खडूस प्रशिक्षक चंद्रकांत पंडित आणि विदर्भचा पठ्ठय़ा सिव्हील इंजिनीयर रजनीश गुरबानी यांनी रणजी क्रिकेट स्पर्धा गाजवली आहे. यामागे दोघांचेही वेगळेपण आणि प्रचंड परिश्रम आहेत. दोघांशी साधलेला संवाद…\nइयत्ता दहावीपर्यंत मुंबईत वास्तव्य होते. सेंट मेरी हायस्कूलमध्ये ऍथलेटिक्स, फुटबॉल व क्रिकेट या तिन्ही प्रकारांत खेळायचो. एल्फ वेंगसरकर क्रिकेट ऍकॅडमीत क्रिकेटचे बारकावे आत्मसात केले. मात्र वडील रेल्वेमध्ये नोकरी करीत असल्यामुळे बदलीनंतर आम्हाला नागपूरला जावे लागले. तिथे गेल्यानंतर प्रशांत कानतोडे व प्रशांत बाबल या सरांच्या मार्गदर्शनामुळे पुन्हा क्रिकेटकडे वळलो असे रजनीश गुरबानी यावेळी म्हणाला.\nआई-वडिलांचा सपोर्ट नसता तर इंजिनीअरिंग व क्रिकेट या दोन्ही बाबी योग्य पद्धतीने सांभाळताच आल्या नसत्या. कोणत्याही एका करीअरवर पाणी सोडावे लागले असते हे निश्चित आहे. इंजिनीअरिंग व क्रिकेट या दोन्ही गोष्टी मी व्यवस्थितरीत्या कशा केल्या याचेही कोडे अद्याप मला उलगडलेले नाही, पण आई-वडिलांमुळेच मला इथपर्यंत मजल मारता आली असे भावुक उद्गार रजनीश गुरबानीने यावेळी काढले.\nगोलंदाज व्हायचे की फलंदाज याबाबत जास्त विचार केला नाही. विविध वयोगटांत खेळत असताना दोन्ही बाजू करायच्या हे ठरवलेले असायचे. शिवाय कर्णधार असल्यामुळे फलंदाजी व गोलंदाजी या दोन्हींमध्ये चमकदार कामगिरी करण्याचा दबाव असायचा, असे विदर्भाचा पठ्ठय़ा पुढे नमूद करतो.\nविदर्भ क्रिकेट संघाने यंदाच्या रणजी मोसमात कात टाकलीय याचे श्रेय प्रशिक्षकांसोबत खेळाडूंनाही जाते. हा मोसम सुरू होण्याआधी प्रशिक्षकांनी कशा प्रकारे सराव करवून घेतला याबाबत त्याला विचारले असता तो म्हणाला, मोसम सुरू होण्याच्या दोन महिने आधी कसून सराव केला. पहाटे सहा वाजल्यापासून विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये फिटनेसचा सराव व्हायचा. तसेच साडेआठ वाजल्यानंतर अकरा वाजेपर्यंत आंबेडकर क्लबमध्ये खेळाच्या तांत्रिक बाबींवर लक्ष दिले जात होते.\nसुब्रतो बॅनर्जी व चंद्रकांत पंडित या दोन दिग्गज व्यक्तींच्या परीसस्पर्शामुळे मला रणजीत धमक दाखवता आली. एखाद्या लढतीत पाच बळी मिळवल्यानंतरही दोघांनी मला हॉटेलच्या रूममध्ये बसून छोटय़ा छोटय़ा बाबींवर लक्ष द्यायला सांगितले. त्यामुळे मी समाधानी राहिलो नाही. आणखी चांगली कामगिरी करण्यासाठी सरसावलो. त्याचा फायदा आता मला झाला आहे, असे न विसरता तो सांगतो.\nचंद्रकांत पंडित आम्हाला जवळपास प्रत्येक सामन्याआधी महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांच्या ‘प्रेरणादायी स्पीच’चे व्हिडीओ दाखवून प्रोत्साहन देत असतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हार मानायची नाही याची शिकवण मिळते. मुंबईच्या संघातला खडूसपणा आमच्यामध्ये आता निर्माण होऊ लागलाय, असेही तो सांगतो.\nआता कुठपर्यंत मजल मारायची हे ठरवलेले नाही. सध्या रणजी स्पर्धेच्या फायनलचाच विचार मनामध्ये सुरू आहे. वयाच्या आठव्या वर्षापासूनच हिंदुस्थानसाठी खेळायचे हे स्वप्न बघितले होते. त्यामुळे तो ध्यास आजही आहे, पण जास्त पुढचा विचार करीत नाही. टप्प्याटप्प्याने प्रगती करायची आहे, असे तो शेवटी आवर्जून सांगतो.\nविदर्भाच्या क्रिकेटपटूंच्या सरावाबाबत विचारले असता चंद्रकांत पंडित म्हणाले, कडक शिस्तीसाठी मला ओळखले जाते. खेळाडूंची बेशिस्त वर्तणूक मला आवडत नाही. मात्र क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. अशा परिस्थितीत सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याकडे माझा कल असतो. तसेच कोणाएका खेळाडूवर अवलंबून राहायला मला आवडत नाही. संघातील सर्वांनीच आपली जबाबदारी ओळखायला हवी असे त्यांना वाटते.\nकर्नाटकसारख्या बलाढय़ संघाला उपांत्य फेरीत हरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱया रजनीश गुरबानीबद्दल चंद्रकांत पंडित यांनी सांगितले की, रजनीश हा युवा खेळाडू असून मागील मोसमात त्याने पदार्पण केले. त्याला प्रत्येक लढतीत खेळवता आले नसले तरी जेव्हा त्याला संधी देण्यात आली तेव्हा त्याने आपली चुणूक दाखवलीय. पंजाब व बंगालविरुद्धच्या लढतीत त्याने महत्त्वाच्या क्षणी विदर्भासाठी मोलाची कामगिरी बजावलीय. त्याच्याकडे वेग नाही, पण दोन्ही बाजूला चेंडू स्विंग करण्याची कला उत्तम आहे. त्यामुळे निवड समितीने गांभीर्याने विचार केल्यास तो आगामी काळात हिंदुस्थानसाठीही खेळू शकतो.\nमुंबईतील क्रिकेटपटूंना ‘खडूस’ या नावाने ओळखले जाते. ‘खडूस’ म्हणजे प्रतिस्पर्ध्यांना शेवटपर्यंत टक्कर देण्याचे कसब, मैदानावरील जिद्द. मी मुंबईचा असल्यामुळे माझ्यामध्येही ही कला आपसूकच आलीय. विदर्भाच्या खेळाडूंमध्ये ती यायला थोडा वेळ लागेल. मात्र सुरुवात तर झालीय. पंजाब, बंगाल व हिमाचल प्रदेशविरुद्धच्या लढतीत याचा प्रत्यय दिसून आला असे चंद्रकांत पंडित यांनी आवर्जून नमूद केले.\nखरे तर फायनल जिंकल्यानंतर मैदानात धावत जाऊन खेळाडूंना मिठी मारली जाते, पण उपांत्य लढत जिंकल्यानंतरच भावुक झालो. अखेरच्या क्षणापर्यंत विदर्भाच्या खेळाडूंनी हार मानली नाही आणि विजय खेचून आणला हे पाहून आनंद गगनात मावेनासा झाला होता. यावेळी या खेळाडूंचे कौतुक करावे तेवढे कमी आहे अशा शब्दांत त्यांनी आपले मत व्यक्त केले.\nकर्नाटकविरुद्धची लढाई आम्ही जिंकलो, पण आता पुढील सामना आमच्यासमोर उभा ठाकला आहे. अंतिम फेरीत कोणत्या संघाचा सामना करायचा आहे याकडे आमचे लक्ष नाही. शिवाय फायनल लढतीचा कोणताही दबावही अंगावर घेणार नाही. उपांत्यपूर्व व उपांत्य फेरी जिंकल्यानंतर खेळाडूंच्या आत्मविश्वासात कमालीची वाढ झालीय एवढं मात्र नक्की असे ते स्पष्टपणे सांगतात.\nएक क्रिकेटपटू म्हणून स्वतबद्दल सांगताना चंद्रकांत पंडित म्हणाले, हिंदुस्थानसाठी खेळायला मिळाल्यामुळे भाग्यवान समजतो. मुंबईच्या १९ वर्षांखालील संघाचे तसेच मफतलाल संघाचे नेतृत्व मी केले. तसेच हिंदुस्थानच्या १९ वर्षांखालील संघामध्येही माझा समावेश होता. दिग्गज खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूम शेअर करता आल्याने नशीबवान समजतो.\nरणजीसह स्थानिक स्पर्धा व आंतरराष्ट्रीय क्रिकेट यांमधील फरक चंद्रकांत पंडित यांनी आपल्या नजरेतून सांगितला तो असा- ‘रणजीसारख्या स्थानिक स्पर्धांमध्ये खेळताना प्रेशर तेवढे नसते, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना कोटी कोटी क्रिकेटप्रेमींच्या नजरा तुमच्यावर खिळलेल्या असतात. त्यामुळे दबाव हा येतोच. त्यामध्ये खेळाडूंचे मानसिक संतुलन, जिगर यावर सर्वकाही अवलंबून असते. त्यानंतरच एखादा खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदीर्घ काळ टिकून राहू शकतो.’\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआमचं वयच सेल्फी काढण्याचं, मुख्यमंत्र्यांनी ‘मीडिया’ला झापले\nप्लॅस्टिक बंदी, चार महिन्यांत 1 कोटी 37 लाखांचा दंड वसूल\nम्हाडा, सिडकोनंतर आता आणखी एक गृहनिर्माण महामंडळ\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nभाजपच्या महिला सरपंचांचा शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन...\nछत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी घेतले योगी आदित्यनाथांचे आशीर्वाद\nकच्छमधून पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक\nव्हॉट्सअॅपमध्ये चार भन्नाट फिचर्सचा समावेश, वाचा काय आहे विशेष…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/harivamsh/harivamsh01-50.htm", "date_download": "2018-10-24T01:02:49Z", "digest": "sha1:AHCZIXK4XFCEVLAQP4PKUMOFAKCL7IHN", "length": 35411, "nlines": 211, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीहरिवंशपुराण - हरिवंश पर्व - पञ्चाशत्तमोऽध्यायः", "raw_content": "\nऋषिभिः पूजितस्तैस्तु विवेश हरिरीश्वरः \nपौराणं ब्रह्मसदनं दिव्यं नारायणाश्रमम् ॥ २ ॥\nस तद् विवेश हृष्टात्मा तानामन्त्र्य सदोगतान् \nप्रणम्य चादिदेवाय ब्रह्मणे पद्मयोनये ॥ २ ॥\nस्वेन नाम्ना परिज्ञातं स तं नारायणाश्रमम् \nप्रविशन्नेव भगवानायुधानि व्यसर्जयत् ॥ ३ ॥\nस्वधिष्ठितं देवगणैः शाश्वतैश्च महर्षिभिः ॥ ४ ॥\nतिमिरौघपरिक्षिप्तमप्रधृष्यं सुरासुरैः ॥ ५ ॥\nन तत्र विषयो वायोर्नेन्दोर्न च विवस्वतः \nवपुषः पद्मनाभस्य स देशस्तेजसाऽऽवृतः ॥ ६ ॥\nस तत्र प्रविशन्नेव जटाभारं समुद्वहन् \nसहस्रशीर्षो भूत्वा तु शयनायोपचक्रमे ॥ ७ ॥\nउपतस्थे महात्मानं निद्रा तं कालरूपिणी ॥ ८ ॥\nस शिश्ये शयने दिव्ये समुद्राम्भोदशीतले \nहरिरेकार्णवोक्तेन व्रतेन व्रतिनां वरः ॥ ९ ॥\nतं शयानं महात्मानं भवाय जगतः प्रभुम् \nउपासाञ्चक्रिरे विष्णुं देवाः सर्षिगणास्तथा ॥ १० ॥\nतस्य सुप्तस्य शुशुभे नाभिमध्यात् समुत्थितम् \nआद्यं तस्यासनं पद्मं ब्रह्मणः सूर्यवर्चसम् \nसहस्रपत्रं वर्णाढ्यं\tसुकुमारं विभूषितम् ॥ ११ ॥\nआवर्तयति लोकानां सर्वेषां कालपर्ययम् ॥ १२ ॥\nप्रजानां पञ्क्तयो ह्युच्चैर्निष्पतन्त्युत्पतन्ति च ॥ १३ ॥\nते सृष्टाः प्राणिनो मेध्या विभक्ता ब्रह्मणा स्वयं \nचतुर्धा स्वां गतिं जग्मुः कृतान्तोक्तेन कर्मणा ॥ १४ ॥\nन तं वेद स्वयं ब्रह्मा नापि ब्रह्मर्षयोऽव्ययाः \nविष्णोर्निद्रामयं योगं प्रविष्टं तमसावृतम् ॥ १५ ॥\nते तु ब्रह्मर्षयः सर्वे पितामहपुरोगमाः \nन विदुस्तं क्वचित् सुप्तं क्वचिदासीनमासने ॥ १६ ॥\nजागर्ति कोऽत्र कः शेते कश्च शक्तश्च नेङ्‌गते \nको भोगवान् को द्युतिमान् कृष्णात् कृष्णतरश्च कः ॥ १७ ॥\nविमृशन्ति स्म तं देवा दिव्याभिरुपपत्तिभिः \nन चैनं शेकुरन्वेष्टुं कर्मतो जन्मतोऽपि वा ॥ १८ ॥\nगाथाभिस्तत्प्रदिष्टाभिर्ये तस्य चरितं विदुः \nपुराणास्तं पुराणेषु ऋषयः सम्प्रचक्षते ॥ १९ ॥\nश्रूयते चास्य चरितं देवेष्वपि पुरातनम् \nमहापुराणात् प्रभृति परं तस्य न विद्यते ॥ २० ॥\nयच्चास्य देवदेवस्य चरितं स्वप्रभावजम् \nतेनेमाः श्रुतयो व्याप्ता वैदिक्यो लौकिकाश्च याः ॥ २१ ॥\nभवकाले भवत्येष लोकानां लोकभावनः \nदानवानामभावाय जागर्ति मधुसूदनः ॥ २२ ॥\nयत्रैनं वीक्षितुं देवा न शेकुः सुप्तमव्ययम् \nततः स्वपिति घर्मान्ते जागर्ति जलदक्षये ॥ २३ ॥\nस हि वेदाश्च यज्ञाश्च यज्ञाङ्‌गानि च सर्वशः \nया तु यज्ञगतिः प्रोक्ता स एष पुरुषोत्तमः ॥ २४ ॥\nतस्मिन्सुप्ते न वर्तन्ते मन्त्रपूताः क्रतुक्रियाः \nशरत्प्रवृत्तयज्ञोऽयं जागर्ति मधुसूदनः ॥ २५ ॥\nतदिदं वार्षिकं चक्रं कारयत्यम्बुदेश्वरः \nवैष्णवं कर्म कुर्वणः सुप्ते विष्णौ पुरंदरः ॥ २६ ॥\nया ह्येषा गह्वरा माया निद्रेति जगति स्थिता \nसाकस्माद् द्वेषिणी घोरा कालरात्रिर्महीक्षिताम् ॥ २७ ॥\nजीवितार्धहरा घोरा सर्वप्राणभृतां भुवि ॥ २८ ॥\nनैतया कश्चिदाविष्टो जृंभमाणो मुहुर्मुहुः \nशक्तः प्रसहितुं वेगं मज्जन्निव महार्णवे ॥ २९ ॥\nअन्नजा भुवि मर्त्यानां श्रमजा वा कथंचन \nसैषा भवति लोकस्य निद्रा सर्वस्य लौकिकी ॥ ३० ॥\nस्वप्नान्ते क्षीयते ह्येषा प्रायशो भुवि देहिनम् ॥ ॥\nमृत्युकाले च भूतानां प्राणान्नाशयते भृशम् ॥ ३१ ॥\nदेवेष्वपि दधारैनां नान्यो नारायणादृते \nसखी सर्वहरस्यैषा माया विष्णुशरीरजा ॥ ३२ ॥\nसैषा नारायणमुखे दृष्टा कमललोचना \nलोकानल्पेन कालेन ग्रसते लोकमोहिनी ॥ ३३ ॥\nएवमेषा हितार्थाय लोकानां कृष्णवर्त्मना \nध्रियते सेवनीया हि पत्येव च पतिव्रता ॥ ३४ ॥\nस तया निद्रया च्छन्नस्तस्मिन् नारायणाश्रमे \nस्वपिति स्म तदा विष्णुर्मोहयञ्जगदव्ययम् ॥ ३५ ॥\nतस्य वर्षसहस्राणि शयानस्य महात्मनः \nजग्मुः कृतयुगं चैव त्रेता चैव युगोत्तमम् ॥ ३६ ॥\nस तु द्वापरपर्यन्ते ज्ञात्वा लोकान् सुदुःखितान् \nप्राबुध्यत महातेजाः स्तूयमानो महर्षिभिः ॥ ३७ ॥\nजहीहि निद्रां सहजां भुक्तपूर्वामिव स्रजम् \nइमे ते ब्रह्मणा सार्धं देवा दर्शनकाङ्‌क्षिणः ॥ ३८ ॥\nइमे त्वां ब्रह्मविद्वांसो ब्रह्मसंस्तववादिनः \nवर्धयन्ति हृषीकेश ऋषयः संशितव्रताः ॥ ३९ ॥\nशृणु विष्णो शुभा वाचो भूव्योमाग्न्यनिलाम्भसाम् ॥ ४० ॥\nइमे त्वां सप्त मुनयः सहिता मुनिमण्डलैः \nउत्तिष्ठ शतपत्राक्ष पद्मनाभ महाद्युते \nकारणं किंचिदुत्पन्नं देवानां कार्यगौरवात् ॥ ४२ ॥\nस संक्षिप्य जलं सर्वं तिमिरौघं विदारयन् \nउदतिष्ठद्धृषीकेशः श्रिया परमया ज्वलन् ॥ ४३ ॥\nस ददर्श सुरान् सर्वान् समेतान् सपितामहान् \nविवक्षतः प्रक्षुभिताञ्जगदर्थे समागतान् ॥ ४४ ॥\nतत्त्वदृष्टार्थया वाचा धर्महेत्वर्थयुक्तया ॥ ४५ ॥\nकुतो वो विग्रहो देवाः कुतो वो भयमागतम् \nकस्य वा केन वा कार्यं किं वा मयि न वर्तते ॥ ४६ ॥\nकिं खल्वकुशलं लोके वर्तते दानवोत्थितम् \nनृणामायासजननं शीघ्रमिच्छामि वेदितुं ॥ ४७ ॥\nएष ब्रह्मविदां मध्ये विहाय शयनोत्तमम् \nशिवाय भवतामर्थे स्थितः किं करवाणी वः ॥ ४८ ॥\nइति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे हरिवंशपर्वणि\nवैशंपायन सांगतात :- या प्रकारे त्या ऋषींनी पूजा केल्यावर तो ईश्वर श्रीहरी आपल्या ब्रह्मलोकान्तर्गत महापुरातन अशा दिव्य नारायणा-श्रमांत शिरला. मग स्वत:च्याच नांवानें प्रख्यात असलेल्या त्या आश्रमांत शिरताच भगवान् नारायणाने युद्धार्थ इतका वेळ हातीं घेतलेली सर्व आयुधे एकीकडे ठेवून दिली. आणि नंतर सभासदांना व आदिदेव जो ब्रह्मदेव त्यालाही तेथें बोलाविले. आणि त्याला वंदन करून नंतर आपल्या त्या समुद्रतुल्य आलयाकडे दृष्टि फेकिली. तें देवगणांनी व सनातन महर्षींनी अधिष्ठित असून प्रलयकालीन मेघाच्या अभिमानिनी देवताही तेथे होत्या. शिवाय तेथें नक्षत्रचक्र असून गडद अंधारही होता. व त्या आलयावर देव किंवा असुर यांपैकी कोणाचाही पराक्रम चालत नव्हता; इतकेंच नव्हे, तर तेथें वायुचा रिघाव नव्हता; तसाच चंद्राचा न सूर्याचा. तो सर्व देश पद्यनाभाच्या केवळ अंगकान्तीनेच लख-लखत होता. असो; अशा त्या आलयांत शिरताच परमात्मा सहस्त्र मस्तकें व त्या सर्वांवर जटा-भार ( लोककर्मवासनाजालरूपी) धारण करून शयनावर पडला. पडताच जिला लोकांच्या अंतसमयाचें पूर्ण ज्ञान असून जी नयनप्रदेशीं फार खुलते अशी कालरूपिणी निद्रा त्या परमात्म्याजवळ तत्काल आली. तेव्हां निर्विकल्प समाधीची तयारी करून तो नियमशील श्रीहरी निस्ताप अशा दिव्य शयनावर निद्रा करिता झाला. तो निद्रिस्त होतांच ऋषिगणांसह देव जगाची पुनरुत्पत्ति व्हावी, हा हेतु मनांत धरून त्या महात्म्या प्रभूची उपासना करूं लागले. तो भगवान् निजला असतां सूर्याप्रमाणें तेजस्वी व ब्रह्मदेवाचे आद्यवसतीस्थान असें एक सुंदर कमल त्याच्या नाभीमध्यातून उठून आलें. या कमलाला सहस्त्र पाकळ्या असून त्याचा वर्ण फारच उंची होता. शिवाय, तें सुकुमार असून फारच शोभिवंत दिसत होतें. तो महामुनि परमात्मा निजल्या निजल्याच आखिल लोकांचे युगादि' कालचक्र फिरवीत असतो. तें असें कीं, त्या त्या कल्पांतील जो ब्रह्मदेव असेल त्याचे स्वाधीन जीवांचे वासनामय तंतु करून त्याला कामांत साह्य करितो. तो निद्रिस्त असतां त्याच्या उघड्या मुखांतून चालणाऱ्या निःश्वासाबरोबर वाऱ्याने प्रजांच्या मालिकाच्या मालिका बाहेर येऊन खालींवर पडतात. मग ह्या रीतीनें निर्माण झालेल्या प्राण्याची ब्रह्मदेव स्वत: वेदात घालून दिलेल्या रीतीप्रमाणे ब्राह्मणक्षत्रियादि चार वर्णरूपानें व्यवस्था लावितो. नंतर ते प्राणी आपआपल्या मार्गास लागतात. असा हा अविद्याशबलित जो श्रीविष्णूचा निद्रामय योग आहे, याच्या देखील सत्यस्वरूपाची कल्पना प्रत्यक्ष ब्रह्मदेवाला किंवा सनातन ब्रह्मऋषींनाही येत नाहीं. हे पितामह- पुर:सर जे ब्रह्मर्षि यांना खरें बोलू जातां हा परमात्मा कोणत्या स्थलीं किंवा कोणत्या काली निजतो किंवा न निजतां मध्येंच उठून आसनावर बसून व्यवहार करितो, याचा कांहींच पत्ता लागत नाहीं. त्याचप्रमाणे या देहांत तरी जागतो कोण, निजतो कोण अंगीं शक्ति असूनही कधीं कधीं अक्रिय असा राहतो कोण, हे भोग भोगतो कोण, देहाचे ठिकाणी जें तेज खेळते तें कोणाचे व अणोरणीयान इत्यादि वाक्यांनी सुक्ष्माहून सुक्ष्मतरत्व जें वर्णन केलें आहे तें कोणाचें, हें तरी कोणाला कळतें आहे अंगीं शक्ति असूनही कधीं कधीं अक्रिय असा राहतो कोण, हे भोग भोगतो कोण, देहाचे ठिकाणी जें तेज खेळते तें कोणाचे व अणोरणीयान इत्यादि वाक्यांनी सुक्ष्माहून सुक्ष्मतरत्व जें वर्णन केलें आहे तें कोणाचें, हें तरी कोणाला कळतें आहे देवमंडळी श्रुतिसंमत युक्तीनी त्याचा पत्ता लावण्याविषयीं रात्रंदिवस खल करीत असतात; तथापि, त्याच्या जन्माचा किंवा कर्माचाही थांग लागत नाहीं. अशा स्थितींत त्या परमात्म्याने आपण होऊनच आपल्या नि:श्वसित रूपाने समजविलेल्या वेदाचा आधार घेऊन मोठमोठाल्या पुराण ऋषींनी पुराण ग्रंथांत त्याचें चरित गाइले आहे. देवमंडळी मानवी सृष्टीपेक्षां फार फार जुनी; पण त्या मंडळीच्या कानींही या परमात्म्याचें जें चरित्र म्हणून आहे, तें किती किती तरी जुने म्हणूनच आहे. हे जनमेजया्, या परमात्म्याच्या स्वत: सामर्थ्याचा जो इतिहास आहे, त्या इतिहासानेंच वैदिक व लौकिक गाथा भरलेल्या आहेत. हा लोकनिर्माणकर्ता सृष्टीच्या निर्माणकाली प्रकट होतो व हा मधुसूदन दानवांना मारण्यासाठीं टपत बसतो, आणि प्रलयकाली पुन्हा निद्रित होतो. या सुप्तस्थितीत प्रत्यक्ष देवांनाही त्याचेकडे पाहावत नाहीं. ह्या जागृती-सुषुप्तीचा सांवत्सरिक पर्याय म्हणजे दरवर्षी उष्णकाल संपून आषाढी एकादशी आली म्हणजे निघणे व वर्षाकाल संपून कार्तिकी एकादशी येतांच उठणे, असा आहे. वेद, यज्ञ, यज्ञाची सर्वागें आणि यज्ञापासून प्राप्त होणारी गति ही सर्वही परमात्मरूपच आहेत असे म्हणतात. आषाढामध्यें तो निजला म्हणजे मंत्राने होणाऱ्या यज्ञ- क्रिया बंद पडतात, त्या तो पुनः शरदृतूत कार्तिकांत जागृत झाला म्हणजे सुरू होतात. श्रीविष्णू वर्षाकालांत चतुर्मास जेव्हां निद्रिस्त असतो तेव्हां त्याच्या गैरहजेरीत मेघाधिपति जो पुरंदर इंद्र तो हें वर्षाचक्र चालवितो. हा जो विष्णूचा योगमायाबलाने अकस्मात् प्राप्त होणारा तमोमय निद्रेच्या काल तो राजेलोकांना फारच घातक आहे; या कालांत ते परस्पर युद्धादि करून नाश पावतात. ही जी परमात्म्याची योगनिद्रा हिचीच छोटीशी प्रत म्हणजे ह्या पृथ्वीवरील प्राणिमात्राला प्राप्त होणारी व आपल्या बरोबर प्राण्यांच्या आयुष्याचे अर्ध चोरून नेणारी व दिवसाचा नाश करणारी अशी निशा ही होय. या निशेचेंच विशिष्ट स्वरूप निद्रा हें होय. या निद्रेचे सामर्थ्य असें विलक्षण आहे कीं, तिने एकदां ज्याचे देहांत प्रवेश केला तो किती जरी सशक्त असला तरी त्याला वारंवार जांभया येऊं लागतात, व तिचा वेग अनावर होऊन त्याला एखाद्या महासमुद्रांत बुडल्यासारखें होतें. या भूतलावर लोकांना जी निद्रा येते तिला हेतु दोन. एक तर ती अन्नाच्या कैफानें येते किंवा श्रमामुळें येते. बहुधा पृथ्वी वरील प्राण्यांना उठतां उठतां स्वप्ने पडून या निद्रेचा अंत होतो. व प्राणिमात्राच्या मृत्यु् समयीं ही निद्रा हजर राहून त्यांचे प्राण हरण करिते. या बयाचा तडाका इतका विलक्षण आहे कीं, देवमंडळींत देखील एका नारायणाशिवाय इतर कोणालाही तो सहन होत नाहीं. आतां नारायणाला तरी तो सहन होतो याचें कारण असें आहे कीं, सर्वांतक जो हा परमात्मा जनार्दन त्याची ही पक्की मैत्रीणच; कारण, ही त्याच्याच शरीरापासून उत्पन्न झालेली आहे. ही दिसण्यांत मोठी मनोहर आहे, हिचे नेत्र कमलासारखे आहेत आणि ही सर्व लोकांना मोहिनी घालणारी आहे. ही प्रथम नारायणाचे मुद्रेवर दृष्टीस येते आणि नंतर थोड्याच कालांत सर्व जगताला व्यापून टाकिते. परमात्म्यानें तरी लोक हितार्थच स्वत: हिचे सेवन केलें आहे. हिचे सेवन करण्यांत परमात्म्याला कांहीं कमीपणा नाहीं. कारण, खऱ्या साध्वी स्त्रीची सुखार्थी पतीनें देखील सेवा करणें योग्यच आहे. असो; अशा या निद्रेचें स्वत: पांघरूण घेऊन व निखिल सृष्टीला मोह घालून परमात्मा श्रीविष्णू शयन करितात. या निद्रेमध्यें त्या महात्म्याची सहस्त्रावधि वर्षें जातात. या चालू पर्यायांतीलही भगवंताच्या निद्रास्थितींतच सर्व कृतयुग लोटलें, त्रेतायुगही लोटलें आणि द्वापराचीही बहुतेक अखेर आली. परंतु, इतक्यांत प्रजेला बहुत दु्:ख झालें आहे असें ध्यानीं आणून ऋषिमंडळींनीं स्तुति आरंभिल्यामुळें तो महातेजस्वी परमात्मा जागा झाला.\nऋषि म्हणाले: - हे भगवन्, ब्रह्मदेवा सहित सर्व देव आपले दर्शनाची इच्छा करीत आहेत; तर वास घेऊन उपभोगिलेल्या पुष्प- मालेप्रमाणें या आपल्या सहज निद्रेचा त्याग करावा. हे ह्र्षीकेशा, हे सर्वही वेदपरायण आणि तपोनिष्ठ ब्रह्मवेत्ते ऋषि तुझी स्तुति करून तुझें स्वागत करीत आहेत. हे स्वयंभो, हे भूतमया विष्णो, या पृथिव्यादि सर्व भूतांच्या अधिदेवता तुजपुढें आल्या आहेत, यांची मंगलवाणी ऐकून घे. हे देवा, हे सप्तर्षि इतर मंडळी बरोबर घेऊन दिव्य आणि योग्य शब्दांनीं तुझी स्तुति गात आहेत. हे कमलाक्षा, हे पद्यनाभा, हे महादेवा, देवांना तसेंच कांहीं महत्वाचें कार्य असल्यामुळें तुझी जरूरी लागली आहे, तर ऊठ.\nवैशंपायन सांगतात : - याप्रमाणे स्तुति कानी येतांच त्या हषीकेशानें भोंवतीं पसरलेंलें सर्व जल आवरून घेऊन व आपल्या भोवतींचें तमाचें दाट आवरण फोडून तो मोठ्या तेजांत उठून बसला. पहातो तो पितामहासह सर्व देवमंडळी क्षुब्ध होऊन जगत्कल्याणाकरितां आपणास कांहीं विनंति करावी म्हणून आलेली दृष्टीस पडली. त्यांना पाहून तो श्रीहरि डोळ्यांवरून निद्रा साफ गेल्यावर धर्मयुक्त व सहेतुक अशा तात्विक भाषेनें म्हणाला कीं, हे देवहो, तुमची कलागत कोठें उपजली आहे, तुम्हांला कोणाचे भय वाटतें, तुम्हांला कोणाचे साह्याची व कोणाकरितां जरूरी आहे. बरें, या प्रसंगीं माझे हातून होण्याजोगें काय आहे दानवांकडून तर लोकांना त्रास पोंचत नाहींना दानवांकडून तर लोकांना त्रास पोंचत नाहींना तसें असेल तर मला झटपट सांगा. मी माझी असली गोड झोंप व शय्या सोडून तुमच्या कल्याणासाठीं उठून या ब्रह्मवेत्त्या मंडळींत बसलों आहें, तरी मी तुमच्याकरितां कोणती कामगिरी करूं तें सांगा.\nइति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि\nनारायणाश्रमवर्णनं नाम पञ्चाशत्तमोऽध्यायः ॥ ५० ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/home-and-kundali/", "date_download": "2018-10-24T00:37:56Z", "digest": "sha1:5MNHWZDLTV6SRXUBXPVFUV32SXY6KK65", "length": 28816, "nlines": 253, "source_domain": "www.saamana.com", "title": "घर घ्यायला मदत करेल तुमची कुंंडली | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदींना खडा…\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nतोगडिया यांनी स्थापन केला नवा पक्ष, लोकसभा निवडणूक लढवणार\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nदहशतवाद्यांचे मुडदे घेऊन जा, गोळीबार केला तर खबरदार\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nघरात बसल्याजागी ऐकता येणार गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके\nखगोलसंशोधक स्टिफन हॉकिंग यांच्या व्हीलचेअर, पदक, पुरस्कारांचा लिलाव\nऍपल लॉन्च करणार जगातला सर्वात छोटा आयपॅड\nब्रह्मांडाचे रहस्य उलघडणाऱ्या स्टीफन हॉकिंग्स यांच्या व्हीलचेअरचा होणार लिलाव\nविराटच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहत्यांना बसला धक्का, अनेकांना अश्रू अनावर\nसचिन-विनोद पुन्हा क्रिकेटच्या मैदानात; अॅकॅडमीद्वारे युवा क्रिकेटपटूंना घडवणार\nहिंदुस्थानच्या विजयाची हॅटट्रिक; जपानचा 9-0 गोलने धुव्वा\nहिंदुस्थान-इंग्लंड लॉर्डस् कसोटी फिक्स, वृत्तवाहिनीच्या लघुपटाने क्रिकेट वर्तुळात खळबळ\n‘हिटमॅन’ला खुणावतोय सचिन-धोनीचा ‘हा’ विक्रम, गांगुलीला केले ओव्हरटेक\nनवान्न पौर्णिमा : कोकणातील नव्याची अपूर्वाई\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nआजचा अग्रलेख : वंदे मातरम् म्हणावेच लागेल\nआजचा अग्रलेख : जगभ्रमण बरे पण मिळाले काय\n– सिनेमा / नाटक\n‘पाटील’ २६ ऑक्टोबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nमराठी चित्रपटात काम करायचंय – शर्मन जोशी\n‘माझ्या बायकोचा प्रियकर’ मधील पहिल्या धमाल गाण्याला जबरदस्त प्रतिसाद\nमेघा धाडे आता हिंदी बिग बॉसमध्ये\nदूध की दही, जाणून घ्या आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर \n….असा असतो दुतोंडी साप\nरावणाचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी, जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nरोखठोक: आसाराम, अकबर आणि केरळचा बिशप\nफुलटॉस भी बहोत बडी चीज है, बाबू\nमुख्यपृष्ठ ब्लॉग कुंडली काय सांगते\nघर घ्यायला मदत करेल तुमची कुंंडली\n>>अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तू विशारद)\nमुंबईत घर घेणं अनेकांच स्वप्न. बँकेकडून कर्ज मिळणं,घराचा ताबा वेळेवर मिळणं अशा दिव्यातून जावं लागतं. ह्याच दिव्यातून माझ्या एका मैत्रिणीला जावं लागलं. नवऱ्याचा स्वतःचा व्यवसाय. त्यामुळे बँकेतून कर्ज मिळणे सोपे मुळीच नव्हते. एकत्र कुटुंबपद्धतीत राहतांना होणाऱ्या त्रासाचा मुलांवर होणारा परिणाम बघून तिने नवीन घर घेण्याचा निर्णय घेतला. तब्बल सहा वर्षांनी तिच्या प्रयत्नांना यश आले. हा तिचा प्रवास मला जवळून पाहता आला. तिचा हा प्रवास आणि कुंडलीतील घराचे योग ह्यावरील आजचा ब्लॉग आहे.\n२०११ च्या सप्टेंबरमध्ये एका मॉलमध्ये माझ्या बालमैत्रीणीची भेट झाली. शाळेचे शिक्षण झाल्यानंतर आम्ही दोघींनी वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये प्रवेश घेतला आणि मग आमचा फार संपर्क राहिला नाही. त्यांनतर मॉलमध्येच भेट. काय गं कुठे असतेस मुलं किती ह्या सर्व प्रश्नोत्तरांनंतर मॅडमने नोकरीचा प्रश्न केलाच. कुठे जॉब करतेस गं “आधीपासूनच असलेली ज्योतिषाची आवड सध्या माझी ओळख आहे. ज्योतिष आणि वास्तू संदर्भात लोकांना मार्गदर्शन करतेय.” हे ऐकल्यावर तिच्या चेहेऱ्यावरचा आश्चर्ययुक्त आनंद लक्षणीय होता. मग फोन नंबर exchange झाले. भेटू लवकरच म्हणत तिचा निरोप घेतला.\nत्याच्या पुढच्याच आठवड्यात मॅडमचा फोन आला भेटीचा दिवस ठरला आणि मॅडम घरी अवतरल्या. सगळ्या गप्पा झाल्यांनतर विषय आला स्वतःच्या घराबद्दल. मुंबईत स्वतःचे घर असणे किती गरजेचे आहे ह्यावर भरपूर चर्चा झाली. ह्या चर्चेच्या शेवटी तिला म्हणाले,” हे बघ बाई मुंबईत स्वतःचे घर असण्याची इच्छा असणे आणि प्रत्यक्षात ते विकत घेणे ह्यात फरक आहे. तुम्ही प्रयत्न करत रहा.” त्यावर तिचे उत्तर,”अगं तूच का नाही पत्रिका बघून सांगत आमच्या पत्रिकेत योग कधी आहेत ते तू सांग म्हणजे आमच्याही प्रयत्नांना उभारी येईल.”\nतिची आणि तिच्या नवऱ्याची पत्रिका व्यवस्थित अभ्यासल्यानंतर तिला म्हणाले,” पहिली चांगली बातमी ही आहे की तुम्ही स्वतःचे घर घेऊ शकता आणि दुसरी चांगाली बातमी म्हणजे घर होईल ते मुंबईतच. घराच्या बाजूला मुख्यत्वे मॉल असेल”. तिचा पुढचा अपेक्षित प्रश्न,” कधी होईल घर कुठल्या वर्षी हे सांगशील का कुठल्या वर्षी हे सांगशील का ” “घर घेण्याचे ४०% योग आहेत ते ही २०१४ सप्टेंबरला. म्हणजे सप्टेंबर २०१४ ला तुझे स्वतःचे घर असू शकेल परंतु ४०टक्केच योग आहेत आणि जर का काही कारणास्तव २०१४ ला घर घेऊ शकला नाहीत तर २०१६ची दिवाळी मात्र तू स्वतःच्या घरात नक्की साजरी करशील.” हे ऐकून तिचा जरा हिरमोड झाला. बहुदा तिला नजीकच्या काळात घराचे योग असावेत अशी अपेक्षा होती. तिला म्हणाले,” हे बघ योग तर २०१६चे जास्त योग्य वाटतं आहेत परंतु तुम्ही आत्तापासूनच प्रयत्न करा.” “तसं नाही गं. आम्ही ह्या आधी एका ज्योतिषांना पत्रिका दाखवली होती. त्यांनी तर १०० टक्के गॅरंटी दिली आहे की सप्टेंबर २०१४ ला आम्ही स्वतःच्या घरी असणार. आता तू म्हणतेस की २०१४ ला योग आहेत परंतु पत्रिका फार समाधानकारक नाही. २०१६ ला घर म्हणजे खूप उशीर नाही का गं वाटत” “घर घेण्याचे ४०% योग आहेत ते ही २०१४ सप्टेंबरला. म्हणजे सप्टेंबर २०१४ ला तुझे स्वतःचे घर असू शकेल परंतु ४०टक्केच योग आहेत आणि जर का काही कारणास्तव २०१४ ला घर घेऊ शकला नाहीत तर २०१६ची दिवाळी मात्र तू स्वतःच्या घरात नक्की साजरी करशील.” हे ऐकून तिचा जरा हिरमोड झाला. बहुदा तिला नजीकच्या काळात घराचे योग असावेत अशी अपेक्षा होती. तिला म्हणाले,” हे बघ योग तर २०१६चे जास्त योग्य वाटतं आहेत परंतु तुम्ही आत्तापासूनच प्रयत्न करा.” “तसं नाही गं. आम्ही ह्या आधी एका ज्योतिषांना पत्रिका दाखवली होती. त्यांनी तर १०० टक्के गॅरंटी दिली आहे की सप्टेंबर २०१४ ला आम्ही स्वतःच्या घरी असणार. आता तू म्हणतेस की २०१४ ला योग आहेत परंतु पत्रिका फार समाधानकारक नाही. २०१६ ला घर म्हणजे खूप उशीर नाही का गं वाटत” ह्या वर मी काहीच उत्तर दिले नाही कारण ह्या सर्व योगायोगाच्या गोष्टी आहेत. तेंव्हा काळच त्याच उत्तर देईल.\nत्यानंतर तिचे नेहेमी फोन यायचे. घाटकोपर,पवई,विक्रोळी,भांडुप, कांजूरमार्ग ही सर्व ठिकाणं पालथी घालून झाली परंतु कुठे घराची किंमत पटली नाही तर कुठे मुलांची शाळाच लांब, कुठे बाजारपेठ दूर म्हणून नको. करताकरता २०१४ ऑगस्ट उजाडला. तिचा फोन न आला तरच नवल. “अगं अनुप्रिया अजून कुठेही घर बुक केलं नाहीये. ऑगस्ट आला.” तिला पुन्हा पाढा वाचून दाखवला. त्यानंतर त्याच आठवड्यात तिने मला फोन केला. घाटकोपरला एक फ्लॅट त्यांना आवडला होता त्यांनी तो बुकही केला. खूप खुश होती तेंव्हा ती. चला मुंबईत स्वतःचा फ्लॅट झाला बुवा एकदाचा. तिचे स्वप्न पूर्ण झाले.\nतिचे अभिनंदन केले आणि मी कामाला लागले कारण २०१६ला घर घेऊ शकशील असे भविष्य मी वर्तविले होते. ज्या ज्योतिषांनी तिला २०१४ नक्की स्वतःच्या घरी रहायला जाशील असे सांगितले होते त्यांना मनोमन नमस्कार केला. कदाचित ज्ञान आणि अनुभव ह्यात मी कमी पडले असा विचार करून तिची आणि तिच्या नवऱ्याची पत्रिका पुन्हा अभ्यासली. पुन्हा तेच. मला २०१६ चाच घर घेण्याचा योग दिसत होता. ही काय गोम आहे ते कळेच ना.\nत्यानंतर सतत माझ्या डोक्यात हेच विचार की कुठे आपले गणित चुकले ह्याचे उत्तर मिळाले पाहिजे. ह्याचे उत्तर दिले तिनेच. तिचा फोन पुढच्याच आठवड्यात आला हे सांगण्यासाठी की त्यांनी घराचे बुकिंग रद्द केले आहे. बँकेने लोन पास केले नाही त्यामुळे पुढचे पैसे भरता येणं शक्य नव्हतं. सध्या घरी पैशांची चणचण आहे त्यामुळे मग काही पर्यायच उरला नाही. तिला शब्दांनी उभारी दिली आणि २०१६ची आठवण करून दिली.\n२०१५ ह्या संपूर्ण सालात तिने स्वतःला घर शोधण्यासाठी वाहून घेतलं. आता तिचा ज्योतिष आणि वास्तूवरचा विश्वास वाढला होता. त्यामुळे ह्या वेळेस मॅडम वास्तूच्या नियमांप्रमाणेच घर घेण्यासाठी हट्टाला पेटल्या होत्या. सरतासारता २०१५ साल सरले. २०१६ जानेवारी आला. तिची काळजीयुक्त विचारणा सुरूच होती,”होईल ना गं घर ह्यावेळेस नक्की” आता मुलं मोठी होत आहेत. एकाच घरात आम्ही तीन कुटुंब एकत्र राहतोय. पण आता कठीण दिसतंय एकत्र राहणं. मुलांना त्यांची स्पेस हवी गं”. मी उत्तर देणे टाळले. आता वाट बघण्याशिवाय पर्याय नाही.\nफेब्रुवारीमध्ये तिने मला एक वास्तू आवडल्याचे सांगितले. “अगं अनुप्रिया मला मुलुंडला एक वास्तू आवडली आहे. आमच्या बजेटमध्ये आहे. बँकेनेही लोन मंजूर केलंय आणि मुख्य म्हणजे तुझ्या वास्तूच्या नियमांप्रमाणे आहे. परंतु घर बुक करण्याआधी तू जरा तुझ्या पद्धतीने तपासशील का ” “अगं त्यांत काय एवढं येईन मी. मला पत्ता दे आपण ह्या गुरुवारीच भेटू.” गुरुवारची भेट नक्की झाली आणि आम्ही घरात पाऊल ठेवले. घरात प्रवेश करताच अत्यंत Positive Energy जाणवली. समोरच मोठी बैठकीची खोली, नंतर स्वयंपाकघर, त्यापुढे मुलांची खोली आणि सर्वात शेवटी मास्टर बेडरूम. सर्व खोल्या ऐसपैस. जुने बांधकाम त्यामुळे सर्व खोल्यांना न्याय मिळालेला. ( नाहीतर आताची बांधकाम. चार पावलं घरात टाकली की बैठकीची खोली झाली. बेडरूममध्ये एक बेड आला की वावरण्याचीही मुभा नाही. स्वयंपाकघराचं तर काय विचारू नका. पॅसेजमध्ये स्वयंपाक घर असतं हल्ली. अशी लहान घर पाहिली की मला मुन्ना भाई ह्या फिल्मचा संवाद आठवतो मला – “अरे ये घर तो सुरू होते ही खतम हो गया”. मुंबईत घरं अशीच असतात. इलाज नाही. असो.)\nतिला जसे हवे तसे घर मिळाले. वास्तूच्या नियमांमध्ये सर्व काही बसले. सर्व नक्की झाल्यावर खाली आलो आणि समोर साक्षात मुलुंडचा निर्मल लाईफस्टाईल मॉल. मी काही बोलण्याआधीच ती म्हणाली,”बघ समोरच मॉल आहे. तू म्हणाली होतीस ना की घराच्या बाजूलाच मॉल असेल. हा बघ. आणि D- Mart ही बाजूलाच आहे. घर २०१६लाच होणार हे तर सांगितलेच होतेस त्याच बरोबर घर मुंबईतच होईल आणि घराच्या बाजूला मॉल ह्याही गोष्टी तंतोतंत जुळत आहेत. थँक्स अनुप्रिया. झाले गं घर. खूप वाट पाहायला लावली ह्या योगाने. घर पाहावे बांधून म्हणतात त्याचीच प्रचीती आली सहा वर्षात.”\nतिचे अभिनंदन करून खूपखूप शुभेच्छा दिल्या आणि ज्योतिष शास्त्राला मनोमन प्रणाम केला.\nआपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा: [email protected]\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलभिवंडीत २५ बोगस टेलिफोन एक्स्चेंजचा पर्दाफाश\nपुढीलअमिताभ बच्चन यांची सदाबहार गाणी\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nअशी साजरी करा कोजागिरी पौर्णिमा, तरच होईल फायदा\nAngriya Cruise थोडे पैसे साठवा पण हा अनुभव एकदा घ्याच\nपैशांचा पाऊस भाग ४० – शेअर मार्केट वास्तव, अपेक्षा आणि धोके\nहे हे हे . ही हि हि. खी खी खी. मुंबईला पूल हादसा झाला. त्यात मेलेल्याची कुंडली काय म्हणत होती. जेल मध्ये टाकायला पाहिजे तुमच्या सारख्या लोकाना.\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/ravivar-mata/articlelist/5184166.cms?curpg=2", "date_download": "2018-10-24T01:59:55Z", "digest": "sha1:OPMJP2VKFZJ7PISIV436KMLUEG4EYDPY", "length": 7873, "nlines": 141, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Maharashtra Times", "raw_content": "\nमुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या प्रांतवादी विधानावरून नवा वाद उदयास आला आहे. राजकीय पटलावर यावरून विविध समीकरणे मांडली जात असली तरी मायानगरी मुंबई कुणाच्या योगदानातून उदयास आली व आज कुणाच्...\nपरराष्ट्र धोरणात आत्मविश्वासाचा अभावUpdated: Oct 7, 2018, 04.00AM IST\nसंत साहित्य जगण्याचे शास्त्रUpdated: Oct 7, 2018, 10.10AM IST\nशूटआउटचा बळी : व्यक्ती की जात\nवाढते गुन्हे असुरक्षित पुणेUpdated: Oct 7, 2018, 10.57AM IST\nआदिवासी छात्रांची ‘एव्हरेस्ट मोहीम’Updated: Oct 7, 2018, 04.00AM IST\nतैमुरला सांभाळणाऱ्या 'आया'ला 'इतका' पगार\nगेम ओव्हर; तापसी पन्नू व्हिलचेअरवर\nधनंजय माने आजही मराठी माणसाच्या हृदयात\nपाहा, तनुश्री-नाना वादावर कपिल काय म्हणाला\n...आणि बेडकानंच सापाला गिळलं\nमिसेस. मुख्यमंत्र्यांची वादग्रस्त सेल्फी, झाल...\nरविवार मटा याा सुपरहिट\n'विरो': वर्तमानातील सर्वश्रेष्ठ जोडी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/37360", "date_download": "2018-10-24T01:45:14Z", "digest": "sha1:RIXPREYSIFCDXR5XMW7TWLB4AUVFDDR2", "length": 12220, "nlines": 97, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आमचे बापट सर | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आमचे बापट सर\n२ जुलै २०१२ला राम बापट सर गेले. काही महिन्यांपासून त्यांची तब्बेत खालावत होतीच. मी त्यांना शेवटचे भेटलो, तेंव्हा सकाळचे फक्त दोन तास त्यांना भेटण्या-बोलण्याची परवानगी डोक्टरांनी दिलेली होती. त्यामुळे आधी नंबर लावावा लागला, तेंव्हा भेट मिळाली. अलीकडच्या मराठी कादंबर्‍यांपासून ममता बॅनर्जींपर्यंत अनेक विषयांवर गप्पा झाल्या. \"हेगेलविषयक एक बृहदग्रंथ निघतो आहे. त्याला प्रदीर्घ प्रस्तावना लिहायची आहे पण आताशा 'एनर्जी' फार कमी पडते, त्यामुले ते काम खूप रेंगाळलं आहे\" अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. उर्जा मिळवण्यासाठी आपण ज्यांच्याकडे जायचे, त्यांनाच उर्जा कमी पडतेय हे पाहून मला गलबलल्यासारखे झालं कारण बापट सर म्हणजे उत्साहाचा आणि नवोन्मेषाचा एक अखंड झरा हे समीकरण डोक्यात पक्कं बसलेलं होतं.\nपुणे विद्यापीठातले राज्यशास्त्राचे प्राध्यापक ही सरांची ओळख फारच औपचारीक आणि तोकडी होईल. अखंड वाचन, व्यासंग आणि विद्यापीठाबाहेरचे व्याप - कुठे चर्चासत्र, कुठे व्याख्यान, कुठे पुस्तक प्रकाशन, कुठे एखादी कॉन्फरन्स - यात ते सतत व्यग्र असायचे. त्यामुळेच बहुदा दिलेली वेळ ते फारच क्वचित पाळत. नंतर भेटल्यावर, कपाळावरचे केस मागे सारत, थोडे ओशाळून \" ओह, आय अ‍ॅम सो सॉरी.. त्याचं काय झालं...आय सिंप्ली फरगॉट.... \" असं म्हणून ते पुन्हा एकदा वेळ द्यायचे. त्यांचे आजी-माजी विद्यार्थी, विविध संस्थांचे कार्यकर्ते, लेखक, प्रकाशक, मित्र, चाहते यांची घोळके सतत त्यांच्या मागावर असायचे पण त्यातून पंधरा-वीस मिनीटे जरी त्यांची भेट मिळाली तरी तीन-चार लेक्चर्सचा ऐवज अलगद हाती लागायचा. शिवाय एक 'रिडींग लिस्ट' हाती पडायची. वरती, ' गेल्या खेपेस यादी दिली होती, त्यातलं काय काय वाचून झालं' अशी विचारणाही व्हायची.\n'कोणे एके काळी सर दिल्लीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल पॉलिटिक्स' ह्या विश्वविख्यात संस्थेत पी.एच.डी. करण्यासाठी दाखल झाले होते पण काही मतभेद झाल्याने ते अर्ध्यातूनच परत आले' अशी एक आख्यायिका वर्षानुवर्षे त्यांचे विद्यार्थी एकमेकांना आवडीने सांगत असत. ती खरी का खोटी आणि नेमके कोणत्या विषयावर मतभेद झाले होते हे विचारण्याचं धाडस मला त्यावेळी झालं नाही, आणि नंतर त्याची गरजही भासली नाही. डझनावारी विद्यार्थ्यांना त्यांनी डॉक्टरेटसाठी मार्गदर्शन केलं. 'दिल्लीच्या त्या संस्थेपेक्षा आमचे बापट सरच ग्रेट' हे आम्हा विद्यार्थ्यांचं लाडकं मत होतं.\nराज्यशास्त्र विषयाच्या झाडून सगळ्या उपशाखांमध्ये सरांचा व्यासंग आणि वाचन होतं. फक्त राज्यशास्त्रच नव्हे तर सगळ्याच समाजशास्त्रांना त्यांची प्रज्ञा व्यापून उरली होती. वाचनाला सतत समाज निरीक्षणाची आणि चिंतनाची भक्कम जोड होती. सर्व प्रकारच्या सामाजिक, राजकिय,शैक्षणिक आणि संस्कृतिक चळवळीत ते उत्साहाने वावरत आणि सर्वांच्या संपर्कात असत, त्यामुळे ते 'क्रियावान पंडीत' होते.\nबहुतेक प्राध्यापक मंडळी वयोमानानुसार 'जुनाट' होत जातात, क्वचित दुराग्रही बनतात कारण चालू वास्तवाशी किंवा नव्या मतप्रवाहांशी त्यांचा संपर्क तुटलेला असतो पण बापट सर नेहमीच समकालीन [काँटंपररी] राहिले. नव्याचे त्यांनी अगदी खुल्या मनाने स्वागत केले, मात्र चिकित्सक समीक्षाही तितक्याच तत्परतेने आणि अधिकारवाणीने केली. अभिजात संगीत, सर्व प्रकारचं साहित्य, नवचित्रकला, नाटकं, सिनेमे या सर्व कलाप्रकारात ते तन्मयतेने आणि जागरूक रसिकतेने रंगून जात. हरेक क्षेत्रातल्या नव्या घडामोडींचा मागोवा घेत, त्यातील प्रमुख व्यक्तिंच्या संपर्कात ते रहात, आपल्या शंका आणि मतं मोकळेपणाने व्यक्त करत असत. त्यांच्या बोलण्याला नेहमीच नर्म विनोदाची झालर असे, त्यामुळे सर परखडपणे काही बोलले तरी त्यामुळे कधीच कटुता निर्माण व्हायची नाही.\nराम बापटांच्या निधनाने आपण एक सदाहरित, सदा प्रफुल्ल विद्वान विचारवंत गमावला आहे.\nबापट सर म्हणजे उत्साहाचा आणि नवोन्मेषाचा एक अखंड झरा हे समीकरण डोक्यात पक्कं बसलेलं होतं. >> अगदी अगदी\nडिबेट स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त दाद देणारे, नेहेमीच विद्यार्थ्यांच्या घोळक्यात दिसणारे बापटसर.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://rightangles.in/2018/02/03/new-manifesto/", "date_download": "2018-10-24T00:48:44Z", "digest": "sha1:566AVZDQEVEOGNIIJC4Z4ISVXZDCR2G4", "length": 31436, "nlines": 68, "source_domain": "rightangles.in", "title": "हवन करेंगे, हवन करेंगे, हवन करेंगे | Right Angles - Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law", "raw_content": "\nहवन करेंगे, हवन करेंगे, हवन करेंगे\nBy मकरंद सहस्रबुद्धे February 3, 2018\nइंग्रजी मध्ये एक म्हण आहे. यू कॅनॉट फूल ऑल द पीपल ऑल द टाइम. तुम्ही सदैव सर्वाना गंडवू शकत नाही. २०१९ मध्ये येऊ घातलेली निवडणूक बहुदा आधीच उरकून घ्यायचा मोदीसरकाराचा मानस दिसतो असे बरेच राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी विरोधकांना मुद्द्यांची कधीच कमी नसते. सत्ताधाऱ्यांची मात्र सत्वपरीक्षा मतदार घेतात. आपण सत्तेत असताना काय काय केले, आणि यापुढे सत्ता मिळाल्यास आपण काय काय करू याचा लेखा जोखा प्रचारात द्यावा लागतो. मोठी स्वप्ने दाखवून सत्तेत येता येते परंतु चार वर्ष कारभार करून रिझल्ट शून्य असेल तर परत जनतेला स्वप्ने दाखवून गंडवता येणे सोपे नसते. २०१४ च्या निवडणुकी आधी, भाजपा जेव्हा विरोधी पक्ष होता, तेव्हा त्यांनी काँग्रेसचा भ्रष्टाचार, योजना आखण्यात काँग्रेस सरकारला झालेला अर्धांगवायू – याला भाजपनेते पॉलिसी पॅरालिसिसअसे संबोधत होते, विकासाकडे झालेले अक्षम्य दुर्लक्ष आणि काळा पैसा विदेशातून परत आणणे हे प्रचाराचे प्रमुख मुद्दे बनविले होते. सर्वात महत्वाचे म्हणजे नरेंद्र मोदी या व्यक्तीकडे जादूची छडी आहे, एकदा का त्यांच्या हातात सत्ता दिलीत की हि छडी फिरवून ते देशाचा कायापालट करून टाकतील असा माहोल २०१४ च्या निवडणुकीपूर्वी भाजपा व संघपरिवाराने यशस्वीरित्या उभा केला.\n२०१४ मे पासून आज २०१८ फेब्रुवारी पर्यंत आपण या जादूच्या छडीचा प्रत्यक्ष अनुभव घेतो आहोत. त्याचा एक धावता आढावा घेऊ आणि लेखाच्या मूळ\nविषयाकडे वळू. काँग्रेसच्या भ्रष्ट नेत्यांनी, करबुडव्या उद्योगपतींनी विदेशात ठेवलेले प्रचंड काळे धन परत आणण्याचे वचन मोदींनी जनतेला दिले होते. मोदींच्या अंदाजानुसार काँग्रेसच्या कार्यकाळात एवढे काळे धन परकीय बँकांत ठेवले गेलेय, कि ते परत आणले आणि नागरिकांत वाटले तर प्रत्येक भारतीयाच्या खात्यात पंधरा लाख रुपये टाकता येतील. त्यानुसार सत्ता ग्रहण केल्यावर तात्काळ, २७ मे २०१४ ला जस्टीस एम बी शहा यांच्या अध्यक्षतेखाली एक एस आय टी गठीत करण्यात आली. काळे धन परत आणण्याची प्रक्रिया आम्ही वचननाम्यात सांगितल्या प्रमाणे सुरु केली, हीच काय ती वचनपूर्ती. आजतागायत या प्रचंड काळ्याधनातील किती परत आले कोणीच काही बोलत नाहीये. आपल्याला परदेशातून काळेधन परत आणायचा हे मोदीजी व त्यांचे सरकार साफ विसरून गेले\nसर्कशीतील जादूगार कसा एका मागोमाग एक चीजा पोतडीतून काढीत राहतो, तसे मोदीजी एक घोषणा हवेत विरते न विरते तोच पुढील घोषणा करीत राहिले. नमामी गंगे हा मोदी सरकारचा अत्युच्च प्राधान्याचा प्रकल्प. २०१४ साली निवडणूक जिंकल्यावर वाराणसी मध्ये जाऊन मोदीजींनी गंगा आरती केली .त्यानंतर झालेल्या त्यांच्या भाषणात, गंगेच्या अधोगतीमुळे भावूक झालेले मोदीजी देशाने पाहिले. मी गंगापुत्र आहे.स्वतःचे शुद्धीकरण करण्यासाठी साक्षात गंगा मातेने माझी निवड केली आहे. पुढील निवडणुकी आधी गंगा स्वच्छ करेन. हे गंगा पुत्राचे गंगामातेला वचन आहे अशी घोषणा मोदींनी तेव्हा केली होती. गंगा शुद्धीकरणासाठी वीस हजार कोटी रुपये मोदींच्या मंत्रिमंडळाने विनाविलंब मंजूर केले. काय झालं गंगे च्या शुद्धीकरणाच पुढे कॅग चा ताजा अहवाल सांगतो कि नमामी गंगे प्रकल्पाच्या योजना आखण्यात आणि आखलेल्या योजना तडीस नेण्यास सरकारला सपशेल अपयश आलेले आहे. याच रिपोर्ट मध्ये २०१२-१३ मध्ये गंगेतील प्रदूषणाच्या पातळीची तुलना सध्याच्या प्रदूषणपातळीशी केलेली आहे. उत्तर प्रदेश, बिहार व पश्चिम बंगाल मधील वेगवेगळ्या स्थळांवर सादर चाचण्या केल्या गेल्या. या अहवालानुसार, पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण, पाण्यात मिसळलेल्या विष्ठेचे प्रमाण तसेच पाण्यातील धोकादायक रासायनिक द्रव्याचे प्रमाण हे सारेच २०१२-१३ च्या तुलनेत खालावलेले आहे. राजस्थानातील जलतज्ञ्, राजेंद्र सिंह, ज्यांची ओळख जगभरात वॉटर मॅन म्हणून आहे, त्यांचे म्हणणे आहे की मोदींना निवडणुकीपूर्वी गंगा स्वच्छतेचा प्रकल्प अतिशय महत्वाचा वाटत होता. निवडून आल्यावर मात्र त्यांचा प्राधान्यक्रम बदलला. अन्यथा आपल्याला साडेतीन वर्षांत काहीतरी प्रगती गंगेच्या पाण्याच्या प्रतित दिसली असती. या आधीचे पंतप्रधान गाजावाजा न करता त्यामानाने बरेच काम उरकायचे. मोदीजी प्रकल्पांचा गाजावाजा करीत मुहूर्त तर करतात, पण रिझल्ट शून्य.\nस्मार्ट सिटी प्रोजेक्ट मध्ये सुध्दा असेच प्रचंड ढोल ताशे वाजवून जाहिरातबाजी केली गेली. शंभर स्मार्ट सिटी बनविण्यात येणार होत्या, या शहरांत अखंड पाणी व वीज पुरवठा असणार होता. येथे पब्लिक ट्रान्सपोर्ट उत्कृष्ट असणार होती. रस्ते उत्तम असणार होते. स्वच्छते कडे विशेष लक्ष पुरविण्यात येणार होते सरकारी कार्यालयां मध्ये इ गव्हर्नन्स असणार होता. गरिबांसाठी स्वस्त घरांची बांधणी होणार होती. जून २०१५ मध्ये मोदींनी या स्मार्ट सिटी प्रकल्पाची घोषणा केली. ९८ हजार कोटींचा हा प्रकल्प असणार होता. मोदीजी पाच वर्षात शंभर शहरे चुणचुणीत बनवून सोडणार होते. २०१४ च्या बजेट मध्ये जेटलींनी या साठी ७ हजार कोटीची तरतूद केली. ३० डिसेम्बर २०१७ पर्यंत फक्त ६४५ करोड रुपये खर्च केली गेली. प्रत्येक शहराला केंद्र सरकार ५०० कोटी देणार होते, उरलेली रक्कम राज्य व स्थानिक स्वराज्य संस्थांनी उभे करायची होती. स्मार्ट सिटीची घोषणा झाल्यानंतर अडीच वर्षांनी,स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत फक्त ५ टक्के प्रोजेक्ट पूर्ण झाले होते . स्मार्ट सिटीच्या एकूण बजेट च्या १.४ टक्के रक्कम आजवर खर्च झाली. चार जानेवारी २०१८ रोजी सरकारने राज्यसभेत माहिती दिली की गेल्या अडीच वर्षांत स्मार्ट सिटी अंतर्गत, एकूण नव्वद शहरांत मिळून २८६४ प्रोजेक्ट ठरवले गेले- त्यापैकी १४८ प्रोजेक्ट ज्यावर खर्च झाले १८७२ करोड हे पूर्ण झाले. ४०७ प्रोजेक्ट नुकतेच सुरु झालेत. उरलेल्या ७२ टक्के प्रकल्पांचे अहवाल अजून यायचे आहेत. अहवाल आल्यानंतर ते प्रोजेक्ट सुरु करण्याबद्दल विचार करता येईल. नव्वद शहरातील ३१ शहरांत प्रत्येकी १ प्रोजेक्ट पूर्ण झाला आहे. २७ शहरात अजून एकही टेंडर निघालेले नाही. एकूण या सरकारचा कामाचा वेग पाहता अजून शंभर वर्षे सत्तेत राहिले तरी स्मार्ट सिटीचे प्रकल्प पूर्णत्वाला जातील असे दिसत नाही.\nप्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, म्हणजेच स्किल इंडिया प्रकल्पाची घोषणा जुलै २०१५ मध्ये अशीच मोठया थाटात झाली. प्रकल्प तर एकदम भव्यदिव्य होता. त्याचं अपयशही तेवढेच भव्य होते. घोषणेनुसार २०२२ पर्यंत चार कोटी तरुणांना कसले ना कसले हुनर शिकवून शहाणे करून सोडू असा निर्धार मोदींनी व्यक्त केला होता. पहिल्याच वर्षी वीस लाख तरुणांना कौशल्य निपुण बनवायचे उद्दिष्ट्य होते. या योजने अंतर्गत पहिल्या फेरीत १५०० कोटी रुपये\nखर्चून अठरा लाख युवकांना ‘ट्रेनिंग’ देण्यात आले. त्यापैकी केवळ १२ टक्के तरुणांना खरोखरच काही रोजगार मिळवता आला. योजना सपशेल फसली. घोषणा मोठमोठ्या पण रिझल्ट शून्य असा अनुभव याही प्रकल्पातून आला. मेक इन इंडिया हा असाच एक महत्वाचा प्रकल्प. २०१४ च्या भाजपाच्या संकल्पनाम्यात अर्थव्यवस्थेला रोजगार विरहित विकासाच्या दुष्टचक्रातून खेचून काढायचा निर्धार होता. दार वर्षी एक करोड नवीन रोजगार तयार करण्याची घोषणा होती. सप्टेंबर २०१४ मध्ये मोदींनी मेक इन इंडियाचा नारा दिला. भारताला म्यन्युफॅक्चरिंग हब म्हणजे जागतिक उत्पादनाचे केंद्र बनविण्याचा मोदींचा इरादा होता. जगभरच्या मोठ्या कंपन्या आपल्या आवाहनास प्रतिसाद देऊन धावत येतील असा विश्वास मोदींनी व्यक्त केला होता. या मेक इन इंडियाच्या चक्कर मध्ये मोदीजींचे बरेच जग फिरून झाले. खास करून संरक्षण क्षेत्रातील लॉकहीड, बोईंग, राफाएल अशा बड्या कंपन्या भारतात उत्पादन सुरु करतील अशी आशा होती. प्रत्यक्षात गेल्या तीन वर्षात मेक इन इंडिया करायला कोणी कुत्रेही फिरकले नाही. उलट आधीच्या सरकारने राफाएल या फ्रेंच लढाऊ विमान उत्पादक कंपनी बरोबर केलेला करार मोदी सरकारने मोडीत काढला. या करारानुसार १२६ लढाऊ विमाने भारतात बनविण्यात येणार होती. साधारण ५५० कोटी रुपयाला एक विमान पडणार होते. या विमानांचे तंत्रज्ञानही राफाएल, हिंदुस्थान एरॉनॉटिकस या सरकारी कंपनीस हस्तांतरित करणार होती. मोदीनी कराराची सर्व प्रक्रिया बाजूला ठेवून, स्वतःच्या अधिकारात हा भारताच्या फायद्याचा करार रद्द केला व १५०० कोटिस एक विमान या दराने छत्तीस विमानांची ऑर्डर नोंदवून टाकली. या नवीन करारानुसार आता मिळणारी हि विमाने भारतात बनविण्यात येणार नाहीत. ती फ्रांस मध्ये बनून, भारतात रेडी मेड दाखल होतील. तंत्रज्ञानही हस्तांतरित होणार नाही. हिंदुस्थान एरोनॉटिक्स या सरकारी कंपनीलाही नवीन करारातून वगळून टाकण्यात आले.\nएकूण व्हायब्रंट गुजरातचे शो भरवून मोठमोठ्या गुंतवणुकीच्या प्रकल्पावर, शेकडो, हजारो कोटींच्या इरादापत्रांवर सह्या झाल्याच्या वावड्या उठविण्याचा जो कार्यक्रम मोदींनी गुजरातमध्ये अमलात आणला होता, त्याचीच झलक या सरकारने घोषित केलेल्या हरेक योजने मध्ये आजवर दिसून आली. परंतु आजवर जाहीर झालेल्या या चमकदार योजनांमध्ये किमान किती खर्च केंद्र सरकार करणार आहे याचे आकडे तरी मोदीजी जाहीर करायचे. कालच्या अर्थसंकल्पात जेटली दोन पावले पुढे गेले. काल जेटलींनी सादर केलेले बजेट आजवरच्या सर्व घोषणांवर कडी करणारे होते. खरीप पिकांना उत्पादन खर्चाच्या दीड पट भाव देण्याची घोषणा ही अशीच पोकळ आहे. कारण त्यासाठी किती खर्च येईल आणि त्याची तरतूद कशी करणार याची नोंदच ताळेबंदात नाही. दहा कोटी कुटुंबाना प्रत्येकी पाच लाखाचा आरोग्य विमा पुरविण्याची घोषणा अशीच भंपक आहे . कसाही हिशोब केला पाच लाखाच्या आरोग्य विम्याचा वार्षिक प्रीमियम १४ ते १५ हजार पडतोच. म्हणजे प्रतिकुटुम्ब, प्रतिवर्ष किमान चौदा हजार रुपये एवढी तरतूद हवी. एकूण सव्वा लाख कोटींची किमान तरतूद असल्याशिवाय हि योजना प्रत्यक्षात येऊ शकत नाही. या योजनेसाठी किती तरतूद केली आहे याबद्दल एक अवाक्षरही अर्थसंकल्पात नाही.\nया वेळच्या अर्थसंकल्पातील एकमेव चांगली गोष्ट, जी हमखास अमलात येईल ती म्हणजे, राष्ट्रपती, उपराष्टपती, राज्यपाल व सर्वच खासदारांचे तनखे भरघोस वाढवायची तरतूद या बजेट मध्ये करण्यात आली. दारिद्र्यात पिचणाऱ्या या उच्चपदस्थांना जो काय दिलासा या बजेटने दिला तेवढच एक चांगलं काम हमखास पार पडेल. बाकी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट वैगेरे वार्ता जनतेने गांभीर्याने घेऊ नयेत. मोदीसरकारचा आजवरचा इतिहास पाहता या सगळ्या योजनाही मेक इन इंडिया, नमामि गंगे, स्किल इंडिया, स्मार्ट सिटी वैगेरे प्रकल्पांच्या मार्गानेच तमाम होतील यात कोणी शंका बाळगायच काही कारण नाही.\nमोठमोठ्या जनताभिमुख योजनांची आतषबाजी करणाऱ्या या अर्थसंकल्पाने हुरळून जांवून भारतीय जनता पुन्हा एकदा सत्तेचे दान आपल्या पदरांत घालेल अशी आशा मोदी व त्यांचे मंत्री बाळगत असतील, तर तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु निवडणुकीस सामोरे जाताना आपल्या वचननाम्यात, संकल्पनाम्यात कोठले निर्धार नव्याने घालायचे याची भ्रांत मात्र मोदी सरकारला पडेल यात दुमत नाही. कारण अशी कोठली गोष्टच आता पुढील निवडणुकीत जाहीर करण्यासाठी मोदींनी शिल्लक ठेवली नाही. काय घालणार निवडणूक जाहीरनाम्यामध्ये परत डोके चालवून काही नवीन घोषणा शोधल्याच तर या आधीच्या वचनांपैकी कोठले पूर्ण केलेत म्हणून तुमच्या नवीन आश्वासनांवर विश्वास ठेवावा असा सवाल जनतेकडून येण्याचा धोका आहेच.\nलेखाच्या सुरवातीला म्हंटल्याप्रमाणे, तुम्ही सदैव सर्वकाळ सर्वाना गंडवू शकत नाही. आश्चर्य याचे वाटते कि गेल्या साडेतीन वर्षात घोषणांची इतके फुलबाजे उडवून प्रत्यक्षात जनतेला ठेंगाच मिळाला आहे, एकही आश्वासन या सरकारकडून पूर्ण झालेले नाही, आणि होईल अशी चिन्हेही नाहीत. तर जी वचने आपल्या हातून पूर्ण होणे अशक्य आहे, आपल्या कर्तृत्वाच्या पार पलीकडची आहेत, ती जनतेला द्यायचा नादच का करता \nत्यापेक्षा आपल्या कडून निश्चित पूर्ण होण्यासारखी कार्ये करण्याचे वचन द्या की. नाही तरी येत्या मार्च मध्ये भाजप लाल किल्यावर एकशे आठ कुंडे रचून राष्ट्र रक्षा महायज्ञ करणारच आहे. यज्ञाने प्रसन्न झालेल्या देवताच भाजपाचा राष्ट्र रक्षणाचा संकल्प सिद्धीस नेतील असा विश्वास आयोजकांना आहे.\nआता हे काम जमतंय की तुम्हाला. यज्ञ करून राष्ट्र रक्षण करता येते, चीन पाकिस्तान सारख्या शत्रुंना धडा शिकविता येतो तर देशाच्या इतर समस्याही यज्ञाने सुटतीलच की. सांगा जनतेला की द्या आम्हाला निवडून, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी, शेती क्षेत्रातील उत्पन्न वाढविण्यासाठी, चांगला पाऊस, पीकपाणी होण्यासाठी, रोगराईचे समूळ उच्चाटन करण्यासाठी, सर्वांना चांगले रोजगार, उत्पन्न संपत्ती मिळण्यासाठी वेगवेगळे यज्ञ, होम हवन वेदांत उपलब्ध आहेतच. आणि ते करणं भाजपास जमतंय सुद्धा. हिंदुराष्ट्राच्या दिशेने जाण्यासाठीही यज्ञयाग करणे सुसंगत ठरेल. तर या वेळच्या संकल्पनाम्यात, देशापुढील वेगवेगळ्या समस्या जाहीर करून, त्या सोडविण्यासाठी आमचे सरकार कोणते वेगवेगळे यज्ञ, होम, हवन करेल याची तपशीलवार यादीच प्रसिद्ध करावी. निवडणूक प्रचार करण्यातही मग नेत्यांना, कार्यकर्त्यांना आधी दिलेले एकही वचन पूर्ण न झाल्याचे दडपण राहणार नाही. विचारलंच जनतेने उलटून की कशाला द्यायची तुम्हाला सत्ता परत करणार तुम्ही सत्तेत येऊन करणार तुम्ही सत्तेत येऊन तर सांगायलाही सोपं पडेल…. “अरे हवन करेंगे, हवन करेंगे, हवन करेंगे… “\nलेखक राईट अँगलचे वाचक आहेत.\nमोदी केअरचा भेसूर चेहरा\nकोणता पक्ष दलितांसाठी लढतो \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%9B%E0%A4%AE-%E0%A4%9B%E0%A4%AE/", "date_download": "2018-10-24T00:16:22Z", "digest": "sha1:MEYMF5IPO6KQ6JSCV2IHEHCYC5LT6YKY", "length": 21308, "nlines": 259, "source_domain": "www.saamana.com", "title": "लोकसंस्कृती…छम छम | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\n2019 मध्ये शिवसेनेचाच मुख्यमंत्री असणार, बीडमध्ये उद्धव ठाकरेंनी ठणकावले\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nतोगडिया यांनी स्थापन केला नवा पक्ष, लोकसभा निवडणूक लढवणार\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nदहशतवाद्यांचे मुडदे घेऊन जा, गोळीबार केला तर खबरदार\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nघरात बसल्याजागी ऐकता येणार गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके\nखगोलसंशोधक स्टिफन हॉकिंग यांच्या व्हीलचेअर, पदक, पुरस्कारांचा लिलाव\nऍपल लॉन्च करणार जगातला सर्वात छोटा आयपॅड\nब्रह्मांडाचे रहस्य उलघडणाऱ्या स्टीफन हॉकिंग्स यांच्या व्हीलचेअरचा होणार लिलाव\nविराटच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहत्यांना बसला धक्का, अनेकांना अश्रू अनावर\nसचिन-विनोद पुन्हा क्रिकेटच्या मैदानात; अॅकॅडमीद्वारे युवा क्रिकेटपटूंना घडवणार\nहिंदुस्थानच्या विजयाची हॅटट्रिक; जपानचा 9-0 गोलने धुव्वा\nहिंदुस्थान-इंग्लंड लॉर्डस् कसोटी फिक्स, वृत्तवाहिनीच्या लघुपटाने क्रिकेट वर्तुळात खळबळ\n‘हिटमॅन’ला खुणावतोय सचिन-धोनीचा ‘हा’ विक्रम, गांगुलीला केले ओव्हरटेक\nनवान्न पौर्णिमा : कोकणातील नव्याची अपूर्वाई\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nआजचा अग्रलेख : वंदे मातरम् म्हणावेच लागेल\nआजचा अग्रलेख : जगभ्रमण बरे पण मिळाले काय\n– सिनेमा / नाटक\n‘पाटील’ २६ ऑक्टोबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nमराठी चित्रपटात काम करायचंय – शर्मन जोशी\n‘माझ्या बायकोचा प्रियकर’ मधील पहिल्या धमाल गाण्याला जबरदस्त प्रतिसाद\nमेघा धाडे आता हिंदी बिग बॉसमध्ये\nदूध की दही, जाणून घ्या आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर \n….असा असतो दुतोंडी साप\nरावणाचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी, जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nरोखठोक: आसाराम, अकबर आणि केरळचा बिशप\nफुलटॉस भी बहोत बडी चीज है, बाबू\nघुंगरू… महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीतील नृत्याचा आत्मा… घुंगरू केवळ नृत्यापुरतेच नव्हे तर रोजच्या जगण्यातही सापडतात…\nमहाराष्ट्र ही संत, तंत आणि पंतांची भूमी आहे. इथे प्रत्येक बारा कोसावर भाषा बदलते. जशी भाषा बदलते तसा भाषेचा लहेजा बदलतो. इथल्या जत्रा, यात्रा, महोत्सव आदी बदलताना आपणाला दिसतात. रूढी, परंपरा या रूपाने आतापर्यंत ‘सामना’ वर्तमानपत्रातील ‘फुलोरा’च्या रूपाने माझ्या लोकसंस्कृतीला भरभरून प्रतिसाद दिलात. उभ्या महाराष्ट्राने माझे ‘लोकसंस्कृती’ सदर अक्षरशः डोक्यावर घेतले. इथल्या रूढी, परंपरा, यज्ञयाग, यातु, क्रिया यावर माझ्या अकलनानुसार मी मौखिक पद्धतीने चालत आलेल्या परंपरांना आपणासमोर लिखित स्वरूपात मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केला. आपण दिलेल्या मराठी लोकसंस्कृतीला माझा शतशः प्रणाम. उभ्या महाराष्ट्राचे मी आभार व्यक्त करीत आहे.\nमहाराष्ट्राचा मराठी माणूस जसा उपासना, विधी आणि परंपरेशी जोडला आहे तसाच तो स्वरंजनासाठी जगताना आपण पाहतो. जसा ‘कानडा विठ्ठलु’ आपण म्हणतो तसा ‘कानडा मल्हार’ही आपल्या संस्कृतीत रूढ झालेला आपण पाहिला आहे. वारकऱयांची परंपरा आपल्याकडे चक्रधरापासून सुरू होते. ती ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, जनाबाई, नामदेव, चांगदेव, तुकाराम, एकनाथ, चोखामेळा या आणि अशा अनेक संतांपर्यंत पाहावयास मिळते. संतांप्रमाणे शाहिरी परंपरा आपल्याकडे खूप मोठी आहे. परशुराम, राम, जोशी, प्रभाकर, अनंतफंदी, सगनभाऊ, भाऊ फक्कड, पठ्ठेबापूराव ते अण्णाभाऊपर्यंत अनेक शाहिरांनी तमाशा कला जगवण्यासाठी आपले योगदान दिले. मराठी रांगडा माणूस जसा मृदुंगटाळांत रमतो तसाच तो चाळांतही रंगतो असे म्हणायला हरकत नाही. महाराष्ट्राची लोकसंस्कृती जशी टाळांची आहे तशीच चाळांचीही आहे. भगवंताची भक्ती करताना आत्मानंदासाठी आणि स्वरंजनासाठी तो तमाशाच्या बारीला जायला विसरत नाही. म्हणूनच महाराष्ट्राला जशी वारीची परंपरा आहे तशीच बारीचीही परंपरा आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.\nतमाशातील ढोलकी म्हटलं तर लावणी आलीच आणि लावणी म्हटलं तर लावण्यवतीच्या पायातले चाळ आले. चाळ म्हणचे घुंगरू. घुंगराचा शोध कधी लागला हे मात्र निश्चितपणाने सांगता येणार नाही. मात्र घुंगराच्या नादाने अनेक रसिकांच्या मनाला भुरळ पाडली हे मात्र निश्चित घुंगरू म्हणजे शिस्त. ही शिस्त आपणाला पाळीव प्राण्यांपासून ते मानवप्राण्यांपर्यंत पाहावयास मिळते. बैलांच्या गळय़ात घुंगूरमाळा घालतात. त्याच्या नादात शेकडो मैल कधी ते पादाक्रांत करायचे हेच कळत नसे. घाटी, माळा आणि चाळ आतापर्यंत मराठी मनाला गवसणी घालताना आपण पाहिले. लावण्यवतीच्या पायातील घुंगरू हे एकसुरी असतात. पाच पाच किलोचे चाळ पायात बांधून त्या नृत्य करीत असतात. लोकनृत्याकडून मिळालेली प्रसादी शास्त्रीय नृत्यानेही घेतली आणि म्हणूनच भरतनाटय़म, कथ्थकसारख्या शास्त्रीय नृत्यात तालासाठी घुंगरू पायात बांधण्याची परंपरा रूढ झाली. ताल, लय, ठेका, ठहेराव यासाठी नृत्यात घुंगरांना महत्त्वाचे स्थान आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलचिकन बिर्याणी नं. १\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nभाजपच्या महिला सरपंचांचा शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन...\nछत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी घेतले योगी आदित्यनाथांचे आशीर्वाद\nकच्छमधून पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक\nव्हॉट्सअॅपमध्ये चार भन्नाट फिचर्सचा समावेश, वाचा काय आहे विशेष…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nगुरुग्राम हत्याकांड; न्यायाधीशाच्या मुलाचाही उपचारादरम्यान मृत्यू\nपुरूष आयोगासाठी पुरुष संघटना रस्त्यावर\nपुन्हा देशात भाजपाची सत्ता येणार नाही…शरद पवार यांचे भाकीत\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-vasai-fisher-loot-crime-97361", "date_download": "2018-10-24T01:16:42Z", "digest": "sha1:R7M2NAIUJC5ROUZTBSG4ON6MTSOV2A2W", "length": 9421, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news vasai fisher loot crime वसईच्या मासेविक्रेत्याला नाशिकमध्ये लुटले | eSakal", "raw_content": "\nवसईच्या मासेविक्रेत्याला नाशिकमध्ये लुटले\nसोमवार, 12 फेब्रुवारी 2018\nनाशिक - सातपूर येथील पपया नर्सरीजवळ संशयितांनी वसईच्या (मुंबई) मासे विक्रेत्यास फोन करीत बोलावून घेतले आणि त्यास जबर मारहाण करीत खिशातील 15 हजार रुपये बळजबरीने लुटून नेल्याची घटना घडली आहे. शहाजन मनियान काटू टाडाटिल जॉन (रा. जे रेसिडेन्सी, एवा स्टाइन सिटी, वसई (पूर्व), मुंबई) यांच्या तक्रारीवरून सातपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी सचिन रमेश धोत्रे (30, रा. महाराष्ट्र कॉलनी, आंबेडकर मार्केट, सातपूर) यास मोबाईल क्रमांकावरून अटक केली असून, त्याच्या तीन साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत.\nमोदी सरकार भंपक - उद्धव ठाकरे\nलातूर - भाजपने गेल्या निवडणुकीत खोटे बोलून मते घेतली. सत्तेत बसल्यावरही ते वारंवार खोटेच बोलत आहेत. त्यात मी वाटेकरी होणार नाही. शिवसेनाप्रमुख...\nगृहनिर्माण महामंडळावरून शिवसेनेची नाराजी\nमुंबई - प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाची स्थापना केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या...\nदिवाळी अंकांनाही महागाईचे ग्रहण\nमुंबई - दिवाळीनिमित्त वाचक आतुरतेने वाट पाहत असलेल्या साहित्य फराळालाही महागाईची झळ सोसावी लागत आहे. दिवाळी अंकांच्या किमतीमध्ये यंदा 10 ते 15...\n(एक पाणीदार पत्रव्यवहार...) प्रिय गिरीशभाऊ, शतप्रतिशत नमस्कार अगदी तांतडीने पत्र लिहायला घेतले आहे, कारण अक्षरश: तोंडचे पाणी पळाले आहे. औंदा...\nसाताऱ्यात दोन्ही राजेंसह 75 जणांवर गुन्हे दाखल\nसातारा - दारूचे दुकान काढण्यावरून काल साताऱ्यात झालेल्या तणावाप्रकरणी दोन गुन्हे शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/washing-machines-dryers/siemens-7kg-iq300-wt36a201in-vented-clothes-dryer-white-price-piSZed.html", "date_download": "2018-10-24T00:57:30Z", "digest": "sha1:QPJFIH4BR5EBC5B5RBTCEXADCNPSUHDZ", "length": 14761, "nlines": 361, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सीमेन्स ७कग iQ300 वत३६अ२०१ईं वेंटेड क्लाथेस ड्रायर व्हाईट सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसीमेन्स ७कग iQ300 वत३६अ२०१ईं वेंटेड क्लाथेस ड्रायर व्हाईट\nसीमेन्स ७कग iQ300 वत३६अ२०१ईं वेंटेड क्लाथेस ड्रायर व्हाईट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसीमेन्स ७कग iQ300 वत३६अ२०१ईं वेंटेड क्लाथेस ड्रायर व्हाईट\nसीमेन्स ७कग iQ300 वत३६अ२०१ईं वेंटेड क्लाथेस ड्रायर व्हाईट किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सीमेन्स ७कग iQ300 वत३६अ२०१ईं वेंटेड क्लाथेस ड्रायर व्हाईट किंमत ## आहे.\nसीमेन्स ७कग iQ300 वत३६अ२०१ईं वेंटेड क्लाथेस ड्रायर व्हाईट नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nसीमेन्स ७कग iQ300 वत३६अ२०१ईं वेंटेड क्लाथेस ड्रायर व्हाईटक्रोम उपलब्ध आहे.\nसीमेन्स ७कग iQ300 वत३६अ२०१ईं वेंटेड क्लाथेस ड्रायर व्हाईट सर्वात कमी किंमत आहे, , जे क्रोम ( 22,744)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसीमेन्स ७कग iQ300 वत३६अ२०१ईं वेंटेड क्लाथेस ड्रायर व्हाईट दर नियमितपणे बदलते. कृपया सीमेन्स ७कग iQ300 वत३६अ२०१ईं वेंटेड क्लाथेस ड्रायर व्हाईट नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसीमेन्स ७कग iQ300 वत३६अ२०१ईं वेंटेड क्लाथेस ड्रायर व्हाईट - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसीमेन्स ७कग iQ300 वत३६अ२०१ईं वेंटेड क्लाथेस ड्रायर व्हाईट - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nसीमेन्स ७कग iQ300 वत३६अ२०१ईं वेंटेड क्लाथेस ड्रायर व्हाईट वैशिष्ट्य\nसीमेन्स ७कग iQ300 वत३६अ२०१ईं वेंटेड क्लाथेस ड्रायर व्हाईट\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/6285-sai-tamhankar-new-film-age-of-102-year-old", "date_download": "2018-10-24T00:32:35Z", "digest": "sha1:RNXFKEZYBN6NES5NW72O37TV3WLIDAAR", "length": 5238, "nlines": 130, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "सई ताम्हणकर झाली 102 वर्षांची आजीबाई - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसई ताम्हणकर झाली 102 वर्षांची आजीबाई\nआपल्या हटके अदांनी, मदमस्त नृत्यांनी आणि आपल्या अभिनयाने समस्त तरुणाईला घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे, सई ताम्हणकर. पण सईने आता आपली ही इमेज बदलण्याचा निर्णय घेतलाय. सई आपल्या आगामी सिनेमात 102 वर्षांच्या आजीबाईची भूमिका साकारणार आहे.\nचेहऱ्यावर सुरकुत्या असलेली, पांढऱ्या केसातल्या सई ताम्हणकरचा हा नवीन लूक थोड्याच दिवसांत रसिक प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. आश्चर्य म्हणजे, या सिनेमात सई ताम्हणकरच्या मुलाची भूमिका साकारणार आहे अभिनेता स्वप्निल जोशी. त्यामुळे सईच्या या आगामी सिनेमाची रसिकप्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.\n\"रक्ताने माखलेलं सॅनिटरी नॅपकिन घेऊन तुम्ही मंदिरात कसं जाणार\nप्रवीण तोगडियांनी केली नव्या पक्षाची स्थापना\nछ. शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात स्वित्झर्लंडच्या कलाकारांचा 'हा' सोहळा\nओला-उबर चालकांचा संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरुच...\nलग्नपत्रिकेवरुन रणवीर- दीपिका सोशल मीडियावर ट्रोल\nदिवाळीत फटाके फोडण्यास सशर्त परवानगी...\nPaytm च्या मालकाला ब्लॅकमेल, 'मास्टर प्लॅनर' अटकेत\n\"MIM प्रमाणेच आमचाही 'वंदे मातरम'च्या सक्तीला विरोध\nEVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/india-world/6435-army-officers-get-bullet-proof-jackets", "date_download": "2018-10-24T01:11:54Z", "digest": "sha1:R7ACHIHAPWR5AU5HIYRK5A7IFH6K76EF", "length": 5904, "nlines": 138, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "नऊ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर लष्कराला बुलेटप्रूफ जॅकेट - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nनऊ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर लष्कराला बुलेटप्रूफ जॅकेट\nभारतीय लष्कराला अखेर नऊ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर बुलेटप्रूफ जॅकेट मिळणार आहेत. केंद्र सरकारनं मेक इन इंडिया अंतर्गत 639 कोटींचा करार केला असून याअंतर्गत लष्कराला 1 लाख 86 हजार बुलेटप्रूफ जॅकेट्स उपलब्ध होणार आहेत.\nलष्कर गेल्या नऊ वर्षांपासून कारवाईदरम्यान बुलेटप्रूफ जॅकेट मिळावेत. यासाठी प्रयत्न करत होतं. संरक्षण मंत्रालयानं या करारावर सही केली असून यशस्वी ट्रायलनंतरच कराराला अंतिम स्वरुप दिलं जाणार आहे.\nपाकिस्तानला भारताचं जशाच तसं उत्तर\nजम्मू-कश्मीरमध्ये भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांना कंठस्नान\nभारतीय जवानांकडून लष्कर-ए-तोएबाच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान\nडोकलाममध्ये अजुनही 53 भारतीय सैनिक असल्याचा चीनचा दावा\nपंतप्रधान मोदींनी देशभरातील तरुणांशी साधला संवाद \n\"रक्ताने माखलेलं सॅनिटरी नॅपकिन घेऊन तुम्ही मंदिरात कसं जाणार\nप्रवीण तोगडियांनी केली नव्या पक्षाची स्थापना\nछ. शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात स्वित्झर्लंडच्या कलाकारांचा 'हा' सोहळा\nओला-उबर चालकांचा संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरुच...\nलग्नपत्रिकेवरुन रणवीर- दीपिका सोशल मीडियावर ट्रोल\nदिवाळीत फटाके फोडण्यास सशर्त परवानगी...\nPaytm च्या मालकाला ब्लॅकमेल, 'मास्टर प्लॅनर' अटकेत\n\"MIM प्रमाणेच आमचाही 'वंदे मातरम'च्या सक्तीला विरोध\nEVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune/5985-rape-on-90-year-in-kolhapur-shocking-news", "date_download": "2018-10-24T00:29:12Z", "digest": "sha1:GKKKQVBSPVTKH4ZDBIYHDCFJPYJDIEXC", "length": 6243, "nlines": 139, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "90 वर्षीय वृद्धेवर बलात्कार; कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n90 वर्षीय वृद्धेवर बलात्कार; कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार\nजय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर\nकोल्हापुरातील 90 वर्षीय वृद्धेवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी विष्णू नलवडेला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलीय. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं ही शिक्षा सुनावलीय.\n4 मार्च 2015मध्ये नांगरवाडीमध्ये ही घटना घडली होती. या प्रकरणातील खटल्यात एकूण 4 साक्षीदारांची तपासणी करण्यात आली.\nसदरचे कृत्य हे जाणून बुजून आणि पूर्वनियोजित असल्याचा ठपका याप्रकणात ठेवण्यात आलाय. दरम्यान आरोपी विष्णू नलवडेला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.\nअल्पवयीन मुलांकडूनच 14 वर्षीय मुलावर वर्षभरापासून सामुहिक लैंगिक अत्याचार\nअल्पवयीन गतिमंद मुलीवर सामुहिक बलात्कार\n...म्हणून कोपर्डी बलात्कार आणि हत्याप्रकरणातील आरोपींच्या वकिलांनी केलेय नराधमांना कमीत कमी शिक्षा व्हावी अशी मागणी\nआईवडिलांना घराबाहेर काढत चाकूचा धाक दाखवत नराधमांनी आळीपाळीनं केला बलात्कार\nगुंगीचं औषध देऊन मुलीवर एक महिना सामूहिक बलात्कार\n\"रक्ताने माखलेलं सॅनिटरी नॅपकिन घेऊन तुम्ही मंदिरात कसं जाणार\nप्रवीण तोगडियांनी केली नव्या पक्षाची स्थापना\nछ. शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात स्वित्झर्लंडच्या कलाकारांचा 'हा' सोहळा\nओला-उबर चालकांचा संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरुच...\nलग्नपत्रिकेवरुन रणवीर- दीपिका सोशल मीडियावर ट्रोल\nदिवाळीत फटाके फोडण्यास सशर्त परवानगी...\nPaytm च्या मालकाला ब्लॅकमेल, 'मास्टर प्लॅनर' अटकेत\n\"MIM प्रमाणेच आमचाही 'वंदे मातरम'च्या सक्तीला विरोध\nEVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z71229210633/view", "date_download": "2018-10-24T00:30:46Z", "digest": "sha1:LYJO6LLMZQWPGRBQBEEVKK5KJW7AHXTA", "length": 2522, "nlines": 34, "source_domain": "m.transliteral.org", "title": "मानसगीत सरोवर - हिमनगजामातनंदना ॥ सत्वर ...", "raw_content": "\nमानसगीत सरोवर - हिमनगजामातनंदना ॥ सत्वर ...\nभगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.\nहिमनगजामातनंदना ॥ सत्वर उठा गजानना ॥\nउदय झाला विधिजारमणा ॥ भानुबिंब प्रकाशले ॥धृ०॥\nमूषक तिष्ठलासे द्वारी ॥ शिष्यमेळा हाका मारी ॥\nअध्ययनाची वेळ झाली ॥ शिकवा चौदा चौसष्टी ॥१॥\nपिवळा पीतांबर साजिरा ॥ विशाळ भाळ स्थूलोदरा ॥\nमुकुट मस्तकी शिरपेचतुरा ॥ झळकति कर्णी कुंडले ॥२॥\nपाशांकुश घेउनी करी ॥ मोदकावर प्रीती बरी ॥\nविलसे विधिजा मांडीवरी ॥ स्कंधी तिच्या वामभुजा ॥३॥\nअंगी शेंदुर चर्चिला ॥ चंदन उटी गणपतिला ॥\nखाद्य नैवेद्य आणिला ॥ दूधसाखर केशरी ॥४॥\nपूजापात्र घेउन हाती ॥ शमी दुर्वांकुर शोभती ॥\nपंचामृत आणि आरती ॥ घेउन तिष्ठति दास तुझे ॥५॥\nहोई जागृत मोरेश्वरा ॥ उठी पार्वतिकुमरा ॥\nबुडे कृष्णा भवसागरा ॥ पलै तिरा नेई त्वरे ॥६॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/the-death-of-a-boy-injured-in-a-friends-attack-410528-2/", "date_download": "2018-10-24T00:46:39Z", "digest": "sha1:CTAX6ZS2WBUZ5GXEQ2SMSXKKLUCAQLQJ", "length": 7532, "nlines": 136, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मित्राच्या हल्ल्यातील जखमी युवकाचा मृत्यू | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमित्राच्या हल्ल्यातील जखमी युवकाचा मृत्यू\nवाई – जिवलग मित्रानेच मित्रावर किरकोळ भांडणावरून प्राणघात हल्ला केला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा पुणे येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. राहुल दादा गोळे (वय 28, रा. मुगांव, ता. वाई) असे जखमी हल्ल्यातील मृत झालेल्या युवकाचे नाव असून त्याच्यावर हल्ला करणाऱ्या मित्राचे नाव सिद्धेश सतीश घाडगे (रा. एकसर, ता. वाई) असे आहे.\nसिद्धेश आणि राहुल हे दोघे एकमेकांचे जिवलग मित्र आहेत. या दोघांमध्ये 26 जुलै रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास किरकोळ कारणावर वाद झाला. या वादाचे हाणामारीत रुपांतर झाले. यावेळी सिद्धेश याने राहुलवर चाकूच्या सहाय्याने वार केले. चाकूचे वार झाल्याने राहूल गंभीर जखमी झाला होता. तसेच त्याच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्रावही झाला होता. गंभीर राहूला उपचारासाठी तात्काळ सातारा येथे दाखल करण्यात आले होते. मात्र राहुलची प्रकृती अतिशय गंभीर असल्याने अधिक उपचारासाठी त्याला पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याठिकाणी उपचार सुरु असताना मंगळवार, 14 रोजी पहाटे साडेसहा वाजता राहूला मृत्यू झाला. दरम्यान, हल्ल्याच्या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी सिद्धेश घाडगेला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या घटनेची नोंद वाई पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस उपनिरीक्षक महेंद्र निबांळकर हे अधिक तपास करत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकोळंबी, चाट सामोसे आणि मसाला चहा…\nNext articleसहा वर्षांपूर्वी नाकात अडकलेला लाकडाचा तुकडा काढला\nप्रस्थापित साखर सम्राटांना गाडल्याशिवाय राहणार नाही\nटोल कर्मचाऱ्यांची स्थानिकांवर दंडेलशाही\nजिल्हा बॅंकेची आरळे शाखा फोडण्याचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.puneganeshfestival.com/banner-news-readmore1.php?id=117&desc=%3Cbr%3E", "date_download": "2018-10-24T00:48:00Z", "digest": "sha1:3CCJMUMZJRZ2E75ZPU6BBACEAVIM2HCL", "length": 6879, "nlines": 73, "source_domain": "www.puneganeshfestival.com", "title": "PuneGaneshFestival.com PuneGaneshFestival.com", "raw_content": "\nसरदार मुजुमदार वाडय़ामध्ये गणरायाची प्राणप्रतिष्ठापना\nशनिवारवाडय़ाजवळील पेशवेकालीन सरदार आबासाहेब मुजुमदार यांच्या वाडय़ातील गणेशोत्सवाला सोमवारी प्रारंभ झाला. भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला पंचधातूच्या गणेशमूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. पेशवाईतील भांडय़ांचे प्रदर्शन हे यंदाच्या गणेशोत्सवाचे वैशिष्टय़ ठरणार आहे.\nपेशव्यांच्या दरबारातील सरदार मुजुमदार वाडय़ामध्ये भाद्रपद शुद्ध प्रतिपदेपासून ऋषिपंचमीपर्यंत गणेशोत्सव साजरा केला जातो. सरदार आबासाहेब मुजुमदार देवघरातील पंचधातूच्या गणेशमूर्तीची सोमवारी सकाळी नऊ वाजता विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. ही गणेशमूर्ती दशभुजा आहे. सायंकाळी पुंडलिकबुवा हळबे यांचे कीर्तन झाले. उत्सवाचे यंदा २५३ वे वर्ष असून दररोज सकाळी नऊ वाजता सनईवादन आणि सायंकाळी कीर्तन असे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. वासुदेवबुवा बुरसे, मििलदबुवा बडवे आणि ज्ञानेश्वरबुवा कपलाने यांचे कीर्तन होणार असून शुक्रवारी ऋषिपंचमीला (१४ सप्टेंबर) मोरेश्वरबुवा जोशी-चऱ्होलीकर यांच्या लळिताच्या कीर्तनाने गणेशोत्सवाची सांगता होणार आहे. यंदाच्या गणेशोत्सवामध्ये दररोज सायंकाळी पाच ते सात या वेळात पेशवाईतील भांडी रसिकांना पाहावयास मिळणार आहेत. आबासाहेब मुजुमदार यांचे नातू प्रताप मुजुमदार आणि नातसून अनुपमा मुजुमदार यांनी गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याचे ठरविले आहे.\nसरदार मुजुमदार यांच्याकडील गणेशोत्सवामध्ये होणाऱ्या संगीत मैफिली हे एकेकाळच्या पुण्याचे वैभव होते. उस्ताद बडे गुलाम अली, पं. भीमसेन जोशी, उस्ताद फय्याज खाँ, गानहिरा हिराबाई बडोदेकर, ज्योत्स्ना भोळे, गानसरस्वती किशोरी आमोणकर या कलाकारांच्या येथे मैफिली झाल्या आहेत.\nगणेश अथर्वशीर्ष : अन्वयार्थ\nगणपतीचे पूजन सर्वप्रथम का\nआरती करण्याची संपूर्ण कृती\nश्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती\nअखिल मंडई मंडळ गणपती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AD/", "date_download": "2018-10-24T00:34:35Z", "digest": "sha1:RXCNKLEPP7VJV5FTJOUSDDY5FGJWDU2H", "length": 16547, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "...तर तेलंगण राष्ट्र समिती भाजपला पाठिंबा देईल - के. चंद्रशेखर राव - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना…\nयुतीचा लवकर निर्णय घ्या; अन्यथा लोकसभा विधानसभा निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याची …\nमहापालिका निवडणुकीत जनतेने कानफटवले, तरीही बारणेंना दुसऱ्यांदा खासदार होण्याची स्वप्ने पडताहेत;…\nप्रश्न पिंपरी-चिंचवडच्या पाण्याचा; विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ठरवले चोर\nडीजे वाजण्यावरील बंदी तूर्तास हटवणार नाही- उच्च न्यायालय\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा…\nपिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना\nवाल्हेकरवाडीतील डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nपिंपळेनिलखमध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे…\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना…\nचाकण जवळील काळूस येथे विष प्राशन करून ५० वर्षीय इसमाची आत्महत्या\nनिगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न\nदिघीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू\nचाकण येथील रबर कंपनीचे दोन बँक अकाऊंट हॅक; ४० लाखाची रक्कम…\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले…\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव…\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही…\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका –…\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मुलासह १८ जणांना जन्मठेप\nआमच्या संयमाचा अंत पाहू नका, भारताला मोठा पलटवार झेलावा लागेल –…\nमोदी माझे मित्र आहेत आणि भारतावर माझ प्रेम आहे – डोनाल्ड…\nनीरव मोदीच्या बहिणीविरोधातही इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस\nनेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ७ प्रवाशी बेपत्ता\nHome Desh …तर तेलंगण राष्ट्र समिती भाजपला पाठिंबा देईल – के. चंद्रशेखर राव\n…तर तेलंगण राष्ट्र समिती भाजपला पाठिंबा देईल – के. चंद्रशेखर राव\nहैदराबाद, दि. ५ (पीसीबी) – दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यात महत्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी २०१९ मधील लोकसभा निवडणुकीनंतर तेलंगण राष्ट्र समिती भाजपला पाठिंबा देईल, असे राव यांनी मोदींना आश्वस्त केल्याचे सांगितले जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात या दोघांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चाही झाली.\nदिल्लीमध्ये शनिवारी के. चंद्रशेखर राव यांनी मोदींची भेट घेतली. यावेळी भाजपशी निवडणूकपूर्व आघाडी करणे आमच्यासाठी फायद्याचे नाही; मात्र, लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमताचा आकडा गाठण्यात अपयश आले तर, तेलंगण राष्ट्र समिती भाजपला पाठिंबा देईल, असे राव यांनी मोदींना सांगितल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.\nदरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू भाजपप्रणित एनडीएतून बाहेर पडले आहेत. त्यानंतर भाजपने राव यांच्याशी जवळीक वाढवून त्यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. मोदी आणि राव यांच्या भेटीमुळे भाजप आणि तेलंगण राष्ट्र समिती यांच्यातील ‘मैत्रीचा नवा पूल तयार होत आहे. हा पूल आगामी लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला सत्तेपर्यंत पोहचवण्यास आधार ठरू शकतो.\nPrevious articleनवी सांगवीत उदित नारायण यांना आशा भोसले पुरस्कार प्रदान\nNext article…तर तेलंगण राष्ट्र समिती भाजपला पाठिंबा देईल – के. चंद्रशेखर राव\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nराहुल गांधींचे नाव पंतप्रधानपदासाठी काँग्रेस घोषित करणार नाही – पी. चिदंबरम\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना...\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nआधार कार्डमुळे मोबाईल फोन नंबर बंद होणार नाही – यूआयडीएआय\nनिगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न\nमागण्या मान्य झाल्याने गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन मागे\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nइंग्लंडमध्ये टीम इंडियाची खराब कामगिरी; बीसीसीआय विराट कोहली, रवी शास्त्रीची चौकशी...\nआयसीसी वन-डे क्रमवारीत भारतीयांचे वर्चस्व कायम; फलंदाजीत विराट तर गोलंदाजीत बुमराह...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7/", "date_download": "2018-10-24T00:24:27Z", "digest": "sha1:STYHGUDFAYZYO3MYOQD5XPTHGWRRAQF5", "length": 16858, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "नाणार प्रकल्पाच्या विरोधावर चर्चेतून मार्ग काढू - मुख्यमंत्री फडणवीस - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना…\nयुतीचा लवकर निर्णय घ्या; अन्यथा लोकसभा विधानसभा निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याची …\nमहापालिका निवडणुकीत जनतेने कानफटवले, तरीही बारणेंना दुसऱ्यांदा खासदार होण्याची स्वप्ने पडताहेत;…\nप्रश्न पिंपरी-चिंचवडच्या पाण्याचा; विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ठरवले चोर\nडीजे वाजण्यावरील बंदी तूर्तास हटवणार नाही- उच्च न्यायालय\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा…\nपिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना\nवाल्हेकरवाडीतील डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nपिंपळेनिलखमध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे…\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना…\nचाकण जवळील काळूस येथे विष प्राशन करून ५० वर्षीय इसमाची आत्महत्या\nनिगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न\nदिघीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू\nचाकण येथील रबर कंपनीचे दोन बँक अकाऊंट हॅक; ४० लाखाची रक्कम…\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले…\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव…\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही…\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका –…\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मुलासह १८ जणांना जन्मठेप\nआमच्या संयमाचा अंत पाहू नका, भारताला मोठा पलटवार झेलावा लागेल –…\nमोदी माझे मित्र आहेत आणि भारतावर माझ प्रेम आहे – डोनाल्ड…\nनीरव मोदीच्या बहिणीविरोधातही इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस\nनेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ७ प्रवाशी बेपत्ता\nHome Maharashtra नाणार प्रकल्पाच्या विरोधावर चर्चेतून मार्ग काढू – मुख्यमंत्री फडणवीस\nनाणार प्रकल्पाच्या विरोधावर चर्चेतून मार्ग काढू – मुख्यमंत्री फडणवीस\nमुंबई, दि. २८ (पीसीबी) – नाणार प्रकल्प महाराष्ट्रात येणे ही भाग्याची गोष्ट आहे. काही जणांचा या प्रकल्पाला विरोध सुरू आहे. मात्र, हा विरोधावर चर्चेतून मार्ग काढू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटले आहे.\nसर्वात मोठी रिफायनरी महाराष्ट्रात आणल्याबद्दल मी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे आभार मानतो. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपल्बध होणार आहेत. काही लोक या प्रकल्पाला विरोध करत आहेत. मात्र, तो विरोध चर्चेतून सोडवू, संघर्ष नाही तर संवादाच्या माध्यमातून तोडगा काढण्याची आमची भूमिका आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.\nही रिफाईनरी महाराष्ट्रात व्हावी ही आमची भूमिका आहे. जे विरोध करतात त्यांना सांगू इच्छितो संवाद- चर्चातून शंका दूर करावी, महाराष्ट्राच्या फायद्याचा प्रोजेक्ट व्हावा यासाठी आम्ही आग्रही राहू, असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.\nदरम्यान, नाणार प्रकल्प हा मान सन्मानाचा मुद्दा नाही, प्रतिष्ठेचा मुद्दा नाही, शेतकरी वर्गातून मी आलो आहे. जमीन अधिग्रहित करण्याचे दुःख मलाही माहिती आहे. मी खुल्या मनाने चर्चा करू इच्छितो. त्यावर मी सविस्तर ही बोलणार आहे, असे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे.\nPrevious articleपिंपरीतील शगुन चौक ते वाल्मिकी चौकापर्यंतच्या रस्त्याची रुंदी वाढवा\nNext articleदेहूरोड येथील घोरावडेश्वर डोंगरावर वटपोर्णिमेनिमित्त वृक्षारोपण\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव ठाकरे\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही – शरद पवार\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका – उध्दव ठाकरे\nपैशांची कामे अडली की, सत्तेतून बाहेर पडण्याच्या धमक्या: राज ठाकरेंची शिवसेनेवर टीका\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना...\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \nआधी वडिलांचे स्मारक बांधा, मग राम मंदिर बांधा; अजित पवारांचा उध्दव...\nप्रबोधनकार ठाकरेंनी वास्तव्य केलेल्या वाड्याला राज ठाकरेंनी दिली भेट\nजयापद्रा पोलीस ठाण्यात गेल्या, तर आझम खान जेलमध्ये जातील – अमरसिंह\nवाकडमध्ये पाण्याची टाकी उभारण्यासाठी तातडीने निविदा प्रक्रिया राबवा – नगरसेवक संदिप...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nमराठा आरक्षणासाठी हालचालींना वेग; मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक\nपोलिस खाते भाजपचे विंग म्हणून काम करत आहे – प्रकाश आंबेडकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/3355-matoshree-2-construction-is-allowed", "date_download": "2018-10-24T01:19:00Z", "digest": "sha1:Q57IU4LMZOL73VGF4AYVK6PGGS7NXKQR", "length": 5616, "nlines": 137, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मातोश्री 2 च्या बांधकामाचा मार्ग मोकळा - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमातोश्री 2 च्या बांधकामाचा मार्ग मोकळा\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nमातोश्री 2 च्या बांधकामाचा मार्ग आता मोकळा झालाय. अतिरिक्त टीडीआर वापरायला नगर विकास खात्यानं मंजुरी दिलीय. या आधी मातोश्री 2 च्या दुसऱ्या मजल्यासाठी परवानगी नाकारली होती मात्र, आता मातोश्री 2 च्या बांधकामाचा मार्ग मोकळा झालाय. मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास खात्यानं विशेष बाब म्हणून ही परवानगी दिली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.\nजय महाराष्ट्र टीव्ही #LIVE\nसमृद्धी महामार्गासंदर्भात शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला द्यावा- उद्धव ठाकरे\nमलिष्कासह रेड एफएमवर 500 कोटींचा दावा ठोकण्याची शिवसेनेची मागणी\nधनंजय मुंडेंनी शिवसेना मंत्र्यावर केला घोटाळ्याचा खळबळजनक आरोप\n...तर ‘त्या’ नेत्यांची शिवसेनेतून हाकालपट्टी होणार\n\"रक्ताने माखलेलं सॅनिटरी नॅपकिन घेऊन तुम्ही मंदिरात कसं जाणार\nप्रवीण तोगडियांनी केली नव्या पक्षाची स्थापना\nछ. शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात स्वित्झर्लंडच्या कलाकारांचा 'हा' सोहळा\nओला-उबर चालकांचा संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरुच...\nलग्नपत्रिकेवरुन रणवीर- दीपिका सोशल मीडियावर ट्रोल\nदिवाळीत फटाके फोडण्यास सशर्त परवानगी...\nPaytm च्या मालकाला ब्लॅकमेल, 'मास्टर प्लॅनर' अटकेत\n\"MIM प्रमाणेच आमचाही 'वंदे मातरम'च्या सक्तीला विरोध\nEVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.manogat.com/discuss?page=1", "date_download": "2018-10-24T01:34:48Z", "digest": "sha1:XRXGIJEQKXG4J3DKZKXHULBJWRYFWHDZ", "length": 6014, "nlines": 104, "source_domain": "www.manogat.com", "title": "चर्चा | मनोगत", "raw_content": "\nमराठीने नुक्ता स्वीकारावा का\nविधान परिषद केदार पाटणकर\nजिवे हा शब्द केदार पाटणकर\nमदत - भाषा चेतन पंडित\nसैराट बाबत केदार पाटणकर\nवजने आणि मापे कृष्णकुमार द. जोशी\nचौथऱ्याचे दर्शन केदार पाटणकर\nसामर्थ्य तेव्हाचे व आताचे केदार पाटणकर\nकौतुकास्पद, पण . . . . चेतन पंडित\nमत लेखी मागणे गैर आहे का\nपुण्यात केसांवरील चांगले उपचार कोठे उपलब्ध आहेत.. विक्रांत\nमराठी शब्दांची कुंडली ओक\nसंगणकावर मराठीतील समानार्थी / विरुद्धार्थी शब्द ओक\nदुष्काळात घरगुती बाग वाचवून वाढवण्यासाठी मदत हवी आहे वेदश्री\nमराठीतील षष्ठी विभक्ती प्रत्यय ओक\nमहत्त्वाची मीटिंग घरी जायच्या वेळेसच कशी निघते \nहिंदू कॉलनी केदार पाटणकर\nचित्रपटात अशी सूट असते का\nते सहित्य नव्हतेच, निव्वळ छापील कागद चेतन पंडित\nशांती समाधान आवश्यक आहे काय\nअशी मुभा असते का\nदर्द अनेक, दवा एक - साहित्य चेतन पंडित\nनिवृत्तीआधी दूरचित्रवाणीवर मतप्रदर्शन केदार पाटणकर\nctrl_t ने कुठेही बदला.\nपरवलीचा नवा शब्द मागवा\nह्यावेळी ६ सदस्य आणि ४० पाहुणे आलेले आहेत.\nसध्या एकही आगामी कार्यक्रम नाही.\nआता मनोगतावर सर्व ठिकाणी लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सेची सुविधा उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्यावा.\nतुम्ही मराठीसाठी काय करता \nमराठी शब्द हवे आहेत - १३\n२०१३ च्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nमराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/19926", "date_download": "2018-10-24T01:07:42Z", "digest": "sha1:USEXC3X3IKL6W6SVOE2CZMNB5QB3RGPP", "length": 6048, "nlines": 89, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कंपनी : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कंपनी\nनविन लघुउद्योग, व्यवसाय, कंपनी यांचे Registration बद्दल माहिती हवी आहे\nनविन लघुउद्योग , कंपनी सुरु केल्यानंतर त्या कंपनीची अधिकृत नोंद कुठे आणि कशी करावी. लघुउद्योग, कंपनी ची जर online जाहिरात केलेली असेल, कंपनीचे व्यवहार हे ९५% online असतील, कुणी त्या जाहिराती चा गैरवापर करू नये अथवा कंपनी चे online details बदलण्याचा प्रयत्न\nकरु नये यासाठी कुठे नोंद करावी कंपनी चे हक्क मूळ मालकाच्या नावावर राहावेत यासाठी कंपनी चे अधिकृत registration कुठे करावे कंपनी चे हक्क मूळ मालकाच्या नावावर राहावेत यासाठी कंपनी चे अधिकृत registration कुठे करावे याबाबत Government ची website आहे का (सदर लघुउद्योग , व्यवसाय, कंपनी अतिशय छोट्या स्वरूपात आहे याची नोंद घ्यावी. )\nRead more about नविन लघुउद्योग, व्यवसाय, कंपनी यांचे Registration बद्दल माहिती हवी आहे\nसब फार्मर्स अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड : दुध व दुग्धजन्य पदार्थ\nमुळ लेखः चंप्या दुधवाला....\nसब फार्मर्स अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनी लि. नेवासा तर्फे पुणे येथे एस बी आय बॅंकेसमोर, ससानेनगर ला २५ डिसेंबर २०१५ पासुन सुरुवात झाली आहे. स्टेट बॅन्क ऑफ इंडिया, ससाने नगर शाखेसमोर दुध व पनीर विक्री केंद्र सुरु करण्यात आले आहे.\nशेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री सेवा उपलब्ध असल्याने निर्भेळ, शुद्ध दुध उपलब्ध आहे. ५०० मिली पाऊच रु. २०/-\nपनीरः प्रती १०० ग्राम : रु. २५/-\nलवकरच खवा (मावा) उप्लब्ध केला जाईल.\nसदर कंपनी शेतकर्‍यांची शेतकर्‍यांसाठी आहे\nRead more about सब फार्मर्स अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड : दुध व दुग्धजन्य पदार्थ\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/maruti-suzuki/", "date_download": "2018-10-24T02:01:01Z", "digest": "sha1:XY4YHN4Q5MAIKJXB3GVOLJZYQRQCR3WG", "length": 26674, "nlines": 412, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Maruti Suzuki News in Marathi | Maruti Suzuki Live Updates in Marathi | मारुती सुझुकी बातम्या at Lokmat.com", "raw_content": "बुधवार २४ ऑक्टोबर २०१८\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nसिलसिला बदलते रिश्तों का या मालिकेत दृष्टी धामी घेतेय या गोष्टीवर मेहनत\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n#MeToo: आलोकनाथ आणि साजिद खानला ‘मी टू’ प्रकरणी नोटीस\nरुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेला लेटमार्क\nतरुणींनो, व्हॉट्सअ‍ॅपवर डीपी ठेवताना सावधान\nसुरेंद्र गडलिंग यांच्यावरील आरोपपत्रावर आज फैसला\nशिल्पा शिंदेला लागली मोठी लॉटरी, मिळाला हा मोठा चित्रपट\n#MeToo : संजना सांघीने केला सुशांत सिंग राजपूतचा बचाव म्हणे, असे काही घडलेच नाही\n#MeToo: अजय देवगणने केली आपल्या मेकअप आर्टिस्टची हकालपट्टी\nकरिश्मा कपूरचे झाले पुन्हा एकदा ब्रेकअप\nसुभाष कपूर यांच्या जागी ‘हा’ दिग्दर्शक सांभाळणार ‘मुघल’च्या दिग्दर्शनाचा जिम्मा\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\n पार्टनरच्या Hug करण्याच्या पद्धतीवरुन ओळखा तुमचं रिलेशन\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nझणझणीत, तर्रीबाज कोल्हापूरची ठसकेदार मिसळ\n'या' ३ गोष्टींचा लैंगिक जीवनावर होतो वाईट परिणाम\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nAll post in लाइव न्यूज़\nपालिकेच्या मैदानात गाड्यांची विक्री\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nनागरिकांमध्ये नाराजी : तक्रारीनंतर आकारली परवाना फी ... Read More\nमारुतीची स्विफ्ट फेल झाली...पाहा किती आहे सुरक्षित\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमारुतीच्या विटारा ब्रिझा आणि टाटाच्या नेक्सॉनने आंतरराष्ट्रीय सुरक्षा नियमावलीमध्ये 4 स्टार मिळविले. ... Read More\nया आहेत भारतातील सर्वात सुरक्षित कार...\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\ncarroad safetyTataMaruti SuzukiVolkswagonकाररस्ते सुरक्षाटाटामारुती सुझुकीफोक्सवॅगन\nमारुतीची प्रसिद्ध वॅगन आर येतेय...पाहा काय आहेत बदल...\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nFord Aspire फेसलिफ्टची बुकिंग सुरू, 4 ऑक्टोबरला होणार लॉन्च\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसध्याच्या अस्पायरच्या तुलनेत नव्या कारच्या स्टाईलमध्ये मोठे बदल करण्याच आले असून नवीन फिचर्सही देण्यात आले आहेत. तसेच पेट्रोल इंजिन बदलण्यात आले असून 1.2 लीटर ड्रॅगन सिरिजचे नवे इंजिन यावेळी लाँच केले जाणार आहे. ... Read More\nFordcarMaruti SuzukiHonda AmazeVolkswagonHyundaiफोर्डकारमारुती सुझुकीहोंडा अमेझफोक्सवॅगनह्युंदाई\nकाही सेकंदांत 100 किमीचा वेग पकडतात या कार...\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nह्युंदाईच्या नव्या 'सँट्रो'चा नामकरणविधी...पहा कोण ठेवणार तिचे नाव...\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसँट्रोसारखी कार येणार पण तिचे नाव सँट्रो नसणार आहे. या कारचे नाव ठरवण्यासाठी कंपनीने बारसाच आयोजित केला आहे. यामध्ये जो जिंकेल त्याला बक्षीसे मिळणार आहेत. ... Read More\nHyundaicarAutomobileAutomobile IndustryMarutiMaruti Suzukiह्युंदाईकारवाहनवाहन उद्योगमारुतीमारुती सुझुकी\nमारुती सुझुकीला ग्राहक न्यायालयाचा दणका; 50 हजारांचा दंड\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nजुलै 2012 ला राजकोट चे जामनगरदरम्यान हायवेवर अचानक बिघडली. यानंतर ही कार मारुतीच्या गॅरेजमध्ये नेण्यात आली. या काळापासून आजपर्यंत ग्राहकाने ही कार वापरलेली नाही. ... Read More\nआता फियाटचे मल्टीजेट विसरा... मारुतीच्या या गाड्यांमध्ये येणार नवे इंजिन\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nभारत स्टेज 6 नुसार बनवले 1.5 लिटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन ... Read More\nMarutiMaruti SuzukiAutomobileAutomobile IndustryFiatमारुतीमारुती सुझुकीवाहनवाहन उद्योगफियाट\nमारुतीची नवी सियाझ लाँच; वाचा किंमत, मायलेज अन् बरेच काही\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nहायब्रिड-अॅटोमॅटीक प्रकारासह पेट्रोल, डिझेलमध्येही उपलब्ध ... Read More\nअमृतसर ट्रेन दुर्घटनाबिग बॉस 12मीटूइंधन दरवाढपरिणीती चोप्रादीपिका पादुकोणप्रो कबड्डी लीगसबरीमाला मंदिरअमृता फडणवीसकॉफी विथ करण 6\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nकलिंगडापासून घरच्या घरी तयार करा 'हे' फेसपॅक\n'या' पदार्थांमुळे वाढतो तुमचा ताण; मेंदूसाठीही ठरतात घातक\nतुमची मुलं वस्तू चोरतात अशी बदला वाईट सवय\nवाहतुकीचे हे अजब नियम पाहून, तुम्ही नक्कीच जाल चक्रावून\nएक्सला खबरही लागू न देता ब्रेकअपनंतर ही ६ कामे करतात मुली\nरोहित शर्मा-विराट कोहलीची जोडी जमली\nचेहऱ्यावर स्मितहास्य खुलवणारे 'क्युट स्टॅच्यू'\nही आहे जगातील सर्वात सुंदर नदी\nसरकारच्या एका होकारामुळे अनेकांना मिळु शकतो रोजगार - आंग्रीया क्रुझचे शिल्पकार\nभाजपा सरकार काँग्रेसपेक्षाही थापाडे - राज ठाकरे\n#MeToo: 'मीटू' मोहिमेवर पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णीने दिली ही प्रतिक्रिया\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेनेविरोधात धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nपनवेल टर्मिनलमध्ये बेवारस बॅग आढळल्याने खळबळ\nसांगलीतील भिवघाट येथे साई गारमेंटला भीषण आग\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\nलोकलला बसवा स्वयंचलित दरवाजे\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\n''गोपीनाथरावांसाठी जागा सोडत होतो, आता सर्व जागा लढणार''\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराकेश अस्थाना प्रकरणात मोदींना एवढी गोडी का\nजायकवाडीत ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश\n२२ महिन्यांनंतर शिवस्मारकाच्या कामाचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BE-%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%B5-2/", "date_download": "2018-10-24T00:45:00Z", "digest": "sha1:24PPUJCIHFLGCTHOJGQVH6YQRGMZJZDV", "length": 14870, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "मराठा आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आज राज्यभर बैठकींचा धडाका - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना…\nयुतीचा लवकर निर्णय घ्या; अन्यथा लोकसभा विधानसभा निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याची …\nमहापालिका निवडणुकीत जनतेने कानफटवले, तरीही बारणेंना दुसऱ्यांदा खासदार होण्याची स्वप्ने पडताहेत;…\nप्रश्न पिंपरी-चिंचवडच्या पाण्याचा; विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ठरवले चोर\nडीजे वाजण्यावरील बंदी तूर्तास हटवणार नाही- उच्च न्यायालय\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा…\nपिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना\nवाल्हेकरवाडीतील डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nपिंपळेनिलखमध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे…\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना…\nचाकण जवळील काळूस येथे विष प्राशन करून ५० वर्षीय इसमाची आत्महत्या\nनिगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न\nदिघीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू\nचाकण येथील रबर कंपनीचे दोन बँक अकाऊंट हॅक; ४० लाखाची रक्कम…\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले…\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव…\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही…\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका –…\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मुलासह १८ जणांना जन्मठेप\nआमच्या संयमाचा अंत पाहू नका, भारताला मोठा पलटवार झेलावा लागेल –…\nमोदी माझे मित्र आहेत आणि भारतावर माझ प्रेम आहे – डोनाल्ड…\nनीरव मोदीच्या बहिणीविरोधातही इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस\nनेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ७ प्रवाशी बेपत्ता\nHome Notifications मराठा आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आज राज्यभर बैठकींचा धडाका\nमराठा आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आज राज्यभर बैठकींचा धडाका\nपुणे, दि. ५ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाची पुढची नेमकी दिशा ठरवण्यासाठी आज (रविवार) मराठा आरक्षण परिषदेने पुण्यात महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी मराठा समाजातील प्रतिष्ठीत समन्वयक, संशोधक, तज्ञ, अभ्यासक तसेच खासदार उदयनराजे भोसले उपस्थित राहणार आहेत.\nPrevious articleमराठा आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आज राज्यभर बैठकींचा धडाका\nNext articleनवी सांगवीत उदित नारायण यांना आशा भोसले पुरस्कार प्रदान\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी भाजप नगरसेवक केशव घोळवेंना मारहाण\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना दिले पायाजवळ स्थान\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव ठाकरे\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही – शरद पवार\nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना...\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \nराजस्थानात भाजपच्या १०० आमदारांना पुन्हा उमेदवारी न देण्याचा निर्णय\n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव...\nलग्न जुळत नसल्याने खेडमधील सख्ख्या बहिण-भावाने केली आत्महत्या\nचाकण येथील रबर कंपनीचे दोन बँक अकाऊंट हॅक; ४० लाखाची रक्कम...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nयेरवड्यात पोलिस चौकी पासून हाकेच्या अंतरावर तलवारीने वार करुन तरुणाची हत्या;...\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B7-%E0%A4%A6/", "date_download": "2018-10-24T00:19:33Z", "digest": "sha1:GT5LETZEPAWBZBLPQFHBBMLJPUJWA522", "length": 17009, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "वाकडमध्ये लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार; आरोपी गजाआड - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना…\nयुतीचा लवकर निर्णय घ्या; अन्यथा लोकसभा विधानसभा निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याची …\nमहापालिका निवडणुकीत जनतेने कानफटवले, तरीही बारणेंना दुसऱ्यांदा खासदार होण्याची स्वप्ने पडताहेत;…\nप्रश्न पिंपरी-चिंचवडच्या पाण्याचा; विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ठरवले चोर\nडीजे वाजण्यावरील बंदी तूर्तास हटवणार नाही- उच्च न्यायालय\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा…\nपिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना\nवाल्हेकरवाडीतील डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nपिंपळेनिलखमध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे…\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना…\nचाकण जवळील काळूस येथे विष प्राशन करून ५० वर्षीय इसमाची आत्महत्या\nनिगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न\nदिघीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू\nचाकण येथील रबर कंपनीचे दोन बँक अकाऊंट हॅक; ४० लाखाची रक्कम…\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले…\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव…\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही…\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका –…\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मुलासह १८ जणांना जन्मठेप\nआमच्या संयमाचा अंत पाहू नका, भारताला मोठा पलटवार झेलावा लागेल –…\nमोदी माझे मित्र आहेत आणि भारतावर माझ प्रेम आहे – डोनाल्ड…\nनीरव मोदीच्या बहिणीविरोधातही इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस\nनेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ७ प्रवाशी बेपत्ता\nHome Chinchwad वाकडमध्ये लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार; आरोपी गजाआड\nवाकडमध्ये लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार; आरोपी गजाआड\nलग्नाचे आमिष दाखवून एका २४ वर्षीय तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना २०१४ ते मार्च २०१८ दरम्यान घडली.\nयाप्रकरणी पीडित २४ वर्षीय तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात आरोपी सूरज नढे (वय २५, रा. वाकड) याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.\nपोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकडमध्ये राहणारा सूरज नढे आणि पीडित मुलगी हे २०१४ पासून चिंचवमध्ये एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते. त्यांची मैत्री झाली आणि त्याचेच रूपांतर प्रेमात झाले. प्रेम रुपी रोपटं फुलवण्याचे स्वप्न तरुणी पाहत होती. परंतू सूरज धोका देईल, असे तिला स्वप्नातही वाटले नव्हते. सूरजने तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून स्वतःच्या घरात, हॉटेलमध्ये नेऊन वेळोवेळी शरीरसंबंध ठेवले. यावेळी मार्च २०१८ मध्ये पीडित तरुणी ही ७ आठवड्याची गरोदर असल्याचे तीला समजले. तरुणीने हा प्रकार आरोपी सूरज नढेला सांगीतला. पण त्याने तरुणीला लग्न करण्यास नकार दिला. पीडित तरुणीने आरोपीचे घर गाठले. सूरजच्या कुटुंबीयांनी देखील तिला स्वीकारण्यास नकार दिला. याऊलट त्यांनी तिच्याच चारित्र्यावर संशय घेतला. अखेर २४ वर्षीय पीडित तरुणीने थेट वाकड पोलीस ठाण्यात धाव घेऊन सुरज नढे विरोधात तक्रार दाखल केली. सूरज विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. वाकड पोलीस तपास करत आहेत.\nPrevious articleभारतातील निवडणुकांमध्ये फेसबुकचा प्रभाव नसेल- झुकरबर्ग\nNext articleगाजर म्हणतंय माझं नाव बदला; अजित पवारांचा भाजपला टोला\nवाल्हेकरवाडीतील डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nपिंपळेनिलखमध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे प्रवाशांचे हाल\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nचिंचवडमध्ये ‘ऑल ब्रीड चॅम्पियनशिप डॉग शो’ला उत्स्फूर्त प्रतिसाद\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना...\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \nऔद्योगिकनगरीत खंडेनवमी उत्साहात साजरी\nदेहू-आळंदी रस्त्यावरील पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीतील टोळी गजाआड; २ लाख ६६...\nसांगवी पोलिसांवर गुन्हेगार सोडून कुत्रा शोधण्याची नामुष्की\nशिर्डीत रविवारी उध्दव ठाकरेंची तोफ धडाडणार; लोकसभेचे रणशिंग फुंकणार\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nरक्षाबंधनासाठी सहकुटूंब सासरी गेले असताना चोरट्यांनी साधला डाव; पिंपळे गुरव येथे...\nसांगवीत चोरांना चोरी करण्यापासून थांबवल्याने इसमाला जबर मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z70329100440/view", "date_download": "2018-10-24T01:09:43Z", "digest": "sha1:34E5PPTFWJ2U5EMU3NLSCB7UU4P7YN2D", "length": 19868, "nlines": 115, "source_domain": "m.transliteral.org", "title": "निवडक अभंग संग्रह २", "raw_content": "\nनिवडक अभंग संग्रह २\nनिवडक अभंग संग्रह २\nनिवडक अभंग संग्रह २\n नामें अंबर गर्जतसे ॥१॥\n भक्ता वाट सांपडली ॥२॥\nटाळ घोळ चिपळिया नाद दिंडी पताका मकरंद कवच अभेद नामाचें ॥३॥\n पुरला अंत महादोषा ॥४॥\nनिवृत्ति संत हा सोपान महावैष्णव कठीण \n स्नान दान घडे श्रेष्ठा वैकुंठवाटा संत गेले ॥६॥\nकाय करिसी सकळ देवांचे वैभव विलास माझिया स्वामीविण ते अवघे ते उद्वस रया ॥१॥\nतपन त्या कमळा कमळीं विकासु सुकवी मयंकु काय करिसी सुधांशु ॥२॥\nसाताहि वारांचे दिवसु एकियाचि सुरिजे तैसें सर्वीं सर्वपण माजीये न श्रीराजे ॥३॥\nसर्वज्ञ सुंदर देव होतुकां भलतैसे परि जडातें चेष्टविते आणिकां पैं नसे ॥४॥\nजया नांव नाहीं रुप चिन्ह कांहीं नाम रुप चिन्ह स्वयेंचि पाहीं ॥५॥\nबापरखुमादेविवरु आहे तैसाचि पुरे काय करिसी आणिकां देवांचीं गोवारें रया॥६॥\nरुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा सांडीं तूं अवगुणु रे भ्रमरा ॥१॥\nचरण कमळद्ळु रे भ्रमरा भोगीं तुं निच्श्रळु रे भ्रमरा ॥२॥\nसुमन सुगंध रे भोंवरा परिमळ विदूगदु रे भोंवरा ॥३॥\nसौभाग्य सुंदरुं रे भ्रमरा बापरखुमादेविवरु रे भ्रमरा ॥४॥\n हें तरी जाईल भुमिआंत तयावरी हरि चालत तेणें होईल कृतकृत्य ॥१॥\nदेह जावो अथवा राहो पांडुरंगीं दृढ भावो ॥२॥\nदूजा गुण आपीं मिळे तरी मी होईन गंगाजळे तरी मी होईन गंगाजळे हरि अभिषेक अनुदिनीं सुखें सर्वांगावरी खेळे ॥३॥\n तरि मी होईन महदीप हरि रंगणीं दीपमाळा दीप उजळीन समीप ॥४॥\nवायु व्यापक चौथा गुण तरि मी विंजणा होईन तरि मी विंजणा होईन हरि अष्टांगें निववीन ऎशा दृढ धरीन खुणा ॥५॥\n तरी मी प्रासादीं राहेन बापरखुमादेविवरा अखंड तुझें अनुसंधान ॥६॥\nनिमिष नलगे मन वेधितां येवढी तुझी स्वरुपता ॥१॥\nविठोबा नेणॊ कैसी भेटी उरणें नाहीं जीवेसाठीं ॥२॥\n तें तों नेमिलें दर्शनें ॥३॥\n सांगावया नाहीं उरलें ॥४॥\nपैल तो गे काऊ कोकताहे शकुन गे माये सांगतसे ॥१॥\nउडरे उडरे काऊ तुझे सोन्यानें मढीन पाऊ पाहुणे पंढरीराऊ घरां कैं येती ॥२॥\nदहिभाताची उंडी लावीन तुझ्या तोंडीं जीवापढीये त्याची गोडी सांग वेगीं ॥३॥\nदुधें भरुनी वाटी लावीन तुझे ओठीं सत्य सांगें गोठी विठो येईल काई ॥४॥\nआंबया डाहाळीं फ़ळें चुंबीं रसाळीं आजिचे रे काळीं शकुन सांगें ॥५॥\nज्ञानदेव म्हणे जाणिजे ये खुणे भेटती पंढरीराणे शकुन सांगे ॥६॥\nकान्होबा तुझी घोंगडी चांगली आम्हांसी कां दिली वांगली रे ॥धृ॥\nस्वगत सच्चिदानंद मिळोनी शुद्ध सत्त्व गुण विणली रे षडूगुण गोंडे रत्नजडित तुज श्यामसुन्दरा शोभली रे ॥१॥\nकाम कर्म अविद्या त्रिगुण पंचभुतांनी विणली रे रक्त रेतु दुर्गंधी जंतु नरक मुतानें भरली रे ॥२॥\nषडूविकार षडूवैरी मिळोनी तापत्रयानें विणली रे नवा ठायीं फ़ाटूनि गेली ती त्वां आम्हांसि दिधली रे ॥३॥\nॠषी मुनी ध्यातां मुखीं नाम गातां संदेहवृत्ती विणली रे बापरखुमादेविवरु विठ्ठलें त्वत्पदीं वृत्ति मुरली रे ॥४॥\nयम नियम पाप पुन्य आम्हांसी आपण भलतेंचि करिसी तुझिया थोरपणा बिहुनि असावें कवणें शंकावें रायासी प्रत्यक्ष जगीं बाटली नारी तिचें स्मरण लोकांसी प्रत्यक्ष जगीं बाटली नारी तिचें स्मरण लोकांसी पुराणी डांगोरा पिटिताती हें पतिव्रतापण तयेसी रया ॥१॥\nआवडे तें करिसी देवा कवण करी तुझा हेवा रे ॥धृ॥\nबहुता परी उणें एकिजे पांडवा सांगों या गोष्टी पांचांपासुनि जन्मले पांचैजण एक पत्नीच्या पोटीं पांचांपासुनि जन्मले पांचैजण एक पत्नीच्या पोटीं गोत्र वधु करुनि राज्य करिती विश्र्वासी वंद्य शेवटीं गोत्र वधु करुनि राज्य करिती विश्र्वासी वंद्य शेवटीं जनमेजया ऎसें बोलिला सत्य तो पापिया झाला कुष्टी ॥२॥\nप्राण जाई तंव बोभाईला तुज पतन तया दशरथा गणिका एक पाखिरु पोखिलें होतें पाचरिलें प्राण जातां कीं तयेसी ऊर्ध्वगति ऎसीं बोलतीं पुराणें . कासया न मिळे पाहतां कीं तयेसी ऊर्ध्वगति ऎसीं बोलतीं पुराणें . कासया न मिळे पाहतां बोलणें खुंटलें तुजपासी देवा वेव्हारु नाहीं सर्वथा ॥३॥\nतपाचा जो राशी पुण्यपणें थोर तीर्थरुप सर्वां तीर्थां मंत्राचा अवतार तीर्थरुप सर्वां तीर्थां मंत्राचा अवतार देव आणि शक्ति सुर्य तैसा विचारितां देव आणि शक्ति सुर्य तैसा विचारितां तो मांडव्य ऋषि वाहिला सुळी एक ऊ जाला वधितां तो मांडव्य ऋषि वाहिला सुळी एक ऊ जाला वधितां पुत्रा पाचारिलें पापिये दुर्जनें तो वैकुंठी अजामेळु सरतारे रे ॥४॥\nयज्ञमुखीं अवदानें देती त्या करिसी वांकडें तोंड लोणी चोरावया जासी घरोघरी उघडिसी त्यांचीं कवाडें लोणी चोरावया जासी घरोघरी उघडिसी त्यांचीं कवाडें छप्पन्न कोटी यादव संगति हे तुझे ते त्वां केले शापावरपडे छप्पन्न कोटी यादव संगति हे तुझे ते त्वां केले शापावरपडे कोळियानें तुज विंधिलें पायीं त्यासी सायज्जता कोडें रया ॥५॥\nअष्टांगयोगें शरीर दंडिलें तुजलागी झालीं पिसी पुत्रदारा धन सांडुनियां जन हिंडताती वनवासी पुत्रदारा धन सांडुनियां जन हिंडताती वनवासी गाती वाती पूजिती तूतें त्यांसी निजपद सायासीं गाती वाती पूजिती तूतें त्यांसी निजपद सायासीं विष पाजुं आली पुतना राक्षसी सायुज्जता देणें तियेसि रया ॥६॥\nवारया मोट बांधेल कोण आकाशासि कुंप कायसा सुर्यापूढें दिवा लाऊनियां चालणें वाउअगाची शिण जैसा सुर्यापूढें दिवा लाऊनियां चालणें वाउअगाची शिण जैसा विचित्र तुझें रुप अव्हेरुन जासी सर्वेशा ॥ ज्ञानदेव म्हणे देवाधिदेवा विचित्र तुझें रुप अव्हेरुन जासी सर्वेशा ॥ ज्ञानदेव म्हणे देवाधिदेवा जन भांबाविला ऎसा मावा रया ॥७॥\n कर्मे निर्वंश झाले सगर भिल्लें विंधिले शारंगधर झाला पुरंदर सहस्त्रनयन ॥१॥\nकर्मे मन्मथ झालासे राख कर्मे चंद्रासि घडला दोष कर्मे चंद्रासि घडला दोष कर्मे भार वाहती कूर्म शेष कर्मे भार वाहती कूर्म शेष कर्में खरमुख ब्रह्म देखा ॥२॥\nकर्में वासुकी लंके दिवटा कर्मेंहनुमंताउदरी कांसोटा कर्में शकुदेव गर्मी कष्टा पाताळ वाटा बळी गेला ॥३॥\nकर्मे दशरथ वियोगे मेला कर्में श्रीराम वनवासा गेला कर्में श्रीराम वनवासा गेला कर्में रावण क्षयो पावला कर्में रावण क्षयो पावला \nकर्में दुर्योधनादि रणीं नासले कर्में पाडंव महापंथे गेले कर्में पाडंव महापंथे गेले कर्में सिंधु जळ शोषिलें कर्में सिंधु जळ शोषिलें नहुष झाला सर्प देखा ॥५॥\nकर्मातें शुभ मानी आपण किती पळसी कर्माभेण केलीं कर्में निवारी नारायण ॥६॥\nउपजोनि संसारी आपुला आपण वैरी मी माझें शरीरीं घेऊनि ठेला मी माझें शरीरीं घेऊनि ठेला या देहातें म्हणे मी पुत्र दारा धन माझें या देहातें म्हणे मी पुत्र दारा धन माझें परि काळाचें हें खाजें ऎसें नेणतु गेला॥१॥\n बांधला आपण नेणे भ्रमित जैसा मिथ्या मोह फ़ांसा शुक नळिके जैसा मिथ्या मोह फ़ांसा शुक नळिके जैसा मुक्त परि अपैसा पळों नेणे ॥२॥\nजळचरु आमिष गिळी जैसा कां लागलासे गळीं आपआपणापें तळमळी सुटिका नाहीं तैसें आरंभीं विषयसुख गोड वाटे इद्रियां फ़ळपाकीं पापिया दु:ख भोगी ॥३॥\nराखोंडी फ़ुंकिता दिप नलगे जयापरी तैसा शद्ध ब्रम्हकुसरी ज्ञान न पवे तैसा शद्ध ब्रम्हकुसरी ज्ञान न पवे व्रत तप दान तीर्थ भजन वेंचिलें व्रत तप दान तीर्थ भजन वेंचिलें पोटा दंभाच्या खटपटा सिणतु गेला ॥४॥\nमृगजळाची नदी दुरुनी देखोनि धावें परि गंगोदक न पवे तान्हेंला जैसा परि गंगोदक न पवे तान्हेंला जैसा तैसें विषयसुख नव्हेचि हित तैसें विषयसुख नव्हेचि हित दु:ख भोगितो बहुत परि सावधान नव्हे ॥५॥\nपरतोनि न पाहे धांवतो सैरा करितो येरझारा संसरींच्या ज्ञानदेव म्हणे बहुतां जन्मांचा अभ्यासु तरीच होय सौरसु परब्रम्हीं ॥६॥\nनाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी उचलुनि घेतला कडियेवरी भक्त सुखें निवाला ॥१॥\n नाम पवित्र आणि चोखट नाम स्मरे निळकंठ \n हित झालें तयाचें ॥३॥\n नाम स्मरे तो वाल्मीकु नामें उद्धरिले तिन्ही लोकु नामें उद्धरिले तिन्ही लोकु \n नाम पवित्र आणि परिकर \nअंडज जारज स्वेदज उदुभिज आटे हरिनाम नाटे तें बरवें ॥१॥\nजें नाटे तें नाम चित्तीं \nशरीर आटे संपत्ति आटे हरि नाम नाटे तें बरवें ॥३॥\n युगें गेली परि उभा विटे ॥४॥\nसोनयाचा दिवस आजि अमृतें पाहाला नाम आठवितां रुपीं प्रगट पैं झाला ॥१॥\nगोपाळा रे तुझें ध्यान लागो मना आनु न विसंबे हरि जगत्रजीवना॥२॥\nतनुमनु शरण विनटलों तुझ्या पायीं बापरखुमादेविवरावांचुनी आनु नेणें कांही ॥३॥\nजें शुंभुनें धरेलें मानसीं तेंचि उपदेशिलें गिरीजेसी ॥१॥\n निज मानसीं धरावें ॥२॥\n गोडी अमृत झालें फ़िकें ॥३॥\n सुलभ नाम दिधलें सोपारें ॥६॥\nकर्म आणि धर्म आचरिजे जयालागीं साधक शिणले साधन साधितां अभागी ॥१॥\nगोड तुझें नाम विठोबा आवडतें मज दुजें उच्चारितें मना येत असे लाज॥२॥\nभुक्ति आणि मुक्ति नामापासीं प्रत्यक्ष चार्‍ही वेद साहिं शास्त्रें देताती साक्ष ॥३॥\nकाया वाचा चित्त चरणीं ठेवलें गहाण बापरखुमादेविवरा विठ्ठलाची आण ॥४॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/anant-gavali-article-on-siddhagad-sangram/", "date_download": "2018-10-24T00:55:35Z", "digest": "sha1:UQZ6EPAMJ4JYJUWVK2DTYHLGFSJAGDLM", "length": 31869, "nlines": 264, "source_domain": "www.saamana.com", "title": "सिद्धगड संग्राम : एक थरारक अनुभव | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकसे चालते आंग्रीयावर काम..\n उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदींना खडा…\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nतोगडिया यांनी स्थापन केला नवा पक्ष, लोकसभा निवडणूक लढवणार\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nदहशतवाद्यांचे मुडदे घेऊन जा, गोळीबार केला तर खबरदार\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nघरात बसल्याजागी ऐकता येणार गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके\nखगोलसंशोधक स्टिफन हॉकिंग यांच्या व्हीलचेअर, पदक, पुरस्कारांचा लिलाव\nऍपल लॉन्च करणार जगातला सर्वात छोटा आयपॅड\nब्रह्मांडाचे रहस्य उलघडणाऱ्या स्टीफन हॉकिंग्स यांच्या व्हीलचेअरचा होणार लिलाव\nविराटच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहत्यांना बसला धक्का, अनेकांना अश्रू अनावर\nसचिन-विनोद पुन्हा क्रिकेटच्या मैदानात; अॅकॅडमीद्वारे युवा क्रिकेटपटूंना घडवणार\nहिंदुस्थानच्या विजयाची हॅटट्रिक; जपानचा 9-0 गोलने धुव्वा\nहिंदुस्थान-इंग्लंड लॉर्डस् कसोटी फिक्स, वृत्तवाहिनीच्या लघुपटाने क्रिकेट वर्तुळात खळबळ\n‘हिटमॅन’ला खुणावतोय सचिन-धोनीचा ‘हा’ विक्रम, गांगुलीला केले ओव्हरटेक\nनवान्न पौर्णिमा : कोकणातील नव्याची अपूर्वाई\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nआजचा अग्रलेख : वंदे मातरम् म्हणावेच लागेल\nआजचा अग्रलेख : जगभ्रमण बरे पण मिळाले काय\n– सिनेमा / नाटक\n‘पाटील’ २६ ऑक्टोबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nमराठी चित्रपटात काम करायचंय – शर्मन जोशी\n‘माझ्या बायकोचा प्रियकर’ मधील पहिल्या धमाल गाण्याला जबरदस्त प्रतिसाद\nदूध की दही, जाणून घ्या आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर \n….असा असतो दुतोंडी साप\nरावणाचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी, जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nरोखठोक: आसाराम, अकबर आणि केरळचा बिशप\nफुलटॉस भी बहोत बडी चीज है, बाबू\nसिद्धगड संग्राम : एक थरारक अनुभव\nहिंदुस्थानच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी अनेक क्रांतिकारकांनी हसत हसत बलिदान दिले. अनेकांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. मुरबाड तालुक्यातील आझाद दस्ताचे वीर भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांनी देशासाठी पत्करलेल्या वीरमरणाला आज म्हणजे २ जानेवारीला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त या संपूर्ण लढय़ाला एक संक्षिप्त उजाळा….\n ठाणे जिह्यातील मुरबाड तालुक्यातील हे एक धारातीर्थ क्षेत्र. आझाद दस्त्यातील स्वातंत्र्यवीरांना अंगाखांद्यावर घेतानाच भाई कोतवाल व हिराजी पाटील यांच्या रक्ताच्या अभिषेकाने न्हाऊन गेलेले. आझाद दस्ता या नावाने ओळखणारी ही क्रांतिकारकांची टीम भाई ऊर्फ विठ्ठलराव लक्ष्मणराव कोतवाल-माथेरान-नेरळ यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असे. सरकारी नोकरी व सुखवस्तू कुटुंबातील जीवन सोडून त्यांनी स्वातंत्र्यलढय़ात उडी घेतली. त्यावेळी त्यांचे प्रमुख सहकारी होते मानवली-नेरळ वास्तव्य असलेले ६० वर्षीय तरुण गोमाजी हिराजी पाटील ऊर्फ काका. हुतात्मा हिराजी पाटील यांचे पिताश्री. स्वातंत्र्यलढय़ात पिता-पुत्र जोडी अभावानेच आढळतील. वास्तविक हिराजींचा स्वातंत्र्यलढय़ात थेट असा संबंध नव्हताच. आझाद दस्त्यातील स्वातंत्र्यवीर जेव्हा नेरळ परिसरातील मुक्कामी असत तेव्हा त्यांना शिधासामुग्री पुरविणे, इकडच्या तिकडच्या खबरबात देणेघेणे हे काम ते करीत. मुक्काम जसजसा दूर जाई तसतसा संपर्क तुटत जाई. पण काका ऊर्फ गोमाजी पाटील यांचा ठावठिकाणा कुठे आहे यासाठी पोलीस अत्याचार व मारहाणीचा मार्ग अवलंबून असत. एकदा पोलिसांनी हिरोजींना पकडून नेरळहून कल्याण येथे नेत असताना पलायन केले व थेट वडिलांना भेटायला सिद्धगड मुक्कामी गेले. यापुढे पोलिसांचा मार खाण्यापेक्षा स्वातंत्र्यलढय़ासाठीच काम करू असे जाहीर केले.\nगोमाजीकाका पाटील हे दस्त्यातील वयाने सर्वात ज्येष्ठ. भाई कोतवालसहित सर्वांनाच ते आदरणीय होते. वयाच्या साठाव्या वर्षी त्यांनी सतत ७० कि.मी. चालण्याचा विक्रम केला होता. ते काका दस्त्यातील उत्तम आचारीही होते. एकदा एका जंगलातील मुक्कामात जेवणाची सामुग्री उपलब्ध नव्हती. तेव्हा जंगलातील आदिवासींनी दिलेल्या रताळय़ाचे चविष्ट वडे बनवून दस्त्यातील सहकाऱ्यांच्या जिभेवर त्याची चव दीर्घकाळ रेंगाळत ठेवली होती. पोलिसांच्या माराने पायाला आलेले व्यंग त्यांना आयुष्याच्या अखेरपर्यंत साथ करून होते. भाई कोतवाल हे लढय़ातील पुढील कार्यक्रम, आखणी, मुक्काम तसेच दस्त्यातील नवीन भरती इत्यादी सर्व काकांच्या सल्ल्यानेच करीत.\nआझाद दस्त्याचे प्रमुख काम, इंग्रज सरकाराच्या कामकाजात अडथळे आणून त्यांना जेरीस आणणे हे होते. त्यासाठी ते प्रामुख्याने मुंबईला विद्युत पुरवठा करणारे चालू पायनल (टॉवर) कापून विद्युत पुरवठा बंद करणे, टेलिफोन तारा तोडणे, रेल्वे सामुग्री उखडणे, पोलीस चौकींना आग लावणे, गाफील पोलिसांवर थेट हल्ला करून त्यांच्या बंदुकी पळविणे अशा प्रकारची कामे करीत. मुंबई-कल्याण-पाली, माथेरान-मुरबाड-अमरावती-रामकोट-व उत्तर कर्नाटक अशा ठिकाणचे सुमारे ५० जण थेट तर तितकेच अप्रत्यक्ष क्रांतिकारक आझाद दस्त्यात काम करीत होते. एका मुक्कामी ते सहसा ३-४ दिवसांपेक्षा जास्त राहत नसत. दुर्दैवाने सिद्धगडावरील मुक्काम ७-८ दिवस पडला व तेथेच घात झाला.\nज्या दिवशी गोळीबार (२ जानेवारी १९४३) झाला त्याच्या आदल्याच दिवशी रात्री सर्वजण भीमाशंकरकडे कूच करणार होते. पण काळाच्या उदरात दुर्दैव लपले होते. बॅटरीचे सेल संपले होते व कंदिलाचे रॉकेलही नव्हते. नेरळ व माथेरान येथून खबरबात काढणारी माणसेही येणार होती. भाईंच्या सांगण्यावरून भगत मास्तरांनी मारुती पाटील यांच्यासाठी लिहिलेली चिठ्ठी ‘लाल्या वाझे’ या आदिवासींकडे दिली होती. दुर्दैवाने ती चिठ्ठी मारुती पाटलांच्या ऐवजी गोविंद साबळे यांच्या हाती लागली. साबळे यांना दस्त्यातील स्वातंत्र्यवीरांवर पोलिसांनी लावलेली हजारो रुपयांची बक्षिसेही माहीत होती. आता त्यांना स्वातंत्र्यवीरांचा मुक्कामही माहीत झाला. त्यांनी ती चिठ्ठी मुरबाडच्या अण्णा बोकड यांना दिली. त्यांनी थेट ठाण्याचे डीएसपी इंग्रज अधिकारी हॉल यांच्याशी संपर्क साधला. त्याने त्वरित मोठा फौजफाटा घेऊन भल्यापहाटे सिद्धगड गाठले.\nदस्त्यातील जवान सिद्धगडावर आळीपाळीने पहारा देत होते. पहाटे हिराजींची वेळ होती. पहाटे हिराजी चूळ भरण्यासाठी घळीतील नाल्यात आले आणि खाली मोठय़ा दगडाआड लपलेल्या इंग्रज हॉलच्या बंदूक गोळीने पोटाला आरपार छेद दिला… मेलो सावधान ही आर्त किंकाळी पहाटेच्या थंडीत, बंदुकीच्या आवाजाने पक्ष्यांच्या किलबिलाटाबरोबर दऱ्याखोऱ्यात कंप पावत गेली. क्षणार्धात सर्वजण जागे व सावध झाले. भाईंना संकटाची कल्पना आली. पोलीस फौजफाटा मोठा असल्याने त्यांनी सहकाऱ्यांना पळा जा आणि जीव वाचवा असे सांगितले. पहाटेच्या झोपेत अचानक झालेल्या हल्ल्यामुळे बंदुकी असूनही प्रतिकार करू शकले नाहीत. सगळीकडे पांगापांग झाली. गोमाजी काकांचे भाचे व एक सैनिक भगत मास्तर यांनी कपारीचा आधार घेत लपून राहिले. त्यांच्या अंगावर झिपरू गवळी, मारुती शेलार, कांतरा शेट्टी असे एकमेकांच्या अंगावर निपचित पडून वरून अंगावर गवत घेऊन लपून राहिले.\nहिराजी पडल्यावर तुफानी गोळीबारात घळीतून वर चढताना भाईंच्या मांडीचा वेध एका गोळीने घेतला. भाई तशा अवस्थेत लंगडत पोलिसांना चकवत पुढे चालले होते. सोबत अंबरनाथचे धोंडू देसाई त्यांना आधार देत चालत होते. जसजसे पोलीस जवळ येऊ लागले तसे भाईंनी देसाईंना पुढे जाण्यास सांगितले. भाईंना एकटे सोडून जाण्यास धोंडू देसाईंच्या जिवावर आले. पण भाईंनी आज्ञा केली. शेवटी नाइलाजाने ते पुढे सटकले. जखमेमुळे भाईंनी एका झाडाचा आधार घेतला. पोलीस मागावर होतेच. त्यांनी भाईंच्या देहाची चाळण केली. काही गोळ्या झाडातही गेल्या. आजही ते पवित्र झाड सिद्धगडाच्या या थराराचा एक साक्षीदार म्हणून उभे आहे. क्रूरकर्मा इंग्रज हॉल भाईच्या देहाजवळ ओळख पटविण्यासाठी आला. त्याने भाईंच्या शरीरात अजूनही धुगधुगी आहे हे पाहून अतिशय निर्दयतेने डोक्यावर बंदूक ठेवून चाप ओढला… क्षणार्धात जाज्ज्वल्य स्वातंत्र्यप्रेम आणि उत्तुंग स्फुल्लिंग असलेल्या त्या थोर स्वातंत्र्यप्रेमीची प्राणज्योत अनंतात विलीन झाली. एक धगधगते अग्निकुंड निमाले.\nगोमाजी काका रस्ता चुकल्याने नेमके पोलिसांच्या ताब्यात सापडले. त्यांना पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. भाई व हिरोजींची कलेवर उघडय़ावर पडून होती. बराच वेळ चालू असलेली धुमश्चक्री संपली. गडावर आता कुणी नाही याची खातरजमा करून पोलिसांनी हिराजी व भाईंची पार्थिव दोरीने बांधून फरफट खाली बोरवाडीपर्यंत चालविली होती. इकडे कपारीत लपलेले भगत मास्तर व इतर खालील सर्व थरार पाहत होते. दुसरीकडे एका बाजूलाच रामलालही एका खड्डय़ात पालापाचोळा अंगावर घेऊन लपला होता. त्यावरून पोलीस चालत होते. जरा कुठे सळसळ झाली की त्या दिशेने गोळ्यांचा वर्षाव होत होता. लपलेले सर्वजण २४ तास तसेच पडून होते. अखेर दुसऱ्या दिवशी पोलीस फौजफाटा निघून गेला. त्यानंतर सर्वजण बाहेर आले. हुतात्मादिनी निर्जला एकादशी होती. समोर झरा वाहतोय, पण पाण्याचा एकही थेंब ते ग्रहण करू शकले नाहीत. खऱ्या अर्थाने सर्वाना निर्जला एकादशी घडली. त्यानंतर सर्वजण झिपरू गवळीच्या मामाकडे आश्रयाला गेले, पण अगोदरच कुणीतरी खबर दिल्याने तिसऱ्याच दिवशी त्यांना अटक झाली. भाईंना सोडून नाइलाजाने पुढे निघालेले धोंडू देसाई एका शेतकऱ्याच्या आश्रयाला आले, पण शेतकऱ्याला संशय आल्याने त्यांना दोरीने बांधून ठेवले व पोलिसांच्या स्वाधीन केले.\nअशा रीतीने उरलेल्या सर्व स्वातंत्र्यवीरांना अटक झाली आणि अखेर देश स्वतंत्र झाल्यावरच त्यांची सुटका झाली.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलपवईतील मॅनहोल खोदताना तीन कामगारांचा मृत्यू\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nनवान्न पौर्णिमा : कोकणातील नव्याची अपूर्वाई\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nलेख : रोजच पौर्णिमा\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nभाजपच्या महिला सरपंचांचा शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन...\nछत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी घेतले योगी आदित्यनाथांचे आशीर्वाद\nकच्छमधून पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक\nव्हॉट्सअॅपमध्ये चार भन्नाट फिचर्सचा समावेश, वाचा काय आहे विशेष…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nगुरुग्राम हत्याकांड; न्यायाधीशाच्या मुलाचाही उपचारादरम्यान मृत्यू\nपुरूष आयोगासाठी पुरुष संघटना रस्त्यावर\nपुन्हा देशात भाजपाची सत्ता येणार नाही…शरद पवार यांचे भाकीत\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/harivamsh/harivamsh02-16.htm", "date_download": "2018-10-24T01:17:49Z", "digest": "sha1:M3ANLCNCFGDRZNFI7VC7VAZHQHDVYUJZ", "length": 34501, "nlines": 204, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीहरिवंशपुराणे - विष्णुपर्व - षोडशोऽध्यायः", "raw_content": "\nगोपवृद्धस्य वचनं श्रुत्वा शक्रपरिग्रहे \nप्रभावज्ञोऽपि शक्रस्य वाक्यं दामोदरोऽब्रवीत् ॥ १ ॥\nवनं वनचरा गोपाः सदा गोधनजीविनः \nगावोऽस्मद् दैवतं विद्धि गिरयश्च वनानि च ॥ २ ॥\nकर्षुकाणां कृषिर्वृत्तिः पण्यं विपणिजीविनाम् \nगावोऽस्माकं परा वृत्तिरेतत्त्रैविद्यमुच्यते ॥ ३ ॥\nविद्यया यो यथा युक्तस्तस्य सा दैवतं परम् \nसैव पूज्यार्चनीया च सैव तस्योपकारिणी ॥ ४ ॥\nयोऽन्यस्य फलमश्नानः करोत्यन्यस्य सत्क्रियाम्\nद्वावनर्थौ स लभते प्रेत्य चेह च मानवः ॥ ५ ॥\nकृष्यन्ता प्रथिता सीमा सीमान्तं श्रूयते वनम्\nवनान्ता गिरयः सर्वे सा चास्माकं गतिर्ध्रुवा ॥ ६ ॥\nप्रविश्य तास्तास्तनवो रमन्ते स्वेषु सानुषु ॥ ७ ॥\nभूत्वा केसरिणः सिंहा व्याघ्राश्च नखिनां वराः \nवनानि स्वानि रक्षन्ति त्रासयन्तो वनच्छिदः ॥ ८ ॥\nयदा चैषां विकुर्वन्ति ते वनालयजीविनः \nघ्नन्ति तानेव दुर्वृत्तान् पौरुषादेन कर्मणा ॥ ९ ॥\nमन्त्रयज्ञपरा विप्राः सीतायज्ञाश्च कर्षुकाः \nगिरियज्ञास्तथा गोपा इज्योऽस्माभिर्गिरिर्वने ॥ १० ॥\nतन्मह्यं रोचते गोपा गिरियज्ञः प्रवर्तताम् \nकर्म कृत्वा सुखस्थाने पादपेष्वथवा गिरौ ॥ ११ ॥\nतत्र हत्वा पशून् मेध्यान् वितत्यायतने शुभे \nसर्वघोषस्य संदोहः क्रियतां किं विचार्यते ॥ १२ ॥\nतं शरत्कुसुमापीडाः परिवार्य प्रदक्षिणम् \nगावो गिरिवरं सर्वास्ततो यान्तु पुनर्व्रजम् ॥ १३ ॥\nप्राप्ता किलेयं हि गवां स्वादुतोयतृणा गुणैः \nशरत् प्रमुदिता रम्या गतमेघजलाशया ॥ १४ ॥\nप्रियकैः पुष्पितैर्गौरं श्यामं बाणसनैः क्वचित् \nकठोरतृणमाभाति निर्मयूररुतं वनम् ॥ १५ ॥\nविजला विमला व्योम्नि विबलाका विविद्युतः \nविवर्धन्ते जलधरा विदन्ता इव कुञ्जराः ॥ १६ ॥\nपर्णोत्करघनाः सर्वे प्रसादं यान्ति पादपाः ॥ १७ ॥\nपूर्णचन्द्रामलच्छत्रं साभिषेकमिवाम्बरम् ॥ १८ ॥\nहंसैः प्रहसितानीव समुत्कृष्टानि सारसैः \nसर्वाणि तनुतां यान्ति जलानि जलदक्षये ॥ १९ ॥\nहंसलक्षणहासिन्यः पतिं यान्ति समुद्रगाः ॥ २० ॥\nसममभ्युत्स्मयन्तीव शर्वरीष्वितरेतरम् ॥ २१ ॥\nनिर्विष्टरमणीयेषु वनेषु रमते मनः ॥ २२ ॥\nकेदाराः सरितश्चैव सरांसि च श्रियाज्वलन् ॥ २३ ॥\nपङ्‌‌‍कजानि च ताम्राणि तथान्यानि सितान्यपि \nउत्पलानि च नीलानि भेजिरे वारिजां श्रियम् ॥ २४ ॥\nमदं जहुः सितापाङ्‌‌‍गा मन्दं ववृधिरेऽनिलाः \nअभवद् व्यभ्रमाकाशमभूच्च निभृतोऽर्णवः ॥ २५ ॥\nमयूराङ्‌‌‍गरुहैर्भूमिर्बहुनेत्रेव लक्ष्यते ॥ २६ ॥\nहंससारसविन्यासैर्यमुना भाति शोभना ॥ २७ ॥\nकलमापाकरम्येषु केदारेषु जनेषु च \nसस्यादा जलजादाश्च मत्ता विरुरुवुः खगाः ॥ २८ ॥\nसिषिचुर्यानि जलदा जलेन जलदागमे \nतानि सस्यानि बालानि कठिनत्वं गतानि वै ॥ २९ ॥\nत्यक्त्वा मेघमयं वासः शरद्‌गुणविदीपितः \nएष वै विमले व्योम्नि हृष्टो वसति चन्द्रमाः ॥ ३० ॥\nक्षीरिण्यो द्विगुणं गावः प्रमत्ता द्विगुणं वृषाः \nवनानां द्विगुणा लक्ष्मीः सस्यैर्गुणवती मही ॥ ३१ ॥\nज्योतींषि घनमुक्तानि पद्मवन्ति जलानि च \nमनांसि च मनुष्याणां प्रसादमुपयान्ति वै ॥ ३२ ॥\nअसृजत् सविता व्योम्नि निर्मुक्तो जलदैर्भृशम् \nशरत्प्रज्वलितं तेजस्तीक्ष्णरश्मिर्विशोषयन् ॥ ३३ ॥\nनीराजयित्वा सैन्यानि प्रयान्ति विजिगीषवः \nअन्योन्यराष्ट्राभिमुखाः पार्थिवाः पृथिवीक्षितः ॥ ३४ ॥\nमनस्तिष्ठति कान्तासु चित्रासु वनराजिषु ॥ ३५ ॥\nवनेषु च विराजन्ते पादपा वनशोभिनः \nअसनाः सप्तपर्णाश्च कोविदाराश्च पुष्पिताः ॥ ३६ ॥\nइषुसाह्वा निकुम्भाश्च प्रियकाः स्वर्णकास्तथा \nसृमराः पेचुकाश्चैव केतक्यश्च समन्ततः ॥ ३७ ॥\nव्रजेषु च विशेषेण गर्गरोद्‌गारहासिषु \nशरत्प्रकाशयोषेव गोष्ठेष्वटति रूपिणी ॥ ३८ ॥\nपतत्रिकेतनं देवं बोधयन्ति दिवौकसः ॥ ३९ ॥\nशरद्येवं सुसस्यायां प्राप्तायां प्रावृषः क्षये \nनीलचन्द्रार्कवर्णैश्च रचितं बहुभिर्द्विजैः ॥ ४० ॥\nभवनाकारविटपं लतापरममण्डितम् ॥ ४१ ॥\nअर्चयामो गिरिं देवं गाश्चैव च विशेषतः ॥ ४२ ॥\nघण्टाभिश्च प्रलम्बाभिः पुष्पैः शारदिकैस्तथा ॥ ४३ ॥\nशिवाय गावः पूज्यन्तां गिरियज्ञः प्रवर्त्यताम् \nपूज्यतां त्रिदशैः शक्रो गिरिरस्माभिरिज्यताम् ॥ ४४ ॥\nकारयिष्यामि गोयज्ञं बलादपि न संशयः \nयद्यस्ति मयि वः प्रीतिर्यदि वा सुहृदो वयम् \nगावो हि पूज्याः सततं सर्वेषां नात्र संशयः ॥ ४५ ॥\nयदि साम्ना भवेत् प्रीतिर्भवतां वैभवाय च \nएतन्मम वचस्तथ्यं क्रियतामविचारितम् ॥ ४६ ॥\nइति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे\nविष्णुपर्वणि शरद्वर्णने षोडशोऽध्यायः ॥ १६ ॥\nवैशंपायन सांगतात : - श्रीकृष्णाला इंद्राचे सामर्थ्य पूर्णपणे माहीत होतें. तरी वृद्ध गोपाने इंद्राच्या प्रीत्यर्थ उत्सव करण्याचें कारण सांगितलेले ऐकून घेतल्यावर, त्याने समजून उमजून पुढीलप्रमाणे उत्तरपक्ष केला. \" आपण अरण्यांत वास्तव्य करणारे गोपाल आहोंत, गाईच्या जीवावर नेहमी आपण आपला निर्वाह करतो. त्यापक्षीं पर्वत, वने व गाई हीच आपली दैवते होत, असें आपण समजले पाहिजे. कृषिकर्म हें शेतकऱ्यांच्या निर्वाहाचें साधन होय. वैश्यवृत्तीच्या लोकाचे व्यापार हें पोट होय. आणि आपल्या उपजीविकेचें परम निधान म्हणजे या गाई होत. वर्णधर्म असाच असून तो याप्रमाणे तीन प्रकारचा आहे. पूर्वकर्मानुसार ज्याला जो वर्ण प्राप्त झाला असेल, तोच त्यानें आपला मूल्यवान् ठेवा असें मानले पाहिजे. ज्याचा त्याचा स्वधर्म ( वर्णधर्म ) हाच ज्याला त्याला पूज्य, अर्चनीय व उपकारी असला पाहिजे. जो स्वधर्म सोडून,अन्य वर्णाला नियुक्त केलेली कर्मे आचरण करतो व तज्जन्य फलाचा उपभोग घेतो, त्या मनुष्याला इहपरलोकी दोन अनर्थ भोगावे लागतात. शेते असतील तेथपर्यंत गांवाची सीमा असते. गांवाची मर्यादा संपली कीं, वनाला सुरवात होते. पर्वत लागले म्हणजे अरण्याची गति खुंटते. म्हणून पर्वतांना आपण श्रेष्ठ दैवत समजले पाहिजे, असें माझें म्हणणें आहे. या अरण्यातील पर्वत वाटेल तीं रूपे धारण करून, भिन्न भिन्न रूपांच्या द्वाराने, आपआपल्या शिखरांवर क्रीडा करतात, असेही आपल्या ऐकण्यांत आहे. नखे हीच ज्यांची आयुधे आहेत, अशा व्याघ्रसिंहादिक पशूंची रूपे घेऊन, पर्वत हे आपल्या वनांचा उच्छेद करणाऱ्या लोकांस त्रास देतात, आणि त्या योगाने वनांचे सहज रक्षण होते. या उपर जेव्हां वनांत वास्तव्य करणारे किंवा अरण्यातील कंदमूलांदिकांवर निर्वाह करणारे लोक तेथें नासधूस करितात, तेव्हां हिंस्र कर्मे करून अशा दुर्जनांचा ते चांगला फडशा उडवतात. ब्राह्मण मंत्रयज्ञ करतात; कृषीवल हे सीतयज्ञ करतात; व आपण गोपाल गिरियज्ञ करतो. तात्पर्य, वनातील पर्वताचेंच आपण पूजन केलें पाहिजे. गोपहो, आपण पर्वताप्रीत्यर्थ उत्सव करण्यास सुरवात केली पाहिजे असें मला वाटतें. झाडांखाली अथवा पर्वतावर छानदार ठिकाण पाहून तेथें स्वस्तिवाचनादिक क्रिया करण्यास आरंभ करा. तसेंच यज्ञीय पशूंचा त्या जागेवर बळी देऊन कुंडमंडपादिकांची तेथें स्थापना करा. इतकें झाल्यावर, घोषांतील सर्व लोक मिळून उत्सव करण्यास लागा. विचार कसला करतां शरदऋतृत फुलणाऱ्या पुष्पांच्या माला घालून, सर्व गाईंकडून या पर्वतश्रेष्ठाभोवती प्रदक्षिणा करवून पुनः त्यांस व्रजामध्ये परत आणा. गाईंना मधुर तृण व जल देणारा रमणीय व प्रमुदित शरत्काल सांप्रत प्राप्त झाला आहे. हा ऋतु लागला म्हणजे मेघ कमी होत जाऊन जलाशयातील पाणी आटू लागतें. प्रस्तुत हे अरण्य प्रियक वृक्षांच्या पुष्पांनी गौरवर्ण दिसत आहे. परंतु त्यांत कोठे कोठे बाणासनाच्या पुष्पांमुळे कृष्ण वर्णाची छटा दिसत आहे. आतां या वनातील गवत जून झालें असून, मोरांचा शब्द देखील कोठे ऐकू येत नाहीं. तरी याची शोभा कांहीं विशेषच दिसत आहे. भग्नदंत कुंजरांप्रमाणें, आकाशांतील जलधर, विद्द्युद्रहित व जलशून्य झाल्याने स्वच्छ दिसत आहेत; व नवीन उदक आकर्षण करून घेणारे मेघ गडगडत आहेत. सर्व वृक्षांना नवी व घनदाट पालवी आलेली असल्यामुळें ते प्रसन्न दिसत आहेत. शुभ्रवर्ण मेघरूपी उष्णीष, हंसरूपी चामरे व पूर्णचंद्ररूपी निर्मळ छत्र, यांनी हें अंबर सुशोभित झालेले असल्याकारणानें, ते नूतन अभिषिक्त राजाप्रमाणें शोभत आहे. पाऊसकाळ संपत आला असल्यामुळे, त्याबरोबर तळी वगैरे जलाशय देखील रोडावत चालले आहेत असें वाटतें. हे कृश होत चाललेले जलाशय पाहून हंस व सारस हे देखील नाके मुरडीत आहेत. चक्रवाकरूपी स्तन, पुलिनरूपी श्रोणिमंडल व हंसरूपी हास्य यांनी युक्त असलेल्या नद्या आपल्या समुद्ररूपी पतीच्या भेटीस चालल्या आहेत असा भास होत आहे. सांप्रत जलाशयामध्ये कुमुदपुष्पे फुलली आहेतआणि आकाश हें नक्षत्रांमुळे मनोहर दिसत आहे. त्यामुळें रात्रींच्या वेळीं जलाशय व आकाश या उभयतांची चढाओढ लागून राहिली आहे कीं काय, असा भास होतो. या वनामध्यें, मत्त झालेले क्रौंचपक्षी गात आहेत व धान्याचीं कणसे पिकावयाला आली आहेत. त्या कारणानें हें वन नुकताच विवाह झालेल्या दंपत्याप्रमाणें शोभत असून त्याचे ठिकाणी मन अत्यंत रममाण झाल्यावांचून रहात नाहीं. तडागांमध्यें पुष्कर कमलें फुलली आहेत. विहिरींमध्ये उत्पलें विकसित होत आहेत.\nउदकपूर्ण क्षेत्रे, नद्या व सरोवरे ही अत्यंत सुंदर दिसत आहेत. तांबड्या, निळ्या, पांढऱ्या वगैरे रंगांच्या कमलांना पर्जन्याचे जलापासून एक प्रकारे विशिष्ट टवटवी आली आहे. मयूरांचा मद उतरलेला आहे. वायूंचा जोर कमी होऊन ते मंदमंद वाहू लागले आहेत. आकाशांत अभ्रे येईनाशी झाली आहेत. आणि समुद्र मात्र तुडुंब भरलेले दिसत आहेत. ऋतु बदलल्यामुळे साहजिक मोरांचा उत्साह शिथिल पडून त्यांनीं नर्तन करण्याचें सोडून दिलें आहे व त्यांचे पिसाऱ्यांतील डोळे पृथ्वीवर जिकडे तिकडे गळून पडले असल्याकारणाने भूमि ही असंख्य नेत्रांनी युक्त झाल्यासारखी भासत आहे. यमुना नदीच्या चिखलांनी भरलेल्या तीरांवर काशादिक फुलें व वेली ही रगडून पडली असून तेथें हंस व सारस पक्षी बसले आहेत, त्यामुळें आधींच रम्य असलेल्या यमुनेला विशेष शोभा आलेली आहे. धान्यें पिकावयाच्या सुमारास आली असल्याकारणानें शेते व वने ही फार रमणीय दिसत आहेत. धान्ये खाणारे व जलांत उत्पन्न होणाऱ्या प्राण्यांना गट्ट करणारे पक्षी मत्त होऊन गुंजारव करीत आहेत. पावसाळ्याच्या आरंभी ज्यांना मेघांनी पाणी घातले, तीं धान्ये आतां मोठी होऊन जून झाली आहेत. मेघांचे आवरण टाकून देऊन, शरद्दतुच्या प्रभावाने चमकणारा चंद्र निरभ्र आकाशामध्यें आनंदित होऊन राहिला आहे. गाई द्विगुणित दुग्ध देऊं लागल्या आहेत. वृषांचें बळ दुप्पट वाढून ते मस्त झाले आहेत. वनशोभा देखील द्विगुणित झाली असून, पृथ्वी धान्यादिकांनीं सुंदर ( गुणवती ) दिसत आहे. नक्षत्रे मेघांच्या कचाट्यातून सुटली आहेत. जलाशयांमध्यें कमले उगवलेली आहेत.\nआणि ही शोभा अवलोकन करून मनुष्यांची अंत:करणें सुप्रसन्न दिसत आहेत. फारा दिवसांनी मेघांच्या तडाक्यांतून सुटलेला सूर्य शरदृतूच्या आगमनाने प्रज्वलित झालेलें आपलें तेज आकाशामध्यें प्रकट करून, प्रखर किरणांनीं सर्व रसात्मक सृष्टि आपल्या ठिकाणी शोषून घेत आहे. द्विग्विजय करण्यासाठीं हापापलेले पृथ्वीपति राजे आपआपल्या सैन्यांचा नीराजन-विधि करून, परस्परांच्या राष्ट्रांच्या दिशेने निघाले आहेत. या चित्रविचित्र वनराजींमध्यें सर्वत्र चिखल पडला असून त्या लालभडक पुष्पांमुळे फार सुंदर दिसत आहेत. त्यांचेकडे लक्ष गेलें असतां मन त्यांचे ठिकाणी मोहून जातें. वनाला शोभा देणारे, असन, सप्तपर्ण, कोविदार, बाणासन, निकुंभ, प्रियक व स्वर्णक इत्यादि वृक्षांना फुलांचा बहर आलेला असून त्यामुळें या वनाला अत्यंत शोभा आली आहे. त्याचप्रमाणें, या अरण्याचे सभोवती, सृमर जातीचे हरिण व घुबड यांची गडबड दृष्टीस पडत आहे. व जिकडे तिकडे केतकीची बने लागून गेली आहेत. घरोघर डेऱ्यांतून उत्पन्न होणाऱ्या नादाच्या मिषाने मूर्तिमंत शारदी शोभा हास्य करीत गौळवाड्यांतून वावरत आहे कीं काय असें वाटतें. खरोखर, देवाधिदेव गरुडध्वज विष्णूने मेघकालामध्यें सुखाने शयन केलें आहे, त्याला देव हे जागृत करूं पहात आहेत. पावसाळा संपून शरत्काल प्राप्त झाला आहे. जिकडे तिकडे उत्तम प्रकारची धान्ये उगवली आहेत. या समोरील गोवर्धन पर्वतावर, नीलवर्णाचे व चंद्रसूर्याच्या रंगाचे नानाविध पक्षी विहार करीत बसले असल्याकारणानें त्याला मनोहर वैचित्र्य प्राप्त झालें आहे. विविध प्रकारची फले व पल्लव यानीं हा पर्वत फुलून गेला असून इंद्रधनुष्याने युक्त असलेल्या मेघाप्रमाणे हा शोभत आहे. घराएवढे वृक्ष व मोठमोठ्या लता यांनी हा गोवर्धन अत्यंत रमणीय दिसत आहे. विशाल मूलांच्या योगाने हा वाकलेला असून वायूच्या तांडवाने याला फारच रमणीयता आलेली आहे. अशा या गोवर्धन पर्वताचे व विशेषेंकरून गाईंचे आपण पूजन करू. शिंगांवर तुरे व मोराची पिसे अडकवून गळ्यांत लोंबत्या घंटा बांधून सर्वांच्या कल्याणाकरितां शरद्दतूंत फुलणाऱ्या पुष्पांच्या योगाने गाईंचे पूजन करा व गिरियज्ञ सुरू करा. देव पाहिजे तर इंद्रयज्ञ करतील. आपण गिरियज्ञच करूं. बऱ्याबोलाने तुम्ही असें न केल्यास बलात्कारानें मीं हें तुमच्याकडून निःसंशय करवीन. जर तुमचे मजवर प्रेम असेल व परस्परांमध्यें मित्रभाव असेल तर शंका न आणता आपण गाईंचेच पूजन केलें पाहिजे. आपल्या हिताकरिता, बऱ्या बोलाने, मीं सांगतो याप्रमाणें, आणखी काहीएक विचार न करतां, करा. मी सांगत आहें तें सत्य आहे.\nइति श्रीमहाभारते खिलेषु विष्णुपर्वणि\nशरद्वर्णनं नाम षोडशोऽध्यायः ॥ १६ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/nsg-foreign-secretary-south-koria-leave-10242", "date_download": "2018-10-24T01:24:51Z", "digest": "sha1:XLRNZDHWCEHTQ3TR2MRULOKMXRJV4LRM", "length": 11776, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "NSG - Foreign Secretary south koria to leave एनएसजी - परराष्ट्र सचिव द.कोरियास रवाना | eSakal", "raw_content": "\nएनएसजी - परराष्ट्र सचिव द.कोरियास रवाना\nबुधवार, 22 जून 2016\nनवी दिल्ली - आण्विक इंधन पुरवठादार गटामधील (एनएसजी) भारताच्या सदयत्वास चीन व इतर देशांकडून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर परराष्ट्र सचिव एस जयशंकर हे आज (बुधवार) दक्षिण कोरियास रवाना झाले.\nनवी दिल्ली - आण्विक इंधन पुरवठादार गटामधील (एनएसजी) भारताच्या सदयत्वास चीन व इतर देशांकडून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर परराष्ट्र सचिव एस जयशंकर हे आज (बुधवार) दक्षिण कोरियास रवाना झाले.\nदक्षिण कोरियाची राजधानी असलेल्या सेऊल येथे आयोजित करण्यात आलेल्या एनएसजीच्या संवेदनशील बैठकीदरम्यान भारताच्या सदयत्वासाठी राजनैतिक प्रयत्न करण्याच्या उद्देशार्थ जयशंकर हे दक्षिण कोरियामध्ये दाखल झाले आहेत. एनएसजीमधील सदस्यत्वासंदर्भात इतर देशांकडून पाठिंबा मिळविण्यासाठी भारताकडून अथक राजनैतिक प्रयत्न करण्यात येत असून परराष्ट्र मंत्रालयामधील ज्येष्ठ अधिकारी अमनदीप सिंग गिल हेदेखील याआधीच दक्षिण कोरियामध्ये यासाठी प्रयत्न करत आहेत.\nचीनशिवाय तुर्कस्तान, दक्षिण आफ्रिका, आयर्लंड आणि न्यूझीलंड हे देश भारताविरोधात असल्याचे स्पष्ट झाले आहे. अण्विक इंधन पुरवठादार गटामध्ये (एनएसजी) नव्या देशांच्या समावेशासंदर्भात सदस्य देशांमध्ये अद्यापी मतभेद असून सेऊल येथे या आठवड्यामध्ये होणाऱ्या गटाच्या परिषदेदरम्यान नव्या देशांना सदस्यत्व देण्यासंदर्भातील मुद्दा चर्चेसही घेतला जाणार नाही, असे चीनकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर होत असलेल्या एनएसजी बैठकीमध्ये परराष्ट्र सचिवांची भूमिका कळीची ठरण्याची शक्‍यता आहे.\nचेंडू कुरतडण्याविरुद्ध आणखी तीव्र कारवाई\nदुबई- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) चेंडू कुरतडण्याच्या विरोधातील कारवाई आणखी तीव्र केली आहे. त्यासाठी आचारसंहिता आणि खेळविषयक अटी-शर्तींची...\n‘हनी बी’ची हत्तींनी घेतली धास्ती\nदोडामार्ग - हत्तींचा उपद्रव दोडामार्गवासीयांच्या पाचवीलाच पुजला गेलाय. हत्ती हटाओ आणि अन्य उपाययोजनांसाठी शासनाने लाखो रुपये खर्ची घातले; पण ते...\nवॉर्नर आणि स्मिथच्या पुनरागमनामुळे गर्दी\nसिडनी- डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव स्मिथ यांनी मायदेशातील क्‍लब क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. सिडनी ग्रेड क्रिकेटमध्ये त्यांचा खेळ पाहायला गर्दी...\nतुमचा हेतू चांगला असेल तर चंबळचे डाकूही तुम्हाला मदत करतात, असा अनुभव आहे. लहानमोठ्या अनेक सायकलसफरी केल्यानंतर आम्ही मित्रांनी सायकलवरून थेट...\nसंधी गमावल्याचं शल्य (सुनंदन लेले)\nऐंशीपेक्षा जास्त दिवसांच्या दौऱ्यात तीन टी-20 सामने, तीन एकदिवसीय सामने आणि पाच कसोटी सामने खेळूनसुद्धा लंडनहून दिल्लीच्या विमानात बसताना विराट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-break-vehicles-pratibhanagar-area-91791", "date_download": "2018-10-24T01:48:40Z", "digest": "sha1:CXAHB5XGLULTHWKMMRNOJ3SBC4LA5V6N", "length": 12195, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News break up of Vehicles in Pratibhanagar area कोल्हापूरातील प्रतिभानगर परिसरात रात्रीच्यावेळी वाहनांची तोडफोड | eSakal", "raw_content": "\nकोल्हापूरातील प्रतिभानगर परिसरात रात्रीच्यावेळी वाहनांची तोडफोड\nगुरुवार, 11 जानेवारी 2018\nकोल्हापूर - दौलतनगर परिसरात वाहनांच्या मोडतोडीचे लोण प्रतिभानगरपर्यंत पोचले. काल रात्री अज्ञाताने रस्त्यावर लावलेल्या वाहनांची तोडफोड केली. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. याबाबत राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.\nकोल्हापूर - दौलतनगर परिसरात वाहनांच्या मोडतोडीचे लोण प्रतिभानगरपर्यंत पोचले. काल रात्री अज्ञाताने रस्त्यावर लावलेल्या वाहनांची तोडफोड केली. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. याबाबत राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.\nयाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दौलतनगरात दीड महिन्यांपूर्वी रस्त्यावर लावलेल्या वाहनांची अज्ञातांनी तोडफोड केली होती. काही वाहने पेटविण्याचाही प्रयत्न झाला होता. एकापाठोपाठ घडणाऱ्या या प्रकारामुळे भागात कमालीचे दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.\nयाबाबत नागरिकांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. त्याची दखल घेऊन याबाबत राजारामपुरी पोलिसांनी अनेकांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली होती. त्यानंतर असे प्रकार थांबले होते; मात्र काल रात्री प्रतिभानगर परिसरात रस्त्यावर लावलेल्या वाहनांची अनोळखी व्यक्तींनी तोडफोड केली. त्यामध्ये महेश केसरकर यांचा टेंपो, राजाराम कांबळे यांची मोटार, सचिन कामरा यांच्या दोन रिक्षांची तोडफोड झाल्याचा प्रकार सकाळी उघडकीस आला. त्याचबरोबर दत्तप्रसाद हातीवडे आणि मनोज शिंदे यांच्या दोन मोटारसायकलींची अनोळखी व्यक्तींनी तोडफोड केली. या प्रकारामुळे नागरिकांत पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधितांवर तातडीने पोलिसांनी कारवाई करावी. रात्रीची भागात गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात होती.\nपादचाऱ्यांना पदपथ मोकळा करुन द्या\nपुणे : सोलापूर रस्त्यावर वैभव सिनेमाजवळ विक्रेते, वाहनांनी पदपथावर अतिक्रमण केले आहे. पदपथावरून नागरिकांना चालणे त्रासदायक झाले आहे. हा रहदारीचा...\n'शैक्षणिक गुणवत्तेत आपण मागे'\nपुणे -‘‘देशात ९०३ विद्यापीठे आणि ३९ हजार ५० महाविद्यालये यांचे विस्तृत जाळे आहे; परंतु अद्यापही शैक्षणिक गुणवत्ता, जागतिक क्रमवारीत शैक्षणिक संस्था...\nकेळघर - टॅंकरग्रस्त असलेल्या व पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या तळोशी गावाने पाणीटंचाईवर मात केली. तनिष्कांच्या मागणीनुसार सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून...\nनोकरीसाठी मांडला ‘खेळ’ प्रमाणपत्राचा...\nसातारा - १९९६-९७ कालावधीत सातारा जिल्ह्यात झालेल्या राज्यस्तरीय ग्रामीण क्रीडा हॉकी स्पर्धेत प्रतिनिधित्व न करताही तसे प्रमाणपत्र तत्कालीन...\n(एक पाणीदार पत्रव्यवहार...) प्रिय गिरीशभाऊ, शतप्रतिशत नमस्कार अगदी तांतडीने पत्र लिहायला घेतले आहे, कारण अक्षरश: तोंडचे पाणी पळाले आहे. औंदा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/45685", "date_download": "2018-10-24T01:39:57Z", "digest": "sha1:4YODUYWI3QPSQ3USD5YY74JVY4VJVIGM", "length": 29695, "nlines": 278, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मेथीची पातळ भाजी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मेथीची पातळ भाजी\nएक मेथीची जुडी, एक- दीड मुठ भाजलेले शेंगदाणे किंवा अर्धी वाटी दाण्याचं कुट, ८-१० लसूण पाकळ्या, २ हिरव्या मिरच्या, जीरे, मीठ, हळद, फोडणीपुरतं तेल.\nमेथीची जुडी निवडून, धूवून, चिरून घ्यावी. शेंगदाणे, मिरच्या, लसूण, जीरे आणि मीठ पाणी घालून मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. हे सगळे पदार्थ जितके मिळून येतिल तितकं चांगलं.\nकढईत तेल-जीरे, हळदीची फोडणी करून त्यात मेथी परतून घ्यावी. १-२ मिनीट झाकण ठेवून शिजवावी. नंतर यात शेंगदाण्याचं पातळ वाटण घालून १०-१२ मिनीट उकळू द्या. भाजी तयार.\nही भाजी चपाती /भाकरी चुरून खाण्याइतपत पातळ असते.\nऔरंगाबादच्या आजूबाजूच्या भागात करतात बहूतेक अशी भाजी. आमच्या घरी, शेजारी कधी खाल्ली नव्हती. पण जावेच्या आईकडे त्यांच्या स्वैपाकाच्या बाईने करुन खाऊ घातली. तेंव्हापासून ही माझी आवडती भाजी झाली आहे.\nपातळ असल्याने ही भाजी नेहेमीच्या मेथीसारखी चोरटी होत नाही. घरात एखादीच मेथीची जुडी असेल तर करायला सोयीची.\nचिन्नु आणि इतरांनी दिलेल्या टिपा -\n१.या भाजीत उकडलेला कांदाही घालतात. कांदा सालपटं काढून उकडायचा आणि चिरा देऊन ग्रेव्हीत सोडा. तेव्हढा वेळ नसेल तर कांदा सालासकट गॅसवर भाजायचा व गरम ग्रेव्हामध्ये चिरा देऊन घालायचा.\nकांद्याची पातही मस्त लागते.\n२. यातच थोडीशी शिजवलेली तुरीची डाळ पण मॅश करून घालता येते.\n३. कच्ची हिरवी मिरची घेण्यापेक्षा भाजलेली हिरवी मिरची, मिरे पण वाटणात घालतात.\n४. या पद्धतीने सगळ्या पालेभाज्या करता येतिल.\n५. अशाच प्रकारच्या ग्रेव्हीमध्ये इतर भाज्या - घोसाळी, दोडकी, दुधी पण करतात.\n ही जळगावी पद्धत आहे.\n ही जळगावी पद्धत आहे.\nतिथे आम्हाला होस्टेलच्या मेसमधे सगळ्या पालेभाज्या अशाच पद्धतीने मिळायच्या.\nसोपी पद्धत आहे. मेथीची जुडी\nसोपी पद्धत आहे. मेथीची जुडी मिळाली की करून बघणार.\n मस्त आहे ही भाजी.\nमस्त आहे ही भाजी. शेंगदाण्याच्या कुटाची कधी केली नाहीये. आता मेथी आणली की हीच अशीच भाजी करणार.\nयेस्स आमच्या सासरीपण असते ही\nयेस्स आमच्या सासरीपण असते ही भाजी.\nमस्त वाटतेय. फक्त चार तास\nफक्त चार तास उशीरा पाहीली रेस्पी. नाहीतर आजच केली असती. आता परत मेथी आणली की करुन पहाणार\n माझी पण एक जळ्गावची\n माझी पण एक जळ्गावची रुममेट अशीच भाजी करायची नेहमी..\n 'त्या' मुली गरमागरम पोळींचा बारीक चुरमा इतक्या फटाफट करायच्या की बघतच रहावं. मग त्याचं आळं करुन त्यात अशी भाजी किंवा वरण टाकायचं. आणि कालवुन खायचं. अप्रतिम चव\nशेंगदाण्याचे वाटप हे खास धुळे\nशेंगदाण्याचे वाटप हे खास धुळे / जळगाव / नाशिक / औरंगाबाद भागातले. छानच लागते.\nइथे अंगोलात पण शेंगदाण्याचे वाटप लावून कोबीची भाजी करतात. दाणे भाजून त्याचे केलेले कोरडे रवाळ पिठ, इथे तयार मिळते.\nछान आहे भाजी. मी डाळीत घालून\nछान आहे भाजी. मी डाळीत घालून पातळ करते. एकदा अशी करुन बघेन.\nमस्त मी मूगडाळीबरोबर मेथी\nमी मूगडाळीबरोबर मेथी शिजवते आणि मग अशाच पद्धतीने दाण्याचं कूट, लसूण, मिरची घालून करते. एका जुडीत बरीच भाजी होते मग.\nमला वाटतच होतं जळगाव भागात पण\nमला वाटतच होतं जळगाव भागात पण करत असणार या पद्धतीनं. औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड, फुलंब्री भागात करतात.\nसावली, मी काल रात्री केली आणि रात्री इथे रेसेपी टाकायचा प्रयत्न पण केला. सगळी रेसेपी टाइप केल्यावर नेट बंद पडलं, म्हणून काल नाही पोस्ट करता आली. नाहीतर तुल आज करता आली असती.\nवा, सुरेख अशी पातळ भाजी\nवा, सुरेख अशी पातळ भाजी शेपूचीही करता येईल का असा विचार करतेय.\nयेस्स्स.. जळगावची आठवण आली.\nयात मी थोडीशी तूरडाळ शिजवून मॅश करून घालते. भाजी छान मिळून येते.\nही भाजी मेथीची छान लागते पण याच ग्रेव्हीत कांदे उकडून घालता येतात. श्रा.घे. किंवा बीन्सपण मस्त लागतात.\nकांदा अक्खा उकडून ऐन ग्रेव्हीत सोडायच्या वेळी पाकळ्या येतील अश्या हलक्याने चिरा द्यायच्या. ग्रेव्हीत सुंदर कमळे दिसतील कांद्याची पार्टीचा हिट्ट आयटेम आहे ही भाजी. वरून कच्च तेल आणि ज्वारीची भाकरी- आईच्या हातची - अहाहा\nयात चिकनपण भारी लागतं म्हणे.\nयस्स, ही भाजी आमच्याकडचीच\nयस्स, ही भाजी आमच्याकडचीच\nपण एक बदल आहे, हि. मिरच्या पण भाजून घ्यायच्या वाटणात.\nचिन्नू, एका पोस्टीत किती\nचिन्नू, एका पोस्टीत किती रेसिप्या दिल्यास\nयाच ग्रेव्हीत तुरीची डाळ म्हणजे काय तुरीची डाळ शिजवून ती दाणे, लसूण, मिरच्यांच्या वाटणात मिसळायची का\nयाच ग्रेव्हीत कांदा उकडून म्हणजे काय कांदा उकडून दाणे, लसूण, मिरच्यांबरोबर वाटायचा का\nयाच ग्रेव्हीत तुरीची डाळ\nयाच ग्रेव्हीत तुरीची डाळ म्हणजे काय तुरीची डाळ शिजवून ती दाणे, लसूण, मिरच्यांच्या वाटणात मिसळायची का तुरीची डाळ शिजवून ती दाणे, लसूण, मिरच्यांच्या वाटणात मिसळायची का >>> हो बहूतेक तसंच असावं. डाळ-मेथी विथ शेंगदाणा कुट वाटण.\nयाच ग्रेव्हीत कांदा उकडून म्हणजे काय कांदा उकडून दाणे, लसूण, मिरच्यांबरोबर वाटायचा का कांदा उकडून दाणे, लसूण, मिरच्यांबरोबर वाटायचा का >>> नाही. मला वाटत दाणे-लसूण मिरच्यांच्या वाटणाच्या ग्रेव्हीमध्ये उकडलेला कांदा सोडायचा. चिन्नू ---- स्पष्टिकरण दे.\nदाण्याच्या कुटावालं चिकन >>> हे कधीच ऐकलं नाहीये.\nआशु, मी आत्तापर्यंत नेहेमी कच्चीच मिरची घातली आहे वाटणात. पुढच्या वेळी भाजलेली घालून बघेन.\nदक्षिणा, शेपुची पण छान लागेल अशी पातळ भाजी. मी पालकाची पण करून बघणार आहे. वर लिहिलंय ना आर्याने की सगळ्या पालेभाज्या अश्या करता येतात.\nग्रेव्हीत सुंदर कमळे दिसतील\nग्रेव्हीत सुंदर कमळे दिसतील कांद्याची >>>>\nमंजुडि..अख्खे कांदे सोडायचे ग्रेव्हित\nआले आले. कांदा सालपटं काढून\nकांदा सालपटं काढून उकडायचा आणि चिरा देऊन ग्रेव्हीत सोडा. तेव्हढा वेळ नसेल तर कांदा सालासकट गॅसवर भाजायचा व गरम ग्रेव्हामध्ये चिरा देऊन घालायचा. असे मुरलेले कांदे मस्त लागतात भाकरीबरोबर. घरीतर ही भाजी उरतच नाही, पण राहीलीच तर त्यात कांदे शोधावे लागतात लहान लहान कांदे घालून ही भाजी करायची.\nकांद्याची पातही मस्त लागते.\nहो, तुरीची डाळ शिजवून-मॅश करून घालयची भाजी मिळून यायला (वाटणात नव्हे :अओ:) . पण अगदी थोडीशीच. नाहीतर चव बदलते भाजीऐवजी वरण होतं मग ते. जर डाळ नसेल तर थोडे बेसन पाण्यात भिजवून ग्रेव्ही घट्ट करायची. पण हा अगदी शेवटचा ऑप्शन-यानेही चव बदलते.\nमी चिकन खात नाही त्यामुळे त्याबद्दल काही सांगू शकत नाही. एकदा पार्टीला हा प्रकार केला तेव्हा एका मैत्रिणीकडून कळाले चिकनबद्दल. हौशी लोकांनी प्रयोग करून पहावा-आपल्या जबाबदारीवर\nमी मिरच्या भाजून घालते. तसेच वाटणात एखादी मिरीपण घालते. आईने दिलेला गरम मसालापण थोडासा. आणि लसणीची पातपण एक काडी वगेरे. वरून भरपूर कोथींबीर घालायची.\nफोडणी देतांना तेल सढळ हाताने वापरावे. वाटण तेलात मस्त तेल सुटेपर्यंत परतावे. भाजी झाल्यावर अस्सा तवंग दिसला पायजेल तेलाचा\nमी बर्‍याचदा वरण केले की या भाजीकरता थोडी डाळ काढून फ्रीज करते. मेथी नायतर कांदे असले की लग्गेच भाजी करायची. पोळ्या-भाकर्‍या करणारीचे हाल होतात मग\nमुठभर तुरीची डाळ कुकर मध्ये\nमुठभर तुरीची डाळ कुकर मध्ये शिजवून घ्यायची. शेंगदाणे, मिरच्या भाजून घ्यायच्या. आले, लसूण, शेंगदाणे,मिरच्या थोडे पाणी घालून मिक्सर मधून वाटून घ्यायचा. गरम तेलामध्ये जीरे, मोहरी ची फोडणी करून त्यात हि वाटलेली चटणी थोडीशी परतावायची . शिजवलेली डाळ घालून नीट मिक्स करून घ्यायचे. चिरलेली भाजी टाकून आवडीप्रमाणे पाणी घालून उकळी आणायची. चवीप्रमाणे मीठ घालायचे. पोळ्यांचा चुरा करायचा, भाजी टाकायची. आणि कला मस्त हाणायचा. लोणच्याचे सार न कांद्या बरोबर अगदी अप्रतिम.\nही आमची जळगाव/ भुसावल ची लेवा पाटील लोकांची पद्धत. अशी कुठलीही पालेभाजी करता येते. गिलकी, दोडकी, दुधी भोपळा पण.\nकांदा सालपटं काढून उकडायचा\nकांदा सालपटं काढून उकडायचा आणि चिरा देऊन ग्रेव्हीत सोडा.> या ग्रेव्हीत मेथी असणार की नाही की फक्त दाणे+लसूण+मिरच्या+जिर्‍याची ग्रेव्ही\nमंजुतै, मेथी+कांदाभाजीपण करता येते, नुसती मेथी, फक्त कांदापण घालता येतो. वर मनुने लिहीलय तसं गिलकी-दोडकी-दुधीपण (वेगवेगळी) घालता येतात. पण ही भाजी मेथीची किंवा कांद्याचीच छान लागते असं माझं मत.\nबरं बरं चिन्नुतै. आता\nआता मद्रासी कांदे मिळाले की अशी भाजी करून बघेन.\n>>चवीप्रमाणे मीठ घालायचे. पोळ्यांचा चुरा करायचा, भाजी टाकायची. आणि कला मस्त हाणायचा. लोणच्याचे सार न कांद्या बरोबर अगदी अप्रतिम.\nकलाचं फक्त काला कर. वरून कच्चं तेल मस्ट आहे काल्यावर.\nमी या भाजीत आलं नाही घालत.\nअल्पना, क्या याद दिला दी आता करावीच लागेल ही भाजी.\n<<शिजवलेली डाळ घालून नीट\n<<शिजवलेली डाळ घालून नीट मिक्स करून घ्यायचे. चिरलेली भाजी टाकून आवडीप्रमाणे पाणी घालून उकळी आणायची. चवीप्रमाणे मीठ घालायचे. पोळ्यांचा चुरा करायचा, भाजी टाकायची. आणि कला मस्त हाणायचा. लोणच्याचे सार न कांद्या बरोबर अगदी अप्रतिम.<<\nकाय आठवण करुन दिलीस\nमी अजुनही गिलक्याची, दुधीची भाजी अशी करते. पण या फळभाज्यांबरोबर पोळीच पाहिजे.\nपालेभाज्या असतील तर भाकरी.\nचिन्नु नि मन्नु .. धन्स\nचिन्नु नि मन्नु .. धन्स इतक्या व्हरायटीबद्द्ल..\nकालच मेथी संपवली पुलाव करुन.. आता परत आणावं लागेल\n नक्की करून बघणार ही भाजी.\n नक्की करून बघणार ही भाजी.\nखानदेशातली पद्धत आहे बहुतेक\nखानदेशातली पद्धत आहे बहुतेक हि, मी आमच्या डोंबिवलीला 'खानदेशी ठेचा' म्हणून पोळी-भाजी केंद्र आहे, त्यांच्याकडून आणली होती. बऱ्याच भाज्या ह्याप्रकाराने करतात त्यांच्याकडे, गवारपण ह्या पद्धतीने केलेली मिळते तिथे.\nमी मेथीची डाळ-दाणे घालून थोडे डाळीचे पीठ लाऊन पातळ भाजी करते किंवा कढी करते ताक घालून.\nमाझी झटपट पद्धत : मेथी बारीक\nमाझी झटपट पद्धत : मेथी बारीक चिरून तेल आणि चिमूटभरच हळत घालून झाकण न लावता परतून मऊ करायची. मग त्या एकजीव झालेल्या गोळ्याला चमचाभर डाळीचं पीठ लावून आणि थोडं पाणी घालून पुन्हा घोटून घ्यायची. मग तुरीचं साधं वरण त्यात घालून ती पातळ करायची. उकळी आली आणि हवी तेवढी घट्ट/ पातळ असली की तिखट, मीठ आणि आवडत असेल तर ध-जि-पूड घालयची. गूळ घालायचा. अगदी शेवटी मोहरी-जिरे-हिंग-हळद आणि ठेचलेल्या/ बारीक चिरलेल्या लसणीची चळचळीत फोडणी. फोडणी दिल्यावर खमंगपणा कमी व्हायला नको म्हणून लगेच गॅस बंद.\nआता अशीपण करून बघेन.\nमेथी+कांदाभाजीपण करता येते, नुसती मेथी, फक्त कांदापण घालता येतो. वर मनुने लिहीलय तसं गिलकी-दोडकी-दुधीपण (वेगवेगळी) घालता येतात. पण ही भाजी मेथीची किंवा कांद्याचीच छान लागते असं माझं मत.\nकाकू, मेथीच्या भाजीच्या बाफवर मेथी वगळून करायच्या भाजीची चर्चा करताय .. किमान वेगळा बाफ काढून तरी लिहा की\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/international/indonesian-man-kills-neighbour-asking-about-marriage-plans-repeatedly/", "date_download": "2018-10-24T02:01:12Z", "digest": "sha1:ARYAKTUKUPJ5VVK6MFQSMAM7KHCTEV2E", "length": 26964, "nlines": 397, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Indonesian Man Kills Neighbour For Asking About 'Marriage Plans' Repeatedly | लग्न कधी करणार? असं टुमणं लावणा-या गर्भवती शेजारणीची हत्या | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २४ ऑक्टोबर २०१८\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nसिलसिला बदलते रिश्तों का या मालिकेत दृष्टी धामी घेतेय या गोष्टीवर मेहनत\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n#MeToo: आलोकनाथ आणि साजिद खानला ‘मी टू’ प्रकरणी नोटीस\nरुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेला लेटमार्क\nतरुणींनो, व्हॉट्सअ‍ॅपवर डीपी ठेवताना सावधान\nसुरेंद्र गडलिंग यांच्यावरील आरोपपत्रावर आज फैसला\nशिल्पा शिंदेला लागली मोठी लॉटरी, मिळाला हा मोठा चित्रपट\n#MeToo : संजना सांघीने केला सुशांत सिंग राजपूतचा बचाव म्हणे, असे काही घडलेच नाही\n#MeToo: अजय देवगणने केली आपल्या मेकअप आर्टिस्टची हकालपट्टी\nकरिश्मा कपूरचे झाले पुन्हा एकदा ब्रेकअप\nसुभाष कपूर यांच्या जागी ‘हा’ दिग्दर्शक सांभाळणार ‘मुघल’च्या दिग्दर्शनाचा जिम्मा\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\n पार्टनरच्या Hug करण्याच्या पद्धतीवरुन ओळखा तुमचं रिलेशन\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nझणझणीत, तर्रीबाज कोल्हापूरची ठसकेदार मिसळ\n'या' ३ गोष्टींचा लैंगिक जीवनावर होतो वाईट परिणाम\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nAll post in लाइव न्यूज़\n असं टुमणं लावणा-या गर्भवती शेजारणीची हत्या\nसगळ्यांचं लग्न झालंय, लवकर लग्न करून टाक, कधी लग्न करणार आहेस असे अनेक प्रश्न ही महिला त्याला विचारायची.\n या प्रश्नाचा किमान भारतासारख्या देशात जवळपास सगळ्यांनाच आयुष्यात कधीतरी सामना करावा लागतोच. पण इंडोनेशियामध्ये एक विचित्रच घटना समोर आली आहे. येथे सातत्याने लग्न कधी करणार असं विचारणा-या गर्भवती शेजारणीचा तरूणाने खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.\ndeccanchronicle.com ने दिलेल्या वृत्तानुसार, इंडोनेशियामधील कैंपुंग पसीर जोंग येथे ही घटना घडली. 28 वर्षांच्या फैज नुर्दीन या इसमाने शेजारच्या गर्भवती महिलेची हत्या केली. ही महिला फैज नुर्दीन याला सातत्याने लग्न कधी करणार हा प्रश्न विचारायची.\nसगळ्यांचं लग्न झालंय, लवकर लग्न करून टाक, कधी लग्न करणार आहेस असे अनेक प्रश्न ही महिला त्याला विचारायची. कधी लग्न करणार आहेस हाच प्रश्न या महिलेने फैजला एकदिवस पुन्हा विचारला आणि त्याच्या थोड्यावेळानंतर फैज महिलेच्या घरी पोहोचला. त्यानंतर गळा दाबून तिचा त्याने खून केला. त्यानंतर फैजने महिलेच्या घरातून स्मार्टफोन आणि पैसे देखील चोरले. त्यानंतर आरोपी फैजने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी अखेर त्याला अटक केली. कारवाईदरम्यान पोलिसांनी त्याच्या पायावर गोळी मारली, त्यामध्ये तो जखमी झाला आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nभाईंदर मधून बनावट नोटांसह 5 जणांना पकडले\nपोलिसांनी लग्नाच्या वरातीत व-हाडी बनून ठोकल्या आरोपीला बेड्या\nदारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा ब्लेडने गळा कापणाऱ्यास जन्मठेप\nकोल्हापूर : कॅन्सर सेंटर रुग्णालयात सव्वा कोटींचा अपहार\nआळंदी नगरपरिषदेचे भाजपा नगरसेवक बालाजी कांबळे यांचा खून\nभादोले येथे अनैतिक संबंधातून मोलमजुरी करणाऱ्या विधवा महिलेचा खून\nआॅस्ट्रेलियात शीख व्यक्तीवर वांशिक टीका\nखशोगींच्या हत्येचे आदेश दिले होते स्काईपवरून\n3 तासांचं अंतर 30 मिनिटांत; जगातील सर्वाधिक लांबीच्या सागरी पुलाचं लोकार्पण\nतैवानमध्ये रेल्वेचा भीषण अपघात; 18 जणांचा मृत्यू, 170 जखमी\nतीन वर्षांच्या खोडसाळ मुलाने चक्क 'चार लाख' रंगात घातले...\nदूतावासाच्या वाहनातून नेला खशोगींचा मृतदेह\nअमृतसर ट्रेन दुर्घटनाबिग बॉस 12मीटूइंधन दरवाढपरिणीती चोप्रादीपिका पादुकोणप्रो कबड्डी लीगसबरीमाला मंदिरअमृता फडणवीसकॉफी विथ करण 6\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nकलिंगडापासून घरच्या घरी तयार करा 'हे' फेसपॅक\n'या' पदार्थांमुळे वाढतो तुमचा ताण; मेंदूसाठीही ठरतात घातक\nतुमची मुलं वस्तू चोरतात अशी बदला वाईट सवय\nवाहतुकीचे हे अजब नियम पाहून, तुम्ही नक्कीच जाल चक्रावून\nएक्सला खबरही लागू न देता ब्रेकअपनंतर ही ६ कामे करतात मुली\nरोहित शर्मा-विराट कोहलीची जोडी जमली\nचेहऱ्यावर स्मितहास्य खुलवणारे 'क्युट स्टॅच्यू'\nही आहे जगातील सर्वात सुंदर नदी\nसरकारच्या एका होकारामुळे अनेकांना मिळु शकतो रोजगार - आंग्रीया क्रुझचे शिल्पकार\nभाजपा सरकार काँग्रेसपेक्षाही थापाडे - राज ठाकरे\n#MeToo: 'मीटू' मोहिमेवर पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णीने दिली ही प्रतिक्रिया\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेनेविरोधात धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nपनवेल टर्मिनलमध्ये बेवारस बॅग आढळल्याने खळबळ\nसांगलीतील भिवघाट येथे साई गारमेंटला भीषण आग\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\nलोकलला बसवा स्वयंचलित दरवाजे\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\n''गोपीनाथरावांसाठी जागा सोडत होतो, आता सर्व जागा लढणार''\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराकेश अस्थाना प्रकरणात मोदींना एवढी गोडी का\nजायकवाडीत ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश\n२२ महिन्यांनंतर शिवस्मारकाच्या कामाचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/6474-film-award-2018-best-film", "date_download": "2018-10-24T01:33:42Z", "digest": "sha1:XKYMI2FHFHKDEYZINR32JRIM4PAO2NAC", "length": 6116, "nlines": 129, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मराठीच्या पदरी चौफेर यश,'कच्चा लिंबू' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमराठीच्या पदरी चौफेर यश,'कच्चा लिंबू' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nसंपूर्ण भारतीय कलाविश्वाचं लक्ष लागून राहिलेल्या मानाच्या 65व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा करण्यात आलीय. यंदा मराठी चित्रपट आणि कलाकारांनी पुरस्कारांच्या विविध विभागांत चौफेर यश मिळवलंय. रवी जाधव दिग्दर्शित 'कच्चा लिंबू' हा सर्वोत्तम मराठी चित्रपट ठरला असून 'सैराट'चे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना 'पावसाचा निबंध' या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आलंय. समीक्षकांनी नावाजलेला आणि 'ऑस्कर'ची दारं ठोठावणारा राजकुमार राव अभिनित 'न्यूटन' या हिंदी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान मिळालाय. यावेळी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना 'मॉम'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झालाय. तर, दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांना प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर केला गेला आहे. तर 3 मे 2018 रोजी हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.\n\"रक्ताने माखलेलं सॅनिटरी नॅपकिन घेऊन तुम्ही मंदिरात कसं जाणार\nप्रवीण तोगडियांनी केली नव्या पक्षाची स्थापना\nछ. शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात स्वित्झर्लंडच्या कलाकारांचा 'हा' सोहळा\nओला-उबर चालकांचा संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरुच...\nलग्नपत्रिकेवरुन रणवीर- दीपिका सोशल मीडियावर ट्रोल\nदिवाळीत फटाके फोडण्यास सशर्त परवानगी...\nPaytm च्या मालकाला ब्लॅकमेल, 'मास्टर प्लॅनर' अटकेत\n\"MIM प्रमाणेच आमचाही 'वंदे मातरम'च्या सक्तीला विरोध\nEVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/the-bjp-drafted-their-manifesto-in-a-closed-room-and-copy-pasted-half-of-ourssays/", "date_download": "2018-10-24T01:09:40Z", "digest": "sha1:XNWMZ7OIKNNL3DQFFQ77G4TENWMEQAKM", "length": 7512, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भाजपने आमचाचं जाहीरनामा चोरला - राहुल गांधी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभाजपने आमचाचं जाहीरनामा चोरला – राहुल गांधी\nमुंबई – आज कर्नाटक विधासभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस असून, आरोप -प्रत्यारोपाचं राजकारण रंगताना दिसत आहे. दरम्यान कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या आजच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर पुन्हा एकदा घणाघाती टीका केलीये.\n‘आम्ही कर्नाटकात फिरलो. लोकांशी चर्चा केली आणि नंतरच आमचा निवडणूक जाहीरनामा तयार केला. भाजपनं मात्र आमच्या अनेक गोष्टी ढापत आमच्या जाहीरनाम्याची नक्कल केली,’ असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.\nबंगळुरू येथे पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांनी भाजपवर शरसंधान साधलं. ‘या निवडणूक प्रचाराच्या काळात भाजपनं शिष्टाचार पाळला नाही. त्यांनी व्यक्तिगत टीका करण्यावर अधिक भर दिला. आम्ही मात्र मुद्द्यांवर निवडणूक लढत होतो,’ असं राहुल यांनी सांगितलं. भाजपच्या दोन-चार नेत्यांनी केवळ अर्ध्या तासांत त्यांचा जाहीरनामा तयार केला. आमच्या जाहीरनाम्याचीच नक्कल केली. त्यामुळे कर्नाटकात आमचा विजय निश्चितच आहे, असंही ते म्हणाले.\n‘फिल्मशाला २०१८’ चा निकाल जाहीर\nटीम महाराष्ट्र देशा- लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल प्रस्तुत आणि निर्मित, सौरभ भावे लिखित तसेच रोहन देशपांडे…\nवाचा अमित शाह यांनी शिवसेनेला काय धमकी दिली \nदीपक साळुंखे पाटलांना ऑडिओ क्लिप भोवणार, स्पष्टीकरण देण्यासाठी २…\nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता फडणवीस\nअखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे ‘ब्रह्मोद्योग-2018’ महोत्सवाचे आयोजन\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे…\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये पुरुषोत्तम मधील विविध पुरस्कार विजेते\nसैराट फेम ‘तानाजी’ आता ‘माझा…\nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता…\n‘फिल्मशाला २०१८’ चा निकाल जाहीर\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान \nराष्ट्रवादीला धक्का,पवारांच्या अत्यंत निकटवर्तीय नेत्याचा पक्षाला रामराम\n‘एमआयएम’प्रमाणे ‘वंदे मातरम्’ला आमचाही विरोध : प्रकाश आंबेडकर\nवाचा अमित शाह यांनी शिवसेनेला काय धमकी दिली \nपुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल : पवार\nभाजपला काही झालं तरी सत्ता मिळू द्यायची नाही - उद्धव ठाकरे\nसैराट फेम 'तानाजी' आता 'माझा अगडबम'मध्ये\nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता फडणवीस\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान \nराष्ट्रवादीच्या तिजोरीत खडखडाट, आता प्रचार तोंडी करा - पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/suicide", "date_download": "2018-10-24T02:06:57Z", "digest": "sha1:GERI4QWPU4UMIXD6BVS2POWITTK4YVPB", "length": 28661, "nlines": 307, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "suicide Marathi News, suicide Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nMeToo:'विकास बहलनं दिली होती कबुली’\n‘धावपट्टी बंद’चा विमान वाहतुकीवर परिणाम\nकॉलेजांमध्ये आता राष्ट्रीय एकता दिवस\nस्टेशनरी नाही, म्हणून बिले उशिरा\nमुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस द्या\nअंधेरी, जुहू तीन दिवस पाण्याशिवाय\nकोलकाता: रेल्वेपुलावर चेंगराचेंगरीत दोन ठार\nकोलकात्यात 'यामुळं' झाली चेंगराचेंगरी\nराम मंदिराचे राजकारण यंदा संपू दे: शिवसेना...\n'नमो अॅप'द्वारे द्या देणगी; भाजपचे आवाहन\n'सीबीआय'चे लाचखोरीप्रकरण हायकोर्टात पोहोचल...\n...आणि हत्येनंतर 'खशोगी' बाहेर पडले\nमल्ल्याच्या लंडनमधील हवेलीवर टाच येणार\nचीननं उभारला जगातील सर्वात लांब सागरीपूल\nझुकेरबर्ग पुस्तकांच्या दुकानात काम करतो\n'पहिल्या' घोटाळेबाजाला भारतात आणण्यात यश\nतरूण पिढी देतेय आयुर्विम्याला पसंती\nपाचव्या दिवशीही इंधन दरकपात\nनिर्देशांकाने गाठली नीचांकी पातळी\nमुंबईतील पायाभूत समस्यांवर विचारमंथन\n‘ईपीएफओ’ बनणार फंड मॅनेजर\nमहाराष्ट्र-दिल्ली भरतात देशाचा अर्धा इन्कम...\nIND x WI: दुसऱ्या वनडेत 'विराट' विक्रमांवर लक्ष\nभारत ‘ब’ची विजयी सलामी\nरायझिंग स्टार, पठाण लॉयन विजयी\nशॉर्टशायर, अलॉफ्ट क्लब उपांत्य फेरीत\nएमजीएम अकादमीचा दणदणीत विजय\nक्रिकेट: 'विरो'ची जोडी वर्तमानातली सर्वश्र...\nदीपिका-रणवीरचं शुभमंगल १४-१५ नोव्हेंबरला\n#MeToo: अन्नू मलिक यांची 'इंडियन आयडॉल'मधू...\nतैमूरसाठी सैफ आणि करिनाचा नवा प्लॅन\nलोकप्रिय अभिनेत्री साक्षी तन्वर झाली आई\n'कॉफी विथ करण-६'मध्ये वरूण आणि कतरीना\n आलिया भटची बॅग कारच्या किंमतीएवढी\nमोटार स्पोर्टस क्वीन कांचन\nमोटार स्पोर्टस क्वीन कांचन\nबायकोच्या अटीवर नवऱ्याचं धम्माल उत्तर\nएका घरात जुन्या भिंतीमध्ये कपाट करायचं चाल...\nलाचखोरी प्रकरण: CBIच्या उपअधीक्षक..\nछत्तीसगडः CM रमण सिंग आदित्यानाथ ..\nभारतीय लष्कराची फेररचना, लष्कराचे..\nरक्ताने माखलेला सॅनिटरी पॅड मंदिर..\nमुंबईः जमिनींच्या मागण्यांसाठी सत..\nचेहऱ्यावरील सुरकुत्या नष्ट करणारे..\nराजस्थानः नागोरमधील सरकारी महाविद..\nदिल्लीः अस्थाना प्रकरणी जैसे थे स..\nअकोले: पत्नी,मुलीसह शेतकऱ्याची आत्महत्या\nअकोले तालुक्यातील चास गावात एका तरुण शेतकऱ्याने पत्नी व दोन वर्षांच्या चिमुकलीसह गळफास लावून आत्महत्या केली. घरातच छताला दोरीच्या साह्याने गळफास लावून घेतल्याच्या अवस्थेत सोमवारी सायंकाळी तिन्ही मृतदेह आढळले. या मागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.\namritsar train accident: अमृतसर रेल्वे ड्रायव्हरनं खरंच आत्महत्या केली\nअमृतसर रेल्वे दुर्घटनेनंतर डीएमयू रेल्वे ड्रायव्हर अरविंद कुमारनं सोशल मीडिया आणि लोकांच्या आरोपांना कंटाळून आत्महत्या केल्याची बातमी वाऱ्यासारखी सोशल मीडियावर फिरत आहे. प्रत्यक्षात मात्र, अरविंद कुमारनं आत्महत्या केली नसून ती पोस्ट फेक असल्याचं समोर आलं आहे.\nमहिलेला वाचवण्यासाठी दीड तासाचा थरार\nचार मजली इमारतीवरुन एका वर्षाच्या मुलासह उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न एका महिलेने केला. तिला वाचवण्यासाठी अग्निशमन दलासह स्थानिक नागरिकांनी प्रयत्नांची शिकस्त केली. जवळपास दीड तास हा थरार सुरू होता.\n'या' कारणांमुळं आत्महत्या, एकलकोंडेपणा वाढला\nलहानपणापासून हवी ती वस्तू पालकांकडून सहज मिळण्याने नकार पचविण्याची विकसित न झालेली क्षमता, व्यसनाच्या आहारी जाणे, प्रेमभंग, अपेक्षाभंगामुळे १५ ते ३० वयातील प्रौढांमध्ये आता आत्महत्या करण्याचे प्रमाण अधिक वाढल्याची माहिती पुढे आली आहे.\nनागपूर: प्रेमभंगातून विद्यार्थिनीची आत्महत्या\n'आता मला तुझी गरज नाही , तु माझ्या जीवनातून निघून जा, प्रेमसंबंध ठेऊ नको, अन्यथा तुला ठार मारेल',अशी धमकी प्रियकराने दिल्याने प्रेयसीने जाळून आत्महत्या केली. ही घटना वाडीतील तवक्कल ले-आऊट भागात घडली.\n#Mee Too: पत्रकारामुळे वाचले अनिर्बानचे प्राण\n#मीटू चळवळीत चार मुलींनी ज्याच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला तो क्वान कंपनीचा संस्थापक अनिर्बान दास ब्लाहने गुरुवारी रात्री आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याची सुसाईड नोट वेळीच टाइम्स ऑफ इंडियाच्या हाती लागल्यामुळे ऐन मोक्यावर त्याचे प्राण वाचवण्यात पोलिसांना यश आले आहे.\n#metoo: अनिर्बान दास ब्लाहचा आत्महत्येचा प्रयत्न\nसोशल मीडियावर 'मीटू' चळवळ तीव्र झाली असतानाच चार मुलींनी लैंगिक शोषणाचा आरोप केल्यामुळे गोत्यात आलेला क्वान कंपनीचे संस्थापक अनिर्बान दास ब्लाह यांनी आज आत्महत्येचा केला. पोलिसांनी वाशी खाडी पुलावरून अनिर्बान यांना ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.\nजिल्ह्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nजिल्ह्यात बागलाण आणि येवला तालुक्यात दोन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याच्या हृदयद्रावक घटना घडल्या आहेत. या घटनांची जिल्हा प्रशासनाने नोंद घेतली असून, जिल्ह्यात यंदाच्या वर्षात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ८१ झाली आहे.\nशेतकरी आत्महत्यांचे प्रमाण घटले\nमहिलेकडून सेक्ससाठी दबाव; तरुणाची आत्महत्या\nपुरुषांकडून लैंगिक अत्याचार झाल्याच्याविरोधात बॉलिवूडमध्ये 'मीटू' मोहिम सुरू असतानाच एका महिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीत उघडकीस आली आहे. सचिन मिटकरी असे या तरुणाचे नाव आहे.\nतरुणाची गळफास घेऊन आत्महत्या\nशहरातील सरस्वती नगर परिसरातील एका तरुणाने आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. १४) दुपारी ४ वाजता उघडकीस आली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून, तो रेल्वेत नोकरीला होता.\nतरसोद येथील तरुणाचा गोदावरी मेडिकल कॉलेजजवळील रेल्वेरुळावर बुधवारी (दि. १०) सकाळी १० वाजता मृतदेह आढळून आला. या तरुणाजवळ बॅग असल्याने त्याचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला की त्याने आत्महत्या केली याबाबत संभ्रम आहे. ज्ञानेश्‍वर दिलीप राजपूत (वय २८) असे मृत तरुणाचे नाव आहे.\nपुना हॉस्पिटलमध्ये डॉक्टरची आत्महत्या\nपुना हॉस्पिटलमधील प्रसिद्ध डॉक्टर शशिकांत बंब यांनी आज सकाळी हॉस्पिटलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं जात असलं तरी त्यांच्याकडे सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये आत्महत्येस कुणालाही जबाबदार धरू नये, असं म्हटलं आहे. दरम्यान, बंब यांच्या आत्महत्येमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.\nनाशिक: शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या\nजिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असून दिंडोरीतील चाचडगाव येथे एका शेतकऱ्याने विष प्राशन करून मृत्यूला कवटाळल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सुरेश हरी गावंढे (वय ५९) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.\nशिक्षिकेने मारलं, मुलीची आत्महत्या\nशिक्षिकेने मारलं म्हणून वडाळा येथे एका १३ वर्षांच्या मुलीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी घडली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी शिक्षिकेवर गुन्हा दाखल केला आहे पण अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.\nपत्नीच्या जाचाला कंटाळून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न\nशिरसोली येथील तरुणाने पत्नीच्या जासास कंटाळून विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी (दि. ६) सकाळी घडली. पत्नी व सासरच्या लोकांचा जाचास कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे त्याने चिठ्ठीत लिहून ठेवले होते. त्यानुसार त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nम टा वृत्तसेवा, सातारा/अलिबागकिल्ले प्रतापगडाच्या कडेलोट पॉइंटवरून महिलेने उडी मारून आत्महत्या केली या महिलेचे नाव ज्योती नवनीत बल्लाळ (३२, रा...\nइंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीची वसतिगृहात आत्महत्या\nवालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात महाविद्यालयीन युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अक्षता कोष्टी असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे.\nपरीक्षेच्या फॉर्मवरून वडील रागावले, मुलाची आत्महत्या\nनगर शहरात इयत्ता बारावीत शिकत असलेल्या सत्यम विजय माळी या विद्यार्थ्यांने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. जेईई परीक्षेसाठीचा फॉर्म भरला नाही म्हणून वडिल रागावल्याने सत्यमने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.\n'आता सुसाईड नोटवरून आरोप करता येणार नाही'\nएखाद्या विवाहित महिलेला विशिष्ट परिस्थितीत आत्महत्या करण्यासाठी उकसवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. मात्र आत्महत्येसाठी उद्युक्त करण्याच्या प्रकरणात इतरही पुरावे शोधले पाहिजे. आत्महत्या करण्यापूर्वी त्या व्यक्तिच्या मानसिकस्थितीसह इतर बाबींचाही विचार केला पाहिजे. केवळ सुसाईड नोट सापडली म्हणून कोणताही निष्कर्ष काढणे योग्य नाही, असं महत्त्वपूर्ण मत दिल्ली उच्च न्यायालयाने नोंदवलं आहे.\n...तर देशात अराजक निर्माण होईल; उद्धव ठाकरेंना भीती\nMeToo:'तेव्हा विकास बहलनं दिली होती कबुली’\nव्हिडिओ: रणवीर-दीपिकाचं 'येथे' होणार लग्न\nवाशिम: राज ठाकरेंनी केली ढाब्यावर पोटपूजा\nसंगीतकार यशवंत देव यांची प्रकृती चिंताजनक\nएकाग्रता वाढवण्यासाठी 'हे' आसन नक्की करा\nव्हिडिओ: सोनाली बेंद्रेचा नवा लूक पाहा\nIND x WI: वनडेत आज 'विराट' विक्रमाकडे लक्ष\nराज्य कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळी भेट मिळणार\nपुणे: एमएचटी-सीईटी आता ऑनलाइन होणार\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-dhing-tang-british-nandi-article-97413", "date_download": "2018-10-24T01:03:01Z", "digest": "sha1:ZWGZ6SG3Y3LDPNZN77Q5GLHTIMRLLJHQ", "length": 15977, "nlines": 202, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial dhing tang british nandi article द बॉस! (ढिंग टांग!) | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 12 फेब्रुवारी 2018\nबेटा : (सॉल्लिड एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽऽण...आय ऍम बॅक, मम्मा\nमम्मामॅडम : (खुर्चीतून ताडकन उठून उभं राहात) येस, येस बॉस\nबेटा : (हुकमत गाजवत) व्हेरी गुड मॉर्निंग आय होप थिंग्ज आर ऍब्सोल्युटली इन प्लेस...व्हाइल आय वॉज अवे\nमम्मामॅडम : (गोंधळून) अं\nबेटा : (खांदे उडवत) कळलं नाही सगळं ठीकठाक आहे ना\nबेटा : (सॉल्लिड एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽऽण...आय ऍम बॅक, मम्मा\nमम्मामॅडम : (खुर्चीतून ताडकन उठून उभं राहात) येस, येस बॉस\nबेटा : (हुकमत गाजवत) व्हेरी गुड मॉर्निंग आय होप थिंग्ज आर ऍब्सोल्युटली इन प्लेस...व्हाइल आय वॉज अवे\nमम्मामॅडम : (गोंधळून) अं\nबेटा : (खांदे उडवत) कळलं नाही सगळं ठीकठाक आहे ना\nमम्मामॅडम : (उजळलेल्या चेहऱ्यानं) काहीही ठीक नाहीए बेरोजगारी प्रचंड वाढली आहे बेरोजगारी प्रचंड वाढली आहे महागाईनं कळस गाठला आहे महागाईनं कळस गाठला आहे शेतकऱ्यांची अवस्था करुण आहे शेतकऱ्यांची अवस्था करुण आहे गरीब मजदूरांच्या हालास पारावार उरलेला नाही गरीब मजदूरांच्या हालास पारावार उरलेला नाही समाजा-समाजात तेढ वाढीस लागली आहे आणि सरकार थापा मारण्यात दंग आहे समाजा-समाजात तेढ वाढीस लागली आहे आणि सरकार थापा मारण्यात दंग आहे एव्हरीथिंग इज अ बिग मेस, बॉस\nबेटा : (खचून जात) बाप रे एव्हरीथिंग अ बिग मेस\nमम्मामॅडम : (कौतुकानं) येस...पण त्याचं क्रेडिट तुम्हालाच आहे, बॉस\nबेटा : (गोंधळून) मला क्रेडिट\nमम्मामॅडम : (खिडकीपाशी जाऊन एक दीर्घ श्‍वास घेत) मला पुन्हा एकदा लोकशाहीचा सुगंध येतो आहे, बॉस वारे वाहू लागले आहेत...बॉस\nबेटा : (नाकपुड्या फेंदारत) ओव्हनमध्ये पिझ्झा जळतोय बहुतेक मला त्याचाच वास येतोय\nमम्मामॅडम : (छद्मी हसत) हा पिझ्झा जळल्याचा वास नसून नतद्रष्ट सत्ताधाऱ्यांच्या जळकू राजकारणाचा दर्प आहे, बॉस\nबेटा : (वैतागून) सारखं सारखं बॉस काय म्हणतेस\nमम्मामॅडम : (जावळातून हात फिरवत) बिकॉज यू आर द बॉस माझ्यासाठीसुध्दा मी आता चूक सुधारली आहे\nबेटा : (कुतुहलानं) कुठली\nमम्मामॅडम : (निर्धारानं) मी तुला बेटा म्हणत होते, म्हणून सगळेच तुला बेटा समजत होते आता मी तुला बॉस म्हणणार, म्हंजे सगळे तुला बॉस समजतील\nबेटा : (खुशीखुशीत) आहेच मी बॉस काल अहमद अंकलसुध्दा मला बॉस म्हणाले काल अहमद अंकलसुध्दा मला बॉस म्हणाले मला पहिल्यांदा कळलंच नाही मला पहिल्यांदा कळलंच नाही मी मागे वळून पाहायला लागलो मी मागे वळून पाहायला लागलो तर म्हणाले, \"\"बेटा, तुम्हेंही मैं बॉस कह रहा हूं तर म्हणाले, \"\"बेटा, तुम्हेंही मैं बॉस कह रहा हूं'' हाहा\nमम्मामॅडम : (हाताची घडी घालत) आता तुला सवय करायला हवी...बॉस म्हणवून घेण्याची\nबेटा : (स्वप्नाळू आवाजात)...म्हंजे मी खरंच आता पीएम होणार\nमम्मामॅडम : (जावळातून प्रेमाने हात फिरवत) येस बॉस ही काळ्या दगडावरची रेघ ही काळ्या दगडावरची रेघ पण त्यासाठी बरंच काम करायला हवंय\nबेटा : (निरागसपणे) म्हंजे नेमकं काय करायचं मम्मा\nमम्मामॅडम : (राजकारणी सुरात)...जनता त्रस्त झालेली असतानाच आपण हल्ला करणं गरजेचं आहे चला, कार्यकर्त्यांची फळी तयार करा चला, कार्यकर्त्यांची फळी तयार करा\nबेटा : (चक्रावून) कार्यकर्त्यांची फळी करायची म्हंजे आपल्या पार्टीत तर फक्‍त नेतेच उरले आहेत असं म्हणत होतीस ना\nमम्मामॅडम : (दुर्लक्ष करत)...पहिली लढाई कर्नाटकची सत्ताधाऱ्यांना विरोध करणाऱ्या छोट्या-मोठ्या पक्षांची मोट बांधण्याचं काम मी करीन सत्ताधाऱ्यांना विरोध करणाऱ्या छोट्या-मोठ्या पक्षांची मोट बांधण्याचं काम मी करीन एकदा कर्नाटक हातात आलं की पुढचं रणमैदान सोपं जाणार आहे एकदा कर्नाटक हातात आलं की पुढचं रणमैदान सोपं जाणार आहे गुजराथपेक्षाही मोठं यश मिळायला हवं\nबेटा : (स्फुरण चढत) ते माझ्यावर सोड मम्मा माझा गेम प्लान तयार आहे\nमम्मामॅडम : (कौतुकानं) ह्याला म्हणतात खरा बॉस काय आहे गेम प्लान\nबेटा : (निर्धारयुक्‍त सुरात) गुजराथेत मी सव्वीस देवळं हिंडलो कर्नाटकात तर देवळंच देवळं आहेत कर्नाटकात तर देवळंच देवळं आहेत ही बघ, मी यादीच तयार केली आहे...गोकर्ण महाबळेश्‍वर किंवा दक्षिण काशी, मुकांबिका मंदिर, उडपीचं श्रीकृष्ण मंदिर, मंजुनाथ मंदिर, मुर्डेश्‍वर, सुब्रमण्यम, दुर्गापरमेश्‍वरी...सो ऑन ही बघ, मी यादीच तयार केली आहे...गोकर्ण महाबळेश्‍वर किंवा दक्षिण काशी, मुकांबिका मंदिर, उडपीचं श्रीकृष्ण मंदिर, मंजुनाथ मंदिर, मुर्डेश्‍वर, सुब्रमण्यम, दुर्गापरमेश्‍वरी...सो ऑन ऍम आय राइट मम्मा\nमम्मामॅडम : (खुर्चीत मटकन बसत) यू आर द बॉस\nउर्दूतील गीता वाटपाचा निर्णय काश्‍मीरमध्ये मागे\nश्रीनगर (पीटीआय) : भगवद्‌गीता' आणि 'कोशूर रामायण' यांच्या उर्दू भाषेतील आवृत्तींचे वाटप शाळा व अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये करण्याचा जम्मू-काश्‍मीर...\nभाजपला सत्तेपासून दूर ठेवा - आंबेडकर\nउस्मानाबाद - जनतेला मुस्लिमांची भीती दाखवत १८ पगड जातींना मनुवादी विचारांत कैद करून सत्ता कायम स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचे धोरण राष्ट्रीय स्वयंसेवक...\nमोदी सरकार भंपक - उद्धव ठाकरे\nलातूर - भाजपने गेल्या निवडणुकीत खोटे बोलून मते घेतली. सत्तेत बसल्यावरही ते वारंवार खोटेच बोलत आहेत. त्यात मी वाटेकरी होणार नाही. शिवसेनाप्रमुख...\nगृहनिर्माण महामंडळावरून शिवसेनेची नाराजी\nमुंबई - प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाची स्थापना केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या...\nतपाससंस्था आणि नियामक संस्था यांनी व्यवस्था निर्दोषपणे चालावी, यासाठी कुंपणाप्रमाणे काम करणे अपेक्षित असते. पण ही कुंपणेच कुजलेली असतील तर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/monsoon-will-be-off-season-soon/", "date_download": "2018-10-24T01:34:00Z", "digest": "sha1:OUY24AFNKPHCPQWASJVRGAQLXLPA5DYL", "length": 20055, "nlines": 265, "source_domain": "www.saamana.com", "title": "मान्सून महाराष्ट्रातून परतला, देशालाही २४ तासांत अलविदा करणार | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n मोदींना जाब विचारण्यासाठीच अयोध्येत जातोय\nशिवसेनेच्या दणक्याने सरकार ताळ्यावर, 180 तालुक्यांत दुष्काळसदृश स्थिती मुख्यमंत्र्यांची घोषणा\nकसे चालते आंग्रीयावर काम..\n उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदींना खडा…\n फटाके फोडा, फक्त रात्री 8 ते 10 पर्यंतच\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nतोगडिया यांनी स्थापन केला नवा पक्ष, लोकसभा निवडणूक लढवणार\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nदहशतवाद्यांचे मुडदे घेऊन जा, गोळीबार केला तर खबरदार\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nघरात बसल्याजागी ऐकता येणार गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके\nखगोलसंशोधक स्टिफन हॉकिंग यांच्या व्हीलचेअर, पदक, पुरस्कारांचा लिलाव\nऍपल लॉन्च करणार जगातला सर्वात छोटा आयपॅड\nब्रह्मांडाचे रहस्य उलघडणाऱ्या स्टीफन हॉकिंग्स यांच्या व्हीलचेअरचा होणार लिलाव\nविराटच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहत्यांना बसला धक्का, अनेकांना अश्रू अनावर\nसचिन-विनोद पुन्हा क्रिकेटच्या मैदानात; अॅकॅडमीद्वारे युवा क्रिकेटपटूंना घडवणार\nहिंदुस्थानच्या विजयाची हॅटट्रिक; जपानचा 9-0 गोलने धुव्वा\nहिंदुस्थान-इंग्लंड लॉर्डस् कसोटी फिक्स, वृत्तवाहिनीच्या लघुपटाने क्रिकेट वर्तुळात खळबळ\n‘हिटमॅन’ला खुणावतोय सचिन-धोनीचा ‘हा’ विक्रम, गांगुलीला केले ओव्हरटेक\nनवान्न पौर्णिमा : कोकणातील नव्याची अपूर्वाई\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nआजचा अग्रलेख : वंदे मातरम् म्हणावेच लागेल\nआजचा अग्रलेख : जगभ्रमण बरे पण मिळाले काय\n– सिनेमा / नाटक\n‘झी मराठी ऍवॉर्डस्’मध्ये ‘तुला पाहते रे’ची बाजी\nसंघर्षमय जिद्दीची कहाणी पाटील\n‘पाटील’ २६ ऑक्टोबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nदूध की दही, जाणून घ्या आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर \n….असा असतो दुतोंडी साप\nरावणाचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी, जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nरोखठोक: आसाराम, अकबर आणि केरळचा बिशप\nफुलटॉस भी बहोत बडी चीज है, बाबू\nमान्सून महाराष्ट्रातून परतला, देशालाही २४ तासांत अलविदा करणार\nनैऋत्य मोसमी वारे (मान्सून) मंगळवारी संपुर्ण महाराष्ट्रातून परतल्याचे हवामान खात्याने जाहीर केले. १० जून रोजी दक्षिण कोकणात दाखल झाल्यानंतर सुमारे चार महिने १४ दिवस मान्सूनने राज्यात मुक्काम केला. येत्या २४ तासांमध्ये मान्सून संपूर्ण देशाला अलविदा करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.\nमान्सूनने मंगळवारी ईशान्य हिंदुस्थान, महाराष्ट्रातून पूर्णपणे माघार घेतली. तर बंगालच्या उपसागर, आंध्रप्रदेशचा किनारपट्टीय भाग, तेलंगणा, कर्नाटक आणि अरबी समुद्राच्या काही भागातून वारे परतले आहे. संपुर्ण देशातून मान्सून परतण्यास पोषक स्थिती असून, २६ तारखेपासून दक्षिण हिंदुस्थानात ईशान्य मोसमी वारे सक्रीय होईल, असेही हवामान खात्याने जाहीर केले आहे.\nयंदा नियमित वेळेच्या आधी दोन दिवस ३० जून रोजी केरळात दाखल झाल्यानंतर १० जून रोजी दक्षिण महाराष्ट्रापर्यंतचा पल्ला गाठल्यानंतर २४ जून रोजी मान्सूनने संपूर्ण राज्य व्यापले. १९ जुलै रोजी मान्सूनने देशात सर्वदूर हजेरी लावली. त्यानंतर २७ सप्टेंबर रोजी राजस्थानातून तळ उठवून देशातून परतीचा प्रवास सुरू केला. १५ ऑक्टोबर रोजी राज्याच्या उत्तर भागातून तर २० ऑक्टोबर रोजी संपुर्ण विदर्भासह राज्याच्या बहुतांशी भागातून मान्सून परतला होता.\nमान्सूनच्या जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीमध्ये देशभरात ८४१.३ मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या ९५ टक्के पाऊस पडला. तर राज्यात सरासरी १००६.५ मिलीमीटर (१०० टक्के) पाऊस पडला होता. त्यानंतरही परतीच्या काळातही मान्सून सक्रीय असल्याने ऑक्टोबर महिन्यात राज्यात सर्वदूर वादळी पाऊस पडला. महिन्यातील पावसाच्या सरासरीपेक्षा राज्यात ४७ टक्के अधिक पाऊस पडला असून, २३ तारखेपर्यंत सरासरी ९६.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले.\nमान्सून हंगामातील विभागनिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये (कंसात सरासरी पाऊस)\nविभाग जून ते सप्टेंबर ऑक्टोबर\nकोकण ३२०६ (२९१४.७) १५२.७ (१०८.९)\nमध्य महाराष्ट्र ८५२.५ (७२९.३) ११२.४ (६८.७)\nमराठवाडा ६४२.४ (६८२.९) १००.२ (६२.७)\nविदर्भ ७३१.५ (६४२.४) ५७.५ (५१.०)\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलटेरर फंडिंग प्रकरण, एनआयएकडून शाहीद अटकेत\nपुढीलजनतेच्या पैशांवर भाजपचे सोशल मीडिया कॅम्पेन\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nभाजपच्या महिला सरपंचांचा शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन...\nछत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी घेतले योगी आदित्यनाथांचे आशीर्वाद\nकच्छमधून पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक\nव्हॉट्सअॅपमध्ये चार भन्नाट फिचर्सचा समावेश, वाचा काय आहे विशेष…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nगुरुग्राम हत्याकांड; न्यायाधीशाच्या मुलाचाही उपचारादरम्यान मृत्यू\nपुरूष आयोगासाठी पुरुष संघटना रस्त्यावर\nपुन्हा देशात भाजपाची सत्ता येणार नाही…शरद पवार यांचे भाकीत\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/mobile-phones/mobile-phone-prices-market/articleshow/46336898.cms", "date_download": "2018-10-24T02:04:25Z", "digest": "sha1:LDSN3K7JY5P4YLRCUWUQNB5BLF6PGTA2", "length": 13034, "nlines": 135, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mobile phones News: mobile phone prices, market - मोबाइल कंपन्यांचा स्वस्ताईमार्ग | Maharashtra Times", "raw_content": "\nस्मार्टफोन घेताना आपण अनेक बाबींचा विचार करत असतो. त्याची किंमत, आकार, वजन, मेमरी कार्ड, त्याची क्षमता अशा अनेक बाबी तपासल्यानंतर त्याची किंमत महत्त्वाची ठरते. स्मार्टफोन आपल्याला परवडणारा व ‌टिकाऊ असाच हवा असतो. त्यातही एखादा स्मार्टफोन आवडला तर त्याची किंमत कमी होण्याची आपण वाट पाहतो. स्मार्टफोनच्या लॉ‌न्चिंग किंमत व त्यानंतर मार्केटमध्ये येणारी किंमत यात बराच फरक पडतो. कंपन्या डिस्कॉऊंटही देतात. अलीकडेच काही मोजक्या स्मार्टफोनच्या किमती कमी झाल्या आहेत. यामध्ये मोटोरोला मोटो ई, मोटोरोला मोटो एक्स, सॅमसंग गॅलक्सी अल्फा, योटा फोन, सॅमसंग गॅलक्सी ग्रॅण्ड टू, यूएवी हॉनर ६, एचटीसी डिझायर ८२० यांचा समावेश आहे.\nमोटोरोला मोटो ई या अॅन्ड्रॉइड स्मार्टफोनची भारतात किंमत कमी करण्यात आली आहे. या स्मार्टफोनची ओरिजनल किंमत ६,९९९ रुपये असून, भारतात या फोनची किंमत एक हजार रुपयांनी कमी केली आहे. आता हा फोन फ्लिपकार्टवर ५,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. ४.३ इंच डिस्‍प्ले, ९६०x५४० रिझोल्युशन, ड्यूअल सिम, ४.४ किटकॅट ओएस अशी या फोनची वैशिष्ट्ये आहेत.\nमोटोरोला एक्स फोन जेव्हा बाजारात आला तेव्हा त्याची किंमत ३१,९९९ इतकी होती. मात्र, या स्मार्टफोनची किमत दोन हजार रुपयांनी कमी झाली असून, तो आता २९,९९९ रुपयांना उपलब्ध आहे.\nसॅमसंगने मेटलमध्ये काढलेला हा पहिला स्मार्टफोन. हा फोन बाजारात आला, तेव्हा त्याची किंमत ३९,९०० रुपये होती. आता हा स्मार्टफोन स्नॅपडीलवर २६,९९० रुपयांना उपलब्ध आहे. तब्बल १३ हजार रुपयांनी ही किंमत कमी केली आहे.\nफर्स्ट जनरेशन ड्यूएल स्क्रिन योटाफोन फ्लिपकार्टवर १२,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. हा फोन २३,४९९ रुपयांना लाँच केला होता. आता हा फोन ११ हजार रुपयांना उपलब्ध आहे.\nसॅमसंग गॅलक्सी ग्रॅण्ड टू\nसॅमसंग गॅलक्सी ग्रॅण्ड टू हा फोन बाजारात आला, तेव्हा त्याची किंमत २४,८९० इतकी होती. आता हा फोन ऑनलाइन रिटेलर्सकडे अवघ्या १५ हजार रुपयांत तर, सॅमसंगच्या ऑफिशियल ऑनलाइन स्टोअरमध्ये १६,९०० रुपये किंमतीली उपलब्ध आहे.\nएचटीसी डिझायरने ८१६च्या यशानंतर ८२० हे नवे मॉडेल बाजारात आणले. लॉ‌न्चिंगवेळी या फोनची किंमत २४,९९० रुपये होती. त्याची किंमत आता २२९० रुपयांनी कमी करण्यात आली आहे.\nयूएवी हॉनर ६ या स्मार्टफोनची किंमत दोन हजार रुपयांनी कमी करण्यात आली आहे. आता हा फोन १७,९९९ रुपयांना फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे.\nमिळवा मोबाइल बातम्या(mobile phones News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmobile phones News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nलाचखोरी प्रकरण: CBIच्या उपअधीक्षकाला ७ दिवसांची CBI कोठडी\nछत्तीसगडः CM रमण सिंग आदित्यानाथ यांचे पाया पडले\nभारतीय लष्कराची फेररचना, लष्कराचे तीन उपमुख असणार\nरक्ताने माखलेला सॅनिटरी पॅड मंदिरात घेऊन जाणार का\nमुंबईः जमिनींच्या मागण्यांसाठी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे आ...\nचेहऱ्यावरील सुरकुत्या नष्ट करणारे तांदळाचे पाणी\nmi mix 3: शाओमी आणतेय १० जीबी रॅमचा फोन\nजिओचा दिवाळी धमाका, १०० % कॅशबॅक\nनो टेन्शन...'आधार'मुळं सिम बंद होणार नाहीत\nसोनी एक्सपिरियाचे स्मार्टफोन १० हजारांनी स्वस्त\nKYC: ...तर ५० कोटी मोबाइल सिम 'डिस्कनेक्ट' होणार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n2बंद होणार सोनीच्या स्मार्टफोनचे उत्पादन...\n3डेटा खर्च न करता वापरा अॅप्स...\n4व्हॅलेंटाइन डेसाठी २२ कोटींचा आयफोन...\n5सोनी ‘एक्सपीरिया ई ४’ लाँच...\n7ऑनलाइन शॉपिंग साइट 'myntra' बंद होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/ganesh-idol", "date_download": "2018-10-24T02:05:54Z", "digest": "sha1:Z2Y65P7WWZUTMUJD5LVH6GSKCLOKSYGO", "length": 22643, "nlines": 290, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ganesh idol Marathi News, ganesh idol Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nMeToo:'विकास बहलनं दिली होती कबुली’\n‘धावपट्टी बंद’चा विमान वाहतुकीवर परिणाम\nकॉलेजांमध्ये आता राष्ट्रीय एकता दिवस\nस्टेशनरी नाही, म्हणून बिले उशिरा\nमुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस द्या\nअंधेरी, जुहू तीन दिवस पाण्याशिवाय\nकोलकाता: रेल्वेपुलावर चेंगराचेंगरीत दोन ठार\nकोलकात्यात 'यामुळं' झाली चेंगराचेंगरी\nराम मंदिराचे राजकारण यंदा संपू दे: शिवसेना...\n'नमो अॅप'द्वारे द्या देणगी; भाजपचे आवाहन\n'सीबीआय'चे लाचखोरीप्रकरण हायकोर्टात पोहोचल...\n...आणि हत्येनंतर 'खशोगी' बाहेर पडले\nमल्ल्याच्या लंडनमधील हवेलीवर टाच येणार\nचीननं उभारला जगातील सर्वात लांब सागरीपूल\nझुकेरबर्ग पुस्तकांच्या दुकानात काम करतो\n'पहिल्या' घोटाळेबाजाला भारतात आणण्यात यश\nतरूण पिढी देतेय आयुर्विम्याला पसंती\nपाचव्या दिवशीही इंधन दरकपात\nनिर्देशांकाने गाठली नीचांकी पातळी\nमुंबईतील पायाभूत समस्यांवर विचारमंथन\n‘ईपीएफओ’ बनणार फंड मॅनेजर\nमहाराष्ट्र-दिल्ली भरतात देशाचा अर्धा इन्कम...\nIND x WI: दुसऱ्या वनडेत 'विराट' विक्रमांवर लक्ष\nभारत ‘ब’ची विजयी सलामी\nरायझिंग स्टार, पठाण लॉयन विजयी\nशॉर्टशायर, अलॉफ्ट क्लब उपांत्य फेरीत\nएमजीएम अकादमीचा दणदणीत विजय\nक्रिकेट: 'विरो'ची जोडी वर्तमानातली सर्वश्र...\nदीपिका-रणवीरचं शुभमंगल १४-१५ नोव्हेंबरला\n#MeToo: अन्नू मलिक यांची 'इंडियन आयडॉल'मधू...\nतैमूरसाठी सैफ आणि करिनाचा नवा प्लॅन\nलोकप्रिय अभिनेत्री साक्षी तन्वर झाली आई\n'कॉफी विथ करण-६'मध्ये वरूण आणि कतरीना\n आलिया भटची बॅग कारच्या किंमतीएवढी\nमोटार स्पोर्टस क्वीन कांचन\nमोटार स्पोर्टस क्वीन कांचन\nबायकोच्या अटीवर नवऱ्याचं धम्माल उत्तर\nएका घरात जुन्या भिंतीमध्ये कपाट करायचं चाल...\nलाचखोरी प्रकरण: CBIच्या उपअधीक्षक..\nछत्तीसगडः CM रमण सिंग आदित्यानाथ ..\nभारतीय लष्कराची फेररचना, लष्कराचे..\nरक्ताने माखलेला सॅनिटरी पॅड मंदिर..\nमुंबईः जमिनींच्या मागण्यांसाठी सत..\nचेहऱ्यावरील सुरकुत्या नष्ट करणारे..\nराजस्थानः नागोरमधील सरकारी महाविद..\nदिल्लीः अस्थाना प्रकरणी जैसे थे स..\nपुण्यातील मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक\nहैदराबाद: बाप्पाला निरोप देण्यासाठी अलोट गर्दी\nस्वप्नाक्षय मित्र मंडळ सर्वोत्तम\nमुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क खात्यामार्फत आयोजित केलेल्या सन २०१८ च्या 'श्री गणेश गौरव पुरस्कार' स्पर्धेचा निकाल मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला जाहीर केला. यंदा अंधेरी सात बंगला येथील स्वप्नाक्षय मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला ७५ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक जाहीर झाले आहे. कांजुरमार्ग येथील शिवशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला ५० हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक, तर गं. द. आंबेकर मार्ग (मध्य विभाग) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला ३५ हजार रुपयांचे तिसरे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.\nनाशिकमध्ये गणेश विसर्जनासाठी 'खास' तयारी\nमुंबई: विसर्जनाच्या दिवशी 'हे' रस्ते बंद\nEcofriendly Festival: मूर्ती दान करा, रोप भेट मिळवा\nअलीकडे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे गणेशभक्तांचा वाढता कल दिसून येत आहे. पर्यावरण संवर्धनासाठी गेल्या काही वर्षांपासून गणेशमूर्तींचे विसर्जन नदीपात्रात करू नये, यासाठी महापालिका, पोलिस व समाजसेवी संस्थांनी पुढाकार घेतला आहे.\nनाशिकमध्ये लाडक्या बाप्पाचं वाजतगाजत स्वागत\nघरबसल्या मिळवा गणपती बाप्पांची मूर्ती\nगणपती बाप्पांची मूर्ती तुम्हाला आवडली असेल अन् गर्दीत जाऊन खरेदी करणे शक्य नसेल तर अशा गणेश भक्तांसाठी नाशिकमधील रँचोंनी बाप्पांला घरापर्यंत आणण्याासाठी ऑनलाइन बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.\nआपण आदर्शाची पूजा करतो. ती केल्याने आपल्यात चांगला बदल व्हावा हा त्यामागचा उद्देश असतो. मनोबल वाढण्यासाठी पूजा-प्रार्थनेचा उपयोग होतो. गणेशाचं आगमन होणार म्हणून घरात स्वच्छता-पावित्र्य राखलं जातं. गणेशोत्सव हा मनाला आनंद देतो.\nआदिम आणि अभिजात गणेश\nगणेशाचं प्रतीक भारतीय कलेत विकसित झालं ते पारंपरिक मूर्तिकला आणि यथार्थवादी कलाशिक्षणाच्या संयोगातून. त्यामुळे एकीकडे लोकपरंपरेतून आलेले संस्कार आणि दुसरीकडे पाश्चात्य आधुनिक चित्रकलेतील प्रमाणबद्धता ही दोन्ही वैशिष्ट्ये त्यात दिसतात.\nपीओपीचे मूर्तींचे होणार विघटन\nगणेशोत्सव जवळ आला की 'प्लास्टर ऑफ पॅरिस'च्या गणेशमूर्ती आणि त्यांचे विसर्जन हा मुद्दा चर्चेला येतोच. पीओपी पाण्यात विरघळत नाही, त्यामुळे ते पर्यावरणपूरक नसून जलस्रोतांसाइी धोकादायक आहे, हे सत्य आहे.\nपुणे: गणेश कार्यशाळांमध्ये मूर्तिकारांची लगबग\nविजेच्या धक्क्याने मूर्तीकाराचा मृत्यू\nवाडा तालुक्यात गणेशमूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकाराचा काम करत असतानाच विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील पाली येथे घडली.\nलाडक्या गणरायाचे आगमन अवघ्या दीड महिन्यांवर आल्याने गणपती कारखान्यांमध्ये गणेशमूर्ती बनविण्यासह त्यांचे रंगकाम करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यंदा मात्र प्लास्टिकबंदी असल्यामुळे गणेशमूर्ती झाकण्यासाठी सहजासहजी प्लास्टिक उपलब्ध होत नसून कारखान्यांसमोर अडचणी वाढल्या आहेत.\nPlastic Ban: गणेशमूर्तींपुढे ‘प्लास्टिक’विघ्न\nप्लास्टिकबंदीचा फटका लहानमोठ्या व्यापाऱ्यांना बसत असतानाच, या बंदीमुळे शाडू मातीच्या गणेशमूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांवरही संकट ओढवले आहे. पर्यावरणाच्या रक्षणाच्या दृष्टीने आम्ही मातीच्या मूर्ती घडवत असताना त्या सुकण्यासाठी आता प्लास्टिकचे आच्छादन घालता येणार नसल्याने या मूर्ती टिकवायच्या कशा, असा प्रश्न या मूर्तिकारांपुढे उभा राहिला आहे.\nश्री गणेशमूर्तीला सूर्यकिरणांचे स्नान\nविलोभनीय दृश्य पाहण्यासाठी भाविकांची गर्दी\nमुंबईच्या सिद्धिविनायकाचं दर्शन ५ दिवस बंद\nहजारो मुंबईकरांचं श्रद्धास्थान असलेल्या प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचं दर्शन पाच दिवस बंद राहणार आहे. माघी गणेशोत्सवानिमित्त मूर्तीला शेंदूर लेपन करण्यात येणार आहे. त्यामुळे दर्शन सुविधा बंद करण्यात येणार असल्याची माहिती सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टनं दिली आहे.\n...तर देशात अराजक निर्माण होईल; उद्धव ठाकरेंना भीती\nMeToo:'तेव्हा विकास बहलनं दिली होती कबुली’\nव्हिडिओ: रणवीर-दीपिकाचं 'येथे' होणार लग्न\nवाशिम: राज ठाकरेंनी केली ढाब्यावर पोटपूजा\nसंगीतकार यशवंत देव यांची प्रकृती चिंताजनक\nएकाग्रता वाढवण्यासाठी 'हे' आसन नक्की करा\nव्हिडिओ: सोनाली बेंद्रेचा नवा लूक पाहा\nIND x WI: वनडेत आज 'विराट' विक्रमाकडे लक्ष\nराज्य कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळी भेट मिळणार\nपुणे: एमएचटी-सीईटी आता ऑनलाइन होणार\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/02/news-2312.html", "date_download": "2018-10-24T01:01:20Z", "digest": "sha1:QC67KMCY7GDSZQSPHMENA76UHCOMDNJZ", "length": 6035, "nlines": 82, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "कोल्हेवाडी येथील विहिरीत युवकाचा मृतदेह आढळला. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar North Crime News Sangamner कोल्हेवाडी येथील विहिरीत युवकाचा मृतदेह आढळला.\nकोल्हेवाडी येथील विहिरीत युवकाचा मृतदेह आढळला.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी शिवारातील विहिरीत एका युवकाचा मृतदेह आढळून आला. नवनाथ विश्वनाथ कोल्हे ( वय ३२ रा. कोल्हेवाडी ) असे या युवकाचे नाव आहे. बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nसंगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथे नवनाथ विश्वनाथ कोल्हे हे कुटुंबियांसह राहत होते. त्यांची पत्नी जळगाव (ता. राहाता) येथे माहेरी गेलेली होती. तर मुलगी घरी होती. मुलगी व ते स्वत: घरात झोपलेले होते. मात्र नजीकच्या रहीवाशांना बुधवारी पहाटे नवनाथ कोल्हे यांचा मृतदेह घरानजीकच्या विहिरीत पाण्यावर तरंगताना आढळून आला. याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nपोलिसांनी घटनास्थळी येत मृतदेह विहिरीतून बाहेर काढीत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलविला. मयताचे भाऊ जालिंदर विश्वनाथ कोल्हे यांनी पोलिसात खबर दिली. त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ.लक्ष्मण औटी अधिक तपास करीत आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nउद्धव ठाकरे लोकसभा उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार या चार नेत्याची नावे चर्चेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/citizen-journalism/esakal-citizen-journalism-pune-dumping-open-space-pmc-area-97523", "date_download": "2018-10-24T01:18:02Z", "digest": "sha1:DTJZFVH2Y2Z34OWU3IIFXTKFE3LMX6NN", "length": 9731, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "Esakal Citizen Journalism pune dumping open space PMC area पुणे | धायरीत रिकाम्या प्लॉटवर कचरा | eSakal", "raw_content": "\nपुणे | धायरीत रिकाम्या प्लॉटवर कचरा\nसोमवार, 12 फेब्रुवारी 2018\nपुणे- धायरीतील साईपुरम सोसायटी जवळील रिकाम्या प्लॉटवर मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जातो. या रिकाम्या जागेचा लोकांकडुन अशाप्रकारे गैरवापर केला जात आहे. खराब झालेले रोडरोलर सुद्धा एकाने या ठिकाणी आणुन टाकुन दिले आहे. महानगरपालिकेने याकडे लक्ष द्यावे व लवकरात लवकर हा कचरा येथुन हटवावा.\nपुणे- धायरीतील साईपुरम सोसायटी जवळील रिकाम्या प्लॉटवर मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जातो. या रिकाम्या जागेचा लोकांकडुन अशाप्रकारे गैरवापर केला जात आहे. खराब झालेले रोडरोलर सुद्धा एकाने या ठिकाणी आणुन टाकुन दिले आहे. महानगरपालिकेने याकडे लक्ष द्यावे व लवकरात लवकर हा कचरा येथुन हटवावा.\nपिंपरी - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने बीएस्सीच्या (तृतीय वर्ष) भौतिकशास्त्र विषयासाठी मार्च २०१८चीच प्रश्‍नपत्रिका ऑक्‍टोबर २०१८ मध्ये...\nशबरीमला मंदिर वाद फेरविचार याचिकांवर 13 नोव्हेंबरला सुनावणी\nनवी दिल्ली (पीटीआय) : शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले असून यासंबंधीच्या...\nजगातील सर्वांत मोठा समुद्री पूल\nबीजिंग (पीटीआय) : चीनमधील शहर झुहाईला हाँगकाँग आणि मकाऊला जोडणाऱ्या जगातील सर्वांत लांब 55 किलोमीटरचा समुद्री पूल बुधवार (ता.24) पासून वाहतुकीसाठी...\nउर्दूतील गीता वाटपाचा निर्णय काश्‍मीरमध्ये मागे\nश्रीनगर (पीटीआय) : भगवद्‌गीता' आणि 'कोशूर रामायण' यांच्या उर्दू भाषेतील आवृत्तींचे वाटप शाळा व अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये करण्याचा जम्मू-काश्‍मीर...\nभाजपला सत्तेपासून दूर ठेवा - आंबेडकर\nउस्मानाबाद - जनतेला मुस्लिमांची भीती दाखवत १८ पगड जातींना मनुवादी विचारांत कैद करून सत्ता कायम स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचे धोरण राष्ट्रीय स्वयंसेवक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/global/show-blood-group-facebook-10215", "date_download": "2018-10-24T01:54:45Z", "digest": "sha1:UOVRKVTNRQEEGGJHNVSATT7UBESQRC4C", "length": 12695, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Show blood group on Facebook 'झुकेरबर्ग, फेसबुकवर युजर्सचा रक्तगट दाखवा' | eSakal", "raw_content": "\n'झुकेरबर्ग, फेसबुकवर युजर्सचा रक्तगट दाखवा'\nबुधवार, 22 जून 2016\nमेन्लो पार्क (कॅलिफोर्निया) - लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकने युजर्सच्या ‘कव्हर पेज‘वर रक्तगट दाखवावा. ज्यामुळे जुळणारा रक्तगट न मिळाल्याने होणारे मृत्यु रोखण्यास मदत होईल, अशी सूचना बांगलादेशमधील एका युजरने फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांना केली आहे.\nमेन्लो पार्क (कॅलिफोर्निया) - लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकने युजर्सच्या ‘कव्हर पेज‘वर रक्तगट दाखवावा. ज्यामुळे जुळणारा रक्तगट न मिळाल्याने होणारे मृत्यु रोखण्यास मदत होईल, अशी सूचना बांगलादेशमधील एका युजरने फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांना केली आहे.\nझुकेरबर्ग यांनी मंगळवारी संध्याकाळी ‘इन्स्टाग्राम‘बाबत माहिती देणारी पोस्ट लिहिली होती. झुकेरबर्ग यांच्या पोस्टला नेहमीप्रमाणे मोठा प्रतिसाद मिळाला. या पोस्टला आतापर्यंत साडे तीन लाख पेक्षा अधिक युजर्सनी लाईक केले आहे. त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. राबियल इस्लाम नावाच्या एका युजरने फेसबुकच्या \"कव्हर पेज‘वर रक्तगट दाखविण्याची सूचना केली आहे. तसेच राबियलने आपण विद्यार्थी असून बांगलादेशमधील असल्याचे प्रतिक्रियेत लिहिले आहे. \"झुकेरबर्ग तुम्हाला माहिती आहे प्रत्येक क्षणाला अनेक जण रुग्णालयात दाखल होत असतात. त्यापैकी अनेक जण जुळणारा रक्तगट न मिळाल्याने मृत्युमुखी पडत असतात. जर फेसबुकने प्रत्येक युजरला रक्तगट दाखविण्याची (ऐच्छिक किंवा अनिवार्य) सुविधा उपलब्ध करून दिली तर त्याचा मोठा लाभ होऊ शकेल‘, अशी सूचना राबियलने केली आहे. तसेच फेसबुक नेहमीच मानवकल्याणाचा विचार करत असून आपल्या सूचनेकडे दुर्लक्ष न करता त्यावर सकारात्मक विचार करण्यात येईल, अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे त्याच्या सूचनेचे इतर युजर्सनी स्वागत केले असून त्याच्या प्रतिक्रियेला साडे सहा हजारपेक्षा अधिक लाईक्‍स मिळाल्या असून 800 पेक्षा अधिक जणांनी त्याच्या प्रतिक्रियेवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.\nस्वयंघोषित आध्यात्मिक गुरू रामपालला आणखी एका गुन्ह्यात जन्मठेप\nहिस्सार (हरियाना) : खुनाच्या दोन प्रकरणांमध्ये दोषी ठरविलेला स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू रामपाल याला आज (बुधवार) दुसऱ्या गुन्ह्यातही जन्मेठेपेची...\nगोवा काँग्रेसच्या 'हाता'तून निसटले; 2 आमदार भाजपकडे\nपणजी : विधानसभेत ४० पैकी १६ आमदार असल्याने सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी म्हणून पाचवेळा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेणाऱ्या, राष्ट्रपती...\nगोव्यात काँग्रेस न्यायालयीन लढ्याच्या मार्गावर\nपणजी : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल अखिल भारतीय कॉंग्रेस मुख्यालयात अध्यक्ष राहूल गांधी यांची भेट घेऊन गोव्यातील राजकीय...\n#MeToo ...आता वेळ आलीः राहुल गांधी\nनवी दिल्लीः #MeToo ही मोहीम जगभरात गाजत असून, अनेक महिला त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचार, शोषण, छळ, गैरवर्तनाबाबत बोलत आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष...\nलोकसभा निवडणूक तर नाहीच लढवणार पण... : छगन भुजबळ\nयेवला : मी लोकसभा निवडणूक तर नाहीच लढवणार पण विधानसभा कि विधानपरिषद याचा निर्णय पक्ष घेईल..मात्र येवल्याशी नाते घट्टच राहील असे सूचक वक्त्यव्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/jalgaon-news-girish-mahajan-talking-92466", "date_download": "2018-10-24T01:09:50Z", "digest": "sha1:RWDP265TFWMNCPDDMSBJOMCLUNGOLTJL", "length": 11552, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalgaon news girish mahajan talking संजय राऊतांच्या जिभेला हाड नाही - गिरीश महाजन | eSakal", "raw_content": "\nसंजय राऊतांच्या जिभेला हाड नाही - गिरीश महाजन\nसोमवार, 15 जानेवारी 2018\nजळगाव - शिवसेनेचे खासदार संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून तर भाजप पक्षाच्या सर्वच नेत्यांविरुद्ध बोलत असतात. त्यांच्या जिभेला हाड नाही. त्यामुळे आम्हीच नव्हे, तर जनताही आता त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, असे मत राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी \"सकाळ'शी बोलताना व्यक्त केले.\nजळगाव - शिवसेनेचे खासदार संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून तर भाजप पक्षाच्या सर्वच नेत्यांविरुद्ध बोलत असतात. त्यांच्या जिभेला हाड नाही. त्यामुळे आम्हीच नव्हे, तर जनताही आता त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, असे मत राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी \"सकाळ'शी बोलताना व्यक्त केले.\nशिवसेनेचे खासदार संजय राऊत दोन दिवस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना भाजप आणि भाजप नेत्यांवर टीका करून त्यांचा खरपूस समाचार घेतला. याबाबत जिल्ह्यातील मंत्री महाजन यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की संजय राऊत काय बोलतात याकडे आम्ही आता लक्ष देत नाही, त्यांच्या जिभेला हाड नाही. ते दररोज पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि भाजपच्या अन्य नेत्यांविरुद्ध बोलत असतात. मात्र, आता आम्ही त्याकडे फारसे लक्ष देत नाही. जनताही आता त्यांच्या या बोलण्याकडे लक्ष देत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ते बोलत राहिल्यास आम्हाला कोणताही फरक पडत नाही. आता ते आमच्या आणि जनतेच्या दृष्टीनेही अदखलपात्र झाले आहेत.\nशबरीमला मंदिर वाद फेरविचार याचिकांवर 13 नोव्हेंबरला सुनावणी\nनवी दिल्ली (पीटीआय) : शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले असून यासंबंधीच्या...\nभाजपला सत्तेपासून दूर ठेवा - आंबेडकर\nउस्मानाबाद - जनतेला मुस्लिमांची भीती दाखवत १८ पगड जातींना मनुवादी विचारांत कैद करून सत्ता कायम स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचे धोरण राष्ट्रीय स्वयंसेवक...\nमोदी सरकार भंपक - उद्धव ठाकरे\nलातूर - भाजपने गेल्या निवडणुकीत खोटे बोलून मते घेतली. सत्तेत बसल्यावरही ते वारंवार खोटेच बोलत आहेत. त्यात मी वाटेकरी होणार नाही. शिवसेनाप्रमुख...\nकेळघर - टॅंकरग्रस्त असलेल्या व पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या तळोशी गावाने पाणीटंचाईवर मात केली. तनिष्कांच्या मागणीनुसार सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून...\nतपाससंस्था आणि नियामक संस्था यांनी व्यवस्था निर्दोषपणे चालावी, यासाठी कुंपणाप्रमाणे काम करणे अपेक्षित असते. पण ही कुंपणेच कुजलेली असतील तर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z071008201244/view", "date_download": "2018-10-24T01:27:04Z", "digest": "sha1:LXFLSW6LZC25CBDEYNVDESB7XKNLQGUG", "length": 2336, "nlines": 38, "source_domain": "m.transliteral.org", "title": "गणपतीची आरती - स्थापित प्रथमारंभी तुज मं...", "raw_content": "\nगणपतीची आरती - स्थापित प्रथमारंभी तुज मं...\nGanapati Arati - Prayer to Lord Ganesha गणपतीची आरती - स्थापित प्रथमारंभी तुज\nस्थापित प्रथमारंभी तुज मंगलमूर्ती\nविघ्ने वारुनी करिसी दीनेच्छा पुरती\nब्रह्मा विष्णु महेश तीघे स्तुती करिती\nसुरवर मुनिवर गाती तुझिया गुणकीर्ती॥१॥\nजय देव जय देव जय गणराजा\nआरती ओवाळू तुजला महाराजा॥धृ.॥\nएकदंता स्वामी हे वक्रतुंडा\nसर्वाआधी तुझा फ़डकतसे झेंडा\nलप लप लप लप लप लप हालति गज शुंडा\nगप गप मोद्क भक्षिसी घेऊनि करि उंडा॥जय.॥२॥\nशेंदूर अंगी चर्चित शोभत वेदभुजा\nकर्णी कुंडल झळ्के दिनमनी उदय तुझा\nपरशांकुश करि तळपे मूषक वाहन दुजा\nभाळी केशरिगंधावर कस्तुरी टीळा\nहीरेजडित कंठी मुक्ताफ़ळ माळा॥\nमाणिकदास शरण तुज पार्वतिबाळा\nप्रेमे आरती ओवाळिन वेळोवेळा॥जय.॥४॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://sharyat.com/category/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%80/", "date_download": "2018-10-24T01:15:38Z", "digest": "sha1:VIKOFNFXWBFEJZ66V3FGFWGM7JVMKERJ", "length": 10877, "nlines": 113, "source_domain": "sharyat.com", "title": "प्रेरणादायी", "raw_content": "\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा.\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप\nदिनांक : १५,१६ व १७ फेब्रुवारी,२०१८ ला बी.आर.हायस्कूल,अकोला येथे वाशिम,बुलढाणा व अकोला या तीन जिल्ह्यांचीे “इन्स्पायर विज्ञान प्रदर्शनी २०१८”आयोजित करण्यात\n*** गरुड व्हा, बगळा होऊ नका \nसुप्रसिद्ध साहित्यिक चेतन भगत याने सांगितलेला हा किस्सा आहे. मी एअरपोर्टच्या बाहेर टॅक्सीसाठी रांगेत उभा होतो. तेवढ्यात माझ्यासमोर एक टॅक्सी\nव्हीलचेअरवरचा विवाह ….: एक स्वर्णिम सोहळा\nवर सर्वच बाबतीत सुदृढ तर वधू शरीराने अपंग…तिचे संपूर्ण आयुष्यच व्हीलचेअरवरचे. लहाणपणी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तिला आलेलं हे अपंगत्व.पण तिची जगण्याची\nझोपडपट्टीतील तरुणी बनली उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे हिच्या जिद्दीची कहाणी \nज्यांचे ध्येय निश्चित असते. ते कुठल्याही बिकट परिस्थितीतून मार्ग काढत आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करतात. झोपडपट्टीत छोट्याशा घरात अत्यंत हलाखीची\nदूरदृष्टी’ लाभलेल्या जमदग्नी काकांची …अनोखी जिद्द\nमाणसाला जीवनात दूरदृष्टी असावी, असे म्हणतात आणि अशीही नको इतकी ‘दूरदृष्टी’ जमदग्नी काकांच्या वाट्याला कायमची आली आहे. दूरदृष्टी या अर्थाने,\nकरिअरबरोबरच दिला लाकडाला सौंदर्याचा साज सुतारकाम करताना सरिता विश्‍वनाथ लोहार.\nसुतारकामाचे कौशल्य हणमंतवाडी (ता. करवीर) येथील सरिता विश्‍वनाथ लोहार या उच्चशिक्षित महिलेने आत्मसात केले आहे. निर्जीव लाकडाला सौंदर्याचा साज चढवला\nएक छान लेख, तुम्ही पण वाचा आणि शेअर करा. IPS Vishwas Nagare Patil\nगावच्या जत्रेत एक ५ वर्षाचं मूल आपल्या बाबांबरोबर फिरत होतं. जत्रेतली लायटिंग, खेळणी, खाऊ बघून प्रत्येक गोष्ट घेण्यासाठी बाबांकडे हट्ट\n१) आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत दुखः करीत बसू नका,कारण काळ अनंत आहे.वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या\n65 च्या वयात 1009 वेळा अपयश आले पण निराश नाही झाला हा उद्योगी आणि उभी केली जागतिक किर्तीची कंपनी केएफसी \nप्रत्येक माणसाने यांच्या कडून शिकले पाहीजे की उद्योग करतांना यश मिळवण्यासाठी किती धैर्य धरले पाहीजे. जर तुमच्या मध्ये काही तरी\nया मुलाने काय केले हे वाचल्यावर या जगात अजून इमानदार लोक शिल्लक आहेत यावर तुमचा विश्वास बसेल \nएका सामान्य परिवारात जन्मलेल्या मुलाने अशी काही असामान्य इमानदारी दाखवली जी भल्याभल्यांना जमत नाही आणि कदाचित जमणारही नाही. यामुलाने जे\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप 19/02/2018\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा. 18/02/2018\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n२० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या. आर आर आबांची ही दोन रुपं एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं. 18/02/2018\nसागर कारंडे ने घेतलं मुंबईत स्वतःच घर या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा \nकाळे अंडे देणारी आणि काळ्या रक्ताची कडकनाथ कोंबडी किंमत आहे तब्बल २००० रुपये 18/02/2018\nमुंबईमधील आणि इतर मोठ्या शहरांतील इमारतीमध्ये का नसतो १३ वा मजला. . बघा काय आहे नक्की 18/02/2018\n*** गरुड व्हा, बगळा होऊ नका पॉवर ऑफ चॉइस 16/02/2018\nKuldeep on मराठी माणूस उद्योगामध्ये कमी कुठे पडतो \nJalindar Kisan Bhoir on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nAmrut khemnalkar on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nsachin on प्रिय मित्रानो, लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख नक्की वाचा\nSandip sathe on आजचे राशिभविष्य बघा काय म्हणतेय तुमची रास….कुंभ राशी वाल्यांनी आवर्जून बघाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/blog/aurangabad/gokuleshwar-mahadev-temple-group-perfect/", "date_download": "2018-10-24T02:01:36Z", "digest": "sha1:ZBRP6UN3KHFVAONYPWSTC3Y6G3XIF5N7", "length": 34035, "nlines": 385, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Gokuleshwar Mahadev Temple Group As Perfect | परिपूर्ण असा गोकुळेश्वर महादेव मंदिर समूह | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २४ ऑक्टोबर २०१८\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nसिलसिला बदलते रिश्तों का या मालिकेत दृष्टी धामी घेतेय या गोष्टीवर मेहनत\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n#MeToo: आलोकनाथ आणि साजिद खानला ‘मी टू’ प्रकरणी नोटीस\nरुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेला लेटमार्क\nतरुणींनो, व्हॉट्सअ‍ॅपवर डीपी ठेवताना सावधान\nसुरेंद्र गडलिंग यांच्यावरील आरोपपत्रावर आज फैसला\nशिल्पा शिंदेला लागली मोठी लॉटरी, मिळाला हा मोठा चित्रपट\n#MeToo : संजना सांघीने केला सुशांत सिंग राजपूतचा बचाव म्हणे, असे काही घडलेच नाही\n#MeToo: अजय देवगणने केली आपल्या मेकअप आर्टिस्टची हकालपट्टी\nकरिश्मा कपूरचे झाले पुन्हा एकदा ब्रेकअप\nसुभाष कपूर यांच्या जागी ‘हा’ दिग्दर्शक सांभाळणार ‘मुघल’च्या दिग्दर्शनाचा जिम्मा\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\n पार्टनरच्या Hug करण्याच्या पद्धतीवरुन ओळखा तुमचं रिलेशन\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nझणझणीत, तर्रीबाज कोल्हापूरची ठसकेदार मिसळ\n'या' ३ गोष्टींचा लैंगिक जीवनावर होतो वाईट परिणाम\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nAll post in लाइव न्यूज़\nपरिपूर्ण असा गोकुळेश्वर महादेव मंदिर समूह\nस्थापत्यशिल्प : कर्पुरा नदीच्या काठी वसलेल्या यादवकालीन प्राचीन नगरी, चारठाणाचा ओझरता आढावा आपण मागे नृसिंह मंदिर पाहताना घेतला होता. कल्याणी चालुक्य काळात मोजकी वस्ती असलेली नगरी, यादव काळात विस्तारलेली दिसते व वाढत्या वस्तीच्या धार्मिक व लौकिक गरजांच्या पूर्ततेसाठी मंदिर, मठ व बारवांची निर्मिती केली गेली.\n- साईली कौ. पलांडे-दातार\nचारुक्षेत्र नावाने ओळखल्या जाणार्‍या चारठाणा नगरीच्या पूर्व दिशेला गोकुळेश्वर महादेव मंदिरांचा समूह आढळतो. संक्रमणाच्या काळात गावातील काही मंदिरे मातीच्या ढिगाराखाली बंदिस्त करण्यात आलेली होती. काही वर्षांपूर्वी राज्य पुरातत्व खात्याने हाती घेतलेल्या ‘scientific clearance’ उपक्रमात गोकुळेश्वर मंदिर बाहेर काढून त्याची दुरुस्ती करण्यात आली. गावातील लोकांसाठी हे मंदिर मुख्य असून, दररोज वारकरी येथे भजन, कीर्तन करताना दिसतात. तसेच हरिनाम सप्ताहासारखे कार्यक्रम येथे पार पाडले जातात.\nगोकुळेश्वर मंदिर हे त्रिकूट असून पश्चिमाभिमुख आहे. सुरुवातीला काटकोनात दगडी चौथरा दिसतो. जो कदाचित वाहन मंडप किंवा प्रवेशद्वार असावे. आजही तेथे एक तुटलेला व एक अखंड नंदी दिसतो. मधल्या मोकळ्या जागेत मूळ मंदिराच्या रंगशिलेचे अवशेष दिसतात. मुखमंडप, सभामंडप, तीन गर्भगृह व त्यांचे तीन अंतराळ व निरंधार प्रदक्षिणापथ, असा सर्वसाधारण तलविन्यास आहे. पायर्‍या चढून आपण स्तंभयुक्त खुल्या मुखमंडपात येतो. नागशीर्ष असलेल्या दोन खांबांवर स्तंभ पुत्तलिका नावाच्या स्त्री प्रतिमा कोरल्या आहेत, तसेच मधल्या चौकटीत भारवाहक कोरले आहेत. छोट्या आकाराच्या आठ स्त्री देवता व देवतांच्या मूर्तींची रांग स्तंभ मध्यात दिसते. स्तंभ पीठावर चारही बाजूंनी देवता मूर्ती आहेत. स्तंभ अलंकरण मंदिराच्या इतर भागापेक्षा अधिक व वेगळे आहे. कदाचित हे पूर्व यादव काळातील मंदिराचे स्तंभ आज दिसणार्‍या उत्तर यादव काळातील मंदिराला बसवलेले असावे. सभामंडपाची द्वारशाखा नवीन बसवली असून, त्यावर ललाटबिंबावर गणपती कोरला आहे. सभामंडपात चौकोनी रंगशिला असून, ‘उक्षिप्त’ वितान असलेले छत आठ खांबांवर पेलले आहे. प्रवेशानजीक उंच कक्षासने असून, बसण्याची सोय केलेली दिसते. सभामंडप सर्व दिशांनी बंदिस्त आहे व तीन दिशेला तीन गर्भगृहांकडे जाणारे तीन अंतराळ आहेत. तिन्ही अंतराळात दोन्ही बाजूच्या भिंतींवर रिकामी देवकोष्टे आहेत. द्वारशाखेवर अत्यंत साधी असून स्तंभयुक्त आहे व ललाटबिंबांवर गणपती अंकित आहेत. मुख्य गाभार्‍यात शिवपिंड नंतरच्या काळात स्थापलेली आढळते. मंदिरावर बाकी काही अलंकरण दिसत नाही. बाहेरील बाजूने तीन गाभारे नव्याने बांधलेले असून, शिल्पविरहित आहेत. तिन्ही गाभारे पंचरथ असून, मूळ शिखर अस्तित्वात नाही.\nगोकुळेश्वर मंदिराशेजारी यादवकालीन मठाची इमारत आहे. मठाच्या सर्वसाधारण रचनेप्रमाणे मुखमंडप आणि बंदिस्त सभामंडप असून, त्यात यादवकालीन खांबांवर पेललेले समतल छत आहे. पुढची बाजू सोडून उरलेल्या तीन भिंतींना समांतर भुयार असून, त्यात उतरण्यासाठी खिडकीवजा कोनाड्यातून प्रवेशद्वार आहे. इथे व्यायामशाळा होती. त्या काळात भिंतीवर काढलेली भित्तीचित्रे अजून शाबूत आहेत. मुखमंडपाच्या स्तंभांवर आचार्यांची प्रतिमा तसेच शिल्प छल दाखवला आहे. मठाच्या मुखमंडप परिसरात सापडलेल्या मूर्तींचा खच पडला आहे. अस्ताव्यस्त पडलेल्या ह्या मूर्तींमध्ये गरुडारुढ विष्णू, लक्ष्मी, गणपती, नागशिल्पे, हत्ती, वीरगळ, विविध विष्णू प्रतिमा, शिवलिंग इतर मूर्तींचा समावेश आहे. मठ आणि मंदिराच्या मागे प्रशस्त बारव असून, तिला तिन्ही बाजूंनी प्रवेश आहे. चारही बाजूंनी स्तंभयुक्त ओसरी असून, दुसर्‍या टप्प्यातून तीन बाजूंनी पायर्‍या पाण्यापर्यंत जातात. एकूण २४ मुख्य देवकोष्टे असून, प्रवेशाला ६ देवकोष्टे आहेत. पूर्व बाजूला मुख्य देवता स्थापन करण्यासाठी गाभारासदृश जागा ठेवण्यात आली आहे, पण आज ती रिकामी आहे. बारव चार टप्प्यात विभागली गेली आहे.\nगोकुळेश्वर मंदिराच्या अंगणात एक वैशिष्ट्यपूर्ण पीठ पडले असून, त्यावर हंस, गरूड आणि खंडित नंदी कोरले आहेत. इतरत्र सापडणार्‍या पीठांशी तुलना करता असेच पीठ आपल्याला लोणार, बुलडाणा येथील दैत्यसुदन मंदिरातील त्रैपुरुष मठात आढळते. तेथील मूर्ती व चारठाणा येथील पीठावरील वाहने पाहता हे पीठ त्रैपुरुष देवांचे म्हणजेच ब्रह्मा- विष्णू- महेश यांचे आहे, याची खात्री पटते. पीठाचा आकार आणि गोकुळेश्वर महादेव मंदिर समूह बघता हे पीठ बारवेतील रिकाम्या जागी किंवा मठात असण्याची शक्यता वाटते. ब्रह्मा, विष्णू, महेश अशी त्रिपुरुष रुपातील आराधना येथे होत असावी. गोकुळेश्वर महादेव मंदिर, मठाची वास्तू व प्रशस्त बारव ही एक संलग्न रचना असून, एकमेकांना पूरक, धार्मिक व लौकिक व्यवहार येथे होत असावा. शिलालेख व इतर पुराव्यांअभावी ह्याचे निर्माते व निश्चित काळ ठरवता येत नाही. पण एकूण स्थापत्य शैलीवरून हा समूह १३ व्या शतकाच्या सुरुवातीला बांधला असावा. ग्रामस्थांच्या विविध उपक्रमांमुळे आजही तेथे माणसांचा वावर व वापर आहे ही एक चांगली गोष्ट आहे. चारठाण्यातील अस्ताव्यस्त पडलेल्या मूर्ती मात्र संगतवार नोंदणी करून सुरक्षित मांडून ठेवणे गरजेचे आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nआमदार पोहोचण्यापूर्वीच निघाले आदेश\n‘जुमलेबाज’ सरकारला उघडे पाडण्यासाठी फिरतोय\nमराठवाड्यातील २७ तालुक्यांना दुष्काळाची कळ\nऔरंगाबाद जिल्ह्याचा टंचाई आराखडा ६३ कोटींवर\nमी पुन्हा एकदा सामान्य व्यक्तीप्रमाणे जीवन जगतोय...\nऔरंगाबाद-पुणे मार्गावर धावणार कुलकॅब टॅक्सी\nअमृतसर ट्रेन दुर्घटनाबिग बॉस 12मीटूइंधन दरवाढपरिणीती चोप्रादीपिका पादुकोणप्रो कबड्डी लीगसबरीमाला मंदिरअमृता फडणवीसकॉफी विथ करण 6\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nकलिंगडापासून घरच्या घरी तयार करा 'हे' फेसपॅक\n'या' पदार्थांमुळे वाढतो तुमचा ताण; मेंदूसाठीही ठरतात घातक\nतुमची मुलं वस्तू चोरतात अशी बदला वाईट सवय\nवाहतुकीचे हे अजब नियम पाहून, तुम्ही नक्कीच जाल चक्रावून\nएक्सला खबरही लागू न देता ब्रेकअपनंतर ही ६ कामे करतात मुली\nरोहित शर्मा-विराट कोहलीची जोडी जमली\nचेहऱ्यावर स्मितहास्य खुलवणारे 'क्युट स्टॅच्यू'\nही आहे जगातील सर्वात सुंदर नदी\nसरकारच्या एका होकारामुळे अनेकांना मिळु शकतो रोजगार - आंग्रीया क्रुझचे शिल्पकार\nभाजपा सरकार काँग्रेसपेक्षाही थापाडे - राज ठाकरे\n#MeToo: 'मीटू' मोहिमेवर पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णीने दिली ही प्रतिक्रिया\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेनेविरोधात धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nपनवेल टर्मिनलमध्ये बेवारस बॅग आढळल्याने खळबळ\nसांगलीतील भिवघाट येथे साई गारमेंटला भीषण आग\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\nलोकलला बसवा स्वयंचलित दरवाजे\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\n''गोपीनाथरावांसाठी जागा सोडत होतो, आता सर्व जागा लढणार''\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराकेश अस्थाना प्रकरणात मोदींना एवढी गोडी का\nजायकवाडीत ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश\n२२ महिन्यांनंतर शिवस्मारकाच्या कामाचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-shivsena-mashal-rally-96467", "date_download": "2018-10-24T01:15:24Z", "digest": "sha1:AQKO642TZQWRD43CLVPQYQSWXHMX3QTM", "length": 15007, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News ShivSena Mashal Rally शिवसेनेचा साखर सहसंचालक कार्यालयावर मशाल मोर्चा | eSakal", "raw_content": "\nशिवसेनेचा साखर सहसंचालक कार्यालयावर मशाल मोर्चा\nमंगळवार, 6 फेब्रुवारी 2018\nकोल्हापूर - \"पैसे आमच्या हक्काचे नाही कुणाचे बापाचे' अशी हाक देत शिवसेनेने साखर सहसंचालक कार्यालयावर आज मशाल मोर्चा काढला. शेतकरी संघटनेने काल याच कार्यालयास टाळे ठोकल्याने आजच्या मोर्चावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता.\nकोल्हापूर - \"पैसे आमच्या हक्काचे नाही कुणाचे बापाचे' अशी हाक देत शिवसेनेने साखर सहसंचालक कार्यालयावर आज मशाल मोर्चा काढला. शेतकरी संघटनेने काल याच कार्यालयास टाळे ठोकल्याने आजच्या मोर्चावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता.\nपद्मा चौकातून दुपारी साडेबाराच्या सुमारास मोर्चास सुरवात झाली. शिवसैनिक मशाल घेऊनच मोर्चात सहभागी झाले. शेतकरी संघटनेच कार्यकर्त्यांनी काल याच प्रश्‍नावरून थेट टाळे ठोकल्याने पोलिसांनी बॅरिकेट लावून बंदोबस्त तैनात केला. शेतकऱ्यांच्या कष्टाचे पाचशे रूपये कपात करणाऱ्या साखर सम्राटांचे करायचे काय, एफआरपी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा घोषणांनी लक्ष्मीपुरीतील साखर सहसंचालक कार्यालयाचा परिसर दणाणून गेला.\nयंदाच्या गळीत हंगामात एफआरपी आणि दोनशे रूपये अधिक असा तोडगा निघाला असताना साखर कारखानदारांनी पाचशे रूपये कपात करण्याचा निर्णय का घेतला साखर सहसंचालकांनी यावर कोणती कारवाई केली साखर सहसंचालकांनी यावर कोणती कारवाई केली शेतमजूरांचे वाढते दर एकंदरीतच ऊसाची शेती परवडत नसताना पाचशे रूपयांची कपात केली तर उत्पादन खर्चही निघणार नाही अशी स्थिती आहे. साखर सहसंचालकांनी याकामी ठोस भुमिका घेऊन पाचशे रूपये न देणाऱ्यावर कारवाई करावी.\nजिल्हाप्रमूख मुरलीधर जाधव यांनी शिवसेनेचा आजचा मोर्चा हा केवळ इशारा आहे. शेतकऱ्यांच्या घामाचे, कष्टाचे पाचशे रूपये कमी करण्याचा कुणालाही अधिकार नाही. बगॅस, मोलॅसिसचे दर कमी झालेत का याचे उत्तर साखर सहसंचालकांनी द्यावे. दर कमी करण्याचा अधिकार साखरसम्राटांना कुणी दिला येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांच्या कपातीचे पाचशे रूपये खात्यावर जमा करावेत अन्यथा शिवसेना स्टाईलने भाजप सरकारला धडा शिकविला जाईल.\nजिल्हाप्रमूख संजय पवार यांनी धगधगत्या मशालीचा अधिकाऱ्यांनी स्वीकार करावा. यातून मार्ग न निघाल्यास हीच मशाल कार्यालय भस्मसात करेल असा इशारा दिला.\nशिवसेनेतर्फे अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारले. पाच नोव्हेंबरला पालककमंत्र्यासोंबत झालेल्या बैठकीत एफआरपी अधिक वाढीव दोनशे असा दर ठरला होता. टनाला तीन हजारापर्यंत दर होता. तो देणे बंधनकारक असताना कारखानदारांनी पाचशे रूपये कपातीचा निर्णय जाहीर केला, साखर सहसंचालकांना कारवाईचा अधिकार आहे मात्र ते त्यांच्या हाताखालचे बाहुले बनले आहे. ऊस उत्पादकांची पिळवणूक थांबवावी, फसवणूक होणार असेल तर शिवसैनिक कार्यालये पेटवून देतील असा इशारा देण्यात आला.\nशिवाजी जाधव, दुर्गेश लिंग्रस, हर्षल सुर्वे, बाबासाहेब पाटील, दिपक यादव, दत्ता पोवार, विजय जोशी, कमलाकर जगदाळे, शशी बिडकर, तानाजी आंग्रे, विराज पाटील, अवधूत साळोखे, कृष्णात पोवार, रणजित आयरेकर, सयाजी चव्हाण, अण्णा बिलोरे, दिलीप देसाई, शुभांगी पोवार, जयश्री खोत, दिपाली शिंदे आदी मोर्चात सहभागी झाले.\nशबरीमला मंदिर वाद फेरविचार याचिकांवर 13 नोव्हेंबरला सुनावणी\nनवी दिल्ली (पीटीआय) : शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले असून यासंबंधीच्या...\nभाजपला सत्तेपासून दूर ठेवा - आंबेडकर\nउस्मानाबाद - जनतेला मुस्लिमांची भीती दाखवत १८ पगड जातींना मनुवादी विचारांत कैद करून सत्ता कायम स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचे धोरण राष्ट्रीय स्वयंसेवक...\nतपाससंस्था आणि नियामक संस्था यांनी व्यवस्था निर्दोषपणे चालावी, यासाठी कुंपणाप्रमाणे काम करणे अपेक्षित असते. पण ही कुंपणेच कुजलेली असतील तर...\nजायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यास शिवसेनेचा विरोध\nराजूर - जलसंपदा विभागाने मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणांतून 5.75 टीएमसी पाणी जायकवाडी धरणासाठी सोडण्याचा आदेश दिला आहे. त्याचा निषेध करत...\nनोकरीसाठी मांडला ‘खेळ’ प्रमाणपत्राचा...\nसातारा - १९९६-९७ कालावधीत सातारा जिल्ह्यात झालेल्या राज्यस्तरीय ग्रामीण क्रीडा हॉकी स्पर्धेत प्रतिनिधित्व न करताही तसे प्रमाणपत्र तत्कालीन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra?start=1692", "date_download": "2018-10-24T01:29:35Z", "digest": "sha1:EZA2AFMVDLI7KJGULPKYS36734NGDUEQ", "length": 7203, "nlines": 166, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "महाराष्ट्र - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nविद्यार्थ्यांना पोलिसांचा पाठिंबा; परिक्षा हॉलमध्ये खुलेआम कॉपी\nपूर्वजांनी नावारूपास आणलेली कला पुनर्जिवित\nनांदेडमध्ये कॉपी मुक्त अभियानाला खीळ, बारावीच्या परीक्षेत सर्रासपणे सुरु होती कॉपी\nनाशिकमध्ये बापाने केली चिमुरड्याची निघृणपणे हत्या\n\"बोलून-बोलूनच आम्ही सत्ता गमावली\" - सुप्रिया सुळे\nसाईंच्या शिर्डीत घडली धक्कादायक घटना\nनिफाडच्या ब्राह्मणवाडा परिसरात बिबट्याचे दर्शन; पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या बिबट्यानं केल्या फस्त\nपहिल्याच सभेत ‘त्यांना’ तुकाराम मुंढेंचा दणका\nशिवजयंतीबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या ‘त्या’ उपमहापौराला नाशिक सांगून का नेले पुण्याला पोलिसांनी का मध्येच बदलली गाडी\nसुकाणू समिती पुन्हा आक्रमक; 1 मार्चपासून आंदोलनाला सुरुवात\nयुवा शेतकऱ्याची भन्नाट कल्पना, जोडधंद्यातून लाखोंची मिळकत\nबाळासाहेब ठाकरे जर आज जिवंत असते तर... सुप्रिया सुळे\nशिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना; विद्यार्थीनीचा केला लैंगिक छळ\nएकाला वाचवायला गेलेले दोघे परतलेच नाही\nहरभरा गिळल्यानं एका वर्षाच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू\nनाशिकमध्ये घरफोडी, नेपाळमध्ये हॉटेलचा व्यवसाय\nशिवप्रेमींनी आपल्या महाराजांना अशी मानवंदना दिली की तो वर्ल्ड रेकॉर्डच बनला\nयेवल्यात पुढची सभा छगन भुजबळांच्या उपस्थितीतच होईल - धनंजय मुंडे\n\"रक्ताने माखलेलं सॅनिटरी नॅपकिन घेऊन तुम्ही मंदिरात कसं जाणार\nप्रवीण तोगडियांनी केली नव्या पक्षाची स्थापना\nछ. शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात स्वित्झर्लंडच्या कलाकारांचा 'हा' सोहळा\nओला-उबर चालकांचा संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरुच...\nलग्नपत्रिकेवरुन रणवीर- दीपिका सोशल मीडियावर ट्रोल\nदिवाळीत फटाके फोडण्यास सशर्त परवानगी...\nPaytm च्या मालकाला ब्लॅकमेल, 'मास्टर प्लॅनर' अटकेत\n\"MIM प्रमाणेच आमचाही 'वंदे मातरम'च्या सक्तीला विरोध\nEVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/4722-mumbai-birth-child-theft-cought-in-cctv-camera", "date_download": "2018-10-24T01:39:22Z", "digest": "sha1:PPJJG6ST5TPURGPIM66RE6CJ4ZSSQXRR", "length": 5548, "nlines": 134, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "जन्मलेल्या बाळाची चोरी; घटना सीसीटीव्हीत कैद - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nजन्मलेल्या बाळाची चोरी; घटना सीसीटीव्हीत कैद\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nराज्यात महिला असुरक्षित असल्याचे आपणा सर्वांना माहितच आहे पण, आता तर जन्मलेले बाळदेखील सुरक्षित राहिलेले नाही. ठाण्यात रुग्णालायातून बाळ चोरीला गेल्याची घटना घडलीय. ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालायातून नुकतेच जन्मलेले बाळ चोरीला गेले आहे. मोहिनी भुवर असे जन्मदात्या आईचे नाव असून त्या भिवंडीतील रहिवासी आहेत.\nसिव्हिल रुग्णालायातील बाळ चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान, एक महिला बाळ घेऊन जाताना या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याच सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे.\nकामगाराच्या चलाखीने लाखोंचे नुकसान बचावले; घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद\n\"रक्ताने माखलेलं सॅनिटरी नॅपकिन घेऊन तुम्ही मंदिरात कसं जाणार\nप्रवीण तोगडियांनी केली नव्या पक्षाची स्थापना\nछ. शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात स्वित्झर्लंडच्या कलाकारांचा 'हा' सोहळा\nओला-उबर चालकांचा संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरुच...\nलग्नपत्रिकेवरुन रणवीर- दीपिका सोशल मीडियावर ट्रोल\nदिवाळीत फटाके फोडण्यास सशर्त परवानगी...\nPaytm च्या मालकाला ब्लॅकमेल, 'मास्टर प्लॅनर' अटकेत\n\"MIM प्रमाणेच आमचाही 'वंदे मातरम'च्या सक्तीला विरोध\nEVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/5981-be-careful-during-sharing-aadhar-card-information-with-online", "date_download": "2018-10-24T00:18:40Z", "digest": "sha1:J5MYCPS46RBGSPZFIEHDEQAJE3PHGHQK", "length": 5735, "nlines": 138, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "आधार कार्डची ऑनलाईन माहिती देताना खबरदारी घ्या - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nआधार कार्डची ऑनलाईन माहिती देताना खबरदारी घ्या\nआधार कार्डाची ऑनलाइन माहिती देताना आवश्यक ती खबरदारी घ्या, असे आवाहन यूआयडीएआयनं केलंय.\nविविध सेवांचा लाभ घेण्यासाठी आधारसह अन्य व्यक्तिगत माहिती इंटरनेटवर देताना नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे, असे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियानं म्हटलंय. तुमच्या परवानगीशिवाय जर कुणी तुमची व्यक्तिगत माहिती अथवा फोटो प्रसिद्ध केले, तर तुम्ही त्याविरोधात खटला दाखल करु शकता, असंही यूआयडीएआयनं स्पष्ट केलंय.\nरेल्वे तिकिट खरेदीसाठी आता आधार कार्ड अनिवार्य नाही\nआता गुंतवणुकीसाठीही आधार कार्ड सक्तीचे\nसरकारच्या 210 वेबसाइटवरून आधार लाभार्थींची माहिती लीक\nकोल्हापूर मार्गावरील भीषण अपघातात कारचा चकणाचूर, 5 जण ठार, 3 गंभीर\n...म्हणून रुग्णालयाबाहेरच महिलेने बाळाला जन्म दिला\n\"रक्ताने माखलेलं सॅनिटरी नॅपकिन घेऊन तुम्ही मंदिरात कसं जाणार\nप्रवीण तोगडियांनी केली नव्या पक्षाची स्थापना\nछ. शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात स्वित्झर्लंडच्या कलाकारांचा 'हा' सोहळा\nओला-उबर चालकांचा संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरुच...\nलग्नपत्रिकेवरुन रणवीर- दीपिका सोशल मीडियावर ट्रोल\nदिवाळीत फटाके फोडण्यास सशर्त परवानगी...\nPaytm च्या मालकाला ब्लॅकमेल, 'मास्टर प्लॅनर' अटकेत\n\"MIM प्रमाणेच आमचाही 'वंदे मातरम'च्या सक्तीला विरोध\nEVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://sharyat.com/03/02/%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%A6/", "date_download": "2018-10-24T00:26:12Z", "digest": "sha1:FD4KUO5OR2HRP5DCYH7YJVYT7JEML6DE", "length": 12037, "nlines": 78, "source_domain": "sharyat.com", "title": "दूरदृष्टी’ लाभलेल्या जमदग्नी काकांची …अनोखी जिद्द", "raw_content": "\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा.\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \nदूरदृष्टी’ लाभलेल्या जमदग्नी काकांची …अनोखी जिद्द\nमाणसाला जीवनात दूरदृष्टी असावी, असे म्हणतात आणि अशीही नको इतकी ‘दूरदृष्टी’ जमदग्नी काकांच्या वाट्याला कायमची आली आहे. दूरदृष्टी या अर्थाने, की त्यांना फक्त लांबचेच दिसते आणि जवळचे काहीही दिसत नसल्याने प्रत्येक काम चाचपडत करावे लागते. ७५ वर्षांचे जमदग्नी काका असे दूरदृष्टीचे आयुष्य एकटे जगत आहेत. पत्नीचे चार वर्षांपूर्वी निधन झाल्याने घरात एकटे आहेत. जवळचे काही दिसत नाही. अशा परिस्थितीत घर झाडण्यापासून स्वतःसाठी जेवण करेपर्यंत रोज त्यांची जिद्दीची धडपड सुरू आहे.\nराजोपाध्येनगरातील नरसिंह रामचंद्र जमदग्नी यांच्या जगण्याची ही प्रेरणादायी कथा आहे. लहानपणापासून कष्ट वाट्याला. किरकोळ कामे करीत ते जगत राहिले. जिद्दी आणि प्रामाणिक स्वभावामुळे जेथे काम करायचे, तेथील लोकही त्यांना मदत करीत राहिले.\nचित्रपट पाहणे हा त्यांचा एकच छंद. त्यामुळे सलग तीन चित्रपट पाहणे, हेच त्यांच्या सुटीच्या दिवसाचे काम राहिले. चित्रपट असे मन लावून पाहायचे, की प्रत्येक कलाकाराचे डायलॉग तोंडपाठ करायचे. त्यांच्या पत्नी अंजली घरकाम करायच्या. मूलबाळ नसल्याने दोघांचाच संसार व्यवस्थित चालवायच्या. चार वर्षांपूर्वी छोट्याशा आजाराचे निमित्त झाले व त्यांचे निधन झाले. वेळ अशी ,की जमदग्नी काकांना डोळ्यांचा त्रास सुरू झाला. वयोमानानुसार मोतीबिंदू असल्याने शस्त्रक्रिया केली; पण त्यात एका डोळ्याची दृष्टीच गेली. दुसऱ्या डोळ्याला त्रास सुरू झाला; पण जवळचे काही दिसत नाही व लांबचे दिसते, अशा टप्प्यावर त्रास येऊन थांबला.\nपत्नीचे निधन झाल्याने जमदग्नी काकांचे असे एकाकी ‘दूरदृष्टी’ जीवन सुरू झाले. पहिले काही दिवस ते खचले; पण ‘खचला तो संपला’ असे म्हणत ते पुन्हा उभे राहिले. दृष्टिदोषामुळे जवळचे दिसत नसल्याने प्रत्येक वस्तूचा चाचपडत अंदाज घेऊ लागले आणि आता ते त्यांच्या सरावाचेच होऊन गेले.\nएकटे राहणारे काका घर झाडतात, दूध तापवितात, चहा करतात. भात, भाजी, भाकरीही करतात. हे करण्यासाठी त्यांनी त्यांचे तंत्र वापरले आहे. घरातली प्रत्येक वस्तू त्याच जागी ठेवली, तरच त्यांना ती मिळत असल्याने ते प्रत्येक वस्तू जिथल्या तिथे ठेवतात. एखाद्या डोळस माणसापेक्षाही आपल्या घरात ते लीलया वावरतात. त्यांना वाचायची हौस. पण, घरातले दिसत नसल्याने ते भरउन्हात जाऊन वृत्तपत्र वाचायला उभे राहतात. तळपत्या उन्हातच त्यांना मोठी मोठी अक्षरे दिसतात. त्यावर ते वाचनाची हौस भागवून घेतात.\n‘ऐसे जीने में भी हमे मजा है’ जमदग्नी काकांच्या या परिस्थितीबद्दल कोणी हळहळ व्यक्त केली, तर तेच `हळहळू नका` असे म्हणतात. उलट या परिस्थितीतही आपण चांगले जगतोय, हे एखाद्या चित्रपटातला डायलॉग मारून सांगतात. प्राण हे खलनायक. पण, ते काकांचे आवडते नट. त्यामुळे प्राण यांचे डायलॉग ते सलग म्हणून दाखवितात. आणि ‘ऐसे जीने में भी हमे मजा है’ असे आवर्जून सांगतात. ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे विनायक कुलकर्णी त्यांना आवर्जून सहकार्य करतात.\n← करिअरबरोबरच दिला लाकडाला सौंदर्याचा साज सुतारकाम करताना सरिता विश्‍वनाथ लोहार.\nया ६५ वर्षीय ‘अम्मा’ ना भेटा; ज्या दिल्लीत कचरा वेचक आहेत आणि चारशे भटक्या कुत्र्यांची काळजी घेतात…… →\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप 19/02/2018\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा. 18/02/2018\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n२० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या. आर आर आबांची ही दोन रुपं एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं. 18/02/2018\nसागर कारंडे ने घेतलं मुंबईत स्वतःच घर या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा \nकाळे अंडे देणारी आणि काळ्या रक्ताची कडकनाथ कोंबडी किंमत आहे तब्बल २००० रुपये 18/02/2018\nमुंबईमधील आणि इतर मोठ्या शहरांतील इमारतीमध्ये का नसतो १३ वा मजला. . बघा काय आहे नक्की 18/02/2018\n*** गरुड व्हा, बगळा होऊ नका पॉवर ऑफ चॉइस 16/02/2018\nKuldeep on मराठी माणूस उद्योगामध्ये कमी कुठे पडतो \nJalindar Kisan Bhoir on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nAmrut khemnalkar on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nsachin on प्रिय मित्रानो, लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख नक्की वाचा\nSandip sathe on आजचे राशिभविष्य बघा काय म्हणतेय तुमची रास….कुंभ राशी वाल्यांनी आवर्जून बघाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1_%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%A8_%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%97", "date_download": "2018-10-24T01:55:10Z", "digest": "sha1:Q6F25O5T3JAMATGOS2MQQQAFBMU2MMQA", "length": 7094, "nlines": 140, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "थियोबाल्ड फॉन बेथमान-हॉलवेग - विकिपीडिया", "raw_content": "\n१४ जुलै १९०९ – १३ जुलै १९१७\n२९ नोव्हेंबर, १८५६ (1856-11-29)\n१ जानेवारी, १९२९ (वय ७२)\nथियोबाल्ड फॉन बेथमान-हॉलवेग (जर्मन: Theobald von Bethmann-Hollweg; २९ नोव्हेंबर १८५६ - १ जानेवारी १९२९) हा इ.स. १९०९ ते १९१७ दरम्यान जर्मन साम्राज्याचा चान्सेलर होता. पहिले महायुद्ध थांववण्याचा त्याने अपयशी प्रयत्न केला.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nओटो फॉन बिस्मार्क • लेओ फॉन काप्रिव्ही • क्लॉडविग झु होहेनलोहे-शिलिंग्जफ्युर्स्ट • बेर्नहार्ड फॉन ब्युलो • थियोबाल्ड फॉन बेथमान-हॉलवेग • गेऑर्ग मिखाएलिस • गेओर्ग फॉन हेर्टलिंग • माक्स फॉन बाडेन • फ्रीडरिश एबर्ट\nफिलिप शायडेमान • गुस्ताफ बाउअर • हेर्मान म्युलर • कोन्स्टांटिन फेहरेनबाख • जोसेफ विर्थ • विल्हेल्म कुनो • गूस्टाफ श्ट्रीजमान • विल्हेल्म मार्क्स • हान्स लुथर • विल्हेल्म मार्क्स • हेर्मान म्युलर • हाइनरिश ब्र्युनिंग • फ्रांत्स फॉन पापेन • कुर्ट फॉन श्लायशर •\nॲडॉल्फ हिटलर • योजेफ ग्यॉबेल्स • लुट्झ ग्राफ श्वेरिन फॉन क्रोसिक (मुख्यमंत्री)\nकोन्राड आडेनाउअर • लुडविग एर्हार्ड • कुर्ट गेओर्ग कीसिंगेर • विली ब्रांट • हेल्मुट श्मिट • हेल्मुट कोल • गेर्हार्ड श्र्योडर • आंगेला मेर्कल\nइ.स. १८५६ मधील जन्म\nइ.स. १९२९ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ सप्टेंबर २०१३ रोजी १९:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/arrest-warrant-against-bigg-boss-11-contestant-arshi-khan/", "date_download": "2018-10-24T01:44:51Z", "digest": "sha1:N7J2TX3KYLXIIYCVOWGYGKP4HTQECMEC", "length": 16787, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "अर्शी खानला अटक होणार? | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nम्हाडा, सिडकोनंतर आता आणखी एक गृहनिर्माण महामंडळ\n मोदींना जाब विचारण्यासाठीच अयोध्येत जातोय\nशिवसेनेच्या दणक्याने सरकार ताळ्यावर, 180 तालुक्यांत दुष्काळसदृश स्थिती मुख्यमंत्र्यांची घोषणा\nकसे चालते आंग्रीयावर काम..\n फटाके फोडा, फक्त रात्री 8 ते 10 पर्यंतच\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nतोगडिया यांनी स्थापन केला नवा पक्ष, लोकसभा निवडणूक लढवणार\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nदहशतवाद्यांचे मुडदे घेऊन जा, गोळीबार केला तर खबरदार\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nघरात बसल्याजागी ऐकता येणार गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके\nखगोलसंशोधक स्टिफन हॉकिंग यांच्या व्हीलचेअर, पदक, पुरस्कारांचा लिलाव\nऍपल लॉन्च करणार जगातला सर्वात छोटा आयपॅड\nब्रह्मांडाचे रहस्य उलघडणाऱ्या स्टीफन हॉकिंग्स यांच्या व्हीलचेअरचा होणार लिलाव\nविराटच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहत्यांना बसला धक्का, अनेकांना अश्रू अनावर\nसचिन-विनोद पुन्हा क्रिकेटच्या मैदानात; अॅकॅडमीद्वारे युवा क्रिकेटपटूंना घडवणार\nहिंदुस्थानच्या विजयाची हॅटट्रिक; जपानचा 9-0 गोलने धुव्वा\nहिंदुस्थान-इंग्लंड लॉर्डस् कसोटी फिक्स, वृत्तवाहिनीच्या लघुपटाने क्रिकेट वर्तुळात खळबळ\n‘हिटमॅन’ला खुणावतोय सचिन-धोनीचा ‘हा’ विक्रम, गांगुलीला केले ओव्हरटेक\nनवान्न पौर्णिमा : कोकणातील नव्याची अपूर्वाई\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nआजचा अग्रलेख : वंदे मातरम् म्हणावेच लागेल\nआजचा अग्रलेख : जगभ्रमण बरे पण मिळाले काय\n– सिनेमा / नाटक\n‘झी मराठी अॅवॉर्डस्’मध्ये ‘तुला पाहते रे’ची बाजी\nसंघर्षमय जिद्दीची कहाणी पाटील\n‘पाटील’ २६ ऑक्टोबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nदूध की दही, जाणून घ्या आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर \n….असा असतो दुतोंडी साप\nरावणाचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी, जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nरोखठोक: आसाराम, अकबर आणि केरळचा बिशप\nफुलटॉस भी बहोत बडी चीज है, बाबू\nअर्शी खानला अटक होणार\nसतत काही ना काही कारणांमुळे चर्चेत असलेली बिग बॉसमधील वादग्रस्त स्पर्धक अर्शी खान आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही आक्षेपार्ह फोटोमुळे अर्शीच्या विरोधात अटक वॉरंट निघालं असून तिला अटक होऊ शकते. जालंधर न्यायालयाने अर्शी विरोधात हे अटक वॉरंट जारी केलं आहे. काही वर्षापूर्वी अर्शीने अर्ध नग्न शरिरावर हिंदुस्थान व पाकिस्तानचे राष्ट्रध्वज काढले होते.\nअर्शीच्या या प्रकारामुळे जालंधरमधल्या एका वकिलांनी तिच्या विरोधात राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याची तक्रार केली होती. या प्रकरणी मागील तीन महिन्यात तीन वेळा सुनावणी झाली मात्र १ ऑक्टोबरपासून अर्शी बीग बॉसच्या घरात आहे. त्यामुळे या सुनावण्यांसाठी अर्शी न्यायालयात उपस्थित राहू शकली नव्हती. त्यामुळे तिच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलबॅटमॅनसारखे कपडे घातल्याने लहान मुलांच्या एकाग्रतेत वाढ\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nम्हाडा, सिडकोनंतर आता आणखी एक गृहनिर्माण महामंडळ\n‘झी मराठी अॅवॉर्डस्’मध्ये ‘तुला पाहते रे’ची बाजी\nसंघर्षमय जिद्दीची कहाणी पाटील\nम्हाडा, सिडकोनंतर आता आणखी एक गृहनिर्माण महामंडळ\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nभाजपच्या महिला सरपंचांचा शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन...\nछत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी घेतले योगी आदित्यनाथांचे आशीर्वाद\nकच्छमधून पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक\nव्हॉट्सअॅपमध्ये चार भन्नाट फिचर्सचा समावेश, वाचा काय आहे विशेष…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nगुरुग्राम हत्याकांड; न्यायाधीशाच्या मुलाचाही उपचारादरम्यान मृत्यू\nपुरूष आयोगासाठी पुरुष संघटना रस्त्यावर\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/college-campus/say-no-plastic-bags/", "date_download": "2018-10-24T02:02:00Z", "digest": "sha1:NS6IZLLAGTJQHKLTWACFKP4CLYX4M32Y", "length": 28077, "nlines": 384, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Say No To Plastic Bags | प्लास्टिकची पिशवी आपण नाहीच वापरली तर? | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २४ ऑक्टोबर २०१८\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nसिलसिला बदलते रिश्तों का या मालिकेत दृष्टी धामी घेतेय या गोष्टीवर मेहनत\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n#MeToo: आलोकनाथ आणि साजिद खानला ‘मी टू’ प्रकरणी नोटीस\nरुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेला लेटमार्क\nतरुणींनो, व्हॉट्सअ‍ॅपवर डीपी ठेवताना सावधान\nसुरेंद्र गडलिंग यांच्यावरील आरोपपत्रावर आज फैसला\nशिल्पा शिंदेला लागली मोठी लॉटरी, मिळाला हा मोठा चित्रपट\n#MeToo : संजना सांघीने केला सुशांत सिंग राजपूतचा बचाव म्हणे, असे काही घडलेच नाही\n#MeToo: अजय देवगणने केली आपल्या मेकअप आर्टिस्टची हकालपट्टी\nकरिश्मा कपूरचे झाले पुन्हा एकदा ब्रेकअप\nसुभाष कपूर यांच्या जागी ‘हा’ दिग्दर्शक सांभाळणार ‘मुघल’च्या दिग्दर्शनाचा जिम्मा\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\n पार्टनरच्या Hug करण्याच्या पद्धतीवरुन ओळखा तुमचं रिलेशन\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nझणझणीत, तर्रीबाज कोल्हापूरची ठसकेदार मिसळ\n'या' ३ गोष्टींचा लैंगिक जीवनावर होतो वाईट परिणाम\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nAll post in लाइव न्यूज़\nप्लास्टिकची पिशवी आपण नाहीच वापरली तर\nझाडं लावणं, जगवणं,प्लास्टिक न वापरणं हे सारं आपण स्वतःपासून कधी सुरु करणार\nठळक मुद्देआपल्या अवतीभोवती जगणं फुलावं म्हणून आपण जबाबदारी घेऊन तर पाहू.\nएक झाड लाऊ मित्रा , त्याला पाणी घालू, मोठे झाल्यावर त्याच्या सावलीत खेळू हे गाण्याचे बोल चिन्मयच्या तोंडात ऐकले आणि त्या चार ओळीत कीती मोठा संदेश आहे हे जाणवले. बालकनीत तुळशीला पाणी टाकत असताना शाळेची प्रभातफेरी दिसली तर तेथेही मुलींची घोषणा होती, कावळा करतो कावकाव,माणसा माणसा झाडे लाव. नकळतच मनात एक प्रश्न येऊन गेला की प्राचीन काळरत वृक्षारोपण अभियान राबवले असतील का हे गाण्याचे बोल चिन्मयच्या तोंडात ऐकले आणि त्या चार ओळीत कीती मोठा संदेश आहे हे जाणवले. बालकनीत तुळशीला पाणी टाकत असताना शाळेची प्रभातफेरी दिसली तर तेथेही मुलींची घोषणा होती, कावळा करतो कावकाव,माणसा माणसा झाडे लाव. नकळतच मनात एक प्रश्न येऊन गेला की प्राचीन काळरत वृक्षारोपण अभियान राबवले असतील का -नाही. मग आजच्या काळात आपल्याला लोकांना क्षणोक्षणी जाणीव करून द्यावी लागते की वृक्ष आपले मित्न आहेत. त्यांची लागवड करा. असं का -नाही. मग आजच्या काळात आपल्याला लोकांना क्षणोक्षणी जाणीव करून द्यावी लागते की वृक्ष आपले मित्न आहेत. त्यांची लागवड करा. असं कायाला जबाबदार कोण पाऊस पडला नाही की शेतकर्‍यांची होणारी तगमग, उन्हाळ्यात तापमानाचा वाढणारा पारा, वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे वाढणारे प्रमाण, पिण्याच्या पाण्यासाठी मैलोनमैल पायी फिरणार्‍या स्त्रिया ही परिस्थिती कोणी निर्माण केली तर आपण. त्यामुळे त्यावर उपाययोजनाही करणार आपणच. त्यातला प्रमुख उपाय आहे वृक्षारोपण.\nएक दिवस आपली टेरेसवरची पाण्याची टाकी सकाळीच रिकामी झाली आणि दिवसभर वीजपुरवठाही खंडीत झाला तर आपण दिवसभर पाणीपाणी करतो. त्याचप्रमाणे आपल्या जमिनीत मुरणार्‍या पाण्याच्या टाक्या भरल्या नाहीत तर आपले काय होईल याचा विचार तर करा.\nघरात बसून मी माझ्या देशासाठी काय करू शकते असा प्रश्न जेव्हा निर्माण होतो त्यावेळी उत्तरं मिळतात, तुम्ही विनाकारण चालू असलेला नळ बंद करा. घरात विनाकारण चालणारे लाईट्स आणि फॅन बंद करा. केवळ आपले घरच स्वच्छ न करता आपल्या आजूबाजूचा परीसर स्वच्छ करा. अशा छोट्या छोट्या गोष्टीतूनही आपण देशाची सेवाच करतो.\nमी रोजच्या रूटीनपेक्षा काहीतरी वेगळे जाणूनबुजून करते आहे ही भावना नक्कीच तुम्हाला आनंद देऊन जाईल. त्यात वृक्षारोपण हा असा छंद आहे की तो वयाच्या कोणत्याही टप्प्यावर जोपासता येतो. विशेष म्हणजे या छंदासाठी तुम्हाला द्यावा लागतो तो केवळ तुमचा वेळ आणि थोडेसे कष्ट. काही छंद हे आपल्या आवडीनुसार आपण निवडत असतो तर काळाची गरज म्हणून एखादा छंद आपण आपल्या भावी पिढीसाठी निवडून पाहूया. आपल्या आजूबाजूला खुप काही गोष्टी घडत असतात पण आपण आपले कान - डोळे बंद करून आपल्याच विश्वात रममाण असतो. या स्वार्थीपणाच्या चादरीतून बाहेर निघण्याची गरज आहे . शासन प्लँस्टीक पिशवीवर बंदी आणेल तेव्हाच आपण ती वापरणे बंद करणे गरजेचे आहे का आपल्या मनानेच आपण प्लँस्टीक पिशवी टाळणे आधिक योग्य आहे. आपण निदान सुरुवात तर करू स्वतःपासून\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nकॉलेज कॅम्पस अधिक बातम्या\nकष्टकरी शेतमजुरांचा नांदगावला मोर्चा\nसमाजकार्य करताना पदाची आशा करू नये...\nअमृतसर ट्रेन दुर्घटनाबिग बॉस 12मीटूइंधन दरवाढपरिणीती चोप्रादीपिका पादुकोणप्रो कबड्डी लीगसबरीमाला मंदिरअमृता फडणवीसकॉफी विथ करण 6\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nकलिंगडापासून घरच्या घरी तयार करा 'हे' फेसपॅक\n'या' पदार्थांमुळे वाढतो तुमचा ताण; मेंदूसाठीही ठरतात घातक\nतुमची मुलं वस्तू चोरतात अशी बदला वाईट सवय\nवाहतुकीचे हे अजब नियम पाहून, तुम्ही नक्कीच जाल चक्रावून\nएक्सला खबरही लागू न देता ब्रेकअपनंतर ही ६ कामे करतात मुली\nरोहित शर्मा-विराट कोहलीची जोडी जमली\nचेहऱ्यावर स्मितहास्य खुलवणारे 'क्युट स्टॅच्यू'\nही आहे जगातील सर्वात सुंदर नदी\nसरकारच्या एका होकारामुळे अनेकांना मिळु शकतो रोजगार - आंग्रीया क्रुझचे शिल्पकार\nभाजपा सरकार काँग्रेसपेक्षाही थापाडे - राज ठाकरे\n#MeToo: 'मीटू' मोहिमेवर पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णीने दिली ही प्रतिक्रिया\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेनेविरोधात धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nपनवेल टर्मिनलमध्ये बेवारस बॅग आढळल्याने खळबळ\nसांगलीतील भिवघाट येथे साई गारमेंटला भीषण आग\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\nलोकलला बसवा स्वयंचलित दरवाजे\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\n''गोपीनाथरावांसाठी जागा सोडत होतो, आता सर्व जागा लढणार''\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराकेश अस्थाना प्रकरणात मोदींना एवढी गोडी का\nजायकवाडीत ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश\n२२ महिन्यांनंतर शिवस्मारकाच्या कामाचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/keywords/folk/word", "date_download": "2018-10-24T01:45:32Z", "digest": "sha1:ZSGPTRRI4FAEJGRNS7U5MTQBCYHONMKT", "length": 7355, "nlines": 61, "source_domain": "m.transliteral.org", "title": "Keyword - folk", "raw_content": "\nश्रावण महिन्यांत दरवर्षी येणारी नागपंचमी म्हणजे सर्वसामान्य स्त्री जीवनांतील एक मोठी विसावा आहे\nश्रावण महिन्यांत दरवर्षी येणारी नागपंचमी म्हणजे सर्वसामान्य स्त्री जीवनांतील एक मोठी विसावा आहे\nश्री खंडोबा देवाचे जागरण गोंधळ करताना देवाच्या स्तुतीपर वाघ्या मुरळी प्रस्तुत पारंपारिक पदे तन्मयतेने गातात.\nखंडोबाचीं पदें - प्रस्तावना\nश्री खंडोबा देवाचे जागरण गोंधळ करताना देवाच्या स्तुतीपर वाघ्या मुरळी प्रस्तुत पारंपारिक पदे तन्मयतेने गातात.\nखंडोबाचीं पदें - गण १\nश्री खंडोबा देवाचे जागरण गोंधळ करताना देवाच्या स्तुतीपर वाघ्या मुरळी प्रस्तुत पारंपारिक पदे तन्मयतेने गातात.\nखंडोबाचीं पदें - गण २\nश्री खंडोबा देवाचे जागरण गोंधळ करताना देवाच्या स्तुतीपर वाघ्या मुरळी प्रस्तुत पारंपारिक पदे तन्मयतेने गातात.\nखंडोबाचीं पदें - गण ३\nश्री खंडोबा देवाचे जागरण गोंधळ करताना देवाच्या स्तुतीपर वाघ्या मुरळी प्रस्तुत पारंपारिक पदे तन्मयतेने गातात.\nखंडोबाचीं पदें - झेंडा पद\nश्री खंडोबा देवाचे जागरण गोंधळ करताना देवाच्या स्तुतीपर वाघ्या मुरळी प्रस्तुत पारंपारिक पदे तन्मयतेने गातात.\nखंडोबाचीं पदें - पद १\nश्री खंडोबा देवाचे जागरण गोंधळ करताना देवाच्या स्तुतीपर वाघ्या मुरळी प्रस्तुत पारंपारिक पदे तन्मयतेने गातात.\nखंडोबाचीं पदें - पद २\nश्री खंडोबा देवाचे जागरण गोंधळ करताना देवाच्या स्तुतीपर वाघ्या मुरळी प्रस्तुत पारंपारिक पदे तन्मयतेने गातात.\nखंडोबाचीं पदें - पद ३\nश्री खंडोबा देवाचे जागरण गोंधळ करताना देवाच्या स्तुतीपर वाघ्या मुरळी प्रस्तुत पारंपारिक पदे तन्मयतेने गातात.\nखंडोबाचीं पदें - पद ४\nश्री खंडोबा देवाचे जागरण गोंधळ करताना देवाच्या स्तुतीपर वाघ्या मुरळी प्रस्तुत पारंपारिक पदे तन्मयतेने गातात.\nखंडोबाचीं पदें - पद ५\nश्री खंडोबा देवाचे जागरण गोंधळ करताना देवाच्या स्तुतीपर वाघ्या मुरळी प्रस्तुत पारंपारिक पदे तन्मयतेने गातात.\nखंडोबाचीं पदें - पद ६\nश्री खंडोबा देवाचे जागरण गोंधळ करताना देवाच्या स्तुतीपर वाघ्या मुरळी प्रस्तुत पारंपारिक पदे तन्मयतेने गातात.\nखंडोबाचीं पदें - पद ७\nश्री खंडोबा देवाचे जागरण गोंधळ करताना देवाच्या स्तुतीपर वाघ्या मुरळी प्रस्तुत पारंपारिक पदे तन्मयतेने गातात.\nखंडोबाचीं पदें - पद ८\nश्री खंडोबा देवाचे जागरण गोंधळ करताना देवाच्या स्तुतीपर वाघ्या मुरळी प्रस्तुत पारंपारिक पदे तन्मयतेने गातात.\nखंडोबाचीं पदें - पद ९\nश्री खंडोबा देवाचे जागरण गोंधळ करताना देवाच्या स्तुतीपर वाघ्या मुरळी प्रस्तुत पारंपारिक पदे तन्मयतेने गातात.\nखंडोबाचीं पदें - पद १०\nश्री खंडोबा देवाचे जागरण गोंधळ करताना देवाच्या स्तुतीपर वाघ्या मुरळी प्रस्तुत पारंपारिक पदे तन्मयतेने गातात.\nखंडोबाचीं पदें - पद ११\nश्री खंडोबा देवाचे जागरण गोंधळ करताना देवाच्या स्तुतीपर वाघ्या मुरळी प्रस्तुत पारंपारिक पदे तन्मयतेने गातात.\nखंडोबाचीं पदें - पद १२\nश्री खंडोबा देवाचे जागरण गोंधळ करताना देवाच्या स्तुतीपर वाघ्या मुरळी प्रस्तुत पारंपारिक पदे तन्मयतेने गातात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://rightangles.in/2017/11/10/whose-government-is-it/", "date_download": "2018-10-24T00:41:00Z", "digest": "sha1:22LPBRYUTFXZNX6RVGOF7YGU62CIVW76", "length": 37973, "nlines": 77, "source_domain": "rightangles.in", "title": "हे सरकार नक्की कोणाचं आहे ? | Right Angles - Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law", "raw_content": "\nहे सरकार नक्की कोणाचं आहे \n‘मोदी सरकार ‘ सत्तेवर आल्यापासून या सरकारने मोठ्या प्रमाणावर फक्त अर्थव्यवस्थेवरच नाही तर सर्वसामान्यांच्या जीवनावर दूरगामी परिणाम करणारे निर्णय अभूतपूर्व तत्परतेने घेतले आहेत. जणू आधीच्या सरकारने टंगळ -मंगळ करत न केलेली कामे ,एका खूप तत्पर ,तडफदार ,कार्यक्षम पंतप्रधानांनी सत्तेवर येताच हातावेगळी केली. अनिल कपूर च्या ‘नायक ‘ या चित्रपटातल्या चिफ मिनिस्टरसारखे हे सरकार ,निरपेक्ष सेवाभावनेतून भ्रष्टाचारविरोधी , देशहितार्थ निर्णय घेत सुटले आहे ,असा प्रचार सरकारने पेरलेली माध्यमे करत आहेत. हे सरकार (कुठल्या )लोकांचे,(कुठल्या ) लोकांसाठी ,(कुठल्या )लोकांनी चालवलेले सरकार आहे ह्याचा एक आढावा घेण्याचा हा एक प्रयत्न .\nविद्यमान सरकार ,लोकांनी निवडणुकीतून घटनात्मक मार्गाने निवडून दिलेले असल्याने ते भारतातल्या सगळ्यांचे सरकार आहे, गोर-गरीब, मध्यमवर्गीय, आणि धनाढ्य भांडवलदार सगळ्यांचे मिळून हे सरकार आहे . त्यामुळे भारतात ‘लोकशाही ‘ आहेच म्हणायला पूर्ण वाव आहे.पण हे सरकार कोणासाठी काम करते आणि कोणत्या लोकांसाठी ‘लोकहिताची ‘ कामे करते गोरगरीब,मध्यमवर्ग आणि श्रीमंत वर्ग यातल्या कोणाच्या पारड्यात हे सरकार झुकते माप टाकते – हे पहिले तर हे सरकार नक्की कोणाचे आहे ते समजेल .\nभांडवलवादाचा ,फक्त भारतापुरता , विचार केला तरी, आंतरराष्ट्रीय व्यापारातून जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी ‘ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ‘ भारतात आली . राज्य करणे हा हेतू नसून व्यापाराला पूरक अशा सवलती मिळवता मिळवता, सवलती मिळवण्यासाठीच ते राज्यकर्ते झाले. स्वदेशी नेण्यासाठी कमीत कमी किमतीत कच्चा माल , विक्री करण्याजोग्या गोष्टी घेऊन जायच्या झाल्या, तर त्याकाळी असणाऱ्या जकातीत सवलत मिळवणे. ब्रिटिश वस्तू जास्तीत जास्त किमतीला विकून होणारा नफा आपल्या मायदेशी नेणे, हाच त्या भांडवलवाद्यांचा हेतू होता. पुढे ब्रिटिश पार्लमेन्टने ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या हातातून कारभार काढून स्वत:च्या हाती घेतला तरी कच्चा माल कमीत कमी किमतीत घेणे, लोकांचे श्रम स्वत:साठी वापरणे आणि कमी खर्चात सैन्यबळ मिळवणे आणि हक्काची अशी बाजारपेठ तयार करणे असेच त्या वसाहतवादाचे स्वरूप होते. त्यातून वसाहती राज्याची आर्थिक वाताहात झाली. ‘वसाहतींचे आर्थिक नि:सरण ‘ झाले. लोकांच्या हाताला काम असले आणि व्यापार-उदीम होत असला तरी नफा परदेशात गेल्यामुळे वसाहतीचा विकास खुंटला. पुढे दुसऱ्या महायुद्धानंतर सगळ्या जगातून वसाहतवाद हद्दपार झाला खरा -तो पुढे मागे होणारच हे संपूर्ण जगातल्या स्वातंत्र्य लढ्यातून लक्षात आल्यामुळे, दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी आंतरराष्ट्रीय व्यापार-उदीम सुरळीत सुरु ठेवण्याची ब्रिटनने अमेरिकेच्या मदतीने जी योजना आखली, त्याचे परिणाम आजही जग भोगते आहे.\nवसाहतवादी ब्रिटिश सरकारपासून आजच्या बहुराष्ट्रीय कंपनीधार्जिण्या सरकारपर्यंत सगळ्यांच्या जवळपास एकच हेतू आहे. काही मूठभर लोकांच्या संपत्तीत कमीत कमी श्रमात जास्तीत जास्त भर घालणे, हा हेतू साध्य करायचा झाला तर साधन -संपत्तीवर मालकी हक्क हवा . लोकांना त्यांच्या श्रमाची कमीतकमी किंमत देऊन , त्यांना जास्तीत जास्त , किमतीला वस्तू विकत नफा आपल्या खिशात घालायचा झाला तर लोकांच्या मनावर हुकूमत हवी , ती ठेवायची झाली तर तशी व्यवस्था रुजवणारी, राबवणारी आणि टिकवणारी शासनव्यवस्था, ह्या मूठभर भांडवलदारांच्या खिशात हवी. जनतेचा उघड-उघड विरोध होऊ नये ह्यासाठी काहीतरी थातुर -मातुर कारणे सर्वसामान्य जनतेच्या गळी उतरवणारी माध्यमेही नियंत्रणात हवीत . तशी व्यवस्था निर्माण करायची झाली तर नियंत्रण करणारी यंत्रणा ही तितकीच मोठी हवी, काहीश्या अशाच गोष्टी साकारण्यासाठी निर्माण केली गेलेली व्यवस्था म्हणजे – ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ‘ आणि ‘जागतिक बँक ‘ वरकरणी , दुसऱ्या महायुद्धाने झालेली युरोपची पडझड भरून काढायची ह्या हेतूने सुरु केलेल्या ह्या संस्थेचा खरा हेतू ,नोम चोम्स्की , विल पडमोर आदींच्या मते फक्त आणि फक्त भांडवलवाद्यांना पूरक वातावरण निर्माण करून देण्याचा आहे . जी७ ह्या भांडवलवादी देशांच्या संघटनेचा या ‘जागतिक बँक ‘ आणि ‘आंतरराष्ट्रीय नाणे निधीवर वरचष्मा आहे. ‘वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ‘ मधेही त्यांचीच चलती आहे.\nविकासाच्या नावाखाली , गरीब आणि विकसनशील देशांना मिळालेली ही कर्ज किंवा मदत ह्या संघटना देतात तेच मुळी इतर काही हेतू नजरेसमोर ठेऊन . विकासासाठी मिळणाऱ्या या कर्जाची परतफेडीची मुदत तशी दीर्घकालीन असते. असे प्रकल्प पूर्ण होऊन त्यातून नियमित उत्पन्न निर्माण होतेच असे नाही. (उदाहरणार्थ , भारताच्या बुलेट ट्रेन प्रकल्पातून परतफेड करण्यासारखा परतावा मिळेलच असे नाही. दुसरे असे की बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जपान सरकारने दिलेले कर्ज, त्याच्या पुढच्या देखभालीसाठी मिळेलच असे नाही. आणि त्या कंपन्या तिथुन नफा मिळवू शकतील . जर परतफेडीसाठी पैसा उभा करणे देशाला शक्य झाले नाही तर पुन्हा कर्ज देणे – कर्जाची मुदत वाढवून देणे -कर्ज देणाऱ्याच्या हातात असेल -आणि तिथेच खरी गोम आहे – अशा परिस्थितीत देश आला की इतर गोष्टीत त्याची कोंडी करता येते आणि भांडवलशाही देशांना त्यांच्या देशातल्या मूठभरांच्या हिताची कामे करता येतात )\nअसे असताना देशाचे नेतृत्व अशा आंतरराष्ट्रीय दबावाला बळी का आणि कसे पडते - अगदी बंगालच्या नबाबापासून ते ब्रिटिश ईस्ट कंपनीला कर्ज पुरवणाऱ्या मुर्शिदाबादच्या -जगतशेठ पर्यंत हीच मात्रा लागू पडत आली आहे . काही लोकांच्या वैयक्तीक फायद्यापुढे ‘समाजहित ‘, ‘देशहित’ ह्या गोष्टी फिजूल असतात . आणि अशांना हेरून अशा तऱ्हेची जनतेच्या हितविरोधी कामे करवून घेण्यात , अशांना महत्वाच्या पदी बसवण्यात अशा भांडवलवादी व्यक्ती ,संस्था ,लॉबी ग्रुप्स मदत करतात . रस्तेबांधणी, व्यापारी बंदरांची बांधणी, शस्त्रास्त्र खरेदी इत्यादी कामे खरे पहिले तर सरकारी तिजोरीतूनच व्हायला हवीत , पण ती न होण्यामागे विकसनशील देशांकडे असणाऱ्या भांडवलाच्या कमतरतेइतकीच, मुळात आंतरराष्ट्रीय व्यापार सेटलमेंट करायच्या पद्दतीत केलेली कोंडी हे एक कारण आहे . देशाच्या नेतृत्वाची दूरदृष्टी अशाच कसोटीच्या प्रसंगात दिसून येते .(भारत स्वतंत्र झाला तेव्हा ब्रिटिशसरकार कडून भारताला १२०० कोटी पौंड्स (तेव्हाचे ) येणे होते. (हा रिझर्व्ह किंवा पैशाचा साठा भारताने दिलेल्या दुसऱ्या महायुद्धयातील योगदानामुळे आणि त्या कालावधीत केलेल्या व्यापारातून बँक ऑफ इंग्लंड मध्ये साठला होता. हा भारतीय निधी ब्रिटिशांनी स्वत:कडे ठेवत त्या बदल्यात भारताला दैनंदिन वापराच्या वस्तू साठलेल्या रीझर्व मधून गरज नसताना विकायचा प्रयत्न त्यावेळच्या काँग्रेसच्या नेत्यांनी हाणून पाडला होता ). जनतेचे खऱ्या अर्थाने भले करू पाहणारे नेतृत्व देशाला मिळणे जवळपास अवघडच , फिलिपिन्स, अर्जेन्टिना, इंडोनेशिया, व्हेनिझुएला, ब्राझील या साऱ्या देशात आज घडीला भारतात जे घडतंय ते घडून गेलय . आंतरराष्ट्रीय दबावाला वैयक्तिक स्वार्थासाठी बळी पडत या देशांचे नैसर्गिक साधन-संपत्तीचे साठे तिथल्या सरकारने आपल्या मर्जीतल्या काही लोकांना हाताशी धरत परकीयांना कवडीमोलात देऊन टाकलेत. हे करण्यासाठी अगदी राजरोसपणे टॅक्स हेवन देशात सल्लागार कंपन्या(ज्याचे संचालक त्यात्या देशाच्या सरकारच्या खास गोटातले असतात ) स्थापन करत त्यांना देशाच्या नावाच्या कर्जाचा काही हिस्सा कर्जाच्या स्वरूपातच दिला जातो. मग याच भांडवलाला आपला हिस्सा दाखवले जाते. त्यानंतर त्या त्या देशातला भागीदार बनवून परदेशी कंपन्या देशी बाजारातल्या कच्च्या मालावर कब्जा करतात . वस्तुत: ज्या नैसर्गिक साधन-संपत्तीवर जनतेचा हक्क आहे तो पैसा , जागतिकारणाच्या रेट्याखाली , त्या त्या देशातल्या मूठभरांच्या खिशात जातो. युनाइटेड नेशन्सच्या अहवालानुसार जागतिकीकरणामुळे, खुल्या आर्थिक धोरणांमुळे, देशात दारिद्र्य आणि आर्थिक विषमता वाढते. जे देश अशी खुली व्यवस्था स्वीकारण्यात अग्रेसर होते , तिथे ही विषमतेची दरी सर्वात जास्त होती(UNDP ,बॅकग्राऊंड पेपर ,१९९९). ज्या गोष्टींमुळे विकास होणे अपेक्षित होते, निदान कागदोपत्री तसे भासवले जात असताना, विकासाची जागा दारिद्र्य आणि आर्थिक विषमता का घेते \nकारण पायाभूत उद्योग आणि दीर्घकालीन प्रकल्पातून उत्पन्न निर्माण होणे ,आणि ते कर्ज-परतफेडीसाठी पुरेसे असणे या दोन फार अवघड बाबी आहेत. रस्ते-बांधणी , धरणे , खाणी यांमुळे विस्थापित जनतेला पर्यायी जीवन प्राप्त न झाल्याने त्यांचे आयुष्य आणखी गरिबीत ढकलले जाते आणि प्रकल्पाच्या नावाचा पैसा काही कंत्राटदारांच्या खिशात जाऊन त्यांचा मात्र जोरदार विकास होतो. (प्रकल्पातून नफा येणे सुरु न झाल्याने हे विकसित कंत्राटदार ,सरकारी तिजोरीत करही जेमतेमच भरतात) पुढे कर्ज -परतफेडीची वेळ आली की कर्जाच्या अटी शिथिल करून घेण्यासाठी प्रयत्न करतात. केवळ कर्जफेडीचा हफ्ता देण्यासाठी त्यांना व्यापारातून मिळालेले परकीय चलन वापरावे लागते त्यामुळे होते काय की देशात, वस्तू-आणि -सेवांसाठी खर्चाचे पैसे न उरल्याने, अर्थव्यवस्थेत काहीशी मंदी येते. ती घालवायची झाली आणि आंतरराष्ट्रीय बाजारात पत सांभाळायची झाली तर आणखी कर्ज घेणे भाग होते. त्यासाठी व्यापाराच्या जाचक अटी मान्य कराव्या लागतात आणि मग देशाचे खऱ्या अर्थाने आर्थिक नि:सारण सुरु होते. याखेरीज लक्षात घेण्याजोगा मुद्दा असा की ,वित्त बाजाराचे स्वरूप गेल्या ५ दशकात त्यातूनही मागच्या १ दशकात आमूलाग्र बदलेले आहे. आणि रोज बदलते आहे . १९७० मध्ये एकूण बाजारच्या १० एक टक्के असणाऱ्या भांडवली सट्टा -बाजाराचे स्वरूप बदलून आता जगभरात जवळपास ९०% भांडवल सट्टा स्वरूपात आहे. म्हणजे ह्या भांडवलदारांचा संबंध फक्त फायद्यांशी आहे – तो कोणत्या धंद्यातून झाला याच्याशी त्याचा संबंध नाही. तसेच त्या संबंधित धंद्यात तोटा झाला तरी सट्टेबाजारात फायदा करून घेता येतो. या सगळ्याद्वारे हे भांडवलदार त्यांचा फायदा कशातूनही काढून घेऊ शकतात .\nआता ह्या पार्श्वभूमीवर अरुण जेटली यांनी ‘द वर्ल्ड बँक ‘ग्रुपच्या डेव्हलपमेंट कमिटीसमोर, १४ ऑक्टोबर २०१७ ला केलेल्या भाषणातले हे मुद्दे पाहू .\nभारत स्वतःला जगातली सर्वात खुली अर्थव्यवस्था बनवणार आहे. भारतात येत्या ५ वर्षांत ४३ ट्रिलियन रुपये किंवा ६४६ बिलियन डॉलर्स गुंतवणूक अपेक्षित आहे. हे भांडवल उभे करण्यासाठी वर्ल्ड बँकेच्या नव्या २०३० व्हिजननुसार भांडवलाचा पहिला स्रोत म्हणून खाजगी भांडवलदारांकडून तो उभा केला जाईल. तो न जमल्यास मग इतर कर्जाचा विचार केला जाईल(कॅसकेडिंग मॉडेल ). या योजनेसाठी परकीय गुंतवणूकदारांचे हितसंबंध जपणारे कायदे पूर्वीच्या सरकारने पास केले नव्हते. ते सगळे कायदे सामान्य जनतेवर होणाऱ्या परिणामाचा विचार न करता नोटबंदी आणि जी. एस .टी अंमलबजावणीसारख्याच घिसडघाईने निर्णय घेऊन पास केले आहेत .\nजेटलींनी याच भाषणात परदेशी गुंतवणूकदारना – भारतात केलेल्या गुंतवणुकीवरच्या फायद्याला , आयकरातून सूट देऊ केली आहे. ( पॉईंट 8,development committee meeting -Ref – DC/S/2017-0045)\nयाखेरीज बुडीत खात्यात गेलेल्या कर्जातूनही गुंतवणूकदारांना तोटा होऊ नये यासाठी बरेच कायदेशीर बदल घडवलेत. त्याचा फायदा सामान्य जनतेपेक्षा फक्त आणि फक्त गुंतवणूकदारांनाच होईल (त्याविषयी नंतर कधीतरी ). आता इतके सारे परकीय गुंतवणूकदारांना हवे -हवेसे बदल या सरकारने केलेत. तेव्हा पर्फोर्मंस रिलेटेड इंसेंटिव्ह म्हणून मर्जीतल्या लोकांना फायदा होईल असा बोनस या परकीयांनी दिलाय .\nउदाहरणच द्यायचं झाला तर ,कॅग च्या रिपोर्टनुसार व्हिजिंगज्म ह्या केरळातील बंदराच्या बांधणीसाठी रुपये ७५२५ करोड प्रकल्प खर्च असला तरी नंतरच्या ४० वर्षात एकूण २९,२४० करोडचा गैर-फायदा अडाणी ग्रुप ला मिळेल. (या प्रोजेक्टमध्ये -वर्ल्ड बँकेच्या – IFC ह्या संलग्न संस्थेने गुंतवणूक केली आहे.) ऑस्ट्रेलियातील बहुचर्चित ,वादग्रस्त कारमायकल खाणीलाही छुप्या पद्धतीने हीच संस्था भांडवल पुरवणार आहे असा दावा -ऑस्ट्रेलियातल्या अडाणी ह्यांच्या विरोधकांचा आहे. साधनसंपत्ती देशाची , कर्ज परतफेडीची जबाबदारी सरकारची -पर्यायांनी जनतेची आणि नफा (तोही वैयक्तिक कर न देता )मात्र भांडवलदारांचा आणि त्यांच्या देशी साथीदारांचा \nपरकीय सत्तेला मदत करणाऱ्या या लोकांचे उद्योग साम्राज्य -प्रत्येक क्षेत्रांत पसरलेय ,रस्तेबांधणी ,बंदरबांधणी,एअरपोर्ट बांधणी ,जहाजबांधणी , ऊर्जा ,सट्टा व्यापार , कॉमोडिटी मार्केट ते पार शिक्षण- क्षेत्रापर्यंत जो कोणता उद्योग डोळ्यासमोर येईल त्यात हे खास मर्जीतले लोक आहेतच . पण त्यांच्या आर्थिक उन्नतीचा फायदा -सरकारी तिजोरीला होतो का \nवेगवेगळ्या क्लुप्त्या लढवत काही ठिकाणी उघड उघड आणि इतर ठिकाणी छुप्या ‘टॅक्स हेवेन्स चा वापर करत सरकारी तिजोरीला ‘न्याय्य कराचा ‘ वाटा टाळला जातो . टॅक्स हेवेन्स हे जागतिकीकरणाच्या व्यापारातले, भांडवलदारच्या हातातले अतिशय महत्वाचे प्यादे आहे. मागच्या दशकानात इंडोनेशिया, फिलिपिन्स, आफ्रिकन देश आदी देशातल्या कर्जाचा आणि मदतीचा बराच मोठा भाग कधी त्या देशात पोहोचला ही नाही – कारण तो -या डेव्हलपमेंटल बँकांनी – टॅक्स हेवेन्समध्ये पोहोचता केला. ( हा खरा काळा पैसा ) आणि तोच वेगवेगळ्या ट्रस्ट ,फंडसच्या मार्गानी विविध ठिकाणी गुंतवला गेला. (या काही दिवसांपूर्वीच जाहिर झालेल्या ‘पॅरडाईज लिस्ट ‘मध्ये नीरा राडिया सारख्या लॉबीष्टांची, बी .जे. पी च्या जयंत सिन्हा यांच्यासारख्या मंत्र्यांची नावे असावीत यात नवल ते काय\n‘पनामा पेपर्स ‘,’लुक्समबर्ग लिक्स ‘ आणि आताचे लेटेस्ट – ‘पॅराडाइस पेपर्स ‘,आणि अरुण जेटली ह्यांचे १४ ऑक्टोबरचे भाषण या सगळ्यातून ठळक होत जाणारी गोष्ट ती एकच – भांडवलदारांना त्यांच्या उत्पन्नावर न भरावा लागणारा कर ,आणि त्याचवेळी अप्रत्यक्ष करआकारणीतून गरिबातून गरिबांची न होणारी सुटका . इनकम टॅक्स किंवा आयकर -बेस वाढल्याचे सरकारचे आकडे आणि त्याचवेळी ज्याच्याकडून सर्वात जास्त कर येणे लागते त्याला पूर्ण सूट \nया सर्वांमुळे होणारी तिजोरीतली तूट भरून काढायच्या नावाखाली फायद्यात चालणाऱ्या उद्योगांचे खाजगीकरण चालू केले गेले आहे. ‘हिंदुस्थान ऐरोनोटिक्स ‘सारख्या नफ्यात असणाऱ्या सरकारी कंपनीला डालवून हे सरकार अडाणी ,अंबानींसारख्या उद्योगपतींना परदेशी कंपनीचे भारतातला भागीदार बनवत आहे.\nयेत्या काही वर्षात , ‘मेक इन इंडिया ‘ च्या नावे भारतीयांना फक्त तुटपुंजा मोबदला देणारा कामगार बनवून ,कच्चा माल स्वस्तात पुरवून , फायदा मात्र परदेशात पाठवला गेल्याने भांडवलवादी वेस्टर्न जग आणि साधनसंपत्तीने समृद्ध ,कष्टकऱ्यांच्या देशातील आर्थिक दरी रुंदावतच जाणार आहे .\n‘ अच्छे दिन’ च्या स्वप्नाला भुलून, साध्या -सुध्या जनतेने हे सरकार निवडलं खरं ,पण ते सरकार सर्वसामान्यांना आणखी स्वप्न -दाखवण्याखेरीज काय करतय \n…हे जसे सामन्यांचे सरकार आहे तसेच ते श्रीमंतांचेही आहे, हे जरी मान्य केले तरी जवळपास साऱ्या निर्णयांचा फायदा परदेशी किंवा देशी श्रीमंताचाच होताना दिसतोय. ब्रिटिश सरकारच्या वसाहतवादी काळात भारतीय भांडवल बाहेर गेले तर ते समजण्याजोगे आहे आणि होते. मात्र स्वतंत्र भारत देशाला आपल्याच जनतेच्या हिताविरोधात काम करायची गरज ती काय, असा प्रश्न स्वाभाविकरित्या उद्भवतोच – हे सरकार नक्की कोणाचं आहे \n(जाता -जाता विचार करण्यासाठी काही\nरशियन लीगल-थिओरिस्ट ,अलेक्साण्डर नाहुम सॅक च्या मते “जेव्हा (स्वहितासाठी )मनमानी कारभार करणारी एखादी राजवट, तिच्या अधिपत्याखालील जनतेच्या गरजा आणि हिताला नजरंदाज करून ,केवळ आपली despotic सत्ता टिकवण्यासाठी कर्ज घेते आणि ते कर्ज जनतेच्या माथी मारते ,तेव्हा ते कर्ज त्या जनतेसाठी आणि राष्ट्रासाठी odeous (नाकारण्याजोगे )असते. ते संपूर्ण राष्ट्राचे कर्ज नाहीच.ते त्या सत्तेचे -राजवटीचे (सत्तेवर राहण्यासाठी घेतलेले )वैयक्तिक कर्ज असते. जनतेने सत्ताधारी बदलले, तर ते नष्टही होऊ शकते – अशाच ब्रिटिश बँकांचे कर्ज नाकारण्यातून १७७६ मध्ये अमेरिकेचा जन्म झाला होता .\nसुप्रिया सरकारनी वाणिज्य व संगणकशास्त्रातील मास्टर्स व व्यावसायिक अभ्यासक्रम विशेष प्राविण्यासह पूर्ण केले आहेत. त्या लंडन मध्ये राहतात. जगभरातील मोठमोठ्या कंपन्यास कर व कायदेविषयक सल्ले देण्याचा व्यवसाय त्या करतात. आंतरराष्ट्रीय व्यापार व करआकारणी हा त्यांच्या विशेष अभ्यासाचा विषय आहे\nटिळक, भगतसिंह, पेरियार,जवळकर आणि ऑक्टोबर क्रांती\nगुजरात डायरीज – भाग २\nजलयुक्त शिवार – जोसेफ समितीचा अहवाल\nकोणता पक्ष दलितांसाठी लढतो \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/maratha-kranti-morcha-28210", "date_download": "2018-10-24T01:19:34Z", "digest": "sha1:T4DL6GSK2F3H4MAVESQI7N24VNTWHNXK", "length": 15086, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "maratha kranti morcha मराठा क्रांती मोर्चा चक्‍काजामची जय्यत तयारी | eSakal", "raw_content": "\nमराठा क्रांती मोर्चा चक्‍काजामची जय्यत तयारी\nसोमवार, 30 जानेवारी 2017\nसोशल मीडियावर कोपर्डी प्रकरण, आरक्षणाचा विषय ऐरणीवर\nऔरंगाबाद - विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या चक्‍काजाम आंदोलनाची जय्यत तयारी सुरू असून, ठिकठिकाणी बैठका घेतल्या जात आहेत. तसेच सोशल मीडियावरही सध्या कोपर्डी प्रकरणासह चक्‍काजामबद्दलचे मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे चित्र आहे.\nसोशल मीडियावर कोपर्डी प्रकरण, आरक्षणाचा विषय ऐरणीवर\nऔरंगाबाद - विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या चक्‍काजाम आंदोलनाची जय्यत तयारी सुरू असून, ठिकठिकाणी बैठका घेतल्या जात आहेत. तसेच सोशल मीडियावरही सध्या कोपर्डी प्रकरणासह चक्‍काजामबद्दलचे मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे चित्र आहे.\nमराठा क्रांती मोर्चातर्फे मंगळवारी (ता. 31) राज्यभर चक्‍काजाम आंदोलन होणार आहे. सकाळी अकरा वाजेपासून या \"चक्‍काजाम'ला सुरवात होईल. तसेच प्रत्येक चक्‍काजामच्या ठिकाणी एक ऍम्ब्युलन्स उभी असावी, यादृष्टीने नियोजन केले जात आहे. याबाबत रविवारी (ता.29) राज्यव्यापी कार्यालयात झालेल्या बैठकीत या आंदोलनाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. चक्‍काजामचा निर्णय घेतल्यानंतर सर्वत्र तयारीला वेग आला. येथील राज्यव्यापी कार्यालयात याबाबत आचारसंहिता करण्यात आली. या आंदोलनात जिल्हा, राज्य, राष्ट्रीय रस्ते रोखण्यात येणार आहेत. शहरात हर्सूल टी पॉइंट, सिडको बसस्टॅंड, आकाशवाणी चौक, महानुभाव आश्रम चौक, देवळाई चौक, केंब्रिज शाळा चौक, ओऍसिस चौक, शरणापूर टी पॉइंट या ठिकाणी चक्‍काजाम होईल, असे ठरविण्यात आले आहे. आंदोलनादरम्यान ऍम्ब्युलन्स, शाळांच्या वाहनांना वाट करून दिली जाणार आहे. थांबलेल्या वाहनांमध्ये लहान मुले असल्यास त्यांना पाणी, बिस्किटे देण्याची सोयही करण्यात आलेली असून, याबाबतही चर्चा करण्यात आली. रविवारी वाळूज महानगरातील पंढरपूर, शहरातील चिकलठाणा, सिडको, मयूरनगर, हडको, हनुमाननगर, शिवाजीनगर, विजयनगर, सातारा परिसरातील अयप्पा मंदिर येथे बैठका घेण्यात आल्या. आंदोलन शांततेत असेल, अशा सूचना बैठकीतून देण्यात आल्या. आंदोलनास कुणी हिंसक वळण लावण्याचा प्रयत्न केल्यास, माहिती तातडीने पोलिसांना देण्यात यावी. व्हॉट्‌सऍप, फेसबुकसह अन्य माध्यमांतूनही अशाच पद्धतीने सूचना, आवाहन केले जात आहे.\nपोलिस आयुक्‍तांशी आज पुन्हा चर्चा\nचक्‍काजामचे संभाव्य स्वरूप लक्षात घेऊन पोलिस आयुक्‍त मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांशी चर्चा करीत आहेत. दोन दिवसांपूर्वी पोलिस आयुक्‍त कार्यालयातही याच अनुषंगाने चर्चा झाली. त्यानंतर सोमवारी (ता.30) पुन्हा सकाळी अकरा वाजता आयुक्‍तालयात पोलिस आयुक्‍त अमितेश कुमार हे चक्‍काजामबद्दल समन्वयकांशी चर्चा करणार आहेत.\nशाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आवाहन\nचक्‍काजामची वेळ सकाळी अकरा वाजेपासून असल्याने शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होऊ नयेत, याची काळजी घेतली जाणार आहे. मात्र, विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचाही आंदोलनात सहभाग असावा, यासाठी संस्थाचालकांना आवाहन करण्यात आले आहे.\nनोकरीसाठी मांडला ‘खेळ’ प्रमाणपत्राचा...\nसातारा - १९९६-९७ कालावधीत सातारा जिल्ह्यात झालेल्या राज्यस्तरीय ग्रामीण क्रीडा हॉकी स्पर्धेत प्रतिनिधित्व न करताही तसे प्रमाणपत्र तत्कालीन...\nMaratha Kranti Morcha : मराठा क्रांती मोर्चा उभारणार निर्णायक लढा\nमुंबई - मराठा आरक्षण व इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी मराठा क्रांती मोर्चाने निर्णायक लढ्याची आज घोषणा करत, १५ नोव्हेंबरपर्यंत आरक्षणाचा निर्णय सरकारने...\nशैक्षणिक भूखंडासाठी अट शिथिल\nपिंपरी - पिंपरी चिंचवड शहरामध्ये नामांकित शैक्षणिक संस्था येण्यासाठी त्यांना भूखंड देण्यात येणार असून, त्यासाठी शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याची...\nराजकीय व्यक्ती, बिल्डरांचा वनजमीन घोटाळ्यात सहभाग\nजळगाव ः जळगाव, भुसावळ तालुक्‍यात सुमारे 2 हजार 288 एकर वन जमिनीची परस्पर विक्री- खरेदी प्रकरणात जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक राजकीय पुढारी, बिल्डर,...\nसोलापूर : दिवाळीसाठी प्रवाशांची वाढती गर्दी ध्यानात घेऊन यंदा राज्य परिवहन महामंडळाने ठोस नियोजन केले आहे. त्यानुसार राज्यभरात नऊ हजार 320 जादा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z70317143556/view", "date_download": "2018-10-24T00:31:00Z", "digest": "sha1:2QLLLUKQHPESCYIY7PWKEATGSHSU2MPJ", "length": 1530, "nlines": 30, "source_domain": "m.transliteral.org", "title": "रामचंद्राचीं आरती - साफल्य निजवल्या कौसल्या म...", "raw_content": "\nरामचंद्राचीं आरती - साफल्य निजवल्या कौसल्या म...\nसाफल्य निजवल्या कौसल्या माता \nजनक सुकन्याऽनन्या मुनिमान्या साती ॥\nखेचर वनचर फणिवर भरत निजभ्राता \nधन्य तो नृपनायक दशरथ पीता ॥ १ ॥\nजय देव जय देव जय रविकुळटिळका \nआरती ओंवाळूं त्रिभुवननायका ॥ धृ. ॥\nआचार्या गुरुवर्या कार्याचे फळ \nरकिकुळमंडण खंडण संसारामूळ ॥\nसुरवर मुनिवर किन्नर ध्याती पै सकळ \nधन्य तो निजदास भक्त प्रेमळ ॥ जय. ॥ २ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-10-24T01:36:39Z", "digest": "sha1:BCCTD5AQQETUKAH25YII2LZUICNJKOIR", "length": 7493, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दिल्लीच्या मुख्यमंत्र्याच्या घरातच भिडले भाजप-आप कार्यकर्ते | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदिल्लीच्या मुख्यमंत्र्याच्या घरातच भिडले भाजप-आप कार्यकर्ते\nनवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी मंगळवारी सकाळी भाजप विरूद्ध आम आदमी पार्टी अशी जोरदार धुमश्चक्री रंगली. दिल्लीत सध्या व्यापाऱ्यांच्या विरोधातल्या सिलिंगचा मुद्दा गाजत आहे. त्याबाबत दिल्ली सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजपचे शिष्टमंडळ खासदार मनोज तिवारी यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या भेटीला येणार होते. मात्र, भाजपचे शिष्टमंडळ पोहोचण्याआधीच तिथे आम आदमी पार्टीचे आमदार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.\nतिवारी यांनी बोलायला सुरूवात करताच ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालायला सुरूवात केली. त्यावेळी दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू झाली. भाजपच्या शिष्टमंडळाला आप कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली तसंच महिला महापौरांसोबत गैरवर्तणूक केली, असा आरोप भाजपनं केला आहे. याप्रकरणी भाजपने आपचे आमदार जर्नेल सिंह, जितेंद्र तोमर, अखिलेश त्रिपाठी, संजय झा यांच्याविरोधात सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिलिंगच्या मुद्यावरून केजरीवाल राजकारण करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. तर या मुद्यावर भाजपला बंद दाराआड चर्चा करायची, असा प्रत्यारोप केजरीवालांनी केला.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकासारआंबोलीत उभारले विद्युत खांब\nNext articleनेपाळला गेलेल्या दाम्पत्याच्या घरावर डल्ला\nचार वर्षे भाजपकडून फक्त घोषणाबाजी – अजित पवार\nगाजरांच्या शेतीसाठी मतांचा पाऊस पाडू नका\nयुतीबाबत त्वरित निर्णयासाठी शिवसेनेला इशारा\nमुख्यमंत्र्यांनी त्वरीत दुष्काळ जाहीर करावा\nकॉंग्रेसने नेताजींचा नेहमी सन्मानच केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A5%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AE/", "date_download": "2018-10-24T00:14:31Z", "digest": "sha1:KZJ2JBJ6PSYJKWL5WB7JYXUIZCIFIUSH", "length": 7418, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विदर्भात थंडीची लाट कायम; गोंदिया 8 अंशांवर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nविदर्भात थंडीची लाट कायम; गोंदिया 8 अंशांवर\nपुणे – गेले काही दिवसांपासून राज्यात असणारी थंडीची लाट किंचित ओसरण्याची शक्‍यता आहे. राज्यात विदर्भ वगळता सर्वच भागात किमान तापमानात वाढ होण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे. सोमवारीसुद्धा राज्यात सर्वात कमी तापमान हे गोंदिया जिल्ह्यात 8 अंश सेल्सिअस नोंदिवले गेले.\nगेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीची लाट आहे. दोन दिवसांपूर्वी तर तापमान हे 9 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते. उत्तरेकडील राज्यांमध्ये वाढलेल्या शीत लहरीमुळे ही राज्यात थंडीची लाट आली होती. पण सोमवारपासून किमान तापमानाचा पारा पुन्हा वाढू लागला आहे. आज राज्यात विदर्भ वगळता राज्यातील अनेक भागातील किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे.\nहवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात सर्वत्र हवामान कोरडे राहणार आहे. त्याचबरोबर विदर्भ वगळता इतर भागात किमान तापमानात सरासरीच्या किंचित घट होईल. पुणे शहरातही सोमवारी तापमान हे 11.5 अंश सेल्सिअस नोंदिवले गेले. आगामी दोन दिवसांत शहरात तापमानाचा पारा किंचित वाढ होऊन 12 ते 13 अंशापर्यंत पोहचण्याची शक्‍यता आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरींचे प्रमाण वाढले, तर मात्र राज्यात पुन्हा थंडी पडण्याची शक्‍यता आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजिल्हास्तरीय योगासन स्पर्धेस उत्सफुर्त प्रतिसाद\nNext articleअंडर १९ विश्वचषक- भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव\nराजस्थान रॅलीत राहुल माने तीसऱ्या स्थानी\nराज्यातील 180 तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा\nपाटबंधारेला ६५ कोटी मिळणार\nआता अकरावी प्रवेशासाठी मुदतवाढ नाही\nमहाराष्ट्र टोलमुक्त का झाला नाही \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-2/", "date_download": "2018-10-24T00:19:03Z", "digest": "sha1:66DJFM5UEW57PV7FZRR63B4OAY7Z7WZO", "length": 16738, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "धक्कादायक: माजी मंत्र्याच्या नोकराने सहा वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करुन केली हत्या - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nखासदार श्रीरंग बारणे यांचा प्रताप; बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांना…\nयुतीचा लवकर निर्णय घ्या; अन्यथा लोकसभा विधानसभा निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्याची …\nमहापालिका निवडणुकीत जनतेने कानफटवले, तरीही बारणेंना दुसऱ्यांदा खासदार होण्याची स्वप्ने पडताहेत;…\nप्रश्न पिंपरी-चिंचवडच्या पाण्याचा; विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ठरवले चोर\nडीजे वाजण्यावरील बंदी तूर्तास हटवणार नाही- उच्च न्यायालय\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआकुर्डीतील सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने स्कुल बसमधील वादातून विद्यार्थ्यांला बेदम मारले\nपिंपरीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरूणाला १० लाखाला गंडवले\nपिंपरी महापालिकेने कामगार कल्याण मंडळाचे भूखंड न दिल्यास मगर स्टेडीयमचा ताबा…\nपिंपरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटची स्थापना\nवाल्हेकरवाडीतील डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम\nपिंपळेनिलखमध्ये आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा\nसांगवीत क्लज प्लेट तुटल्याने पीएमपी बस बंद पडली; पीएमपीएलच्या ढिसाळ कारभारामुळे…\nवाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा\nराफेल विमान खरेदीत ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना…\nचाकण जवळील काळूस येथे विष प्राशन करून ५० वर्षीय इसमाची आत्महत्या\nनिगडीतील ओटास्किममध्ये पुर्ववैमनस्यातून घर जाळण्याचा प्रयत्न\nदिघीत मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू\nचाकण येथील रबर कंपनीचे दोन बँक अकाऊंट हॅक; ४० लाखाची रक्कम…\nमोहन भागवत दगडूशेठ गणपतीच्या चरणी; राम मंदिर लवकर पूर्ण होण्याचे घातले…\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nकाम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार\n#MeToo मोहिम: सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन प्राध्यापकांचे निलंबन\nपुण्यातील कर्वेनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास १६ वाहनांची तोडफोड\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \n…तर तुम्ही खुर्चीवर कशाला बसता, उपग्रहालाच मुख्यमंत्री करून टाका – उध्दव…\n२०१९ मध्ये मोदींची सत्ता जाईल; मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही…\nराज्यात दुष्काळ आहे, अजित पवारांना धरणांच्या जवळही फिरकू देऊ नका –…\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मुलासह १८ जणांना जन्मठेप\nआमच्या संयमाचा अंत पाहू नका, भारताला मोठा पलटवार झेलावा लागेल –…\nमोदी माझे मित्र आहेत आणि भारतावर माझ प्रेम आहे – डोनाल्ड…\nनीरव मोदीच्या बहिणीविरोधातही इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस\nनेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ७ प्रवाशी बेपत्ता\nHome Desh धक्कादायक: माजी मंत्र्याच्या नोकराने सहा वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करुन केली हत्या\nधक्कादायक: माजी मंत्र्याच्या नोकराने सहा वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करुन केली हत्या\nहरियाणा, दि. ७ (पीसीबी) – हरियाणाचे माजी मंत्री निर्मल सिंह यांच्या फार्म हाउसवरील एका नोकराने सहा वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करुन तीची हत्या केल्याची कबूली दिली आहे. घोड्यावर उपचार करण्याआधी दिले जाणारे नशेचे इंजेक्शन त्याने मुलीला दिले. त्यानंतर स्वतः दारू पिऊन त्याने तिच्यासोबत बलात्कार केला आणि नंतर तिचा गळा कापून खून केला.\nयाप्रकरणी देवी असे अटक करण्यात आलेल्या आरोपी नोकराचे नाव आहे.\nपोलिस अधिक्षक राजेश कालिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या जैसलमेर येथील रहिवासी असलेला आरोपी देवी हा गेल्या अकरा वर्षांपासून निर्मल सिंह यांच्या फार्म हाउसवर काम करतो. मुलीसोबत तीनवेळेस दुष्कर्म केल्याचे त्याने पोलिसांसमोर कबूल केले. दिलेल्या इंजेक्शनमुळे मुलीचा मृत्यू झाला असावा असा त्याचा अंदाज होता, पण मुलीला थोडी शुद्ध येताना पाहून त्याने चाकूने मुलीचा गळा कापून तिचा खून केला. मुलीचा खून झाल्यामुळे पोलिस आता फार्महाउसवर काम करणाऱ्या सर्वांचीच चौकशी करतील म्हणून त्याने स्वतःला इजा पोहोचवली आणि तो रुग्णालयात भरती झाला. त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावला. अखेर बुधवारी पोलिसांनी त्याला अटक केली आणि चौकशी दरम्यान त्याने ही धक्कादायक माहिती पोलिसांना दिली.\nPrevious articleमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना धमकीचे पत्र\nNext articleपत्नीचे डेबिट कार्ड पतीला वापरता येणार नाही- न्यायालय\n‘आंतरराष्ट्रीय जनता पार्टी’; प्रवीण तोगडिया यांनी केली राजकीय पक्षाची स्थापना\nलालूप्रसादांना आणखी झटका बसण्याची शक्यता; १२८ कोटींची मालमत्ता जप्त होणार \nसर्वोच्च न्यायालयाची दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी\nमेहुल चोकसीने अरूण जेटलींच्या कन्येला २४ लाख दिले; काँग्रेसचा आरोप\nभारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह\nराहुल गांधींचे नाव पंतप्रधानपदासाठी काँग्रेस घोषित करणार नाही – पी. चिदंबरम\nचाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना...\nपिंपरीत पोलिसांनी ४१ लाखाचा बेकायदेशिररित्या गुटखा पकडला; दोघांना अटक\nआता आमचे वयच सेल्फी काढण्याचे, अमृताने सेल्फी काढण्यात गैर काय\n‘शिवसेनेचे देव तर बाळासाहेब’; उध्दव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा \nपैशांची कामे अडली की, सत्तेतून बाहेर पडण्याच्या धमक्या: राज ठाकरेंची शिवसेनेवर...\nसरकारला जमत नसेल तर; राममंदिर आम्ही बांधू- उद्धव ठाकरे\nमी किंगमेकर आहे, मला पदाची लालसा नाही – पंकजा मुंडे\nपुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी; मांजरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nजेएनयूतील विद्यार्थी नेता उमर खालिदवर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न करणारा सीसीटीव्हीत कैद\nधक्कादायक: मोठ्या बहिणीने केला पाच वर्षाच्या लहान भावाचा खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/marathi-news-satara-news-bad-water-warning-about-suicide-94072", "date_download": "2018-10-24T01:02:05Z", "digest": "sha1:G7U4G2TK5NSONWNFF7IN3TMZJHSYVWEK", "length": 11099, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news Satara News bad water warning about suicide सांडपाण्याच्या त्रासाला कंटाळून आत्मदहनाचा इशारा | eSakal", "raw_content": "\nसांडपाण्याच्या त्रासाला कंटाळून आत्मदहनाचा इशारा\nमंगळवार, 23 जानेवारी 2018\nसदर तक्रार अर्जाची दखल दोन दिवसात न घेतल्यास (ता.२६) रोजी सकाळी प्रांताधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असून, त्यास मुख्याधिकारी जबाबदार असतील असे दोन्ही निवेदनात नमूद केले आहे.\nफलटण : शहरातील अनधिकृत अतिक्रमणांचा मुद्दा ऐरणीवर असताना (मंगळवार) येथील दोन रहिवास्यांनी अतिक्रमण व सांडपाण्याचा होणाऱ्या त्रासाला कंटाळून सहकुटुंब आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनाव्दारे नगरपालिका मुख्याधिकारी ध्यैर्यशील जाधव यांना दिला.\nयाबाबत गणेश खंडू अहिवळे (रा. मंगळवार पेठ ) यांनी अतिक्रमण हटविण्यासाठी वारंवार नगरपालिकेकडे तक्रार केली होती. मात्र, त्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे मानसिक छळ होत असून, पालिकेकडून होत असलेल्या त्रासाला कुटुंबीय कंटाळले असल्याचे नमूद केले आहे तर बाबा मुस्ताक पठाण (रा. कसबा पेठ ,पाचबत्ती चौक ) यांचे मंगळवार पेठ येथील अॅड. संदीप लोंढे यांचे शेजारी घरासमोरील अतिक्रमण काढलेले नाही. तरी घरासमोरील सोडलेले सांडपाण्याचे पाणी व अतिक्रमण काढून त्याची लवकरात लवकर विल्हेवाट लावावी.\nसदर तक्रार अर्जाची दखल दोन दिवसात न घेतल्यास (ता.२६) रोजी सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असून, त्यास मुख्याधिकारी जबाबदार असतील असे दोन्ही निवेदनात नमूद केले आहे.\nकेळघर - टॅंकरग्रस्त असलेल्या व पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या तळोशी गावाने पाणीटंचाईवर मात केली. तनिष्कांच्या मागणीनुसार सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून...\n(एक पाणीदार पत्रव्यवहार...) प्रिय गिरीशभाऊ, शतप्रतिशत नमस्कार अगदी तांतडीने पत्र लिहायला घेतले आहे, कारण अक्षरश: तोंडचे पाणी पळाले आहे. औंदा...\nरुणवाल पार्क सोसायटी होतेय समस्यांचे आगार\nपुणे - शहरातील पहिल्या झोपडपट्टी पुनवर्सन योजनेअंतर्गत बांधण्यात आलेली रुणवाल पार्क सहकारी गृहनिर्माण संस्था ही समस्यांचे आगार झाली आहे....\nवाकडेवाडीतील टपऱ्या व हातगाड्यांवर अखेर कारवाई\nखडकी - वाकडेवाडी येथील वोडाफोन इमारतीच्या चौकात गेली काही वर्षे ठाण मांडून बसलेल्या टपऱ्यांवर अखेर मंगळवारी (ता. 23) महापालिकेच्या अतिक्रमण...\nअवैध उत्खनन करणाऱ्या दोघांचा दबून मृत्यू\nअवैध उत्खनन करणाऱ्या दोघांचा दबून मृत्यू टेकाडी (नागपूर) : गोंडेगाव खुल्या कोळसा खाणीतून अवैधरीत्या कोळसा खनन करणाऱ्या दोघांच्या अंगावर दरड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/category/maharashtra/2thane/page/82/", "date_download": "2018-10-24T01:16:30Z", "digest": "sha1:SIWEFRNQMM2BSUEF4IEWKJY2IDIEL7KM", "length": 20298, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "ठाणे | Saamana (सामना) | पृष्ठ 82", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवसेनेच्या दणक्याने सरकार ताळ्यावर, 180 तालुक्यांत दुष्काळसदृश स्थिती मुख्यमंत्र्यांची घोषणा\n मोदींना जाब विचारण्यासाठीच अयोध्येत जातोय\nकसे चालते आंग्रीयावर काम..\n उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदींना खडा…\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nतोगडिया यांनी स्थापन केला नवा पक्ष, लोकसभा निवडणूक लढवणार\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nदहशतवाद्यांचे मुडदे घेऊन जा, गोळीबार केला तर खबरदार\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nघरात बसल्याजागी ऐकता येणार गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके\nखगोलसंशोधक स्टिफन हॉकिंग यांच्या व्हीलचेअर, पदक, पुरस्कारांचा लिलाव\nऍपल लॉन्च करणार जगातला सर्वात छोटा आयपॅड\nब्रह्मांडाचे रहस्य उलघडणाऱ्या स्टीफन हॉकिंग्स यांच्या व्हीलचेअरचा होणार लिलाव\nविराटच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहत्यांना बसला धक्का, अनेकांना अश्रू अनावर\nसचिन-विनोद पुन्हा क्रिकेटच्या मैदानात; अॅकॅडमीद्वारे युवा क्रिकेटपटूंना घडवणार\nहिंदुस्थानच्या विजयाची हॅटट्रिक; जपानचा 9-0 गोलने धुव्वा\nहिंदुस्थान-इंग्लंड लॉर्डस् कसोटी फिक्स, वृत्तवाहिनीच्या लघुपटाने क्रिकेट वर्तुळात खळबळ\n‘हिटमॅन’ला खुणावतोय सचिन-धोनीचा ‘हा’ विक्रम, गांगुलीला केले ओव्हरटेक\nनवान्न पौर्णिमा : कोकणातील नव्याची अपूर्वाई\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nआजचा अग्रलेख : वंदे मातरम् म्हणावेच लागेल\nआजचा अग्रलेख : जगभ्रमण बरे पण मिळाले काय\n– सिनेमा / नाटक\n‘झी मराठी ऍवॉर्डस्’मध्ये ‘तुला पाहते रे’ची बाजी\nसंघर्षमय जिद्दीची कहाणी पाटील\n‘पाटील’ २६ ऑक्टोबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nदूध की दही, जाणून घ्या आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर \n….असा असतो दुतोंडी साप\nरावणाचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी, जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nरोखठोक: आसाराम, अकबर आणि केरळचा बिशप\nफुलटॉस भी बहोत बडी चीज है, बाबू\nपिसाळलेला कुत्रा चावल्याने आदिवासी मुलाचा मृत्यू\n खालापूर पिसाळलेला कुत्रा चावल्याने दांडवाडी या आदिवासी पाड्यातील आठ वर्षांच्या मुलाचा अखेर शनिवारी संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच मृत्यू झाला. साहिल नाईक असे...\nपारसिक बोगद्याजवळ लोकलवर बाटली फेकल्याने महिला गंभीर जखमी\n डोंबिवली पारसिक बोगद्याजवळ दबा धरून बसलेल्या माथेफिरू टोळक्याने महिलांच्या डब्यावर अवजड वस्तू तसेच बाटली फेकून मारल्याने त्या दुर्घटनेत कामावरून घरी जात असलेली...\nमुरुबाडमध्ये बनावट मिनरल वॉटरचा धंदा जोरात\n मुरबाड कधी खोपडी तर कधी गावठी दारू यामुळे सतत चर्चेत असलेल्या मुरबाडमध्ये आता बनावट मिनरल वॉटरचा धंदाही जोरात सुरू असल्याचे दिसून आले...\nठाण्यात जबरी चोरी, धूम स्टाईलने २४ लाख लुटले\n ठाणे विवियाना मॉलमधून २४ लाखांची रोकड बँकेत जमा करण्यासाठी निघालेल्या कर्मचाऱ्याला पातलीपाडा उड्डाणपुलावर तिघांनी भर दुपारी लुटल्याचा प्रकार घडला. मोटारसायकलवरून भरधाव आलेल्या...\nखंडणीसाठी बिल्डरांना गँगस्टरच्या धमक्या, बांधकाम व्यावसायिकांमध्ये घबराट\n बदलापूर/उल्हासनगर दोन बांधकाम व्यावसायिकाला सहा कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गँगस्टर डी. के. रावच्या गुंडांना पोलिसांनी अटक केली आहे. बदलापूर आणि परिसरात...\nयुवासेनेच्या दणक्यानंतर पीव्हीआर सिनेमागृह ताळ्यावर\n कर्जत पनवेल येथील पीव्हीआर सिनेमागृहात बाहेरील खाद्यपदार्थ आणण्यास एका तरुणास मनाई केल्याने त्या विरोधात युवासेना पनवेल शहराच्यावतीने सिनेमागृहाच्या व्यवस्थापकीय मंडळाला दणका देऊन...\nसेक्स पावरचं इंजेक्शन घेतल्याने तरुणीचा मृत्यू\n ठाणे भिवंडीमधील एका युवतीला सेक्स पावरचं इंजेक्शन घेणे जीवावर बेतलं आहे. सेक्स पॉवरचं इजेक्शन घेतल्याने युवतीचा मृत्यू झाला आहे. एका हॉटेलमध्ये या...\nसरसंघचालक मोहन भागवतांनी मोदी सरकारला फटकारले\nसामना ऑनलाईन,महाड देशात भ्रष्टाचार बोकाळला आहे म्हणूनच भ्रष्टाचाराविरोधात आंदोलने होत आहेत. त्याचे आत्मपरीक्षण करण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे जबरदस्त फटकारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक...\nनालासोपाऱ्यात भरमसाट फीवाढ विरोधात पालकांचा नारायणा शाळेला घेराव\n वसई तीन वर्षांत कोणतीही फीवाढ करणार नाही, असे आश्वासन दिलेल्या नालासोपाऱ्यात नारायणा सीबीएसई शाळेने पलटी मारली आहे. गेल्याच वर्षी सुरू झालेल्या या...\nतरुणांच्या ‘मिशन युनिटी’ला सलाम\n वसई तरुणांची संघटित ताकद विधायक कामात वापरली तर काय चमत्कार घडू शकतो याचा प्रत्यय भुईगाव समुद्रकिनाऱ्यावर आला. जवळपास शंभरहून अधिक तरुणांनी एकत्र...\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nभाजपच्या महिला सरपंचांचा शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन...\nछत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी घेतले योगी आदित्यनाथांचे आशीर्वाद\nकच्छमधून पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक\nव्हॉट्सअॅपमध्ये चार भन्नाट फिचर्सचा समावेश, वाचा काय आहे विशेष…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nगुरुग्राम हत्याकांड; न्यायाधीशाच्या मुलाचाही उपचारादरम्यान मृत्यू\nपुरूष आयोगासाठी पुरुष संघटना रस्त्यावर\nपुन्हा देशात भाजपाची सत्ता येणार नाही…शरद पवार यांचे भाकीत\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%AD%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2_%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3", "date_download": "2018-10-24T00:33:31Z", "digest": "sha1:IWGNL3FONMVOCOK7HPT4DOVYABTGJFPJ", "length": 18780, "nlines": 232, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ - विकिपीडिया", "raw_content": "सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ\nसरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ\nआहसंवि: AMD – आप्रविको: VAAH\n१८९ फू / ५८ मी\nसरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: AMD, आप्रविको: VAAH) हा भारत देशाच्या गुजरात राज्यातील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ अहमदाबादच्या ८ किमी उत्तरेस हंसोल गावाजवळ स्थित आहे. भारताचे पहिले उप-पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल ह्यांचे नाव ह्या विमानतळाला दिले गेले आहे.\nएअर अरेबिया शारजा 2\nएअर कोस्टा बंगळूरू,[१] चेन्नई[२] 1\nएअर इंडिया दिल्ली, मुंबई 1\nएअर इंडिया चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कुवेत, मुंबई, मस्कत, न्यूअर्क 2\nएतिहाद एरवेज अबु धाबी 2\nगोएअर भुवनेश्वर, दिल्ली, गोवा, गुवाहाटी, कोलकाता, मुंबई 1\nइंडिगो बंगळूरू, चेन्नई, दिल्ली, मुंबई 1\nजेट एअरवेज बंगळूरू, दिल्ली, लखनौ, मुंबई 1\nजेट एअरवेज अबु धाबी[३] 2\nजेटकनेक्ट चेन्नई, दिल्ली, गुवाहाटी, मुंबई 1\nकुवेत एअरवेज कुवेत 2\nकतार एअरवेज दोहा 2\nसिंगापूर एअरलाइन्स सिंगापूर 2\nस्पाइसजेट बंगळूरू, चेन्नई, दिल्ली, गोवा, हैदराबाद, कोलकाता, मुंबई 1\nस्पाइसजेट दुबई, मस्कत 2\nव्हिस्टारा दिल्ली, मुंबई 1\nसरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ\nसरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ (अहमदाबाद) • बंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ • चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ • इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (दिल्ली) • लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ (गुवाहाटी) • राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (हैदराबाद) • कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ (कोचिन) • नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ (कोलकाता) • कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ (कोझिकोड) • छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ (मुंबई) • त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ (तिरुवनंतपुरम) •\nराजा सांसी आंतरराष्ट्रीय विमानतळ (अमृतसर) • कोईंबतूर विमानतळ • गया विमानतळ • सांगनेर विमानतळ (जयपूर) • अमौसी विमानतळ (लखनौ) • मंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळ • डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ (नागपूर) • पुणे विमानतळ • बागडोगरा विमानतळ (सिलिगुडी) • शेख उल आलम विमानतळ (श्रीनगर) • तिरुचिरापल्ली विमानतळ • बाबतपूर विमानतळ (वाराणसी) • गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ (वास्को दा गामा)\n\"नियंत्रित आंतरराष्ट्रीय विमानतळ\" (\"कस्टम्स विमानतळ\") विमानतळावर मोजक्याच आंतरराष्ट्रीय विमानांना उतरण्याची परवानगी आहे.\nआग्रा • अराक्कोणम • अंबाला • बागडोगरा • भूज रुद्रमाता • कार निकोबार • चबुआ • छत्तीसगढ • दिमापूर • दुंडिगुल • गुवाहाटी • हलवारा • कानपूर • लोहगांव • कुंभिरग्राम • पालम • सफदरजंग • तंजावर • येलहंका\nबेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान)\nजोगबनी विमानतळ • मुझफ्फरपूर विमानतळ • पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ • पूर्णिया विमानतळ • रक्सौल विमानतळ\nबिलासपूर विमानतळ • जगदलपूर विमानतळ • Raipur: विमानतळ\nचकुलिया विमानतळ • जमशेदपूर: सोनारी विमानतळ • रांची: बिर्सा मुंडा विमानतळ\nबारवानी विमानतळ • भोपाळ: राजा भोज विमानतळ • ग्वाल्हेर विमानतळ • इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ • जबलपूर विमानतळ • खजुराहो विमानतळ • ललितपूर विमानतळ • पन्ना विमानतळ • सतना विमानतळ\nभुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ • हिराकुद विमानतळ • झरसुगुडा विमानतळ • रूरकेला विमानतळ\nआग्रा: खेरीया विमानतळ • अलाहाबाद: बमरौली विमानतळ • गोरखपूर विमानतळ • झांसी विमानतळ • कानपूर: चकेरी विमानतळ • ललितपूर विमानतळ\nअलाँग विमानतळ • दापोरिजो विमानतळ • पासीघाट विमानतळ • तेझू विमानतळ • झिरो विमानतळ\nदिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ • जोरहाट: रौरिया विमानतळ • उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ • सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ • तेझपूर: सलोनीबारी विमानतळ\nरुपसी विमानतळ • शेला विमानतळ • शिलाँग: उमरोई विमानतळ\nअगरतला: सिंगरभिल विमानतळ • कैलाशहर विमानतळ • कमलपूर विमानतळ • खोवै विमानतळ\nबालुरघाट विमानतळ • बेहाला विमानतळ • कूच बिहार विमानतळ • इंग्लिश बझार: मालदा विमानतळ\nधरमशाला: गग्गल विमानतळ • कुलू: भुंतार विमानतळ • शिमला विमानतळ\nजम्मू: सतवारी विमानतळ • कारगिल विमानतळ • लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ\nलुधियाना: साहनेवाल विमानतळ • पठाणकोट विमानतळ\nअजमेर विमानतळ • बिकानेर: नाल विमानतळ • जेसलमेर विमानतळ • जोधपूर विमानतळ • कोटा विमानतळ • उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक)\nदेहराडून: जॉली ग्रँट विमानतळ • पंतनगर विमानतळ\nपोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ\nकडप्पा विमानतळ • दोनाकोंडा विमानतळ • काकिनाडा विमानतळ • नादिरगुल विमानतळ • पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ • राजमुंद्री विमानतळ • तिरुपती विमानतळ • विजयवाडा विमानतळ • विशाखापट्टणम विमानतळ • वारंगळ विमानतळ\nबेळगाव: सांबरे विमानतळ • बेळ्ळारी विमानतळ • विजापूर विमानतळ • हंपी विमानतळ • हस्सन विमानतळ • हुबळी विमानतळ • मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ • विद्यानगर विमानतळ\nमदुरै विमानतळ • सेलम विमानतळ • तुतिकोरिन विमानतळ • वेल्लोर विमानतळ\nदमण विमानतळ • दीव विमानतळ\nभावनगर विमानतळ • भूज: रुद्र माता विमानतळ • जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ • कंडला विमानतळ • केशोद विमानतळ • पालनपूर विमानतळ • पोरबंदर विमानतळ • राजकोट विमानतळ • सुरत विमानतळ • उत्तरलाई विमानतळ • वडोदरा: हरणी विमानतळ\nअकोला विमानतळ • औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ • हडपसर विमानतळ • कोल्हापूर विमानतळ • लातूर विमानतळ • मुंबई: जुहू विमानतळ • नांदेड विमानतळ • नाशिक: गांधीनगर विमानतळ • रत्नागिरी विमानतळ • शिर्डी विमानतळ • सोलापूर विमानतळ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१६ रोजी १६:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/marathi-news-solapur-news-engineering-poster-93520", "date_download": "2018-10-24T01:24:36Z", "digest": "sha1:LM4VHJMU7PROZS4SKVPCNXY3DRFJZ2NY", "length": 14498, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news Solapur news engineering poster सोलापूर: अभियांत्रिकीचे व्हायरल परिपत्रक खोटे | eSakal", "raw_content": "\nसोलापूर: अभियांत्रिकीचे व्हायरल परिपत्रक खोटे\nशनिवार, 20 जानेवारी 2018\nएआयसीटीईच्या नावाने परिपत्रक सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. परिपत्रक खोटे असल्याची चर्चा देखिल शिक्षकांत होती. कारण हजेरीचा नियम रद्द करणे ही तशी आश्‍चर्य करणारी बाब आहे. एआयसीटीई स्पष्ट केल्याने या चर्चेवर आता पडदा पडला आहे.\n- डॉ. शंकर नवले, प्राचार्य, सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय\nसोलापूर : अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी 75 टक्के हजेरी बंधनकारक असण्याचा नियम रद्द केल्याचे परिपत्रक एआयसीटीईच्या (ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्‍निकल एज्युकेशन ) नावाने सोशल मिडीयावर फिरत आहे. हे व्हायरल परिपत्रक खोटे असून असे परिपत्रक तयार करण्याऱ्या विरोधात सायबर क्राईम विभागाकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे एआयसीटीईने संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे.\nअभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळविण्यात अडचण येत आहे. 2017 च्या सर्वेक्षणानुसार देशातील 57. 43 टक्के विद्यार्थ्यांना काम मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांकडे कुशलता नसल्याने हे घडत आहे. तसेच विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर प्रोग्रॅमींगचे शिक्षण देऊनही 75.43 टक्के विद्यार्थ्यांना कोडिंग करता येत नाही. याचा विचार करून मनुष्यबळ विकास मंत्रालयाने 75 टक्के हजेरीची अट रद्द केली आहे. या ऐवजी विद्यार्थ्यांना त्यांना आवडेल अशा विषयात प्रकल्प करू दिला जाणार आहे. असे बनावट परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. तसेच व्यावसायिक प्रकल्पामध्ये नक्कल करणे थांबविणे, अंतिम वर्षाच्या पूर्वीच विद्यार्थ्यांना औद्योगीक प्रकल्प पूर्ण करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. तसेच नव्या संकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालय प्रशिक्षण देणार आहे, असेही त्या बनावट परिपत्रकात सांगण्यात आले आहे.\nएआयसीटीईच्या नावाने हुबेहूब असे परिपत्रक भारताच्या राजमुद्रेसह सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. यामुळे हे परिपत्रक खरे असल्याचा समज निर्माण झाला होता. अभियांत्रिकीचे प्राचार्य व प्राध्यापक यांच्या वाट्‌सऍप ग्रूपवर बनावट परिपत्रक व्हायरल झाले होते. एआयसीटीईच्या संकेतस्थळावर पाहिले असता परिपत्रक उपलब्ध नव्हते. यामुळे एआयसीटीईचे मुंबई येथील विभागीय कार्यालय व दिल्ली येथील मुख्य कार्यालय येथे अनेकांनी चौकशी केली. शुक्रवारी (ता.19) सायंकाळी हे परिपत्रक खोटे असून या विरोधात सायबर क्राईमकडे तक्रार करणार असल्याचे एआयसीटीईने त्यांच्या संकेतस्थळावर स्पष्ट केले आहे.\nएआयसीटीईच्या नावाने परिपत्रक सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. परिपत्रक खोटे असल्याची चर्चा देखिल शिक्षकांत होती. कारण हजेरीचा नियम रद्द करणे ही तशी आश्‍चर्य करणारी बाब आहे. एआयसीटीई स्पष्ट केल्याने या चर्चेवर आता पडदा पडला आहे.\n- डॉ. शंकर नवले, प्राचार्य, सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय\nउर्दूतील गीता वाटपाचा निर्णय काश्‍मीरमध्ये मागे\nश्रीनगर (पीटीआय) : भगवद्‌गीता' आणि 'कोशूर रामायण' यांच्या उर्दू भाषेतील आवृत्तींचे वाटप शाळा व अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये करण्याचा जम्मू-काश्‍मीर...\nआयुर्वेद, होमिओपॅथी, युनानीचे पदवी प्रवेश महाविद्यालय स्तरावर\nनाशिक - सातव्या निवड यादीतील प्रवेशाची प्रक्रिया संपल्यानंतर विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या रिक्‍त जागा महाविद्यालय स्तरावर भरल्या जाणार आहेत....\nमोफत एसटी प्रवासापासून विद्यार्थिनी अजून वंचितच\nमंचर - अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजनेअंतर्गत इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलींना एसटीतून मोफत प्रवास करण्याबाबत सवलत देण्याच्या निर्णयाची...\nवंचिताचे जिणे लहानपणीच वाट्याला आले; म्हणून इतरांची वंचना होऊ नये यासाठी आयुष्यभर झटत राहिले. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपले. मला मामाच्या घरी...\nसंगीतकार यशवंत देव यांची प्रकृती गंभीर\nमुंबई - दादर येथील सुश्रुषा रुग्णालयात उपचार सुरू असलेले ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव (वय 92) यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/six-lakh-bhavik-pal-yatra-25523", "date_download": "2018-10-24T01:17:36Z", "digest": "sha1:G44P3ZZSVWZHF4FNMAQGIN4TDBG76QPY", "length": 15437, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "six lakh bhavik for pal yatra पालच्या यात्रेसाठी सहा लाखांवर भाविक | eSakal", "raw_content": "\nपालच्या यात्रेसाठी सहा लाखांवर भाविक\nबुधवार, 11 जानेवारी 2017\nउंब्रज - ‘येळकोट येळकोट जय मल्हार... सदानंदाचा येळकोट’च्या गजरात राज्यासह आंध्र प्रदेश, कर्नाटकातील सुमारे सहा लाखांवर भाविकांच्या उपस्थितीत पाल (जि. सातारा) येथील श्री खंडोबा देवाची यात्रा आज मोठ्या उत्साहात पार पडली. श्री खंडोबा आणि म्हाळसाकांत यांचा विवाह सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. देवस्थान ट्रस्ट, प्रशासन आणि पोलिसांनी केलेल्या नेटक्‍या नियोजनाने यात्रा शिस्तबद्ध झाली.\nउंब्रज - ‘येळकोट येळकोट जय मल्हार... सदानंदाचा येळकोट’च्या गजरात राज्यासह आंध्र प्रदेश, कर्नाटकातील सुमारे सहा लाखांवर भाविकांच्या उपस्थितीत पाल (जि. सातारा) येथील श्री खंडोबा देवाची यात्रा आज मोठ्या उत्साहात पार पडली. श्री खंडोबा आणि म्हाळसाकांत यांचा विवाह सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. देवस्थान ट्रस्ट, प्रशासन आणि पोलिसांनी केलेल्या नेटक्‍या नियोजनाने यात्रा शिस्तबद्ध झाली.\nपाल येथे गेल्या चार दिवसांपासून भाविकांची गर्दी वाढली होती. राज्याच्या विविध भागांसह आंध्र प्रदेश, कर्नाटकातून भाविक यात्रेसाठी मोठ्या प्रमाणावर दाखल होत होते. परंपरेनुसार दुपारी एकच्या सुमारास देवस्थानचे प्रमुख मानकरी देवराज पाटील यांच्या वाड्यापासून मिरवणुकीस सुरवात झाली. या सोहळ्यासाठी मानकरी, वऱ्हाडी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. देवस्थानचे मुख्य मानकरी देवराज पाटील मंदिरामध्ये दाखल झाले. तेथे विधिवत पूजन झाल्यानंतर पाटील श्री खंडेरायाचे मुखवटे घेऊन बाहेर आले. त्यांना शिवणी गावच्या मानाच्या बैलगाडीतून नगरपेठेत आणण्यात आले. तेथून ते रथामध्ये विराजमान झाले. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून मिरवणूक बाहेर येताच जमलेल्या लाखो भाविकांनी ‘येळकोट येळकोट जय मल्हार,’ ‘सदानंदाचा येळकोट’च्या जयघोषात भंडारा व खोबऱ्याची उधळण केली. सारी पालनगरी दुमदुमून गेली. मिरवणूक वाळवंटात आल्यावरही भाविकांनी भंडाऱ्याची जोरदार उधळण केली.\nसायंकाळी श्री खंडोबा व म्हाळसा यांचा विवाह सोहळा पार पडला.\nआमदार बाळासाहेब पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार, प्रांताधिकारी किशोर पवार, तहसीलदार राजेंद्र शेळके, पोलिस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, प्रभारी गटविकास अधिकारी मधुकर जगताप, मानसिंगराव जगदाळे, सोमनाथ जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यात्रेचे देवस्थान ट्रस्ट, प्रशासन आणि पोलिसांनी नेटके नियोजन केले. मंदिर परिसरात गर्दी होऊ नये, यासाठी मंदिर परिसरापासून काही अंतरावर बॅरिगेटस लावण्यात आली होती. जिल्हा प्रशासनाचे आपत्कालीन पथक, अग्निशामक दलाची पथके, आरोग्य विभागाची पथके, रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली होती. कोणताही अनुचित प्रकार न होता यात्रा उत्साहात पार पडली. दर्शनासाठी देवस्थान ट्रस्टने दर्शन बारीची सोय केली आहे.\nभाविकांसाठी उंब्रज, सातारा, कऱ्हाड, पाटण येथून एसटी बसची सोय करण्यात आली होती. मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.\nखंडोबा देवाच्या यात्रेमध्ये दर वर्षी हत्तीवरून प्रमुख मानकरी देवराज पाटील यांच्यासह देवाची मिरवणूक काढण्यात येते. मात्र, वन विभागाच्या जाचक अटीमुळे यंदाच्या मिरवणुकीत हत्तीचा वापर करण्यात आला नाही. त्याऐवजी यंदा आकर्षक पद्धतीने तयार करण्यात आलेल्या रथातून मिरवणूक काढण्यात आली.\n#PMCIssue फुरसुंगीत सुविधांसाठी आंदोलन\nफुरसुंगी - फुरसुंगी गाव पुणे महानगरपालिकेत जाऊन वर्ष झाले तरी पालिका गावाला पुरेशा नागरी सुविधा देत नसल्याने संतप्त झालेल्या फुरसुंगी...\n#PMCIssue नागरी सुविधा मिळत नसल्याने पालिकेच्या दोन्ही कार्यालयांना टाळे\nफुरसुंगी - फुरसुंगी गाव पुणे महानगरपालिकेत जाऊन वर्ष झाले तरी पालिका गावाला पुरेशा नागरी सुविधा देत नसल्याने संतप्त झालेल्या फुरसुंगी...\nकेळघर - टॅंकरग्रस्त असलेल्या व पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या तळोशी गावाने पाणीटंचाईवर मात केली. तनिष्कांच्या मागणीनुसार सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून...\nतपाससंस्था आणि नियामक संस्था यांनी व्यवस्था निर्दोषपणे चालावी, यासाठी कुंपणाप्रमाणे काम करणे अपेक्षित असते. पण ही कुंपणेच कुजलेली असतील तर...\nमोफत एसटी प्रवासापासून विद्यार्थिनी अजून वंचितच\nमंचर - अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजनेअंतर्गत इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलींना एसटीतून मोफत प्रवास करण्याबाबत सवलत देण्याच्या निर्णयाची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/sony-ilce-7r-364-mp-mirrorless-camera-with-28-70z-lens-black-price-pgY0DK.html", "date_download": "2018-10-24T00:52:14Z", "digest": "sha1:PO424VQABNLIQLFT4FC2FPYUT2A7X534", "length": 15957, "nlines": 388, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सोनी इतके ७र 36 4 पं मिररवरलेस कॅमेरा विथ 28 ७०झ लेन्स ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसोनी इतके ७र 36 4 पं मिररवरलेस कॅमेरा विथ 28 ७०झ लेन्स ब्लॅक\nसोनी इतके ७र 36 4 पं मिररवरलेस कॅमेरा विथ 28 ७०झ लेन्स ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसोनी इतके ७र 36 4 पं मिररवरलेस कॅमेरा विथ 28 ७०झ लेन्स ब्लॅक\nसोनी इतके ७र 36 4 पं मिररवरलेस कॅमेरा विथ 28 ७०झ लेन्स ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सोनी इतके ७र 36 4 पं मिररवरलेस कॅमेरा विथ 28 ७०झ लेन्स ब्लॅक किंमत ## आहे.\nसोनी इतके ७र 36 4 पं मिररवरलेस कॅमेरा विथ 28 ७०झ लेन्स ब्लॅक नवीनतम किंमत Jul 07, 2018वर प्राप्त होते\nसोनी इतके ७र 36 4 पं मिररवरलेस कॅमेरा विथ 28 ७०झ लेन्स ब्लॅकपयतम उपलब्ध आहे.\nसोनी इतके ७र 36 4 पं मिररवरलेस कॅमेरा विथ 28 ७०झ लेन्स ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे पयतम ( 1,31,997)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसोनी इतके ७र 36 4 पं मिररवरलेस कॅमेरा विथ 28 ७०झ लेन्स ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया सोनी इतके ७र 36 4 पं मिररवरलेस कॅमेरा विथ 28 ७०झ लेन्स ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसोनी इतके ७र 36 4 पं मिररवरलेस कॅमेरा विथ 28 ७०झ लेन्स ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसोनी इतके ७र 36 4 पं मिररवरलेस कॅमेरा विथ 28 ७०झ लेन्स ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nसोनी इतके ७र 36 4 पं मिररवरलेस कॅमेरा विथ 28 ७०झ लेन्स ब्लॅक वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 36.4 MP\nसेन्सर सिझे Full Frame\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/8000 sec\nमिनिमम शटर स्पीड 30 sec\nडिस्प्ले तुपे TFT LCD\nस्क्रीन सिझे 3 Inch\nबॅटरी तुपे Lithium Ion\nइन थे बॉक्स Main Unit\nसोनी इतके ७र 36 4 पं मिररवरलेस कॅमेरा विथ 28 ७०झ लेन्स ब्लॅक\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://sharyat.com/19/02/%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%BF/", "date_download": "2018-10-24T00:34:56Z", "digest": "sha1:5ABP3MEFSEXPRJQ73P3Z3F6K3TV53IKT", "length": 9941, "nlines": 79, "source_domain": "sharyat.com", "title": "अवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप", "raw_content": "\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा.\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप\nदिनांक : १५,१६ व १७ फेब्रुवारी,२०१८ ला बी.आर.हायस्कूल,अकोला येथे वाशिम,बुलढाणा व अकोला या तीन जिल्ह्यांचीे “इन्स्पायर विज्ञान प्रदर्शनी २०१८”आयोजित करण्यात आली होती.यामध्ये शाळेची विद्यार्थिनी कु.अवंती गोपाल खाडे,वर्ग ७ वा, हिने वाशिम जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले.तिच्या ‘दिव्यांगांना रस्ता दाखवणारी कुबडी-नव्हे दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरासाठी निवड झाली आहे.\nही कुबडी वैशिष्ट्यपूर्ण आहे.ती रस्त्याने चालतांना प्रकाश देणारी,चालतांना मनोरंजन करणारी,आरोग्याची काळजी घेणारी म्हणजे प्रथमोपचार पेटी उपलब्ध असलेली ,तसेच कमोड शौचालय सिट व्यवस्था असलेली,रस्त्याने जातांना मार्ग दर्शवणारी,चोर ओळखणारी आणि अतिशय कमी वजन असलेली अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींनी दिव्यांगांना उपयुक्त कुबडी अवंतीने तयार केली आहे.प्रदर्शनीला उपस्थित अकोला जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. राममूर्ती व मान्यवरांनी, परीक्षकांनी अवंतीचे खूप कौतुक केले.तिची प्रतिकृती प्रदर्शनीच्या आकर्षणाचा विषय होता.”दिव्यांगांचा एक आधार” म्हणून ही कुबडी बहूमोल अशी आहे. अवंतीच्या या भन्नाट कल्पनेचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.\nतिला या प्रतिकृतीसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका दिपाश्री भडंगे मॅडम,पर्यवेक्षिका मनिषा रायबागकर मॅडम व विज्ञान शिक्षिका मेघा उफाडे मॅडम व शुभांगी काळे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.अवंतीला तिचे वडील गोपाल खाडे आणि आई नीता खाडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.तिची राज्यस्तरासाठी निवड झाल्याबद्दल कंकुबाई परिवारातर्फे तिचे मनःपूर्वक अभिनंदन आणि राज्यस्तरीय सहभागासाठी हार्दिक शुभेच्छा..\nकुबड्या नव्हे -दिव्यांगांचा मित्र…..\nदिव्यांगांचा मित्र या प्रकल्पाची भन्नाट कल्पना सुचलेली अवंती गोपाल खाडे….\nमान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र,सन्मानचिन्ह व भेटवस्तू\nस्वीकारतांना अवंती….. सोबत विज्ञान शिक्षिका उफाडे मॅडम व काळे मॅडम,अवंतीची आई नीता खाडे\nकुबड्यांविषयी माहिती सांगतांना अवंती….\n← 10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा.\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप 19/02/2018\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा. 18/02/2018\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n२० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या. आर आर आबांची ही दोन रुपं एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं. 18/02/2018\nसागर कारंडे ने घेतलं मुंबईत स्वतःच घर या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा \nकाळे अंडे देणारी आणि काळ्या रक्ताची कडकनाथ कोंबडी किंमत आहे तब्बल २००० रुपये 18/02/2018\nमुंबईमधील आणि इतर मोठ्या शहरांतील इमारतीमध्ये का नसतो १३ वा मजला. . बघा काय आहे नक्की 18/02/2018\n*** गरुड व्हा, बगळा होऊ नका पॉवर ऑफ चॉइस 16/02/2018\nKuldeep on मराठी माणूस उद्योगामध्ये कमी कुठे पडतो \nJalindar Kisan Bhoir on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nAmrut khemnalkar on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nsachin on प्रिय मित्रानो, लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख नक्की वाचा\nSandip sathe on आजचे राशिभविष्य बघा काय म्हणतेय तुमची रास….कुंभ राशी वाल्यांनी आवर्जून बघाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://sharyat.com/13/02/%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-5-%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2/", "date_download": "2018-10-24T00:33:27Z", "digest": "sha1:P54WXMTXVRD3RSEBCSW5EGYWSYWYOK4V", "length": 14474, "nlines": 86, "source_domain": "sharyat.com", "title": "खर्च करण्याच्या 5 सवयी बदला आणि लखपती व्हा !", "raw_content": "\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा.\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \nखर्च करण्याच्या 5 सवयी बदला आणि लखपती व्हा \nपैशाने पैसा वाढतो’ असं म्हणतात. म्हणजे तुम्ही जितकी जास्त गुंतवणूक कराल तितके रिटर्नस जास्त मिळतील, असे सोप्पे गणित आहे. मात्र गुंतवणूक हाच केवळ पैसे वाढवण्याचा मार्ग आहे, असं नाही. तर सेव्हिंग म्हणजेच तुम्ही तुमच्याकडील पैशांची बचत कशी करता यावरही तुमची श्रीमंती अवलंबून आहे. तसेच हे बचत केलेले पैसे दीर्घ कालावधीसाठी योग्य पद्धतीने गुंतवल्यास लाखो रुपयांचा फायदा होऊ शकतो.\nउदाहणच द्यायचे झाले तर रोज फक्त ५० रुपये या हिशोबाने तुम्ही ४० वर्षांसाठी गुंतवणूक केली, तर तुम्हाला किती पैसे परत मिळतील याचा अंदाज बांधू शकता का तुम्ही काय म्हणता एक लाख… दोन लाख… पाच लाख… नाही इतके कमी नाही तर ४० वर्षांसाठी रोज ५० रुपये गुंतवले तर तुम्हाला ४० वर्षांनंतर चक्क ५२ लाख २५ हजार एवढी रक्कम मिळेल. म्हणजेच ७ लाख २० हजारांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला ४५ लाख व्याज मिळेल. आता हे वाटते तितके सोप्पे नसले तरी गुंतवणूक आणि आहे तो पैसा आपल्या सवयी बदलून कसा वाचवता येईल, याकडे लक्ष द्यायला हवे. फायनान्शियल एक्सप्रेसने अशाच पाच खास टिप्स दिल्या आहेत ज्या तुम्हाला तुमच्याकडील पैसे वाचवण्यास आणि वाढवण्यास मदत करतील.\n1) बाहेर खाणे कमी करा –\nहॉटेलमध्ये खाणे किंवा कॉफीसाठी कॉफी शॉपला जाणे यासाठी आता काही कारण लागत नाही. म्हणजे अनेकजण मित्रांना भेटण्यासाठी किंवा कुटुंबाला ट्रीटमध्ये किंवा इतर कारणांसाठी हॉटेलिंगला प्राधान्य देतात. महिन्यात दोन तिनदा हॉटेलमध्ये खाणे काही अयोग्य नाही. मात्र सतत हॉटेल आणि बाहेर खाण्यावर होणाऱ्या खर्चाला आळा घालून तुम्ही महिन्याचे एक हजार रुपये जरी वाचवले तरी तुमचा भरपूर फायदा आहे. प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये वाचवून ते खाण्यावर उडवण्याऐवजी तुम्ही आठ टक्के व्याजदराने २० वर्षांसाठी गुंतवले तर तुम्हाला ५ लाख ९२ हजार रुपयांची एक हाती रक्कम २० वर्षांनतर मिळेल.\nतर ३० वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास दर महिना एक हजार रुपयांच्या गुंतवणुकीने तुम्हाला १४ लाख ९४ हजार आणि ४० वर्षांनंतर तर चक्क ३४ लाख परत मिळतील. आहे की नाही गुंतवणूकीचा सोप्पा पर्याय.\n2) बिले वेळेत भरणे –\nअसे अनेकजण आहेत जे कोणतीही बिलं वेळेत न भरल्याने महिन्याला सर्व बिलांवर अंदाजे ५०० ते १००० रुपयांपर्यंतचा दंड भरतात मग ते फोनचे बिल असो, लाईटचे, गॅसचे किंवा पाण्याचे. मात्र वेळेत बिलं भरण्याची सवय लावून महिन्याला ५०० रुपये जरी वाचवले तरी खूप फायदा महिन्याच्या बजेटमध्ये होऊ शकतो मात्र दीर्घ गुंतवणूक केली तर लाखो रुपये परतही मिळतात. म्हणजे ५०० रुपये प्रती महिना आठ टक्क्यांच्या दराने ४० वर्षांसाठी गुंतवल्यास तुम्हाला ४० वर्षांनतर १७ लाख रुपये मिळतील.\n3) मर्यादित खरेदी –\nअनेकदा आपण खरेदीसाठी गेल्यावर गरजेच्या नसणाऱ्या वस्तूंचीही खरेदी करतो. खास करुन सुपरमार्केटसमध्ये अनेकदा गरज नसलेल्या गोष्टींची खरेदी करुन घरी आल्यानंतर त्या वस्तूंची आपल्याला गरज नव्हती, याची जाणीव होते. अशीच नको असलेली खरेदी कमी करुन महिन्याला दोन हजार रुपये वाचवले तरी भविष्यांत या गुंतवणूकीतून मोठे रिटर्नस मिळू शकतात. म्हणजे आठ टक्के व्याजदराने ४० वर्षांसाठी प्रती महिना दोन हजार रुपये गुंतवले तरी ७० लाख रुपये एक हाती मिळू शकतात. हीच रक्कम ३० वर्षांसाठी गुंतवल्यास ३० लाख रुपये गुंतवणूकदारांना मिळू शकतात.\n4) धुम्रपान सोडणे –\nहवेत पैसा उडवण्याचे माध्यम म्हणजे धुम्रपान. पैशांशिवाय आरोग्याला होणारी हानी आलीच. १० रुपयांची एक प्रमाणे दिवसाच्या २० सिगारेटचे पैसे सिगारेटवर न उडवता बाजूला काढून ठेवले तरी महिन्याचे सहा हजार रुपये वाचतात. प्रत्येक महिन्याला हेच सहा हजार आठ टक्के दराने गुंतवल्यास ४० वर्षांत चक्क गुंतवणूकदार दोन कोटींचा मालक होऊ शकतो.\n5) आठवडाभर खरेदी नको –\nएखाद्या आठवड्यामध्ये कमीत कमी गोष्टी विकत घेण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे ज्या खूपच गरजेच्या गोष्टी आहेत त्यासाठीच पैसे खर्च करण्याचा महिन्यातून एखादातरी आठवडा असावा. यामध्ये भाज्या, रोजच्या वापरातल्या वस्तू, औषधे वगळली तरी महिन्याच्या शेवटी मोठी रक्कम वाचते.\nगुंतवणूक आणि बचत यावर लक्ष दिले पाहिजे. यातून भविष्यात मिळणारे उत्पन्न कमी-जास्त होऊ शकते.\n← रेल्वेचे हे ९ नियम माहीत आहेत का \nपुण्यात राहणारी ही सुंदरी फिरतेय ४५ देश, तेही चक्क ३७० किलोच्या बाईकवर… →\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप 19/02/2018\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा. 18/02/2018\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n२० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या. आर आर आबांची ही दोन रुपं एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं. 18/02/2018\nसागर कारंडे ने घेतलं मुंबईत स्वतःच घर या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा \nकाळे अंडे देणारी आणि काळ्या रक्ताची कडकनाथ कोंबडी किंमत आहे तब्बल २००० रुपये 18/02/2018\nमुंबईमधील आणि इतर मोठ्या शहरांतील इमारतीमध्ये का नसतो १३ वा मजला. . बघा काय आहे नक्की 18/02/2018\n*** गरुड व्हा, बगळा होऊ नका पॉवर ऑफ चॉइस 16/02/2018\nKuldeep on मराठी माणूस उद्योगामध्ये कमी कुठे पडतो \nJalindar Kisan Bhoir on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nAmrut khemnalkar on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nsachin on प्रिय मित्रानो, लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख नक्की वाचा\nSandip sathe on आजचे राशिभविष्य बघा काय म्हणतेय तुमची रास….कुंभ राशी वाल्यांनी आवर्जून बघाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/ntpc-toll-at-30/", "date_download": "2018-10-24T01:32:41Z", "digest": "sha1:PIBG2QTYQQ63X5R7N76XTVSQ6GPIDCYX", "length": 18447, "nlines": 259, "source_domain": "www.saamana.com", "title": "रायबरेली: एनटीपीसीमधील दुर्घटनेत ३० ठार | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\n मोदींना जाब विचारण्यासाठीच अयोध्येत जातोय\nशिवसेनेच्या दणक्याने सरकार ताळ्यावर, 180 तालुक्यांत दुष्काळसदृश स्थिती मुख्यमंत्र्यांची घोषणा\nकसे चालते आंग्रीयावर काम..\n उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदींना खडा…\n फटाके फोडा, फक्त रात्री 8 ते 10 पर्यंतच\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nतोगडिया यांनी स्थापन केला नवा पक्ष, लोकसभा निवडणूक लढवणार\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nदहशतवाद्यांचे मुडदे घेऊन जा, गोळीबार केला तर खबरदार\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nघरात बसल्याजागी ऐकता येणार गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके\nखगोलसंशोधक स्टिफन हॉकिंग यांच्या व्हीलचेअर, पदक, पुरस्कारांचा लिलाव\nऍपल लॉन्च करणार जगातला सर्वात छोटा आयपॅड\nब्रह्मांडाचे रहस्य उलघडणाऱ्या स्टीफन हॉकिंग्स यांच्या व्हीलचेअरचा होणार लिलाव\nविराटच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहत्यांना बसला धक्का, अनेकांना अश्रू अनावर\nसचिन-विनोद पुन्हा क्रिकेटच्या मैदानात; अॅकॅडमीद्वारे युवा क्रिकेटपटूंना घडवणार\nहिंदुस्थानच्या विजयाची हॅटट्रिक; जपानचा 9-0 गोलने धुव्वा\nहिंदुस्थान-इंग्लंड लॉर्डस् कसोटी फिक्स, वृत्तवाहिनीच्या लघुपटाने क्रिकेट वर्तुळात खळबळ\n‘हिटमॅन’ला खुणावतोय सचिन-धोनीचा ‘हा’ विक्रम, गांगुलीला केले ओव्हरटेक\nनवान्न पौर्णिमा : कोकणातील नव्याची अपूर्वाई\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nआजचा अग्रलेख : वंदे मातरम् म्हणावेच लागेल\nआजचा अग्रलेख : जगभ्रमण बरे पण मिळाले काय\n– सिनेमा / नाटक\n‘झी मराठी ऍवॉर्डस्’मध्ये ‘तुला पाहते रे’ची बाजी\nसंघर्षमय जिद्दीची कहाणी पाटील\n‘पाटील’ २६ ऑक्टोबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nदूध की दही, जाणून घ्या आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर \n….असा असतो दुतोंडी साप\nरावणाचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी, जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nरोखठोक: आसाराम, अकबर आणि केरळचा बिशप\nफुलटॉस भी बहोत बडी चीज है, बाबू\nरायबरेली: एनटीपीसीमधील दुर्घटनेत ३० ठार\nउत्तर प्रदेशमधील रायबरेली येथे असलेल्या एनटीपीसीच्या प्रकल्पात बॉयलर फुटून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला असून ६५ पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती अद्याप गंभीर आहे. काही जखमींना उपचारासाठी दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nएनटीपीसीच्या प्रकल्पाजवळच्या रुग्णालयापासून सफदरजंग रुग्णालयापर्यंत राखीव मार्गिकेची व्यवस्था करण्यात आली. रुग्णवाहिकेतून २४ मिनिटांत २१ किमीचे अंतर पार करुन रुग्णांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. याआधी केंद्र सरकारच्यावतीने ऊर्जामंत्री आर के सिंह आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी घटनास्थळाला भेट दिली तसेच जखमींची विचारपूस केली. राहुल गांधी यांनी दुर्घटनाग्रस्त प्रकल्प बंद करण्याची मागणी केली. दरम्यान केंद्र सरकारने दुर्घटनेच्या विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.\nबॉयलरच्या सदोष निर्मितीमुळे अपघात\nबॉयलरचे तापमान नियंत्रित करणारा पंखा सदोष होता. तो योग्य प्रकारे काम करत नसल्यामुळे तापमान अनियंत्रित झाले आणि स्फोट झाला असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. या प्रकरणी चौकशी पूर्ण झाल्यावर अंतिम निष्कर्ष स्पष्ट होईल, असे सूत्रांनी सांगितले. बॉयलरचा पंखा सदोष होता की त्याच्यात मुद्दाम बिघाड करण्यात आला त्याचीही चौकशी सुरू आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलचेन्नईत मुसळधार २०१५च्या पुराची पुनरावृत्ती होण्याची शक्यता\nपुढीलतुम्हाला मुस्लिम मुलगी नाही मिळाली\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\n फटाके फोडा, फक्त रात्री 8 ते 10 पर्यंतच\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nभाजपच्या महिला सरपंचांचा शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन...\nछत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी घेतले योगी आदित्यनाथांचे आशीर्वाद\nकच्छमधून पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक\nव्हॉट्सअॅपमध्ये चार भन्नाट फिचर्सचा समावेश, वाचा काय आहे विशेष…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nगुरुग्राम हत्याकांड; न्यायाधीशाच्या मुलाचाही उपचारादरम्यान मृत्यू\nपुरूष आयोगासाठी पुरुष संघटना रस्त्यावर\nपुन्हा देशात भाजपाची सत्ता येणार नाही…शरद पवार यांचे भाकीत\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.mahanews.gov.in/Home/MukhyaBatmya.aspx?str=YOLyCuAWWVxNab497fNpIKHVHRWNJpbYVOJ1Mdn9iQI=", "date_download": "2018-10-24T01:51:18Z", "digest": "sha1:2INJIUH4EBNCMJT655DA42Q2VOBJTIC4", "length": 12934, "nlines": 15, "source_domain": "www.mahanews.gov.in", "title": "भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या प्रकल्पासाठी दोन कोटींचा निधी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०१८", "raw_content": "तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी येथील भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानचा रौप्य महोत्सवी वर्ष सांगता समारंभ\nउस्मानाबाद : समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम यमगरवाडी येथील भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या एकलव्य विद्या संकुलामार्फत करण्यात येत आहे. या प्रतिष्ठानच्या प्रकल्पासाठी राज्य शासनाच्यावतीने दोन कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.\nतुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी येथील एकलव्य विद्या संकुल येथे भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी वर्ष सांगता समारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, लाहिरी गुरूजी, राष्ट्रीय भटके विमुक्त आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते, राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख, कौशल्य विकास व उद्योजकता, कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, खासदार डॉ.सुनिल गायकवाड, आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ.सुवर्णा रावळ आदी उपस्थित होते.\nकार्यक्रमाच्या सुरूवातीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.\nमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, समाजातील शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचविण्याचा संकल्प या प्रतिष्ठानने केला आहे. शेवटच्या घटकाला विकासाच्या मुख्य धारेत आणण्याचे काम या प्रकल्पाने केले आहे. ज्या-ज्या वेळी आपल्या देशात परकीयांची सत्ता आली, तेव्हा या भटक्या विमुक्तांनी आपली संस्कृती आणि लोककला जपण्याचेही काम केले. या भटक्या विमुक्त्‍ा समाजाकडे असलेल्या परंपरागत कौशल्य आणि लोककलांना आधुनिकतेची जोड देऊन त्याचे ब्रँडिंग करुन लोककला आणि कौशल्य वैश्विक स्तरावर पोहोचविण्याचे काम श्री विश्वकर्मा औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून केले जाईल. सध्या देश प्रगतीकडे वाटचाल करीत आहे आणि संविधानाच्या माध्यमातून संविधानिक व्यवस्था निर्माण करुन या समाजातील वंचित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा प्रकल्प नक्कीच उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.\nराज्य शासनाकडून या समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रालयाची निर्मिती करण्यात आली आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, या संस्थेच्या प्रलंबित मागण्या राज्यस्तरावर पोहोचवून त्या पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील. तसेच काही मागण्यांबाबत राज्य शासनाला धोरणात्मक आणि कायदेशीर निर्णय घ्यावे लागतील, त्यासाठी भटक्या-विमुक्त मंत्रालयातर्फे निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nपाच कोटी रुपयांची मदत करणार : नितीन गडकरी\nश्री.गडकरी यावेळी म्हणाले, जातीविरहीत समाज संघटन करण्याचा संघाचा विचार आहे, भटके विमुक्त समाजाच्या विकासाचा मार्ग 21 व्या शतकाकडे जायचा असेल तर ज्ञान आणि तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. कौशल्य विकास आणि त्याचे शिक्षण ही काळाची गरज आहे. हेच कौशल्य शिक्षण भटके विमुक्त समाजाला दिले तरच त्यांची प्रगती होऊ शकेल, यातूनच हजारो तरुणांना रोजगार मिळतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.\nभटके विमुक्तांना चांगल्या सुविधा मिळवून देण्यासाठी भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान ही संस्था त्यांच्यामागे खंबीरपणे उभी आहे. शोषित, वंचित, पीडित समाजावर विकासात्मक संस्कार करीत रोजगार देण्यासाठी ही संस्था काम करीत आहे, हेच खरे समाज परिवर्तनाचे काम आहे, असे सांगून श्री.गडकरी यांनी या संस्थेच्या पायाभूत सुविधांसाठी जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टच्या औद्योगिक, सामाजिक दायित्व (सीएसआर) फंडातून पाच कोटी रुपये देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.\nयावेळी लाहिरी गुरुजी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांचीही समयोचित भाषणे झाली.\nया कार्यक्रमाच्या निमित्ताने दैनिक तरूण भारत व साप्ताहिक उस्मानाबाद समाचार या वृत्तपत्रांच्या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच भटक्या विमुक्त समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात जात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांना अनुलोम सन्मित्र पुरस्काराने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.\nमान्यवरांच्या स्वागतानंतर भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ.सुवर्णा रावळ यांनी प्रतिष्ठानच्या वाटचालीबाबत प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणिता उमाकांत मिटकरी आणि तन्वी तोतडे व शर्विल आडे या विद्यार्थ्यांनी केले तर आभार रावसाहेब कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमाचा समारोप एकात्मता मंत्राने करण्यात आला.\nया कार्यक्रमास गिरीश प्रभुणे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दत्ता कुलकर्णी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे, ॲड.अनिल काळे, ॲड.मिलिंद पाटील, भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष चद्रकांत गडेकर, महादेवराव गायकवाड, डॉ.अभय शहापूरकर, भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानचे कार्यवाह नरसिंग झरे, रौप्य महोत्सवी वर्ष संचलन समितीचे अध्यक्ष डॉ.संजय पुरी यांच्यासह जिल्ह्यातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.\n'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.\nShare चित्रासह बातमी चित्र बातमी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.rikoooo.com/mr/board?view=topic&id=257&catid=5", "date_download": "2018-10-24T01:21:57Z", "digest": "sha1:QG7YH6XBQJ2ID2AFBAIDJIR4U35T5PPT", "length": 15156, "nlines": 208, "source_domain": "www.rikoooo.com", "title": "निर्देशांक - Rikoooo", "raw_content": "भाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी\nसुसंगत तयारी NUMXD v3\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nFSX - FSX स्टीम संस्करण\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 45\n10 महिने 1 आठवड्यापूर्वी #854 by Dariussssss\nकाही कारणाने, माझ्या FSX वर थेट हवामान वैशिष्ट्य खराब पद्धतीने चुकीचे आहे फक्त चुकीचे नाही, परंतु काही विमानतळांसाठी अगदी अचूक जवळ नाही किंवा अगदी बरोबर नाही. सध्या, युरोपमधील बहुतांश विमानतळ मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टीमुळे विलंबाने येत आहेत.\nExmple साठी, एहॅम एम्स्टर्डम.इन रिअल, हवामान आहे:\nउत्तर पासून पवन 16 केटी\nतापमान 1 अंश से\n400 फीटवर पसरलेले ढग\n700 फूट वर गडद\nFSX मध्ये, भिन्न मार्ग. स्वच्छ आकाश, भिन्न वारा आणि गरम .... काय नरक त्याच्या आसपास कोणताही मार्ग आहे का\nखालील वापरकर्ता (चे) धन्यवाद म्हणाला: luc57\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 17\n8 महिने 1 आठवड्यापूर्वी - 8 महिने 1 आठवड्यापूर्वी #941 by DRCW\nFSX च्या बॉक्स्ड आवृत्तीसाठी हवामान इंजिन JEDPEN द्वारे समर्थित नाही जे आपल्याला थेट हवामान देतात. मी असे मानू शकते की स्टीम एडिशनसाठी हे अद्यापही उपलब्ध आहे कारण त्यांनी त्यांच्याशी करार केला आहे. ही सेवा विनामूल्य नाही. अगदी आत्ताच एफएसडब्ल्यूमध्ये सक्रिय हवामान इंजिन किंवा तिसरे पक्ष विकासक नसल्यामुळे आपण ते विकत घेऊ शकता. एफएसएक्स बॉक्स्ड एडिशनसाठी रिअल ग्लोबल वॉर्म मिळविण्याचा एकमात्र मार्ग म्हणजे, एक सक्रिय स्काय एक्सएक्सएक्स सारखा एक खरेदी करणे\nअंतिम संपादन: 8 महिने 1 आठवड्यापूर्वी करून DRCW.\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 1\n7 महिने 3 आठवडे पूर्वी #1013 by गॉफर्स\nमी एक विनामूल्य हवामान कार्यक्रम शोधला - तो लहान आणि FSX ला थेट हवामान इंजेक्शन - FSXWX\nआपल्याला स्थापित करण्याची आवश्यकता नाही. आपण FSX मध्ये असता तेव्हा FSXWX प्रोग्राम चालवा.\nखालील वापरकर्ता (चे) धन्यवाद म्हणाला: DRCW\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 45\nसाइट पोहोचू शकत नाही .. अनुवाद मध्ये, मृत दुवा\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 1\n5 महिने 3 आठवडे पूर्वी #1063 by गॉफर्स\nहाय डारीसस्स आपणास काय म्हणायचे आहे ते माहित नाही लिंक सध्या माझ्यासाठी कार्य करत आहे असे दिसते आहे.\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 1\n5 महिने 3 आठवडे पूर्वी #1064 by वेल्सहेगल\nतो दुवा माझ्यासाठी कार्य करतो परंतु मी शिफारस करतो www.fsrealwx.net/\nमी हे वापरतो आणि ते तुम्हाला वास्तविक हवामान देते .. नेहमीच.\nआपण मुक्त आवृत्ती वापरू किंवा प्रो अपग्रेड करू शकता\nखालील वापरकर्ता (चे) धन्यवाद म्हणाला: गॉफर्स\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nपरवानगी नाही: नवीन विषय तयार करण्याची.\nपरवानगी नाही: उत्तर आहे.\nपरवानगी नाही: attachements जोडण्यासाठी.\nपरवानगी नाही: आपला संदेश संपादित करण्यासाठी.\nमंडळ श्रेणी Rikoooo बद्दल - आपले स्वागत आहे नवीन सदस्य - सुचना बॉक्स - घोषणा उड्डाण अनुकार मंच - FSX - FSX स्टीम संस्करण - FS2004 - Prepar3D - एक्स-प्लेन मीडिया - स्क्रीनशॉट - व्हिडिओ विमानगृह चर्चा - फ्लाय ट्यून - काय आणि आज आपण जेथे उडत होता - स्थावर विमानचालन इतर उड्डाण simulators - फ्लाइट गियर फ्लाइट सिम्युलेटर - - FlightGear बद्दल - DCS मालिका - बेंचमार्क सिम\nFSX - FSX स्टीम संस्करण\nवेळ पृष्ठ तयार करण्यासाठी: 0.210 सेकंद\nद्वारा समर्थित Kunena मंच\nRikoooo.com आपल्या विल्हेवाट येथे आहे\nनियंत्रकास आणि सदस्यांना काही मदत करण्यासाठी आपल्या ताब्यात आहेत\nसहज एक गुणात्मक वेबसाइटवर जाहिरात आपली प्रतिष्ठा वाढ\nआम्हाला अधिक जाणून घ्या\nखूप मोठ्या आकाराचा योजना\nयाची सदस्यता घ्या आणि अधिक जाणून\nविकास आणि सक्षम आमच्या साइटवर मिळवणं\nसुसंगत तयारी NUMXD v3\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nभाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%85/", "date_download": "2018-10-24T00:13:41Z", "digest": "sha1:GOHLSDHHLWKFQNETIVD7XNU5V6RACRFC", "length": 8398, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे जिल्हा: चहाचे दुकान अज्ञातांनी पेटवले | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुणे जिल्हा: चहाचे दुकान अज्ञातांनी पेटवले\nबारामती – इंदापुर चौकातील प्रभात कोल्ड्रींक्‍स्‌ अँड टी हाऊस दुकान अज्ञातांनी पेटवल्याचा प्रकार रात्रीच्या सुमारास घडला. याबाबत बारामती शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेजारील दुकानाबाहेर असलेल्या सीसीटीव्हीत आज्ञात व्यक्ती कैद्य झाल्याचे स्पष्ट होत आहे.\nपोलीसांनी दिलेल्या माहीती अशी की, याबाबत दतात्रय वसंतराव हारके (रा. श्रावणगल्ली, बारामती) यांनी याबाबत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nशहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेले प्रभात टी हाऊस बुधवारी (दि. 18) बंद झाल्यानंतर अज्ञातांनी रात्री दिड वाजण्यानंतर छताद्वारे दुकानात प्रवेश करुन दुकानातील फ्रीज, घड्याळ, इलेक्‍ट्रीक वायरींग, सीसीटीव्ही कॅमेरा आदींची तोडफोड करुन 40 हजार रुपयांचे नुकसान केले. दुकानात रॉकेल आणि पेट्रोलच्या बाटल्या आढळून आल्या त्यावरुन दुकान जाळून खाक करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दुकानातून धुर निघू लागल्याने शेजारील काही मंडळींनी हा प्रकार हारके यांना फोनवरुन सांगितला. हारके तातडीने दुकानात पोहचले. आग विझवण्याचा प्रयत्न केला. हारके यांचे दुकान जाळण्याचा दुसऱ्यांदा प्रयत्न झाला आहे. गतवेळी दुकान जाळण्याचा प्रयत्न झाला तेंव्हा आठ हजारांची रक्कम लंपास करण्यात आली होती. पोलिस यंत्रणा याबाबत करवाई करीत नाही, त्यामुळे वरंवार माझे दुकान जाळण्याचा प्रयत्न अज्ञातांकडून होत असल्याचे हारके यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुणे: पाच वर्षांनी जलसंधारणाच्या कामाची गरज भासू नये\nNext articleअण्वस्त्र हल्ल्याची धमकी देणाऱ्या किम जोंग उन यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय\nपुणे जिल्ह्यातील 10 तालुक्‍यांत दुष्काळ\nशिक्षक हा समाजात आदराचा माणूस, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केले मत\nबारामतीत सुप्रिया सुळे, शरद पवार यांना निवडणूक अवघड\nनागरिकांचा राजकारण्यांबरोबर पोलिसांवरील विश्‍वास उडाला- पालकमंत्री गिरीश बापट\nशाळा व्यवस्थापन निधी “पासबुक’ मधेच सन 2009 पासून खर्च नाही : लाखोंची रक्‍कम वापराविनाच\nहर्षवर्धन पाटलांचा खोटे बोलण्याचा धंदा आमदार भरणे यांची टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://article.wn.com/view/WNAT230b9e00cb36a0dd7d3ddfeefa49c7a4/", "date_download": "2018-10-24T01:23:10Z", "digest": "sha1:R2V5LLN7HNPNSO2W3HYRYZWHWX6YAA7B", "length": 13151, "nlines": 140, "source_domain": "article.wn.com", "title": "आरोग्यमंत्र - सुदृढ पाठीसाठी सारे काही... - Worldnews.com", "raw_content": "\nआरोग्यमंत्र - सुदृढ पाठीसाठी सारे काही...\nडॉ. गरिमा आनंदानी, स्पाइन तज्ज्ञ\n१६ ऑक्टोबर वर्ल्ड स्पाइन डे - निरोगी पाठीसाठी आठ सोपे मार्ग\nअनारोग्यदायी जीवनशैली, दगदगीची दिनचर्या आणि चुकीची शारीरिक ढब यामुळे पाठीच्या कण्याशी संबंधित गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. कामाचे वाढलेले तास आणि वेळेत काम पूर्ण...\nदुष्काळ निवारणासाठी महाराष्ट्राला सहकार्य - पंतप्रधान\nशिर्डी - \"\"महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकार जी पावले उचलेल, त्याला केंद्र सरकार खांद्याला...\n#PuneHealth वातावरण बदलले, आजार वाढले\nशहरात स्वाइन फ्लू, डेंगी, चिकुनगुनियाबरोबरच इतर विषाणूंच्या संसर्गामुळे डोकेदुखी, ताप, सर्दी, खोकला अशा रुग्णांची संख्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असल्याचे निरीक्षण...\nबारामती जिंकण्याचे मुख्यमंत्र्यांचे स्वप्न - आमदार माधुरी मिसाळ\nगराडे - ‘बारामती लोकसभा मतदारसंघात सहा तालुके आहेत. यात काही तालुक्‍यांत पवारविरोधी वातावरण आहे. मागील वेळी महादेव जानकर यांच्या माध्यमातून निसटत्या पराभवाला सामोरे जावे...\nदुचाकीवाल्यांना ‘आयुष्यमान’ नाही ; मोदी आरोग्यविम्याचे नवे निकष\nनवी दिल्ली : तुमचे मासिक उत्पन्न १० हजार रुपयांहून अधिक असेल किंवा तुमच्याकडे फ्रीज अथवा दुचाकी वाहन असेल, तर केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री...\n#MyNewspaperVendor वृत्तपत्र विक्रेत्यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान\nपुणे - ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता वर्षभर घरोघरी जाऊन पेपर टाकणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान करून ‘सकाळ’ने प्रथमच वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा केला. तीन...\n#MyNewspaperVendor वृत्तपत्र विक्रेत्यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान\nपुणे - ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता वर्षभर घरोघरी जाऊन पेपर टाकणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान करून ‘सकाळ’ने प्रथमच वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा केला. तीन पिढ्यांपासून हा व्यवसाय करणारे, वयाच्या ऐंशीव्या वर्षीही सायकलवरून घरोघरी पेपर टाकणारे व पेपरविक्री करून उच्चशिक्षणात अव्वल येणाऱ्या विक्रेत्यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला. माजी राष्ट्रपती व वैज्ञानिक डॉ....\nदिवाळीत आतिषबाजी कायम; फटाके विक्रीला सुप्रीम कोर्टाची सशर्त परवानगी\nदिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांच्या विक्रीला सुप्रीम कोर्टाने मंगळवारी सशर्त परवानगी दिली. त्यामुळे नागिरकांना नेहमीप्रमाणे फटाक्यांसह दिवाळी आनंदाने साजरी करता येणार आहे. दरम्यान, फटाक्यांची ऑनलाइन विक्री करता येणार नाही, असे कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे ई-कॉमर्स साइट्सवरुन फटाके विक्रीला स्थगिती देण्यात आली आहे. फटाके विक्रीबाबत अंशतः घातलेली बंदी ही...\nजागतिक सेलेब्रल पाल्सी दिवस; ‘त्या’ पंखांना मिळणार स्वावलंबनाचे बळ\nठळक मुद्देसेलेब्रल पाल्सी गरजू बालकांना ‘मोफत फिजिओथेरपी’नागाई नारायणजी स्मृती प्रतिष्ठानचा उपक्रम लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सेरेब्रल पाल्सी अपंगत्वाचे सर्वात मोठे कारण ठरत आहे. जगात जन्माला येणाऱ्या बालकांमध्ये एक हजार बालक सेलेब्रल पाल्सीचे असतात. यावर उपचार नाही. मात्र, ‘फिजिओथेरपी’, ‘आॅक्युपेशनल थेरपी’ व ‘स्पीच थेरपी’ने यांचे जीवन सुसह्य करता येते. परंतु अनेक गरजू व...\nस्वाईन फ्ल्यूचा जिल्ह्याला विळखा\nअहमदनगर : स्वाईन फ्ल्यूने जिल्ह्याला विळखा घातला आहे. स्वाईन फ्ल्यूमुळे रोज एकाचा मृत्यू होत आहे. संसर्गजन्य आजारापासून वाचवण्यासाठी नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोकमतने हा खास जागर केला आहे. शहरातील तज्ज्ञांनीही स्वाईन फ्ल्यूपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. स्वाईन फ्ल्यूबाबत शहरातील तज्ज्ञ डॉ. गोपाळ बहुरुपी म्हणाले, एच १, एन १ फ्लूला ‘स्वाइन...\nयेवला नगराध्यक्षांच्या बंधूंचा स्वाइन फ्लूने मृत्यू\nठळक मुद्देइगतपुरीच्या वृद्धाचाही मृत्यू येवला : येथील नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांचे लहान बंधू किराणा व्यापारी ज्ञानेश्वर अंबादास क्षीरसागर (५०) यांचे स्वाइन फ्लूने नाशिक येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. दरम्यान, इगतपुरी तालुक्यातील वृद्धाचाही स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. ज्ञानेश्वर क्षीरसागर यांना पंधरा दिवसांपासून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना स्वाइन फ्लू असल्याचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-new-water-leakage-kinwad-water-project-93675", "date_download": "2018-10-24T01:05:24Z", "digest": "sha1:T3OLPVLKAD3EGHAJ3BOFVXXPHTKRSU6D", "length": 14333, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur New water leakage in Kinwad water project चंदगड तालुक्यातील किटवाड पाटबंधारे प्रकल्पातून पाण्याची गळती | eSakal", "raw_content": "\nचंदगड तालुक्यातील किटवाड पाटबंधारे प्रकल्पातून पाण्याची गळती\nरविवार, 21 जानेवारी 2018\nकोवाड - किटवाड (ता. चंदगड ) येथील लघु पाटबंधारे क्र. 1 च्या व्हॉल्वमध्ये अनोळखी व्यक्तीने बिघाड करून पाणी सोडल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून तलावातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. या विसर्गामुळे तलावाच्या पाणी साठ्यात घट झाली आहे.\nकोवाड - किटवाड (ता. चंदगड ) येथील लघु पाटबंधारे क्र. 1 च्या व्हॉल्वमध्ये अनोळखी व्यक्तीने बिघाड करून पाणी सोडल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून तलावातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. या विसर्गामुळे तलावाच्या पाणी साठ्यात घट झाली आहे.\nया प्रकाराची चौकशी करून संबंधितावर कारवाई व्हावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. यापूर्वीही दोन वेळा असा प्रकार घडल्याने तलावाची सुरक्षितता धोक्यात आली आहे.\nलघु पाटबंधाऱ्यातून पाणी सोडण्यासाठी कांही अज्ञात दोन दिवसापूर्वी व्हॉल्वमध्ये बिघाड केल्याने तलावातील पाणी वाया जात आहे. पाटबंधारे विभागाने याची चौकशी करुन दोषीवर कारवाई करावी.\n- के.एन. तेऊरवाडकर, सरपंच, किटवाड\nपाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणामुळे येथे व्हॉल्वमध्ये बिघाड करून पाणी सोडण्याच्या घटना घडत असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. पाण्याची चोरी करण्याच्या उद्देशाने वारंवार असा प्रकार होत आहे. यावर वेळीच पाटबंधारे विभागाने दखल घेण्याची गरज आहे.\nपाटबंधाऱ्याचा व्हॉल्व कुणीतरी सैल केल्याने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. व्हॉल्वची दुरुस्ती करण्यासाठी कोल्हापूरहून टेक्नीशियनची मागणी केली आहे. दोन दिवसात पाण्याचा विसर्ग थांबेल.\n- पी.बी. पाटील, शाखाधिकारी लघुपाटबंधारे विभाग चंदगड\nकिटवाड परिसरातील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करुन शेतीला पाण्याचा पुरवठा व्हावा, या उद्देशाने 2000 साली लघुपाटबंधाऱ्याची उभारणी झाली. यामुळे शेकडो हेक्टर जमीन ओलीताखाली आली आहे. किटवाड, होसूर, कालकुंद्री, कल्याणपूर व कागणी येथील शेतकऱ्यांना शासनाने पाणी उपसा परवाने दिले आहेत. त्यामुळे या तलावातील पाण्याच्या आधारावर शेतकऱ्यांनी खडकाळ शेकडो एकर जमिनीत शेती फुलविली आहे. पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांच्या पाणी वापरावरही अंकुश ठेवला आहे. दरवर्षी तलावातील पाणी साठ्यानुसार शेतकऱ्यांना पाणी पुरवठा केला जातो. पण काही व्यक्तींकडून सतत तलावाच्या व्हॉल्वमध्ये अनाधिकृतपणे बिघाड करुन पाणी सोडले जाते. अशा प्रकाराने रात्रंदिवस व्हॉल्वमधून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाला याची कल्पना दिली आहे. पण आद्याप व्हॉल्व दुरुस्त न केल्याने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.\nसध्या तलावात 84 टक्के पाणी साठा आहे. पण असेच पाणी वाया जात राहील्यास येत्या महिन्याभरात येथील शेतकऱ्यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत.\nतपाससंस्था आणि नियामक संस्था यांनी व्यवस्था निर्दोषपणे चालावी, यासाठी कुंपणाप्रमाणे काम करणे अपेक्षित असते. पण ही कुंपणेच कुजलेली असतील तर...\nमोफत एसटी प्रवासापासून विद्यार्थिनी अजून वंचितच\nमंचर - अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजनेअंतर्गत इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलींना एसटीतून मोफत प्रवास करण्याबाबत सवलत देण्याच्या निर्णयाची...\nजायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यास शिवसेनेचा विरोध\nराजूर - जलसंपदा विभागाने मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणांतून 5.75 टीएमसी पाणी जायकवाडी धरणासाठी सोडण्याचा आदेश दिला आहे. त्याचा निषेध करत...\nपाणी असूनही कपात कशासाठी\nपुणे - मुंढवा जॅकवेलमध्ये 550 एमएलडी पाणी उपलब्ध असूनही जलसंपदा विभागाने गेल्या 22 दिवसांत रोज 370 एमएलडी पाणी शेतीसाठी उचलले आहे. त्यामुळे शेतीसाठी...\nनोकरीसाठी मांडला ‘खेळ’ प्रमाणपत्राचा...\nसातारा - १९९६-९७ कालावधीत सातारा जिल्ह्यात झालेल्या राज्यस्तरीय ग्रामीण क्रीडा हॉकी स्पर्धेत प्रतिनिधित्व न करताही तसे प्रमाणपत्र तत्कालीन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/boko-haram-creating-problem-nigeria-10206", "date_download": "2018-10-24T01:56:03Z", "digest": "sha1:2BHJ2WJMHNYQK2COK3JVKKWNBNW5CJFJ", "length": 22837, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "Boko Haram is creating problem in Nigeria 'बोको हराम'च्या बीमोडाचे आव्हान | eSakal", "raw_content": "\n'बोको हराम'च्या बीमोडाचे आव्हान\nबुधवार, 22 जून 2016\n‘बोको हराम‘चा अर्थ ‘पश्‍चिमी शिक्षण म्हणजे पाप‘ असा आहे. नायजेरियात फोफावलेल्या या दहशतवादी संघटनेचा निःपात करण्यासाठी तेथे आक्रमक मोहीम उघडण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय समुदायानेही या बाबतीत मदतीचा हात दिल्याने नायजेरियाला मोठेच बळ मिळाले आहे.\n‘बोको हराम‘चा अर्थ ‘पश्‍चिमी शिक्षण म्हणजे पाप‘ असा आहे. नायजेरियात फोफावलेल्या या दहशतवादी संघटनेचा निःपात करण्यासाठी तेथे आक्रमक मोहीम उघडण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय समुदायानेही या बाबतीत मदतीचा हात दिल्याने नायजेरियाला मोठेच बळ मिळाले आहे.\nपश्‍चिम आफ्रिकेतील नायजेरियात गेली तेरा वर्षे ‘बोको हराम‘ या दहशतवादी टोळीने दहशत निर्माण केली आहे. नायजेरियाच्या ईशान्येला इस्लामी खिलाफतीचे राज्य उभारायचे, हे आहे या टोळीचे उद्दिष्ट इराक व सीरिया या देशांत हेच उद्दिष्ट साध्य केलेल्या ‘इस्लामिक स्टेट‘ संघटनेशी ‘बोको हराम‘ने आपले गोत्र जुळविले आहे. भीषण विध्वंस चालविलेल्या या टोळीच्या विरोधात नायजेरियात आता व्यूहरचना आखण्यात आली आहे. गेल्या वर्षी मेमध्ये महम्मदू बुखारी हे नायजेरियाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. चाळीस वर्षांपूर्वी यशस्वी लष्करी अधिकारी म्हणून ते विख्यात होते. ‘बोको हराम‘च्या बंदोबस्तासाठी गेल्या वर्षभरात त्यांनी ठोस पावले उचलली आहेत व जगानेही त्यांना भरघोस पाठिंबा दिला आहे.\n‘बोको हराम‘चा अर्थ ‘पश्‍चिमी शिक्षण म्हणजे पाप‘ असा आहे. साहजिकच हे शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलामुलींना वेठीस धरायचे, त्यांच्या शैशवावरच कुऱ्हाड चालवायची. जो ‘बोको हराम‘पेक्षा वेगळ्या पंथाचा ‘पुजारी‘ आहे, त्याला हालहाल करून यमसदनी पाठवायचे, असे या टोळीचे धोरण आहे. याच धोरणाला अनुसरून एप्रिल 2014 मध्ये एका शाळेतील 276 विद्यार्थिनींना पळविण्यात आले. यांपैकी 57 मुलींची नंतर सुटका झाली. पण त्यांच्यावर बलात्कार झाले, काही जणी माता झाल्या आहेत. या मुली वगळता ज्या अभागी बालिका ‘बोको हराम‘च्या कैदेत आहेत, त्यांच्यावर भयानक अत्याचार होत आहेत. या व्यतिरिक्त लहान मुलांचा आत्मघाती म्हणून वापर केला जातो. त्यामुळे बेनिन, छाड, कॅमेरून आणि निगेर या शेजारी देशांतील नागरिक भयकंपित झाले आहेत. गेल्या दोन वर्षांत ‘बोको हराम‘च्या हल्ल्यांत पंधरा हजार जण मारले गेले आहेत, तर पंचवीस लाख बेघर झाले आहेत. एकदा पाश्‍चात्त्य शिक्षण पापसदृश आहे, अशी समजूत बळावली, की हे शिक्षण देणाऱ्या शिक्षकांवरही आभाळ कोसळले, तर त्यात नवल कसले\nशिक्षकांना म्हणूनच मृत्युदंडाची सजा देण्यात आली आहे. हजारो शिक्षकांनी घाबरून शिक्षकी पेशा सोडून दिला आहे. लीबियात कर्नल मुअम्मर गडाफीची हत्या झाल्यावर, त्याच्या रक्षणासाठी तिथे गेलेल्या तकफिरी टोळ्या परतल्या व नायजेरियाच्या पश्‍चिमेकडील माली देशात स्थिरावल्या. आज या टोळ्यांचीही ‘बोको हराम‘ला साथ आहे. या टोळ्यांमुळे केवढी दहशत उत्पन्न झाली आहे याची कल्पना करणेही अवघड आहे. नायजेरियन मतदारांनी म्हणूनच बुखारींना अध्यक्ष म्हणून निवडून आणले.\nबुखारींना पक्के ठाऊक आहे, की ‘बोको हराम‘चे आव्हान मोडून काढायचे असेल तर समर्थ लष्कर तैनात करावे लागेल, लष्कराच्या मदतीसाठी कुशल गुप्तहेरही उभे करावे लागतील, लष्कर भ्रष्टाचारमुक्त करावे लागेल. कारण आतापर्यंत सैनिकांना दिलेली शस्त्रास्त्रे ‘बोको हराम‘, ‘तकफिरी‘ व ‘अल्‌ शबाब‘ या टोळ्यांच्या शस्त्रागारात पोचली आहेत. नायजेरियात सैन्यात भ्रष्टाचार आहे, तसाच समाजजीवनातही आहे. त्यामुळे आफ्रिकेतील सर्वाधिक लोकसंख्येचा आणि विपुल खनिजसंपत्तीने युक्त असलेला हा देश अंतर्बाह्य पोखरला गेला आहे. तेथे औद्योगिक उत्पादनात कमतरता आहे. कारण रस्ते, पूल, वीज वगैरे पायाभूत सोयींचा दुष्काळ आहे. याचा लाभ उठविण्यासाठी तिथले धनदांडगे सज्ज आहेतच. बुखारी गेल्या वर्षी अध्यक्ष म्हणून निवडून आले. तत्पूर्वी, जोनाथन आणि ओबासन्जो हे अध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व मंत्री एका बाजूला, तर धनदांडगे दुसऱ्या बाजूला. त्यांनी एकमेकांशी हातमिळवणी करून आपापल्या तिजोऱ्या भरल्या आणि सर्वसामान्यांना अन्न - वस्त्र - निवाऱ्यापासून वंचित ठेवले.\nया पार्श्‍वभूमीवर बुखारींनी निर्णय घेतला, की भ्रष्टाचार खणून काढायचा. सैनिकांसाठी परदेशातून आणलेली शस्त्रास्त्रे सैनिकांच्याच शस्त्रागारात पोचतील आणि अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी आयात केलेला कच्चा माल सार्वजनिक गोदामांमध्येच साठविला जाईल या दृष्टीने कठोर पावले उचलण्यात आली आहेत. जे शासक, स्वार्थी धनदांडगे व भ्रष्टाचारी नोकरशहांचे कर्दनकाळ ठरतात, लुटारू मस्तवालांना जेरबंद करतात, त्यांनाच लोक दुवा देतात. अर्थात, अशा शासकांनी लोकांच्या अन्न - वस्त्र - निवारा वगैरे गरजा पूर्ण केल्या पाहिजेतच. नोकऱ्या - व्यवसायांची शाश्‍वती दिली पाहिजे हेही महत्त्वाचे आहे. बुखारी यांनी गेल्या वर्षभरात या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात म्हणून खबरदारी घेतली आहे. बुखारी यांनी प्रामाणिक, विश्‍वसनीय आणि कर्तबगार सहकाऱ्यांना नियुक्त केले आहे. नायजेरिया म्हणजे 36 राज्यांचा संघ आहे. ‘बोको हराम‘ या टोळीने यांपैकी 20 राज्यांत आपला जम बसविला आहे. स्थानिक सत्ताधीशांबरोबर दोस्ती करून शस्त्रास्त्रे व इतर सामग्री खिशात घातली आहे. बुखारी यांनी म्हणूनच 36 राज्यांमधून भरवशाचे सहकारी कार्यरत राहतील याची दक्षता घेतली आहे.\nनायजेरियातील जनसामान्यांना भयमुक्त करण्यासाठी आता इतर देशही पुढे आले आहेत. मेच्या अखेरीस नायजेरियाच्या राजधानीत दहशतवादविरोधी आंतरराष्ट्रीय परिषद झाली. नायजेरियन नागरिकांना, तसेच त्याच्या शेजारी देशातील नागरिकांनाही भयमुक्त केले पाहिजे, त्यांच्या मूलभूत गरजांची पूर्ती केली पाहिजे, त्यांच्या शिक्षण, तसेच आरोग्यविषयक अपेक्षांनाही न्याय दिला पाहिजे हे लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाकडून Office for The Co-ordination of Humanitarian Affairs या संस्थेची स्थापना झाली आहे. ही संस्था इतर देशांकडून उपलब्ध होणाऱ्या मदतकार्यांमध्ये सुसूत्रता आणत आहे. तसेच फ्रान्स, ब्रिटन व अमेरिका यांनी शस्त्रपुरवठा केल्याने ‘बोको हराम‘च्या पराभवासाठी बुखारी यांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. सारांश, नागरी आणि लष्करी साह्य तत्काळ नायजेरियाला पोचावे या दृष्टिकोनातून आखण्यात आणलेली व्यूहरचना फलद्रूप होईल अशी चिन्हे दिसत आहेत. ‘बोको हराम‘चे संकट नजीकच्या भविष्यात एकदम नष्ट होईल, असे म्हणणे धारिष्ट्याचे आहे. पण बुखारी आणि त्यांचे सहकारी नायजेरियाला या संकटापासून मुक्त करण्यासाठी योग्य कार्यवाही करीत आहेत हे नक्की\n'शैक्षणिक गुणवत्तेत आपण मागे'\nपुणे -‘‘देशात ९०३ विद्यापीठे आणि ३९ हजार ५० महाविद्यालये यांचे विस्तृत जाळे आहे; परंतु अद्यापही शैक्षणिक गुणवत्ता, जागतिक क्रमवारीत शैक्षणिक संस्था...\nउर्दूतील गीता वाटपाचा निर्णय काश्‍मीरमध्ये मागे\nश्रीनगर (पीटीआय) : भगवद्‌गीता' आणि 'कोशूर रामायण' यांच्या उर्दू भाषेतील आवृत्तींचे वाटप शाळा व अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये करण्याचा जम्मू-काश्‍मीर...\n#PMCIssue फुरसुंगीत सुविधांसाठी आंदोलन\nफुरसुंगी - फुरसुंगी गाव पुणे महानगरपालिकेत जाऊन वर्ष झाले तरी पालिका गावाला पुरेशा नागरी सुविधा देत नसल्याने संतप्त झालेल्या फुरसुंगी...\n#PMCIssue नागरी सुविधा मिळत नसल्याने पालिकेच्या दोन्ही कार्यालयांना टाळे\nफुरसुंगी - फुरसुंगी गाव पुणे महानगरपालिकेत जाऊन वर्ष झाले तरी पालिका गावाला पुरेशा नागरी सुविधा देत नसल्याने संतप्त झालेल्या फुरसुंगी...\nमोफत एसटी प्रवासापासून विद्यार्थिनी अजून वंचितच\nमंचर - अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजनेअंतर्गत इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलींना एसटीतून मोफत प्रवास करण्याबाबत सवलत देण्याच्या निर्णयाची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://railandbusfanning-ram.blogspot.com/2013/12/blog-post.html", "date_download": "2018-10-24T00:47:25Z", "digest": "sha1:EEVLOVIJMJIVZURYXKSP2ZPHUIOCGFPI", "length": 22046, "nlines": 135, "source_domain": "railandbusfanning-ram.blogspot.com", "title": "मी एक प्रवासी पक्षी,: एका अनोख्या शोधाची चित्तरकथा.", "raw_content": "मी एक प्रवासी पक्षी,\nएका अनोख्या शोधाची चित्तरकथा.\n१९९० च्या दशकात गाड्यांचे रेक्स शेअरींग होत असे. माधवराव शिंदे रेल्वेमंत्री असताना त्यांनी गाड्यांच्या महत्तम वापरासाठी हा निर्णय घेतला होता.\n१९८९ मध्ये कराडला गेल्यानंतर कोल्हापूर आणि दादर येथे गाड्यांचे असे शेअरींग होत असेल अशी मला पुसटशी कल्पना यायला सुरूवात झाली होती. तत्पूर्वी नागपूरला येणारी कोल्हापूर-नागपूर महाराष्ट्र एक्सप्रेस ही रात्री नागपूर-दादर सेवाग्राम एक्सप्रेस म्हणून जाते आणि पहाटे येणारी दादर-नागपूर सकाळी नागपूर-कोल्हापूर म्हणून जाते याची कल्पना होती.\nसंध्याकाळी आलेली गाडी यार्डात गेली की त्यावर \"नागपूर-कोल्हापूर-नागपूर\" या बोर्डावरचे \"कोल्हापूर\" पुसून त्यावरच स्टेन्सीलने \"दादर\" लिहीले जायचे. हा सगळा प्रकार प्रत्येक डब्यांवर तैल रंगात व्हायचा. तैल रंगांचे ओघळ डब्यांवर अव्यवस्थित दिसत. हे रेक्सपण तसे अव्यवस्थित आणि गचाळ असत. जुने डबे. कुशन्स नसलेली शयनयान आसने. (शयनयान आसनांना कुशन्स लावायला सुरूवात १९७९ पासून झाली. मधु दंडवते रेल्वेमंत्री असताना त्यांनी हा क्रांतीकारी निर्णय घेतला होता. त्याआधी बाकडीच असायचीत.) मला आठवतय एकदा १९६९ चा डबा दक्षिण मध्य रेल्वेने या गाडीला जोडला होता. अवातानुकूलीत द्विस्तरीय शयनयान डबा पण गाडीला असायचा. (तो एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे. त्याविषयी आणि त्यातील माझ्या प्रवासाविषयी नंतर कधीतरी लिहीन.)\nहा रेक संपूर्ण दक्षिण मध्य रेल्वेचा असे. त्यावेळी पुणे ते कोल्हापूर हा विभाग द.म. रेल्वेच्या अखत्यारीत होता आणि त्यातील अमराठी अधिकारी या गाडीला सावत्र वागणूक द्यायचेत. दादर ते नागपूर एकही किलोमीटर द.म. रेल्वेत न धावता ही गाडी द.म. रेल्वेची होती. त्यामुळे ह्या गाडीकडे लक्षच नव्हते. १९९१ मध्ये इराक युद्ध सुरू झाल्यानंतर इंधन वाचवण्यासाठी भारतीय रेल्वेने काही गाड्या तात्पुरत्या बंद ठेवल्या होत्या. त्यात दादर-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेसचा समावेश होता.\nमग ह्या गाड्यांचे नक्की भ्रमण कसे शोधून काढायचे हा मला पडलेला प्रश्न होता. १९९१ पर्यंत कराडमध्ये ब-यापैकी स्थिरावलेला होतो. मित्रांना माझे हे गाड्या बघण्याचे उद्योग माहिती झालेले होते आणि त्यातले काही समानधर्मी मित्रही माझ्या या छंदात सामील झालेले होते. कराडला पी.एल. सोडली तर अभ्यास वगैरे करण्याच्या भानगडीत कुणीही पडत नसे. त्यामुळे जुलैमधल्या एका शुभदिवशी मी हा रिसर्च करण्याचे ठरवले.\nत्यासाठी निरीक्षणे म्हणजे गाड्यांचे रेक्स बघून त्यातल्या कोचेसचे नंबर लिहून ठेवायचे. त्यात महाराष्ट्र, सह्याद्री आणि महालक्ष्मी एक्सप्रेस चे निरीक्षण आले. महाराष्ट्रचा प्रश्न नव्हता कारण कोल्हापूरकडे जाताना ही गाडी सकाळी ११.०० वाजता आणि परत नागपूरकडे जाताना सायंकाळी ४.३० वाजता जायची. पण कोल्हापूरकडे जाणारी महालक्ष्मी पहाटे ५.०० वाजता, सह्याद्री भल्या पहाटे ३.०० वाजता तर मुंबईकडे जाणा-या गाड्या अनुक्रमे रात्री ११.०० व १.०० वाजता जायच्या. आणि निरीक्षणांसाठी किमान तीन दिवस आणि तीन रात्री तरी ह्या गाड्यांचे रेक्स बघायला हवे होते.\nएका दिवशी दुपारी कराड स्टेशनवर गेलो. महाराष्ट्र एक्सप्रेसचे डबे बघितले. लिहून ठेवले. कराड स्टेशन तेव्हा फ़ार आडबाजुला वाटायचे. महाविद्यालयापासून सहा किमी अंतरावर आणि मध्ये फ़क्त उसाची शेती. मनुष्यवस्ती तुरळक. ओगलेवाडी गावाजवळ हे स्टेशन होते. (तेच काच कारखान्यासाठी प्रसिद्ध असणारे ओगलेवाडी. एकेकाळी स्टेशनचे नाव पण ओगलेवाडीच होते.) दुपारी तर मित्रांची सायकल घेवून मस्त फ़ेरफ़टका मारत गेलो होतो. रात्री मात्र हे शक्य नव्हते.\nत्यातल्या त्यात सोय म्हणजे कराड वरून स्टेशनला जाणारी रात्री शेवटची शहर बस, महालक्ष्मी एक्सप्रेसच्या अगदी आधी, आमच्या महाविद्यालयावरून जायची. मग त्या बसने प्रवास करीत स्टेशन गाठले. महालक्ष्मी एक्सप्रेसचा रेक नोंदवून ठेवला. महालक्ष्मी एक्सप्रेस रात्री मुंबईकडे रवाना झाल्यानंतर शहरबस पण कराडला रवाना झाली. कराड स्टेशन तसे दिवसभरही सामसूम असायचे. (पु. लं. चा \"काही अप्स काही डाउन्स\" वाचल्यानंतर तो लेख पुणे-मिरज मार्गामधल्या स्टेशनांना चपखल लागू पडतो याची मला जाणिव झाली.) आता तर मी एकटाच आणि सोबत रेल्वेची काही मोजकी रात्रपाळीची मंडळी होती. सिग्नल्स आता अधिकच गूढ भासायला लागले होते.\nतेव्हा कराडचे स्टेशन मास्तर आगस्टीन जोसेफ़ (भला माणूस) सहज फ़ेरेफ़टका मारता मारता माझ्याकडे आले आणि मला विचारले की एव्हढ्या रात्री फ़लाटावर मी का थांबलोय मी माझा छंद आणि आजचे थांबण्याचे कारण खरे सांगितले. ते अवाक झाले आणि माझ्या छंदात मदत करण्याचे त्यांनी कबूल केले. मग रात्री मुंबईकडे जाणारी सह्याद्री एक्सप्रेस येइपर्यंत त्यांनी मला \"टोकन एक्स्चेंज\" ही रेल्वेची अतिशय सुरक्षित सिग्नलींग सिस्टीम समजावून दिली. मध्ये एक मालगाडी गेली तेव्हा प्रात्यक्षिकासहित.\nरात्री सह्याद्री एक्सप्रेस मुंबई कडे गेली त्याचेही डबे नोंदवून ठेवले आणि आता मात्र झोप अनावर झाली होती. (तसेही आम्ही लवकर झोपून लवकर उठणा-यांच्या पंथातले. पु.लं.च्या उपदेशानुसार रात्रभर जागून पहाट बघण्याचा अनुभव नाहीच. रेडीमेडच पहाट कायम बघितलेली.) आगस्टीन जोसेफ़ साहेबांना कळले. त्यांनी माझ्यासाठी फ़लाटावरची प्रथम वर्ग प्रवाशांसाठीची खोली उघडून द्यायला लावली. रेल्वेचे इतर कर्मचारी मला मिळणारी व्ही आय पी ट्रीटमेण्ट पाहून जरा चक्रावूनच गेले होते. हातात वही, पेन, गबाळा वेष, झोपाळलेला हा किडकिडीत तरूण कोण एव्हढा टिकोंजीराव लागून गेलाय हे त्यांना कळेचना. पण साहेबाची आज्ञा म्हणून त्यांनी त्याचे पालन केले.\nपहाटे तीन वाजता कोल्हापूरकडे येणारी सह्याद्री येण्याची घंटा झाल्यावर एक कर्मचारी मला उठवायला आला. पावसाला सुरूवात झाली होती. मस्त पहाट, माझी आवडती गाडी. फ़क्त चहाचा वाफ़ाळता कप नव्हता. (पुढे खूप वर्षांनी \"दिल से\" त ला शाहरूख खान अश्याच एका पावसाळी रात्री स्टेशनवर वाट पहाताना दिसल्यावर मला त्या रात्री आठवल्यात.)\nमग पुन्हा जोसेफ़ साहेबांसोबत गप्पा. ते कुठले तरी केरळ वरून आलेले होते. (त्यावेळी कराडला कार्यरत असलेले सगळेच स्टेशन मास्तर केरळी होते.) त्यांची, त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस वगैरे झाली तोवर पहाटे ५ वाजता कोल्हापूरला जाणारी महालक्ष्मी एक्सप्रेस हजर. तिचाही रेक बघून लिहून घेतला आणि गावातून येणा-या पहिल्या यष्टी ने महाविद्यालयात रवाना झालो. दुपारी मेस मध्ये दोन घास ढकलून महाराष्ट्र एक्सप्रेस बघायला स्टेशनवर. जुलै महिन्यात लेक्चर वगैरे करणे बहुतांशी जनतेला नामंजूर होते. त्यामुळे दिवसभर स्टेशनवर थांबून जाणारी महाराष्ट्र एक्सप्रेस बघून पुन्हा वसतीगृहात. रात्री पुन्हा जेवण आटोपून शेवटच्या बसने स्टेशनवर.\n३ दिवस आणि ३ रात्री हे व्रत केल्यानंतर जी माहिती जमा झाली त्याचे विश्लेषण केल्यानंतर या गाड्यांचे रेक्स कसे शेअर होतात त्याचा उलगडा झाला. तो मी डायरीत नोंदवून ठेवला.\nआता ही माहिती मला रेल्वेतला कुणीही मोठा अधिकारी देवू शकला असता पण मग स्वतः केलेल्या संशोधनाचे आणि त्यातल्या आनंदाचे मोल राहिले नसते. तसही जीवनाच्या प्रवासात \"ध्येयापेक्षा प्रवासच जास्त मजेत जगायचा असतो\" हे मला पटलेलेच होते.\nएका अनोख्या शोधाची चित्तरकथा.\nपरवा मुंबईवरून नागपूरला येताना केवळ घाईमुळे विमानाने यावे लागले. एका तासात एका पूर्ण नवीन विश्वात प्रवेश करताना सोय तर झाली पण रेल्वेप्रवास ...\nएका लग्नाच्या जमण्याची गोष्ट.\n७ फेब्रुवारी २०००. मी आणि माझी पत्नी वैभवी पहिल्यांदाच एकमेकांना भेटलोत. प.पू. मायबाईंकडे नाथबीजेचा कार्यक्रम होता. व्यवस्थेत सहभाग...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास.- ३\nपूर्वपिठीका : १९९५. सप्टेंबर महिन्यात नुकताच नवी मुंबईतल्या दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात रुजू झालो होतो. ओक्टोबर महिन्याच्या अख...\nकावळ्याच्या शापाने गाय मरत नाही पण..... तीन वेगवेगळे अनुभव.\n२००३ च्या जुलै महिन्यातली गोष्ट. महाविद्यालयाच्या उन्हाळी सुट्या संपवून मी, माझ्या पत्नी व एक वर्षाच्या छोट्या मुलीसह, नागपूरवरून मु...\nकराडला अभियांत्रिकीला शिकायला असताना (१९८९ ते १९९३) आम्ही काही दोस्त मंडळींनी सांस्कृतीक क्षेत्रात खूप धमाल केली. पहिल्या वर्गात विशेष प्र...\nशिवशाही : एक चिंतन\nसाधारण फ़ेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची \"शिवशाही\" नावाची स्लीपर कोच बससेवा १५ एप्रिलला सुरू होणार ही...\nपुन्हा नागपूर - १\n२०१२ सरता सरताच चि. मृण्मयीच्या नागपूरच्या शाळेत स्नेहसंमेलन, नववर्षाच्या अगदी सुरूवातीलाच असल्याची, बातमी कळली होती. आम्ही सांगोल्यात २२...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास क्र.१\n१३/२/१९९२. य़शवंतराव चव्हाण नाट्यगृह, कराड. रात्री चे साडेबारा वाजताहेत. आमची \"अर्थ-अनर्थ\" एकांकिका संपतेय. एकांकिकेच्याच चर्चा,...\nतीर्थरूप दादा, आज १३ मार्च. तुमचा वाढदिवस. आज तुम्ही असता तर तुमचा हा ७१ वा वाढदिवस आपण सगळ्यांनी थाटामाटात साजरा केला असता. तुमची मि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://sharyat.com/30/01/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%87/", "date_download": "2018-10-24T01:35:57Z", "digest": "sha1:XTJLARYGWQWCFUTQ7RQWTCJOUD25FRZK", "length": 10789, "nlines": 83, "source_domain": "sharyat.com", "title": "शिवचरित्र काय शिकवते ???", "raw_content": "\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा.\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n१) आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत दुखः करीत बसू नका,कारण काळ अनंत आहे.वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊले टाका.सतत कर्तव्य करीत राहा,आज न उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.\n२) उठा जागे व्हा …थांबू नका जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही.\n३) जीवनात चढउतार हे येत असतात.नेहमी हसत राहा.असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही.\n४) अहंकारापासून तितकेच सावध रहा,जितके एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्यापासून असता.\n५) प्रत्येक क्षणाचा व संधीचा उपयोग करून घ्या.प्रगतीचा मार्ग फार मोठा आहे आणि काळ फार वेगाने पुढे जात आहे.म्हणून आपल्या संपूर्ण आत्मबलाने कामाला लागा तेव्हाच तुम्ही ध्येय गाठू शकाल.\n६) कोणत्याही गोष्टीसाठी स्वतःला दुखिः, करून घेऊ नका.मनुष्यावर नव्हे तर देवावर विश्वास ठेवा,तोच तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल आणि सन्मार्ग सुचवेल.स्वतःच्या मानल नेहमी कामात गुंतवून ठेवा, त्याला मोकळे राहू देऊ नका.जीवन गांभीर्याने जगा तुमच्यासमोर आत्मोन्नतीचे महान कार्य आहे.आणि वेळ फार थोडाच आहे.बेसावधपणे तुम्ही नको त्या गोष्टीत गुंतून राहिलात तर तुम्हाला दुखिः व्हावे लागेल आणि अधिकच वाईट स्थितीत जाऊन पोहोचाल.\n७) धैर्य व अशा बाळगल्यास जीवनातील सर्व प्रसंगांशी सामना करण्याची योग्यता तुमच्यात लवकरच येईल.तुम्ही स्वतःच्या बळावर उभे राहा,आवश्यक वाटत असेल त्तर संपूर्ण जगाला आव्हान द्या,यामुळे तुमचे काही नुकसान होणार नाही.\n८) थोर व्यक्ती हे सदैव एकाकी वाटचाल करत आले आहेत आणि त्यांच्याच वाटेचे दुसर्यांनी अनुकरण केले आहे.\n९) एकटेपणा हेच जीवनातील परम सत्य होय.परंतु एकटेपणापासून घाबरणे,त्रागा करणे,कर्तव्यापासून विचलित होणे हे महा पाप होय.एकटेपण हे आपल्या स्वतःच्या अंतरंगात लपलेल्या महान शक्तींना विकसित करणारे एक साधन आहे.स्वतःवरच अवलंबून राहिल्याने तुम्ही आपल्या श्रेष्टतम शक्तींना प्रकाशात आणू शकता.\n१०) दुसऱ्यांना सुखी बघून आम्ही परमेश्श्वराच्या न्यायावरच शंका घेऊ लागतो,परंतु या सुखी लोकांनी आपली कामे किती लक्षपूर्वक केली आहेत याकडे मात्र आम्ही पूर्णतः दुर्लक्ष करतो,आमची जिद्द आमच्या अंगी आहे का याकडे आपण लक्ष्य द्यावे.ईश्वर कोणत्याही बाबतीत पक्षपात करीत नाही.त्याने आत्मबळ सर्वांनाच मुक्त हाताने सढळपणे प्रदान केले आहे ; ज्याच्या बळावर प्रत्येकाला स्वतःची उन्नती करता येईल.\nवाचा………विचार करा…………अंतर्मुख व्हा.आणि खरोखरच आपण त्या निश्चयाच्या महामेरुचे गुण घेतो का याचाही विचार करा.\n← 65 च्या वयात 1009 वेळा अपयश आले पण निराश नाही झाला हा उद्योगी आणि उभी केली जागतिक किर्तीची कंपनी केएफसी \nअसा तयार केला जातो अर्थसंकल्प…\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप 19/02/2018\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा. 18/02/2018\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n२० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या. आर आर आबांची ही दोन रुपं एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं. 18/02/2018\nसागर कारंडे ने घेतलं मुंबईत स्वतःच घर या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा \nकाळे अंडे देणारी आणि काळ्या रक्ताची कडकनाथ कोंबडी किंमत आहे तब्बल २००० रुपये 18/02/2018\nमुंबईमधील आणि इतर मोठ्या शहरांतील इमारतीमध्ये का नसतो १३ वा मजला. . बघा काय आहे नक्की 18/02/2018\n*** गरुड व्हा, बगळा होऊ नका पॉवर ऑफ चॉइस 16/02/2018\nKuldeep on मराठी माणूस उद्योगामध्ये कमी कुठे पडतो \nJalindar Kisan Bhoir on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nAmrut khemnalkar on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nsachin on प्रिय मित्रानो, लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख नक्की वाचा\nSandip sathe on आजचे राशिभविष्य बघा काय म्हणतेय तुमची रास….कुंभ राशी वाल्यांनी आवर्जून बघाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/teacher-salaries-will-take-place-within-2-days/", "date_download": "2018-10-24T00:56:47Z", "digest": "sha1:SY45WKT3Y2I4G3XQHWSDEYXG5LXLLBZY", "length": 9297, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "प्राथमिक शिक्षकांचे पगार 2 दिवसांमध्ये होतील - चारुशीला चौधरी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nप्राथमिक शिक्षकांचे पगार 2 दिवसांमध्ये होतील – चारुशीला चौधरी\nअहमदनगर : शालार्थ प्रणालीच्या डाटाबेस मध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्याने १२ जानेवारी पासून शालार्थ प्रणाली बंद पडली होती.जानेवारी २०१८ चे पगार अखेर ऑफलाईन पद्धतीने स्विकारण्याचे आदेश व वेतन ही ऑफलाईन पद्धतीने देण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या उपसचिव चारुशीला चौधरी तसेच राज्याचे शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांनी पारीत केले होते.\nत्यानंतर लगेचच अहमदनगर जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी लक्ष्मण पोले तसेच वेतन पथक अधिक्षक राजमोहन शर्मा यांनी माध्यमिक शिक्षकांचे पगार येत्या २ दिवसात बँकेत जमा होतील, असे सांगितल्याची माहिती शिक्षक भारतीचे नेते सुनिल गाडगे यांनी दिली.वेतन पथक अधिक्षक कार्यालय,अहदमनगर यांच्याकडे १० जानेवारी पर्यंत ज्या शाळांनी ऑनलाईन पगार बिले सादर केली होती. तसेच २ फेब्रुवारी पर्यंत ज्या शाळांनी ऑफलाईन पगार बिले वेतन पथक कार्यालयाला सादर केली होतील अशा ५५० माध्यमिक शाळा व पाच रात्र शाळा यांच्या पगार बिलाचा चेक ए.डी.सी.सी.बँक अहमदनगर येथे बुधवारी जमा केला आहे.अशा ५५५ शाळांवर काम करणा-या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांचे पगार येत्या दोन दिवसात बँकेत जमा होतील अशी माहिती शिक्षक नेते सुनिल गाडगे यांनी दिली.\nशिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-याचे पगार तातडीने मिळावेत या कामी माध्यमिक शिक्षकेतर संघटना यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे.ज्या माध्यमिक शाळांनी वेतन पथक अधिक्षक कार्यालय माध्यमिक,अहमदनगर यांच्याकडे अद्याप जमा केले नाहीत.अशा शाळांनी तातडीने जानेवारी महिलन्यांचे पगार बिले सादर केले नाहीत,त्यांनी जानेवारीच्या पगार बिलाला डिसेंबर महिन्याची झेरॉक्स प्रत जोडावी म्हणजे पगार लवकर आदा केले जातील, अशी माहिती अधिक्षक राजमोहन शर्मा यांनी शिक्षक भारती संघटेनेच्या पदाधिका-यांना दिली.\nयेत्या दहा वर्षात रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही – पाटील\nटीम महाराष्ट्र देशा- राज्यभरातील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे नेहमी टीकेचे धनी बनत असलेले राज्याचे सार्वजनिक बांधकाम…\n‘फिल्मशाला २०१८’ चा निकाल जाहीर\nदीपक साळुंखे पाटील म्हणतात ‘तो मी नव्हेच’\nअखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे ‘ब्रह्मोद्योग-2018’ महोत्सवाचे आयोजन\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे…\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे…\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये पुरुषोत्तम मधील विविध पुरस्कार विजेते\nसैराट फेम ‘तानाजी’ आता ‘माझा…\nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता…\n‘फिल्मशाला २०१८’ चा निकाल जाहीर\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान \nराष्ट्रवादीला धक्का,पवारांच्या अत्यंत निकटवर्तीय नेत्याचा पक्षाला रामराम\n‘एमआयएम’प्रमाणे ‘वंदे मातरम्’ला आमचाही विरोध : प्रकाश आंबेडकर\nवाचा अमित शाह यांनी शिवसेनेला काय धमकी दिली \nपुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल : पवार\nभाजपला काही झालं तरी सत्ता मिळू द्यायची नाही - उद्धव ठाकरे\nसैराट फेम 'तानाजी' आता 'माझा अगडबम'मध्ये\nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता फडणवीस\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान \nराष्ट्रवादीच्या तिजोरीत खडखडाट, आता प्रचार तोंडी करा - पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/11/news-203.html", "date_download": "2018-10-24T01:17:58Z", "digest": "sha1:2TXYSGIVHP7RTYYRRHDANFP5B6GEAPOB", "length": 6806, "nlines": 83, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "कर्जाला कंटाळून पाथर्डीत शेतकऱ्याची आत्महत्या. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar South Pathardi कर्जाला कंटाळून पाथर्डीत शेतकऱ्याची आत्महत्या.\nकर्जाला कंटाळून पाथर्डीत शेतकऱ्याची आत्महत्या.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पाथर्डी तालुक्यातील आल्हणवाडी येथील सुभाष केरू कर्डिले (वय-४२ वर्षे) या शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. कर्डिले यांना उपचारासाठी मंगळवारी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथेच कर्डिले यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. शवविच्छेदन केल्यानंतर मंगळवारी रात्री बारा वाजता आल्हणवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nआल्हणवाडी येथील शेतकरी सुभाष कर्डिले यांच्याकडे बँक व सेवा सहकारी सोसायटीचे कर्ज होते. कर्ज फिटत नसल्याने कर्डिले गेल्या अनेक दिवसांपासून निराश होते. शेतीमधील शेतमालाला भाव मिळत नाही. बँकेचे व सोसायटीचे कर्ज कसे फेडायचा, असा प्रश्न त्यांच्या समोर होता.\nमंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सुभाष कर्डिले यांनी स्वत:च्या शेतात जाऊन विषारी औषध प्राशन केले. शेजारील शेतकरी व कर्डिले यांच्या पत्नी आशाबाई यांनी त्यांना तातडीने नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, कर्डिले मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN\nआशाबाई कर्डिले यांचा मंडळ अधिकारी रवींद शेकटकर यांनी बुधवारी जबाब नोंदविला असून, सुभाष कर्डिले यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याचा अहवाल तहसीलदार नामदेव पाटील यांना दिला आहे. मयत सुभाष कर्डिले यांच्या वारसांना शासकीय मदत मिळावी, अशी मागणी राधाकिसन कर्डिले यांनी तहसीलदार नामदेव पाटील यांच्याकडे केली आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nउद्धव ठाकरे लोकसभा उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार या चार नेत्याची नावे चर्चेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/02/news-1601.html", "date_download": "2018-10-24T01:37:54Z", "digest": "sha1:XE2HOIWQO63ZVL5FKCHRKSEUBEVMBWWN", "length": 6566, "nlines": 82, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "राहाता नगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवकावर अत्याचाराचा गुन्हा दाखल. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar North Crime News Rahata राहाता नगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवकावर अत्याचाराचा गुन्हा दाखल.\nराहाता नगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवकावर अत्याचाराचा गुन्हा दाखल.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहाता नगरपालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक सागर निवृत्ती लुटे यांच्याविरुध्द बालकांचा लैगिक अत्याचार संरक्षण कायद्यांतर्गत विनयभंग व धमकी दिल्याप्रकरणी राहाता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार राहाता पोलिसांनी लुटे यांच्याविरुध्द विनयभंग, धमकावणे व बाललैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nफिर्यादी महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, माझ्या अल्पवयीन मुलीस सागर लुटे गेल्या महिन्याभरापासून रस्त्याने जाताना व येताना टोमणे मारतो, लज्जा उत्पन्न होईल असे अश्‍लील बोलतो, तसेच जर तू मोबाइल घेतला नाही तर तुझ्याकडे पाहील, अशी धमकी बुधवारी (दि. 14 फेब्रुवारी) दुपारी 12 वाजता राहाता बसस्थानकात दिली असल्याचे म्हटले. यापूर्वी राहाता नगरपालिकेतील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना धमकावल्याप्रकरणी तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हाही दाखल झालेला आहे.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nसागर लुटेविरुध्द शिर्डी उपविभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील यांनी नुकतीच हद्दपारीची कारवाई करण्याबाबतचे आदेश काढलेले असून, याबाबतची सुनावणी चालू आहे. फिर्यादी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी नगरसेवक सागर लुटेविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nराहाता नगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवकावर अत्याचाराचा गुन्हा दाखल. Reviewed by Ahmednagar Live24 on Thursday, February 15, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nउद्धव ठाकरे लोकसभा उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार या चार नेत्याची नावे चर्चेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-pune-news-inauguration-nursery-92809", "date_download": "2018-10-24T00:56:45Z", "digest": "sha1:B2P33WX3QKOUN3ZZZJ5KC6CKIEBLPERO", "length": 12957, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news pune news inauguration of nursery सिध्देश्वर निंबोडी येथे अंगणवाडीचे उद्घाटन | eSakal", "raw_content": "\nसिध्देश्वर निंबोडी येथे अंगणवाडीचे उद्घाटन\nमंगळवार, 16 जानेवारी 2018\nशिर्सुफळ : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात याचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी केले.\nशिर्सुफळ : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात याचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी केले.\nसिध्देश्वर निंबोडी (ता.बारामती) येथे एकात्मिक बालविकास योजना बारामती प्रकल्प एक अंर्तगत बांधलेल्या अंगणवाडी इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी पवार बोलत होते. यावेळी बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले, पंचायत समिती सदस्य लिलाबाई गावडे, विद्यमान सरपंच संजय काकडे, उपसरपंच सुनिल उदावंत, नवनिर्विचित सरपंच मनिषा फडतरे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र सवाणे, अरुणा खंडागळे, माजी सरपंच किशोर फडतरे, धनंजय धुमाळ, आप्पा मोहिते, तुकाराम कुंभार, प्रल्हाद लावंड, आप्पा फडतरे, महादेव लांडगे, महेश नगरे, जालिंदर सवाणे, जनार्दन जाचक यांच्यासह अंगणवाडी पर्यवेक्षिका वृंदा बाप्ते, गावकामगार तलाठी प्रियंका टिळेकर अंगणवाडी सेविका चंपाबाई खडके यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.\nयावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले, आगामी काळातही जिल्हा परिषद तसेच विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून विविध कामे हाती घेण्यात येणार आहेत यासाठी सर्व ग्रामस्थांनी गटातटाचे राजकारण न करता विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपत सवाणे, प्रास्ताविक ग्रामसेविका रंजना आघाव तर आभार पोपट खडके यांनी मानले.\nया उद्घाटन कार्यक्रमापूर्वी अंगणवाडीच्या परिसरामध्ये प्रचंड अस्वच्छता पसरली होती. याबाबत सरंपच यांनी अंगणवाडीचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराला दोन दिवसापूर्वीचे परिसर स्वच्छता व उद्घाटन फलक लावण्याची सूचना केली होती. मात्र संबंधित ठेकेदाराने याकडे सोयिस्कर दुर्लक्ष केले. यामुळे आज कार्यक्रमापूर्वी सरपंच व गावपुढाऱ्यांची चांगलीच पळापळ पहायला मिळाली. यावेळी उद्घाटन फलकाविना फक्त फित कापून कार्यक्रम उरकुन वेळ मारुन नेण्यात आली.\nमोदी सरकार भंपक - उद्धव ठाकरे\nलातूर - भाजपने गेल्या निवडणुकीत खोटे बोलून मते घेतली. सत्तेत बसल्यावरही ते वारंवार खोटेच बोलत आहेत. त्यात मी वाटेकरी होणार नाही. शिवसेनाप्रमुख...\n#PMCIssue फुरसुंगीत सुविधांसाठी आंदोलन\nफुरसुंगी - फुरसुंगी गाव पुणे महानगरपालिकेत जाऊन वर्ष झाले तरी पालिका गावाला पुरेशा नागरी सुविधा देत नसल्याने संतप्त झालेल्या फुरसुंगी...\n#PMCIssue नागरी सुविधा मिळत नसल्याने पालिकेच्या दोन्ही कार्यालयांना टाळे\nफुरसुंगी - फुरसुंगी गाव पुणे महानगरपालिकेत जाऊन वर्ष झाले तरी पालिका गावाला पुरेशा नागरी सुविधा देत नसल्याने संतप्त झालेल्या फुरसुंगी...\nकेळघर - टॅंकरग्रस्त असलेल्या व पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या तळोशी गावाने पाणीटंचाईवर मात केली. तनिष्कांच्या मागणीनुसार सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून...\nतपाससंस्था आणि नियामक संस्था यांनी व्यवस्था निर्दोषपणे चालावी, यासाठी कुंपणाप्रमाणे काम करणे अपेक्षित असते. पण ही कुंपणेच कुजलेली असतील तर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/ahmednagar-news/announces-smoke-award-for-biwg-groups-gaikwad/articleshow/65768384.cms", "date_download": "2018-10-24T02:06:54Z", "digest": "sha1:7ZSSZGXBKRUQKF7YMACRYYLICQ2QENJG", "length": 15351, "nlines": 138, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ahmednagar news News: announces smoke award for biwg group's gaikwad - बीव्हीजी ग्रुपचे गायकवाड यांना घुले स्मृति पुरस्कार जाहीर | Maharashtra Times", "raw_content": "\nबीव्हीजी ग्रुपचे गायकवाड यांना घुले स्मृति पुरस्कार जाहीर\nयांना घुले स्मृती पुरस्कार\nयेत्या शनिवारी नेवाशात वितरण\nम. टा. प्रतिनिधी, नगर\nज्येष्ठ उद्योजक हणमंतराव गायकवाड यांना यंदाचा 'लोकनेते मारुतरावजी घुले पाटील स्मृती पुरस्कार' जाहीर झाला आहे. येत्या शनिवारी (१५ सप्टेंबर) सकाळी १० वाजता नेवासे तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्य़ाच्या सभागृहात माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. रहिमतपूर (जि. सातारा) येथील भारत विकास ग्रुपच्या (बीव्हीजी) माध्यमातून घरांची देखभाल व्यवस्था, रुग्णालयांची देखभाल, १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा, औद्योगिक कचरा व्यवस्थापन, सेंद्रीय शेती आदींसह विविध क्षेत्रात भरीव काम केले आहे.\nज्ञानेश्वर साखर कारखाना व उद्योग समूहाद्वारे मारुतराव घुले यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी कारखाना कामगारांच्या सांस्कृतिक मंडळाच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला घुले स्मृती पुरस्कार देण्यात येतो. पुरस्काराचे यंदाचे तेरावे वर्ष असून, ५१ हजार रुपये, सन्मानचिन्ह असे स्वरूप आहे. या वर्षीचा पुरस्कार 'बीव्हीजी ग्रुप'चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड यांना दिला जाणार आहे. जिद्द व मेहनतीच्या जोरावर भारतासह अनेक देशात विविध क्षेत्रात ते कार्यरत असून, 'बीव्हीजी ग्रुप'च्या माध्यमातून ८५ हजारांवर व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.\nज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्यासह ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक काकासाहेब नरवडे, काशिनाथ नवले, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, कामगार संचालक सुखदेव फुलारी, प्रशासकीय अधिकारी कारभारी गायके, जनसंपर्क अधिकारी कल्याण म्हस्के, अशोक मेरड आदींनी या उपक्रमाचे नियोजन केले आहे. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, नागेबाबा मल्टीस्टेटचे अध्यक्ष कडूभाऊ काळे, निवृत्त कृषी अधिकारी संभाजी गायकवाड आदी उपस्थित होते. ज्ञानेश्वर कारखाना सांस्कृतिक मंडळाद्वारे अकाली निधन झालेल्या कामगारांच्या कुटुंबाला एक लाखाची मदत, रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कामगाराला १५ हजारांची मदत, असाध्य रोगावरील उपचारासाठी २५ हजारांची मदत, स्त्री जन्म स्वागत उपक्रमांतर्गत मुलींच्या नावाने दोन हजारांचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र असे विविध उपक्रम राबविण्यात येतात.\nज्ञानेश्वर उद्योग समूहाद्वारे घुले पाटील स्मृती पुरस्कार आजपर्यंत नगरच्या सावली परिवाराचे नितीश बनसोडे (२००६), जामखेड ग्रामीण आरोग्य प्रकल्पाचे डॉ. रजनीकांत आरोळे (२००७), सर्च व्हिलेजचे डॉ. अभय बंग (२००८), आनंदवनचे डॉ. विकास आमटे (२००९), रयत शिक्षण संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष अॅड. रावसाहेब शिंदे (२०१०), तत्कालीन विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे (२०११), ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे (२०१२), माजी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील (२०१३), आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार (२०१४), ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे (२०१५), ज्येष्ठ विचारवंत गोविंदराव पानसरे (मरणोत्तर, २०१६) व संत ज्ञानेश्वर मंदिराचे विश्वस्त शिवाजी महाराज देशमुख (२०१७) यांना देण्यात आले आहेत.\nमिळवा अहमदनगर बातम्या(ahmednagar news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nahmednagar news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nलाचखोरी प्रकरण: CBIच्या उपअधीक्षकाला ७ दिवसांची CBI कोठडी\nछत्तीसगडः CM रमण सिंग आदित्यानाथ यांचे पाया पडले\nभारतीय लष्कराची फेररचना, लष्कराचे तीन उपमुख असणार\nरक्ताने माखलेला सॅनिटरी पॅड मंदिरात घेऊन जाणार का\nमुंबईः जमिनींच्या मागण्यांसाठी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे आ...\nचेहऱ्यावरील सुरकुत्या नष्ट करणारे तांदळाचे पाणी\n#metoo: 'अत्याचार झाला तेव्हाच आवाज का उठवला जात नाही\nअहमदनगर-पुणे महामार्गावर भीषण अपघातात ५ ठार\nसाईबाबांच्या झोळीवर भाजपचा डल्ला\nकेवळ थापांचा पाऊस; उद्धव भाजपवर बरसले\nलोकसभेची तयारी; उद्धव ठाकरे शिर्डीत\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1बीव्हीजी ग्रुपचे गायकवाड यांना घुले स्मृति पुरस्कार जाहीर...\n2लोणी येथे २७ जुगारींना अटक...\n3मराठा आरक्षणासाठी विद्यार्थिनीची आत्महत्या...\n4जामखेडला दोन घटनांत अडीच लाख लुटले...\n5यंदा ‘मुळा’ ओसंडून वाहण्याची शक्यता धुसर...\n6नेवासे फाट्यावर जुगार अड्ड्यावर छापा...\n7प्रकाश बर्डे यांचे निधन...\n8शिर्डी, राहात्यात चांगला प्रतिसाद...\n9फोर्स अप्लायसन्स कर्मचारी आंदोलनाबाबत आज बैठक...\n10मंडप परवानगीसाठी साडे तीनशे अर्ज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/02/blog-post_3.html", "date_download": "2018-10-24T01:38:15Z", "digest": "sha1:T4OTMSGY2Q7KKF3HHUIZ3AIKGAW7UR65", "length": 3988, "nlines": 73, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "जामखेड गोळीबार प्रकरणातील आरोपींना अटक. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nजामखेड गोळीबार प्रकरणातील आरोपींना अटक.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम : निवडणुकीच्या वादातून जामखेड शहरात डॉ सादिक पठाण व त्यांचा जोडीदार कय्युम पठाण या दोघांवर जामखेड शहरातील पंचायत समिती समोर गाडी अडवुन हल्ला करत गोळीबार १ फेब्रुवारी रोज दुपारी बाराच्या दरम्यान झाला होता,या गोळीबार प्रकरणातील आरोपींना शिताफीने अटक करण्यात आली आहे. जामखेड पोलिसांनी सापळा रचून आरोपी शिवाजी केशव काकडे वय २९,रा-नालवंडी,ता -पाटोदा,जि - बीड व भरत पांडुरंग जगदाळे वय -२९ रा - जगदाळेवस्ती, जामखेड याना अटक करण्यात आली आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nउद्धव ठाकरे लोकसभा उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार या चार नेत्याची नावे चर्चेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/one-belt-one-road/", "date_download": "2018-10-24T00:16:13Z", "digest": "sha1:NXFLV32LJNIVFMVBVUUGT6RZX3XPYSB4", "length": 30231, "nlines": 265, "source_domain": "www.saamana.com", "title": "‘वन बेल्ट वन रोड’ प्रकल्प आणि हिंदुस्थान | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\n2019 मध्ये शिवसेनेचाच मुख्यमंत्री असणार, बीडमध्ये उद्धव ठाकरेंनी ठणकावले\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nतोगडिया यांनी स्थापन केला नवा पक्ष, लोकसभा निवडणूक लढवणार\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nदहशतवाद्यांचे मुडदे घेऊन जा, गोळीबार केला तर खबरदार\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nघरात बसल्याजागी ऐकता येणार गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके\nखगोलसंशोधक स्टिफन हॉकिंग यांच्या व्हीलचेअर, पदक, पुरस्कारांचा लिलाव\nऍपल लॉन्च करणार जगातला सर्वात छोटा आयपॅड\nब्रह्मांडाचे रहस्य उलघडणाऱ्या स्टीफन हॉकिंग्स यांच्या व्हीलचेअरचा होणार लिलाव\nविराटच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहत्यांना बसला धक्का, अनेकांना अश्रू अनावर\nसचिन-विनोद पुन्हा क्रिकेटच्या मैदानात; अॅकॅडमीद्वारे युवा क्रिकेटपटूंना घडवणार\nहिंदुस्थानच्या विजयाची हॅटट्रिक; जपानचा 9-0 गोलने धुव्वा\nहिंदुस्थान-इंग्लंड लॉर्डस् कसोटी फिक्स, वृत्तवाहिनीच्या लघुपटाने क्रिकेट वर्तुळात खळबळ\n‘हिटमॅन’ला खुणावतोय सचिन-धोनीचा ‘हा’ विक्रम, गांगुलीला केले ओव्हरटेक\nनवान्न पौर्णिमा : कोकणातील नव्याची अपूर्वाई\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nआजचा अग्रलेख : वंदे मातरम् म्हणावेच लागेल\nआजचा अग्रलेख : जगभ्रमण बरे पण मिळाले काय\n– सिनेमा / नाटक\n‘पाटील’ २६ ऑक्टोबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nमराठी चित्रपटात काम करायचंय – शर्मन जोशी\n‘माझ्या बायकोचा प्रियकर’ मधील पहिल्या धमाल गाण्याला जबरदस्त प्रतिसाद\nमेघा धाडे आता हिंदी बिग बॉसमध्ये\nदूध की दही, जाणून घ्या आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर \n….असा असतो दुतोंडी साप\nरावणाचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी, जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nरोखठोक: आसाराम, अकबर आणि केरळचा बिशप\nफुलटॉस भी बहोत बडी चीज है, बाबू\n‘वन बेल्ट वन रोड’ प्रकल्प आणि हिंदुस्थान\nचीनच्या बेल्ट-रोड प्रकल्पाला पर्याय म्हणून हिंदुस्थान आणि जपानने संयुक्तपणे आशिया-आफ्रिका जोडणी प्रकल्प हाती घेतला आहे. चीनशी स्पर्धा न करता विकसनशील देशांत आवश्यक तेवढय़ाच पायाभूत सुविधा विकास करण्याचा हा पर्याय अधिक विश्वासार्ह आणि किफायतशीर ठरू शकतो. हिंदुस्थानने देशांतर्गत, विशेषतः सीमावर्ती भागात तसेच बंदरे, विमानतळ आणि महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱया पायाभूत सुविधा निर्मितीकडे लक्ष देण्याची गरज आहे.\nचीनच्या वन बेल्ट वन रोडला अमेरिकेनेही विरोध दर्शवला आहे. त्यासोबत पाकिस्तानलादेखील अमेरिकेच्या संरक्षण सचिव जेम्स मॅटिस यांनी सुनावले आहे. त्यामुळे अमेरिका हिंदुस्थानच्या भूमिकेला समर्थन देत असल्याचे चित्र आहे. कधीकाळी पाकिस्तानला मदत करत हिंदुस्थानला कोंडीत पकडणाऱया अमेरिकेच्या भूमिकेत हा बदल का झाला जागतिक स्तरावर हिंदुस्थानला आपले म्हणणे पटवून देण्यात यश येत आहे की हिंदुस्थानला समर्थन देत अमेरिका स्वतःचा काही हेतू साध्य करू पाहत आहे\n‘वन बेल्ट वन रोड’ (OBOR) हे चीनने टाकलेले एक महत्त्वाकांक्षी पाऊल आहे. या प्रकल्पासाठी चीन दरवर्षी पाचशे अब्ज डॉलर्स इतकी प्रचंड गुंतवणूक करणार असून सहभागी देशांना कर्ज तसेच अर्थसहाय्य करण्यासाठी चीनने एक स्वतंत्र आर्थिक व्यवस्था निर्माण केली आहे. चीनने मध्यंतरी पट्टा-मार्ग परिषद आयोजित केली होती. हिंदुस्थान आणि जपान वगळता अमेरिकेसह जगातील सर्व महत्त्वाच्या देशांनी या परिषदेला पाठिंबा दर्शवला होता. जून महिन्यात जी-20 देशांच्या बैठकीत जपाननेही या प्रकल्पाला पाठिंबा दिल्याने जगात हिंदुस्थान एकटा पडल्याचे चित्र निर्माण झाले.\nअर्थात बेल्ट रोड प्रकल्पामुळे हिंदुस्थानने घाबरून जायचे कारण नाही. या प्रकल्पात अनेक त्रुटी आहेत. या प्रकल्पांतर्गत पाकिस्तानमध्ये होणारी गुंतवणूक त्यांच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या एकचतुर्थांश आहे. पंधरा अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होऊ घातलेल्या उझबेकिस्तानची तीच परिस्थिती आहे. कझाकिस्तानमध्ये ४६ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होणार असून ती त्यांच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या एक पंचमांश आहे. बांगलादेशमध्ये चीन चोवीस अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. या सर्व देशांना एवढे प्रचंड कर्जाचे ओझे पेलवणार आहे का एवढी मोठी गुंतवणूक करण्याची चीनची आर्थिक क्षमता आहे का एवढी मोठी गुंतवणूक करण्याची चीनची आर्थिक क्षमता आहे का असे अनेक प्रश्न आहेत. चीनचे इराण, सीरिया आणि उत्तर कोरिया यासारख्या आंतरराष्ट्रीय निर्बंध असलेल्या देशांशी असलेले संबंध धोकादायक आहेत. बेल्ट रोड प्रकल्पाच्या माध्यमातून या निर्बंध लादलेल्या देशांना चीनमार्गे विकसित देशांच्या बाजारपेठांत पोहोचता येऊ शकेल, अशी अमेरिकेला आणि पश्चिम युरोपीय देशांना चिंता आहे. पारदर्शकतेचा अभाव हा या प्रकल्पाबद्दल घेतला जाणारा महत्त्वाचा आक्षेप आहे.\nहिंदुस्थान या प्रकल्पातून बाहेर राहिल्यास आपले खूप मोठे नुकसान होईल, असे वातावरण चीन आणि डाव्या विचारांच्या वर्गाकडून सातत्याने निर्माण केले जात आहे. त्यात तथ्य नाही. हिंदुस्थानला सात हजार पाचशे कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून हिंदुस्थानची सागरी अडवणूक करणे सोपे नाही. हिंदुस्थानची १३० कोटी लोकसंख्या जगातील सर्वात मोठय़ा बाजारपेठांपैकी एक आहे. हिंदुस्थानची अर्थव्यवस्था सात टक्क्यांहून अधिक वेगाने वाढत असल्यामुळे हिंदुस्थानला एकटे पाडण्याचा विचार शहाणपणाचा ठरणार नाही. हिंदुस्थानच्या परवानगीशिवाय चीनने पाकव्याप्त कश्मीरमधून चीनने बेल्ट रोड प्रकल्पांतर्गत चीन-पाकिस्तान आर्थिक मार्ग (सीपेक) बांधला आहे. त्यात सहभागी होणे म्हणजे पाकव्याप्त कश्मीर पाकिस्तानचा भाग असल्याच्या दाव्याला पाठिंबा देण्यासारखे आहे.\nचीन-पाकिस्तान वार्षिक व्यापार १३.५ अब्ज डॉलर इतका कमी आहे. पाकिस्तानात पर्शियाच्या आखाताजवळ ग्वादर येथे चीनकडून उभारले जाणारे बंदर आणि चीनच्या मुस्लिमबहुल शिनजिआंग प्रांतातून काराकोरममार्गे या बंदराला जोडला जाणारा रस्ता प्रकल्पांवरील खर्च ६५ अब्ज डॉलरहून अधिक आहे, जो पाकिस्तानच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या २५ टक्के आहे. पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता, तो या प्रकल्पाचा खर्च फेडण्याची अजिबात शाश्वती नाही. तीच गोष्ट मध्य आशियातील अनेक देशांना लागू पडते. याचाच अर्थ उद्या जर हे देश चीनकडून प्रकल्पासाठी घेतलेले कर्ज फेडू शकले नाहीत, तर त्यांना चीनचे मांडलिकत्व पत्करावे लागेल. लवकरच चीनकडून ५९०० कोटी डॉलर्सचे कर्ज काढणारा पाकिस्तानसुद्धा अशाच सापळ्यात अडकणार आहे.\nश्रीलंकेत चीनने सुमारे ८ अब्ज डॉलर्स कर्ज देऊ करून हंबनटोटा येथे बंदर, आंतरराष्ट्रीय विमानतळ, औद्योगिक क्षेत्र आणि क्रिकेटचे मैदान अशा जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारल्या. पण अपेक्षित आर्थिक विकास न झाल्याने आज या सर्व सुविधा वापराविना पडून असून चीनकडून घेतलेले कर्ज हा श्रीलंकेसाठी गळफास झाला. हंबनटोटा प्रकल्पाचा पांढरा हत्ती हे श्रीलंकेतील सत्तांतरामागचे एक महत्त्वाचे कारण होते.\nया हंबनटोटा बंदराबद्दलच्या करारामुळे अनेक वादविवादांना तोंड फुटले आहे. हा करार श्रीलंकेच्या सरकारलाही सर्वात अनुकूल वा सर्वात पसंत असा करार नव्हताच पण नाइलाजाने तो एकमेव पर्याय शिल्लक उरला होता. हंबनटोटा बंदरापासून अवघ्या १८ किमी अंतरावरील मत्ताला या शहरात उभारलेल्या मत्ताला राजापक्षा आंतरराष्ट्रीय विमानतळाप्रमाणेच या हंबनटोटा बंदराच्या प्रकल्पाच्या गुंतवणीवरील परतावा फारच कमी आहे. कारण मत्ताला राजापक्षा आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोज एक किंवा दोनच विमाने येतात तसेच हंबनटोटा बंदरात हजारो जहाजे येतील अशी अपेक्षा होती तेथे फक्त 44 जहाजे आली त्यामुळे हंबनटोटा प्रकल्पाच्या गुंतवणीवरील परतावासुद्धा फारच कमी आहे. मग एका बाजूला या बंदरातील उलाढालीतून मिळणारे उत्पन्न कमी व दुसऱया बाजूला खूप महाग दराने परत करायला लागणारे परदेशी कर्ज व वाढविण्यात आलेला व्याजाचा दर यामुळे श्रीलंका कर्जाच्या सापळ्यात अडकली २९ जुलैला चीन आणि श्रीलंकेने करार करून हंबनटोटा प्रकल्पाला चीनने दिलेल्या कर्जाच्या बदल्यात प्रकल्पाची ७० टक्के मालकी विकत घेतली. यामुळे हिंद महासागरातील मोक्याच्या ठिकाणी चीनच्या नौदलाला प्रवेश मिळणार असला, तरी हा प्रकल्प चीनकडून आर्थिकदृष्टय़ा फायद्यात आणता येईल का\nचीनशी स्पर्धा करण्यासाठी आपल्याला अजून बरीच मजल मारायची आहे. बेल्ट-रोड प्रकल्पाला उत्तर द्यायचे असेल, तर देशात गुंतवणुकीच्या दृष्टीने व्यवहार्य ठरतील अशा रेल्वे, रस्ते, बंदर, वीज प्रकल्प इ. पायाभूत सुविधांचा धडाका लावायला हवा. बेल्ट-रोड प्रकल्पाच्या भीतीने का होईना, जलदगतीने, किफायतशीर दरांत जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारण्याच्या बाबतीत हिंदुस्थानला मोठी झेप घ्यायची आवश्यकता आहे. आज बेल्ट रोड प्रकल्पातून बाहेर राहणे शहाणपणाचे असले, तरी भविष्यात या प्रकल्पाला यश मिळाल्यास आपल्याला पण याचा वापर करता येईल.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलप्रा. मु. ब. शहा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nनवान्न पौर्णिमा : कोकणातील नव्याची अपूर्वाई\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nलेख : रोजच पौर्णिमा\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nभाजपच्या महिला सरपंचांचा शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन...\nछत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी घेतले योगी आदित्यनाथांचे आशीर्वाद\nकच्छमधून पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक\nव्हॉट्सअॅपमध्ये चार भन्नाट फिचर्सचा समावेश, वाचा काय आहे विशेष…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nगुरुग्राम हत्याकांड; न्यायाधीशाच्या मुलाचाही उपचारादरम्यान मृत्यू\nपुरूष आयोगासाठी पुरुष संघटना रस्त्यावर\nपुन्हा देशात भाजपाची सत्ता येणार नाही…शरद पवार यांचे भाकीत\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://blog.kiranghag.com/2010/02/blog-post.html", "date_download": "2018-10-24T01:38:22Z", "digest": "sha1:FXRYCYI6D3HMANUPGFFREGLKDB7ON3P4", "length": 8074, "nlines": 129, "source_domain": "blog.kiranghag.com", "title": "As I tread the Globe....: नटरंग - सुरेख!!", "raw_content": "\nनटरंग येऊन बरेच दिवस झाले. रिलीज व्हायच्या आधी Zee वर त्याचं मेकिंग पाहिलं होतं. पहावं असं तेव्हाच वाटलं होतं. पण राहून गेलं. आज मोकळा शनिवार मिळाला तेव्हा पाहिला. खूप आवडला.\nनटरंगमध्ये तमाशा आहे हे तर माहीत होतं. टिपिकल तमाशाप्रधान मसाला पाहण्यात मला काही, किंबहुना काहीच इंटरेस्ट नव्हता. मात्र मेकिंग पाहताना थोडी उत्सुकता निर्माण झाली होती. अजय-अतुलचं संगीत हे त्याचं कारण होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या दोघांचं संगीत synthesizer मागे टाकून आलंय. त्यांच्या गाण्यात वाद्यांची आणि शैलीची मस्त विविधता आहे आणि सुंदर आवाज देखील. त्यांचा एकूणच दर्जा हिंदीतही वरचढ ठरू शकेल यात मला शंका नाही. नटरंग मध्ये त्याची गाणी हळुवार सुरुवात करतात आणि अचानक दणका देऊन वेग पकडतात. हे सगळं होताना आपण तमाशा पाहतोय हे जाणवतच नाही. Long term मध्ये त्यांची गाणी सणासुदीला आणि वरातीत नक्कीच \"वाजत\" राहतील.\nनटरंग मध्ये संगिताशिवाय आवडतील असं बरंच काही आहे. चित्रपटातल्या गुणाचं वेड मला भावलं. करण्यासाठी करणारे खुप असतात आणि मन लावून करणारे खुप कमी. यातला फरक कळणारे तर याहूनही कमी. ध्येयाच्या ध्यासाने जाण्याची धडपड, हतबल करणार्‍या अडचणीत आलेलं नैराश्य आणि शेवटी मिळवलेलं यश - एकदम कनेक्ट झालं आणि चित्रपट अजूनच आवडत गेला.अतुलची मेहनत प्रशंसनीय आहेच. नैना देखील आवडली.\nमराठी भाषा आणि चित्रपट घुसमटत आहेत ही आता चोथा झालेली बोंब. पण याला कारणीभूत मराठीच आहे. श्वास, वळू, टिंग्या, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, हरिश्चंद्राची फॅक्टरी असे Mainstream हिंदीबरोबर स्पर्धा न करणारे, मेहनत घेऊन बनवलेले चित्रपट वरचेवर आल्यास नक्कीच बरे वाटेल. नुसता चित्रपट नाही, तर इतरही commercials आणि तांत्रिक बाबींकडे लक्ष द्यायला हवंय. साधं उदाहरण द्यायचं तर नटरंगची वेबसाइट पाहा. एक तर स्वतःची वेबसाइट नाही, त्यात अर्ध्या links चालत नाहीयेत. नटरंगची DVD पण अपेक्षित आहे. त्यात नुसता चित्रपट नकोय तर त्याचं making आणि अजून बरंच काही हवंय.\nएक वेळ अशी आली होती की मराठी सिनेमा आणि तमाशा हे यशाचं समीकरण बनलं होतं. तमाशाचा आग्रह (अतिरेक) मराठी सिनेमा साठी घातक ठरला होता. तमाशाची monotony slapstick कॉमेडीने मोडली होती. आज त्याचाही अतिरेक होऊ लागलाय (सौजन्य - भरत जाधव/संजय नार्वेकर आणि कंपनी). नटरंग मुळे पुन्हा तमाशा परत नाही आला तर बरं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/farmer-munja-gitte-wrote-letter-to-dhananjay-munde-latest-updates/", "date_download": "2018-10-24T01:24:06Z", "digest": "sha1:MBZX6DRTZCEFU43AFN6JZJ4OJQJIXESM", "length": 14257, "nlines": 117, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "लबाडी करुन लाटलेली शेतकऱ्यांची शेकडो एकर जमिन परत करा, शेतकऱ्याचं धनंजय मुंडेना पत्र", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nलबाडी करुन लाटलेली शेतकऱ्यांची शेकडो एकर जमिन परत करा, शेतकऱ्याचं धनंजय मुंडेना पत्र\nसामान्य शेतकऱ्याचे धनंजय मुंडेना आवाहन ,सोशल मिडीयावर पत्र व्हायरल\nबीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र शासनाने जमीन अधिग्रहणासंबंधी नुकतेच प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकावर जाहीर टीका करत आव्हान दिलं होतं. त्यांनी सोशल मीडियाद्वारे शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारपासून वाचवण्यासाठी लढताना प्राण पणाला लावण्याची घोषणा केली. मात्र शेतकऱ्यांबद्दल कळवळा दाखविणाऱ्या धनंजय मुंडे यांना एका शेतकऱ्याने लिहलेले पत्र सध्या सोशल मिडीयावर चर्चेचा विषय बनले आहे.हे पत्र सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे.\nधनंजय मुंडे याचं ट्वीट\nशेतक-यांच्या जमिनी त्यांच्या सहमती शिवायही ताब्यात घेण्यासाठी सरकारने अध्यादेश काढला आहे. शेतकऱ्यांच्या सहमती शिवाय त्यांची एक इंचही जमीन मी ताब्यात घेऊ येणार नाही त्यासाठी प्राण गेले तरी बेहत्तर. हा कायदा आम्ही कदापीही संमत होऊ देणार नाही. pic.twitter.com/Zse4hYC0Ae\nराज्यातील महामार्गासाठी लागणा-या शेतक-यांच्या जमिनी त्यांच्या सहमती शिवायही ताब्यात घेण्यासाठी सरकारने अध्यादेश काढला आहे. शेतकऱ्यांच्या सहमती शिवाय त्यांची एक इंचही जमीन मी ताब्यात घेऊ येणार नाही त्यासाठी प्राण गेले तरी बेहत्तर. हा कायदा आम्ही कदापीही संमत होऊ देणार नाही अशी धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिल्यानंतर एका शेतकऱ्यांने त्यांना पत्र लिहिलं आहे, जे सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.\nपरळी तालुक्यातील पूस येथील जगमित्र साखर कारखान्यासाठी घेतलेल्या जमिनी परत द्याव्यात, जीव देण्याची गरज नाही, असं जाहीर पत्र तळणी येथील शेतकरी मुंजा गित्ते यांनी लिहिलं आहे.\nशेतकरी मुंजा गित्ते यांचं पत्र जसेच्या तसे :\nसोशल मिडीया मधुन काल तुम्ही शेतकऱ्यांच्या जमिनींसाठी जीव देण्याची तयारी दाखवली असल्याचे वाचन्यात आले.\nवाचल्यानंतर अतिशय भावविवश झालो.\nआता तुमच्या मतदारसंघातील माझ्यासारख्या व्यक्तीने शेतजमिन वाचवण्यासाठी तुमच्याकडेच दाद मागीतली पाहीजे असा निर्धार करुन हे निवेदन तुम्हाला ऊद्देशुन पुर्ण शुद्धीत व कुणाच्याही दबाव अमिषाला भिक न घालता लिहीत आहे हे सुरुवातीलाच नमुद करतो.\nपरळी तालुक्यातील अनेक वर्षांपासुन नियोजीत संत जगमित्र साखर कारखान्यासाठी आपण माझी पुस शिवारातील गट नं.36 मधील 3 हेक्टर 12 आर इतकी जमिन खरेदी केली मात्र त्याचा मोबदला दिला नाही.\nमोबदला देण्यासाठी खेटे घातल्यानंतर आपण चाळीस लाखांचा खोटा चेक देऊन फसवणुक केलीत.\nकारखाना सुरु करुन माझ्या कुटुंबातील चार पाच जणांना नोकरी देण्याचे आश्वासन तर कारखाना कागदोपत्रीच राहील्याने कधीच पुर्ण होणार नाही हे ही स्पश्ट आहे.\nसदरील प्रकरणी आपण व आपल्या गुंडांनी मला अनेकदा जीवे मारण्याची धमकी देऊन दबाव आणला असला तरी न्यायालयीन प्रक्रीयेवर विश्वास ठेवुन मी व माझ्यासारखे अनेकजण तुमच्या जमीन हडपण्याविरुद्ध कायदेशीर लढा लढत आहोत.\nयाच जगमित्र कारखान्यासाठी म्हणुन अशाच पद्धतीने बनाव करुन आपण श्रीमती पार्वतीबाई रंजित गिरी या 90 वर्षीय वृद्धेचीही लुबाडणूक केल्याचेही प्रकरण न्यायाच्या प्रतिक्षेत असुन सदरील महिलेने काही महिन्यांपुर्वी न्याय मिळत नसल्याने आत्महत्येची प्रशासनाकडे परवानगी मागीतली आहे.\nआपले कालचे शेतकऱ्यांच्या जमिनीविषयीचे निवेदन वाचुन शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी आपल्या जीव देण्याच्या प्रतिज्ञेवरुन आम्हाला तुमचे मतपरिवर्तन झाल्याची खात्री वाटत आहे.\nतरी आपण जगमित्र साखर कारखान्याच्या नावाने लबाडी करुन लाटलेली शेतकऱ्यांची शेकडो एकर जमिन आपल्या प्रतिज्ञेला जागुन परत करुन महाराष्ट्रापुढे आदर्श ऊभा करावा ही कळकळीची हात जोडुन विनंती.\nया आमच्या हक्काच्या जमिनी परत मिळाल्यास माझ्या सारख्या अनेक कुटुंबांवर जीव देण्याची आलेली वेळ टळेल .\nमुंजे किसन गित्ते, रा. तळणी\nअयोध्येत रामाचं नव्हे तर गौतम बुदधांचं भव्य मंदिर उभारा : सावित्रीबाई फुले\nटीम महाराष्ट्र देशा- अयोध्येत रामाचं नाही तर गौतम बुदधांचं भव्य मंदिर उभारा अशी मागणी भाजपच्या बहराइचच्या खासदार…\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये पुरुषोत्तम मधील विविध पुरस्कार विजेते\nअखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे ‘ब्रह्मोद्योग-2018’ महोत्सवाचे आयोजन\nपुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल : पवार\nरसिकाचे चाहते बनले प्रोडक्शनसाठी डोकेदुखी\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे…\n‘मुळशी पॅटर्न’ मध्ये पुरुषोत्तम मधील विविध पुरस्कार विजेते\nसैराट फेम ‘तानाजी’ आता ‘माझा…\nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता…\n‘फिल्मशाला २०१८’ चा निकाल जाहीर\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान \nराष्ट्रवादीला धक्का,पवारांच्या अत्यंत निकटवर्तीय नेत्याचा पक्षाला रामराम\n‘एमआयएम’प्रमाणे ‘वंदे मातरम्’ला आमचाही विरोध : प्रकाश आंबेडकर\nवाचा अमित शाह यांनी शिवसेनेला काय धमकी दिली \nपुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल : पवार\nभाजपला काही झालं तरी सत्ता मिळू द्यायची नाही - उद्धव ठाकरे\nसैराट फेम 'तानाजी' आता 'माझा अगडबम'मध्ये\nकुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान \nशुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेले होते : अमृता फडणवीस\nराष्ट्रवादीच्या तिजोरीत खडखडाट, आता प्रचार तोंडी करा - पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mahanews.gov.in/Home/MukhyaBatmya.aspx?str=UHVBeUR1SL9bio44+G7+FiseO+76yzlzh3tcXETftEQ=", "date_download": "2018-10-24T01:49:30Z", "digest": "sha1:EHAMR5TTAXN6VM5AKVWIRX6TYNF7WLD7", "length": 4760, "nlines": 7, "source_domain": "www.mahanews.gov.in", "title": "राज्यातील विद्यापीठातून ‘एक विद्यार्थी - एक वृक्ष’ उपक्रम राबविणार -राज्यपाल रविवार, ०४ फेब्रुवारी, २०१८", "raw_content": "रुपारेल महाविद्यालयात वृक्ष मित्र आयोजित ५७ व्या वार्षिक भाज्या, फळे, फुले प्रदर्शनाचे उद्घाटन\nमुंबई : तामिळनाडूच्या धर्तीवर राज्यातील विद्यापीठातून ‘एक विद्यार्थी - एक वृक्ष’ उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे सांगितले. माहिम येथील रुपारेल महाविद्यालयात वृक्ष मित्र या राष्ट्रीय संस्थेच्या वतीने आयोजित ५७ व्या वार्षिक भाज्या, फळे, फुले प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल श्री. राव यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.\nराज्यातील विद्यापीठातून ३० लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एक विद्यार्थी एक वृक्ष’ हा उपक्रम राबविल्यास ३० लक्ष नवीन वृक्षांची लागवड करण्यात येईल, यासाठी राज्यभरातील कुलगुरुंना सूचना करणार असल्याचे श्री. राव यांनी यावेळी सांगितले.\nश्री.राव म्हणाले, पर्यावरण संरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. गेल्या दोन वर्षात राज्य शासनाने यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली असून पाच कोटींपेक्षा जास्त वृक्षांची लागवड केली आहे. वृक्ष मित्र संस्थेमार्फत गेल्या 57 वर्षांपासून पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यात येत आहे ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. या संस्थेने जिल्हास्तरावर आपल्या शाखा स्थापन करुन पर्यावरण रक्षणाबाबत जनजागृती करावी. मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. वृक्ष मित्र या संस्थेमार्फत प्रत्येक हाऊसिंग सोसायटीला झाडे लावण्याबाबत प्रवृत्त करण्यासाठी अभियान राबवावे. इमारतींच्या छतावर बगिचा विकसित करण्याबाबत जनजागृती करावी, असेही आवाहन श्री.राव यांनी यावेळी केले.\nयावेळी वृक्ष मित्र संस्थेचे अध्यक्ष डॉ.अशोक कोठारी, उपाध्यक्ष डॉ.अरुण सावंत, सचिव श्रीमती सकिना गाडीवाला, माजी अध्यक्ष डॉ.फिरोजा गोदरेज, रुपारेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.तुषार देसाई, डॉ.चंद्रकांत साळुंखे आदी उपस्थित होते.\n'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.\nShare चित्रासह बातमी चित्र बातमी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/152?page=3", "date_download": "2018-10-24T01:03:31Z", "digest": "sha1:YMWJK7PXNG6N2L6UDCHV6RI52BFDJLEH", "length": 13817, "nlines": 209, "source_domain": "www.maayboli.com", "title": "संगीत : शब्दखूण | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कला /संगीत\nहिंदी चित्रपट गीतांमध्ये दडलेला असाही अर्थ\nहिंदी चित्रपट गीतांमध्ये दडलेला असाही अर्थ\nRead more about हिंदी चित्रपट गीतांमध्ये दडलेला असाही अर्थ\nगिलहरियां....- कवि अमिताभ भट्टाचार्य\nमला निसर्ग कविता फार कमी आवडतात. कदाचित सर्व प्रकारच्या उपमा प्रत्येक गोष्टीला आणि व्यक्तीला देऊन झाल्याने नवीन काही शिल्लक आहे असं आता वाटत नाही. सिलसिलाच्या 'ये पत्तियों की है सरसराहट....' वाल्या डायलॉग ला लै भारी वाटते हो अजूनही. आणि तितकीच लहान असताना 'हिरवे हिरवे गार गालिचे' आवडली होती. ती आता इतकी आवडते की नाही माहित नाही. मध्ये 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' मधलं एक गाणं ऐकलं होतं,'सूरज की बाहो में'. अगदीच बोर वाटलं होतं. त्यामुळे दंगल मधलं हे गाणं ऐकलं तेव्हा एक वेगळाच आनंद मिळाला.\nसुरांची नजर, की समज\nकॉलेजमध्ये असतानाची गोष्टं, म्हणजे पंचवीस वर्ष उलटून गेली. खूप वाचायची आवड तेव्हाही होती. पु. ल. देशपांडे अतिशय आवडते लेखक. त्यांच्या सगळ्या पुस्तकांची पारायणं झालेली असली तरीसुद्धा त्यांनी लिहिलेलं किंवा त्यांच्याबद्दल काहीही लिहून आलेलं वाचायची ओढ असायची. तब्येत खालावत असूनही ते अधून-मधून लेखन करत होते. त्यांचे ‘कालनिर्णय’ कॅलेंडरच्या मागचे लेखसुद्धा हवेहवेसे वाटायचे. त्यावेळी त्यांच्याबद्दलच्या एका गोष्टीची आठवण अजूनही ताजी आहे.\nRead more about सुरांची नजर, की समज\nती तुझीच चूक होती ..\n\"ती तुझीच चुक होती ...\"\nसोडून जेव्हा तू गेली तेव्हा\nवाटलं माझी चूक होती..\nपण पाहून आज तुला वाटलं\nती तुझीच चूक होती ...\nप्रेमाचे वारे वाहत होते\nतुला मात्र फ़क्त ती\nझुळुक वाटत होती ..\nपण पाहून तुला आज वाटलं\nती तुझीच चूक होती ..\nतुझीच चित्रं रंगवीली होती..\nतू आठवणीत हरवून बसती ..\nपण पाहून तुला आज वाटलं\nती तुझीच चूक होती ...\nलोकांच्या मते एक वय असतं उत्साहाचं, उमेदीचं, काहीतरी शिकण्याचं, करून दाखवण्याचं........ त्या मताला कधीही काडीमात्र सुद्धा किंमत देऊ नये.\nपण कॉलेज संपलं, नोकरी लागली, लग्न संसार यात अडकलं की नवीन काहीतरी शिकण्याचा, करण्याचा उत्साह कमी होत जातो. वय, वेळ, affordability, संकोच, संसाराच्या जबाबदाऱ्या, लोकांच्या नजरा/टोमणे.... एक ना अनेक कारणं....\nअरे आता या वयात कुठं जाऊ गाडी शिकायला\nअरे पण वेळ कुठंय मुलांच्या शाळा, माझा जॉब, घराची कामं, जाणार कधी\nRead more about आम्ही सारे नवशिके \nसौंदर्याचे स्वप्न घेउनी रात्र येई माझ्यापाशी,\nतुटता मात्र जाग येई.. मन हे माझे हरपून जाई..\nसुसांग वारा थटावा मुखाशी,\nनाव येई प्रियेचे ओठाशी..\nक्षण असा मज कधी मिळाला,\nजगून घेईन आयुष्य सारे..,\nया हृदयावर नाव कुनाचे,\n'तीसरी कसम' आणि 'बद्री की दुल्हनिया' : एक '3G' कनेक्शन\nरात्री दहाची वेळ. जत्रेचे तंबू पडले आहेत. गावोगावहून माणसं जमली आहेत. गाडीतळावर पोचल्यावर 'तो' गाडीला जोडलेली आपली बैलं मोकळी करतो. 'ती' केवळ त्याच्या गाडीची एक सवारी. जवळच्या चहाच्या टपरीतून तिच्यासाठी ४ आण्याचा लोटाभर 'चाह' विकत घेतो. 'कुवारे चाय नही पिते' या आपल्या समजूतीला बाजूला ठेवून तिच्या आग्रहाखातर तो देखील घोटभर चहा पितो. ती त्याला दोन दिवस जत्रेमधे रहायचा आग्रह करते. आणि तितक्यात त्याच्या (आणि आपल्याही) कानावर जवळून येणार्‍या हार्मोनियमचे सूर पडतात. त्याच्यासारखेच आपणही त्या ढोलकीच्या रीदमकडे आकर्षित होतो.\nRead more about 'तीसरी कसम' आणि 'बद्री की दुल्हनिया' : एक '3G' कनेक्शन\nबाहुबलीनंतर तेलगू चित्रपट बघण्यास सुरुवात केली. तेलुगू चित्रपट, अभिनेते, संगीत विषयी चर्चा करण्यासाठी हा धागा\nRead more about तेलुगू चित्रपट\nमन माझे सैराट... भाग ४\nभाग ३ पासून पुढे....\nसागर ते पेकेट उघडूतो, त्यात तिकिट व राधाचा नंबर होता.. सागरने लगेच तो नंबर डायल केला...\nरिंग होऊ लागते.. २-३ रिंग होताच एक कोमल आवाज त्याच्या कानी पडला...\nहँलो... तो नाजुक आवाज ऐकून सागरच्या तोंडून शब्दच निघेनासे झाले..\nसागर अडखळत्या शब्दात उत्तर देतो...\nमी गँलेक्सी सॉफ्टवेअर कडून सागर बोलतोय.. दिक्षित सर नि तुम्हाला माझ्याबद्दल सांगितले असेल... सागर..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-nagpur-sakal-anniversary-hrishikesh-ranade-101044", "date_download": "2018-10-24T00:56:59Z", "digest": "sha1:3U3PJRZ5CNQXYPGBDRGUQQDIOP5YUVAZ", "length": 12064, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news nagpur Sakal anniversary Hrishikesh Ranade ‘सकाळ’च्या वर्धापनदिनी रंगणार हृषिकेशची मैफल | eSakal", "raw_content": "\n‘सकाळ’च्या वर्धापनदिनी रंगणार हृषिकेशची मैफल\nरविवार, 4 मार्च 2018\nनागपूर - दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘सकाळ’च्या वर्धापनदिनानिमित्त येत्या १० मार्च रोजी नागपूरच्या डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. ख्यातनाम गायक हृषिकेश रानडे यांची सुरेल मैफल या प्रसंगी रंगणार असून, सुप्रसिद्ध समाजसेवक डॉ. विकास आमटे या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असतील.\nनागपूर - दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘सकाळ’च्या वर्धापनदिनानिमित्त येत्या १० मार्च रोजी नागपूरच्या डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. ख्यातनाम गायक हृषिकेश रानडे यांची सुरेल मैफल या प्रसंगी रंगणार असून, सुप्रसिद्ध समाजसेवक डॉ. विकास आमटे या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असतील.\n१० मार्च २०१८ रोजी सायंकाळी ५.३० वाजता हा कार्यक्रम होईल. ‘सकाळ’ची विदर्भ आवृत्ती १५ वर्षांची वाचकसेवा पूर्ण करून १६ व्या वर्षात प्रवेश करीत आहे. त्यानिमित्त तरुण उद्योजकांसह शिक्षण, आरोग्य, गायन, तंत्रज्ञान, क्रीडा, ज्येष्ठांची सेवा, ग्रामोत्थान, अर्थकारण, कौशल्य विकास इत्यादी क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जाणार आहे. आपल्या सुरेल आवाजाने महाराष्ट्राला वेड लावणारा तरुण गायक हृषिकेश रानडे हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण आहे. सारेगामा फेम हृषिकेश रानडे याने हिंदी-मराठीसह आणखी काही भाषांमध्ये गाणी गायिली आहेत. श्रेया घोषाल या विख्यात गायिकेसह तसेच अनेक ख्यातिप्राप्त कलावंतांसोबत हृषिकेशने अनेक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला आहे. ‘सकाळ’च्या वर्धापनदिनानिमित्त त्याचा ‘लाइव्ह कॉन्सर्ट’ आयोजित करण्यात आला असून, नागपूरकरांसाठी हा कार्यक्रम मेजवानी ठरणार आहे.\nउर्दूतील गीता वाटपाचा निर्णय काश्‍मीरमध्ये मागे\nश्रीनगर (पीटीआय) : भगवद्‌गीता' आणि 'कोशूर रामायण' यांच्या उर्दू भाषेतील आवृत्तींचे वाटप शाळा व अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये करण्याचा जम्मू-काश्‍मीर...\nमोदी सरकार भंपक - उद्धव ठाकरे\nलातूर - भाजपने गेल्या निवडणुकीत खोटे बोलून मते घेतली. सत्तेत बसल्यावरही ते वारंवार खोटेच बोलत आहेत. त्यात मी वाटेकरी होणार नाही. शिवसेनाप्रमुख...\n#PMCIssue फुरसुंगीत सुविधांसाठी आंदोलन\nफुरसुंगी - फुरसुंगी गाव पुणे महानगरपालिकेत जाऊन वर्ष झाले तरी पालिका गावाला पुरेशा नागरी सुविधा देत नसल्याने संतप्त झालेल्या फुरसुंगी...\nगृहनिर्माण महामंडळावरून शिवसेनेची नाराजी\nमुंबई - प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाची स्थापना केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या...\n#PMCIssue नागरी सुविधा मिळत नसल्याने पालिकेच्या दोन्ही कार्यालयांना टाळे\nफुरसुंगी - फुरसुंगी गाव पुणे महानगरपालिकेत जाऊन वर्ष झाले तरी पालिका गावाला पुरेशा नागरी सुविधा देत नसल्याने संतप्त झालेल्या फुरसुंगी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/gold-prices-hiked/", "date_download": "2018-10-24T00:58:26Z", "digest": "sha1:JERLWE255JGQWQKDXWWBKA5DVDMXLESL", "length": 6572, "nlines": 136, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सोने-चांदीच्या दरात वाढ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनवी दिल्ली: जागतिक व्यापारयुद्ध वाढत असल्यामुळे जागतिक बाजारात सोन्याचे दर वेगाने वाढत आहेत. त्याचबरोबर उत्सवामुळे स्थानिक पातळीवर मागणी वाढल्यामुळे बुधवारी सोन्याच्या दरात 200 रुपयांनी वाढ झाली. चांदीला उद्योग क्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे चांदीचे दर 50 रुपयांनी कमी झाले.\nदिल्ली सराफात बुधवारी स्टॅंडर्ड सोन्याचे दर 200 रुपयांनी वाढून 31700 रुपये प्रति दहा ग्रॅम तर शुद्ध सोन्याचे दर 200 रुपयांनी वाढून 31850 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेले. काल सोन्याचे दर 250 रुपयांनी कमी झाले होते. बुधवारी तयार चांदीचे दर 50 रुपयांनी कमी होऊन 39200 रुपये प्रति किलो या पातळीवर गेले. जागतिक बाजारात आज सोन्याचे दर 0.10 टक्‍क्‍यांनी तर चांदीचे दर 0.03 टक्‍क्‍यांनी कमी झाले. व्यापार युध्दामुळे मुळे जागतिक बाजारात सध्या संदिग्ध वातावरण आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपॅरा आशियाई क्रीडास्पर्धा: हरविंदर सिंगमुळे भारताला तिरंदाजीत पहिले सुवर्ण\nNext articleउत्तरप्रदेशात फराक्का एक्‍स्प्रेस घसरली; 7 ठार 35 जखमी\nदृष्टीक्षेप : फोर्ब्जच्या धनवंत यादीचा अन्वयार्थ\nअर्थवेध: मोटारींची एकतर्फी खपवाढ ही तर रोगट सूज\nभारतातील बांधकाम क्षेत्रातील 45 कंपन्यांचा आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सहभाग\nमहागाईचा टक्‍का वधारला अन्न-धान्य आणि इंधनाच्या दरवाढीचा परिणाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/police-force-planning-31767", "date_download": "2018-10-24T01:57:00Z", "digest": "sha1:BNDIQJWBYYC76ACCDSZC5PA2EA3YN6IM", "length": 17092, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Police Force Planning पोलिस दलाचे नियोजन ठरले प्रभावी | eSakal", "raw_content": "\nपोलिस दलाचे नियोजन ठरले प्रभावी\nगुरुवार, 23 फेब्रुवारी 2017\nबीड - निवडणुका म्हटले की, बीड जिल्ह्यात राडा होण्याच्या घटना पूर्वी घडत. अनेकदा मतदान केंद्रे ताब्यात घेण्याचे प्रकारही घडलेले आहेत. मात्र तत्कालीन पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी निवडणुकांच्या काळात योग्य पद्धतीने बंदोबस्ताचे नियोजन केल्याने व प्रतिबंधात्मक कारवाया वाढविल्याने मतदानादरम्यानच्या गैरप्रकारास आळा बसला. रेड्डी यांच्यानंतर पोलिस अधीक्षक अनिल पारसकर यांनीदेखील योग्य नियोजन साधले. तोच कित्ता सध्याचे पोलिस अधीक्षक जी.श्रीधर यांनी गिरविल्याने यावेळच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका शांततेत पार पडल्या.\nबीड - निवडणुका म्हटले की, बीड जिल्ह्यात राडा होण्याच्या घटना पूर्वी घडत. अनेकदा मतदान केंद्रे ताब्यात घेण्याचे प्रकारही घडलेले आहेत. मात्र तत्कालीन पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी निवडणुकांच्या काळात योग्य पद्धतीने बंदोबस्ताचे नियोजन केल्याने व प्रतिबंधात्मक कारवाया वाढविल्याने मतदानादरम्यानच्या गैरप्रकारास आळा बसला. रेड्डी यांच्यानंतर पोलिस अधीक्षक अनिल पारसकर यांनीदेखील योग्य नियोजन साधले. तोच कित्ता सध्याचे पोलिस अधीक्षक जी.श्रीधर यांनी गिरविल्याने यावेळच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका शांततेत पार पडल्या. यात कायदा सुव्यवस्था पारदर्शकतेमुळे जिल्ह्याची प्रतिमा सुधारण्यास मदत होणार आहे.\nतत्कालीन पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांच्या कार्यकाळात लोकसभा व विधानसभा निवडणुका पार पडल्या होत्या. बीड जिल्ह्यात बूथ कॅप्चरिंग, मारामाऱ्या, बोगस मतदान, मतदान केंद्रावर दशहत निर्माण करणे यांसारख्या घटना यापूर्वीच्या निवडणुकींत घडलेल्या होत्या. त्यामुळे अधीक्षक रेड्डी यांच्यासमोर निवडणुका शांततेत पार पाडण्याचे आव्हान होते. प्रत्येक मतदान केंद्रावर एक पोलिस कर्मचारी असतो. मतदानाच्या दिवशी दुपारनंतर काही ठिकाणी बूथ कॅप्चरिंग होत असल्याची बाब हेरली गेली. त्यामुळे पोलिस अधीक्षक कार्यालयात 11 कर्मचारी मतदानाचा आढावा घेण्यासाठी नियुक्‍त करण्यात आले. त्यांच्याद्वारे तसेच नियंत्रण कक्षातील कर्मचारी अन्‌ मतदान केंद्रावर नियुक्‍त करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये योग्य समन्वय साधण्यात आला. मोबाईलवर दर तासाला घेतलेला परिस्थितीचा आढावा, आपत्कालीन परिस्थितीत एका कॉलवर पाच मिनिटांत फौजफाटा प्रत्यक्ष स्पॉटला पोहोचेल, असे नियोजन केले गेल्याने मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना मोठा आधार मिळाला. याचा सकारात्मक परिणाम निवडणुका शांततेत होण्यात दिसून आला. अधीक्षक रेड्डी यांनी आखलेल्या योजनांची पुनरावृत्ती आता प्रत्येक निवडणुकांमध्ये करण्यात येत आहे. विशेष म्हणजे त्यात अधिकाधिक कल्पकता लढविली गेल्याने निवडणुकीत कोणताही गोंधळ झाला नाही. याउलट आचारसंहितेचा भंग अन्‌ मतदानाच्या दिवशीचा गोंधळ अंगलट येऊ शकतो, याबाबत जागृती केली गेल्याने बोगस मतदान अन इतर गैरप्रकारास आळा घालण्यात पोलिस दलाला यश मिळाले आहे.\n\"ऑल आऊट ऑपरेशन'चा धसका\nजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांची बीडमध्ये बदली करण्यात आली. त्यामुळे निवडणुका शांततेत पार पाडण्याचे त्यांच्यासमोर आव्हान होते. त्यांनी हे आव्हान स्वीकारत नागपूर जिल्ह्याच्या धर्तीवर संपूर्ण जिल्ह्यात निवडणूक कालावधीत \"ऑल आऊट ऑपरेशन' राबविले. त्यामुळे रात्री तसेच पहाटेच्यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा रस्त्यावर दिसून आला. मतदानाच्या ठिकाणी ऐनवेळी गोंधळ निर्माण झाला तर काय करावे याची तयारी म्हणून प्रात्यक्षिकही करण्यात आले. याचा सराईत गुन्हेगारांसह इतरांनी धसका घेतला. निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी वेळोवेळी मार्गदर्शन करीत चांगला होमवर्क केला. त्यांना अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, गणेश गावडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, एस.डी. नरवाडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व ठाणे प्रमखांचे सहयोग मिळाला.\nपाण्याचे गांभीर्य ना प्रशासनाला ना राज्यकर्त्यांना\nनिम्म्या शहराला पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्याने सत्ताधारी हवालदिल झाले आहेत. रखडलेला पवना जलवाहिनी प्रकल्प, नियोजित भामा आसखेड व आंद्रा...\nगृहनिर्माण महामंडळावरून शिवसेनेची नाराजी\nमुंबई - प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाची स्थापना केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या...\nतुर्कस्तानच्या अध्यक्षांचा खळबळजनक दावा\nइस्तंबूल/अंकारा (पीटीआय) : सौदी अरेबियाचे प्रसिद्ध पत्रकार जमाल खाशोगी यांची हत्या नियोजनपूर्वक करण्यात आल्याचा खळबळजनक दावा तुर्कस्थानचे अध्यक्ष...\nभाजप आमदाराच्या अटकपूर्व जामीनाला आव्हान\nनागपूर : विधानपरिषदेतील भाजप आमदार अरुण अडसड व कुटुंबातील सदस्यांना मंजूर झालेल्या अटकपूर्व जामीनाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान...\nसाताऱ्यात दोन्ही राजेंसह 75 जणांवर गुन्हे दाखल\nसातारा - दारूचे दुकान काढण्यावरून काल साताऱ्यात झालेल्या तणावाप्रकरणी दोन गुन्हे शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-ambabai-temple-kiranotsav-95715", "date_download": "2018-10-24T01:22:23Z", "digest": "sha1:Z2CHAO46CRW5FOPYI2BF7I3OBGPZGCT6", "length": 11892, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Ambabai Temple Kiranotsav दुसऱ्या दिवशी किरणे देवीच्या कंबरेपर्यंत | eSakal", "raw_content": "\nदुसऱ्या दिवशी किरणे देवीच्या कंबरेपर्यंत\nशुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018\nकोल्हापूर - श्री अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव सोहळ्यात गुरूवारी (ता. 1) दुसऱ्या दिवशी मावळतीची सूर्यकिरणं मूर्तीच्या कंबरेपर्यंत पोचली आणि डावीकडे लुप्त झाली. देवीच्या मुखकमलावर फार काळ न विसावता खांद्यापासूनच किरणे डावीकडे लुप्त झाली. आज (ता. २) किरणोत्सवाचा शेवटचा दिवस आहे.\nकोल्हापूर - श्री अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव सोहळ्यात गुरूवारी (ता. 1) दुसऱ्या दिवशी मावळतीची सूर्यकिरणं मूर्तीच्या कंबरेपर्यंत पोचली आणि डावीकडे लुप्त झाली. देवीच्या मुखकमलावर फार काळ न विसावता खांद्यापासूनच किरणे डावीकडे लुप्त झाली. आज (ता. २) किरणोत्सवाचा शेवटचा दिवस आहे.\nसायंकाळी पाच वाजून २७ मिनिटांनी किरणे महाव्दारात आली. त्यानंतर पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी गणपती मंदिर आणि त्यानंतर बारा मिनिटांनी पितळी उंबऱ्यापर्यंत आली. सहा वाजून बारा मनिटांनी पहिल्या पायरीपर्यंत तर पुढे एक मिनिटाने दुसऱ्या पायरीपर्यंत पोचली. सहा वाजून पंधरा मिनिटांनी तिसरी पायरी, तर त्यानंतर तीन मिनिटांनी किरणांनी देवीचा चरणस्पर्श केला. सहा वाजून १९ मिनिटांनी किरणे मूर्तीच्या कमरेपर्यंत आली आणि डावीकडे लुप्त झाली.\nदरम्यान, कालच्या तुलनेत किरणांची तीव्रता कमी होती, असे अभ्यासक प्रा. किशोर हिरासकर, प्रा. मिलिंद कारंजकर यांनी सांगितले. चेतन चौधरी या भाविकाच्या वतीने पाचशे ओटींचे वितरण झाले. देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, संगीता खाडे, महापालिका आतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, करवीर पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उदय गायकवाड, शहीर राजू राऊत आदी उपस्थित होते.\n#smartpcmc प्राधिकरणातही गगनचुंबी इमारती\nपिंपरी - आतापर्यंत मोठ्या उंचीचे टॉवर मुंबईसारख्या शहरात बघायला मिळायचे. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरातील नागरीकरणाचा वाढता वेग आणि अपुऱ्या जागेची कमतरता...\nनोकरीसाठी मांडला ‘खेळ’ प्रमाणपत्राचा...\nसातारा - १९९६-९७ कालावधीत सातारा जिल्ह्यात झालेल्या राज्यस्तरीय ग्रामीण क्रीडा हॉकी स्पर्धेत प्रतिनिधित्व न करताही तसे प्रमाणपत्र तत्कालीन...\nसाताऱ्यात दोन्ही राजेंसह 75 जणांवर गुन्हे दाखल\nसातारा - दारूचे दुकान काढण्यावरून काल साताऱ्यात झालेल्या तणावाप्रकरणी दोन गुन्हे शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी...\nरुणवाल पार्क सोसायटी होतेय समस्यांचे आगार\nपुणे - शहरातील पहिल्या झोपडपट्टी पुनवर्सन योजनेअंतर्गत बांधण्यात आलेली रुणवाल पार्क सहकारी गृहनिर्माण संस्था ही समस्यांचे आगार झाली आहे....\nखासगी प्रवासी वाहतूकदारांनी वेळा बदलल्या\nपुणे - सकाळी नऊ ते अकरा आणि सायंकाळी सहा ते आठ ही वेळ वगळून शहरात प्रवेश करण्याचा निर्णय खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचालकांनी सोमवारी झालेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/bibtya-attacked-on-calf/", "date_download": "2018-10-24T00:48:34Z", "digest": "sha1:POA7E2CVIEIAAXP44DJDBKADLNCBNQC3", "length": 17815, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "वासरावर बिबट्याचा हल्ला | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकसे चालते आंग्रीयावर काम..\n उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदींना खडा…\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nतोगडिया यांनी स्थापन केला नवा पक्ष, लोकसभा निवडणूक लढवणार\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nदहशतवाद्यांचे मुडदे घेऊन जा, गोळीबार केला तर खबरदार\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nघरात बसल्याजागी ऐकता येणार गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके\nखगोलसंशोधक स्टिफन हॉकिंग यांच्या व्हीलचेअर, पदक, पुरस्कारांचा लिलाव\nऍपल लॉन्च करणार जगातला सर्वात छोटा आयपॅड\nब्रह्मांडाचे रहस्य उलघडणाऱ्या स्टीफन हॉकिंग्स यांच्या व्हीलचेअरचा होणार लिलाव\nविराटच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहत्यांना बसला धक्का, अनेकांना अश्रू अनावर\nसचिन-विनोद पुन्हा क्रिकेटच्या मैदानात; अॅकॅडमीद्वारे युवा क्रिकेटपटूंना घडवणार\nहिंदुस्थानच्या विजयाची हॅटट्रिक; जपानचा 9-0 गोलने धुव्वा\nहिंदुस्थान-इंग्लंड लॉर्डस् कसोटी फिक्स, वृत्तवाहिनीच्या लघुपटाने क्रिकेट वर्तुळात खळबळ\n‘हिटमॅन’ला खुणावतोय सचिन-धोनीचा ‘हा’ विक्रम, गांगुलीला केले ओव्हरटेक\nनवान्न पौर्णिमा : कोकणातील नव्याची अपूर्वाई\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nआजचा अग्रलेख : वंदे मातरम् म्हणावेच लागेल\nआजचा अग्रलेख : जगभ्रमण बरे पण मिळाले काय\n– सिनेमा / नाटक\n‘पाटील’ २६ ऑक्टोबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nमराठी चित्रपटात काम करायचंय – शर्मन जोशी\n‘माझ्या बायकोचा प्रियकर’ मधील पहिल्या धमाल गाण्याला जबरदस्त प्रतिसाद\nमेघा धाडे आता हिंदी बिग बॉसमध्ये\nदूध की दही, जाणून घ्या आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर \n….असा असतो दुतोंडी साप\nरावणाचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी, जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nरोखठोक: आसाराम, अकबर आणि केरळचा बिशप\nफुलटॉस भी बहोत बडी चीज है, बाबू\nतालुक्यातील बोरज घोसाळकरवाडी येथे गोठ्यात बांधलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याने या परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. ही घटना आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडली. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वासराला वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.\nबोरज घोसाळकरवाडी येथील शेतकरी रोहन येरूणकर यांचा जनावरांचा गोठा त्यांच्या घरालगतच आहे. या गोठ्यात चार गाई आणि दोन वासरे बांधलेली होती. आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे दूध काढण्यासाठी जात असता त्यांना गोठ्यात बांधलेल्या गाईंचे हंबरणे ऐकू आले. ते गोठ्यात पोहचले असता गोठ्यात बांधलेले एक वासरू रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले.\nबोरज, शिव, मोरवंडे या गावातील जंगलमय परिसरात बिबट्याचा वावर आहे. शेतात काम करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना अनेकदा बिबट्या आढळून आलेला आहे. खेड-शिव-आष्टी मार्गावरही वाहन चालकांची वाट बिबट्याने अडविल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी या परिसरातील नागरिक वनखात्याकडे करत आहेत, परंतु वनखात्याकडून अद्याप बिबट्याचा बंदोबस्त करण्यात आलेला नाही.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलपारंपरिक मासेमारी क्षेत्रात वॉटर स्पोर्टस् नको : बंदर अधिकाऱ्यांना घेराव\nपुढीलथीम पार्कचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nप्रभारी आयुक्त यांची खुर्ची वाचली\nविद्यार्थीनीची छेड; प्राध्यापकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल\nवसमत आणि औंढा तालुक्यात दुष्काळ जाहीर करा – आमदार मुंदडा\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nभाजपच्या महिला सरपंचांचा शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन...\nछत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी घेतले योगी आदित्यनाथांचे आशीर्वाद\nकच्छमधून पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक\nव्हॉट्सअॅपमध्ये चार भन्नाट फिचर्सचा समावेश, वाचा काय आहे विशेष…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nगुरुग्राम हत्याकांड; न्यायाधीशाच्या मुलाचाही उपचारादरम्यान मृत्यू\nपुरूष आयोगासाठी पुरुष संघटना रस्त्यावर\nपुन्हा देशात भाजपाची सत्ता येणार नाही…शरद पवार यांचे भाकीत\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://rightangles.in/2017/07/12/whom-to-teach-a-lesson-pak-or-kashmiris/", "date_download": "2018-10-24T00:39:00Z", "digest": "sha1:KI5ZRWERHZFHPTXX73SPQE5ALMFKQSY7", "length": 83394, "nlines": 109, "source_domain": "rightangles.in", "title": "धडा कोणाला शिकवायचाय? पाकला की काश्मिरींना? | Right Angles - Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law", "raw_content": "\nगेल्या वर्षभरात खो-यात जो हिंसाचार उसळला आहे, त्यात जे तरूण—आणि तरूणीही- रस्त्यावर येत आहेत, ते नव्वदीच्या दशकातील दहशतवादाच्या पर्वात जन्मलेल्या पिढीतील आहेत. दहशतवादी हल्ले, रात्री-बेरात्री होणारी सुरक्षा दलांच्या झडतीची सत्रं आणि त्या काळात सगळ्या गावानं थंडी–पाऊस-वा-यात उघड्यावर बसण्याची सक्ती, सुरक्षा दलाशी वारंवार होणा-या चकमकी, घराबाहेर पडल्यावर प्रत्येक चौकात अंगझडती व चौकशी हे सारं या तरूणांच्या मनावर ओरखडा उठवून गेलं आहे. त्यातून आलेली अस्वस्थता, असंतोष व राग आता उफाळून आला आहे. बु-हान वानी हे केवळ निमित्त होतं. पाकिस्तानचा हात नाही, असं नाही. पण रस्त्यावर येणारे तरूण ‘केवळ मूठभर’ नाहीत. त्यांना प्रत्येकी ५०० रूपये दऊन दगड मारायला पाठवलं जातं, असं मानणं, हे एक तर ‘काश्मीर समस्या’ समजली नसल्याचं लक्षण आहे किंवा केवळ लष्करी बळावर जनभावना दडपून काश्मीर प्रश्न ‘सोडवायचा’ प्रयत्न आहे. रस्त्यावर येणारा तरूणवर्ग काश्मिरी जनतेच्या मनातील वेदनेचं, इतर भारतीयांप्रमाणं सन्मानानं जगण्याच्या नाकारल्या जात असलेल्या आकांक्षांचं प्रतिनिधत्व करतो आहे, हे लक्षात घेण्याची गरज आहे.\nम्हणूनच दहशतवाद्यांशी लढतानाही गरज आहे, ती भारताचा खरा चेहरा काश्मीर खो-यातील लोकांना दाखवण्याची आणि काश्मीर काय आहे, तेथील लोकांच्या व्यथा, आकांक्षा काय आहेत, हे भारतातील लोकांना समजून देण्याची.\n‘तुम्हा मुलींसारखीच मी आहे. मलाही तुमच्यासारखी स्वप्नं आहेत, आशा-आकांक्षा आहेत, तुमच्यासारखंच मलाही पाहिजे ते करण्याचं स्वातंत्र्य हवं आहे, इंदिरा गांधी आपल्या देशाच्या पंतप्रधान झाल्या, मलाही त्यांच्यासारखंच देशाचं नेतृत्व करायला आवडेल. पण….’, एवढं म्हणून ती क्षणभर थांबली आणि तिनं पुढं विचारलं की, ‘… तुम्हाला ते चालेल, तुम्ही ते होऊ द्याल, तुम्ही मला आपल्यातीलच मानाल\nहे उद्गार आहेत नसरीन बानूचे. गेल्या वर्षी बु-हान वानी या दहशतवादी नेत्याला लष्करी चकमकीत ठार मारण्यात आल्यावर काश्मिरात उसळलेल्या हिंसाचारानंतर एका महिन्याच्या आतच ‘भारता’तील काही विद्यार्थ्यांशी चर्चा करताना काढलेले. नसरीन आहे काश्मिरातील आणि सध्या पुण्यात शिक्षण घेणारी.\nबु-हा वानी मारला गेल्याला एक वर्ष होत असतानाच काश्मिरात अमरनाथ यात्रेकरूंवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबरात सात जणांचा बळी गेल्यानं सध्या देशात ‘एकदा कायमचा धडा शिकवा’, असं जे वातवरण तयार झालं आहे, ते बघताना नसरीन बानू हिच्या गेल्या वर्षीच्या या उद्गाराची आठवण झाली.\nसर्वसामान्य माणसांपासून ते समाजातील शहाण्यासुरत्या लोकांपर्यत सर्व जण हाच सूर सध्या लावत आहेत. या भावनेचा फायदा मोदी व भाजपा यांनी निवडणूक प्रचारात उठवला आणि आमच्या हाती सत्ता असताना जर असं काही झालं, तर ‘मूह तोड जबाब’ देऊ, अशी ग्वाहीही जनतेला दिली होती. मात्र कुरापत काढण्याचा आपलाहा उद्योग पाकनं मे २०१४ नंतर तसाच चालू ठेवला आहे. पठाणकोट, उरी इत्यादी ठिकाणी लष्करी तळांवर हल्ले झाले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा व आंतरराष्ट्रीय सीमा यापलीकडून पाक लष्कर अधून मधून सतत गोळबिार व तोफा डागत असल्यानं असंख्य नागरिक गेल्या दान अडीच वर्षांत मारले गेले आहेत. अनेक सैनिकांनाही प्राणांचं बलिदान करावं लागलं आहे. गेल्या वर्षी बु-हा वानी मारला गेल्यापासून तर काश्मीर खो-यात सतत अस्वस्थाता व असंतोषाचा उद्रेक होत आला आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी २९ सप्टेंबरला ‘सर्जिकर स्ट्राइक’ करण्यात आला. पण त्यानतरंही काही फरलक पडलेला नाही. त्यामुळं आता अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या हल्लयानंतर ‘बस झालं, पाकला धडा शिकवणार आहात की नाही’, असा सवाल मोदी यांना सत्तेवर बसवणा-यांपैकीच बहुतांश लोक उघडपणं विचारू लागले आहेत.\n…आणि ‘अशा हल्ल्यांमागं ज्यांचा हात आहे, त्यांना शासन करू’, अशी भूमिका घेण्यालपीकडं मोदी सरकार काहीही बोलायला तयार नाही.\nखरं तर पाकला निश्चितच धडा शिकवायला हवा.\nमात्र त्याआधी आतापर्यंतच्या अशा हल्ल्यांपासून आपण धडा घ्यायला हवा. पाकिस्तान म्हणजे काय आहे, ते समजून घेण्याची नितांत गरज आहे. हिंदू व मुस्लिम ही वेगवेगळी ‘राष्ट्रकं’ (नॅशनॅलिटीज्) आहेत, आणि त्यामुळं ते एकमेकांबरोबर सुखानं नांदू शकत नाहीत, म्हणून मुस्लिमांसाठी वेगळं राष्ट्र हवं, या ‘द्विराष्ट्रवादा’च्या सिद्धांतातून भारताची फाळणी होऊन पाक स्थापन झाला. मात्र बहुसंख्य मुस्लिम भारतातच राहिले.\nकाश्मीरच्या प्रश्नावर वादविवाद करताना एक गोष्ट सतत लक्षात घेतली—हेतूत: वा अज्ञानापोटी– जात नाही आणि ती म्हणजे फाळणीच्या निकषानुसार जम्मू व काश्मीर हे पाकलाच मिळायला हवं होतं. काश्मीर खो-यातील मुस्लिमांचा पाकला पठिंबा होता. पण त्यांना जीना यांच्याऐवजी शेख अब्दुल्ला जास्त जवळचे वाटत होते ‘कोहाट तक शेखसाब, कोहाट के बाद जीनासाब’ अशी घोषणा त्या काळात काश्मीर खो-यात दिली जात होती. कोहाट हे श्रीनगरच्या सीमेवरचं गाव आहे.\nउलट शेख अब्दुल्ला व जीना यांच्यातून विस्तवही जात नव्हता. अब्दुल्ला यांना पाकमध्ये सामील व्हायचं नव्हतं. त्याचबरोबर त्यांना—आणि महाराज हरीसिंग यांनाही- काश्मीर स्वतंत्र हवा होता.पण या दोघांतही वितुष्ट होतं. या पाश्र्वभूीवर नेहरू, सरदार पटेल व महात्मा गांधी यांचा आपसातील आणि या तिघांनी स्वतंत्र्यरीत्या महाराज हरीसिंग व शेख अब्दुल्ला—आणि जीना यांनाही—–लिहिलेली पत्रं बघितली, तर काय आढळतं नेहरू व पटेल यांचं काश्मीर संदर्भतील संपूर्ण एकमत. काश्मीर भारतात यायला हवा, ही जशी सरदार पटेल यांची भूमिका होती, तशी ती नेहरूंचीही होती.\n‘नेहरूंना काश्मीर भारतात यायला नकोच होता’, हा आरोप निखालस खोटा आहे. ‘नेशन फर्स्ट’ ही नेहरूंची (आज मोदी तेच म्हणत असतात, पण नेहरूंची ही भूमिका नव्हती, असा संघ परिवाराचा आरोप आहे) भूमिका होती. भारताच्या दृष्टीनं काश्मीर सर्वार्थानं महत्वाचा आहे आणि ते भारतातच राहायला हवं, ही नेहरूंची भूमिका होती. त्यासाठी जनमनावर पकड असलेला शेख अब्दुल्ला यांच्यासारखा नेता भारताच्या बाजूनं असायला हवा; कारण काश्मिारातील मुस्लिम पाकवादी असूनही त्यांना मानतात, असा विचार नेहरूंच्या या भूमिकेमागं होता. शेख अब्दुल्ला हे चंचल आहेत, त्यांच्यावर फार काळ विश्वास ठेवता येईल की नाही, हा प्रश्नच आहे, याचीही नेहरूंना जाणीव होती. म्हणूनच अब्दुल्ला ‘स्वतंत्र काश्मीर’ची भाषा बोलू लागल्यावर, वेळ पडली तेव्हा देशहिताच्या दृष्टिकोनातून नेहरू यांनी त्यांना स्थाबद्धतेत टाकलं. तेही ‘काश्मीर कटा’च्या आरोपावरून. अब्दुल्ला यांच्यावरचा आरोप खोटा आहे, हे नेहरूंनाही माहीत होतं. पण त्या काळातील जागतिक परिस्थितीच्या संदर्भात देशाचं हित जपताना, अग्रक्रम कशाला द्यायचा, हा मुद्दा होता. देशहित की, मूल्याधारित व्यवहार, यापैकी नेहरूंनी पहिला पर्याय निवडला. शेवटी राज्यसंस्था चालवताना व्यापक हिताच्या दृष्टिकोनातून धोरण आखून ती अंमलात आणताना मूल्य व विचार यांना मुरड घालणं भाग पडत असतं. तेच नेहरू यांनी केलं. हीच सरदार पटेल यांची सुरूवातीपासूनची भूमिका होती.\nमुस्लिमबहुल असलेलं जम्मू व काश्मीर हे संस्थानही काही अटींवर भारतात विलीनही झालं. साहजिकच भारतात हिंदू व मुस्लिम सलोखा राहिला, तर पाकच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो. म्हणूनच भारतात हिंदू व मुस्लिम तणाव राहण्यात पाकला आपलं हित दिसत आलं आहे. तसंच पाकच्या विशिष्ट जडणघडणीमुळं तेथील राज्यसंस्थेवर लष्कराचा पगडा राहिला आहे आणि लष्कर हे स्वत:ला ‘द्विराष्ट्रवादा’च्या सिद्धांताचं रक्षणकर्ते मानत आलं आहे. पाक लष्कराची सर्व रणनीती याच पायावर उभी राहिली आहे. ‘हरू, पण भारताला विजयी होऊ देणार नाही’, असं पाक लष्कर मानत आलं आहे तीन सरळ युद्धांत भारताला नमवता न आल्यानं ऐंशीच्या दशकात पाकनं ‘छुपं युद्ध’ सुरू केलं. सत्तेच्या कुरघोडीच्या राजकारणापायी काँग्रेसनं प्रथम पंजाबात व नंतर काश्मिरात पाकला संधी मिळवून दिली. नंतर भारतीय उपखंडातील व जगातील परिस्थिती पालटत गेली, तसा पाक हा ‘दहशतवादा’चं केंद्र बनत गेला.\nअसा हा जो पाक आहे, त्याच्याकडं आज अण्वस्त्रं आहेत. शीतयुद्धाच्या काळापासून ‘दक्षिण आशियातील अमेरिकेचा पोलिस’ ही भूमिका बजावत आलेल्या पाकला आज वा-यावर सोडून देणं अमेरिकेला अशक्य आहे. शिवाय अफगाणिस्तानात स्थैर्य आणण्यासाठी पाकच्या कह्यात असलेल्या तालिबानच्या गटांपैकी काही सत्तेत आणल्याविना हे शक्य नाही, हे ओबामा जाऊन ट्रम्प आले, तरी अमेरिका जाणून आहे. पण भारताला काश्मीरच्या मुद्यावर बोलायला लावा, मगच मदत करू, असं पाक अमेरिकेला बजावत आला आहे. परिणामी ‘दहशतवाद’ ही लालरेषा ओढणा-या मोदी यांना रशियातील उफा येथून परतताना अचानक लाहोरला भेट देऊन नवाझ शरीफ यांच्याशी चर्चा करणं भाग पडलं. तसंच डॉ. मनमोहन सिंह यांना बलुचिस्तानचा उल्लेख शर्म–अल-शेख परिषदेनंतरच्या संयुक्त निवेदनात करणं टाळता आलं नाही.\nया पार्श्वभूमीवर एक परखड वास्तव लक्षात घेण्याची गरज आहे आणि ते म्हणजे पाकमधील सत्तेच्या समीकरणात आमूलाग्र बदल झाल्याविना त्या देशाचं भारतविरोधी धोरण बदलणार नाही. हे नजिकच्या काळात घडून येणं अशक्य आहे. तेव्हा भारताला निदान येती काही दशकं तरी दहशतवादाला तोंड देणं भाग पडणार आहे.\nहे वास्तव लक्षात घेऊनच पाकला धडा कसा शिकवायचा, याचा विचार करावा लागेल. त्या संदर्भात जागतिक राजकारणातील गणित योग्य पद्धतीनं मांडलं गेलं पाहिजे. भारत-पाक यांच्यातील तणावपूर्ण शांतता अमेरिकेला हवी आहे. दोन्ही देशातील संघर्षाला अमेरिकेचा विरोध आहे; कारण आपल्या जागतिक रणनीतीत अडथळे निर्माण होतील, असं अमेरिकेला वाटतं. म्हणूनच अलीकडंच मोदी हे ट्रम्प यांना भेटल्यावर जे संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं, त्यात ‘भारताचं प्रशासन असलेलं काश्मीर’ असा उल्लेख करण्यास गेल्या सहा दशकांत प्रथमच भारतानं मान्यता दिली. एक प्रकारं काश्मीरचं भारतात झालेलं विलीनीकरण व त्यासाठी महाराजा हरीसिंग यांनी भारत सरकाराशी केलेला सामीलनामा हा बनाव होता, ही पाकची भूमिका या उल्लेखानं अधोरेखितच झाली आहे. शिवाय फाळणीपूर्वीचा जम्मू व काश्मीर सर्व भारताचाच आहे, हा आपल्या संसदेनं ठराव केलेला असूनही पंतप्रधान मोदी यांनी अशा उल्लेखाला मान्यता दिली, हे विशेष. त्यातही हा उल्लेख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेच्या पूर्ण विरोधात जाणारा आहे. शर्म–अल-शेख येथील संयुक्त निवेदनात बलुचिस्तानचा उल्लेख केला म्हणून २००९ साली भाजपानं कसा व किती धिंगाणा संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारच्या विरोधात घातला होता आज जणू काही झालंच नाही, हा उल्लेख ही काही मोठी बाब नाही, असं मोदी सरकारचं परराष्ट्र मंत्रालय म्हणत आहे. शिवाय मध्यंतरी मोदी सरकारनं बलुचिस्तानचा मुद्दा उठवून ‘केली की नाही पाकची कोंडी’, असा पवित्रा घेतला होता. पण ‘बलुचिस्तान हा पाकचा अंतर्गत मामला आहे,’अशी केवळ अमेरिकेचीच नव्हे, तर सा-या जगाची भूमिका आहे. तेव्हा ‘धडा श्किवायचा’ ठरवला, तरी पाकच्या विरोधातील आणखी एखाद्या ‘सर्जिकल स्ट्राइक’ पलीकडं अमेरिका व इतर मोठी राष्ट्रं भारताला फारसं काही करू देतील, अशी शक्यता कमीच आहे.\nमग आपण काय हातावर हात ठेवून बसून राहायचं\nनिश्चितच नाही. पण आपल्याला ‘धडा कोणाला शिकवायचा’ आहे पाकिस्तानला, त्याच्या इशा-यावर कारवाया करणा-या दहशतवाद्यांना की काश्मिरी लोकांना\nसुरूवातीस उल्लेख केलेले नसरीन बानू हिचे उद्गार आणि तिच्यासारख्या काश्मिारी तरूण-तरूणीची मनोभावना लक्षात घेण्याची गरज आहे. ‘आझादी’ म्हणजे ‘स्वतंत्र होणं’ नव्हे, तर देशाच्या इतर भागांतील लोकांना जे हक्क, अधिकार, स्वातंत्र्यं आहेत, ती उपभोगायला मिळणं, असं मत नसरीन बानूसारख्या काश्मिरी तरूणांचं आहे.‘आम्ही भारतीय होतो, आहोत व राहणार आहोत’, अशी सर्वसाधारण काश्मिारी तरूणांची ठाम भावना आहे. मात्र आम्हाला खो-यात जो ‘भारत’ दिसतो, तो फक्त लष्कर व सुरक्षा दलांमार्फतच; आमच्यापैकी काही जण सुदैवी असल्यानं भारताच्या इतर भागांत येऊन राहू शतात, मग खरा भारत आम्हाला बघायला मिळतो, आम्हाला समजतो, पण ‘काश्मिरी’ असल्यानं इतर भारतीय आम्हाला ‘भारतीय’ मानतात काय, या प्रश्नाचं उत्तर आम्हाला अजूनही मिळालेलं नाही, अशी काश्मीरमधून बाहेर पडून देशाच्या इतर भागांत आलेल्या नसरीनबानूसारख्या तरूण—तरूणींची भावना आहे.\nअमरनाथ यात्रेकरूंवर हल्ला झाल्यावर `काश्मिरियत`वर घाला घातला जात असल्याचं म्हटलं जात आहे. ही `काश्मिरियत` म्हणजे काय आहे आपलं वेगळेपण टिकवून भारतात राहण्याची काश्मिरी लोकांची आकांक्षाच ना आपलं वेगळेपण टिकवून भारतात राहण्याची काश्मिरी लोकांची आकांक्षाच ना जर दहशेवादी `काश्मिरियत`वर घाला घालत असतीस, तर त्यांना ही संकल्पना धोकादायक वाटते म्हणूनच ना जर दहशेवादी `काश्मिरियत`वर घाला घालत असतीस, तर त्यांना ही संकल्पना धोकादायक वाटते म्हणूनच ना मग ही `काश्मिरियत` मान्य केली, तर दहशतवाद्यांना चोख उतत्तर मिळणार नाही काय\nकाश्मीरबाबत आपण किती परिस्थितीजन्य प्रासंगिक विचार करीत आलो आहोत, त्याचं हे बोलकं उहाहरण आहे.\nगेल्या वर्षभरात खो-यात जो हिंसाचार उसळला आहे, त्यात जे तरूण—आणि तरूणीही- रस्त्यावर येत आहेत, ते नव्वदीच्या दशकातील दहशतवादाच्या पर्वात जन्मलेल्या पिढीतील आहेत. दहशतवादी हल्ले, रात्री-बेरात्री होणारी सुरक्षा दलांच्या झडतीची सत्रं आणि त्या काळात सगळ्या गावानं थंडी–पाऊस-वा-यात उघड्यावर बसण्याची सक्ती, सुरक्षा दलाशी वारंवार होणा-या चकमकी, घराबाहेर पडल्यावर प्रत्येक चौकात अंगझडती व चौकशी हे सारं या तरूणांच्या मनावर ओरखडा उठवून गेलं आहे. त्यातून आलेली अस्वस्थता, असंतोष व राग आता उफाळून आला आहे. बु-हान वानी हे केवळ निमित्त होतं. पाकिस्तानचा हात नाही, असं नाही. पण रस्त्यावर येणारे तरूण ‘केवळ मूठभर’ नाहीत. त्यांना प्रत्येकी ५०० रूपये दऊन दगड मारायला पाठवलं जातं, असं मानणं, हे एक तर ‘काश्मीर समस्या’ समजली नसल्याचं लक्षण आहे किंवा केवळ लष्करी बळावर जनभावना दडपून काश्मीर प्रश्न ‘सोडवायचा’ प्रयत्न आहे. रस्त्यावर येणारा तरूणवर्ग काश्मिरी जनतेच्या मनातील वेदनेचं, इतर भारतीयांप्रमाणं सन्मानानं जगण्याच्या नाकारल्या जात असलेल्या आकांक्षांचं प्रतिनिधत्व करतो आहे, हे लक्षात घेण्याची गरज आहे.\nम्हणूनच दहशतवाद्यांशी लढतानाही गरज आहे, ती भारताचा खरा चेहरा काश्मीर खो-यातील लोकांना दाखवण्याची आणि काश्मीर काय आहे, तेथील लोकांच्या व्यथा, आकांक्षा काय आहेत, हे भारतातील लोकांना समजून देण्याची.\n‘तुम्ही आम्हाला आपलं मानता काय’, या नसरीननं विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर अशाच संवादातून मिळत जाणार आहे.\nमोदी सरकारला जर पाकला व त्याच्या इशा-यावर कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांना ‘धडा शिकवायचा’ असेल, तर अशा संवादची गरज आहे. लष्करी बळावर काश्मीरी जनतेच्या आशा-आकांक्षा दडपण्याचा फायदा पाकलाच होत आला आहे, हे गेल्या सहा दशकांतील वास्तव आहे.\nआपलं ‘वेगळेपण’ टिकवण्याची मागणी करणा-या नागांशी आपण बोलतो, तर काश्मिरी लोकांशी बोलण्यात काय अडचण केवळ ते मुस्लिम आहेत म्हणून केवळ ते मुस्लिम आहेत म्हणून मोदींनी मनात आणलं, तर ते नागालँडचीच पुनरावृत्ती काश्मिरातही करू शकतात. फक्त गरज आहे, ती देशहिताची भूमिका घेऊन राजकीय कुरघोडी करण्याचे डावपेच सोडण्याची आणि भूतकाळात झालेल्या चुका कबूल करण्याची.\nकाय होता नागलँडमधील पेच\nभारतात ब्रिटिशांची राजवट होती, तेव्हा साम्राज्यवादी रणनीतीचा भाग म्हणून त्यांनी वांशिक, सांस्कृतिक, सामाजिक इत्यादी कोणत्याही दृष्टीनं इतर भागांतील समाजघटकांशी साम्य नसलेल्या ईशान्येतील असंख्य जमाती असलले प्रदेश भौगोलिकदृष्ट्या देशात विलीन केले. नागा हे त्यापैकी एक. केवळ नागाच नव्हेत, तर मिझो वगैरे इतर ज्या सा-या जमाती आहेत, त्याचा जैविक सांस्कृतिक संबंध हा आग्नेय आशियाशी आहे. मेकाँग नदीच्या खो-यापासून सुरू होणारे पर्जनारण्य अगदी आपल्या ईशान्य भारतापर्यंत येते. राष्ट्रीय सीमांनी या सा-या प्रदेशात विभागले गेलेले लोक विविध देशांचे नागरिक असले, तरी त्यांची जीवनपद्धती, शरीरयष्टी, वांशिकता यांत मोठं साम्य आहे. ईशान्य भारतात असं मानलं जातं की, ‘अॅज द क्राऊ फ्लाईज’ या म्हणीप्रमाणे जर अंतर मोजायचं झालं, तर व्हिएतनामाची राजधानी हनोई ही ईशान्य भारताला दिल्लीपेक्षा जवळ आहे.\nसांगावयचा मुद्दा इतकाच की, विशिष्ट ऐतिहासिक कारणांमुळं हे देश भारतात भौगोलिकदृष्ट्या सामील करून घेतले गेले, तरी त्या भूभागात राहणा-या लोकांची संस्कृती वेगळी होती व आजही आहे. नेमकं यांमुळंच ‘आम्ही भारतीय नाही’, अशी भूमिका या भूभागातील जनसमूहांनी १५ ऑगस्ट १९४७ ला घेतली. त्यातूनच नागांचा प्रश्न उभा राहिला. या जमाती भारताचं सार्वभौमत्वच स्वीकारायला तयार नव्हत्या. पुढं सशस्त्र संघर्ष सुरू झाला. अंगामी झापू फिझो हे नागा उठावाचे नेते बनले. सशस्त्र संघर्षाला भारत सरकारनं लष्करी बळानं उत्तर दिलं. या संघर्षात चढउतार होत राहिले. फिझे प्रथम पूर्व पाकिस्तानात (सध्याच्या बांगलादेशात) पळून गेले. नंतर तेथून ते लंडनमध्ये जाऊन पोचले.\nईशान्य भारतातील आसामा, अरूणाचल व मणिपूर या राज्यांतील —आणि म्यानमारमधीलही— नागा बहुसंख्य असलेला भूभाग एकत्र करून त्यांचं स्वतंत्र राष्ट्र-नागालीम—स्थापन करण्याचं उद्दिष्ट गनिमांनी ठेवलं हेतं. अर्थातच ते मान्य केलं जाणं अशक्यच हेतं. त्यामुळं एकीकडं गनिमी कारवाया सुरू असतानाच चर्चेच्या फे-याही चालू झाल्या. जयप्रकाश नारायण याच्यापासून अनेकांनी फिझो यांच्याशी चर्चा केली. फिझो काळाच्या पडद्याआड गेल्यावर नागा गनिमी चळवळीत फूट पडली. काही गटांनी भारत सरकारशी तडजोड करण्याची भूमिका घेतली. त्यातून हे गट राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आले. नागालँडमध्ये निवडणुका होऊन सरकार आलं. पण दुसरीकडं हिेसाचारही वाढत गेला. साहजिकच लष्कराची कारवाईही व्यापक बनत गेली. नागा गनिमी चळवळीतील जो सर्वात मोठा गट—थुंईगलांग मुईवा आणि इसाक चिसी स्वू यांचा- त्यानं नागालँडच्या काही भागात आपलं पर्यायी सरकार स्थापन केलं. हे दोघं परदेशी पळून गेले. तेथेही भारत सरकारच्या त्यांच्याशी वाटाघाटी सुरूच होत्या. त्यातून जुलै १९९७ ला हा गट व भारत सरकार यांच्यात शस्त्रसंधी झाला. संघर्ष थांबला. अलीकडंच निधन पावलेल्या एस.एस.खापलांग या नागा नेत्याचा—हा नेता मुळचा म्यानमारमधील होता–जो दुसरा गट होता, त्यानंही भारत सरकारशी करार केला. शांतता प्रस्थापित झाली. चर्चा होत राहिली. जेव्हा खापलांग यानं शस्त्रसंधी एकतर्फी तोडली, तेव्हा ही शांतता भंग झाली आणि त्यानंतर या गटानं लष्करी काफिल्यावर हल्ला केला. मग मोदी सरकारच्या कारकिर्दीतील पहिला ‘सर्जिकल स्ट्राइक’ म्यानमारमधील या नागा गटाच्या तळांवर झाला. भारत सरकार मुईवा-स्वू गटाशी चर्चा करू तोडगा काढण्यच्या बेतात आहे, हे लक्षात आल्यानंतरच खापलंग गटानं फारकत घेऊन आपलं वेगळं अस्तित्व दाखवण्याचं पाऊल उचललं होतं.\nमुईवा—स्वू (या नागा नेत्याचंही गेल्या वर्षीच निधन झालं) गटानं भारतीय राज्यघटना अजूनही जाहीररीत्या मान्य केलेली नाही. ‘नागालीम’ची मागाणीही त्यांना पूर्णपणानं सोडलेली नाही. म्हणून मग ‘सहभागी सार्वभौमत्वा’ची (शेअर्ड सॉव्हेरेन्टी) संकल्पना पुढं करून मणिपूर, आसाम, अरूणाच्ल प्रदेशातील नागा राहत असलेल्या भागांना ‘स्वायत्तता’ देण्याचा तोडागा या गटानं मान्य करावा असा प्रयत्न सध्या चालू आहे. अशी स्वायत्तता राज्यघटनेच्या ‘३७१ अ’ या कलामानुसार देता येऊ शकते.\nमग काश्मीरलाही ३७० व्या कलामानुसार स्वायत्तता देण्यात आलीच आहे ना आणि ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या काश्मिरीही भारताच्या इतर भागांपेक्षा वैशिष्ट्यपूर्णरीत्या वेगळे आहेतच ना आणि ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या काश्मिरीही भारताच्या इतर भागांपेक्षा वैशिष्ट्यपूर्णरीत्या वेगळे आहेतच ना त्यातही काश्मीरमध्ये बहुसंख्य मुस्लिम आहेत, तर बहुसंख्य नागा ख्रिश्चन आहेत. मग जे नागालँडमध्ये झालं, ते काश्मिरात व्हायला काय हरकत आहे त्यातही काश्मीरमध्ये बहुसंख्य मुस्लिम आहेत, तर बहुसंख्य नागा ख्रिश्चन आहेत. मग जे नागालँडमध्ये झालं, ते काश्मिरात व्हायला काय हरकत आहे नागालँड विधानसभेनं किमान पाच वेळा ‘नागालीम’च्या मागणीला पाठिंबा देणारा ठराव एकमतानं संमत केला होता. जम्मू-काश्मीर विधानसभेनंही स्वायत्ततेचा ठराव अशाच रीतीनं किमान तीन वेळा एकमतानं संमत केला आहे. आधीच्या सरकारांनी पुढं नेलेली चर्चाच मोदी नागांशी वाटाघाटी करताना पुढं नेते आहेत. त्याच रीतीनं काश्मीरसंबंधात आधीच्या सरकारांनी ज्या काही चर्चा केल्या आहेत, त्या पुढं नेऊन ३७० व्या कलमाच्या अनुषंगानं जम्मू–काश्मीरला स्वायत्तता देण्याचा निर्णय जर मोदी यांनी घेतला, तर तेच पाकला खरं चोख उत्तर ठरेल.\nयेथेच ‘हिंदुत्वा’च्या मुद्याचा संबंध येतो. दहशतवादाला लष्करी बळावर तोंड देतानाच आर्थिक विकासावर भर देण्याचं मोदी सरकारचं धोरण आहे. विकास व्हायलच हवा. पण खो-जनतेच्या आकांक्षा राजकीय आहेत. त्यांना भारतातच राहयचं आहे. पण स्वायत्तता हवी आहे. दिल्लीत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारची (म्हणजेच हिंदुत्ववाद्यांची) सैद्धंतिक भूमिका ही अशी स्वायत्तता देण्याच्या विरोधातील आहे. काश्मीरचं भारतात पूर्ण विलीनीकरण, हाच ही समस्या सेडवण्याचा तोडगा, असं हिंदुत्ववादी पूर्वापार म्हणत आले आहेत. सत्तेच्या राजकारणासाठी ३७० व्या कलमाचा मुद्दा बाजूला ठेवला गेला असला, तरी ही भूमिका तशीच आहे. सीमेवील या मुस्लिमबहुल राज्यात एकहाती सत्ता मिळविण्याचा प्रयत्न म्हणून ‘मिशन ४४’ (म्हणजे विधानसभेत बहुमत) या मोहिमेद्वारं मोदी व अमित शहा यांचा प्रयत्न होता. अगदी ३७० व्या कलमाचा मुद्दा उठवून तो नंतर मागं घेण्यापासून ते काही माजी फुटीरतवाद्यांना हातशी धरणं, शिया-सुन्नी मतभेद टोकाला नेणं, येथपर्यंत सर्व प्रकारचे डावपेच शहा यांनी खेळले. पण खो-यातील मतदार बधले नाहीत. उलट भाजपाला खो-यात बहुमत मिळता कामा नये, या इर्षेनं मतदान झालं आणि मतदारांनी पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी (पीडीपी)च्या पारड्यात मतं टाकली. काश्मीर खो-यात पक्षाचे बस्तान बसविण्याच्या अमित शहा यांनी केलेल्या कसोशीच्या प्रयत्नांना यश आलं नाही. त्यामुळं जम्मू भाजपाकडं व खोरं पीडीपीकडं असां विस्कळीत जनादेश आला. काँग्रेस व नॅशनल कॉन्फरन्सला मतदारांनी पाठ दाखवली. साहजिकच सरकार स्थापन व्हायचं, तर ते पीडीपी व भाजपा यांचंच होणं शक्य होतं. मात्र हे दोन्ही पक्ष परस्पर विरोधी अशा दोन राजकीय ध्रुवांवर उभे होते व आजही आहेत. काश्मीरला स्वयंशासन द्यावं, ३७० वं कलम कायम राहावं, पाकशी चर्चा सुरू करावी, फुटीरतावाद्यांनाही वाटाघाटीत सहभागी करून घ्यावं, अशी पीडीपीची भूमिका आहे. उलट यापैकी एकही मुद्दा भाजपानं कधीच मान्य केलेला नाही.\nतरीही हे दोन्ही पक्ष एकत्र आले आणि त्यांनी तथाकथित विकासाच्या किमान सहमतीच्या कार्यक्रमाच्या आधारे राज्यात सरकार स्थापन केलं आहे. याचा अर्थ भाजपा (म्हणजे संघानं) आपली भूमिका बदलली काय अथवा पीडीपीनं आपल्या मागण्या सोडून देण्यास तत्वत: मान्यता दिली\nअसं काहीही झालं नाही. ही फक्त सत्तेसाठीची सोयरीक आहे. ‘मिशन ४४’ अयशस्वी झाल्यावर भाजपानं (संघानं) आपल्या रणनीतीत बदल केला आहे. सत्ता हाती घ्यायची आणि ‘विकास’ या मुद्यावर जितका जास्तीत जास्त भर देता येईल, तेवढा देत खो-यात हातापाय पसरायचे, असा संघाचा बेत आहे. दैनंदिन जीवन कमीत कमी संघर्षमय असावं, अशी खो-यातील जनतेची आकांक्षा आहे. ती नॅशनल कॉन्फरन्स व काँग्रेस यांचं सरकार पुरं करू शकलेलं नाही. त्यामुळं असलेल्या नाराजीचा फायदा पीडीपीनं उठवला आणि त्याच्या जोडीला काश्मीर प्रश्नाच्या कायमस्वरूपी सोडवणुकीसाठी पावलवं उचलण्याचंही आश्वासन जनतेला या पक्षानं दिलं. काश्मीर खो-यात जे भरघोस मतदान झालं, त्याचा संबंध जसा चांगला कारभार हवा, या जनतेच्या आकांक्षेशी होता, तसाच तो हे प्रशासन भाजपाच्या अधिपत्याखाली नको, या मतदारांच्या भावनेशीही होता.\nखो-यातील जनतेची ही चांगल्या कारभाराची आकांक्षा वापरण्याचा भाजपाचा बेत आहे आणि हीच आकांक्षा पुरी करण्यासाठी आम्ही भाजपाच्या जोडीनं सरकार स्थापन करीत आहोत, असा पीडीपीचा पवित्रा आहे. केवळ विकास व चांगला कारभार या दोनच मुद्यांवर या दोन्ही पक्षांचं एकमत आहे. बाकी सारे वादाचे मुद्दे तसेच आहेत. याच संदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुख सतीश कुमार यांनी एका परिसंवादत बोलताना काश्मीर प्रश्नाबाबत जो एक नवा ‘सिद्धांत’ मांडला, तो बोलका आहे. त्यांनी असं प्रतिपदान केलं की, ‘काश्मीरचा प्रश्न आता उरलेलाच नाही. समस्या आहे, ती फक्त पाकच्या हाताताल भाग कसा परत मिळवायचा हीच.’. आपल्या या युक्तिवादाच्या समर्थनार्थ त्यांनी पुढं असं सांगितलं की, ‘काश्मीरला स्वायत्तता देण्याचा जो मुद्दा आहे, त्याला राज्यातल २२ पैकी फक्त पाचच जिल्ह्यांत काही प्रमाणात पाठिंबा आहे. तोही काश्मिरीभाषिक सुन्नी मुस्लिमांकडूनच. वृत्तवाहिन्यांच्या पडद्यावर जे नेते स्वायत्तततेची मागणी करताना दिसतात, ते सर्व याच जिल्ह्यांतून आलेले अहेत. राज्यात १२ टक्के शिया मुस्लिम आहेत. अंदाजे १२—१४ टक्के गुज्जर मुस्लिम आहेत. नंतर आठ टक्के पहाडी राजपूत मुस्लिम आहेत. यापैकी कोणाचीच काही तक्रार नाही. अफझल गुरूला फाशी दिल्यावर ९० टक्के मुस्ल्मि असलेल्या पूंछ भागात किंवा ९९ टक्के मुस्लिम असलेल्या कारगीलमध्ये कोणत्याही प्रकारचा विरोध झाला नव्हता.’\nसंघाचा हा नवा ‘सिद्धांत’ भाजपाची पावले कशी पडणार आहेत, ते स्पष्टपणं दर्शवतो. खरं तर ‘मिशन ४४’ या मोहिमेमागं हेच उद्दिष्टं होतं. पूर्ण सत्ता हाती आली असती, तर ‘काश्मीरचा प्रश्न संपला, आता पाकशी बोलणी करायची, ती त्याच्या ताब्यातील भाग परत कसा मिळवायचा यासाठीच’, असा पवित्रा मोदी सरकारनं घेतला असता. पण ही मोहीम अयशस्वी झाल्यावर आता ‘चांगला कारभार’ या घोषणेवर आणि त्यासाठी केंद्रातील सत्ता वापरून पुढची वाटचाल करण्याचा भाजपा प्रयत्न राहणार आहे. पीडीपीही याच चांगल्या कारभाराच्या मतदाराच्या आकांक्षेच्या आधारे ‘काश्मीर प्रश्ना’ची उकल करण्यासाठी पावलं टाकू पाहत आहे.\nकाश्मीर खो-यातील जनतेला नेमकं हेच विधानसभा निवडणुका झाल्यापासून खटकत आहे. ‘भाजपा नको’ याच एका मुद्यावर खोऱ्यातील मुस्लिमांनी पीडीपीला मतं दिली. पण हा पक्ष भाजपाच्या मदतीनं सत्तेत सहभागी झाल्यानं खो-यात पीडीपीच्या विरोधात मोठी नाराजीची भावना आहे. म्हणून मुफ्ती महममद सईद यांच्या अत्यंयात्रेवर त्यांच्या स्वत:च्या गावातही लोकांनी जवळ जवळ बहिष्कारच टाकला होता. याच नाराजीतून बु-हान वानीसारख्या दहशतवाद्याचा उदय झाला आहे, हे लक्षात घ्यायला हवं. ही परिस्थिती १९८७ च्या निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या स्थितीसारखी आहे. ती निवडणूक राजीव गांधी यांची काँग्रेस व फारूख अब्दुल्ला यांची नॅशनल कॉन्फरन्स यांनी एकत्रितपणं लढवली होती. मात्र ती पूर्ण ‘नियोजित’ करण्यात आली होती. त्यामुळं या दोन्ही पक्षाच्या विरोधात असलेल्या ‘मुस्लिम आघाडी’चे सर्व उमेदवार पराभूत झाले. आज सय्यद सलाउद्दिनला अमेरिकेने ‘जागतिक दहशतवादी’ ठरवलं, म्हणून आपण आपली पाठ थोपटून घेत आहोत. पण हा सय्यद सलाउद्दिन म्हणजे प्रत्यक्षात सय्यद महमद युसूफ शहा होता. तो व शब्बीर श्हा, यासिन मलिक इत्यादी नंतर ‘दहशतवादी’ ठरलेले नेते या निवडणुकीत मुस्लिम आघाडीचे उमेदवार होते. पण या आघाडीचा धुव्वा उडाला आणि काँग्रेस व नॅशनल काँन्फरन्सचं सरकार फारूख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आलं.\n…आणि दोन वर्षांनी प्रथमच १९८९ साली काश्मीर खो-यात दहशतवाद उफाळून आला.\nपीडीपी व भाजपा सरकार सत्तेवर आल्यावर नेमकं हेच झालं आहे. पीपडीपी आपली विश्वासार्हता गमावून बसली आहे. त्यातूनच पाकला खो-यातील तरूणांना दहशतवादाकडं वळवण्याची संधी मिळत गेली आहे. काश्मीर खो-यातील तरूण मोठ्या प्रमाणवर जहाल विचारांकडं झुकत आहेत आणि त्यामुळं खो-यातील दहशतवादाचं स्वरूपच पार पालटून जाण्याचा धोका आहे. राजकीय चर्चा नाही, या मोदी सरकारच्या पवित्र्यामुळं राजकीय तोडग्याच्या शक्यता मागं पडत आहेत. राज्यातील मुख्य राजकीय प्रवाहालाच ओहोटी लागली आहे. खो-यातील तरूण हा जहाल इस्लामवाद्यांच्या—-‘इसिस’ व इतर तत्सम संघटनांच्या—प्रभावाखाली येत आहे. त्यातही आता खो-यातील जे तरूण दहशतवादी संघटनांत सामील होत आहेत, ते शिकेलेल्या व सुबत्ता असलेल्या कुटुंबातील आहेत. ते अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात पारंगत आहेत.\nराहिला प्रश्न पाकचा. पाकशी चर्चा करायचे प्रयत्न नेहरूनी अखेरपर्यंत केले. पण या प्रयत्नांवर तेव्हा झोड उठत असे आणि त्यात संघ परिवार आघाडीवर होता. शिवाय काँग्रेस पक्षातूनही नेहरूंच्या या भूमिकेला विरोध होता. शेख अब्दुल्ला यांना १९६३ च्या अखेरीस नेहरूंनी सोडलं, तेव्हा काँग्रेसच्या ११ खासदारांनी सरकारच्या या निर्णयाचा खुलासा मागणारी लक्षवेधी सूचना लोकसभेत मांडली होती. एकूणच भारतीय जनमानस वास्तवाशी फारकत घेणा-या स्वप्नरंजनात्मक गोष्टींकडे जास्त आकर्षित होत असतं. त्याचाच फायदा नेहरूंचे विरोधक त्यांच्या काश्मीर धोरणावर झोड उठविण्यसाठी करून घेत आले आहेत. संघ परिवार त्यात आघाडीवर होता व आजही आहे.\nमात्र सत्ता हाती आल्यावार वास्तवाचं भान ठेवून धोरण आखण्याची गरज मोदी यांना पटू लागली असावी, असं त्यांची लाहोर भेट दर्शवते. ‘जैसे थे’ स्थिती स्वीकारून नेहरू काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी जी चर्चा करू पाहत होते, त्यातून काही हाती लागलं असतं, तर ते जनतेला पटवून देणं त्यांना शक्य झालं असतं काय, हा कळीचा प्रश्न आहे. तोच प्रश्न आज मोदी यांनाही विचारला जाणं अपरिहार्य आहे; कारण ते स्वत: व त्यांचा संघ परिवार काश्मीरबाबत अतिरेकी राष्ट्रवादाची स्वप्नरंजनात्मक मांडणी करीत आले आहेत. पाकशी अशी तडजोड करायला जसा त्याकाळी काँग्रसमध्येही विरोध होता, तसा तो संघ परिवारात तर पराकोटीचा असणारच आहे. किंबहुना डॉ. मनमोहन सिंह यांनी अशाच प्रकारच्या तोडग्यावर मुशर्रफ यांच्याशी चर्चा चालवली होती, तेव्हा भाजपानं टीकेचे कोरडे ओढले होतेच ना पंतप्रधानपदावर बसणाऱ्या प्रत्येक नेत्याला काश्मीरच्या समस्येनं असा चकवा दाखवला आहे. त्यामुळंच काश्मीरची ही जखम अशी गेली सहा दशकं भळभळत राहिली आहे.\nशेवटचा मुद्दा आहे, तो आपल्या संरक्षण सिद्धतेचा व नागरिकांत असलेल्या जाणीव—जागृतीचा. आपण जर संरक्षणदृष्ट्या इतके सक्षम असतो, तर २६११ व अलीकडच्या काळातील दहशतवादी हल्ले झालेच नसते. अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या गोळीबारात सात जणांचा बळी जाण्याच्या घटनेत निष्काळजीपणा झाला, हे जम्मू व काश्मीरचे भाजपाचे उपमुख्यमंत्री निर्मलसिंह यांनीच जाहीररीत्या मान्य केलं आहे. पाठाणकोट व उरी येथील हल्ल्याच्या वेळीही तेव्हचे संरक्षणमंत्री पर्रीकर यांनी असाच निष्काळजीपणा झाल्याचे मान्य केले होते. आता पर्रीकर गोव्याला मुख्यमंत्री म्हणून गेल्यावर देशाला स्वतंत्र संरक्षणमंत्रीही उरलेला नाही. पर्रीकर येण्याआधीप्रमाणंच अर्थमंत्री अरूण जेटली हे संरक्षण खात्याचा कारभार सांभाळत आहेत. मुंबईवरील २६११ व अलीकडच्या काळातील दहशतवादी हल्ले झालेच नसते. अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या गोळीबारात सात जणांचा बळी जाण्याच्या घटनेत निष्काळजीपणा झाला, हे जम्मू व काश्मीरचे भाजपाचे उपमुख्यमंत्री निर्मलसिंह यांनीच जाहीररीत्या मान्य केलं आहे. पाठाणकोट व उरी येथील हल्ल्याच्या वेळीही तेव्हचे संरक्षणमंत्री पर्रीकर यांनी असाच निष्काळजीपणा झाल्याचे मान्य केले होते. आता पर्रीकर गोव्याला मुख्यमंत्री म्हणून गेल्यावर देशाला स्वतंत्र संरक्षणमंत्रीही उरलेला नाही. पर्रीकर येण्याआधीप्रमाणंच अर्थमंत्री अरूण जेटली हे संरक्षण खात्याचा कारभार सांभाळत आहेत. मुंबईवरील २६११ च्या चौकशीसाठीच्या प्रधान समितीनंही सुरक्षा व्यवस्थेतल अक्षम्य त्रुटी दाखवून दिलं होत्या. पण आज नऊ वर्षांनतंर काय फरक पडला११ च्या चौकशीसाठीच्या प्रधान समितीनंही सुरक्षा व्यवस्थेतल अक्षम्य त्रुटी दाखवून दिलं होत्या. पण आज नऊ वर्षांनतंर काय फरक पडला आधीच्या काँग्रेस राजवटींनी ज्या गफलती केल्या, त्यात सुधारणा करण्यात मोदी सरकार कमी पडल्यामुळंच हे घडलं आहे.\nत्याचबरोबर अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या गोळीबारानंतर ज्या प्रकारे युद्धज्वर पसरवला जात आहे, त्यानं एक समाज म्हणून आपण किती उथळ व खुजे आहोत, हे पुन्हा एकदा दिसूनं येत अहे. राष्ट्रीय सुरक्षेबाबतची आपली जाणीव किती अप्रगल्भ आहे आणि कथा-कांदब-या व बॉलीवूडचे चित्रपट यापलीकडं आपल्याला युद्ध म्हणजे काय असतं, याची अजिबात जाणीव नसल्याची प्रचिती सध्या येत आहे.\nम्हणून धोरणात्मक सातत्य व संयम, सामाजिक सलोखा व सुरक्षेविषयीची प्रगल्भता आणि वेळ पडल्यास त्वरित कारवाई करण्याची क्षमता मिळवून देणारी पराकोटीची संरक्षण सिद्धता या गोष्टी असल्यासच पाकला धडा शिकवता येऊ शकतो.\nसध्या चालू असलेल्या हवेतील तलवारबाजामुळं पाकला धडा तर मिळणारच नाही, उलट त्याचा फायदाच होत राहील.\nइतिहासाचं ओझं टाकून देण्याचा निर्णय जोपर्यंत दोन्ही देश घेणार नाहीत, तोपर्यंत अमेरिका व इतर देशांच्या दबावामुळं चर्चा होत राहिली, तरी असे वादंगचं तरंग उठत राहणार आहेत.\nखरा मुद्दा होता, तो सबुरीचा आणि कश्मिरी जनतेला विश्वासात घेऊन ‘पूर्ण विलीनीकरण’ घडवून आणण्याचा. ही सबुरी संघ परिवारानं कधीच दाखवली नाही आणि काँग्रेस राजकीय धमक दाखवण्यात कमी पडत राहिली.\nआज काश्मीरमध्ये जी कोंडी झाली आहे, ती त्यामुळंच.\nपाकशी चर्चा करणं, हा काश्मीरच्या मुद्यावर तोडगा काढण्याचा व दहशतवादाला लगाम घालण्याचा एकमेव मार्ग आहे, ही भारत सरकारची कायम स्वरूपी भूमिका राहिली आहे. निदान गेल्या वर्षीपर्यंत तरी होती. वाजपेयी यांनी तीच भूमिका घेतली. ‘रॉ या भारताच्या गुप्तहेर संघटनेचे माजी प्रमुख ए. एस. दुलत यांनी लिहिलेल्या ‘काश्मीर: द वाजपेयी इयर्स’ या पुस्तकात त्याची तपशीलवार माहिती आहे. याच भूमिकेतून कारगील होऊनही मुशर्रफ यांना आग्रा येथे चर्चेस वाजपेयी यांनी बोलावले होते. पुढं संसदेवरील हल्ल्यानंतर दोन्ही देशांत लष्करी संघर्ष होण्याची वेळ येऊन गेल्यावरही चर्चेचे दरवाजे वाजपेयी यांनी लावून घेतले नाहीत. चर्चा सुरूच राहिली. ती २००४ सालानंतर डॉ. मनमोहन सिंह यांनी पुढं नेली. त्यातूनच ‘सीमा बदलल्या न जाता काश्मीरवर तोडगा काढण्यापर्यंत मजल मारल्याची’ माहिती नंतर मुशर्रफ यांनीच सत्ता गेल्यावर दिली होती. आता सत्ता स्वबळावर भाजपानं हाती घेतली आहे आणि गेल्या एक वर्षांत भारत व पाक यांच्यातील सीमा धगधगतीच राहिली आहे. काश्मिरात भाजपाच्या हाती स्वातंत्र्यानतंर प्रथमच सत्तेतीतल वाटा पडला आहे. तोही ‘काश्मीरला स्वायत्तता हवी’ असं मानणाऱ्या ‘पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी’ची (पीडीपी) साथसंगत करूनच. वरकरणी वाजपेयी याच्या धोरणाचाच हा पाठपुरवा असल्याचं दिसेल. पण हे साम्य वरकरणीच आहे. मुळात मोदी सरकारच्या पाक व काश्मीरविषयक धोरणात गुणात्मक फरक पडला आहे.\nआता वाजपेयी यांच्या ‘मवाळ’ चेहऱ्याची संघाला गरज नाही. ‘विकासा’चा मुखवटा घातलेले, पण कट्टर प्रचारक असलेले व हिंदूराष्ट्राकडं वाटचाल हे आपलं भाग्यध्येय आहे, असं मानणारे मोदी—त्यांच्या व्यक्तिमत्वातील एकांडे शिलेदारी संघ कार्यपद्धतीच्या विपरीत असूनही—संघाला हवे आहेत.\n…आणि मोदी यांची पाक व काश्मीरविषयक धारणा ही संघाप्रमाणंच ‘तडजोड नाही’, अशीच आहे. त्यामुळंच ‘हुरियत’ हा वादाचा मुद्दा बनला आहे. ‘पीडीपी’ या स्वायत्ततावादी भूमिका असलेल्या पक्षाशी काश्मिरात सोयरीक केली असली, तरी ती तात्पुरती तडजोड आहे—जशी ‘बिगर काँग्रेसवादाच्या आधारे राष्ट्रीय लोकशाही आघाडी स्थापन करण्याची होती तशीच– आणि पूर्ण सत्ता हाती घेण्याच्या मार्गातील एक टप्पा आहे, याबद्दल मोदी यांच्या मनात कोठेही शंका दिसत नाही. पाकशी चर्चा ही फक्त दहशतवादाबद्दलच होईल, हा मुद्दाही त्याच स्वरूपाचा आहे. ‘हुरियत’ या संघटनेला आधी विनाकारण महत्व दिलं गेलं आहे, आता आम्ही ते देणार नाही, असं मोदी सांगू पाहत आहेत. मग ‘पीडीपी’चं काय म्हणूनच मग मुख्यमंत्री मुफ्ती महमद सईद यांनी ‘हुरियत’च्या नेत्यांना सोडल्यावर ते दिल्लीत येऊ लागल्यावर त्यांना केंद्रानं अटक केली. ही ‘लाल रेषा’ आम्ही आखली आहे, ती ओलांडून दिली जाणार नाही, असं मोदी सरकार सांगत आहे. गेल्या वर्षी याच मुद्यावर परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चा रद्द झाली होती. मग आता ती सुरू करण्याचं रशियातील ‘उफा’ येथं झालेल्या बैठकीत का ठरवण्यात आलं म्हणूनच मग मुख्यमंत्री मुफ्ती महमद सईद यांनी ‘हुरियत’च्या नेत्यांना सोडल्यावर ते दिल्लीत येऊ लागल्यावर त्यांना केंद्रानं अटक केली. ही ‘लाल रेषा’ आम्ही आखली आहे, ती ओलांडून दिली जाणार नाही, असं मोदी सरकार सांगत आहे. गेल्या वर्षी याच मुद्यावर परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चा रद्द झाली होती. मग आता ती सुरू करण्याचं रशियातील ‘उफा’ येथं झालेल्या बैठकीत का ठरवण्यात आलं तर चर्चा दहशतवादावर करायचं ठरलं होतं, काश्मीरवर नाही, अशी मोदी सरकारची भूमिका आहे.\nया भूमिकेमुळं चर्चा रद्द झाली आहे. पण सीमा धगधगतीच राहिली आहे. किंबहुना आता ही धग वाढतण्याचा धोका आहे. त्यात निरपराध नागरिक मारले जात आहेत. पण ‘दहशतवादाशी मुकाबला कराताना हे घडणं अपरिहार्य आहे, त्यांनी आमचे काही नागरिक मारल्यास आम्ही त्यांचे दुप्पट मारू’, असा मोदी सरकारचा पवित्रा आहे.\nया भूमिकेचे काश्मिरात पडसाद उमटले तर त्याला तोंड द्यावे लागेल, तत्वावर तडजोड नाही, असा मोदी सरकारचा ठाम पवित्रा दिसतो. त्यामागं ‘नुसतं नेतृत्वच नव्हे, तर समाजही कणखर हवा, देशानं युद्धसज्ज असायलाच हवं’ ही संघाची विचासरणी आहे. संघापुढं ‘मॉडेल’ आहे, ते इस्त्रायलचं. पॅलेस्टिनी समस्या सोडविण्याचा एकमात्र मार्ग हा त्या लोकांना कायमचं दुबळं व दुय्यम बनवणं आणि विरोध करण्यांना संपवणं, अशी इस्त्रायली भूमिका आहे. त्यासाठी ‘एकाच्या बदल्यात अनेक’ या सूत्राप्रमाणं पॅलेस्टिनी हल्ल्यांना उत्तर म्हणून प्रतिहल्ले करून शेकडो लोकांचे बळी इस्त्रायल घेत आलं आहेत.\n‘पाकला धडा’ शिकवण्याच्या या अशा ‘इस्त्रयली’ पवित्र्यामुळं आज या धोरणाला समाजातून मोठं पाठबळ मिळत जाणार आहे. संघाच्या या भूमिकेचं एक परिमाण हे ‘मुस्लिम विरोधा’चं आहे. ते आज उघडपणं सांगितलं जात नाही व पुढंही आणलं जात नाही. मात्र या धोरणाचा तो अविभाज्य अंतर्भूत भाग आहे.\nप्रकाश बाळ हे ज्येष्ठ पत्रकार अाहेत. महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता आदी नामांकित वर्तमानपत्रांमध्ये अनेक वर्षे त्यांनी ज्येष्ठ सहाय्यक संपादक, निवासी संपादक आदी पदांवर काम केले आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घटनांचे ते अभ्यासक आहेत. श्रीलंकेतील तामीळ प्रश्न आणि काश्मीर या दोन विषयांवर त्यांचा विशेष अभ्यास आहे. श्रीलंकेतील तामीळ इलमच्या प्रश्नावर त्यांनी लिहिलेले पुस्तकही विख्यात आहे. विविध वर्तमानपत्रांमध्ये स्तंभलेखन करणारे बाळ हे वाचकांना परिचित आहेतच राईट अँगल्सच्या अनेक ज्येष्ठ मान्यवरांपैकी महत्त्वाचे नाव असलेले बाळ या माध्यमातून सतत आपल्या भेटीला येणार आहेत.\nगांधी, सावरकर आणि इस्रायल\nकोणता पक्ष दलितांसाठी लढतो \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-polictic-news/", "date_download": "2018-10-24T01:23:43Z", "digest": "sha1:RY3HRHIOLCQHGPYWA6L4FR2PRRMM6REC", "length": 14370, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नगर मनपा निवडणूक : स्वबळाच्या घोषणा हवेतच… | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनगर मनपा निवडणूक : स्वबळाच्या घोषणा हवेतच…\n‘तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना’ चा प्रयोग रंगण्याची चिन्हे\nनगर – महानगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यापासून सर्वच पक्षांनी स्वबळावर लढण्याच्या घोषणा उच्च स्वरात केल्या. मात्र निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे सर्वच पक्षांना वास्तवाचे भान होत असून आता युती आघाडीसाठीची कुजबूज सुरु झाली आहे. त्यामुळे मनपाच्या निवडणुका स्वबळावर नव्हे तर युती आघाडीच्या माध्यमातूनच लढल्या जातील असे चित्र निर्माण होऊ लागले आहे. नजिकच्या काही दिवसात “तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना’ चे प्रयोग रंगल्यास आश्‍चर्य वाटू नये.\nदोन महिन्यांपूर्वी निवडणुकीची चाहूल लागताच सर्वच पक्षांनी स्वबळाचा नारा देत शक्‍तिप्रदर्शन घडविण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी अन्य पक्षातून आपल्या पक्षात इनकमिंग कसे वाढेल यासाठी विशेषत्वाने प्रयत्न केले. त्यातल्या त्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात कोण कोणाचे किती मासे गळाला लावतो, याबाबत चढाओढ सुरु होती. सगळ्याच पक्षातल्या जहाजांच्या शिडांमध्ये हवा भरल्याचे पहायला मिळत होते. मात्र प्रभाग रचना जाहीर झाली तशी सगळ्याच पक्षाच्या शिडातील हवाही निघून गेली.\nनव्याने निर्मिती झालेल्या 17 प्रभागांमधून आलेल्या हरकतींना वाटाण्याच्या अक्षता लावत प्रशासनाने ज्या प्रभागाच्या सीमारेषा अस्पष्ट होत्या त्या जुजबी हरकती स्वीकारुन केलेल्या प्रभाग रचनेवर शिक्‍कामोर्तब केले. 20 हजार मतदारांचा एक प्रभाग झाला. त्यात 4 लोकप्रतिनिधी निवडून द्यायचे आहेत. यामुळे नवख्या इच्छुकांची तारांबळ तर झालीच शिवाय विद्यमान नगरसेवकांचेही धाबे दणाणले आहे. मुळात प्रभागांचा विस्तार झाला, मतदारांची संख्या वाढली.\nमात्र उमेदवारांचा स्वत:चा संपर्क कमी पडू लागल्याने एरवीच्या निवडणुकांची गणिते या निवडणुकीत मांडताना आता त्यांची दमछाक होऊ लागली आहे. तसेच सुरुवातीला स्वबळाचा नारा देणारे नेतेही 68 उमेदवार कोठून आणायचे या विवंचनेत पडले आहेत. प्रत्येक प्रभागात सक्षम चार उमेदवार देणे व मोठ्या मतदार संख्येवर प्रभाव असलेले उमेदवार शोधणे सगळ्याच पक्षांना जिकिरीचे होऊ लागले आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागात सगळ्याच पक्षांना आवळ्या-भोपळ्याची मोट बांधण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.\nएकूणच सक्षम उमेदवारांची वानवा ही सगळ्याच पक्षांना जाणवत असल्याने आता प्रभागनिहाय समीकरणे इच्छुक उमेदवारांकडून बांधली जात आहेत. या समिकरणांना पक्ष, यापूर्वीचे राजकीय मतभेद, असे कुठलेही कंगोरे नसल्याने ही प्रभागनिहाय समीकरणे सगळ्याच पक्षांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरु पहात आहे. या सगळ्या गोष्टींवर एकच उपाय आहे तो म्हणजे व्यक्‍तिगत समीकरणे निर्माण होण्याअगोदर पक्षीय पातळीवरची समीकरणे निर्माण करणे होय. याला पक्षश्रेष्ठींच्या दृष्टीने महत्व येऊ लागले आहे.\nशिवाय स्वबळावर लढून प्रभागनिहाय समीकरणे प्रबळ ठरल्यास सत्ता स्थापनेच्या वेळीही ती मोठी डोकेदुखी ठरु शकते. शिवाय घोडेबाजारालाही त्यातून वाव मिळू शकतो. त्यामुळे सध्या पितृ पंधरवडा सुरु असताना राजकीय हालचाली काहीशा थंडावल्याने पक्षीय पातळीवर समेट घडविण्याच्या चर्चेला अत्यंत मुत्सद्देगिरीने तोंड फोडले जात आहे.\nशिवसेनेतील वरिष्ठ मंडळी नुकतीच मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेली होती. त्यावेळी दोन्ही बाजूने युती करण्यासंदर्भात खडा टाकून पाहण्यात आला तर कॉंग्रेस पक्षाच्यावतीने सध्या सुरु असलेल्या संघर्ष यात्रेचा समारोप नगर शहरात होणार असून त्या निमित्ताने झालेल्या नियोजन बैठकीच्या वेळी विरोधी पक्षनेत्यांनी इच्छुक उमेदवारांकडून गर्दी जमविण्यासंदर्भात चाचपणी केली. मात्र त्यावेळी मिळालेल्या प्रतिसादातून त्यांनाही मनपा निवडणुकीतील वास्तवाचे भान आले असावे. हीच गोष्ट भारतीय जनता पक्षाच्या बाबतीतही घडली.\nत्यात पक्षाचे शक्‍तिकेंद्रप्रमुख विरोधकांच्या विकेट घेतील अशी घोषणा पालकमंत्र्यांनी केली. मात्र ही घोषणा करताना त्यांनी विधानसभेचा आणि लोकसभेचा उल्लेख केला. मात्र महापालिकेचा उल्लेख करणे त्यांनी सोयीस्कररीत्या टाळले. यातूनच शहरातील प्रमुख पक्षांची आगामी मनपा निवडणुकीतील दशा आणि दिशा स्पष्ट होते. नवरात्रौत्सव अवघ्या तीन चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. पितृ पंधरवडा संपताच युती आघाड्यांच्या समेटाला सुरुवात होईल अशी कुजबूज सर्वच पक्षांतून ऐकायला येत आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article‘हे’ दोन मोठे खेळाडू एकदिवसीय आणि टी २० मालिकेला मुकणार\nNext articleशॉर्टसर्किटने अडीच एकर ऊस जळून खाक\nमतदार नावनोंदणी, दुरुस्तीचे आवाहन\nउध्दव ठाकरेंना मानसोपचाराची गरज- विखे\n‘नागवडे ऊस उत्पादकांना दिवाळीपूर्वी सात कोटी देणार’\nवसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या आहारासाठी आरपीआयचे ‘भीक मांगो’\nदोन दिवसांत घोडचे आवर्तन सोडा; शेतकऱ्यांची पाटबंधारे विभागाकडे मागणी\nचोरीतील 31 तोळ्यापैकी दहा तोळे दागिने हस्तगत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/nashik/nashikempowermenthealth-universitycontract-employees/", "date_download": "2018-10-24T02:02:22Z", "digest": "sha1:QMKR7FZ4UZ6OLL2CGTC2W7J2CPV5Q6IJ", "length": 29453, "nlines": 398, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Nashik,Empowerment,Health University,Contract Employees | आरोग्य विद्यापीठ कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मोर्चा | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २४ ऑक्टोबर २०१८\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nसिलसिला बदलते रिश्तों का या मालिकेत दृष्टी धामी घेतेय या गोष्टीवर मेहनत\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n#MeToo: आलोकनाथ आणि साजिद खानला ‘मी टू’ प्रकरणी नोटीस\nरुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेला लेटमार्क\nतरुणींनो, व्हॉट्सअ‍ॅपवर डीपी ठेवताना सावधान\nसुरेंद्र गडलिंग यांच्यावरील आरोपपत्रावर आज फैसला\nशिल्पा शिंदेला लागली मोठी लॉटरी, मिळाला हा मोठा चित्रपट\n#MeToo : संजना सांघीने केला सुशांत सिंग राजपूतचा बचाव म्हणे, असे काही घडलेच नाही\n#MeToo: अजय देवगणने केली आपल्या मेकअप आर्टिस्टची हकालपट्टी\nकरिश्मा कपूरचे झाले पुन्हा एकदा ब्रेकअप\nसुभाष कपूर यांच्या जागी ‘हा’ दिग्दर्शक सांभाळणार ‘मुघल’च्या दिग्दर्शनाचा जिम्मा\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\n पार्टनरच्या Hug करण्याच्या पद्धतीवरुन ओळखा तुमचं रिलेशन\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nझणझणीत, तर्रीबाज कोल्हापूरची ठसकेदार मिसळ\n'या' ३ गोष्टींचा लैंगिक जीवनावर होतो वाईट परिणाम\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nAll post in लाइव न्यूज़\nआरोग्य विद्यापीठ कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मोर्चा\nठळक मुद्देकिमान वेतन मागणीसाठी कामबंद आंदोलनआंदोलनाचा ६३ वा दिवस, पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर घोषणाबाजी\nनाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात गेल्या १० ते १२ वर्षांपासून स्थायी स्वरुपाचे काम करणाऱ्या सुमारे ३०० कर्मचार्यांनी किमान वेतन मिळावे आणि कायम सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी कामबंद आंदोलन पुकारले असून या कामगारांच्या मागण्यांकडे विद्यापीठाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी गुरूवारी पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालावर मोर्चा काढला.\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कंत्राटी कर्मचार्यांनी उपस्थित केलेल्या एकाही प्रश्नाला कामगार उपायुक्त तसेच कामगार न्यायालयात पुरेसे उत्तर देता आले नसतांना आणि कंत्राटी कर्मचारी विद्यापीठाचेच असल्याचे मान्य करूनही विद्यापीठाने अद्यापही कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय दिलेला नसल्याने आंदोलन पुकारण्यात आले असल्याचे कर्मचाºयांनी सांगितले. गेल्या ५ डिसेंबर २०१७ पासून कंत्राटी कर्मचारी समान काम, समान दाम, याप्रमुख मागणीसह निलंबीत कर्मचाऱ्यांना कामावर रूजू करून घ्यावे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना विद्यापीठ सेवेत सामावून घ्यावे अशा सात मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा ६३ वा दिवस आहे.\nया कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी विद्यापीठ प्रशासन आणि पालकमंत्र्यांना भेटून आपली कैफीयत मांडलेली आहे. विद्यापीठाकडून नेहमीच आश्वासन देण्यात आले मात्र नंतर कोणीही कार्यवाही केलेली नाही. तर पालकमंत्री गिरीश महाजन यांना देखील तीन वेळेले भेट दिलेली आहे. मात्र त्यांनी देखील अद्याप सकारात्मक भूमिका घेतली नसल्याने गुरूवारी गोल्फ क्लब मैदान ते पालकमंत्री महाजन यांच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.\nसीटचे अध्यक्ष डॉ. डी.ए.ल कराड, रसचिटणीस सिताराम ठोंबरे, तानाजी जायभावे, अ‍ॅड. श्रीधर देशपांडे आदि नेत्यांसह कंत्राटी कर्मचारी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. गोल्फ क्लब मैदान येथून सकाळी ११ वाजता मोर्चाला प्रारंभ झाला. उंटवाडी रोडवरील पालकमंत्र्यांच्या संपर्क कार्यालापर्यत मोर्चा काढण्यात आला. यावेळी कर्मचाऱ्यांनी विद्यापीठ प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. निलंबीत कर्मचाऱ्यांना कामावर रूजू करून घ्यावे, समान काम, समान वेतन मिळावे, कर्मचाऱ्यांना पुर्वलक्षी प्रभावाने घरभाडे अदा करावे, किमान वेतन कायद्यानुसार कर्मचाऱ्यांना सुट्यांचे नियोजन, २६ दिवसांचे वेतन, कामगारांना पेमेंटस्लिप, कायदेशीर पगारी रजा, व बोनस या कामगारांच्या प्रश्नांकडे वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\n‘त्यांना’ कधी मिळतील मुख्य प्रवाहात येण्याचे हक्क \nऔरंगाबाद :पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशप्रक्रियेचा उडाला फज्जा\nचार न्यायालयांच्या इमारतींचे नूतनीकरण\nमराठवाड्याला पाणी देण्याच्या आदेशाला आव्हान\nअहिंसा वर्ष म्हणून साजरे करणार : ज्ञानमती माता\nजिल्ह्याच्या दुष्काळी परिस्थितीबाबत गोंधळ\nकोजागरीनिमित्त दुधाचे दर ८० रुपयांपर्यंत\n११२ ई-टॉयलेट्स, पीपीपी तत्त्वावर उपक्रम\nअमृतसर ट्रेन दुर्घटनाबिग बॉस 12मीटूइंधन दरवाढपरिणीती चोप्रादीपिका पादुकोणप्रो कबड्डी लीगसबरीमाला मंदिरअमृता फडणवीसकॉफी विथ करण 6\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nकलिंगडापासून घरच्या घरी तयार करा 'हे' फेसपॅक\n'या' पदार्थांमुळे वाढतो तुमचा ताण; मेंदूसाठीही ठरतात घातक\nतुमची मुलं वस्तू चोरतात अशी बदला वाईट सवय\nवाहतुकीचे हे अजब नियम पाहून, तुम्ही नक्कीच जाल चक्रावून\nएक्सला खबरही लागू न देता ब्रेकअपनंतर ही ६ कामे करतात मुली\nरोहित शर्मा-विराट कोहलीची जोडी जमली\nचेहऱ्यावर स्मितहास्य खुलवणारे 'क्युट स्टॅच्यू'\nही आहे जगातील सर्वात सुंदर नदी\nसरकारच्या एका होकारामुळे अनेकांना मिळु शकतो रोजगार - आंग्रीया क्रुझचे शिल्पकार\nभाजपा सरकार काँग्रेसपेक्षाही थापाडे - राज ठाकरे\n#MeToo: 'मीटू' मोहिमेवर पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णीने दिली ही प्रतिक्रिया\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेनेविरोधात धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nपनवेल टर्मिनलमध्ये बेवारस बॅग आढळल्याने खळबळ\nसांगलीतील भिवघाट येथे साई गारमेंटला भीषण आग\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\nलोकलला बसवा स्वयंचलित दरवाजे\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\n''गोपीनाथरावांसाठी जागा सोडत होतो, आता सर्व जागा लढणार''\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराकेश अस्थाना प्रकरणात मोदींना एवढी गोडी का\nजायकवाडीत ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश\n२२ महिन्यांनंतर शिवस्मारकाच्या कामाचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/while-seeing-tiger-centuary/", "date_download": "2018-10-24T00:57:39Z", "digest": "sha1:MTSAMKYLMPGIK42BQBT6EURCONF2MFYW", "length": 22199, "nlines": 272, "source_domain": "www.saamana.com", "title": "वाघ पाहताना | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nकसे चालते आंग्रीयावर काम..\n उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदींना खडा…\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nतोगडिया यांनी स्थापन केला नवा पक्ष, लोकसभा निवडणूक लढवणार\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nदहशतवाद्यांचे मुडदे घेऊन जा, गोळीबार केला तर खबरदार\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nघरात बसल्याजागी ऐकता येणार गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके\nखगोलसंशोधक स्टिफन हॉकिंग यांच्या व्हीलचेअर, पदक, पुरस्कारांचा लिलाव\nऍपल लॉन्च करणार जगातला सर्वात छोटा आयपॅड\nब्रह्मांडाचे रहस्य उलघडणाऱ्या स्टीफन हॉकिंग्स यांच्या व्हीलचेअरचा होणार लिलाव\nविराटच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहत्यांना बसला धक्का, अनेकांना अश्रू अनावर\nसचिन-विनोद पुन्हा क्रिकेटच्या मैदानात; अॅकॅडमीद्वारे युवा क्रिकेटपटूंना घडवणार\nहिंदुस्थानच्या विजयाची हॅटट्रिक; जपानचा 9-0 गोलने धुव्वा\nहिंदुस्थान-इंग्लंड लॉर्डस् कसोटी फिक्स, वृत्तवाहिनीच्या लघुपटाने क्रिकेट वर्तुळात खळबळ\n‘हिटमॅन’ला खुणावतोय सचिन-धोनीचा ‘हा’ विक्रम, गांगुलीला केले ओव्हरटेक\nनवान्न पौर्णिमा : कोकणातील नव्याची अपूर्वाई\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nआजचा अग्रलेख : वंदे मातरम् म्हणावेच लागेल\nआजचा अग्रलेख : जगभ्रमण बरे पण मिळाले काय\n– सिनेमा / नाटक\n‘पाटील’ २६ ऑक्टोबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nमराठी चित्रपटात काम करायचंय – शर्मन जोशी\n‘माझ्या बायकोचा प्रियकर’ मधील पहिल्या धमाल गाण्याला जबरदस्त प्रतिसाद\nदूध की दही, जाणून घ्या आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर \n….असा असतो दुतोंडी साप\nरावणाचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी, जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nरोखठोक: आसाराम, अकबर आणि केरळचा बिशप\nफुलटॉस भी बहोत बडी चीज है, बाबू\nताडोबा किंवा कोणत्याही व्याघ्रप्रकल्पात फिरण्याचे, व्याघ्र निरीक्षणाचे काही नियम असतात…\nआपल्या हिंदुस्थानात विविध राज्यांतील अभयारण्यात ‘व्याघ्रदर्शनासाठी’ असंख्य पर्यटक भेट देत असतात. प्रत्येक पर्यटक जंगल सफारीचे जीपमध्ये बसण्यापूर्वी, बसल्यावर तसेच टायगर सफारीत जंगलात फेरफटका मारताना, भ्रमंती करताना कमीत कमी चार-पाच वाघ दिसावे, किमानपक्षी एका तरी वाघाचे दर्शन व्हावे या इच्छेने जंगल सफारी करताना पाणवठय़ाजवळ, कुरणाकडील गवताळ भागात आपली भिरभिरती नजर न थकता सतत ठेवत असतो, परंतु बऱयाच वेळा काही अतिउत्साही पर्यटक वनविभागाचा कायदा आणि नियमांचे उल्लंघन करून स्वतःला वाटेल तसे वागतात. आपण कुठे आहोत याचे भान विसरतात आणि अपघाताला सामोरे जातात.\n आपण कुठे जाणार आहोत, कधी जाणार आहोत, त्या अभयारण्यातील नियम व अटी काय आहेत याचे परिपत्रक वनविभागांकडून घेऊन त्याचा नीट अभ्यास करून व आपली स्वतःची नीट तयारी करून अभयारण्यात ‘जंगल सफारीचे नियोजन’ करावे.\nज्या दिवशी जंगल सफारीला जायचे त्याच्या आदल्या दिवशी कमी आहार घ्यावा आणि लवकर झोपावे. पूर्ण विश्रांती घ्यावी.\nआपला ड्रेसकोड कसा असावा पर्यटकांनी निसर्गाशी साजेशा म्हणजे हिरव्या रंगाचा अगर साधा पोशाख करावा. टोपी आवश्यक असते. आपला मोबाईल, कॅमेरा, पॉवर बँक, व्हिडीओ इत्यादी सर्व पूर्ण चार्ज करून ठेवावेत. मुली व स्त्रियांनी शक्यतो सरवार कुर्ता परिधान करावा.\nबरोबर नेण्याचे सामान-साहित्य – शूज, पाण्याची बाटली, हॅण्ड टॉवेल, वेफर्स, बिस्किटे, ड्रायफ्रूटस् यासाठी हॅवरसॅक घ्यावी.\nजंगल सफारीला जाताना काय नेऊ नये\nभडक रंगाचा पेहराव नसावा. कॅप लाल रंगाची म्हणजेच भडक रंगाची नसावी. टेपरेकॉर्डर, कुठलेही वाद्य नेऊ नये. मोबाईलमधील गाणी लावू नयेत.\nजंगल सफारीच्या वाहनात बसल्यावर बडबड, आरडाओरड, हसत राहणे, आपल्या सफारी जीपमधून पुढच्या किंवा मागील सफारी जीपमधील माणसांशी उगीचच जोरजोरात चर्चा करत बसू नये.\nवनविभागाच्या अटी, नियमांचे स्वतः तंतोतंत पालन करून दुसऱयांना प्रवृत्त करणे.\nअभयारण्यातील व्याघ्र प्रकल्पातील अपघात कसे टाळावेत\nकाही अनुभवी पर्यटक अतिउत्साहाने वाघ दिसला की, त्याच्या छायाचित्रणाला सुरुवात करतात. हे जरी स्तुत्य असले तरी काही हौशे, नवशे, गवसे पर्यटक अतिउत्साहात व्याघ्रदर्शन झाले की, गरजेपेक्षा जास्त कासावीस होतात सर्वांची फोटो काढण्यासाठी एकच धडपड एकाच वेळी सुरू होते. जंगलात किंवा पाण्यावर वाघ आणि तिचे छावे बसले आहेत असे पाहून सफारी जीपमधून खाली उतरून वाघिणीजवळ जाण्याचा प्रयत्न करतात आणि वाघीण तिच्या छाव्यांचे रक्षण करण्यासाठी पर्यटकांवर हल्लाबोल करते. याला जबाबदार पर्यटक असतो हे आपण लक्षात घेतले पाहिजे.\nकुठल्याही परिस्थितीत आपल्या जंगल सफारी वाहनातून बाहेर पडू नये.\nवनविभागाने आखून दिलेल्या नियम व अटी यांच्या ऑफिडेव्हिटवर (प्रतिज्ञापत्र) पर्यटकांची स्वाक्षरी व दिनांक लिहून फॉर्म भरून घ्यावा.\nवनविभागातील कायदे व नियमांचे उल्लंघन केले असता दंड आकारण्यात यावा.\nवन कर्मचारी, गार्डस् तसेच सफारीच्या वाहनचालकाने स्वतःच्या मर्यादा पाळाव्यात. जंगलात सफारीला जाताना, जंगलात असताना वाहने उगीचच ओव्हरटेक केली जातात. ते टाळावे.\nजंगल सफारी वाहनाची स्पीड लॉक करावी. प्रत्येक जंगल सफारी वाहनात प्रथमोपचाराचे साहित्य असावे. वाहनचालक आणि गाईड याला प्रथमोपचाराचे संपूर्ण ज्ञान असावे. रिसेप्शन काऊंटरच्या जागी एक रुग्णवाहिका असणे आवश्यक ठरते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nभाजपच्या महिला सरपंचांचा शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन...\nछत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी घेतले योगी आदित्यनाथांचे आशीर्वाद\nकच्छमधून पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक\nव्हॉट्सअॅपमध्ये चार भन्नाट फिचर्सचा समावेश, वाचा काय आहे विशेष…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nगुरुग्राम हत्याकांड; न्यायाधीशाच्या मुलाचाही उपचारादरम्यान मृत्यू\nपुरूष आयोगासाठी पुरुष संघटना रस्त्यावर\nपुन्हा देशात भाजपाची सत्ता येणार नाही…शरद पवार यांचे भाकीत\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/harivamsh/harivamsh01-10.htm", "date_download": "2018-10-24T01:22:39Z", "digest": "sha1:72E2X55P7CH7D2TJQZUPCCHAKD5HCHAL", "length": 28648, "nlines": 189, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीहरिवंशपुराण - हरिवंश पर्व - दशमोऽध्यायः", "raw_content": "\nमनोर्वैवस्वतस्यासन् पुत्रा वै नव तत्समाः \nइक्ष्वाकुश्चैव नाभागो धृष्णुः शर्यातिरेव च ॥ १ ॥\nकरूषश्च पृषध्रश्च नवैते भरतर्षभ ॥ २ ॥\nमित्रावरुणयोस्तात पूर्वमेव विशाम्पते ॥ ३ ॥\nअनुत्पन्नेषु नवसु पुत्रेष्वेतेषु भारत \nतस्यां तु वर्तमानायामिष्ट्यां भरतसत्तम ॥ ४ ॥\nआहुत्यां हूयमानायां देवगन्धर्वमानुषाः ॥ ५ ॥\nतुष्टिं तु परमां जग्मुर्मुनयश्च तपोधनाः \nअहोऽस्य तपसो वीर्यमहोऽस्य श्रुतमद्भुतम् ॥ ६ ॥\nदिव्यसंहनना चैव इला जज्ञ इति श्रुतिः ॥ ७ ॥\nअनुगच्छस्व मां भद्रे तमिला प्रत्युवाच ह \nधर्मयुक्तमिदं वाक्यं पुत्रकामं प्रजापतिम् ॥ ८ ॥\nमित्रावरुणयोरंशे जातास्मि वदतां वर \nतयोः सकाशं यास्यामि न मां धर्मो हतोऽवधीत् ॥ ९ ॥\nसैवमुक्त्वा मनुं देवं मित्रावरुणयोरिला \nगत्वान्तिकं वरारोहा प्राञ्जलिर्वाक्यमब्रवीत् ॥ १० ॥\nअंशेऽस्मि युवयोर्जाता देवौ किं करवाणि वाम् \nमनुना चाहमुक्ता वै अनुगच्छस्व मामिति ॥ ११ ॥\nतां तथावादिनीं साध्वीमिलां धर्मपरायणाम् \nमित्रश्च वरुणश्चोभावूचतुर्यन्निबोध तत् ॥ १२ ॥\nअनेन तव धर्मेण प्रश्रयेण दमेन च \nसत्येन चैव सुश्रोणि प्रीतौ स्वो वरवर्णिनि ॥ १३ ॥\nआवयोस्त्वं महाभागे ख्यातिं कन्येति यास्यसि \nमनोर्वंशधरः पुत्रस्त्वमेव च भविष्यसि \nसुद्युम्न इति विख्यातस्त्रिषु लोकेषु शोभने \nजगत्प्रियो धर्मशीलो मनोर्वंशविवर्धनः ॥ १५ ॥\nनिवृत्ता सा तु तच्छ्रुत्वा गच्छन्ती पितुरन्तिकम् \nबुधेनान्तरमासाद्य मैथुनायोपमन्त्रिता ॥ १६ ॥\nसोमपुत्राद् बुधाद् राजंस्तस्यां जज्ञे पुरूरवाः \nजनयित्वा सुतं सा तमिला सुद्युम्नतां गता ॥ १७ ॥\nसुद्युम्नस्य तु दायादास्त्रयः परमधार्मिकाः \nउत्कलश्च गयश्चैव विनताश्वश्च भारत ॥ १८ ॥\nदिक्पूर्वा भरतश्रेष्ठ गयस्य तु गया पुरी \nप्रविष्टे तु मनौ तात दिवाकरमरिंदम \nदशधा तद्दधत्क्षत्रमकरोत् पृथिवीमिमाम् ॥ २० ॥\nयूपाङ्किता वसुमती यस्येयं सवनाकरा \nइक्ष्वाकुर्ज्येष्ठदायादो मध्यदेशमवाप्तवान् ॥ २१ ॥\nकन्याभावाच्च सुद्युम्नो नैनं गुणमवाप्तवान् \nवसिष्ठवचनाच्चासीत् प्रतिष्ठाने महात्मनः ॥ २२ ॥\nप्रतिष्ठा धर्मराजस्य सुद्युम्नस्य कुरूद्वह \nतत्पुरूरवसे प्रादाद् राज्यं प्राप्य महायशाः ॥ २३ ॥\nसुद्युम्नः कारयामास प्रतिष्ठाने नॄपक्रियाम् \nउत्कलस्य त्रयः पुत्रास्त्रिषु लोकेषु विश्रुताः \nधृष्टकश्चाम्बरीषश्च दण्डश्चेति सुतास्त्रयः ॥ २४ ॥\nयश्चकार महात्मा वै दण्डकारण्यमुत्तमम् \nवनं तल्लोकविख्यातं तापसानामनुत्तमम् ॥ २५ ॥\nतत्र प्रविष्टमात्रस्तु नरः पापात् प्रमुच्यते \nसुद्युम्नश्च दिवं यात ऐलमुत्पाद्य भारत ॥ २६ ॥\nधृतवान्य इलेत्येव सुद्युम्नश्चातिविश्रुतः ॥ २७ ॥\nनारिष्यतः शकाः पुत्रा नाभागस्य तु भारत \nअम्बरीषोऽभवत् पुत्रः पार्थिवर्षभसत्तमः ॥ २८ ॥\nधृष्णोस्तु धार्ष्टकं क्षत्रं रणदृष्टं बभूव ह \nकरूषस्य तु कारूषाः क्षत्रिया युद्धदुर्मदाः ॥ २९ ॥\nसहस्रं क्षत्रियगणो विक्रान्तः सम्बभूव ह \nनाभागारिष्टपुत्राश्च क्षत्रिया वैश्यतां गताः ॥ ३० ॥\nप्रांशोरेकोऽभवत् पुत्रः शर्यातिरिति विश्रुतः \nनरिष्यतस्य दायादो राजा दण्डधरो दमः \nशर्यातेर्मिथुनं चासीदानर्तो नाम विश्रुतः ॥ ३१ ॥\nपुत्रः कन्या सुकन्याख्या या पत्नी च्यवनस्य ह \nआनर्तस्य तु दायादो रेवो नाम महाद्युतिः ॥ ३२ ॥\nआनर्तविषयश्चासीत् पुरी चास्य कुशस्थली \nरेवस्य रैवतः पुत्रः ककुद्मी नाम धार्मिकः ॥ ३३ ॥\nज्येष्ठः पुत्रशतस्यासीद् राज्यं प्राप्य कुशस्थलीम् \nस कन्यासहितः श्रुत्वा गान्धर्वं ब्रह्मणोऽन्तिके ॥ ३४ ॥\nमुहूर्तभूतं देवस्य गतं बहुयुगं प्रभो \nआजगामयुवैवाथ स्वां पुरीं यादवैर्वृताम् ॥ ३५ ॥\nकृतां द्वारवतीं नाम्ना बहुद्वारां मनोरमाम् \nभोजवृष्ण्यन्धकैर्गुप्तां वासुदेवपुरोगमैः ॥ ३६ ॥\nततः स रैवतो ज्ञात्वा यथातत्त्वमरिंदम \nकन्यां तां बलदेवाय सुव्रतां नाम रेवतीम् ॥ ३७ ॥\nदत्त्वा जगाम शिखरं मेरोस्तपसि संस्थितः \nरेमे रामोऽपि धर्मात्मा रेवत्या सहितः सुखी ॥ ३८ ॥\nइति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे हरिवंशपर्वणि\nऐलोत्पत्तिवर्णनं नाम दशमोऽध्यायः ॥१०॥\nवैवस्वत मनूची संतति -\nवैशंपायन सांगतात - हे जनमेजया, वैवस्वत मनूला त्याच्याच तोडीचे नऊ पुत्र झाले, त्यांचीं नांवें - इक्ष्वाकु, नाभाग, धृष्णु, शर्याति, नरिष्य, प्रांशु, नाभागारिष्ट, करूष व पृषध्र, असे हे नऊ. हे राजा, हे पुत्र होण्यापूर्वीं मनु प्रजापतीनें मित्रावरुण देवतांना उद्देशून पुत्र व्हावा या इच्छेनें एक इष्टि केली; ती इष्टि चालली असतां व नऊ पुत्र उत्पन्न होण्याच्या अगोदर मित्रावरुणांच्या अंशानें मनूनें आहुती दिली; ती आहुती देतांच देव, गंधर्व, मनुष्य व तपोधन मुनि या सर्वांसच परम संतोष होऊन ते म्हणाले, \"शाबास, शाबास, काय तरी या मनूच्या तपाचें सामर्थ्य केवढा तरी याचा वेदज्ञानासंबंधीं अधिकार.\" हे राजा, असें सांगतात कीं, देवादिक याप्रमाणें जों आनंदानें उद्गारत आहेत तोंच त्या इष्टींतून दिव्य वस्त्र धारण केलेली, दिव्य अलंकारांनीं श्रृंगारलेली व जिची अंगगठण मोठी दिव्य आहे अशी इला नांवाची एक स्त्री उत्पन्न झाली. तिला पाहातांच, राजा मनु म्हणाला कीं, हे कल्याणि, मजबरोवर चल. तें ऐकून आपणास पुत्र व्हावा अशी ज्याला इच्छा झाली होती त्या मनु प्रजापतीला ती इला पुढीलप्रमाणें धर्मयुक्त वाक्य बोलली. इला म्हणाली, 'हे वदान्यश्रेष्ठा, ज्याअर्थी मी मित्रावरुणांच्या हविर्भागा- पासून उत्पन्न झालें आहें त्याअर्थी मी त्यांचे सन्निध जातें; कारण असें न करीन तर मजकडून अधर्म होऊन माझा नाश होईल. करितां तूं माझे आड येऊं नको.' असें म्हणून ती सुंदरी मित्रावरुणासन्निध जाऊन उभी राहिली व हात जोडून म्हणाली, 'देवहो, मी तुमच्या अंशापासून उत्पन्न झालें आहें, त्याअर्थीं मी आपली काय सेवा करावी तें मला सांगा. हा मनु तर मला म्हणतो आहे कीं, तूं मजबरोबर रहा. तर मी कसें करूं केवढा तरी याचा वेदज्ञानासंबंधीं अधिकार.\" हे राजा, असें सांगतात कीं, देवादिक याप्रमाणें जों आनंदानें उद्गारत आहेत तोंच त्या इष्टींतून दिव्य वस्त्र धारण केलेली, दिव्य अलंकारांनीं श्रृंगारलेली व जिची अंगगठण मोठी दिव्य आहे अशी इला नांवाची एक स्त्री उत्पन्न झाली. तिला पाहातांच, राजा मनु म्हणाला कीं, हे कल्याणि, मजबरोवर चल. तें ऐकून आपणास पुत्र व्हावा अशी ज्याला इच्छा झाली होती त्या मनु प्रजापतीला ती इला पुढीलप्रमाणें धर्मयुक्त वाक्य बोलली. इला म्हणाली, 'हे वदान्यश्रेष्ठा, ज्याअर्थी मी मित्रावरुणांच्या हविर्भागा- पासून उत्पन्न झालें आहें त्याअर्थी मी त्यांचे सन्निध जातें; कारण असें न करीन तर मजकडून अधर्म होऊन माझा नाश होईल. करितां तूं माझे आड येऊं नको.' असें म्हणून ती सुंदरी मित्रावरुणासन्निध जाऊन उभी राहिली व हात जोडून म्हणाली, 'देवहो, मी तुमच्या अंशापासून उत्पन्न झालें आहें, त्याअर्थीं मी आपली काय सेवा करावी तें मला सांगा. हा मनु तर मला म्हणतो आहे कीं, तूं मजबरोबर रहा. तर मी कसें करूं ' या- प्रमाणें ती धर्मनिष्ठ साध्वी इला विनंति करीत असतां मित्रावरुणांनीं तिला जें उत्तर दिलें तें ऐक. ते म्हणाले, 'हे सुश्रोणि, तुझ्या या धर्मनिष्ठेनें, विनयानें, दमानें व सत्यानें आम्हीं फारच खूष झालों, तर तूं आमची कन्या म्हणून लोकांत प्रसिद्ध होशील व यानंतर तुला याच देहीं पुरुषत्व प्राप्त होऊन, हे त्रैलोक्यसुंदरी, तूं या मनूचा वंश चालविणारा सुद्युम्न नांवानें प्रख्यात पुत्र होशील. तूं सर्व प्रजाजनांला आवडता होशील, धर्मशील होशील व तुजपासून मनुवंशाची वृद्धि होईल.' मित्रावरुणांचें हें वचन ऐकतांच ती आपला पिता मनु याकडे जावयाला निघाली. जात असतां वाटेत ती बुधाचे दृष्टीस पडली, व त्यानें तिला 'भोग दे' म्हणून प्रार्थना केली. तीही तरुण असल्यानें त्याला वश झाली, व त्यांचे संयोगापासून पुरूरवा नांवाचा प्रसिद्ध पुत्र तिला झाला. त्या पुत्राला जन्म दिल्यावर तिचा स्त्रीपणा जाऊन तिला पुरुषत्व प्राप्त झालें, व सुद्युम्न या नांवानें त्या रूपानें ती प्रसिद्ध झाली. त्या पुरुषरूपांत असतां त्याला उत्कल, गय व विनताश्व असे तीन पुत्र झाले. यांपैकीं उत्कलाला उत्कल देशाचें राज्य मिळालें; विनताश्वाला पश्चिम दिशेचें व गयाला पूर्वेकडील देशाचें राज्य मिळालें व त्या देशांतील गया नगरी ही त्याची राजधानी झाली. असो; अरिंदमा, वैवस्वत मनु हा आपल्या मूळरूपांत म्हणजे सूर्यरूपांत लीन झाल्यावर त्याच्या दहा पुत्रांनीं त्याच्या ताब्यांत असलेल्या या पृथ्वीचे दहा वांटे केले. त्यांपैकीं यज्ञस्तंभांनीं व अरण्ये आणि रत्नें वगैरे यांच्या खाणी यांनी चिन्हित असलेला जो मध्यदेश तो नऊ भावांतील ज्येष्ठ जो इक्ष्वाकु त्यानें घेतला. न्याय पाहातां हा वांटा सुद्युम्नाला मिळाला पाहिजे होता; परंतु तो मूळ कन्यारूप असल्यानें त्याला तें राज्य मिळाले नाहीं. वसिष्ठांनी त्या धर्मनिष्ठ सुद्युम्नाची प्रतिष्ठान म्हणजे प्रयागप्रांतीं स्थापना केली. पुढें तें राज्य प्राप्त झाल्यावर सुद्युम्नानें तें आपला पुत्र पुरूरवा याजकडे दिलें. उत्कलाला लोकविख्यात तीन पुत्र होते. त्यांचीं नांवें - धृष्टक, अंबरीषः व दंड. तपस्वी लोकांना अतिशय सोईकर व सर्व लोकप्रसिद्ध जें दंडकारण्य आहे, तें या दंड राजानेंच निर्माण केलें. या दंडकारण्याचें माहात्म्य असें आहे कीं, त्यांत पाऊल टाकतांच मनुष्य पापमुक्त होतो. स्त्री आणि पुरुष या उभयतांचीँही लक्षणें ज्याचे ठिकाणीं आहेत असा जो सुद्युम्न किंवा इल (इला हिला पुरुषत्व आल्यावर इल असेंही म्हणत.) हा आपल्या ऐल नामक पुत्राच्या जन्मानंतर त्याला राज्य देऊन आपण स्वर्गी गेला. नरिष्यन् याच्यापासून शक नांवाचे पुत्र झाले. नाभागापासून नृपश्रेष्ठ जो प्रसिद्ध अंबरीष तो झाला. धृष्णूपासून रणशूर असें धार्ष्टक संज्ञक क्षत्रिय कुल उत्पन्न झालें. करूषापासून मोठा पराक्रमी व रणमस्त असा कारूष नामक हजार क्षत्रियांचा समुदाय उत्पन्न झाला. नाभागारिष्टाला जे पुत्र झाले ते जन्मतः क्षत्रिय असतां कर्मदोषानें वैश्य झाले. प्रांशूला शर्याति नांवाचा सुप्रसिद्ध असा एकच पुत्र झाला, नरिष्यंताला दम नांवाचा एक मोठा शास्ता पुत्र झाला. शर्यातीला मुलगा व एक मुलगी, अशी दोन अपत्यें झालीं. त्यांपैकीं मुलाचें नांव आनर्त व मुलीचें नांव सुकन्या; हीच पुढें च्यवन ऋषीची स्त्री झाली. आनर्ताला रेव नांवाचा मोठा तेजस्वी पुत्र झाला. आनर्ताच्या राज्याला आनर्त देश म्हणत असून कुशस्थली ही त्याची राजधानी होती. रेवाला एकंदर शंभर पुत्र झालें. त्यांपैकीं त्याचा ज्येष्ठ पुत्र ककुद्मी नांवाचा मोठा धार्मिक होता. यालाच रैवत असेंही म्हणत. बापापासून याला कुशस्थलीचें राज्य मिळालें. पुढें त्याला रेवती नांवाची कन्या झाली. ती उपवर झाली असतां तिला बरोबर घेऊन तो ब्रह्मलोकीं गेला. तेव्हां ब्रह्मदेव गात बसले होते. त्यामुळें तो तें गायन ऐकतच ब्रह्मदेवाचा एक मुहूर्तपर्यंत बसला. एक मुहूर्त झाल्यावर काय बोलावयाचें तें बोलून मृत्युलोकीं तरुणच्या तरूण परत आला. परंतु, तो आपल्या राजधानीस परत येऊन पाहातो तों तिचें सर्वच स्वरूप बदलून गेलें होतें. तिला अनेक द्वारें किंवा नगरवेशी बांधल्या असून यामुळेंच तिचे पूर्वींचे कुशस्थली हें नांव बदलून द्वारवती हें नांव पडलें होतें. एकंदरींत ती फार मनोहर झाली होती. वासुदेव म्हणजे कृष्णप्रभृति जे भोज, वृष्णि व अंधककुलोत्पन्न राजे यांचा तिजवर ताबा असून तींत यादवांचा फार भरणा होता. हे राजा, एक मुहूर्तांत एवढा फेरबदल झाला कसा म्हणून म्हणशील तर हा मुहूर्त ब्रह्मदेवाचा. अर्थातच आपलीं माणसांची किती तरी युगें एवढयांत लोटलीं व यामुळें सहजच अशी उलथापालथ झाली. असो; स्व- नगरीस आल्यावर नगरीच्या स्थित्यंतराचे कारण काय तें सर्व खरें खरें समजून घेतल्यावर त्यानें आपली व्रतशील कन्या रेवतीं ही कृष्णाचा बंधु जो बलराम त्याला दिली, व आपण मेरुशिखरावर जाऊन तप करीत बसला. इकडे धर्मात्मा बलरामही त्या तरूण रेवतीशीं रममाण होऊन सुखांत राहिला.\nइति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि\nऐलोत्पत्तिवर्णनं नाम दशमोऽध्यायः ॥१०॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://sharyat.com/14/12/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%AA-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A8/", "date_download": "2018-10-24T00:27:03Z", "digest": "sha1:GA6H2RAXG7UMGWHCJL5BPQYSEN2CIRLB", "length": 9352, "nlines": 79, "source_domain": "sharyat.com", "title": "व्हॉट्सअॅप मध्ये येणार नवे सहा फिचर्स", "raw_content": "\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा.\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \nव्हॉट्सअॅप मध्ये येणार नवे सहा फिचर्स\nव्हॉट्सअॅप लवकरच त्यांच्या यूजर्ससाठी सहा नवी फिचर्स घेऊन येणार आहे. ग्रुपमध्ये प्रायव्हेट चॅटिंग, अॅडमिन सेटिंगसारखी ही सहा फिचर्स लवकरच यूजर्सना वापरायला मिळणार आहेत.\n१. ग्रुपमध्ये प्रायव्हेट चॅट – व्हॉट्सअॅपच्या नव्या अपडेटमध्ये यूजर्सना ग्रुपमध्ये प्रायव्हेट चॅट करता येणार आहे. मुख्य म्हणजे ग्रुपवरच तुम्हाला ग्रुपमधल्या सदस्याशी चॅटिंग करता येईल आणि ग्रुपमधल्या इतर मेंबर्सना याबाबत कळणारही नाही.\n२. ग्रुप इनव्हाईट लिंक – नव्या अपडेटमध्ये ग्रुप इनव्हाईटसाठी शॉर्टकट बटण देण्यात येणार आहे. याआधी हे शॉर्टकट बटण iOS व्हर्जनवर उपलब्ध होतं. ग्रुप इनव्हाईट लिंकमुळे अॅडमिनच्या परवानगीशिवाय एखाद्याला ग्रुपमध्ये जोडतं येणार आहे.\n३. शेक टू रिपोर्ट – या फिचरच्या मदतीनं तुम्ही फक्त फोन हलवून कोणत्याही चॅट किंवा ग्रुपची तक्रार करू शकता. याचबरोबर व्हॉट्सअॅप वापरताना येणाऱ्या समस्येची तक्रारही कंपनीला करता येणार आहे.\n४. अॅडमिन सेटिंग्ज – या फिचरमध्ये ग्रुप मेंबर्सपैकी कोणाला ग्रुपवर मेसेज पाठवता येतील याचा अधिकार अॅडमिनला देण्यात आला आहे. म्हणजेच अॅडमिननं सेटिंगमध्ये जाऊन एखाद्या मेंबरला मेसेज पाठवण्यापासून रोखून ठेवलं असेल तर त्या मेंबरनं ग्रुपवर मेसेज करायचा प्रयत्न केला तर तो फक्त अॅडमिनलाच दिसेल. अॅडमिननं त्या मेसेजला परवानगी दिली तरच तो मेसेज ग्रुपमधल्या इतर मेंबर्सना दिसू शकेल.\n५. पिक्चर-इन-पिक्चर – या फिचरमुळे तुम्हाला व्हिडिओ चॅटिंगबरोबरच दुसऱ्या मित्राशी मेसेजच्या मार्फत चॅटिंग करता येईल.\n६. ग्रुप कॉलिंग – या फिचरमुळे यूजर्सना ग्रुप कॉलिंगही करता येणार आहे. ग्रुप कॉलिंगला सुरुवात केल्यानंतर सगळ्या मेंबर्सना नोटिफिकेशन जाईल. हे नोटिफिकेशन अॅक्सेप्ट केल्यानंतर मेंबर्सना ग्रुप कॉलिंगला सुरुवात करता येईल.\n← जाणून घ्या २०१७ मध्ये भारतीयांनी गुगलवर काय शोधले \nयूट्युबचा वापर असाही होतो… यूट्युबवर महिन्याला कमावतो ७ लाख रुपये →\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप 19/02/2018\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा. 18/02/2018\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n२० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या. आर आर आबांची ही दोन रुपं एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं. 18/02/2018\nसागर कारंडे ने घेतलं मुंबईत स्वतःच घर या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा \nकाळे अंडे देणारी आणि काळ्या रक्ताची कडकनाथ कोंबडी किंमत आहे तब्बल २००० रुपये 18/02/2018\nमुंबईमधील आणि इतर मोठ्या शहरांतील इमारतीमध्ये का नसतो १३ वा मजला. . बघा काय आहे नक्की 18/02/2018\n*** गरुड व्हा, बगळा होऊ नका पॉवर ऑफ चॉइस 16/02/2018\nKuldeep on मराठी माणूस उद्योगामध्ये कमी कुठे पडतो \nJalindar Kisan Bhoir on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nAmrut khemnalkar on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nsachin on प्रिय मित्रानो, लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख नक्की वाचा\nSandip sathe on आजचे राशिभविष्य बघा काय म्हणतेय तुमची रास….कुंभ राशी वाल्यांनी आवर्जून बघाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/maza-adhyatma/g-t-patil/articlelist/65417689.cms", "date_download": "2018-10-24T02:06:04Z", "digest": "sha1:S5QSZSWABT75N5BKQJ2W72M6YWGM57BP", "length": 11263, "nlines": 229, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Maharashtra Times", "raw_content": "\nप्रा. आर. एस. जैन\nडॉ. वीरा राठोड सारेच पाय मातीचे..\nडॉ. न. म. जोशी\nडॉ. सु. भि. वराडे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. रमेश जाधव\nडॉ. पी. जी. कुलकर्णी\nप्रा. य. ना. वालावलकर\nहिंद पुत्रांनो, भ्रांत तुम्हा का पडे\nकेरळ राज्यानं या महिन्यात सुमारे पंधरा दिवस प्रलयकारी निसर्गाच्या प्रकोपास तोंड दिलं. केरळातला तो शंभर वर्षांतील सर्वाधिक पाऊस होता. ते एक राष्ट्रीय संकट मानून देशातून केरळच्या दिशेनं मदतीचा ओघ सुरू ...\nपुण्यातील मुठा कालवा फुटला; दांडेकर पूल पाण्य...\nअजय देवगणच्या 'तानाजी'चा पहिला लूक\nतेलंगाणा: विसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघा...\nCCTV: लोकलखाली सापडून इंजिनीअर तरुणाचा मृत्यू\nतनुश्री दत्ताला 'या' अभिनेत्रीचाही पाठिंबा\nगो. तु. पाटील याा सुपरहिट\nSpot fixing: भारत-इंग्लंड कसोटी फिक्स होती\n#MeToo: मराठी चित्रपटसृष्टीतही 'हे' घडतं\n#MeToo: 'सिन्टा'च्या नोटिशीला नानांचं उत्तर\n#metoo: अनिर्बान दास ब्लाहचा आत्महत्येचा प्रयत्न\namritsar accident: ...आणि महिलेनं हवेतच झेललं बाळ\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: २३ ऑक्टोबर २०१८\nWeekly Rashi bhavishya: साप्ताहिक राशिभविष्य- दि. २१ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर २०१८\nदसऱ्याचा संकल्प करा; 'या' वाईट सवयी सोडा\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ११ ऑक्टोबर २०१८\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: १६ ऑक्टोबर २०१८\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/02/news-1406.html", "date_download": "2018-10-24T00:15:41Z", "digest": "sha1:DE6FASQN4C5OGKKEDVCGJA7ZWZ3A3OQ2", "length": 5175, "nlines": 78, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "रॉड व दांडक्याने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar City Crime News रॉड व दांडक्याने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी.\nरॉड व दांडक्याने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर-औरंगाबाद महामार्गावर शनिवार दि. १० रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास दोघा जणांनी एकास लाकडी दांडक्याने मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nयाबाबत सविस्तर माहिती अशी की, फ्रान्सेस ताराचंद देठे (वय ४२, रा. शेंडी, ता. जि. नगर) हे शनिवार दि. १० रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास महामार्गावरून जात असताना चेतना हॉटेलसमोर त्यांच्या पाठीमागून आलेल्या शुभम भिंगारदिवे व भूषण भिंगारदिवे याने गाडी बाजूला थांबविण्यास सांगून शिवीगाळ करत हातातील रॉड व लाकडी दांडक्याने मारहाण करत नगरमध्ये दिसल्यास मुडदा पाडील अशी जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी देठे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात मारहाणीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पो. हे. कॉ. शिरसाठ हे करत आहेत.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nखुनाच्या सूत्रधार सुवर्णा कोतकरला अटक का नाही \nउमेदवारी दिली, तर ठिक नाही तर ....डॉ.सुजय विखे\nउद्धव ठाकरे लोकसभा उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार या चार नेत्याची नावे चर्चेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/47078", "date_download": "2018-10-24T02:00:03Z", "digest": "sha1:KZGNTKQSW5SOGYGKY6EUAXTGDZ6ZZDOQ", "length": 13150, "nlines": 97, "source_domain": "www.maayboli.com", "title": "प्रवास | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /प्रवास\nलहानपणापासून इंग्रजी माझं पाहिलं प्रेम कि मराठी, ह्या मी कधीच सुरु न केलेल्या वादात मी नेहमीच अडकते मी इंग्रजी माध्यमातून शिकल्याचा काही मंडळींना राग येतो तर अनेक अति इंग्रजाळलेले प्राणी माझ्या इंग्रजी संभाषणातील येणाऱ्या मराठी संदर्भांबद्दल माझ्यावर डूख धरतात. खुप त्रिशंकू अवस्था होतो हो माझी मी इंग्रजी माध्यमातून शिकल्याचा काही मंडळींना राग येतो तर अनेक अति इंग्रजाळलेले प्राणी माझ्या इंग्रजी संभाषणातील येणाऱ्या मराठी संदर्भांबद्दल माझ्यावर डूख धरतात. खुप त्रिशंकू अवस्था होतो हो माझी डोक्यात एक तर मराठीत विचार येतात नाहीतर इंग्रजीत( हिंदीचं तर सोडूनच द्या,ती अजून 'परडी में करडू वरड्या' वरचं अडकलेली आहे.) आणि ते विचार जसे ज्या भाषेत येतात तसे मी व्यक्त करते. इंग्रजी कि मराठी हा विचार कधीच येत नाही माझ्या डोक्यात डोक्यात एक तर मराठीत विचार येतात नाहीतर इंग्रजीत( हिंदीचं तर सोडूनच द्या,ती अजून 'परडी में करडू वरड्या' वरचं अडकलेली आहे.) आणि ते विचार जसे ज्या भाषेत येतात तसे मी व्यक्त करते. इंग्रजी कि मराठी हा विचार कधीच येत नाही माझ्या डोक्यात हि पोस्ट लिहिताना डोक्यात भराभर मराठी शब्द वाहत होते. एक सेकंद मीच अचंबित झाले, आपल्याला इतके मराठी शब्द येतात हि पोस्ट लिहिताना डोक्यात भराभर मराठी शब्द वाहत होते. एक सेकंद मीच अचंबित झाले, आपल्याला इतके मराठी शब्द येतात तर असो, गाडी रुळाशिवाय दुसरीकडेच चालली आहे. तर मी हे मराठीत लिहिते आहे, ते मला वाटलं म्हणून. त्यापाठीमाग कोणतीही अतिरेकी स्वाभिमानी भावना नाही कि हा कोणत्या राजकीय पक्षाच्या प्रचार सभेचा परिणाम नाही\nलहानपणी मोठ्यांना प्रश्न विचारला कि खुपदा उत्तर मिळायचं, 'मोठी झालीस कि कळेल'. मला वाटायचं की झाले की इतकी मोठी, अजून किती होऊ 'म्हशीचं वासरू तिच्या पोटातून बाहेर कसं येतं 'म्हशीचं वासरू तिच्या पोटातून बाहेर कसं येतं' ते 'विरह भावना म्हणजे नक्की काय' ते 'विरह भावना म्हणजे नक्की काय' ह्या सर्व प्रश्नाचं उत्तर वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या व्यक्तींकडून हेच मिळायचं. खूप चिडचिड व्हायची. सगळे मोठे मिळून आपल्याविरुद्ध कट करत आहेत असा ठाम समज करून मी देवाच्या फोटो समोर ' महाराज, मला सगळे छळताहेत....' असं भोकाड पसरायचे.\nहा पोरकटपणा संपला आणि जरा मोठी झाले .थोड्या फार वाचनाच्या जोरावर आम्हाला शिंगं फुटली. आपल्याला किती कळत आणि दुसऱ्यांचा बोलणं किती चुकीचं आहे ह्याबद्दल फालतू अभिमान वगैरे वाटू लागला. काही गोष्ट जर कळाली नाही तर, ' ह्या हे भंगार आहे' असा म्हणून गोष्टी बाजूला सारण्याची सवय लागली. मग उगाचंच तावातावात वादविवाद करू लागले, स्वतःची (श्रेष्ठ :P) मतं मांडण्याचा अट्टाहास सुरु झाला. काही महिन्यांपूर्वीपर्यंत हे सगळं करताना आपण ' मेरी झाशी नाही दुंगी' सारखा लढतोय असं वाटायचं\n) कित्येकदा ' शहाणी झाली आहेस फार' सारखी बोलणी ते एखादी दणकन बसलेली लाथ, असे सगळे सत्कार झाले. काहीही झालं तरी आपल्याबरोबर किती अन्याय होतोय हे वाटायचं राहिलं नाही.\nथोड्या वर्षांनी हा फेज संपला आणि जरा जगात आले. मारक्या म्हशीची शिंगं जर गुळगुळीत झाली आणि बाकीच्यांना इजा कमी होऊ लागली.\nकाही दिवसांपूर्वी कोणतं तरी (त्या अगोदर खूप वर्षांपूर्वी वाचलेलं) पुस्तक वाचत होते. पुस्तक वाचताना गोष्टींचे नवे नवे अर्थ कळत होते. ' आपण हे पुस्तक ह्या आधी नक्की वाचलंय ना आधी का कळलं नाही हे आधी का कळलं नाही हे' असं वाटता वाटता जोरात हसत सुटले' असं वाटता वाटता जोरात हसत सुटले आईचं वाक्य आठवलं, 'मोठी झालीस की कळेल.'\nहा विचार डोक्यात आल्यानंतरच्या दिवसात जाणवायला लागलं कि अरे हे कित्येक गोष्टींच्या बाबतीत घडतंय जुनी गाणी, पुस्तकांमधले ( कथेच्या नादात न वाचलेले) विचार, डोक्यावरून उडून गेलेल्या philosophies, बाबांचे त्या त्या वेळी निर्थक वाटलेले सल्ले, असंख्य वेळा खाल्लेली बोलणी, अभ्यासाचा खरा अर्थ, देव अश्या किती तरी गोष्टीबद्दल नवीन नवीन शोध लागत गेले. न्यूटनच्या युरेका मोमेंटसारखी काहीशी अवस्था झाली माझी\nआनंद ओसरला आणि शांतपणे विचार करू लागले. 'माझंच खरं' च्या नादात इथून पुढं काहीही बाजूला सारण्याचा बावळटपणा करायचा नाही असं ठरवलं.\nरोज ठरवून डायरीमध्ये ह्याबद्दल लिहायला सुरवात केली. शांतपणे डोळे, कान, मन उघडं ठेवून आजूबाजूला पाहायला सुरवात केली. सगळी जुनी मतं खोडून टाकली आणि सध्या 'आपली कशाबद्दल ही मतं व्यक्त करण्याची लायकी नाही' असं ठरवलं. वाचन आणि लिखाण भरपूर सुरु केलं. एक वेगळ्याच प्रकारचा प्रवास सुरु झाला हा अवघड आहे, पण दररोज रात्री झोपताना कोणतातरी मोठा डोंगर सर करताना वाटतं तसं समाधान वाटतं\nआजकाल हेच सुरु आहे माझं. रोज नव्या गोष्टी पाहते, नव्या गोष्टी वाचते आणि स्वतःवर वेगवेगळे प्रयोग करून बघते. हे करताना आपल्याला काही जमलं कि होतो युरेका डान्स सुरु ह्यानंतरही कशाबद्दल मतं व्यक्त करण्याची घाई नाही करणार आहे, कारण मला पूर्ण खात्री आहे कि आयुष्यातल्या वेगवेगळ्या वळणांवर मला ह्या सगळ्यांचे अजून नवीन अर्थ उमगत जातील\nमज्जा येते आहे खूप मित्रांनो, लई भारी आहे हे \nमाझ्या डायरीमधली मी स्वतःसाठी लिहिलेली काही वाक्य तुमच्याबरोबर share करते आणि माझी टकळी बंद करते. आणि हो, तुम्ही ह्या प्रांतात काही पराक्रम केले असतील तर मी आहे ऐकायला\nतर मी केलेल्या नोंदी:\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://sanhitamj.blogspot.com/2009/08/blog-post.html", "date_download": "2018-10-24T01:34:53Z", "digest": "sha1:2H4I6VA36MNWT45EUD4FG2S4D5F7BIMU", "length": 2322, "nlines": 55, "source_domain": "sanhitamj.blogspot.com", "title": "Sanhita's blathering: (थांब ना ...)", "raw_content": "\nप्रेरणा: प्राजुची कविता थांब ना आणि सध्या झालेली सर्दी.\nगळत आहे नाक माझे औषध झणी आण ना\nभिजले सगळे रुमाल आता तरी थांब ना\nजाहला डोक्यात कल्लोळ खालती मज पाहवे ना\nसांग कसा प्रतिसाद देऊ थोडे तरी थांब ना\nसाचला आता प्रवाह प्रगती थोडी जाहली\nश्वास घेता श्रम जाहले व्हिक्स कुठे मज सांग ना\nउठता प्रभाती आवाज बंद वाकुल्या का काढीसी\nस्वाईन फ्लूचा अंदाज घेसी जिव्हेस तुज हाड ना\nआवाज निघता मोद होई क्षणिक तोही मग ठरे\nराणीची* याद देसी क्रूरवक्त्या थांब ना\nसंपल्या खाणाखुणा, या सर्दकालाच्या जरी\nदर्दभरे नाक सांगेल, ती कहाणी थांब ना\n* हा संदर्भ राणी मुखर्जीच्या आवाजाबद्दल आहे.\nआणि कॉमन मॅन बोलला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://rightangles.in/2018/02/26/historical-interview/", "date_download": "2018-10-24T00:38:17Z", "digest": "sha1:E3UHKXTIHE6NXLPMFMZLSZHEL5O744TI", "length": 60364, "nlines": 71, "source_domain": "rightangles.in", "title": "ऐतिहासिक मुलाखत | Right Angles - Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law", "raw_content": "\nराज ठाकरे यांनी शरद पवार यांची घेतलेली मुलाखत ऐतिहासिक ठरली. पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला ५० वर्षे झाल्याच्या निमित्ताने घेतलेल्या जाहीर मुलाखतीची दखल आख्ख्या महाराष्ट्रासह राजकीय जगताने घेतली. एकाद्या राजकीय नेत्याने दुसऱ्या राजकीय नेत्याची मुलाखत घेण्याची, ही कदाचित पहिलीच वेळ असेल. मुलाखतकार या पिढितले तरुण राजकारणी. सुरुवातीच्या यशानंतर पवारांप्रमाणे पावलापावलाला ठेचा खाणारे. मुलाखत देणारे साठीच्या दशकापासून राज्याच्या तसेच देशाच्या राजकारणातील एक दिग्गज व्यक्तिमत्त्व. काळाबरोबरच उभयतांच्या संस्काराचा, विचारांचा, विचारसरणीचा ढाचा कमालीचा भिन्न आणि प्रसंगी परस्परविरोधी. या मुलाखतीने इतिहासाबरोबरच वर्तमान परिस्थितीचा तसेच त्यात निर्माण झालेल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांचा वेध घेतला. शिवाय, राजकीय वादंगाची परवा न करता उपायांची चर्चाही बेधडकपणे झाली. भविष्यातील राजकारणात आणि राजकीय अभ्यासात भूतकाळातील संदर्भ शोधण्यासाठी पुनःपुन्हा या मुलाखतीचे संदर्भ घेतले जातील. दाखले दिले जातील. याशिवाय इतरही अनेक अंगाने ती पाहिली जाईल. अभ्यासली जाईल. म्हणूनच या मुलाखतीचा दस्तावेज ऐतिहासिक महत्त्वाचा.\nया मुलाखतीबद्दल राज्यात सार्वत्रिक उत्सुकता आणि कुतुहल होते. उत्सुकता तसेच उत्कंठेपोटी पुण्याच्या बीएमसीसी कॉलेजचे मैदान खचाखच भरले होते. शिवाय, राज्यभरातील मराठी घराघरात दूरदर्शन संचावर ती पाहिली गेली. या मुलाखतीइतका टीआरपी अलिकडच्या एकदोन वर्षांत क्वचितच एखाद्या कार्यक्रमाला लाभला असेल. किंबहुना टीआरपीचे सगळे विक्रम तिने मोडीत काढले असण्याचीही शक्यता आहे. राजकीय मुलाखतीचा हा रंजक कार्यक्रम उत्तरोत्तर रंगतदार बनत गेला. राज हे काही मुलाखतकार नाहीत. एक मिष्कल व्यंगचित्रकार, हजरजबाबी, रोखठोक आणि थेट भिडणारे राजकारणी आहेत. ठाकरी गुणविशेष. त्यामुळेच देशाच्या राजकारणात दबदबा असलेल्या अनुभवसंपन्न आणि दिग्गज व्यक्तिमत्त्वापुढे ते लिलया वावरत होते. ही मुलाखत म्हणजे राजकीय प्रयोगाचा एक उत्तम अंक होता. भांडं लपवून ताक मागण्याचा प्रकार नव्हता. सगळा प्रकार उघड होता. शिवाय सभ्य आणि सुसंस्कृत होता. उभयतांत विचाराचे टोकाचे मतभेद आहेत. तरीही वादविवादातला आक्रस्ताळेपणा नव्हता. म्हणूनच ती दिलखुलास झाली.\nपवार पट्टीचे राजकारणी. उत्तम प्रशासक तसेच संघटक. निर्णयची पुरेपूर किम्मत चुकविण्याची तयारी ठेवणारा धाडसी राजकारणी. इतिहासात कर्तृत्त्वाने आपले स्थान निर्माण करणारा राज्यकर्ता. त्यांचं राजकीय भाष्य म्हणजे तारेवरुन झपाझप टाकलेली पावलं. ते काय म्हणाले त्यातला दडलेला अर्थ काय त्यातला दडलेला अर्थ काय याचा विचार करताना पत्रकार तसेच राजकारणी सोयिस्कररीत्या अर्थाचा अनर्थ करतात. किंबहुना त्यांना तसा तो करण्याचा मोह व्हावा, अशीच निसरड्या शब्दांची रचना महोदयांनी केलेली असते. त्यामुळे त्यांच्या निसरड्या विधानावरुन भलेभले घसरतात. तोपर्यंत पवारांनी त्यांचा कार्यभाग साधलेला असतो. पण उद्या शहानिशा करायची वेळ आली की त्यांच्या रेकॉर्डवरील शब्दरचनेचा भुलभुलैया लक्षात येतो. ते कुठेच शब्दात सापडत नाहीत. ते शब्द कधीच फिरवत नाहीत. तसं पाहिलं तर त्यांची विधाने प्रांजल असतात. पण त्यांच्या प्रांजलपणावर विश्वास नसल्याने अनेकांची फसगत होते. तशी ती या मुलाखतीतील उत्तरांमुळेही झालेली असेल. हा धोका त्यांच्या लक्षात आलेला नसेल असे नाही. पवार सामाजिक राजकीय प्रश्नावर भाष्य करताना अप्रियता येईल, अशी विधानेही करतात आणि निर्णयही घेतात. अशावेळी विरोधकांना टीका करण्याची आयती संधी मिळेल. समाजातील काही घटक दुखावतील. सगेसोयरे नाराज होतील. समर्थक आणि अनुयायी सोडून जातील. हे दिसत असतानाही त्यांनी त्यांच्या निर्णयाशी कधी तडजोड केली नाही. अनुनयाची सवंग भूमिका घेतली नाही. अनुनय केलाच असेल तर त्यांनी दीनदलित आणि मागासवर्गीयांचा केला.\nमुलाखतीत अर्थातच सध्याचे गंभीर प्रश्न येणारच होते. राज यांनी ते बेधडकपणे विचारले. तेव्हा सहजपणे पवारांनी उत्तरे दिली. राजकारणात काही प्रश्नांची उत्तरे सर्रास खोटी दिली जातात. विद्यमान सत्ताधाऱ्यांचा तर याबाबतीत कोणी हात धरू शकणार नाही. सत्तेवर येण्याच्या आधीपासून आणि आजही ते धादांत खोटी आश्वासनं देतात. पण पवारांनी भीडभाड न ठेवता सत्य काय तेच सांगितले. काही जटिल प्रश्नातून मार्ग काढणे सोपे व्हावे तसेच ही भूमिका भविष्यात मार्गदर्शक ठरावी, याची दक्षता घेऊन त्यांनी जबाबदारीने मांडणी केली. सध्या देशात संघ परिवाराची बेदरकार राजवट आहे. प्रशासन, तपास यंत्रणा, न्यायालय यांच्यापासून राजकीय पक्षांपर्यंत सगळ्यांचीच मुस्कटदाबी राजरोसपणे चालू आहे. निष्प्रभ झालेल्या सार्वभौम संस्था. टाचा घासात होरपळत निघालेला सामान्य माणूस. आणि एखादा अपवाद असला तरी शक्तीशाली सामर्थ्याची माध्यमे म्हणजे जणु सत्ताधाऱ्यांच्या तैनाती फौजा. या पार्श्वभूमीवरही पवारांनी संयतपणे आणि स्पष्टपणे आपली नापसंती तसेच विरोध व्यक्त केला. पण घटनात्मक पदाचा दूरान्वयेही उपमर्द होणार नाही, याची काळजी घेतली. सत्ताधारी परिवाराच्या कुटील कारस्थानाची सर्वाधिक झळ पवारांच्या पक्षाला बसली आहे. अशावेळी एकाद्याचा तोल जाणे सहज शक्य असते. पण याही स्थितीत आपला तोल ढळणार नाही. आपल्या सुसंस्कृततेवर शिंतोडा उडणार नाही, याचे भान त्यांना होते. काँग्रेसवर हे अभिजन संस्कार न्या. रानडे आणि गोपाळ कृष्ण गोखले यांच्यापासून अनेकांनी केले होते. सध्या अभिजन सत्तेवर आहेत. अशा अभिजन सत्ताधाऱ्यांना पवारांनी त्या संस्कारांचे स्मरण करुन दिले. पण ते गांभिर्याने समजून घ्यायलाही तेवढेच खोलवर संस्कार लागतात.\nपवारांनी या मुलाखतीत ‘यापुढची’ आरक्षणे आर्थिक निकषावर दिली पाहिजेत, असे अत्यंत धाडसी विधान केले. जे लगेचच वादग्रस्त बनले. राज यांच्या प्रश्नाचा रोख राज्यात आरक्षणाच्या मागणीसाठी निघणाऱ्या मराठ्यांच्या मोर्च्याच्या संदर्भात होता. पवारांनी आढेवेढे न घेता जातीच्या निकषावर आरक्षण न देता ‘यापुढे’ आर्थिक निकषावर दिले पाहिजे, असे निःसंदिग्धपणे सांगितले. मराठा समाज स्वातंत्र्योतर काळात कधीही रस्त्यावर आला नव्हता. तो समाज आज आरक्षणाच्या मागणीकरिता लाखा लाखांच्या संख्येने मोर्चे काढत आहे. जातीच्या निकषावर राखीव जाग मिळत नाही. हे त्यांना ठाऊक नाही. तरीही तो लेकीसुनांह रस्त्यावर आला आहे. अशा संतप्त समाजाला ‘यापुढे’ जातीच्या नव्हे आर्थिक निकषावरच आरक्षण दिले पाहिजे, हे सांगण्यासाठी हिंमत लागते. सत्तास्पर्धेच्या राजकारणात अशा प्रश्नांवर राजकारणी लोकानुययाचीच भूमिका घेतात. सत्य सांगण्याच्या फंदात पडत नाहीत. मराठा मोर्चे निघत असताना सर्रास सगळ्या पक्षांचे नेते हिरीरीने मोर्च्याला साधनसामुग्री पुरवत होते. अगदी राष्ट्रवादीचे देखील. सत्ताधारी पक्षाचे नेते तर मिरवायला सगळ्यात पुढे होते. अशा प्रकारचे आरक्षण देता येणार नाही, याची यच्चयावत राजकारण्यांना कल्पना आहे. तरीही लोक अनुनय करतात. एकाद्याला हे पसंत नसेल तर लोकांचा रोष ओढवून घेण्याऐवजी तो गप्प राहतो. सत्तेच्या राजकारणात अनेकदा स्पष्ट बोलण्यावर मर्यादा येते. अशावेळी परिणामांची तमा न बाळगता लोकांना जो सत्य सांगतो तोच द्रष्टा नेता ठरतो. पवारांनी याचा प्रत्यय याहीवेळी आणून दिला.\nपवारांना राजकारणात मराठवाड्याने मोठी साथ दिली होती. तिथले बहुसंख्य मराठे तसेच इतर मागासवर्गीय पवारांच्या मागे होते. हैदराबाद संस्थानात बराच काळ घालविल्याने या भागावर सरंजामी व्यवस्थेचा प्रभाव होता. औरंगाबादेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद कॉलेजच्या माध्यमातून शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली होती. त्यामुळे तिथल्या विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव द्यावे, अशी दलितांची मागणी होती. तेव्हा जनता पक्षाच्या पाठिंब्याने सत्तेवर आल्याआल्या पवार यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराची घोषणा केली. परिणामी मराठवाड्यात आगडोंब उसळला. नंतर यथावकाश सामोपचाराने त्यांनी नामांतरही घडवून आणले. पण या भानगडीत मराठवाड्यातील मराठे आणि इतर मागासवर्गीयांनी साथ सोडल्याने पवारांना या प्रदेशातील मोठा जनाधार गमवावा लागला. तो त्यांना नंतर कधीही मिळाला नाही. सत्तेच्या राजकारणात असे उदाहरण क्वचितच पाहायला मिळते. एकाद्या प्रश्नावर सत्ता पणाला लावणे, ही मोठी गोष्ट असते. याचे महत्त्व मध्यमवर्गीय मानसिकतेला कळणार नाही.\nया मुलाखतीनंतर ओबीसी समाजातील काही महाभागांनी समाजमाध्यमांवर गहजब माजवायला सुरुवात केली. मुलाखत संपल्यासंपल्या समाजमाध्यमांवर हा उद्योग सुरू झाला. राज्यघटनेत आर्थिक निकषाची तरतूदच नाही, हे जाणत्या नेत्याला ठाऊक नाही काय जाणत्या नेत्याचा घटनेवर भरोसा नाय काय, असे शहाजोग सवाल केले गेले. पवारांनी दलित, आदिवासींच्या आरक्षणाचा उल्लेख केला, पण ओबीसींच्या आरक्षणाचा केला नाही. मग ओबीसींच्या राखीव जागांचे काय जाणत्या नेत्याचा घटनेवर भरोसा नाय काय, असे शहाजोग सवाल केले गेले. पवारांनी दलित, आदिवासींच्या आरक्षणाचा उल्लेख केला, पण ओबीसींच्या आरक्षणाचा केला नाही. मग ओबीसींच्या राखीव जागांचे काय त्यांनाही पवारांचा अप्रत्यक्ष विरोधच असणार, अशा अतिरंजित चर्चेचे पेव फुटले. खरं म्हणजे इतका गहजब करण्याचे कारण नव्हते. पवारांनी त्या मुलाखतीत ‘यापुढची आरक्षणे’ आर्थिक निकषांवर दिली पाहिजेत, असे म्हटले होते. ते विधान जातीच्या आधारावर आरक्षण मागणाऱ्या मराठा समाजाबद्दल होते. ओबीसींच्या आरक्षणाचा दूरान्वयेही संबंध नव्हता. केंद्रात मंडल आयोग स्वीकारल्यानंतर महाराष्ट्रात त्याची सर्वप्रथम अंमलबजावणी करणारे पवार होते. मंडलला काँग्रेसमधल्या एका मोठ्या गटाचा विरोध असतानही पवारांनी अंमलबजावणी केली. या निर्णयाने राज्यातील ओबीसी घटकांना मोठा दिलासा मिळाला. संघपरिवाराच्या राजवटीत याचेही काहींना सोयिस्कररीत्या विस्मरण होणे स्वाभाविक आहे.\nराज्यघटनेत आर्थिक निकषावर आरक्षणाची तरतूद नाही. त्यामुळे नरसिंहराव सरकारने आर्थिक निकषावर लागू केलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने रद्द केले, ही वस्तुस्थिती आहे. भारतीय समाजात जात हे मोठे वास्तव आहे. काही जाती निव्वळ शोषक तर काही जाती पूर्णपणे शोषित होत्या. तथापि, भांडवली उत्पादनप्रक्रिया सुरु झाल्यानंतर सावकाशपणे या देशात वर्ग नावाचे वास्तवही आकाराला येऊ लागले आहे, हे नाकारता येणार नाही. चातुर्वर्ण्यानुसार ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचा अपवाद वगळल्यास बाकी जाती शूद्र आणि अतिशूद्र होत्या. सहाजिकच राखीव जागांची तरतूद करताना आर्थिक निकष लावला गेला नाही. पण आज मराठ्यांसारख्या शूद्र जातीमध्येही शोषक आणि शोषित, असे वर्ग निर्माण झाले आहेत. तीच स्थिती ओबीसींमधील पुढारलेल्या जातीत आहे. उद्योगपती, कारखानदार, बडे शेतकरी आणि दुसऱ्या बाजूला त्यांचेच जातबांधव कामगार आणि शेतमजुरी करताना दिसतात. उद्या हीच प्रक्रिया दलितांमधल्या काही जातीत सुरू झाली तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. त्यांच्यात आज वेगवेगळे स्तर आहेत. त्यामुळे पुढारलेले स्तर राखीव जागांचा लाभ उठवितात, अशी तक्रार ऐकायला येते. उद्या चक्क वर्ग निर्माण झाल्यानंतर आरक्षणाचा लाभ शोषक वर्गालाच होणार, हे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिष्याची गरज नाही. वर्ग आणि स्तरांमुळे भविष्यात जातीजातीत संघर्ष उभा राहिला तर आश्चर्य वाटू नये. राज्यघटनेत तरतूद नाही तसेच सर्वोच्च न्यायालयाने आर्थिक निकषावर दिलेले आरक्षण रद्द केले, या सबबीखाली बदलत्या सामाजिक वास्तवाचा विचार करायचाच नाही, हे योग्य नाही. यावर गांभीर्याने देशात विचार झाला तर आज ज्या गोष्टी भ्रामक आणि घटनाबाह्य वाटतात त्या उद्या घटनात्मक आणि वास्तववादी ठरू शकतील. राज्यघटनेला पोथीबद्ध मनुस्मृतीचे स्वरुप देण्याची गरज नाही. त्रिकालाबाधित सत्य कुणालाच सांगता येत नाही. त्यामुळे परिस्थिती बदलेल तसा मूलभूत बाबींचा आणि समस्यांचा नव्याने विचार करणे अपरिहार्य ठरते. आणि म्हणूनच वेळोवेळी घटनादुरुस्ती करावी लागते. या समाजाचे वास्तवच दुहेरी होत असेल तर कधी ना कधी दुहेरी आरक्षणाचाही विचार घटनेला स्वीकारावा लागेल. आजच्या व्यवस्थेप्रमाणे केवळ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी यांना आरक्षण आहे. या पलीकडच्या घटकांना कसलेही आरक्षण द्यायचे नाही, हा हटवादीपणा झाला. यातून ज्यांना संरक्षण आहे आणि ज्यांना संरक्षण नाही, यांच्यात मोठा संघर्ष उभा राहू शकतो. तसा कोणाचा उद्देशच असेल तर तो त्यांनाच लखलाभ.\nमराठा मोर्च्याला पाठिंबा दिल्यामुळे ओबीसी मते गेली म्हणून आता पवार अपराधी गंडातून आर्थिक निकषाची भाषा करत आहेत, असे कुमार सप्तर्षि म्हणाले. ओबीसींची मते २०१४पासून भाजपकडे गेली हे खरेच आहे. त्याला अनेक कारणं आहेत. नंतर मराठा मोर्चा हे देखील एक कारण ठरले. त्याचा लाभ भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत झाला. तथापि, पवार यांचा मराठा मोर्च्याशी सुतराम संबंध नव्हता. त्यांनी आजवर कधीही जातीचे राजकारण केले नाही. सत्तेचे राजकारण करताना एकाद्या जातीचे राजकारण करावे, इतके ते दुधखुळे नाहीत. बहुजनसमाज म्हणून दलित, आदिवासी आणि ओबीसींचीच त्यांनी पाठराखण केली. या मोर्चाला पवार तसेच बाबा आढाव यांनी पाठिंबा द्यावा, असा प्रयत्न मोर्च्यातील काही आयोजकांचा होता. दोघांनीही मोर्चेकऱ्यांशी सहानुभूतीने चर्चा केली. पण पाठिेंबा दिला नाही. बाबांनी तर शेती किफायतशीर न राहिल्यानेच हा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगून शेतकऱ्यांचा लढा उभा करा, मी लढायला एक पायावर तयार आहे, असे सांगितले. आणि आजही ते शेतकरी आंदोलनात सक्रिय आहेत. इतक्या मोठ्यासंख्येने मराठा समाज बाहेर पडत असेल तर सहानुभूतीने त्यांच्याशी चर्चाही करायची नाही, हा असंस्कृतपणा झाला. मराठ्यांच्या औरंगाबादच्या मोर्च्यात अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याच्या मागणीचे फलक दाखविले गेले. तेव्हा ही मागणी योग्य नाही, असे सांगून कायद्याचा गैरवापर होणार नाही, याची खबरदारी घ्या, अशी मागणी करा, असे त्यांनी सुचविले. मोर्चाने ती मान्य करुन तशी दुरुस्तीही केली. दलित समाजाच्या काळजीपोटी त्यांनी सूचना केली होती. तेव्हा पवारच या मोर्च्यामागचे सूत्रधार आहेत आणि अॅट्रॉसिटी कायद्याच्या विरोधात त्यांचीच फूस आहे, अशा टीकेची झोड दलित तसेच ओबीसी जाणकारांनी माध्यमांतून उठविली. सप्तर्षि यांनी तर पवारांच्या मनात काय चालले आहे, हे मीच ओळखू शकतो, असा दावा एका चर्चेत केला. अशी धाडशी विधाने लोक कुमार वयात करतात. सप्तर्षि व अनेक विद्वान अद्याप त्याच वयात वावरतात, हे कौतुकास्पद आहे.\nपवार राजकारण जगतात. ते राजकारणापासून दूर होणे कदापिही शक्य नाही. वय, आजार हेही त्यांना रोखू शकले नाहीत. राजकारण हा त्यांचा श्वास आहे. त्याचा प्रत्यय या मुलाखतीतही येणे अपरिहार्य होते. राज यांनीही मुंबई, मुबईचे भवितव्य, वेगळ्या विदर्भाची चळवळ, तसेच बुलेट ट्रेन आणि अप्रत्यक्षपणे गुजराथी समाजाचे वाढते वर्चस्व हे त्यांच्या राजकीय अंजेड्यावरचे प्रश्न या निमित्ताने पुढे आणले. राजकारणाची जुगलबंदी दोन्ही बाजूने होती. राज यांनी पहिलाच प्रश्न डेडली टाकला. त्याला पवारांनी स्वच्छपणे उत्तर दिले. शेवटचा प्रश्न तर गुगलीच होता. राज की उद्धव. पवार पटकन म्हणाले ‘ठाकरे कुटुंबिय’. पवार राजकारण जगतात म्हणजे काय तर हे उत्तर. आज भाजप राजवटीच्या विरोधात त्यांना दोघेही हवे आहेत. त्यामुळे एकाला जवळ करुन दुसऱ्याला दुखावण्यात अर्थ नाही, याचे बाळकडू तर त्यांनी साठीच्या दशकातच घेतले असणार. भाजपचे राज्यातील राजकारण. मोदी यांची केंद्रातील राजवट यावर त्यांनी सडेतोडपणे भाष्य केले. विशेष म्हणजे, संसदीय सुसंस्कृततेचा प्रश्न ज्यावेळी चर्चेला आला तेव्हा परवा राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेचा समारोप करताना पंतप्रधानांनी पंडित नेहरूंवर अत्यंत कडवटपणे टीका केली. संसदीय लोकशाहीपासून भारताच्या अनेकविध क्षेत्रात केलेले त्यांचे योगदान नाकारत त्यांची टिंगलटवाळी केली. पंडित नेहरू आणि चव्हाण ही पवारांची दैवतं राहिली आहेत. चव्हाण आणि पवार दोघेही नेहरूवादी. नेहरू यांनी देशाचे ऐक्य राखण्याबरोबरच विवेक, विज्ञाननिष्ठा यासह संसदीय लोकशाहीच्या संस्कृतीची मूल्ये रुजविली होती. त्या नेहरूंचे योगदान नाकारताना केलेली टवाळी पवारांच्या जिव्हारी लागली होती. त्याबद्दलची नाराजी त्यांनी सौम्य शब्दात पण तीव्रपणे व्यक्त केली. या शक्तीशी कदापिही तडजोड नाही, असे त्यांनी ठळकपणे अधोरेखित केले. पण असे करतानाही त्यांनी घटनात्त्मक पदावरील व्यक्तीने असे म्हणत मोदी यांच्या नावाचा उल्लेख टाळला. ते सहसा नावे घेऊन टीका करत नाहीत.\nपवारांना परिस्थितीचा अंदाज पटकन येतो. अनुकूल आणि प्रतिकूल काळात त्यांचे अजेंडे भिन्न प्रकारचे असतात. किंवा असावेत असे वाटते. त्यांच्या मनातले जाणणारा मी काही सप्तर्षि किंवा तत्सम विद्वान नाही. महाराष्ट्रात २०१५च्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना, भाजप, काँग्रेस तसेच राष्ट्रवादी यांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढविल्या. तेव्हा काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना असे वाटत होते की या चौरंगी निवडणुकीत भाजपची डाळ शिजणार नाही. पण डाळ भाजपचीच शिजली आणि नंतर शिवसेनेची. डाव उलटला होता. काँग्रेस राष्ट्रवादीच्या अंगाशी आला होता. भाजपने मोठे यश मिळविले पण स्पष्ट बहुमत नव्हते. तेव्हा शरदराव गोविंदराव पवार यांनी महाराष्ट्राच्या स्थैर्याच्या नावाखाली भाजपच्या सरकारला एकतर्फी पाठिंबा जाहीर केला. भाजपने आणि विशेषतः फडणवीस यांनी राष्ट्रवादीला लक्ष्य करीत निवडणुका जिंकल्या होत्या. त्याच विरोधकांनी बिनशर्त पाठिंबा दिल्याने फडणवीस तसेच भाजपची पंचाईत झाली. भाजप मंत्रिमंडळाने एकट्याने शपथ घेतली. शिवसेनेने पडत्या फळाच्या आज्ञेप्रमाणे विरोधी पक्षनेतेपद घेतले. पवारांच्या पाठिंब्याच्या खेळीमुळे त्यांच्या धर्मनिरपेक्ष भूमिकेवर प्रश्नचिन्हे उभी राहिली. आमच्यासारखे अनेकजण त्यांच्यावर तुटून पडले. या घडामोडी होत असताना फडणवीस यांनी राष्ट्रवादीचा प्रस्ताव झिडकारत शिवसेनेला वश करुन पुनःश्च महाराष्ट्रात युतीची राजवट सुरू केली. पण उभयतांत जराही सराही सख्य नाही. दोघेही एकमेकांना ‘खाऊ की गिळू’ करण्याच्या अवस्थेत आहेत. पवार यांनी पाठिंब्याची जी ‘काडी टाकली’ तिचा हा दृष्य परिणाम आहे. सत्ताधारी आघाडीमध्ये गोंधळ उडवून देणे. त्यांच्यात अविश्वासाचे वातावरण निर्माण करणे. एकीत बेकी निर्माण करणे. गनिमी काव्याने हैराण करणे. हे विरोधकांचे कामच असते. त्याकरिता वेळ येताच तत्त्परतेने डाव टाकावे लागतात. यात अर्थातच जोखीम असते. डाव अंगलट येण्याची शक्यता असते. विश्वासार्हतेला तडे जाण्याची शक्यता असते. शिवाय, जोखीम घेण्याची इच्छाशक्ती असावी लागते.\nमोदी-फडणवीस राजवटीच्या विरोधात काँग्रेस तसेच राष्ट्रवादीच्या पहिल्यादुसऱ्या फळीचे नेते लोकांमधील असंतोष संघटित करण्याचे काम करत आहेत. निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने काय होती हे सांगून आश्वासने आणि अंमलबजावणी यातील तफावतीवर नेमके बोट ठेवत आहेत. विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश अशा अर्ध्याअधिक महाराष्ट्राचा दौरा त्यांनी पूर्ण केला आहे. पवारांचेही राज्यभर दौरे चालू असून त्यांचे सरकारवरचे हल्ले धारदार बनत चालले आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यातील मुलाखत पवारांच्या ५०वर्षांच्या संसदीय कारकिर्दीच्या निमित्ताने झाली. पण हे दोघे राजकारणी केवळ कौतुकासाठी कार्यक्रम उरकतील, हे शक्यच नव्हते. दोघांचेही अजेंडे होते. तेही अर्थातच विद्यमान राजकीय परिस्थितीशी तसेच परस्परांच्या विचारसरणीशी संबंधित होते. जेव्हा दोन टोकाची मते असलेले लोक एकत्र येतात किंवा येऊ पाहतात तेव्हा थोडीफार देवाणघेवाण तर होणारच. म्हणूनच मुंबईच्या प्रश्नावर, गुजराथी समाजाच्या वाढत्या वर्चस्वाची बाब पवारांनी मान्य केली. मुंबई तोडण्याचा कोणी प्रयत्न केला तर तुम्ही आम्ही थोडेच गप्प बसणार आहोत, असेही त्यांनी सांगून टाकले. शिवाय, राज्यातील तरुण तुमच्याकडे मोठ्याप्रमाणात आकर्षित होत असून नोकऱ्यांच्या ऐवजी तुम्ही त्यांना व्यवसाय आणि उद्योगाकडे वळविले तर फार मोठे काम होईल, अशी अपेक्षाही पवारांनी व्यक्त केली. याचा नाही म्हटले तरी राज यांच्या राजकारणाला थोडाफार लाभ होऊ शकतो. काहीएक प्रमाणात आपली भूमिका पवार यांनी मान्य केली, ही राज यांच्यादृष्टिने जमेची बाजू होती. पवारांचा उद्देश स्पष्टच होता. त्यांना राज यांच्याबरोबरच उद्धव आणि शिवसेना यांनाही मोदी राजवटीच्या विरोधात जवळ करायचे होते. ते शक्य झाले नाही तर थोडेफार मवाळ करायचे होते. पण असे करताना आपण काँग्रेसबरोबरच राहणार, हेही त्यांनी स्पष्ट केले. राज, उद्धव, शिवसेना तसेच ठाकरे कुटुंबिय यांच्याबद्दल पवारांनी साखरपेरणी केली. त्यांचे बाळासाहेबांपासून कौटुंबिक संबंध आहेत. राजकीय मतभेद असले तरीही व्यक्तिगत संबंध उभयतांनी नीट जपले होते. राज्याच्या राजकारणात होता होईतो भाजपला एकटे पाडण्याचा पवारांचा प्रयत्न आहे. तो मुलाखतीत साखरपेरणीच्या निमित्ताने दिसला. सध्याच्या परिस्थितीत शिवसेना भाजपपासून वेगळे लढण्याची फारशी शक्यता नाही. युतीत राहायचे आणि विरोधही करायचा, अशी सेनेची भूमिका आहे. त्यामुळे शेवटी ते एकत्रच लढतील. ही शक्यता असल्याने पवारही भरभरून कोडकौतुक करत होते. शिवसेना युतीतून बाहेर पडली नाही तरी आपल्याबद्दल कडवट राहू नये, अशी अपेक्षा असणार. म्हणूनच बाळासाहेबांना जातीपातीचे राजकारण कसे मंजूर नव्हते, हे त्यांनी सांगितले. खैरे यांच्या जातीची औरंगाबादेत पाच हजार मतेही नसताना बाळासाहेबांनी त्यांना आजवर खासदार केले, असे ते म्हणाले. बाळासाहेबांना जातीच्या राजकारणाचा तिटकारा होता. कोण कुठल्या जातीचा याचा विचार त्यांनी केला नाही, यात काहीच वाद नाही. एखादा पक्ष लोकप्रिय असतो तेव्हा मतदार उमेदवाराची जात पाहात नाहीत. काँग्रेसही जेव्हा लोकप्रिय होती तेव्हा साठ आणि सत्तर टक्के मराठे असलेल्या सातारा जिल्ह्यात यशवंतराव मागासलेल्या समाजातील उमेदवार देत होते आणि त्याला निवडूनही आणत होते. विरोधी पक्षाने पंचकुळीतले उमेदवार दिले तरी ते पराभूत होत होते. त्यामुळे हे यश केवळ शिवसेनेचे नाही. पक्षाच्या लोकप्रियतेचे आहे. पवारांनी याही पुढे जाऊन साबीर शेख यांचे उदाहारण देऊन बाळासाहेबांना जातीधर्माचे राजकारण मंजूर नव्हते तसेच ते जणुकाही सेक्युलर असावेत, असे चित्र रंगविण्याचा प्रयत्न केला. बाळासाहेब उमदे होते. जातीचा विचार करत नव्हते. हे सगळे खरे. पण भाजपच्याही आधी हिंदुत्त्वाची भाषा देशात पहिल्यांदा बाळासाहेबांनी केली. त्यातून नव्वदीच्या दशकात दंगली झाल्या. मोठा रक्तपात झाला. हिंदू आणि मुस्लिम समाजातील निरपराध मारले गेले. त्यांची घरेदारे उद्ध्वस्त झाली, हा इतिहास आहे. त्यामुळेच पवारांचे हे विधान आक्षेपार्ह आहे.\nराज यांच्या साक्षीने पवारांच्या या साखरपेरणीने उद्धव मात्र एकदम सावध झाले. पवारांची ही मोहिनी महागतच पडेल, त्यांच्या लक्षात आले असावे. म्हणूनच त्यांनी दुसऱ्याच दिवशी बाळासाहेबांच्या अटकेचा विषय काढला आणि ‘तेव्हा का गप्प बसलात’, असा सवाल पवारांना केला. पवारांना कदाचित हेही अपेक्षितच असेल. पण त्यांनी एकदा ठरविल्यावर ते राजकारणाची दिशा बदलत नाहीत. ते प्रयत्न करत राहतात. खरे म्हणजे, ९२च्या दंगलीच्या संबंधातच गृहमंत्री छगन भुजबळ यांनी कारवाई केली होती. माझ्या माहितीप्रमाणे पवारांना ही कारवाई मान्य नव्हती. पवारांच्या दृष्टिकोनाची कल्पना असल्यानेच भुजबळ यांनी त्यांना न विचारताच कारवाई केली होती. भुजबळांनी कारवाईचे पाऊल उचलल्यावर त्यांनी हस्तक्षेप केला नाही. इतका उशीर झाल्यानंतर झालेल्या गोष्टी पुन्हा उकरून काढायच्या नसतात. शिवाय, इतक्या मोठ्या विरोधकाला अंगावर घेणे, राजकीय शहाणपणाचे नाही. शिवाय सूडाचे राजकारण योग्य नाही, अशीच त्यावेळी त्यांची मते होती. हे त्या काळात अनेकांना ठाऊक होते. अर्थात उद्धव यांना काहीही करुन त्या मायाजालातून बाहेर पडायचे असणार म्हणून त्यांनी शिवसैनिकांना बाळासाहेबांच्या अटकेच्या प्रसंगाची आठवण दिली.\nपवार यांनी भाजप आणि संघपरिवाराच्या विरोधात ठाम भूमिका घेतली. एकंदर देशातला कारभार पाहून त्यांच्याशी तडजोड नाही, असाच पवित्रा त्यांनी घेतला. यशवंतराव चव्हाण की इंदिरा गांधी, या प्रश्नाला उत्तर देताना त्या कशा स्वाभिमानी आणि जाज्वल्य राष्ट्रवादी होत्या यासाठी त्यांनी मॉस्कोतला प्रसंग सांगितला. पण त्यांनी आणीबाणीची आठवण काढली नाही. तेव्हाचे कटू प्रसंग आळवले नाहीत. त्या काळात इंदिरा गांधींच्या विरोधात जे करायला हवं होते ते केले, पण आता भाजपच्या विरोधात भूमिका घेत असताना ते प्रसंग उगाळण्यात कसला शहाणपणा, असा त्यांचा दृष्टिकोन असणार. कारण ते अनेकदा असाच विचार करतात. बाळसाहेबांच्या बाबतीत देखील त्यांनी हाच विचार केला असण्याची शक्यता आहे.\nयाशिवाय राज ठाकरे यांनी घेतलेल्या शरद पवारांच्या मुलाखतीला असंख्य पैलू होते. ते यथावकाश उलगडत जातील. ही मुलाखत एकप्रकारे निखळ राजकारण होते. राजकीय व्यवहार होता. दोघांच्याही बाजूने. तरीही तो व्यवहार रुक्ष आणि बटबटीत नव्हता. मुलाखत कशी घ्यावी आणि कशी द्यावी, याचा तर तो वस्तुपाठच होता. पण दुर्दम्य राजकीय इच्छाशक्ती म्हणजे काय ती कशी असते राजकारण तसेच सुसंस्कृत राजकारण कसे करावे त्याकरिता कोणती पथ्ये पाळावीत त्याकरिता कोणती पथ्ये पाळावीत शत्रू आणि विरोधकांकडे कसे पाहावे शत्रू आणि विरोधकांकडे कसे पाहावे एकाद्या राजकीय परिस्थितीशी दोन हात कसे करावेत एकाद्या राजकीय परिस्थितीशी दोन हात कसे करावेत राजकीय संघर्षात कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावे आणि कोणत्या बाबी दुय्यम ठरवाव्यात राजकीय संघर्षात कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावे आणि कोणत्या बाबी दुय्यम ठरवाव्यात एकंदरच राजकीय सत्तासंघर्षात सहभागी झालेल्या घटकांनी आपल्या राजकीय प्रवासातील भूतकाळाकडे कसे पाहावे एकंदरच राजकीय सत्तासंघर्षात सहभागी झालेल्या घटकांनी आपल्या राजकीय प्रवासातील भूतकाळाकडे कसे पाहावे पवारांच्या राजकीय जीवनात यश जसे आले तसे अपयशही मोठ्याप्रमाणात आले. या आपल्या भूतकाळाकडे आणि त्यातील यशापयशाकडे कसे पाहावे पवारांच्या राजकीय जीवनात यश जसे आले तसे अपयशही मोठ्याप्रमाणात आले. या आपल्या भूतकाळाकडे आणि त्यातील यशापयशाकडे कसे पाहावे विरोधक, सहकारी यांच्याकडे किती कटुतेने आणि किती प्रेमाने पाहावे विरोधक, सहकारी यांच्याकडे किती कटुतेने आणि किती प्रेमाने पाहावे अशा अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांवर प्रकाश टाकणारी ही मुलाखत होती. म्हटलं तर हा राजकीय व्यवहार रुक्ष असायला हवा होता. पण इतका निखळ राजकीय व्यवहारसुद्धा लोकांना कमालीचा उत्कंठावर्धक आणि रंजक वाटला. हे एक गूढच आहे. पण सत्तास्पर्धेच्या जीवघेण्या राजकारणात असतानाही आरक्षणासाठी रस्त्यावर आलेल्या राज्यातील थोड्याथोडक्या नव्हेतर तीसपस्तीस टक्के लोकसंख्येच्या क्षुब्ध मराठा समाजाला आणि विशेषतः प्रक्षुब्ध मराठा तरुणांना त्यांनी वास्तवाचे दर्शन घडविले. समाजकारणातील परखड भूमिकाही पवारांनी पार पाडली. मराठा समाजातील गरिबांनी इतर समाजातील गरिबांसोबत राहिले पाहिजे, असे त्यांनी सूचित केले. म्हणूनच आर्थिक निकषाची भाषा केली. काळाच्या कसोटीला सामोरे जाताना कर्तव्य विसरले नाहीत. उलट ते पार पाडले, हे महत्त्वाचे.\nलेखक महाराष्ट्रातील अव्वल राजकीय विश्लेषक व भाष्यकारांपैकी एक महत्वाचे विश्लेषक आहेत\nअसुरक्षित बालपण ते बालविवाह, मुक्ता मांगचा आक्रोश थांबेचिना\nकोणता पक्ष दलितांसाठी लढतो \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/baherche-padarth-nahi-mhana-tyla-paryaya", "date_download": "2018-10-24T01:55:47Z", "digest": "sha1:HYJLCTYHC5J5I7QL4WUYIXTLRIKU47TP", "length": 19633, "nlines": 266, "source_domain": "www.tinystep.in", "title": "मुलांना बाहेरच्या पदार्थाना नाही म्हणा आणि हे पर्याय द्या - Tinystep", "raw_content": "\nमुलांना बाहेरच्या पदार्थाना नाही म्हणा आणि हे पर्याय द्या\nमुलांनी जेवावे आणि पोषक पदार्थ खावेत यासाठी तमाम आया आटापिटा करतात. त्यातच मुलांना बाहेरच्या पदार्थांचे विशेष आकर्षण असते. अर्थात मुलेच का मोठ्यांनाही बाहेरच्या पदार्थांचे आकर्षण वाटतेच. एक तर हे पदार्थ दिसायलाही आकर्षक असतात त्यात ते चटकदार असतात. शिवाय टीव्हीवरील जाहिराती ह्या सर्व गोष्टींना खतपाणीच घालत असतात. टीव्हीवर लहानग्यांना भुरळ पाडणाऱ्या पदार्थांच्या जाहिराती ह्या त्यांच्या वयोगटातील किंवा थोड्या मोठा वयातील मुले करतात. त्यामुळे आपल्या घरातील बच्चे कंपनीला ते पदार्थ योग्यच असल्याची खात्री होते. त्यामुळे माध्यमांनी कल्लोळ माजवलेल्या या जमान्यात पालकांपुढे मुलांना या बाहेरील पदार्थांना पर्यायी पदार्थ कोणते द्यावे याची चिंता सतावत असते.\nजाहिरातबाजीच्या काळात चॉकलेटचा मुलांच्या आहारातील प्रमाण वाढले आहे. मुलांना आवडते म्हणून किंवा त्यांच्या पोटात काहीतरी जावे यासाठी पालक त्यांना चॉकलेटयुक्त पदार्थ देत रहातात. उदा. दूध प्यावे म्हणून चॉकलेट पावडर किंवा तत्सम पावडर, केक, बिस्किट.\nमुलांना सतत वेफर्स, फरसाण किंवा तत्सम पदार्थ देणे. मुलांनी काही तरी खाल्ले पाहिजे हे पालकांना एक काम वाटते त्यामुळे मुलांच्या आवडीचे पदार्थ, पॅकबंद ज्यूस देण्याचे प्रमाण वाढले आहे. अगदी लहान लहान मुलेही वेफर्स, कोल्ड qड्रक आवडीने पिताना दिसतात पण ते घरातीलपदार्थ त्यांना नकोसे होतात. मग पालकही काहीतरी खातेय ना मग द्या आवडते ते असे म्हणून वेळ मारून नेतात.\nया सर्वांचा मुलांच्या आरोग्यावर खूप लहान वयातच परिणाम होताना दिसतो. हल्ली लहान वयातील स्थूलतेचे प्रमाण आणि त्या अनुषंगाने होणारे आरोग्याचे त्रास यावर अनेकदा चर्चा होते. कल्पनाशक्तीला ताण देऊन दर घरीच काही हटके पदार्थ बनवले तर मुलांनाही ते नक्कीच आकर्षित करतील आणि अर्थातच आवडतीलही.\nमुळात जंक फूड कडे मुलांचा ओढा असतो कारण ती सहज उपलब्ध होतात आणि खायला फार कष्ट करावे लागत नाहीत. अशा वेळी कोणते पदार्थ घरात करता येतील किंवा ठेवता येतील.\nताजी आणि मोसमी फळे हा उत्तम आहार आहे. त्यासाठी मुलांना बाजारात नेऊन त्यांना हवी ती फळे आणायला प्रोत्साहन द्यावे. घरात आल्यावर त्यांचा हात पोहोचेल अशा ठिकाणी ती ठेवावी.\nमुलांना चीज खूप प्रिय आहे. दुग्धजन्य पदार्थ असल्याने तो मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास पोषक आहे. हल्ली कमी फॅट असणारे चीजही मिळते. कुकी कटरने फळांचे विविध आकारातील तुकडे करून आणि चीजचेही तुकडे करून एका टुथपीक ला लावून द्यावे. मुले खुष होऊन खातील.\nहा पोषक प्रकार लहान मुलांना नक्कीच आवडेल. घरच्या घरी करण्यासही सोपा प्रकार आहे. स्ट्रॉबेरी, आंबा, केळ अशी फळे आणि गोड दही यांचा वापर करुन स्मुदी बनवता येतील.\nदह्यामध्ये पचनाला मदत करणारे चांगले बॅक्टेरिया असतात. त्यामुळे मुलांना दही खायला द्यावे. त्यात विविध फळे घालून कँडी सारखेही बनवता येईल.\nबटाट्याचे पातळ काप करून तळण्याऐवजी ते बटर लावून बेक केले तरीही उत्तम चमचमीत स्नॅक्स तयार होतो.\nविविध प्रकारचे सँडवीच अगदी विकत मिळतात तशीच पण पोषक घटक वापरून घरी मुलांना करुन देता येईल. त्यात चीज, पीनट बटर, भाज्या यांचा वापर करता येईल.\nपोळीचे तुकडे करून ते तेलावर कुरकुरीत परतवून त्यावर मीठ मसाला घालून वेफर्स म्हणून देऊ शकता.\nपोळीवर विविध भाज्यांचे मिश्रण आणि थोड्या घरातच शिजवून परतवलेल्या नूडल्स घालून फ्रॅकी करता येईल. कणकेच्या पोळीचा वापर केल्याने मैदा पोटात जाणार नाही. चीज चाही प्रमाणित वापर करता येईल.\nहल्ली गव्हाचा पास्ता मिळतो. तो आणून घरीच भाज्या आणि मलई घालून पांढऱ्या सॉसचा पास्ता करु शकतो.\nमुलांना तेलकट चटकदार खायला आवडते तर घरीच गव्हाचे पीठ, बेसन आणि मेथीच्या भाजीची पाने वापरून मठरी करु शकतो. तळून करावी लागली तरीही घरीच उत्तम दर्जाच्या तेलात तळल्याने त्याचा त्रास होणार नाही.\nमुलांना या दोन्ही गोष्टी आत्यंतिक आवडीच्या असतात. या दोन्ही गोष्टी घरीच गव्हाच्या पीठाचा वापर करुन तयार करु शकतो. अगदी बाजारातील चव आली नाही तरीही विविध पदार्थ, सुकामेवा, फ्लेवर्स वापरून केक तयार करता येतात. काही प्रकारची बिस्कीटेही घरी बनवता येतील.\nघरी पोळीवर लोणी लावून भाज्या टाकून तसे त्यावर खिसलेले चीझ टाकून पिझ्झा बनवून देऊ शकतो. हा बाहेरील पिझ्झा पेक्षा नक्कीच आरोग्यदायी असेल.\nया पदार्थांबरोबरच विविध प्रकारच्या पुऱ्या, चिवडे करून देता येतील. तसेच घरच्या घरी पाणीपुरी, भेळ आदी पदार्थही करता येतील.\nवरील विविध पदार्थ मुलांना द्यावेतच पण काही गोष्टींचे पथ्य आईवडिलांनीही पाळायला हवे.\nअनेकदा पालक मुलांना हे खाल्लेस तर अमूक करता येईल असे आमिष दाखवून मुलांना एखादा पदार्थ खायला लावतात. प्रत्येक चवी माहिती करुन घेतल्या पाहिजेतच पण त्यासाठी आमिष नको. कदाचित आमिषापोटी मुले खातील पण त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी आमिषाची सवय लागेल. त्यामुळे वाढलेला पदार्थ खाऊन पाहाण्याची सवय मुलांना लावावी.\nहाताने घेऊ द्या. -\nमुलांना पोषक पदार्थ जसे सुकामेवा वगैरे हाताने घेऊन खाऊ द्या. ते घेतील आणि खातच बसतील म्हणून हाताशी येणारच नाहीत अशा ठिकाणी ठेवू नका. त्यापेक्षा मुलांना किती प्रमाणात आणि किती वेळा खायचे ते समजावून सांगा आणि अतिप्रमाणात खाल्ल्यास होणारा त्रासाची कल्पना द्या.\nनको ते पदार्थ आणूच नये-\nजे पदार्थ मुलांच्या दृष्टीने अनारोग्यकारी आहेत ते पदार्थ घरातच आणू नयेत आणि मुलांच्या समोर मोठ्यांनी खाऊही नयेत.\nमुले खात नाहीत म्हणून प्रयत्न सोडू नका. मुलांच्या आवडी निवडी बदलत असतात त्यामुळे एखादा पदार्थ ते आज खातील आणि उद्या खाणारही नाहीत. त्यामुळे धीराने परिस्थिती हाताळा. अन्यथा मुले खातच नाहीत म्हणून त्यांना आवडीचे पदार्थ देण्याकडे कल वाढतो.\nटीव्हीवरील जाहिरातींचा परिणाम होतोच त्यामुळे जेवताना टीव्ही बघण्यावर हळू हळू निर्बंध आणावेत.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/i080310224053/view", "date_download": "2018-10-24T00:30:57Z", "digest": "sha1:ZARKIISSOTXUXE2O3E25AC4LSYSINLG6", "length": 5186, "nlines": 40, "source_domain": "m.transliteral.org", "title": "श्रीदत्तलीलामृताब्धिसार", "raw_content": "\nश्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी रचलेल्या या पोथीत श्री गुरूदत्तांच्या अगाध लीलांचे वर्णन केले आहे.\nश्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी रचलेल्या या पोथीत श्री गुरूदत्तांच्या अगाध लीलांचे वर्णन केले आहे.\nश्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी रचलेल्या या पोथीत श्री गुरूदत्तांच्या अगाध लीलांचे वर्णन केले आहे.\nश्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी रचलेल्या या पोथीत श्री गुरूदत्तांच्या अगाध लीलांचे वर्णन केले आहे.\nश्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी रचलेल्या या पोथीत श्री गुरूदत्तांच्या अगाध लीलांचे वर्णन केले आहे.\nश्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी रचलेल्या या पोथीत श्री गुरूदत्तांच्या अगाध लीलांचे वर्णन केले आहे.\nश्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी रचलेल्या या पोथीत श्री गुरूदत्तांच्या अगाध लीलांचे वर्णन केले आहे.\nश्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी रचलेल्या या पोथीत श्री गुरूदत्तांच्या अगाध लीलांचे वर्णन केले आहे.\nश्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी रचलेल्या या पोथीत श्री गुरूदत्तांच्या अगाध लीलांचे वर्णन केले आहे.\nश्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी रचलेल्या या पोथीत श्री गुरूदत्तांच्या अगाध लीलांचे वर्णन केले आहे.\nश्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी रचलेल्या या पोथीत श्री गुरूदत्तांच्या अगाध लीलांचे वर्णन केले आहे.\nश्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी रचलेल्या या पोथीत श्री गुरूदत्तांच्या अगाध लीलांचे वर्णन केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://sharyat.com/22/12/%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2018-10-24T00:26:48Z", "digest": "sha1:HSZD5TE66DYQC7IEIIRFMFSJPELQ5SB7", "length": 15755, "nlines": 106, "source_domain": "sharyat.com", "title": "यशस्वी लोकांच्या वाट्याला आलेले काही इंटरव्ह्यू…..बघा काय प्रश्न विचारले गेले", "raw_content": "\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा.\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \nयशस्वी लोकांच्या वाट्याला आलेले काही इंटरव्ह्यू…..बघा काय प्रश्न विचारले गेले\nकल्पना करून पाहा, असा इंटरव्ह्यू\nआपल्या वाट्याला आला तर.\n१) “मी जर तुझ्या बहिणीला पळवून नेलं तर तू काय करशील \nAns:- (जो उमेदवार त्यादिवशी सिलेक्ट झाला त्यानं दिलेलं उत्तर..)\n“सर, मला माझ्या बहिणीसाठी तुमच्याइतका उत्तम जोडीदार मिळूच शकणार नाही. त्यामुळे तुम्ही जर माझ्या बहिणीच्या मागे लागलात तर मला आनंदच होईल \n(तुम्हाला डिवचणा-या प्रश्नाचं हे पॉझिटिव्ह उत्तर. तुम्ही परिस्थिती कसे हाताळता, ते कळतं अशा प्रश्नांच्या उत्तरातून.\n२) कॉलेजातून नुकत्याच पासआऊट झालेल्या एका मुलीला पहिल्यावहिल्या मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला..\n“एका सकाळी तू उठलीस आणि अचानक तुला कळलं की तू प्रेग्नंट आहेस तर..\nAns:- (मुळात लग्नही न झालेल्या अशा जेमतेम विशीतल्या मुलीला कुणीतरी नवखा माणूस हा प्रश्न अचानक विचारतो म्हटल्यावर ती भंजाळूनच जाईल. पण या मुलीने दिलं एक सोपं सरळ पण समोरच्याला चक्रावून टाकणारं उत्तर\nती म्हणाली, ‘मी फार एक्साईट होईन. प्रचंड आनंद होईल मला. मी तो क्षण माझ्या नव-या सोबत सेलिब्रेट करेन. आमच्या आयुष्यातला सगळ्यात चांगला क्षण असेल तो. सुट्टी घेईन मी त्या दिवशी, दांडी ऑफिसला (त्या मुलीने विचार केला, आपण हा प्रश्न भलत्या अर्थाने का घ्यायचा (त्या मुलीने विचार केला, आपण हा प्रश्न भलत्या अर्थाने का घ्यायचा कधीतरी असं होईलच, मग पॉझिटिव्ह विचार करावा याबाबत.)\n३) मुलाखत घेणार्‍या माणसाने कॉफीची ऑर्डर दिली. समोर उमेदवार बसलेला होता. कॉफी आली. मग त्या माणसाने त्या उमेदवाराला विचारलं- वॉट इज बीफोर यू\nAns:- (तुम्हाला माहितीये काय उत्तर दिलं असेल त्याने. थोडी शक्कल लढवून पाहा..)\nतो उमेदवार म्हणाला – टी (\n(चुकलं उत्तर. वाटलं ना तुम्हाला. त्यानं हे असं काय उत्तर दिलं असं वाटलच असेल. पण मुळात प्रश्न होता की, वीच अल्फाबेट कमस् बीफोर ’यू’ पण मुळात प्रश्न होता की, वीच अल्फाबेट कमस् बीफोर ’यू’ म्हणजे बाराखडीत यू अक्षराच्या आधी कोणतं अक्षर येतं. वाचा प्रश्न पुन्हा. यालाच डोकं चालवणं असं म्हणत असावेत कदाचित म्हणजे बाराखडीत यू अक्षराच्या आधी कोणतं अक्षर येतं. वाचा प्रश्न पुन्हा. यालाच डोकं चालवणं असं म्हणत असावेत कदाचित \n४) रामाने पहिली दिवाळी कुठे साजरी केली\nया प्रश्नाच्या उत्तराचा विचार करताना अयोध्या, मिथिला, लंका असली ठिकाणी आठवली ना तुम्हालाही आठवू शकतात. हे आठवणं साहजिकच आहे.\nAns :- (इंटरव्ह्यूसाठी गेलेला उमेदवार साधारण एक इंटर्नशीप करून गेलेला. त्यानं उत्तर देण्यासाठी काही सेकंदांचा वेळ घेतला आणि म्हणाला.)\nउमेदवार – रामाने कधीच दिवाळी साजरी केली नाही (का तर द्वापारयुगात दिवाळी साजरी करण्याची प्रथा सुरू झाली. पण कृष्णाचा हा रामाचाच पुढचा अवतार. त्यामुळे रामाने दिवाळी साजरी करण्याची काही शक्यताच नाही. )\n५) प्रश्न – तू एकटाच गाडी घेऊन एका वादळी वाऱ्याच्या रस्त्यावरून निघालास.. भयंकर जोरात पाऊस कोसळतोय.. तीन माणसं वाटेत तुला दिसतात. बसची वाट पाहात उभी आहेत. एक म्हातारीबाई (जिची अवस्था फार वाईट आहे आणि ती कधीही मरेल असं चित्र आहे.) तुझा एक मित्र (याच मित्राने तुझा जीव वाचवला होता एकदा) आणि ती. जिच्यावर तुमचं जिवापाड प्रेम आहे ती. काय कराल. कुणाला गाडीत बसवून घ्याल.\nAns:- आता विचार करा, या प्रश्नाचं आपण काय उत्तर दिलं असतं. आपल्याला लगेच माणुसकी आठवली असती. नैतिक दडपण आलं असतं. आपण विचार केला असता, म्हातारी बिचारी. तिचा जीव वाचवायला हवा. पण मग मित्राचं काय, त्याचे उपकार आहेत आपल्यावर. या नैतिक घोळातच फसलो असतो आपण. साधारणपणे यातलं कोणत्याही उत्तराचा आपण विचार करू शकतो. पण सिलेक्ट झालेल्या उमेदवाराने उत्तर दिलं..\n‘मी गाडीची चावी माझ्या मित्राकडे देईन, त्याला त्या म्हाताऱ्या बाईला दवाखान्यात घेऊन जायला सांगेन. आणि मी ‘तिच्या’बरोबर बसची वाट पाहत उभा राहीन. (हा उमेदवार २00 उमेदवारांमधून फक्त या एका उत्तरासाठी सिलेक्ट झाला ना कसला नैतिक घोळ.ना खोटेपणा. ना मोठेपणाचा आव. मुलाखतीत अशी साधी प्रॅक्टिकल सोल्यूशन असणारी उत्तरं आपण का देऊ शकत नाही.)\n६) ते म्हणाले, आता हा शेवटचा प्रश्न, यावर ठरेल तुला नोकरी द्यायची की नाही.\n‘मला या टेबलचा सेण्टर पॉईण्ट म्हणजे मध्यबिंदू कुठेय ते सांग.’.\nउमेदवाराने आत्मविश्वासाने टेबलावरच्या एका भागावर बोट ठेवलं. प्रश्न विचारणा-याने पुन्हा विचारलं.\n“असं का.. हीच जागा का. \nAns:- उमेदवाराने उत्तर दिले- “सर तुम्ही शेवटचा, एकच प्रश्न विचारणार असं ठरलं होतं ना, मग आता हा पुढचा प्रश्न कसा.\nत्याचं प्रसंगावधान पाहून बॉसलोक खूश झाले. त्याला नोकरी मिळाली, हे वेगळं सांगायला नको.\n थिंक आऊटसाईड ऑफ द बॉक्स- म्हणजे नेहमीपेक्षा जरा वेगळा, प्रसंगी सोपा-साधा, विचार करून पाहा. छापील आणि घोकीव उत्तरांच्या पायवाटांच्या पलीकडे अशा काही वाटा असतात ज्या आनंददायीही असतात आणि यशदायीही.\n← ओह्ह … तर ह्या कारणांमुळे नाही होत आहे प्रियांका चोपरा चे लग्न\nदावूद ला ड्रेसिंग रूम च्या बाहेर काढायची धमक फक्त ह्याच भारतीय कर्णधार मध्ये होती ….. →\nOne thought on “यशस्वी लोकांच्या वाट्याला आलेले काही इंटरव्ह्यू…..बघा काय प्रश्न विचारले गेले”\nअवंतीच्या “कुबडी नव्हे- दिव्यांगांचा मित्र” या प्रतिकृतीची राज्यस्तरावर झेप 19/02/2018\n10 महत्वाचे अधिकार जे 99 टक्के लोकांना माहीतच नाहीत, अत्यंत महत्वाची माहीती जरूर पहा. 18/02/2018\nवेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार \nउंदराच्या त्रासाने हैरान झाले असाल तर करा हे घरगुती उपाय जे करतील उंदरांना घराच्या बाहेर \n वास्तु कशी असायला पहिजे \n२० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या. आर आर आबांची ही दोन रुपं एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं. 18/02/2018\nसागर कारंडे ने घेतलं मुंबईत स्वतःच घर या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा या मराठी अवलिया ची प्रगती नक्की वाचा \nकाळे अंडे देणारी आणि काळ्या रक्ताची कडकनाथ कोंबडी किंमत आहे तब्बल २००० रुपये 18/02/2018\nमुंबईमधील आणि इतर मोठ्या शहरांतील इमारतीमध्ये का नसतो १३ वा मजला. . बघा काय आहे नक्की 18/02/2018\n*** गरुड व्हा, बगळा होऊ नका पॉवर ऑफ चॉइस 16/02/2018\nKuldeep on मराठी माणूस उद्योगामध्ये कमी कुठे पडतो \nJalindar Kisan Bhoir on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nAmrut khemnalkar on लावा पक्षी पालनातून स्वयंरोजगार महिन्याला कमवा १५ लाख रुपये\nsachin on प्रिय मित्रानो, लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख नक्की वाचा\nSandip sathe on आजचे राशिभविष्य बघा काय म्हणतेय तुमची रास….कुंभ राशी वाल्यांनी आवर्जून बघाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.gadima.com/", "date_download": "2018-10-24T00:49:51Z", "digest": "sha1:3KXM6WMJFYRR6X4LTMBNSV2LFDWQGAAT", "length": 15652, "nlines": 248, "source_domain": "www.gadima.com", "title": "Marathi Songs | G D Madgulkar | Gadima | ग. दि. माडगूळकर | गदिमा | मराठी गाणी | Gani | Geete | GeetRamayan", "raw_content": "\nपापण्यांत गोठविली मी नदी आसवांची\nएका तळ्यात होती बदके पिले सुरेख...\nया कोकणात आता येणार रेलगाडी\nचांदोबा चांदोबा भागलास का\nआईसारखे दैवत सार्‍या जगतावर नाही\nपाहुणी आली माझ्या घरी अंबिका\nविनोदी किस्से | Vinodi Kisse\nगदिमा,शरदराव पवार व पी.सावळाराम यांचा किस्सा\nरातभर रहियो.. सबेरे चले जयियो..\nपुल,गदिमा व शरद पवार यांचा किस्सा\nया डोळ्यांची दोन पाखरे\nस्‍त्रीजन्मा ही तुझी कहाणी\nमाझे दुःख न जाणे कोणी\nनको रे बोलूस माझ्याशी\nरुणझुणत्या पाखरा जा माझ्या माहेरा\nफुला फुला रे फुला फुला\nउदासीन का वाहतो आज वारा\nतपास बसला वनात मुनीवर\nयश तेची विष झाले\nरंग फेका रंग फेका\nएका तळ्यात होती १\nमैना राणी चतुर शहाणी\nचांदोबा चांदोबा भागलास का\nकर्म करिता ते निष्काम\nविठ्ठला तू वेडा कुंभार\nजय जय जी बजरंग\nबुगडि माझी सांडलि ग\nमाघाची रात चांदणं त्यात\nसाडी दिली शंभर रुपयांची\nअसेल कोठे रुतला काटा\nवेदमंत्राहून आम्हां वंद्य वंदे मातरम्‌\nश्री छत्रपति संभाजी महाराज पोवाडा\nझडल्या भेरी झडतो डंका\nआठव येतो मज तातांचा\nरघुवीर आज घरी येणार\nधन्य मी शबरी श्रीरामा\nआज कां निष्फळ होती बाण \nपराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा\nमहाराष्ट्राच्या लोकजीवनात सुगंधासारखा शिरलेला एक प्रतिभासंपन्न साहित्यिक,कलाकार,मराठी माणूस ज्यांना 'गदिमा' या लाडक्या नावाने ओळखतो,जवळच्या मित्रांचे 'अण्णा' तर आम्हा नातवंडांचे 'पपा आजोबा' अर्थातच गीतरामायणकार महाकवी ग.दि.माडगूळकर\nगदिमांबद्ल लिहायचे म्हंटले तर अनेक पाने सुध्दा पुरणार नाहीत असे अष्टपैलू व्यक्तीमत्व, \"ज्योतीने तेजाची आरती\" या उक्ती नुसार वरवर त्यांच्या कार्याचा फक्त आढावा घ्यायचा झाला तर...\nगदिमांचा जन्म 'शेटफळे' या त्यांच्या आजोळी झाला तर बालपण अत्यंत गरीब व प्रतिकूल परिस्थिती मध्ये 'माडगुळे' या गावात गेले.गदिमांचे वडिल औंध संस्थानात कारकून होते,वयाच्या १६-१७ वर्षीं त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला सुरवातीला 'ब्रम्हचारी','ब्रँडीची बाटली' सारख्या काही चित्रपटात सहाय्यक नटाच्या (Extra Artist) भूमिका केल्या.भक्त दामाजी (१९४२) व पहिला पाळणा (१९४२) चित्रपटात त्यांना प्रथम गीतलेखनाची संधी मिळाली,लोकशाहीर रामजोशी(१९४७) चित्रपटापासून खर्‍या अर्थाने 'कथा,पटकथा,संवाद,गीते ग.दि.माडगूळकर' असा ब्रॅंड निर्माण झाला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत 'अनभिषक्त सम्राटपद' निर्माण केले.मराठी चित्रपटात 'कथाकार', 'पटकथाकार', 'संवादलेखक', 'गीतकार', 'अभिनेता','निर्माता' अशा सर्व क्षेत्रात त्यांनी वावर केला.\nमराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये 'रामजोशी','वंदे मातरम,'पुढचे पाऊल','गुळाचा गणपती','लाखाची गोष्ट','पेडगावचे शहाणे','ऊनपाऊस','सुवासिनी','जगाच्या पाठीवर','प्रपंच', 'मुंबईचा जावई','देवबाप्पा' सारख्या उत्तमोत्तम चित्रपटांचा समावेश होता,गदिमा-सुधीर फडके-राजा परांजपे या त्रयीने तर मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ निर्माण केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://gazalakar.blogspot.com/2008/03/blog-post_22.html", "date_download": "2018-10-24T00:28:13Z", "digest": "sha1:KB44XGV7U5I7RUB3FZEE5XU7IJ63BC7V", "length": 12449, "nlines": 97, "source_domain": "gazalakar.blogspot.com", "title": "गझलकार: सोडून चाललेले", "raw_content": "\nगझल हा जसा कवितेचा सशक्‍त आकृतीबंध आहे तसाच तो गायनशैलीचा विशेषप्रकारही आहे. फारसीतून उर्दूत आणि त्यानंतर अनेक भारतीय भाषांमधे हा काव्यप्रकार आला.प्रत्येक भाषेत गझलने आपले स्वतंत्र राज्य निर्माण केले.आवडीने गझल ऐकणार्‍या चाहत्यांची संख्या जगात फार मोठी आहे.मराठी मुलुखालाही गझलने चांगलेच वेड लावले आहे.उर्दूच्या ख्यातनाम शायरांचे गझलसंग्रह आज देवनागरी लिपीत उपलब्ध आहेत. अशा गझलच्या कला आणि कौशल्यासंबंधी सबकुछ देण्याचा हा एक प्रयत्‍न.\nवाचलेली पृष्ठे : ब्लॉगर स्टॅटस नुसार\nदुनिया जिसे कहते है :\nगझल गंधर्व सुधाकर कदम विशेषांक\nडॉ.अविनाश सांगोलेकेर : श्रीकॄष्ण राऊत ह्यांची मराठी गझल\nलता मंगेशकर : गझलांची खासियत\nअशोक दामोदर रानडे : गझल\nसुरेश भट : मराठी गझलगायन\nपुरुषोत्तम पाटील : ‘आम्ही’\nडॉ.श्रीकृष्ण राऊत : गझलतंत्र\nसुरेशकुमार वैराळकर : खंत एका कलंदर झंझावाताची\nसदानंद डबीर : सुरेश भटांच्या गझलांमधील तरल भावकाव्य\nसदानंद डबीर : सुरेश भटांच्या गझलांमधील तत्वचिंतन\nसोडून चाललेले माझे मलाच गाणे;\nमी मैफिलीत उरलो 'वर्ज्य' स्वराप्रमाणे.\nओठात आततायी केदार कैद माझा ;\nस्वर-सागरातली ती विरली निळी उधाणे..\nनयनात आज माझ्या चंदास नीज आली;\nपदरात तारकांचे झाकून घे तराणे.\nदेऊ नकोस आता आमंत्रणे उद्याची;\nघालू नको वृथा तू राखेस ह्या उखाणे.\n४ च शेरांची गज़ल होते का\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी गझलकार डॉ.श्रीकृष्ण राऊत यांना जीवन-गौरव, गझल गौरव पुरस्कार\nमुंबईच्या बांधण जनप्रतिष्ठान तर्फे मराठी गझल लेखनातील प्रदीर्घ आणि मौलिक योगदानाबद्दल दरवर्षी ज्येष्ठ मराठी गझलकाराला जीवन-गौरव पुरस्कार देण्यात येतो. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार ख्यातनाम मराठी गझलकार डॉ.श्रीकृष्ण राऊत यांना ९ जानेवारी २०११ ला अमरावती येथे झालेल्या गझलोत्सवात मा.सुशीलकुमारजी शिंदे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच यू.आर.एल.फाउंडेशनचा गझल गौरव २०१४ चा पुरस्कार नामवंत समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते १५ एप्रिल २०१४ ला पुणे येथे प्रदान करण्यात आला. मागील चाळीस वर्षापासून डॉ.राऊत यांनी मराठीतील दर्जेदार नियतकालिकातून गझल लेखन केले आहे.‘गुलाल आणि इतर गझला’ हा त्यांचा गझलसंग्रह प्रसिद्ध आहे. पु.ल.देशपांडे,कुसुमाग्रज,ना.घ.देशपांडे,मंगेश पाडगावकर ह्या दिग्गजांनी राऊतांच्या गझलांना वाखाणले आहे.नागपूर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ‘सुरेश भट स्मृति गझल वाचन’ सत्राचे अध्यक्षपद डॉ.राऊत यांनी भूषविले आहे. दशरथ पुजारी,सुरेश वाडकर,सुधाकर कदम,भीमराव पांचाळे,स्वाती पोहनकर,राजेश उमाळे,रफिक शेख,मदन काजळे,दिनेश अर्जुना इ.गझल गायकांनी त्यांच्या गझला गायिल्या आहेत. ‘मराठी गझल : तंत्रशुद्धता की तंत्रशरणता’ हा त्यांचा गाजलेला लेख ‘विकिपिडिया’ वर सुरेश भटांच्या‘बाराखडी’सोबत समाविष्ट करण्यात आला आहे. ‘माझी गझल मराठी’ या राऊतांच्या ब्लॉगची इंटरनेटवर तीस हजाराहून अधिक पृष्ठे जगभर वाचल्या गेलीत. त्यांनी संपादित केलेल्या ‘गझलकार’ब्लॉगवरील सुरेश भट विशेषांक,सुधाकर कदम विशेषांकाला संपूर्ण विश्वातून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.\nगझलगंधर्व सुधाकर कदम यांचा ब्लॉग :\nमाझी मराठी गझल गायकी\nहिन्दी गझलांची वृत्ते (बहर) :\n॥ भारतीय ग़ज़ल विशेषांक ॥\n‘शब्दसृष्टि’चा ॥ भारतीय ग़ज़ल विशेषांक ॥\nउर्दू गझलांची वृत्ते (बहर) :\nगझलकारांच्या नावानुसार शोध :\nगझलकार :सुरेश भटस्व.उ.रा.गिरी डॉ.श्रीकृष्ण राऊतवसंत केशव पाटीलप्रल्हाद सोनेवानेतुळशीदास खराटेडी.एन.गांगणअविनाश सांगोलेकरखलील मोमीनचंद्रशेखर सानेकरसदानंद डबीरकलीम खानअनंत ढवळेललित सोनोनेअनंत भीमनवारस्व.व्यंकट देशमुखश्रीराम गिरीवंदना पाटील अशोक थोरातसमीर चव्हाणकमलाकर देसलेसुरेशकुमार वैराळकरअभिषेक उदावंत अमित वाघ अमोल शिरसाट गणेश धामोडकर रुपेश देशमुख रविप्रकाशसिद्धार्थ भगतगौरवकुमार आठवलेमनोज सोनोनेशरद गावंडेदुष्यंतकुमार\n‘‘सध्या मुक्तछंदाच्या वापराने मराठी कवितेला दारिद्र्य आले आहे. म्हणूनच एकाचवेळी विविध विषय समर्थपणे पोहोचवणा-या व वृत्तसौंदर्याने नटलेल्या गझल प्रकाराचा स्वीकार-अंगिकार मराठी भाषेला आवश्यकच ठरणार आहे’’ - असे उद्गार सुप्रसिद्ध साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी मुंबई विद्यापीठात गझल प्रकारावर झालेल्या परिसंवादाच्या अध्यक्षपदावरून काढले. (वृत्त - महाराष्ट्र टाइम्स, दि.७-४-२००४)\nडॉ.श्रीकृष्ण राऊत : गझल सादर करताना\nतुझ्या गुलाबी ओठांवरती : रफिक शेख\nनामवंत सिने दिग्दर्शक राजदत्तजी ‘गझलकार’ सीमोल्लंघन विशेषांकाबद्दल बोलताना :\nप्रख्यात समाज सेविका सिंधुताई सपकाळ\nसीमोल्लंघन २०११ चे प्रकाशन करताना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z70329113013/view", "date_download": "2018-10-24T00:30:28Z", "digest": "sha1:PYIYHGYEMQSFF6YVT4KUZVLKBOHAI6C6", "length": 8034, "nlines": 86, "source_domain": "m.transliteral.org", "title": "निवडक अभंग संग्रह १०", "raw_content": "\nनिवडक अभंग संग्रह १०\nनिवडक अभंग संग्रह १०\nनिवडक अभंग संग्रह १०\nकृष्णा माझी माता कृष्णा माझा पिता बहिणीबंधु चुलता कृष्ण माझा ॥१॥\nकृष्ण माझा गुरु कृष्ण माझें तारुं उतरी पैल पारुं भवनदी ॥२॥\nकृष्ण माझें मन कृष्ण माझे जन सोईरा सज्जन कृष्ण माझा ॥३॥\nतुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा वाटे न करावा परता जीवा ॥४॥\n आम्ही करुं दृष्टीपुढें ॥१॥\n माघारिया बांडा सुना ॥२॥\n तरी करुं शुद्ध वाणी ॥३॥\n सकळ हेवा तये ठायीं ॥२॥\n सकळ जोडी इंद्रियां ॥३॥\nकिर्ती मुखें गर्जे तुका करी लोकां सावध ॥४॥\n करणें पाखांड खंडण ॥१॥\nहेंचि आम्हां करणें काम बीज वाढवावें नाम ॥२॥\n हातीं घेऊनि बाण फ़िरे ॥३॥\n तुका म्हणे साना थोर ॥४॥\nधन्य देहु गांव पुण्यभूमि ठाव तेथे नांदे देव पांडुरंग ॥१॥\nधन्य क्षेत्रवासी लोक ते दैवाचे उच्चारिती वाचे नामघोष ॥२॥\nकर कटी उभा विश्‍वाचा जनिता वामांगी ते माता रखुमादेवी ॥३॥\nगरुडपारीं उभा जोडूनियां कर अश्‍वत्थ समोर उत्तरामूख ॥४॥\nदक्षिणे शंकर लिंग हरेश्‍वर शोभे गंगा नीर इंद्रायणी ॥५॥\n तेथें अधिष्ठान सिद्धेश्र्वर ॥६॥\nविघ्नराज द्वारी बहिरव बाहेरी हनुमंत शेजारी सहित दोघे ॥७॥\nतेथें दास तुका करितो कीर्तन ह्रुदयी चरण विठोबाचे ॥८॥\nमऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास कठिण वज्रास भेदू ऎसे ॥१॥\nमेले जित असो निजलिया जागें जो जो जें जें मागे तें तें देऊं ॥२॥\nभले तरी देऊं गांडीची लंगोटी नाठाळाचे काठी देऊं माथा ॥३॥\n करुं घातपात शत्रुहूनि ॥४॥\nअमृत तें काय गोड आम्हांपुढे विष तें बापुडें कडू किती ॥५॥\nतुका म्हणे आम्ही अवघेचि गोड जया परे कोड त्याचे परी ॥६॥\n हेंचि करीत आलों आम्ही भवतापश्रमीं श्रमले जे विनवूं त्या ॥१॥\n हर्षे नाचों पिटूं टाळी घालुं पायातळी \n तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियांचे धनी आम्ही झालों गोसावी ॥४॥\n अर्थ इतकाचि साधिला ॥१॥\n निजनिष्ठे नाम गावे ॥२॥\n अंती इतुकाची निर्धार ॥३॥\n तुका म्हणे हाचि हेत ॥४॥\nन मिळो खावया न वाढो संतान परि हा नारायण कृपा करो ॥१॥\nऎसी माझी वाचा मज उपदेशी आणिक लोकांसी हेंची सांगे ॥२॥\nविटंबो शरीर होत कां विपत्ती परि राहो चित्तीं नारायण ॥३॥\nतुका म्हणे नाशिवंत हें सकळ आठवे गोपाळ तेंचि हित ॥४॥\n साष्टांग हे करी दंडवत ॥१॥\nविश्रांती पावलों साभाळा उत्तरी वाढलें अंतरी प्रेमसुख ॥२॥\nडौरली हे काया कृपेच्या वोरसें नव्हे अनारिसें उद्धरलों ॥३॥\nतुका म्हणे मज न घडतां सेवा \n पंतें हातीं धरिली पाटी ॥१॥\n क्रिया करुनी दाविती अंगी ॥२॥\n माता जाणूनि पाऊल घाली ॥३॥\n जनासाठीं उदकीं ठाव ॥४॥\n ह्रुदयी देवाचे चरण ॥१॥\n लाभा उणें काय मग ॥२॥\n शुचिर्भुत सदा वाचा ॥३॥\nतुका म्हणे हरीच्या दासा शुभ काळ दाही दिशा ॥४॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/123-marathwada-aurangabad/579-warkari", "date_download": "2018-10-24T01:47:20Z", "digest": "sha1:YJP6DYZP2WXCBHSZXQABS67MOQOOLNFM", "length": 5311, "nlines": 130, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "वारीसाठी पुरेश्या बस देत नाही म्हणून वारकऱ्यांचं ठिय्या आंदोलन - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nवारीसाठी पुरेश्या बस देत नाही म्हणून वारकऱ्यांचं ठिय्या आंदोलन\nजय महाराष्ट्र न्यूज, बीड\nबीडमध्ये बसस्थानकाच्या मुख्य गेटवर वारकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत बाहेर जाणाऱ्या सर्व बस रोखल्या होत्या. दर महिन्याला वारकरी पंढरपूर ला वारीसाठी जात असतात मात्र प्रत्यक वेळी त्यांना बीड डेपो लवकर बस उपलब्ध करून देत नाही.\nबसची मागणी केली तरी कोणी नीट उत्तर देत नाही त्यामुळे वारकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत ठिय्या आंदोलन केलं. दीड तास वारकऱ्यांनी बस्थानकाच्या बाहेर जाणाऱ्या गाड्या अडवून धरल्या होत्या. प्रत्येक वारीला वेळेवर गाडी देण्याच्या आश्वासन नंतर आंदोलन मागे घेण्यात आलं.\n\"रक्ताने माखलेलं सॅनिटरी नॅपकिन घेऊन तुम्ही मंदिरात कसं जाणार\nप्रवीण तोगडियांनी केली नव्या पक्षाची स्थापना\nछ. शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात स्वित्झर्लंडच्या कलाकारांचा 'हा' सोहळा\nओला-उबर चालकांचा संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरुच...\nलग्नपत्रिकेवरुन रणवीर- दीपिका सोशल मीडियावर ट्रोल\nदिवाळीत फटाके फोडण्यास सशर्त परवानगी...\nPaytm च्या मालकाला ब्लॅकमेल, 'मास्टर प्लॅनर' अटकेत\n\"MIM प्रमाणेच आमचाही 'वंदे मातरम'च्या सक्तीला विरोध\nEVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/iti-examination-is-also-online/", "date_download": "2018-10-24T01:17:55Z", "digest": "sha1:EK6EEZPQ4O3LHZLNXY5OVUVNZF43IA5D", "length": 21238, "nlines": 267, "source_domain": "www.saamana.com", "title": "आता आयटीआय परीक्षाही ऑनलाइन? | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवसेनेच्या दणक्याने सरकार ताळ्यावर, 180 तालुक्यांत दुष्काळसदृश स्थिती मुख्यमंत्र्यांची घोषणा\n मोदींना जाब विचारण्यासाठीच अयोध्येत जातोय\nकसे चालते आंग्रीयावर काम..\n उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदींना खडा…\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nतोगडिया यांनी स्थापन केला नवा पक्ष, लोकसभा निवडणूक लढवणार\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nदहशतवाद्यांचे मुडदे घेऊन जा, गोळीबार केला तर खबरदार\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nघरात बसल्याजागी ऐकता येणार गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके\nखगोलसंशोधक स्टिफन हॉकिंग यांच्या व्हीलचेअर, पदक, पुरस्कारांचा लिलाव\nऍपल लॉन्च करणार जगातला सर्वात छोटा आयपॅड\nब्रह्मांडाचे रहस्य उलघडणाऱ्या स्टीफन हॉकिंग्स यांच्या व्हीलचेअरचा होणार लिलाव\nविराटच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहत्यांना बसला धक्का, अनेकांना अश्रू अनावर\nसचिन-विनोद पुन्हा क्रिकेटच्या मैदानात; अॅकॅडमीद्वारे युवा क्रिकेटपटूंना घडवणार\nहिंदुस्थानच्या विजयाची हॅटट्रिक; जपानचा 9-0 गोलने धुव्वा\nहिंदुस्थान-इंग्लंड लॉर्डस् कसोटी फिक्स, वृत्तवाहिनीच्या लघुपटाने क्रिकेट वर्तुळात खळबळ\n‘हिटमॅन’ला खुणावतोय सचिन-धोनीचा ‘हा’ विक्रम, गांगुलीला केले ओव्हरटेक\nनवान्न पौर्णिमा : कोकणातील नव्याची अपूर्वाई\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nआजचा अग्रलेख : वंदे मातरम् म्हणावेच लागेल\nआजचा अग्रलेख : जगभ्रमण बरे पण मिळाले काय\n– सिनेमा / नाटक\n‘झी मराठी ऍवॉर्डस्’मध्ये ‘तुला पाहते रे’ची बाजी\nसंघर्षमय जिद्दीची कहाणी पाटील\n‘पाटील’ २६ ऑक्टोबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nदूध की दही, जाणून घ्या आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर \n….असा असतो दुतोंडी साप\nरावणाचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी, जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी\nरावण होता ‘या’ गावचा जावई; दहनाऐवजी पूजनाची परंपरा\nलंगडं भूत दिसल्याचा दावा, व्हिडीओने जगभरात खळबळ\nरात्री दारू प्यायला बसले, सकाळी हॉटेलचे मालक झाले; ब्रिटीश जोडप्याची धम्माल…\nरोखठोक: आसाराम, अकबर आणि केरळचा बिशप\nफुलटॉस भी बहोत बडी चीज है, बाबू\nआता आयटीआय परीक्षाही ऑनलाइन\nऑनलाइन पद्धतीने परीक्षा आणि पेपर तपासणीमुळे प्रचंड गोंधळ उडतो. लाखो विद्यार्थी आणि पालक अक्षरशः हैराण होतात, असा पूर्वानुभव असतानाही शैक्षणिक क्षेत्रावर ऑनलाइनचे भूत कायम आहे. आता आयटीआयच्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावरही ते लादले जाणार आहे. आयटीआय परीक्षा ऑनलाइन घेण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना विशेषतः संगणकाचा अभाव असलेल्या तसेच नियमित लोडशेडिंगचा सामना करणाऱया ग्रामीण विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे.\nराज्यात 400 हून अधिक आयटीआय संस्था आहेत. त्यात सुमारे 1 लाख 30 हजार विद्यार्थी तंत्रशिक्षण घेतात. त्यांची सेमिस्टर पद्धतीने परीक्षा घेतली जाते. थिअरी आणि प्रॅक्टिकल असे परीक्षेचे स्वरूप असते. आता थिअरी परीक्षा ऑनलाइन घेण्यात यावी असा प्रस्ताव राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाने केंद्रीय व्यवसाय शिक्षण संचालनालयाला दिला आहे. परंतु या ऑनलाइन व्यापामुळे विद्यार्थ्यांना किती त्रास होईल याचा काहीच विचार केला गेलेला नाही.\nऑनलाइन परीक्षा घेतल्यास प्रक्रिया वेगाने पार पडेल. त्याच हेतूने तसा प्रस्ताव केंद्रीय व्यवसाय शिक्षण संचालनालयाला पाठवण्यात आला आहे. अद्याप तो मंजूर झालेला नाही.\n– योगेश पाटील, व्यवसाय शिक्षण सहसंचालक\nविद्यार्थी गावात, परीक्षा केंद्रे शहरात\nऑनलाइन परीक्षेच्या नियोजनाची जबाबदारी सरकारकडून सॉफ्टवेअर कंपन्यांना दिली जाणार आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रेही मोजकीच असणार आहेत. गावातल्या विद्यार्थ्याला परीक्षेसाठी तालुक्याच्या ठिकाणी किंवा शहरात यावे लागेल. वाडा येथे राहणाऱया विद्यार्थ्याला परीक्षेसाठी घरापासून अनेक मैल दूर ठाणे येथे यावे लागेल. त्यामुळे ऑनलाइन परीक्षा त्यांना परवडणारी नाही असे तज्ञांचे मत आहे.\nशिक्षकांचा तुटवडा कधी दूर करणार\nऑनलाइन परीक्षा घेण्यापूर्वी आयआयटी संस्थांमधील शिक्षकांचा तुटवडा दूर करा. 20 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असा नियम आहे. परंतु शिक्षकांच्या तुटवडय़ामुळे एका शिक्षकाला 60-60 विद्यार्थ्यांना शिकवावे लागत आहे. परिणामी प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीवर लक्ष देणे शक्य होत नाही. अशा विद्यार्थ्यांवर ऑनलाइन परीक्षा लादणे योग्य नाही.\n– टी. एन. पाटील, महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटना\n70 टक्के विद्यार्थी ग्रामीण भागांत\nपरिस्थितीअभावी उच्च शिक्षण घेणे शक्य न झाल्याने बहुतांश विद्यार्थी आयटीआयचा पर्याय निवडतात. आयटीआयमध्ये शिकणारे 70 टक्के विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आहेत. त्यांना संगणकाचे ज्ञान नसते आणि संगणक असला तरी लोडशेडिंगमुळे त्याचा जास्त वापर करता येत नाही. अशा विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देणे साहजिकच अवघड जाईल.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलआता रेल्वे आरक्षण करतेवेळी दिसणार ‘टी’\nपुढीलउद्धव ठाकरे यांची मध्यस्थी, बेस्टच्या कंत्राटी कामगारांचे आंदोलन स्थगित\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिवसेनेच्या दणक्याने सरकार ताळ्यावर, 180 तालुक्यांत दुष्काळसदृश स्थिती मुख्यमंत्र्यांची घोषणा\nकसे चालते आंग्रीयावर काम..\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nलेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ\nराष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल\nखासदारांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित केल्यावर पीएमओतून आला फोन – वरुण गांधी\nदिवाळीच्या तोंडावर पाणी कपात, सोमवारपासून एक वेळ पाणी पुरवठा\nमनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश\nतेलंगणात रंगला ‘आयाराम- गयाराम’चा खेळ; दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा घरवापसी\nभाजपच्या महिला सरपंचांचा शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nदम असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदलून दाखवा, योगींना मंत्र्याचे ओपन...\nछत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी घेतले योगी आदित्यनाथांचे आशीर्वाद\nकच्छमधून पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक\nव्हॉट्सअॅपमध्ये चार भन्नाट फिचर्सचा समावेश, वाचा काय आहे विशेष…\n… म्हणून ही कंपनी रोज सहा तास झोपा काढण्याचे पैसे देते\nगुरुग्राम हत्याकांड; न्यायाधीशाच्या मुलाचाही उपचारादरम्यान मृत्यू\nपुरूष आयोगासाठी पुरुष संघटना रस्त्यावर\nपुन्हा देशात भाजपाची सत्ता येणार नाही…शरद पवार यांचे भाकीत\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/husband-suicide", "date_download": "2018-10-24T02:00:14Z", "digest": "sha1:BQPNCKJFC24EQVLGLU3AUTPVRLBSR7BF", "length": 15978, "nlines": 259, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "husband suicide Marathi News, husband suicide Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nMeToo:'विकास बहलनं दिली होती कबुली’\n‘धावपट्टी बंद’चा विमान वाहतुकीवर परिणाम\nकॉलेजांमध्ये आता राष्ट्रीय एकता दिवस\nस्टेशनरी नाही, म्हणून बिले उशिरा\nमुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस द्या\nअंधेरी, जुहू तीन दिवस पाण्याशिवाय\nकोलकाता: रेल्वेपुलावर चेंगराचेंगरीत दोन ठार\nकोलकात्यात 'यामुळं' झाली चेंगराचेंगरी\nराम मंदिराचे राजकारण यंदा संपू दे: शिवसेना...\n'नमो अॅप'द्वारे द्या देणगी; भाजपचे आवाहन\n'सीबीआय'चे लाचखोरीप्रकरण हायकोर्टात पोहोचल...\n...आणि हत्येनंतर 'खशोगी' बाहेर पडले\nमल्ल्याच्या लंडनमधील हवेलीवर टाच येणार\nचीननं उभारला जगातील सर्वात लांब सागरीपूल\nझुकेरबर्ग पुस्तकांच्या दुकानात काम करतो\n'पहिल्या' घोटाळेबाजाला भारतात आणण्यात यश\nतरूण पिढी देतेय आयुर्विम्याला पसंती\nपाचव्या दिवशीही इंधन दरकपात\nनिर्देशांकाने गाठली नीचांकी पातळी\nमुंबईतील पायाभूत समस्यांवर विचारमंथन\n‘ईपीएफओ’ बनणार फंड मॅनेजर\nमहाराष्ट्र-दिल्ली भरतात देशाचा अर्धा इन्कम...\nIND x WI: दुसऱ्या वनडेत 'विराट' विक्रमांवर लक्ष\nभारत ‘ब’ची विजयी सलामी\nरायझिंग स्टार, पठाण लॉयन विजयी\nशॉर्टशायर, अलॉफ्ट क्लब उपांत्य फेरीत\nएमजीएम अकादमीचा दणदणीत विजय\nक्रिकेट: 'विरो'ची जोडी वर्तमानातली सर्वश्र...\nदीपिका-रणवीरचं शुभमंगल १४-१५ नोव्हेंबरला\n#MeToo: अन्नू मलिक यांची 'इंडियन आयडॉल'मधू...\nतैमूरसाठी सैफ आणि करिनाचा नवा प्लॅन\nलोकप्रिय अभिनेत्री साक्षी तन्वर झाली आई\n'कॉफी विथ करण-६'मध्ये वरूण आणि कतरीना\n आलिया भटची बॅग कारच्या किंमतीएवढी\nमोटार स्पोर्टस क्वीन कांचन\nमोटार स्पोर्टस क्वीन कांचन\nबायकोच्या अटीवर नवऱ्याचं धम्माल उत्तर\nएका घरात जुन्या भिंतीमध्ये कपाट करायचं चाल...\nलाचखोरी प्रकरण: CBIच्या उपअधीक्षक..\nछत्तीसगडः CM रमण सिंग आदित्यानाथ ..\nभारतीय लष्कराची फेररचना, लष्कराचे..\nरक्ताने माखलेला सॅनिटरी पॅड मंदिर..\nमुंबईः जमिनींच्या मागण्यांसाठी सत..\nचेहऱ्यावरील सुरकुत्या नष्ट करणारे..\nराजस्थानः नागोरमधील सरकारी महाविद..\nदिल्लीः अस्थाना प्रकरणी जैसे थे स..\nपत्नीवर गोळी झाडून पतीची आत्महत्या\nपत्नीवर गोळीबार करून तिला ठार मारल्यानंतर पतीनेही गोळी झाडून आत्महत्या केली. अनैतिक संबंधातून ही थरारक घटना दत्तात्रयनगर भागात मंगळवारी रात्री घडली. मीना नागपुरे (वय ४०) व रवींद्र हरिराम नागपुरे (वय ४७) अशी मृतकांची नावे आहेत.\nपत्नीच्या त्रासामुळे पतीची आत्महत्या\nपत्नी आणि सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. कासारसाई येथे शनिवारी (१८ ऑगस्ट) रात्री हा प्रकार घडला. यावरून पत्नी आणि सासरच्या लोकांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपत्नीने दारूची बाटली लपवली; पतीची आत्महत्या\nपत्नीने दारूची बाटली लपविल्याने रामप्रवेशसिंग देवनंदनसिंग बिसेन (५६) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. ते वर्धा येथे एमएसईबीत कार्यरत होते.\nडॉक्टर असलेल्या जावयाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासू, सासरा, मेव्हणा, पत्नी या चौघांविरुद्ध कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली.\n...तर देशात अराजक निर्माण होईल; उद्धव ठाकरेंना भीती\nMeToo:'तेव्हा विकास बहलनं दिली होती कबुली’\nव्हिडिओ: रणवीर-दीपिकाचं 'येथे' होणार लग्न\nवाशिम: राज ठाकरेंनी केली ढाब्यावर पोटपूजा\nसंगीतकार यशवंत देव यांची प्रकृती चिंताजनक\nएकाग्रता वाढवण्यासाठी 'हे' आसन नक्की करा\nव्हिडिओ: सोनाली बेंद्रेचा नवा लूक पाहा\nIND x WI: वनडेत आज 'विराट' विक्रमाकडे लक्ष\nराज्य कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळी भेट मिळणार\nपुणे: एमएचटी-सीईटी आता ऑनलाइन होणार\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://article.wn.com/view/WNAT51d9e8c572b5feb4ebc4a8a44c904dbb/", "date_download": "2018-10-24T01:18:25Z", "digest": "sha1:SPUWPTIEDPQPG3MSFJZN3OI6MXSFMINU", "length": 13116, "nlines": 140, "source_domain": "article.wn.com", "title": "श्वानदंशावरील लसीचा तुटवडा! - Worldnews.com", "raw_content": "\nवर्षभरात तब्बल दोन लाख ५८ हजार ८२८ लोकांना भटके कुत्रे चावल्याची नोंद आरोग्य खात्याकडे आहे. ...\nप्लास्टिक वापरणार्‍या सहा दुकानदारांवर कारवाई\n30 हजारांचा दंड; 20 किलो प्लास्टिक जप्त 5सातारा, दि. 2 : सातारा नगरपालिकेने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या साथीने प्लास्टिक विरोधातील मोहीम तीव्र केली आहे. महात्मा...\nकांद्याच्या दराच्या झोक्‍याची दोन हजार रुपयांवर झेप\nपिंपळगाव बसवंत - कांद्याच्या दराचा झोका आज दोन हजार रुपयांपर्यंत उंच झेपावला. तब्बल वर्षभरानंतर कांद्याने आकर्षक दरापर्यंत झेप घेतली. आवकेत झालेली मोठी घट व परराज्यात...\nजागतिक पशू दिन - मुंबईत सप्टेंबरपर्यंत १८ हजार श्वानांची नसबंदी\nकुलदीप घायवट मुंबई : भटक्या श्वानांची वाढती संख्या, रेबीजचा धोका, श्वानांचा चावा अशा त्रासाला मुंबईकरांना सामोरे जावे लागत होते. हा त्रास दूर करण्यासाठी श्वानाची नसबंदी...\nपाणीपट्टी, घरपट्टीचा ग्रामपंचायतीवर डोंगर\nठळक मुद्देवसूली २० टक्के : घरपट्टीचे १७ कोटी तर पाणीपट्टीचे १० कोटी थकीत विशान सोनटक्के लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या उत्पन्नाची मदार पाणीपट्टी...\nपरभणी :शेकडो गावांवर पाणीटंचाईचे संकट\nलोकमत न्यूज नेटवर्क परभणी : जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाला नसल्याने व परतीच्या पावसानेही पाठ फिरविल्याने जलसाठ्यांमध्ये अत्यल्प पाणी राहिले आहे़ परिणामी या...\nभटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी महापालिका करणार २ कोटी ६६ लाखांचा खर्च\nठळक मुद्देनसबंदी, अ‍ॅटी रेबीज लसीकरण, बेल्ट, कॉलर चिप लावणारब्ल्यू क्रॉस सोसायटी आॅफ पुणे यांच्याकडून प्रतिश्वान १०३९ याप्रमाणे काम करून घेण्यास मान्यताकुत्र्यांची गणना...\nभटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी महापालिका करणार २ कोटी ६६ लाखांचा खर्च\nठळक मुद्देनसबंदी, अ‍ॅटी रेबीज लसीकरण, बेल्ट, कॉलर चिप लावणारब्ल्यू क्रॉस सोसायटी आॅफ पुणे यांच्याकडून प्रतिश्वान १०३९ याप्रमाणे काम करून घेण्यास मान्यताकुत्र्यांची गणना करण्यासाठी ४ लाख ९० हजार रुपयांच्या रकमेला मान्यता पुणे: शहरात भटकी व मोकाट कुत्र्यांचा उपद्रव प्रचंड वाढला आहे. त्यामुळे् या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिका तब्बल २ कोटी ६६ लाख रुपयांचा खर्च करण्यात...\nदहिसरमध्ये २ मोबाईल चोरटे गजाआड\nप्रहार वेब टीम मुंबई : दहिसर येथील अंबावाडी परिसरात चोरीचे मोबाईल विक्रीसाठी आलेल्या दोन जणांना दहिसर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. त्यांच्याकडे चोरी केलेले ११४ वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल सापडले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहिसर पूर्व येथील अंबावाडी परिसरात एस व्ही रोडवरील लकी बेकरीजवळ दोन इसम मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली...\nकाळा बाजाराला चाप; \\'पॉस\\'च्या वापरानं केरोसिनची मागणी घटली\nअमरावती : शासनाने आता परवानाधारक केरोसीन विक्रेत्यांकडून ‘पीओएस’ मशीनद्वारेच अनुदानित केरोसिन वितरणाचा निर्णय घेतल्यामुळे काळा बाजाराला चाप बसला आहे. पश्चिम विदर्भात ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात केरोसीनची मागणी तब्बल ७ लाख ६८ हजार लिटरने घटली आहे. गॅस जोडणीधारकांची खरी आकडेवारी मिळणे दुरापास्त असल्यामुळे पुरवठा विभागाने ‘पॉस’ मशीनद्वारेच केरोसीन वितरणाची पद्धती अवलंबली....\nराज्यात तब्बल 28 लाख रेशनकार्ड शांत\nलातूर : राज्यात तब्बल 28 लाख 89 हजार 103 शिधापत्रिका (रेशनकार्ड) शांत आहेत. या रेशनकार्डावर काही महिन्यापासून स्वस्त धान्याची उचल झालेली नाही. सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या ई - पॉज मशिनने ही माहिती उघड केली आहे. त्यापुढे जाऊन या शिधापत्रिकाधारकांनी अन्य पात्र लाभार्थींची जागा अडवली असून अन्न सुरक्षा योजनेत इच्छा असूनही सरकारला या...\nतुटवडा इथला संपत नाही...\nठळक मुद्देऔषध खरेदीची तारेवरची कसरत करताना ‘हापकिन’च्या नाकातोंडात पाणी जात आहे. आरोग्य केंद्रांमध्ये कमी-अधिक प्रमाणात औषधी व इतर वैद्यकीय साहित्यांचा तुटवडा गत वर्षभरापासूनच सुरु आहेकुठे औषधे आहेत तर डॉक्टर नाहीत, आणि कुठे डॉक्टर आहेत तर औषधे नाहीत. कल्याणकारी राज्यात निर्देशित असलेल्या मुलभूत सुविधांच्या यादीत आरोग्य सुविधेचा क्रम बराच वरचा आहे. राज्यातील प्रत्येकाला मोफत व...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2018-10-24T01:33:32Z", "digest": "sha1:X2DTE6XJ5PMV6KN66WMMUCZ3TDTG4F4R", "length": 26608, "nlines": 450, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नरेंद्र मोदी - विकिपीडिया", "raw_content": "\n(नरेन्द्र मोदी या पानावरून पुनर्निर्देशित)\nभारताचे १५ वे पंतप्रधान\n७ ऑक्टोबर २००१ – २२ मे २०१४\n१७ सप्टेंबर, १९५० (1950-09-17) (वय: ६८)\n७, रेस कोर्स पथ, नवी दिल्ली\nहा लेख नरेंद्र मोदी यांचेबद्दलच्या\nलेखमालिकेतील एक भाग आहे\nबेटी बचाओ, बेटी पढाओ\nवस्तू व सेवा कर\nरस्ता वाहतूक व सुरक्षा\nनरेंद्र दामोदरदास मोदी (गुजराती: નરેંદ્ર દામોદરદાસ મોદી, जन्म: सप्टेंबर १७, इ.स. १९५०) हे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मे २६, इ.स. २०१४ पासून स्वतंत्र भारताचे १५ वे पंतप्रधान आहेत. ते ऑक्टोबर ७, इ.स. २००१ पासून मे २२, इ.स. २०१४ पर्यंत गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जन्मलेले ते भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. भाजपच्या गुजरात विधानसभा २००२ ते २०१२ तसेच १९९५ व १९९८ निवडणूक विजयांमध्ये मोदींचे मोठे योगदान होते. ते २००१ च्या ऑक्टोबर मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री झाले व त्यानंतर सरळ ४ विधानसभा जिंकत मोदींनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार पाहिला. २००९ लोकसभा निवडणुकीसाठीही ते भाजपचे कूटनीतीज्ञ होते.\nमोदी हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे नेते आहेत व संघाचे स्वयंसेवक आहेत. गुजरात च्या विकासासाठी मोदी ओळखले जातात. त्यांच्या अर्थकारणाची प्रशंसा सर्वत्र केली जाते. परंतु २००२ च्या दंगलीत त्यांच्या भूमिकेबद्दल आक्षेप घेतले गेले.\n५ नरेंद्र मोदी यांनी स्वतः लिहिलेली पुस्तके\nत्यांच्या वडिलांचे नाव दामोदरदास मूळचंद मोदी तर आईचे नाव हिराबेन आहे. या दोघांच्या सहा अपत्यांपैकी नरेंद्र हे तिसरे अपत्य आहे. मोदींनी २६ में २०१४ रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली.या पदावर पोहोचणारे रा.स्व.संघाचे ते पहिले प्रचारक तर दुसरे स्वयंसेवक होत. ते भारताचे अतिशय प्रभावी पंतप्रधान आहेत. जनतेशी थेट संवाद करणारे ते पहिलेच पंतप्रधान आहेत. भारतात अमूलाग्र बदल करण्याचे स्वप्न ते योग्य ते योगदान देऊन सार्थ करत आहेत.\nमोदींनी किशोर वयात आपल्या भावासमवेत चहाचे दुकान चालविले. तरुणपणी महाविद्यालयीन शिक्षण घेतांनाच ते संघाचे पूर्ण वेळ प्रचारक बनले. १९९१ मध्ये कन्याकुमारी-श्रीनगर एकता यात्रेपासून त्यांचा राजकारणात उदय झाला. १९९५ मध्ये भाजपाचे राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांनी पाच राज्यांची जबाबदारी निभावली. २००१ ते २००२ व नंतर २००२ ते २००७ तसेच २००७ ते २०१२ या काळात गुजरातचे मुख्यमंत्री. भाजपतर्फे त्यांचे सप्टेंबर २०१३ मध्ये पंतप्रधानपदाचे भावी उमेदवार म्हणून घोषणा झाली.\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nभारतीय जनता पक्षाचे नेते नरेंद्र मोदी यांच्यासारखा साधी चहाची टपरी चालवणारा महत्त्वाकांक्षी तरुण पंतप्रधानपदाचा प्रमुख उमेदवार बनेपर्यंत मजल गाठू शकला.\nगुजरातमध्ये प्रचारक म्हणून संघटकाचे काम करताना त्यांनी राज्यात आपली घट्ट पकड निर्माण केली. २००१ मध्ये भाजपचे केशुभाई पटेल पायउतार झाल्यानंतर मुख्यमंत्रिपदी पहिल्यांदाच एका प्रचारकाची वर्णी लागली. संघटक एक उत्तम प्रशासक बनू शकतो, हे त्यांनी सिद्ध केले. मोदींनी सलग तीनदा सत्ता पटकावली.\nशंकरसिंह वाघेला व मोदी यांनी राज्यात भाजपास सत्तेत आणण्याचे कडवे आव्हान स्वीकारत १९९५ मध्ये दोन-तृतीयांश बहुमताने पक्षाची सत्ता प्रस्थापित केली. शालेय जीवनापासून संघाच्या कार्यास वाहून घेतलेल्या मोदींनी अडवाणींच्या सोमनाथ व अयोध्या रथ यात्रा आयोजनात मोठी भूमिका निभावली होती.\nराज्याची सत्ता राखतानाच राष्ट्रीय राजकारणात सतत चर्चेमध्ये राहण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे प्रमुख उमेदवार म्हणून अघोषित उमेदवारी ठसवण्यातही ते यशस्वी झाले.\nफक्त २००२ मधील गुजराथमधल्यात दंगलीने त्यांच्या सर्वपक्षीय स्वीकार्यतेस 'खो' घातल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. त्यांच्या चेहर्‍यावरील हा काळा डाग त्यांना पंतप्रधान बनण्यापासून रोखू शकला नाही. आणि ते प्रचंड बहुमताने निवडून आले आणि भारताचे पंतप्रधान बनले.\nगुजरात राज्याचे मुख्यमंत्री पद मोदींनी जवळपास चौथ्यांदा ग्रहण केले आहे.[ कालसापेक्षता टाळा]\nत्यांच्या चौथ्यांदा झालेल्या शपथविधीला अनेक राज्यांचे मुख्यंमंत्री आणि भाजपचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.[१] मुख्यमंत्री असताना गोध्रा दंगलीमधे नरेंद्र मोदी यांचा सहभाग होता असा खुलासा संजिव भट ह्या पोलिस अधिकाऱ्यानी १८ पानी आरोप पत्र दाखल करुन केला आहे.[२]\nनरेंद्र मोदी ऊर्फ ’नमो’ यांच्यावर सतत वृत्तपत्रांमधून आणि अन्य नियतकालिकांतून लिखाण प्रसिद्ध होत असते. त्यांच्या जीवनावर काही पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत: ती अशी :-\nकहाणी नमोची.. एका राजकीय प्रवासाची (मूळ इंग्रजी पुस्तकाचा सुनील माळी यांनी केलेला अनुवाद\nकुशल सारथी नरंद्र मोदी (लेखक - डॉ. भगवान अंजनीकर)\nद नमो स्टोरी, अ पोलिटिकल लाइफ\nदूरद्रष्टा नरेन्द्र मोदी (पंकज कुमार) (हिंदी)\nनरेंद्रायण - व्यक्ती ते समष्टी, एक आकलन (मूळ मराठी. लेखक डॉ. गिरीश दाबके)\nनरेंद्र मोदी - एक आश्वासक नेतृत्व (लेखक - डॉ. रविकांत पागनीस, शशिकला उपाध्ये)\nनरेंद्र मोदी - एक झंझावात (लेखक - डॉ. दामोदर)\nनरेंद्र मोदी : एका कर्मयोग्याची संघर्षगाथा (लेखक - विनायक आंबेकर)\nनरेंद्र मोदी का राजनैतिक सफर (तेजपाल सिंह) (हिंदी)\nNarendra Modi : The Man The Times (इंग्रजी, लेखक : निलंजन मुखोपाध्याय)\n (लेखक भाऊ तोरसेकर)- मोरया प्रकाशन\nमोदीनाॅमिक्स (डॉ. विनायक गोविलकर)\nस्पीकिंग द मोदी वे (लेखक विरेंदर कपूर)\nस्वप्नेर फेरावाला (बंगाली, लेखक : पत्रकार सुजित रॉय)\nनरेंद्र मोदी यांनी स्वतः लिहिलेली पुस्तके[संपादन]\nआपातकाल में गुजरात (लेखक : नरेंद्र मोदी) (हिंदी)\nएक भारत श्रेष्ठ भारत (नरेंद्र मोदींच्या भाषणांचे संकलन-संपादक प्रदीप पंडित)\nज्योतिपुंज (आत्मकथन - नरेंद्र मोदी)\nसामाजिक समरसता (नरेंद्र मोदींच्या लेखांचे संकलन) (हिंदी)\n↑ ई-सकाळ हे संकेतस्थळ\n↑ \"'गोध्रा दंगल मोदींनी पेटवली' \nमे २६, इ.स. २०१४-विद्यमान पुढील\nकेशूभाई पटेल गुजरातचे मुख्यमंत्री\nइ.स. २००१- इ.स. २०१४ पुढील\nनेहरू · नंदा · शास्त्री · इंदिरा गांधी · देसाई · चरण सिंग · राजीव गांधी · व्ही.पी. सिंग · चंद्रशेखर · राव · वाजपेयी · देवेगौडा · गुजराल · मनमोहन सिंग · मोदी\n१६व्या लोकसभेतील गुजरातचे खासदार\nउप-निवडणुकांपूर्वी: नरेन्द्र मोदी - राजीनामा\n१५व्या लोकसभेतील गुजरातचे खासदार\n१७व्या लोकसभेतील गुजरातचे खासदार\nइ.स. १९५० मधील जन्म\nभारतीय जनता पक्षातील राजकारणी\n१६ वी लोकसभा सदस्य\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल ९ ऑगस्ट २०१८ रोजी ११:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-pune-news-lenyadri-lord-ganesha-95994", "date_download": "2018-10-24T01:48:48Z", "digest": "sha1:HNPWKM5NMTL74SVM3HPPDWWZRXEHQL53", "length": 11219, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news pune news lenyadri lord ganesha संकष्टीनिमीत्त श्री क्षेत्र लेण्याद्रीला पहाटे पासून भाविकांची गर्दी | eSakal", "raw_content": "\nसंकष्टीनिमीत्त श्री क्षेत्र लेण्याद्रीला पहाटे पासून भाविकांची गर्दी\nशनिवार, 3 फेब्रुवारी 2018\nजुन्नर (पुणे) : अष्टविनायक गणपतींपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्री येथील श्री गिरिजात्मज गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आज शनिवारी (ता. 3) संकष्टी चतुर्थीनिमीत्त भाविकांनी पहाटे पासून मोठी गर्दी केली होती. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष गोविंद यशवंत मेहेर यांनी दिली.\nजुन्नर (पुणे) : अष्टविनायक गणपतींपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्री येथील श्री गिरिजात्मज गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आज शनिवारी (ता. 3) संकष्टी चतुर्थीनिमीत्त भाविकांनी पहाटे पासून मोठी गर्दी केली होती. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष गोविंद यशवंत मेहेर यांनी दिली.\nसकाळी देवस्थानचे खजिनदार सदाशिव ताम्हाणे यांच्या उपस्थितीत 'श्री'ना महाअभिषेक करण्यात आला. देवस्थानचे विश्वस्त तसेच कर्मचारी व भाविक उपस्थित होते. दिवसभरात देवस्थानचे अध्यक्ष मेहेर, विश्वस्त काशिनाथ लोखंडे, जयवंत डोके, यांनी भेट दिली. पुणे, नगर, मुंबई, ठाणे, नाशिक तसेच जुन्नर परिसरातून श्री गणेशाच्या दर्शनासाठी भाविक येत होते. मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. देवस्थानच्या वतीने भाविकांसाठी विविध सेवा पुरविण्यात आल्या. सायंकाळी मुक्ताई भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला. रात्री चंद्रोदय समयी ९:२८ वाजता गिरिजात्मजकाची महाआरती व नंतर महाप्रसादाचे वाटप होणार आहे.\n(एक पाणीदार पत्रव्यवहार...) प्रिय गिरीशभाऊ, शतप्रतिशत नमस्कार अगदी तांतडीने पत्र लिहायला घेतले आहे, कारण अक्षरश: तोंडचे पाणी पळाले आहे. औंदा...\nवंचिताचे जिणे लहानपणीच वाट्याला आले; म्हणून इतरांची वंचना होऊ नये यासाठी आयुष्यभर झटत राहिले. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपले. मला मामाच्या घरी...\nभागवतांनी नेमके काय घातले दगडुशेठला साकडे\nपुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक (आरएसएस) मोहन भागवत यांनी मंगळवारी दगडूशेठचे दर्शन घेतले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भागवत...\n#Specialtyofvillage केर्ले इथं दगडाला दिलं जातं देवपण \nकोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरचं करवीर तालुक्‍यातलं केर्ले गावात गेला की तुम्हाला अखंड ‘ठॉकऽऽ, ठॉकऽऽ’ असा नाद कानी पडतो. थोडे पुढे गेलात की तुम्हाला...\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुन्नरला विजयादशमीला पथ संचलन\nजुन्नर - विजयादशमी उत्सवाचे निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जुन्नर शहरात पथसंचलन, शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गणवेशातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://gokarnamahabaleshwar.com/marathi/index.php/2013-11-07-10-55-39", "date_download": "2018-10-24T01:59:08Z", "digest": "sha1:LEJW4KPYXEXWNTHGULHU7GIUY2CTKKA4", "length": 4307, "nlines": 41, "source_domain": "gokarnamahabaleshwar.com", "title": "कसे पोहोचता येईल,,", "raw_content": "\nबंगलोर, मंगलोर, हुबळी व पणजी (गोवा) येथून गोकर्ण क्षेत्री पोहोचण्यासाठी कर्नाटक राज्य परिवहन मंडळाची बससेवा उपलब्ध आहे.\nकुमठा (३६ कि.मी.), अंकोला (२६ कि.मी.) आणि कारवार (५९ कि.मी.) येथून गोकर्णक्षेत्री येण्यासाठी नियमितपणे बस व टेम्पोची सुविधा उपलब्ध आहे.\nगोकर्ण हे क्षेत्र कोकण रेल्वेच्या मुंबई ते मंगलोर या मार्गावर असून गोकर्ण रोड या रेल्वे स्थानकापासून गोकर्ण १० कि.मी. अंतरावर आहे.\nमुंबई येथून मुंबई-मंगलोर मत्स्यगंधा एक्सप्रेस (ट्रेन नं. १२६१९) ने गोकर्ण येथे जाणे सोयीचे आहे. मत्स्यगंधा एक्सप्रेस दुपारी ३.२० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून निघून पहाटे ३.३० ते ४.०० च्या दरम्यान गोकर्ण रोड या स्थानकावर पोहोचते. पुढे गोकर्ण क्षेत्री जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर रिक्षा किंवा कार (चारचाकी वाहन) उपलब्ध असतात. पूर्ण रिक्षेचे भाडे रु.१५०/- व कारचे भाडे रु.२००/- एवढे आकारले जाते.\nकुमठा (३६ कि.मी.) हे जवळील रेल्वे मुख्यालय आहे.\nपणजी (गोवा) (१५५ कि.मी.), मंगलोर (२३८ कि.मी.) व हुबळी (१६१ कि.मी.) हे जवळील विमानतळ आहेत. पणजी व मंगलोर येथून रेल्वेने किंवा रस्त्यामार्गे आणि हुबळी येथून रस्त्यामार्गे गोकर्ण क्षेत्री जाता येते.\nश्री क्षेत्र गोकर्ण यात्रा\nश्री क्षेत्र गोकर्ण प्रवास मार्गदर्शन\nनिवास व खानपान व्यवस्था\nगोकर्ण क्षेत्रीची हॉटेल्स, लॉजेस व रिसोर्ट\nश्री क्षेत्र गोकर्णपासून जवळ असलेली इतर प्रसिद्ध स्थळे:\nश्री क्षेत्र गोकर्ण नकाशा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/oxygen/dog-tale-two-beautiful-experiences-learning-love-language/", "date_download": "2018-10-24T02:01:31Z", "digest": "sha1:QQICUMKZ64CQQLY5JL7LT6AR7Y6BP2KT", "length": 26502, "nlines": 386, "source_domain": "www.lokmat.com", "title": "..A Dog Tale! Two Beautiful Experiences Of Learning Love Language | ..अ डॉग टेल! प्रेमाची अबोल भाषा सांगणारे दोन सुंदर अनुभव | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार २४ ऑक्टोबर २०१८\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nसिलसिला बदलते रिश्तों का या मालिकेत दृष्टी धामी घेतेय या गोष्टीवर मेहनत\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n#MeToo: आलोकनाथ आणि साजिद खानला ‘मी टू’ प्रकरणी नोटीस\nरुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेला लेटमार्क\nतरुणींनो, व्हॉट्सअ‍ॅपवर डीपी ठेवताना सावधान\nसुरेंद्र गडलिंग यांच्यावरील आरोपपत्रावर आज फैसला\nशिल्पा शिंदेला लागली मोठी लॉटरी, मिळाला हा मोठा चित्रपट\n#MeToo : संजना सांघीने केला सुशांत सिंग राजपूतचा बचाव म्हणे, असे काही घडलेच नाही\n#MeToo: अजय देवगणने केली आपल्या मेकअप आर्टिस्टची हकालपट्टी\nकरिश्मा कपूरचे झाले पुन्हा एकदा ब्रेकअप\nसुभाष कपूर यांच्या जागी ‘हा’ दिग्दर्शक सांभाळणार ‘मुघल’च्या दिग्दर्शनाचा जिम्मा\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\n पार्टनरच्या Hug करण्याच्या पद्धतीवरुन ओळखा तुमचं रिलेशन\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nझणझणीत, तर्रीबाज कोल्हापूरची ठसकेदार मिसळ\n'या' ३ गोष्टींचा लैंगिक जीवनावर होतो वाईट परिणाम\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nआज डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत; मुंबईत डिझेलचा दर 78.46 रुपये\nपेट्रोलच्या किमतीत 8 पैशांची घट; मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86.73 रुपये\nजम्मू-काश्मीर- सुथूमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक, काश्मीरमधील इंटरनेट सेवा केली खंडित\nमुंबई- वरळीतल्या व्ही. पी. नगरमध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर फायर ब्रिगेडनं मिळवलं नियंत्रण\nठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.\nमुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार\nपश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी\nऔरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.\nअकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.\nमुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती\nनागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.\nअकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला\nऔरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे\nदुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार\nऔरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे\nAll post in लाइव न्यूज़\n प्रेमाची अबोल भाषा सांगणारे दोन सुंदर अनुभव\nमाणूस आणि प्राण्याचं नातं ते कित्येक हजार वर्षांचं. इतर प्राण्यांपासून संरक्षण मिळावं, निसर्गातले धोके आधीच समजावेत यासाठी माणसानं जंगली कुत्र्यांना माणसाळवलं. आता माणसाला त्याचं रक्षण करण्यासाठी कुत्र्यांची गरज नाही, पण एवढ्या हजार वर्षांच्या एकत्रित प्रवासामुळे माणूस आणि प्राणी हे नातं घट्ट झालं. आजही अनेक कुटुंबं अशी आहेत ज्यांच्या घरात कुत्रा हा त्या घराचा अविभाज्य भाग आहे. याच विषयावर जॉन ग्रोगन या पत्रकारानं एक कमाल पुस्तक लिहिलं आहे ‘मार्ली अ‍ॅण्ड मी’. या पुस्तकावर आधारित एक चित्रपटही गाजला आहे.\nकुत्र्याचं पिल्लू आणणं, त्याची काळजी घेणं, त्याला सवयी लावणं (लावण्याचा प्रयत्न करत राहणे कारण शेवटी काही कुत्र्यांची शेपूट... ) मग त्याचं वृद्धत्व, आणि मग काही अवघड निर्णय. मार्लीच्या या सर्व प्रवासाचं जॉन मस्त वर्णन करतो.\nतसाच कमाल चित्रपट म्हणजे ‘हाचि- अ डॉग्ज टेल’. हाचि हा जपानमधील आकिता जातीचा एक कुत्रा. या जातीचे कुत्रे कमालीचे निष्ठावंत. ही गोष्ट आणि त्या कुत्र्याची आणि त्या मालकाची. हाचि दर दिवशी आपल्या मालकाला स्टेशनपर्यंत सोडायला येत असतो आणि नेमक्या त्याच्या यायच्या वेळी त्याला घ्यायला जात असतो. एकदा त्याचा मालक आॅफिसला जातो; पण त्याचा तिथेच मृत्यू होतो. तो परतच येत नाही. तर हा हाचि त्याची रोज ट्रेन यायच्या वेळेला वाट बघत बसतो. एक नाही दोन नाही तर हाचि स्वत: जाईपर्यंत, म्हणजे तब्बल ९ वर्षं\nतुमचा असा जीवाभावाचा प्राणी दोस्त असेल वा नसेल, नितळ प्रेमासाठी हे सारं आवर्जून पाहा. प्रेमाची परिभाषा किती वेगळी असते हे यानिमित्तानं आपल्यालाच जाणवतं.\nरिचर्ड गेरचं अप्रतिम काम असलेला हा चित्रपट यू ट्यूबवर तुम्हाला कधीही बघता येईल\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nहाईत कोन ही पोरं\nरणवीर सिंग सारखा कॉन्फिडन्स आहे का\nखूप लोक आहेत ही शॉर्ट फिल्म पाहिली का\nभेटा एका पायावर मॅरेथॉन पळणार्‍या जावेद चौधरीला\n#metoo- बाय बाय करता येईल नोकरीला\nलग्नाचं वय उलटलं तरी का जमतं नाहीयेत तरुण मुलांची लग्न\nअमृतसर ट्रेन दुर्घटनाबिग बॉस 12मीटूइंधन दरवाढपरिणीती चोप्रादीपिका पादुकोणप्रो कबड्डी लीगसबरीमाला मंदिरअमृता फडणवीसकॉफी विथ करण 6\nकांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या\nबॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा\nकलिंगडापासून घरच्या घरी तयार करा 'हे' फेसपॅक\n'या' पदार्थांमुळे वाढतो तुमचा ताण; मेंदूसाठीही ठरतात घातक\nतुमची मुलं वस्तू चोरतात अशी बदला वाईट सवय\nवाहतुकीचे हे अजब नियम पाहून, तुम्ही नक्कीच जाल चक्रावून\nएक्सला खबरही लागू न देता ब्रेकअपनंतर ही ६ कामे करतात मुली\nरोहित शर्मा-विराट कोहलीची जोडी जमली\nचेहऱ्यावर स्मितहास्य खुलवणारे 'क्युट स्टॅच्यू'\nही आहे जगातील सर्वात सुंदर नदी\nसरकारच्या एका होकारामुळे अनेकांना मिळु शकतो रोजगार - आंग्रीया क्रुझचे शिल्पकार\nभाजपा सरकार काँग्रेसपेक्षाही थापाडे - राज ठाकरे\n#MeToo: 'मीटू' मोहिमेवर पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णीने दिली ही प्रतिक्रिया\nTanushree-Nana Controversy वर विक्रम गोखले आणि सुशांत सिंह यांनी सोडले मौन\nपणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात\nठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेनेविरोधात धरणे आंदोलन\nओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन\nठाण्यात काँग्रेसच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन\nपनवेल टर्मिनलमध्ये बेवारस बॅग आढळल्याने खळबळ\nसांगलीतील भिवघाट येथे साई गारमेंटला भीषण आग\nआता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात\nलोकलला बसवा स्वयंचलित दरवाजे\n'मिर्झापूर' वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित\n''गोपीनाथरावांसाठी जागा सोडत होतो, आता सर्व जागा लढणार''\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nराज्यात १८० तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n\"भाजपा-सेनेचे खासदार आमच्या संपर्कात, खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आनंदच\"\n‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात\nराकेश अस्थाना प्रकरणात मोदींना एवढी गोडी का\nजायकवाडीत ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश\n२२ महिन्यांनंतर शिवस्मारकाच्या कामाचा मुहूर्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://rightangles.in/2017/12/20/bjp-victory-not-congress-defeat/", "date_download": "2018-10-24T00:38:26Z", "digest": "sha1:WQLGYDOPEPN2EIO3THYFFJ2K3VVTMY32", "length": 62061, "nlines": 100, "source_domain": "rightangles.in", "title": "असंतोषावर मोदींनी घातले धार्मिक विद्वेषाचं पांघरूण! | Right Angles - Marathi publication featuring Political Commentary, Analysis, India News, Maharashtra News, External Affairs, Science, Economics, Gender, Culture, Law", "raw_content": "\nअसंतोषावर मोदींनी घातले धार्मिक विद्वेषाचं पांघरूण\nगुजरात निवडणुकीच्या निकालाचं तात्पर्य काय\n…तर पहिलं म्हणजे मोदींचा बालेकिल्ला अभेद्य नाही आणि दुसरं म्हणजे यश मिळविण्यासाठी मोदी कोणत्याही थराला जाऊ शकतात हेच.\nगुजरात विधानसभेच्या २०१२ साली झालेल्या निवडणुकीपेक्षा भाजपाच्या मतांच्या टक्केवारीत वाढ झाल्याचं दिसतंय. यंदाच्या निवडणुकीत भाजपाला ४९.६ टक्के मतं मिळाली. ती २०१२ साली ४२ टक्के होती. पण २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत गुजरातेत भाजपाला ५९ टक्के मतं मिळाली होती अणि राज्यातील लोकसभेच्या सर्व जागा भाजपानं जिंकल्या होत्या. साहजिकच ही टक्केवारी प्रमाण धरायची झाल्यास यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला १६० च्या आसपास जागा मिळायला हव्या होत्या.\nभाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी ‘मिशन १५०’ची जी घोषणा केली होती, त्याची ही पार्श्वभूमी होती. प्रत्यक्षात भाजपाला ५० टक्के मते मिळाली. म्हणजे भाजपाची नऊ टक्के मतं घटली. मोदींचा बालेकिल्ला अभेद्य नसल्याचं हे लक्षण आहे.\nगुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जसा रंग चढू लागला, तसा भाजपाच्या विरोधातील असंतोष प्रकट होत गेला. भाजपा नेत्यांच्या सभा, रोड शो यांना तुरळक गर्दी असल्याची छायाचित्रं समाज माध्यमांवर ‘व्हायरल’ होत गेली. आपल्याला प्रखर विरोध होत आहे, हे लक्षात आल्यावर मोदी व अमित शहा यांनी तातडीनं त्याची दखल घेतली. वस्तू व सेवा कराच्या अंमलबजावणीतील गोंधळामुळं राज्यातील व्यापारी व उद्योग या दोन वर्गातील लोकांना मोठा फटका बसत होता. त्यांच्यातील असंतोष उफाळून येत होता. काँग्रेसच्या हाती पडलेलं ते कोलीत होतं. ते निष्प्रभ करण्याच्या उद्देशानं वस्तू व सेवा कराच्या आकारणीचं जे प्रारूप होतं, त्यात तातडीनं बदल करण्यात आले. त्यामुळं व्यापरी व उद्योग जगतातील लोकांना थोडा दिलासा मिळाला. मोदी व अमित शहा यांनी दुसरी गोष्ट केली, ती म्हणजे पाटीदारांचा जो विरोध होत होता, त्याला प्रतिसाद देण्याऐवजी त्याकडं पूर्णत: दुर्लक्ष करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. वस्तू व सेवा कराच्या प्रारूपात बदल करून वा पाटीदाराकडं दुर्लक्ष करूनही असंतोषाला लगाम घातला न जाण्याची शक्यता मोदी व अमित शहा यांना दिसत होती. म्हणूनच गुजराती अस्मिता, धार्मिक ध्रुवीकरण आणि काँग्रेसचा मुस्लिमधार्जिणेपणा या मुद्यांवर प्रचारात भर देण्याचा निर्णय मोदी यांनी २७ नोव्हेंबरला गुजरातेत प्रचाराला उतरण्यापूर्वी घेतला. मोदी यांनी हा प्रचार कोणत्या थराला जाऊन केला, ते माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह , माजी उपराष्ट्रपती हमीद अनसारी, माजी लष्कर प्रमुख जनरल दीपक कपूर भरतीय परराष्ट्र सेवेतील काही निवृत्त वरिष्ठ अधिकारी आणि काही अभ्यासक व पत्रकार यांनी मणीशंकर अय्यर यांच्या घरी झालेल्या एका गुप्त बैठकीत पाकचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद महमद कसुरी व इतर पाक अधिकार्यांसोबत चर्चा केली. त्यात गुजरातेत भाजपाचा कसा पराभव करता येईल आणि राज्यात अहमद पटेल यांना मुख्यमंत्रीपदी कसं बसवता येईल, याची खलबतं झाली, असा आरोप मोदी यांनी प्रचार सभेत केला. एवढंच नव्हे, तर मणीशंकर अय्यर यांनी आपल्याला ‘नीच’ म्हटलं, ते गुप्त बैठकीनंतरच असंही मोदी यांनी सांगून टाकलं. थोडक्यात ‘पाकला मी नको आहे; कारण मी असेपर्यंत पाकचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत, हे लोक मला हटवू पाहत आहेत, याचसाठी पाकमध्ये गेलेले असताना अय्यर यांनी माझ्या नावाची ‘सुपारी’ दिली होती’, इत्यादी आरोप मोदी सतत करीत राहिले. त्यासाठी अल्लाउद्दीन खिलजी, औरंगजेब अशी प्रतीकं त्यांनी वापरली. माझ्या विरोधातील कटात पाकशी हातमिळवणी करण्यात माजी पंतप्रधान, माजी उपराष्ट्रपती, माजी लष्कर प्रमुख सहभागी होते, असंही मोदी सुचवत राहिले.\nमोदी यांचं हे म्हणणं धडधडीत खोटं होतं. ते करीत असलेले आरोप पूर्णत: बिनबुडाचे होते. मणीशंकर अय्यर यांच्या घरी झालेली बैठक ही अजिबात ‘गुप्त’ नव्हती. पाकचे माजी परराष्ट्रमंत्री कसुरी व इतर पाक अधिकार्यांना भारतात येण्यासाठी प्रवेश परवाना मोदी सरकारनंच दिला होता. हे सगळं मोदी यांना माहीत नव्हतं, असं थोडंच आहे मुद्दा तो नव्हताच. मोदी ठरवून खोटं बोलत होते. तसं बोलण्यमागं त्याचा उद्देश होता, तो सर्वसामान्य गुजराती नागरिकाच्या मनात गेल्या दोन दशकांच्या काळात संघानं जे विद्वेषाचं विष पेरलं आहे, ते अधिक घोळवण्याचा आणि सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित असलेल्या आर्थिक व इतर समस्यांवर उत्तर शोधण्यात भाजपा सरकारला जे अपयश येत गेलं आहे, त्यावर हे विद्वेषाचं पांघरूण घालण्याचा.\nमोदी यांच्या या प्रचाराचा फारसा परिणम होणार नाही, असं पुरोगामी बुद्धिजीवी वर्ग मानत होता. प्रत्यक्षात मोदी व अमित शहा यांचा हा बेत बर्याच प्रमाणात कसा यशस्वी झाला, ते ‘सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटी’ आणि ‘लोकनीती’ या संस्थांनी मतदानपूर्व अणि मतदानोत्तर केलेल्या चाचण्यांच्या निष्कर्षावरून उघड होतं.\nया संस्थांनी केलेल्या मतदानपूर्व चाचणीत ४५ टक्के हिंदू मतदार भाजपाला मतं देण्यास अनुकूल असल्याचं दिसून आलं होतं. पण मतदानोत्तर चाचणीत हे प्रमाण ५२ टक्कयांपर्यंत जाऊन पोचलं. कोणाला मत द्यायचं, याचा निर्णय प्रत्येक पाच मतदारांपैकी दोघा जणांनी (४३ टक्के) शेवटच्या दोन आठवड्यात घेतला आणि त्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त जणांनी (५३ टक्के) भाजपाला मत दिल्याचं मतदानोत्तर चाचणीत सांगितलं. काँग्रेससाठी हे प्रमाण ३८ टक्के होतं. हेच प्रमाण २०१२ साली भाजपासाठी ३१ टक्के होते.\nतसंच राज्यातील ज्या मतदारसंघात मुस्लिमांची संख्या १० टक्क्यांपेक्षा कमी आहे, तेथे भाजपाला काँग्रेसपक्षा केवळ चार टक्के जास्त हिंदूंनी मतं दिल्याचं मतदानोत्तर चाचणीत आढळून आलं. पण ज्या मतदारसंघात मुस्लिमांचं प्रमाण १० ते २० टक्क्यांत आहे, तेथे हिंदूंची मतं मिळविण्यात भाजपा हा काँग्रेसपेक्षा २५ टक्के पुढं होता आणि ज्या मतदारसंघांत मुस्लिमांची संख्या २० टक्क्यांपेक्षा अधिक आहे, तेथे हिंदूंची मतं मिळविण्यात भाजपा काँग्रेसपेक्षा ४२ टक्क्यांनी पुढं असल्याचं मतदानोत्तर चाचणीत दिसून आलं. मतदानपूर्व चाचणीत हीच आकडेवारी या तीनही प्रकारात अनुकमे -३, १६ व ११ अशी होती. गुजरातची लोकसंख्या ६.२७ कोटी आहे. त्यात मुस्लिमांचं प्रमाण ९.६७ टक्के आहे. राज्यातील किमान ३० मतदारसंघांत मुस्लिमांची मतं निर्णायक ठरण्याजोगी आहेत.\nया आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर धार्मिक ध्रुवीकरण घडवून आणणारा जो प्रचार मोदी यांनी केला, त्यानं हिंदू मतं संघटित झाली आणि वस्तू व सेवा कर, पाटीदार आंदोलन यांच्या असंतोषावर विद्वेषाचं पांघरूण घातलं गेलं, हे स्पष्ट दिसत आहे.\nयेथेच नेमकं असं म्हणणं भाग आहे की, ‘बरं झालं काँग्रेसच्या हाती सत्ता आली नाही’.\n…कारण जर काँग्रेस सरकार बनवण्याच्या स्थितीत असती, तर मोदी व अमित शहा यांनी केंद्रीय राज्यसंस्थेची शक्ती सर्वतोपरी वापरून आणि दुसर्या बाजूला धार्मिक ध्रुवीकरणाद्वारे राज्यातील वातावरण ढवळून काढून काँग्रेसला राज्य करणं कठीण करून सोडलं असतं. त्याचबरोबर सत्ता हाती आल्यावर कॉग्रेसची मूळची ‘आम्हीच सत्ताधारी’ ही भावना पुन्हा प्रबळ झाली असती आणि २०१९ च्या लोकसभा निडणुकीत भाजपाला पुन्हा मोकळं रान मिळण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली असती.\nगुजरातेतील निवडणुकीत भाजपा (म्हणजे मोदी) यांचा निसटता विजय झाला असला आणि प्रत्यक्षात काँग्रेसला सत्ता मिळाली नसली, तरी त्या पक्षानं २०१४ च्या निवडणुकीनंतर प्रथमच निवडणुकीच्या रणांगणात मोदी यांच्या नाकी नऊ आणले आहेत. काँग्रेस व राहूल गांधी यांच्यासाठी ही मोठी जमेची बाजू आहे. त्यामुळंच मोदी यांचा जय झाला असला, तरी राहूल यांचा हा खरा पराजय नव्हे, असं म्हणता येऊ शकतं.\nएका अर्थानं या पराजयातही काँग्रेसच्या पुनरूज्जीवनाची बिजं आहेत. येथे एक गोष्ट काँग्रेसनं लक्षात घेण्याची गरज आहे. ती म्हणजे मोदी यांनी घेतलेला ‘विकासाचा मुखवटा’ आता फाटला आहे. रोजगार निर्मिती आणि ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला—म्हणजेच शेतीला—पुन्हा उभारी आणण्याचं आश्वासन मोदी यांनी २०१४ साली दिलं होतं. ‘अच्छे दिन’च्या घोषणेचा हाच अर्थ होता. पण मोदी हे आर्थिक आव्हान पेलू शकलेले नाहीत. वस्तुत: काँग्रेसची जी घसरण २०११ सालानंतर होत गेली, त्याचंही हेच कारण होतं. मतदारांच्या मनात असंतोष साचत जाऊन नंतर जसा तो खदखदू लागला, त्याला वाट करून देण्याचं काम ‘भ्रष्टचाराचा मुद्दा उठवून मोदी यांनी करून दिलं. ‘तुमची ही स्थिती आहे; कारण काँग्रेस भ्रष्ट कारबार करीत आहे, ती योग्य आर्थिक धोरणं अमंलात आणत नाही आहे, या पक्षाच्या नेत्यांनी व त्यांच्या पाठीशी असलेल्या व्यापारी व उद्योगपतींनी परदेशात लाखो कोटी रूपये साठवले आहेत, ते परत आणले, तर प्रत्येक भारतीयाला १५ लाख रूपये देता येतील, देशात रोजगार निर्माण होतील, गरिबी हटेल’, असा मोदी यांच्या प्रचाराचा रोख होता. आर्थिक मुद्यावरून खदखदत असलेल्या असंतोषाला असा काँग्रेस विरोधाचा आकार मोदी यांनी दिला. यावर उतारा म्हणजे ‘अब की बर मोदी सरकार’ असं सांगितलं गेलं. त्यासाठी गुजरातेत मोदी यांनी जो ‘दैदिप्यमान’ विकास करून दाखवला आहे, ज्या प्रकारे कार्यक्षम व पारदर्शी प्रशासन चालवलं आहे’, त्याचे दाखले दिले गेले.\nते मतदारांना पटले आणि त्यांनी मोदी यांच्या पारड्यात मतं टाकली.\nहाच हातखंडा राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं शहाबानू निकाल, मुस्लिम महिला विधेयक संमत होणं व बाबरी मशिदीचे दरवाजे उघडणं, या घटनांमालिकेनंतर जनमत संघटित करण्यासाठी वापरला होता.\nया घटना ऐंशीच्या दशकाच्या मध्यानंतर घडल्या. या काळात भारताच्या स्वातंत्र्यापासून अंमलात येत गेलेल्या संमिश्र अर्थव्यवस्थेची मर्यादा गाठली गेली होती. पुढे वाटचाल करण्यासाठी आर्थिक रूळांचा सांधा बदलणं भाग होतं. राजीव गांधी यांच्या सुरूवातीच्या काळात त्या दृष्टीनं पावलंही टाकली गेली होती. किंबहुना इंदिरा गांधी परत सत्तेवर आल्यानंतरच्या काळात १९८२, १९८३ व १९८४ या तीन वर्षांतील अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांची अर्थसंकल्पीय भाषणं जरी वाचली, तरी त्यात १९९१ साली अपरिहायंपणं कराव्या लागलेल्या आर्थिक सुधारणांची पुसटती पावलं पडलेली दिसतात.\nराजीव गांधी तोच धागा पकडून पुढं जाण्याच्या प्रयत्नांत होते. पण राजकीय व सामाजिक उलथापालथीपायी त्यांचे प्रयत्न खुंटले. त्यात बोफोर्स प्रकरणाप्रमाणं शहाबानू, मुस्लिम महिला विधेयक, बाबरी मशीद या घटनांही होत्या. पक्षांतर्गत विरोधाला तोंड देत सत्ता टिकविण्याकरिता जी तारेवरची राजकीय कसरत राजीव गांधी यांना करावी लागली, त्याचा फायदा संघानं घेतला. संमिश्र अर्थव्यवस्था कुंठित झाल्यामुळं विकासाच्या संधी मिळेनाशा झाल्या होत्या. त्यामुळं समाजातील अनेक वर्गांत नाराजी होती, असंतोषाचं बिजं पेरलं गेलं होतं. असं घडण्यास काँग्रेसचं मुस्लिम धार्जिणेपण कसं जबाबदार आहे, हे दाखवण्यसाठी संघानं हिंदू समाजाच्या नेणिवेत पिढ्यानपिढ्या साचत आलेल्या मुस्लिम आक्रमण व अत्याचाराच्या ज्या आठवणी होत्या, त्या पृष्ठभागावर आणून त्यांना आकार दिला, पूर्वापार मुस्लिम राज्यकर्त्यांच्या काळात तुम्हाला जे भोगावं लागलं, तेच आज घडत आहे आणि त्यास कारण काँग्रेसचा मुस्लिमधार्जिणेपणा आहे, असं म्हणून संघानं बोट दाखवलं, ते शहाबानू, मुस्लिम महिला विधेयक व बाबरी मशीद यांच्याकड. संघाच्या या डावपेचांना हिंदू समाजातून प्रतिसाद मिळत गेला.\nपुढं १९९१ साली दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या भारताला अपरिहार्यपणं आर्थिक सुधारणा कराव्या लागल्या आणि अर्थव्यवस्थेचा सांधा बदलून ती नव्या रूळावर चालू लागली. या सुधारणांना आता पाव शतक झालं आहे. या २५ वर्षांच्या काळात समाजातील ज्या वर्गांना विकासाची संधी मिळत नव्हती, त्यांना दरवाजे खुले झाले आहेत. भारत जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडला जाऊ लागला आहे. त्याचे फायदे झाले, तसे तोटेही होत राहिले आहेत. पण समाजात मतं घडवणारा जो मध्यम व उच्च मध्यमवर्ग असतो, त्याना आसमान खुलं झालं आणि आजही ते तसंच खुलं आहे.\nअशातच २००२ साली गुजरातेत मुस्लिमांचा नरसंहार मोदी व संघ यांनी घडवून आणला. जागतिक अर्थकारणाशी जोडल्या गेलेल्या भारतात हे घडत आहे, हे बघून जगात खळबळ माजली. भारताची प्रतिमा डागाळली गेली. म्हणूनच ‘राजधर्म पाळा’ असा सल्ला जसा वाजपेयी यांनी मोदी यांना दिला, तसंच ‘मी आता परदेशात काय तोंड घेउन जाऊ’, असंही वाजपेयी म्हणाले. वाजपेयी यांचा ‘राजधर्मा’चा सल्ला नेहमी सांगितला जात असतो, पण त्यांचे हे दुसरं वाक्य कोणी कधीच उदघृत करीत नाही.\nगुजरातेतील या घटनांच्या पार्श्वभूमीवर २००४ साली ‘उज्वल भारत’च्या प्रचार मोहिमेद्वारे भाजपानं निवडणूक लढवली आणि काँग्रेसनं भाजपाला मागे टाकलं.\nभाजपाचा हा पराभव कशानं झाला\n‘रॉ’ या भारताच्या गुप्तहेर संघटनेचे माजी प्रमुख ए. एस. दुलत यांचं ‘काश्मीर: द वाजपेयी इयर्स’ नावाचं पुस्तक तीन वर्षांपूवी प्रसिद्ध झालं. या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं दुलत यांच्या अनेक मुलाखती विविध वृत्तवाहिन्यांवर झाल्या. त्यापैकी एका मुलाखतीत दुलत यांनी सांगितलं होतं की, ‘ २००४ साली वाजपेयी सरकार निवडणुकीत हरल्यावर एक सौजन्याचा व औपचारिकतेचा भाग म्हणून मी पंतप्रधानपदावरून पायउतार होणार्या वाजपेयी यांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी मी त्यांना विचारलं की, ‘सहाब ये क्या हो गया’. तेव्हा वाजपेयी यांनी एका वाक्यात उत्तर दिलं की, ‘गुजरातमे हमसे गलती हो गयी’.\nपराभवाचं वाजपेयी यांचं हे जे आकलन होतं, ते अचूक होतं. समाजातील ज्या वर्गांना संघ व भाजपानं बाबरी मशिदीच्या आंदोलानाच्या काळात आपल्या बाजूला वळवलं होतं, त्या वर्गाना आर्थिक सुधारणांच्या पर्वांत सुस्थिरता आली होती. त्यांचा जगात संचार वाढला होता. पण गुजरातेतील नरसंहारामुळं जगात भारताची प्रतिमा डागाळली गेली, तेव्हा आता आपल्याला मिळणार्या या संधी आटत जातील, अशी भीती या वर्गांना वाटू लागली. त्यातून हे वर्ग भाजपाचा हात सोडून काँग्रेसच्या पाठीशी वळू लागले.\nमात्र वाजपेयी यांनी पराभवाचा जेवढा अचूक अन्वयार्थ लावला, तितकाच चुकीचा अर्थ काँग्रेसचा विजयातून सोनिया गांधी यांनी काढला. भाजपाच्या ‘उज्वल भारत’ मोहिमेकडं मतदारांनी पाठ फिरविल्यानं आपला विजय झाला, असं सोनिया गांधी यांनी मानलं. त्यामुळं आर्थिक सुधारणांना ‘मानवी चेहरा’ देण्याच्या खटाटोपास त्या लागल्या. त्यांनी ‘राष्ट्रीय सल्लगार समिती’ नेमली. या समितीत असलेल्या बहुतेकांचा मुळात जागतिकीकरणाला व आर्थिक सुधारणांनाच विरोध होता. त्याचबरोबर डॉ. मनमोहन सिंह यांच्या पहिल्या पाच वर्षांत त्यांच्या सरकारला डाव्या पक्षांचं पाठबळ मिळालं होतं. त्यामुळं या दोन्ही नकारात्मक कात्रीत आर्थिक सुधारणांचा वेग मंदावू लागला. तरीही २००९ साली काँग्रेस जास्त जागा जागा मिळवून निवडून आली; कारण लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाला आपल्या पराभवाचं योग्य विश्लेषण करणं जमलेलं नव्हतं. एकीकडं अडवाणी स्वत:ला मवाळ ठरवून घेण्याच्या मागे होते, तर दुसर्या बाजूला आर्थिक सुधारणांना पक्ष विरोधही करीत राहिला. अमेरिकेशी अणुकरार करण्याच्या मुद्यावर तर अडवाणी व भाजपानं रामायणच घडवून आणलं. समाजातील ज्या वर्गांना जागतिकीकरणात विविध संधी दिसत होत्या, त्यांना पक्षाची ही धोरणं पटणं शक्यच नव्हतं. त्यांनी भाजपाकडं पूर्ण पाठ फिरवली.\nआर्थिक सुधारणांचा वेग मंदावला असूनही काँग्रेसला २१६ जागा मिळण्याचं हे खरं कारण होतं.\nमात्र या विजयानं काँग्रेमध्ये दुहीचं बिजं पेरलं गेलं. डॉ. मनमोहन सिंह हे राजकारणी नव्हते व आजही नाहीत. ते अर्थतज्ज्ञ आहेत, मृदूभाषी व सभ्य आहेत. पण २००९ चा विजय हा आपल्या आर्थिक सुधारणांना मिळालेला पाठिंबा आहे, असं ते मानू लागले. उलट आता इतक्या जागा मिळाल्यामुळं तातडीनं नवी धोरणं अमंलात आणली गेली पाहिजेत, असं सोनिया गांधी यांच्या ‘राष्ट्रीय सल्लागार समिती’तील जागतिककरणाच्या विरोधकांना वाटू लागला. नंतर ‘धोरण लकवा’ हा जो शब्दप्रयोग प्रचलित झाला, त्याला काँग्रेस पक्षातील ही धोरणात्मक ओढाताण कारणीभूत होती. त्याच सुमारास भाजपातील गोंधळ संपविण्यासाठी संघानं पावलं टाकली. अडवाणी यांना दूर केलं. मोदी यांना पुढं आणण्यचा निर्णय घेण्यात आला.\n…आणि पुढचा सगळा इतिहास ताजाच आहे.\nमात्र मोदी यांचा प्रचार काँग्रेसच्या धोरणांची खिल्ली उडवणारा असला, तरी त्यांच्या सरकारची सर्वच धोरणं ही काँग्रेसनं घेतलेले निर्णय पुढं नेणारी होती व आहेत.\n…कारण जागतिकीकरणाचं चक्र उलटं फिरवणं आता कोणालाच शक्य नाही. फक्त मुद्दा आहे, तो जागतिकीकरणाची झळ फारशी समाजातील दुर्बल घटकांना बसू नये, मात्र या प्रकियेचे फायदे त्याच्यापर्यंत व्यवस्थितपणं पोचावेत, अशा रीतीनं धोरण आखून ती कार्यक्षम व पारदशीरीत्या अंमलात आणण्याची. त्या करिता भारतीय समाजाची मनोभूमिका, लक्षात घेऊन त्याला पचेल, रूचेल व पटेल अशा रीतीनंच जागतिक अर्थकारणात भारतानं सामील होण्याची नितांत आवश्यकता आहे.\nनेमकं तेच संयुक्त पुरोगामी आघाडीच्या काळात व आता मोदी सरकारच्या कारकिर्दीतही झालेलं नाही.\nया संदर्भात माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्याशी घडलेल्या एका संवादाचा उल्लेख करणं आवश्यक आहे. नरसिंह राव कराड येथील साहित्य समेलनासाठी आले होते, तेव्हा परत जाताना ते मुंबईला राजभावनात थाबले होते. त्यावेळी काही पत्रकारांशी झालेल्या संवादात आर्थिक सुधारणा व जागतिकीकरण हा मुद्दा निघाला. ‘तुम्ही आर्थिक सुधारणा सुरू केल्यात, त्याला आता एक तप उलटलं, तेव्हा आता या काळातील आर्थिक घडामोडीकडं कसं बघता’’ असा प्रश्न राव यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी उत्तर दिलं की, ‘माझ्या सरकारच्या काळात डॉक्टरसाहेब (म्हणजे मनमोहन सिंह) माझ्यापुढं विविध पर्याय ठेवायचे. त्यावर आमची चर्चा होत असे. त्यातील कोणता पर्याय योग्य ठरेल, यावर चर्चेअंती मी निर्णय घेत असे. दरवाजाची कडी माझ्या हातात होती. दरवाजा किती उघडायचा हे मी ठरवत होतो. आता वाजपेयसाहेबांनी (तेव्हा वाजपेयी पंतप्रधान होते) दरवाजा सताड उघडून टाकला आहे व ते बाजूला जाऊन उभे राहिले आहेत’, अशा शब्दांत नरसिंह राव यांनी प्रश्नाला उत्तर दिलं होतं.\nअनेक दशकं विविध स्तरांवर भारतीय राजकारणात वावरलेल्या आणि जनतेची नस काय आहे, याची जाण असलेल्या राव यांच्यासारख्या नेत्याचे हे जे उद्गार आहेत, ते नेमके आजच्या आर्थिक उलथापालथीच्या पर्वातील मर्मावर बोट ठेवणारे आहेत.\nडॉ. मनमोहन सिंह व मोदी यांच्या सरकारच्या आर्थिक धोरणात काही फरक नाही. फरक आहे, तो फक्त निर्णय घेण्याच्या क्षमतेत व जनतेपुढं ते माडण्याच्या पद्धतीत. मनमोहन सिंह यांना अजिबात राजकीय दृष्टी व समज नाही. केवळ अर्थतज्ज्ञ म्हणून ते निर्णय घेत असत. हाच मुद्दा राव यांनी त्यांच्या उत्तरात ठसवला होता. त्यातही काँग्रेस पक्षातील परस्पर विरोधी धोरणात्मक ओढाताणीमुळं धड अर्थतज्ज्ञ म्हणून नाही व धड राजकीय नेता म्हणून नाही, अशी डॉ. सिंह यांची निर्णय कोंडी झाली. उलट मोदी हे धडाक्यानं निर्णय घेतात, पण व्यापक सल्लामसलत न करिता, स्वत:ला भावेल तशा पद्धतीनं. त्याच्या परिणामाची ते पर्वा करीत नाहीत. ‘चमकोगिरी’ करून, भावनात्मक आवाहन करून, जाहिरातबाजीवर भर देउन वेळ मारून नेता येईल, यावर त्यांचा पूर्ण विश्वास असल्याचं गेल्या साडे तीन वर्षांत आढळून आलं आहे. ‘आभास’ हेच ‘वास्तव’ आहे, असं दर्शवून देण्यावर त्यांचा भर आहे. ‘नवा भारत’ या मोदी मांडत असलेल्या संकल्पनेत सामर्थ्यवान भारत आणि सर्वांगानं प्रगती करणारा या देशातील समाज हा आभास ते उभा करू पाहत आहेत. प्रत्यक्षात वास्तव विदारक आहे आणि आभासाच्या मोहिनीखाली असलेल्या समाजघटकांना या वास्तवाचे चटके बसू लागल्यावर असंतोष मूळ धरत गेला आहे.\nपाटीदारांच्या आंदोलनामागं आर्थिक वास्तवाचे चटके बसू लागल्यामुळं आकाराला येत गेलेला असंतोष आहे. तसाच तो वस्तू व सेवा कर, निश्चलीकरण इत्यादी घिसडघाईनं घेतलेल्या व अंमलात आणण्यात आलेल्या निर्णयामुळं व्यापारी व उद्योजक वर्गांतही आहे. यंदाच्या निवडणुकीत या असंतोषावर विद्वेषाचं पांघरूण घालण्यात मोदी यांना यश आलं आहे. पण असंतोष शमलेला नाही आणि तो फक्त गुजरातेत आहे, असंही नाही.\n‘जितेगा भाई जितेगा, विकासही जितेगा’, अशी घोषणा भाजपाच्या दिल्लीतील कार्यालयात कार्यकर्त्यांच्या सभेत मोदी यांनी दिली असली, तरी हा ‘विकासाचा मुखवटा’ पुन्हा नव्यानं घालण्याचा त्यांचा प्रयत्न कितपत यशस्वी होईल, याची शंकाच आहे. तसं झाल्यास विजय मिळविण्यासाठी मोदी कोणत्याही थराला कसे जाऊ शकतात, याची रंगीत तालीम गुजरात निवडणुकीत दिसून आली आहे. गुजरातचे निकाला लागण्याच्या दिवशीच ‘भारतातील सर्व मुस्लिम हे हिंदूच आहेत’, हे सरसंघचालक भगवत यांचं वक्तव्य प्रसिद्ध होणं किवा भाजपाचे एक सरच्टिणीस राम माधव यांनी म्हणणं की, ‘ द्रोपदी ही जगातील सर्वात आद्य स्त्रीमुक्तीवादी महिला होती’, हा निव्वळ योगायोग आहे, असं मानणं हा भाबडेपणा ठरेल. याचं कारण म्हणजे संघाचा (राम माधाव हे संघाचे प्रवक्ते होते) कोणताही नेता व कार्यकर्ता काही तरी कार्यकारणभाव असल्याविना अशी विधानं कधीच करीत नाही. त्याच्याच जोडीला गोरक्षा, लव्ह जिहाद, पद्मावती, ताजमहाल अशा मुद्यांवरून गेले काही महिने ठरवून वातावरण तापवलं जात आहे. आता ‘हिंदू जागरण मंचा’नं खिश्चनांनी नाताळ साजरा करू नये, असा फतावा काढला आहे. गुजरात निवडणुकीची पहिली फेरी झाल्यावर राजस्थानात एका मुस्लिम कामागारावर कुर्हाडीनं हल्ला करून त्याला जिवंत जाळण्यात आलं. कारण काय तर लव्ह जिहाद. अर्थातच हे खोटं होतं. ते केवळ निमित्त होतं. नंतर मतदानाच्या दुसर्या फेरीच्या दिवशीच ही हत्या करणार्याला उदयपूरच्या न्यायालयात हजर करण्यात येत असताना हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी न्यायालयाच्या इमारतीवर चढून तेथे भगवा झेंडा फडकावला. या आरोपीच्या मदतीसाठी ‘क्लाउड फंडिग’ तंत्राचा वापर करून तीन लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा करण्यात आली आहे.\nडॉ. मनमोहन सिंह, हमीद अन्सारी. जनरल दीपक कपूर यांच्यावर पाकिस्तानशी हातमिळवणी केल्याचा धडधडीत खोटा आरोप ठेवणार्या मोदी यांनी या सार्या घटनांचा उल्लेखही केलेला नाही.\n…कदाचित अशा घटनांना त्यांचा पूर्ण पाठिंबाच असावा.\nतेव्हा आगामी काळातील विविध राज्यांतील व नंतर २०१९ साली लोकसभा निवडणुकीत मोदी, भाजपा व संघ यांचा भर हा धार्मिक ध्रुवीकरणावरच असणार आहे; कारण वास्तवाचे चटके बसू लागल्यानं आभासाच्या मोहिनीतून अनेक समाजघटक बाहेर पडू लागले आहेत. त्यांना आपल्या बाजूला वळवण्याचा दुसरा मार्ग मोदी व संघाकडं नाही. ‘हिंदू’ ही राजकीय ओळख निर्माण करण्यावर संघानं गेली ९० वर्षात भर दिला आहे. तशी ती ओळख २०१४ साली आकाराला आणण्यात मोदी व संघ यशस्वी झाले आहेत. पण वास्तवाचे चटके बसू लागल्यावर विविध समाजघटक ‘हिंदू’ ही ओळख विसरून मूळ जातीची जी ओळख हिंदू समाज अजूनही प्रमाण मानतो, त्यकडं आधारासाठी कसे वळू लागतात, हे गुजरातेतील पाटीदार आंदोलनानं निदर्शनास आणून दिलं आहे. ‘हिंदू’ ही ओळख अधिक बळकट बनवायची असल्यास आर्थिक गणीत जमायला हवं. तसं ते जमलेलं नाही. त्यामुळं जो असंतोष निर्माण होत आहे, तो जातीच्या आधारे संघटित होत आहे. ते संघ व भाजपानं आकाराला आणलेल्या ‘हिंदू’ या राजकीय ओळखीला छेद देणारे आहे. त्यामुळंच ‘कॉंग्रेसनं जातीय प्रचार केल्याने भाजपाच्या जागा कमी झाल्या आहेत, काँग्रेस गुजरातेत जातीय वादाचं भूत परत उभं करीत आहे, असं अमित शहा यांच्यापासून सर्व नेते म्हणत आहेत.\nकडव्या हिंदुत्वाचा अजेंडा अंमलात आणण्याच्या मागं न लागता मोदी यांनी सामाजिक सौहार्द व सहभाग यांच्या आधारे जनहिताची आर्थिक धोरणं अंमलात आणण्यावर भर दिला असता, तर त्यांनी जो आभास निर्माण केला, त्याचं वास्तवाशी असलेलं अंतर कमी होत गेलं असतं. पण तसं झालं नाही; कारण असं अंतर कमी होण्यासाठी जी धोरणं आखली जाउन अमलात आणणं गरजेचं आहे, ते एका –दोघांचं काम नाही. त्याकरिता व्यापक सल्लामसलत व सहमती घडवून आणणं गरजेचं असतं. मला हे असं वाटतं, तुला हे पटलं आहे, ते मी अंमलात आणणार आहे, सर्वांनी ते देशहितासाठी स्वीकारावं, ही भूमिका भावनिक आवाहनं केल्यानं काही काळ मान्य केली जाईल. मात्र सदासर्वकाळ सगळेच समाजघटक हे स्वीकारतील, असं मानणं ही आपल्या व्यक्मित्वाच्या करिष्म्याबद्दलचा अवास्तव विश्वास निर्माण करणारी पराकोटीची आत्मकेंद्री वृत्ती आहे.\nमोदी हे अशा प्रवृत्तीचे ठळक उदाहरण आहेत.\nत्यामुळेच आगामी निवडणुकांत भाषा ‘विकासा’ची असली, तरी प्रत्यक्ष कृती ही धार्मिक विद्वेषावर सामाजिक ध्रुवीकरण करण्याचीच असणार आहे, हे लक्षात ठेवायला हवं.\nयेथेच काँग्रेसच्या रणनीतचा मुद्दा येतो. ‘बेगडी धर्मनिरपेक्षतेपायी काँग्रेसनं हिंदू असणं हा गुन्हा ठरवला’, हे समाजमनात रूजवण्यात संघ यशस्वी झाला आहे. देवळांना भेटी देणं, स्वामी-बुवांना भेटणं, हे त्यावरचं उत्तर नाही, हे काँग्रेसला उमजायला हवं. संघ व भाजपाच्या या प्रचाराला खरं उत्तर झालेल्या चुकांची कबुली देणं व त्याचवेळी हिंदुत्व म्हणजे हिंदूधर्म नाही, उलट हिंदुत्व म्हणजे हिंदूधर्माला किताबी धर्म बनवून त्याचा सर्वसमावेशकतेचा गाभा काढून घेण्याचा प्रयत्न आहे, हे पटवून देणं, असंच असू शकतं. गुजरात निवडणुकीतील मतदानाच्या विश्लेषणाची जी आकडेवारी वर दिली आहे, त्यापासून काँग्रेनं धडा घेणं गरजेचं आहे. मोदी व भाजपाचा सारा प्रयत्न या ‘हिंदू’ प्रारूपात काँग्रेसला अडकविण्याचा राहणार आहे, हेही या पक्षानं लक्षात घेण्याची गरज आहे.\nत्याचप्रमाणं सोनिया गांधी यांना नरसिंह राव कितीही आवडत नसले आणि त्यांच्यावर बाबरी मशीद पाडू दिल्याचा ठपका ठेवण्यात आला असला, तरी त्यांनी घेतलेली भूमिका ही मोदी उभ्या करीत असलेल्या ‘विकासाच्या आभासा’च्या मोहिनीतून विविध समाजघटकांना बाहेर काढून वास्तवाकडे नेण्याकरिता चांगलीच उपयोगी पडू शकते.\nहे दुहेरी भान काँग्रेसनं बाळगलं, तर २०१९ साली मोदी व भाजपा यांच्यापुढं कडवं आव्हान उभं करणं त्या पक्षाला शक्य होईल. तसं ते उभं करण्यासाठी काँग्रेसला इतर बिगर भाजपा पक्षांशी हातमिळवणी करणं अपरिहार्य ठरणार आहे. अशावेळी ‘आम्हीच केवळ परंपरागत सत्ताधारी’ ही भूमिका काँग्रेसला सोडावी लागेल. ‘मोदी व भाजपाला हटवणं’, या केवळ एककमली मुद्यावर सर्व बिगर भाजपा पक्षांना एकत्र आणण्यासाठी काँग्रेसनं पुढाकार घेणं अनिवार्य आहे. ज्या ज्या राज्यात जो जो पक्ष तुलनेनं ताकदवान असेल, त्याच्याकडं नेतृत्व देणं आणि त्या आधारे देशव्यापी राज्यस्तरीय आघाडी बांधणं, ही रणनीती आखावी लागणार आहे. त्याकरिता देश स्तरावरील नेतृत्वाचा प्रश्न मागं ठेवावा लागेल.\nवेळ थोडा आहे आणि आव्हान मोठं आहे. ते काँग्रेस व इतर बिगर भाजपा पक्ष पेलू शकतील काय, ते पुढील वर्षभरात होणार्या विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या वेळी दिसून येईल.\nप्रकाश बाळ हे ज्येष्ठ पत्रकार अाहेत. महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता आदी नामांकित वर्तमानपत्रांमध्ये अनेक वर्षे त्यांनी ज्येष्ठ सहाय्यक संपादक, निवासी संपादक आदी पदांवर काम केले आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घटनांचे ते अभ्यासक आहेत. श्रीलंकेतील तामीळ प्रश्न आणि काश्मीर या दोन विषयांवर त्यांचा विशेष अभ्यास आहे. श्रीलंकेतील तामीळ इलमच्या प्रश्नावर त्यांनी लिहिलेले पुस्तकही विख्यात आहे. विविध वर्तमानपत्रांमध्ये स्तंभलेखन करणारे बाळ हे वाचकांना परिचित आहेतच राईट अँगल्सच्या अनेक ज्येष्ठ मान्यवरांपैकी महत्त्वाचे नाव असलेले बाळ या माध्यमातून सतत आपल्या भेटीला येणार आहेत.\nबेल इन – भांडवलशाहीचा रडीचा डाव\nजयासी न कळे “टूजी” चे महिमान तेणें ब्रह्मज्ञान बोलों नये\nकोणता पक्ष दलितांसाठी लढतो \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.mahanews.gov.in/Home/MahaNewsHome.aspx/DispDistrictDetailsNewsFront.aspx?str=9bIfBoIzVpKiePgawx4asQ==", "date_download": "2018-10-24T00:21:55Z", "digest": "sha1:CBLGWS6XMDUBWLY56XK35QW7KSC56V43", "length": 8509, "nlines": 91, "source_domain": "www.mahanews.gov.in", "title": "महान्यूज", "raw_content": "\nजय महाराष्ट्र /‍ द‍िलखुलास\nराज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश...\nमोठ्या वसाहतींच्या प्रकल्पांसाठी महाराष्ट्र...\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील...\nवसई-विरार प्रादेशिक पाणीपुरवठा योजना...\nमहाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त व किफायतशीर...\n‘‘वुमेन ऑफ इंडिया ऑरगॅनिक फेस्टिव्हल’मध्ये महाराष्ट्रातील...\nविकासकामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही - पालकमंत्री...\nवाचकांच्या प्रचंड प्रतिसादात `वाचन प्रेरणा दिन`; `लोकराज्य`...\nठाणे रायगड रत्नागिरी पालघरअधिक...\nरस्ते, पाणी, वीजेबाबत राज्य स्वयंपूर्ण करण्यावर भर...\nआचारसंहितेपूर्वी सर्व कामे मार्गी लावा - कोकण आयुक्त...\n'पाणी, चारा व रोहयो'च्या कामांना प्राधान्य - पालकमंत्री...\nदेशाच्या शैक्षणिक परंपरेचा वारसा जोपासत विद्यार्थ्यांनी...\nप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी `प्रधानमंत्री आवास...\nपिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य - गिरीष...\nनाशिक अहमदनगर धुळे जळगाव नंदूरबारअधिक...\nटंचाईसदृश परिस्थितीमध्ये शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी...\nजिल्ह्यातील पर्यटनक्षेत्र विकसित करण्यासाठी प्रयत्नशील...\nऔरंगाबाद परभणी जालना बीडअधिक...\nपालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्याकडून जिल्ह्याच्या दुष्काळी...\nराज्य शासन नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी - पशुसंवर्धन...\nलातूर नांदेड उस्मानाबाद हिंगोलीअधिक...\nनेत्रदान : दुसऱ्या जन्माची अनुभूती - पालकमंत्री प्रवीण...\nशासन शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार - पालकमंत्री...\nअमरावती यवतमाळ अकोला वाशिम बुलढाणाअधिक...\nज्ञानाला नैतिकतेचे अधिष्ठान हवे - मुख्यमंत्री देवेंद्र...\nमहालक्ष्मी सरस प्रदर्शन व विक्रीचे मुख्यमंत्री देवेंद्र...\nनागपूर वर्धा चंद्रपूर भंडारा गडचिरोली गोंदियाअधिक...\nबुधवार, २४ ऑक्टोंबर, २०१८\nसाई समाधी शताब्दी सोहळा आणि अडीच लाख घरकूल वितरण सोहळ्याचे क्षणचित्रे\nदुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे सांगली दौऱ्यात श्रमदान\nबल्लारशाह : भारतातील सर्वात सुंदर रेल्वे स्टेशन\nमहाराष्ट्र दिनाचा शिवाजी पार्क येथील मुख्य शासकीय सोहळा\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीन‍िम‍ित्त महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने दिल्लीतील संसद मार्ग येथे ‘लोकराज्य’ प्रदर्शन आयोजित करण्यात आले.\nदिल्लीतील `सरस आजिविका मेळ्या`तील महाराष्ट्र दालनांची छायाचित्रे\nमुंबई मॅरेथॉनमध्ये सुमारे ३०० जणांनी सहभाग घेऊन ‘हॉर्न नॉट ओके प्लिज’चा संदेश दिला\nगावांचा सर्वांगीण विकास हाच एक निर्धार\nजलसिंचन व्यवस्थापन काळाची गरज \nमोलमजुरी करणाऱ्या फुनाबाईंमुळे मोहमुख गाव हागणदारीमुक्त\nमहान्यूजबद्दल | महान्यूज टीम | संपर्क | फिडबॅक | वापराबाबतच्या अटी | हॅकींग सूचना | प्रशासन | व्हिडिओ\nविविध सदरांत प्रसिध्द झालेला मजकूर ही त्या त्या लेखकाची मते आहेत. त्या मतांशी शासन सहमत असेलच असे नाही. व्यक्तींची नावे, आकडेवारी , जुने संदर्भ यांच्या अचूकतेसाठी मूळ स्रोतांद्वारे माहिती घेणे योग्य आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583517628.91/wet/CC-MAIN-20181024001232-20181024022732-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}