{"url": "http://balkadu.com/%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-04-24T02:30:33Z", "digest": "sha1:E5ZT3NKROLTXFVYI245OF5DC772DBX36", "length": 9960, "nlines": 223, "source_domain": "balkadu.com", "title": "गडचिरोली जिल्हा पत्रकार टीम – बाळकडू वृत्तपत्र", "raw_content": "\nनिफाड (जि.नाशिक) मधील २६ गावांसाठी दीड कोटींचा निधी मंजुर\nपाटण आणि सातारा विभागाचे शिवसेना पक्ष निरीक्षक श्री.अरुण सावंत यांचा इचलकरंजी शिवसेना शहर कार्यालयात सत्कार\nशिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांचा शिवसैनिकांशी संवाद.\nसाताऱ्यात निषेध मोर्चा. आरोपी पुतळ्यास प्रतीकात्मक फाशी. शिवसेनेचे नगर शहर उपप्रमुख संजय कोतकर आणि शिवसैनिक वसंत ठुबे यांना श्रद्धांजली अर्पण.\nअमरावती जिल्ह्यातील युवासेनेचे पदाधिकारी जाहीर\nहिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे \"बाळकडू\"\nउत्तर महाराष्ट्र व खान्देश\nउत्तर महाराष्ट्र व खान्देश\nमुंबई शहर-उपनगर पत्रकार टीम\nठाणे जिल्हा पत्रकार टीम\nपालघर जिल्हा पत्रकार टीम\nरायगड जिल्हा पत्रकार टीम\nरत्नागिरी जिल्हा पत्रकार टीम\nसिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार टीम\nनगर जिल्हा पत्रकार टीम\nपुणे जिल्हा पत्रकार टीम\nसांगली जिल्हा पत्रकार टीम\nसातारा जिल्हा पत्रकार टीम\nउत्तर महाराष्ट्र व खान्देश\nनाशिक जिल्हा पत्रकार टीम\nनंदुरबार जिल्हा पत्रकार टीम\nजळगाव जिल्हा पत्रकार टीम\nजालना जिल्हा पत्रकार टीम\nपरभणी जिल्हा पत्रकार टीम\nहिंगोली जिल्हा पत्रकार टीम\nनांदेड जिल्हा पत्रकार टीम\nबीड जिल्हा पत्रकार टीम\nलातूर जिल्हा पत्रकार टीम\nअमरावती जिल्हा पत्रकार टीम\nअकोला जिल्हा पत्रकार टीम\nबुलढाणा जिल्हा पत्रकार टीम\nवाशीम जिल्हा पत्रकार टीम\nवर्धा जिल्हा पत्रकार टीम\nचंद्रपूर जिल्हा पत्रकार टीम\nगोंदिया जिल्हा पत्रकार टीम\nभंडारा जिल्हा पत्रकार टीम\nगडचिरोली जिल्हा पत्रकार टीम\nपत्रकार व्हा. (पेमेंट गेटवे)\nसभासद व्हा. (पेमेंट गेटवे)\nगडचिरोली जिल्हा पत्रकार टीम\n१. गडचिरोली तालुका प्रतिनिधी\n२. चार्मोशी तालुका प्रतिनिधी\n३. अहेरी तालुका प्रतिनिधी\n४. आरमोरी तालुका प्रतिनिधी\n५. सिरोंचा तालुका प्रतिनिधी\n६. एटापल्ली तालुका प्रतिनिधी\n७. कोरची तालुका प्रतिनिधी\n८. कुरखेडा तालुका प्रतिनिधी\n९. धानोरा तालुका प्रतिनिधी\n१०. देसाईगंज(वडसा) तालुका प्रतिनिधी\n११. भामरागड तालुका प्रतिनिधी\n१२. मुलचेरा तालुका प्रतिनिधी\nबाळकडू वृत्तपत्रासाठी पत्रकार होण्यास इच्छुक आहात काय बाळकडू मासिकाचे सभासद व्हायचेय का\nमला बाळकडू पत्रकार व्हायचेय\nमला बाळकडू मासिक सभासद व्हायचेय\nनिफाड (जि.नाशिक) मधील २६ गावांसाठी दीड कोटींचा निधी मंजुर 10/04/2018\nपाटण आणि सातारा विभागाचे शिवसेना पक्ष निरीक्षक श्री.अरुण सावंत यांचा इचलकरंजी शिवसेना शहर कार्यालयात सत्कार 10/04/2018\nबाळकडू वेबसाईट पाहणारे संख्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2010/09/blog-post_12.html", "date_download": "2018-04-24T02:54:52Z", "digest": "sha1:HM5N4434FRXOQKZVOVJJHYCNTNVHVM7O", "length": 19420, "nlines": 286, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: गणेश उत्सव-एक कावा", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nरविवार, १२ सप्टेंबर, २०१०\nदोन दिवस झाले पुण्यात गणेश उत्सवाची सगळीकडे धुमधाम चालु आहे. जिकडे तिकडे लोकं गणपतीच्या मुर्त्या घेऊन जाताना दिसतायेत. गल्लो-गल्लीतील मंडळानी सार्वजनिक गणपती स्थापन करुन ध्वनी प्रदुषण करायला सुरुवात केली आहे. ऊभा महाराष्ट्र हा सण साजरा करतोय. सर्व स्थरातून गणेशाला विद्येची व बुद्धीची देवता म्हणुन पुजण्याचा महाकाय असा कार्यक्रम चालू झाला. या कार्यक्रमामूळे होणारी लोकांची गैरसोय हा वेगळा विषय आहे. या उत्सवानी लोकांच्या नाकी नऊ आणून ठेवले तरी हिंदूवादी लोकाना याचं काही देणं घेणं नाही.\nगणेश उत्सवाचा ईतिहास सगळ्य़ा जगाला माहित आहे. इंग्रजांच्या काळात देशवासी बांधवाना एकत्र आणण्यासाठी टिळकाना एक Plat Form ची गरज होती व त्यानी गणेश उत्सव साजरा करण्याचे ठरविले. हा धार्मिक platform वापरुन इंग्रजांविरुद्ध चळवळीला बळ देता येईल असा त्यांचा उद्देश होता म्हणे. असा इतिहासातील पुराव्यांचा कल आहे.\nजर तसे असते तर मग इंग्रज गेल्या गेल्या हा उत्सव बंद व्हायला पाहिजे होता. पण तिळकानी तशी केलीच नाही. म्हणजे गणेश उस्तव म्हणजे टिळकानी आपल्या जात बांधवांसाठी तयार केलेली राजगार हमी योजना होती. स्वातंत्र्याच्या नावाखाली बामणांसाठी रोजगार मिळवुन देण्याचा हा एक हेतु होता व तसेच भारतातिल बहुजनांच्या डोक्यात हा गणेश घुसवून धार्मिक गुलामगिरी लादण्याची ही एक प्रोसेस होती. जी आज खरच तसा निकाल दाखवित आहे. आज सगळा बहुजन समाज गणपतीच्या आहारी गेला आहे. दारु व अफुची नशा एकवेळ सोडविता येईल पण टिळकानी जी नशा बहुजनाना लावुन दिली ती सहजासहजी सोडविता येणे शक्य नाही.\nबरं भारतिय संविधानात धार्मिक उत्स्वाना स्थान आहे. भारतात हिंदु व्यतिरिक्त पारसी, जैन, बौद्ध, मुस्लिम व ख्रिश्चन समाज मोठ्या प्रमाणात राहतो. या समाजातील लोकंपण सण साजरे करतात. वरिल सगळ्या धर्मात सुद्धा धार्मिक उत्सव आहेत. पण हा समाज धार्मिक उत्सव साजरा करताना इतर लोकाना त्रास होणार नाही याची काळजी घेतो. उत्सव साजरा करताना जबाबदारी न विसरता नियमाचे उल्लंघन न करता सगळे उत्सव शिस्तीत व लोकांच्या स्वातंत्र्याला गदा न पोहचविता पार पाडतो. भारतातीलच काय जगातील सर्व समाजात आपले सणं साजरा करताना इतराना त्रास होणार नाही याची दखल घेण्याची मानसिकतात, नितमत्ता दिसून येते. याच्या अगदी उलट हिंदू मात्र नितीमत्तेला धाब्यावर बसवून उस्तव साजरा करतो. यांचा उत्सव हा उद्दामपणाचा प्रतिबिंब असतो. गणेश चतुर्थीला गल्लो गल्ली स्टेज ठोकुन रस्ते अडविले जातात. येणा-या जाणा-यांची गैरसोय केली जाते. आणि १० दिवस नुसता धिंगाणा चालु असतो. या टागरपणामूळे कित्येक गणेशमंडळांविरुद्ध दर वर्षी गुन्हे दाखल होतात. हिंदू सणांच्या व्यतिरिक्त कुठल्याच सणाला असा गालबोट लगत नाही. सर्वात जास्त पोलिस केसेस नोंदविल्या जातात ते हिंदूच्या सणानाच, त्यातल्या त्यात या बाबतीत गणपतीचा मान सर्वात मोठा. गणपती उत्सवात सर्वात जास्त तक्रारी दाखल होतात व वेळ प्रसंगी पोलिसांचा सौम्य, तरी कधी तीव्र असा लाठीमारही होतो. एकंदरीत या सर्व घटनांचा आढावा घेतल्यास गणेश उत्सव कसा असंवेदनशील व उद्दामपनाचा प्रतिध्वनी आहे हे सिद्ध होते.\nवरुन गणेश कोण तर बुद्धिचा देवता म्हणे\nपण या देवतेनी दलिताना शिक्षणाची सोय दिली का त्या साठी इंग्रजाना यावं लागलं. तोवर हा देवता कुठे होता \nआणि इंग्रज आले नसते तर आजही शिक्षण हे फक्त बामणांसाठीच आरक्षीत असतं. हजारो वर्ष शिक्षण बामणांसाठी राखुन ठेवण्यात हातभार लावणारा हा गणेश किंवा दलिताना शिक्षणांपासुन वंचित ठेवणारा गणपती बामणेत्तरांचा देव आहे का अजिबात नाही. तो देव आहे बामणांचा, कारण गणेशाच्या कृपेने फक्त बामणाना शिक्षणाची सोय व्हायची अन आजही होते. अशा गणेशाला टिळकानी अगदी शिताफिने बहुजानांच्या गळ्यात मारलं. भोळी जनता गणेशाला देव मानून पूजू लागली व आज ती प्रथा काटेकोर पणे पाळली जात आहे. हे खरच महाराष्ट्राचं दुर्दैव आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nरामायण-मला पडलेले काही प्रश्न\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/who-will-be-rulers-31775", "date_download": "2018-04-24T03:29:52Z", "digest": "sha1:CKJR5EEE553VRFCNEXY4AUSMKDRXLPTK", "length": 12843, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Who will be the rulers कोण होणार कारभारी? | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 23 फेब्रुवारी 2017\nऔरंगाबाद - जिल्हा परिषदेच्या 62, तर नऊ पंचायत समित्यांच्या 124 गणांसाठी सरासरी 70.22 टक्के मतदान झाल्यानंतर आता सर्वांना निकालाची उत्सुकता असून, उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. जिल्ह्यात सकाळी दहा वाजता प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणी मतमोजणीला सुरवात होणार आहे. अवघ्या काही तासांत जिल्हा परिषद, पंचायत समितींचे कारभारी कोण राहणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे.\nऔरंगाबाद - जिल्हा परिषदेच्या 62, तर नऊ पंचायत समित्यांच्या 124 गणांसाठी सरासरी 70.22 टक्के मतदान झाल्यानंतर आता सर्वांना निकालाची उत्सुकता असून, उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. जिल्ह्यात सकाळी दहा वाजता प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणी मतमोजणीला सुरवात होणार आहे. अवघ्या काही तासांत जिल्हा परिषद, पंचायत समितींचे कारभारी कोण राहणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे.\nजिल्ह्यात गुरुवारी 15 लाख 43 हजार 390 मतदारांपैकी 10 लाख 83 हजार 817 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यानुसार गुरुवारी प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणी गट आणि गणांची मतमोजणी केली जाणार आहे. प्रशासनातर्फे तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मतमोजणी आता काही तासांवर येऊन ठेपल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. अटीतटीच्या लढती झालेल्या अनेक उमेदवारांना, तर कोण विजयी होणार का, आपण गुलाल उधाळणार का याचे टेन्शन आले आहे. सध्या मिनी मंत्रालयात आमचीच सत्ता येईल असा दावा सर्वच प्रमुख पक्षांकडून करण्यात येऊन अंदाजसुद्धा बांधण्यात आले आहे. आम्ही विजयी होणार गुलाल उधळण्यासाठी तयार राहा असे मॅसेज सोशल मीडियावर फिरत आहेत.\nऔरंगाबादेत होमगार्ड प्रशिक्षण केंद्रात मतमोजणी\nऔरंगाबाद तालुक्‍यातील दहा गट आणि 20 गणांची मतमोजणी हडकोतील होमगार्ड प्रशिक्षण केंद्रात होणार आहे. मतमोजणीसाठी 20 टेबल लावण्यात आले आहेत. तसेच दीडशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरवात होईल. सर्वप्रथम गटांची आणि त्यानंतर पंचायत समितींच्या गणांची मतमोजणी करण्यात येईल. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. भारत कदम, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सतीश सोनी, नायब तहसीलदार डी. एम. देशपांडे, डी. बी. नीलावाड, पल्लवी लिगदे, शिवानंद बिडवे, सारिका कदम यांनी नियोजन केले आहे.\n‘सुटा’ अध्यक्षपदी प्रा. आर. एच. पाटील\nकोल्हापूर - शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या (सुटा) मध्यवर्ती द्विवार्षिक निवडणुकीत डॉ. आर. एच. पाटील (के. आर. पी. कन्या महाविद्यालय, इस्लामपूर)...\nपुणे जिल्ह्यातील 90 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहिर\nशिर्सुफळ (पुणे) : राज्य निवडणूक आयोगाने जून 2018 ते सप्टेंबर 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नव्याने स्थापित झालेल्या, तसेच रिक्त जागा असणाऱ्या...\nरुग्णालयांत सुविधाच नाहीत; डॉक्‍टर काय करणार\nआर्थिक परिस्थितीमुळे प्रसूतीसाठी महिलांचा ओढा महापालिकेच्या रुग्णालयांकडे असला, तरीही प्रत्यक्ष नोंदणी झालेल्यांपैकी केवळ ३५ टक्के गर्भवतींचीच...\nअहेरी दलम कमांडरसह सहा नक्षलवादी ठार\nगडचिरोली - अहेरी तालुक्‍यातील राजाराम खांदला जंगल परिसरात आज रात्री नऊच्या सुमारास पोलिसांबरोबर...\nमाण काबीज करण्याचे राष्ट्रवादीचे मनसुबे\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माण, खटाव तालुक्‍यांतील जलसंधारणाच्या कामांना भेटी देऊन लोकसहभागाला प्रोत्साहन दिले. मात्र, माजी सनदी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://blogs.supriyasule.net/", "date_download": "2018-04-24T02:25:15Z", "digest": "sha1:DZEO577SR45TK2IDDABEJ7VHGYIUNJEZ", "length": 15493, "nlines": 70, "source_domain": "blogs.supriyasule.net", "title": "Supriya Sule Speaks | Supriya Sule Blogs Welcome to my blogs!! Supriya Sule", "raw_content": "\nत्यांना हवे आरोग्याचे संरक्षण…\nनोंद: सदर लेख दिनांक २२ एप्रिल २०१८ रोजी दैनिक लोकमतच्या मुंबई आवृत्तीमध्ये पब्लिश झाला आहे. लहान मुले ही राष्ट्राची संपत्ती असतात. त्यामुळेच त्यांच्या भरणपोषणाची जेवढी जबाबदारी त्यांच्या पालकांची तेवढीच राज्यकर्त्यांची देखील असते. म्हणूनच या बालकांची सुरक्षा, विकास आणि कल्याणाची जबाबदारी केंद्र सरकारने महिला व बाल विकास मंत्रालयाच्या हवाली केली आहे. या मंत्रालयाच्या माध्यमातून शून्य ते […]\nमा. पंतप्रधान जी पत्रास कारण खूप गंभीर आहे…\nप्रती, मा. नरेंद्र मोदी जी प्रधानमंत्री, भारत सरकार नई दिल्ली मा. महोदय, कठुआ आणि उन्नाव येथील घटनांच्या पार्श्वभूमीवर मी या पत्राद्वारे आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहे. दोन्ही ठिकाणी बलात्काराच्या घटना घडल्या त्या हादरवून टाकणाऱ्या आहेत. या घटनांमध्ये आरोपींना पाठीशी घालणारे सत्ताधाऱ्यांशी संबंधित आहेत. त्यामुळे त्यांचे गांभीर्य वाढले आहे. ज्यावेळी सत्ताधारीच बलात्कारासारख्या घृणास्पद अपराधाच्या आरोपींना […]\nPosted in India, Personal1 Comment on मा. पंतप्रधान जी पत्रास कारण खूप गंभीर आहे…\nत्यांना हंडामुक्त करण्यासाठी जलव्यवस्थापन हवे..\nप्रत्येक सजीवासाठी पाणी ही मुलभूत गरज आहे. भारतीय उपखंडात पाण्याची गरज मुख्यत्वे मोसमी पावसाच्या माध्यमातून भागविली जाते. मोसमी पाऊस हे या उपखंडाला लाभलेले निसर्गाचे अनोखे वरदान आहे. मोसमी पावसाच्या माध्यमातून नद्यांसारखे जलस्रोत ओसंडून वाहू लागतात. त्यांच्या माध्यमातून माणसाची पाण्याची गरज पुर्ण होते. प्राचीन काळापासून नद्यांच्या काठावरच मानवी संस्कृती वसली याचे मुख्य कारणही पाण्याची गरजच आहे. […]\nदेशातील लोकशाही व्यवस्था एवढी बळकट का आहे या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा जेंव्हा मी प्रयत्न केला तेंव्हा मला जाणवले की, येथे आहार-विहार-विचार आदींची विविधता असली तरी लोकसत्ताक मूल्यांबाबत जनता प्रचंड जागरुक आहे. ही जागरुकता एका दिवसात आलेली नाही तर ती सततच्या विचारप्रक्रियेतून येथील समाजमनात खोलवर रुजलेली आहे. यासाठी ज्या समाजसुधारकांनी प्रयत्न केले, त्यामध्ये महात्मा जोतीबा फुले […]\nस्त्री-पुरुष समानतेसाठी संघर्ष आवश्यक…\nसंसाराच्या लाख जबाबदाऱ्या सांभाळत ऑफीसचेही काम यशस्वीपणे करणाऱ्या, शेतामध्ये काबाडकष्ट करणाऱ्या, विविध क्षेत्रामध्ये प्रगतीचे सर्वोच्च टोक गाठणाऱ्या अशा सर्वच महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दीक शुभेच्छा. जागतिक महिला दिन साजरा होत असताना क्रीडा क्षेत्रातून चांगल्या बातम्या आहेत. नेमबाजीमध्ये भारतीय महिलांनी देदिप्यमान कामगिरी करत सुवर्णपदके पटकाविली. महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करीत असल्याचे एक समाधानी चित्र […]\n‘मायमराठी’साठी हे करायलाच हवं…\nमातृभाषेबाबत लिहिण्याचं जेंव्हा ठरवलं तेंव्हा माझ्यासमोर राज्यातील सद्यस्थिती आहे. मुंबईसारख्या बहुभाषक, बहुसांस्कृतिक शहरांतील मराठी शाळांची दयनीय अवस्था माझ्यापुढे आहे. दुसरीकडे कमी पटसंख्येसारखे अव्यवहार्य कारण देऊन राज्यातील तेराशेहून अधिक शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून या निर्णयामुळे मराठी माणूस मग तो शहरी असो की ग्रामीण नाराज असल्याचे मला जाणवत आहे. तिसरी महत्त्वाची घटना म्हणजे बडोदा […]\nछत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती… यानिमित्ताने त्यांना माझ्यासह संपूर्ण देश त्यांना मानाचा मुजरा करीत आहे. त्यांना वंदन करण्यासाठी त्यांच्यापुढे मान झुकविताना जन्म सार्थकी लागल्याचे समाधान मिळते. या युगप्रवर्तक राजाचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर आजच्याच दिवशी झाला होता. सर्वत्र प्रतिकूल परिस्थिती असतानाही महाराजांनी शून्यातून सर्वसामान्यांचे राज्य उभे केले. सर्वांना समान संधी दिली. खऱ्या अर्थाने समतेचे तत्त्व त्यांनी […]\nआपणच होऊ त्यांचे व्हॅलेंटाईन\nआजची स्त्री घराच्या रुढ चौकटीतून बाहेर पडली आहे. आता तिचा वावर जवळपास सर्वच क्षेत्रात आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ती काम करते. स्वतःच्या कुटुंबाचे भरणपोषण करण्यासाठी ती सक्षम आहे. अर्थात अजूनही त्याचे प्रमाण तुलनेने खूपच कमी आहे. विपरीत परिस्थितीशी झुंज देऊन स्वतःचे अस्तित्त्व निर्माण करणाऱ्या अशा एकट्या महिलांची आपण जेंव्हा चर्चा करतो तेंव्हा मला माझ्या […]\nहा अर्थसंकल्प नसून ‘भ्रम’संकल्प – Published in Loksatta\nबड्यांच्या कर्जवसुलीसाठी काहीही नाही… पेट्रोल/डीझेलच्या किमती कमी होण्यासाठी काहीही नाही… शेतीला कर्ज मिळण्याची सोय काहीही नाही (केंद्रात २००४ साली यूपीए सरकार आले तेव्हा शेतीला ८६,००० कोटी रुपये इतका कर्ज पुरवठा केला जात होता. आदरणीय पवार साहेबांच्या प्रयत्नाने २०१४ साली तो ८ लाख कोटी रुपये इतका म्हणजे दहापट झाला होता. आज अर्थसंकल्पात फक्त एक लाख कोटींची […]\nसर्वसामान्यांचा अपेक्षाभंग करणारा अर्थसंकल्प\nकेंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी १ फेब्रुवारी २०१८ रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना कसल्याही प्रकारचा दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला नाही. उलट मध्यमवर्गीयांवर अधिकाधिक बोजा टाकून त्यांना उध्वस्त करण्याचा चंग या सरकारने बांधला आहे का अशी शंकाच या अर्थसंकल्पातून येत आहे. एका बाजूने सवलत दिल्यासारखे दाखवून दुसरीकडून सेस वाढवून सर्वसामान्यांच्या खिशातली रक्कम काढून घेण्याची हातचलाखी […]\nत्यांना हवे आरोग्याचे संरक्षण…\nमा. पंतप्रधान जी पत्रास कारण खूप गंभीर आहे…\nत्यांना हंडामुक्त करण्यासाठी जलव्यवस्थापन हवे..\nस्त्री-पुरुष समानतेसाठी संघर्ष आवश्यक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://tyaa-kavitaa.blogspot.com/2015/01/blog-post_57.html", "date_download": "2018-04-24T03:01:42Z", "digest": "sha1:IHI6QLBJRLBRWL7WQWSWIN5QF4G76CXN", "length": 7176, "nlines": 116, "source_domain": "tyaa-kavitaa.blogspot.com", "title": "’त्या’ कविता: दुपार- सदानंद रेगे", "raw_content": "\nनिखळ, ख-याखु-या कविता पूर्ण समजायच्याही कितीतरी आधी आपल्याशी संवाद साधतात\nपाकोळ्या अन् मंद झुलाव्या..\nऊन हिरवे हो‌ऊन जावे\nखूपच सुंदर कविता आहे हि... :)\nशाळेमधल्या जुन्या गोष्टी ताज्या झाल्या\nया ब्लॉगवरील कविता कॉपी-पेस्ट करता येणार नाहीत.\nआपणांस या कविता विनासायास, कुठलेही कष्ट न घेता आंतरजालावर एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याच्या बदल्यात आपण किमान कवितांच्या बाबतीत तरी कॉपी-पेस्टची अंगवळणी पडलेली सवय बाजूला ठेवावी असे संग्राहकाला वाटते.\nकविता सरसकट कॉपी-पेस्ट करणं टाळा.\nसुमारे साडे-तीनशेच्यावर कविता टा‌ईप करताना संग्राहकाने इन्व्हेस्ट केलेला वेळ, श्रम याचसाठी आहेत की तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा.\nकाही शंका असल्यास कमेंट लिहा, प्रश्न विचारा- त्यांची उत्तरं देण्याचा यथाशक्ती, यथामती प्रयत्न केला जा‌ईल.\nएखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, टा‌ईप करा. कवितेचं ते खरंखुरं हस्तांतरण असेल.\nकॉपी-पेस्ट्चा शॉर्टकट चोखाळू नये.\nआपण रसिक आहात, आपल्याकडून हे अपेक्षित नाही.\nअरविंद वामन कुलकर्णी (1)\nगजानन माधव मुक्तिबोध (1)\nभिलोरी बोलीतील कविता (3)\nमलिका अमर शेख (6)\nवि. दा. सावरकर (1)\nशमशेर बहादूर सिंग (2)\nश्री. कृ. कोल्हटकर (1)\nहरिवंश राय बच्चन (1)\nएक बार वक्त से, लम्हा गिरा कहीं\nवहॉं दास्तां मिली, लम्हा कहीं नहीं\nहे लम्हें वेचून जपण्याकरताच मी लिहिते, लिहीत राहीन.\n’त्या’ कवितांचा संग्रह करण्यातून संग्राहकाला कोणताही आर्थिक लाभ नाही. संग्राहक आर्थिक लाभाकरिता या कवितांचा वापर करत नाही; आणि, तसे करण्यास कोणालाही प्रोत्साहन देत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://amitkadam.in/tag/facebook/", "date_download": "2018-04-24T02:29:03Z", "digest": "sha1:LOMRVEORFKMUJAVXUANZGQD4BCWSSJJE", "length": 1500, "nlines": 27, "source_domain": "amitkadam.in", "title": "facebook – Amit Kadam", "raw_content": "\n“फेसबुक च्या जगात …”\nilhe sie on चुकतंय कुणाचं नेमकं\nPrashant kamble on चुकतंय कुणाचं नेमकं\nswapnil gopale on चुकतंय कुणाचं नेमकं\n“फेसबुक च्या जगात …”\nबघता बघता ४ फेब्रुवारी ला १३ वर्षांचे झाले फेसबुक फेसबुक आणि WhatsApp ने हाकेच्या अंतरावर आणलेल्या या सोशिअल युगामध्ये जुन्या आणि नवीन दोन्हीही पिढ्यांना खिळवून ठेवलंय. मोबाईल मध्ये एकदा का फेसबुक चं नीळ App उघडलं आणि नवीन अपडेट बघत खाली यायला सुरुवात केली कि थांबवासे हि वाटत नाही आणि कंटाळा तर नाहीच नाही. मग पुढे […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/category/bedhadak/", "date_download": "2018-04-24T02:42:07Z", "digest": "sha1:NTWC7ZNAHPWED5TISROFDKAQMBSH42LQ", "length": 9563, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Bedhadak News in Marathi: Bedhadak Latest & Breaking News Marathi – News18 Lokmat", "raw_content": "\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक Apr 21, 2018 बेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nबेधडक Apr 2, 2018 विशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nबेधडक Mar 15, 2018 विशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबेधडक : मोर्चा परतला, पुढे काय\nविशेष बेधडक - फक्त 'राजाच' चुकला का \nबेधडक : 'नाणार'चं धुमशान\nविशेष बेधडक : अवांतर वाचनाचा गदारोळ\nबेधडक : भागवतांच्या विधानाचा खरा अर्थ काय \nबेधडक : आभाळ फाटलंय, सावरायचं कसं \nविशेष बेधडक : हास्यास्पद रामायण\nविशेष बेधडक : मंत्रालयातील आत्महत्या...\nबेधडक: शेतकऱ्यांना हमीभावाची 'हमी' मिळणार का \nविशेष बेधडक : घडतंय बिघडतंय\nबेधडकमध्ये प्रकाश आंबेडकर यांची मुलाखत\nविशेष बेधडक : 'आपला माणूस'\nविशेष बेधडक : आपला अर्थसंकल्प\nविशेष बेधडक - एक देश, एक निवडणूक शक्य\nविशेष बेधडक - घटनाविरोधी करणी\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://bhauchaskar.blogspot.com/2015/09/blog-post_12.html", "date_download": "2018-04-24T02:46:49Z", "digest": "sha1:LBYDUPU6QO76JDTD6KILH3AP37NBWTMZ", "length": 19109, "nlines": 71, "source_domain": "bhauchaskar.blogspot.com", "title": "भाऊ चासकर : पाठीवरचे जड झाले ओझे!", "raw_content": "\nसर्वांसाठी शिक्षण ........समतेसाठी शिक्षण.........\nपाठीवरचे जड झाले ओझे\nमुलांच्या पाठीवरील ओझ्याबाबत उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठाने राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितले आणि हा विषय पुन्हा ऐरणीवर आला. दप्तरातल्या गोष्टींमुळे मुलांचे ‘शिकणे’ होते मग त्याला ओझे का म्हणायचे असा प्रश्न काहीजण विचारतील. ओझे तसे व्यक्तीसापेक्षही असते. शहरी आणि ग्रामीण भागातल्या दप्तरात फरक असला तरी त्याचा आकार आणि भार वाहायला लागणे हे कॉमन आहे.\nसहा मुख्य विषयांची पाठ्यपुस्तके व वर्गपाठ-गृहपाठाच्या प्रत्येकी २००-२०० पानी वह्या, निबंधवह्या, वर्कबुक्स, जेवणाचा डब्बा, पाण्याची बाटली, कंपासपेटी, रंगपेट्या याबरोबरच गोट्या, खडे, चेंडू, खेळणी अशाही गोष्टी दप्तरात घेऊन मुलं शाळेत येतात. शाळा भरण्याआधी किंवा सुटल्यावर खेळाचा सराव किंवा इतर क्लास असल्यास त्याचे निराळे ड्रेस आणि साहित्यही दप्तरात असते. या गोष्टींची उपयुक्तता तपासणे किंवा ओझे वाहण्याला पर्याय शोधणे याची गरज ना पालकांना वाटते, ना शिक्षकांना. ‘पालकच मुलांना अनावश्यक भरताड देतात’ असे शिक्षकांनी म्हणायचे, ‘शिक्षक सांगतात ते मुले नेतात’ असे पालकांनी म्हणायचे, आणि या दोघांच्या अलिप्ततेचे ओझे मुलांनी विनातक्रार वाहायचे अशी स्थिती सगळीकडे आहे.\nशहरांत शाळा लांबवर असतात. स्टेशन-बसस्टॉपपर्यंत दप्तराचे ओझे वाहताना मुलांचा पिट्टा पडतो. ती केविलवाणी होऊन जाताहेत. ग्रामीण भागात तुलनेने पाठीवरचे ओझे कमी असले तरी आजही अनवाणी काही मैलांची पायपीट बिचाऱ्या मुलांना करावी लागतेय. सध्या सगळीकडेच सॅकची फॅशन आलीय. त्यांचे ओझे ज्या तऱ्हेने पाठीवर लादले जातेय, त्यातून कोवळ्या वयातल्या मुलांच्या पाठीचा कणा, हाडे, मान, स्नायू यांवर आणि एकूणच शरीराच्या वाढीवर अत्यंत गंभीर परिणाम संभवतात. आपल्या देशात याचा शास्रशुद्ध अभ्यास झाल्याचे दिसत नाही. पाश्चात्य देशांतले अभ्यास वाचताना आपली मुलं किती सोशिक आहेत हे कळते. ज्या शाळांना दप्तर मुलांपेक्षाही जास्त ‘लाडके’ असते, तेथे ते दप्तर शाळांच्या बेंचेसमध्येही मावत नाही मग दप्तर शेजारी घेऊन मुलांना दिवसभर अवघडल्यासारखे बसावे लागते. कंबरदुखी, पाठदुखी सुरू होते.\nयाची मुळं कुठेतरी शिक्षण पद्धतीत आणि बाजारूपणात आहेत. ‘शिक्षण हक्क कायद्यामुळे रचनावादी शिक्षणपद्धती आली. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन(CCE) आले. घोकंपट्टीवर बेतलेल्या ‘पारंपारिक’ परीक्षांचे अवाजवी महत्त्व कमी होईल असे वाटले होते. ते अभ्यासक्रमात कमी होत आहे आणि प्रत्यक्षात मुलांच्या जीवनात मात्र वाढत आहे. वास्तव काय आहे\nपरीक्षांच्या तयारीसाठी घरचा अभ्यास -\n‘जगाच्या स्पर्धेत टिकायचे तर मुलांना स्पर्धापरीक्षांची सवय हवी. त्यात यशस्वी व्हायचं तर त्या पद्धतीच्या लिखाणाचा भरपूर सराव हवा. त्यासाठी घरचा अभ्यास करून घ्यायला हवा.’ हे पालकांच्या मनावर पक्के बिंबलेय.(किंवा खासगी परीक्षासंस्थांनी व प्रकाशकांनी तरी बिंबवलेय) बरं, परीक्षा कशाची) बरं, परीक्षा कशाची तर केवळ स्मरणावर आधारित लिखाणाची तर केवळ स्मरणावर आधारित लिखाणाची त्यामुळे करून पाहण्यापेक्षा, समजून घेऊन वाचण्यापेक्षा लिहिण्यालाच जास्त महत्त्व दिले जातेय. अशा परीक्षा घेणाऱ्या संस्थांचे आणि खाजगी पुस्तकांचे पेव फुटले आहे. तसेच मुलांना परीक्षपटू म्हणून ‘तयार’ करण्याच्या भावनेतून घरच्या अभ्यासाचे ‘महत्त्व’ वाढले. ही सतराशे साठ वह्या-पुस्तके पालक शिक्षकांच्या डोळ्यांना सुखावतात त्यामुळे करून पाहण्यापेक्षा, समजून घेऊन वाचण्यापेक्षा लिहिण्यालाच जास्त महत्त्व दिले जातेय. अशा परीक्षा घेणाऱ्या संस्थांचे आणि खाजगी पुस्तकांचे पेव फुटले आहे. तसेच मुलांना परीक्षपटू म्हणून ‘तयार’ करण्याच्या भावनेतून घरच्या अभ्यासाचे ‘महत्त्व’ वाढले. ही सतराशे साठ वह्या-पुस्तके पालक शिक्षकांच्या डोळ्यांना सुखावतात मुलांवरचे ओझे मात्र वाढत जाते. मुलांचा शिकण्यातला आनंद हिरावून घेणारी ही बाब आहे.\n‘भरपूर घरचा अभ्यास द्या’ या पालकांच्या आग्रहाला शाळा आणि शिक्षक बळी पडतात. याविषयी ते कोणतीच स्पष्ट भूमिका घेत नाहीत. पटसंख्येत घट होण्याची भीती त्यांच्या मनात असते.\nपुन्हा पुन्हा लिहिणे म्हणजे शिक्षण हा गैरसमज\nवर्गात एखादा पाठ शिकल्यावर तोंडी प्रश्न वर्गात विचारले जातात. पाठाखालील प्रश्नोत्तरे घरून लिहून आणायला सांगितली जातात. पुन्हा गृहपाठाच्या वहीतही सेम टू सेम कॉपी करायचे.. ते एक रुटीन वर्क होऊन जाते. नवे काही शिकायला मिळत नसल्याने अभ्यासातला आनंदच मावळत जातो. संख्या कशा बनतात, याचा गंधही नसलेल्या पूर्व प्राथमिक वर्गांतल्या विद्यार्थ्यांना रोज १ ते १०० लिहायला सांगितले जाते ते एक रुटीन वर्क होऊन जाते. नवे काही शिकायला मिळत नसल्याने अभ्यासातला आनंदच मावळत जातो. संख्या कशा बनतात, याचा गंधही नसलेल्या पूर्व प्राथमिक वर्गांतल्या विद्यार्थ्यांना रोज १ ते १०० लिहायला सांगितले जाते समजत नसताना सक्तीने लिहायला लावणे म्हणजे मुलांचा छळ आहे. शिक्षक शिकवताना कळत नाही, हे पण एक ओझेच असते\nशाळेतून आल्यावर खेळण्या-कुदण्याऐवजी मुलं वह्या-पुस्तके घेऊन खाली माना घालून खर्डेघाशी करत बसतात, तेव्हा पालकांच्या चेहऱ्यावर केवढे समाधान विलसत असते घटक समजो न समजो लिहीत बसणे, पाने रंगवणे म्हणजे अभ्यास. वह्या न विसरता शाळेत आणणे, तपासून घेणे, असे सारे इमानेइतबारे सुरू असते. अशा प्रकारचा अभ्यास जी शाळा जास्त करून घेते ती चांगली शाळा असा पालकांचा ठाम समज असतो. मुलांचं उमलणं, फुलणं, शिकणं हे खरं तर फार व्यापक असतं. वाचन-लिखाणाचा अभ्यास हा त्यातला एक फार लहान भाग असतो. पण त्याचंच फार मोठं ओझं मुलांवर टाकलं जातंय. म्हणूनच ओझ्याकडे केवळ किलोग्रॅमच्या भाषेत बघता येत नाही. पाठीवरच्या ओझ्यासोबत मनावरच्या ओझ्याबाबत बोलावेच लागते. अशी निरर्थक ओझी वाहात तयार झालेली मुलं भविष्यात समस्यांचे निराकरण करु शकतीलच याची हमी देता येत नाही. कालांतराने या अशा मुलांचं देशाला ओझे होण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे या सगळ्यात शिक्षणशास्त्र धाब्यावर बसवले जातेय. रचनावादी तत्त्वही नापास होतेय. धुरीणांनी याकडे अधिक गंभीरपणे पाहायला हवे.\n· मुलं, शिक्षक, पालक यांना जोडणारा पाठ्यपुस्तकसदृश सामाईक धागा असणे चांगलेच. पण सर्व मुलांनी रोज सर्व विषयांची पुस्तके आणायलाच पाहिजेत का याचा विचार करून पाठ्यपुस्तकांच्या जोखडातून शिक्षण सोडवायला हवे. एका बेंचवर बसलेले दोन विद्यार्थी विषयांची पुस्तके दोघांत सहज शेअर करु शकतील. त्यातून सहकार्याची भावना वाढीस लागेल. जिल्हा परिषदेच्या काही शाळा दप्तरमुक्त झाल्यात. माध्यमिक शाळांतही हे शक्य आहे. कडाप्प्याच्या रॅक बनवून तेथे पुस्तके, वह्या, दप्तरं ठेवता येतील.\n· मोठमोठ्या 200 पानी वह्यांऐवजी लहान आकाराच्या 100 पानी वह्या वापरता येतील. त्याही प्रत्येक विषयाला एकच.\n· घरच्या अभ्यासात फारसे लिखाण न देता, मुलांच्या ठायी असलेल्या ऊर्जेला सकारात्मक वळण देणारे, छंद जोपासनेला, सर्जनशीलतेला, कल्पकतेला, निरीक्षण शक्तीला, विश्लेषक वृत्तीला खतपाणी घालणाऱ्या प्रयोगशील गोष्टी द्याव्यात.\n· पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सोय शाळेत करावी. त्याने किलोभराचे ओझे कमी होईल.\n· प्राथमिक स्तरावर परिसर अभ्याससारखे विषय आता एकात्मिक पद्धतीने शिकवायला घेतले आहेत. बालभारतीची पुस्तके बदलत आहेत, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. चित्रमयता आणणे, मोठ्या टाईपमध्ये लिहिणे, सुटा मजकूर देणे, हे बदल करताना पुस्तकांचाही आकार मोठा होतोय. चौथीच्या विज्ञानाच्या पुस्तकाकडे उदाहरण म्हणून पाहता येईल. काही विषयांची पुस्तके दोन भागात (भाग १, भाग २) बनवायलाही हरकत नाही.\n· लिहिण्यावरचा फोकसदेखील बदलायला हवा. यात पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सुटी असली की ‘भरपूर अभ्यास द्या’ असे म्हणत मुलांच्या उत्साहावर विरजण टाकणारी मानसिकता बदलावी लागेल, यात मुलांचे सौख्य सामावलेले नाही.\nलेखक अॅक्टीव टिचर्स फोरमचे संयोजक आहेत.\nप्रयोगशील शिक्षक , शिक्षण शास्राचे अभ्यासक , Active teachers forum संयोजक .\nरचनावाद म्हंजी काय रे भाऊ\n- भाऊसाहेब चासकर आपल्या देशातल्या औपचारिक शिक्षणाचा इतिहास साधारण दोनेकशे वर्षांचा आहे. ब्रिटीशकाळात मेकॉलेने(१८३५) इथल्या शिक्षणाल...\nप्रमाणभाषेचा अतिरेकी आग्रह घातकच\n- भाऊसाहेब चासकर मुल ज्या सहजतेनं कुटुंबात भाषा शिकते , ती वापरते , त्यात व्यवहार करते , तितक्या नैसर्गिक पद्धतीनं , सहजतेनं म...\nभाऊसाहेब चासकर , bhauchaskar@gmail.com देशातल्या भावी नागरिकांना संसदीय शासन प्रणालीचा म्हणजेच लोकशाहीतील स्वातंत्र्य , समता , ...\nरचनावाद म्हंजी काय रे भाऊ\nसरकारी शाळांमधील समृद्धीची बेटं\nपाठीवरचे जड झाले ओझे\nप्रमाणभाषेचा अतिरेकी आग्रह घातकच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/friendship-day-marathi/friendship-day-108080100027_4.html", "date_download": "2018-04-24T02:43:15Z", "digest": "sha1:4JZAPAPR35VKYQ3GJ54RKJ43XROVDHEW", "length": 6851, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Friendship Day SMS In Marathi, Friendship Day Message Marathi | मैत्रीच्या मंदिरात मैत्रीची वात | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमैत्रीच्या मंदिरात मैत्रीची वात\nमैत्रीची साथ, मैत्रीचाच हात\nमैत्रीच्या मंदिरात, मैचीचीच वात\nमैत्रीच्या घरात मैत्रीची बात\nआणि मैत्रीची जात मैत्रीच्याच आत.\nमैत्री केवळ एका दिवसापूरती मर्यादित न ठेवता युगांतरापर्यंत असीम, अमर्यादित ठेवून तिच्यात ओतप्रोत प्रेमभावना सतत जागृत ठेवूया. आजचा मैत्री दिन ही शपथ घेऊनच साजरा करूया. काय\nनेट वरची थेट 'दोस्ती'\nफ्रेंडशिप डे : राशीनुसार कोणत्या रंगाचे गिफ्ट द्याल\nFriendship Day : घट्ट मैत्रीचा फंडा...\nकालसर्प योग आणि नागपंचमी पूजन\nयावर अधिक वाचा :\nटीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार\nटाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nनाणार होणार नाही: उद्धव ठाकरे\nनाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...\nअबब, उमेदवाराची संपत्ती 1020.5 कोटी\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2011/05/blog-post_30.html", "date_download": "2018-04-24T02:47:43Z", "digest": "sha1:GCX32JOXI5OALKSTSUQU6HUB65B5NQ4O", "length": 5211, "nlines": 92, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: येई मल्हार भोवळ", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nसोमवार, ३० मे, २०११\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/loksatta-vyakti-vedh-dattatray-mhaiskar-1611541/", "date_download": "2018-04-24T03:14:27Z", "digest": "sha1:L2EFEGLXEK65Q3J5Y3OI32NXQRA2K3YM", "length": 15618, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta Vyakti Vedh Dattatray Mhaiskar | दत्तात्रय म्हैसकर | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nनवतेचा ध्यास मनात असेल तर ती अस्वस्थता स्वस्थ बसू देत नाही.\nनवतेचा ध्यास मनात असेल तर ती अस्वस्थता स्वस्थ बसू देत नाही. त्यामधून नवीन काही निर्माण होते. आपले कार्यकर्तृत्व सिद्ध केल्याचा एक आनंद त्या नवतेमध्ये असतो; त्याचबरोबर समाजाला आपण आहे त्यापेक्षा वेगळे काही तरी देतो याचा एक स्वान्तसुखाय आनंद काही मंडळी घेतात. अशाच पठडीमधले एक व्यक्तिमत्त्व होते ‘आयडियल रोड बिल्डर्स’ कंपनीचे (आयआरबी) संस्थापक दत्तात्रय पांडुरंग म्हैसकर.\nस्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर म्हैसकर यांनी उमेदीच्या काळात खासगी तसेच मुंबई पालिकेत अभियंता म्हणून कामाला सुरुवात केली. नोकरीच्या चौकटीत अडकून पडलो तर वेगळे काही करता येणार नाही, असा विचार त्यांनी केला. रस्तेबांधणी क्षेत्रात उतरू, या विचारातून त्यांनी ‘आयआरबी’ कंपनीची स्थापना केली. डोंगर-दऱ्यात पसरलेला महाराष्ट्र एक दिवस औद्योगिक, उद्योग व्यवसायाकडे वाटचाल करील. वाढत्या लोकवस्तीबरोबर नागरीकरण वाढेल. या वाढत्या वस्तीला रस्ते सुविधेची प्राथमिक गरज असणार आहे. हा भविष्यवेध समोर ठेवून त्यांनी रस्तेबांधणी क्षेत्रात पाऊल ठेवले. चोख काम करण्याच्या वृत्तीमुळे ‘आयआरबी’ कंपनीला अनेक रस्त्यांची कंत्राटे मिळाली. अर्थात, यामध्ये व्यावसायिक खंबीरता जशी होती; तशीच सरकार पातळीवर असलेले पारदर्शक व्यक्तिमत्त्व म्हणून असलेले वजन, राजकीय आशीर्वादही तितकाच महत्त्वाचा ठरला. आपल्या रस्ते कामाच्या दबदब्यातून त्यांनी तसा ठसा सरकारदरबारी निर्माण केला. महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाचे रस्ते त्यांनी बांधून दिले. सरकारशी चांगले ‘सूत’ असल्याने काही कामे त्यांनी ‘बीओटी’ (बांधा, टोल आकारून वापरा, हस्तांतर करा) तत्त्वावर पूर्ण केली. वाहनमालक, चालकांना दर्जेदार रस्ते मिळाले. आयआरबीचे कौतुक झाले. अनेक व्यवसाय, व्यवहारांमध्ये मध्यस्थ असतात; पण टोल म्हणजे थेट लोकांच्या खिशात हात घालून वसुलीचा प्रकार असल्याने, या व्यवसायात थेट मध्यस्थ नसल्याने जागोजागीच्या टोलवसुलीमुळे लोकांच्या रोषाला अप्रत्यक्षपणे ‘आयआरबी’ला सामोरे जावे लागले. या टोलवसुलीवरून न्यायालयीन याचिका सुरू आहेत. कायद्यातील करार त्रुटीचा लाभ घेणारे काही गैरप्रकार या टोलवसुलीत असल्याने ‘आयआरबी’ला लोकरोषालाही सामोरे जावे लागले. मात्र या ‘टोल’च्या गणिताच्या आधारे बँक-कर्जासाठी तारण मिळवून, महाराष्ट्रातील रस्तेबांधणीसाठी भांडवलनिर्मितीचा मार्ग खुला करणारे दत्तात्रय म्हैसकरच\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nकंपनीच्या दैनंदिन व्यवहारातून त्यांनी निवृत्ती पत्करली होती, पण याच वेळी कौटुंबिक दुफळीतून कंपनीचे दोन भाग पाहण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्यांच्या निधनाने डोंबिवलीतील एक दानशूर व उद्योगी व्यक्तिमत्त्व हरपले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://bhauchaskar.blogspot.com/2015/", "date_download": "2018-04-24T02:46:30Z", "digest": "sha1:2U2CJGNCEVEVLWZVJMN72SF4YVYEOOW4", "length": 133122, "nlines": 131, "source_domain": "bhauchaskar.blogspot.com", "title": "भाऊ चासकर : 2015", "raw_content": "\nसर्वांसाठी शिक्षण ........समतेसाठी शिक्षण.........\nदेशातल्या भावी नागरिकांना संसदीय शासन प्रणालीचा म्हणजेच लोकशाहीतील स्वातंत्र्य, समता, बंधुता या मुल्यांचा परिचय बालवयातच व्हावा, हीच शाळांतून नागरिकशास्त्र शिकवण्यामागची भूमिका आहे. नागरिकशास्त्रासारखा विषय केवळ शाळेतून ‘शिकवल्याने’ खरोखरच लोकमानस तसे घडते का लोकशाही मूल्ये जोपासली जातात का लोकशाही मूल्ये जोपासली जातात का हा अभ्यासकांच्या दृष्टीने संशोधनाचा विषय राहिला आहे. या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातल्या बहिरवाडी या राज्याच्या एका कोपऱ्यातल्या खेड्यात ‘प्रॅक्टीकल अॅप्रोच’ घेऊन सुजाण नागरिकत्व घडविण्याच्या दृष्टीने धडे दिले जाताहेत. मुलांच्या जीवनाशी शिक्षण जोडताना त्यांना जीवनाचे शिक्षण देण्याचा प्रयत्न शाळेत केला जात आहे. नागरिकशास्राचे धडे गिरवताना मुलांचे काही उपक्रम सांगणे येथे औचित्याचे वाटते.\nगाव परिसरात दुष्काळी स्थिती होती. पाण्याची बचत या विषयावर चर्चा सुरु होती. काही मुलांनी गावातल्या नळांना तोट्या बसविलेल्या नसल्याने वाया जाणाऱ्या पाण्याचा मुद्दा मांडला. या विषयी नापसंदीचा सूर लावला. हे बरोबर नाही. ते थांबले पाहिजे. असे मुलांचे म्हणणे आले. नळांना तोट्या बसविण्याचे काम कोणाचे असते हे मुलांनी समजून घेतले. पंचायतीकडे तसा आग्रह धरायचे ठरवले. शाळेतल्या मुलांची बालसंसद आहे. वेगवेगळ्या विषयावर संसद भूमिका घेते. गावातल्या योग्य व्यासपीठावर गाऱ्हाणे मांडते. अपेक्षेप्रमाणे तिकडे हा विषय गेला. दुपारच्या सुटीत या विषयावर बालसंसदेची ‘तातडीची’ बैठक झाली.\nनळांना तोट्या नसल्याने पाणी वाया जाते. डबके साचतात. दुर्गंधी येते. डास, माश्या आणि इतर रोगजंतू वाढतात. अस्वच्छतेमुळे गावकऱ्यांचे आरोग्य बिघडते. अशी चर्चा झाली. ग्रामपंचायतीने सर्व नळांना तातडीने तोट्या बसविण्याची मागणी करणारा ठरावच सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. मुलांनी त्यांच्या हस्ताक्षरात ठरावाची प्रत सरपंच आणि ग्रामसेवकांना ग्रामपंचायतीत जाऊन दिली. नक्कल प्रतीवर सहीसुद्धा घेतली. गावाच्या ‘कारभाऱ्यांशी’ चर्चा केली. मुद्दा पटवून दिला. त्यांना तो पटला. मध्ये बरेच दिवस गेले. मुलांना काही हालचाल दिसेना. बालसंसदेने पंचायतीला स्मरणपत्र दिले गाव तसे लहान आहे. पंचायतीकडे कररूपाने येणारा वसूल फारसा नसतो. साहजिकच पैसे नसल्याने काम खोळंबले होते. पण मुलांच्या दुसऱ्या पत्रानंतर सरपंच आणि ग्रामसेवक यांनी तोट्या बसविण्याचे मनावर घेतले. स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करीत उभायतांनी तोट्या आणल्या. त्याच दिवशी नळांना बसवल्यादेखील. सरपंचांनी शाळेतल्या मुलांना नळांना तोट्या बसविल्याचे कळवलेही. आपल्या मताला महत्त्व असल्याची भावना मुलांना सुखावून गेली; याशिवाय पुढच्या कामाला ऊर्जा आणि उत्साह देवून गेली. मुलांचा आत्मविश्वास आणखीन वाढला.\nनिवडून आल्यावर काय करशाल\nजिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूकीच्या मतदानाची तारीख जवळ आली होती. प्रचार जोरात सुरु होता. आम्ही या विषयावर मुलांशी गप्पा मारायचे ठरवले. अशा विषयांची लहान गावात मोठी चर्चा होते म्हणूनच विषय तसा संवेदनशीलही होता. पक्ष, उमेदवार, त्यांचे चिन्ह, प्रचार याबाबत मुले माहिती देत होती. निवडणुकीच्या धामधुमीतल्या मजेशीर गोष्टी समजायच्या. कोणी सांगायचे इकडे बोकड कापला. कोणी तिकडं दारूचे बॉक्स आणल्याची बातमी द्यायचा. लोकशाही, निवडणुका आणि इतर गोष्टींवर सखोल बोलणे झाले. प्रत्येक नागरिकाला दिलेला मतदानाचा अधिकार, तो कसा वापरावा, याबाबत प्रबोधनही झाले.\nशाळा सुटल्यावर एक चुणचुणीत मुलगा घरी गेला. तिथं नेमके एक उमेदवार प्रचाराला अर्थात मते मागायला आलेले. मोठ्या माणसांनी ‘उपचार’ पूर्ण करायचे ते केले. मनात काहीतरी खळबळ माजलेला हा लहानगा धिटाईने मोठ्या माणसात येवून थेट उमेदवारालाच विचारता झाला. ‘तुम्ही कोणत्या पक्षाचे तुम्ही निवडून आल्यावर आमच्यासाठी काय करशाल तुम्ही निवडून आल्यावर आमच्यासाठी काय करशाल या अनपेक्षित प्रश्नाच्या यॉर्करने उमेदवार महोदयांची दांडी गुल झाली होती या अनपेक्षित प्रश्नाच्या यॉर्करने उमेदवार महोदयांची दांडी गुल झाली होती ते स्वतःला सावरत होते. घोळक्यातला एक कार्यकर्ता मदतीला धावून आला. ‘तुला कुठे मतदान करण्याचा अधिकार आहे ते स्वतःला सावरत होते. घोळक्यातला एक कार्यकर्ता मदतीला धावून आला. ‘तुला कुठे मतदान करण्याचा अधिकार आहे’ असा उलटा प्रश्न त्या पोराला विचारला. ‘मी माझ्या आईला सांगितले ना यांना मत दे. तर ती त्यालाच देईन. असं बाणेदार उत्तर देत, आई, आजी-आजोबा माझे कसे ऐकतात हे सांगायला हा चिमुरडा विसरला नाही\nअण्णा हजारेंच्या आदोलानाला पाठिंबा\nभ्रष्टाचाराच्या मुद्दयावर समाजसेवक अण्णा हजारेंचं दिल्लीत आंदोलन सुरु होतं. अण्णा हजारेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गावातून फेरी काढायची परवानगी शालेय मंत्रिमंडळाने शाळेच्या मुख्याध्यापकांकडे मागितली. काही कारणांनी ती मिळाली नाही. मुलांनी नामी शक्कल लढवली. शाळा सुटल्यावर लहानशी सभा घेतली. काहीजणांनी ‘भूमिका’ मांडली. सकाळी साडेआठ वाजता सगळ्यांनी जमायचं ठरवलं. ‘मी अण्णा आहे’, ‘I am Anaa’, ‘अण्णा हजारे झिंदाबाद,’ असा मजकूर लिहिलेल्या टोप्या घालून मुलं मोर्च्यात सहभागी झाली. घोषणा दिल्या. गावातून प्रभात फेरी झाली. गावकरी कौतुकानं सारं पाहत होते. देवळासमोरच्या चावडीवर फेरीचे सभेत रूपांतर झाले. शाळेच्या मुख्यमंत्र्याने चळवळीतल्या कार्यकर्त्याप्रमाणं प्रास्ताविकाचे भाषण केले. इतर ‘वक्त्यांची’ही भाषणं छान झाली. भ्रष्ट गोष्टींवर मुलांनी बोट ठेवलं. बिनधास्तपणाणं स्वतःचं मत मांडलं. कोणाला तरी विचारून, पाहून, ऐकून, वाचून, जुजबी माहिती घेऊन मुलं बोलत होती. पण आम्ही पाहात होतो, ते आशादायक होतं. जे पेरलं होतं जे रुजताना, अंकुरताना दिसत होतं. सगळे झाल्यावर काही मुलं जवळ आली. म्हणाली “सर, आम्हाला भारताचा नकाशा तयार करायचाय. तुम्ही मदत करा ना” मैदानावर भारताचा नकाशा तयार झाला. ध्वजवाहक मध्यभागी दिमाखानं उभा होता. तिरंगा लहरत होता. मुलांच्या आग्रहानुसार छानसा फोटोही काढला. त्या दिवशी प्रत्येक वर्गातल्या संगणकावर मुलांनी तो फोटो वॉलपेपर म्हणून सेट केला होता” मैदानावर भारताचा नकाशा तयार झाला. ध्वजवाहक मध्यभागी दिमाखानं उभा होता. तिरंगा लहरत होता. मुलांच्या आग्रहानुसार छानसा फोटोही काढला. त्या दिवशी प्रत्येक वर्गातल्या संगणकावर मुलांनी तो फोटो वॉलपेपर म्हणून सेट केला होता केवढी खुश होती मुलं त्या दिवशी.\nदुस-या दिवशी सकाळी कुणाल मजजवळ आला. याचं विषयावर रात्री टी.व्ही.वर झालेली चर्चा त्याने ऐकली होती. त्याचा संदर्भ तो देत होता. त्यात कोणीतरी सांगितलं होतं की, सर्वच राजकीय पक्ष भ्रष्ट आहेत. कुणालला असा प्रश्न पडला होता की, जर सारे पक्ष भ्रष्ट आहेत. मग भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करणारे, लढणारे अण्णा हजारे त्यांचं मत कोणत्या पक्षाला देत असतील\nगुटखा बंदी झालीच पाहिजे\nशाळेच्या मैदानावर सकाळी गुटख्याच्या पुढ्यांचा भलामोठा खच पडलेला असायचा. रोज परिपाठ सुरु होण्याआधी त्या पुढया उचलणे, हे आमचे रोजचे काम होवून बसलेले. शिवाय पिचकाऱ्या मारून भिंतीही रंगविल्या जात. मुलंही जाम वैतागली होती. ‘सर तुम्ही सांगा ना त्या लोकांना इथं थुंकू नका म्हणावा.’ काही मुला-मुलींनी त्यांचे मनोगत सांगितले. पण नेमके कोणी, कोणाला, कधी आणि कसे सांगायचे असा यक्ष प्रश्न होता. गावात मुलांनी या विषयाची चर्चा केली. गुटखा खावून थुंकणाऱ्याचा शाळेच्या परिपाठात सत्कार करणार असल्याच्या अफवा उठवल्या. परस्परच. त्याच्याने फार फरक पडला नाही. पण त्यातून झाले असे की, मुलांना कोणीतरी ‘गुरु’ भेटला. त्याने ‘मार्ग’ दाखवला.\nगावातली सगळी दुकाने शाळेच्या परिसरात होती. शालेय इमारतीपासून १०० मीटर अंतरावर गुटखा-तंबाखू असे पदार्थ विकायला कायद्याने बंदी आहे, अशी माहिती मुलांना समजली. त्या कायद्याचा संदर्भ देत मुलांनी गुटखा विक्री बंद करा, अशी मागणी करणारे पत्र ग्रामपंचायतीला लगेचच दिले. ग्रामसभेत गुटखा विक्री बंद करण्याची मागणी करणारा बालसंसदेचा ठरावदेखील मुलांनी दिला. इतकेच नाही तर बालसंसदेचे प्रतिनिधी प्रत्यक्ष ग्रामसभेला हजरही होते ग्रामसभेची चर्चा त्यांनी ऐकली. ठराव मजूर झाल्याचा मुलांना खूप आनंद झाला.\nपुढे दीड वर्षानंतर राज्य सरकारने गुटखा विक्रीवर बंदी घातली. गुटखा, तंबाखू, विडी-सिगारेट, मिसरी या बाबींवर गावातल्या लोकांचा किती खर्च होतो, याचे लहानसे सर्वेक्षण मुलांच्या एका गटाने केले होते. हे करताना मुलांना खूप मजेशीर अनुभव आले. हेटाळणी झाली. काहींनी कौतुकही केले. तो खर्च जवळपास सहा लाखांच्या घरात गेला होता आजही यावर अनेकांचा विश्वास बसत नाही. पण ही अतिशयोक्ती नसून वास्तव आहे. ते आकडे ऐकून, पाहून पोरांना भोवळ आली. त्यानंतर असे पदार्थ कधीही खाणार नाही, कोणी आणून द्यायला सांगितले तर आणूनही देणार नाही, अशी शपथच मुलांनी घेतली.\nनिवडणूक प्रक्रियेला सामोरे जाताना...\nलोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणुका म्हणजे पक्ष, उमेदवार, प्रचार आणि शेवटी मतदान प्रक्रिया यांना अनन्यसाधारण महत्त्व असते. आमची शिक्षण व्यवस्था याबाबत फारशी बोलत नाही. म्हणूनच त्याबाबत मुलांची ‘समज’ विकसित होत नाही. ही प्रक्रिया नेमकी काय असते, हे मुलांना समजून घेता यावे, यासाठी शाळेत दर वर्षी निवडणूक होते. पक्ष, उमेदवारी अर्ज, उमेदवार यादी जाहीर करणे, निवडणुकीचे चिन्हवाटप, प्रचार, जाहीरनामा, गुप्त पद्धतीने मतदान, मतमोजणी, निकाल जाहीर करणे अशा साऱ्या गोष्टीतून मुलांना ही प्रक्रिया समजून घेण्याची संधी मिळते. प्रक्रिया मुलेच पार पडतात. दर वर्षी शाळेच्या मंत्रिमंडळाची अशी निवडणूक होते. धमाल तर होतेच; पण त्यातून जे काही शिकणे होते ते स्थायी स्वरूपाचे असते.\nशेतकऱ्यांना आंदोलन का करावं लागतं\n‘उसाच्या भाववाढीसाठी शेतकरी रस्त्यावर’,अशी बातमी वर्तमानपत्रात छापून आली होती. शाळेच्या परिपाठात बातमीवर चर्चा झाली. मुलांनी मतं मांडली. एकाने मधेच प्रश्न विचारला ‘सर, शेतक-यांला आंदोलन का बरं करावं लागतं’ प्रश्न उत्तरासाठी नेहमीप्रमाणे मुलांत घेवून गेलो. मुलांनी प्रश्नाला उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. ‘उसाला भाव वाढवून द्यावा म्हणून आंदोलन सुरु आहे,’ एकानं म्हटलं. ‘आंदोलन म्हणजे काय’ प्रश्न उत्तरासाठी नेहमीप्रमाणे मुलांत घेवून गेलो. मुलांनी प्रश्नाला उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. ‘उसाला भाव वाढवून द्यावा म्हणून आंदोलन सुरु आहे,’ एकानं म्हटलं. ‘आंदोलन म्हणजे काय’ विचारल्यावर मुलं म्हणाली मागण्या मान्य करून घेण्यासाठी आंदोलन करावं लागतं. आंदोलनांचे प्रकार-उपप्रकारच मुलांनी सांगितले. ‘आंदोलन कोणाच्या विरुद्ध असते’ विचारल्यावर मुलं म्हणाली मागण्या मान्य करून घेण्यासाठी आंदोलन करावं लागतं. आंदोलनांचे प्रकार-उपप्रकारच मुलांनी सांगितले. ‘आंदोलन कोणाच्या विरुद्ध असते’ ‘सरकारच्या’ मुलांचं उत्तर. ‘सरकारनं भाव द्यायला पाहिजे. सरकार भाव देत नाही म्हणून शेतकरी आंदोलनं करतात.’ मुलं म्हणाली. उसाच्या उत्पादनासाठी येणारा खर्च, रात्रंदिवस घ्यावी लागणारी मेहनत या सगळ्यावर तपशीलवार चर्चा झाली. शेतकऱ्याच्याच मुलांना वेगवेगळ्या पिकांसाठी किती खर्च येतो, हे पहिल्यांदाच कळले पीक शेतात लावल्यापासून विकेपर्यंत शेतक-याला काय कष्ट पडतात पीक शेतात लावल्यापासून विकेपर्यंत शेतक-याला काय कष्ट पडतात हे मुलांना माहीत होते. त्याविषयी बोलणेदेखील झाले होते. पिकाच्या विक्रीतून फायदाच होतो. तोटा होत नाही. असे आजवर मुले मानत होती\nशेतकरी पिकाला जीव लावतात. विजेच्या भारनियमनामुळं रात्री-अपरात्री पाणी द्यायला जातात. खतं-औषधं यासाठी यातायात करतात. प्रसंगी कर्जबाजारी व्हावं लागतं. हे सगळं संघर्षमय जगणं समोर आलं. ऊस, टोमॅटो, कांदा, भाजीपाला असं काहीही असो. शेतकरी कष्ट करतो. मेहनतीनं पिकवतो. मग पीक आल्यावर त्याला भाव का बरं देती नाही एका मुलाचा प्रश्न. मुलांच्या हेही लक्षात आलं, आपले आई-बाप राब-राब राबतात. खपतात. पिकवतात. उत्पादन केलेल्या मालाचा भाव ठरविण्याचा अधिकार आपल्या आई-बापाला नाहीये. पीक कोण घेतं एका मुलाचा प्रश्न. मुलांच्या हेही लक्षात आलं, आपले आई-बाप राब-राब राबतात. खपतात. पिकवतात. उत्पादन केलेल्या मालाचा भाव ठरविण्याचा अधिकार आपल्या आई-बापाला नाहीये. पीक कोण घेतं भाव कोण ठरवतं असं सुरू होतं. मुलं म्हटली शेतकरी पीकवतो, मग भाव ठरवायचा अधिकार त्यालाच पाहिजे. आम्ही दुकानात किराणा, बिस्कीट, कपडे, सोने घ्यायला, डॉक्टरकडे गेल्यावर दुकानदार पैसे कमी-जास्त करत नाहीत. मग शेतक-याच्या बाबतीतच असं का इंद्रजित भालेरावांच्या 'सांगा माझ्या बापाने नाही केला पेरा, तर तुम्ही काय खाल धत्तुरा इंद्रजित भालेरावांच्या 'सांगा माझ्या बापाने नाही केला पेरा, तर तुम्ही काय खाल धत्तुरा' या कवितेपासून शरद जोशी, राजू शेट्टी यांच्या आंदोलनापर्यंत पर्यंत चर्चा पुढे गेली. शेट्टी यांच्याशी मुलांचे फोनवरून बोलणेदेखील झाले.\nअलिकडेच सत्ताधारी पक्षाशी संबंधित किसान सभेचा राज्यस्तरावरचा नेता शाळेत आला होता. त्यांचा परिचय करून दिला. मुलांशी गप्पा सुरु होत्या. एका मुलाने ‘शेतीमालाला सरकार भाव का देत नाही तुम्ही सरकारला भाव द्यायला सांगत का नाही तुम्ही सरकारला भाव द्यायला सांगत का नाही ’असे खणखणीत विचारले. नेता निरुत्तर झाला... शिक्षक म्हणून नेता निरुत्तर होण्यात काही ‘पुरुषार्थ’ नव्हता. मुलांमध्ये साक्षरतेमुळे आलेली धिटाई महत्त्वाची वाटत होती ’असे खणखणीत विचारले. नेता निरुत्तर झाला... शिक्षक म्हणून नेता निरुत्तर होण्यात काही ‘पुरुषार्थ’ नव्हता. मुलांमध्ये साक्षरतेमुळे आलेली धिटाई महत्त्वाची वाटत होती हीच शिदोरी तर शाळेने द्यायला हवी ना\nआंतरराष्ट्रीय पातळीवरच्या एका परिषदेत नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांना भारतातील शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाबाबत प्रश्न विचारला होता. तेव्हा त्यांनी एका वाक्यात दिलेले उत्तर खूप काही सांगून जाते. त्यांचे उत्तर होते, ‘जे पेराल तेच उगवते.’ अगदी तंतोतंत हीच स्थिती आज नागरिकशास्र शिकविताना होतेय. ‘आडातच नाही; तर पोहऱ्यात कुठून येणार’ असेच होणार. अगदी उदाहरणच सांगायचे तर आम्ही प्राथमिक स्तरावर मुलांना सांगतो(शिकवतो) की, पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून देशाचा विकास साधला जातो. पण बाहेरच्या राजकीय स्पर्धेच्या जगात या योजना अस्तित्वात येण्याआधी-नंतर जे राज-का-रण खेळले जाते, त्याविषयी आम्ही चकार शब्द कधी शाळेत काढत नाही. संसदीय लोकशाही आणि निवडणुका याविषयी आम्ही बोलत राहतो. पण एकाही राजकीय पक्षाचे साधे नावसुद्धा मुलांसमोर(अगदी हळू आवाजातही) आम्ही उच्चारीत नाही’ असेच होणार. अगदी उदाहरणच सांगायचे तर आम्ही प्राथमिक स्तरावर मुलांना सांगतो(शिकवतो) की, पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून देशाचा विकास साधला जातो. पण बाहेरच्या राजकीय स्पर्धेच्या जगात या योजना अस्तित्वात येण्याआधी-नंतर जे राज-का-रण खेळले जाते, त्याविषयी आम्ही चकार शब्द कधी शाळेत काढत नाही. संसदीय लोकशाही आणि निवडणुका याविषयी आम्ही बोलत राहतो. पण एकाही राजकीय पक्षाचे साधे नावसुद्धा मुलांसमोर(अगदी हळू आवाजातही) आम्ही उच्चारीत नाही मग त्या पक्षांच्या जाहिरनाम्याची किंवा राजकीय भूमिकेविषयी चिकित्सा करणे, ही तर फारच दूरची गोष्ट मग त्या पक्षांच्या जाहिरनाम्याची किंवा राजकीय भूमिकेविषयी चिकित्सा करणे, ही तर फारच दूरची गोष्ट पाणीपुरवठा करणे ग्रामपंचायतीचे काम आहे, हे आम्ही सांगतो. मुलं ते वाचतात. लक्षात ठेवतात. पेपरात लिहितात. मार्क्सदेखील मिळवतात. पण त्याच्याने शिकणे होते का असा प्रश्न पडतो. कारण व्यवहारी जगात एखाद्या ग्रामपंचायतीत सत्ताविरोधी गटाचा सदस्य निवडून आला असेल तर त्याच्या वॉर्डात कुपनलिका घ्यायला साधा ‘ना हरकत प्रमाणपत्र’देखील मिळू दिले जात नाही. या वास्तवाकडे आम्ही अजिबात दुर्लक्ष कसे काय करू शकतो पाणीपुरवठा करणे ग्रामपंचायतीचे काम आहे, हे आम्ही सांगतो. मुलं ते वाचतात. लक्षात ठेवतात. पेपरात लिहितात. मार्क्सदेखील मिळवतात. पण त्याच्याने शिकणे होते का असा प्रश्न पडतो. कारण व्यवहारी जगात एखाद्या ग्रामपंचायतीत सत्ताविरोधी गटाचा सदस्य निवडून आला असेल तर त्याच्या वॉर्डात कुपनलिका घ्यायला साधा ‘ना हरकत प्रमाणपत्र’देखील मिळू दिले जात नाही. या वास्तवाकडे आम्ही अजिबात दुर्लक्ष कसे काय करू शकतो ग्रामसभांविषयी आमची पाठ्यपुस्तके काय कितीक बोलतात ग्रामसभांविषयी आमची पाठ्यपुस्तके काय कितीक बोलतात लोकशाहीत लोकांच्या हिताच्या आड नेमके कोण, कसे येतेय हे सांगायला आम्ही का कचरतो लोकशाहीत लोकांच्या हिताच्या आड नेमके कोण, कसे येतेय हे सांगायला आम्ही का कचरतो हे खरेच नाही कळत.\nआता हेच बघाना एखाद्या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होणे म्हणजे काय असते, याबाबत माहिती आम्ही देतो. पण कोणती विधेयके मंजूर होतात. कोणती होत नाहीत. तसे का होते लोकसभा, राज्यसभा तिथली चर्चा, विधेयकाची तीन वाचनं, प्रवर समिती, राष्ट्रपतींची सही हा प्रवास सांगितला सांगतो. पण ते विधेयक सभागृहात चर्चेलाच येवू नये, यासाठी लावली जाणारी फिल्डिंग. समजा, चर्चेला आलेच, तर ते लोकांच्या कितीही फायद्याचे असूद्यात ते नामंजूर कसे होईल, इथपर्यंत जो आटापिटा चालतो. ‘विरोधासाठी विरोध’ म्हणून जे घाणेरडे पक्षीय राजकारण खेळले जाते, त्याचे काय लोकसभा, राज्यसभा तिथली चर्चा, विधेयकाची तीन वाचनं, प्रवर समिती, राष्ट्रपतींची सही हा प्रवास सांगितला सांगतो. पण ते विधेयक सभागृहात चर्चेलाच येवू नये, यासाठी लावली जाणारी फिल्डिंग. समजा, चर्चेला आलेच, तर ते लोकांच्या कितीही फायद्याचे असूद्यात ते नामंजूर कसे होईल, इथपर्यंत जो आटापिटा चालतो. ‘विरोधासाठी विरोध’ म्हणून जे घाणेरडे पक्षीय राजकारण खेळले जाते, त्याचे काय पण काठावर बहुमत असेल तर वेळप्रसंगी होणारा घोडेबाजार. याबाबत कधीच काहीच बोलायचे नाही. असे का पण काठावर बहुमत असेल तर वेळप्रसंगी होणारा घोडेबाजार. याबाबत कधीच काहीच बोलायचे नाही. असे का महिला आरक्षण विधेयकासारखे एखादे उदाहरण घेऊन तिकडे नेमके काय आणि कसे चालते, हे मुलांच्या लक्षात आणून द्यायला काय हरकत आहे महिला आरक्षण विधेयकासारखे एखादे उदाहरण घेऊन तिकडे नेमके काय आणि कसे चालते, हे मुलांच्या लक्षात आणून द्यायला काय हरकत आहे लोकसभा राज्यसभेची अधिवेशने, कार्यपद्धती याबाबतीत आम्ही सांगतो; हे खरे. कोट्यवधी रुपये कामकाजावर खर्च होत राहतात. लोकशाहीच्या त्या ‘पवित्र’ मंदिरात मग लोकांच्या हिताची चर्चा कितीक होते तिथे लोकसभा राज्यसभेची अधिवेशने, कार्यपद्धती याबाबतीत आम्ही सांगतो; हे खरे. कोट्यवधी रुपये कामकाजावर खर्च होत राहतात. लोकशाहीच्या त्या ‘पवित्र’ मंदिरात मग लोकांच्या हिताची चर्चा कितीक होते तिथे हेही सांगायला हवे. तर आणि तरच त्याला काही एक अर्थ प्राप्त होईल. अन्यथा सारे व्यर्थच.\nअजून एक महत्त्वाची गोष्ट. बाहेरच्या जगातले संदर्भ सतत बदलत जातात. आमचा अभ्यासक्रम तसा बदलत जायला हवा. बदलांचा अंतर्भाव पाठ्यपुस्तकांत वेळोवेळी झाला पाहिजे. जुन्याला कवटाळून बसू, तर आपणच आपली फसवणूक करून घेतल्यासारखे होईल. माहितीच्या अधिकाराबाबत काय माहिती मुलांना दिली जाते एखाद्या ओळीत तरी त्याची पार्श्वभूमी नको सांगायला. हा आग्रह धरण्याचे कारण म्हणजे पुस्तकात आले की, ते मुलापर्यंत पोहचविणे सोपे होते. कोणी असाही आक्षेप घेईल की, इतक्या लहान वयात मुलांना हे सारे सांगावे का एखाद्या ओळीत तरी त्याची पार्श्वभूमी नको सांगायला. हा आग्रह धरण्याचे कारण म्हणजे पुस्तकात आले की, ते मुलापर्यंत पोहचविणे सोपे होते. कोणी असाही आक्षेप घेईल की, इतक्या लहान वयात मुलांना हे सारे सांगावे का तर सांगावेच. या देशातल्या व्यवस्थेवरचा त्यांचा विश्वास उडू न देता हे सांगावे लागेल. तिथे कौशल्याचा कस जरूर लागेल.\nआमच्या तालुक्यात एक धरण अत्यंत आधुनिक तंत्राने बांधलेय. विशेष हे की, सबंधित तंत्र इंजिनीअरिंगच्या पुस्तकात नंतर समविष्ट करण्यात आले. याबाबतीतही तसे करायला काय हरकत आहे एक उत्कृष्ठ शासन प्रणाली म्हणून शाहिरी थाटात लोकशाहीचे पोवाडे गात बसायचे. लोकशाहीचे आभासी चित्र रंगवून मुलांची एकप्रकारे आपण फसवणूकच करीत आहोत. हे ध्यानात घ्यायला हवे. समजात जेव्हा गोष्टी मुलं प्रत्यक्ष पाहातात. अनुभवतात. वास्तव स्वीकारण्याची वेळ त्यांच्यावर येते, तेव्हा सगळे त्यांच्या एकदमच अंगावर येते. मुलांचा गोंधळ उडतो. चार भिंतीच्या आत बाहेरच्या जगातले हे वास्तव वर्गात बोलायला आपण का घाबरतो एक उत्कृष्ठ शासन प्रणाली म्हणून शाहिरी थाटात लोकशाहीचे पोवाडे गात बसायचे. लोकशाहीचे आभासी चित्र रंगवून मुलांची एकप्रकारे आपण फसवणूकच करीत आहोत. हे ध्यानात घ्यायला हवे. समजात जेव्हा गोष्टी मुलं प्रत्यक्ष पाहातात. अनुभवतात. वास्तव स्वीकारण्याची वेळ त्यांच्यावर येते, तेव्हा सगळे त्यांच्या एकदमच अंगावर येते. मुलांचा गोंधळ उडतो. चार भिंतीच्या आत बाहेरच्या जगातले हे वास्तव वर्गात बोलायला आपण का घाबरतो या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. वास्तवाशी फारकत घेतलेले शास्र आम नागरिकांचे असूच शकत नाही.\nनागरिकशास्त्र म्हणून आपण राज्यात सध्या जे शिकवत आहोत. त्यात मुलांचे Active Participation नसतेच. जणू परीक्षेपूरते ‘घोका आणि ओका’ इतकेच असते तिथे. सध्या तातडीची गरज आहे ती नागरिकशास्त्र ते राज्यशास्त्र असा पूल प्राथमिक स्तरावर शाळाशाळांतून बांधण्याची. हे तारू नागरिकशास्त्राकडून राज्यशास्राकडे नेण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न पाहिजेत, जेणेकरून बालवयातच मुलांमध्ये जाणीवजागृती निर्माण होईल. त्याची सुरुवात शाळा आणि मुख्य म्हणजे पाठ्यपुस्तकांपासून करावी लागेल. प्रथम पाठ्यपुस्तकातल्या गडबडी दूर केल्या पाहिजेत. राज्यात आठव्या इयत्तेपर्यंत नागरिकशास्र आणि नवव्या वर्गापासून पुढे राज्यशास्र शिकविले जाते. त्याचा सांधाजोड नीट होत नाही. कच्च्या पायावर पक्की इमारत उभी राहणार कशी अन्यथा आमचे शिक्षण सांगते चिंच आणि मुले म्हणतात आंबा अन्यथा आमचे शिक्षण सांगते चिंच आणि मुले म्हणतात आंबा असे होत राहील. एका शाळेतल्या मुलांना साधारण वर्षभरापूर्वी मी विचारलं होतं. ‘महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोणी निवडला असे होत राहील. एका शाळेतल्या मुलांना साधारण वर्षभरापूर्वी मी विचारलं होतं. ‘महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोणी निवडला’ ‘सोनिया गांधी यांनी’ ‘सोनिया गांधी यांनी’ माझ्या प्रश्नाचे उत्तर’ माझ्या प्रश्नाचे उत्तर ही काय गडबड आहे ही काय गडबड आहे आपण सांगतो एक मुले ऐकतात, पाहतात, समजून घेतात ते भलतेच\nमहान तत्त्ववेत्ता सॉक्रेटीसने सांगून ठेवलेय. ‘I cannot teach anybody anything. I can make them think.’ एकूणच चिकित्सक विचार करायला लावणाऱ्या शिक्षणाविषयी एकूणच आपली पाठ्यपुस्तके आणि शिक्षण व्यवस्था किती बोलते लोकशाही व्यवस्थेत नागरिकांच्या मताला महत्त्व असते. त्यांच्या आशाआकांशांचे प्रतिबिंब तिथं उमटायला हवे. ते काही उमटताना दिसत नाही. किंबहुना ते उमटू न देण्यातच काही लोकांचे (सत्ताधारी वर्गाचे) हीत सामावलेले असते की काय, अशी शंका येते.\nऑन ड्यूटी मिळाली... नाही मिळाली... इतके शिक्षक जाणार... अमक्या संघटनेच्या पावत्या इतक्या लोकांनी फाडल्या... तमक्या संघटनेच्या पावत्या तितक्या लोकांनी फाडल्या... याबाबतचे दावे-प्रतिदावे... या व अशा आणखी काही बातम्यांनी वृत्तपत्रांचे रकानेच्या रकाने भरू लागतात. तेव्हा खुशाल समजावे की, प्राथमिक शिक्षक संघटनांच्या अधिवेशनाचे दिवस जवळ आले आहेत म्हणून. वास्तविक विशिष्ट कालावधीनंतर शिक्षकांना एकत्र आणणारी अशी अधिवेशने, त्यात आयोजिल्या जाणा-या 'शिक्षण परिषदा' खूपच आवश्यक आहेत. त्यांचे महत्त्व अजिबात नाकारता येत नाही. परंतु गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या शिक्षक संघटनांची अधिवेशने बघितली, त्यांच्या व्यासपीठावरून होणारी शिक्षणातील प्रश्नांची 'चर्चा' ऐकली. वेतना आयोगानुसार पगारवाढ द्या, अशैक्षणिक कामांचे ओझे कमी करा, शिक्षकांना मुलांसमोर ठेवा. या व अन्य रास्त मागण्या संघटनांनी लावून धरल्या आहेत. मान्यही करून घेतल्या आहेत. हे सगळे आवश्यक आहेच. पण एकूण शिक्षण प्रक्रियेत संघटनाचा इतकाच मर्यादित रोल असतो का असावा का तर कोणताही सुजान माणूस त्याचे उत्तर नाही, असेच देईल. ज्या त-हेने हे सारे होतेय ते पाहिलेय आणि म्हणूनच तर अंतरंगात काही प्रश्नांचे तरंग उमटल्यावाचून राहत नाहीत.\nजगभरातील शिक्षण त्यात नित्य होणारी नवनवी संशोधने, त्यामुळे झपाट्याने बदलत जाणारे शिक्षणाचे संदर्भ, येणारे नवे प्रवाह, त्यासाठी अभ्यासक्रम कसा असावा, आगामी काळात कोणती आव्हाने आपल्यासमोर असतील, त्याला सामोरे कसे गेले पाहिजे, आगामी काळात कोणती आव्हाने आपल्यासमोर असतील, त्याला सामोरे कसे गेले पाहिजे त्यासाठी सरकारकडून कोणत्या सपोर्टची गरज आहे त्यासाठी सरकारकडून कोणत्या सपोर्टची गरज आहे गुणवत्तापूर्ण शिक्षण म्हणजे काय गुणवत्तापूर्ण शिक्षण म्हणजे काय, कोणाच्या तरी प्रभाव- दबावाखाली येऊन शिक्षण क्षेत्रात घेतले जाणारे निर्णय, त्याचा एकूणच शिक्षण व्यवस्थेवर होणारा दुरगामी परिणाम, खेडोपाडी सुरु झालेल्या इंग्रजी शाळांच्या आक्रमणामुळे सरकारी शाळांची घटत चाललेली पटसंख्या... त्यामुळे सतत सरप्लस होणारे शिक्षक... इत्यादी... इत्यादी... या व अन्य अत्यंत कळीच्या प्रश्नांवर म्हणा किंवा मुद्द्यांवर शिक्षक संघटनांनी कोणती भूमिका घेतली आहे, हा प्रश्न एक संशोधनाचा विषय ठरतो. आणि म्हणुनच मग शिक्षकांच्या या 'शिक्षण परिषदां'मध्ये 'खरे शिक्षण' आणि त्याची चर्चा आहे कोठे, कोणाच्या तरी प्रभाव- दबावाखाली येऊन शिक्षण क्षेत्रात घेतले जाणारे निर्णय, त्याचा एकूणच शिक्षण व्यवस्थेवर होणारा दुरगामी परिणाम, खेडोपाडी सुरु झालेल्या इंग्रजी शाळांच्या आक्रमणामुळे सरकारी शाळांची घटत चाललेली पटसंख्या... त्यामुळे सतत सरप्लस होणारे शिक्षक... इत्यादी... इत्यादी... या व अन्य अत्यंत कळीच्या प्रश्नांवर म्हणा किंवा मुद्द्यांवर शिक्षक संघटनांनी कोणती भूमिका घेतली आहे, हा प्रश्न एक संशोधनाचा विषय ठरतो. आणि म्हणुनच मग शिक्षकांच्या या 'शिक्षण परिषदां'मध्ये 'खरे शिक्षण' आणि त्याची चर्चा आहे कोठे\nप्राथमिक शिक्षक संघटनेचा इतिहास जवळपास स्वातंत्र्याइतकाच जुना आहे. आचार्य दोंदे यांनी शिक्षकांना संघटीत करून संघटनेची स्थापना केली. अर्थातच तेव्हा राज्यभरातील ती एकमेव शिक्षक संघटना होती. 'मागता येईना भीक म्हणून मास्तरकी शिक्' अशी परवलीची म्हण रूढ असलेल्या या काळात अगदीच तुटपुंज्या पगारावर शिक्षक ज्ञानदानाचे (आता ज्ञानदान वगैरे असे काही म्हणता येणार नाही. कारण शिक्षण हा आता कायद्यानुसारच बालकांचा हक्क बनला आहे.. त्यामुळे कोणी कोणाला उपकाराच्या भावनेतून आता काही 'दान' वगैरे करू शकणार नाही, असो. येथे मुद्दा तो नाही.) पवित्र वगैरे म्हटले जाणारे हे कार्य तळमळीने करीत. अर्थातच स्वातंत्र्यानंतरचा तो काळच ध्येयवादाचा होता.\nग्रामीण भागात तर शिक्षणाच्या प्रसार-प्रचाराचे ते दिवस होते. कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख यांच्यासाखी मंडळी बहुजनांच्या शिक्षणासाठी झटत होते. केवळ सेवाभावी वृत्तीने काम करण्याच्या हेतूने अनेक ध्येयवादी लोक शिक्षक बनले. समाजाशी एकरूप होऊन काम करीत राहिले. परंतु पुढे कालानुरूप अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याच्या म्हणा किंवा काही प्रासंगिक मागण्या मंजूर करून घेण्याच्या हेतूने दोंदे यांनी शिक्षकांना संघटीत केले. पुढेही शिक्षक नेत्यांनी त्याग, समर्पण आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेने पदराला खार लावून काम केले. पूर्वसुरींचा वारसा जपत निष्ठा आणि कष्टाचे खत-पाणी घालून संघटना जिद्दीने वाढवली. प्रस्थापितविरोधी मानसिकतेचे लोक संघटनेत हिरीरीने सहभाग घेत. ‘आधी प्रपंच करावा नेटका...’ या संत वचनाप्रमाणे नेते, कार्यकर्ते आपले कामकाज प्रामाणिकपणाने करून उरलेल्या वेळात संघटनेचा 'प्रपंच' करीत असत.\nजबाबदारी चोख पार पाडून योगदान देणा-या या लोकांचा मोठाच नैतिक दबदबा होता. त्यांचा शब्दाला मोठे वजन होते. पुढे गट-तट पडले. त्याचे रुपांतर संघटनेची शकले पाडण्यात झाले. मातृ संघटना फुटून एकाच्या दोन, दोनाच्या चार, चाराच्या आठ... अशा पद्धतीने संख्या वाढत गेली. स्पर्धेमुळे त्यांच्यात भातृभाव उरला नाही. त्यामुळे पूर्वीपेक्षा संघटनांची संख्या वाढूनही प्रभाव कितीतरी पटीनी कमी झाला आहे. असे का बर झाले असावे त्याची कारणे शोधल्यास काही गोष्टी पुढे येतात. निवृत्त झालेले शिक्षक आज नेतेपदाच्या खुर्चीला चिकटून कारभार हाकू लागलेत. त्यांचा शैक्षणिक प्रक्रियेशी संबंध असतोच असे नाही. संदर्भ बदलत गेले, तशा संघटना बदलल्या नाहीत. व्यावसायिक मूल्ये सांभाळली नाहीत. मग एकूणच संघटनांच्या भूमिका आणि विश्वासार्हतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले.\nशिक्षक फाटका होता. तेव्हा वेतनवाढी व अन्य गोष्टी मागणे ठीक होते. पण पुढे आलेल्या पाचव्या-सहाव्या वेतन आयोगांमुळे शिक्षकांमध्ये आर्थिक स्थैर्य आले. अर्थात याचे क्रेडीट संघटनांचाच जाते. पण मग आर्थिक स्थैर्य आल्यावर पुढची पायरी होती, ती शिक्षकांच्या सांस्कृतिक उन्नयनाची, त्यांना वैचारिक दिशा देण्याची, विधायक शैक्षणिक चळवळ उभारण्याची. हे आव्हान स्वीकारून शिक्षकांना व्यावसायिक दृष्टीने समृद्ध करणारा कार्यक्रम देण्यात संघटना अपयशी ठरल्या आहेत. हे वास्तव आहे.\nविकसित देशातील शिक्षक संघटना खास पगारी तज्ज्ञ नेमून जगभरातील शिक्षण समजून घेतात. त्याप्रमाणे आपल्या सरकारकडे आग्रह धरतात. अमेरिकेतील कॅलीफोर्निया प्रांतातील एका विभागातील शिक्षक-पालक संघटनेने सरकारचा जीवशास्र विषयाचा अभ्यासक्रम शिकवायला नकार दिला. पण केवळ नकार देण्याऐवजी पर्यायी अभ्यासक्रमही कसा असावा, हे सांगायला ते विसरले नाहीत. अखेरीस संघटनेचा अभ्यासक्रम तिथल्या सरकारला स्वीकारावा लागला. आपल्या शिक्षक संघटना अशी संशोधनं करणे आणि त्याच्या अंमलबजावणीचा आग्रह धरणे, ही अॅकॅडेमिक कामे आपली मानीतच नाहीत. बाहेरचे कशाला, आपल्या केरळ राज्यात शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींना सामावून घेतल्याशिवाय, अभ्यासक्रम, पाठ्यक्रम, पाठ्यपुस्तके निर्मितीची प्रक्रिया पुढे जात नाही.\nशिक्षणातील गुणवत्तेची चर्चा धुरीणांकडून जेव्हा-जेव्हा उपस्थित केली जाते. प्रगत-अप्रगत अशी लेबलं मुलांना लावली जातात. सरसकट शिक्षकांना कामचुकार, बेजाबदार ठरविण्याचा प्रयत्न केला जातो. वृत्तपत्रातून समाचार घेतला जातो. तेव्हा गुणवत्ता म्हणजे नेमके काय ते आधी सांगा, असा लेख लिहून त्या 'अशास्रीय' मुद्यांचे खंडणमंडण करण्याचे धाडस एखाद्या शिक्षक नेत्याने केल्याचे दिसत नाही. शिक्षण क्षेत्रातील निर्णयांमागील हेतूंची चिकित्सा करण्याच्या भानगडीत तर कोणी पडत नाही. त्याच्या दुरगामी परिणामांची कोणालाच चिंता नसते.एकूणच जागतिकिकरणानंतर बोकाळलेल्या भांडवलशाही व्यवस्थेत शिक्षक ही संस्थाच नष्ट करण्याचा कुटील डाव रचला जातोय. कुठे शिक्षणसेवक, शिक्षाकर्मी, विद्यामित्र तर कुठे बहेनजी अशा गोंडस नावाच्या अडून हे सारे सुरु आहे. यातील धोका संघटनांनी वेळीच ओळखायला हवा. अन्यथा आपल्या देशातील शिक्षक जमातीचा इतिहास कितीही गौरवशाली वगैरे असला तरी भविष्यकाळ मात्र खुपच खडतर आहे, हे नक्की.\nएक किस्सा आवर्जून सांगावासा वाटतो. अमेरीकेत ओबामा जेव्हा डेमाक्राटीक पार्टीअंतर्गत निवडणूक लढवीत होते. तेव्हा प्रचारासाठी शिकागो येथील शिक्षक-पालक संघटनेच्या मीटिंगमध्ये बोलताना ओबामांनी भाषणात सरकारी शाळांच्या भरणपोषणासाठी याव करीन, त्याव करीन, अशी भरपूर आश्वासने दिली. भाषण संपल्यावर लगेचच तेथील शिक्षक संघटनेचा अध्यक्ष उभा राहिला. ओबामांना थेट म्हणाला \" महोदय, तुम्ही भाषणात जे काही सांगितले ते खूप छान आहे. पण तुम्ही प्रत्यक्षात तसे काही कराल, असे आम्हाला वाटत नाही\" त्यावर आश्चर्यचकित होऊन ओबामांनी 'तुम्हाला का वाटत नाही\" त्यावर आश्चर्यचकित होऊन ओबामांनी 'तुम्हाला का वाटत नाही' असा प्रश्न विचारला. त्यावर त्या शिक्षक नेत्याचे बाणेदार उत्तर होते.\"तुमच्या दोघीही मुली खासगी शाळेत शिकत आहेत. त्यामुळे तुम्ही जसे बोलता, तसे सरकारी शाळा आणि शिक्षकांसाठी कराल, अशी शक्यता नाही.\" असे आपल्याकडे राजकारणी लोकांना विचारण्याचे धाडस कोणी शिक्षक नेता करू शकेल' असा प्रश्न विचारला. त्यावर त्या शिक्षक नेत्याचे बाणेदार उत्तर होते.\"तुमच्या दोघीही मुली खासगी शाळेत शिकत आहेत. त्यामुळे तुम्ही जसे बोलता, तसे सरकारी शाळा आणि शिक्षकांसाठी कराल, अशी शक्यता नाही.\" असे आपल्याकडे राजकारणी लोकांना विचारण्याचे धाडस कोणी शिक्षक नेता करू शकेल एक गोष्ट अगदीच मान्य आहे की, शिक्षक संघटनाना मागण्या मान्य करून घेण्यासाठी राजकीय (सत्ताधारी) पक्षांच्या पाठबळाची गरज असते.\nपण म्हणून संघटनांनी राजकीय पक्षांच्या नादाला लागू नये. त्याचे कारण असे की, शिक्षणाविषयी बहुतेक पक्षांची भूमिका बोटचेपेपणाची दिसते. पण एक गोष्ट खेदाने नमूद करावीच लागते ती म्हणजे आपल्याकडे राजकीय पक्ष आणि संघटनाची जवळीक वाढत गेली. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्याचे कारणही समसमान अजेंडे असणे (म्हणजे अजेंडाच नसणे) हे असल्याचे आपल्या सहजच लक्षात येते. प्रगत देशातील शिक्षण चांगले का आहे तर तेथे 'कॉमन स्कूल सिस्टीम' प्रभावी पद्धतीने राबविली जातेय म्हणून. आपल्याकडेदेखील समन्यायी गुणवत्तेच्या शिक्षणासाठी कोठारी कमिशनने(१९६४-६६) आग्रह धरला. पण त्याचे पुढे काय झाले) हे असल्याचे आपल्या सहजच लक्षात येते. प्रगत देशातील शिक्षण चांगले का आहे तर तेथे 'कॉमन स्कूल सिस्टीम' प्रभावी पद्धतीने राबविली जातेय म्हणून. आपल्याकडेदेखील समन्यायी गुणवत्तेच्या शिक्षणासाठी कोठारी कमिशनने(१९६४-६६) आग्रह धरला. पण त्याचे पुढे काय झाले ही बेसिक बाब ना राजकीय पक्षाच्या अजेंड्यावर आहे ना शिक्षक संघटनांच्या ही बेसिक बाब ना राजकीय पक्षाच्या अजेंड्यावर आहे ना शिक्षक संघटनांच्या शिक्षणातील मुलभूत प्रश्नांकडे समाज म्हणून आपण केवळ भावनिक बाजूने पाहून कसे भागेल शिक्षणातील मुलभूत प्रश्नांकडे समाज म्हणून आपण केवळ भावनिक बाजूने पाहून कसे भागेल हे खरेच कळत नाहीये.\nआपल्याकडे अधिवेशनातल्या 'शिक्षण परिषदां'तही शिक्षणातील नवे प्रवाह सांगणारे वैचारिक चिंतन, शिक्षणातील धोरणांसह इतर मुलभूत गोष्टींबाबत खंबीर भूमिका घेणे, शिक्षकांची भूक भागेल, असे काही देणे हे होताना दिसत नाही. उपक्रमशील, सर्जनशील शिक्षकांच्या कामाचे सादरीकरण, शैक्षणिक साहित्य प्रदर्शन व विक्री, पुस्तक जत्रा, परिसंवाद, चर्चासत्र असे काही करता येईल. ज्यायोगे शिक्षकांच्या पदरात काही तरी पडल्याचे समाधान घेउन ते शाळेत परततील. काहीतरी करतील. एकूणच शिक्षण पुढे जाईल. असे होत नसेल तर मग तेथे जाऊन नेमके काय करायचे असा प्रश्न शिक्षकांना पडतो. त्यामुळे संवेदनशील, धडपडणारे शिक्षक संघटनापासून दुरावल्याचे चित्र दिसत आहे. वैचारिक भरणपोषण होत नसल्याने त्यांनी वेगळ्या वाटा शोधल्या. आज राज्यात जागोजाग शिक्षकांचे मंच, व्यासपीठ, सहविचार सभा असे काही ना काही सुरु झाल्याचे दिसते. हळूहळू संघटनांचा शिक्षकाधार कमी कमी होत गेला आहे. हे नेमके कशामुळे होतेय, झालेय असा प्रश्न शिक्षकांना पडतो. त्यामुळे संवेदनशील, धडपडणारे शिक्षक संघटनापासून दुरावल्याचे चित्र दिसत आहे. वैचारिक भरणपोषण होत नसल्याने त्यांनी वेगळ्या वाटा शोधल्या. आज राज्यात जागोजाग शिक्षकांचे मंच, व्यासपीठ, सहविचार सभा असे काही ना काही सुरु झाल्याचे दिसते. हळूहळू संघटनांचा शिक्षकाधार कमी कमी होत गेला आहे. हे नेमके कशामुळे होतेय, झालेय याच विचार नेतृत्वाने केला पाहिजे. तो पुन्हा मिळवावा लागेल. विश्वासार्हता कमवावी लागेल. आव्हानात्मक जरूर आहे. पण अन्य पर्यायदेखील नाहीये. त्यासाठी सामान्य शिक्षकांबरोबरच पालक आणि समाजालाही सोबत घ्यावे लागेल. महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. कॅनडामध्ये शिक्षकांनी शिक्षणाच्या बाजारीकरणाच्या विरुद्ध काढलेल्या मोर्च्यात पालक आणि प्राध्यापकही सहभागी होतात... आणि आपल्याकडे याच विचार नेतृत्वाने केला पाहिजे. तो पुन्हा मिळवावा लागेल. विश्वासार्हता कमवावी लागेल. आव्हानात्मक जरूर आहे. पण अन्य पर्यायदेखील नाहीये. त्यासाठी सामान्य शिक्षकांबरोबरच पालक आणि समाजालाही सोबत घ्यावे लागेल. महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. कॅनडामध्ये शिक्षकांनी शिक्षणाच्या बाजारीकरणाच्या विरुद्ध काढलेल्या मोर्च्यात पालक आणि प्राध्यापकही सहभागी होतात... आणि आपल्याकडे एकूणच संघटना आणि शिक्षकांना समाजाशी पुन्हा एकदा नाते जोडावेच लागेल.\nया सगळ्या गोष्टी पाहिल्या की, अधिवेशने नेमके कशासाठी आयोजित केली जातात याचे कोडे न उलगडणारे आहे. खरे तर शिक्षकांचे इतके मोठे नेटवर्क संघटनाजवळ आहे. शिक्षकांची संख्या तर चार लाखांवर आहे. माहिती - तंत्रज्ञानाचा पद्धतशीर वापर केल्यास चित्र बदलायला वेळ लागणार नाही. पण आज शिक्षक नेत्यांना मोबाईल फोन घेता येतो आणि करता येतो. इतकेच त्यांचे ज्ञान असते. ग्रुप मेसेज म्हणाल तर बैठकीचे निमंत्रण द्यायला किंवा बॅंक अथवा पत संस्थेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी तेवढे वापरले जातात. लॅपटॉप-नेट वापरणा-या शिक्षकांतील पुढच्या पिढीला 'निवृत्त' नेतृत्त्व आकर्षित करू शकले नाही.\nयेथे अजून एक गोष्ट मुद्दामहून लक्षात आणून द्यायची आहे. ती म्हणजे, शिक्षकांची पत्रकबाजी, संघटनांतर्गत वाद, बँकां-पतसंस्थामधील राजकारण त्यातून होणा-या हाणामा-या, लाथाळ्या, हमरीतुमरी, वादावादी यात माध्यमांना जरा जास्तच इंटरेस्ट असल्याचे सतत जाणवत राहते. शिक्षकांचा कथित कामचुकारपणा, नाकर्तेपणा याविषयी बोंबा मारणारी माध्यमे(अपवाद वगळता ) वाडया-वस्त्यांवर मनापासून, प्रामाणिकपणे काम करणा-या 'कार्यरत' शिक्षकांकडे दुर्लक्ष का करतात याचे उत्तर शोधुनही सापडत नाही. अर्थातच हेही मान्य करावेच लागते की, संघटनामधील अंतर्गत राजकारण तसेच बॅंक अथवा पतसंस्थेच्या निवडणुकीच्या राजकारणांचा जो गदारोळ उठतो, जी चिखलफेक होते, तो लाजीरवाणा प्रकार समस्त शिक्षक जमातीला बदनाम करून जातो. कारण याच नेत्त्या-कार्यकर्त्यांनाच समाज दुर्दैवाने शिक्षकांचे प्रतिनिधी मानीत असतो. यांना समोर ठेऊन समाज आपले मत बनवितो.\nअनेक शिक्षक शाळेत आपापले काम करतात. पण समाज त्यांनाही टोचत राहतो. मग हे लोक मनातल्या मनात चरफडत राहतात. काही कारण नसताना. संघटना... ‘नको या भानगडीत पडायला’ अशीच त्याची मनोधारणा झाली आहे. ती उगीच नाही. १५ वर्षे नोकरी झालेल्या एका उपक्रमशील शिक्षकाने संघटनेविषयी नाराजीचा सूर लावला. \"संघटना म्हणजे नेत्यांचे स्वतःचे आणि मित्रमंडळाचे हितसंबध जोपासणारी टोळी.\" अशी संघटनेची व्याख्याच त्याने ऐकवली. ते ऐकून चाटच पडलो. तो म्हणाला \"चांगल्या कामाच्या वेतनवाढी, पुरस्कार, सोयीच्या बदल्या याचे लाभार्थी कोण आहेत याची महाराष्ट्रात फिरून महिती घ्या. मग मी असे का म्हणतो याची महाराष्ट्रात फिरून महिती घ्या. मग मी असे का म्हणतो\nया सगळ्या गोष्टी जोपर्यंत विचारात घेतल्या जाणार नाहीत तोवर अधिवेशने आणि परिषदा यातून काही एक हाताला लागण्याची शक्यता नाही. मग काय तर अधिवेशने होतात. मुख्यमंत्री, मंत्रीगण येत राहतील.. राजकीय पक्षांप्रमाणे शक्तीप्रदर्शनहोत राहील. वृत्तपत्रात अधिवेशने गाजत राहतील. प्रत्यक्ष शिक्षण क्षेत्रात त्याचा एखादा तरंगदेखील उमटताना दिसत नाही. पर्यटनापलिकडे काही घडणार नाही. संघटनांच्या भूमिकेकडे पुन्हा एकदा चिकित्सक वृत्तीने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. ती केवळ एकांगी टीका करण्यासाठी किंवा चिरफाड करण्यासाठी नव्हे; तर संघटनांचा 'अजेंडा' काय असावा, याची चर्चा करण्यासाठी यातून महाराष्ट्राचे शिक्षण पुढे नेण्यासाठी काहीतरी नक्की हाताला लागेल, या अपेक्षेसह\nरचनावाद म्हंजी काय रे भाऊ\nआपल्या देशातल्या औपचारिक शिक्षणाचा इतिहास साधारण दोनेकशे वर्षांचा आहे. ब्रिटीशकाळात मेकॉलेने(१८३५) इथल्या शिक्षणाला औपचारिक चौकट दिली. त्याआधी परंपरेने चालत आलेले शिक्षण इथे सुरु होते. शिक्षणाचा प्रसार-प्रचार झाला. महत्त्व पटल्याने प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षणाचा टप्प्याटप्प्याने विस्तार होत गेला. या काळात शिक्षणात निरनिराळे प्रयोग झाले. काळ बदलतो तसे शिक्षण बदलते. सध्या बदलांनी प्रचंड वेग घेतलाय. बालशिक्षणाची दिशा स्पष्ट करणारा २००५चा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा, २००९साली आलेला शिक्षण हक्काचा कायदा, त्यातल्या निरनिराळ्या तरतुदी, त्यानुसार होणारे निर्णय... वर्तनवादी शिक्षण पद्धतीकडून रचनावादाच्या दिशेने सुरु झालेला प्रवास... एकूणच शिक्षणक्षेत्राच्या दृष्टीने सध्याचा काळ संक्रमणाचा काळ आहे. नव्याने आलेल्या रचनावादाचा कितीही बोलबाला सुरु असला तरी इथले वास्तव अजूनही वर्तनवादीच आहे, हे कसे बरे नाकारता येईल\nशिक्षणासारख्या जनसामान्यांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याच्या, मुलभूत क्षेत्रात क्रांतिकारक ठरू शकतील, असे हे बदल आहेत. हे मान्यच करावे लागेल. मात्र एका पाठोपाठ एक असे अत्यंत वेगाने आलेल्या या बदलांनी एकूणच शिक्षणविश्वात भांबावलेपण आलेले दिसतेय. या बदलांचे स्वागत करतानाच ते अतिशय काळजीपूर्वक, संयमाने लागू करायला हवे होते, असे वाटत राहते. आता हे बदल अंगावर आलेतच तर मग आता किमान त्यांना सामोरे जाण्यासाठी समाजमन घडविण्याचे काम आगामी काळात सरकार आणि शिक्षणक्षेत्रातील धुरिणांना करावे लागणार आहे. त्यासाठी लोकशिक्षणाला पर्याय नाही.\nनव्याने आलेल्या बदलांविषयी बोलण्याआधी पार्श्वभूमी लक्षात घेणे गरजेचे आहे. १९१२ साली जे. बी. वॉटसन नावाच्या अमेरिकन मानसशास्रज्ञाने वर्तन प्रक्रियेचा अभ्यास करून वर्तनवादाची मांडणी केली. मानसशास्र वर्तनाचे शास्र आहे, असे त्याचे मत होते. वर्तनवादाचा जनक वॉटसन मूलत: प्राणीशास्रज्ञ होता. तो परिस्थितीवादी होता. व्यक्तीच्या जडणघडणीत परिस्थितीचा महत्त्वाचा वाटा असतो असे त्याचे आग्रही मत. ‘ कोणतेही नवजात अर्भक माझ्या हाती द्या. विशिष्ट परिस्थिती निर्माण करून त्यातून मी मिल्टनसारखा श्रेष्ठ कवी सहज घडवू शकेन ’, असे उद्गार वॉटसन काढलेले आहेत हे इथे मुद्दाम लक्षात घेण्यासारखे आहे\nविसाव्या शतकाच्या सुरुवातीला वॉटसन महाशयांच्या या विचारांनी जगभरातल्या अनेक मानसशास्रज्ञांना आकर्षित केले. एकूण कार्याचा विचार करता वर्तनवादी संप्रदायाने मानसशास्रात जशी एकप्रकारची क्रांती घडवून आणली, तशी शिक्षणाच्या परिणामकारकतेतही मोठी भर घातली. शिक्षणातल्या अध्ययन प्रक्रियेचा सखोल विचार करण्याचा प्रयत्न वर्तनावादाने केलाय. किंबहुना काल-परवापर्यंत वर्तन-परिवर्तन हेच शिक्षणाचे खरेखुरे उद्दिष्ट मानले जात होते. विद्यार्थ्यांच्या मन:स्थितीचा निष्कारण बाऊ न करता त्यांच्या शारीरिक वर्तनावर नियंत्रण ठेऊन शिकण्याची प्रक्रिया घडवून आणणे सहज शक्य आहे, हे शिक्षणक्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या मनावर वर्तनवादाने बिंबवलेय.\nवास्तविक वर्तनवादाच्या (Behaviourism) मांडणीच्या दरम्यान एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात निरनिराळ्या मानसशास्रज्ञांनी रचनावाद (Structuralism), कार्यवाद (Functionalism), साहचर्यवाद (Associationism), मनोविश्लेषणवाद (Psychoanalysm), हेतुवाद (Purposivism), समष्टीवाद (gestallism) वेगवेगळे पाश्चात्य संप्रदाय उद्याला आले होते. मानसशास्राच्या अंगाने शिक्षणाचा विचार करण्याचे ते दिवस असल्याने या सगळ्या संप्रदायांचा कमी अधिक प्रमाणात परिणाम शिक्षण प्रक्रियेवर होत होता. तसा तो आजही होतो आहेच.\nपरिस्थितीच विद्यार्थ्यांना विशिष्ट वर्तन करायला भाग पाडते. एखाद्या व्यक्तीची सामाजिक, कौटुंबिक, शारीरिक परिस्थिती लक्षात घेऊन उपक्रमांचे आयोजन करावे. अज्ञात, अमूर्त मनावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा वर्तन करणारे शरीर, त्या वर्तनाला चेता पुरविणारी परिस्थिती यांचा विचार शिक्षणाने करावा, असा वास्तवमार्ग वर्तनवादाने शिक्षणाला सुचविला. तो स्वीकारलाही गेला. पुढे त्याची एक पोलादी चौकट तयार झाली. तिच्या अनेक मर्यादा होत्या. विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतर युरोप-अमेरिकेत शिक्षण पद्धतीचा पुनर्विचार सुरु झाला. स्व-तंत्र विचार करण्यास प्रवृत्त करणारी ज्ञानरचनावादी पद्धती (Constructivism)आली. वर्तनवाद म्हणजे ‘मुलांच्या वर्तनात अपेक्षित बदल होणे म्हणजे शिक्षण’, असे मानणारी विचारसरणी. मूल म्हणजे चिखलाचा गोळा मूल म्हणजे कोरी पाटी मूल म्हणजे कोरी पाटी असे जॉन लॉक नावाच्या मानसशास्रज्ञाने सांगून ठेवलेय. शिक्षक हाच ज्ञानाचा स्रोत असतो. केवळ तो शिकवतो म्हणून मुलं शिकतात, असे मानणारे हे तत्त्वज्ञान.\nही मांडणी कालसुसंगत असेलही. पण मुलांना मात्र मोठ्या हायरारकीतून जावे लागे. कविता तोंडपाठ म्हणा. पाढे घोका. स्पेलिंग पाठ करा. व्याकरणाचे नियम स्मरणात ठेवा. व्याख्या लिहा... काय काय करावे लागे. डोक्यात माहितीच्या थप्प्या लावायच्या. परीक्षा नावाच्या भितीग्रस्त, प्रचंड शिस्तबद्ध वातावरणातल्या प्लॅटफॉर्मवर सारे खाली करायचे. हुं नाही की चू नाही परीक्षा म्हणजे व्यवस्थेने आमच्याविरुद्ध पुकारलेले युद्ध आहे, असे मुलांना वाटू लागले परीक्षा म्हणजे व्यवस्थेने आमच्याविरुद्ध पुकारलेले युद्ध आहे, असे मुलांना वाटू लागले परीक्षांचा अतिरेक झाला. मुलं केवळ परीक्षार्थी बनली. ‘समज’ विकसित होण्यापेक्षा ‘टक्के म्हणजे पक्के’ असा समज रूढ झाला. या सगळ्यात स्मरणाला नको इतके महत्त्व होते. फक्त ‘हुशार’ मुलांना पुढे नेणारी शिक्षण पद्धती अशी टीका होऊ लागली.\nसमाजातल्या उतरंडीत स्मरणशक्ती ज्या वर्गातल्या मुलांचे भांडवल नव्हते, अशा मुलांना हे फार जड जात असे. त्यातून अनेक मुलं शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकली गेली असतील, याची कल्पनाच केलेली बरी. मुख्य म्हणजे तेव्हा शिक्षण पद्धतीवर वर्तनवादाचा वरचष्मा होता. वर्तनातील बदलांच्या अंगाने यश-अपयश तपासले जाई. पुढे हावर्ड गार्डनने मेंदूचे विश्लेषण करून बहुविध बुद्धीमात्तांचा सिद्धांत मांडला. मेंदू हाच शिकण्याच्या प्रक्रियेतला महत्त्वाचा अवयव आहे, बुद्धिमत्ता एक नसून अनेक प्रकारच्या असतात, असे त्याने ठामपणे सांगितले. पुढे काळानुरूप शिक्षणाचे संदर्भ बदलत गेले. वर्तनवाद म्हणजे जनावरे कसे शिकतात, हे सांगणारे शास्र आहे, याची सत्यता आता आता आपल्याला पटू लागली. तोपर्यंत म्हणजे अगदी काल-परवापर्यंत कुत्री, उंदीर, कबुतरे अशा प्राण्यांवर केलेले प्रयोग मुलांवर करीत राहिलो\nशिक्षण ही निरंतर बदलत जाणारी प्रक्रिया आहे. समाज बदलतो तसे शिक्षणही आपली कुस बदलत जाते. अलीकडच्या काळात जगभर जी काही संशोधनं झाली. त्यातून शिक्षणात नवे प्रवाह आले. शिक्षणात आधीचा वर्तनवादी विचार मागे पडतो आहे. नव्या संदर्भासह नवी ज्ञानसंरचनावादी (constructivism) विचारसरणी उद्याला आलीय. जीन पियाजे(जर्मनी) आणि वायगोटस्की या दुकलीने याविषयी प्रचंड मोठे काम केले आहे. मुलभूत संशोधन आणि प्रयोगांनंतर जगभरातल्या ठिकठीकाणच्या समुदायांनी या विचारसरणीचे स्वागत केले आहे. १९२५च्या सुमारास या ज्ञानरचनावादी विचारसरणीचा उदय झाला. १९५०च्या आसपास युरोप आणि पुढे १९७०च्या दरम्यान अमेरिकेसह जगभरातल्या इतर देशांत या तत्त्वानुसार बालशिक्षण सुरु झाले. गेल्या काही वर्षांपासून आपणही ज्ञानसंरचनावादी विचारसरणीकडे वळलो आहोत. सरकारी पातळीवर स्वीकार होण्याआधी काही प्रयोगशील शाळांतून या तत्त्वानुसार काम सुरु होते. २००५ साली नवी दिल्ली येथील आपल्या देशातल्या राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (NCERT) तज्ज्ञांच्या मदतीने राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तयार केला. देशातल्या शिक्षणाची एकूणच दिशा स्पष्ट करणारा, शिक्षण कशासाठी, कसे असावे यामागील भूमिका सांगणारा तो अधिकृत सरकारी दस्ताऐवज आहे. रचनावादी विचारसरणी हा या सगळ्याचा गाभा आहे.\nनव्याने आलेला ज्ञानरचनावाद म्हणजे काय आहे तर मूल कसं शिकतं याचा सर्व अंगांनी शास्रीय अभ्यास करून केलेली ही मांडणी आहे. मुलं स्वतंत्र विचार करतात. मुलांचे शिकणे केवळ शाळेत नाही; तर घर, परिसर, समाज असे सगळीकडे होते. स्वतःच अनुभवातून ती शिकतात. शिकणे सतत सूरू असते. मुलांची प्रत्येक कृती म्हणजे ज्ञानाचा स्रोत असते. (Every child’s every act is the source of knowledge.) मुलं स्वतः ज्ञानाची निर्मिती करतात, यावर विश्वास दाखवणारे हे तत्त्वज्ञान आहे. मुलांचे जीवन आणि शिक्षण वेगळे करता येत नाही. मात्र त्यांचा मेळ घालायला हवा. जीवनाशी शिक्षण जोडण्यासाठी शिक्षणात मुलांचे सांस्कृतिक भांडवल (Cultural Capital)) वापरले पाहिजे. अशा अध्ययन अनुभवांची, कृतींची रेलचेल असली पाहिजे. यावर ज्ञानरचनावादाचा मुख्यत्वेकरून भर आहे. शिक्षण क्षेत्रात सध्या हे नवे वारे वाहत आहेत.\n२००९साली आलेल्या शिक्षण हक्काच्या कायद्यामुळे परीक्षांचे महत्त्व काहीसे कमी झालेय. ‘मार्क्सवादा’च्या कचाट्यातून आणि परीक्षांच्या ताणातून बालशिक्षण बाहेर आणलेय, हे बरे झाले. कठोर परीक्षांऐवजी सध्या वर्षभर मुलांचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन (Comprehensive And Continuous Evaluation) सुरु आहे. केवळ पेपर लिहून पास होणे नाही, तर निरनिराळ्या तंत्रांनी मुलांच्या शिकण्याच्या नोंदी घेतल्या जाताहेत. आठवीपर्यंत गुणांऐवजी श्रेण्या दिल्या जात आहेत. मुलांना व्यक्ती म्हणून समजून आणि सामावून घेणारा, त्यांच्या विश्लेषक वृत्तीला पोषक बालस्नेही दृष्टीकोन शिक्षणात आलाय. त्यामुळे शिक्षण प्रक्रियेचे एका अर्थाने लोकशाहीकरण होण्यास मदत होतेय.\nइथे एक गोष्ट लक्षात आणून द्यायचीय. ती म्हणजे कोणतीही जुनी व्यवस्था त्या व्यवस्थेत काम करणाऱ्या बहूतेक घटकांच्या अंगात पक्की मुरलेली असते. त्यामुळे एखादा कायदा आला. अध्यादेश निघाला म्हणून रात्रीत आधीची व्यवस्था बदलता येत नाही. पण पाश्चात्य लोकांचे अंधानुकरण करण्यात आपण भलते पटाईत आहोत. कुठे काही प्रयोग झाले की, वाहवा होते. आपल्या मनाला त्याची भुरळ पडते. खरे तर जग आपल्याला तुम्ही भारी आहात, असे म्हणत असते. आपण मात्र भलत्याच्याच मागे धावत असतो\nएक मात्र खरेय की, आधी म्हटल्याप्रमाणे एका पाठोपाठ एक असे अत्यंत वेगाने आलेल्या बदलांनी शिक्षणविश्वात भांबावलेपण आणलेय. म्हणूनच एकीकडे या बदलांचे स्वागत करताना ते अतिशय काळजीपूर्वक, संयमाने लागू करायला हवे होते असे वाटते. इथला समाज, प्रादेशिकता, संस्कृती त्यातील व्यामिश्रता, गुंतागुंत, लोकांच्या जगण्यातले वैविध्य, शाळांतील सोयीसुविधा, एकूणच शैक्षणिक पर्यावरणावर परिणाम करणारे सारे घटक विचारात घ्यायला हवे होते. तसे झालेले दिसत नाही. सत्तेला वाटते अमुक एक गोष्ट आम्ही ठरवली की ती झाली पाहिजे. बस्स असे मोठे धोरणात्मक बदल एक तर लादलेले असतात किंवा ते कुणाचे तरी अनुकरण करण्याच्या प्रवृत्तीतून येत असतात. पण असे करताना ज्यांच्या खांद्यावर तो डोलारा उभा आहे त्यांना ते बदल खरेच झेपू शकतात काय, याचाही विचार होणे महत्त्वाचे ठरते.\nत्यामुळे असे वाटतेय की, हे सारे आणण्यापूर्वी जे लोकं खरंच फिल्डवर असं काम करतायेत त्यांचे अनुभव, मते अभ्यासायला हवी होती. संभाव्य अडचणी लक्षात घेऊन त्यावर करावयाच्या उपाययोजना याचा साकल्याने विचार झालेला दिसत नाहीये. एवढा आमुलाग्र बदल शिक्षकांच्या एकदम पचनी पडणं, यासाठी त्यांचं ‘मानस’ घडवणं. त्यांना पूर्वतयारीसाठी पुरेसा वेळ देणं. या गोष्टी झाल्याच नाहीत नवीन गोष्ट वास्तवात आणताना संबंधितांनी जो गृहपाठ करायला हवा होता, तोच काहीसा कच्चाच राहिला असे अनेकांचे म्हणणे आहे. कारण तळातला घटक असलेल्या शिक्षकाच्या पचनी हे बदल पडले नाहीत तर शिक्षण व्यवस्थेपुढेच मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिल, अशी साधार भीती मनात आहे.\nअजून एक गंमत आहे. नवा रचनावादी विचार शिक्षकांपर्यंत पोचविण्यासाठी शिक्षक प्रशिक्षणं सुरु असतात. वास्तविक हे तत्त्व लक्षात घेता प्रशिक्षणं अधिकाधिक शिक्षक समावेशी आणि क्रिएटीव्ह झाली पाहिजेत. इथे होतेय उलटेच ही प्रशिक्षणे १०० टक्के वर्तनवादी पद्धतीने होताहेत. एक व्यक्ती बोलतेय. वर्ग ऐकतोय. अलिकडेच पहिली-दुसरीच्या नवीन अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणांचीही अशीच दशा झाली. शिक्षण क्षेत्रात ‘अस्पृश्य’ झालेला वर्तनवाद पुन्हा पेरण्याचे काम सरकारी प्रशिक्षणांतून सुरु आहे. त्याला रचनावादाचे अंकुर फुटतील, फुले-फळे लागतील, असे समजणे निव्वळ भाबडेपणाचे वाटते ही प्रशिक्षणे १०० टक्के वर्तनवादी पद्धतीने होताहेत. एक व्यक्ती बोलतेय. वर्ग ऐकतोय. अलिकडेच पहिली-दुसरीच्या नवीन अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणांचीही अशीच दशा झाली. शिक्षण क्षेत्रात ‘अस्पृश्य’ झालेला वर्तनवाद पुन्हा पेरण्याचे काम सरकारी प्रशिक्षणांतून सुरु आहे. त्याला रचनावादाचे अंकुर फुटतील, फुले-फळे लागतील, असे समजणे निव्वळ भाबडेपणाचे वाटते बरं प्रशिक्षण संपलं की, नव्या पद्धतीने काम सुरु करायचे आदेश निघतात. प्रशिक्षणं होऊनही त्यातल्या आशय गळतीमुळे शिक्षकांच्या पदरात काहीच पडत नाही. एकूणच प्रशिक्षणांतील गुणवत्ता आणि दर्जा सुधारणेला प्रचंड मोठा वाव आहे. प्रशिक्षणांत शिक्षण क्षेत्रातील कृतीशील तज्ज्ञांशी, अभ्यासकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमार्फत संवाद, प्रयोगशील शाळांतील कर्त्याधर्त्या व्यक्तींचा अनुभव शेअर करणे, त्यांचा सहभाग, विविध संकेतस्थळाचा प्रभावी वापर, शैक्षणिक क्लिप्स, माहितीपट दाखवून त्यावर चर्चा, ग्रुप डिस्कशनसवर भर देणे गरजेचे अशा गोष्टी सहज शक्य आहेत. पण यासाठी सरकारीकडे इच्छाशक्ती असायला हवी. आशयहीन प्रशिक्षणांमुळे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन, शिक्षण हक्क कायद्याचा अर्थ याबाबत मुख्याध्यापक-शिक्षक, अधिकारी, तज्ज्ञ मंडळी आणि स्वयंसेवी संस्था-संघटनांत एकवाक्यता नाहीये. उलट तिकडे संभ्रम आणि गोंधळाची स्थिती दिसतेय.\nरचनावादी तत्त्वानुसार सर्व शाळांतील कामकाज चालले पाहिजे, ही रास्त अपेक्षा. परंतु सरकारी यंत्रणेतल्या किती घटकांना रचनावाद कळला हे मुळातून शोधावे लागेल. न कळलेल्या लोकांची संख्या दुर्दैवाने मोठी असणार, हे कटुसत्य आहे. सरकारी प्रशिक्षणाचीच एकूण ‘ऐशीतैशी’ असल्यामुळे रचनावाद या शब्दांपलीकडे बहुतेक शिक्षकांच्या कानावर फारसे काही पडलेलेच नसावे. तात्त्विक, सैद्धांतिक चर्चा करणाऱ्या लोकांची बऱ्याचदा जमिनीवरच्या कामाशी ‘सोयरीक’ नसते असे लोक खाली येऊन प्रशिक्षणे देऊन जातात. एक मोठा गॅप पडतो. तो सांधण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही. आज घाईघाईने या सगळ्या बदलांना सामोरं जाताना तळातला घटक असलेल्या शिक्षकांच्या मनावर ताण येत असल्याचे दिसतेय. त्यामुळे शिक्षक त्रस्त आहेत. शिक्षण हक्क कायद्यानुसार मुलांना आठवीपर्यंत किमान संपादणूक पातळीपर्यंत नेण्याची जबाबदारी शिक्षकांवर निश्चित केलीय. हे सारे कसे करायचे याबाबत शिक्षकांना योग्य ते प्रशिक्षण आणि मार्गदर्शन कुठेच मिळत नाही. याचाही अतिरिक्त संबधित ताण शिक्षक आणि शाळांवर येतोय. रचनावादी विचारसरणीने अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात आली खरी. पण नवीन अभ्यासक्रमात नेमका बदल काय आहे, तो का केलाय, हे शिक्षकांना समजून सांगण्यात व्यवस्था खूपच कमी पडतेय. शिक्षकांपर्यंत हे बदल नीटपणे नाही पोहोचले तर मुलापर्यंत ते कसे जाणार असे लोक खाली येऊन प्रशिक्षणे देऊन जातात. एक मोठा गॅप पडतो. तो सांधण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही. आज घाईघाईने या सगळ्या बदलांना सामोरं जाताना तळातला घटक असलेल्या शिक्षकांच्या मनावर ताण येत असल्याचे दिसतेय. त्यामुळे शिक्षक त्रस्त आहेत. शिक्षण हक्क कायद्यानुसार मुलांना आठवीपर्यंत किमान संपादणूक पातळीपर्यंत नेण्याची जबाबदारी शिक्षकांवर निश्चित केलीय. हे सारे कसे करायचे याबाबत शिक्षकांना योग्य ते प्रशिक्षण आणि मार्गदर्शन कुठेच मिळत नाही. याचाही अतिरिक्त संबधित ताण शिक्षक आणि शाळांवर येतोय. रचनावादी विचारसरणीने अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात आली खरी. पण नवीन अभ्यासक्रमात नेमका बदल काय आहे, तो का केलाय, हे शिक्षकांना समजून सांगण्यात व्यवस्था खूपच कमी पडतेय. शिक्षकांपर्यंत हे बदल नीटपणे नाही पोहोचले तर मुलापर्यंत ते कसे जाणार जसा 'इनपुट तसा तसा आउटकम जसा 'इनपुट तसा तसा आउटकम\nइयत्ता पहिली ते पाचवी ३० विद्यार्थ्यांमागे तर सहावी ते आठवी ३५ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असे प्रमाण कायद्याला अभिप्रेत आहे. तेच रचनावादासाठी पोषक आहे. अनुदानित खासगी शाळांच्या बाबतीतही शिक्षक-विद्यार्थी गुणोत्तर हेच आहे. आज अनेक माध्यमिक शाळांत एका वर्गात ६०, ७०, ८०-८५ मुलं कोंबली जाताहेत. दुबार पद्धतीने शाळा भरविल्या जाताहेत. त्यामुळे त्या-त्या वर्गाला अनुरूप बैठक आणि एकूण मांडणी करण्यात अडचणी येतात. दुबार पद्धतीने चालणाऱ्या शाळांत भौतिक सोयीसुविधांवर जास्तीचा ताण येतो. या मर्यादांमुळे स्वाभाविकच रचनावाद तिथे ‘मिसिंग’ आहे.\nशाळांचे पर्यवेक्षण करणारे अधिकारी नवीन संकल्पना स्वीकारायला तयार नाहीत. अजून ते जुनाट धरणांना पक्के चिकटून आहेत. शाळाभेटीला गेलेले अधिकारी दहावीचा निकाल टक्के किती लागला शिष्यवृत्तीच्या यादीत कितीजण आले शिष्यवृत्तीच्या यादीत कितीजण आले असे पहिल्यांदा विचारतात. फार तर शाळाबाह्य-गैरहजर मुले किती, त्याची कारणे आणि शालेय पोषण आहाराचा मेनू कोणता, अशी विचारपूस होते. हजेरीपट आणि पाठ टाचण अशा दोन ऐतिहासिक दस्तऐवजांवर सह्या झाल्या की शाळा तपासाणी संपते असे पहिल्यांदा विचारतात. फार तर शाळाबाह्य-गैरहजर मुले किती, त्याची कारणे आणि शालेय पोषण आहाराचा मेनू कोणता, अशी विचारपूस होते. हजेरीपट आणि पाठ टाचण अशा दोन ऐतिहासिक दस्तऐवजांवर सह्या झाल्या की शाळा तपासाणी संपते वार्षिक तपासणीच्या वेळेस कविता म्हणा. हे उदाहरण सोडवा. स्पेलिंग सांगा. वाक्य लिहा. वाचा. यावरून शिक्षकांच्या कामाचे मूल्यमापन होते. कोणी काही म्हणोत पण आज हेच जमिनीवरचे उघडेनागडे वास्तव आहे वार्षिक तपासणीच्या वेळेस कविता म्हणा. हे उदाहरण सोडवा. स्पेलिंग सांगा. वाक्य लिहा. वाचा. यावरून शिक्षकांच्या कामाचे मूल्यमापन होते. कोणी काही म्हणोत पण आज हेच जमिनीवरचे उघडेनागडे वास्तव आहे उदाहरणार्थ- ९८१ भागिले ९ असे उदाहरण दिले. मुलांकडून आलेली त्याची उत्तरे निरनिराळी असू शकतात. आपल्याला माहिती असलेली रीत ही गणिततज्ज्ञांच्या मते अनेकातली एक असू शकते. पण शिक्षकच काय कोणीच हे सगळी उत्तरे स्वीकारण्याचा उमदेपणाने दाखवताना दिसत नाहीये. हे बदलायला हवे. शिक्षकाकडून अपेक्षा रचनावादी कामाची. सरकारी यंत्रणेतल्या संबधित घटकांचे वागणे मात्र परंपरावादी उदाहरणार्थ- ९८१ भागिले ९ असे उदाहरण दिले. मुलांकडून आलेली त्याची उत्तरे निरनिराळी असू शकतात. आपल्याला माहिती असलेली रीत ही गणिततज्ज्ञांच्या मते अनेकातली एक असू शकते. पण शिक्षकच काय कोणीच हे सगळी उत्तरे स्वीकारण्याचा उमदेपणाने दाखवताना दिसत नाहीये. हे बदलायला हवे. शिक्षकाकडून अपेक्षा रचनावादी कामाची. सरकारी यंत्रणेतल्या संबधित घटकांचे वागणे मात्र परंपरावादी इथे नवे तत्त्व नापास होते\nसगळ्यात दुर्दैवाची बाब म्हणजे रचनावाद कशाला म्हणतात, त्यानुसार वर्गातले काम कसे करता येईल, हे शिक्षकाला नीट समजून सांगण्यात व्यवस्था अपयशी ठरलीय. शिक्षक आधीच्या वातावरणात शिकलेले आणि रमलेले आहेत. रचनावादी तत्त्वानुसार शिक्षकाने शिकवू नये तर सुलभकाचे काम करावे अशी अपेक्षा आहे. सुलभक (Facilitator) म्हणजे मुलांचे शिकणे सोपे करणारी व्यक्ती. वेगळ्या भाषेत सांगायचे तर सुलभक म्हणजे शिक्षणाची अभिक्रीया घडवून आणणारा उत्प्रेरक मात्र तसे होत नाही. आजही शिक्षक भाषणे दिल्यासारखे मोठमोठ्यानं बोलतात. मुलं बिचारी गुमान ऐकून घेतात. धडे-कविता वाचल्या जातात. त्याचे ‘निरुपण’ होते मात्र तसे होत नाही. आजही शिक्षक भाषणे दिल्यासारखे मोठमोठ्यानं बोलतात. मुलं बिचारी गुमान ऐकून घेतात. धडे-कविता वाचल्या जातात. त्याचे ‘निरुपण’ होते प्रश्नोत्तरे तपासली जातात. गणिताचे एखादे उदाहरण फळ्यावर सोडवून झाले की, उदाहरणसंग्रह घरी सोडवायचा. व्यवहारी दृष्टीकोनाच्या आभावामुळे गणित विषय मुलांना जड जातो. खडे, काड्या किंवा इतर साहित्य वापरल्यास कृतीची जोड मिळले. विषय सोप्पा होऊ शकेल. मुलांना आवडीने शिकावेसे वाटेल. इंग्लिश विषय अजूनही त्या भाषेच्या व्याकरणातून बाहेर आलेला नाहीये प्रश्नोत्तरे तपासली जातात. गणिताचे एखादे उदाहरण फळ्यावर सोडवून झाले की, उदाहरणसंग्रह घरी सोडवायचा. व्यवहारी दृष्टीकोनाच्या आभावामुळे गणित विषय मुलांना जड जातो. खडे, काड्या किंवा इतर साहित्य वापरल्यास कृतीची जोड मिळले. विषय सोप्पा होऊ शकेल. मुलांना आवडीने शिकावेसे वाटेल. इंग्लिश विषय अजूनही त्या भाषेच्या व्याकरणातून बाहेर आलेला नाहीये विज्ञानातले प्रयोग करायचे, निरीक्षणे नोंदवून अनुमान काढायचे. पण शाळांकडे प्रयोगाचे साहित्यच नाहीये. प्रयोगशाळा ही फार पुढची गोष्ट विज्ञानातले प्रयोग करायचे, निरीक्षणे नोंदवून अनुमान काढायचे. पण शाळांकडे प्रयोगाचे साहित्यच नाहीये. प्रयोगशाळा ही फार पुढची गोष्ट माध्यमिक विद्यालये काय आणि प्राथमिक शाळा काय स्थिती सारखीच. असलीच तरी दोन-अडीच-तीन हजार मुलांसाठी एक प्रयोगशाळा माध्यमिक विद्यालये काय आणि प्राथमिक शाळा काय स्थिती सारखीच. असलीच तरी दोन-अडीच-तीन हजार मुलांसाठी एक प्रयोगशाळा बर अनेक प्रयोग साधे साहित्य वापरून सहज करणे शक्य आहे. पण ते शिक्षकांच्या गावी नाही बर अनेक प्रयोग साधे साहित्य वापरून सहज करणे शक्य आहे. पण ते शिक्षकांच्या गावी नाही मुलांची गट चर्चा, परिसर भेटी, अभ्यास सहली, कृतीतून शिकता यावे यासाठी तशा अध्ययन अनुभवांची योजना करणे हे होत नाहीये. हे करताना साधनांची अभावग्रस्तता हे मुख्य कारण नाहीचय. शिक्षकांत स्पष्टता नाहीये. नवीन वातावरणात काम करण्यासाठी आम्ही त्यांचे मानस घडविण्यात कमी पडलो आहोत, याची कबुली दिवून पुढे दुरुस्ती करण्याची ही वेळ आहे. जमीनीवरचे वास्तव हे असे आहे.\nशिक्षकांना एक्स्पोझर नाही. आवश्यकता असेल तेव्हा मदतीला येईल अशी सपोर्ट सिस्टीम नाही. त्यांचे भरणपोषण नीट होत नाही. हे कमी म्हणून की काय सटरफटर शंभर कामे त्यांच्यामागे लावून दिलेली. सरकारी शाळांत माहितीचा महापूर बारा महिने सुरु असतो. वर्गातले काम नाही झाले तरी चालेल. माहिती वेळेत सादर करावी लागते. रोज एक ना एक माहितीचा अहवाल शिक्षकांना लिहावाच लागतो. तो नेऊन द्यावाच लागतो. पर्यवेक्षकीय यंत्रणेतल्या अधिकाऱ्यांच्या कामाला नीट दिशा देणे अत्यंत गरजेचे आहे. सातारा जिल्ह्यातल्या कुमठे भागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी प्रतिभा भराडे यांनी रचनावादाचे ३५-४० शाळांतून पथदर्शी काम उभे केलेय. ज्ञानसंरचनावादी विचारसरणी प्रत्यक्षात आणण्याचा जोरकस प्रयत्न तिकडे सुरू आहे. इथल्या मान्यवर अभ्यासकांसह परदेशी व्यक्तीही हे प्रयोग समजून घेताहेत. वाई तालुक्यात शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरु आहे. मिरजेत नामदेव माळी, माजलगावच्या तृप्ती अंधारे या गट शिक्षण अधिकाऱ्यांनी मनावर घेतलेय. एकूण पसऱ्यात हे प्रयत्न खुपच तोकडे वाटतात. असे असले तरी इतर अधिकाऱ्यांना, शिक्षकांना हे काम आवर्जून दाखवायला हवे. याचे अनुकरण व्हायला हवे. त्याचा विधायक अर्थाने संसर्ग पोचायला पाहिजे. सर्व मुलं शाळेत आली पाहिजेत. त्यांना सर्वसमावेशक, गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे, असा आग्रह कृतीत यायला हवा. ते सध्या तरी नीटपणे होताना दिसत नाहीये.\nसगळ्या प्रतिकूलतेवर मात करून अनेक उत्साही आणि प्रयोगशील शिक्षक वेगळे काही करू पाहताहेत. त्यांनी समृद्धीची बेटे फुलवलीत. वाळवंटातल्या झाडांची मुळं पाणी शोधतात, तसे शिक्षक नव्या वाटा शोधताहेत. काहीजणांनी स्वयंसेवी संस्थांची, प्रयोगशील शाळांतील जाणकार मंडळींची, अभ्यासकांची, कार्यकर्त्यांची बोटं धरलीत. शिक्षणातले नवे तत्त्व समजून घेताहेत. यंत्रणेतले अधिकारी आणि पालकांच्या अज्ञानामुळे त्यांच्याही पदरी निराशा पडते मग तेही बे एके बे असा चाकोरीतला रस्ता पकडतात. पुस्तक ‘प्रमाण’ मानून शिकवत राहतात. निमशहरी आणि ग्रामीण भागातल्या इंग्लिश माध्यमाच्या शाळांत केवळ घोकंपट्टी आणि पोपटपंची सुरुय. नवे तत्त्व आलेय, त्याने रोजच्या कामात लवचिकता आणली असली तरी अजून पाठटाचण (Lesson note), घटक नियोजन आणि वार्षिक नियोजन हद्दपार झालेले नाही मग तेही बे एके बे असा चाकोरीतला रस्ता पकडतात. पुस्तक ‘प्रमाण’ मानून शिकवत राहतात. निमशहरी आणि ग्रामीण भागातल्या इंग्लिश माध्यमाच्या शाळांत केवळ घोकंपट्टी आणि पोपटपंची सुरुय. नवे तत्त्व आलेय, त्याने रोजच्या कामात लवचिकता आणली असली तरी अजून पाठटाचण (Lesson note), घटक नियोजन आणि वार्षिक नियोजन हद्दपार झालेले नाही हे परंपरावादाचे नाही तर कशाचे लक्षण आहे हे परंपरावादाचे नाही तर कशाचे लक्षण आहे रचनावादाचा विचार केवळ मुलांच्या शिकण्याच्या अंगाने होतो आहे. तेच तत्त्व शिक्षकासाठी लागू होते. शिक्षण बालस्नेही असावे तसे ती प्रक्रिया शिक्षकस्नेही असली पाहिजे. एका गावात जास्त दिवस काम केलेला शिक्षक तिथल्या समाजजीवनाशी, संस्कृतीशी एकरूप होत असतो. पण गेल्या तीन वर्षांपासून सुरु झालेल्या प्रशासकीय बदल्यानी शिक्षकांची फेकझोक सुरु झाली. नव्या शिक्षकांना रुळताना वेळ जातो.\nआधी नमूद केल्याप्रमाणे रचनावादासाठी विशिष्ट प्रकारच्या पार्श्वभूमीची गरज असते. मुलांमध्ये स्वतंत्र विचार, विश्लेषक वृत्ती येण्यासाठी, निरीक्षण शक्ती वाढण्यासाठी कुटुंब आणि समाजात खुलेपणा लागतो. अलीकडेच घडलेला एक नमुनेदार किस्सा पुरेसा बोलका आहे. त्याचे असे झाले की, एका शिक्षकाने घरातल्या नातेवाईकांच्या कोणत्या गोष्टी आवडतात आणि आवडत नाहीत याविषयी मुलांना लिहून आणायला सांगितले. उद्देश छान होता. पण माझे वडील दारू पितात. सिगारेट ओढतात. आईला मारतात. पत्ते खेळतात. अशा नावडत्या गोष्टी मुलांनी लिहिल्या. त्याची वर्गात मस्त चर्चा झाली. मुलांना योग्य तो संदेश मिळाला होता. मात्र त्यातल्या काही पालकांना या ‘प्रकारा’ची कुणकुण लागली. त्यांना ते अजिबात आवडले नव्हते याविषयी मुलांना लिहून आणायला सांगितले. उद्देश छान होता. पण माझे वडील दारू पितात. सिगारेट ओढतात. आईला मारतात. पत्ते खेळतात. अशा नावडत्या गोष्टी मुलांनी लिहिल्या. त्याची वर्गात मस्त चर्चा झाली. मुलांना योग्य तो संदेश मिळाला होता. मात्र त्यातल्या काही पालकांना या ‘प्रकारा’ची कुणकुण लागली. त्यांना ते अजिबात आवडले नव्हते शाळेत शिकवायचे सोडून हे काय भलते उद्योग सुरु आहेत शाळेत शिकवायचे सोडून हे काय भलते उद्योग सुरु आहेत असा जाब विचारलाच शिवाय त्या शिक्षकाची तक्रार थेट मुख्याध्यापकाकडे केली गेली. शिक्षकाने भूमिका सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. अखेर माफी मागून प्रकरण मिटले. मुलांनी ग्रामसभांना उपस्थित राहीलेले मोठ्यांना आवडत नाही. त्यांना ती नसती लूडबूड वाटते. गावातल्या एखाद्या प्रश्नावर मुलांनी भूमिका घेतली तर तिचे कौतुक सोडाच; जाचच जास्ती. जिथे मुलं मोकळेपणाने बोलू लागलीत. स्वतंत्र विचार करू लागलीत. तिथे पालकांच्या तक्रारी वाढल्यात. मुलं उद्धट बनलीत. शिस्त उरली नाहीये. अशी ओरड होतेय असा जाब विचारलाच शिवाय त्या शिक्षकाची तक्रार थेट मुख्याध्यापकाकडे केली गेली. शिक्षकाने भूमिका सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. अखेर माफी मागून प्रकरण मिटले. मुलांनी ग्रामसभांना उपस्थित राहीलेले मोठ्यांना आवडत नाही. त्यांना ती नसती लूडबूड वाटते. गावातल्या एखाद्या प्रश्नावर मुलांनी भूमिका घेतली तर तिचे कौतुक सोडाच; जाचच जास्ती. जिथे मुलं मोकळेपणाने बोलू लागलीत. स्वतंत्र विचार करू लागलीत. तिथे पालकांच्या तक्रारी वाढल्यात. मुलं उद्धट बनलीत. शिस्त उरली नाहीये. अशी ओरड होतेय मुलांनी नजरेला नजर भिडवून बोलणे हा ज्या समाजात ‘गुन्हा’ ठरतो, तिथे वेगळी अपेक्षा तरी काय करणार मुलांनी नजरेला नजर भिडवून बोलणे हा ज्या समाजात ‘गुन्हा’ ठरतो, तिथे वेगळी अपेक्षा तरी काय करणार तात्पर्य, ही विचारसरणी पचनी पडण्यासाठी, प्रत्यक्षात आणण्यास समाज म्हणून आपल्यात मोकळेपणा असायला हवा. केवळ भौतिक सुविधांसाठी समाजाचा सहभाग पुरेसा नाही. ज्ञानाच्या निर्मितीतही त्यांची भूमिका आणि सहकार्य महत्त्वपूर्ण ठरणार आहे.\nजिथे चांगले काम सुरु आहे तेथील शिक्षकांचे अनुभव संमिश्र आहेत. सरकारी शाळेत शिकविणाऱ्या आणखीन एका सर्जनशील शिक्षक मित्राने सांगितलेला अनुभव इथे शेअर केला पाहिजे. मुलांना स्वातंत्र्य द्यावे. जीवनानुभवातून शिकू द्यावे. यासाठी खूप प्रयोग, नवे नवे उपक्रम आणि कृती शिक्षक करीत असत. यंदा शाळा सुरु झाल्या तेव्हा पहिल्याच पालक सभेत पालकांनी एका सुरात गंभीर तक्रार केली. ती ऐकून शिक्षक चक्रावून गेले. तक्रार अशी होती की, शाळेतली मुलं कायम वर्गाबाहेर असतात. शाळा भरली की सुटली तेच कळत नाही तुम्ही मुलांना खूपदा शाळेबाहेर घेऊन जाता. त्यामुळे वेळ वाया जातो. पुस्तकातले नीट शिकणे होत नाही तुम्ही मुलांना खूपदा शाळेबाहेर घेऊन जाता. त्यामुळे वेळ वाया जातो. पुस्तकातले नीट शिकणे होत नाही (रचनावाद पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे शिक्षण नेण्याचा आग्रह धरतो, शिक्षक तसे काही प्रयत्न करीत होते, हे इथे लक्षणीय आहे.) आमच्या मुलांना झाडावर चढायला, डोहात पोहायला शिकवू नका, ते त्यांना आपोआप येईल. शेतात, रानांत नेण्यापेक्षा त्यांना फाडफाड इंग्रजी बोलायला शिकवा... कंप्युटर चालवायला शिकवा. अशा त्यांच्या मागण्या होत्या\nआजही ग्रामीण आदिवासी भागात अनेक घरांतली पहिलीच पिढी शिकतेय. आता कुठे साक्षर होतेय. शाळेबाहेरच्या जगात कोणी काहीही म्हणोत. नोकरी-करिअरसाठी म्हणजे पैसे कमवण्यासाठी शिक्षण हेच त्यांच्यासमोरचे उद्दिष्ट आहे. आपला रचनावाद त्यांची ‘समज’ आणि आकलन वाढविण्यावर भर देणार समज खाऊन पोट भरत नाही, पुस्तकातले गणित सुटले की, आयुष्याचे गणितही आपोआप सुटेल असे पालकांचे म्हणणे येते. इथे आपण निरुत्तर होवून जातो. शाळेत चिमुकल्यांनी बाजार भरविल्यावर सुरुवातीला पालकांना कोण आनंद व्हायचा. तेच पालक अशा उपक्रमांकडे फिरकत नाहीत.\nआठवीपर्यंत नापास नाही, अशी शिक्षण हक्क कायद्यात ‘तरतूद’ आहे. याचा अर्थ आता आठवीपर्यंत परीक्षा असल्या काय नि नसल्या काय. काही एक फरक पडणार नाही, असा अनेकांचा खास गैरसमज झालाय. खरे तर असा जावईशोध लावत तेव्हा माध्यमांनी अत्यंत उथळपणे भलते चित्र रंगवले. त्यातून चुकीचा संदेश गेला. आता सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाविरुद्ध सध्या मोठीच ओरड सुरु झालीय. पूर्वीप्रमाणेच परीक्षा सुरु करण्याची मागणी पुन्हा जोर धरतेय. आपल्याकडचे कारभारीदेखील पूर्वीप्रमाणेच परीक्षा सुरु करावी यासाठी आग्रही आहेत\nमुद्दा असा आहे की, एखादी नवीन पद्धत कुठे पचनी पडतेय, तोच दुसरी... तिसरी...असे बदल होत राहतात. एक गोष्ट लागू केली की थोडासा धीर धरावा लागतो. पण असे होत नाही. एकुणात पुन्हा पूर्वीप्रमाणे परीक्षा घ्याव्या लागणार की काय, अशी अस्वस्थता शिक्षकांमध्ये पसरलीय. एके काळी महाराष्ट्र ही देशाची शिक्षणाची प्रयोगशाळा होती, असे मोठ्या अभिमानाने सांगितले जाई. दरम्यानच्या काळात घसरलेली शिक्षणाची गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी केवळ कायदा आणून किंवा निव्वळ जुजबी बदल करून भागणार नाही. एक निश्चित धोरण ठरवायला हवे. काही वर्षे सातत्याने संपूर्ण क्षमतेनिशी त्याचा पाठपुरावा व्हावा. सर्व घटकांनी एकमेकावर विश्वास टाकायला हवा. इगो बाजूला केले पाहिजेत. या कामात अनुभवी व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, संघटनांचा तसेच प्रयोगशील शाळांचा सहभाग घेण्यात आम्हाला कोणता कमीपणा वाटतो, हे खरेच कळत नाही. परस्पर सहभागाने, पारदर्शकपणे आणि चिकित्सकपणे एकमेकांचे काम तपासत-सुधारत पुढे जायला हवे. आज हा खुलेपणा शिक्षक, शासन, स्वयंसेवी संस्था सर्वानीच दाखवण्याची आज गरज आहे. या सर्व घटकांच्या संगमावर रचनावादी शिक्षणाचा मळा फुलेल बहरेल, असा विश्वास वाटतो.\nप्रयोगशील शिक्षक , शिक्षण शास्राचे अभ्यासक , Active teachers forum संयोजक .\nरचनावाद म्हंजी काय रे भाऊ\n- भाऊसाहेब चासकर आपल्या देशातल्या औपचारिक शिक्षणाचा इतिहास साधारण दोनेकशे वर्षांचा आहे. ब्रिटीशकाळात मेकॉलेने(१८३५) इथल्या शिक्षणाल...\nप्रमाणभाषेचा अतिरेकी आग्रह घातकच\n- भाऊसाहेब चासकर मुल ज्या सहजतेनं कुटुंबात भाषा शिकते , ती वापरते , त्यात व्यवहार करते , तितक्या नैसर्गिक पद्धतीनं , सहजतेनं म...\nभाऊसाहेब चासकर , bhauchaskar@gmail.com देशातल्या भावी नागरिकांना संसदीय शासन प्रणालीचा म्हणजेच लोकशाहीतील स्वातंत्र्य , समता , ...\nरचनावाद म्हंजी काय रे भाऊ\nसरकारी शाळांमधील समृद्धीची बेटं\nपाठीवरचे जड झाले ओझे\nप्रमाणभाषेचा अतिरेकी आग्रह घातकच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://dilasango.org/more-info.aspx?newsID=83", "date_download": "2018-04-24T02:34:59Z", "digest": "sha1:24NEXWYZBNUSLWGV7CL4WEOWGPI2ZOMG", "length": 10685, "nlines": 39, "source_domain": "dilasango.org", "title": "CALL: 0240-2320444", "raw_content": "\nदेणा-या केंद्राचे हात हजार, फाटकी आमची झोळी\nवेंâद्राचा अर्थसंकल्प शेतक-यांना वाहिलेला आहे. आता अर्थसंकल्पाची अंमलबजावणी कशी होते याला फार महत्त्व आहे. औरंगाबाद कृषी विभागाकडून गतवर्षीचे बाराशे कोटी रुपये केंद्राला परत गेले. शेततळे, सूक्ष्म सिंचन, या सर्व योजनांच्या आघाडीवर काहीच घडले नाही. मराठवाड्यातील संस्थात्मक कर्जपुरवठा ठप्प आहे. लक्षावधी शेतकरी बँकांच्या कर्जापासून वंचित आहेत. बोंडअळी, मराठवाड्यातील आत्महत्या आणि पीकविमा हे प्रश्न ऐरणीवर आलेच नाहीत.\nया अर्थसंकल्पाने शेतकNयाचे नशीब फळफळणार अशी देशभर चर्चा सुरू झाली आहे. प्रत्यक्षात बळीराजाला मात्र आपल्या पदरी नेमके काय पडले हेच कळेनासे झाले आहे. ‘कुठे नेऊन ठेवलंय मला’ असे विचारण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे. कारण अर्थसंकल्पानंतर झटकन साखरेचा पंचवीसशे रुपयाचा हमी दर बाविसशे रुपयावर आला, कांद्याचे निर्यातमूल्य घटले (साडेसातशे डॉलर झाले), तुरीचा हमी भाव साडेपाच हजार असताना साडेचार हजार रुपयांवर आला. अर्थसंकल्प जाहीर होत असतानाच, मराठवाड्याच्या कृषी विकासासाठी आलेले बाराशे कोटी रुपये परत करण्याची नामुष्की औरंगाबाद विभागावर आली. घोषणा तर होती, मागेल त्याला शेततळे, पण शेततळ्यासाठी केलेली आर्थिक तरतूद पाहता मागणीच झाली नाही. शिवाय तळे राखील तो पाणी चाखील ही इथली रित. त्यामुळे मिळणा-या ५० हजार रुपयांत कोणाला कसे खूश करावे या विवंचनेतच शेतक-यांच्या तोंडचे पाणी पळाले. याशिवाय सूक्ष्म सिंचन, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान या व इतर केंद्र पुरस्कृत योजनांचाही बराच मोठा निधी केंद्राला परत पाठविण्याचे कर्तृत्व कृषी खात्याने दाखवले आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचे २०१७-१८ चे अनुदान खर्च करण्याचे प्रमाण केवळ ४ टक्के आहे. मराठवाडा विभागासाठी शंभर टक्के राज्यपुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजनेत तर लक्षांक त्यापेक्षाही नगण्य आहे.\nअर्थसंकल्पामध्ये शेतक-यांना पीककर्ज म्हणून तब्बल ११ लाख कोटी रुपयांची तरतूद झाली. पण ‘निधीला नाही तोटा, पैसा झाला खोटा’ अशी अवस्था होऊन बसली आहे. या विभागातील सातपैकी पाच सहकारी बँका संस्थात्मक थकीत कर्जामुळे कोलमडल्या आहेत. त्यामुळे गावपातळीवरच्या सोसायट्या अडचणीत सापडल्या. या विभागाचे खरीपाचे क्षेत्र ४६ लाख हेक्टरचे आहे. पण प्रत्यक्षात वसुलीच नसल्यामुळे बँकाही कर्ज देण्यास असमर्थ ठरल्या आहेत. महाराष्ट्रात मोठी कर्जमाफी झाली. पण प्रत्यक्षात कोणा शेतक-याच्या खिशात किती कर्जाची रक्कम पडली याचा अंदाज करता येत नाही. सहकार खात्याच्या आकडेवारीप्रमाणे मराठवाड्यात १५ टक्के लोकांची कर्जमाफी झालेली आहे. यावर्षीच्या पीक कर्जवाटपात तर आनंदी आनंदच आहे. मराठवाड्यात खरीप हंगामासाठी १० हजार कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात १२ टक्केच कर्ज वाटप झाले. मराठवाडयातील दिवाळखोरीत चाललेल्या जिल्हा बँकांना शिखर बँकेशी जोडून शेतक-यांचे भले करण्याचे नियोजन होते. पण प्रत्यक्षात तसे काहीच घडले नाही. तथापि, जे काही कर्जवाटप झाले त्यामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांचा वाटा ६७ टक्के होता. ग्रामीण बँकांचे कर्जवाटप १५ टक्केच्या पुढे जाऊ शकले नाही. या बँकांकडे तरलता निधी नसल्यामुळे त्यांची कर्जवाटपाची ऐपत संपलेली आहे. विरोधाभास असा की बँकांना बुडीत कर्जापासून वाचविण्यासाठी केंद्राने ८८ हजार कोटी रुपये दहा बँकांना दिले. त्यापैकी १०१६० कोटी रुपये एकट्या आयडीबीआय बँकेला मिळाले. बापुड्या महाराष्ट्र बँकेला मात्र ३१७३ कोटी रुपयांचा खारीचा वाटा मिळाला. आत्महत्याग्रस्त मराठवाड्यातील बँकांना असे जीवनदान दिले असते तर शेतक-यामागचे ग्रहण संपले असते.\nबळीराजासाठी मोठया घोषणा झाल्या असल्या तरी सर्वसामान्य शेतकरी हा संस्थात्मक कर्जाच्या बाहेर पेâकला गेला ही चिंतेची बाब आहे. मराठवाड्यामध्ये जवळपास २० लाख शेतकरी कोणत्याच बँकेचे कर्ज घेण्याच्या स्थितीत नाहीत. यामध्ये लातूर विभाग हा आघाडीवर आहे. एवढे असले तरी शेतक-यांच्या भल्यासाठी हा अर्थसंकल्प मांडला यातून केंद्र सरकारची कळकळ दिसते. किमानपक्षी किमानआधारभूत किंमत शेतमालाला मिळावी असे धोरण आखण्यात येईल, असे ठसठशीतपणे सांगण्यात आले. मध्यप्रदेश, हरियाणा आणि तेलंगणा या राज्यांनी हमीभावासाठी वेगळी वाट चोखाळली आहेच. शेवटी देणा-या केंद्राचे हात हजार असले तरी आमची झोळी फाटकी आहे. अशीच या योजनांची संथ अंमलबजावणी झाली तर निवडणूक वर्षाचा अर्थसंकल्प असूनही शेतक-याच्या हाती काहीच सापडणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida-news/kabaddi-nationals-2017-18-held-in-hyderabad-attract-viewership-becomes-2nd-sports-after-ind-vs-sa-test-series-1615291/", "date_download": "2018-04-24T03:04:44Z", "digest": "sha1:YEGX5NWTELSQUSFYSDYKGC2AY7ZSC2U6", "length": 16974, "nlines": 212, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Kabaddi Nationals 2017 18 held in Hyderabad attract viewership becomes 2nd Sports after Ind vs SA Test series | कबड्डीची क्रिकेटला कडवी टक्कर भारत आफ्रिका कसोटीनंतर प्रेक्षकांची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेला सर्वाधिक पसंती | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nकबड्डीची क्रिकेटला कडवी टक्कर, भारत-आफ्रिका कसोटीनंतर प्रेक्षकांची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेला सर्वाधिक पसंती\nकबड्डीची क्रिकेटला कडवी टक्कर, भारत-आफ्रिका कसोटीनंतर प्रेक्षकांची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेला सर्वाधिक पसंती\nभारतीय क्रीडारसिकांचा पुन्हा कबड्डीला पाठींबा\nराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र विरुद्ध उत्तर प्रदेश सामन्यातील एक क्षण\nप्रो-कबड्डीच्या आगमनानंतर भारतीय क्रीडा रसिकांना क्रिकेटव्यतिरीक्त चांगल्या खेळाचा पर्याय मिळाला. भारतीय मातीतल्या खेळाला प्रो-कबड्डीमुळे जागतिक स्तरावर ओळख मिळाली. प्रो-कबड्डीच्या पाचव्या हंगामात भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेला मागे टाकत प्रो-कबड्डीला सर्वाधिक प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. यानंतर आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान समोर आलेली आकडेवारी पाहता कबड्डीप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे.\nभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यानंतर, राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या प्रक्षेपणाला क्रीडा रसिकांनी आपली पसंती दर्शवली आहे. राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा या प्रेक्षकसंख्येच्या आकडेवारीच्या निकषावर दुसऱ्या क्रमांकावर आल्या आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे ३१ डिसेंबर ते ५ जानेवारीदरम्यान खेळवण्यात आलेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचं ४ जानेवारीपासूनच्या सामन्यांचं प्रक्षेपण स्टार स्पोर्ट फर्स्ट आणि हॉटस्टार या वाहिन्यांवर प्रक्षेपण करण्यात आलं होतं.\nटेलिव्हीजन वाहिन्यांच्या प्रेक्षकसंख्येची आकडेवारी तपासणाऱ्या ‘बार्क’ या संस्थेने यासंदर्भातली नुकतीच आकडेवारी जाहीर केली. यानुसार Sony Ten 1 या वाहिनीवर इंग्रजीतून प्रक्षेपित होणाऱ्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्याला २४ लाख ६९ हजार लोकांनी पसंती दिली. तर Sony Ten 3 या वाहिनीवर हिंदीतून प्रक्षेपित होणाऱ्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्याला १९ लाख ४६ हजार प्रेक्षकांनी पाहणं पसंत केलं. या तुलनेत Star Sports First आणि Hotstar या दोन वाहिन्यांच्या माध्यमातून प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेला १३ लाख ७४ हजार लोकांनी पाहणं पसंत केलं. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तरुणांमध्ये चर्चेत असलेल्या WWE Raw या शोपेक्षाही राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेला जास्त प्रेक्षकसंख्या मिळाली आहे.\nभारताकडून टी-२० मालिकेची सुरुवात विजयाने, पहिल्या सामन्यात आफ्रिकेवर २८ धावांनी मात\nवन-डे मालिकेत विराटसेना विजेती, अखेरच्या सामन्यात भारत विजयी; कोहलीचं धडाकेबाज शतक\nटी-२० मालिकेसाठी सुरेश रैना दक्षिण आफ्रिकेला रवाना\nकठीण परिस्थितीत सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला – पार्थिव पटेल\nआक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याप्रकरणी कगिसो रबाडावर आयसीसीची कारवाई\n३ सामन्यांनंतर माझी कामगिरी कधी जोखणार पत्रकारांच्या प्रश्नाला रोहितचं खोचक उत्तर\nप्रो-कबड्डीच्या पाचव्या हंगामात अनुप कुमारसारख्या खेळाडूंनी एक दिवस भारतात कबड्डी क्रिकेटला मागे टाकेल असा आत्मविश्वास व्यक्त केला होता. त्यातच प्रो-कबड्डीमधून ग्रामीण भारतातून आलेल्या खेळाडूंना मिळणारी संधी आणि राष्ट्रीय कबड्डी स्पर्धांचं होणारं थेट प्रक्षेपण यामुळे कबड्डीकडे पुन्हा एकदा भारतीय क्रीडारसिक वळताना दिसत आहेत.\nअवश्य वाचा – अनुपचं स्वप्न साकार, क्रिकेटला मागे टाकत कबड्डी पहिल्या क्रमांकाचा खेळ\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nरोहितचे एकाच हंगामात सर्वाधिक षटकार, पाचव्या सामन्यात तब्बल १० विक्रमांची नोंद\nवन-डे मालिकेत भारताचा विजय, आयसीसी क्रमवारीतही पटकावलं पहिलं स्थान\nभारताकडून टी-२० मालिकेची सुरुवात विजयाने, पहिल्या सामन्यात आफ्रिकेवर २८ धावांनी मात\nवन-डे मालिकेत विराटसेना विजेती, अखेरच्या सामन्यात भारत विजयी; कोहलीचं धडाकेबाज शतक\nटी-२० मालिकेसाठी सुरेश रैना दक्षिण आफ्रिकेला रवाना\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/-------------1.html", "date_download": "2018-04-24T02:40:24Z", "digest": "sha1:ACQMAGFYY5S4C53BYJHO4RTXMKDC4JHX", "length": 14509, "nlines": 603, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "केळवे किल्ला", "raw_content": "\nपश्चिम रेल्वेवर असलेल्या केळवेचा समुद्रकिनारा मुंबईकरांमध्ये प्रसिध्द आहे. केळवे स्थानकात उतरुन ६ आसनी रिक्षाने केळवे गावात यावे. केळवे शितलादेवी मंदिरा वरुन समुद्रकिनाऱ्याच्या उत्तरेला समुद्राकडे तोंड करून उभे राहीलो की उजवीकडे जाणारी एक ठळक वाट दिसते. दाट सुरुच्या वनातून जाणारी हि वाट पाच मिनिटांत दाट सुरूच्या वनात लपलेल्या केळवे किल्याकडे नेते. किल्ला अगदीच छोटा आहे. किल्ल्याचा आकार चांदणी प्रमाणे असून त्याचे बुरुज त्रिकोणाकृती आहेत. केळवे पाणकोटा प्रमाणे हा किल्ला सुध्दा इतिहासकालात समुद्रात होता. पण समुद्र मागे हटल्यामुळे किल्ल्याला भूईकोटाचे स्वरुप प्राप्त झालेले आहे. काही वर्षापूर्वी हा किल्ला पूर्ण वाळूखाली गाढला गेला होता पण डॉ. श्रीदत्त राउत यांच्या मार्गदर्शना खाली किल्ले वसई मोहिमे अंतर्गत २००८-०९ साली या किल्ल्याभोवतीची वाळू उपसून किल्ल्याचा पहिला मजला मोकळा करण्यात आला आहे. किल्ला वाळूत गाढला गेला असल्यामूळे प्रवेशद्वारातून रांगतच आपण किल्ल्याच्या पहिल्या मजल्यावर प्रवेश करतो. समोर तटबंदी व त्याच्या मधोमध दुसरे प्रवेशद्वार दिसते. त्यातून वाकून आत गेल्यावर आपण किल्ल्याच्या मागच्या भागात पोहोचतो. किल्ल्याच्या चार टोकांना चार वैशिष्ट्यपूर्ण त्रिकोणाकृती बुरुज आहेत. या बुरुजांमध्ये तोफाचा मारा करण्यासाठी झरोके व जंग्या आहेत. आता वरचाच भाग नजरेस पडतो. इ.स.१७३९ च्या वसई मोहिमेत माहिम किल्ल्यावरील विजयानंतर १० जानेवारी १७३९ रोजी केळवे किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. किल्ला छोटेखानी असून १० मिनीटात पाहून होतो. --------------------सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/NorthMaharashtra/Jalgaon/2017/03/16222829/news-in-marathi-wrestler-involved-in-burglary.vpf", "date_download": "2018-04-24T03:09:17Z", "digest": "sha1:HNDVYZ24JJMAOOSKC5TYV4ISV6LHJML6", "length": 13090, "nlines": 244, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील कुस्तीपटू निघाला अट्टल घरफोड्या", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nरायगड - महामार्ग दरोडेखोरांना ७ वर्षे सक्त मजुरी व प्रत्येकी ५००० रु. दंड\nमुंबई - जीटीएस विभागाच्या ४ अधिकाऱ्यांना लाच घेण्याच्या आरोपाखाली अटक\nठाणे - कल्याण रेल्वेस्थानकातील फलाटालगतच्या मोकळ्या जागेवरील कचऱ्याला आग\nठाणे - मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीचे काम दोन दिवस पुढे ढकलले\nठाणे - उल्हासनगरमध्ये किरकोळ कारणावरुन मित्राने केली मित्राचीच हत्या\nमुंबई- नाणारचे भूसंपादन रद्द करण्याचा अधिकार देसाईंना नाही - मुख्यमंत्री\nरत्नागिरी- नाणार प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द - उद्योगमंत्री\nनवी दिल्ली- भाजप आणि संघाला संविधानाला हात लावू देणार नाही - राहुल गांधी\nनवी दिल्ली- काँग्रसने संविधानला उद्ध्वस्त केल्याचा अमित शाहांचा आरोप\nनवी दिल्ली- जिवाला धोका असल्याची व्यक्त केली इंद्राणी मुखर्जीने भीती\nमुंबई- राज्यातील ६५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर\nनवी दिल्ली- सानिया मिर्झा होणार आई,ट्विटरद्वारे सानियाने दिली गोड बातमी\nनागपूर- कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदाराच्या मृत्यूची चौकशी करा - आंबेडकर\nमहाराष्ट्र केसरी स्पर्धेतील कुस्तीपटू निघाला अट्टल घरफोड्या\nजळगाव - महाराष्ट्र केसरी स्पर्धा खेळलेला कुस्तीपटू हा घरफोडी करणारा अट्टल चोर निघाल्याची धक्कदायक बाब उघडकीस आली आहे. सुनील पाटील, असे या कुस्तीपटूचे नाव आहे.\nपालकमंत्र्यांसमोरच भाजप पदाधिकाऱ्यांची पोस्को...\nरायगड - विळे भागाड औद्योगिक क्षेत्रात पोस्को महाराष्ट्र\n'मरेन पण वाकणार नाही', सेना...\nठाणे - शहापूर शिवसेनेचे उपतालुकप्रमुख शैलेश निमसे यांची २\n अल्पवयीन दत्तक मुलीवर बापाचा...\nबीड - कठुवा, उन्नाव, सुरत येथील बलात्काराच्या घटनांनी आधीच\nपोलीस चौकीसमोरच्या अपार्टमेंटमध्ये तरुणाचा...\nसांगली - आपटा पोलीस चौकीसमोरील एका अपार्टमेंटमध्ये एका\nशिवसैनिकांच्या हत्येचे सत्र सुरूच; मुंबईत...\nमुंबई - अहमदनगर, शहापूरनंतर आता मुंबईत एका शिवसेना नेत्याची\nपैशासाठी विवाहितेला सासरच्यांनी जिवंत जाळले,...\nहिंगोली - कार घेण्यासाठी माहेरहून पैसे आणत नसल्याने एका\nकोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणातील साक्षीदाराचा मृत्यू; दोघांना अटक पुणे - महाराष्ट्राला\nपॉक्सो अंतर्गत राज्यातील पहिला गुन्हा दाखल; ८ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार परभणी - कठुआ आणि उन्नाव\nयवतमाळमध्ये खुनाचे सत्र सुरुच, तरुणाची चाकूने भोसकून हत्या यवतमाळ - शहरामध्ये खुनाचे सत्र\nयेरवडा कारागृहाचा कैदी अंबरनाथमधून फरार; गुन्हा दाखल ठाणे - जन्मठेपेची शिक्षा भोगत\nशिवसैनिकांच्या हत्येचे सत्र सुरूच; मुंबईत उपशाखाप्रमुखाची गोळ्या झाडून हत्या मुंबई - अहमदनगर,\nबिबट्याच्या शिकारीसह वाघाच्या कातडीचे तस्कर अटकेत; आरोपींची संख्या ४ वर ठाणे - बिबट्या आणि\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nवाढदिवस विशेष : २० वर्षापूर्वी मास्टर ब्लास्टरने दिले होते अनमोल गिफ्ट हैदराबाद -\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/category/lifestyle/", "date_download": "2018-04-24T02:42:45Z", "digest": "sha1:BMXKDIPRZ2KA53ETDEIFYTCOUEAD7R4T", "length": 10529, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lifestyle News in Marathi: Lifestyle Latest & Breaking News Marathi – News18 Lokmat", "raw_content": "\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nकडुलिंबाची पानं खा आणि निरोगी रहा\nलाईफस्टाईल Apr 19, 2018 उन्हाळ्यात 'अशी' घ्या त्वचेची काळजी \nलाईफस्टाईल Apr 10, 2018 वजन वाढवायचंय हे उपाय करून पहा\nलाईफस्टाईल Apr 3, 2018 केसांच्या कंडिशनरचा 'असाही' उपयोग\nउन्हाळ्यात कशी काळजी घ्याल\nतंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी नेहमीच्या आहारात 'या' गोष्टी टाळा\n या आहेत 10 टिप्स\nउन्हाळ्याचा त्रास कमी करायचाय कलिंगड खा, फ्रेश रहा\nहोळीच्या 'या' वैज्ञानिक कारणांनी तुम्हीही व्हाल थक्क\nहोळी खेळताना 'ही' काळजी घ्यायला विसरू नका\nहोळी खेळल्यावर रंग काढण्यासाठी काय कराल\nसदैव तरुण दिसण्याचा अट्टहास कशासाठी श्रीदेवीच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न\nफोटो गॅलरीFeb 10, 2018\nव्हॅलेंटाइन डे : 'या' आहेत जगातल्या 10 अजरामर प्रेमकथा\nव्हॅलेंटाइन वीक : 'चॉकलेट' घ्या, गोड गोड बोला\nआजपासून 'व्हॅलेंटाइन वीक'ला सुरुवात; कोणत्या दिवशी काय\nदेशी 'छोले भटुरे' चिनी शेफनं अमेरिकेत 'या' नावाने विकले\nया लुंगीची किंमत माहितीये फक्त 8 हजार रुपये\nफोटो गॅलरीJan 29, 2018\nजगातला सगळ्यात उंच पुरुष भेटला सर्वात बुटक्या स्त्रीला\nस्मार्टफोनच्या अति वापरानं होतेय नैराश्यात वाढ, अमेरिकेतल्या संशोधनात निष्कर्ष\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://stotra.wordpress.com/2010/12/17/sri-navagraha-stotra-dev/", "date_download": "2018-04-24T03:03:47Z", "digest": "sha1:RWFTJHBDMXV4XNG75FWR6S73VUOH4IUY", "length": 6478, "nlines": 101, "source_domain": "stotra.wordpress.com", "title": "श्रीनवग्रह स्तोत्रम् (श्रीवेदव्यासविरचित) | ಸ್ತೋತ್ರ ಸಂಗ್ರಹ", "raw_content": "\nतमोऽरिं सर्वपापघ्नं प्रणतोऽस्मि दिवाकरम्‌ ॥ १॥\nनमामि शशिनं सोमं शम्भोर्मुकुटभूषणम्‌ ॥ २॥\nकुमारं शक्तिहस्तं च मङ्गलं प्रणमाम्यहम्‌ ॥ ३॥\nसौम्यं सौम्यगुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहम्‌ ॥ ४॥\nदेवानां च ऋषीणां च गुरुं काञ्चनसंनिभम्‌ \nबुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिम्‌ ॥ ५॥\nहिमकुन्दमृणालाभं दैत्यानां परमं गुरुम्‌ \nसर्वशास्त्रप्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहम्‌ ॥ ६॥\nछायामार्तण्डसंभूतं तं नमामि शनैश्चरम्‌ ॥ ७॥\nसिंहिकागर्भसंभूतं तं राहुं प्रणमाम्यहम्‌ ॥ ८॥\nरौद्रं रौद्रात्मकं घोरं तं केतुं प्रणमाम्यहम्‌ ॥ ९॥\nइति व्यासमुखोद्गीतं यः पठेत्सुसमाहितः \nदिवा वा यदि वा रात्रौ विघ्‍नशान्तिर्भविष्यति ॥ १०॥\nऐश्वर्यमतुलं तेषामारोग्यं पुष्टिवर्धनम्‌ ॥११॥\nताः सर्वाः प्रशमं यान्ति व्यासो ब्रूते न संशयः॥१२॥\n॥ इति श्रीव्यासविरचितं नवग्रहस्तोत्रं संपूर्णम्‌ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/what-is-priya-varriar-valentine-day-plans-282242.html", "date_download": "2018-04-24T02:41:11Z", "digest": "sha1:DSUXTXGFHSRU3L6URXGGXZ5AMWHV4DG2", "length": 13270, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "काय आहेत प्रिया वरियरचे 'व्हॅलेटाईन्स डे' स्पेशल प्लॅन्स ?", "raw_content": "\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nकाय आहेत प्रिया वरियरचे 'व्हॅलेटाईन्स डे' स्पेशल प्लॅन्स \nकरोडो नेटीझन्सना आपल्या नयनतीरांनी घायाळ करणारी दाक्षिणात्य अभिनेत्री प्रिया प्रकाश वरियार व्हॅलेटाईन डे नेमकं काय करणार, तिच्या व्यक्तिगत आयुष्यातही खरंच कोणी व्हॅलेटाईन आलाय का असे एक ना अनेक प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलेत.\n13 फेब्रुवारी, बंगळुरू : करोडो नेटीझन्सना आपल्या नयनतीरांनी घायाळ करणारी दाक्षिणात्य अभिनेत्री प्रिया प्रकाश वरियार व्हॅलेटाईन डे नेमकं काय करणार, तिच्या व्यक्तिगत आयुष्यातही खरंच कोणी व्हॅलेटाईन आलाय का असे एक ना अनेक प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलेत. कारण प्रियाच्या या नयनतीरांनी लाखो तरुणांचा व्हलेटाईन डे अगदीच स्पेशल बनून गेलाय. म्हणूनच सोशल मीडियावर सध्या जो तो तिच्याच व्हॅलेटाईन प्लॅन्सची चर्चा करतोय. किंबहुना सगळेच प्रियाच्या व्हॅलेटाईन्स डे सेलिब्रेशन बद्दल अधिकाअधिक माहिती जाणून घेण्यास उस्तुक आहेत.\nम्हणूनच काही पत्रकारांनी थेट प्रियालाच तिच्या व्हॅलेन्टाईन बद्दल विचारलं असता तिने आपल्या आयुष्यात अजूनतरी कोणीच स्पेशल वन नसल्याचं सांगितलंय. पण तिचा उद्याचा व्हॅलेटाईन्स डे ती तिच्या त्रिचूरमधल्या कॉलेजमध्येच सेलिब्रेट करणार आहे.\nसध्यातरी तिच्यासमोर अभ्यास आणि अभिनेत्री बनण्याचेच उद्दीष्ट आहे. तिला बॉलीवूडमध्येही करिअर करण्याची इच्छा आहे ती संजय लिला भन्साळींच्या चित्रपटात काम करू इच्छिते. तर हिरो म्हणून ती रणवीर, शाहरुखसोबत काम करण्याची प्रियाची इच्छा आहे. दरम्यान, प्रियाच्या ओरू अदर लव्ह या डेब्यू सिनेमाचा आणखी एक टिझर आज रिलीज झाला असून काही तासातच तो सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झालाय. या व्हिडिओ मध्ये तर प्रिया आपल्या प्रियकराला थेट किसिंग गन शॉट्सने प्रपोज मारताना दिसून आलीय. या प्रियाच्या या व्हिडिओवरून अनेकांना नागराज मंजुळेच्या सैराटमधील आर्ची - परशामधील नजरभेटीच्या सीन्सची आठवन झाल्यावाचून राहणार नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: priya varriyarvalentine day plansकोण आहे प्रियाचा व्हॅलेन्टाईनप्रिया वरियरव्हॅलेटाईन डे स्पेशल\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nमोदींच्या मनात दलितांबद्दल स्थान नाही - राहुल गांधी\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/independence-day-marathi/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-111081500004_1.html", "date_download": "2018-04-24T03:05:39Z", "digest": "sha1:XNEKMQRGT4J3WA2IHGYLUODNWI3ZYY4A", "length": 15536, "nlines": 132, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "प्रादेशिकतेपेक्षा देश महत्त्वाचा | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nदेशाचा 69 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असण्याच्या पार्श्वभूमीवर देशातील परिस्थिती मात्र तितकीशी आशादायक नाही. भ्रष्टाचार, अविकास यासारख्या नेहमीच्या समस्या तर आहेतच. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे प्रांतीयतावादाने डोके वर काढले आहे. त्यामुळे विकासाच्या वाटेवर चालत असताना आता आपण प्रांतीयतावादाच्या रूपाने विघटनाकडे तर वाटचाल करत नाही ना याचा विचार करायची वेळ आली आहे.\nप्रादेशिकतावाद तसा नवा नाही. देशाच्या प्रत्येक भागात लहान-मोठ्या प्रमाणात तो आहे आणि होता. पण त्याची टोके आता टोचू लागली आहेत. पाकिस्तानच्या भडकावण्यातून पंजाबातही खलिस्तानी आंदोलन पेटले होते. ते कसेबसे शांतही झाले. त्यासाठी एका पंतप्रधानाचा बळीही दिला. तमिळनाडूतही तशा मागण्या अधून-मधून होत असतात. म्हणून तर श्रीलंकेच्या प्रश्नावर नीट काही भूमिका घेता येत नाही आणि घेतल्यानंतर काय होते, हे राजीव गांधींच्या हत्येच्या रूपाने समोर आले आहे. पण प्रांतीयतावाद फक्त इथे आहे, असे नाही. आसाममध्येही तो आहे. उल्फा त्यासाठीच आंदोलन करते आहे. ईशान्येच्या राज्यांमध्येही स्वतंत्रतेच्या मागण्या अधूमधून डोके काढत असतात.\nपश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंगमध्ये आंदोलन पेटले आहे. उत्तर प्रदेशाचे त्रिभाजन करण्याची मागणी समोर आहेच. आंध्र प्रदेशमध्ये स्वतंत्र तेलंगाणा राज्यासाठी आंदोलने होत आहेत. त्यासाठी तर एक पक्षही स्थापन झाला. कर्नाटकातही प्रादेशिकतावाद फोफावतो आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत कन्नड अस्मिता हाही मुद्दा होता. कन्नड रक्षण वेदिके सारखी संघटना तर केवळ प्रांतीय अस्मितेच्या जोरावरच स्थापन झाली आहे. गुजरातमध्येही सौराष्ट्र वेगळा व्हावा यासाठी मागणी होते. महाराष्ट्रातही वेगळी परिस्थिती नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निमित्ताने मराठी अस्मितेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. एकीकडे 'मराठा तितुका मेळवावा' असे होत असताना दुसरीकडे मराठीच असलेला विदर्भ वेगळा करण्याची मागणीही तितकीच जोर लावून केली जाते आहे.\nहे सगळे चित्र पहाताना प्रांतीय अस्मिता भडकत चालल्याचे दिसून येते. या सगळ्यातून किमान काही साम्य असणार्‍या लोकांचे एक राज्य करण्याचा घाट घातला जातो आहे. हे साम्य भाषा, संस्कृती, वंश या माध्यमातून शोधले जाते आहे. या सगळ्यातून 'आमच्या लोकांचे आमचे राज्य' अशी आयडेंटिटी निर्माण होईल. पण त्यामुळे इतर प्रांतातून तिथे लोक येऊ शकतील का त्यांचे स्थान काय असेल हा प्रश्न निर्माण होतो. प्रांतीय अस्मिता जोपासताना इतरांचा द्वेष करण्याची वृत्ती बोकाळली जाईल आणि त्यातून देशाच्या ऐक्यालाच धोका निर्माण होऊ शकतो.\nउत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान यासारख्या मोठ्या राज्यांचे विभाजन करण्याच्या मागणीत गैर नाही. कारण ही राज्ये आकाराने प्रचंड मोठी आहेत. छत्तीसगड वेगळे करूनही मध्य प्रदेश मोठे आहे. उत्तर प्रदेशात २६ प्रशासकीय विभाग आहेत. एका मुख्यमंत्र्याने ठरवले तरी सगळ्या विभागाना एका वर्षात तो भेट देऊ शकत नाही. बिहारची परिस्थितीही तशीच आहे. असे असेल तर प्रशासनाच्या दृष्टिकोनातून त्यांचे विभाजन करणे गरजेचे आहे. त्यातून विकासालाही वाव मिळू शकतो. पण हे विभाजन एक संस्कृती जोडण्याच्या दृष्टिकोनातून होत असल्यास त्यातून प्रांतीय अस्मिताही डोकावतील. प्रांत म्हणून वेगळे अस्तित्व असायलाही हरकत नाही. पण त्यातून इतरांच्या विषयीची द्वेषभावना निर्माण व्हायला नको.\nस्वातंत्र्यदिनी नवाझ शरिफांनी आवळला काश्मिर राग\n ध्वजारोहणाला दांडी मारल तर...\nस्वातंत्र्यदिना निमित्त : आपला देशाभिमान\nयावर अधिक वाचा :\nटीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार\nटाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nनाणार होणार नाही: उद्धव ठाकरे\nनाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...\nअबब, उमेदवाराची संपत्ती 1020.5 कोटी\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट ...\nस्वस्त झाला सॅमसंगचा हा स्मार्ट फोन\nजर आपण सॅमसंगचा मोबाईल खरेदी करायला जात असाल तर आपल्यासाठी चांगली बातमी आहे की सॅमसंगने ...\nव्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर\nयापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nजीमेलमध्ये येणार नव्या फीचर्स\nजीमेल आपल्या युजर्ससाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नव्या फीचर्सवर काम करत आहे. लवकरच आता ...\nमाहिती अधिक सुरक्षित करण्याचा फेसबुकचा प्रयत्न\nफेसबुकने भारतातील युजर्सना विश्वास देण्यासाठी अॅपमध्ये काही बदल करुन, युजर्सच्या माहितीला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/WesternMaharashtra/Pune/2017/03/21080843/news-in-marathi-mukta-tilak-gives-assurance-to-do.vpf", "date_download": "2018-04-24T03:04:50Z", "digest": "sha1:2NRKN2FNAZKVFEDOG55TQRTY3NDWKNUE", "length": 13204, "nlines": 243, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "'स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी दिलेल्या संधीचे सोने करू'", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nरायगड - महामार्ग दरोडेखोरांना ७ वर्षे सक्त मजुरी व प्रत्येकी ५००० रु. दंड\nमुंबई - जीटीएस विभागाच्या ४ अधिकाऱ्यांना लाच घेण्याच्या आरोपाखाली अटक\nठाणे - कल्याण रेल्वेस्थानकातील फलाटालगतच्या मोकळ्या जागेवरील कचऱ्याला आग\nठाणे - मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीचे काम दोन दिवस पुढे ढकलले\nठाणे - उल्हासनगरमध्ये किरकोळ कारणावरुन मित्राने केली मित्राचीच हत्या\nमुंबई- नाणारचे भूसंपादन रद्द करण्याचा अधिकार देसाईंना नाही - मुख्यमंत्री\nरत्नागिरी- नाणार प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द - उद्योगमंत्री\nनवी दिल्ली- भाजप आणि संघाला संविधानाला हात लावू देणार नाही - राहुल गांधी\nनवी दिल्ली- काँग्रसने संविधानला उद्ध्वस्त केल्याचा अमित शाहांचा आरोप\nनवी दिल्ली- जिवाला धोका असल्याची व्यक्त केली इंद्राणी मुखर्जीने भीती\nमुंबई- राज्यातील ६५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर\nनवी दिल्ली- सानिया मिर्झा होणार आई,ट्विटरद्वारे सानियाने दिली गोड बातमी\nनागपूर- कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदाराच्या मृत्यूची चौकशी करा - आंबेडकर\n'स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी दिलेल्या संधीचे सोने करू'\nपुणे - अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक, पुणे केंद्र , महिला आघाडीच्या वतीने दरवर्षी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना प्रेरणा पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी प्रेरणा पुरस्कार वैशाली भट आणि वात्सल्य पुरस्कार अनुराधा करकरे यांना देण्यात आला.\nप्रकाश आंबेडकरांना माझे मंत्रीपद रुचत नाही -...\nपुणे - रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य होणे ही काळाची गरज आहे. प्रकाश\n' पुण्यात आमदार चाबुकस्वार...\nपुणे - शहरात दिवसेंदिवस वाढत असलेली वाहनांची संख्या आणि\nएल्गार परिषदेवरील कारवाई केंद्र सरकारकडून -...\nमुंबई - एल्गार परिषदेत जमावाला भडकावल्याच्या आरोपावरून\nदगडूशेठ मंदिरात साकारली ११ हजार आब्यांची आरास\nपुणे - शहरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आज\n१९ वर्षीय मुलीचे ४६ वर्षीय व्यक्तिसोबत लावले...\nपुणे - एकाने आपल्या पोटच्या १९ वर्षीय मुलीचे तिच्या\nनगर दुहेरी हत्याकांड : जगताप समर्थक...\nअहमदनगर - आमदार जगताप यांच्या समर्थनार्थ पोलीस अधीक्षक\nवंशाच्या दिव्याचा हव्यास अन् पैशाच्या आमिषाला बळी पडून घरच्यांनीच केला मुलीचा सौदा पुणे - वंशाला दिवा हवा,\nपारदर्शकतेचा उदो उदो करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी 'या'प्रकरणाची सखोल चौकशी करावी - सुळे पुणे - पाण्याच्या\nकोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणातील साक्षीदाराचा मृत्यू; दोघांना अटक पुणे - महाराष्ट्राला\nशेतीमालाच्या हमीभावासाठी आढावांचे बाजार समितीच्या कार्यालयासमोर निदर्शने पुणे - शेतकऱ्यांच्या\nनापिकीला कंटाळून इंदापूर अर्बन बँक संचालकाची आत्महत्या पुणे - शेती परवडत नसल्याचे चिठ्ठीत\nपेट्रोल पंपावर चोरी करणारे चोरटे महिन्यानंतर गजाआड पुणे - शहरातील मार्केटयार्ड परिसरात\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nसरकार स्थापनेसाठी कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाही - देवेगौडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/saptarang/kashmir-handle-care-11438", "date_download": "2018-04-24T03:09:58Z", "digest": "sha1:PU2HCI4ZN47G54OJWARRZDKXIOMZLTWP", "length": 39144, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "kashmir Handle with care काश्‍मीर: हँडल विथ केअर! (श्रीराम पवार) | eSakal", "raw_content": "\nकाश्‍मीर: हँडल विथ केअर\nशुक्रवार, 5 ऑगस्ट 2016\nकाश्‍मीर प्रश्‍नावर तत्काळ उपाय काढता येणार नाही. मात्र, काश्‍मिरातल्या लोकांचा उद्रेक शमवणं आणि पाकिस्तानच्या इराद्यांना थोपवणं, यावरच आजघडीला भर द्यायला हवा. आजच्या अस्वस्थतेसाठी काय घडलं, त्यात कोण चुकलं, याची चिकित्सा नंतर निवांत करता येईल. भावना गुंतलेले राजकीय प्रश्‍न केवळ बळानं सुटत नाहीत आणि विकासाच्या नावानं किंवा निधीच्या खैरातीनंही. काश्‍मीर थंड डोक्‍यानं आणि संयमानं हाताळायचं प्रकरण बनलं आहे. काश्‍मिरातल्या उद्रेकानं हेच सिद्ध केलं असून, सरकारपुढची हीच कसोटी आहे.\nकाश्‍मीर प्रश्‍नावर तत्काळ उपाय काढता येणार नाही. मात्र, काश्‍मिरातल्या लोकांचा उद्रेक शमवणं आणि पाकिस्तानच्या इराद्यांना थोपवणं, यावरच आजघडीला भर द्यायला हवा. आजच्या अस्वस्थतेसाठी काय घडलं, त्यात कोण चुकलं, याची चिकित्सा नंतर निवांत करता येईल. भावना गुंतलेले राजकीय प्रश्‍न केवळ बळानं सुटत नाहीत आणि विकासाच्या नावानं किंवा निधीच्या खैरातीनंही. काश्‍मीर थंड डोक्‍यानं आणि संयमानं हाताळायचं प्रकरण बनलं आहे. काश्‍मिरातल्या उद्रेकानं हेच सिद्ध केलं असून, सरकारपुढची हीच कसोटी आहे.\nकाश्‍मीरचं खोरं पुन्हा पेटलं आहे, या वेळी निमित्त आहे विशीतल्या दहशतवाद्याचा सुरक्षा यंत्रणांनी केलेला खातमा. अनेक दिवसांची संचारबंदी, जमावाची रोजची दगडफेक. त्यावर पोलिसांची, लष्कराची कारवाई. या कारवाईवरचे आक्षेप, या दंगलखोरांना ठोकलंच पाहिजे, असा दबाव; तर असं ठोकणं आंतरराष्ट्रीय पातळीवर अडचणीचं बनण्याची शक्‍यता आणि नव्यानं दहशतवाद डोकं वर काढण्याचा धोका, असं काश्‍मीरला पुन्हा अस्वस्थतेच्या गर्तेत लोटणारं वातावरण तयार झालं आहे. एका बाजूला हे आव्हान, तर दुसरीकडं काश्‍मिरातल्या आगीवर आपली पोळी भाजायचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानचा कांगावा सुरू झाला आहे. मारलेल्या दहशतवाद्याला हुतात्मा ठरवण्यापासून काश्‍मीरचा मुद्दा पुन्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यापर्यंतचे उद्योग सुरू झाले आहेत. काश्‍मीर थंड डोक्‍यानं आणि संयमानं हाताळायचं प्रकरण बनलं आहे. सरकारपुढची हीच कसोटी आहे.\nकाश्‍मीरमध्ये बुऱ्हाण वणी नावाचा दहशतवादी, भारतीय सुरक्षा दलांनी टिपला आणि वरवर शांत भासणारं काश्‍मीर खोरं पुन्हा पेटलं. शांततेचा पापुद्रा किती तकलादू होता, हेही या निमित्तानं समोर आलं. काश्‍मीरमध्ये पाकिस्तानी घुसखोरांना टिपल्यावर अशा हिंसक प्रतिक्रिया येत नाहीत. मात्र काश्‍मिरी मारला गेला की प्रतिक्रिया तीव्र बनते, हेही दिसलं आहे. काश्‍मीर नावाची भळभळती जखम संपूर्ण बरी करण्याचा कुठलाही मार्ग अजूनही आपल्या हाती लागलेला नाही, हेही अधोरेखित झालं. काश्‍मीर खोऱ्यात तणाव तयार होणं, सुरक्षा दलांवर-पोलिसांवर दगडफेक होणं, अधूनमधून पाकिस्तानी झेंडे फडकावणं, यात अगदी नवं काही नाही. दिल्लीत सरकार कुणाचंही असो, हेच घडत आलं आहे. सरकार बदललं म्हणून त्यात काही बदल झाला नाही. आता सुरक्षा दलांना दहशतवादी टिपण्याची खुली सूट दिली आहे, यांसारखा आत्मसंतुष्ट प्रचार कितीही केला तरी दहशतवादी टिपायचं कधीच थांबलं नव्हतं. दिल्लीत राज्य करणाऱ्या सगळ्या राज्यकर्त्यांची काश्‍मीरचा प्रश्‍न हाताळण्याची भूमिका फार वेगळी नाही. भाषा वेगळी असेल, पण एका बाजूला दहशतवाद्यांचा बीमोड करायचा, त्यासाठी कठोरपणानं बळ वापरायचं आणि दुसरीकडं निधी ओतावा त्यातून काश्‍मिरी जनतेला पुरतं सामावून घ्यावं हेच सूत्र राहिलं आहे. मुद्दा त्यातून तात्पुरत्या शांततेपलीकडं हाती काही लागत नाही हा आहे. बळाच्या धाडसी आणि अतिवापराचं जे समर्थन सध्या सुरू आहे त्यातून तर स्थिती बिघडायचाच धोका आहे. दहशतवाद्यांचा मुकाबला गोळीनं करावा लागतो आणि सुरक्षा यंत्रणा तसा मुकाबला करत आल्या आहेत. त्याच रीतीनं दगडफेक करणाऱ्यांचाही मुकाबला करावा, ही मानसिकता जोर धरते आहे. ती लोकप्रिय असू शकते; पण आपल्याच देशातल्या, आपल्याच नागरिकांवर असा सरसकट बळाचा वापर करणं कुठल्याच अर्थानं चांगली फळं देणारं नसेल. रागाला वाट करून द्यायला लोकांना निमित्त मिळालं आहे. यात रस्त्यावर आलेले सारे दहशतवादी किंवा दहशतवादाचे समर्थक मानायचं कारण नाही, यातले अनेक जण छोट्या-मोठ्या अन्यायांनी ग्रासलेले आहेत. निरनिराळ्या कारणांनी त्यांचा सरकारवर राग आहे आणि तो राग व्यक्त करायची संधी शोधली जात आहे. हा उद्रेक शांत करताना बळ वापरावं लागेल, हे ओघानंच आलं. बळ वापरायचं म्हणजे लाठीमार, अश्रुधूर, पॅलेट गन की गोळीबार हे आधी ठरवता येत नाही, हेही खरं. पण रस्त्यावर उतरलेल्या सर्वांना चिरडून टाकण्याचा प्रयत्न वणीसारख्या दहशतवाद्याला अकारण हुतात्मा बनवणारा ठरेल. वणी किती मोठा दहशतवादी होता यापेक्षा त्याच्या मृत्यूनंतरच्या काश्‍मीरमधल्या घडामोडी, या प्रश्‍नालाच नवं वळण देण्याची क्षमता असणाऱ्या आहेत, याचं भान ठेवायला हवं.\nयातला खरा धोका दहशतवादाचं आकर्षण असलेली एक नवी पिढीच तयार होण्याचा आहे. जे काहीही करून टाळायलाच हवं. एका बाजूला बळाचा वापर आणि दुसरीकडं लोकांच्या मदतीला धावून जाण्यातून दहशतवादी तयार होण्याच्या परिस्थितीवर काश्‍मीर खोऱ्यात लष्करानं चांगलंच नियंत्रण मिळवलं होतं. पाकिस्तानातून होणाऱ्या कारवायांत स्थानिकांचा सहभाग आटला होता. बाहेरून घुसखोरी करून काश्‍मीर पेटता ठेवणं अशक्‍य आहे. त्यामुळं हे मोठंच यश आहे. या स्थितीत दहशतवादाचं पुन्हा आकर्षण तयार होणं आणि ‘हिलिंग टच’चा मंत्र सांगणारा पीडीपी सत्तेवर असूनही, आपलं म्हणणं ऐकलंही जात नाही, असं वातावरण तयार होणं धोक्‍याचं आहे. सध्या सुरू असलेली हिंसक आंदोलनं काही दिवसांत खाली बसतील. मात्र पूर्ण नियंत्रणात आलेला अंतर्गत दहशतवाद पुन्हा फोफावणार असेल, तर असंतोष हाताळण्याच्या पद्धतीवर विचार करायलाच हवा. काश्‍मीरमधील हा नवफुटीरतावाद किंवा दहशतवाद आधीच्यापेक्षा निराळाही आहे. त्याचं संवादाचं माध्यम सोशल मीडिया बनलं आहे. वणी अल्पावधीत लोकप्रिय व्हायचं कारण त्याच्या दहशतवादी कृत्यांपेक्षा त्याचा सोशल मीडियावरचा प्रचार हेच होतं. नव्या माध्यमांच्या विपरीत वापरालाही भिडावं लागेल. त्यावर बंदी घालण्यानं फार काही साधत नाही. उलट मुस्कटदाबीच्या आक्षेपानं हे तण अधिकच फोफावतं.\nकाश्‍मिरात दहशतवादाकडंच पर्याय म्हणून पाहणारा युवक आतापर्यंत ज्यांना फुटीरतावादी म्हटलं जातं त्या साऱ्या घटकांच्या हातून निसटला असल्याचीच चिन्हं आहेत. या फुटीरतावाद्यांना कितीही शिव्या घातल्या तरी त्यातल्या अनेकांनी देशातून फुटण्याचे आणि पाकिस्तानाला मिळण्याचे पर्याय सोडून दिल्यात जमा आहेत. यात काही हुर्रियतवाले आहेत, तसंच भाजपकडं गेलेले सज्जाद लोनसारखे पूर्वाश्रमीचे फुटीरतावादीही आहेतच. फुटीरतावाद्यांची जहाल भाषा पाठीराखे टिकवण्यापुरतीच आहे. या मंडळींना जेव्हा जेव्हा तुरुंगात टाकलं, नजरकैदेत ठेवलं तेव्हा तेव्हा त्यांचं बळ वाढलं आहे. ते रस्त्यावर मोकळे फिरू लागले की लोकांचा ओघही आटतो, हेही दिसलं आहे. ही मंडळी काश्‍मीरमधल्या भारतावर नाराज असलेल्या घटकांचे प्रतिनिधी म्हणवतात. मात्र, वणीच्या मृत्यूनंतरच्या घटनांतून नाराजवंतांना नवं नेतृत्व मिळू लागलं आहे आणि ते बंदुकीच्या भाषेत रस असलेलं आहे, याचे दाखले मिळत आहेत. फुटीरतावाद्यांचं नेतृत्व झुगारून हे नवदहशतवादी काश्‍मीरला वेठीस धरतील हा धोका मोठा आहे. हे आव्हान पेलणं ही आजघडीची कसोटी आहे. हे आपलं अंतर्गत आव्हान आहे. त्यासाठी केवळ पाकिस्तानला शिव्या घालूनही फरक पडत नाही. पाकिस्तान असल्या स्थितीचा लाभ उठवायचा प्रयत्न करणार हे उघड आहे. शरीफ यांच्यासारख्या देशात कमजोर होऊ लागलेल्या नेतृत्वाला भारताविरोधात आगपाखड करून जनमत चुचकारण्याची ही संधी वाटते, त्यातूनच वणीसारख्याला हुतात्मा ठरवण्यापासून पाकिस्तानात काळा दिवस पाळण्यापर्यंत सारं काही घडायला लागलं आहे. यातही पाकिस्तानातलं सरकार आणि तिथल्या दहशतवादी संघटना एकच भाषा बोलू लागल्या आहेत. पाकिस्तानलाही पुन्हा एकदा काश्‍मीर प्रश्‍न तापवण्याची ही संधी वाटतं आहे. यातूनच काश्‍मीर आंतरराष्ट्रीय पातळीवर नव्यानं नेण्याचे प्रयत्न त्या देशानं सुरू केले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांची सोयीनं आठवण करून दिली जाऊ लागली आहे. या वेळी आपल्याच देशातले नागरिक आपल्यासोबतच आहेत त्याचं जे काही प्रश्‍न आहेत त्याची उत्तरं भारत आपल्या घटनेच्या चौकटीतच देईल हे दाखवून देणं हे एकीकडं आवश्‍यक ठरतं, तर दुसरीकडं पाकिस्तानच्या या कांगावाखोरीला उत्तर देणं गरजेचं बनतं. देशाच्या आतलं राजकारण बाजूला ठेवून हे करायला हवं.\nपाकिस्तानकडून काश्‍मीरच्या मुद्द्याचं आंतरराष्ट्रीयीकरण होण्याची भीती बाळगायचं काही कारण नाही. स्वातंत्र्यानंतरच्या लगेच झालेल्या घडामोडी, यातला पाकिस्तानचा काश्‍मीर हडप करण्याचा आततायीपणा, यामुळं काश्‍मीरचे दोन भाग झाले. यातला एकतृतीयांश भाग पाकिस्तानच्या ताब्यात आहे, तो पाकव्याप्त म्हणून ओळखला जातो. उरलेला भारतात राहिलेला काश्‍मीर आहे. त्यानंतरची तीन युद्धं ही स्थिती बदलू शकलेली नाहीत.\nबांगलादेश नावानं मूळ पाकिस्तानचा तुकडा पडला; पण काश्‍मीरसंदर्भात काही बदल झाला नाही. लष्करी बळानं काश्‍मीरला भारतापासून पाकिस्तान तोडू शकत नाही, हे जगजाहीर आहे. दहशतवादी घुसवूनही ते शक्‍य नाही, हे ९० च्या दशकात सिद्ध झालं आहे. यातून काश्‍मिरात रक्तपात होतो, संघर्ष चिघळतो, मात्र त्यातून पाकला हवं ते घडत नाही, हेही दिसलं आहे.\nजे काही भांडण आहे ते काश्‍मीरच्या लोकांच्या आकांक्षा, त्यातच तिथल्या वेगवेगळ्या समूहांच्या स्वायत्ततेच्या, निरनिराळ्या कल्पनांनाही आल्या. त्या कशा पूर्ण करायच्या, भारतीय घटनेच्या चौकटीत हे कसं बसवायचं आणि त्याहून महत्त्वाचं, देशातील उरलेल्या जनतेला हे कसं पटवून द्यायचं हा खरा मुद्दा आहे. यात पाकिस्तानचा संबंध नाही. काश्‍मीर प्रश्‍न सुटलेला नाही, तो सार्वमतानं सुटावा असं पाकिस्तानकडून सातत्यानं सांगितलं जातं आणि मग उगाचच भारतीय बाजू बचावाच्या पवित्र्यात जाते. काश्‍मीरमध्ये सार्वमताचं आश्‍वासन दिलं होतं, हे नाकारायचं कारण नाही. मात्र, ते दिलं त्यावेळची स्थिती आणि त्यासाठी असलेल्या पूर्वअटी याची दखलच न घेता कोणी सार्वमतावर बोलत असेल तर ते अर्थहीन आहे. एकतर सार्वमत, लोकांना काश्‍मीरचं भवितव्य ठरवायचा अधिकार द्यावा यासाठी मान्य केलेलं तत्त्व होतं. त्यासाठी पाकिस्ताननं आपल्या फौजा व्याप्त काश्‍मिरातून काढून घेण्याची गरज होती हे कधीच पाकिस्तान सांगत नाही आणि पाकव्याप्त काश्‍मीरबद्दल बोलतही नाही, हा ढोंगीपणा आहे. दुसरीकडं भारतानं काश्‍मीरसाठी वेगळी घटना समिती नेमली. त्यात काश्‍मिरी जनतेनं निवडलेले प्रतिनिधी होते. त्यांनी काश्‍मीरच्या भारताशी असलेल्या संबंधांवर शिक्कामोर्तब केलं आहे. म्हणजे एका अर्थानं काश्‍मीरमधली लोकभावना ध्यानात घेऊनच काश्‍मीर आणि भारतीय संघराज्याचे संबंध निश्‍चित झाले आहेत. याच घटनेनं ‘जम्मू आणि काश्‍मीर’ राज्य भारताचा अविभाज्य भाग आहे हे मान्य केलं, तोच आजही आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकेच्छेनं काश्‍मीर भारताचा भाग बनल्याचं सांगणारा धागा आहे. तोवर काश्‍मिरी लोकांच्या इच्छेनुसार काश्‍मीरचं भवितव्य ठरेल असंच सांगितलं जातं होतं. काश्‍मीरच्या घटना समितीत लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनीच भारताचा भाग बनण्याचं मान्य केले आहे हे भारताकडून नंतर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडलं जाऊ लागलं. त्याच काश्‍मीरच्या घटनेतील १४७ (ब) कलमानुसार काश्‍मीरची संपूर्ण घटना बदलता येईल, पण राज्याला भारताचा अविभाज्य भाग बनवणारं कलम तीन बदलता येणार नाही, अशी तरतूद आहे. म्हणजेच पाकिस्ताननं कितीही कांगावा केला तरी कायदेशीरदृष्ट्या काश्‍मीर भारताचा भाग आहे यात फरक पडत नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानचा दावा खोडण्यात या घटनेचं निर्विवाद महत्त्व आहे. आपल्याकडं अनेकांना काश्‍मीरची वेगळी घटना खुपत असते, मात्र काश्‍मीर सामील झाले त्या वेळची स्थिती, शीतयुद्ध काळातलं काश्‍मीरचं भूराजकीय स्थान आणि संयुक्त राष्ट्रांतली दीर्घकाळ सुरू असलेली लढाई ध्यानात घेता तोच घटनाक्रम भारताच्या पथ्यावर पडणारा आहे. काश्‍मीरचा प्रश्‍न संयुक्त राष्ट्रांत जगातल्या बड्या देशांनी खेळण्यासारखा वापरला, मुळात पाकिस्तानला आक्रमक ठरवण्यासाठी तो संयुक्त राष्ट्रांत गेला, मात्र तिथं या राज्याचं स्थान काय आणि सार्वमत कसं घ्यावं, यावर अखंड गुऱ्हाळ लावलं गेलं. त्यातही सुरक्षा परिषदेनं नेमलेल्या बहुतेक समित्यांनी पाकिस्ताननं व्याप्त काश्‍मिरातून सैन्य मागं घेणं ही सार्वमताची पूर्वअट ठरवली होती. ती पाकिस्ताननं कधीच पाळली नाही. त्यामुळं पाकिस्तानकडून कितीही आरडाओरडा झाला तरी प्रत्यक्षात या प्रयत्नांतून पाकिस्तानच्या हाती काही लागण्याची शक्‍यता नाही, तरीही त्याला प्रत्युत्तर देत राहावं लागेल.\nराजकारण बाजूला ठेवायला हवं\nकाश्‍मिरात मानवी हक्कांचं उल्लंघन होत असल्याचं सांगत पाकिस्ताननं जगाच्या पंचायतीत दाद मागणं आणि काश्‍मिरींच्या संघर्षाच्या समर्थनाची भूमिका घेत त्याआडून काश्‍मीरवर हक्क सांगायचा प्रयत्न करणं आणि भारताकडून पाकव्याप्त काश्‍मीर मुक्त करायची भाषा करणं, यातून काश्‍मीरच्या स्थितीत कसलाही फरक पडण्याची शक्‍यता नाही. तातडीचा प्रश्‍न अंतर्गत आहे. संचारबंदीत पंधरा दिवस असलेलं काश्‍मीर जवळपास अवघड वळणावर जात असताना राजकारण थोडं बाजूला ठेवायची तयारी साऱ्याच पक्षांनी दाखवायला हवी. आजच्या अस्वस्थेसाठी काय घडलं, त्यात कोण चुकलं याची चिकित्सा नंतर निवांत करता येईल. लोकांचा उद्रेक शमवणं आणि पाकिस्तानच्या इराद्यांना थोपवणं यावरच आजघडीला भर द्यायला हवा. हे करताना भारताच्या उरलेल्या भागात म्हणजे सुरक्षित कोशात राहून काश्‍मीरमध्ये रस्त्यावर उतरलेल्या प्रत्येकाला दहशतवादी किंवा समर्थक ठरवण्यापेक्षा तिथल्या लोकांचं म्हणणं ऐकून घेऊनच भूमिका ठरवावी लागेल. भावना गुंतलेले राजकीय प्रश्‍न केवळ बळानं सुटत नाहीत आणि विकासाच्या नावानं निधीच्या खैरातीनंही, हे एव्हाना काश्‍मीरनं सहा दशकांत शिकवलं आहेच.\nनेते ‘ए.सी.’मध्ये, कार्यकर्ते जेलमध्ये\nकोल्हापूर - पाचगावच्या राजकीय वर्चस्वातून २०१३ मध्ये झालेल्या दोन्ही खुनांचा निकाल जाहीर झाला. अशोक पाटील आणि धनाजी गाडगीळ यांच्या खुनातील अकरा...\nअधिकारांचा मोह सरकारला सुटेना\nपंचायतराज संस्थांच्या कारभारात आमूलाग्र बदल घडविणारी ७३ वी घटनादुरुस्ती २४ एप्रिल १९९३ पासून अमलात आली. त्यास आज २५ वर्षे पूर्ण होत आहेत....\nराज्यात राबवणार 'एक ई-चलन उपक्रम'\nमुंबई - वाहतुकीला शिस्त लागावी आणि पारदर्शक कारभारासाठी आता राज्यात \"एक राज्य-एक ई-चलन' हा उपक्रम...\nकल्याण पूर्व मधील स्कायवॉक रखडला; नागरिक हैराण\nकल्याण - कल्याण पूर्व मधील रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या दुसऱ्या टप्यातील सिद्धार्थ नगर ते गणपती चौकातील स्कायवॉकचे काम रखंडल्याने नागरीकांना अनेक अडथळे...\n'सहा महिन्यांत आम्ही तिकडे, तुम्ही इकडे'\nबापटांच्या भविष्यवाणीचा काँग्रेस आमदाराने केला गौप्यस्फोट सोलापूर: सहा महिन्यांनी आपल्या जागेची अदलाबदल होणार आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला जास्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://gangadharmute.wordpress.com/2011/02/21/kurhadichadand/", "date_download": "2018-04-24T02:48:42Z", "digest": "sha1:KYUCVF7JTN2VRARSX7C3TPEBD2CEDXEO", "length": 48410, "nlines": 561, "source_domain": "gangadharmute.wordpress.com", "title": "कुर्‍हाडीचा दांडा | रानमोगरा", "raw_content": "\n‘सकाळ’ने घेतली ‘रानमेवा’ ची दखल.\nप्रा. मधुकर पाटील, बोरीवली (पश्चिम), मुंबई\nअभिप्राय : डॉ मधुकर वाकोडे\nशरद जोशी यांचे हस्ते सत्कार\nनागपुरी तडका – अभिवाचन\nसरकारची होळी – स्टार माझा बातमी\nसत्कार समारंभ : आर्वी (छोटी)\n← कान पकडू नये\nशेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे →\nकाही दिवसापूर्वी मला माझ्या एका मित्राने एक बातमी सांगितली.\n“महाराष्ट्र शासनाने कृषिनिष्ठ, शेतीभूषण म्हणून गौरविलेला शेतकरी प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली दबून आता भूमिहीन झाला आहे.”\nखरे तर ही दु:खद बातमी. ज्याच्या कुणाच्या नशिबात हा भोग आलाय, त्याच्याबद्दल हळहळ आणि मनात सहानुभूती निर्माण करणारी बातमी. पण ही बातमी ऐकताना मला मात्र अजिबात दु:ख झाले नाही किंवा ऐकल्यावर माझ्या मनाच्या कोणत्याच कोपर्‍यात तीळभरही सहानुभूती निर्माण झाली नाही, उलट ही बातमी मला आनंदच(असूरी) देऊन गेली. अशा वेळी मनाला दु:खाऐवजी आनंद वाटायला लागत असेल ते काही चांगुलपणाचे लक्षण नाही, हे माहीत असतानाही मला माझा आनंद आवरता येईना, आणि मी त्या आनंदाला आवर घालण्याचा प्रयत्नही केला नाही.\nसबंध शेतीच्या इतिहासात १९८० च्या सुमारास प्रथमच शेतकर्‍यांमध्ये त्यांच्या न्याय्य हक्काबद्दल जनजागृती व्हायला लागली होती. एकदा कुत्र्याची शेपटी सरळ होईल पण शेतकर्‍यांची संघटना होणार नाही, असे म्हणणार्‍याच्या नाकावर टिच्चून लाखालाखाच्या संख्येने शेतकरी संघटित व्हायला लागला होता. त्याला शेतीच्या दुर्दशेचे कारण समजायला लागले होते. शेतकर्‍याच्या गरिबीचं कारण तो अडाणी आहे, आळशी आहे, अमुकतमुक जातीचा आहे, तो कष्ट करण्यात वा नवे तंत्रज्ञान आत्मसात करून ते प्रत्यक्षात शेतीत वापरण्यास कमी पडतो किंवा देवानेच त्याच्या नशिबात गरिबी लिहिली आहे अथवा त्याच्या आईने देवाला दगड-धोंडे मारलेत, म्हणून देवाने त्याच्या तळहातावर दारिद्र्याची रेघ ओढली आहे, यापैकी कोणतेही कारण शेतकर्‍याच्या दुर्दशेला, गरिबीला अथवा कर्जबाजारीपणाला कारणीभूत नसून ”शेतीमालास रास्त भाव मिळू नये, म्हणून सरकार जे अधिकृत धोरण राबवते” यातच खरेखुरे शेतीच्या दुरावस्थेचे कारण दडले आहे, हे शेतकर्‍याला कळायला लागले होते. परिणामी शेतकरी रस्त्यावर उतरायला लागला होता. रेल्वे अडवायला लागला होता.\nजेव्हा एकीकडे लढवय्ये शेतकरी, शेती तोट्याची आहे, असे सांगत “भीक नको हवे घामाचे दाम” “शेतमालास उत्पादनखर्चानुसार रास्त भाव मिळालेच पाहिजेत” “हातात रूमनं, एकच मागणं” म्हणत रस्त्यावर उतरत होते, पोलिसांच्या लाठ्या खात होते, छातीवर बंदुकीच्या गोळ्या झेलून हौतात्म्य पत्करत होते, नेमके त्याच वेळी काही कृषिनिष्ठ, शेतीभूषण शेतकरी शासनाशी घरोबा करून “आम्ही एकरी ५७ क्विंटल ज्वारी पिकवली, एकरी ३५ क्विंटल कापूस पिकवला” असे सांगत शेतीची दुर्दशा घालवण्यासाठी “आमच्यासारखे अधिक उत्पादन काढा आणि समृद्ध व्हा” असा इतरांना सल्ला देत शासकीय तिजोरीतून जेवढ्या अनुदानात्मक सवलती मिळवता येतील तेवढ्या मिळवत ’ऐष’ करत होते. आणि शेतकरी चळवळीचा घात करून शेतकरी आंदोलनाला सुरुंग लावत होते.\nया कृषिनिष्ठ, शेतीभूषणांनी खरंच शेतकरी समाजासाठी रचनात्मक भरीव कार्य केले असते किंवा खरेच कमी खर्चात विक्रमी उत्पादन घेतले असते तर मला आक्षेप असण्याचे काहीही कारण नव्हते, उलटपक्षी या कृषिनिष्ठांचे अनुकरण करून इतर शेतकर्‍यांनाही स्वतः:चा विकास करून घेण्यास प्रेरणा मिळाली असती. पण तसे काही झाले नाही. कारण मुळातच हे शेतीभूषण म्हणजे शेतीत अचाट पराक्रम गाजविलेले योद्धे नाहीत, शेतीविषयक ज्ञानाचे महामेरूही नाहीत आणि यांच्या कार्यामुळे शेतीविषयाला नवी दिशा मिळाली आहे असेही काही नाही. कारण कृषिनिष्ठ, शेतीभूषण वगैरे पुरस्कार मिळणे आणि कमी खर्चात विक्रमी उत्पादन काढणे किंवा शेतकरी समाजासाठी रचनात्मक भरीव कार्य करणे, या बाबींचा एकमेकाशी अर्थाअर्थी काहीही संबंध नाहीये. हे अधिक स्पष्ट होण्यासाठी शासनाद्वारे पिकस्पर्धा कशा राबविल्या जातात याचा शोध घेणे गरजेचे आहे.\nइच्छुकाने प्रथम पंचायत समिती मध्ये जायचे. त्यासाठी स्थानिक पुढार्‍याशी लागेबांधे असणे गरजेचे. मग संबंधित कर्मचार्‍याला स्थानिक पुढार्‍याचा संदर्भ देऊन त्याच्याशी संगनमत करून योजना आखायची. स्पर्धेसाठी किमान १०-२० शेतकर्‍यांनी स्पर्धेत भाग घेणे गरजेचे असते, त्याशिवाय स्पर्धा कशी होणार म्हणून आपणच ’डमी/दुय्यम’ १०-२० शेतकर्‍यांचे ७/१२, ८-अ गोळा करून त्यांच्या नावाचे फॉर्म भरायचेत. त्यानंतर जी काही अधिकृत/अनधिकृत फी असेल ती भरायची. एकदा त्याला योग्य ती फी पोचली की त्यानंतर पुढील कार्ये अगदी रितसरपणे तो कर्मचारीच पार पाडतो. म्हणजे असे की; इतर शेतकर्‍यांना स्पर्धेत भाग घेता येऊ नये म्हणून स्पर्धेसाठी अर्ज दाखल करायची अंतिम तिथी उलटेपर्यंत तो अंतिम तारखेचा सुगावाच इतरांना लागू देत नाही. अशा तारखा वृत्तपत्रात जाहीर होत नाहीत. तरीही एखाद्याला सुगावा लागलाच आणि स्पर्धेत भाग घ्यायला आलाच तर कागदोपत्राच्या जंजाळात त्याला कसे लटकवायचे आणि नको त्या शेतकर्‍याला स्पर्धेपासून कसे ’कटवायचे’ यात तो कर्मचारी अगदीच पारंगत असतो. एकदा एवढे सोपस्कार निर्विघ्न पार पाडलेत की, पुढे साराच कागदी घोड्यांचा खेळ असतो. मग पेरणी, मशागत, कापणी, वेचणी, मळणी आणि एकरी उत्पादनाचा आकडा, हा साराच कागदोपत्री खेळ. एवढे सगळे ज्याला पुढार्‍यांच्या आशीर्वादाने व कर्मचार्‍याच्या संगनमताने कागदी घोडे नाचवता येते तो ठरतो पिकस्पर्धा विजेता. मग एक प्रस्ताव बनवायचा. शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याची लिखित बतावणी करून तो प्रस्ताव विहित प्रपत्रात पंचायत समिती कृषी विभागाकडे सादर करायचा. पंचायत समिती कृषी विभागाकडून सदर प्रस्ताव जि.प.कडे सादर केला जातो. जिल्हास्तरीय समितीकडून (शक्यतो छानसा हॉटेल किंवा ढाब्यावर बसून कोंबडीची तंगडी चघळत) पाहणी करून सदर प्रस्ताव शिफारशीसह विभागीय कार्यालयामार्फत कृषी आयुक्तालयास सादर केला जातो . या सगळ्या प्रोसेसमध्ये पुढार्‍यांचा ”वरदहस्त” लाख मोलाचा असतो. मग राज्य स्तरीय समितीकडून शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारासाठी शेतक-यांची निवड केली जाते.\nपुरस्कार प्राप्त शेतक-याचा मा.राज्यपाल, महोदय यांचे हस्ते सन्मानपूर्वक सत्कार केला जातो.\nज्याच्या आयुष्यात सुखाचा, आनंदाचा व सन्मानाचा दिवस कधीच उगवत नाही, त्याच्या आयुष्यात कोणत्या का निमित्ताने होईना, पण राज्यपालाच्या हस्ते सन्मान होण्याचा दिवस उगवत असेल तर कोणाला वाईट वाटण्याचे कारणच नव्हते. पण त्यामुळे सबंध शेतीव्यवसायाचा घात होतो, ही खरी बोच आहे. अशा शेतकर्‍यांकडे अंगुलिनिर्देश करून शासन यांच्यासारखे आधुनिक तंत्रज्ञान वापरा, भरघोस उत्पन्न घ्या आणि श्रीमंत व्हा, असे सांगायला मोकळे होते. यांच्या कर्तृत्वाच्या फोलपणाची जाणीव नसल्यामुळे बिगरशेतकरी समाजाचाही शेतीव्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि अधिक मेहनतीने नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला तर शेती हा प्रचंड फायद्याचा व्यवसाय आहे, असे जनमानस तयार होण्यास नको ती मदत होते. आणि शेतीचे प्रश्न सुटण्याऐवजी अधिक किचकट व्हायला लागतात.\nएखादा शेतीभूषण शेतकरी जर आज कर्जापायी शेतजमीन विकावी लागून भूमिहीन होत असेल तर शेती तोट्याचीच आहे, याचा तो अधिकृत पुरावाच ठरतो. त्या शेतकर्‍याने क्षणिक सन्मान मिळविण्यासाठी काळ्या मातीशी प्रतारणा करून जो आभासी देखावा निर्माण केला होता, शेती फायद्याची आहे हे दाखविण्यासाठी बनावट दस्ताऎवज तयार करून इतरांच्या डोळ्यात धूळफेक केली होती, शेतकरी समाजाशी बेईमानी करून “कुर्‍हाडीचा दांडा, गोतास काळ” या उक्तीप्रमाणे वागण्याचे पाप त्याने केले होते, त्याचेच फळ आज त्याला भोगायला लावून नियतीने त्याच्यावर सूड उगवला आहे, असे खेदाने म्हणावे लागत आहे.\nBy Gangadhar Mute • Posted in वाङ्मयशेती\t• Tagged ललित, वाङ्मयशेती, शेतकरी गाथा, शेती आणि शेतकरी, शेतीचे अनर्थशास्त्र, हादगा\n← कान पकडू नये\nशेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे →\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा.\nवेळ : ३२ सेकंद - MP3 आकार - 1.22 MB\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.\nसंपूर्ण मायमराठीचे श्लोक ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nABP माझा TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २७-०१-२०१३\nस्टार TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २६-१२-२०१०\nगगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतू प्राण भारताचा, शक्ती ध्वजा-पताका\nसंगे हिमालयाला येण्यास मार हाका\nसमवेत घे सह्याद्री, मेरूस ये म्हणावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nसाथीस ब्रह्मपुत्रा, गोदावरी नि यमुना\nधारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना\nकन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी\nही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी\nआता अभय मनाच्या धुंदीस या जपावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nही माझी छोटीसी दुनिया...\nमाझ्या छोट्याशा दुनियेत आपले\nमाझ्या काही गद्य आणि पद्य रचना..\nशेतकरी म्हणुन जगतांना (\nमाझ्या साईटला भेट देणारांचे मनःपुर्वक स्वागत ...\nमाझ्या साईटवरील सर्व लेख,कविता,गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखन माझे स्वतःचे स्वरचित असुन सर्वाधिकार सुरक्षित आहेत.\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ई-मेल करू नका.\nआपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.संदर्भ देतांना लिंक आणि लेखक,कविचे नांव अवश्य नमुद करा.\nआपला नम्र - गंगाधर मुटे\nमाझे लेखन – वर्गवारीनुसार\nअच्छे दिन आनेवाले है (2)\nए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3)\nदिवाळी अंक – २०११ (6)\nभारत की जुबानी (1)\nभाषाशुद्धी आणि समृद्धी (2)\nमार्ग माझा वेगळा (89)\nशेतकरी साहित्य संमेलन (5)\nस्टार माझा स्पर्धा विजेता (5)\nस्वतंत्र भारत पक्ष (2)\nआपण येथे वाचू शकता,\nचर्चेत भाग घेऊ शकता,\nनवीन चर्चा सुरू करू शकता\nया, एक वेळ अवश्य भेट द्या.\n- गंगाधर मुटे, निमंत्रक\nतुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी\nजडो ध्यास हा छंद व्यासंग बोली\nतुझे शब्दलालित्य सूरास मोही\nतसा नादब्रह्मांस आनंद होई\nसुरांच्या नभी सूरगंगा नहाली\nजरी वेगळी बोलती बोलभाषा\nअनेकांत एकत्व ही प्राणभाषा\nअसे भाग्य आम्हां मराठी मिळाली\nअसा मावळा गर्जला तो रणाला\nतसा घोष \"हर हर महादेव\" झाला\nमराठी तुतारी मराठी मशाली\nअभय एक निश्चय मनासी करावा\nध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा\nसदा शब्द वाणीत ये सर्वकाली\nस्टार TV प्रक्षेपित बक्षिस वितरण\nस्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला स्टार माझा चॅनेलवर प्रसारण करण्यात आले.\n“वांगे अमर रहे”-ABP माझा बातमी\n“वांगे अमर रहे”-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nरानमेवा-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nया ईमेलवर संपर्क करा.\nसुंदर ते ध्यान उभे बांधावरी\nकासे पितांबर ते फ़ाटके धोतर\nतुळशीहार जणू घामाचीच धार\nपोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥\nचेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥\nआरतीला नाही त्याची रखुमाई\nराजा शेतकरी बळीराज यावे\nसुखी झाली ती साजणी ॥१॥\nम्हणे पगारी बरवा ॥२॥\nशेती बागा त्याचे घरी\nपरी नको शेतकरी ॥३॥\nपदोपदी दिसे खूप ॥४॥\nडोहामधी डुबक्या मारा ॥५॥\nया देशाचे पालक आम्ही\nआम्हीबी हकदार रे ...........||धृ||\nआम्हीबी हकदार रे ...........||१||\nकेवळ खुर्ची बदलून केले,\nआम्हीबी हकदार रे ...........||२||\nफ़ुंकून दे तू बिगुल आता,\nनव्या युगाचा होरा घे\nआम्हीबी हकदार रे ...........||३||\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nश्याम्याची बिमारी… on श्याम्याची बिमारी\nGangadhar Mute on पहाटे पहाटे तुला जाग आली\nअनामित on पहाटे पहाटे तुला जाग आली\nvinod chaudhari on बळीराजाचे ध्यान\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nchinmay moghe on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on स्वदेशीचे ढोंगधतूरे : नागपुरी…\nमनोज शेलार on माय मराठीचे श्लोक…\nडिम्पल भगवान ऊईके on मुरली खैरनार : एक जिंदादील…\ndatta salekar on बळीराजाचे ध्यान\nचौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत\nसंपादकीय : अंगारमळा : खरा शेती साहित्यिक कोण\n४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन\nएक लेख एका आत्मप्रौढीचा\nशेतीच्या हतबलतेला निसर्ग जबाबदार नाही\nये तू मैदानात : शेतकरी गीत\nझाडावर पाखरू बसलं : लावणी\nअभिमानाने बोल : जय विदर्भ\nपरतून ये तू घरी\n॥सांगा तुकारामा : अभंग-४॥\nस्मशानात जागा हवी तेवढी\n“रानमोगरा” ला लिंक होण्यासाठी खालील कोड HTML विजेट मध्ये पेस्ट करा.\n\"रानमोगरा\" या ब्लॉगला लिंक होण्यासाठी तुमच्या ब्लॉगच्या HTML विजेट मध्ये वरील कोड पेस्ट करा.\nMy Blog अभंग आंदोलन करुणरस कविता गझल छायाचित्र नागपुरी तडका पारंपारीक गाणी पारितोषक/सत्कार पुरस्कार बातमी भजन भोंडला,हादगा,भुलाबाई मराठी भाषा महिला महिलांच्या व्यथा मार्ग माझा वेगळा राजकारण रानमेवा वाङ्मयशेती विडंबन विनोदी शेतकरी काव्य शेतकरी गाथा शेतकरी गीत शेतकरी संघटक शेतीचे अनर्थशास्त्र शेती विषयक समिक्षण\nमाझ्या आवडीचे मराठी संकेतस्थळ\nरानमोगरा ( शेती आणि कविता )\nशेतकरी विहार – Blogspot\nमाझे लेखन कॅटेगरी निवडा Audio (2) अंगाई गीत (2) अंगारमळा (1) अंधश्रद्धा (5) अच्छे दिन आनेवाले है (2) अभंग (15) अशीही उत्तरे (3) आंदोलन (11) आरती (3) उत्पादन खर्च (2) ए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3) ओवी (4) करुणरस (9) कविता (130) कवी/गीतकार (1) कॅरावके (2) गझल (103) गौळण (7) चर्चा (2) छायाचित्र (10) जात्यावरची गाणी (1) टीव्ही प्रक्षेपण (4) तुंबडीगीत (1) दिवाळी अंक – २०११ (6) देशभक्ती (6) नागपुरी तडका (27) नाट्यगीत (1) निवेदन (2) पत्र (2) परिषद (2) पारंपारीक गाणी (19) पारितोषक/सत्कार (13) पुरस्कार (13) पोळ्याच्या झडत्या (2) पोवाडा (1) प्रकाशचित्र (7) प्रवासवर्णन (1) प्रसिद्धीमाध्यम सहभाग (1) बडबडगीत (1) बळीराजा (8) बातमी (10) बालकविता (5) बोधकथा (1) भक्तीगीत (4) भजन (11) भारत की जुबानी (1) भावगीत (2) भावानुवाद (1) भृणहत्त्या (1) भोंडला,हादगा,भुलाबाई (16) भ्रष्टाचार (7) भ्रष्टाचार मुक्ती (9) मराठी भाषा (9) भाषाशुद्धी आणि समृद्धी (2) भाषेच्या गमतीजमती (2) महादेवाची गाणी (2) महिला (15) महिलांच्या व्यथा (16) माझी भटकंती (1) माझे देशाटन (1) मार्ग माझा वेगळा (89) मुख्यमंत्र्यांशी चर्चा (2) राजकारण (10) रानमेवा (84) रामदेवबाबा (1) रावेरी-सीतामंदीर (1) लावणी (6) वांगमय शेती (7) वाङ्मयशेती (113) विडंबन (13) विनोदी (18) विनोदी कविता (8) शिक्षणपद्धती (1) शिवा-VDO (1) शेतकरी कलाकार (1) शेतकरी काव्य (15) शेतकरी गाथा (32) शेतकरी गीत (31) शेतकरी संघटक (23) शेतकरी संघटना (6) शेतकरी साहित्य संमेलन (5) शेती विषयक (33) शेतीचे अनर्थशास्त्र (19) समारंभ (4) समिक्षण (16) साहित्य चळवळ (8) स्टार माझा स्पर्धा विजेता (5) स्वतंत्र भारत पक्ष (2) हवामान (3) हायकू (1) My Blog (17) Ring Tone (1) VDO (7)\nदिवाळी अंक – २०११\nमोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११\nदीपज्योती ई-दीपावली अंक २०११\nमायबोली-हितगुज दिवाळी अंक २०११\nपिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो..., उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो..., हक्कासाठी लढणार्‍यांनो..., लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो..., स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो..., नव्या युगाच्या निर्मात्यांनो..., या जरासे खरडू काही..., काळ्याआईविषयी बोलू काही....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://nmk.co.in/s/notification-for-plastic-ban/5494/", "date_download": "2018-04-24T02:43:18Z", "digest": "sha1:TLJT6PH533UZ2V6HMLTLLK37OZZSTPEV", "length": 10636, "nlines": 116, "source_domain": "nmk.co.in", "title": "प्लास्टिक बंदीची अधिसूचना जारी, दुधाच्या पिशवीची पुनर्खरेदी विक्रेताच करणार - NMK", "raw_content": "\nप्लास्टिक बंदीची अधिसूचना जारी, दुधाच्या पिशवीची पुनर्खरेदी विक्रेताच करणार\nप्लास्टिक बंदीची अधिसूचना जारी, दुधाच्या पिशवीची पुनर्खरेदी विक्रेताच करणार\nराज्यात प्लास्टिक आणि थर्माकोल वस्तूंवर बंदी घालण्याची अधिसूचना राज्य सरकारने शुक्रवारी रात्री जारी केली. शनिवारपासून राज्यभरात या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश महापालिका आणि पोलिसांना देण्यात आले आहेत. मात्र, औषधांच्या वेष्टनासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक तसेच वन फलोत्पादनासाठी, कृषी व घनकचरा हाताळण्यासाठी लागणाऱ्या प्लास्टिक पिशवीला यातून वगळण्यात आले आहे. तर दुधाची पिशवी दुध डेअरी, वितरक आणि विक्रेते यांनाच पुन्हा खरेदी कराव्या लागतील.\nराज्यात गुढीपाडव्यापासून प्लास्टिक तसेच थर्माकोल वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. राज्य सरकारने शुक्रवारी रात्री अधिसूचना जारी केली. अधिसूचनेनुसार दुधासाठीच्या ५० मायक्रॉनपेक्षा जाड प्लास्टिक पिशव्यांना बंदीतून वगळण्यात आले आहे. मात्र या पिशव्यांची पुनर्प्रक्रिया -पुनर्खरेदी पद्धती विकसित करण्यासाठी अशा पिशव्यांसाठी ग्राहकांनाच ५० पैसे अतिरिक्त द्यावे लागतील. या पिशव्या दूध डेअरी, वितरक आणि विक्रेते यांना पुनर्खरेदी करणे बंधनकारक असेल. ग्राहकाने दुधाची रिकामी पिशवी केल्यावर ग्राहकाला ते पैसे परत मिळतील.\nतसेच एक आणि अर्धा लीटरच्या प्लास्टिक बाटलीसाठीही एक आणि दोन रुपये अतिरिक्त मोजावे लागतील. दुकानदार आणि विक्रेते यांना या बाटलीची पुर्नखरेदी करणे बंधनकारक असेल. बॉटल परत केल्यावर ग्राहकांना एक आणि दोन रुपये परत मिळतील. मात्र, जर ग्राहकाने दुधाची पिशवी व प्लास्टिक बॉटल परत केली नाही, तर त्यांचे पैसे वाया जाणार आहेत.\nप्लास्टिक बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर जास्तीत जास्त २५ हजार आणि तीन महिन्याच्या कारावासाची शिक्षा होईल अशी कायद्यात तरतूद करण्यात आली असून दर तीन महिन्यानी या बंदीचा आढावा घेऊन त्यात वेळोवेळी सुधारणा करण्यात येणार आहे.\nथर्माकोल व प्लास्टिकपासून बनविण्यात येणाऱ्या ताट, कप, प्लेट्स, ग्लास, काटेचमचे, वाटी, स्ट्रॉ, कटलरी, नॉन ओव्हन पॉलीप्रॉपीलेन बॅग, स्प्रेड शीट्स, पाऊच, वेष्टन यांचा वापर, उत्पादन, साठवणूक, वितरण, विक्री तसेच आयात व वाहतूक करण्यास बंदी घातली आहे.\nऔषधांच्या वेष्टनासाठी वापरले जाणारे प्लास्टिक, वन आणि फलोत्पादन, कृषी, घनकचरा हाताळणी आदी कारणांसाठी लागणाऱ्या तसेच रोपवाटिकांमध्ये वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक पिशव्या आणि प्लास्टिक आच्छादने (शिट्स्) यांना बंदीतून सूट. मात्र या उत्पादनांवर त्यांच्या वापराची माहिती ठळकपणे नोंदवणे आवश्यक असेल. (सौजन्य: लोकसत्ता)\nपुणे येथे द युनिक अकादमीच्या ‘देवा जाधवर आणि मनोहर भोळे’ यांची मोफत कार्यशाळा\nद युनिक अकॅडमीचे Bulletin मासिक\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१८ मधील स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक उपलब्ध\nपरिस्थितीमुळे वॉचमनची नोकरी केलेला ‘मंजूर दार’ यंदाच्या IPL स्पर्धेत…\nराज्यात अकरा लाख मुलींची कमी- मराठवाड्यात गंभीर- बीड सर्वांत पिछाडीवर\n‘पानी फाऊंडेशन’च्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप 2018’ची घोषणा झाली\nनवीन जाहिराती / घोषणा . . .\nस्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदांच्या २००० जागा\nकर सहाय्यक/ लिपिक-टंकलेखक/ जि.प.सरळसेवा/ तलाठी स्पेशल बॅच उपलब्ध\nलक्ष्यवेध . . .\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१८ मधील स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक उपलब्ध\nपरिस्थितीमुळे वॉचमनची नोकरी केलेला ‘मंजूर दार’ यंदाच्या IPL स्पर्धेत खेळणार\nप्रवेशपत्र . . .\nवैद्यकीय शिक्षण व संशोधन अधिपरिचारिका (नर्स) परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nसंयुक्त प्रवेश (मुख्य) परीक्षा ‘JEE-Main-2018’ प्रवेशपत्र\nनिकाल . . .\nपोलीस भरती-२०१८ मैदानी चाचणी/ लेखी परीक्षा निकाल\nशिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (सीईटी) परीक्षा-२०१७ निकाल\nमागोवा . . .\nमुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ‘शिपाई’ पदांच्या एकूण १३६ जागा\nकेंद्रीय विद्यालय संघटन यांच्या आस्थापनेवर ‘शिक्षक’ पदांच्या एकूण ५१९३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune-news/bhima-koregaon-violence-rahul-phatangale-death-1610999/", "date_download": "2018-04-24T03:11:40Z", "digest": "sha1:VYRVZPXSN6YHFWMCT53NUA6UD2HQ3PU2", "length": 19544, "nlines": 233, "source_domain": "www.loksatta.com", "title": "bhima koregaon violence Rahul Phatangale death | आमच्या राहुलचा दोष काय..? | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nआमच्या राहुलचा दोष काय..\nआमच्या राहुलचा दोष काय..\nऐन तारुण्यात कमावता मुलगा हिंसाचाराचा बळी ठरल्याने फटांगळे कुटुंबीय कोलमडून पडले आहे.\nभीमा-कोरेगावातील हिंसाचारात बळी गेलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांचा आर्त सवाल\nभीमा-कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या राहुल फटांगळे (वय २८) याचे कुटुंबीय त्याच्या मृत्यूनंतर कोलमडून पडले आहे. ऐन तारुण्यात जमावाच्या रोषाचा बळी ठरलेल्या राहुलचा दोष काय, असा आर्त सवाल त्याच्या कुटुंबीयांकडून विचारण्यात आला आहे.\nभीमा-कोरेगाव येथे सोमवारी झालेल्या हिंसाचारात शिरूर तालुक्यातील कान्हूर मसाई गावातील घोलपवाडी येथे राहणाऱ्या राहुल बाबाजी फटांगळे (वय २८) याचा मृत्यू झाला. शिक्रापूर भागात मृतावस्थेत सापडलेल्या राहुलच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची जखम होती. मृतावस्थेत सापडलेल्या राहुलने श्री शिवाजी महाराजांचे चित्र असलेले जाकीट परिधान केले होते. या जाकीटमुळे तो जमावाच्या रोषाला बळी पडला, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. राहुलचा मृतदेह सोमवारी रात्री शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. त्याच्याकडे सापडलेल्या कागदपत्रांवरून पोलिसांकडून ओळख पटविण्यात आली. त्यानंतर पोलिसांकडून त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला. सोमवारी रात्री उशिरा राहुलचा मृत्यू झाल्याची माहिती फटांगळे कुटुंबीयांना मिळाली.\nशवविच्छेदन अहवालात राहुलच्या डोक्यात कठीण वस्तूने प्रहार करण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. मंगळवारी दुपारी कान्हूर मसाई गावातील घोलपवाडीत त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राहुलच्या मागे आई-वडील, चार भाऊ, एक विवाहित बहीण असा परिवार आहे. त्याचा एक भाऊ ग्रामीण पोलीस दलात आहे. त्याच्या मृत्यूनंतर सरकारकडून फटांगळे कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. ऐन तारुण्यात कमावता मुलगा हिंसाचाराचा बळी ठरल्याने फटांगळे कुटुंबीय कोलमडून पडले आहे.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nयाबाबत राहुचा भाऊ तुषार म्हणाला की, आमचे शेतकरी कुटुंब आहे. चंदननगर भागात राहुल गॅरेज चालवायाचा. सोमवारी सायंकाळी तो काम आटोपून शिक्रापूर भागातून निघाला होता. त्यावेळी जमावाने त्याला गाठले आणि बेदम मारहाण केली. आमचा कोणताही राजकीय पक्षाशी किंवा संघटनेशी संबंध नाही. नेमके काय घडले हे पोलिसांना माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांकडून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे.\nसरकारकडून आम्हाला आर्थिक मदत जाहीर करण्यात आली असली तरी या घटनेमुळे आम्ही कोलमडून पडलो आहोत. राहुलचा काही संबंध नसताना तो जमावाच्या रोषाला कसा बळी पडला, असा सवाल तुषारकडून उपस्थित करण्यात आला आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nस्वतः बाबासाहेबांनी सुरु केलेल्या दरवर्षी होणाऱ्या कार्यक्रमाला यावर्षीच का जास्त विरोध केला \nकैलासवासी राहुल बाबाजी फटांगले दंगलखोरांच्या तावडीत सापडून त्याची हत्या झाली, रोजच्या कामाकरिता निघालेला एक तरुण उद्योजक हकनाक मारला गेला. जात्यंध जमावाच्या रोषामुळे, त्याला आपल्या प्राणास मुकावे लागले हे पाहून छत्रपती शिवाजी महाराजांना देखील दु :ख झाले असेल, त्या बिचार्याचा काय दोष छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र असलेले जाकीट परिधान केले होते म्हणून काय छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र असलेले जाकीट परिधान केले होते म्हणून काय अरे ज्या रयतहितकारी राजाच्या राज्यात हिंदू जनता सुखाने राहिली त्यांच्यातच आपापसात दंगल व्हावी अरे ज्या रयतहितकारी राजाच्या राज्यात हिंदू जनता सुखाने राहिली त्यांच्यातच आपापसात दंगल व्हावी इथे महाराष्ट्राचं महाराष्ट्राशी लढतोय आणि अडगळीत पडलेले नेते स्वतःच्या पोळीवर महाराष्ट्रीय तरुणाच्या मृत्यूचे तूप ओढतायेत. धिक्कार धिक्कार धिक्कार आहे इथे महाराष्ट्राचं महाराष्ट्राशी लढतोय आणि अडगळीत पडलेले नेते स्वतःच्या पोळीवर महाराष्ट्रीय तरुणाच्या मृत्यूचे तूप ओढतायेत. धिक्कार धिक्कार धिक्कार आहे \nएक मराठा लाख मराठा शांत आहेत. कदाचित ज्यांनी राहुल ला मारलं आहे त्यांची नाव समोर येण्याची वाट बघत असतील. मराठा समाज संस्कारी समाज आहे. रस्त्यावर धिंगाणा घालणारा समाज म्हणून मराठा समाजाची ओळख नाही. न्याय व्यवस्थ, पोलीस यांच्यावर विश्वास आहे. ज्यावेळी सगळेच रस्ते बांध होतील त्यावेळी मराठा समाज रस्त्यावर येईल आणि ज्या वेळी येईल त्यावेळी नक्की मोठा इतिहास घडवील.\nपक्या आंबेडकरने रामदास आठवले ह्यांच्यावर कुरघोडी करण्यासाठी जिग्नेशला मदतीला घेऊन हे खांग्रेस दोन्हीही ह्यांच्या कार्याने हे सर्व घडवले.नाहीतर अनुमान काढण्याआधीच शरद पवार आरोप करून मोकळे झाले.कारण उपासमार चालू आहे त्यांची सध्या.\nदलीत मेला आसता तर ही बातमी कोठे आली आसती राहुल तिथे भेट देवुन गेला आसता कुठे गेले ऐक मऱाठा लाख मराठा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1469", "date_download": "2018-04-24T03:07:53Z", "digest": "sha1:U5BZ7KYMFSMUBAU35CNSYCGMV4PFHLEH", "length": 27403, "nlines": 154, "source_domain": "mr.upakram.org", "title": "बदलता काळ | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमहाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात महत्वाचे योगदान करणार्‍या दोन व्यक्तिंचे काल निधन झाले. पहिले, सिद्धहस्त लेखक श्री. रविंद्र पिंगे व दुसरे ख्यातनाम वादक व ऍरेंजर, श्री. श्यामराव कांबळे. दुर्दैवाने आजच्या म. टा. च्या संस्थळावर ह्या दोघांच्या निधनाचा कसलाही उल्लेख माझ्या निदर्शनास आला नाही. कुठेतरी आतल्या पानावर चार ओळी असतील तर ते माझ्या नजरेतून सुटले असण्याची शक्यता आहे. पण अशा रितीने कुठल्यातरी आतील पानावर चार ओळींवर बोळवण व्हावी, किंवा तेही नव्हे, अशा ह्या दोन्ही व्यक्ति खचितच नव्हत्या. काळ बदलत असतो, वगैरे सर्व खरे आहे. पण काल- परवापर्यंत ज्यांनी आमची जीवने समृद्ध केली, त्यांची अशी सरसकट उपेक्षा व्हावी, हे व्यक्तिशः मला व्यथित करून गेले.\nआजच्या छापील लोकसत्तामधेतरी श्री. रविंद्र पिंगे यांची बातमी मुख्यपृष्ठावर आहे.. जालावर अजून पाहिले नाहि.\nअसो दोघांनाहि माझी नम्र श्रद्धांजली\nजगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे\nआजच्या(१८/१०/२००८) मटामध्ये रविंद्र पिंगे ह्यांच्या निधनाची बातमी मुखपृष्ठावर आहे. मात्र शामराव कांबळे ह्यांच्या निधनाची बातमी कोणत्याही पानावर दिलेली दिसत नाहीये जे खरेच आश्चर्यजनक आणि तितकेच शोचनीय आहे.\nमराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे\nअमिताभसाठी रेखाचं देवाशी भांडण अशा बातम्या मुखपृष्ठावर छापणार्‍या वर्तमानपत्राकडून अधिक अपेक्षा करणे रास्त नसावे. :)\nकाळ बदलला आहे आणि बदलत्या काळानुसार म.टा.चा दर्जा घसरला आहे हे उमजून घेणे अधिक योग्य वाटते.\nबाकी, महाराष्ट्रातील दोन रत्ने निखळल्याचे वाईट वाटले.\nलेखात व्यक्त केलेल्या भावनांशी सहमत आहे. वाचकांना कायम चटपटीतच वाचायला हवे असते, असा समज करून घेऊन बातम्या देणे हे नवीन धोरण वृत्तपत्रांनी स्वीकारले आहे, हे उघड आहे. ह्या गोष्टीशी असहमत असणारा वाचकवर्ग बहुमतात आहे की नाही ते माहीत नाही पण निदान तो सरसकट दुर्लक्ष करता येईल इतकाही लहान नसावा. या भावना संपादक/चालक-मालकवर्गापर्यंत परिणामकारकपणे पोचवायच्या असतील तर त्यासाठी काय करावे लागेल, याचाही विचार व्हायला हवा. वाचकांच्या पत्रव्यवहारातून काही फार साध्य होईल का\nया भावना संपादक/चालक-मालकवर्गापर्यंत परिणामकारकपणे पोचवायच्या असतील तर त्यासाठी काय करावे लागेल, याचाही विचार व्हायला हवा. वाचकांच्या पत्रव्यवहारातून काही फार साध्य होईल का\nम.टा.त वापरल्या जाणार्‍या इंग्रजाळलेल्या मराठीवरून कोणा वाचकांनी तक्रार केली होती आणि भरतकुमार राऊत यांनी उडवाउडवीचे धोरण स्वीकारले होते आणि नंतर दुर्लक्ष केले असे संकेतस्थळांवरच मागे वाचनात आले होते असे वाटते, नेमके आठवत नाही. चूक असल्यास कोणी सुधारून द्यावी आणि बरोबर असल्यास हा प्रकार कधी आणि कुठे घडला त्याचा दुवा दिला तर बरे होईल.\nत्याविषयी झालेली चर्चा इथे पाहा.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nक्रिकेट, सिनेमा आणि क्राईम\nभारतातील सर्व माध्यमे 'क्रिकेट, सिनेमा आणि क्राईम' या तीन 'सी' मागे पागल झाली आहेत. या तीन गोष्टींनी बहुसंख्य भाग व्यापलेला असतो.\nवाचकांना कायम चटपटीतच वाचायला हवे असते, असा समज करून घेऊन बातम्या देणे\n'महाराष्ट्र टाईम्स' वरील 'मोस्ट इमेल्ड कंटेंट' बघितल्यास वाचकांना काय हवे आहे हे लक्षात येईल. ;)\nमात्र मराठी वृत्तपत्रांमध्ये काम करणारी मंडळी (फुटकळ) इंग्रजी बातम्या आणि लेखांचे फक्त अनुवाद करुन देत आहेत हे सहज लक्षात येते. इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये ज्याप्रमाणे 'जे जे देशी ते ते हिणकस' असे मानून साहित्य संमेलने, नाट्य संमेलने, संगीत महोत्सव, पुस्तक प्रदर्शने याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले जाते. त्याच पावलांवर पाउल टाकून मराठी वृत्तपत्रे चालली आहेत असे दिसते.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nनक्की कल्पना नाही पण\nसृष्टीलावण्या [18 Oct 2008 रोजी 16:33 वा.]\nवाचकांच्या पत्रव्यवहारातून काही फार साध्य होईल का\nवृत्तपत्रात नियमित लिहिणारी आणि अश्या लोकांची दखल घेणारी अशी दोन्ही प्रकारची लोकं आहेत.\nमी पण एकदा लिहिले होते भारत कुमारना. त्यांनी वर क्रिकेटची बातमी आणि खाली \"ऑलिंपिक खेळांकडे कसे दुर्लक्ष होते\" असे दोन अग्रलेख लिहिले होते. मी त्यांना पत्र लिहिले होते की ज्या दिवसापासून तुम्ही वर ऑलिंपिक खेळाविषयी आणि खाली क्रिकेट खेळाविषयी अश्या क्रमाने अग्रलेख छापाल त्या दिवसापासून ऑलिंपिक खेळाचे भवितव्य उज्ज्वल आहे ;)\nसुन्दरी च सरला च मधुरा च एषा भाषा, आगच्छन्तु, आगच्छन्तु, आस्वादयन्तु \nतित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तोम् \nरवींद्र पिंगे यांच्या निधनाची बातमी मटाने त्याच रात्री दिली होती. हा त्याचा दुवा.\nकाळ बदलला आहे आणि बदलत्या काळानुसार म.टा.चा दर्जा घसरला आहे हे उमजून घेणे अधिक योग्य वाटते.\nहेच खरे आहे. सर्वच मराठी वर्तमानपत्रांची वाटचाल याच दिशेने सुरु आहे. इथे मटाची भलामण करण्याचा प्रयत्न नाही, परंतु एकूणच माध्यमांतील प्रवाहाबाबत मी बोलतोय. आज मटा ज्या दिशेने जात आहे त्याच मार्गावरून अन्य वर्तमानपत्रे जाणार आहेत, हे मी सहा वर्षे भाषिक वर्तमानपत्रांमध्ये घालविली असल्याने सांगू शकतो. एका मोठ्या वर्तमानपत्रात कामाला लागताना तुम्ही मराठीत कुशल असाला, मात्र भविष्याच्या दृष्टीने इंग्रजीचा सराव करा. कारण पंचवीस वर्षांनंतर मराठी वर्तमानपत्रे नसतील असे वर्तमानपत्राच्या मालकाने सांगितले होते.\nवाचकांची पत्रे जागा भरण्यापलिकडे कोणत्याही कामाची नसतात, असा अनुभव आहे. सध्या वर्तमानपत्रे वाचकांऐवजी ग्राहकांना महत्त्व देतात. त्यामुळे त्यांचा आणि जाहिरातदारांचा दबावगट निर्माण होणे, हाच त्यावर उपाय आहे.\nवाचकांची पत्रे जागा भरण्यापलिकडे कोणत्याही कामाची नसतात,\nसध्या वर्तमानपत्रे वाचकांऐवजी ग्राहकांना महत्त्व देतात\nडीडी राव, अत्यंत मार्मिक वाक्ये.. पटले.\nबाकी, मटा चा मी गेले एक तप वाचक होतो आता अगदी असह्य झाल्यावर गेल्या महिन्यात लोकसत्ता चालु केला आहे. त्यातही बातम्या यथातथाच असतात पण पुरवण्यातून निदान काहि चांगले लेख काहि ललित लेखनही वाचायला मिळते हा हेतू\n'पुढारी'च्या जालावरील बातम्यांवरून महाराष्ट्राशी थोडीशी जवळीक साधून आहे असे वाटते मात्र तो मुंबईत मिळत नाहि :(\n(मुंबईत मराठी भाषेत एकहि महाराष्ट्राचे \"वृत्तपत्र\" निघते यावरून विश्वास उडालेला) ऋषिकेश\nजगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे\nवाचकांचा पत्रव्यवहार हा प्रकार कसा चालतो त्याचे नेमके वर्णन नेमाड्यांनी केले आहे. चांगदेव पाटील हा माठूराम महाविद्यालयात असताना माठूराम यांना कुलगुरू होता यावे यासाठी वातावरणनिर्मिती करण्यासाठी 'दैनिक समाजवाद' हे माठूरामचे वर्तमानपत्र आणि 'पुण्यामुंबईकडची वर्तमानपत्रे' यांत माठूरामसमर्थक वेगवेगळ्या नावाने पत्रांचा भडिमार करतात आणि सामान्य जनतेला त्यात तथ्य वाटू लागते.\nअर्थात वेगवेगळ्या नावांचा हाच प्रकार काही मराठी संकेतस्थळांवरही दिसतो. (आणि सामान्य जनतेला त्यात तथ्यही वाटते.)\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nअर्थात वेगवेगळ्या नावांचा हाच प्रकार काही मराठी संकेतस्थळांवरही दिसतो. (आणि सामान्य जनतेला त्यात तथ्यही वाटते.)\nनुसते तथ्यच नाही, टिनपाट लेखांना भरघोस प्रतिसाद मिळवून देण्याचा हा हल्ली एक ऑफिशिअल मार्ग आहे असे आम्ही ऐकून आहोत. :-)\nत्यातही बातम्या यथातथाच असतात पण पुरवण्यातून निदान काहि चांगले लेख काहि ललित लेखनही वाचायला मिळते हा हेतू\nलोकसत्ताची रविवार पुरवणी बर्‍याच अंशी वाचनीय असते हे खरेच. त्यामानाने सकाळच्या सप्तरंग पुरवणीत खास असे वाचायला काही नसते. आणि दोन्ही वर्तमानपत्रातील शेवटच्या पानावरील केसरीचे अर्धपान जाहिरात लेख वाचून कंटाळा आला आहे.\nग्राहक आणि वाचकांची पत्रे वगैरे सोडाच, आजकालची वृत्तपत्रे केवळ जाहिरातदारांची झालेली आहेत.\nसृष्टीलावण्या [19 Oct 2008 रोजी 01:11 वा.]\nअर्थात वेगवेगळ्या नावांचा हाच प्रकार काही मराठी संकेतस्थळांवरही दिसतो. (आणि सामान्य जनतेला त्यात तथ्यही वाटते.)\nपण चेंबुरचे शरद भागवत, फोर्टचे ज्ञानेश्वर गावडे, चारकोपची माया भाटकर आणि माझे बोरिवलीकर मित्र श्री. विश्वनाथ कांबळी, रंगनाथ दीक्षित ही माणसे सिंहाप्रमाणे चांगले विचार लोकांकडे पोहोचावेत म्हणून नित्यनेमाने वाचकांच्या पत्रव्यवहारात लिहित असतात.\nसुन्दरी च सरला च मधुरा च एषा भाषा, आगच्छन्तु, आगच्छन्तु, आस्वादयन्तु \nतित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तोम् \nकाही मजकूर संपादित. सदस्यांवर चिखलफेक करण्यासाठी उपक्रम हे साधन नाही याची नोंद घ्यावी. - संपादन मंडळ\nकाही दिवसांपूर्वीच धारपांचे निधन झाले. सकाळच्या पहिल्या पानावर एक छोटीशी बातमी होती. पण त्यानंतर त्यांच्या (निधनानंतर का होईना) एकूण कारकीर्दीचा आढावा घेणारा एखादा लेख वाचायला मिळेल अशी आशा होती. पण असा लेख वाचायला मिळाला नाही. (अशावेळीच आपल्या आवडत्या लेखकाच्या जीवनाबद्दल माहिती मिळते हे दुर्दैव)\nत्यानंतरच काही दिवसात गंगाधर गाडगीळांचे निधन झाले. गाडगीळांचे योगदान लक्षात घेता त्यांच्या इतर लेखकांनी सांगितलेल्या आठवणी, जीवनचरित्र असे विविध लेख छापून आले.\nधारपांबद्दलही असा एखादा लेख वाचण्याची इच्छा होती. दोन्ही लेखकांचं थोडेफार वाचन मी केलं आहे आणि त्या त्या विषयात दोघेही त्याच ताकदीचे लेखक आहेत. तरीही असा दुजाभाव व्हावा याचे वाईट वाटले. निदान निधनावेळी तरी अशा गोष्टी होऊ नयेत असे वाटते. प्रदीप यांनी म्हटल्याप्रमाणे त्या त्या लेखकाशी संबंधित व्यक्ती, नातेवाईक, चाहते अशांना हा अनुभव व्यथित करणारा ठरु शकतो.\nम. टा. ची पातळी अत्यंत घसरलेली आहे हे कोणालाही मान्य व्हावे..\nदोघांनाही आदरांजली. रविंद्र पिंग्यांची लिहीण्याची शैली आवडत असे. मोजके पण सहजपणे एखाद्याचे गुणवर्णन करणारे असे छोटेखानी लेख ते लिहीत. पु. ल. आणि सुनीताबाईंबद्दलचा एक लेख अजून चांगलाच स्मरणात आहे.\nश्यामराव कांबळे यांच्याबद्दल मात्र आधीपासून कसलीच माहिती नसल्याचे वाईट वाटले.\n१. सकाळ २. लोकसत्ता ३. सामना ४. पुढारी ........१००००००००००००००००००. मटा\nमागे शरद कोर्डेंनी वृत्तपत्र दर्जा मतचाचणी घेतली होती त्या मी दिलेला प्रतिसाद. सकाळ-लोकसत्ता एकसारखे आहेत. एक राष्ट्रवादी आणि एक राष्ट्रीय.\nता. कर्‍हाड जि. सातारा.\nसकाळ-लोकसत्ता एकसारखे आहेत. एक राष्ट्रवादी आणि एक राष्ट्रीय.\nअग्रलेखाचा विचार केल्यास लोकसत्ता सोनीयावादी आहे :-)\nसांभाळून. आमचे लाडके कुमार केतकर काही काळासाठी अमेरिकेत आहेत. ;)\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nपाहुणचार कर रे नीट त्यांचा.\nऑन अमेरिकेच्या वर काय लिहीले आहे\nता. कर्‍हाड जि. सातारा.\nमा. कुमार केतकरांचे सहर्ष स्वागत\nया अमेरिकेत त्यांना पैशाच्या मागे लागलेले \"मध्यमवर्गीय, उच्चवर्णिय, भारतातील संघपरीवाराला लागून असलेले हिंदुत्ववादी \" भारतीयांच्या व्यतिरीक्तपण, अनेक भारतीय भेटतील अशी आशा करतो :-)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.majhimarathi.com/mahakaleshwar-temple-history-in-marathi/", "date_download": "2018-04-24T02:44:49Z", "digest": "sha1:RMNW3F34IFHUEX4F5A7F2VPYKBR57L3I", "length": 15158, "nlines": 110, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "महाकालेश्वर ज्योतिर्लिंगचा इतिहास | Mahakaleshwar Temple History in Marathi", "raw_content": "\nआदिवासी क्रांतीकारक बिरसा मूंडा | Birsa Munda History In Marathi\nबेसन शेव बनवायची विधी | Besan Sev Recipe\nबराक ओबामांचे नोबेल पुरस्कार स्विकारतांनाचे भाषण | Barack Obama Speech\nबदामचे गुणकारी फायदे | Benefits of Almonds\nस्वयंपाकासाठी काही खास टिप्स | Kitchen tips in Marathi\nपी.व्ही सिन्धू बॅडमिंटन खेळाडू | Badminton Player PV Sindhu\nसाक्षी मलिक एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू | Wrestler Sakshi Malik Biography\nपिझ्झा बनविण्याची रेसेपी | Pizza Recipe In Marathi\nमहाकालेश्वर ज्योतिर्लिंगचा इतिहास | Mahakaleshwar Temple History in Marathi\nमहाकालेश्वर ज्योतिर्लिंग – Mahakaleshwar Temple History हिंदू धर्मीय महादेव भगवान शिवाच्या मंदिरापैकी एक आहे तर भगवान शिवाच्या प्रमुख बारा ज्योतिर्लिंग मधील एक आहे. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग भगवान शिवाचे सर्वात पवित्र स्थान हि मानले जाते. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मध्यप्रदेश येथील उज्जैन येथे स्थापित आहे.\nमहाकालेश्वर मंदिर रुद्र सागर सरोवराच्या किनारी आहे. असे म्हटले जाते कि अधिष्ठ देवता भगवान शीव स्वतः या लिंगात स्वयंभू रुपात स्थापित आहेत त्यामुळे यास फार महत्व प्राप्त आहे.\nमहाकालेश्वर ज्योतिर्लिंगचा इतिहास – Mahakaleshwar Temple History in Marathi\nवर्तमान मंदिर श्रीमंत पेशवा बाजीराव आणि शाहू महाराजांचे सेनाप्रमुख रानाजीराव शिंदे यांनी १७३६ मध्ये बनविण्यास लावले. नंतर च्या काळात त्यांच्या पुत्राने म्हणजेच महादजी शिंदे यांनी वेळोवेळी याच्यात उचित बदल व दुरुस्ती केली.\n१८८६ पर्यंत ग्वालियर चे शिंदे घराण्याच्या अनेक धार्मिक विधी येथेच संपन्न व्हायच्या. शिंदे घराणे आज सिंधिया घराणे म्हणून ओळखले जाते.\nमहाकालेश्वर मंदिर मधील मूर्तीस बरेचदा दक्षिण मूर्ती म्हणून ओळखले जाते. कारण ती दक्षिण मुखी मूर्ती आहे. परंपरेनुसार महाकालेश्वर हे १२ ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. व सर्वात जास्त आस्थेचे मानले जाते.\nयेथील लिंग महादेव तीर्थ स्थळाच्या वर स्थापित केले आहे. येथे गणेश पार्वती आणि कार्तिकेय देव यांच्या प्रतिमा पण आहेत. दक्षिन दिशेस प्रिय नांदी स्थापित केले आहे. असे म्हटले जाते कि, येथे बनविलेले नागचंद्रेश्वर मंदिर चे कपाट फक्त नागपंचमीस उघडले जातात.\nमहाकालेश्वर मंदिर एका विशाल बागीच्याच्या मध्यभागी आहे. हे मंदिर पाच मजली असून त्यातील खालील पहिला मजला हा जमिनीत आहे. या शेजारी रुद्र्सागर सरोवर आहे.\nयाच्या भिंतीवर पितळी दिवे स्थापित केले आहेत. येथे सोमवारी भक्तांची फार गर्दी असते. दररोज विधिवत पूजा केली जाते. महाकालेश्वर लिंगास सजवले जाते. नित्य नियमाने प्रसादाचे वाटप होते.\nयेथे महाशिवरात्रीस एका मोठ्या महोत्सवाचे रूप पाहायला मिळते. या मंदिराच्या प्रांगणात स्वप्नेश्वर महादेव मंदिर सुद्धा आहे. येथे महाकाल रुपी भगवान शंकरांची पूजा केली जाते.\nअशी मान्यता आहे कि येथे पूजा केल्यास आपले स्वप्न पूर्ण होते. हे एक सदाशिव मंदिर आहे. येथे भक्त मोठ्या भक्ती भावाने स्वप्नेश्वरांची पूजा करतात. असे म्हटले जाते कि येथे माता स्वप्नेश्वरींचा हि वास आहे. त्यामुळे माता भगिनी आपल्या मनोकामनाचे साकडे. त्यांच्या कडे घालतात.\nमहाकालेश्वर मंदिर सकाळी ४ ते रात्री ११ पर्यंत खुले राहते.\nशक्तीपिठामध्ये १८ शक्तीपीठांपैकी हे एक मानले जाते. येथे मनुष्याच्या शरीरास आंतरिक शक्ती मिळते.\nशिव पुराणानुसार एकदा त्रिदेव ब्रम्हा,विष्णू आणि महादेव यांच्यात चर्चा सुरु होती. तेव्हा भगवान शंकराच्या मनात ब्रम्हदेव आणि महादेव यांची परीक्षा घेण्याचा विचार आला. त्यांनी त्या दोघांना प्रकाशाचा अंत कोठे आहे. हे शोधन्यास सांगितले.\nब्रम्हा व विष्णू दोघांसाठी शिवांनी एक मोठा स्तंभ उभारला ज्याचा अंत कोठे होतो दिसेना. दोघेही त्या स्तंभाचे टोक शोधू लागले. पण तो सापडे ना श्रीविष्णू थकले व आपली हर मान्य केली तर ब्रम्हा खोट बोलले कि त्यांना त्याचे टोक सापडले.\nयावरून क्रोधीत होवून शिवांनी त्यांना श्राप दिला कि लोक तुमची पूजा कधीच करणार नाही तर विष्णूचि सर्वच पूजा करतील. तेव्हा क्षमा मागत ब्रम्हानी शिवाची विनवणी केली तेव्हा या स्तंभात शिव स्वतः विराजमान झाले.\nहे स्तंभ महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मानले जाते. स्तंभाचे रुपांतर लिंगात झाले तेव्हा पासून या ज्योतिर्लिंगास खास महत्व प्राप्त झाले आहे. प्रमुख १२ ज्योतिर्लिंगापैकी महाकालेश्वर सर्वात पवित्र मानले जाते.\nमध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकालेश्वर\nउत्तर प्रदेशातील वाराणसी येथील विश्वनाथ\nझारखंड येथील देवगढ चे वैद्यनाथ\nगुजरात येथील द्वारकाचे नागेश्वर\nतामिळनाडू येथील रामेश्वरम चे रामेश्वर\nमहाराष्ट्रातील औरंगाबाद चे घ्रीशनेश्वर\nभारत स्वातंत्र्यानंतर महाकालेश्वर मंदिर उज्जैन महानगरपालिका च्या अधिपत्यात आहे. येथे नक्कीच येवून शांततेचा अनुभव घ्या.\nलक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी महाकालेश्वर ज्योतिर्लिंगचा इतिहास बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्\nPlease :- आम्हाला आशा आहे की हा महाकालेश्वर ज्योतिर्लिंग चा इतिहास / Mahakaleshwar Temple History in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुध्दा.\nनोट : Mahakaleshwar Temple History – महाकालेश्वर ज्योतिर्लिंगचा इतिहास या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.\nआदिवासी क्रांतीकारक बिरसा मूंडा | Birsa Munda History In Marathi\nमीनाक्षी अन्नम मंदिराचा इतिहास | Minakshi Mandir History In Marathi\nMinakshi Mandir – मीनाक्षी अन्नम मंदिर हे एक ऐतिहासिक हिंदू मंदिर आहे. जे भारतातील तामिळनाडू …\nदिव्यांचा सण दिवाळी बद्दल माहिती | Diwali Information In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2009/01/blog-post.html", "date_download": "2018-04-24T02:58:45Z", "digest": "sha1:CKW4SAOHFBIKGC5WVIVS7OOXAWALW3LZ", "length": 6865, "nlines": 89, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: सुवर्णप्रभा..", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nबुधवार, २१ जानेवारी, २००९\nलाल केशरात रंग खेळते पहाट खास\nदिव्य तेज फाकताच जागली दिशांत आस...\nतारकांत लोपली निशा उषेस पाठवून\nअग्निरंग होत धुंद पूर्व रेखिते नभांस...\nसूर्य बिंब लाल बुंद भेदते तमास पूर्ण\nविश्वतीर पेटताच जाहला सुवर्ण भास...\nवाहताच वात मंद , मंद मंद गंध धुंद\nसांडताच पारिजात भूवरी पडेल रास...\nथेंब थेंब पाकळ्यांत आळसांत चिंब चिंब\nका जपून पाकळीत ठेवलेय मोतियास\nसागरात गाज आणि लाट जात उंच उंच\nगारवा हवेत आणि वेड लागते मनांस...\nपंचमात तान घेत आज कोकिळा स्वरांत\nमोहरून आम्रही सुगंधितो चराचरास...\nदाटले धुक्यात रान, कोवळ्या उन्हांत पान\nस्वप्न की प्रभात काल, प्रश्न हाच लोचनास...\nमात्रा : गा ल गा ल * ४\nआपल्या प्रतिभेची सुवर्ण प्रभाच या काव्यांत फाकलेली दिसते. खरच खूप दीवासानी आपणाकडून एवढ्या लखलखत्या तेजाची शब्द्प्रभा वाचावयास मिळाली. पारीजाताची रासच जणू.पारीजाताचा देठही स्वर्ण रंगी दीसतो. आणी पांढरा रंग पावित्र्य ध्वनित करतो. येथे तर लखलखत्या सोनेरी रंगाची आणी पवित्र ,त्यागाच प्रतीक असलेला पांढरा रंग एखाद्या कलिडोस्कोप मधून पाहात असल्यासारख वाटत. खोटी स्तुती नाही ही. जे वाटल ते लीहील . असो.\n२८ जानेवारी, २००९ रोजी १०:०४ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sheti-gati-ani-mati-news/gujarat-farmer-issue-gst-demonetisation-1603335/", "date_download": "2018-04-24T03:07:10Z", "digest": "sha1:NSUCZRIXGVJFH5RH3E26NR4PPY6FN4TW", "length": 33173, "nlines": 221, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Gujarat farmer issue gst demonetisation | गुजरातच्या शेतकऱ्यांचा राग | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nशेती..गती आणि मती »\nग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी एका अर्थाने मोदी सरकारवर राग व्यक्त केला आहे.\nराज्याचा खालावलेला मानवी विकास निर्देशांक, ग्रामीण भागातील गरिबी, शेतकऱ्यांच्या मागण्या, त्यांची आंदोलने या सर्वाकडे वर्षांनुवर्षे केलेले दुर्लक्ष अखेर गुजरातेत भोवले. तेथील विधानसभेसाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपचे संख्याबळ ग्रामीण मतदारांच्या या रोषामुळे खालावले. नोटाबंदी, जीएसटी यांचाही फटका शेतकऱ्याला बसत होता व आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी ठोस काहीही केलेले नाही, हे या निकालातूनही दिसले..\nगुजरात निवडणुकीत भाजप काही अंशी बाजी मारून विजयोत्सव साजरा करत आहे. मात्र येथील शेतकऱ्यांचे चेहरे आपल्याला काळवंडलेले दिसतील. एकंदर पाहता ही निवडणूक खूप काही सांगून गेली आहे. ग्रामीण भागातील मोदी यांच्या प्रचारानंतरही घटलेल्या जागा पाहता गुजरातमधील शेतकऱ्यांनी धोक्याचा इशाराच दिला आहे. ज्या शेतकऱ्यांनी काँग्रेस आघाडीचे सरकार पळवून लावले होते, तेच शेतकरी तुम्हालादेखील आपली ताकद दाखवून देतील; शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाहीत तर तुम्हालाही घरात बसावे लागेल, असे सांगत धोक्याची घंटा वाजवली आहे. मोदी सरकारने कशीबशी गुजरातची खुर्ची शाबूत ठेवली असली तरी पक्षाध्यक्ष अमित शहांनी १५०चा आकडा पार करू, असे छातीठोकपणे सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात शंभरीही गाठू न शकणारा ९९चा आकडा पाहिल्यास हा निकाल मोदी सरकारचा भ्रमनिरास करणारा म्हणावा लागेल.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी एका अर्थाने मोदी सरकारवर राग व्यक्त केला आहे. गुजरातमधील शेतकरी वर्ग हा असंघटित आहे. निश्चितच तेथील शेतकऱ्यांचे प्रश्न वेगळे आहेत. मात्र इथेही शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून मोठय़ा प्रमाणात लूट सुरूच आहे. गुजरातमध्ये विकासाचे ढोल बडविणाऱ्या मोदी सरकारने तेथील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे साफ दुर्लक्ष केले आहे. मग ती नोटाबंदी असो वा जीएसटी असो, सगळ्यांचा फटका मोदी सरकारच्या काळात व्यापाऱ्यांप्रमाणेच कमीअधिक प्रमाणात शेतकऱ्यांनाही बसलेला आहे. कपास, शेंग, सोयाबीनची शेतकऱ्यांकडून आधारभूत किमतींपेक्षा (एमएसपीपेक्षा) कमी दराने खरेदी सुरू आहे. तेलबियांच्या उतरलेल्या किमतीमुळे शेतकऱ्यांना मोठय़ा प्रमाणात फटका बसलेला आहे. जीएसटीचा फटका गुजरातच्या निवडणुकीत बसणार असे दिसल्यावर निवडणुकांची घोषणाच लांबली आणि तोवर अरुण जेटलींनी तातडीने ठरावीक वस्तूंवरील जीएसटी कमी केला. त्यामुळे सुरतमधील व्यापाऱ्यांचा राग काही अंशी शांत केला. मात्र शेतकऱ्यांचे काय कारण ट्रॅक्टर ट्रॉलीवर २८ टक्के असलेला जीएसटी अद्यापही कमी झालेला नाही. त्यामधून शेतकऱ्यांची लूट सुरूच आहे. ज्या पाकिस्तानवर गुजरातच्या निवडणुकीत मोदींनी आगपाखड केली; त्याच शत्रुराष्ट्र असलेल्या पाकिस्तानची साखर आयात करण्याचे घाटते आहे. मोदी सरकारचे हे दुटप्पी धोरण आहे.\nगुजरातमध्ये सरासरी ५० टक्के जनता आजही शेतीवर अवलबूंन आहे. सन २०१४ मधील ‘एनएसएसओ’च्या (राष्ट्रीय नमुना पाहणी संस्थेच्या) स्थिती निर्धारण सर्वेक्षणातील आकडेवारीवरून असे दिसते की, शेतकऱ्यांचे सरासरी मासिक उत्पन्न ७९२६ रुपये असून त्या तुलनेत या कुटुंबांनी ७७२७ रुपयांचा खर्च केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, यापैकी ४३ टक्के कुटुंबे कर्जबाजारी होती. यंदा ही स्थिती आणखी घसरली असून, ऑक्टोबरमध्ये खरीप पिकांची कापणी झाल्यानंतर कापूस आणि भुईमूग यांसारख्या व्यावसायिक पिकांच्या उत्पादकांचे गुजरातमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेंगदाण्याचे दर सरकारची ‘एमएसपी’ ४,२५० रुपये प्रति क्विंटलच घोषित झालेली असूनही क्विंटलमागे तीन हजार रुपयांपर्यंत घसरलेले आहेत. एमएसपीच्या तुलनेत कापसाचे घाऊक दर वाढवून ऑक्टोबरमध्ये राज्य सरकारने ५०० रुपये प्रति क्विंटल बोनस दर जाहीर केला. तरीही येथील शेतकरी अस्वस्थ आहे.\nदेशभर फिरून नरेंद्र मोदी गुजरातच्या तथाकथित समृद्धीचा देखावा उभा करतात; परंतु वस्तुस्थिती नेमकी विपरीत आहे. गुजरातमध्ये ४१ टक्के नागरिक गरीब असून १८.५ टक्के जनतेची स्थिती अत्यंत हलाखीची आहे. प्रत्येक पाचवा नागरिक हलाखीचे जीवन जगत असलेले राज्य देशासाठी आदर्श राज्य कसे ठरू शकेल रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या समितीच्या अहवालानुसार गुजरात हे देशातील कमी विकसित राज्य असून, विकासाच्या निकषांवर ते देशात बाराव्या क्रमांकावर आहे. ‘भारतीय भूक निर्देशांका’नुसार गुजरातची २५ टक्के जनता कुपोषित आहे व ते प्रमाण राष्ट्रीय सरासरीहून जास्त आहे. कुपोषणामध्ये मध्य प्रदेश पहिल्या, झारखंड दुसऱ्या, बिहार तिसऱ्या, छत्तीसगड चौथ्या, तर गुजरात देशामध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. गुजरातमधील शेतकऱ्यांची आंदोलने झालेली आहेत; मात्र बळाच्या जोरावर ती दडपलेली आहेत. शहरी भागाचा विकास सोडला तर ग्रामीण भागात भकास असेच चित्र आहे. उदाहरण द्यायचे झाले तर नर्मदा सरोवर प्रकल्पातील विस्थापित शेतकरी गेली २५ वर्षे न्यायासाठी संघर्ष करीत आहेत. विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या गेल्या; पण त्यांचे पुनर्वसन करण्यात आलेले नाही. आज तेथील शेतकरी विस्थापित आहे. ना त्याला न्याय मिळाला, ना जगण्याची उमेद. प्रस्थापित नेत्यांच्या जुलमी राजवटीमुळे येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याची अतिशय विदारक अवस्था झालेली आहे. प्रकल्पात ज्यांच्या जमिनी गेल्या, त्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले, त्यांची कुटुंबे वाऱ्यावर गेली. ‘शेतीचे १०० टक्के सिंचन करू’ असे आश्वासन गुजरातमधील भाजपच्या सरकारने दिले होते. मात्र २० वर्षांहून अधिक काळ लोटला गेला, तरी केवळ २५ टक्केच सिंचन झाल्याचे आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे ना शेतीला पाणी मिळाले ना शेतकऱ्यांना न्याय. मग या शेतकऱ्यांना न्याय कुणी द्यायचा रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या समितीच्या अहवालानुसार गुजरात हे देशातील कमी विकसित राज्य असून, विकासाच्या निकषांवर ते देशात बाराव्या क्रमांकावर आहे. ‘भारतीय भूक निर्देशांका’नुसार गुजरातची २५ टक्के जनता कुपोषित आहे व ते प्रमाण राष्ट्रीय सरासरीहून जास्त आहे. कुपोषणामध्ये मध्य प्रदेश पहिल्या, झारखंड दुसऱ्या, बिहार तिसऱ्या, छत्तीसगड चौथ्या, तर गुजरात देशामध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. गुजरातमधील शेतकऱ्यांची आंदोलने झालेली आहेत; मात्र बळाच्या जोरावर ती दडपलेली आहेत. शहरी भागाचा विकास सोडला तर ग्रामीण भागात भकास असेच चित्र आहे. उदाहरण द्यायचे झाले तर नर्मदा सरोवर प्रकल्पातील विस्थापित शेतकरी गेली २५ वर्षे न्यायासाठी संघर्ष करीत आहेत. विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या गेल्या; पण त्यांचे पुनर्वसन करण्यात आलेले नाही. आज तेथील शेतकरी विस्थापित आहे. ना त्याला न्याय मिळाला, ना जगण्याची उमेद. प्रस्थापित नेत्यांच्या जुलमी राजवटीमुळे येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याची अतिशय विदारक अवस्था झालेली आहे. प्रकल्पात ज्यांच्या जमिनी गेल्या, त्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले, त्यांची कुटुंबे वाऱ्यावर गेली. ‘शेतीचे १०० टक्के सिंचन करू’ असे आश्वासन गुजरातमधील भाजपच्या सरकारने दिले होते. मात्र २० वर्षांहून अधिक काळ लोटला गेला, तरी केवळ २५ टक्केच सिंचन झाल्याचे आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे ना शेतीला पाणी मिळाले ना शेतकऱ्यांना न्याय. मग या शेतकऱ्यांना न्याय कुणी द्यायचा ज्या गुजरात विकास मॉडेलमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीच्या खुर्चीवर विराजमान झाले, तेच मॉडेल त्यांच्या आता अंगलट येण्याची चिन्हे दिसत आहेत. ‘शेतकऱ्यांचा मसिहा’ ही बिरुदावली राज्यातील मोदी सरकार पूर्वी लावत होते; पण ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना न्यायासाठी झगडावे लागते. त्याचा परिपाक म्हणजे गुजरात निवडणुकीत ग्रामीण भागात भाजपची झालेली पीछेहाट, असे दिसून येईल. व्यापारी वर्गाकडूनही येथील शेतकऱ्यांची मोठी लूट होताना आपल्याला पाहायला मिळेल. शहरी गटांतील ५५ जागांपैकी भाजपने ४३ जागांवर विजय मिळवला आहे, तर काँग्रेस १२ जागांवर विजयी आहे. ग्रामीण मतदारसंघात एकूण १२७ जागा आहेत, तर काँग्रेसच्या पारडय़ात ७१ जागा पडलेल्या आहेत, तर भाजपकडे ५६ जागा असून चार जागा इतरांनी खेचलेल्या आहेत. ग्रामीण भागातील जनतेच्या रोषाचे मतांमध्ये रूपांतर करून काँग्रेसने भाजप आमदारांना पराभूत करून २३ जागा जिंकल्या. तिघा अपक्ष उमेदवारांनी भाजपच्या विद्यमान सदस्यांविरोधात विजय मिळविला आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी ठरावीक व्यापाऱ्यांचा उदोउदो करणाऱ्या भाजपला जमिनीवर आणले आहे. यावरूनच विकास नेमका कोणाचा झालेला आहे, हे आपल्याला कळेल. गुजरातमध्ये २००८-०९ मध्ये २६, २००९-१० मध्ये चार, २०१०-११ मध्ये १०, २०११-१२ मध्ये २५, तर २०१२-१३ मध्ये ६० शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला विटून आत्महत्या केल्या आहेत. देशात शेतकऱ्यांचे आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. ‘भाजपने गुजरातमध्ये शेतकरी आत्महत्या होतच नाहीत’ असे खोटे सांगितले. येथील शेतकरी सुखी आहे असा अपप्रचारदेखील करण्यात आला. मात्र येथील शेतकरीही आंदोलनाचे हत्यार उपसण्याच्या तयारीत आहे.\nशेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करू, अशी वल्गना मोदी सरकारने केली आहे. मात्र शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी अद्यापही कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाहीत. बाजार हा मागणी आणि पुरवठय़ाच्या सिद्धांतावर चालत असतो. माल दुप्पट झाला की, दर आपोआप मातीमोल होतात, हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही. कुचकामी धोरणामुळे भारतीय शेती उद्ध्वस्त होऊ पाहत आहे. शेतकरी शेतीतून ‘आपोआप’ बाहेर फेकला जात आहे. हे आपोआप कसे घडते ठरावीक उद्योगपतींचा विकास करून, त्यांच्याच पशावर निवडणुका जिंकून, शेतकऱ्यांना देशोधडीस लावण्याचे पाप पूर्वीपासूनच होत आहे. आत्ताचे दिल्लीचे सत्ताधीशही यामध्ये मागे नाहीत. अंबानी-अदानीसारखे उद्योगसमूह आपला उद्योग वाढविण्यासाठी लाखो हेक्टर जमिनी घेत आहेत. विकासाच्या नावाने डांगोरा पिटणाऱ्या सत्ताधीशांना आपल्या बुडाखाली काय चालले आहे हे कसे कळत नाही ठरावीक उद्योगपतींचा विकास करून, त्यांच्याच पशावर निवडणुका जिंकून, शेतकऱ्यांना देशोधडीस लावण्याचे पाप पूर्वीपासूनच होत आहे. आत्ताचे दिल्लीचे सत्ताधीशही यामध्ये मागे नाहीत. अंबानी-अदानीसारखे उद्योगसमूह आपला उद्योग वाढविण्यासाठी लाखो हेक्टर जमिनी घेत आहेत. विकासाच्या नावाने डांगोरा पिटणाऱ्या सत्ताधीशांना आपल्या बुडाखाली काय चालले आहे हे कसे कळत नाही गुजरातच्या निवडणुकीत ‘मोदी सरकारने शेतकऱ्यांना काय दिले गुजरातच्या निवडणुकीत ‘मोदी सरकारने शेतकऱ्यांना काय दिले’ याबद्दल एक अवाक्षरही काढले नाही. त्यांचा जीवनस्तर उंचावला काय’ याबद्दल एक अवाक्षरही काढले नाही. त्यांचा जीवनस्तर उंचावला काय त्यांच्या शेतीमालाला भाव दिला काय त्यांच्या शेतीमालाला भाव दिला काय की व्यापाऱ्यांचेच उदोउदो केले की व्यापाऱ्यांचेच उदोउदो केले शेतीमालाला न मिळालेला हमीभाव, निसर्गाच्या अवकृपेने पिकांचे झालेले नुकसान, नोटाबंदीचा बसलेला फटका आदीच्या चक्रव्यूहात येथील शेतकरी सापडलेला आहे. त्याचाच राग मतपेटीतून व्यक्त झाला आहे. यामुळे भाजपची ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात पीछेहाट झालेली आपल्याला पाहायला मिळेल.\nदेशातील शेतकरी आक्रोश करीत आहे, की आमच्या घामाला दाम द्या. गुजरातमधील शेतकऱ्यांनी सरकारला इशारा मतपेटीतून दिलेलाच आहे. कुचकामी धोरणे राबवून आमच्याच जमिनी घशात घालून उद्योगपतींची स्वप्ने रंगविण्यासाठी आम्हाला जर जमेत धरत नसाल तर येत्या लोकसभा निवडणुकीत काहीसे चित्र वेगळेच आपल्याला दिसेल, असा इशाराच गुजरातमधील ग्रामीण भागातील रांगडय़ा शेतकऱ्यांनी दिलेला आहे.\nलेखक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि विद्यमान खासदार आहेत. ईमेल : rajushetti@gmail.com\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nदेशातील सगळ्यात मोठा रोजगार देणारा उद्योग जर शेती असेल तर शेतकऱ्यांचे कैवारी म्हणणारे त्यांच्यासाठी नवनवीन , अत्याधुनिक व वैज्ञानिक माहिती शेतकऱ्यांना देतात का जर देत असतील तर पाणी साठवणूक, उत्पन्न वाढ, ह्यासाठी सरकारची गरज का भासते जर देत असतील तर पाणी साठवणूक, उत्पन्न वाढ, ह्यासाठी सरकारची गरज का भासते शेतकऱ्यांची कर्जे तरी माफ होतात , पण परत तेच शेतकरी कर्जबाजारी होऊन परत माफी मागतात. उद्योगधंद्यांना अशी कर्जमाफी नेहेमी, मंनदी असल्याने, होते का शेतकऱ्यांची कर्जे तरी माफ होतात , पण परत तेच शेतकरी कर्जबाजारी होऊन परत माफी मागतात. उद्योगधंद्यांना अशी कर्जमाफी नेहेमी, मंनदी असल्याने, होते का जागतिक उलाढालीतूनही देशातील उद्योग थंडावतात. पण स्मॉल, मध्यम उद्योगांना कर्जे माफ होतात का जागतिक उलाढालीतूनही देशातील उद्योग थंडावतात. पण स्मॉल, मध्यम उद्योगांना कर्जे माफ होतात का मोठा भाऊ लहानाची काळजी घेतो म्हणतात पण इथे तर मोठा भाऊ (शेतकरी) हा नेहेमीच बळीराजा म्हणत ओरबाडत असतो. कितीही आणि काहीही मिळवायला धडपडतो. पण तेच 'डोके' वापरून उत्पन्न वादहवून लहान भावालाही सांभाळत नाही. ह्या सगळ्याला फूस लावायला असे महान नेते आहेत कि जे आत्महत्या केलेल्यांच्या टाळूवरचे लोणी खाऊन नेहेमी रडगाणे गात असतात. जरा वेगळा मार्ग चोखला आणि शेतकऱ्यांना सरकारी िद्याशिवाय शेती फायद्यात करायला शिकवा.\nबस्स करा हो फाजील भाजप विरोध. किती एकतर्फी अग्रलेख. स्पष्ट बहुमत मिळवून निवडून आले आहेत ते.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRID/MRID013.HTM", "date_download": "2018-04-24T03:20:34Z", "digest": "sha1:PTTD4UEYESPDEKALX6AFWIHQF7UNSHRH", "length": 6382, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - इंडोनेशियन नवशिक्यांसाठी | महिने = Bulan |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > इंडोनेशियन > अनुक्रमणिका\nहे सहा महिने आहेत.\nहे सुद्धा सहा महिने आहेत.\nलॅटिन, एक जिवंत भाषा\nआज, इंग्रजी ही सर्वात महत्त्वाची सार्वत्रिक भाषा आहे. ही जगभरात सर्वत्र शिकवली जात आहे आणि अनेक राष्ट्रांमध्ये ही अधिकृत भाषा आहे. त्याआधी, लॅटिन ही भाषा ती भूमिका पार पाडत होती. लॅटिन ही मूळ रुपात लॅटिन लोक बोलायचे. ते लोक लॅटियमचे मूळ स्थानिक होते, आणि रोम हे त्यांचे केंद्र होते. रोमन साम्राज्याच्या विस्तारासह ही भाषासुद्धा पसरली. प्राचीन जगामध्ये, लॅटिन ही बर्‍याच लोकांची मूळ भाषा होती. ते युरोप, उत्तर आफ्रिका आणि मध्य पूर्वेला वास्तव्याला होते. तथापि, बोलली जाणारी लॅटिन ही शास्त्रीय लॅटिनपेक्षा भिन्न होती. ती देशी भाषा होती, तिला अशिष्ट लॅटिन असे म्हणतात. रोमन लोकांच्या विभागामध्ये विविध वाक्यरचना होती. मधल्या काळामध्ये, राष्ट्रीय भाषेची उत्क्रांती ही वाक्यरचनेपासून झाली. भाषा ज्या लॅटिनपासून निर्माण झाल्या, त्या म्हणजे रोमान्स भाषा. त्यात इटालियन, स्पॅनिश आणि पोर्तुगीज या भाषांही समाविष्ट आहे. फ्रेंच आणि रोमानियनदेखील लॅटिन भाषेवर आधारित आहेत. पण लॅटिन भाषा अजूनही मरण पावलेली नाही. 19 व्या शतकापर्यंत ती महत्त्वाची व्यावसायिक भाषा होती. आणि ती शिक्षित भाषा राहिली. लॅटिन भाषेला विज्ञानामध्ये खूप महत्त्व आहे. अनेक तांत्रिक संज्ञांचे मूळ लॅटिनमध्ये आहे. शिवाय, अजूनही अनेक शाळांमध्ये परदेशी भाषा म्हणून लॅटिन शिकविली जाते. विद्यापीठांची अशी इच्छा आहे कि, लॅटिनची माहिती असावी. लॅटिन ही सध्या बोलली जात नसली तरीही तिचा अंत झालेला नाही. लॅटिन ही भाषा येत्या काळात परतीचा अनुभव घेत आहे. ज्या लोकांना लॅटिनबद्दल जाणून घ्यायचे आहे त्यांच्या संख्येतसुद्धा पुन्हा वाढ होऊ लागली आहे. ती अजूनही अनेक देशांच्या भाषा आणि संस्कृतीची गुरुकिल्ली मानली जाते. अंगात हिंम्मत बाळगा लॅटिन शिकण्याची औडासेस फोर्चुना अदिऊवत[Audaces fortuna adiuvat], चांगले भविष्य शूरांची मदत करते.\nContact book2 मराठी - इंडोनेशियन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.phulora.in/activities/", "date_download": "2018-04-24T02:49:38Z", "digest": "sha1:R4DJKKJSUREFC63EMJAQJKXFKC4PHT75", "length": 2435, "nlines": 40, "source_domain": "www.phulora.in", "title": "उपक्रम | फुलोरा", "raw_content": "\nफुलोरामध्ये अनेक उपक्रम असे केले जातात, ज्यातून मुलंच नाही, तर पालक व शिक्षक सगळ्यांना काहीतरी नवीन शिकायला आणि अनुभवायला मिळतं.\nशिवाजी विद्यापीठपरिसरात मुलांची सहल\nकोजागिरी पौर्णिमेचा निमित्ताने सादर झालेले हे ३ कार्यक्रम\nफुलोरात नेहमीच वेगवेगळे प्राणी, पक्षी पाहुणे म्हणून येतात. मुलांना हे पाहुणे …\nआज व्रजराजच्या आईने मुलांसाठी कासव आणलं होत.\nमुक्त खेळात रमलेली मुले\nजीवन व्यवहार पाठात मुले पीठ चाळत आहेत\nशाळेच्या दारावर नंदीबैल पाहुणा, मुलं खूषच\nगुऱ्हाळ सहल | फारच धमाल | ब्यूटिफुल सनसेट\n१४ डिसेंबरला फुलोराची मुले खेळण्यासाठी जॉर्डनच्या घरी जमली होती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2011/05/blog-post_8849.html", "date_download": "2018-04-24T02:49:09Z", "digest": "sha1:G3Z5EGRSTHV5QMF3XZJDREMSWNGTH6X2", "length": 5809, "nlines": 91, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: .. जरा जरा", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nबुधवार, १८ मे, २०११\nनभात चांद हासला, लाजला जरा जरा\nउरात खोलसा ठसा, उमटला जरा जरा\nनिशा हसून बोलवी, खोलशा कुशीमध्ये\nतुझाच स्पर्श कापरा, अठवला जरा जरा\nरवी थकून चालला, काजळी चढे अशी\nमनात कालवा उगा जाहला जरा जरा\nउगाच एकलेपणा भांडतो उभ्या उभ्या\nअखेर सोबतीस तो, थांबला जरा जरा\nक्षणांत सांडल्या कशा, पाकळ्या वहीतल्या\nनि श्वास आगतीकसा, कोंडला जरा जरा\nकितीक चांदण्या जशा, सांडल्या दिठीतुनी\nअबोल चांदवा तसा, पुसटला जरा जरा\nजमेल 'प्राजु' का तुला, रंगणे असे पुन्हा\nविसावला कसा तुझा कुंचला जरा जरा\n१८ मे, २०११ रोजी ११:३० म.उ.\nक्षणांत सांडल्या कशा, पाकळ्या वहीतल्या\nनि श्वास आगतीकसा, कोंडला जरा जरा\n५ जून, २०११ रोजी २:३८ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/NorthMaharashtra/Ahmadnagar/2017/03/19141818/news-in-marathi-chandu-chavan-visits-bhagvangad.vpf", "date_download": "2018-04-24T03:09:54Z", "digest": "sha1:BLTWKQY6BGJFBE5H5UIVYZ2J5UNWBECQ", "length": 12962, "nlines": 245, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "जवान चंदू चव्हणची भगवान गडाला भेट..", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nरायगड - महामार्ग दरोडेखोरांना ७ वर्षे सक्त मजुरी व प्रत्येकी ५००० रु. दंड\nमुंबई - जीटीएस विभागाच्या ४ अधिकाऱ्यांना लाच घेण्याच्या आरोपाखाली अटक\nठाणे - कल्याण रेल्वेस्थानकातील फलाटालगतच्या मोकळ्या जागेवरील कचऱ्याला आग\nठाणे - मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीचे काम दोन दिवस पुढे ढकलले\nठाणे - उल्हासनगरमध्ये किरकोळ कारणावरुन मित्राने केली मित्राचीच हत्या\nमुंबई- नाणारचे भूसंपादन रद्द करण्याचा अधिकार देसाईंना नाही - मुख्यमंत्री\nरत्नागिरी- नाणार प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द - उद्योगमंत्री\nनवी दिल्ली- भाजप आणि संघाला संविधानाला हात लावू देणार नाही - राहुल गांधी\nनवी दिल्ली- काँग्रसने संविधानला उद्ध्वस्त केल्याचा अमित शाहांचा आरोप\nनवी दिल्ली- जिवाला धोका असल्याची व्यक्त केली इंद्राणी मुखर्जीने भीती\nमुंबई- राज्यातील ६५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर\nनवी दिल्ली- सानिया मिर्झा होणार आई,ट्विटरद्वारे सानियाने दिली गोड बातमी\nनागपूर- कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदाराच्या मृत्यूची चौकशी करा - आंबेडकर\nजवान चंदू चव्हणची भगवान गडाला भेट..\nसमाधीचे दर्शन घेताना चंदू\nअहमदनगर - पाकिस्तानच्या कचाट्यातून सुटलेला जवान चंदू चव्हाणने भगवान गडाला भेट दिली. शनिवारी सायंकाळी त्याने भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.\nकैलास गिरवले यांच्या मृत्यूला शिवसेना, पोलीस...\nअहमदनगर - मृत कैलास गिरवले यांची अटक आणि मृत्यूला पोलीस\nनगर दुहेरी हत्याकांड : जगताप समर्थक...\nअहमदनगर - आमदार जगताप यांच्या समर्थनार्थ पोलीस अधीक्षक\nगांधी, नेहरू कुटुंबाचा युट्यूबद्वारे...\nअहमदनगर - काँग्रेस, गांधी आणि नेहरू कुटुंबाबाबत अपप्रचार\nआगळावेगळा लग्नसोहळा; श्रमदान करून जोडप्याने...\nअहमदनगर - लग्न म्हटले की फेटे, हारतुरे, सत्कार, मानपान आणि\n'ते' गुन्हे मागे घ्या, शिवसेनेचा निषेध...\nअहमदनगर - राहाता शहराच्या दुषित पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर\nकठुआ, उन्नाव अत्याचाराच्या निषेधार्थ...\nअहमदनगर - कठुआ, उन्नाव आणि सुरतच्या निर्भयावरील अत्याचार हे\nकठुआ, उन्नाव अत्याचाराच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये विराट कँडल मार्च अहमदनगर - कठुआ, उन्नाव\nगांधी, नेहरू कुटुंबाचा युट्यूबद्वारे अपप्रचार, तक्रारीनंतर चॅनलवर गुन्हा दाखल अहमदनगर - काँग्रेस, गांधी\nकैलास गिरवले यांच्या मृत्यूला शिवसेना, पोलीस जबाबदार - धनंजय मुंडे अहमदनगर - मृत कैलास\n'ते' गुन्हे मागे घ्या, शिवसेनेचा निषेध मोर्चासह रास्तारोको अहमदनगर - राहाता शहराच्या\nआगळावेगळा लग्नसोहळा; श्रमदान करून जोडप्याने बांधली लग्नगाठ अहमदनगर - लग्न म्हटले की फेटे,\nटोलमुक्तीसाठी शिवसेनेचे आंदोलन, टोलनाक्याची तोडफोड अहमदनगर - जिल्ह्यातील नागरिकांना\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nगडचिरोलीत सलग दुसऱ्या दिवशीही चकमक, ६ नक्षलवाद्यांचा खात्मा गडचिरोली - अहेरी\nवाढदिवस विशेष : २० वर्षापूर्वी मास्टर ब्लास्टरने दिले होते अनमोल गिफ्ट हैदराबाद -\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/vidhansabha-election-2014/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B5-%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A4-114101500008_1.html", "date_download": "2018-04-24T03:05:49Z", "digest": "sha1:O4CXKDHD2MXAOR6QM22XR2VLXENUZT5E", "length": 14810, "nlines": 151, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "महाराष्ट्र व हरियाणात पंचरंगी लढती मुळे रंगत | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमहाराष्ट्र व हरियाणात पंचरंगी लढती मुळे रंगत\nआज मतदान; 19 ऑक्टोबरला निकाल\nमहाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेच्या बुधवारी होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रमुख राजकीय पक्षांमध्ये बहुरंगी लढत असून प्रचाराच्या रणधुमाळीत प्रत्येक राजकीय पक्षाने आपली भूमिका मतदारावर ठसविण्याचा शिकस्तीचा प्रयत्न केल्याचे\nदिसून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार केंद्रामध्ये गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत सत्तेवर आल्यानंतर\nया दोन्ही राज्यामध्ये मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सत्तेवर येण्याची शक्यता राजकीय निरीक्षक व्यक्त करीत आहेत.\nशिवसेना व भाजप आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या चार पक्षांनी विधानसभेच्या 288 जागांपैकी बहुसंख्य जागांवर आपल्या पक्षाचे उमेदवार उभे केले आहेत. 1999 सालापासून गेली पंधरा वर्षे राज्यात कारभार करणारी दोन्ही काँग्रेसची आघाडी या निवडणुकीत तुटल्यामुळे कोणत्याच पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता फारच धूसर असल्याचे मीडिाने केलेल्या पाहणीमध्ये दिसून आले आहे.\nहरियाणामध्ये गेली दहा वर्षे काँग्रेस पक्षाचे सरकार अधिकारावर होते. या निवडणुकीत काँग्रेसकडून सत्ता हिसकावून घेण्याचा प्रयत्न भाजप करीत असून मोदी यांच्या जाहीर सभांमुळे राज्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरले आहे. गेल्या तीन आठवडय़ामध्ये मोदी यांनी महाराष्ट्र व हरियाणामध्ये सुमारे पंचवीसपेक्षा जास्त जाहीर सभा घेतल. तंना दोन्ही राजतील जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांचे बळ दुणावले आहे.\nमहाराष्ट्र भाजपतर्फे प्रामुख्याने मोदी, काँग्रेसतर्फे पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभांना लोकांनी गर्दी केल्याचे दिसून आले होते. महाराष्ट्र विधानसभेसाठी पंचरंगी लढत होत असून 288 जागांसाठी सुमारे 4118 उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये आहेत. भाजप सत्तेवर आल्यास महाराष्ट्राला देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवू या मोदी यांच्या आवाहनाला जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला आहे.\nहरिाणामध्ये काँग्रेस, भाजप व माजी मख्य मंत्री चौताला यांच्या भारतीय राष्ट्रीय लोकदल अशा तिरंगी लढती घडत आहेत.\n* भाजप : देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे-पालवे.\n* काँग्रेस : पृथ्वीराज चव्हाण, पतंगराव कदम, नाराण राणे, शिवाजीराव मोघे.\n* राष्ट्रवादी : अजित पवार, आर. आर. पाटील, छगन भुजबळ.\n* शिवसेना : सुभाष देसाई, सुरेश जैन, दीपक केसरकर.\n* मनसे : बाळा नांदगावकर.\n* उमेदवार : 4119, पुरुष 3843, महिला 276.\n* मतदार : एकूण 8 कोटी 35 लाख 38 हजार 114.\n* पुरुष : 4 कोटी 40 लाख 26 हजार 401.\n* महिला : 3 कोटी 93 लाख 63 हजार 11.\n...अन्य़था 'नोटा'चा वापर करा, अण्णा हजारेंचे आवाहन\nचार मतदान यंत्रे सापडली निवडणूक अधिकार्‍या घरी\n‍विदर्भात मतदान केंद्रावर वीज कोसळून एका पोलिसाचा मृत्यु\nचहावाला पंतप्रधान बनू शकतो, तर मी मुख्यमंत्री होणारच- उद्धव ठाकरे\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikiquote.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B6", "date_download": "2018-04-24T03:28:27Z", "digest": "sha1:WMM4FZELECKETBOYWBL6X4BPUAZDN2OW", "length": 3719, "nlines": 59, "source_domain": "mr.wikiquote.org", "title": "ज्ञानकोश - Wikiquote", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोध\nज्ञानकोश म्हणजे श्रद्धाळूंच्या (विश्वास) अथवा संख्येवर अवलबूंन विस्तारत जाणाऱ्या काल्पनीक बोधकथा नसतात; ज्ञानकोश ज्ञानाचे सादरीकरण करतात.\nपाठ्यपुस्तकात मांडणीच्या सातत्याचा भाव आणि एक रेखीय बांधणी असते. ज्ञानकोशात तसे नसते ~ क्लाइव थॉम्सन (कॅनडीयन पत्रकार)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ५ ऑगस्ट २०१५ रोजी ०९:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/vidhansabha-election-2014/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2-live-114101900001_1.html", "date_download": "2018-04-24T02:53:52Z", "digest": "sha1:YAWX2NPWIM56Y47H5UH5OWW4FV2MVGZO", "length": 28319, "nlines": 217, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचा निकाल Live | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचा निकाल Live\nराष्ट्रवादीचा भाजपाला बाहेरून पाठिंबाचा प्रस्ताव, महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत - अमित शाह\nराष्ट्रवादी काँग्रेस भाजपला बाहेरुन पाठिंबा देणार- पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल पत्रकार परिषदेत घोषणा\nमीरा-भाईंदरमधून भाजपचे नरेंद्र मेहता 30 हजार मतांनी विजयी, राष्ट्रवादीच्या गिल्बर्ट मेंडोसा यांचा केला पराभव\nपलुस-कडेगाव मतदारसंघात पंतगराव कदम विजयी झाले\nपरळी विधानसभेत विजयी झाल्यानंतर पंकजा पालवे यांना वडीलांच्या आठवणी दाटून आल्या.\nधक्कादायक निकाल, राणे, जैन, नांदगावकर पराभूत\nपंढरपूरमधून काँग्रेसचे भारत भालके विजयी, स्वाभिमानीच्या प्रशांत परिचारक यांचा पराभव\nमलकापूरमधून भाजपचे चैनसुख संचेती विजयी\nइगतपुरीमधून कॉंग्रेसचे निर्मला गावीत विजयी\nमुक्ताईनगरमधून भाजपचे नेते एकनाथ खडसे यांचा 8953 मतांची विजय\nअमरावतीमधून रावसाहेब शेखावत यांचा पराभव\nलातुर शहरातून कॉंग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीयमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजिव अमित देशमुख विजयी\nसांगोळ्यातील शेकापचे गणपतराव देशमुखांचा सलग 12 वा विजय गिनिज बुकात नोंद\nबीड लोकसभा मतदार सरकांघातून भाजपचे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम मुंडे विजयी\nतिवसामधून कॉंग्रेसच्या यशोमती ठाकूर विजयी\nमहाराष्ट्राचा अंतिम निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nअहेरीत भाजपचे अमरिश आत्राम विजयी\nउमरखेडेचे भाजपचे राजेंद्र नजरधणे विजयी\nपरांडामधून कॉंग्रेसचे राहुल मोटे विजयी\nराजापूरमधून शिवसेनेचे राजन साळवी विजयी\nमेहकरमधून शिवसेनेचे संजय रायमुलकर विजयी\nठाणे शहरातून भाजपाच्या संजय केळकर यांचा विजय, शिवसेनेच्या रविंद्र फाटकांचा पराभव\nशिवडीत बाळा नांदगावकरांना पराभवाचा धक्का, शिवसेनेचे अजय चौधरी. तर नाशिकमध्य येथे भाजपाच्या देवयानी फरांदे विजयी, मनसेच्या वसंत गीतेंचा केला पराभव\nअक्कलकुवा येथे काँग्रेसचे के.सी. पाडवी, भोकरमध्ये अमिता चव्हाण आणि इगतपुरीमध्ये काँग्रेसच्या निर्मला गावित विजयी.\nनागपूर दक्षिण पश्चिममधील भाजपचे देवेंद्र फडणवीस, बोरिवलीतून भाजपचे विनोद तावडे, मेहकरमध्ये शिवसेनेचे संजय रायमुलकर विजयी.\nदुपारी निकाल आल्यानंतर पक्षाची राज्य व केंद्रीय समिती पुढील निर्णय घेईल - किरीट सोमेय्या, भाजप खासदार\nदिग्रसमध्ये शिवसेनेचे संजय राठोड विजयी, बाळापूरमध्ये भाबमसं बळीराम शिरस्कर विजयी\nआम्ही पराभव स्वीकारतो, आता पुन्हा नव्याने सुरुवात करु - संजय निरुपम, काँग्रेस\nकाँग्रेसला हादरा, कुडाळमध्ये काँग्रेस नेते नारायण राणे यांचा पराभव, शिवसेनेचे वैभव नाईक विजयी.\nकल्याण ग्रामीणमध्ये शिवसेनेचे सुभाष भोईर विजयी, मालेगावमध्ये काँग्रेसचे आसीफ शेख, देवळालीतून शिवसेनेचे योगेश घोलप विजयी, मागाठणेमध्ये शिवसेनेचे प्रकाश सुर्वे विजयी.\nनंदूरबारमध्ये राष्ट्रवादीतून भाजपामध्ये आलेले विजयकुमार गावित विजयी, पुसदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर नाईक विजयी.\nइस्लामपूरमध्ये जयंत पाटील विजयी, सिन्नरमध्ये राजाभाऊ वाझे, येवलामध्ये छगन भुजबळ आणि मुलुंडमध्ये भाजपचे सरदार तारासिंग विजयी.\nअकोला पूर्वमधून भाबमसंचे हरिदास भदे आघाडीवर, अकोटमध्ये भाजपचे प्रकाश भारसाकळे, अकोला पश्चिममध्ये भाजपचे गोवर्धन शर्मा आघाडीवर.\nजुन्नरमध्ये मनसेचे शरद सोनावणे विजयी.\nकोकणमध्ये गुहागरमधून भास्कर जाधव, राजापूरमधून राजन साळवी, रत्नागिरीमधून उदय सामंत, दापोलीमधून सुर्यकांत दळवी, चिपळुणमधून शेखर निकम आघाडीवर.\nमाहीममध्ये मनसेचे नितीन सरदेसाई व शिवसेनेचे सदा सरवणकर यांच्यात अटीतटीची लढत सुरू आहे. एका राऊंडमध्ये सरदेसाई तर दुस-या राऊंडमध्ये सरवणकर आघाडी घेत आहेत. वांद्रे पश्चिम येथून भाजपाचे आशिष शेलार आघाडीवर.\nशिवसेनेचा भगवा फडकला, निफाडमध्ये शिवसेनेचे अनिल कदम विजयी. तर कोथरूडमध्ये भाजपाच्या मेधा कुलकर्णीही विजयी.\nपुण्यातील पर्वती मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार माधुरी मिसाळ विजयी. ठाण्यातील ओवळा माजीवाडा येथून शिवसेनेचे प्रताप सरनाईक पिछाडीवर तर भाजपाचे संजय पांडे आघाडीवर\nक-हाड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण अवघ्या ९२ मतांनी पिछाडीवर, राष्ट्रवादीतून भाजपात उडी मारलेले बबनराव पाचपुते श्रीगोंदा येथून पिछाडीवर. जितेंद्र आव्हाड आघाडीवर. महापालिकेत सत्ता असलेल्या नाशिकमध्ये मनसेचे चारही उमेदवार पिछाडीवर.\nभाजपला पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही, सत्तेसाठी तडजोड करणार नाही - नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेस. भाजपच्या पूनम महाजन यांनीही राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करण्याचा प्रश्नच नसल्याचे सांगितले.\nशिवसेना आमचा राजकीय विरोधक नाही, अद्याप शिवसेनेसोबत चर्चा झालेली नाही - देवेंद्र फडणवी, भाजप प्रदेशाध्यक्ष\nराष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्षाला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा देण्याची शक्यता असल्याची माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे. नितिन गडकरी यांच्या माध्यमातून असे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. तसे झाले तर गडकरी हे मुख्यमंत्री होऊ शकतात.\nपंधरा वर्ष आम्ही सत्तेत होतो, लोकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या, काँग्रेसच्या सद्यस्थितीसाठी कोणीही जबाबदार नसून एकमेकांवर आरोप करणे योग्य नाही - माणिकराव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष\nपुण्यातील आठ तर नागपूरमधील सहा जागांवर भाजप आघाडीवर.\nभाजपसोबत अद्याप कोणतीही चर्चा नाही, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच अंतिम निर्णय घेतील - संजय राऊत, शिवसेना प्रवक्ते\nघनगाव-सावंगीतून राजेश टोपे आघाडीवर.\nमानखुर्दमधून अबू आझमी, विक्रोळीत मनसेचे मंगेश सांगळे आणि शिवडीतून बाळा नांदगावकर, वरळीतून सचिन अहिर पिछाडीवर. भोकरमध्ये अशोक चव्हाणांच्या पत्नी अमिता चव्हाण आघाडीवर.\nठाणे शहरात भाजपा उमेदवार संजय केळकर, कोपरी पाचपाखाडी येथून एकनाथ शिंदे आघाडीवर. तसेच कल्याण ग्रामीण येथून शिवसेनेचे सुभाष भोईर आघाडीवर.\nठाणे शहरात भाजपा उमेदवार संजय केळकर, कोपरी पाचपाखाडी येथून एकनाथ शिंदे आघाडीवर. तसेच कल्याण ग्रामीण येथून शिवसेनेचे सुभाष भोईर आघाडीवर.\nसंगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात तर ऐरोलीत विजय चौघुले आघाडीवर.\nधारावीतून शिवसेनेचे बाबूराव माने आघाडीवर...\nलोकसभेत जी मोदी लाट महाराष्ट्रात दिसून आली होती, ती विधानसभेतही कायम आहे हे यावरुन सिद्ध होत आहे, प्रकाश बाळ जोशी, राजकीय विश्लेषक\nइंदापूरमधून काँग्रेसचे हर्षवर्धन पाटील पिछाडीवर\nइस्लामपूरमधून राष्ट्रवादीचे जयंत पाटील आघाडीवर\nसद्यस्थिती कायम राहिली तर महाराष्ट्रात भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, असे म्हणता येऊ शकते, राजकीय विश्लेषक प्रकाश बाळ जोशी\nकुडाळमधून कॉंग्रेसचे नेते नारायण राणे तिसर्‍या फेरीत आघाडी वर\nअमरावतीत भाजपचे डॉ.सुनील देशमुख आघाडीवर...\nनंदुरबारमधून भाजपचे विजयकुमार गावीत आघाडीवर\nमतमोजणी सुरू... दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला\nसध्या हाती आलेल्या निकालांवरुन विधानसभेचे पारडे भाजपच्या बाजूने झुकलेले दिसून येत आहेत.\nजळगाव शहरातून शिवसेनेचे सुरेश जैन आघाडीवर...\nजुन्नरमधून मनसेचे शरद सोनवणे आघाडीवर...\nकराड (दक्षिण)मधून पृथ्वीराज चव्हाण यांची पिछाडी तर विकासकाका उंडाळकरांचे आघाडीवर...\nमुक्ताईनगरमधून भाजपचे नेते एकनाथ खडसे आघाडीवर....\nसोलापूर(मध्य)मधून प्रणिती शिंदे आघाडीवर\nबीड लोकसभा पोटनिवडणूक- भाजपच्या प्रीतम मुंडे-खाडे आघाडीवर...\nऔरंगाबादमधून एमआएमचे इम्तीहाज जलील आघाडीवर...\nपुण्यात भाजपचे गिरीश बापट आघाडीवर\nशिर्डी मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटील पहिल्या फेरीत आघाडीवर\nयेवल्यात छगन भुजबळ आघाडीवर\nबारामती मतदारसंघात अजित पवार आघाडीवर\nमुंबईत बहुतांश मतदारसंघात शिवसेना आघाडीवर\nतासगावमधून आरआर पाटील पिछाडीवर\nमहाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कराड दक्षिण मतदारसंघातून आघाडीवर\nनाशिक पूर्व मधून शिवसेनेचे चंद्रकांत पांडुरंग लावटे आघाडीवर...\nघाटकोपर मतदारसंघातून भाजपचे राम कदम आघाडीवर\nपुणे कॅन्टोमेन्टमधून रमेश बागवे पिछाडीवर\nपरळीतून भाजपच्या पंकजा मुंडे आघाडीवर\nमाणिकराव ठाकरे यांचे सुपुत्र राहुल ठाकरे यवतमाळमध्ये पिछाडीवर\nराष्ट्रवादीचे प्रवक्ता नवाब मलिक म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळेच कॉंग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता\nबीडमधून विनायक मेटेंची आघाडी..\nकोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील पिछाडीवर\nकॉंग्रेसचे नेते नारायण राणे यांच्या मतदारसंघात शिवसेनेची आघाडी...\nदेवेंद्र फडणवीस नागपूर पश्चिममधून आघाडीवर\nओकोला पश्चिममधून कॉंग्रेसचे गोवर्धन शर्मा आघाडीवर\nअमरावतीत रावसाहेब शेखावत पिछाडीवर...\nकुडाळमधून शिवसेनेचे वैभव नाईक आघाडीवर, नारायण राणे पिछाडीवर\nशिवसेना 4 , कॉंग्रेस 1, आणि राष्ट्रवादी 1 जागेवर पुढे\nनांदगावमधून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे चिरंजीव पंकज भुजबळ आघाडीवर\nउत्तर महाराष्ट्रात दोन जागांवर भाजप आघाडीवर\nविदर्भात सहा जागांवर भाजप आघाडीवर\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला राज्यभरात सुरूवात\nमहाराष्ट्राचा अंतिम निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nमतदान झाले, आता निकालाकडे सगळ्यांचे लक्ष\nExit Poll: भाजप ठरेल मोठा पक्ष परंतु स्पष्‍ट बहुमत नसेल\nदुपारी तीन वाजेपर्यंत झालेले मतदानाची आकडेवारी\nदुपारी एक वाजेपर्यंत झालेले मतदानाची आकडेवारी\nमहाराष्ट्र व हरियाणात पंचरंगी लढती मुळे रंगत\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://nmk.co.in/s/nsc-recruitment-2018/6087/", "date_download": "2018-04-24T02:38:28Z", "digest": "sha1:76KABQEVRDJA3OEAEUUUCG7ARZZXGVXU", "length": 9020, "nlines": 135, "source_domain": "nmk.co.in", "title": "राष्ट्रीय बियाणे महामंडळ यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २५८ जागा - NMK", "raw_content": "\nराष्ट्रीय बियाणे महामंडळ यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २५८ जागा\nराष्ट्रीय बियाणे महामंडळ यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २५८ जागा\nराष्ट्रीय बियाणे महामंडळ यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.\nव्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण ५८ जागा\nवयोमर्यादा – जास्तीत जास्त २५ वर्ष\nशैक्षणिक पात्रता – ६० % गुणांसह बीएस्सी. (कृषी), एमबीए/ एमएससी / बी.ई./ बी.टेक, इंजिनियरिंग. (कृषि/ सिव्हिल/ सीए / सीएस)\nवरिष्ठ प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण ७८ जागा\nवयोमर्यादा – जास्तीत जास्त २३ वर्ष\nशैक्षणिक पात्रता – ५५ गुणांसह एमबीए (व्यवसाय व्यवस्थापन) / बीएससी (शेती). किंवा डिप्लोमा (सिव्हिल/ कृषी/ इलेक्ट्रिकल)\nवरिष्ठ प्रशिक्षणार्थी (डिप्लोमा) पदाच्या १२ जागा\nवयोमर्यादा – जास्तीत जास्त २३ वर्ष\nशैक्षणिक पात्रता – ५५% गुणांसह पदविका (कृषि/ यांत्रिक/ सिव्हिल)\nप्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण ८९ जागा\nवयोमर्यादा – जास्तीत जास्त २३ वर्ष\nशैक्षणिक पात्रता – ६०% गुणांसह बीएससी (कृषी), बी.कॉम/ बी.एस.सी. (कृषी)/ रसायनशास्त्र/ वनस्पतिशास्त्र/ आयटीआय/ बीसीए/ बीएस्सी. (संगणक विज्ञान/ आयटी)\nप्रशिक्षणार्थीचे मित्र पदाच्या एकूण २१ जागा\nवयोमर्यादा – जास्तीत जास्त २० वर्ष\nशैक्षणिक पात्रता – बारावी उत्तीर्ण किंवा समतुल्य\nसवलत – अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती ५ वर्ष अमी इतर मागासवर्गीयांसाठी ३ वर्ष सवलत.\nपरीक्षा फीस – खुल्या आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५२५/- तर अनुसूचित जाती/ जमाती उमेदवारांना फीस नाही.\nपरीक्षा तारीख – २७ मे २०१८\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ मे २०१८ (सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत)\nअधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पहावी.\nसौजन्य: श्री ऑनलाईन सर्व्हिसेस, तालखेड (फाटा)\nनांदेड व लातुर येथे द युनिक अकॅडमीच्या नवीन शाखा लवकरच सुरु होत आहेत\nपुणे येथे ४५०० रुपये प्रति महिना दरात सेल्फस्टडीच्या सर्व निवासी सुविधा उपलब्ध\nस्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदांच्या २०००…\nबँक ऑफ बडोदा यांच्या आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या एकूण ४२४ जागा\nभारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १७१ जागा\nनगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात ‘रचना सहय्यक’ पदांच्या ३९३ जागा\nनवीन जाहिराती / घोषणा . . .\nस्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदांच्या २००० जागा\nकर सहाय्यक/ लिपिक-टंकलेखक/ जि.प.सरळसेवा/ तलाठी स्पेशल बॅच उपलब्ध\nलक्ष्यवेध . . .\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१८ मधील स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक उपलब्ध\nपरिस्थितीमुळे वॉचमनची नोकरी केलेला ‘मंजूर दार’ यंदाच्या IPL स्पर्धेत खेळणार\nप्रवेशपत्र . . .\nवैद्यकीय शिक्षण व संशोधन अधिपरिचारिका (नर्स) परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nसंयुक्त प्रवेश (मुख्य) परीक्षा ‘JEE-Main-2018’ प्रवेशपत्र\nनिकाल . . .\nपोलीस भरती-२०१८ मैदानी चाचणी/ लेखी परीक्षा निकाल\nशिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (सीईटी) परीक्षा-२०१७ निकाल\nमागोवा . . .\nमुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ‘शिपाई’ पदांच्या एकूण १३६ जागा\nकेंद्रीय विद्यालय संघटन यांच्या आस्थापनेवर ‘शिक्षक’ पदांच्या एकूण ५१९३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/attempt-distract-attention-debt-waiver-42778", "date_download": "2018-04-24T03:19:16Z", "digest": "sha1:3FBC3EGN62CQJS4UZUYBUA67OJVSZMJH", "length": 11766, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "attempt to distract attention from debt waiver कर्जमाफीवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न - विखे | eSakal", "raw_content": "\nकर्जमाफीवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न - विखे\nरविवार, 30 एप्रिल 2017\nशिर्डी - 'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधी पक्षांनी काढलेल्या संघर्ष यात्रेमुळे राज्य सरकारची अब्रू चव्हाट्यावर आली. आता मुख्यमंत्री संवाद यात्रा काढून कर्जमाफीवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत; मात्र त्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल,'' असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दिला.\nशिर्डी - 'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधी पक्षांनी काढलेल्या संघर्ष यात्रेमुळे राज्य सरकारची अब्रू चव्हाट्यावर आली. आता मुख्यमंत्री संवाद यात्रा काढून कर्जमाफीवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत; मात्र त्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल,'' असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दिला.\nपत्रकारांशी बोलताना विखे म्हणाले, 'सरकारमध्ये सहभागी असलेल्या पक्षांमध्येच संवाद नाही. ते जनतेत जाऊन कोणता संवाद साधणार कर्जमाफीच्या प्रश्‍नावरून लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे. तीन वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्याला सरकारने काहीच दिलासा दिलेला नाही. निवडणुकीतील आश्‍वासने खोटी ठरली. सातबारा उतारा कोरा करू म्हणणाऱ्या सरकारची अब्रू चव्हाट्यावर आली आहे. त्याला मुलामा देण्याचा प्रयत्न म्हणून संवाद यात्रा काढली जात आहे.''\nते पुढे म्हणाले, 'तूरखरेदीतील गोंधळातूनच सरकारचे अपयश दिसले. कृषी-पणन विभागांमध्ये समन्वय नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. चुकीची, दिशाभूल करणारी माहिती देणाऱ्या मंत्र्यांची हकालपट्टी करावी. तुरीला जाहीर केलेला भाव आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मिळणाऱ्या पैशात तफावत आहे. तफावतीची रक्कम सरकारने शेतकऱ्यांना बोनस म्हणून द्यावी.''\nलग्नासाठी रुपयाचाही खर्च नाही\nपुणे - लग्नसोहळा म्हटलं की हजारो-लाखो रुपयांचा खर्च... मुलीचं लग्न त्यातही अधिक खर्चिक... लग्नासाठी घेतलेलं कर्ज फेडताना आई-वडिलांचे होणारे हाल......\nजालना जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या\nराजूर - खामखेडा (ता. भोकरदन) येथील शेतकरी काकासाहेब सुखदेव नागवे (वय 38) यांनी सोमवारी (ता.23) सकाळी आठच्या...\nबस स्थानकातील मार्ग बदलले\nसातारा - पोवई नाका येथे ग्रेड सेपरेटरचे काम सुरू असल्याने शहरातील वाहतूक पर्यायी रस्त्यांवरून वळविण्यात आली आहे. त्यामुळे बस स्थानकात ये- जा करणाऱ्या...\n'गरज पडली तर राजकीय पक्ष काढू' - रघुनाथदादा पाटील\nलातूर - 'मलाही राजकीयदृष्ट्या सेटल व्हायचे आहे. ताकाला जाऊन मोरवं आम्ही लपवीत नाही. आमची उमेदवारी...\nसागरी किनारा संरक्षण प्रकल्प सुरू करण्यास मान्यता\nमुंबई - शाश्वत सागर किनारा संरक्षण प्रकल्पांतर्गत माहीम, मरिन ड्राइव्ह, गणपतीपुळे आदी ठिकाणच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/event-news-marathi/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AE-108071700005_1.htm", "date_download": "2018-04-24T03:02:39Z", "digest": "sha1:MNCQHCS46TBTYO5WGF6M2LX3GYHJFCTG", "length": 7874, "nlines": 109, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "नागपुरातील गुरूवारची प्रचार मोहिम | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nनागपुरातील गुरूवारची प्रचार मोहिम\nवेबदुनियातर्फे नागपूरमध्ये गुरूवारी (ता. १७) दुपारी 1 वाजे दरम्यान राष्ट्रीय विद्यालय, जनरल आवारे स्मृती विद्यालय, जवाहर गुरुलाल शाळा, भगवती विद्यालय आणि शहरातील अजनी चौक, देव नगर भागात प्रचार मोहीम राबवली जाणार आहे.\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/khau-anandey-news/handicapped-workers-in-hotels-1576419/", "date_download": "2018-04-24T03:07:01Z", "digest": "sha1:FYPRGYAEWH4D5DV6BOJH6G4XFJNGXF6J", "length": 31029, "nlines": 217, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Handicapped workers in Hotels | आम्ही स्वावलंबी | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nरेस्टॉरंट, हॉटेल्स आणि तेथे जाणे आता तसे नवे राहिलेले नाहीये.\nयश चॅरिटेबल ट्रस्टच्या ‘अर्पण टिफीन सव्‍‌र्हिस’ची ही टीम\nरेस्टॉरंट, हॉटेल्स आणि तेथे जाणे आता तसे नवे राहिलेले नाहीये. दररोज कुठले ना कुठले नवे ठिकाण प्रसिद्धीस येत राहते. आपले वेगळेपण सांगते, लोकप्रिय होते. गर्दी वाढते.. चर्चा होते.. सोशल मीडियावर भरभरून प्रतिसाद मिळतो, सगळे सवयीचे झाले आहे. म्हणजे रेस्टॉरंटमध्ये जाऊन ऑर्डर देणे फार काही वेगळे वाटत नाही. मग ते कोपऱ्यावरचे उडपी असो, जेथे एका श्वासात इडली, वडा, सांबार, डोसा, उपमा यांची यादी सांगितली जाते अथवा भरभक्कम मेन्यू असलेले अति उच्चभ्रू ठिकाण असो. दोन्ही ठिकाणी आपण ऐकतो, विचारतो म्हणजे संवाद साधतो. पण कल्पना करा, एखाद्या ठिकाणी कोणाशीही न बोलता, आपल्याला हव्या असलेल्या पदार्थाची व्यवस्थित ऑर्डर घेतली गेलेली आहे आणि उत्कृष्ट सव्‍‌र्हिस मिळालेली आहे. ‘ए सुनो वो शेजवान चिकन जरा पतला करना और जादा तिखा’ किंवा ‘आय वूड लाइक विदाऊट मशरुम प्लीज’ या सूचनांची गरजही पडलेली नाही.\nयेस.., पवईमधील ‘मिर्ची अ‍ॅण्ड माईम रेस्टॉरंट’ मध्ये संवाद न साधता ग्राहकाची ऑर्डर व्यवस्थित घेऊन ती पार पाडली जाते. येथील कर्मचारी श्रवण आणि वाचा या दोन्हीही बाबतीत दिव्यांग आहेत. प्रशांत इसार यांच्या कल्पनेतून हे रेस्टॉरंट उदयाला आले. टोरांटोमधील एका जागेवरून त्यांना ही स्फूर्ती मिळाली. अर्थात नुसते मनात येणे आणि अशी कल्पना प्रत्यक्षात उतरवणे सोपे नव्हते. एक तर हॉटेल व्यवसाय.. जेथे रोज शेकडो ग्राहक येणार. मेन्यू जरी असला तरी त्यात काहीतरी बदल सुचवणार.. क्वचित पदार्थ त्यांच्या अपेक्षेला उतरला नाही तर वाद होणार. हॉटेलच्या व्यवसायात हे रोजचेच असते. तरीही प्रशांत इसारने ही जोखीम पत्करून फक्त दिव्यांगांनाच कामावर रुजू करून घेतले.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nया कर्मचाऱ्यांना डॉक्टर रेड्डी यांच्या संस्थेतर्फे प्रशिक्षण दिले गेले आणि ‘मिर्ची अ‍ॅण्ड माईम’ सुरू झाले. आणि बघता बघता इतके लोकप्रिय झाले की आज तेथे आगाऊ नोंदणी केल्याशिवाय जाता येत नाही. मग नक्की याचे काम चालते कसे अनेकदा एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यावर ‘हमको चाय मे चीनी नको’ हे ठणाणा करून सांगितले तरीही साखरेचा चहा आदळला जातो. मात्र इथे कुठलाही गोंधळ, वाद न होता व्यवस्थित ऑर्डर घेतली जाते आणि आणली जाते. यात ‘मिर्ची अ‍ॅण्ड माईम’च्या मेन्यू कार्डने फार मोठी भूमिका बजावलेली आहे. मेन्यू कार्ड अत्यंत व्यवस्थित आखलं गेल आहे. प्रत्येक डिश/ पदार्थ हात आणि बोटांनी (खुणांनी) कसा ऑर्डर करावा हे तपशिलवार दिले आहे.. म्हणजे कोणताही ग्राहक आपल्याला पनीर तंदूर हवे की तवा फ्राय हे पटकन सांगू शकतो.. कोणताही गोंधळ न होता. ‘मदिरा आणि माईम’ येथे कॉकटेल्स, मॉकटेल्स आणि अल्कोहोलिक पेयं दिली जातात. येथेही मेन्यू अत्यंत चोख आहे आणि कर्मचारी कुशल. व्हिस्कीत सोडा हवा की बर्फ, वोडकामध्ये लिम्का हवा की लिंबू हे सुद्धा सांगता येते. इथली व्यवस्था पाहिली की, आपण गरज नसताना किती बडबड करतो याची जाणीव प्रकर्षांने होते हे मात्र सत्य\n‘मिर्ची अ‍ॅण्ड माईम’ तसे मोठे रेस्टॉरंट, पण त्याच्या तुलनेने छोटेसे कँटीन चालवणारी आदिती वर्मासुद्धा तोडीस तोड आहे. ‘डाऊन स्रिडोम’ असलेल्या आदितीला स्वयंपूर्ण करण्याच्या ध्यासातून तिच्या पालकांनी ‘आदिती कॅफे’ हा उद्योग काढून दिला आणि आज आदिती तो अत्यंत यशस्वी तऱ्हेने सांभाळतेय. फोनवरून ऑर्डर घेणे, ती पूर्ण करणे, स्वयंपाकघरात चोख नजर ठेवणे, स्टॉक चेक करणे, हिशोब ठेवणे, ग्राहकांच्या प्रश्नांना उत्तरे देणे, दुसऱ्या दिवशीची तयारी करणे, सगळे काम आदिती व्यवस्थित करते. भूमी मॉल, बेलापूर येथील आदितीचा हा छोटेखानी कॅफे आजूबाजूच्या परिसरात आणि ऑफिसात भरपूर लोकप्रिय झालेला आहे. सुरुवातीला लोक साशंक होते की ऑर्डर व्यवस्थित घेतली जाईल की नाही. हिशेब मिळेल का पण आदितीने सर्व कसोटय़ा पार केल्या. तिची आई रिना वर्मा म्हणाल्या की, ‘‘आधी हिशेब ठेवायला, देखरेख करायला आम्ही यायचो. पण आदितीने हळूहळू सगळे आत्मसात केले आणि आता ती एकटी हा व्यवसाय सांभाळतेय. स्वयंपाकघरात दोन मदतनीस आहेत. पण व्यवस्थापन पूर्णपणे आदितीचे. तिच्याशी बोलताना एक यशस्वी उद्योजिका पूर्णपणे जाणवत होती.\nअसाच आत्मविश्वास यश चॅरिटेबल ट्रस्टच्या ‘अर्पण टिफीन सव्‍‌र्हिस’च्या दिव्यांग कर्मचाऱ्यांमध्ये जाणवला. डॉ. सुषमा नगरकर अमेरिकेमधून आपल्या लेकीसोबत भारतात परत आल्या त्याच दिव्यांगाच्या क्षेत्रात काही काम करावे या ऊर्जेने. दिव्यांग आरतीची पालक म्हणून त्यांना तिला एक सर्वसामान्य आयुष्य द्यायचे होते. कोणाचीही दया अथवा सहानुभूती न घेता. त्या दृष्टीने विचार करता करता, टिफीन देण्याची कल्पना सुचली आणि त्यातून ‘अर्पण डबा सेवा’ वा टिफीन सव्‍‌र्हिस सुरू झाली. अशहिता महाजन या ‘यश ट्रस्ट ’आणि ‘अर्पण’सोबत सुरुवातीपासून जोडल्या गेलेल्या आहेत. त्या म्हणाल्या, ‘‘सुषमा नगरकर यांनी या टिफीन सव्‍‌र्हिसबद्दल फक्त वॉटस्अ‍ॅपवर मॅसेज पाठवला आणि बघता बघता भरभरून प्रतिसाद मिळाला.\nजवळपास १० दिव्यांग कर्मचारी येथे आहेत. साधारण नऊ-साडेनऊला त्यांचा दिवस सुरू होतो. भाज्या धुणे, चिरणे, मसाले काढून ठेवणे, तयारी करणे आणि शेवटी डबे व्यवस्थित भरणे ही कामे ते करतात. शाकाहारी आणि मांसाहारी असे स्वतंत्र डबे जवळपास ५० लोकांना रोज पुरवले जातात.\nदिव्यांगांना योग्य प्रशिक्षण दिले गेले आणि ही मुले आता सर्व व्यवसाय व्यवस्थित सांभाळत आहेत. जुहू आणि आसपासच्या परिसरात ‘अर्पण टिफीन सव्‍‌र्हिस’ लोकप्रिय झालेली आहे. आणि पुढे वाढवण्याचाही विचार आहे,’’ असे अशहिताने आवर्जून नमूद केले. सध्या ‘यश ट्रस्ट’ मोठय़ा जागेच्या शोधात आहे आणि ती मिळाली की हेल्थ फूड, ज्यूस, स्मूदी, फास्ट फूड सेंटर सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. सध्याची छोटी जागा असल्यामुळे मागणी असूनही व्यवसाय वाढवता येत नाही.\nचर्नी रोड येथील गजबजलेल्या परिसरात असणाऱ्या ‘बॉम्बे हवेली’च्या मर्झी पारेख यांच्या मते दिव्यांग कर्मचारी हे कुठल्याही बाबतीत कमी नसतात. मर्झी पारेख, पार्थ दलाल आणि सार्थक ओझा या तिघांच्या कल्पनेतून साकारलेले हे रेस्टॉरंट खवय्यांना संतुष्ट करतानाच दिव्यांगांना स्वाभिमानाने जगण्याची संधी देत आहे.\nमर्झी पारेखना दिव्यांगाच्या क्षेत्रात काम करण्याचा अनुभव होता त्यामुळे यात उडी घेतली गेली. त्यांच्या मते योग्य व्यावसायिक प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे असते. आज ‘बॉम्बे हवेली’त जवळपास पूर्ण कार्यभार मूकबधिर आणि अपंग असणारे दिव्यांग कर्मचारी सांभाळत आहेत आणि कोठेही कसलाही गोंधळ होत नाही. किंबहुना मर्झीच्या मते दिव्यांगांना प्रशिक्षण देणे अधिक सोपे असते आणि त्यांची काम करण्याची ऊर्जा तेवढीच प्रबळ. ‘बॉम्बे हवेली’त फक्त फोनवरून बुकिंग घेण्यासाठी असलेला कर्मचारी वगळता स्वंयपाकघरातील सर्व जबाबदारी, ऑर्डर घेणे, ती पूर्ण करणे आणि बाकीची जी कामे पडतील ती दिव्यांग कर्मचारी अत्यंत कार्यक्षम पद्धतीने सांभाळताना आढळतील. ‘बॉम्बे हवेली’त पारशी आणि गुजराती प्रकारचे जेवण दिले जाते. खरं सांगायचे तर सुरुवातीला काही सेकंद अवघडलेला ग्राहक कायमचा इथला ग्राहक होतो. हे मर्झीचे निरीक्षण आहे.\nदिल्ली, मुंबई, चंदिगड, चेन्नई अशा ठिकाणी अनेक रेस्टॉरंट, फास्ट फूड सेंटर अनेक दिव्यांग कर्मचारी समर्थपणे सांभाळताना आढळतील. मग ती पास्त्याची ऑर्डर असो वा कॅफे लॅटेची.. भाजी-चपातीचा डबा असो अथवा व्हिस्की सोअरची फर्माईश.. ही ठिकाणे चवदार खाणे-पिणे पुरवतातच पण त्याहून अधिक म्हणजे समाजामधील एका घटकाला आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी करतात. अरेरे, बिचारे अशा नजरेने बघितले जाणारे दिव्यांग ऑर्डर घेणे, डबे भरणे, हिशोब ठेवणे यांसारखी कामे सहजपणे आणि चोख पार पाडतात. अन्य रेस्टॉरंट इतकीच किंबहुना अधिक गर्दी अशा ठिकाणी असते. ‘मिर्ची आणि माईम’मध्ये तर वेटिंग लिस्ट असते. गंमत म्हणजे येणाऱ्या ग्राहकांचे फेव्हरेट कर्मचारीसुद्धा आहेत. ज्यांना ग्राहकाला काय हवे हे पूर्ण माहीत असते. मस्त जेवल्यानंतर भरघोस टिपसुद्धा दिली जाते. जी अत्यंत प्रामाणिकपणे सर्वाच्यात समान विभागली जाते. ‘आदिती कॅफे’मध्ये ठरावीक डबे असतातच पण माऊथ पब्लिसिटीमुळे ग्राहक वाढतात. आदितीला हळूहळू छोटय़ा पाटर्य़ा, घरगुती समारंभ अशा तऱ्हेने व्यवसायाचा विस्तार करायचा आहे आणि तिला दिव्यांगांनाच या व्यवसायात सामावून घ्यायचे आहे.\nअर्थात क्वचित काही विचित्र ग्राहक येतात, पण त्यांना कशा तऱ्हेने हाताळायचे हे मर्झीला आणि प्रशांतला पूर्ण माहिती झालेले आहे. असे अपवाद वगळता आतापर्यंत ग्राहकांचे उत्तम पाठबळ मिळालेले आहे हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते. महत्त्वाचे हे होते की दिव्यांग कर्मचाऱ्यांबद्दल त्यांना असलेला विश्वास. ‘अर्पण टिफीन सव्‍‌र्हिस’मध्ये या मुलांना एक दोनदा डबे कसे भरायचे हे दाखवले गेल्यावर त्यांच्याकडून चुका अपवादानेच झाल्या. टिफिन सव्‍‌र्हिसमध्ये महत्त्वाचे असते ते वेळेचे गणित. डिलिव्हरी देणारा माणूस यायच्या आत डबे व्यवस्थित भरून तयार ठेवणे हे इथे बिनबोभाट पार पाडले जाते. कुठलाही आरडाओरडा नाही, चिडचिड नाही, सर्व काम अत्यंत शांतपणे एका लयीत चाललेले आढळेल. ‘बॉम्बे हवेली’चं स्वंयपाकघर असो अथवा ‘मिर्ची आणि माईम’चा गजबजलेला हॉल, ‘अर्पण टिफीन सेवा’ असो किंवा आदितीचा कॅफे. ठरवूनही शोधले तरी काहीही चूक आढळत नाही.\nदिव्यांग कर्मचाऱ्यांना अशा प्रकारच्या व्यवसायात सामावून घेण्याची कल्पना ही जगभरात अनेक ठिकाणी रुजली आहे. दिल्ली, चंदिगड, हैदराबाद, चेन्नई येथे अनेक कॅफे यशस्वी झालेले आहेत. दिव्यांग कर्मचारी हा फक्त हॉटेलला लोकप्रिय करण्याची क्लृप्ती नसून दिव्यांगांवर दाखविल्या गेलेल्या विश्वासाचे एक गमक आहे. हळूहळू ही संकल्पना भारतभर रुजत आहे. अशा ठिकाणी गेल्यावर खाण्यापिण्यासोबत एक वेगळे समाधान ग्राहकाला नक्की मिळते हे सत्य\n– शुभा प्रभू साटम\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/navneet-news/burning-air-1613815/", "date_download": "2018-04-24T03:12:28Z", "digest": "sha1:35OQ4RSDYBYO3UAQCKZL6AFNJD5TDEZE", "length": 20219, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Burning air | पेटणारी हवा म्हणजे काय? | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपेटणारी हवा म्हणजे काय\nपेटणारी हवा म्हणजे काय\nही पेटणारी हवा म्हणजेच आपलं फ्लॉजिस्टॉन तर नव्हे ना, असं समजून कॅव्हेंडिशनं प्रयोग सुरू केले.\nसुमारे एक दशलक्ष वर्षांपूर्वी अग्नीचा शोध आदिमानवाने लावल्याच्या खुणा सापडल्या असल्या तरीही अठराव्या शतकापर्यंत मानवाला ‘आग म्हणजे काय’ याविषयी प्रचंड कुतूहल वाटे आणि म्हणून त्यावेळी बरेच तर्कही प्रचलित होते. ‘प्रत्येक वस्तूमध्ये फ्लॉजिस्टॉन आणि राख असे दोन्ही पदार्थ असतात आणि जेव्हा एखादा पदार्थ जळतो, तेव्हा त्यातला फ्लॉजिस्टॉन उडून जातो आणि फक्त राख उरते’, असा हा ज्वलनाविषयी फ्लॉजिस्टॉनचा सिद्धान्त सर्वमान्य होता. लोकांनी राख बघितली होती, पण फ्लॉजिस्टॉन मात्र कुणीच बघितला नव्हता. हेन्री कॅव्हेंडिशनं तो शोधण्याचं ठरवलं. वाचनालयात बरीच पुस्तकं चाळल्यावर, लोखंड सल्फ्युरिक आम्लामध्ये बुडवल्यावर जे बुडबुडे येतात ते साठवून आग लावल्यावर पेटतात, म्हणजेच ‘पेटणारी हवा’ अशी माहिती त्याच्या वाचनात आली.\nही पेटणारी हवा म्हणजेच आपलं फ्लॉजिस्टॉन तर नव्हे ना, असं समजून कॅव्हेंडिशनं प्रयोग सुरू केले. त्याने लोखंड, जस्त आणि कथील असे तीन धातू घेतले; सल्फ्युरिक आम्ल आणि हायड्रोक्लोरिक आम्लही घेतलं. यामुळे धातू+ आम्ल अशा वेगवेगळ्या सहा जोडय़ा तयार झाल्या. लोखंड + सल्फ्युरिक आम्ल, लोखंड + हायड्रोक्लोरिक आम्ल इ. या सहा जोडय़ा करून त्यांच्या रासायनिक प्रक्रियेतून बाहेर निघणारे सहा वायू त्याने सहा पिशव्यांत भरले. या पिशव्या पेटवून बघितल्या, त्यांची वजनं केली. आणि ही सगळी त्याला सारखीच आढळली. जितका धातू तो या रासायनिक प्रक्रियेत जास्त घ्यायचा, तितकाच त्यातून वायूही अधिक बाहेर पडे. यावरूनच हा वायू त्या धातूतूनच निघतो, असं त्यांना वाटलं. कॅव्हेंडिश यांना वाटलं की आपण फ्लॉजिस्टॉन शोधलं. याचबरोबर कॅव्हेंडिशनं फ्लॉजिस्टॉन (हायड्रोजन) आणि डिफ्लॉजिस्टिकेटेड (ऑक्सिजन) यांच्या मिश्रणातून पाणी तयार होतं, हे दाखवून दिलं. पण तो वायू फ्लॉजिस्टॉन नसून खरं तर हायड्रोजन वायू होता. हायड्रोजन हे नाव त्या वायूला पुढे लेव्हायजेनं दिलं. हायड्रोजन या शब्दाचा ग्रीकमध्ये पाणी तयार करणारा असा अर्थ होतो (हैड्रो-पाणी आणि जेन-तयार करणारा). अशा प्रकारे पेटणारी हवा म्हणजे काय आहे हे शोधता-शोधता कव्हेंडिशने १७६६ मध्ये अतिशय ज्वालाग्राही असणाऱ्या हायड्रोजनचा शोध लावला.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nमराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२\nमिलिंद ऊर्फ मिनँडर या मूळच्या ग्रीक राजाने भारतीय प्रदेशावर राज्य कमावल्यावर बौद्ध धर्म स्वीकारून बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा पुरस्कार केला. त्याच्यावर बौद्ध तत्त्वज्ञानाचा प्रभाव कसा पडला त्याबाबत एक आख्यायिका सांगितली जाते.\nमिलिंद त्याच्या राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीला बौद्ध संन्यासी, विचारवंत नागसेन यांच्या विद्वत्तेबद्दल बरेच काही ऐकून होता. मिलिंदने उत्सुकतेपोटी आपला दूत नागसेनांकडे पाठवून त्यांना दरबारात बोलावणे पाठविले. राजाच्या दरबारात येण्यास नागसेनांनी नकार दिला. नकार देताना दूतास सांगितले की, तुझ्या राजास सांग, की इथे कुणी नागसेन नावाचा माणूस राहात नाही राजा मिलिंदने मग आपले सैनिक पाठवून सक्तीने नागसेनांना आपल्या दरबारात आणविले. मििलदने त्यांना विचारले की, या नगरात नागसेन या नावाचा कोणी राहात नाही तर तुम्ही कोण\nनागसेनांनी राजाला काही उत्तर न देता मिलिंदला प्रथम त्याच्या रथाची चाके काढायला लावली. आता चाकांशिवाय या रथाचा उपयोग काय, असे मिलिंदला विचारले. त्याचे उत्तर आले की, याचा उपयोग काहीच नाही. त्यानंतर रथाचे घोडेही सोडवून, चाके आणि घोडय़ांशिवाय जे उरले ते काय आहे, असा प्रश्न केला. मिलिंदचे उत्तर आले की, काहीच नाही असेच रथाचे इतर सर्व भाग बाजूला काढल्यावर उरलेले जे काय आहे त्याला काय म्हणायचे, असा नागसेनांचा शेवटचा प्रश्न होता. मिलिंदचे उत्तर आले की, हे शून्य उरले\nनागसेनांचे हे प्रश्न ऐकून मिलिंद थक्क झाला. त्या प्रश्नांमागचा ‘मी कोणीच नाही’ हे सांगण्याचा नागसेनांचा हेतू कळल्यावर त्यांची माफी मागून मिलिंदने त्यांचा आदरसत्कार केला. त्याने आपल्या दुसऱ्या रथातून नागसेनांना त्यांच्या बौद्ध विहारात स्वत: पोहोचवले. रथ महत्त्वाचा असला तरी त्याचे भाग सुटे केल्यावर रथाचे स्वतंत्र अस्तित्व राहिले नाही. त्याचप्रमाणे राजाचे महत्त्व त्याची प्रजा आणि सेवक यांच्याशिवाय शून्यवत आहे हा नागसेनांच्या प्रश्नांचा मथितार्थ होता हेही मिलिंदच्या लक्षात आले. नागसेनांची महती पटल्यावर त्यांना गुरुस्थानी मानून मिलिंदने त्यांच्याकडून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. ‘मिलिंद-प्रश्न’ हा नागसेन आणि मिनँडर यांच्यातील संवाद आहे. ‘तुम्ही कोण आहात’ या प्रश्नापासून तो सुरू होतो. त्यामागील कथा मात्र विविध पद्धतींनी सांगितली जाते. काही कथारूपांत, मिलिंदच नागसेनांना भेटायला जातो.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Aad-Trek-A-Alpha.html", "date_download": "2018-04-24T03:03:24Z", "digest": "sha1:7KSAEMKSRH2PI3V5EMRWDD5W2K5WEYMC", "length": 11805, "nlines": 36, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Aad, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nआड (Aad) किल्ल्याची ऊंची : 4050\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही\nजिल्हा : नाशिक श्रेणी : मध्यम\nनाशिक जिल्ह्यातील सिन्नर ही यादवांची पहिली राजधानी होती. त्यामुळे सिन्नर जवळ आड, डुबेरगड या किल्ल्यांची निर्मिती झाली असावी. सिन्नर या एकेकाळच्या राजधानीकडे येणार्‍या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्यांचा उपयोग होत असावा. आड किल्ल्यावरुन एका बाजूला डुबेरगड, सिन्नर व दुसर्‍या बाजूला आड, पट्टा आणि औंधा (अवंधा) पर्यंतचा प्रदेश दिसतो.\nखाजगी वहानाने डुबेरगड, आड, पट्टा, अवंधा आणि बितनगड हे चार किल्ले दोन दिवसात व्यवस्थित पाहाता येतात.\nआड किल्ला दक्षिणोत्तर पसरलेला आहे. दक्षिण बाजूला किल्ल्याच्या डोंगराजवळ एक छोटा डोंगर आहे. आडवाडीतून आड किल्ल्याकडे जाणार्‍या वाटेवर मातीचे धरण आहे. या धरणाच्या बाजूने शेतातून वाट किल्ल्याच्या पायथ्याच्या हनुमान मंदिरा पर्यंत जाते. या कौलारु हनुमान मंदिरात हनुमानाची मुर्ती, पिंड आणि २ वीरगळी आहेत. हनुमान मंदिर किल्ल्याच्या उत्तर टोकाच्या पायथ्याशी आहे. हनुमान मंदिरापासून एक पायवाट किल्ल्याच्या डोंगराच्या मध्य भागातून डोंगराच्या पाऊण उंचीवर असलेल्या कातळातील गुहेपाशी जाते. हनुमान मंदिरापासून गुहे पर्यंत पोहोचण्यास १० मिनिटे लागतात. या ठिकाणी नैसर्गिक गुहा आहे. गुहेत एक बाक आणि गुहेच्या बाहेर पाण्याचे टाक कोरलेले आहे. ते टाक सध्या कोरडेच आहे. गुहेत आडूबाईचे ठाण आहे. येथे काही नव्या जुन्या मुर्ती आहेत.\nगुहेत थोडावेळ आराम करुन किल्ल्याच्या उत्तरेकडील डोंगरधारेकडे चालायला सुरुवात करावी. ५ मिनिटात आपण डोंगर धारेवर पोहोचतो. याठीकाणी कातळात कोरलेल्या १० पायर्‍या आहेत. या पायर्‍यांवरुन जपून चढावे लागते. पायर्‍या चढून गेल्यावर आपण गड माथ्यावर पोहोचतो. गडमाथ्यावर समोरच एक बुजलेले पाण्याचे टाक आहे. त्याच्या थोडे पुढे एकमेकांना काटकोनात असलेली दोन पाण्याची मोठी टाकी आहेत. या टाक्यांच्या डाव्या बाजूला ५ टाक्यांचा समुह आहे. या सर्व टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. या टाक्यांच्या पुढे गडावरील उंचवटा आहे. पण त्या उंचवट्याकडे न जाता डाव्या बाजूने किल्ल्याच्या कडेकडेने प्रदक्षिणा चालू करावी.\nगड प्रदक्षिणेत प्रथम एक कोरडा तलाव दिसतो. पुढे कड्यावर वास्तूचे अवशेष दिसतात. त्यापुढे एक कोरडे पाण्याचे टाके आहे. पुढे १५ मिनिटे चालत जाऊन वळसा मारल्यावर आपण किल्ल्याच्या मागिल बाजूस येतो. याठिकाणी एक पडकी वास्तू आहे. तिच्या भिंती कशाबशा तग धरुन उभ्या आहेत. या वास्तूच्या पुढे पाच टाक्यांचा एक समुह आहे. यातील पाणी पिण्यायोग्य नाही. टाकी पाहून झाल्यावर मध्यभागी असलेल्या उंचवट्यावर चढून जावे. याठिकाणी २ वीरगळी आहेत. माथ्यावर वास्तूंचे चौथरे आहेत. ते सर्व पाहून परत टाक्यांपाशी उतरावे आणि पुढे चालायला सुरुवात करावी. मधल्या टेकाडाला वळसा घातल्यावर कड्या जवळ असणार्‍या एका खाचेत किल्ल्याचा उध्वस्त प्रवेशव्दार आहे. प्रवेशव्दार वरुन चटकन नजरेस पडत नाही त्यासाठी थोडे खाली उतरुन जावे लागते. प्रवेशव्दाराच्या दरवाजीची कमान तुटलेली आहे. बाजूचे बुरुज ढासळलेले आहेत. दरवाजातून खाली उतरणारी वाट मोडलेली आहे. त्यामुळे या वाटेने खाली उतरता येत नाही.\nकिल्ल्याचे प्रवेशव्दार पाहून पुन्हा वर येऊन गड प्रदक्षिणा चालू करावी. ५ मिनिटात आपण एका कोरड्या टाक्यापाशी पोहोचतो. हे टाक पाहून पुढे गेल्यावर आपण काटकोनात असलेल्या दोन टक्यांपाशी पोहोचतो. येथे आपली गड प्रदक्षिणा पूर्ण होते. गडफ़ेरी पूर्ण करण्यास एक तास लागतो.\nआड किल्ल्यावरुन पश्चिमेला अवंधा (औंधा), पट्टा, बितनगड आणि त्यामागे कलसूबाईचे शिखर दिसते. तर ईशान्येला डुबेरगड (डुबेरा) दिसतो.\nसिन्नर हे आड किल्ल्या जवळचे मोठे शहर आहे. सिन्नरहून आडवाडी गावात जाण्यासाठी दिवसातून ५ एसटी बसेसची सोय आहे. याशिवाय खाजगी जीप (वडाप) सिन्नर ते ठाणगाव अशा धावतात. ठाणगावहून जीपने आडवाडी गाठता येते.\nमुंबई नाशिक महामार्गाने घोटी पर्यंत येऊन पुढे घोटी सिन्नर रस्त्याने हरसुल गावापर्यंत यावे. हरसूल गावातून ठाणगावला गावाला जाणारा रस्ता आहे. ठाणगाव ते आडवाडी अंतर ७ किलोमीटर आहे. आडवाडीतून धरणा जवळून कच्चा रस्ता किल्ल्याच्या पायथ्याच्या हनुमान मंदिरापर्यंत जातो. या रस्त्याने आडवाडीतून किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचण्यासाठी २० मिनिटे लागतात. किल्ल्याचा पायथा ते गडमाथा जाण्यासाठी ३० मिनिटे लागतात. मुंबई ते आडवाडी अंतर २०० किमी आहे.\nकिल्ल्यावरील गुहेत २० जणांची राहाण्याची सोय आहे.\nजेवणाची सोय ठाणगाव / सिन्नरला आहे.\nकिल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही.\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nपायथ्यापासून ३० मिनिटे, आडवाडी गावातून किल्ल्यावर जाण्यास १ तास लागतो.\nजाण्यासाठी उत्तम कालावधी :\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: A\nअजमेरा (Ajmera) आजोबागड (Ajoba) अकलूजचा किल्ला (Akluj Fort) अलंग (Alang)\nअंमळनेर (Amalner) आंबोळगड (Ambolgad) अंजनेरी (Anjaneri) अंकाई(अणकाई) (Ankai)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://dilasango.org/more-info.aspx?newsID=92", "date_download": "2018-04-24T02:40:08Z", "digest": "sha1:5MKZ6AV5PUUEE5MV5U6ZQ5235JFMNHKD", "length": 10650, "nlines": 40, "source_domain": "dilasango.org", "title": "CALL: 0240-2320444", "raw_content": "\nमानव विकास मिशन हलविण्याचा घाट तरी घोषणांचा थाट\n२००६ ला सुरू झालेले मानव विकास मिशनचे राज्यस्तरावरील औरंगाबादेतील कार्यालय गुंडाळून मंत्रालयातील एखाद्या कोप-यात हलविण्याचा घाट सचिव पातळीवरून घालण्यात येत आहे. केवळ जीडीपी वाढवून चालणार नाही तर मानवी निर्देशांकही झळाळला पाहिजे. गोरगरीबांची कणव असेल तरच मानव निर्देशांक कमी झाल्याची भीषणता कळू शकते. मंत्रालयात बसून हे काम होणार नाही. प्रत्येक जिल्हाधिका-यांना मानव विकासाचा प्राधान्यक्रम प्रत्यक्ष समजावून दिला म्हणूनच २००० कोटी रुपयांचे काम घडू शकले.\nमराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील १२५ तालुक्यांमध्ये मानव विकास निर्देशांक सातत्याने घसरत होता. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मिशनची स्थापना केली. मागास भागांकडे विशेष लक्ष देता यावे हा या मागचा उद्देश होता. गेल्या १२ वर्षांत आरोग्य, शिक्षण, शेती आणि रोजगारासाठी तब्बल २००० कोटी मिशनकडून खर्च करण्यात आले. फडणवीस सरकारने मात्र तोंडदेखलेपणा केला. तर उच्चस्तरीय प्रशासनाने मिशनकडे ढुंकूनही पाहिले नाही. डोळेझाकच केली असे म्हणाना गेल्या दोन वर्षांत मिशनच्या कामकाजाचा साधा आढावाही घेतला नाही. आता तर ‘मिशन इलेक्शन’ असल्यामुळे बोलण्याची सोयच नाही. अर्थात कोणाच्या मूकसंमतीने या सगळ्या हालचाली सुरू आहेत; हे मात्र गुलदस्त्यात आहे.\nमराठवाड्यातील औरंगाबाद वगळता सर्वच जिल्हे मानव विकास निर्देशांक कमी असल्यामुळे या मिशनमध्ये घेण्यात आले आहेत. गेल्या काही वर्षांपासून कार्यक्षेत्रातील प्रत्येक तालुक्याला दोन कोटी याप्रमाणे निधी दिला जातो. फडणवीस सरकारने संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाअंतर्गत (युएनडीपी) निकषाप्रमाणे शंभर तालुक्यांची निवड झाली होती. पण या निकषांचा मुलाहिजा न ठेवता या सरकारने आणखीन पंचवीस तालुक्यांची भर घातली. अर्थातच, त्यामध्ये विदर्भाला झुकते माप देऊन तेरा तालुक्यांचा समावेश करण्यात आला. मराठवाड्यातील केवळ चार तालुक्यांचा यात समावेश करण्यात आला. या घडीला विदर्भातील ६० तालुक्यांमध्ये आणि मराठवाड्यातील ३० तालुके समाविष्ट आहेत.\n२०१२ च्या आकडेवारीनुसार मराठवाड्यातील गरीबीचे प्रमाण २२ टक्के आहे. तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात ते केवळ ९ टक्के आहे. गरीबीचे प्रमाण कमी करण्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राने यश मिळविले. एका बाजूला शेतीची उत्पादकता आणि रोजगार वाढविण्यात आला. मागास भागाला न्याय देण्यासाठी प्रत्येक उपक्रमाची सुरुवात मराठवाड्यापासून झाली. थोर स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ यांच्या आग्रहातून वैधानिक विकास मंडळ सुरू झाले. पण इतर प्रदेशांबरोबर उर्वरित महाराष्ट्रासाठी विकास मंडळ स्थापन झाली. या भागातील पैसा मार्च अखेरपर्यंत खर्च होत नाही म्हणून अगोदरच सोय करून अशी ठेवायची आणि मार्चमध्ये तो इतरत्र वळवायचा असा सगळा प्रकार आहे. गोदावरी खोरे विकास महामंडळापासून राज्यामध्ये सिंचनासाठी खोरेनिहाय महामंडळांची सुरुवात झाली. हे तुटीचे खोरे असूनही त्यात गुंतवणूक झाली नाही आणि सरकारनेही गेल्या तीन वर्षांपासून दमडीही दिली नाही. मात्र १९९५ मध्ये मराठवाड्याच्या बळावर राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार आले. पण त्यांनी कृष्णा खो-याचे काम जोमाने हाती घेतले. तरीही कृष्णा खोNयाचे हक्काचे २४ टिएमसी पाणी उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांना दिले गेले नाही. नीती आयोगाने अगदी अलीकडे जाहीर केलेल्या मागास जिल्ह्यांमध्ये उस्मानाबादचा समावेश असून त्यासाठी केंद्र सरकारने ३६ कोटी रुपये दिले आहेत.\nजिल्हाधिकारी आणि नियोजन विभागाच्या मदतीने मिशनने विविध कामे करून घेतली. शाळेतील विद्याथ्र्यांची गळती कमी करण्यासाठी बसगाड्या, मुलींसाठी सायकली, बालभवन केंद्रे, कस्तुरबा गांधी शाळा असे कितीतरी चांगले प्रयोग झाले पण त्याचे कोणी कौतुक केले नाही. कौशल्यविकास दरडोई उत्पन्न वाढ, शाळांची शिकवणी वर्ग आणि प्रयोगशाळा पैशाअभावी बंद पडल्या पण साधी विचारणाही कोणी केली नाही. आमच्या या उदासिनतेमुळेच शिक्षणाचा दर्जा खालावला, शेतीला जोड उद्योग राहिला नाही, सुतगिरण्या बंद पडल्या, साखर कारखान्यांना घरघर लागली, सहकारी बँका दिवाळखोरीत गेल्या. मागासलेपण अधिक गडद झाले पण मराठवाड्यातला माणूस जागा झाला नाही. नवीन २५ तालुक्यांसाठी शंभर कोटींची घोषणा झाली. पण प्रत्यक्षात खडकूही मिळाला नाही. गोरगरीबांना बळ देणा-या या मिशनला अधिक मदत करण्याऐवजी तो हलविण्याचा घाट केवळ अशोभनीय आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jokes-sms/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%9A%E0%A5%87-114110700008_1.html", "date_download": "2018-04-24T02:57:45Z", "digest": "sha1:LYT2VD3KJKK26GOXWEQIXQXUXXGWVO5V", "length": 8641, "nlines": 145, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "\"संसारी लोणचे\" | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसंसारी लोणच्याच्या फोडी आधी करकरीत असतात\nनंतर कुरकुरत का होईना हळूहळू मुरतात.\nहे लोणचं बाजारात मिळत नाही\nकुटुंबानं मिळून ते घाला़यचं असतं\nत्याशिवाय जगण्याला चव येत नाही...\nकडवट शब्दांची मेथी जरा जपूनच वापरावी\nस्वत:च्या हातांनी कशाला लोणच्याची चव घालवावी \nजीभेने तिखटपणा आवरला तर बराच फायदा होतो\nलोणच्याचा झणझणीतपणा त्यांन जरा कमी होतो.\n\"मी\" पणाची मोहरी जास्त झाली तर खार कोरडा होतो\nइतरांच्या आपुलकीचा रस त्यात उगाच शोषला जातो.\nरागाचा उग्र हिंग तसा तितकासा बाधत नाही\nलवकर शांत झाला तर लोणच्याची चव बिघडत नाही.\nप्रेमाची हळद लोणच्याला खरा रंग आणते\nविकारांच्या बुरशीपासुन संरक्षण ही करते.\nसमृध्दीचं तेल असलं की काळजीचं कारण नसतं\nत्या थराखाली लोणचं बरचसं सुरक्षित असतं...\nलोणचं न मुरताच नासावं तसं काही संसारांच होतं\nसहनशक्तीच्या मिठाचं प्रमाण बहुदा कमी पडलेलं असतं.... वेबदुनिया मराठी मोबाइल ऐप आता\niTunes वर देखील, डाउनलोड करण्यासाठी\nएंड्रॉयड मोबाइल ऐप डाउनलोड करण्यासाठी\nयेथेक्लिक करा. संपूर्ण साहित्य वाचण्यासाठी व तुमच्या सल्लासाठी आमच्या\nसुप्रभात बोलायला सुंदर सकाळ उगवली\nगर्लफ्रेंडची जागा भरणे आहे\nजीवनात प्रेमाचं वादळ येत असतं....\nमराठी हास्यकट्टा : तुझा कुत्रा चावतो का\nयावर अधिक वाचा :\nतर ही आहे मलाइकाची आवडती बेड पोझिशन\nबॉलीवूडची यम्मी मॉम मलाइका अरोराची हॉटनेस तिच्या वयासोबत वाढत आहे. ती सोशल मीडियावर ही ...\nआंबा हंगामामुळे नवीन मराठी म्हणी\nआंबा खावासा वाटल्यावर झाड लावणे. ( तहान लागल्यावर विहीर खोदणे )\nश्रीकृष्णाच्या भूमिकेविषयी आमिर द्धिधा मनस्थितीत\nपरफेक्शनिस्ट आमिर खान महाभारतावर बनत असलेल्या एका वेब सीरिजमध्ये श्रीकृष्णाची भूमिका ...\n\"केशवा जर ‘मृत्यू‘ सगळ्यांना येणार असेल तर हे भजन-कीर्तन, पुजा-अर्चा, हा सत्संग ...\nमिलिंद सोमण आणि अंकिता विवाहबद्ध\nगेल्या काही दिवसांपासून मिलिंद सोमण आणि त्याची गर्लफ्रेंड अंकिताच्या ब्रेकअपच्या चर्चांना ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/-----6.html", "date_download": "2018-04-24T02:35:49Z", "digest": "sha1:QZJQOPWNBQYNCRWGLWNHIBLFGJB7MSPY", "length": 29695, "nlines": 614, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "तुंग", "raw_content": "\nपवन मावळात वसलेला हा किल्ला आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अशा उत्तुंग सुळ्क्यामुळे लक्षवेधी झालेला आहे. लोणावळ्याच्या दक्षिणेला मुळशी - भांबुडर्य़ापर्यंत एक वाट गेली आहे, जिच्यावर विसावली आहेत तुंग, कोरीगड, धनगडसारखी अपरिचित अन् अनगड दुर्गशिल्पे तुंग हा ३००० फूट उंचीचा गिरीदुर्ग पुण्यापासून साधारण ६० किमीवर तर मुंबईपासून १३० कि.मी.वर वसलेला आहे. तुंग म्हणजे उत्तुंग उंच तुंग हा ३००० फूट उंचीचा गिरीदुर्ग पुण्यापासून साधारण ६० किमीवर तर मुंबईपासून १३० कि.मी.वर वसलेला आहे. तुंग म्हणजे उत्तुंग उंच त्याच्या याच नैसर्गिक आकार उंचीमुळे गडाला चोहोबाजूंनी तटबंदीची गरज पडली नाही. यामुळे पश्चिमेस खाली उतरलेल्या गडाच्या अंगासच तट-बुरुज घालून हा भाग संरक्षित केला आहे. गडाचे हे उत्तुंग, कठीणपण लक्षात घेऊनच शिवाजी महाराजांनी गडाचे ‘कठीणगड’ असे नामकरण केले. किल्ल्याची नावावरून आपल्या सर्वांना असेच वाटेल की, किल्ला चढायला खरोखरच कठीण आहे मात्र किल्ला चढण्यास फारच सोपा आहे. पवन मावळ प्रांतातीळ तुंग किला हा एक घाटरक्षक दुर्ग म्हणून ओळखला जातो. पूर्वी बोरघाटामार्गे चालणाऱ्या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत असे. या किल्ल्यावरून लोहगड, विसापूर, पवन मावळ हा सर्व परिसर नजरेत येतो. कामशेतहुन एस.टी. महामंडाळाची कामशेत-मोरवे गाडी पकडून मोरवे गावाच्या अलीकडच्या चावसर गावात तुंगवाडी फाट्यावर उतरावे. येथून पाऊण तासांची पायपीट केल्यावर आपण तुंगवाडीत पोहचतो. किंवा लोणावळा येथून भांबूर्डे अथवा आंबवणेकडे जाणारी एस.टी पकडून २६ कि.मी. अंतरावरील घुसळलखांब फाट्यापाशी उतरावे. या फाट्यापासून दीड तासांची पायपीट केल्यावर आपण ८ कि.मी. अंतरवरील तुंगवाडीत पोहोचतो. तुंगी किंवा तुंगवाडी हे तुंग किल्ल्याच्या पायथ्याचे गाव त्याच्या याच नैसर्गिक आकार उंचीमुळे गडाला चोहोबाजूंनी तटबंदीची गरज पडली नाही. यामुळे पश्चिमेस खाली उतरलेल्या गडाच्या अंगासच तट-बुरुज घालून हा भाग संरक्षित केला आहे. गडाचे हे उत्तुंग, कठीणपण लक्षात घेऊनच शिवाजी महाराजांनी गडाचे ‘कठीणगड’ असे नामकरण केले. किल्ल्याची नावावरून आपल्या सर्वांना असेच वाटेल की, किल्ला चढायला खरोखरच कठीण आहे मात्र किल्ला चढण्यास फारच सोपा आहे. पवन मावळ प्रांतातीळ तुंग किला हा एक घाटरक्षक दुर्ग म्हणून ओळखला जातो. पूर्वी बोरघाटामार्गे चालणाऱ्या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत असे. या किल्ल्यावरून लोहगड, विसापूर, पवन मावळ हा सर्व परिसर नजरेत येतो. कामशेतहुन एस.टी. महामंडाळाची कामशेत-मोरवे गाडी पकडून मोरवे गावाच्या अलीकडच्या चावसर गावात तुंगवाडी फाट्यावर उतरावे. येथून पाऊण तासांची पायपीट केल्यावर आपण तुंगवाडीत पोहचतो. किंवा लोणावळा येथून भांबूर्डे अथवा आंबवणेकडे जाणारी एस.टी पकडून २६ कि.मी. अंतरावरील घुसळलखांब फाट्यापाशी उतरावे. या फाट्यापासून दीड तासांची पायपीट केल्यावर आपण ८ कि.मी. अंतरवरील तुंगवाडीत पोहोचतो. तुंगी किंवा तुंगवाडी हे तुंग किल्ल्याच्या पायथ्याचे गाव शंभर एक उंबऱ्याचे हे गाव शंभर एक उंबऱ्याचे हे गाव गडाची एकेकाळची बाजारपेठ असल्याने गावात आजही प्राचीन मंदिरे, जोती नजरेस पडतात. इथल्याच शिवारात ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दांडेकर यांची ती ‘पवनाकाठचा धोंडी’ आकारास आली. तुंग गडाच्या हवालदाराचीच ही संघर्षकथा गडाची एकेकाळची बाजारपेठ असल्याने गावात आजही प्राचीन मंदिरे, जोती नजरेस पडतात. इथल्याच शिवारात ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दांडेकर यांची ती ‘पवनाकाठचा धोंडी’ आकारास आली. तुंग गडाच्या हवालदाराचीच ही संघर्षकथा तुंगला येणापूर्वी एकदा ती वाचली तर सारा पवन मावळ ओळखीचा होऊन जातो. या गावातच गडाला खेटून भैरवनाथाचे मंदिर तुंगला येणापूर्वी एकदा ती वाचली तर सारा पवन मावळ ओळखीचा होऊन जातो. या गावातच गडाला खेटून भैरवनाथाचे मंदिर तुंगवारीच्या मुक्कामासाठी सोयीचे कौलारू छताच्या या मंदिराला मोठा सभामंडप. अंगणात ओळीने कुणा अज्ञात वीरांच्या स्मरणार्थ तयार केलेले वीरगळ गावच्या रक्षणासाठी वा अन्य लढाईत कोणी मरण पावल्यास त्याच्या स्मरणार्थ अखंड दगडात चबुतरे (स्मारक) तयार करण्याची आपल्याकडे जुनी परंपरा आहे. याला ‘वीरगळ’ असे म्हणतात. इथे भैरवनाथाच्या मंदिरासमोर असे दहा-बारा वीरगळ आहेत. यातील एकाला स्थानिक लोक ‘तुळाजीराव’ असेही म्हणतात. या वीरगळांसोबत काही सतीचे हात असलेल्या शिळाही आहेत. वीर पुरुषाच्या मागे त्याची पत्नी सती गेल्यास तिच्या स्मरणार्थ ही सतीशिळा गावच्या रक्षणासाठी वा अन्य लढाईत कोणी मरण पावल्यास त्याच्या स्मरणार्थ अखंड दगडात चबुतरे (स्मारक) तयार करण्याची आपल्याकडे जुनी परंपरा आहे. याला ‘वीरगळ’ असे म्हणतात. इथे भैरवनाथाच्या मंदिरासमोर असे दहा-बारा वीरगळ आहेत. यातील एकाला स्थानिक लोक ‘तुळाजीराव’ असेही म्हणतात. या वीरगळांसोबत काही सतीचे हात असलेल्या शिळाही आहेत. वीर पुरुषाच्या मागे त्याची पत्नी सती गेल्यास तिच्या स्मरणार्थ ही सतीशिळा असेच काही वीरगळ या भैरवनाथ मंदिराच्या मागे एका जुन्या वृक्षाच्या पायथ्याशीही आहेत. तुंगी गाव आणि हे मंदिर पाहात आपली मुक्कामाची पथारी लावायची आणि गडाकडे निघायचे. वाटेत काही वस्तीवजा घरे लागतात. त्यातील शेवटच्या वस्तीनंतर मारुतीचे मंदिर आहे. तिथून आपली वाट माथ्यावर दिसणाऱ्या सरळ कातळकड्याकडे जाते.येथुन गडावर जाण्यासाठी ४५ मिनिटे लागतात. तुंगच्या तीनही बाजूंनी पवनेचा वेढा, तर दक्षिणेला ताशीव उभा कडा आहे. या उभ्या कडय़ातूनच या कठीणगडाची कठीण चढाई सुरू होते. गावातीलच हनुमान मंदिरापासून ही वाट निघते. या मंदिरासमोर मातीने बुजलेले एक पुरातन पाण्याचे टाके आहे. या शिवाय मंदिरा पाठीमागील झुडुपात काही अवशेष असुन त्यात अस्पष्ट झालेला एक पर्शिअन शिलालेख आहे. गडाकडे जाणारी ही वाट कडय़ामध्ये खोबण्या, पायऱ्या खोदत तयार केलेली आहे. या वाटेवर एक-दोन ठिकाणी पाण्याच्या खोदलेल्या टाक्या व दगडातच कोरलेली एक पहारेकऱ्याची खोली दिसून येते. या दरम्यान लागणारी मारुती व गणपतीची छोटी घुमटी आपल्याला दिशा दाखवत सोबत करते. शेवटी कडय़ातली ही वाट संपवत आपण गडाच्या दरवाजात पोहोचतो. प्रवेशदारासमोरच काही दगडी पायऱ्या असुन प्रवेशदाराची कमान फार वाईच अवस्थेत आहे. कडय़ाला समांतर अशा एकापाठोपाठ दोन दरवाजे अशी रचना केल्याने हे दरवाजे इथे पोहोचेपर्यंत कळत नाहीत. दरवाजाची ही रचना शिवकालीन गोमुखी पद्धतीची वाटते. या दोनही दरवाजावर कोणतेही द्वारशिल्प नसुन दाराच्या आतील बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. या दरवाजांच्या कमानी अद्याप शाबूत असुन वेळेत संवर्धन न केल्यास इतर गडांच्या दरवाजाप्रमाणे त्या देखील कोसळतील. गडाची रचना निसर्गतः चार टप्प्यात झालेली असुन पहिला टप्पा हा दरवाजाच्या खालील अंगास तर उरलेले तीन टप्पे दरवाजाच्या वरील अंगास आहेत. गडाच्या या खालच्या टप्प्याच्या शेवटी एक भला मोठा बुरुज तटबंदीत बांधलेला आहे. किल्ल्याच्या इतर भागातही अजून चार बुरुज दिसून येतात. शिखरवजा या गडाचा घेर मुळातच कमी. पूर्व-पश्चिम माची आणि त्याच्या पूर्व टोकावर शिवलिंगातील शाळुंकेप्रमाणे उंचावलेला बालेकिल्ला. यात सदर, किल्लेदाराचा वाडा, गणेश मंदिर, त्याच्या शेजारचे बांधीव तळे, खोदीव टाक्या असे एकेक अवशेष शोधावे लागतात. दरवाजातून आत आल्यावर समोरच पत्र्याचे छप्पर असणारे गणपतीचे छोटेसे मंदीर आहे. या मंदिराच्या मागील बाजुस कातळात खोदलेले एक मोठे टाके असुन त्यात उतरण्यासाठी दगडी पायऱ्या बांधल्या आहेत.मंदिराच्या समोर एक मोठा दगडी चौथरा व काही दगडी अवशेष दिसून येतात. येथे बहुधा गडाची सदर असावी. माचीतले हे सारे अवशेष पाहून झाल्यावर गडाच्या बालेकिल्ल्यावर निघावे. येथुन वर जाताना गडाच्या उजव्या अंगास दगडात कोरलेले एक २० X ३० आकाराचे एक मोठे खांबटाके आहे पण ते पुर्णपणे गाळ आणि पालापाचोळा याने भरलेले आहे. तळातून तुंग किल्ल्याचे हे टोक अगदी तासून टोकदार केल्याचे भासते. प्रत्यक्षात वर पोहोचल्यावर तर बालेकिल्ल्याची ही जागा खुपच लहान वाटते. त्यामध्येच गडदेवता तुंगाईचे मंदिर असेच काही वीरगळ या भैरवनाथ मंदिराच्या मागे एका जुन्या वृक्षाच्या पायथ्याशीही आहेत. तुंगी गाव आणि हे मंदिर पाहात आपली मुक्कामाची पथारी लावायची आणि गडाकडे निघायचे. वाटेत काही वस्तीवजा घरे लागतात. त्यातील शेवटच्या वस्तीनंतर मारुतीचे मंदिर आहे. तिथून आपली वाट माथ्यावर दिसणाऱ्या सरळ कातळकड्याकडे जाते.येथुन गडावर जाण्यासाठी ४५ मिनिटे लागतात. तुंगच्या तीनही बाजूंनी पवनेचा वेढा, तर दक्षिणेला ताशीव उभा कडा आहे. या उभ्या कडय़ातूनच या कठीणगडाची कठीण चढाई सुरू होते. गावातीलच हनुमान मंदिरापासून ही वाट निघते. या मंदिरासमोर मातीने बुजलेले एक पुरातन पाण्याचे टाके आहे. या शिवाय मंदिरा पाठीमागील झुडुपात काही अवशेष असुन त्यात अस्पष्ट झालेला एक पर्शिअन शिलालेख आहे. गडाकडे जाणारी ही वाट कडय़ामध्ये खोबण्या, पायऱ्या खोदत तयार केलेली आहे. या वाटेवर एक-दोन ठिकाणी पाण्याच्या खोदलेल्या टाक्या व दगडातच कोरलेली एक पहारेकऱ्याची खोली दिसून येते. या दरम्यान लागणारी मारुती व गणपतीची छोटी घुमटी आपल्याला दिशा दाखवत सोबत करते. शेवटी कडय़ातली ही वाट संपवत आपण गडाच्या दरवाजात पोहोचतो. प्रवेशदारासमोरच काही दगडी पायऱ्या असुन प्रवेशदाराची कमान फार वाईच अवस्थेत आहे. कडय़ाला समांतर अशा एकापाठोपाठ दोन दरवाजे अशी रचना केल्याने हे दरवाजे इथे पोहोचेपर्यंत कळत नाहीत. दरवाजाची ही रचना शिवकालीन गोमुखी पद्धतीची वाटते. या दोनही दरवाजावर कोणतेही द्वारशिल्प नसुन दाराच्या आतील बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. या दरवाजांच्या कमानी अद्याप शाबूत असुन वेळेत संवर्धन न केल्यास इतर गडांच्या दरवाजाप्रमाणे त्या देखील कोसळतील. गडाची रचना निसर्गतः चार टप्प्यात झालेली असुन पहिला टप्पा हा दरवाजाच्या खालील अंगास तर उरलेले तीन टप्पे दरवाजाच्या वरील अंगास आहेत. गडाच्या या खालच्या टप्प्याच्या शेवटी एक भला मोठा बुरुज तटबंदीत बांधलेला आहे. किल्ल्याच्या इतर भागातही अजून चार बुरुज दिसून येतात. शिखरवजा या गडाचा घेर मुळातच कमी. पूर्व-पश्चिम माची आणि त्याच्या पूर्व टोकावर शिवलिंगातील शाळुंकेप्रमाणे उंचावलेला बालेकिल्ला. यात सदर, किल्लेदाराचा वाडा, गणेश मंदिर, त्याच्या शेजारचे बांधीव तळे, खोदीव टाक्या असे एकेक अवशेष शोधावे लागतात. दरवाजातून आत आल्यावर समोरच पत्र्याचे छप्पर असणारे गणपतीचे छोटेसे मंदीर आहे. या मंदिराच्या मागील बाजुस कातळात खोदलेले एक मोठे टाके असुन त्यात उतरण्यासाठी दगडी पायऱ्या बांधल्या आहेत.मंदिराच्या समोर एक मोठा दगडी चौथरा व काही दगडी अवशेष दिसून येतात. येथे बहुधा गडाची सदर असावी. माचीतले हे सारे अवशेष पाहून झाल्यावर गडाच्या बालेकिल्ल्यावर निघावे. येथुन वर जाताना गडाच्या उजव्या अंगास दगडात कोरलेले एक २० X ३० आकाराचे एक मोठे खांबटाके आहे पण ते पुर्णपणे गाळ आणि पालापाचोळा याने भरलेले आहे. तळातून तुंग किल्ल्याचे हे टोक अगदी तासून टोकदार केल्याचे भासते. प्रत्यक्षात वर पोहोचल्यावर तर बालेकिल्ल्याची ही जागा खुपच लहान वाटते. त्यामध्येच गडदेवता तुंगाईचे मंदिर यामुळे मंदिराभोवती जेमतेम प्रदक्षिणा घालण्याएवढीच जागा आहे. थोडे इकडे-तिकडे झाले की कडेलोट. मंदिरासमोर या उभ्या कडय़ातच बारा फूट लांब आणि सात-आठ फूट रुंदीची एक भुयारवजा खोली खोदली आहे. काहींच्या मते हे पाण्याचे टाके आहे. या खोलीच्या तळाशी हवा व प्रकाशासाठी एक छिद्रही दिसते यामुळे बहुधा ही धान्य-साहित्य साठविणे, टेहळणी किंवा संरक्षणासाठी ऐन कडय़ात खोदलेली खोली असणार यामुळे मंदिराभोवती जेमतेम प्रदक्षिणा घालण्याएवढीच जागा आहे. थोडे इकडे-तिकडे झाले की कडेलोट. मंदिरासमोर या उभ्या कडय़ातच बारा फूट लांब आणि सात-आठ फूट रुंदीची एक भुयारवजा खोली खोदली आहे. काहींच्या मते हे पाण्याचे टाके आहे. या खोलीच्या तळाशी हवा व प्रकाशासाठी एक छिद्रही दिसते यामुळे बहुधा ही धान्य-साहित्य साठविणे, टेहळणी किंवा संरक्षणासाठी ऐन कडय़ात खोदलेली खोली असणार पावसाळा सोडल्यास गडावर राहण्यासाठी ही एक चांगली जागा आहे. गडाच्या सर्वोच्च माथ्यावरून पवना धरणाचा विस्तीर्ण जलाशय्, लोहगड-विसापूर ही दुर्गजोडी, तिकोना किल्ला हा सारा परिसर अतिशय सुरेख दिसतो. या किल्ल्याला तशी वैभवशाली इतिहासाची परंपरा लाभलेली नाही. ह्या किल्ल्यावर काही महत्वाची किंवा मोठी घटना घडल्याचा उल्लेख येत नाही. किल्ल्यावरही शिबंदीला फारशी जागा नाही. त्यामुळे ह्या किल्ल्याचा वापर चौकीची जागा असा होत असावा. हा गड कधी अस्तित्वात आला याचा नेमका पुरावा मिळत नाही. पण गडाच्या पोटातील खोदकामे पाहता तो नि:संशय प्राचीन असावा. तुंगचा पहिला उल्लेख निजामशाहीत मिळतो. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या घोडदौडीतही तो लवकरच सहभागी झाला. इ.स. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी लोहगड,विसापूर, सोनगड, तळा,माहुली व कर्नाळा या किल्ल्यांबरोबरच हा किल्ला देखील स्वराज्यात सामील करून घेतला. या किल्ल्याचा उपयोग पवनमावळावर देख्ररेख ठेवण्यासाठी होत असे. इ.स.१६६० मध्ये या भागाच्या सुरक्षिततेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती झाली. जयसिंगाने आणि दिलेरखानाने आपल्या स्वारीच्या वेळी ६ मे १६६५ रोजी तुंग आणि तिकोना या भागातील अनेक गावे जाळली. पण हे किल्ले मात्र ते जिंकू शकले नाही. ११ जून १६६५ रोजी झालेल्या पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांनी जयसिंगाला दिलेल्या २३ किल्ल्यांपैकी तुंग हा एक किल्ला होता. पुरंदर तहानुसार १८ जूनला कुबादखानाने हलालखान व इतर सरदारांसोबत ह्या परिसराचा ताबा घेतला पण हा गड पुन्हा मराठ्यांनी जिंकून घेतला. औरंगजेबाच्या दक्षिण स्वारीत अन्य गडांबरोबर तुंगही मुघलांच्या कब्जात गेला. या वेळी औरंगजेबाने याचे नाव ठेवले - बंकीगड पावसाळा सोडल्यास गडावर राहण्यासाठी ही एक चांगली जागा आहे. गडाच्या सर्वोच्च माथ्यावरून पवना धरणाचा विस्तीर्ण जलाशय्, लोहगड-विसापूर ही दुर्गजोडी, तिकोना किल्ला हा सारा परिसर अतिशय सुरेख दिसतो. या किल्ल्याला तशी वैभवशाली इतिहासाची परंपरा लाभलेली नाही. ह्या किल्ल्यावर काही महत्वाची किंवा मोठी घटना घडल्याचा उल्लेख येत नाही. किल्ल्यावरही शिबंदीला फारशी जागा नाही. त्यामुळे ह्या किल्ल्याचा वापर चौकीची जागा असा होत असावा. हा गड कधी अस्तित्वात आला याचा नेमका पुरावा मिळत नाही. पण गडाच्या पोटातील खोदकामे पाहता तो नि:संशय प्राचीन असावा. तुंगचा पहिला उल्लेख निजामशाहीत मिळतो. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या घोडदौडीतही तो लवकरच सहभागी झाला. इ.स. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी लोहगड,विसापूर, सोनगड, तळा,माहुली व कर्नाळा या किल्ल्यांबरोबरच हा किल्ला देखील स्वराज्यात सामील करून घेतला. या किल्ल्याचा उपयोग पवनमावळावर देख्ररेख ठेवण्यासाठी होत असे. इ.स.१६६० मध्ये या भागाच्या सुरक्षिततेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती झाली. जयसिंगाने आणि दिलेरखानाने आपल्या स्वारीच्या वेळी ६ मे १६६५ रोजी तुंग आणि तिकोना या भागातील अनेक गावे जाळली. पण हे किल्ले मात्र ते जिंकू शकले नाही. ११ जून १६६५ रोजी झालेल्या पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांनी जयसिंगाला दिलेल्या २३ किल्ल्यांपैकी तुंग हा एक किल्ला होता. पुरंदर तहानुसार १८ जूनला कुबादखानाने हलालखान व इतर सरदारांसोबत ह्या परिसराचा ताबा घेतला पण हा गड पुन्हा मराठ्यांनी जिंकून घेतला. औरंगजेबाच्या दक्षिण स्वारीत अन्य गडांबरोबर तुंगही मुघलांच्या कब्जात गेला. या वेळी औरंगजेबाने याचे नाव ठेवले - बंकीगड पण बंकीगड नाव क्षणभंगुर ठरले. औरंगजेबाची पाठ फिरताच मराठय़ांनी पुन्हा तुंगवर भगवा फडकवला आणि पुढे तो ब्रिटिशांच्या सत्तेनंतरही भोर संस्थानच्या रूपाने अखेपर्यंत फडकत राहिला. या साऱ्या राजवटींची पायधूळ या गडाने आपल्या माथी लावली. नावातच उत्तुंग असलेल्या या गडाचे बारसे शिवरायांनी कठीणगड केले ते किती सार्थ आहे, ते पाहण्यासाठी एकदा तरी या गडावर जायलाच हवे. संपूर्ण गड फिरण्यास दीड ते दोन तास पुरतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/chin-chintan-news/science-and-technology-development-in-china-1364837/", "date_download": "2018-04-24T03:05:47Z", "digest": "sha1:F43JF7VAPA3TA44N7G36Z6J4GPEWDBPM", "length": 24901, "nlines": 216, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Science and technology development in China | एकविसावे शतक कुणाचे? | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\n२०वे शतक हे सोव्हिएत संघ व अमेरिकेच्या वर्चस्वाचे होते\nज्याप्रमाणे १९वे शतक हे युरोपच्या आणि २०वे शतक हे सोव्हिएत संघ व अमेरिकेच्या वर्चस्वाचे होते, तसे २१वे शतक चीनच्या वर्चस्वाचे असेल असे एक गृहीतक आहे. मात्र यासाठी चीनला विज्ञान व तंत्रज्ञान, उद्योग, लष्करी सुसज्जता यांच्याकडे लक्ष देतानाच विकासाचे नवे मॉडेल उभे करावे लागेल..\nया वर्षभरात ‘चीन-चिंतन’ या सदरात आपण चीनच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. या कालावधीत चीनसंबंधी चिंतनाचे दोन प्रमुख मुद्दे पुढे आले आहेत. एक, चीनची एकपक्षीय राजकीय व्यवस्था तग धरेल का आणि दोन, चीनच्या वाढत्या प्रभावामुळे जागतिक राजकारणातील संघर्षांत वाढ होईल का या दोन्ही मुद्दय़ांच्या अनुषंगाने भारतापुढे चीनने नेमकी काय आव्हाने उभी केली आहेत याचा परामर्शसुद्धा आपण थोडक्यात घेतला आहे. चीनबाबत जागतिक स्तरावर जे चिंतन घडते आहे त्यात मोठे विरोधाभास आहेत. एकीकडे, चीनच्या वाढत्या प्रभावाला वर्चस्ववादाचे लेबल चिकटवण्यात आले आहे. प्रत्यक्षात मागील ३५ वर्षांमध्ये चीनने एकसुद्धा लढाई लढलेली नाही किंवा परकीय भूमीवर सन्य तळ स्थापन केलेला नाही किंवा इतर देशांतील सरकारे उलथवण्याचे यशस्वी/अयशस्वी प्रयत्न केलेले नाहीत. या कालावधीत तत्कालीन सोव्हिएत संघ आणि आताच्या रशियाने किमान चार वेळा मोठय़ा प्रमाणात इतर देशांमध्ये लष्करी हस्तक्षेप केला आहे. यापकी तीन वेळा सोव्हिएत संघ/ रशियाने संयुक्त राष्ट्राची परवानगी वगरे घेण्याची प्रथासुद्धा पाळलेली नाही. या काळात फ्रान्ससारख्या देशाने किमान दोन वेळा स्वतंत्रपणे आणि किमान एकदा नाटोअंतर्गत पुढाकार घेत परकीय भूमीमध्ये सशस्त्र हस्तक्षेप केला आहे. ग्रेट ब्रिटनच्या तत्कालीन पंतप्रधानांनी अमेरिकेच्या खांद्याला खांदा लावून इराकविरुद्ध युद्ध पुकारण्यासाठी उभा केलेला बनाव आणि खोटारडेपणा सर्वश्रुत आहे. या पाश्र्वभूमीवर अमेरिकेबद्दल उदाहरणासहित बोलण्याची गरजसुद्धा नाही. एकीकडे, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील या चार देशांची वागणूक आणि दुसरीकडे, चीन या पाचव्या सदस्य देशाचे वर्तन यामधला फरक स्पष्ट दिसत असला तरी तो मान्य करायची कुणाचीही तयारी नाही या दोन्ही मुद्दय़ांच्या अनुषंगाने भारतापुढे चीनने नेमकी काय आव्हाने उभी केली आहेत याचा परामर्शसुद्धा आपण थोडक्यात घेतला आहे. चीनबाबत जागतिक स्तरावर जे चिंतन घडते आहे त्यात मोठे विरोधाभास आहेत. एकीकडे, चीनच्या वाढत्या प्रभावाला वर्चस्ववादाचे लेबल चिकटवण्यात आले आहे. प्रत्यक्षात मागील ३५ वर्षांमध्ये चीनने एकसुद्धा लढाई लढलेली नाही किंवा परकीय भूमीवर सन्य तळ स्थापन केलेला नाही किंवा इतर देशांतील सरकारे उलथवण्याचे यशस्वी/अयशस्वी प्रयत्न केलेले नाहीत. या कालावधीत तत्कालीन सोव्हिएत संघ आणि आताच्या रशियाने किमान चार वेळा मोठय़ा प्रमाणात इतर देशांमध्ये लष्करी हस्तक्षेप केला आहे. यापकी तीन वेळा सोव्हिएत संघ/ रशियाने संयुक्त राष्ट्राची परवानगी वगरे घेण्याची प्रथासुद्धा पाळलेली नाही. या काळात फ्रान्ससारख्या देशाने किमान दोन वेळा स्वतंत्रपणे आणि किमान एकदा नाटोअंतर्गत पुढाकार घेत परकीय भूमीमध्ये सशस्त्र हस्तक्षेप केला आहे. ग्रेट ब्रिटनच्या तत्कालीन पंतप्रधानांनी अमेरिकेच्या खांद्याला खांदा लावून इराकविरुद्ध युद्ध पुकारण्यासाठी उभा केलेला बनाव आणि खोटारडेपणा सर्वश्रुत आहे. या पाश्र्वभूमीवर अमेरिकेबद्दल उदाहरणासहित बोलण्याची गरजसुद्धा नाही. एकीकडे, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील या चार देशांची वागणूक आणि दुसरीकडे, चीन या पाचव्या सदस्य देशाचे वर्तन यामधला फरक स्पष्ट दिसत असला तरी तो मान्य करायची कुणाचीही तयारी नाही इतिहासात थोडे अधिक डोकावले तर असे लक्षात येईल की पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये वर उल्लेखिलेल्या चार देशांशिवाय जर्मनी, इटली व जपान या देशांची भूमिका निर्णायक होती, तर चीनचा वाटा नगण्य होता. शिवाय, १८व्या आणि १९व्या शतकात फोफावलेल्या वसाहतवादी प्रणालीचा, ज्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न जपानने २०व्या शतकात केला, चीन भागीदार नव्हता. उलट, चीन हा भारताप्रमाणे वसाहतवादी व्यवस्थेचा शिकार होता. म्हणजेच युरोपमध्ये राष्ट्र-राज्यांचा उदय होऊन आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्यापासून आतापर्यंत चीनने जागतिक स्तरावर अस्थिरता माजवलेली नाही किंवा दंडशाहीचा उपयोग करत जागतिक प्रक्रियांचे नियम बदललेले नाहीत. ज्या देशांनी हे केले किंवा करण्याचा प्रयत्न केला त्यांची इतिहासात वर्चस्ववादी देश म्हणून नोंद झाली आहे.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nमागील दोन शतकांमध्ये पाश्चिमात्य देशांचे वर्चस्ववादी असणे हे त्या देशांमधील अंतर्गत घडामोडींचा बाह्य़ परिपाक होता. २१व्या शतकातील जागतिक राजकारणातील चीनची भूमिका समजून घेण्यासाठी याचा ऊहापोह करणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे १९वे शतक हे युरोपच्या आणि २०वे शतक हे सोव्हिएत संघ व अमेरिकेच्या वर्चस्वाचे होते, तसे २१वे शतक चीनच्या वर्चस्वाचे असेल असे एक गृहीतक आहे. ज्या घटकांमुळे युरोप, सोव्हिएत संघ आणि अमेरिकेने जागतिक वर्चस्व प्रस्थापित केले होते/आहे त्या घटकांच्या कसोटीवर चीनबाबतचे गृहीतक तपासावे लागेल. आर्थिक व राजकीय व्यवस्थेला प्राप्त झालेली वैचारिक झळाळी, विज्ञान व तंत्रज्ञानातील मूलभूत संशोधन आणि लष्करी सुसज्जतेतील नावीन्यता यांनी यापूर्वीच्या महासत्तांचा पाया रचला होता. औद्योगिक क्रांतीने युरोपमध्ये अवतरलेली भांडवलशाही आणि लोकशाही संपूर्ण जगासाठी मार्गदर्शक ठरली. या काळात युरोपमध्ये दळणवळण व दूरसंचार क्षेत्रात लागलेले शोध क्रांतिकारक होते, ज्यांचा दूरगामी परिणाम संपूर्ण जगावर झाला.\nयुरोपीय देशांच्या सन्यात नेपोलियनच्या काळापासून व्यवस्थापकीय कला विकसित झाली, ज्याला नव्या तंत्रज्ञानाची जोड लाभली. तेव्हापासून आजवर युद्धात वापरण्यात येणारे रणगाडे, पाणबुडय़ा, स्वयंचलित बंदुका, युद्ध नौका इत्यादींबाबत मूलभूत संशोधन युरोपीय देशांमध्ये झाले. साहजिकच, १९व्या शतकात सर्वत्र युरोपचे वर्चस्व निर्माण झाले. भारत व चीनसह बहुतांश देशातील अभिजनांना युरोपची भुरळ पडली.\n२०व्या शतकात युरोपीय वर्चस्वाला पहिला धक्का बसला तो सोव्हिएत क्रांतीने सोव्हिएत संघाच्या आर्थिक व राजकीय व्यवस्थेने आणि नवा समाज घडवण्याच्या अकल्पित जिद्दीने अध्र्या जगाला प्रभावित केले. सोव्हिएत संघाने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात घेतलेली नेत्रदीपक भरारी संपूर्ण तिसऱ्या जगासाठी प्रेरणादायी होती. युरोपीय वैचारिक वर्चस्वाला दुसरा मोठा धक्का बसला तो नाझीवाद व फासिस्टवादाच्या विचारधारेने सोव्हिएत संघाच्या आर्थिक व राजकीय व्यवस्थेने आणि नवा समाज घडवण्याच्या अकल्पित जिद्दीने अध्र्या जगाला प्रभावित केले. सोव्हिएत संघाने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात घेतलेली नेत्रदीपक भरारी संपूर्ण तिसऱ्या जगासाठी प्रेरणादायी होती. युरोपीय वैचारिक वर्चस्वाला दुसरा मोठा धक्का बसला तो नाझीवाद व फासिस्टवादाच्या विचारधारेने उदारमतवादी लोकशाहीचे रूपांतर वंशवादी हुकूमशाहीत होण्याची प्रक्रिया धक्कादायक होती. नाझीवाद व फासिस्टवादाला वैचारिक व लष्करीदृष्टय़ा प्रत्युत्तर देण्यात युरोपीय लोकशाही देशांना आलेल्या अपयशातून अमेरिकेचा जागतिक उदय झाला. अमेरिकेने देशांतर्गत व जागतिक मंदीवर मात करण्यात मिळवलेल्या यशाने आणि या प्रक्रियेत सातत्याने लोकशाहीचा पुरस्कार केल्याने जगभरातील अनेक विचारवंत भारावले होते. या काळात अमेरिकेने प्रगत लढाऊ विमाने आणि अणुबॉम्ब बनवण्यात यश प्राप्त करत स्वत:चे निर्विवाद लष्करी वर्चस्व प्रस्थापित केले. याच्या जोडीला मुक्त उद्योजकता आणि ग्राहककेंद्रित चंगळवादाने ‘अमेरिकेन ड्रीम’चा भव्य दिव्य डोलारा उभा केला.\n२१व्या शतकावर जर चीनला अमीट छाप सोडायची असेल तर त्याला सोव्हिएतप्रणीत योजनाबद्ध अर्थव्यवस्था, नेहरूंची मिश्र अर्थव्यवस्था, युरोपीय देशातील कल्याणकारी भांडवलशाही आणि अमेरिकापुरस्कृत मुक्त अर्थव्यवस्था या सगळ्यांपेक्षा वेगळे व अमलात येऊ शकेल असे विकासाचे मॉडेल उभे करावे लागेल. राजकीयदृष्टय़ा चीनला स्थिरता, भ्रष्टाचारमुक्त, सामाजिक व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा समन्वय साधणारी आणि सर्वसमावेशक अशी प्रणाली विकसित करावी लागेल. विज्ञानात अंतरिक्षांपलीकडे झेपावणारे तंत्रज्ञान आणि बुलेट ट्रेन व जेट विमानांच्या वेगाला इतिहासजमा करणारे संशोधन चीनला विकसित करावे लागेल.\nलष्करी सुसज्जतेत अणुबॉम्ब व आंतरखंडीय क्षेपणास्त्रांना फुटकळ ठरवणारी शस्त्रास्त्रे चीनला तयार करावी लागतील. ज्या वेळी चीन हे सर्व पल्ले गाठण्यात यशस्वी होईल, त्या वेळी ते जगातील सर्वात प्रभावशाली राष्ट्र ठरेल. तोवर २१वे शतक वर्चस्वाच्या स्पध्रेसाठी खुले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2013/06/blog-post_7062.html", "date_download": "2018-04-24T02:59:42Z", "digest": "sha1:IS6D5RYUSXVUT6BTTPGIT6CMGKYGDKT6", "length": 19124, "nlines": 297, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: बीफ बिर्यानी:- आईना रेस्टॉरेंट, नानापेठ, पुणे.", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nमंगळवार, २५ जून, २०१३\nबीफ बिर्यानी:- आईना रेस्टॉरेंट, नानापेठ, पुणे.\nमला बडेकी बिर्यानी प्रचंड आवडते हे तर मागे मी लिहलेच होते. त्यावर काही लोकानी प्रचंड ओरडा करणा-या प्रतिक्रीया दिल्या, ज्या मी उडवून टाकल्या. काहिनी फोन करुन \"हे एका बौद्धाला शोभते का\" वगैरे विचारले. त्यावर मी उत्तरलो \"तुम्ही जाऊन आधी बुद्धिजम वाचून या\" गेले ते गेलेच. आजून परत आलेच नाही. अन काहिनी मात्र फोन करुन पुण्यात कुठे कुठे चांगली बडेकी बिर्यानी मिळते याची चौकशी केली. मी सुखावलो. काही मित्रानी सांगितले की बडेकी बिर्यानी खातो ही गोष्ट ती लोकं बाहेर सांगत नाहीत. कारण गायीचं मटन खातो हे सांगितल्यास लोकं त्यांच्याकडे तुच्छतेने बघतात म्हणे. खुद्द आंबेडकरवादी सुद्धा गायीचे मटन खाणे वर्ज्य मानतात म्हणे. हे वर्ज्यचं कारण पानाती पाता वेरमणी... असेल तर ठीक आहे. पण मग तसं असेल तर हे पानाती पाता... फक्त गायीसाठीच का\" वगैरे विचारले. त्यावर मी उत्तरलो \"तुम्ही जाऊन आधी बुद्धिजम वाचून या\" गेले ते गेलेच. आजून परत आलेच नाही. अन काहिनी मात्र फोन करुन पुण्यात कुठे कुठे चांगली बडेकी बिर्यानी मिळते याची चौकशी केली. मी सुखावलो. काही मित्रानी सांगितले की बडेकी बिर्यानी खातो ही गोष्ट ती लोकं बाहेर सांगत नाहीत. कारण गायीचं मटन खातो हे सांगितल्यास लोकं त्यांच्याकडे तुच्छतेने बघतात म्हणे. खुद्द आंबेडकरवादी सुद्धा गायीचे मटन खाणे वर्ज्य मानतात म्हणे. हे वर्ज्यचं कारण पानाती पाता वेरमणी... असेल तर ठीक आहे. पण मग तसं असेल तर हे पानाती पाता... फक्त गायीसाठीच का सगळ्याच प्राणिमात्रासाठी हवं. जावई आला की कापतात कोंबळी. रविवार आला की आणतात मटन. कोकणात गेले की हाणतात मासे. मग तेंव्हा कुठे जाते पानाती पाता... सगळ्याच प्राणिमात्रासाठी हवं. जावई आला की कापतात कोंबळी. रविवार आला की आणतात मटन. कोकणात गेले की हाणतात मासे. मग तेंव्हा कुठे जाते पानाती पाता... मी त्या मित्राना समजावून सांगितलं की गायीचे मटन काय नी बोकडाचे काय. आपल्यासाठी मटन हे मटन आहे. मॅटर संपलं. पण कुणी गाय पवित्र आहे वगैरेचे कारण सांगत असतील तर त्यांच्यासाठी माझं ठेवणीतलं उत्तर देण्याचा सल्ला दिला. ते उत्तर म्हणजे.\n“गाय ही हिंदूसाठी पवित्र आहे म्हणूनच मी खातो. बौद्ध धम्मात मासं/मटन वर्ज्य नाही. खुद्द भगवान बुद्ध मटन खात असत. किंबहूना निर्वाणाच्या दिवशी ते डुक्कराची मटन खाऊन निर्वाणास गेले” हा युक्तिवाद करावा. खाण्यापिण्यावरुन माणसाचं स्टेटस हिंदू धर्मात ठरत आपल्यात नाही. जे आवडत ते ते खावं. अगदी चीन मध्ये गेलात तर कुत्रं व सापही खातात हे तुमच्या लक्षात येईल. मग काय चीनी माणूस तुच्छा आहे का अजिबात नाही. म्हणजेच खाण्यावरुन माणसाचं स्टेटसं ठरत नाही. त्याच्या वर्तनावरुन ठरतं. अन खाद्यपदार्थ कुठले खावे हा ज्याच्या त्याचा वयक्तीक विषय आहे. वयक्तीक गोष्टीत ढवळाढवळ करण्याची ही खोड हिंदूची आहे. त्याची लागण काही बौद्धानाही झालेली दिसते. अशा बौद्धांवर ’ते आजून हिंदू असल्याची’ शंका येते. कोणी काय खावं नि काय नाही खावं हे ज्याचं त्यानी ठरवावं. या देशातील संविधान व कायदा जर मोडत नसेल तर ते सगळ खाण्याचा तुम्हाला अधिकार आहे.\nतसं गायीचे मटन खाणे ही बौद्ध असण्याची/बनण्याची अट मुळीच नाही. पण गाय पवित्र आहे म्हणून न खाणे म्हणजे आजूनही हिंदूच असल्याचा पुरावा मात्र नक्कीच ठरतो. असो.\nमाझ्या पुरता बोलायचं म्हटल्यास मला गायीचं मटन प्रचंड आवडतं. पुण्यातील काही खास होटेलं आहेत जिथे बीफ(गाय) बिर्याणी अत्यंत चवदार मिळते. त्यातलं पहिलं नाव म्हणजे आईना रेस्टॉरेंट.\nहा आईना रेस्टॉरेंट नानापेठेत येतो. पुणे स्टॆशन ते स्वारगेटच्या रस्त्यावर स्टेशनकडून स्वारगेटला जाताना उजव्या हातावर पडतो. स्टॆशन सोडलात की स्वारगेटच्या दिशेनी जाताना मासेवाली कोळीनचा पुतळा येईस्तोवर बिनधास्त जा. पण एकदा हा कोळीनबाईचा पुतळा पार केलात की मग अर्धा किमीच्या आतच उजव्या हातावर हा आईना रेस्टॉरंट लागतो. नुसतं बिर्याणीच नाही तर बीफ अफगाणी, बीफ कबाब असे एकसे एक अफलातून डीशेस मिळतात.\nआईना म्हणजे माझी आवडीची जागा.\nअन हो... एक महत्वाचं. ईथे गायीचं मटन खाणारे ५०% ग्राहक हिंदुच दिसतील तेंव्हा अवाक होऊ नका.\nआपला वार ठरला आहे... शुक्करवार\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nPrajakt Karanjkar १२ डिसेंबर, २०१३ रोजी ११:२१ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nआर.एस.एस. ला विरोध का\nआर. एस. एस. देते १०५ % मदत.\nवोह ईक भोलिसी लडकी है... -जानी बाबू\nजिंदगी की रांहो मे - जाफर अली खान\nबीफ बिर्यानी:- आईना रेस्टॉरेंट, नानापेठ, पुणे.\nआय हेट गांधी, तरी सुद्धा...तो ग्रेटच\nउत्तराखंडच्या मृत्यूतांडवातूनतरी हिंदू धडा घेतील क...\nराष्ट्रमाता जिजाऊस विनम्र अभिवादन\nराज्यभिषेकदिनी आला मराठा आरक्षणाचा हुंकार\nकम्युनिजम एक अभिशाप: भाग-६ (आक्टोबर क्रांती)\nकम्युनिजम एक अभिशाप: भाग-५ (लेनीन-II)\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/darshan-12153", "date_download": "2018-04-24T03:08:46Z", "digest": "sha1:HJ2LJZ6LOFLVYTECDTSF3QCUVV4P2XIM", "length": 14831, "nlines": 272, "source_domain": "www.esakal.com", "title": "Darshan दर्शन! (ढिंग टांग) | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 5 सप्टेंबर 2016\nतसा मी पाणीदार श्रद्धाळू नाही,\nआणि आगीनबाज अंधश्रद्धही नाही\nहे गणित कसे जुळावे\nमाझ्या (ही) सुशिक्षित मध्यमवर्गीय मनाला\nदिसणारे देवस्थानांचे बेहिसाब खजिने\nआणि तितकेच सलत राहाते\nविवेकाचे फलक नाचवणारे अंधश्रद्धेचे निर्मूलनही...\nहे गणित कसे जुळावे\nतसा मी पाणीदार श्रद्धाळू नाही,\nआणि आगीनबाज अंधश्रद्धही नाही\nहे गणित कसे जुळावे\nमाझ्या (ही) सुशिक्षित मध्यमवर्गीय मनाला\nदिसणारे देवस्थानांचे बेहिसाब खजिने\nआणि तितकेच सलत राहाते\nविवेकाचे फलक नाचवणारे अंधश्रद्धेचे निर्मूलनही...\nहे गणित कसे जुळावे\nफुलांची परडी नि हार घेऊन\nनेहमी मी हसून सांगतो की,\n\"\"तुझे होऊ दे सावकाश...इथले\nन्याहाळताना माझा वेळ जाईल मजेत\nबांबू किंवा धातूजन्य दांड्यांच्यामधून\nभाविकांची अटळ रांग बघून\nद्रवते माझे शास्त्रकाट्यावर धडधडणारे\nवेडावलेल्या वेगाने धुसमळत निघालेले\nहे गणित कसे जुळावे\nपायात हळूचकन चपला सर्कवून\nमावे आणायला निघावे, तर\nवृद्ध अजीजीने आई म्हणते की,\n\"येताना फुलपुडी आण रे... काल त्या\nमेल्यानं सगळ्या तुळशीच घातल्यान...‘‘\nतेव्हा गल्बलते माझ्या व्यसनी हृदयात,\nआणि माझ्या तर्ककर्कश जिभेचा\nप्रतिपाळ करणाऱ्या (मावायुक्‍त) मुखाला\nहे गणित कसे जुळावे\nलागलीच करतो दोन तुकडे\n\"त्यांचे‘ आणि \"आपले‘ वगैरे.\nघासून पाहतो तर्काच्या फत्तरावर\nनेमेचि येणारी ती \"श्रीं‘ची मूर्त\nममतेने माझ्याकडे पाहाते, तेव्हा\nनकळत जोडले जातात छातीशी\nहे गणित कसे जुळावे\nनेते ‘ए.सी.’मध्ये, कार्यकर्ते जेलमध्ये\nकोल्हापूर - पाचगावच्या राजकीय वर्चस्वातून २०१३ मध्ये झालेल्या दोन्ही खुनांचा निकाल जाहीर झाला. अशोक पाटील आणि धनाजी गाडगीळ यांच्या खुनातील अकरा...\nआमीर खान म्हणाला 'आया मैं खंडाळा...'\nअकोला - पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामाची पाहणी करण्यासाठी सोमवार...\nऊस बिलातून पाणीउपसा कराची वसुली\nकऱ्हाड - साखरेचे दर गडगडल्याने साखर कारखान्यांना एफआरपीची रक्कमही देणे मुश्‍कील बनले आहे. अनेक कारखान्यांनी पहिला हप्ताही दिलेला नाही. त्यामुळे...\n\"पाणी घेता का पाणी...'\nऔरंगाबाद - नागरी क्षेत्रातून निघणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते उद्योगांना देण्याचे धोरण...\nटंचाईग्रस्तांच्या संख्येत 59 गावांची भर\n76 ने वाढली टॅंकरची संख्या; 142 ने वाढले विहिरींचे अधिग्रहण औरंगाबाद - मागील आठवड्याच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/team-anna.html", "date_download": "2018-04-24T03:33:47Z", "digest": "sha1:Y274MBNZWP2WCOWNWJRSZDPWXA7OQFDR", "length": 12078, "nlines": 120, "source_domain": "zeenews.india.com", "title": "team anna - Latest News on team anna | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nअण्णा हजारे यांची नवी टीम\nज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी शनिवारी त्यांची नवी टीम जाहीर केली. अरविंद केजरीवाल यांना रामराम केल्यानंतर दोन महिन्यांनी अण्णांनी नवी टीम जाहीर केली.\nमी टीम अण्णा फोडली नाही- बाबा रामदेव\nटीम अण्णा दुभंगल्यानंतर, आपण टीम अण्णा फोडली नाही, असा खुलासा बाबा रामदेव यांनी केलाय. अण्णा हजारे यांनी स्वत:च हा निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलंय. अण्णा आणि केजरीवाल यांच्यात फाटाफूट झाल्याचं सध्या दिसतंय.\n`आमचे मार्ग वेगळे, ध्येय एकच`\nमाजी टीम अण्णांमध्ये आता दुफळी निर्माण झाल्याचं स्पष्ट झालंय. खुद्द अण्णा हजारेंनीच तशी कबुली दिलीय.\nकेजरीवाल यांच्यावर गुन्हा दाखल\nटीम अण्णांच्या काही सदस्यांनी दिल्लीमध्ये केलेल्या आंदोलनाबद्दल दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया, प्रशांत भूषण, नीरज कुमार आणि गोपाळ राय या टीम अण्णामधील सदस्यांवर दंगल भडकवण्याचा गुन्हा नोंदवला गेला आहे.\nबाबा रामदेवांची पुन्हा ‘रामलीला’\nटीम अण्णांनंतर आता बाबा रामदेवांनीही सरकारविरोधात एल्गार पुकारलाय. आजपासून रामलीलावर बाबा रामदेवांच्या आंदोलनाला सुरुवात होतेय.\nटीम अण्णाचं 'भूत उतरलं'- बाळासाहेब\nआजच्या ‘सामना’मधून बाळासाहेबांनी टीम अण्णांचे चांगलेच वाभाडे काढले आहेत. ‘भूत उतरले’ अशा नावाचाच अग्रलेख लिहून त्यात टीम अण्णांची बरखास्ती म्हणजे जनतेच्या मानगुटीवर बसलेलं भूतच उतरलं असल्याची भावना सामनामध्ये व्यक्त केली आहे.\nअण्णा 'टीम अण्णा'वर नाराज\nटीम अण्णा बरखास्त करण्यात आलीय. अण्णांनी ब्लॉगवर याची घोषणाही केली. त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झालेत. सर्वात मोठा प्रश्न आहे, की अण्णा टीमवर नाराज आहेत का\nअण्णा म्हणाले, 'टीम अण्णा संपली'\nटीम अण्णांची कोअर कमिटी बरखास्त करण्यात आली आहे. कोअर कमिटीचा कार्यकाळ संपल्याची घोषणा अण्णांनी आपल्या ब्लॉगवर केली आहे. आपण राजकीय पक्षाची स्थापना करणार नसल्याचंही अण्णांनी आपल्या ब्लॉगवर स्पष्ट केलं आहे.\n'टीम अण्णांचा निर्णय घाईघाईत' - मेधा पाटकर\nनर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी टीम अण्णांचा निर्णय म्हणजे ‘घाईघाईत घेतलेला निर्णय’ असल्याचं म्हटलंय.\nअण्णा समर्थकांनीच जाळला अण्णांचा पुतळा\nजंतर मंतरवरचं उपोषण थांबवून आता टीम अण्णांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला देशभरातील सामान्य नागरिकांचा जरी पाठिंबा असला, तरी त्यांच्यावर टीकाही तेवढीच होत आहे.\nअण्णांच्या निर्णयाचे स्वागत, विरोध आणि ऑफर\nसरकारने जनतेचा आवाज ऐकण्यास नकार दिल्यामुळंच उपोषण सोडण्याचा निर्णय घेऊन राजकीय पर्याय निर्माण करण्याची घोषणा केल्याचं स्पष्टीकरण टीम अण्णाचे सदस्य मनीष सिसोदिया यांनी दिलंय.\n सशक्त राजकीय पर्याय द्या'\nटीम अण्णानं उपोषण मागं घ्यावं अशी मागणी आता होऊ लागलीये. अण्णांनी आंदोलन मागं घ्यावं असं आवाहन देशातल्या प्रतिष्ठीत व्यक्तींनी केली आहे. अण्णांना लिहलेल्या पत्रांमध्ये या सन्माननीय व्यक्तींनी अण्णांना आवाहन केलं आहे.\nटीम अण्णांना दिल्ली पोलिसांची तंबी\nजनलोकपाल बिल मंजूर करावे, या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या टीम अण्णांना पोलिसांनी दमबाजी करण्यास सुरूवात केली आहे. तु्म्ही भाषण करताना वातावरण बिघडवू नका, असे सांगत तंबीची भाषा केली आहे.\nआत्महत्या नाही तर बलिदान - केजरीवाल\nगेल्या आठवड्यापासून म्हणजेच 26 जुलैपासून टीम अण्णा सदस्य उपोषणाला बसले आहेत. अण्णा हजारे हजारे या उपोषणात पाचव्या दिवसापासून सहभागी झाले असले तरी टीम अण्णा सदस्यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. या आंदोलनाची धुरा सांभाळणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना अशक्तपणा जाणवू लागलाय.\n...म्हणून ५२ वर्षाच्या मिलिंद सोमणवर मुली होतात फिदा..हे आहे कारण\nआता या भारतीय अरबपतीने सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का\nनियमित फक्त '5' मिनिटांंच्या या उपायाने कमी होईल केसगळतीची समस्या\nनवऱ्याच्या वागणूकीवर चिडली दिव्यांका, बेडरूममध्ये शिकवला धडा\nएली अवरामशी हार्दिक पांड्याचा ब्रेकअप या अॅक्ट्रेसला करतोय करतोय डेट\nधक्कादायक : मृत्यूच्या 5 तासांंनंतर जिवंत झाली व्यक्ती\nआयपीएल जिंकलात तर... प्रिती झिंटाची पंजाबच्या खेळाडूंना स्पेशल ऑफर\nशूजमधून येणारी दुर्गंधी टाळण्यासाठी '5' घरगुती उपाय\nनाणार जमिनी अधिग्रहणाची अधिसूचना रद्द, सुभाष देसाईंची घोषणा\nसोनम कपूर आणि जया बच्चनने रिसेप्शनमध्ये केला जबरदस्त डान्स...पाहा व्हिडीओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lekha-news/articles-in-marathi-on-folk-art-scholor-dr-tulsi-behere-1615983/", "date_download": "2018-04-24T03:12:36Z", "digest": "sha1:Q45ZNJZ6TE3RXG7ZEMHUCDOD4D5AMXUN", "length": 29033, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Articles in Marathi on Folk Art Scholor Dr Tulsi Behere | लोकरंगी नाटय़कर्मी | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nलहानपणी कोकणात त्यांनी दशावतारी ‘खेळ’ पाहिले होतेच\nदक्षिण कोकणातील ‘दशावतार’ या लोकनाटय़ाचे अभ्यासक व संशोधक डॉ. तुलसी बेहेरे यांनी अलीकडेच आयुष्याच्या रंगभूमीवरून अकल्पितपणे ‘एक्झिट’ घेतली. ज्या वयात व्यासंगी संशोधकाने अधिकारवाणीने आपले विचार मांडायचे असतात अशा वयात त्यांची झालेली ही ‘एक्झिट’ मनाला तीव्र वेदना देणारी आहे.\nसिंधुदुर्ग जिल्ह्यतील सावंतवाडीजवळच्या जैतीर यात्रेसाठी प्रसिद्ध असलेल्या तुळस या गावी तुलसी बेहेरे यांचा जन्म झाला. पुढे मुंबईत आल्यावर मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये ते नोकरीला लागले. मात्र, मूळचा नाटय़कलेचा उमाळा त्यांना स्वस्थ बसू देईना. अनेक हौशी नाटय़संस्थांना ते मार्गदर्शन आणि दिग्दर्शनाच्या कामी साहाय्य करू लागले. राज्य नाटय़स्पर्धाचे परीक्षक म्हणूनही ते काम करू लागले. दरम्यान, ज्येष्ठ नाटय़-दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या ‘हयवदन’ या नाटकात तुलसी बेहेरे यांनी त्यांना साहाय्य केले. लोकरंगभूमीची रंगतत्त्वे उपयोजून सादर झालेले हे नाटक यशस्वी झाल्याने बेहेरे यांचा आत्मविश्वास दुणावला. परंतु पुढे ते लोककलेच्या अभ्यासाकडे वळले. त्यातही ‘दशावतार’ हा लोककलाप्रकार त्यांनी आपल्या संशोधनासाठी निवडला. प्रा. रमेश कुबल यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ‘कोकणच्या दशावतारी नाटकांची संहिता व प्रयोग आणि कर्नाटकातील यक्षगान यांचा तुलनात्मक अभ्यास’ या विषयावर परिश्रमपूर्वक संशोधन करून २००५ साली मुंबई विद्यापीठाची पीएच.डी. पदवी प्राप्त केली.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nलहानपणी कोकणात त्यांनी दशावतारी ‘खेळ’ पाहिले होतेच; पण मुंबईत येणाऱ्या दशावतार मंडळींची ‘आख्याने’ही ते आवर्जून बघत. आय. एन. टी. या संस्थेत अशोकजी परांजपे यांच्या सहवासात आल्यावर त्यांनी ‘दशवातारी राजा’ हे प्रायोगिक नाटक लिहिले. आणि स्वत:च ते दिग्दर्शित करून सादरही केले. अनेक दशावतारी कलावंत आणि दशावतारी नाटय़मंडळे यांना ते हरतऱ्हेची मदत करत. स्वत:च्या ओळखीवर त्यांना ‘प्रयोग’ ठरवून देत आणि स्वत:ही त्यांच्यासोबत जात. नोकरी सांभाळत लोकनाटय़कर्मी बनलेला हा तरुण एकेकाळी कविताही करीत असे. त्यातून त्यांचा ‘झेलम’ हा काव्यसंग्रहही प्रकाशित झालेला आहे. पुढे ते वृत्तपत्रीय लेखन आणि मुंबई आकाशवाणीसाठी मुलाखती घेऊ लागले. मालवणी भूमी आणि मालवणी माणूस यांच्यावर नितांत प्रेम करणारा हा कलासक्त माणूस मनात आले की एस. टी. पकडायचा नि थेट तुळस (आपले गाव) गाठायचा. लोककलेच्या सादरीकरणात परंपरा जोपासत असताना ते ‘प्रायोगिकता’ही जपत. शिरुरला आमच्या चां. ता. बोरा महाविद्यालयात झालेल्या ‘लोककला दशावतार’ या विषयावरील चर्चासत्रात अभ्यासपूर्ण बीजभाषण दिल्यावर लगेचच ते त्यावरील सादरीकरणात हास्याची कारंजी फोडत गूढ बोलणारे ‘संकासुर’ झाले नि विद्यार्थी प्रेक्षकांत ‘काळे कपडे’ घालून मुलामुलींची चक्क मालवणीत फिरकी घेऊन आले. नाटकातील नटाने प्रेक्षकांशी कशी जवळीक साधावी याचे जणू त्यांनी प्रात्यक्षिकच करून दाखविले नि क्षणात विद्यार्थी नाटय़प्रयोगाशी समरस झाले.\nमुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीत ते मानद प्राध्यापक म्हणून शिकवीत असत. कोकणात विद्यार्थ्यांच्या सहली आयोजित करून त्यांना ते तिथल्या लोककलांचे दर्शन घडवीत. लोककलांवर तासन् तास बोलणारे डॉ. बेहेरे सातत्याने या विषयावर लेखन करत असत. ‘दशावतार’ या लोककलाप्रकारास त्यांनी नागर प्रेक्षकांमध्ये आदराचे स्थान मिळवून दिले. लोककलेच्या क्षेत्रात संशोधन करणाऱ्या तरुण अभ्यासकांची ते कदर करीत. त्यांचा उचित गौरव करीत. माझ्या ‘सोंग’, ‘लळित’, ‘दशावतार’ या ग्रंथांचा ते अनेकदा प्रसंगपरत्वे नामोल्लेख करीत. यक्षगान आणि दशावतार यांच्या अनुबंधावर आमचे मतभेद होते. पण त्यातील सांस्कृतिक आणि व्यावहारिक बाजू पटल्यावर मात्र त्यांनी ‘दशावतारी लोककलेला आंतरराज्यीय व आंतरराष्ट्रीय स्थान मिळवून देण्यासाठी तुमचा विचार मान्य करायला हवा’ अशी सहमती त्यांनी व्यक्त केली होती. मूलगामी संशोधनपर प्रबंध लिहूनही ते स्वत:ला अभ्यासक म्हणवत, यातच त्यांचे मोठेपण दिसून येते.\n‘दशावतारी राजा’ या आगळ्या प्रायोगिक नाटकाचे लेखन-दिग्दर्शन त्यांनी केले. मालवणी मुलखातील संपूर्ण गावच या विधिनाटय़ात भाग घेते असे त्यांनी त्यात दाखवले आहे. गावातील जत्रेत (दहीकाल्यात) दशावतार नाटक आणि दशावतारी मंडळींना सन्मानाची वागणूक असते. एका गावात जत्रेच्या ठिकाणी ‘दशावतार’ प्रयोग होणार असतो. पूर्वरंगात ‘भक्ती’ डोळ्यासमोर ठेवून विविध धार्मिक विधी, नृत्य, पदे, संवाद यांनी पारंपरिक ‘आख्यान’ सुरू होते. त्यात एकादशी माहात्म्याचे तुलसी आख्यान सादर करताना दशावतारी कलावंतांचे प्रत्यक्ष जीवन आणि नाटकातील आख्यान समांतर ठेवून त्यांनी एक वेगळाच परिणाम साध्य केला होता. ‘दशावतारा’तला राजा हा प्रत्यक्ष वास्तवात काय काय भोगत असतो याचे दर्शन त्यांनी त्यात घडवले होते. यातील मालवणी संवाद आणि शिव्या हा तिथल्या लोकजीवनाचा अविभाज्य भाग असल्याने ते तसेच ठेवले होते. हा सामुदायिक नाटय़विधी असल्याने त्याचे रंगमंचावरील दर्शन हे नाटय़संहितेपुरते मर्यादित न ठेवता सकाळी देवळासमोर ढोल वाजवण्यापासून ते दहीहंडी फोडून दशावतार आख्यान संपेपर्यंत जे जे विधी होतात ते दाखवत त्यांनी हे कथानक फुलवत नेले होते. या नाटकात लोककलाकाराचे वास्तवदर्शी आयुष्य सादर करून त्यांनी प्रेक्षकांना अंतर्मुख व्हायला भाग पाडले होते. ‘‘दशावतारी राजा’मुळे शहरी प्रेक्षकांनाही ग्रामीण भागातील वातावरण आणि लोकजीवन परके न वाटता आपले वाटू लागले आणि खऱ्या अर्थाने तो प्रेक्षक नाटकाच्या जवळ गेला,’ अशी प्रतिक्रिया देऊन डॉ. अशोकजी परांजपे यांनी तुलसी बेहेरेंना शाबासकी दिली.\n‘दशावतारी राजा’च्या यशानंतर ते मराठी रंगभूमीवर लेखक-दिग्दर्शक म्हणून पुढे येतील असे वाटत असताना ते मात्र लोककलांच्या अभ्यासाचा गांभीर्याने विचार करीत होते. नोकरी सांभाळत, लोकनाटय़कर्मीपण जोपासत ते चक्क विद्यापीठीय संशोधनाकडे वळले आणि ‘दशावतार लोककला आणि कर्नाटकातील यक्षगान’ यांचा तुलनात्मक अभ्यास करू लागले.\nया प्रबंधाची एकूण अकरा प्रकरणे असून त्यात दोन्ही लोककलांच्या संहिता, कलावंतांच्या मुलाखती, दोन्ही प्रांतांतील जीवनरहाटी, विधीनाटक लिहिताना कोकणातील ‘बारापाच देवस्की आणि त्यातील दशावतार’ लोककलेचे स्थान आणि कर्नाटकातील ‘देवता’ या प्रकारावर त्यांनी लिहिले. ‘दशावतार’ हा यक्षगान परंपरेतून उगम पावलेला आहे, असे काही अभ्यासक मानतात. या मतात काही तथ्य आहे का, हे शोधून काढण्याच्या ऊर्मीतून त्यांनी या कलांच्या मौखिक संहिता ‘लिखित’ केल्या. त्यासाठी अनेक वेळा त्यांनी कर्नाटकातील उडुपी आणि दक्षिण कोकणात संशोधनासाठी दौरे केले. ही दोन्ही विधीनाटय़े असली तरी त्यांना स्वत:ची अशी ‘स्वतंत्र’ परंपरा आहे, तसेच त्या- त्या जीवनसंस्कृतीत जन्मलेले, घडलेले, वाढलेले आणि संस्कारित झालेले हे नाटय़प्रकार आहेत, हे त्यांनी संशोधनाअंती सिद्ध केले.\n‘दशावतार’ आणि ‘यक्षगान’ वादनपद्धती पूर्णत: भिन्न आहेत. रंगभूषा आणि वेशभूषा दोन्हीही ठिकाणी भरजरी असली तरी त्यांत शिरस्त्राणे, अंगरखे, पितांबर परिधान करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. दशावतार प्रयोग ‘मौखिक’ पद्धतीचा, तर यक्षगानात ‘संहिता’ असते, हे डॉ. बेहेरे यांनी दाखवून दिले. हा अभ्यास करताना ही विधीनाटय़े जेथे सादर होतात तेथील लोक एक धर्माचार म्हणूनच लोकाविष्कार स्वरूपातील या नाटकांचे जागरण करत असतात. आणि एक सांस्कृतिक बाब म्हणूनही ही कला ते सादर करतात. दोन्ही नाटय़प्रकारांतील पात्रे ही समोरच्या जनसमुदायास सत्शीलतेचे आणि सद्वर्तनाचे धडे देतात. आपापसातील कलहभावना (सध्या तर ती खूपच वाढते आहे.) नष्ट करण्याचा संदेश देतात. प्रेमभाव वाढविण्याचा गुरुमंत्र देतात. त्यामुळे माणसाचे जीवन सुखी व समाधानी बनवण्याचे सामर्थ्य या दोन्ही कलााविष्कारांत आहे. हे नाटय़प्रकार तेथील जीवनसंस्कृतीशी एकरूप झालेले, तिथल्या लोकांना संस्कारित करणारे आणि कलाविष्काराचे विशिष्ट रूप स्पष्ट करणारे असल्याने ते आजही टिकून आहेत आणि पुढेही ते टिकतील. याचे कारण त्या- त्या प्रदेशातील लोक या नाटकांकडे ‘धर्मनाटय़’ म्हणून पाहतात.. अशी सरळ, साधी, पण अर्थगर्भ मांडणी डॉ. तुलसी बेहेरे यांनी या संशोधनात केली आहे.\nडॉ. तुलसी बेहेरे, मी आणि सतीश लळित यांनी उडुपीच्या धर्तीवर दक्षिण कोकणात दशावतारी अ‍ॅकेडमी स्थापन करून स्थानिक हौशी तरुणांना दशावताराचे धडे देण्याचा संकल्प सोडला होता. स्थानिक दशावतरी नाटय़मंडळे आणि पर्यायाने लोककलाकार आर्थिकदृष्टय़ा अधिक सक्षम कसे होतील याविषयी त्यात मार्गदर्शन करणार होतो. या प्रकल्पाची सुरुवातही झाली होती.. आणि अचानक तुलसी बेहेरे हा ‘दशावतारी राजा’ संकासुरासारखा लोकरंगात मिसळून गेला. दक्षिण कोकणातील, तसेच मुंबई आणि महाराष्ट्रातील दशावतारप्रेमी रसिक तुलसी बेहेरे यांची सदैव आठवण काढतील यात शंकाच नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/news/cricket/preview-india-vs-south-africa-match/165362", "date_download": "2018-04-24T02:32:26Z", "digest": "sha1:5ZEQPUNFRLFTEPZR5YFSMSGX57IS6EO5", "length": 18104, "nlines": 102, "source_domain": "zeenews.india.com", "title": "सुरु होणार धोनीच्या यंगिस्तानची खरी टेस्ट! | 24taas.com", "raw_content": "\nसुरु होणार धोनीच्या यंगिस्तानची खरी टेस्ट\nमहेंद्रसिंग धोनीच्या यंगिस्तानची खरी टेस्ट सुरु होईल ती दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन-डे सीरिजमध्ये. जोहान्सबर्गमध्ये भारत आणि आफ्रिका यांच्यातील पहिली वन-डे रंगणार आहे. होम अॅडव्हानटेज डिव्हिलियर्सच्या टीमला असणार आहे. त्यामुळं धोनी अँड कंपनी आपल्या पहिल्याच पेपरमध्ये पास होते का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.\nwww.24taas.com, झी मीडिया, मुंबई\nमहेंद्रसिंग धोनीच्या यंगिस्तानची खरी टेस्ट सुरु होईल ती दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन-डे सीरिजमध्ये. जोहान्सबर्गमध्ये भारत आणि आफ्रिका यांच्यातील पहिली वन-डे रंगणार आहे. होम अॅडव्हानटेज डिव्हिलियर्सच्या टीमला असणार आहे. त्यामुळं धोनी अँड कंपनी आपल्या पहिल्याच पेपरमध्ये पास होते का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.\nटीम इंडियानं २०१३च्या वन-डे सीझनमध्ये आतापर्यंत असामान्य कामगिरी केली. आता सीझनमध्ये ६ सीरिज जिंकून आत्मविश्वास वाढलेली धोनीची टीम आफ्रिकन सफारीसाठी सज्ज झाली आहे. वेगवान खेळपट्ट्यांवर धोनीच्या यंगिस्तानची वनडेत टेस्ट लागणार आहे. विराट कोहली, रोहित शर्मा आणि शिखर धवननं खोऱ्यानं रन्स केले आहेत. त्यामुळंच या तिघांवर पुन्हा एकदा भारताच्या बॅटिंगची भिस्त असेल. मात्र, आफ्रिकेच्या विकेटवर त्यांच्यासमोर चमकदार कामगिरीचं आव्हान असणार आहे.\nरोहित शर्मा आणि शिखर धवनवर आपल्या टीमला दमदार ओपनिंग करून देण्याची जबाबदारी असेल. मायदेशात या दोघांची ओपनिंग जोडी चांगलीच चालली. त्यामुळं या मॅचमध्येही त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील. मिडल ऑर्डरमध्ये विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी आणि युवराज सिंग या तिघांवर आफ्रिकन बॉलर्सचं आव्हान परतवून लावावं लागणार आहे.\nआर. अश्विन आणि रवींद्र जाडेजा आफ्रिकन खेळपट्ट्यांवर आपल्या स्पिनची जादू कितपत दाखवतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भुवनेश्वर कुमार आणि शमी अहमदबरोबर तिसरा फास्ट बॉलर कोण असा यक्ष प्रश्न धोनीसमोर असणार आहे.\nएबी डिविलियर्सची टीम घरच्या मैदानावर खेळत असल्यानं अॅडव्हानटेज आफ्रिकन टीमलाच असणार आहे. त्यांची टीम अतिशय समतोल वाटतेय. ग्रॅमी स्मिथ, हाशिम आमला आणि जॅक कॅलिस ही त्रिमूर्ती भारतीय टीमसाठी धोकादायक ठरणार आहे. कॅप्टन एबी डिव्हिलियर्स, जेपी डुमिनी यांच्याकडूनही भारताला सावध रहाव लागणार आहे. डेल स्टेन, वेरनॉन फिलँडर आणि मॉर्ने मॉर्केल या वेगवान मा-याचा सामना भारतीय बॅट्समनना करावा लागणार आहे. इम्रान ताहीर हा एकमेव स्पिनर त्यांच्या टीममध्ये आहे.\nपाकिस्ताननं दक्षिण आफ्रिकेत आफ्रिकेला पराभूत करण्याची किमया साधली आहे. त्यामुळं भारतीय टीमचा फॉर्म पाहता धोनीब्रिगेडला डिव्हिलियर्सच्या टीमला पराभूत करण्याची नामी संधी आहे.\n• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.\n• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.\nवेळापत्रकभारतदक्षिण आफ्रिकामहेंद्र सिंग धोनीक्रिकेट\nविनोद कांबळीला `लिलावती`तून डिस्चार्ज\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nपेट्रोलने गाठला 55 महिन्यांचा उच्चांक, डिझेलच्या ही दरात मो...\nबर्थ डे स्पेशल : कोचच्या 'या' वाक्यामुळे सचिन तें...\nसामूहिक विवाह सोहळ्यात या आमदाराच्या मुलीचा 'शाही...\nमंगळवारपासून मुंब्रा बायपास दोन महिन्यांसाठी बंद\nब्रेक अप झाल्यावर लोकांमध्ये होतो हा वर्तनबदल\nमहाराष्ट्रातही उन्नावची पुनरावृत्ती, अत्याचारानंतर अल्पवयीन...\nVIDEO : आपल्या घरात येणाऱ्या भाज्यांचे हे धक्कादायक वास्तव\nराजस्थानला सनसनाटी विजय मिळवून देणारा गौतम, लिलावात मिळालेल...\nसेक्स ट्रिप्स पडल्या महागात, झाली ३३० वर्षांची सजा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikiquote.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2", "date_download": "2018-04-24T03:34:46Z", "digest": "sha1:BXL7QBJONZFPSWF7UCJY6DCEWJ4LUPGJ", "length": 4571, "nlines": 71, "source_domain": "mr.wikiquote.org", "title": "अलीकडील बदल - Wikiquote", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोध\nया विकिवर झालेल्या सर्वात अलीकडील बदलांचा या पानावर मागोवा घ्या.\nमराठी 'विकिक्वोटमधील अलीकडील बदल या पानावर दिसतात. इतर प्रकल्पांतील बदल येथे पहा -- (विक्शनरीतील;विकिपीडियातील;विकिबुक्समधील;)\nअलीकडील बदलाऐवजी पर्याय मागील १ | ३ | ७ | १४ | ३० दिवसांतील ५० | १०० | २५० | ५०० बदल दाखवा\nनोंदणीकृत सदस्य लपवा | अनामिक सदस्य लपवा | माझे बदल लपवा | सांगकामे(बॉट्स) दाखवा | छोटे बदल लपवा | दाखवा पान वर्गीकरण | दाखवा विकिडाटा\n०३:३४,२४ एप्रिल २०१८ पासून सुरुवात करुन, नविन केल्या गेलेले बदल दाखवा.\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा Wikiquote Wikiquote चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा सहभागी नामविश्वे\nया संपादनाने नवीन पान तयार झाले (नविन पानांची यादी हेही पाहा)\nहे एक किरकोळ संपादन आहे\nहे संपादन एका सांगकाम्याकडून केले गेले आहे\nया पानाचा आकार इतक्या बाइटस् ने बदलला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/news/images/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%AE-%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A4%82/152762?page=1", "date_download": "2018-04-24T03:38:16Z", "digest": "sha1:QREF4XZRYKTA5QJAWSMEW7EMF3BY4DQV", "length": 7605, "nlines": 91, "source_domain": "zeenews.india.com", "title": "'तुमचं-आमचं सेम नसतं...' | 24taas.com", "raw_content": "\nनेहमी गरमागरम वातावरण असलेली दिल्लीही यंदाच्या थंडीत चांगलीच गारठलीय.\nश्रीनगरचं थिजलेलं दाल लेक... अनेक जण या थंडीची मजा लुटण्यासाठी उत्तर भारताकडे प्रयाण करत आहेत.\nएक छोटुकलं... प्रवास करताना... स्टेशनवर गाडीची वाट पाहताना\nअशा कु़डकुडत्या थंडीत वाफाळलेला चहा किंवा दूध मिळालं तर... मज्जाच नाही का\nउत्तर भारतात अनेक ठिकाणी पसरलीय बर्फाची चादर...\nउत्तर भारतात अनेक ठिकाणी पसरलीय बर्फाची चादर...\nरात्रीच्या कुडकुडत्या थंडीपासून वाचण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटताना दिसत आहेत.\nरात्रीच्या कुडकुडत्या थंडीपासून वाचण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटताना दिसत आहेत.\nएक बाप... भल्या पहाटेतील कुडकुडत्या थंडीत आपल्या लहानग्यांना शाळेत सोडायला जाताना...\nओळखू येत नसेल... पण एक आई स्वत:ला आणि स्वत:च्या बछड्याला थंडीपासून वाचवण्याचा प्रयत्न करताना...\nएक आई आपली आणि आपल्या चिमुकल्याचा थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न करताना...\nथंडीपासून बचावासाठी कपड्यांत गुंडाळलेल्या या चिमुकल्याची हुडहुडी थांबेल...\nआपल्यालाही जेवण मिळेल, या आशेनं टेबलाखाली बसलेला हा मुलगा...\nनवी दिल्लीमध्ये काही बेघर लहानगी अन्नासाठी फिरताना...\nतनिष्कासोबतच्या नात्याबद्दल पहिल्यांदाच बोलला युझवेंद्र चहल\nगर्लफ्रेंडसोबत लंच डेटवर गेलेल्या अरबाजसोबत मलायकाची फॅमेली...\nरोमँटिक एबी डिविलियर्सने ताजमहलसमोर केलं गर्लफ्रेंडला प्रपोज\nरणबीर दीपिकाशिवाय मिजवाच्या रेड कारपेटवर या सेलिब्रेटींचाही जलवा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lekh-news/articles-in-marathi-on-womens-reservation-1612157/", "date_download": "2018-04-24T03:15:32Z", "digest": "sha1:5MJJQZPJ63FI6LMQOGJZOKQKPMS7M3CA", "length": 59510, "nlines": 219, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Articles in Marathi on Womens Reservation | महिला आरक्षण सत्तेच्या सोंगटय़ा | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nमहिला आरक्षण सत्तेच्या सोंगटय़ा\nमहिला आरक्षण सत्तेच्या सोंगटय़ा\nमहिला आरक्षणाची पंचविशी नुकतीच साजरी झाली.\nमहिला आरक्षणाची पंचविशी नुकतीच साजरी झाली. आपल्या देशाला स्त्रियांचा राजकारणातला प्रवेश नवीन नव्हताच, परंतु गावपातळीवर जेव्हा तिच्या प्रवेशाची गरज निर्माण झाली तेव्हा आरक्षणाचीही गरज निर्माण झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आधी तेहतीस टक्के व मग पन्नास टक्के प्रतिनिधित्व मिळायला लागले आणि स्त्रियांचा हा राजकारणातला प्रवेश वेगवेगळ्या स्तरावर महत्त्वाचा ठरू लागला. राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक स्तरावर स्त्री म्हणून तिला आत्मभान येऊ लागले. सुरुवातीला फक्त माहीत असलेले, मग मिळालेले आणि नंतर तिने आत्मसात केलेले अनेक अधिकार तिने गेल्या पंधरा-वीस वर्षांत राबवायलाही सुरुवात केली आणि ग्रामीण पातळीवर स्त्रीनेतृत्व निर्माण होऊ लागले.\nही या महिला आरक्षणाची चांगली आणि महत्त्वाची बाजू आहेच, पण याला दुसरीही बाजू आहे, ती आहे, त्याच्या मानवीपणाची. सत्ता आणि संपत्ती या राजकारणातल्या अपरिहार्य गोष्टी. त्याचा मोह अनेकांना न आवरणारा आणि त्यापायी अनेक गोष्टी घडवणारा. महिला आरक्षण जाहीर झाल्यानंतर आपणही राजकारणात उतरावं असं स्त्रीला वाटणं किंवा आपल्या नातलग स्त्रीला राजकारणात उतरवावं अशी पुरुषाची इच्छा असणं अशक्य नव्हतंच.\nपण ही इच्छा काय काय घडवते ते सांगणाऱ्या या सत्य घटना, ऑक्टोबर २०१७ मध्ये झालेल्या ग्राम पंचायतीच्या निवडणुकांनंतर अनुभवास आलेल्या. या घटना आहेत या नागपूर, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्य़ातल्या. शैली कथात्मक असली तरी या घटना मात्र खऱ्या आणि प्रामाणिक आहेत.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nपहिली घटना जयश्रीची आहे. जिच्या नकळत तिच्याच पराभवाचा सौदा झाला होता..\nसकाळपासून चहाच्या आधणाची ही तिसरी वेळ होती.. जवळपास २० कप चहा झाला होता आणि घरातील साखरेच्या डब्याने तळ गाठला होता. जयश्री मनातल्या मनात गावातील तीन वॉर्डमध्ये असणाऱ्या मतदारांची बेरीज करीत होती. जयश्री या निवडणुकीत सरपंचपदासाठी उभी राहिली होती. त्यामुळे एकीकडे निवडणूक व दुसरीकडे मदत करणाऱ्यांसाठी चहापाणी करता-करता खर्चाचा व मतदारांचा मेळ घालण्याचा प्रयत्न करीत होती. तेवढय़ात तिच्या मोठय़ा मुलाने तिच्याकडून एक हजार रुपये मागितले. कारण विचारल्यावर त्याने सांगितले की काल प्रचारासाठी फिरलेल्या गाडय़ांचे पेमेन्ट करायचे आहे. पैसे द्यावेत की नाही, या विचारात जयश्री होती, कारण तिला माहिती होते की निवडणुकीसाठी होणाऱ्या सर्व खर्चावर तिचा नवरा लक्ष ठेवून आहे. मुलाला सरळ नाही म्हणावं तर तो नाराज होईल, तेव्हा ‘सध्या पैसे नाहीत, बँकेतून काढल्यावर देईन.’ असे मोघम उत्तर देऊन ती स्वयंपाकाला लागली. अकरा वाजता तिला तालुक्याला जायचे होते. निवडणुकीचे चिन्ह मिळणार होते आणि ती एकटीच नव्हे तर तिच्या बरोबर जवळपास २५-३० बायामाणसं जाणार होती. स्वयंपाक करताना जयश्रीच्या मनात ऐवढय़ा माणसांचा प्रवासाचा, खाण्या-पिण्याचा खर्च किती होईल याची बेरीज सुरू झाली.. गेले पंधरा दिवस जयश्री, तिचा नवरा कोणालाही शेताकडे जायला सवड झाली नव्हती. शेतीतील सर्व जबाबदारी लहान दिरावर सोपवून जयश्री व तिचा नवरा दिवसरात्र निवडणुकीच्या कामात बुडाले होते. संध्याकाळी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन चिन्ह मिळाल्यावर गाजावाजासह गावात परत यायला चांगलीच रात्र झाली होती. गडबडीत सगळी तशीच झोपली. सकाळी उठून पहाते तर तिला नवरा दिसेना. संध्याकाळ होत आली तरी त्याचा पत्ता लागेना तेव्हा मात्र जयश्री घाबरली. घरी त्यांच्या सामानाची शोधाशोध केली तर त्यांची पिशवी, मोबाइल, घडय़ाळ काहीच नव्हते. मोबाइलही बंद होता. जयश्रीचा धीर सुटत चालला होता. जशी-जशी बातमी पसरली तशी घरी येणाऱ्यांची गर्दी वाढली. सर्वच लोक जयश्रीच्या निवडणुकीत उभे राहण्याचा संबंध तिच्या नवऱ्याच्या गायब होण्याशी लावत होते. आतापर्यंत ही बातमी पक्षाच्या वरिष्ठांकडे पोहचली होती त्यांनी तिला न घाबरण्याचा सल्ला दिला व थोडय़ाच वेळात तुझ्या नवऱ्याला शोधून आणतो, असा धीरही दिला. दुसऱ्या दिवसाची दुपार उलटली तरी नवरा किंवा त्याच्या बद्दलची माहिती काहीच आले नाही. मग मात्र तिने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. दुसऱ्या दिवशीची सकाळची दुपार झाली तरी कोणतीच बरी-वाईट बातमी कानावर आली नाही. इतका वेळ वाट बघणारे पक्षातील लोक आता जयश्रीला प्रचार सुरू करण्यासाठी आग्रह करू लागले, शेवटी त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता. जयश्रीने मात्र बाहेर पडण्यास ठाम नकार दिला, शेवटी कार्यकत्रेच तिच्या वतीने प्रचार करू लागने. जयश्रीने बँकेतून काढलेल्या पशातून उरलेले सर्व पैसे मुलाकडे सोपवले व कार्यकर्त्यांच्या प्रवासाचे, गाडय़ांचे व खाण्या-पिण्याचे पैसे देण्यास सांगितले. संध्याकाळी मुलगा पुन्हा तिच्याकडे पैसे मागायला आला तेव्हा तिने जवळचे सर्व पैसे संपल्याचे सांगितले. जयश्रीने सर्व हिशेब करून बघितला तर आतापर्यंत जवळपास ६५ हजारांवर खर्च झाला होता व एकाही मतदारापर्यंत मत मागण्यासाठी पोचता आले नव्हते. नवऱ्याच्या शोधाशोधीसाठी पुन्हा काही पदरमोड झाली होती ती वेगळी. जयश्री सगळीकडून संकटात सापडली होती व निवडणुकीत उभे राहण्याचा पश्चात्ताप करीत होती. चार दिवस सतत चिंता करून शिणलेल्या जयश्रीला सपाटून ताप भरला व तिला दवाखान्यात दाखल करण्यात आले. दवाखान्यात औषधांच्या ग्लानीत जयश्रीला समजले की तिचा नवरा सुखरूप घरी परत आला आहे, पण तो कुठे गायब झाला होता याबद्दल काहीच सांगत नाही. दवाखान्यातून घरी गेल्यावर निवडणुकीच्या प्रचारासाठी केवळ चोवीस तास उरले होते. शेवटच्या २४ तासांत जयश्रीने जमेल तेवढय़ा मतदारांच्या भेटी घेतल्या मात्र मतदानापूर्वीच तिला पराभव झाल्यासारखे वाटत होते. न राहावून शेवटी तिने नवऱ्याला मुलाची शपथ देऊन विचारले की, ‘तो कुठे गायब झाला होता’ तेव्हा नवऱ्याने सांगितले की, निवडणुकीसाठी सारखा पसा लागत होता. बँकेतील सर्व शिल्लक जवळपास संपली होती. उलट याच्या-त्याच्याकडून मागितलेली उधारी वाढली. म्हणून त्याने विरोधी पक्षाच्या उमेदवाराशी जयश्रीच्या पराभवाचा सौदा करून काही पैसे पदरात पाडून घेतले व काही दिवस मुद्दामहून घरापासून लांब राहिला. जयश्रीचा पराभव तर नक्कीच होता मात्र आपल्या उमेदवारीमुळे झालेला खर्च, नवऱ्याने केलेला सौदा तिच्यासाठी पराभवापेक्षा क्लेशकारक ठरला\nदिवसेंदिवस वाढणारा निवडणुकीचा खर्च, एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी रचलेल्या क्लृप्त्या व हे सर्व करूनही असणारी विजयाची अनिश्चितता यामुळे सुरुवातीला निवडणूक लढविणारे जसा-जसा खर्च वाढतो तसे-तसे बेचन होतात. नंतर माघारही घेता येत नाही व पुढे ही जाता येत नाही अशा स्थितीत जयश्रीच्या बाबतीत घडली तशी सौदेबाजी होते व निवडणुकीत जिंकण्यासाठी ‘मनीपॉवर’ कशी उपयोगात येते हे अधोरेखित झाले. पण दुसरीकडे तर ‘सत्ता-पॉवर’ मिळवण्यासाठी भावनेलाच हात घातला जातो, असंही दिसतं. तसं घडलं शालिनीच्या बाबतीत. नवरा जर राजकारणात लोकप्रिय पुढारी असेल तर त्याच्या पश्चात त्याच्या विधवेला उमेदवारी देणे हा प्रघात अगदी मोठय़ा पदांपासून ते छोटय़ाशा मतदारसंघातही दिसून येतो. मात्र अशी सहानुभूती मिळवून विजयी होणारी स्त्री कर्तृत्व गाजवतेच असे नाही. शालिनीचा नवरा जाऊन काही महिने झाले होते. त्या धक्क्यातून ती बाहेर पडली नव्हती. शालिनीचा नवरा गेली दहा वर्षे ग्रामपंचायतीचा सरपंच आणि नंतर उपसरपंच होता. उपसरपंचपदाचा कालावधी पूर्ण व्हायला काहीच महिने शिल्लक असताना त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर काही महिन्यांनी जेव्हा ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा सरपंचपद स्त्रियांसाठी राखीव झाले. गावातील राजकीयदृष्टय़ा सक्रिय मंडळींच्या चर्चा होऊ लागल्या. पुढे आलेल्या सर्व स्त्रियांच्या जिंकण्याची शक्यता पडताळून बघितली असता शालिनीच्या जिंकण्याची शक्यता जास्त वाटली. नवऱ्याच्या पश्चात तिला सहानुभूतीची मते मिळू शकतील असा विश्वास पुढाऱ्यांना वाटत होता. मग काही लोकांनी शालिनीला सरळ सांगून टाकले की, तिचे नाव पॅनलतर्फे सरपंचपदासाठी पुढे आले आहे, तेव्हा तिला निवडणूक लढवायचीच आहे. तिच्यावर न मागता अचानक एक नवीन जबाबदारी येऊन पडली. तिला काय प्रतिसाद द्यावा हे कळेना. तिच्या संमतीची वाट न बघता परस्पर तिची कागदपत्रे मागवून उमेदवारीचा अर्जदेखील भरून झाला. शालिनीला प्रचारासाठी नेण्यात येत होते. काहीही बोलले तरी तिला दु:खामुळे सारखे रडू कोसळायचे. बघणाऱ्याला तिच्याबद्दल कमालीची सहानुभूती वाटायची. नवऱ्यानंतर सरपंच बनून तूच नवऱ्याची गादी पुढे चालव, असेही काही मंडळी तिला म्हणायची. प्रत्यक्ष मतदानाचा दिवस आला. शालिनीला ना जिंकण्याची उत्सुकता होती ना पराजयाची भीती. अपेक्षेप्रमाणे सहानुभूतीच्या लाटेवर स्वार झालेली शालिनी सरपंच म्हणून निवडून आली. विजयी मिरवणुकीत तिच्याऐवजी तिला पुढे आणणारेच मिरवले. पुढील सर्व नियोजनदेखील त्यांनीच केले. हे सर्व करताना शालिनीचा सहभाग सही पुरता, मान डोलवण्यापुरता मर्यादित होता. याचे तिच्या लेखी काहीच महत्त्व नव्हते. तिच्या पुढे एकटीने संसार कसा रेटायचा, पशांची बाजू कशी सांभाळायची इत्यादी बरेच वैयक्तिक प्रश्न होते त्याचीच चिंता तिला होती. इकडे तिचे नाव पुढे करणारे सदस्य उपसरपंचपदावर बसले. त्यांच्याकडेच पंचायतीची सर्व सूत्रे आली. शालिनीने ज्या स्त्रियांना निवडणुकीत हरवलं होतं, त्यांच्यापैकी प्रतिमा फारच नाराज होती. प्रतिमा बरीच वर्ष बचतगटात होती. तिला मनापासून निवडणूक लढवायची, सरपंच बनायची इच्छा होती. मात्र शालिनीच्या उमेदवारीमुळे तिची इच्छा पूर्ण झाली नाही. प्रतिमा जरी निवडून आली नव्हती तरी तिला शालिनीचा राग येत नव्हता. उलट तिला वाटायचे की शालिनीने पंचायतीच्या बठकीला जावे, इतरांच्या भरवशावर कारभार चालवू नये. तसे ती शालिनीला समजवायची मात्र शालिनीपर्यंत प्रतिमाचे समजावणे पोहचतच नव्हते. शालिनीचे नाव पुढे आणून तिला सरपंचपदापर्यंत पोहाचविणाऱ्यांनी एका दगडात दोन साध्य प्राप्त केले होते. पहिले साध्य म्हणजे मतदारांची सहानुभूती आणि शालिनीच्या नवऱ्याच्या कामगिरीच्या जोरावर फारसे प्रयत्न न करता पॅनलतर्फे शालिनीचा सरपंचपदावर विजय आणि दुसरे साध्य म्हणजे येणारी पाच वर्षे शालिनीला नावापुरते, सहीपुरते पुढे करून सत्ता आपल्या हातात ठेवणे. शालिनी जिंकूनही काही करू शकत नव्हती तर तिकडे प्रतिमा पराजित झाल्यामुळे काही करू शकत नव्हती. त्यांना जिंकवून देणारे मात्र न लढता सत्ता उपभोगत होते.\nसुनंदाच्याही बाबतीत खरं तर तेच घडलं पण स्वत:च्याच कुटुंबीयांकडून. गावातील एखाद्या कुटुंबातील पुरुषाकडे बरीच वर्षे सत्ता असल्यानंतर जेव्हा सरपंचपद स्त्रियांसाठी राखीव होते तेव्हा कुटुंबातील स्त्रियांची इच्छा असो किंवा नसो त्यांना निवडणूक लढवावीच लागते. सुनंदाला गेल्या काही महिन्यांपासून जिंकून यायचेच असे घरातील सर्व मंडळी उठता-बसता, खाता-पिता बजावत होती. सुनंदाला घरातल्या निवडणूक लढविणाऱ्यांना सर्व मदत पुरविण्याची गेली वीस वर्षे सवय झाली होती. मात्र या वेळी पहिल्यांदाच निवडणूक लढविणे, जिंकणे हे दोन्ही शक्य असल्यामुळे सुनंदा आनंदात होती पण थोडी ताणातही. लग्न करून सासरी आल्यावर तिच्या लक्षात आले की तिचे सासरे गावातील महत्त्वाची व्यक्ती आहे. त्यांना गावात मान आहे, वचक आहे. कधी-कधी तिचे सासरे जिल्ह्य़ाच्या ठिकाणी तर कधी मुंबईलादेखील जायचे. सासऱ्यांच्या पश्चात वारसा तिच्या मोठय़ा दिराकडे आला. तिचे मोठे दीर व्यवसाय करायचे व त्यामुळे व्यवहार ज्ञान व हिशेबाच्या बाबतीत ते सासऱ्यांच्या दोन पावलं पुढेच होते. दिरांच्या स्वभावाला कंटाळून तिच्या थोरल्या जाऊबाई आपल्या मुलांसकट माहेरीच जास्त राहायच्या. अशात जेव्हा सरपंचपद स्त्रियांसाठी राखीव झाले तेव्हा दिराने प्रथम पत्नीचा विचार केला. मात्र ती सोबत राहत नसल्यामुळे तिचे नाव त्यांनी बाद केले आणि सुनंदाच्या नावाचा विचार केला. दिराने तिचे फोटो, कागदपत्रे बनविण्यासाठी तालुक्याच्या कचेरीत चलण्याचे थेट फर्मानच सोडले. तिच्या नवऱ्यानेही तिला स्पष्टपणे सांगितले की सरपंचाची सीट आपल्याच कुटुंबातून निघाली पाहिजे. ही निवडणूक म्हणजे तिच्यासाठी मतदारांची मतं जिंकण्यापेक्षा कुटुंबातील लोकांची मनं आणि मान राखण्याची होती. घरच्यांसाठीही सुनंदा नव्हे तर तिचे सरपंचपद महत्त्वाचे होते म्हणून त्यांनी तिला जिंकविण्यासाठी कंबर कसली होती. आपण निवडून आलो नाही तर जाऊबाईसारखे आपल्याला माहेरी जावे लागेल का आणि समजा जिंकलोच तर दिरांचे काय काय ऐकावे लागेल आणि समजा जिंकलोच तर दिरांचे काय काय ऐकावे लागेल याची तिला चिंता लागली. सुनंदासाठी जिंकणे किंवा हरणे दोन्हीही जोखमीचे होते. मात्र निवडणुकीचा निकाल लागल्यावर तिची मिरवणूक निघाली, फटाके, ताशे, गुलाल याच्या जल्लोषात तीही काही वेळासाठी आनंदून गेली.\nसुनंदा जिंकून आली आणि दिरांचा बोलण्याचा बाज बदलला. त्यांचे सुनंदाशी बोलणे वाढले मात्र हे संभाषण एकतर्फी व्हायचे. म्हणजे दीर सांगायचे, सुनंदाने मान डोलवायची किंवा फारतर हो म्हणायचे. सुनंदाला हे सर्व विचित्र वाटत होते. सुनंदाला आठवले की तिच्या लांबच्या नात्यातली सासू-सीताकाकू पंधरा वर्षांपूर्वी गावाची पहिली महिला सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या. सुनंदाने सीताकाकूंना भेटून विचारायचे ठरवले. सीताकाकूंचे वय पन्नाशीच्या पुढे होते व त्यांनाही सुनंदाचे सरपंचपदावर निवडून येणे माहिती झाले होते. सीताकाकूंनी तिला स्पष्टच सांगितले की, त्या जेव्हा सरपंचपदावर होत्या तेव्हा सुनंदाचे सासरे उपसरपंच होते. सर्व सूत्र उपसरपंच आणि ग्रामपंचायतीचे सचिवच सांभाळत होते. सीताकाकू तर महिनोन्महिने ग्रामपंचायतीकडे फिरकत नव्हत्या. कुठे सही करायची असली तर घरीच कागदपत्रे यायची किंवा कुणी भेटायला आले तरी घरीच यायचे. अगदीच एखादा कार्यक्रम असला तर किंवा सरकारी अधिकारी येणार असतील तेव्हाच सीताकाकूंना पंचायतीमध्ये जावे लागायचे. सुनंदाला आपल्या समस्येवरचा तोडगा सापडला. तिने ठरवून टाकले की जर दिरानेच उभे केले आहे तर सरपंचाची सर्व कामे व जबाबदाऱ्या तेच सांभाळतील. नाहीतरी पाच वर्षांच्या मानासाठी आयुष्यभर कुटुंबाशी वैर घेऊन आपले आयुष्य कोणाला धोक्यात घालायचे आहे या विचाराने सुनंदा झाली.\nवच्छलाचा अनुभव तर आणखीनच वेगळा. आदिवासी समाजाला कायदेशीर तरतुदीमुळे मिळालेले प्रतिनिधित्व गावातील जाती वर्चस्वावर काय परिणाम करतात याबाबतचा आहे. वच्छला धुर्वे, छत्तीसगड राज्यातून २० वर्षांपूर्वी नागपूर जिल्ह्य़ातील एका गावात आपला नवरा, सासू-सासऱ्यांसह आली होती. तिच्याच कुटुंबाप्रमाणे अन्य काही आदिवासी कुटुंबेदेखील कामासाठी गावात आली व तिथेच राहू लागली. सर्वच कुटुंबांचा १८-२० वर्षांत विस्तार झाला. एकही आदिवासी कुटुंब नसणाऱ्या गावात २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकांत सरपंचपद आदिवासी समाजातल्या स्त्रीसाठी राखीव झाले. निवडणुकीत राखीवपद त्या गावासाठी जातीनिहाय लोकसंख्येनुसार होते. पहिल्यांदाच गावात आदिवासी स्त्री सरपंच बनणार होती. घटना दुरुस्तीमुळे झालेला हा देखील एक महत्त्वाचा बदल, ज्यामुळे सर्व जाती-जमातीच्या लोकांना विशेषकरून स्त्रियांना पंचायतीमध्ये निवडून येण्याची संधी मिळाली. वच्छलाला प्रपंच व शेतीची कामे यामुळे गावही पुरते ओळखीचे झाले नव्हते. ती कोणत्याही बचत गटात नव्हती. जास्त शिक्षण न झाल्यामुळे केवळ सहीपुरताच कागद-पेनाशी संबंध होता. वच्छला सारख्याच इतर ही काही आदिवासी स्त्रिया गावात होत्या. त्यांचीही परिस्थिती थोडय़ाफार फरकाने तिच्यासारखीच होती. वच्छलासारखीच आणखी एकीला प्रत्यक्ष सरपंचपदावर निवडून येण्यासाठी उमेदवारी मिळाली. मात्र ती निवडणुकीत पडली. वच्छला सरपंच झाली. मात्र वच्छलाच्या जिंकण्याने गावात अजिबात उत्साह, आनंद नव्हता. गावात ओबीसी अर्थात अन्य मागास वर्गीय समाजाचे लोक जास्त होते. आतापर्यंत त्यांच्याच समाजातील सरपंच झाले होते. पहिल्यांदाच आदिवासी समाजातील बाई सरपंच झाली होती. जरी तिला उभे करणारे आणि मतदान करणारे गावातीलच होते तरी तिचे सरपंच बनणे गावातील लोकांना पसंत नव्हते. गावात धूसफूस सुरू झाली. काही लोक सरळ तहसील कचेरीवर गेले आणि पुन्हा मतदान घेण्याचे निवेदन तहसीलदाराला देऊन आले. अर्थात फेरमतदान झाले नाही. वच्छलाबाई सरपंच पदावर आहेत, मात्र या निवडणुकीमुळे ओबीसी विरुद्ध आदिवासी समाज यातील मतभेद व्यक्त झाले. गावातील अल्पसंख्येतला आदिवासी समाज या प्रकारामुळे चांगलाच दुखावला. एवढी वर्ष गावात राहून गावातील लोकांनी आपल्याला स्वीकारले नाही, असे त्यांना वाटू लागले. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जातीनिहाय आरक्षण कायद्यात आलं असलं तरी समाजाच्या पचनी मात्र अद्याप पडलेलं नाही. सत्तेचा हा लोभ जाती, वर्ण, यांतील भेद दूर करू शकत नाही, हेच सत्य आहे.\nनिवडणूक जरी गाव पातळीवर होत असली तरी त्याचे पडसाद कुटुंब पातळीवर कसे उमटतात त्याचे परिणाम सांगणारी आणखी एक घटना. नागपूर जिल्ह्य़ात एका छोटय़ा ग्राम पंचायतीच्या सदस्य व सरपंच म्हणून बराच अनुभव गाठीशी असणाऱ्या सुधाकररावांना जेव्हा कळले की पुढील निवडणुकीच्या वेळी सरपंचपद स्त्रियांसाठी राखीव झाले आहे, तेव्हा सहाजिकच त्यांच्या मनात आपल्या पत्नीचे नाव संभाव्य उमेदवार म्हणून आले. त्यांनी तसे आपल्या पत्नीला बोलूनही दाखविले. पती सर्व सांभाळून घेतील व कुटुंबाचा मान ही राहील असा साधा विचार योगेश्वरीने केला. योगेश्वरीच्या घरी एकत्र कुटुंबाची सामायिक शेती होती. शेतीचे हिस्से झाले नव्हते पण गेली बरीच वर्ष फक्त राजकारण करीत राहिल्यामुळे शेतीच्या कामांबाबत व कागदपत्रांबाबत सुधाकरला फारशी माहिती नव्हती. एके दिवशी लहान भावाने सुधाकरजवळ विषय काढला की आता सर्व बहिणींची लग्नं झाली आहे व आपली मुलंही मोठी होताहेत, तेव्हा आता शेतीच्या हिस्से-वाटणीचा विचार करायला काहीच हरकत नाही. भावाचे अचानक शेतीच्या वाटणीसंबंधीचे विचार सुधाकरला वेगळेच वाटले. त्याने शेतीच्या वाटणीचा संबंध निवडणुकीशी जोडला. त्याला भीती वाटू लागली की समजा उद्या वाटणी झालीच तर आपल्याला शेती जमेल का, मग सरपंचपदही नाही आणि शेती जमत नाही अशी नामुष्की आपल्यावर ओढवेल, या भीतीने त्याचे स्वास्थ्य हरवले. भावाच्या शेतीच्या वाटणीबाबतच्या विचाराला कसे पुढे ढकलता येईल याचा विचार करून सुधाकरने सरपंचपदासाठी संभाव्य उमेदवार म्हणून योगेश्वरीचे नाव मागे घेऊन भावाच्या पत्नीचे नाव जाहीरच करून टाकले. निवडणूक झाली व योगेश्वरीची जाऊ सरपंच म्हणून पदावर आली. खरंतर योगेश्वरीच्या मनात सरपंच बनण्याचे स्वप्न नव्हतेच, मात्र नवऱ्याने असुरक्षिततेपोटी घेतलेला निर्णय हा पूर्णत: चुकीचा आहे, हे तिला कळत होते. आयुष्यभरासाठी तो सल आता तिच्या मनात ठसठसत राहाणार आहे..\nतर दुसरा नंदाचा अनुभव घराची शांती भंग करणारा. पारडी गावातील नंदा पाच वर्षे सदस्य म्हणून ग्राम पंचायतीचा अनुभव घेऊन आली होती. त्यानंतरची पाच वर्षे ती पंचायतीच्या बाहेर होती. मात्र गावातील सर्व सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक घडामोडींचा ती अचूक अंदाज घेत होती. नंदाची सरपंच बनायची तीव्र इच्छा होती. त्यासाठी ती जाणीवपूर्वक प्रयत्न करत होती. मात्र रोस्टरमध्ये सरपंचपद स्त्रियांसाठी राखीव झाले नाही. सरपंचपदासाठी जरी नंदा इच्छुक होती तसेच इतर पुरुषही इच्छुक होते. सरपंच पुरुषच होणार असे त्यांनी ठरवून टाकले होते त्यामुळे निवडणूक लढवणे सोपे नव्हते. हाताशी प्रचार-प्रसार करायला माणसांची गरज होती. माणसं म्हटली की त्यांच्यावर होणारा खर्चही ओघानेच आला. नंदा व तिच्या नवऱ्याची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. त्यामुळे नंदाचा नवरा तिने यावेळी निवडणूक लढवू नये अशा मताचा होता, मात्र नंदा जिद्दीने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उभी राहिली. स्वत:कडचे सगळे, इतरांकडून उसने मागून तसेच स्वत:चे सोन्याचे कानातले गहाण ठेवून नंदाने जवळपास तीस हजार रुपये निवडणुकीसाठी खर्च केले. तिचा नवरा तिला त्याबाबत सारखा रोखत होता. पण नंदावर निवडणुकीचा पुरता रंग चढला होता. तिने खर्चाची तमा न बाळगता जिंकून येण्यासाठी कंबर कसली होती. या मुद्दय़ावरून नंदाचे तिच्या नवऱ्याशी वारंवार भांडणे होत होती. त्याचा परिणाम नकळत त्यांच्या वाढत्या वयाच्या मुलांवर होत होता. निवडणूक झाली. नंदा बोटांवर मोजण्या इतपत मतांच्या फरकाने विजयी झाली. या विजयानंतर नंदाची सरपंच बनण्याची आशा अधिकच दृढ झाली. एकवेळ सदस्य म्हणून निवडून येणे सोपे, पण सरपंचपदावर निवडून येण्यासाठी सदस्यांना मॅनेज करणे महाकठीण असते, हा अनुभव सर्व गावांत थोडाफार सारखाच असतो. नेमकी इथेच गडबड झाली. प्रत्यक्षात वेगळेच घडले. तिच्या बाजूने तिचे सोडून कोणाचेच मत पडले नाही. नंदा पुरती कोलमडून गेली. सरपंचपदासाठीच्या निवडणुकीचा निकाल लागला त्या दिवसापासून नवरा व तिची भांडणे सुरू झाली. नवऱ्याचे म्हणणे होते, नंदाने निवडणूक लढवायला नको होती कारण त्याकरिता लागणारा पसा त्यांच्याकडे नव्हता. जो होता तो इतर कौटुंबिक गरजांसाठी होता. मुलीच्या शिक्षणासाठी ठेवलेले पैसेही वापरावे लागले होते. त्यामुळे मुलगीही नाराज झाली. पण नंदाचे म्हणणे होते की, निवडणूक लढवून तिने कोणतीच चूक केली नाही. तिला तिच्या विश्वासातल्या माणसांनी दगा दिला, नाहीतर सरपंचपदावर तिचा विजय निश्चित होता. पण या एका घटनेने त्यांच्या घरातील सौख्य, शांती मावळत नेलं ते कायमचं.\nघटना दुरुस्तीमुळे जरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्त्रियांची संख्या व प्रतिनिधित्व यात वाढ झाली असली तरी त्यांच्या उमेदवारीला खूप पदर आहेत. पुरुषांसारखीच राजकीय आकांक्षा बाळगणारी स्त्री निवडणुकीत अपयशी झाली तर कुटुंब तिला आधार देत नाही उलट दोष देते, असे दिसते. कुटुंबातील सत्ता टिकवणे असो की कुटुंबातील सदस्यांची मर्जी सांभाळायची असो, स्त्रियांची मदत या बाबतीत अगदी सोयीस्करपणे घेतली जाते, मात्र त्यांना काय वाटते किंवा त्यांचे विचार काय आहेत हे लक्षात घेतले जात नाही. तसेच जर स्त्रियांच्या राजकारणातील सहभागामुळे कुटुंबातील सदस्यांनी नकारात्मक भूमिका घेतली तर स्त्रियांसाठी इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण होते. असे झाल्यास स्त्रियांचा सहभाग राजकारणात अपेक्षेप्रमाणे वाढणार नाही. स्त्रियांच्या राजकारणांतील सहभागाची गुणवत्ता सुधारण्यासाठी त्यांना कुटुंब, समाज व्यवस्था, अर्थ व्यवस्था सर्वाचीच मदत लागेल. तेव्हा या सर्व पातळीवर स्त्रियांच्या राजकीय सहभागाबाबत सकारात्मक विचार रुजवावा लागेल व त्यांचा पाठिंबाही मिळवावा लागेल.\nस्त्रियांना मिळालेल्या आरक्षणाचा उपयोग वर लिहिलेल्या व्यवस्थांनी स्वत:चे हित साध्य करण्यासाठी न करता ज्या उद्देशाला समोर ठेवून हे आरक्षण लागू केले त्याची पूर्तता करण्यासाठी करायला हवा तर अधिकाधिक स्त्रिया सशक्तपणे राजकारणात उतरतील.\n(या लेखातील घटना सत्य असल्या तरी नावे, कुटुंबाचे तपशील बदलले आहेत.)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2013/09/blog-post.html", "date_download": "2018-04-24T02:52:55Z", "digest": "sha1:E2E57HLNXBL4SEYVGFENGVAUXFZTGREW", "length": 26951, "nlines": 292, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोण?", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nबुधवार, ११ सप्टेंबर, २०१३\nसाहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोण\nअ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे पडघम वाजू लागले आहेत. विराट साहित्यिक आचार्य अत्रे यांच्या जन्मगावी सासवडला यावर्षी संमेलन होणार आहे.अध्यक्षपदाच्या रिंगणात संजय सोनवणी, प्रभा गणोरकर,अरुण गोडबोले आणि फकीरराव मुंजाजी शिंदे असे ४ साहित्यिक आहेत. १६ आ‘क्टोबरला निवडणूक निकाल घोषित होणार आहे. साहित्यबाह्य वादांमुळे ही निवडणूक गाजू नये अशी या चौघांचीही इच्छा असल्याचे त्यांनी घोषित केलेले आहे.त्यामुळे वादांची वादळे होण्याची परंपरा मोडीत निघणार की काय याची अनेकांना चिंता लागली आहे.निवडणुक प्रक्रिया सुरू झाल्यानंतरही जेव्हा काही मंडळी निवडणूक नकोच असे म्हणतात तेव्हा उत्तम विनोदाचा नमुना म्हणून त्याकडे बघायला हरकत नसावी.महामंडळाच्या घटनेप्रमाणे प्रमोद आडकर या निर्वाचन अधिकार्‍यांच्या नेतृत्वाखाली सदर प्रक्रिया सुरु होवून १ महिना झालेला आहे.\nअखिल विश्वातील साडेदहा कोटी मराठी भाषकांचे प्रतिनिधीत्व करणार्‍या या संमेलनाच्या अध्यक्षांची निवड अवघे १०६९ मतदार करणार आहेत.याचा अर्थ लाखात फक्त एकाला मताचा अधिकार आहे. या मतदार यादीकडे एक नजर टाकली तर काय दिसते १४ माजी अध्यक्ष, ९ महामंडळाच्या महाकोशाचे विश्वस्त, महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे, मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद, मुंबई मराठी साहित्य संघ, मुंबई, विदर्भ साहित्य संघ, नागपूर या चार घटक संस्थांचे प्रत्येकी १७५ याप्रमाणे ७०० प्रतिनिधी, मराठी साहित्य परिषद,हैद्राबाद, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद, गुलबर्गा, मध्यप्रदेश मराठी साहित्य संघ, भोपाळ, गोमंतक साहित्य सेवक मंडळ, पणजी, गोवा, छत्तीसगड मराठी साहित्य परिषद, बिलासपूर, या ५ समाविष्ट साहित्य संस्थांचे प्रत्येकी ५० याप्रमाणे २५० प्रतिनिधी, मराठी वाड्मय परिषद,बडोदे या संलग्न संस्थेचे ११ प्रतिनिधी आणि सासवडच्या स्वागत मंडळाचे ८५ प्रतिनिधी असे हे १०६९ मतदार आहेत.\nआजवर ८६ साहित्य संमेलने झालेली असून त्याच्या अध्यक्षपदावर कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत, शांता शेळके आणि विजया राजाध्यक्ष या चार महिला विराजमान झालेल्या आहेत. कवी अनिल आणि कुसुमावतीबाई हे पतीपत्नी अध्यक्ष झालेले होते. यावर्षी पूर्वाध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांच्या पत्नी प्रभा गणोरकर या निवडणूक लढवित आहेत.फ.मु.शिंदे आणि श्रीमती गणोरकर यांची ओळख प्रामुख्याने कवी ही आहे. सोनवणी हे तरूणांचे प्रतिनिधी असून ते लोकप्रिय नी समिक्षकप्रिय कादंबरीकार,कवी, नाटककार, वैचारिक लेखक, संशोधक अशा बहुआयामी प्रतिभेचे धनी आहेत. ते मराठीतील सर्वाधिक लोकप्रिय ब्लोगर असून त्यांच्या ब्लोगला आजवर ३लाख,६हजार,३७१ हिट्स मिळालेल्या आहेत.मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी जनआंदोलनाचा रेटा निर्माण करण्यासाठी आपण निवडणूक लढवित आहोत.यानिमित्ताने साहित्य, तरूण आणि सोशल मिडीया याकडे लक्ष वेधण्यासाठी आपली उमेदवारी आहे ही त्यांची भुमिका विविध थरांतून उचलून धरली जात आहे.\nया मतदारांमध्ये ७७% पुरुष मतदार असून महिला अवघ्या २३% म्हणजे २४४ आहेत.मराठी साहित्य परिषद,हैद्राबाद, आंध्र प्रदेश,येथील मतदारात ५०% महिला मतदार असून सर्वात कमी महिला मतदार म्हणजे अवघ्या ९% मतदार मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबादच्या आहेत. दादा गोरे आणि सुनंदा दादा गोरे तसेच डहाके आणि गणोरकर पतीपत्नी दोघेही मतदार आहेत. मराठवाड्याच्या यादीत अमेरिकेचे अरुण प्रभुणे मतदार आहेत. मतदारांचा विचार करताना साहित्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा विचार करायला हवा. त्यांच्या जातीधर्माचा उल्लेख गैरलागू ठरणार हे स्वाभाविकच होय. तरीही सामाजिक चित्र पाहायचे झाल्यास काय दिसते या मतदारांत २९ कुलकर्णी आहेत तर २८ पाटील आहेत.स्वागत समितीत जगताप या आडनावाचेच १५% मतदार आहेत. टक्केवारी बघायची झाली तर आजवर साहित्य क्षेत्रात ज्या पांढरपेशा समाजाची एकहाती मक्तेदारी होती ती मोडीत काढीत सत्ताधारी समाजाने या मतदारातही जोरदार मुसंडी मारलेली आहे. फार लवकरच हे प्रमाण समसमान होईल असे चित्र आहे. मुस्लीम समाजाला मतदारात अवघा अर्धा टक्का स्थान मिळालेले आहे. मतदार यादीतील जयंत साळगावकर यांचे २०आ‘गष्ट रोजी निधन झाले आहे.\nअध्यक्षपदाची निवडणुकच नको असे म्हणणारे ना.धों. महानोर आणि शिरिष पै हे दोघे अध्यक्षपदाचे मतदार मात्र आहेत. या मतदारांमधील पुर्वाध्यक्षांव्यतिरिक्त सर्वात ज्येष्ट साहित्यिक म्हणजे मंगेश पाडगावकार आहेत. आनंदाची गोष्ट म्हणजे यावेळी चक्क अनेक श्रेष्ठ साहित्यिक मतदार आहेत. साहित्याच्या क्षेत्रातील काही दिग्गज या मतदारात आहेत. आशा बगे, रावसाहेब कसबे, ह.मो.मराठे, अरुणा ढेरे, आनंद यादव, सदानंद मोरे,श्रीनिवास कुलकर्णी, सुधीर रसाळ,जनार्दन वाघमारे, राजन खान,आसाराम लोमटे, इंद्रजित भालेराव, प्रभाकर बागले, रा.रं.बोराडे, रामदास भटकळ, दिलीप माजगावकर, दिनकर गांगल, वसंत सरवटे, नीरजा, शंकर वैद्य, माधव भागवत,अशोक कोठावळे, प्रेमानंद गज्वी,अरुण टिकेकर, अंबिका सरकार, अशोक नायगावकर, वसंत दत्तात्रय गुर्जर, गंगाधर पाटील, मीना प्रभू,सतिष काळसेकर, अप्प परचुरे, प्रतिभा रानडे, नामदेव कांबळे, ही काही नावे वाणगीदाखल सांगता येतील.\nमराठवाड्याची एकगठ्ठा मते औरंगाबादचे फमु घेणार तर अमरावतीच्या गणोरकर विदर्भाची मते खाणार अशा भाषेत काही मंडळी बोलतात तेव्हा साहित्याच्या क्षेत्रातही प्रांतवाद असतो असे म्हणायचे काय भोपाळच्या मतदारांच्या यादीत अपवादालाही बहुजनातील फारसे कोणी नसावे आणि मराठवाड्याच्या यादीत बहुसंख्य नावे एकट्या सत्ताधारी जातीचीच असावीत हे दुर्दैव नाही काय भोपाळच्या मतदारांच्या यादीत अपवादालाही बहुजनातील फारसे कोणी नसावे आणि मराठवाड्याच्या यादीत बहुसंख्य नावे एकट्या सत्ताधारी जातीचीच असावीत हे दुर्दैव नाही काय मराठवाडा सरंजामी मानसिकतेमधून बाहेर येताना कधी दिसणार असाही प्रश्न काहीजण विचारतात. १७५ मतदारांमध्ये ठालेपाटलांना १६ पेक्षा जास्त महिला मिळू नयेत हे कशाचे लक्षण आहे\nया मतदार यादीवर साहित्य क्षेत्रापेक्षा साहित्यबाह्य क्षेत्राचा ६० ते ७०% प्रभाव असावा हे बघून ही निवडणूक साहित्य संमेलनाची आहे की जिल्हा परिषदेची असाही प्रश्न विचारता येईल. महाराष्ट्राबाहेरीलही मंडळी मराठीवर अपार प्रेम करतात.बेळगाव,निपाणीच्या सीमाभागातील लोक गेली अनेक पिढ्या मराठीसाठी संघर्ष करीत आहेत. पण त्यातले कोणीच या मतदारात का नाहीत असाही प्रश्न विचारता येईल. महाराष्ट्राबाहेरीलही मंडळी मराठीवर अपार प्रेम करतात.बेळगाव,निपाणीच्या सीमाभागातील लोक गेली अनेक पिढ्या मराठीसाठी संघर्ष करीत आहेत. पण त्यातले कोणीच या मतदारात का नाहीत समाविष्ट संस्था आणि संलग्न संस्था यातील मतदारात साहित्यिक किती आहेत समाविष्ट संस्था आणि संलग्न संस्था यातील मतदारात साहित्यिक किती आहेत त्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकीही का नसावी त्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकीही का नसावीप्रश्न अनेक आहेत. तथापि प्रथमच या निवडणुकीत मतदार संख्येचा विस्तार करण्यात आला आहे, तिच्यात बर्‍याच घटकांना पहिल्यांदाच प्रतिनिधित्व मिळत आहे, याचे स्वागत करायला हवे.निवडणूक प्रक्रियेत येत असलेल्या पारदर्शकतेसाठी महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य यांना धन्यवाद द्यायला हवेत.\nअध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याचा निर्णय १६ आ‘क्टोबरला लागेल. गुणवत्तेवर निर्णय व्हावा, जात किंवा प्रांतीय भावनेवर नाही एव्हढीच अपेक्षा.सर्व उमेदवारांना शुभेच्छा.\n--साभार, नरके सरांच्या ब्लॉगवरुन\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: अ. भा. साहित्य संमेलन\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nवामन देणार बामसेफला वारस... वाममार्गाने\nमुस्लिमानी केली गणपतीची पुजा, हिंदू कधी धरणार रमजा...\nऐसा पोप होणे नाही\nरणशिंग-२०१४ : भाग-०१ मोदी हवा किंवा मोदी नको\nआसाराम बापू:- आरोप झालाय, दोष सिद्ध व्हायचा आहे\nअनिसं:- श्याम मानवांचा विवेकानंद\nस्वामी विवेकानंद : भाग-२ विडया ओढणारा सन्यासी\nस्वामी विवेकानंद :- भाग-१ ज्योतिषगिरी व अंधश्रद्धा...\nअनिस: माझी ती श्रद्धा तुझी ती अंधश्रद्धा\n११ सप्टेंबर: अमेरीकेतील भाषण व हल्ला.\nसाहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोण\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://chalisa.co.in/tag/marathi/", "date_download": "2018-04-24T02:55:18Z", "digest": "sha1:TMO6XNJNJI6MWEX3OTEQRKQ4YSXKQA5G", "length": 64888, "nlines": 401, "source_domain": "chalisa.co.in", "title": "marathi Archives - Complete Hindu Gods and Godesses Chalisa, Mantras, Stotras Collection - आरती संग्रह | Aarti Sangrah | चालीसा संग्रह | Powerful Mantras | Sanskrit Prayer Stotras - Complete Hindu Gods and Godesses Chalisa, Mantras, Stotras Collection", "raw_content": "\nवैदिक धर्मानुसार परब्रह्म उपासना सुरू झाली. या परब्रह्माची शक्ती म्हणजे माणसांतील मातृभाव. म्हणूनच अगदी उपनिषद काळापासून या मातृभावाला शक्तिरूप मानून तिची उपासना आध्यात्मिक उन्नतीसाठी केली जाते. यासाठी तिची अनेक रूपे निर्माण होऊन सगुणोपासनेसाठी समाजाने तिचे सुलभीकरण केले. आदिमाया, महाशक्ती, महामाया अशा रूपांत ती अवतरली. कधी तारक तर; कधी संहारक/मारक ठरली. समूहाने जगताना समाजाने या तारक/मारक शक्तीला ग्रामदेवतेचे स्थान दिले. मुंबई हे एकेकाळी गावच होते. पुढे ते नगर झाले; त्यानंतर महानगर. समाजधारणेसाठी मुंबईतही देवतांची प्रतिष्ठापना झाली. त्यांपैकीच मुंबईतील काही प्रमुख देवीस्थाने…\nयादवांच्या शासनकाळात प्रभावतीदेवीचे मंदिर १२९५ साली बांधले गेले. पुढे पोर्तुगीज आक्रमणाच्या काळात १५१९ मध्ये देवीची मूर्ती जवळच्या विहिरीत दडवली म्हणून ती वाचली. देऊळ मात्र उदध्वस्त झाले. मग १७२६ मध्ये मूर्ती बाहेर काढून सध्याच्या मंदिरात तिची प्राणप्रतिष्ठा झाली. १८७३मध्ये देवळाची पुन्हा दुरुस्ती झाली. ही पाठारे प्रभू भाविकाने केली. तेव्हा प्रभावतीचे प्रभादेवी असे नामकरण झाले. मंदिरात तीन गाभारे असून प्रभादेवी, सर्वेश्वर शिव आणि लक्ष्मीनारायण अशा मूर्ती त्यात विराजमान आहेत. १५० वर्षांपूर्वीच्या दोन दगडी दीपमाळा या मंदिराची शोभा वाढवितात.\nमुंबादेवी परिसराजवळच्या काळबादेवी भागात या देवीचे खूप जुने देऊळ आहे. आकाराने लहान असललेल्या या देऊळाला सभामंडप नाही, पण घुमट आहे. देवळाला आणि चारही बाजूस ऋषींचे पुतळे आहेत. प्रवेशद्वारी दगडी आणि लाकडी अशा चार दीपमाळा आहेत. चार-चार हात असलेल्या गाभाऱ्यात महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती अशा पाषाणी मूर्ती आहेत. पायाजवळ दगडी सिंह आहे. जागृत देवस्थान अशी ख्याती असल्याने इथे भाविकांची सदैव वर्दळ असते.\nमुंबादेवीप्रमाणेच माझगावजवळच्या डोंगरावरची वैकुंठमाता मुंबईची ग्रामदेवता मानली जाते. समोर अथांग समुद्र आणि तुलनेने शांत परिसर. असे म्हणतात की, १७३७ मध्ये वसईच्या लढाईत पोर्तुगीजांचा पराभव केल्यावर पेशवे सेनापती चिमाजी अप्पा या देवीच्या दर्शनाला आला होता. त्याने देवळाचा जीर्णोद्धार केला.\nब्रीच कॅण्डीजवळ त्याकाळच्या मुंबई बेटाच्या पश्चिम किनाऱ्यावर खडकांच्या उंचवट्यावर सागरकिनारी हे महालक्ष्मीचे देवालय आहे. मुंबईचे आद्य नागरिक असणाऱ्या पाठारे प्रभू समाजाने हे देऊळ उभे केले. १८९३ पूर्वी हे उभे राहिले. या देऊळबांधणीची कहाणी आहे. रामजी शिवजी हा पाठारे प्रभू महालक्ष्मी ते वरळीपर्यंतच्या रस्त्याचा कंत्राटदार होता. समुद्राच्या लाटांमुळे रस्ताबांधणीत अडथळे आले तेव्हा महालक्ष्मी त्याच्या स्वप्नात आली. त्या स्वप्नदृष्टांताप्रमाणे महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती या तिघी बहिणींना समुद्रातून काढून वसविल्यावर रस्त्याचे काम सुरळीत झाले. १७६१ ते १७७१ पर्यंत हे बांधकाम चालले. नंतर १८९३ आणि १९८८ साली या मंदिराची पुनर्बांधणी झाली. गाभारा, सभामंडप, मागेपुढे आवार अशी देवळाची प्रशस्त रचना आहे. तिन्ही देवीमूर्ती काळ्या पाषाणाच्या असून, त्यांना चांदीचे मुखवटे चढवले आहेत. महालक्ष्मी वाघाच्या पाठीवर बसलेली चतुर्भुज अशी साडेसात फुटांची देखणी आणि आश्वासक रूपी आहे. महासरस्वती दोन फुटी; तर महाकाली अडीच फुटी असून, समोर दगडी सिंह आहे. पाठारे प्रभू, शिंपी, सोनार भाविकांनी दीपमाळा बांधलेल्या आहेत. नवरात्रात इथे भाविकांचा महापूर लोटतो, जत्रेचेच तिथे उत्सवी रूप असते.\n‘मुंबा’ हा शब्द ‘महा अंबा’वरून आला. मुंबई हे नाव मुंबाआईवरून मुंबाई आणि नंतर मुंबई असे झाले. मुंबादेवीचे मूळ मंदिर छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या (म्हणजे पूर्वीचे व्ही.टी. स्थानक) जागी होते. ५०० वर्षांपूर्वी ते बांधले गेले. मग स्थानकाच्या विस्तारीकरणामुळे १७३७ मध्ये ते पाडले. कोळी समाजाचे हे दैवत. पुढे १८०३ मध्ये पांडुरंगशेठ सोनार यांनी सध्याच्या जागी; म्हणजे दक्षिण मुंबईतील झवेरी बाजाराजवळ मंदिर बांधले. दुमजली अशा या मंदिरात भिंतींमध्ये सुंदर कलाकुसर आहे. (‘पॅलेडियन’ शैलीतील) अर्धवर्तुळाकार सज्जे आहेत. आज या मंदिराजवळच गणेश, मारूती, शंकर, लक्ष्मीनारायण आदींची अनेक मंदिरे उभी आहेत. दगडी दीपमाळांनी हा परिसर सुशोभित आहे.\nवैदिक धर्मानुसार परब्रह्म उपासना सुरू झाली. या परब्रह्माची शक्ती म्हणजे माणसांतील मातृभाव. म्हणूनच अगदी उपनिषद काळापासून या मातृभावाला शक्तीरूप मानून तिची उपासना आध्यात्मिक उन्नतीसाठी केली जाते. यासाठी तिची अनेक रूपे निर्माण होऊन सगुणोपासनेसाठी समाजाने तिचे सुलभीकरण केले. आदिमाया, महाशक्ती, महामाया अशा रुपात ती अवतरली. कधी तारक तर; कधी संहारक/मारक ठरली. समुहाने जगताना समाजाने या तारक/मारक शक्तीला ग्रामदेवतेचे स्थान दिले. मुंबई हे एकेकाळी गावच होते. पुढे ते नगर झाले; त्यानंतर महानगर. समाजधारणेसाठी मुंबईतही देवतांची प्रतिष्ठापना झाली. त्यापैकीच मुंबईतील काही प्रमुख देवीस्थाने.\nपाचव्या शतकाच्या सुमारास जोगेश्वरी येथील गुंफालेण्यात हिची स्थापना झाली. असं म्हणतात की, वसईतील पोर्तुगीज आक्रमणानंतर या देवीला वाचविण्यासाठी गुहेत ही दडविली गेली. हनुमान जयंती, महाशि‍वरात्र आणि आश्विनी नवरात्र असे वार्षिक उत्सव इथे होतात. प्रवेशद्वारी दोन दगडी दीपमाळा आहेत. पूर्व-पश्चिम अशी दोन प्रवेशद्वारे आहेत. विशेष म्हणजे सभामंडपाच्या मध्यभागी देवीचा गाभारा आहे. अतिक्रमणामुळे गुंफेवरील टेकडीवर वसाहती झाल्यामुळे हे देवालय काहीसे घुसमटलेल्या अवस्थेत आहे. मात्र पूजाअर्चा नित्य होत असते. मळिवली येथील एकवीरा देवीचेच हे मूळ रूप मानले जाते. अनेक पाठारे प्रभू, कायस्थ प्रभू यांची ही कुलदेवता आहे.\nमहिकावती (माहीम) ही यादवांची राजधानी होती. खरे तर इंग्रजांनाही हीच राजधानी अपेक्षित होती; पण पोर्तुगीजांच्या भयाने त्यांनी विचार बदलला. यादवांच्या काळापासून या देवीचे पूजन होत आले आहे. मंदिराचे आवार प्रशस्त असून दगडी दीपमाळा आहेत. १८८६ मध्ये बांधलेल्या या देवळावर अर्धगोलाकार घुमट आणि कौलारू छप्पर आहे. देवी हा साथीचा रोग असाध्य होता. त्या रोगातून मुक्त होऊन आरोग्य लाभावे, अंगातील अनारोग्यकारक दाह शांत व्हावा म्हणून शीतलादेवीला साकडे घातले जाई. आज देवी हा रोग नाहीसा झाला तरी आरोग्यासाठी या देवीच्या दर्शनासाठी मुलाबाळांसह भाविक येतात.\nजरीमरी मंदिर, मरीआईचे देऊळ, पूचम्मा देवीचे देऊळ ही शीतलादेवीचीच समाजमान्य रूपे आहेत, जी माणसाच्या आरोग्यासाठी पुजिली जातात. डोंगरीची मरीदेवी, धोबीतलावजवळील हमाल गल्लीतील मरीदेवी, क्रॉफर्ड मार्केटमागचे जरीमरीचे देऊळ, धारावीचे मरीआईचे देऊळ, कामाठीपुऱ्यातील पचम्मा / पूचम्मा देवी, कामाठीपुऱ्यातील शीतळादेवी, चंदनवाडी (सोनापूर)मधील आणि आंग्रेवाडीतील जरीमरीचे देऊळ, राणीबागेजवळचे शीतळादेवी, जरीमरी आणि मुक्तादेवीचे मंदिर, परळ रस्त्यावरचे जरीमरी देऊळ, वांद्र्याला तलावातील प्रतिमा काढून बांधलेलं जरी-मरीचे देऊळ… ही या शीतलादेवीचीच रूपे आहेत.\nकाळबादेवीजवळच दक्षिण मुंबईत असलेल्या नवी वाडीत या देवीचे देऊळ आहे. ही पाषाणाची स्वयंभू देवी केरोबा नायक यांच्या स्वप्नात आली, तिची स्थापना झाली. देऊळ अगदीच छोटेखानी असून कार्तिकी अमावस्येपासून देवीचा उत्सव मात्र मोठा असतो. पाषाणाला असलेले मुखवटे अतिशय देखणे आणि तेजस्वी असून पाठारे प्रभूंच्या अनेकांची ती कुलदेवता आहे. तिचे व्यवस्थापन पाठारे प्रभू चॅरिटीज या संस्थेकडे आहे. देवीच्या जत्रेला अलोट गर्दी असते.\nमुंबईतील प्राचीन देवीस्थाने पाहिली ती प्रमुख स्थाने किंवा ठळक स्थाने मानता येतील. याशिवाय विरारजवळील डोंगरावरची जीवदानी देवी, वसईची वज्रेश्वरी देवी, ठाण्याची एकवीरा, मुंब्रा येथील मुंब्रादेवी, वांद्रे येथील ख्रिश्चन धर्माची असूनही हिंदुंना प्रेरणादायक ठरलेली ‘मोत मावली’ उर्फ माऊंट मेरी (अवर लेडी ऑफ फातिमा) अशी अनेक प्रेरणास्थाने आहेत. माऊंट मेरी ४०० वर्षांपूर्वी स्थापन झाली. चंडिका, कालिका, दुर्गा, नागदेवी अशी आणखी बरीच देवीरूपे आहेत.\nत्वष्टा कांसार ज्ञाती संस्थानाची महाकाली देवी पायधुणी भागात आज अडीचशे वर्षे विराजमान आहे. १७६२ साली हिची स्थापना झाली. वैशाख पौर्णिमेला उत्सव असतो. मुंबईतील देवीस्थाने ही पर्वत, गुहा, समुद्रकाठ या जागी आहेत. मुंब्रा, माऊंट मेरी, जीवदानी, वैकुंठमाता आदी देवीरूपे टेकड्यांवर आहेत. जोगेश्वरी देवी गुहेत आहे. महालक्ष्मी, शीतलादेवी, प्रभादेवी आदी देवीरूपे समुद्र, तलाव, विहीरकाठी वसली आहेत. बहुतेक देवळे दीपमाळांनी सजली आहेत. बहुतांश देवालयांनी सामाजिक सेवेचा वसा घेतला आहे.\nभारतात असलेल्या एकावन्न शक्तीपीठात मुंबईतील एकाही शक्तीपीठाचा समावेश नाही. साडेतीनशे, चारशे वर्षांची प्राचीन देवालये मुंबईतील आध्यात्मिक परंपरा सांगतात; पण या जागृत देवीस्थानांचा शक्तीपीठात समावेश का नसावा आध्यात्मिक, सामाजिक, ऐतिहासिक दृष्टीने याचा शोध घ्यायला हवा.\nग्रामदेवता, कुलदेवता, उपास्य दैवत असणारी ही देवीरूपे मुंबई महानगरीचा सांस्कृतिक इतिहास आहे. आधुनिक साधनांची जोड देऊन महानगरपालिका/शासन यांनी तो दस्तावेज स्वरूपात जपायला हवा. कृष्णराव रघुनाथजी नवलकर उर्फ के. रघुनाथजी यांनी (सव्वाशे वर्षांपूर्वी) १८९६ ते १९०० या काळात मध्य आणि दक्षिण मुंबईतील देवळांची टिपणे केली. काही वर्षांपूर्वी फिरोझ रानडे यांनी त्याचा वेध घेतला. मात्र सातवाहनांच्या काळापासून चालत आलेली मंदिरांची परंपरा आपण सर्वांनी डोळस श्रद्धेने, विज्ञान/इतिहासदृष्टीने जपली पाहिजे.\nश्री गुरू चरण सरोज रज, निज मन मुकुरु सुधारि,\nबरनउं रघुबर बिमल जसु, जो दायकु फल चारि ॥\nबुद्धिहीन तनु जानिके, सुमिरौं पवन कुमार,\nबल बुद्धि विद्या देहु मोहि, हरहु कलेस बिकार ॥\nजय हनुमान ज्ञान गुन सागर,\nजय कपीस तिहुं लोक उजागर ॥1॥\nराम दूत अतुलित बल धामा,\nअंजनि-पुत्र पवनसुत नामा ॥2॥\nकुमति निवार सुमति के संगी ॥3॥\nकंचन बरन बिराज सुबेसा,\nकानन कुंडल कुँचित केसा ॥4॥\nहाथ बज्र और ध्वजा बिराजे,\nकाँधे मूंज जनेऊ साजे ॥5॥\nशंकर सुवन केसरी नंदन,\nतेज प्रताप महा जगवंदन ॥6॥\nविद्यावान गुनि अति चातुर,\nराम काज करिबे को आतुर ॥7॥\nप्रभु चरित्र सुनिबे को रसिया,\nराम लखन सीता मन बसिया ॥8॥\nसूक्ष्म रूप धरि सियहिं दिखावा,\nविकट रूप धरि लंक जरावा ॥9॥\nभीम रूप धरि असुर सँहारे,\nरामचंद्र के काज सवाँरे ॥10॥\nलाय संजीवन लखन जियाए,\nश्री रघुबीर हरषि उर लाए ॥11॥\nरघुपति किन्ही बहुत बड़ाई,\nतुम मम प्रिय भरतहि सम भाई ॥12॥\nसहस बदन तुम्हरो जस गावैं,\nअस कहि श्रीपति कंठ लगावैं ॥13॥\nनारद सारद सहित अहीसा ॥14॥\nजम कुबेर दिगपाल जहाँ ते,\nकवि कोविद कहि सकें कहाँ ते ॥15॥\nतुम उपकार सुग्रीवहिं किन्हा,\nराम मिलाय राज पद दीन्हा ॥16॥\nतुम्हरो मंत्र विभीषन माना,\nलंकेश्वर भये सब जग जाना ॥17॥\nजुग सहस्त्र जोजन पर भानू,\nलील्यो ताहि मधुर फ़ल जानू ॥18॥\nप्रभु मुद्रिका मेलि मुख माहीं,\nजलधि लाँघि गए अचरज नाहीं ॥19॥\nदुर्गम काज जगत के जेते,\nसुगम अनुग्रह तुम्हरे तेते ॥20॥\nराम दुआरे तुम रखवारे,\nहोत ना आज्ञा बिनु पैसारे ॥21॥\nसब सुख लहै तुम्हारी शरना,\nतुम रक्षक काहु को डरना ॥22॥\nआपन तेज सम्हारो आपै,\nतीनों लोक हाँक तै कांपै ॥23॥\nभूत पिशाच निकट नहि आवै,\nमहाबीर जब नाम सुनावै ॥24॥\nनासै रोग हरे सब पीरा,\nजपत निरंतर हनुमत बीरा ॥25॥\nसंकट तै हनुमान छुडावै,\nमन करम वचन ध्यान जो लावै ॥26॥\nसब पर राम तपस्वी राजा,\nतिन के काज सकल तुम साजा ॥27॥\nऔर मनोरथ जो कोई लावै,\nसोइ अमित जीवन फ़ल पावै ॥28॥\nचारों जुग परताप तुम्हारा,\nहै परसिद्ध जगत उजियारा ॥29॥\nसाधु संत के तुम रखवारे,\nअसुर निकंदन राम दुलारे ॥30॥\nअष्ट सिद्धि नौ निधि के दाता,\nअस वर दीन्ह जानकी माता ॥31॥\nराम रसायन तुम्हरे पासा,\nसदा रहो रघुपति के दासा ॥32॥\nतुम्हरे भजन राम को पावै,\nजनम जनम के दुख बिसरावै ॥33॥\nजहाँ जन्म हरि-भक्त कहाई ॥34॥\nऔर देवता चित्त ना धरई,\nहनुमत सेइ सर्व सुख करई ॥35॥\nसंकट कटै मिटै सब पीरा,\nजो सुमिरै हनुमत बलबीरा ॥36॥\nजै जै जै हनुमान गुसाईँ,\nकृपा करहु गुरु देव की नाईं ॥37॥\nजो सत बार पाठ कर कोई,\nछूटइ बंदि महा सुख होई ॥38॥\nजो यह पढ़ै हनुमान चालीसा,\nहोय सिद्ध साखी गौरीसा॥39॥\nतुलसीदास सदा हरि चेरा,\nकीजै नाथ ह्रदय महं डेरा॥40॥\nपवन तनय संकट हरन, मंगल मूरति रूप ॥\nराम लखन सीता सहित, हृदय बसहु सुर भूप ॥\nह्या आरत्या आमच्या घरी गणपती येतो तेव्हा म्हणतात\nसुखकर्ता दुःखहर्ता – गणपतीची आरती\nलवथवती विक्राळा – शंकराची आरती\nदुर्गे दुर्घट भारी – दुर्गेची आरती\nत्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त – दत्ताची आरती\nयुगें अठ्ठावीस विटेवरी उभा – विठ्ठलाची आरती\nयेई हो विठ्ठले – विठ्ठलाची आरती\nआरती ज्ञानराजा – ज्ञानेश्वरांची आरती\nसत्राणे उड्डाणे हुंकार वदनीं – हनुमानाची आरती\nज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे\nमोरया मोरया मी बाळ तान्हे\nशुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे\nश्री विंध्यवासिनी माता आरती\nश्री शाकंभरी देवीची आरती\nअंबेची आरती Ambechi Aarti\nआदीमाता महिषासुरमर्दिनी चण्डिकेची आरती\nआरतीनंतर म्हणायचे मराठी श्लोक\nआरत्या शुद्ध म्हटल्या पाहिजेत\nभोसले, जगताप, जाधव, सांडेकर, दुपटे… या आडनावांच्या माणसांची भेट कराचीत होईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. पण तसे घडले खरे. कराची प्रेस क्लबच्या निमंत्रणावरून पाकिस्तानभेटीवर गेलेल्या मुंबई प्रेस क्लबच्या पत्रकारांना या मराठी मंडळींना भेटण्याची संधी मिळाली. स्थानिक पत्रकारांकडून मिळवलेल्या फोन नंबरवर मराठीतून बोलल्यावर पलीकडून आनंदातिशयाने प्रतिसाद आला आणि ही मराठी मंडळी थेट भेटायलाच आली. त्यांच्याबरोबर संवाद साधताना ‘आम्ही इथे अगदी मजेत आणि सुरक्षित आहोत. नोकरी व्यवसाय उत्तम चाललेत’, अशीच भावना त्यांनी व्यक्त केली.\nसध्या पाकिस्तानात तब्बल दोन हजार मराठी माणसे राहतात. त्यातील बहुसंख्य कराचीत आहेत. ‘श्री महाराष्ट्र पंचायत कराची’ या संस्थेशी ही सगळी मंडळी जोडलेली आहेत. परमेश जाधव या संस्थेचे अध्यक्ष. कराचीतल्या ‘गझीबा बॉम्बे चाट अँड मसाला डोसा’ या भारतीय पदार्थ मिळणाऱ्या मोठ्या रेस्तराँमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात. फाळणीच्या आधीपासून अनेक वर्षे ही मंडळी तिथे आहेत. व्यापाऱ्यांसोबत मदतनीस, ड्रायव्हर, हमाल अशा कामांसाठी ही मराठी माणसे मुंबईहून कराचीला पोहचली असावीत. गेल्या शंभरेक वर्षांत त्यांनी महाराष्ट्राशी असलेले नाते कायम ठेवले आहे.\n‘ आम्ही पाकिस्तानात सुखी आहोत. नोकरी व्यवसायातही भरभराट आहे. पण , आपल्या माणसांना मात्र भेटावेसे वाटते. कधी जेजुरी-तुळजापूरला जाऊन कुलदैवतेचे दर्शन घ्यायचे असते. हे जाणे-येणे सोपे व्हावे. दोन्ही देशांनी व्हिसा प्रक्रिया सोपी केली , तर हे शक्य होईल. तुम्ही आपल्या मराठी माणसांपर्यंत हा निरोप नक्की पोहचवा ‘, अशी कळकळीची विनंती पाकिस्तानातल्या मराठी माणसांनी मुंबई प्रेस क्लबच्या पत्रकारांना केली.\nकराचीतील एका मल्टिनॅशनल कंपनीत काम करणाऱ्या दिलीप भोसले यांची सासुरवाडी मुंबईतल्या मुलुंडची. त्यांची पत्नी आणि मुली सध्या मुंबईत आल्या आहेत. रवी जगताप यांचे मूळ गाव पुण्याजवळचे खडकी. तर देवानंद सांडेकरांचे वडील मुंबईहून कराचीत आले होते. सांडेकरांना एकदा तरी मुंबईला यायचे आहे. एकदा येण्याचा प्रयत्न केला पण व्हिसा मिळाला नाही , त्यानंतर ते राहूनच गेले. विशाल राजपूतची आई मधुमती खरात मराठी आहे. तर गणेश गायकवाडांचे वडील पापडाचा व्यापार करायला कराचीत आले होते. त्यांची पत्नी पाकिस्तानातच जन्मली वाढली , पण सासू मात्र मुंबईकर आहे. कराचीभर प्रसिद्ध असलेली टेलरिंग फर्म तुळशीराम दुपटे या मराठी माणसाची आहे\nया मुस्लिमबहुल देशात तुम्हाला त्रास नाही का होत , या प्रश्नावर सगळ्यांचे ठाम उत्तर ‘ नाही ‘ असे होते. अपवाद म्हणून बाबरी मशिद पाडली तेव्हा दंगली झाल्या. पण , त्यावेळीही या मंडळींना वाचवले ते त्यांच्या मुस्लिम शेजाऱ्यांनी , असे त्यांनी सांगितले.\nनारळी पौर्णिमा , चैत्र पाडवा , दिवाळी , होळी हे सण ही मंडळी अगदी धुमधडाक्यात साजरे करतात. सार्वजनिक गणपती बसवतात. त्याचे विसर्जनही दणक्यात होते. पुरणपोळी आणि मोदकांसह आज महाराष्ट्रातही विस्मरणात गेलेले पुरणाचे कानवले आणि कडकणी हे पदार्थही त्यांच्या घरात होतात.\nडॉन या पाकिस्तानातील आघाडीच्या वर्तमानपत्रात काम करणाऱ्या सिद्रा रोघे हिचेही कोकणाशी थेट नाते आहे. तिचे आजी-आजोबा मुरुडजवळच्या रेवदंड्याचे. फाळणीच्या वेळी चांगल्या नोकरीच्या शोधात ते कराचीला आले. पुन्हा कोकणात जाऊन लग्न केले. पाठोपाठ भाऊही कराचीत आला. पुढे भारत दाखवायला रोघे मुलांना घेऊन गेले होते , तेव्हा मात्र खूप संशयाने पाहिले गेले. त्यानंतर मात्र येणे झाले नाही. सिद्राला मात्र संधी मिळाली की , तिचे रूट्स शोधायला रेवदंड्याला यायचे आहे.\nहे स्तोत्र कवी मिलिंद माधव यांनी रचले आहे ……\nॐ श्री अक्कलकोटस्वामी समर्थास नम: |\nॐ नमो श्रीगजवदना | गणराया गौरीनंदना | विघ्नेशा भवभयहरणा | नमन माझे साष्टागी || १||\nनंतर नमिली श्री सरस्वती | जगन्माता भगवती | ब्रम्ह्य कुमारी वीणावती | विद्यादात्री विश्वाची || २||\nनमन तैसे गुरुवर्या | सुखनिधान सदगुरुराया | स्मरूनी त्या पवित्र पायां | चित्तशुध्दी जाहली || ३||\nथोर ॠषिमुनी संतजन बुधगण आणि सज्जन | करुनी तयांसी नमन | ग्रंथरचना आरंभिली ||४||\nश्री अक्कलकोट स्वामीराया स्मरुनी तुमच्या पवित्र पायां | स्तोत्र महात्म्य तुमचे गावया | प्रारंभ आता करतो मी || ५||\nनांव गांव खुद्द स्वामींचे | किंवा त्यांच्या मातापित्यांचे | कोणालाच ठाऊक नाही साचें | अंदाज मात्र अनेक || ६||\nत्यांच्या जन्मासंबंधाने, आख्यायिका लिहिली एकानें | तीच सत्य मानुनी प्रत्येकाने | समाधान मानावे || ७ ||\nम्हणे उत्तर भारती एका स्थानी | घनदाट कर्दळीच्या बनीं | स्वामी प्रगटले वारुळांतुनी | लाकुडतोड्याच्या निमित्ताने || ८ ||\nकुर्‍हाडीचा घाव बसून, त्याचा राहिला कायमचा वण | आगळी ती अवतार खूण | प्रत्यक्ष पाहीली सर्वांनी || ९ ||\nएका भक्तानें केला प्रश्न, स्वामी तुमची जात कोण | तेव्हां दिलें उत्तर छान | स्वमुखेंच समर्थानी || १० ||\nमी यजुवेदी ब्राम्हण | माझे नांव नृसिंहभान | काश्यप गोत्र राशी मीन | ऐसें स्वामी म्हणाले ||११ ||\nखरें खोटें देव जाणे | बरें नाही खोलांत शिरणें | ईश्ववरी करणीची कारणें | आपण काय शोधावी || १२ ||\nदत्तात्रया तुम्ही निराकार निर्गुण | नरदेह तरीही केला धारण | सकळं भूप्रदेश केला पावन | आपुल्या चरणस्पर्शाने || १३ ||\nनंतर स्वामी निघाले तिथून | तीर्थयात्रेसी केले प्रयाण | दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण | प्रत्यक्ष फिरुनी पाहिलें || १४ ||\nदत्तवास्तव्य जेथे निरंतर | तो थोर पर्वत गिरनार | तेथेच गेले अगोदर | नंतर फिरले इतरत्र || १५ ||\nयात्रेचे प्रवास संपले | तेव्हा मंगळवेढ्यासी आले | तेथे थोडे दिवस राहिले | दामाजीच्या गांवात || १६ ||\nकाही काळ तिथे गेला | पुण्यवंतांना प्रभाव कळला | जनसमुदाय भजनीं लागला | साक्षात्कारी यतीच्या || १७ ||\nपुढे अक्कलकोट हें | वास्तव्याचे झाले ठिकाण | अखेरपर्यंत तिथेंच राहून | अनंत लीला दाखविल्या || १८ ||\nतेजःपुंज शरीर गोमटें, सरळ नासिका कान मोठे | आजानुबाहू कौपिन छोटे | दिगंबर असती अनेकदां || १९||\nस्वामी समर्थ अक्कलकोटचे | चवथे अवतार दत्तात्रयाचे | तीन अवतार यापूर्वीचे | गुरुचरित्री वर्णिले || २० ||\nपहिले दत्तात्रेय, दुसरे श्रीपादवल्लभ | नृसिंहसरस्वती हे तिसरे नांव शुभ | गाणगापूर दर्शन देवदुर्लभ | जागृत दत्तस्थान ते || २१ ||\nतेथे होउनी साक्षात्कार | पहावयासी येती चवथा अवतार | अक्कलकोट पुण्यभूमि थोर | जेथे प्रत्यक्ष दत्त वसे || २२ ||\nअक्कलकोटी नित्य राहूनी | अगाध गूढ लीला करूनी | भक्तांसी साक्षात्कार देऊनी | गुप्त झाले अनेकदा || २३ ||\nनास्तिक होते कोणी त्यांना | चमत्कार दाखविले नाना | शेवटी कराया क्षमायाचना | लागले स्वामी चरणांसी || २४ ||\nस्वामी सर्वसाक्षी उदार | साक्षात दत्ताचे अवतार | कधी सौम्य कधी उग्रतर | स्वरुप दाविलें दासांना || २५ ||\nज्यांनी त्यांची सेवा केली | त्यांची कुळे पावन झाली | जन्मोजन्मीची पापें जळली | पुण्यराशी मिळाल्या || २६ ||\nसत्पुरुषाची करणी अगाध | वाणी गूढ निर्विवाद | झाल्याविण कृपाप्रसाद | अर्थ त्याचा समजेना || २७ ||\nस्वामींचे बोलणे थोडें | जणूं काय कठीण कोडें | अर्थ काढावे तितुके थोडे | त्यात भविष्य असे भरलेलें || २८ ||\nजाणणारे तेच जाणिती | घेती त्यांच्या संकेताची प्रचिती | ज्याचा तोच उमजे चित्तीं | इतरां अर्थबोध होईना || २९ ||\nकोणाकोणाला पादुका दिधल्या | कोणाला वाहिल्या लाखोल्या | कोणाच्या मस्तकी मारिल्या | पायांतल्या वाहाणाही || ३० ||\nज्याच्या त्याच्या भाग्याप्रमाणें | स्वामीनी दिले भरपूर देणें | कोणा पुत्र कोणा सोनेनाणे | कोणा जीवनदानही दिलें त्यांनी || ३१ ||\nअनेकांच्या व्याधी केल्या दूर | अनेकांना दाखविले चमत्कार | अनेकांना शिक्षा घोर | केल्या त्यांनी अनेकदा || ३२ ||\nसर्व साक्षी अंतर्ज्ञानी | पूर्णब्रम्ह्य ब्रम्ह्यज्ञानी | म्हणूनच हव्या त्या ठिकाणी | दर्शन दिधलें भक्ताना || ३३ ||\nन सांगता सर्व जाणिले | ज्याचें त्याला योग्य उत्तर दिलें | लोण्याहुनी मृदु ह्रदय द्रवलें | दु:खी कष्टी जीवांसाठी || ३४ ||\nदयेचा अथांग सागर | भक्तांसाठी परम उदार | अनेकांचा केला उध्दार | सदुपदेश दिक्षा देऊनी || ३५ ||\nस्वामीराया दत्तात्रेया | तुमच्या कृपेची असावी छाया | हीच प्रार्थना तुमच्या पायां | मागणे नाही आणखी || ३६ ||\nमजवरी होता कृपादृष्टी | दत्तमय भासेल सर्व सृष्टी | सुखसंपत्तीची होईल वृष्टी | सकल सिध्दी लाभती || ३७ ||\nऐसी श्रध्दा माझे मनी | उपजली आहे आतां म्हणुनीं | मिठी घातली तव चरणीं | धाव पाव समर्था तूं || ३८ ||\nतुमची करावी कैसी सेवा | हे मज ठाऊक नाही देवा | ओळखुनी माझ्या भोळ्या भावा | वरदहस्त ठेवा मस्तकीं || ३९\nसंसार तापें पोळलों भारी, दूर करा ही दु:खे सारी | तुमच्यावीण माझा कैवारी | अन्य कोणी दिसेना || ४० ||\nतुमचे पाय माझी काशी | पंढरपूर सर्व तीर्थे तशी | आहेत तुमच्या चरणांपाशी | मग यात्रेस जाऊ कशाला || ४१ ||\nअक्कल्कोटचे समर्थ स्वामी | रंगून जातां त्यांचे नामीं | ब्रम्हा विष्णू शिवधामी | सर्व भक्ती पोंचते || ४२ ||\nस्वामी समर्थांची मूर्ति आठवावी | त्यांचे पायी दृढ श्रध्दा ठेवावी | आणी आपली भावना असावी | मनोभावें ऐसी कीं || ४३ ||\nपाठीशीं आहेत अक्कलकोट स्वामी | उगीच कशास भ्यावे मी | काहींच पडणार नाही कमी | समर्थांच्या दासासी || ४४ ||\nभाग्यवान ते जे लागले भजनी | वादविवाद केले पंडितांनी | मग एकमुखानें सर्वांनी | मान्य केली थोर योग्यता || ४५ ||\nवेदांताचा अर्थ लाविला | पंडितांचा ताठा जिरविला | भाविक भक्तांना दिधला | धीर अनेक संकटी || ४६ ||\nस्वामी तुमचे चरित्र आगळें | अतर्क्य अलौकिक जगावेगळे | त्यांत प्रेमाचे सागर सांठले | धन्य धन्य ज्यांना उमजलें ते || ४७ ||\nबाळप्पा चोळप्पादि सर्वांनी | लहान मोठ्या अधिकार्‍यांनी | गरीबांपासून श्रीमंतांनी | सेवा केली यथाशक्ती || ४८ ||\nजे जे तुमच्या भजनीं लागले | त्यांचे त्यांचे कल्याण झालें | हवें हवें ते सारें मिळाले | श्री समर्थ कृपेनें || ४९ ||\nपुढे संपल्या लीला संपले खेळ | ताटातुटीची आली वेळ | स्वामी म्हणजे परब्रम्ह्य केवळ | परब्रह्म्यांत मिळालें || ५० ||\nशके अठराशें बहुधान्यनाम संवत्संरी | चैत्र वद्य त्रयोदशी मंगळवारी | पुण्य घटिका तिसर्‍या प्रहरी | स्वामी गेले निजधामा || ५१ ||\nबोलता बोलता आला अंतकाळ | प्रकृतीत झाली चलबिचल | क्षणात पापण्या झाल्या अचल | निजानंदी झाले निमग्न || ५२ ||\nवचनपूर्तींसाठी निर्णयानंतर | पांचवा दिवस शनिवार | स्वामी प्रगटले निलेगांवाबाहेर | दिलें दर्शन भाऊसाहेबांसी || ५३ ||\nऐसा यती दत्त दिगंबर | संपवूनी आपूला अवतार | निजधामा गेला निरंतर | भक्त झाले पोरके || ५४ ||\nबातमी जेव्हा सर्वत्र पसरली | जनता शोकाकुल झाली | सर्व भक्तमंडळी हळहळली | अन्नपाणीही सुचेना || ५५ ||\nगावोगांवीची भक्तमंडळी | अक्कलकोटी गोळा झाली | समर्थांची समाधी पाहिली | आपल्या साश्रू नयनांनी || ५६ ||\nचवथा अवतार संपला | तरीही चैतन्यरुपें तिथेच राहिला | अक्कलकोट पुण्यभूमीला | क्षेत्रत्वा प्राप्त जाहलें || ५७ ||\nअजूनही जे येती समाधीदर्शना | त्यांच्या व्याधी आणी विवंचना | संकटे आणी दु:खे नाना | स्वामी दूर करतात || ५८ ||\nयाचे असती असंख्य दाखले | अनेकांनी अनुभवले | म्हणूनी महाराजांची पाऊले | आपणही वंदूंया || ५९ ||\nनम्र होउनी त्यांचे चरणीं | कळकळने करुंया विनवणी | स्वामींना यावी करुणा म्हणूनी | प्रार्थना त्यांना करुंया || ६० ||\nजयजय दत्ता अवधूता | अक्कलकोट स्वामी समर्था | सदगुरु दिगंबरा भगवंता | दया करी गा मजवरी || ६१ ||\nअनेकांच्या संकटी आला धावून | आता माझी प्रार्थना ऐकून | समर्थराया देई दर्शन | दूर लोटु नको मला || ६२ ||\nव्यवहारी मी जगतो जीवन | अनेक पापें घडती हातून | तव नामाचें होते विस्मरण | क्षमा याची असावी || ६३ ||\nसदगुरुराया कृपा करावी | तुमची सेवा नित्य घडावी | ऐसी बुध्दी मजला द्यावी | पापे सर्व पळावी || ६४ ||\nसुखाचें व्हावे जीवन ऐहिक | धनदौलत मिळावी, मिळावे पुत्रपौत्रसुख | गृहसौख्य आणी वाहनसुख | अंती सदगति लाभावी || ६५ ||\nतुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा | म्हणुनी याचना करतों देवा | उदार मनाने वर द्यावा | आणी तथास्तु म्हणावे || ६६ ||\nतुमची होतां कृपा पूर्ण | जीवन माझें होईल धन्य | म्हणुनी आलों तव पायी शरण | दत्तराया दयाघना || ६७ ||\nमी एक मानव सामान्य | तुमची सेवा नित्य घडावी म्हणून | या पोथीचें करितों वाचन | दान द्या तुमच्या कृपेचे || ६८ ||\nवेडीवाकुडी माझी सेवा | स्वीकारावी स्वामी देवा | वरदहस्त नित्य मस्तकीं ठेवा | हीच अंती विनंती || ६९ ||\nशके अठराशे नव्याण्ण्व वर्षी | चैत्रमासीं शुक्लपक्षी | शुभ रामनवमी दिवशी || पोथी पूर्ण झाली ही || ७० ||\nस्वामींचे चित्र ठेऊनी पुढ्यांत | किंवा स्वामींच्या एखाद्या मठांत | बसुनी ही पोथी वाचावी मनांत | इच्छा सफल होईल || ७१ ||\nमाणिकप्रभू , साई शिरडीश्वर | आणी अक्कलकोट्चे दिगंबर | एकाच तत्वाचे तीन अविष्कार | भेद त्यांत नसे मुळी || ७२ ||\nएकाची करितां भक्ती | तिघांनाही पावते ती | ऐसी ठेऊनी आपली वृत्ती | पोथी नित्य वाचावी || ७३ ||\nया पोथीचे करितां नित्य पठण | प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न | करतील सर्व मनोरथ पूर्ण | सत्य सत्य वाचा ही || ७४ ||\nॐ श्री अक्कलकोटस्वामी समर्थापर्णमस्तु || शुभं भवतु || ॐ शांति:शांति:शांति: || (ओवी संख्या ७४ )\n|| ” श्री अक्कलकोटस्वामी स्तोत्र —माहात्म्य सम्पूर्ण ” ||\nकिस माह में हुआ है आपके बच्चे का जन्म, इससे जानिए उसके बारे में रोचक बातें\nजानिए क्या है माथे पर तिलक धारण करने का सही नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mfdiwaliank.blogspot.com/", "date_download": "2018-04-24T02:46:37Z", "digest": "sha1:NAOKCRDBHZBPPGOFOLPHVJKOHTE27ZEA", "length": 22398, "nlines": 123, "source_domain": "mfdiwaliank.blogspot.com", "title": "मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०१०", "raw_content": "\n'मोगरा फुलला’च्या सर्व मित्रमैत्रीणींना, हितचितकांना, सहभागी लेखक-कवी-कलाकारांना आणि समस्त वाचकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ही दीपावली व येणारे वर्ष आपल्याला आनंदाचे, सुखा-समाधानाचे व भरभराटीचे जावो ही सदिच्छा\nआपलं तांत्रिक ज्ञान व लेखणी वापरून, इंटरनेटवर लेखकू स्वत:ला आत्मविश्वासाने ’लेखक’ म्हणवू शकला आहे, तो या ब्लॉगिंगमुळे आणि ब्लॉगची सुविधा मोफत उपलब्ध करून देणार्‍या ब्लॉग होस्टींग कंपन्यांमुळे. ब्लॉगसारखं व्यासपीठ उपलब्ध करून देणार्‍या सर्व ब्लॉग होस्टींग कंपन्यांचे समस्त ब्लॉगर्स-लेखकांतर्फे मन:पूर्वक आभार ब्लॉगसारख्या सुविधेमुळेच मोगरा फुललालादेखील गेली दीड वर्षे विविध प्रकारचं साहित्य व या वर्षी एक ई-दिवाळी अंक प्रकाशित करण्याची संधी मिळाली.\nमोगरा फुललातर्फे प्रकाशित झालेला हा पहिलाच दिवाळी अंक. पण साहित्य निवडताना चोखंदळपणे निवडलं. बरेच ब्लॉगर्स दर्जेदार लेखन करतात, परंतू निरनिराळ्या कारणास्तव त्यांच्या लेखनाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. अशा ब्लॉगर्सचे पूर्वप्रकाशित लेखनही मोगरा फुललाने ई-दीपावली अंकात समाविष्ट केले आहे. काही हौशी लेखक उत्तम लिहीतात परंतु त्यांना ब्लॉगिंगचे ज्ञान नाही, अशा लेखकांचं साहित्यही या अंकात वाचण्यासाठी उपलब्ध करून दिलं आहे. जे चांगलं आहे ते सर्वांसमोर आलं पाहिजे, हा यामागचा प्रांजळ हेतू आहे. कदाचित अप्रकाशित साहित्याचा अट्टहास न धरल्यामुळे असेल पण साहित्यरूपी प्रतिसाद उदंड मिळाला. काही साहित्य साभार परतही पाठवावे लागले आहे. त्यामागे ’दर्जा’ हे एकमेव कारण नसून, समीक्षेसाठी वेळेचा अभाव, फॉन्ट अनुरूप नसल्याने पुनर्लेखन करावे लागणे, मुदतीनंतर साहित्य प्राप्त होणे इ. कारणेदेखील आहेत. या उदंड साहित्यामधून वेचक व वेधक असे साहित्य निवडले आहे खास आपल्यासाठी\nसाहित्य आल्यानंतर ते संपूर्ण वाचून, प्रत्येक वाक्याचा व ओळीचा अर्थ समजून घेणं आणि शुद्धलेखनाकडे लक्ष देणं, हे प्रचंड क्लिष्ट काम आहे. संपादन सहाय्य मंडळाने हे काम अतिशय जबाबदारीने पार पाडलं, याचा मोगरा फुललाला निश्चितच अभिमान आहे आणि राहील. उल्हास भिडे व भाग्यश्री सरदेसाई यांनी गद्य लेखन, तर क्रांति साडेकर यांनी पद्य लेखनाची समीक्षा करताना आपला त्या त्या क्षेत्रातील अनुभव पणाला लावला असंच म्हणावं लागेल.\nभाग्यश्रीताई सध्या भारतात नाशिक येथे वास्तव्य करून आहेत. त्यांना वीज-भारनियमनाची असुविधा दिवसातील दहा ते बारा तास सोसावी लागते. असे असूनही नेहमी हसतमुखाने त्यांनी आपल्या दीपावली अंकासाठी संपादन सहाय्य दिलं.\nक्रांतिताई आपल्यासारख्याच एक ब्लॉगर. मात्र त्यांची पद्य लेखनाची समज जबरदस्त आहे. स्वत:ची नोकरी आणि घर सांभाळून, त्यांनी समीक्षेसाठी आलेल्या प्रत्येक कवितेमधील आशय समजून घेतला. क्वचित अर्थबोध न झाल्यास सविस्तर चर्चा केली, यातच त्यांची साहित्याविषयची तळमळ दिसून येते.\nउप-संपादक उल्हास भिडे यांनी अंकाचे दृश्यस्वरूप व वाचनसुलभता याकडे काटेकोरपणे लक्ष दिले. केवळ दूरध्वनीवरच नव्हे, तर प्रत्यक्ष भेटूनही त्यांनी या दोन विषयांवर सविस्तर चर्चा केली. गद्य साहित्याच्या संपादनातही त्यांनी हातभार लावला, तसेच खास वाचकांसाठी काही मनोरंजक कोड्यांची निर्मिती व संकलनही त्यांनी केले. खास मुखपृष्ठासाठी रचलेल्या चारोळीमधून तर त्यांनी जणू मोगरा फुललाचेच मनोगत व्यक्त केले आहे असे वाटते. खरं तर मोगरा फुललाचा दिवाळी अंकही प्रकशित व्हावा, ही कल्पना त्यांचीच मात्र अतिशय नम्रपणे त्यांनी संपादकत्वाची जबाबदारी नाकारली.\nफिरदोस कराई यांनीच यापूर्वी मोगरा फुललाचे हेडर व ओळखचिन्ह तयार केले होते. विनंतीनुसार त्याच मूळ हेडरमधे व ओळखचिन्हामधे दिवाळी अंकाच्या गरजेनुसार त्यांनी आकर्षक बदल करून दिले व आपली सर्जनशीलता सिद्ध केली, तसेच दिवाळी अंकासाठी समर्पक असे मुखपृष्ठही तयार करून दिले.\nअंकामधे तांत्रिक बदल करण्यासाठी इंटरनेटवर खास ब्लॉगर्ससाठी तांत्रिक माहिती पुरवणार्‍या ब्लॉगर्सची अप्रत्यक्ष मदतही खूप मोलाची ठरली आहे. याशिवाय क्विलपॅडसारख्या संकेतस्थळामुळे मराठीतून प्रतिक्रिया टंकलिखित करता येण्याचा पर्याय थेट ब्लॉगवरच उपलब्ध करून देता आला. अवर ब्लॉग टेम्पलेट यांच्या आकर्षक टेम्पलेटमुळे या ई-दीपावली अंकामधे काही खास बदल करणं शक्य झालं. मोगरा फुललाच्या काही उत्साही वाचक आणि हितचिंतकांनी वारंवार फोन व ईमेल करून अंकासाठी मदत करण्याचं आश्वासन दिलं आणि तशी मदत केलीही.\nया टीमवर्कचं चीज झालं आहे ते आपल्या साहित्यामुळे. अंकासाठी साहित्य पाठविताना लेखक-ब्लॉगर मंडळींनी अक्षरश: कसलीही कसर बाकी ठेवली नाही. अंकाची फारशी जाहीरात न करताही अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त असा प्रतिसाद लाभला. केवळ प्रस्थापित ब्लॉगर्सच नव्हेत, तर नवोदित ब्लॉगर्स व अब्लॉगर - म्हणजे ज्यांनी अजून स्वत:चा ब्लॉग सुरू करण्याचा दृष्टीनेही पाऊल उचललेलं नाही व ज्यांना स्वत:चा ब्लॉग सुरूही करायचा नाही, अशा लेखकांनीदेखील आपले साहित्य प्रसिद्ध करण्यासाठी मोगरा फुलला ई-दीपावली अंकाची निवड केली, या सगळ्यातच मोगरा फुललावरील लेखक-वाचकांचा विश्वास व प्रेम दिसून आलं.\nआवडलेल्या साहित्यावर आपली प्रतिक्रिया अवश्य द्या. अंकातील सहभागींना मानधन मिळणार नसले, तरी आपल्या प्रतिक्रियाच त्यांच्यासाठी प्रेरणारूपी मानधन असेल. मोगरा फुललाच्या पहिल्यावहिल्या ई-दीपावली अंकाबद्दलचा आपला अभिप्रायदेखील जरूर नोंदवा.\nगेल्या दीड वर्षांत मनातलं कागदावर उमटवण्याच्या प्रयत्नांना ब्लॉगिंगची जोड मिळाली. आपल्या सर्वांचे आशीर्वाद, व शुभेच्छा लाभल्या आणि इथवर येऊन पोहोचले. मागे वळून पहाताना लक्षात आलं की मोगरा खरंच खूप बहरलाय. हे तुमचंच प्रेम आणि विश्वास आहे. या लेखाला आपण मनोगत, ऋणनिर्देश किंवा संपादकीय असं काहीही समजा. संपादकीय लिहावं इतकी मोठी मी अजून झालेली नाही. ’मोगरा फुलला’ वरचा आपला लोभ, आस्था, आपला सहभाग आणि आपणां सर्वांकडून लाभलेलं सहकार्य यामुळेच ’मोगरा फुलला’ चा हा पहिला दिवाळी अंक आकारास आला आहे. हा लोभ उत्तरोत्तर वृद्धींगत व्हावा ही इच्छा. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा आणि तुम्हा-आम्हा, आपल्या सर्वांच्या या मोगरा फुलला ई-दीपावली अंकालाही एक वाचक म्हणून शुभेच्छा\nमोगरा फुलला ई-दीपावली अंक २०१०\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nमोगरा फुलला ई-दीपावली अंक २०१० समूह\nअंक सजावट व मांडणी:\nहेडर, ओळखचिन्ह व मुखपृष्ठ: फिरदोस कराई\nमुखपृष्ठ चारोळी: उल्हास भिडे\nमुखपृष्ठ रचना व इतर तांत्रिक बदल: कांचन कराई\nअंकात व्यक्त झालेल्या सर्व मतांशी संपादक अथवा संपादन सहाय्य मंडळ सहमत असेलच असे नाही.\nहे ओळखचिन्ह ब्लॉगवर लावा.\nCtrl+C आणि Ctrl+V चा वापर करा.\nओढ नव्या जीवाची - सुहास झेले\nनामर्द - विद्याधर भिसे\nसौदागर - कुलस्य जोशी\nएअरपोर्ट - नचिकेत गद्रे\nखिडक्या - निशा पाटील\nकलर’फूल’ - हेरंब ओक\nमानपान - जयंत अलोणी\nशिक्षणाची किंमत - इरावती अरूंधती कुलकर्णी\nगोंडस म्हातारे - उल्हास भिडे\nआशा - तनुजा केळकर\nतेज रक्षक की भक्षक\nमहिमा अंगठीचा - चेतन गुगळे\nतुळशीबाग - प्रा. कांचन शेंडे\nसखी - महेंद्र कुलकर्णी\nमला संस्कृत बोलायला शिकायचं आहे - निशा पाटील\nयशवंताची शिकार - नरेंद्र प्रभू\nउत्सव - देवेंद्र चुरी\nरिक्षाचालकांचा इलाज - चेतन गुगळे\nमराठीवर हल्ला, इंग्रजी जखमी - अनिल गोरे\n...IE ची दुरुस्ती - प्रथमेश शिरसाट\n’त्या’चा कचरा करण्यापूर्वी... - अपर्णा संखे-पालवे\nथांबा, वाचा व लक्षात ठेवा - जयंत अलोणी\nआता तरी विचार करा - माधुरी माणिककुवर\nदीपोत्सव - मिलिंद कल्याणकर\nथोडं माझ्या डोळ्यांत बघ - प्रफुल्ल भुजाडे\nछडा लागला रे - सुरेश शिरोडकर\nपहिले चुंबन - उल्हास भिडे\nएकेका अक्षरात - समीर पु. नाईक\nसिरिअल्स आणि मी - अनुजा पडसलगीकर\nप्रणयगंध - क्रांति साडेकर\nअशांत - समीर पु. नाईक\nजन्म कवितेचा - उल्हास भिडे\nशाश्वत - क्रांति साडेकर\nस्वरांकिता - मिलिंद कल्याणकर\nप्राक्तन - गंगाधर मुटे\nअप्सरा गेली संपावर - गजानन लोखंडे\nमुक्तछंद, मुक्तक व चारोळ्या\nतू तेव्हा तशी - दीपक परूळेकर\nदीप काव्योत्सव - सुपर्णा कुलकर्णी\nमैत्री - प्रा. कांचन शेंडे\nमन - पल्लवी कुलकर्णी\nमाझ्यातल्या मलाच - भाग्यश्री सरदेसाई\nचारोळ्या - सुरेश शिरोडकर\nचारोळया - कृष्णकुमार प्रधान\nचारोळया - उल्हास भिडे\nमनसंचिताच्या चारोळया - दीपक परूळेकर\nउंबरठा - पल्लवी कुलकर्णी\nप्रश्नमंजूषा, कूट चारोळ्या इ.\nकूट चारोळ्या - सुरेश शिरोडकर\nप्रश्न मंजूषा - उल्हास भिडे\nदिवाळी सुडोकू - अपर्णा मोडक\nशब्द एक अर्थ अनेक - उल्हास भिडे\nमोगरा फुलला ई-दीपावली अंकामधील कोणत्याही प्रकारचे साहित्य हे Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 3.0 Unported License च्या अंतर्गत सुरक्षित आहे. अंकातील साहित्याच्या पुन:प्रकाशनाचे व्यापक अधिकार हे अंकातील साहित्य कोणत्या प्रकारचे आहे, यावर अवलंबून आहेत.\n© 2011 Mogaraa Fulalaa. मोगरा फुलला ई-दीपावली अंक हा ’मोगरा फुलला’चाच एक भाग आहे. मोगरा फुलला ई-दीपावली अंकात प्रकाशित झालेल्या साहित्याचे सर्व हक्क हे त्या साहित्याच्या मूळ निर्मात्यांकडेच सुरक्षित आहेत. मोगरा फुलला दीपावली अंकाच्या प्रकाशित होणा-या आवृत्तीमधील कुठल्याही साहित्याच्या पुन:प्रकाशनासाठी संबंधित साहित्याच्या मूळ निर्मात्यांशी संपर्क साधावा अथवा मोगरा फुलला ई-दीपावली अंकाच्या संपादकांशी mogaraafulalaa@gmail.com या आयडीवर संपर्क साधावा.\n© ब्लॉगर टेम्पलेट On The Road Ourblogtemplates.com २००९ च्या सौजन्याने.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/-----13.html", "date_download": "2018-04-24T02:54:09Z", "digest": "sha1:FHK2SQ3QG26X2YOBH73NIAOLGGXQFPFG", "length": 22022, "nlines": 650, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "अकलुज", "raw_content": "\nअकलूज हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील महत्त्वाचे शहर रस्त्याने सर्व शहरांशी जोडलेले आहे. पुणे-सोलापूर मार्गावर इंदापूर येथून अकलूजला जाणारा फाटा असुन पुणे -अकलूज अंतर १६० कि.मी आहे. या शहरात नीरा नदीच्या काठावर अकलूजचा भूईकोट किल्ला उभा आहे. किल्ल्यात ठिकठिकाणी कारंजी, हिरवळ व फुलझाडे लावण्यात आलेली असुन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्पकार श्री दिनकरराव थोपटे व अविनाश थोपटे यांनी किल्ल्यात एक भव्य शिवसृष्टी उभारली आहे. किल्ल्याचा जिर्णोध्दार व शिवसृष्टी उभारण्यासाठी मोहीते पाटील घराण्याने विशेष प्रयत्न केलेले आहेत. किल्ल्याचा जिर्णोध्दार करताना मूळ बांधकामास धक्का न लावता नवीन बांधकामाचा समतोल साधला गेला आहे. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी मोठ्यांसाठी २०/-रु व लहानांना १५/- तिकीट असुन किल्ला सकाळी १० ते ६ या वेळेत पहायला मिळतो. किल्ल्यावरील शिवसृष्टी हे इथले प्रमुख आकर्षण असुन तेथे शिल्प आणि भित्ती‍शिल्पांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट उभा करण्यात आला आहे. किल्ला राबता असतानाचे किल्ल्यावरील जीवनमान प्रतिकृतींच्या माध्यमातुन हुबेहुब दर्शविण्यात आले असुन आपण थेट शिवकाळात जातो. किल्ल्याच्या पुर्वाभिमुख मुख्य प्रवेशद्वारासमोर फायबरचे हत्ती व घोड्यावर बसलेले मावळे ठेवले असुन वरील बाजुस नगारखान्यात विवीध वादकांचे पुतळे आहेत. किल्ल्यात प्रवेश केल्यावर तटबंदीवर विविध जातीधर्माचे मावळे आपापल्या पारंपारिक वेशात उभे केलेले असुन यात तटावरील पहारेकरी, तोफची, मशालजी, तिरंदाज, रामोशी यांचा समावेश आहे. नदीच्या बाजुला तटबंदीत असणाऱ्या एका बुरुजावरून नदीचे पाणी वर खेचण्याची सोय दिसून येते. तटबंदीच्या आतील भागात शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत फायबरची एकुण २० शिल्पे असुन यातील शिवजन्म व राज्याभिषेक सोहळा डोळ्यांचे पारणे फेडतात. गडाच्या मध्यभागी असणाऱ्या टेहळणी बुरुजावर शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा आहे. जिन्याने तिथे जाताना बुरुजाच्या आत बांधलेली एक कोठार दिसते. किल्ल्याच्या या सर्वोच्च भागातुन संपुर्ण किल्ला व आजूबाजूचा परिसर एका नजरेत पहाता येतो. या बुरुजाच्या खालील बाजुस एका बाजूला दोर लावून बुरुज सर करणारे मावळे आहेत तर दुसऱ्या बाजूस शेकोटी पेटवून पहाऱ्यावर बसलेले रामोशी दाखविलेले आहेत. किल्ल्याचे एकुण क्षेत्रफळ अडीच एकर असुन तटबंदीत दहा बुरूज दिसुन येतात. किल्ल्याच्या नदीकडील बाजुच्या तटबंदीत किल्ल्याच्या मूळ बांधकामातील सहा ओवऱ्या असुन त्यात उत्खननात सापडलेले अवशेष ठेवण्यात आले आहेत. येथुनच नदीच्या बाजुस उतरण्यासाठी लहान दरवाजा आहे पण तो सध्या बंद केलेला आहे. येथे असणाऱ्या गडाला पाणीपुरवठा करणाऱ्या हौदाचे कारंज्यात रुपांतर करण्यात आले आहे. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजुस असलेल्या एका दालनात रायगड, राजगड, सिंहगड, तोरणा, पुरंदर, प्रतापगड, शिवनेरी, देवगिरी, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग या स्वराज्यातील महत्वाच्या किल्ल्यांच्या प्रतीकृती आपल्याला किल्ल्यांची सफर घडवून आणतात. किल्ल्यातून बाहेर पडून नदीकाठाने बुरुजाला लागून असलेल्या वाटेने गेल्यास नदीकाठची तटबंदी, घाट, किल्ल्याचे बुरुज, तटबंदी बांधताना वापरलेल्या विरगळ, किल्ल्याला वळसा देत जाणारी निरा नदी व इतर प्राचीन अवशेष पहाता येतात. अकलुज हे नाव ग्रामदेवता श्री अकलाई देवीच्या नावावरुन पडले असुन किल्ला इ.स. १२११ मध्ये यादव वंशीय सिंघन राजाने अकलूज शहर व किल्ला वसवल्याचा उल्लेख आढळतो. पुढे बहामनी, आदिलशाही. मुघल आणि मग मराठे यांची या किल्ल्यावर सत्ता होती. मुघलकाळात औरंगजेबचा दख्खनचा सुभेदार बहाद्दूरखान याच्या अखत्यारीत दौंड जवळील बहाद्दूरगड व हा किल्ला होता. पुढे रणमस्तखान इथला किल्लेदार झाल्याची नोंद आहे. दिलेरखान आणि संभाजी महाराज या किल्ल्यामध्ये १६७९ मध्ये चार महिन्यांसाठी वास्तव्यास होते असे सांगितले जाते. औरंगजेब १४ डिसेंबर १६८८ ते १५ फेब्रुवारी १६८९ या काळात अकलूज परिसरात मुक्कामाला होता. या काळात त्याला मुकर्रबखानाने छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे पकडल्याची बातमी कळली तेव्हा त्याने आनंदप्रीत्यर्थ अकलूजचे नामांतर अदसपुर ’ केल्याचे महाराष्ट्र ग्याझेटीअर मध्ये नोंद आहे. इंग्रजांनी पेशवाई बुडविल्यावर दुसरे बाजीराव पेशवे तीन महिने या ठिकाणी वास्तव्यास होते. याशिवाय ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड डलहौसी यांचाही मुक्काम या ठिकाणी काही काळ असल्याची नोंद आढळते.------सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/maharashtra-will-be-drought-free-by-2019-due-to-water-conservation-project-1615930/", "date_download": "2018-04-24T03:15:52Z", "digest": "sha1:WOVPOHQ4SDYMWQFFQ66AKGY3ND434JHI", "length": 14837, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Maharashtra will be drought free by 2019 due to water conservation project | मोठय़ा धरणांतून नव्हे, जलसंधारणातून पाणीटंचाई संपणार | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nमोठय़ा धरणांतून नव्हे, जलसंधारणातून पाणीटंचाई संपणार\nमोठय़ा धरणांतून नव्हे, जलसंधारणातून पाणीटंचाई संपणार\nसत्यमेव जयते वॉटर कप २०१८ स्पर्धेची घोषणा सह्य़ाद्री अतिथीगृहावरील कार्यक्रमात करण्यात आली.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पानी फाऊंडेशनचे आमिर खान, किरण राव टाटा उद्योग समूहाचे रतन टाटा रिलायन्स इंडस्ट्रिजचे मुकेश अंबानी\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास; वॉटर कप स्पर्धेत यंदा ७५ तालुके\nकेवळ मोठय़ा धरणांतून महाराष्ट्र पाणीटंचाईतून मुक्त होणार नाही, तर जलयुक्त शिवार, वॉटर कपच्या माध्यमातून गावागावात होणाऱ्या जलसंधारणाच्या प्रकल्पांमधून राज्य २०१९ पर्यंत पाणीटंचाईतून मुक्त होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी व्यक्त केला.\nसत्यमेव जयते वॉटर कप २०१८ स्पर्धेची घोषणा सह्य़ाद्री अतिथीगृहावरील कार्यक्रमात करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. पानी फाऊंडेशनचे आमिर खान, किरण राव, रोहयो मंत्री जयप्रकाश रावल, या उपक्रमाला आर्थिक साह्य़ करणारे टाटा उद्योग समूहाचे रतन टाटा व रिलायन्स इंडस्ट्रिजचे मुकेश अंबानी, भारतीय जैन संघाचे शांतीलाल मुथा यांच्यासह या उपक्रमात सहभागी झालेले प्रसिद्ध अभिनेते सुनील बर्वे, अभिनेत्री सई ताम्हणकर, आदी या वेळी उपस्थित होते. यंदा राज्यातील २४ जिल्ह्य़ांतील ७५ तालुक्यांमध्ये ८ एप्रिल ते २२ मे २०१८ या कालावधीत वॉटर कप स्पर्धा होणार असल्याचे पानी फाऊंडेशनचे सत्यजीत भटकळ यांनी सांगितले.\nअमिर खानच्या प्रयत्नांमुळे जलसंधारणाची ही मोहीम लोकचळवळ झाली आहे. ती आता देशभर पोहोचावी, अशा शुभेच्छा रतन टाटा यांनी दिल्या. तर सबलीकरण व एकत्रीकरणातून समाज आपले प्रश्न कसे सोडवू शकतो, याचे वॉटर कप हे उत्तम उदाहरण असल्याचे कौतुक मुकेश अंबानी यांनी केले.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nआम्ही गावातील लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी जायचो पण उलट त्यांचे कष्ट व समर्पण बघून त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन यायचो, असे आमिर खानने मागील वॉटर कप स्पर्धेतील अनुभव सांगताना स्पष्ट केले.\nवॉटर कप स्पर्धेत श्रमदान करावे लागते. अनेक गरीब कामगारांना इच्छा असते पण मजुरी बुडेल म्हणून तसे करता येत नाही व दुसऱ्या कामावर जावे लागते. त्यामुळे या योजनेत काम करणाऱ्यांना रोहयोतून मजुरी दिली जाईल, असे रोहयोमंत्री जयप्रकाश रावल यांनी जाहीर केले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A5%82.html", "date_download": "2018-04-24T03:13:06Z", "digest": "sha1:5FCE4NEHKOODMOGB6SM43GRXJ2RNWXVD", "length": 5039, "nlines": 78, "source_domain": "zeenews.india.com", "title": "सुनिल प्रभू - Latest News on सुनिल प्रभू | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nमहापौर म्हणतात, मुंबईत पाणी भरलं कुठे\nमुंबईत बुधवारी रात्रभर पडणाऱ्या पावसानं मुंबई महापालिकेचे नालेसफाईचे दावे फोल ठरवले. ठिकठिकाणी पाणी साचल्यानं ऑफिसला जाणा-यांचे हाल झाले.\nशिवसेनेचे सुनील प्रभू मुंबईचे महापौर\nमुंबईच्या महापौरपदी शिवसेनेचे सुनील प्रभू यांची निवड झाली आहे. त्यांनी काँग्रेसचे सुनील मोरे यांचा पराभव केला. अपक्षांच्या मदतीनं प्रभू यांनी बहुमताची मॅजिक फिगर गाठली.\nआज ठरणार मुंबईचे महापौर\nमुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठीची निवडणूक आज होत आहे. महायुती ११४ या मॅजिक फिगरच्या जवळ असल्यानं शिवसेनेचा महापौर होणार हे निश्चित आहे.\n...म्हणून ५२ वर्षाच्या मिलिंद सोमणवर मुली होतात फिदा..हे आहे कारण\nआता या भारतीय अरबपतीने सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का\nनियमित फक्त '5' मिनिटांंच्या या उपायाने कमी होईल केसगळतीची समस्या\nनवऱ्याच्या वागणूकीवर चिडली दिव्यांका, बेडरूममध्ये शिकवला धडा\nICC ने मितालीला विचारले, कोणत्या सट्टेबाजाने तुझ्याशी संपर्क केला होता का\nएली अवरामशी हार्दिक पांड्याचा ब्रेकअप या अॅक्ट्रेसला करतोय करतोय डेट\nधक्कादायक : मृत्यूच्या 5 तासांंनंतर जिवंत झाली व्यक्ती\nआयपीएल जिंकलात तर... प्रिती झिंटाची पंजाबच्या खेळाडूंना स्पेशल ऑफर\nशूजमधून येणारी दुर्गंधी टाळण्यासाठी '5' घरगुती उपाय\nनाणार जमिनी अधिग्रहणाची अधिसूचना रद्द, सुभाष देसाईंची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://balkadu.com/%E0%A4%A6%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82/", "date_download": "2018-04-24T02:29:52Z", "digest": "sha1:3JQWURIA3Z6VG4IJRJATQ6SQNLVVJ2ZK", "length": 19471, "nlines": 606, "source_domain": "balkadu.com", "title": "दैनिक बाळकडू – बाळकडू वृत्तपत्र", "raw_content": "\nनिफाड (जि.नाशिक) मधील २६ गावांसाठी दीड कोटींचा निधी मंजुर\nपाटण आणि सातारा विभागाचे शिवसेना पक्ष निरीक्षक श्री.अरुण सावंत यांचा इचलकरंजी शिवसेना शहर कार्यालयात सत्कार\nशिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांचा शिवसैनिकांशी संवाद.\nसाताऱ्यात निषेध मोर्चा. आरोपी पुतळ्यास प्रतीकात्मक फाशी. शिवसेनेचे नगर शहर उपप्रमुख संजय कोतकर आणि शिवसैनिक वसंत ठुबे यांना श्रद्धांजली अर्पण.\nअमरावती जिल्ह्यातील युवासेनेचे पदाधिकारी जाहीर\nहिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे \"बाळकडू\"\nउत्तर महाराष्ट्र व खान्देश\nउत्तर महाराष्ट्र व खान्देश\nमुंबई शहर-उपनगर पत्रकार टीम\nठाणे जिल्हा पत्रकार टीम\nपालघर जिल्हा पत्रकार टीम\nरायगड जिल्हा पत्रकार टीम\nरत्नागिरी जिल्हा पत्रकार टीम\nसिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार टीम\nनगर जिल्हा पत्रकार टीम\nपुणे जिल्हा पत्रकार टीम\nसांगली जिल्हा पत्रकार टीम\nसातारा जिल्हा पत्रकार टीम\nउत्तर महाराष्ट्र व खान्देश\nनाशिक जिल्हा पत्रकार टीम\nनंदुरबार जिल्हा पत्रकार टीम\nजळगाव जिल्हा पत्रकार टीम\nजालना जिल्हा पत्रकार टीम\nपरभणी जिल्हा पत्रकार टीम\nहिंगोली जिल्हा पत्रकार टीम\nनांदेड जिल्हा पत्रकार टीम\nबीड जिल्हा पत्रकार टीम\nलातूर जिल्हा पत्रकार टीम\nअमरावती जिल्हा पत्रकार टीम\nअकोला जिल्हा पत्रकार टीम\nबुलढाणा जिल्हा पत्रकार टीम\nवाशीम जिल्हा पत्रकार टीम\nवर्धा जिल्हा पत्रकार टीम\nचंद्रपूर जिल्हा पत्रकार टीम\nगोंदिया जिल्हा पत्रकार टीम\nभंडारा जिल्हा पत्रकार टीम\nगडचिरोली जिल्हा पत्रकार टीम\nपत्रकार व्हा. (पेमेंट गेटवे)\nसभासद व्हा. (पेमेंट गेटवे)\nबाळकडू वृत्तवेध (जय महाराष्ट्र )\n१ : बोरीवली, दहिसर, मागठाणे\n२ : कांदिवली, चारकोप, मालाड\n३ : जोगेश्वरी, दिंडोशी, गोरेगाव\n४ : वर्सोवा, अंधेरी\n५ : विलेपार्ले, वांद्रे\n६ : चांदिवली, कुर्ला, कलिना\n७ : मुलुंड, विक्रोळी, भांडूप\n८ : घाटकोपर, मानखुर्द-शिवाजीनगर\n९ : अणुशक्तीनगर, चेंबूर, सायन-कोळीवाडा\n१० : धारावी, वडाळा, माहीम, दादर-प्रभादेवी\n११ : वरळी, शिवडी, भायखळा\n१२ : मलबार-हिल, मुंबादेवी, कुलाबा\n* बेळगाव सीमाभाग *\nबाळकडू वृत्तपत्रासाठी पत्रकार होण्यास इच्छुक आहात काय बाळकडू मासिकाचे सभासद व्हायचेय का\nमला बाळकडू पत्रकार व्हायचेय\nमला बाळकडू मासिक सभासद व्हायचेय\nनिफाड (जि.नाशिक) मधील २६ गावांसाठी दीड कोटींचा निधी मंजुर 10/04/2018\nपाटण आणि सातारा विभागाचे शिवसेना पक्ष निरीक्षक श्री.अरुण सावंत यांचा इचलकरंजी शिवसेना शहर कार्यालयात सत्कार 10/04/2018\nबाळकडू वेबसाईट पाहणारे संख्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2011/02/blog-post_19.html", "date_download": "2018-04-24T03:05:09Z", "digest": "sha1:P55YBCLRWWU2F2RCKDYXWCMGC4NZZRRC", "length": 35551, "nlines": 306, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ९ (लंडनला रवाना)", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nशनिवार, १९ फेब्रुवारी, २०११\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ९ (लंडनला रवाना)\n१९२० मे च्या शेवटच्या आठवड्यात नागपुर येथे “अखिल भारतिय बहिस्कृत परीषद” भरविण्यात आली. या परिषदेच्ये अध्यक्ष होते कोल्हापुरचे छत्रपती शाहु महाराज. याच दरम्यान भारतात जिकडे तिकडे लहान मोठे अस्पृश्याचे नेते उदयास येते होते. देशात अस्पृश्यनिवारणाचे वारे वाहु लागले होते. लोकांना गुलामगिरीची जाणीव होऊ लागली अन आता ती झिटकारण्याची वेळ जवळ येत होती.\nयाच दरम्यान डी. सी. शिंदेनी सरकारला एक निवेदन सादर केले होते. त्यात त्यानी सरकारला विनवणी केली होती की, अस्पृश्यांचे प्रतिनिधी विधिमंडळानी नेमावे. राज्यपाल व अस्पृश्यांच्या संस्थानी ते निवडु नये. झालं यावरुन लोकांचा रोष ओढवुन घेतला. एवढे महान समाजसेवी पण एक गोष्ट जराशी चुकली अन लोकांच्या विरोधाला समोर जावे लागले.\nविषयनियामक समितीच्या बैठकित बाबासाहेब अन शिंदेंच्या आघाडीतील दोन नेते १) गणेश अ. गवई २) बेळगावचे पापन्ना यांच्यात खडाजंगी झाली. गवईनी व्यूह रचला होता. बाबासाहेबाना या समितीचे अद्यक्ष बनवायचे म्हणजे ईथे घेतलेल्या निर्णयाचं खापर बाबासाहेबांच्या डोक्यावर फोडता येईल. पण आंबेडकरांची सेना फार हुशार त्यानी हा डाव ओळखला अन फार चलाखिने शिंदेंचा खंदा कार्यकर्ता पापन्ना यानाच या समितीचे अद्यक्ष केले. आता बाबासाहेब बोलायला मोकळे होते. अध्यक्षांच्या परवानगीने बाबासाहेबानी एक लांब लचक भाषण दिले. डी. सी. मिशनचे धोरण कसे घातक आहेत हे त्यानी सिद्ध केले. शिंदेंच्या या धोरणांचा यथेच्च समाचार घेऊन धोरणांचा निषेध केला. शिंद्यांच्या मताप्रमाणे सरकारनी निर्णय घेऊ नये असा ठराव मांडला. सगळ्या अस्पृश्य नेत्यांचा पाठिंबा मिळवुन तो प्रस्ताव तिथेच पास करवुन घेतला. हे सगळं शिंदेंच्या डोळ्यापुढे घडुन आलं. ते आवाक झालेत. त्यांच्या निर्णयाचा व धोरणांचा ईथे नुसता विरोध अन निषेधच झाला नाही तर त्यानी सरकारला सादर केलेले निवेदन चुकीचे आहे हे सिद्धही झाले, अन प्रस्तावहई पास झाला. हा एक चमत्कार होता. भावी विद्वानाच्या आगमनाची ही नांदी होती. या परिषदेत बाबासाहेबांच्या नेतृत्व कौशल्य, वादकुशलता अन बुद्धीमत्ता ईत्याची गुणांची पाऊले ठशठशीत उमटली. बाबासाहेबांचा हा पहिला विजय होता. तो असाच मिळाला नव्हता, बुद्धीच्या जोरावर त्यानी तो खेचुन आणला होता. मूकनायकानी आपल्या भावी महान कार्याची चुणूक दाखविली. आता मूक्या लोकांचा नायक म्हणुन एक विद्वान व्यक्ती रणांगणात उतरली होती. अस्पृश्यांतील १८ उपजातीतील नेत्याचे सहभोजन घडवुन आणले. अस्पृश्यांमधे आपापसात उच्च निच प्रकार होते, ते आधि मिटावे म्हणुन हा प्रयत्न होता.\nप्राध्यापक म्हणुन नोकरी करताना बाबासाहेबाना भरपुर वेतन मिळत असे. काटकसरीने जीवन जगत, गरजेपेक्षा जास्त पैसे खर्च न करता साठवुन ठेवण्याच्या वृत्तीमुळे आज जवळ ब-यापैकी पैसे साठले होते. नोव्हेबर १९१८ मधे नोकरी धरली होती अन मार्च १९२० मधे या नोकरीचा राजीनामा देऊन अर्धवट सोडलेले शिक्षण पुर्ण करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला. ते आजही इंप्रुव्हमेंट चाळितल रहात होते. आता लंडनला जाण्याच्या तय्यारीत लागले.\nमित्र नवल भथेना, हा अगदी अमेरीकेपासुनचा जीवलग मित्र. नेहमी अडचणिच्या वेळी हाच उपयोगी पडत असे. लंडनला जाण्याची तयारी केली खरी पण पैशाची अजुन तजवीज करायची होती. नवल कडुन ५०००/- रुपये उधार घेतले. हा मित्र सुद्धा कुठलीही कुरकुर न करता नेहमी सढळ हातानी मदत करीत असे. त्यानंतर छ्त्रपती शाहु महाराजांकडुनही थोडे पैसे घेतले अन १९२० मधे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात लंड्नला पोहचले.\nयाच दरम्यान बडोदे सरकारच्या अधिका-यानी शिक्षणासाठी झालेला खर्च परत मिळावा म्हणुन बाबासाहेबांच्या मागे तगादा लावला. बाबासाहेब महाविद्यालयात नोकरी करतात हे कळल्यावर त्यानी प्राचार्याना पत्र लिहुन तसे कळविण्याचा घृणास्पद प्रकार केला होता. एवढ्यावर त्यांचे समाधान झाले नाही म्हणुन त्यानी मुंबई प्रांताचे शिक्षण अधिकारी याना सुद्धा एक पत्र लिहुन बाबासाहेबांची बदनामी केली. ना. म. जोशींच्या कानावर ही बातमी घातली अन बाबासाहेबांचा छ्ळ करण्याच्या नवनविन क्लृप्त्या लढविल्या जात होत्या. तो पर्यंत बाबासाहेब देश सोडुन विदेशात शिक्षणासाठी निघुन गेले होते. तिकडेही पत्र पाठवुन त्यांच्या छळ करण्याचे काम चलविले गेले. हा महार आता आमच्या नकावर टिच्चुन शिक्षण पुर्ण करतो आहे याचं त्यान फार खटकत होतं. आम्ही याची शिक्षणाची नाकेबंदी व्हावी म्हणुन अनेक प्रयत्न करुन सुध्दा हा परत शिकण्यासाठी विदेशात गेला याचं त्याना सलत होतं. काहिही करुन कोर्टात खेचायचं अन शिक्षणात अडथडा आणायचा हाच काय त्यांच्या प्लॅन होता. पण बाबासाहेब या दिवाणाला दाद देत नव्हते अन शेवटी हे प्रकरण महाराजांकडे गेलं. तेंव्हा महाराज म्हणतात\n“ हि रक्कम शिक्षणावर खर्च झाली, ते कर्ज थोडीच होतं वसुलीचा प्रश्नच नाही, ती शिष्यवृत्ती होती”\nपण जातियवादी अधिका-यानी छळ चालुच ठेवला. शेवटी जेंव्हा महाराजाना कळतं की आपले अधिकारी उगीच आंबेडकराना त्रास देता आहेत तेंव्हा त्यानी संबंधित अधिका-याना चांगलच खडसावलं अन शेवटी १९३२ साली हे प्रकरण निकाली काढले.\nतिकडे बाबासाहेबानी खडतरी परिश्रम घेणे सुरु केले. मिळेत ते खाऊन सकाळीच म्युझियममधे वाचायला जात. दुपारच्या जेवनसाठी पैसे खर्च करणे त्याना परवडणारे नव्हते. या वेळेस ते कर्ज काढुन शिकायला आले होते. पैसा योग्य ठिकाणी खर्च करणे फार गरजेचं होतं. म्हणुन सकाळी येताना एक सॅंडविच सोबत घेऊन येत अन दुपारी भुक लागल्यावर हळुच तो सॅंडविच काढुन तिथेच खात. पण त्या म्युझियमच्या एका सेवकाच्या लक्षात येताच त्यानी नियमाकडे बोट दाखविले अन या नंतर बाबासाहेबानी कायमचं दुपारचं खानं बंद केलं. पुढच्या तिन साडेतिन वर्षात दुपारचं जेवण त्याना माहितच नाही. सकाळी सगळ्यात पहिले प्रवेश करणारे तेच अन दिवसभर उपाशी पोटानी अभ्यास करुन शेवटी बाहेर पडणारेही तेच. पोटाची भुक मारुन सायंकाळ पर्यंत अभ्यास करुन बाबासाहेब काय मिळवायचे तर पैशाची बचत, वेळेची कमाई अन टिपणांच्या कागदानी फुगलेले खिसे अशा अवस्थेत शिणलेल्या शरिराने पण टवटवित डोळ्यानी भावी युगप्रवर्तक म्युझियम मधुन बाहेर पडत असे.\nघरी जाऊन परत अभ्यासाला बसत असे. रात्रीचे थोडेफार खाऊन परत पहाटे पर्यंत अभ्यास चालत असे. त्यांचा रुममेट श्री. अस्नाडेकर अधे मधे केंव्हा रात्री उठलाच तर बाबासाहेबाना म्हणायचा, “अरे झोप, किती वाचतो, तब्बेतीवर परिणाम होईल” यावर बाबासाहेब म्हणत, “अस्नाडेकर, मी खुप गरीब आहे, माझ्याकडे अन्नाला पैसे अन झोपायला वेळ दोन्ही नाहीत” यावर रुममेट निरुत्तर होत.\nअशा प्रकारे अविश्रांत श्रम, खडतर परिश्रम करणारा हा महापुरुष आता स्वत:ला पुर्णपणे झोकुन दिले. दिवस रात्र अभ्यास. मिळेत त्या वेळेत अभ्यास. डोळ्यासमोर सतत एकच ध्येय होते. लवकरात लवकर हा ईथला अभ्यासक्रम पुर्ण करायचा अन वेळ मिळाल्यास अन पैसा हाती उरल्यास आजुन काही शिकता येते का ते पहावे.\nमधे चलनवाढीमुळे जवळ असलेला पैसा अपुरा पडला. पैशाचं गणित बिघडलं. तेंव्हा बाबासाहेबांकडे पर्यान नव्हता म्हणुन परत आपल्या नेहमीच्या मदतगार मित्राकडे म्हणजेच नवल भथेनाकडे पैशाची मागनी करणारी चिठ्ठी लिहली. पण या वेळेस पैसे मागताना बाबासाहेबाना मनात फार वाईट वाटत होते. कारण ईथे येताना आधिच नवल कडुन रु. ५०००/- कर्ज घेतले होते. पण आता नाईलाज होता. ते चिठ्ठित लिहतात.\n“नवल माझ्यामुळे तुला त्रास होतो. तु मनाने फार चांगला आहेस अन माझा एकमेव मित्र आहेस. म्हणुन मी तुझ्याकडे सारखं पैशाची मागणी करत असतो. माझा नाईलाज आहे. पण हे नेहमी नेहमी चालल्यानी तु माझी मैत्री तोडशील की काय अशी अधे मधे भितीही वाटते. कारण मित्राला सहन करुण्याच्याही सिमा असतात. मी त्या सिमा केंव्हाच पार करुन तुला त्रास देऊ लागलो तरी तु ही मैत्री टिकवुन नाईलाजास्तव मला मदतीचा हात देतोस. पण काय करु, मला पैशाची खुप गरज आहे मला एकमेच तुझाच आधार आहे.”\nबाबासाहेबाना आता मित्राकडे पैसे मागतानाही फार लाज वाटत असे पण त्यांचा वेळोवेळी नाईलाज झाला. पुढे त्यानी शाहु महाराजानाही पत्र लिहुन आर्थिक मदत मागविली. अशा प्रकारे ते कसं बसं आर्थिक डोलारा सांभाळत लवकरात लवकर अभ्यासक्रम पुर्ण करण्यात गुंतले होते. यावेळे मात्र घरी रमाईला मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणिना तोंड दयावे लागत होते. मागच्या वेळेस सासरे होते अन शिष्यवृत्तीचे पैसे मिळत होते. पण हि वेळ वेगळी होती. याच दरम्याना बाबासाहेबांची प्रकृती बिघडते. ते शिवतरकराना लिहलेल्या पत्रात म्हणतात की माझ्या बायकोला ह्यातलं काही सांगु नका. मी लवरच बरा होईन अन परत अभ्यासाला लागेन.\nयाच काळात बाबासाहेब एक इंग्रज बाईकडे बायबलचा अभ्यास करायला जात. त्या बाईशी बाबासाहेबांच चांगलं पटत असे. अन लंडनच्या उपनगरात आजुन एक विसाव्याची जागा सापडली होती. संस्कृत शास्त्र्यांच्या घरी आठवडा पंधरा दिवसानी बाबासाहेबाना भोजणाचे निमंत्रण असे. त्या माणसाची बायको बाबासाहेबाना भाऊ मानत असे. या दांपत्यानी बाबासाहेबांवर खुप प्रेम केले. पण ईथे त्याना बाबासाहेबानी आपली जात सांगितली नाही अन जेंव्हा त्यांची जात जगजाहीर झाली त्या नंतर या दांपत्याची केंव्हा भेट झाली नाही. बाबासाहेब नेहमी म्हणत की आज माझी जात कळल्यावर त्या कुटुंबात माझ्याविषयी काय भावना आहेत हे माहित करुन घेण्याची खुप ईच्छा आहे पण मार्ग नव्हता.\nबाबासाहेब मुंबई पासुन हजारो मैल दुर लंडनला शिकत होते तरी त्यांचं भारतातील राजकारणावर बारिक लक्ष होतं. १९२० मधे जुलैच्या शेवटच्य आठवड्यात ते लंडनला पोहचले अन १ ऑगस्ट १९२० मधे ईकडे टिळक वारले. टिळकयुग संपले. आता गांधी नावाचा नविन तारा भारतीय राजकारणात उगवला. बाबासाहेब या गांधी युगाला तमोयुग म्हणत.\nया दरम्यान भारतमंत्री मॉंटिग्युची लंडनमधे भेट घेऊन बाबासाहेबानी याचे मतपरिवर्तन करण्याचे काम केले. हा मॉंटिग्यु आधि ब्राह्मणेत्तर चळवळीच्या विरोधात होता. तो ब्राह्मणांच्या सांगण्यावरु ब्राह्मणेत्तर चळवळीला हिन लेखायचा किंवा ख-या महितीच्या अभावी त्याला ही चळवळ नेमकी काय आहे ते केंव्हा कळलेच नाही. पण या वेळेस बाबासाहेबानी लंडन मधेच याला गाठलं अन सगळी हकिकत सांगितली. तेंव्हाकुठे या भारतमंत्र्याला ब्राह्मणेत्तर चळवळ म्हणजे नेमक काय आहे ते कळल. आता मॉंटिगो आपल्या चळवळीला अनुकुल झाला याची खात्री झाल्यावर ३ फेब्रुवारी १९२१ रोजी बाबासाहेबानी हि बातमी छत्रपती शाहु महाराजाना कळविण्यासाठी एक पत्र लिहले. आपण मॉंटिगुचे ह्रुदयपरिवर्तन केले असुन ते या पुढे आपल्या चळवळीला विरोध करणार नाही,किंबहुन वेळ प्रसंगी आपल्याला आधार देतील असे कळविले.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १४ (बहिष्कृत भारत)\nआंबेडकर चळवळ आणि संभ्रम.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १३ (महाड सत्याग्रह)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १२ ( चळवळ पेटली)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ११ ( बहिष्कृत हितकार...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १० (माझा भीम बॅरिस्ट...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ९ (लंडनला रवाना)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ८ (नविन तारा उगवला)\nपुस्तक परिचय - आणि पानिपत\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ७ (मायदेशी परतले)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ६ (अमेरिकेस रवाना)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ५ (बी. ए. पास)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ४ (मॅट्रिक पास)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर : ग्रंथसूची\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ३ (प्राथमिक शिक्षण)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २ (जन्म)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lekhaa-news/indian-student-experience-in-abroad-indian-youngsters-in-abroad-1614837/", "date_download": "2018-04-24T03:16:33Z", "digest": "sha1:SJ5XAG55GKDB3G2BSSXUWPW6YN5WCL5A", "length": 24238, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "indian student experience in Abroad indian youngsters in abroad | ‘जग’ते रहो : स्वातंत्र्य, अभिव्यक्ती आणि बरंच काही.. | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\n‘जग’ते रहो : स्वातंत्र्य, अभिव्यक्ती आणि बरंच काही..\n‘जग’ते रहो : स्वातंत्र्य, अभिव्यक्ती आणि बरंच काही..\nअमेरिकन संस्कृती ही त्या त्या प्रांतागणिक बदलते.\nअवधूत भागवत, ट्रॉय, मिशिगन, यूएसए.\nलोकल ते ग्लोबल ही उक्ती सध्या सहजगत्या बोलली जाते आहे. आपल्याकडील तरुणाई शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने विदेशात राहते आहे. या तरुणाईच्या दृष्टिकोनातून तो तो देश, त्यांचा भोवताल, तिथली संस्कृती, साहित्य-कला, आहार-विहार, शिक्षण-करिअर आणि तिथल्या तरुणाईचा सामाजिक-राजकीय सहभाग आदी अनेक मुद्दय़ांचं प्रतिबिंब ठरणारं हे सदर.\n अनेकांच्या स्वप्नातला देश. अत्याधुनिक सोयी-सुविधा आणि नैसर्गिक वैविध्यानं नटलेला देश. ‘स्वतंत्र’ आणि ‘स्वातंत्र्य’ या संकल्पनांचं नातं पुन्हा पुन्हा अधोरेखित करणारा हा देश. इथली तरुणाई हे या देशाचं भविष्य. इथली ऊर्जाच जणू. पण अनेकदा फारसं खोलात न शिरता समस्त अमेरिकन तरुणाईला अनेकदा एक लेबल हमखास लावलं जातं की, ही तरुणाई एकदम मोकळीढाकळी आहे. अगदी ‘स्वतंत्र’ आहे. हे लेबल एकदम चुकीचं किंवा बरोबर अशा दोनच कप्प्यांत विभागता येणार नाही. किंवा ही गोष्ट चांगली आहे किंवा वाईट आहे, असंही दोन तुकडे पाडून सांगता येणार नाही.\nइथल्या मुलांना लहानपणापासून एक फ्रीडम- स्वातंत्र्य मिळालेलं असतं. ते त्यांना हवं ते करू शकतात, ही गोष्ट इथल्या घरांमध्ये गृहीत धरलेली असते. हे इथल्या मुलं आणि पालकांनाही चांगल्या प्रकारे उमगलेलं असल्यानं इथं फ्रीडमला खूप महत्त्व दिलं जातं. उदाहरणार्थ शिक्षण. ज्या मुलांना शिक्षणाची गोडी आहे ते पुढं शिकतात. मात्र ज्यांना शिकायची इच्छा नसते ते आधीच ड्रॉप आऊ ट होतात. शिक्षणाच्या चौकटीत स्वत:ला अजिबात आखून घेत नाहीत. अमेरिकाभर हे मतस्वातंत्र्य आहे. त्याचं प्रतिबिंब इथल्या मुलांच्या करिअरमध्येही दिसतं. ज्याला जे हवं ते तो शिकतो किंवा करतो. किंवा काही वेळा शिक्षणासाठी कितीही र्वष लागली, तरी तेवढा वेळ देऊन हे लोक शिक्षण पूर्ण करतातच. काही वेळा काही जण शिक्षण मध्येच सोडतात, पण शिक्षण सोडल्याची गोष्ट स्वत:च्या जिवाला फारशी लावून घेत नाहीत. त्यापेक्षा ते दुसरा पर्याय शोधतात आणि त्यात आपलं साध्य गवसतंय का, ते पाहतात. त्यामुळं हे फ्रीडम एकाअर्थी चांगलं आहे मात्र कधी कधी त्याचे काही वेगळे परिणामही दिसून येतात. काही वेळा स्वातंत्र्याचा अतिरेक होऊन त्याचे नकारात्मक पडसाद उमटतात. आपल्याकडे आपण कुटुंबासोबत राहतो. आपल्या कुटुंबाचं बॉण्डिंग कायम असतं. कुटुंब आपल्या पाठीशी ठामपणे उभं असतं. इथली मुलं वयाच्या सोळाव्या-अठराव्या वर्षी शिक्षणासाठी किंवा कामासाठी घराबाहेर पडतात. या घराबाहेर पडण्यात मुलगा-मुलगी असा काहीही फरक नाही. काही वेळा ही मुलं एकटय़ानं आल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार नसतात, त्यामुळे खूप लवकर त्यांना एकटेपणा येतो. प्रसंगी नैराश्य येतं.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nअमेरिकन संस्कृती ही त्या त्या प्रांतागणिक बदलते. भाषेचा लहेजा आणि वागण्यातला मोकळेपणाही बऱ्याचदा बदलतो. दक्षिणेकडच्या राज्यांतील लोक बाहेरच्या लोकांशी तितकी मोकळी वागत नाहीत, असं अनेकदा म्हटलं जातं. पण मी नॉक्सव्हिल, टेनेसीला राहत असताना मला काही असा अनुभव आलेला नाही. मी सध्या राहतोय त्या उत्तरेकडच्या राज्यांत पुष्कळच मोकळेपणा आहे. कारण खूप पूर्वीपासूनच बाहेरून आलेले लोक इथे स्थायिक झालेले आहेत. त्यामुळे इथे कायम सांस्कृतिक वैविध्य अनुभवायला मिळतं. मी सध्या राहतोय ते ट्रॉय हा जणू एक ‘मेल्टिंगपॉट ऑफ द मिशिगन’ आहे. या ऑटोहबमध्ये भरपूर ऑटोमेटिव्ह इंडस्ट्रीज आहेत. त्यांना पोषक उद्योगही मोठय़ा प्रमाणात आहेत. इथं खूप ओपन वातावरण आहे. कोणतंही दडपण येत नाही. वैयक्तिक आयुष्यात इथले लोक थोडेसे रिझव्‍‌र्ह आहेत. काही वेळा राजकारण्यांची काही मतं न पटल्याने त्यांना विरोध केला जातो. प्रसंगी टरही उडवली जाते. इथल्या प्रसारमाध्यमांनी काही राजकारण्यांच्या विरोधात चांगलीच मोहीम उघडलेली दिसते. आपली मतं व्यक्त करायचं स्वातंत्र्य इथे माध्यमं आणि लोकांनाही आहे. बहुतांशी वेळा रॅलीज काढणं वगैरे गोष्टी चालू असतात. या घडामोडींत एखादी व्यक्ती सामील झाली, म्हणून त्या व्यक्तीच्या वैचारिक भूमिकेचा लगोलग न्यायनिवाडा करून टाकला जात नाही. तिच्या मताला कोणतंही लेबल लावलं जात नाही. अभिव्यक्त होण्यात आणि ती अभिव्यक्ती स्वीकारण्यात मोकळेपणा आढळतो. कोणत्याही कामाला कमी न लेखलं जात नाही. शिक्षण घेणारी गरजू मुलं आणि अगदी चांगल्या घरातली मुलंही उपजीविकेचा एक स्रोत म्हणून छोटा-मोठा जॉब करतात. माझ्या ओळखीत काही जणांनी काही काळ नोकरी केली खरी, पण पदवीचं शिक्षण अपूर्ण राहिल्याने पुन्हा त्यासाठी प्रवेश घेतला आहे. सतत काही तरी वेगळं करून पाहण्याचा ध्यास इथल्या माणसांना असतो आणि ते स्वातंत्र्य त्यांना हमखास मिळतं. शिस्त, मॅनर्स, एटिकेट्स पाळण्याकडे प्रत्येकाचाच कटाक्ष असतो. इथे बऱ्याच घरांवर यूएसएचा झेंडा किंवा त्यांच्या राज्यांचा झेंडा लावला जातो. इथल्या सार्वजनिक ठिकाणी किंवा औद्योगिक परिसरांत झेंडा लावून त्यांचं राष्ट्रप्रेम व्यक्त करतात. कम्युनिटी सव्‍‌र्हिस खूप चालते. पुरासारखी आपत्ती असो किंवा अनाथाश्रमांना मदत असो, लोक नेहमीच त्यात सक्रिय सहभागी होतात. इथे फुटबॉल, बास्केटबॉल आणि उत्तरेकडच्या राज्यांत आइस हॉकी हे खेळ लोकप्रिय आहेत. नॅशनल फुटबॉल लीगची इथली तरुणाई फारच मोठय़ा प्रमाणात फॅन आहे.\nअमेरिकेत भारतीय रेस्तराँ भरपूर आहेत. इथले लोक तिथे आवडीने जातात. त्यांना आपले पदार्थ थोडे त्यांच्या प्रकृतीला साजेसे करून खिलवले जातात. माझ्या ओळखीतले साऊ थ कोरियातून इथे आलेले काही जण पनीर अगदी आवडीने खातात. इथल्या भारतीय मार्केटमध्ये भारतीय माणसांपेक्षा इतरांची गर्दी अधिक असते. इथल्या तरुणाईला आशियापेक्षा युरोपची अधिक माहिती आहे. इथलं कलाविश्व प्रचंड ओपन आहे. दुसऱ्यांच्या कलागुणांचं स्वागत नेहमीच करून त्यांची दखल घेतली जाते. भारतीय संगीत इथे खूप लोकप्रिय आहे. ‘कार्निगे’ या न्यूयॉर्कमधल्या हॉलमध्ये अनेक भारतीय दिग्गज कलाकांराच्या कॉन्सर्टस् हाऊसफुल्ल होतात. मुंबईबद्दल अनेकांना आकर्षण वाटतं. आपली लोकसंख्या, लोकल ट्रेन, चित्रपटांविषयी अनेकदा प्रश्न विचारले जातात. भारतातले काही फिल्मस्टार्स इथे लोकप्रिय आहेत. आपला ‘थ्री इडियट्स’ जवळपास सगळ्यांनी पाहिलेला आहे. इथल्या काही मोजक्याच चित्रपट कलाकारांभोवती एक प्रकारचं वलय आहे, मात्र ही मंडळी हस्तिदंती मनोऱ्यातच न राहता आपली मतं मोकळेपणाने व्यक्त करतात. त्यावर लोक प्रतिक्रियाही व्यक्त करतात, पण त्याचे टोकाचे पडसाद उमटत नाहीत. कारण इथे कायमच प्रत्येकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर केला जातो.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.phulora.in/testimonials/", "date_download": "2018-04-24T02:50:43Z", "digest": "sha1:H32ZMDMWPCSKINOPVYR6ER2BNV2TV6GN", "length": 4675, "nlines": 36, "source_domain": "www.phulora.in", "title": "अनेकांची मते | फुलोरा", "raw_content": "\nदोन वर्षांपूर्वी फुलोरात आलेली सई आणि आताची सई यात खूप फरक आहे. समूहात न मिसळणे, काहीही शेअर न करणे या सवयींना मुरड घालायला शिकली .\nफुलोरातली गाणी अप्रतिम. माझ्याही मनात रेंगाळतात. आम्ही दोघी बऱ्याचदा एकत्र गाणी म्हणतो.\nफुलोराच्या वेगळेपणापैकी एक वेगळेपण आवर्जून नोंदवावेसे वाटते ते म्हणजे फुलोराची ‘नोंदवही’. अशा प्रकारचा उपक्रम इतर कुठल्याही शाळेत राबवला जात नाही. नोंदवहीची आवश्यकता व उपयुक्तता ती वाचल्यावरच कळते.\nपल्स पोलिओ डोस व वैद्यकीय तपासणीचा कार्यक्रम खूपच चांगला झाला. डॉक्टरांनी केलेल्या सूचना खूप मोलाच्या होत्या. पुढील तपासणीसाठीचे त्यांचे सहकार्य त्यांची आत्मीयता दाखवणारे होते. बरेच डॉक्टर फुलोराचे पालक आहेत. त्यांनी दिलेल्या सूचनांबद्दल धन्यवाद.\nउंट, शेळी या प्राण्यांचे जवळून निरीक्षण, शेळीचे दूध पिण्याचा अनुभव, हरणे पहायला राजवाड्याची सहल, म्हशीचा गोठा पाहणे, मत्स्यालयाला भेट अशा सहली फुलोराने काढल्या. त्याच प्रमाणे एक मोठं सांडपाण्याच तळे बुजवून त्यावर कॅटरपीलर फिरवून त्याचे सपाट मैदान करणे अशा अभ्यासपूर्ण सहली काढणे हे फुलोराचे वैशिष्ट्य… मोठ्यांनाही हेवा वाटेल अशा या सहली.\nफुलोराचे वेगळेपण म्हणजे काय हे शाळा सुरु झाल्यावरच समजून आले. कारण पाटी पेन्सील नाही, अभ्यास नाही, फक्त आई वडील, आजोबा, आज्जीचा सहभाग मुलांच्या शिकण्यात असावा असा आग्रह. एकूणच अजिंक्यबरोबर आईबाबांचीही शाळा सुरु झाली आहे, त्यामुळे आपण कुठे कमी पडतो हे समजते.\nअजिंक्यची निरीक्षणशक्ती वाढली आहे, शब्दसंग्रहात भर पडते आहे. आम्हाला असं वाटतं की अजिंक्यला मातृभाषेतून शिकण्याचा आणि शाळेबद्दलचा आम्ही योग्य निर्णय घेतला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-share-market-news/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A4%BE-115063000007_1.html", "date_download": "2018-04-24T03:03:26Z", "digest": "sha1:FHU3LBBUBPLO2WOLCS6QZ37E3NFW7OA6", "length": 10182, "nlines": 128, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ग्रीस कर्जसंकटाची चाहूल; शेअर बाजार कोलमडला | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nग्रीस कर्जसंकटाची चाहूल; शेअर बाजार कोलमडला\nग्रीसमधील कर्जसंकटाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मुंबई शेअर बाजारात (सेन्सेक्स) मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्समध्ये तब्बल 500 अंशांची घसरण झाली असून, राष्ट्रीय शेअर बाजारही (निफ्टी) 8,300 पातळीच्या खाली व्यवहार करत होता.\nकाल सकाळी कामकाज सुरू होताच ग्रीसमधील आर्थिक संकटाचे परिणाम शेअर बाजारात दिसून आले. सेन्सेक्स तब्बल 538.97 अंशांच्या घसरणीसह 27,272.87 पातळीवर पोहोचला. तर, निफ्टी 168 अंशांच्या घसरणीसह 8,212.90 पातळीवर पोहोचला होता. शुक्रवारीदेखील बँकिंगच्या शेअर्समध्ये घसरण झाल्यानंतर सेन्सेक्समध्ये 84 अंशांची घसरण झाली होती व सेन्सेक्स 27,811.84 पातळीवर व्यवहार करत होता.\nग्रीसमधील आर्थिक पेच अजून चिघळला आहे. युरोपियन सेंट्रल बँकेने ग्रीसमधील बँकिंग यंत्रणेला पेचातून बाहेर काढण्यासाठी अधिक निधी देण्यास नकार दिला आहे, निधी देण्यास नकार दिल्याने ग्रीसने सोमवारी सर्व बँका बंद ठेवल.\nआजचा दिवस एक सेकंदाने ‘मोठा’\nअमरनाथमध्ये यंदा होतील 13 फूटच्या शिवलिंगाचे दर्शन\nअमित शहांकडून ‘हिंदू धर्माचा नारा’\nयावर अधिक वाचा :\nटीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार\nटाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nनाणार होणार नाही: उद्धव ठाकरे\nनाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...\nअबब, उमेदवाराची संपत्ती 1020.5 कोटी\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट ...\nस्वस्त झाला सॅमसंगचा हा स्मार्ट फोन\nजर आपण सॅमसंगचा मोबाईल खरेदी करायला जात असाल तर आपल्यासाठी चांगली बातमी आहे की सॅमसंगने ...\nव्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर\nयापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nजीमेलमध्ये येणार नव्या फीचर्स\nजीमेल आपल्या युजर्ससाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नव्या फीचर्सवर काम करत आहे. लवकरच आता ...\nमाहिती अधिक सुरक्षित करण्याचा फेसबुकचा प्रयत्न\nफेसबुकने भारतातील युजर्सना विश्वास देण्यासाठी अॅपमध्ये काही बदल करुन, युजर्सच्या माहितीला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2014/01/blog-post_6799.html", "date_download": "2018-04-24T02:54:14Z", "digest": "sha1:TYMC5FNWIKETKJPBP24ALNOGSSFGZVWP", "length": 31904, "nlines": 300, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: कॉंग्रेसचं अस्तित्व भाजपमुळेच!", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nशुक्रवार, २४ जानेवारी, २०१४\nराजकीय पक्ष चालवायचे म्हटले की त्याच्यामागे थिंकटॅंक असावाच लागते. पक्षाची धोरणं, मतदाराना लुभावण्यासाठी लागणारी आश्वासनं, जाहिरनाम्याचा भुलभुलैय्या व अस्मितेची समिकरणं मांडत पक्षाला विजय मिळवुण देण्यासाठी जे अखंडपणे लढत असतात ते म्हणजे पक्षचं थिंकटॅंक. मग या थिंकटॅंकमध्ये त्या त्या क्षेत्रातले दिग्गज व तज्ञ असतात. मागच्या पन्नास साठ वर्षात कॉंग्रेसनी सत्तेत राहण्याची जी काही चिकाटी दाखविली आहे ते त्यांच्या बलाढ्य नि निपून थिंकटॅंकमुळ्चे हे सत्य की अर्ध्यसत्य माझ्या मते सत्यच पण या सत्याला अजुन एक बाजू आहे ती म्हणजे विरोधी पक्षाच्या म्हणजेच भाजपच्या थिंकटॅंकची चुकलेली भुमिका. कॉंगेसचा प्रतिस्पर्धी म्हणून भाजप हा पक्ष उभा करताना भाजपच्या थिंकटॅंकनी कॉंगेसचं बलस्थान असलेला “पुरोगामीत्वाचा” बिल्ला कायम दुर्लक्षीला... अन इथेच भाजप प्रतिस्पर्धी म्हणून कमी पडत गेला. जेंव्हा जेंव्हा कॉंगेसला इतर मुद्दे भोवले व बाहेर फेकली गेली त्या नंतर तेवढ्याच ताकदीने कॉंग्रेसनी परत उसळी मारल्याचा इतिहास आहे. मागच्या साठ-सत्तर वर्षात तीन पिढ्या सरकल्या तरी कॉंगेस मात्र अजुनही सत्तेत कायम... याचं कारण वर वर पाहता असं दिसत की कॉंगेसनी जी पुरोगामीत्वाची भुमिका स्विकारली हे त्याचं फलीत आहे. पण माझं मत थोडसं वेगळं आहे. पुरोगामीत्व हे कॉंग्रेसचं बलस्थान नक्कीच आहे व याच शस्त्रानी कॉंग्रेसने आजवर विरोधकाना गारद केले. पण हे शस्त्र विरोधकांनी न बाळगणं हे सुद्धा दुसरं कारण आहे. म्हणजे विरोधकांची चुकलेली भुमिका कॉंगेसला बलाढ्य करत गेली.\nखर तर आजही देशात कॉंग्रेसला बहुमत नाहीये. एकुण फक्त ११ राज्यातच कॉंग्रेस सत्तेत आहे. तरी दिल्लीत शेर-दा पुत्तर बसला आहे, हे कसं काय कॉंगेसनी कितीही आव आणला तरी स्थानिकानी देश पातळीवर कॉंगेसला मोडीत काढलं. याची सुरुवात झाली इंदीरा गांधीच्या काळात. इंदिरा गांधीच्या आणिबाणी नंतर देशभरात स्थानिक पक्षांची लाट उसळली. आजच्या घडीला तसा राष्ट्रिय पक्ष म्हणायला एकही पक्ष नाही. प्रत्येक राज्यातील स्थानिक पुढा-यानी कॉंग्रेस नावाच्या राष्ट्रीय पक्षाला आव्हान देत आपापले स्थानिक पक्ष बलाढ्य बनवत नेले व त्यातुनच राष्ट्रीय पक्षाना स्थानिक पातळीवर आपलं अस्तित्व गमवावं लागलं. मग करुणानीधी, जयललीता, चंद्रबाबू नायडू, मायावती, मुलायमसिंग, नितिश कुमार, लालूप्रसाद, नवीन पटनायक, ममता बॅनर्जी असे अनेक स्थानिक नेत उदयास आले जे थेट दिल्लीवाल्याना दरडावू लागले. एवढं झालं तरी मागच्या ६० वर्षात केंद्रात सर्वाधीक काळ सत्तेत राहण्याची अफलातून किमया कॉंग्रेसनी करुन दाखविली. या किमयाचे किमयागार कोण कॉंगेसनी कितीही आव आणला तरी स्थानिकानी देश पातळीवर कॉंगेसला मोडीत काढलं. याची सुरुवात झाली इंदीरा गांधीच्या काळात. इंदिरा गांधीच्या आणिबाणी नंतर देशभरात स्थानिक पक्षांची लाट उसळली. आजच्या घडीला तसा राष्ट्रिय पक्ष म्हणायला एकही पक्ष नाही. प्रत्येक राज्यातील स्थानिक पुढा-यानी कॉंग्रेस नावाच्या राष्ट्रीय पक्षाला आव्हान देत आपापले स्थानिक पक्ष बलाढ्य बनवत नेले व त्यातुनच राष्ट्रीय पक्षाना स्थानिक पातळीवर आपलं अस्तित्व गमवावं लागलं. मग करुणानीधी, जयललीता, चंद्रबाबू नायडू, मायावती, मुलायमसिंग, नितिश कुमार, लालूप्रसाद, नवीन पटनायक, ममता बॅनर्जी असे अनेक स्थानिक नेत उदयास आले जे थेट दिल्लीवाल्याना दरडावू लागले. एवढं झालं तरी मागच्या ६० वर्षात केंद्रात सर्वाधीक काळ सत्तेत राहण्याची अफलातून किमया कॉंग्रेसनी करुन दाखविली. या किमयाचे किमयागार कोण तर पुरोगामित्वाचा बिल्ला. संयत नि धोरणात्मक खेळी खेळण्याचे सगळे डावपेच थिंकटॅंक कडूनच पुरविले जातात. आजही कॉंग्रेसचं थिंकटॅंक अव्वलच. दोन-तीन भुंकणारे कुत्रे सोडले तर कॉंग्रेसचे एकूण डावपेच हे थेट खुर्चीवर दावा सांगणारे ठरतात व आजवर तेच होत आलं आहे.\nजसं कॉंग्रेसचं थिंकटॅंक आहे अगदी तसच भाजपचही थिंकटॅंक आहे. कॉंग्रेसच्या थिंकटॅंकनी सुरुवातीपासून पुरोगामीत्वाचा लेबल पक्षाला चिटकवून ठेवण्यात यश मिळविले. अगदी याच्या विरुद्ध भाजपचं थिंकटॅंक मात्र मागच्या तीन-चार दशकातं प्रचंड गोंधळलेला दिसत होता. संघाचा प्रभाव असलेला हा थिंकटॅंक सुरुवातीपासूनच हिंदूत्वाच्या मुद्द्याला चिकटून आहे. शहा बानोच्या निमित्ताने मुस्लिमानी उभ्या देशाला घाम फोडला व राजीव गांधीनी कट्टरपंथीयाच्या धाकाने स्त्रीयांच्या विरोधात जाणारा कायदा पास करवून घेतला. घटस्फोटीत मुस्लीम स्त्रीला पोटगी मिळविण्याचा अधिकार राजीव गांधीच्या या नव्या कायद्यामुळे संपुष्टात आला. याचा विरोध म्हणून समान नागरी कायद्याची मागणी परत एकदा उचल खाल्ली व त्यातून भाजपचं हिंदुत्व धारधार व टोकाचं बनत गेलं. वातावरण अजुन तापत गेलं कारण एकुण परिस्थीत तशी होती. मग यातूनच राम मंदीराचं भिजत पडलेलं घोंघळं भाजपच्या थिंकटॅंकनी पेट्रोलनी पेटवावं तसं पेटवलं. शहा बानो प्रकरणानी हिंदू धगधगत होताच व याचा एकुण परिणाम असा झाला की देशात हिंदूत्वाची लाट आली नि शेवटी बाबरी उध्वस्त करुन उसळलेया दंग्यात अनेक जिवांची होळी करत गोध्राकांड पर्यंतचा काळा इतिहास लिहून गेली. महाराष्ट्रातील सेनेचं राज्य व वाजपेयी नावाचं अत्यंत संयत नेतृत्व या देशानी पाहिला तो याच काळात.\nया नंतर काळ बदलला. इथला मतदार हिंदूत्वाच्या मुद्याला फारसा महत्व देत नव्हता. भाजपाची एका मागून एक हार होत गेली. त्यात मिडीयाचंही अचानक महत्व वाढत गेलं. मग मोदीच्या नावानी गळा काढत भाजपाला कोंडीत धरणे विरोधकांचं नित्याचं कार्य ठरलं. या सगळ्यात प्रमोद महाजन सारखा भाजपाचा लढवय्याही हरवला. रामाचा मुद्दा राजकारणात तेवढा उपयोगाचा नाही हे भाजपालाही तोवर कळून चुकले होते. मग भाजपनी हळूच रामाच्या कानात रामराम म्हटलं पण लोकांच्या पुढे मात्र “आपण तसं काही म्हटलच नाही” असं म्हणत वेळ मारुन नेली. एकंदरीत हिदुत्वाच्या मुद्द्यावरुन राष्टीय पातळीवर चमकलेलं भाजप हळू हळू बॅकफूटवर येऊ लागला. पण हे सगळं चालू असताना ईकडे कॉंग्रेसचा “पुरोगामीत्वाचा बिल्ला” मात्र मागच्या ६०-६५ वर्षा पासून कायम चकाकतच राहिला याकडे डावपेचात्मक दृष्टिकोणातून नजर गेलीच नाही. कॉंगेसवर घाराणेशाहीचे आरोप झाले, आणिबाणीचा डाग बसला, आपरेशन ब्ल्यू स्टार, इंदिरा गांधीची हत्या, शिख दंगली, बोफोर्स अशा अनेक कांडानी नाकी नऊ आणले... नंतर तर भ्रष्टाचाराचं पेटंटच कॉंग्रेसला मिळालं तरी सुद्धा या सगळ्या काळोखात कॉंग्रेसचा पुरोगामित्वाचा बिल्ला मात्र कायम चकाकतच गेला. अन प्रांता प्रांतात उदयास आलेल्या स्थानीक पक्षांच्या नव्या समिकरणातही या एका बिल्ल्यानी कॉंग्रेसला कायम सत्ताधीश ठेवलं.\nहिंदुत्वाच्या गुर्मीत जगणा-या भाजपला आता कुठे या बिल्याचं महत्व कळू लागलं. मागच्या दोन चार वर्षात भापच्य थिंक टॅंकनी प्रचंड मेहनत घेत असाच एक बिल्ला आपल्याकडेही हवा म्हणून नवी रणनिती आखून काम सुरु केल्याचे दिसते. मग त्या दिशेनी अनेक प्रयत्नही सुरु झाले. मोदीची सदभावना त्यातलाच एक प्रकार आहे की गोध-या वरील उतारा हे मात्र अजुन स्पष्ट झाले नाही. पण २०१४ च्या निवडणूकांची मोर्चेबांधणी व मोदीला पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर केल्यापासून मोदीनी जो सभांचा धडाका लावला, त्या संभांमधूण होणारे भाषण नीट ऐकल्यास भाजपचे मुद्दे व रणनीती बदलली आहे हे स्पष्ट दिसते. रामाच्या मुद्याला बगल तर दिलीच पण हिंदूत्वाचा मुद्दाही प्रांत पाहून बोलल्या जातो. मागच्या मुंबईतील सभेच पुरोगामी महाराष्ट्राचा धसका घेत हिंदूत्व अजिबात उच्चारला नाही. तिकडे उत्तरेत मात्र हिंदूत्वाचं टोकदार भाषण नसलं तरी अगदीच बगलही दिली जात नाही. त्याच बरोबर मुस्लीमांच्या मनातून भाजपची हिंदूत्ववादी ओळख पुसण्याचे अनेक प्रयत्न चालू आहेत.\nइकडे कॉंग्रेस मात्र दिग्गी-तिवारीच्या बेताल वक्तव्यामुळे तरुणांच्या मनातून उतरत असून त्याना आवर न घातल्यामूळे सोनी गांधी यांच्या बद्दलही मनात अढी निर्माण झाली आहे. कॉंग्रेसचे सत्तेत टिकून राहण्याचे खरे कारण कॉंग्रेस पुरोगामी होती म्हणून नव्हे तर भाजपं प्रतिगामी व जातीयवादी होता म्हणून होय. म्हणजे भारतीय मदराकडे पुरोगामी नावाचा बिल्ला गळ्यात असलेले दोन पर्याय आजवर उभे नव्हते म्हणून कॉंगेसचे निभावत आले आहे. पण जर का भाजपनी पुरोगामीत्वाची भुमिका स्विकारली व ती येनकेन लोकानी मन्य केली तर काही न करता कॉंग्रेसचा घात होईल. आजवर कॉंग्रेस टिकले ते भाजपच्या टोकदार जातीयवादी व भगव्या वृत्तीमुळे. भाजपच्या हिंदुत्ववादातून मुस्लीम व दलीत मदतार तर दुरावत गेलाच पण पुरोगामी मतदार मग तो कोणत्याही समाजाचा/जातीचा असो तो ही दुरावत गेला. राष्ट्रीय पातळीवरील राजकारणाचे भाजपचे हे चुकलेले समिकरण कॉंगेसला नेहमीच फायद्याचे ठरत गेले.\n२०१४ च्या निवडणूकीत भाजपानी एकूण जो पवित्रा घेतला तो संपुर्ण पुरोगामित्वाचा नसला तरी कॉंगेसच्या सत्तेत टिकण्याचे गमक असलेले हे पुरोगामित्व आता स्विकारणे अपरिहार्य आहे एवढे भाजपने ओळखले आहे. राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात अत्यंत मोलाचं ठरलेलं हे पुरोगामित्व जसजसं भाजपकडे वाढत जाईल तसं तसं कॉंगेसचा प्रतिस्पर्धी अधिक बलाढ्य होत जाईल. म्हणजे भाजपचं पुरोगामित्व हे कॉग्रेसला ख-या अर्थाने शह देण्याचं काम करेल. आजवर विरोधकाकडील पुरोगामित्वाच्या अभावामुळे कॉंगेस हा भारतीय राजकारणाच्या शर्यतीतील एकमेव पक्ष असायचा व तोच जिंकायचा. त्यामुळे मागच्या सहा-सात दशकात कॉंगेसनी सत्तेत टिकून राहण्याची चिकाटी दाखविली. आता प्रतिस्पर्धी सुद्धा पुरोगामीत्वाचं हत्यार घेऊन येतोय असे दिसते.\nभाजपचं पुरोगामी नसणं हे कॉंगेसच्या विजयाचं गमक असून, भाजपाच्या पुरोगामी बनण्याने भारतीय राजकरणात ख-या अर्थाने कॉंगेसच्या पुढे तुल्यबळ प्रतिस्पर्धी उभा असेल. म्हणजे तेंव्हा लढा अटीतटीचा होईल.\nम्हणून म्हणतो, कॉंगेसचं अस्तित्व हे विरोधी पक्षाच्या अपुरोगामीपणामुळे टिकून राहीलं.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nAbhijit Tillu २४ जानेवारी, २०१४ रोजी ७:५४ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nसलग सत्तेतून येते बेफिकीरी\nनमो : चायवाला चीफ मिनिस्टर\nAK - 45 ( अरविंद केजरीवाल, वय-४५)\nसोनीया गांधीनी झग्ग लेवून दारू वाटावी\nक्रिकेट - तीन लाकडं, अकरा माकडं :- ब्रिगेडचा झोल\nसुनंदा पुष्कर-थरुरना भावपुर्ण श्रद्धांजली\nनामदेव ढसाळाना भावपुर्ण श्रद्धांजली\nराजू शेट्टी : एका शेतक-याची राजकीय आत्महत्या\n५०० कोटी फुंकणारा बेजबाबदार तरुण\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/Piped-gas-in-Mumbai.html", "date_download": "2018-04-24T03:38:44Z", "digest": "sha1:MOSCNEU7W3SA56UAYMXYHWR3ASAD7II5", "length": 3345, "nlines": 68, "source_domain": "zeenews.india.com", "title": "| 24taas.com", "raw_content": "\n...म्हणून ५२ वर्षाच्या मिलिंद सोमणवर मुली होतात फिदा..हे आहे कारण\nआता या भारतीय अरबपतीने सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का\nनियमित फक्त '5' मिनिटांंच्या या उपायाने कमी होईल केसगळतीची समस्या\nनवऱ्याच्या वागणूकीवर चिडली दिव्यांका, बेडरूममध्ये शिकवला धडा\nएली अवरामशी हार्दिक पांड्याचा ब्रेकअप या अॅक्ट्रेसला करतोय करतोय डेट\nधक्कादायक : मृत्यूच्या 5 तासांंनंतर जिवंत झाली व्यक्ती\nआयपीएल जिंकलात तर... प्रिती झिंटाची पंजाबच्या खेळाडूंना स्पेशल ऑफर\nशूजमधून येणारी दुर्गंधी टाळण्यासाठी '5' घरगुती उपाय\nनाणार जमिनी अधिग्रहणाची अधिसूचना रद्द, सुभाष देसाईंची घोषणा\nसोनम कपूर आणि जया बच्चनने रिसेप्शनमध्ये केला जबरदस्त डान्स...पाहा व्हिडीओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/now-police-needs-protection-maharashtra-says-uddhav-thackray-12257", "date_download": "2018-04-24T03:09:17Z", "digest": "sha1:K4TLN4NEX4NBUEKQED76HH7FVLTVYJKQ", "length": 14382, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Now, police needs protection in Maharashtra, says Uddhav Thackray पोलिसांना हातकड्या घालून पाठवायचे का?- उद्धव | eSakal", "raw_content": "\nपोलिसांना हातकड्या घालून पाठवायचे का\nबुधवार, 7 सप्टेंबर 2016\nमुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पोलिसांच्या कुटुंबीयांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. पोलिसांवर होणारे वाढते हल्ले रोखण्यासाठी, पोलिसांच्या घरांचा प्रश्न सोडवण्यासाठी तसेच पोलिसांचे काम करण्याचे तास कमी करावेत अशा अनेक मुद्यांवर मुख्यमंत्र्यांनी कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशा मागण्या पोलिसांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्याकडे केल्या.\nउद्धव ठाकरेंनी मांडलेले मुद्दे -\n- गेल्या काही दिवसांत पोलिसांवर होणारे हल्ले वाढलेत\nमुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पोलिसांच्या कुटुंबीयांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. पोलिसांवर होणारे वाढते हल्ले रोखण्यासाठी, पोलिसांच्या घरांचा प्रश्न सोडवण्यासाठी तसेच पोलिसांचे काम करण्याचे तास कमी करावेत अशा अनेक मुद्यांवर मुख्यमंत्र्यांनी कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशा मागण्या पोलिसांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्याकडे केल्या.\nउद्धव ठाकरेंनी मांडलेले मुद्दे -\n- गेल्या काही दिवसांत पोलिसांवर होणारे हल्ले वाढलेत\n- समाजात पोलिसच असुरक्षित असतील, तर आपण कुठल्या दिशेने चाललो आहोत याचा विचार केला पाहिजे\n- पोलिसांना आपण हातात हातकड्या घालून ड्युटीवर पाठवतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.\n- पोलिसांच्या कुटुंबीयांनी माझी भेट घेतल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांना भेटण्याची विनंती केली होती त्याप्रमाणे मुख्यमंत्री आज आम्हाला भेटले.\n- पोलीस कुटुंबीयांनी आपल्या समस्या स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या.\n- पोलिसांच्या केसाला धक्का लागता काम नये, पोलिसांवर जो कुणी हल्ला करेल त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे\n- आम्ही विरोधी पक्षात असताना ज्या मागण्या केल्या होत्या, त्या पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.\n- पोलिसांच्या कुटुंबियांना समाविष्ट करून एक समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीमध्ये पोलिस कुटुंबिय, सरकारचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी असणार आहेत.\n- या समितीच्या माध्यमातून पोलिसांच्या समस्यांचा आढावा घेऊन पुढील मार्ग काढला जाईल\n- पोलिसांच्या घरांचा प्रश्न, अनुकंपा तत्त्वावरील नोकऱ्यांचा प्रश्न तसेच पोलिसांबाबत एखादी दुर्घटना घडली तर तात्काळ जवळच्या चांगल्या रुग्णालयामध्ये त्यांना उपचार मिळावेत याविषयी चर्चा झाली.\n- मुख्यमंत्री फडणवीस चांगले आहेत पण त्यांचा व्याप खूप मोठा आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांचा कारभार स्वतंत्र असावा असे माझे स्पष्ट मत आहे.\n- सरकार माझं आहे असा संदेश पोलिसांमध्ये गेला पाहिजे\n- कल्याण-डोंबिवली परिसरात पोलीस अधिकाऱ्याला तलावात बुडवून मारण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी संबंधितांवर कोणत्याही दबावाला बळी न पडता लवकरात लवकर कडक कारवाई केली गेली पाहिजे अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात कारवाईचे आश्वासन दिले आहे.\nनेते ‘ए.सी.’मध्ये, कार्यकर्ते जेलमध्ये\nकोल्हापूर - पाचगावच्या राजकीय वर्चस्वातून २०१३ मध्ये झालेल्या दोन्ही खुनांचा निकाल जाहीर झाला. अशोक पाटील आणि धनाजी गाडगीळ यांच्या खुनातील अकरा...\nसाखर सात रुपयांनी स्वस्त\nमुंबई - किरकोळ बाजारात साखर सात रुपयांनी स्वस्त झाली आहे. वर्षभर 40 ते 42 रुपये किलोवर असणाऱ्या...\nकारवाईचे श्रेय \"सी-सिक्‍स्टी' जवानांचे - शरद शेलार\nनागपूर / गडचिरोली - 'नक्षलवाद्यांविरुद्ध रविवारी करण्यात आलेली कारवाई ही महाराष्ट्रातील चाळीस...\nमिरज-सोलापूर रेल्वेच्या वेळापत्रकात बदल\nसोलापूर - सोलापूर-मिरज रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्याचा प्रस्ताव सोलापूर विभागाला पाठविण्यात आला...\nराज्यात सुलभ वाहतुकीसाठी इंटलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट\nमुंबई - सुलभ वाहतुकीकरिता वाहतूक नियोजनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी इंटलिजन्स ट्रॅफिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%A6_%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2018-04-24T02:35:05Z", "digest": "sha1:IZVC74B2F4ZCIP7Y6F775DIHAZKBFMQJ", "length": 4993, "nlines": 125, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आब्राम द म्वाव्र - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nपूर्ण नाव आब्राम द म्वाव्र\nजन्म मार्च २६, १६६७\nमृत्यू नोव्हेंबर २७, १७५४\nख्याती द म्वाव्रचे सूत्र\nआब्राम द म्वाव्र (मार्च २६, १६६७ - नोव्हेंबर २७, १७५४) हा 'द म्वाव्रच्या सूत्राकरता' प्रसिद्ध असलेला फ्रेंच गणितज्ञ होता.\nइ.स. १६६७ मधील जन्म\nइ.स. १७५४ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ ऑक्टोबर २०१३ रोजी १८:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2010/10/blog-post_3055.html", "date_download": "2018-04-24T03:02:39Z", "digest": "sha1:WBPZNYUTNHNPBDOKHFOIOMV2GMIQ763Z", "length": 14699, "nlines": 287, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: मराठीत वेबसाईट बनवा फक्त १०,०००/- रुपयात.", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nरविवार, १० ऑक्टोबर, २०१०\nमराठीत वेबसाईट बनवा फक्त १०,०००/- रुपयात.\nखरतर बरहा वापरायला लागल्यापासुन मला मराठीत लिहण्याचा सराव तर झालाच पण आता वाचताना सुद्धा अमराठी साईट नकोशी होते. या आधी एखादी माहीती आंतरजालावर शोधायची म्ह्टल्यास ती फक्त इंग्रजीतच उपलब्ध असे व माझ्यासारख्या कुडकेल्लीच्या रानातुन मराठी माध्यमातुन शिक्षण घेतलेल्या व इंग्रजीत कसंबसं पास झालेल्या माणसाला ती माहिती अर्धवटच समजत असे. पण एवढ्या एक दोन वर्षात मात्र मराठीतील संकेस्थळांवर जवळपास हवी असलेली सगळी माहीती उपलब्ध आहे.\nआज प्रबोधनकारांच्या संकेतस्थळावर फिरताना www.marathiwebsites.com हे संकेतस्थळ दिसलं. तिथे जाऊन सविस्तर वाचल्यावर मनातुन आनंद झाला. लगेच दिलेल्या नंबरवर फोन लावला. प्रसाद शिरगावकरांशी बोलणं झालं. त्यानी सांगितल्याप्रमाणे साधारण एक साईट बनविण्याचा खर्च ९,०००/- ते १०,०००/- रुपये एवढा येतो. मी या आधी वेबसाईट बनवायची म्हणुन ब-याच लोकांकडे विचारना केली तेंव्हा त्यांच्या विक्रीअधिका-यानी स्टॅटिक पेज, डायनामिक पेज व डेटाबेस असे बरेच गोंधळघालणारे प्रकार सांगुन मला झेपणार नाही एवढा आकडा सांगितला. त्या नंतर मी स्वत:चं संकेतस्थळ बनवुन घेण्याचं स्वप्नच डोक्यातुन काढुन टाकला. आज प्रसादशी बोलताना त्यानी वरिल पेजेसबद्दल काहीच सांगितलं नाही. मग मी स्वत:हुन त्याला विचारलं, तेंव्हा तो म्हणाला की, ते Content Management System मधे साईट तयार करतात. सगळेच पेज डायनामिक असतात. आपल्याला हवं तेंव्हा, हवी तशी माहिती अपडेट करता येते. आणि हे सगळं मिळणार आहे फक्त ९ ते १० हजारात.\nचला, तर आता परत एकदा विचार करायला हरकत नाही.\nप्रसाद शिरगावकर : 9850 828291\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nKedarLasne ४ सप्टेंबर, २०१२ रोजी ९:४७ म.उ.\nबराहा पेक्षा गुगल IME वापरणे अधिक सोपे आहे. तेव्हा एकदा वापरून बघाच\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nआरक्षण - नाण्याची दुसरी बाजु\nमराठीत वेबसाईट बनवा फक्त १०,०००/- रुपयात.\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vishesha-news/sahitya-sammelan-2-1614754/", "date_download": "2018-04-24T03:14:34Z", "digest": "sha1:QFQTDOIGCT26NNDOR6FZ64EZPKYXKUBH", "length": 27960, "nlines": 267, "source_domain": "www.loksatta.com", "title": "sahitya sammelan | वेगळं : साहित्य सुहृदांचे संमेलन | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nवेगळं : साहित्य सुहृदांचे संमेलन\nवेगळं : साहित्य सुहृदांचे संमेलन\nरंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या कल्पनेतून साकारलेले एक आगळेवेगळे साहित्य संमेलन मुंबईत नुकतेच झाले.\nरंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या कल्पनेतून साकारलेले एक आगळेवेगळे साहित्य संमेलन मुंबईत नुकतेच झाले. सगळ्या सुहृदांची उपस्थिती हे या संमेलनाचे वैशिष्टय़ होते.\nरंगकर्मी अशोक मुळ्ये यांनी नुकतेच (२५ डिसेंबर २०१७) मुंबईत ‘असेही एक साहित्य संमेलन’ आयोजित केले होते. दिवाळी अंकात सातत्याने लिहिणारी, पण प्रसिद्धीच्या फारशा झोतात नसलेली मंडळी हेरून त्यांना वैचारिक, सांगीतिक खास अशी मेजवानी अशी त्यांची कल्पना होती. अतिशय हृद्य असा हा कार्यक्रम म्हणजे एक स्नेहसंमेलनच होते. आणि मुळ्ये काकांच्या उत्साहामुळे ते तितक्याच आत्मीयतेने पार पडले. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, ‘ऋतुरंग’चे संपादक अरुण शेवते. त्यांनी सुरुवातीलाच मी संमेलनाध्यक्ष म्हणून मार्गदर्शनपर भाषण करणार नसून आयुष्यात आलेले मोठय़ा माणसांचे अनुभव सांगणार आहे, असे सांगून गुलजारांपासून सुरेखा पुणेकरांपर्यंत त्यांना आलेले अनुभव मनमोकळेपणाने उपस्थितांना सांगितले.\nअरुण शेवते म्हणाले, गुलजार यांना स्वत:ची स्तुती ऐकायला अजिबात आवडत नाही. आपल्या प्रशंसेला सुरुवात होतेय, अशी शंका आली की तत्काळ ते थांबवतात. हे तत्त्व त्यांनी आयुष्यभर पाळलेय.’ गुलजारांबरोबरच त्यांनी तऱ्हेतऱ्हेच्या इतरही माणसांचे वर्णन करून जणू त्यांच्या मोठेपणाचे गुपित सांगितले\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nमाजी खासदार, संपादक भारतकुमार राऊत यांनी, तुम्ही तरुणांची भाषा समजून घेतलीत, तरच ते तुमचे लिखाण वाचतील. लिखाण सकस असेल तर त्याला वाचक मिळतोच. म्हणूनच आजही ‘श्यामची आई’ हे साने गुरुजींचे पुस्तक दरवर्षी हजारोंच्या संख्येने विकले जाते. वाचक टिकवण्याची जबाबदारी लेखकांवर आहे, असे मत मांडले.\nसंमेलनात झी मराठीच्या दिवाळी अंकासाठी ‘झी’च्या टीमला, ‘ऋ तुरंग’चे संपादक आणि संमेलनाध्यक्ष अरुण शेवते यांना तसंच सृष्टी कुलकर्णी हिला अशा तिघांना ‘माझा पुरस्कार’ देण्यात आला. सृष्टी ही कॅन्सरसारख्या रोगावर मात करीत कणखरपणे उभी राहिलेली मुलगी. केवळ कॅन्सरग्रस्तांसाठीच नाही, तर सर्वसामान्य लोकांसाठीसुद्धा साक्षात प्रेरणा नकारात्मक आणि प्रतिकूल परिस्थितीत प्रकाशाचा वेध घेणारी असामान्य शक्ती. ‘स्वत:ला आरशात बघताना मी आदरानेच बघायला हवे. माझ्या रोगाची पडछाया आयुष्यावर मी पडू देणार नाही,’ अशी प्रतिज्ञा केलेली ही गुणी मुलगी. तिचा नुकताच ‘कॅलिडोस्कोप’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. पहिली आवृत्ती संपून दुसरी आवृत्ती प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे.\n‘माझा पुरस्कार’साठी ट्रॉफी बनवणारे विजय सोनावणे यांचे अशोक मुळ्ये म्हणजे मुळ्ये काका यांनी कौतुक केले. एकूणच हा मुळ्ये काकांचा जिव्हाळ्याचा, आपुलकीचा समारंभ होता. गजानन राऊत यांनी सजावटीचा भार पेलला होता. प्रवेशद्वाराशी संमेलनाचे वातावरण उत्तमरीत्या तयार केले होते. त्याचे डिझाईन होते, योगेश लोळगे यांचे. बाळा अहिरेकर यांचे त्यात योगदान आहे. सर्वानीच घरच्या कार्यासारखा हातभार लावलेला. महेश मुंदडा, नरेंद्र हाटे या दानशूरांनी देखील या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमासाठी सहकार्य दिले. सगळीच मायेची माणसे. मुळ्ये काकांनी ज्याचे त्याला श्रेय देण्यासाठी आभार प्रदर्शनाचा वेगळा वेळ ठेवला नव्हता. विषय निघेल तसतसे कौतुक ऐकायला मिळत होते.\nदिवाळी अंकात लेखन करणाऱ्या लेखकांचे योगदान मान्य करावे आणि त्यांना असे निमंत्रित करावे ही अशोक मुळ्ये यांची कल्पनाच मुळात विलक्षण आहे. आताच्या अत्यंत व्यावहारिक आणि स्वार्थासाठी नाती जोडण्याच्या काळात, कोणी कोणासाठी केवळ जिव्हाळ्याने, आपलुकीने काही करावे हे स्वप्नवतच आहे\nशिवाय मुळ्ये काकांचा आविर्भाव, हा ‘बिचाऱ्या लेखकांना थोडा तरी उजेडाचा झोत दाखवू’, असा दयाबुद्धीचा नव्हता. कौतुक करण्याचा त्यांचा मानस स्पष्ट होता. हे अभिनेत्री अमृता सुभाष हिने कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मोजक्या आणि सुरेख शब्दात मांडले. तिने स्वत:साठी आलेला अनुभव कथन केला; की शाबासकीची थाप पाठीवर पडायला हवी, तेव्हा दखलही घेतली जात नाही असे होते, नेमके तेव्हा मुळ्ये काका पसंतीची पावती देतात. तिने असे सुरुवातीलाच व्यक्त केल्याने कार्यक्रम कसा रंगतदार असेल आणि किती आपलेपणाचा अनुभव देणारा असेल याची कल्पना आली होती.\nपुरस्कार वितरण, मनोगत यानंतर सुरुवात झाली सांगीतिक मेजवानीला सागर सावरकर, नीलिमा गोखले, झी सारेगमपमध्ये गाजलेली शाल्मली सुखटणर यांनी अतिशय तयारीने गाणी म्हटली. कार्यक्रमाचे निवेदन ही गाणारी मुलेच करत होती. एकमेकांचा परिचयसुद्धा त्यांनी करून दिला. त्यामुळे निवेदकाचा व्यावसायिक स्पर्श या कार्यक्रमाला नव्हता. मुळ्ये काकांनी फर्मावल्याप्रमाणे गाणी चालू होती. सागरला ‘जवानी दिवानी’ गावेसे वाटत होते, पण मुळ्ये काकांच्या लिस्टमध्ये ते नव्हते. हे गाणे मुळ्ये काकांना ‘सूट’ आहे, पण ते लिस्टमध्ये नाही, असे त्याने म्हणताच, कौतुकाने हास्याची लाट उसळली. मुळ्ये काकांच्या ७४ वर्षांच्या वयाच्या उत्साहाला तो सलाम होता. पण विचार केला तर, खरोखर या माणसामध्ये ही ऊर्जा येते कुठून सागर सावरकर, नीलिमा गोखले, झी सारेगमपमध्ये गाजलेली शाल्मली सुखटणर यांनी अतिशय तयारीने गाणी म्हटली. कार्यक्रमाचे निवेदन ही गाणारी मुलेच करत होती. एकमेकांचा परिचयसुद्धा त्यांनी करून दिला. त्यामुळे निवेदकाचा व्यावसायिक स्पर्श या कार्यक्रमाला नव्हता. मुळ्ये काकांनी फर्मावल्याप्रमाणे गाणी चालू होती. सागरला ‘जवानी दिवानी’ गावेसे वाटत होते, पण मुळ्ये काकांच्या लिस्टमध्ये ते नव्हते. हे गाणे मुळ्ये काकांना ‘सूट’ आहे, पण ते लिस्टमध्ये नाही, असे त्याने म्हणताच, कौतुकाने हास्याची लाट उसळली. मुळ्ये काकांच्या ७४ वर्षांच्या वयाच्या उत्साहाला तो सलाम होता. पण विचार केला तर, खरोखर या माणसामध्ये ही ऊर्जा येते कुठून मुलखावेगळे कार्यक्रम करण्याची ऊर्मी येते कशी मुलखावेगळे कार्यक्रम करण्याची ऊर्मी येते कशी पुरेसा निधी हाताशी नसताना कार्यक्रम ठरवण्याचे धाडस होते तरी कसे पुरेसा निधी हाताशी नसताना कार्यक्रम ठरवण्याचे धाडस होते तरी कसे सारे विनामूल्य ठेवण्याचे औदार्य सुचते तरी कशाला सारे विनामूल्य ठेवण्याचे औदार्य सुचते तरी कशाला न मागता देणारे हात पुढे येतात कसे न मागता देणारे हात पुढे येतात कसे सगळेच अजब चांगुलपणावरचा विश्वास दृढ करणारे.\nसांगीतिक मेजवानीनंतर परिसंवाद होता, ‘अभिव्यक्तिस्वातंत्र्याची न्यूड चर्चा’ मुळ्ये काकांनी परिसंवादाचा विषय जाहीर करताना सांगितले, ‘न्यूड’ हे विशेषण लावल्याने खास आकर्षण वाटते ना उत्सुकता वाटते ना एकच हशा उसळला. एस. दुर्गासारखे सिनेमे शीर्षकामुळे उत्सुकता चाळवतात. हा उल्लेख न करताही संदर्भ सुजाण उपस्थितांना समजला. या परिसंवादाचे सूत्रसंचालक होते, रविप्रकाश कुलकर्णी.\nमराठी भाषा चळवळीतील कार्यकर्ते, राज्यशास्त्राचे अभ्यासक दीपक पवार यांनी अतिशय श्रवणीय आणि अभ्यासपूर्ण मत व्यक्त केले. अभिव्यक्तिस्वातंत्र्यास अनेक बाजू असतात, कित्येकदा विरोध जातीयतेमुळे होतो हेही त्यांनी सांगितले. एखाद्याने मत मांडले तर त्याचे आडनाव म्हणजे जात तपासली जाते. आणि त्या जातीचे प्रातिनिधिक मत समजले जाते. शिवाय तुझे आडनाव अमुक आहे, मग तू हे मांडता कामा नयेस हेसुद्धा बजावले जाते. फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅपमुळे ही व्हच्र्युअल दरी वाढतेय असे त्यांनी नमूद केले.\nशरद पोंक्षे यांनी आपल्याला लोकशाही झेपत नाही असे वक्तव्य केले. स्वातंत्र्यानंतर पहिली २१ वर्षे लष्करशाही राबवून सुजाण नागरिक घडवावे असे सुभाषचंद्र बोस यांचे स्वप्न होते, हे त्यांनी सांगितले.\nहृषीकेश जोशींनी सांगितले, की विरोध हा कोणतेही पुस्तक न वाचता किंवा सिनेमा न बघताच केला जातो हे वाईट आहे. एकूणच अभिव्यक्ती आणि विरोध यातला प्रामाणिकपणा उरला नाही.\nपरिसंवादात सर्वाची मते एकसारखी असल्याने, एकांगीपणा आला होता. पण चर्चा इतकी प्रांजळ आणि दर्जेदार होती, की श्रोते भारावून ती ऐकत राहिले. एक वैचारिक आनंद मिळाल्याचे समाधान सर्वानाच वाटत होते. समारोप करताना मुळ्ये काकांनी मराठी भाषेबद्दल उज्ज्वल आशा व्यक्त केली.\n‘अहो, मराठी मरणार नाही, दुडुदुडु चालणाऱ्या, रांगणाऱ्या, बाळाला तुम्ही मरणाच्या गोष्टी कशाला ऐकवता उदंड आयुष्य लाभो म्हणा.’ असा सज्जड दम दिला. वर ‘मराठी मरेल म्हणणारे स्वर्गवासी झाले आणि त्यांचे मृत्युलेख मराठीतून छापले गेले, हे लक्षात घ्या. मराठी भाषा बाळसे कसे धरील, याचे प्रयत्न करा,’ असे सुनावले.\nपूर्ण कार्यक्रमात मुळ्ये काकांचा उत्स्फूर्त वावर सर्वानाच अचंबित करणारा होता. अत्यंत भारावलेल्या मन:स्थितीत सुखद आठवण मनात ठेवून सर्वानी एकमेकांचा निरोप घेतला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/shirts/slim+shirts-price-list.html", "date_download": "2018-04-24T02:34:46Z", "digest": "sha1:3HUGTG5T4NYHCWCUQ22TOG6K42TXRFTE", "length": 23039, "nlines": 677, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्लिम शिर्ट्स किंमत India मध्ये 24 Apr 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nIndia 2018 स्लिम शिर्ट्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nस्लिम शिर्ट्स दर India मध्ये 24 April 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 6913 एकूण स्लिम शिर्ट्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन वरोगन में s चेकेरेड सासूल शर्ट SKUPDdetpb आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Snapdeal, Homeshop18, Flipkart, Naaptol, Shopclues सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी स्लिम शिर्ट्स\nकिंमत स्लिम शिर्ट्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन गॅस में s प्रिंटेड सासूल शर्ट SKUPDdembf Rs. 8,792 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.153 येथे आपल्याला अद्द्यवेरो वूमन s सॉलिड सासूल शर्ट SKUPD96MLL उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 6913 उत्पादने\nउ स पोलो अससोसिएशन\nयुनाइटेड कॉलोर्स ऑफ बेनेटतों\nरस 2000 2001 अँड दाबावे\nरस र 500 अँड बेलॉव\nसेमी कट अवे कॉलर\nब्यफोर्ड बी पॅन्टालून्स में s चेकेरेड सासूल शर्ट\nथे इंडियन गर्गे कॉ में s सॉलिड सासूल शर्ट\nयुनाइटेड कॉलोर्स ऑफ बेनेटतों में s स्त्रीपीडा सासूल शर्ट\nथे इंडियन गर्गे कॉ में s सॉलिड सासूल शर्ट\nफ्लयिंग माचीच्या में s चेकेरेड सासूल शर्ट\nयुनाइटेड कॉलोर्स ऑफ बेनेटतों में s फ्लोरल प्रिंट सासूल शर्ट\nपीटर इंग्लंड में s सॉलिड सासूल शर्ट\nयुनाइटेड कॉलोर्स ऑफ बेनेटतों में s सॉलिड सासूल शर्ट\nयुनाइटेड कॉलोर्स ऑफ बेनेटतों में s प्रिंटेड सासूल शर्ट\nघपक में s स्त्रीपीडा सासूल शर्ट\nरोडस्टर में s चेकेरेड सासूल शर्ट\nथे इंडियन गर्गे कॉ में s सॉलिड सासूल शर्ट\nब्लू फिरे में s सॉलिड सासूल शर्ट\nमुफ्ती में s सॉलिड सासूल शर्ट\nपरिवते ईमागे में s सॉलिड सासूल पार्टी शर्ट\nघपक में s सॉलिड सासूल शर्ट पॅक ऑफ 2\nबीच गुया में s सॉलिड सासूल शर्ट\nरोडस्टर में s सॉलिड सासूल शर्ट\nबीच गुया में s चेकेरेड सासूल शर्ट\nअसय में s स्त्रीपीडा सासूल शर्ट\nबीच गुया में s चेकेरेड सासूल शर्ट\nगुप्ता पोळ्यप्लास्ट में s सॉलिड सासूल शर्ट\nलेवी s में s चेकेरेड सासूल शर्ट\nफीड उप में s सॉलिड सासूल शर्ट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/drought-delayed-distribution-funds-34370", "date_download": "2018-04-24T03:20:32Z", "digest": "sha1:ZTKIO47XBCKADIPLQSBOTOM4RD57XJDU", "length": 13008, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "The drought delayed the distribution of funds? दुष्काळ निधीच्या वितरणास विलंब का? - उच्च न्यायालय | eSakal", "raw_content": "\nदुष्काळ निधीच्या वितरणास विलंब का\nशुक्रवार, 10 मार्च 2017\nनागपूर - विदर्भात अजूनही दररोज शेतकरी आत्महत्या होत असताना दुष्काळ निवारण निधीच्या वितरणाला विलंब का लागतोय, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी (ता. 9) राज्य सरकाला केली. तसेच याबाबत एका आठवड्यात उत्तर देण्याची तंबी दिली.\nनागपूर - विदर्भात अजूनही दररोज शेतकरी आत्महत्या होत असताना दुष्काळ निवारण निधीच्या वितरणाला विलंब का लागतोय, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी (ता. 9) राज्य सरकाला केली. तसेच याबाबत एका आठवड्यात उत्तर देण्याची तंबी दिली.\nपैसेवारीच्या प्रक्रियेनुसार नजरअंदाज, सुधारित आणि अंतिम असे तीन प्रकार असतात. अंतिम अहवालानंतर दुष्काळग्रस्तांना सोयी देण्यात येतात. यामध्ये 11 हजार 862 गावांना सर्व प्रकारच्या सोयी मिळालेल्या नाहीत. त्यांना केवळ महसूल करात सवलत, 33.50 टक्के वीजबिल कपात, शालान्त आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सवलत, टॅंकर वाढविणे, विद्युतजोडणी खंडित न करणे आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. मात्र प्रतिहेक्‍टर सहा हजार 800 रुपये देण्यात आलेले नाहीत.\nयाबाबत ग्रामविकास बहुउद्देशीय संस्था आणि शेतकरी नेते देवानंद पवार यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी झालेल्या सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्याने दुष्काळ निवारण निधीचे वाटप रखडल्याचा मुद्दा न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. अमरावती विभागासाठी 440 कोटी रुपये आलेले असताना केवळ 41 कोटी वितरित करण्यात आले. तसेच नागपूर विभागासाठी 87 कोटींपैकी केवळ 32 कोटी रुपये वितरित झाल्याचे न्यायालयाला सांगितले.\nसरकारने दिलेल्या दुष्काळ निवारण निधीच्या तक्‍त्यामध्ये लाभार्थ्यांपुढे शून्य आकडा असताना कोट्यवधी रुपये कुणाला वितरित केले, अशी विचारणा न्यायालयाने राज्य सरकारला केली. याचिकाकर्त्यांतर्फे ऍड. अनिल किलोर, सरकारतर्फे मुख्य सरकारी वकील भारती डांगरे, तर केंद्र सरकारतर्फे ऍड. मुग्धा चांदूरकर यांनी बाजू मांडली.\nकेंद्राचा निधी गेला कुठे\nनव्याने दुष्काळग्रस्त ठरलेल्या 11 हजार 862 गावांसाठी केंद्र सरकारने 589.47 कोटी रुपये अर्थसाह्य मंजूर केले आहेत. याबाबतचे पत्र केंद्राने 17 ऑक्‍टोबर 2016 रोजी राज्य सरकारला दिले. त्यानंतर केंद्राने हा निधी चार आठवड्यांत राज्य सरकारला दिला आहे. यामुळे केंद्राने दिलेला निधी गेला कुठे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.\nरस्ते अपघातात 12 हजार जणांचा मृत्यू\nमुंबई - राज्यात एकूण 743 अपघातग्रस्त ठिकाणे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निश्‍चित करण्यात...\nलग्नासाठी रुपयाचाही खर्च नाही\nपुणे - लग्नसोहळा म्हटलं की हजारो-लाखो रुपयांचा खर्च... मुलीचं लग्न त्यातही अधिक खर्चिक... लग्नासाठी घेतलेलं कर्ज फेडताना आई-वडिलांचे होणारे हाल......\nसाखर सात रुपयांनी स्वस्त\nमुंबई - किरकोळ बाजारात साखर सात रुपयांनी स्वस्त झाली आहे. वर्षभर 40 ते 42 रुपये किलोवर असणाऱ्या...\nसुनावणीला उपस्थित न राहण्याची राहुल यांना मुभा\nभिवंडी - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी काढलेल्या अनुद्‌गारप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल...\nमुंबई - चिनी इलेक्‍ट्रॉनिक उद्योगाला शह देण्यासाठी आता भारतानेही कंबर कसली असून नवे इलेक्‍ट्रॉनिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/2017/05/06/%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AD/", "date_download": "2018-04-24T03:01:03Z", "digest": "sha1:6GAFWTQHNEURON4KCU7U3S7EFTPYSL6L", "length": 9988, "nlines": 183, "source_domain": "putoweb.in", "title": "मद्यपान आणि राशींचे स्वभाव", "raw_content": "\nमद्यपान आणि राशींचे स्वभाव\n*”मद्यपान आणी राशीचे स्वभाव”*\nथोडेसेच ड्रींक का असेना\nयांची पहिली नजर जाणार.. \nवृषभेची व्यक्ती दिलखुलास पणे\nपिण्या बरोबर चखणा नसला तरी\nचार पाच पेग अगदी आरामात रिचवते \nकधी मारुनी चखण्या च्या मिटक्या\nकधी नन्नाचा चाले पाढा..\nटाईट झाला तरी न कळे \n‘मद्य हे पूर्ण बरम्ह’ म्हणत\nकर्केचे होते पूर्ण सेवन.\nकडवट पण थंड बीअर\nकसे पटकन करतात सेवन \nराजरोस पणे पिण्याचा सिंहेचा\nफूल खंबा घेतला तरी\nयांची नाही लागत वाट.. \nयाची उगाच बाळगून भीती..\nअशा संतुलित सेवना नंतर\nतूळ खाते चिकन लेग. \nकाही Missing आहे का\nतर कधी अगदीच वेळकाढू..\nधनू कधी बील भरत नाही\nपण वेळ मिळताच संधीसाधू.. \nकरत नाही कधी थट्टा.. \nपार्टी असो वा एखादे लग्न..\nनेहमी मद्याचा ब्राण्ड जाणण्यात मग्न.. \n*वॉर्निंग – मद्यपान हे आरोग्यासाठी घातक आहे\nPosted in पुटो च्या लेखणीतूनTagged मजेदार, राशींचे स्वभाव, लेख, featured, puto च्या लेखणी मधून, puto लेखणीतून1 Comment\nजगातील सर्वात मोठे आपल्याकडे झाले असते तर\nOne thought on “मद्यपान आणि राशींचे स्वभाव”\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nचाणक्य के 20 सूत्र जो आपके जीने का तरीका बदल सकते हैं\n\"TITANIC\" पुण्यात बनला असता तर\nद परफेक्ट लाईफस्टाईल - I\n\"शोले\" जर पुण्यात बनला असता तर.\nपु ल देशपांडे यांचे दुर्मिळ कलेक्शन - पुणेकर, मुंबईकर आणि नागपूरकर\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nचाणक्य के 20 सूत्र जो आपके जीने का तरीका बदल सकते हैं\n\"TITANIC\" पुण्यात बनला असता तर\nद परफेक्ट लाईफस्टाईल - I\n\"शोले\" जर पुण्यात बनला असता तर.\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/932", "date_download": "2018-04-24T03:05:16Z", "digest": "sha1:UZA2G7BNV7FBQ7YFO36JEUB26WOAGAB7", "length": 28460, "nlines": 69, "source_domain": "mr.upakram.org", "title": "भ्रष्टाचार - खाजगी क्षेत्रांतील | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nभ्रष्टाचार - खाजगी क्षेत्रांतील\nभ्रष्टाचार म्हंटल्याबरोबर बहुतेकांच्या डोळ्यासमोर सरकारी कर्मचारी व राजकारणी लोक येतात. खाजगी क्षेत्रांतही भ्रष्टाचार असेल असे त्यांच्या मनांतही येत नाही. जणू काही भ्रष्टाचार ही सरकारी क्षेत्राची मक्तेदारी आहे.\nमाझ्या महाराष्ट्र वीज मंडळाच्या मालतपासणी विभागांतील (१९८० च्या दशकांतील) सहा वर्षांच्या कारकीर्दींत ज्या गोष्टी माझ्या समोर आल्या त्यापैकी काही वानगीदाखल खाली देत आहे.\n१) बडोद्याच्या एका बहुराष्ट्रीय कंपनीने तयार केलेल्या कंट्रोल पॅनेल्स चे काम अतिशय सुबक होते हे मी माझ्या बरोबर असलेल्या कंपनीच्या सेल्स इंजीनियरला सागितले. त्यावर आम्ही त्याला दरही तसाच देतो असे तो म्हणाला. तो सर्वसाधारण दरापेक्षा जवळ जवळ २० टक्के ज्यास्त होता. त्याने पुढे त्यांत खरेदी विभागाच्या मॅनेजरचाही हिस्सा असल्याचे व कंपनींत सर्वांना ते ठाऊक असल्याचेही सांगितले. (त्यांत एम्.डी. पर्यंत सर्वांचे वाटे असल्याची शक्यता नाकारता येत नाही).\n२) कलकत्त्याच्या आसपास इन्शुलेटर बनवणारी एक 'क्ष' कंपनी होती. उच्चदाबाच्या खांबांवरून जाणार्‍या विद्युतवाहिन्यांवर बसवता येणारे स्विचेस बनवायला त्यांची गरज लागते. हे स्विचेस कलकत्त्यांतील लघु उद्योजक तयार करीत व इन्शुलेटर्ससाठी त्यांना 'क्ष'वर अवलंबून रहावे लागे. वीजमंडळाच्या हजारो स्विचेसची ऑर्डर हावर्‍यांतील २०-२५ लघु उद्योजकांना असे. त्यांच्यावर 'क्ष'ची खूप दादागिरी चाले. इन्शुलेटर्सच्या पुरवठ्यासाठी लघु उद्योजकांना त्यांची किंमत आगाऊ भरावी लागे. पुरवठा केव्हा होईल याबाबत 'क्ष' कसलीही हमी देत नसे. पुरवठा होईपर्यंत किंमती वाढल्यास माल उचलतांना वाढीव किंमत द्यावी लागे. स्विचेसचा पुरवठा वेळेवर न झाल्यास दिरंगाईबद्दल वीज मंडळाकडून बिलांतून दंडाची रक्कम कापून घेतली जाण्याची टांगती तलवार लघु उद्योजकांच्या डोक्यावर असे. 'क्ष'चा वीजमंडळाशी थेट संबंध नसल्यामुळे तिला दिरंगाईची पर्वा नसे. त्यामुळे वेळेवर पुरवठा हवा असल्यास लघु उद्योजकांना प्रत्येक इन्शुलेटर मागे ५ रुपये (१९८० च्या दशकांत) 'क्ष'च्या भांडार अधिकार्‍याला द्यावे लागत. सर्व काम बिनबोभाट चाले कारण रोख मिळणार्‍या पैशांत वरपर्यंत सर्वांचे वाटे असत.\n३) उत्तरेकडील एका राज्यांत लोखंडी तारांचे दोरखंड (वायर रोप) बनवणारी एक कंपनी होती. तिच्याकडे सुमारे ४० लाख रुपयांचा माल तयार होता. मी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यांत कामांची यादी व वेळापत्रक घेऊन कलकत्त्यांत पोचलो. ऑफिसने दिलेल्या प्राधान्यक्रमाप्रमाणे वायर रोपचे इन्स्पेक्शन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यांत होते. कंपनीचा सेल्स इंजीनियर डिसेंबर संपतासंपता माझ्याकडे आला आणि आपल्या मालाचे ताबडतोब इन्स्पेक्शन करून पाठवण्यास योग्य असल्याचे प्रमाणपत्र द्यावे असा आग्रह त्याने धरला. त्यामुळे कंपनीला ३१ डिसेंबरपूर्वी माल पाठवल्याचे दाखवता आले असते. कंपनीच्या माणसाने मला सकाळच्या विमानाने नेऊन संध्याकाळच्या विमानाने कलकत्त्याला परत आणून सोडतो असे आश्वासनही दिले.मला ते शक्य नव्हते म्हणून मी नाही म्हंटले. पुढे ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणे मी जानेवारींत त्या कंपनींत गेलो तर त्यांनी ३१ डिसेंबरला तपासणी प्रमाणपत्राशिवाय माल पाठवूनही दिला होता. असे का केले म्हणून विचारता सांगण्यांत आले की तो (४० लाखांचा) माल ३१ डिसेंबरपूर्वी पाठवल्याने त्या विभागांतील कर्मचार्‍यांना उद्दिष्टापेक्षा अधिक माल पाठवण्याबद्दल इन्सेंटिव्ह् बोनस मिळणार होता. त्यावर ऑर्डरच्या अटींप्रमाणे इन्स्पेक्शनच्या प्रमाणपत्राशिवाय मालाचे पैसे मिळणार नाहीत हे त्यांच्या नजरेला आणून दिले व मी निघालो. ती अट त्यांनाही ठाऊक होती कारण कंपनी काही पहिल्यांदाच आम्हाला पुरवठा करीत नव्हती. पुढे सर्व काही नियमित करायला व पैसे मिळायला त्या कंपनीला सहा महिने लागले असे कळले. मधल्या काळांत त्या विभागांतील कर्मचार्‍यांनी आपला बोनस काढून घेतला होता. यांत नुकसान झाले ते कंपनीचे व पर्यायाने शेअर होल्डर्सचे.\nवरील उदाहरणांना अपवादात्मक म्हणावे की हिमनगाचे टोक म्हणावे\nसरकारमधील भ्रष्टाचाराची बातमी होते, चर्चा होते. कर्मचारी निलंबित होतात. कधीकधी विधानभवनांत चर्चाही होते. खाजगींत सर्वच काही गुपचूप.\nसरकारी क्षेत्र असो वा खाजगी, भ्रष्टाचार (अपवाद वगळता) सर्व भारतीयांच्या रक्तांत असावा असे वाटते.\nसैद्धांतिक दृष्टीने तुम्ही म्हणता त्याला भ्रष्टाचार म्हणण्याची गरज नाही, पण व्यावहारिक स्तराने त्याला भ्रष्टाचार म्हणावे लागेल यात मुळीच शंका नाही.\nमुक्त बाजारपेठेत नोकर आपली सेवा व्यापारी संस्थेला (कंपनीला) विकत असतो, आणि व्यापारी संस्था माल/सेवा एकमेकांना, शेवटी ग्राहकांना विकत असतात. व्यवहारी व्यापारी संस्था अशा प्रकारचे खर्च अंदाजपत्रकांत गृहीत धरून आपल्या विकलेल्या मालाची/सेवेची किंमत सांगतात.\nउदाहरणार्थ : (१) कंट्रोल पॅनल २०% अधिक किंमत मोजून म.रा.वि.म. ला पुढील फायदे मिळू शकतील. (अ) पगार न वाढवता सुखी कर्मचारी (आ) सुबक पॅनल. कर्मचार्‍यांना ते अधिक वेतन द्यायचे नसेल तर म.रा.वि.मं.ने खुशाल वेगळे कर्मचारी नेमावेत. नपेक्षा म.रा.वि.मं. विजेची किंमत तितकी अधिक लावेल. कर्मचार्‍यांच्या या तर्‍हेवाईक \"पगारवृद्धीचा\" खर्च ग्राहक देतील. त्यांना ती किंमत आवडत नसेल तर त्यांनी खुशाल दुसर्‍या कुठल्या कंपनीकडून वीज खरेदी करावी. (ही सैद्धांतिक पातळी. व्यवहाराच्या पातळीवर ग्राहकांना तसे करण्याचे स्वातंत्र्य नसते. नसल्यास हा म.रा.वि.मं.चा एकाधिकार होतो. गरजेच्या मालाचा एकाधिकार = एका प्रकारचे शासनच.)\n(२) क्ष कंपनी मालासाठी एक किंमत सांगते, व वेळेवर माल पुरवण्यासाठी वेगळी किंमत आकारते. ही दुसरी किंमत क्ष कंपनी प्रसिद्ध करत नाही, ही थोडी गडबड असली, तरी बाजारात काही दिवस राहिलेल्या छोट्या उद्योजकांना ती किंमत ठाऊक असते. तरी हा खर्च हे छोटे उद्योजक स्विचची किंमत वाढवून म.रा.वि.मं.->वीज ग्राहकाकडून वसूल करतात. ग्राहकांना ती किंमत आवडत नसेल तर त्यांनी खुशाल दुसर्‍या कुठल्या कंपनीकडून वीज खरेदी करावी. मराविमं ला ती किंमत आवडत नसेल तर इ.इ.. (ही सैद्धांतिक पातळी. व्यवहाराच्या पातळीवर... इ.इ.)\n(३) दोरखंड कंपनी माल विकते तो कधीकधी परीक्षण न करता विकते. डिसेंबर ३१च्या आत माल उठवण्यामुळे त्यांना या वर्षी अधिक फायदा मिळतो, त्यामुळे समभागांची किंमत वाढते. समभागांच्या किंमत वाढीच्या बदल्यात ते त्या कर्मचार्‍याला बक्षीसी वेतन देतात. हे दोरखंड कमकुवत असू शकतील. अमुक एक वर्षांसाठी कंपनी दोरखंडांची हमी देते, त्याच्या आधी काही दोरखंड झिजून तुटतील, ते बदलून देण्यासाठी जो खर्च येईल त्यासाठी दोरखंड कंपनीने विमा काढलेला असतो. त्या विम्याची किंमत (प्रिमियम) दोरखंडाच्या किंमतीत गृहीत असते. ती म.रा.वि.मं.->वीज ग्राहकाकडून वसूल करतात. ग्राहकांना ती किंमत आवडत नसेल तर इ.इ. (ही सैद्धांतिक पातळी. व्यवहाराच्या पातळीवर ... स्वातंत्र्य नसते इ.इ.)\nशाळेत खाजगी उद्योग हे \"बाजाराच्या गुप्त हातामुळे\" सर्वात कमी किमतीत (=सर्वात कार्यक्षम पद्धतीने) ग्राहकापर्यंत माल पोचवतात असे शिकवले जाते. त्यामुळे जी असते ती किंमत वाजवी असते. हा सिद्धांत लागू होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात उद्योजक एकामेकांशी चढाओढ करणे अनिवार्य असते. ज्या मालाच्या बाबतीत हे सत्य असते, त्या बाबतीत तुमची उदाहरणे \"भ्रष्टाचार\" नाहीत, \"बाजारभाव\" आहेत. काही विशिष्ट प्रकारच्या मालाच्या बाबतीत हे शक्य होत नाही. \"बाजारपेठेत अपयश येण्याची परिस्थिती\" (मार्केट फेल्युअर) याबाबत अर्थशास्त्रात बराच अभ्यास झालेला आहे. परंतु \"एकाधिकाराचे तोटे\" या शब्दांखाली तो सर्व प्रकार ढकलून अर्थशास्त्रातला तो अभ्यास शालेय आणि सुरुवातीच्या कॉलेज वर्षांत टाळला जातो. मग खाजगी क्षेत्रातल्या मालाची किंमत \"अवाजवी\" वाढली (=\"भ्रष्टाचार\") की लोकांना आश्चर्य वाटते. ते तसे वाटू नये.\nज्या ज्या ठिकाणी एकाधिकार आहे, त्या त्या ठिकाणी ग्राहकाला किंमत निश्चित करण्यात हस्तक्षेप करता यावा, हे नैतिक मूल्य आहे, अर्थशास्त्रीय सिद्धांत नव्हे. ऍडम स्मिथ, कौटिल्य, यांनी राजेशाहीत चालणार्‍या अर्थशास्त्राचे जे वर्णन केले आहे, ते शास्त्रीय दृष्टीने ठीकच आहे.\nलोकशाही याच \"नैतिक\" कारणासाठी लागते, कारण जीवनाच्या त्या क्षेत्रांत (पोलीस, सैन्य, करभरणा...) शासनाचा एकाधिकार असतो. मला हवे म्हणून शासकीय सेवा दुसर्‍या कुठल्या शासनाकडून विकत घेण्याची सोय बहुधा मला नसते (फक्त स्थलांतराने शक्य.) खाजगी क्षेत्रात काही बाबतीत एकाधिकार उद्भवू शकतो. किंवा अन्य कारणासाठी अवाजवी किंमत आकारली जाऊ शकते. त्यातही ग्राहकाला हस्तक्षेप करता यावा की नाही हे नैतिक मूल्य आहे, अर्थशास्त्रीय सिद्धांत नाही. पण तसा एकाधिकार उद्भवण्याची स्थिती कधी येते, हा अर्थशास्त्रीय अभ्यास जरूर आहे.\nखाजगीकरण होताना (किंवा राष्ट्रीयीकरण होताना) हे विश्लेषण मतदारांनी (=लोकशाहीच्या मालकांनी) विचारपूर्वक केल्याचे बहुधा दिसून येत नाही.\nअसो. तुम्ही पाहिलेले प्रकार वाचून एक ग्राहक म्हणून मला वाईट वाटते. हे चूक आहे असे मला वाटते. ते बदलण्याची जबाबदारी भारतीय कायद्याची (=लोकशाहीची) आहे असे मला वाटते. व्यक्तींना दोष देऊन काय हशील लोक आणि कंपन्या आपल्या \"कुवतीनुसार\" (=जमेल तितका) वैयक्तिक/कंपनीसाठी फायदा करून घेतील असे गृहीतक मानण्यात सुज्ञपणा आहे.\nसुरेश चिपलूनकर [26 Dec 2007 रोजी 14:35 वा.]\nआपण शंका व्यक्त केलीच आहे, मला तरी वाटते कि हे अपवादात्मकच असावे... कारण खाजगी कम्पनी मधे पण आपापसात एवढी \"काम्पीटिशन\" असते कि जर त्याच्या \"कलीग\" ला कळले तरी त्याचा हल्ला व्हायला वेळ लागणार नाही... दुसरे म्हणजे आपण वरील अधिकार्यास् तक्रार केली असती तर कार्रवाई होण्याची शक्यता असते... पण हाच प्रकार सरकारी खात्यात झाला असता तर \"सर्वांनी\" मिळून \"खेळीमेळी\" नी सगळे पैसे खाल्ले असते, आणि ग्राहक काही तक्रार घेवून गेलाच तर त्याचा काही फायदा होणार नाही... हे मुख्य अन्तर आहेत...\nमला वाटतं थोडा फरक आहे.\nएक सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास, खाजगी कंपन्यामधे होणार्‍या गैरव्यवहारांमुळे किंवा तथाकथित भ्रष्टाचारामुळे माझं वैयक्तिक नुकसान होत नाही.\nतसच कोणाएकाने पंतप्रधानाला १ कोटी लाच दिली तर नैतिक दृष्ट्या कितीही वाईट असलं तरी त्यात माझं वैयक्तिक नुकसान होत नाही.\nउ.दा. वर क्रमांक १ मधे उल्लेखिलेल्या भ्रष्टाचारामुळे आपल्याला असं किती नुकसान झालं\nपण समजा सरकारी कचेरीत मी काही कामासाठी गेलो आणि माझी कितीही कागदपत्र बरोबर असली तरी तिथल्या अनेक लोकांची मनधरणी करावी लागते, पैसे चारावे लागतात. (इतकं करूनही काम वेळेवर होईल याची गॅरेंटी नाहीच) हे नुकसान किंवा होणारा अपमान याची बोच मला जास्त लागते. खाजगी कंपन्यापेक्षा सरकारी कचेर्‍यांची लोकाभिमुखता जास्त आहे. अनेक लोकं या सरकारी कचेर्‍यांवर अवलंबून असतात. म्हणून् सरकारी लोकांच्या भ्रष्टाचाराचा जास्त बभ्रा होतो. खरं बघायला गेलं तर सरकारी लोकांना इतरांची अशी अडवणूक करण्याचा अधिकारच काय असा भ्रष्टाचार करून ते सरकारचा काही फायदा करून् देत असतात का\nत्यानी केलेला भ्रष्टाचार हा अक्ष्म्यच आहे. उगाच \"खाजगी क्षेत्रात करतात मग आम्ही केला तर शिक्षा का\" असा कांगावा करण्यात अर्थ नाही. जनतेना दिलेला सत्त्ता करण्याचा अधिकार जसा स्विकारलात तसं जनतेला सेवा पुरवण्याचं कर्तव्यपण केलं पाहिजे.\nआणि जेव्हा खाजगी क्षेत्रातला भ्रष्टाचार लोकसंख्येच्या एका मोठ्या गटावर परिणाम करतो तेव्हा त्यांच्यावर कारवाई होतेच. उ.दा. एन्रॉन दिवाळखोरी, मायक्रोसॉफ्टची एकाधिकारशाही.\nप्रकाश घाटपांडे [27 Dec 2007 रोजी 07:22 वा.]\nएक किस्सा विनोद म्हणुन सांगितला जातो.\nएक पोलिस वरिष्ठांच्याकडे मिळणार्‍या पगारात खर्च भागणे कसे अवघड आहे असे पटवण्यासाठी अंदाजपत्रक तयार करुन देतो. वरिष्ठ त्याला विचारतात तुझ्या वर्दीचा रंग कुठला तो म्हणतो \"खाकी\" मग वरिष्ठ म्हणतात \" मग खा कि तो म्हणतो \"खाकी\" मग वरिष्ठ म्हणतात \" मग खा कि\n(वर्दीचा रंग शरीराला न चिकटलेला, आणि आतातर वर्दी मुख्यालयाच्या भांडारात जमा केलेला)\nअशी कित्येक उदाहरणे आहेत.\nशरद् कोर्डे [29 Dec 2007 रोजी 13:38 वा.]\nलेखांत मोजकीच उदाहरणे दिलेली आहेत. आणखी लहान लहान कित्येक उदाहरणे माझ्याकडे आहेत.\nसदर माहिती रूढ कल्पना, पूर्वग्रह, (उदा. सरकारी ते सर्व वाईट म्हणून खाजगी ते सर्व चांगले) यांना धक्का देणारी आहे. त्यामुळे ‍या लेखाकडे फारसे लक्ष दिले जात नसावे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/two-people-drawn-canel-40324", "date_download": "2018-04-24T03:25:08Z", "digest": "sha1:AH2ZGPNERXMRW2GVI7ZMJ7QXRUPVBKVS", "length": 10096, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "two people drawn in canel भाच्याला वाचविताना मामा वाहून गेला | eSakal", "raw_content": "\nभाच्याला वाचविताना मामा वाहून गेला\nरविवार, 16 एप्रिल 2017\nमाजलगाव (जि. बीड) - कालव्यात पडलेल्या भाच्याला वाचविण्याच्या प्रयत्नात मामा वाहून गेल्याची घटना आज सकाळी घडली. पात्रूड येथील मोमीन तय्यब रज्जाक (वय 21) व त्याची आई, भाचा तारेक मोमीन हे धुणे धुण्यासाठी पात्रूड गावाजवळून गेलेल्या कालव्यावर गेले होते. परंतु धुणे धूत असताना भाचा तारेकचा पाय निसटून तो कालव्यात पडला.\nमाजलगाव (जि. बीड) - कालव्यात पडलेल्या भाच्याला वाचविण्याच्या प्रयत्नात मामा वाहून गेल्याची घटना आज सकाळी घडली. पात्रूड येथील मोमीन तय्यब रज्जाक (वय 21) व त्याची आई, भाचा तारेक मोमीन हे धुणे धुण्यासाठी पात्रूड गावाजवळून गेलेल्या कालव्यावर गेले होते. परंतु धुणे धूत असताना भाचा तारेकचा पाय निसटून तो कालव्यात पडला.\nमोमीन तय्यब याने कालव्यात उडी घेऊन तारेकला बाहेर काढले; मात्र तय्यबला कालव्याबाहेर येता आले नाही, तो कालव्यातील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. दरम्यान, माजलगाव धरणातून कालव्यातील मोमीन तय्यबचा शोध लागावा, यासाठी पाण्याचा प्रवाह बंद करण्यात आला होता.\nपुणे जिल्ह्यातील 90 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहिर\nशिर्सुफळ (पुणे) : राज्य निवडणूक आयोगाने जून 2018 ते सप्टेंबर 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नव्याने स्थापित झालेल्या, तसेच रिक्त जागा असणाऱ्या...\nरुग्णालयांत सुविधाच नाहीत; डॉक्‍टर काय करणार\nआर्थिक परिस्थितीमुळे प्रसूतीसाठी महिलांचा ओढा महापालिकेच्या रुग्णालयांकडे असला, तरीही प्रत्यक्ष नोंदणी झालेल्यांपैकी केवळ ३५ टक्के गर्भवतींचीच...\nअहेरी दलम कमांडरसह सहा नक्षलवादी ठार\nगडचिरोली - अहेरी तालुक्‍यातील राजाराम खांदला जंगल परिसरात आज रात्री नऊच्या सुमारास पोलिसांबरोबर...\nआमीर खान म्हणाला 'आया मैं खंडाळा...'\nअकोला - पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामाची पाहणी करण्यासाठी सोमवार...\nनादुरुस्त गाड्या अन्‌ हताश प्रवाशी\nपाचगणी - मेढा आगाराच्या सहा गाड्यांचे एकूण २२ फेऱ्यांचे नियोजन पाचगणी-पाचवड मार्गावर करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात काही गाड्या सतत बंदावस्थेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://gangadharmute.wordpress.com/2016/07/06/2841/", "date_download": "2018-04-24T03:03:41Z", "digest": "sha1:XT22SKHOM6C44636PRZ563QHDZPDUBVQ", "length": 33811, "nlines": 564, "source_domain": "gangadharmute.wordpress.com", "title": "रानमोगरा", "raw_content": "\n‘सकाळ’ने घेतली ‘रानमेवा’ ची दखल.\nप्रा. मधुकर पाटील, बोरीवली (पश्चिम), मुंबई\nअभिप्राय : डॉ मधुकर वाकोडे\nशरद जोशी यांचे हस्ते सत्कार\nनागपुरी तडका – अभिवाचन\nसरकारची होळी – स्टार माझा बातमी\nसत्कार समारंभ : आर्वी (छोटी)\n← मामाच्या पोरींना शिमग्याची भेट\nमी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका →\nखट्याळ रसातली आध्यात्मिक गझल\nहसण्यात जन्म घ्यावा उरकून माणसाने\nप्रज्ञा, कला, प्रितीवर भाळून माणसाने\nदोन्ही मुठी रिकाम्या घेऊन जन्म-मृत्यू\nतृप्तीसवे करावा हनिमून माणसाने\nरागिष्ट रागिणीला देऊन सोडचिठ्ठी\nशांतीसही बघावे बिलगून माणसाने\nमाया, तृषा, मनीषा नेईल आडमार्गा\nलागू नयेच नादी उमजून माणसाने\nकरपाश घट्ट द्याया अथवा विलीन व्हाया\nसुमतीस वश करावे रिझवून माणसाने\nआसक्त कामिनीची छाया पडू न द्यावी\nदीप्तीसमेत ज्योती विझवून माणसाने\nरति, काम, मोह, मत्सर वरचढ-अभय न व्हावे\nमुक्तीकडे निघावे हरखून माणसाने\n– गंगाधर मुटे “अभय”\n(मराठी मातीला खट्याळरसाचे वावगे नाही. नास्तिकांना आवडेल अशी भाषाशैली वापरून आस्तिकभाव त्यांचेपर्यंत पोचवण्यासाठी संतांनी खट्याळरसाचा उपयोग खुबीने केलेला आहे. त्याचे पुरावे संतसाहित्यात सापडतात. गझल या विदेशीसंस्कृतीचा पदर लाभलेल्या काव्यप्रकाराला मराठी मातीचा सुगंध देण्याचा हा एक प्रयत्न.)\n← मामाच्या पोरींना शिमग्याची भेट\nमी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका →\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा.\nवेळ : ३२ सेकंद - MP3 आकार - 1.22 MB\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.\nसंपूर्ण मायमराठीचे श्लोक ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nABP माझा TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २७-०१-२०१३\nस्टार TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २६-१२-२०१०\nगगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतू प्राण भारताचा, शक्ती ध्वजा-पताका\nसंगे हिमालयाला येण्यास मार हाका\nसमवेत घे सह्याद्री, मेरूस ये म्हणावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nसाथीस ब्रह्मपुत्रा, गोदावरी नि यमुना\nधारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना\nकन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी\nही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी\nआता अभय मनाच्या धुंदीस या जपावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nही माझी छोटीसी दुनिया...\nमाझ्या छोट्याशा दुनियेत आपले\nमाझ्या काही गद्य आणि पद्य रचना..\nशेतकरी म्हणुन जगतांना (\nमाझ्या साईटला भेट देणारांचे मनःपुर्वक स्वागत ...\nमाझ्या साईटवरील सर्व लेख,कविता,गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखन माझे स्वतःचे स्वरचित असुन सर्वाधिकार सुरक्षित आहेत.\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ई-मेल करू नका.\nआपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.संदर्भ देतांना लिंक आणि लेखक,कविचे नांव अवश्य नमुद करा.\nआपला नम्र - गंगाधर मुटे\nमाझे लेखन – वर्गवारीनुसार\nअच्छे दिन आनेवाले है (2)\nए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3)\nदिवाळी अंक – २०११ (6)\nभारत की जुबानी (1)\nभाषाशुद्धी आणि समृद्धी (2)\nमार्ग माझा वेगळा (89)\nशेतकरी साहित्य संमेलन (5)\nस्टार माझा स्पर्धा विजेता (5)\nस्वतंत्र भारत पक्ष (2)\nआपण येथे वाचू शकता,\nचर्चेत भाग घेऊ शकता,\nनवीन चर्चा सुरू करू शकता\nया, एक वेळ अवश्य भेट द्या.\n- गंगाधर मुटे, निमंत्रक\nतुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी\nजडो ध्यास हा छंद व्यासंग बोली\nतुझे शब्दलालित्य सूरास मोही\nतसा नादब्रह्मांस आनंद होई\nसुरांच्या नभी सूरगंगा नहाली\nजरी वेगळी बोलती बोलभाषा\nअनेकांत एकत्व ही प्राणभाषा\nअसे भाग्य आम्हां मराठी मिळाली\nअसा मावळा गर्जला तो रणाला\nतसा घोष \"हर हर महादेव\" झाला\nमराठी तुतारी मराठी मशाली\nअभय एक निश्चय मनासी करावा\nध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा\nसदा शब्द वाणीत ये सर्वकाली\nस्टार TV प्रक्षेपित बक्षिस वितरण\nस्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला स्टार माझा चॅनेलवर प्रसारण करण्यात आले.\n“वांगे अमर रहे”-ABP माझा बातमी\n“वांगे अमर रहे”-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nरानमेवा-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nया ईमेलवर संपर्क करा.\nसुंदर ते ध्यान उभे बांधावरी\nकासे पितांबर ते फ़ाटके धोतर\nतुळशीहार जणू घामाचीच धार\nपोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥\nचेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥\nआरतीला नाही त्याची रखुमाई\nराजा शेतकरी बळीराज यावे\nसुखी झाली ती साजणी ॥१॥\nम्हणे पगारी बरवा ॥२॥\nशेती बागा त्याचे घरी\nपरी नको शेतकरी ॥३॥\nपदोपदी दिसे खूप ॥४॥\nडोहामधी डुबक्या मारा ॥५॥\nया देशाचे पालक आम्ही\nआम्हीबी हकदार रे ...........||धृ||\nआम्हीबी हकदार रे ...........||१||\nकेवळ खुर्ची बदलून केले,\nआम्हीबी हकदार रे ...........||२||\nफ़ुंकून दे तू बिगुल आता,\nनव्या युगाचा होरा घे\nआम्हीबी हकदार रे ...........||३||\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nश्याम्याची बिमारी… on श्याम्याची बिमारी\nGangadhar Mute on पहाटे पहाटे तुला जाग आली\nअनामित on पहाटे पहाटे तुला जाग आली\nvinod chaudhari on बळीराजाचे ध्यान\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nchinmay moghe on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on स्वदेशीचे ढोंगधतूरे : नागपुरी…\nमनोज शेलार on माय मराठीचे श्लोक…\nडिम्पल भगवान ऊईके on मुरली खैरनार : एक जिंदादील…\ndatta salekar on बळीराजाचे ध्यान\nचौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत\nसंपादकीय : अंगारमळा : खरा शेती साहित्यिक कोण\n४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन\nएक लेख एका आत्मप्रौढीचा\nशेतीच्या हतबलतेला निसर्ग जबाबदार नाही\nये तू मैदानात : शेतकरी गीत\nझाडावर पाखरू बसलं : लावणी\nअभिमानाने बोल : जय विदर्भ\nपरतून ये तू घरी\n॥सांगा तुकारामा : अभंग-४॥\nस्मशानात जागा हवी तेवढी\n“रानमोगरा” ला लिंक होण्यासाठी खालील कोड HTML विजेट मध्ये पेस्ट करा.\n\"रानमोगरा\" या ब्लॉगला लिंक होण्यासाठी तुमच्या ब्लॉगच्या HTML विजेट मध्ये वरील कोड पेस्ट करा.\nMy Blog अभंग आंदोलन करुणरस कविता गझल छायाचित्र नागपुरी तडका पारंपारीक गाणी पारितोषक/सत्कार पुरस्कार बातमी भजन भोंडला,हादगा,भुलाबाई मराठी भाषा महिला महिलांच्या व्यथा मार्ग माझा वेगळा राजकारण रानमेवा वाङ्मयशेती विडंबन विनोदी शेतकरी काव्य शेतकरी गाथा शेतकरी गीत शेतकरी संघटक शेतीचे अनर्थशास्त्र शेती विषयक समिक्षण\nमाझ्या आवडीचे मराठी संकेतस्थळ\nरानमोगरा ( शेती आणि कविता )\nशेतकरी विहार – Blogspot\nमाझे लेखन कॅटेगरी निवडा Audio (2) अंगाई गीत (2) अंगारमळा (1) अंधश्रद्धा (5) अच्छे दिन आनेवाले है (2) अभंग (15) अशीही उत्तरे (3) आंदोलन (11) आरती (3) उत्पादन खर्च (2) ए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3) ओवी (4) करुणरस (9) कविता (130) कवी/गीतकार (1) कॅरावके (2) गझल (103) गौळण (7) चर्चा (2) छायाचित्र (10) जात्यावरची गाणी (1) टीव्ही प्रक्षेपण (4) तुंबडीगीत (1) दिवाळी अंक – २०११ (6) देशभक्ती (6) नागपुरी तडका (27) नाट्यगीत (1) निवेदन (2) पत्र (2) परिषद (2) पारंपारीक गाणी (19) पारितोषक/सत्कार (13) पुरस्कार (13) पोळ्याच्या झडत्या (2) पोवाडा (1) प्रकाशचित्र (7) प्रवासवर्णन (1) प्रसिद्धीमाध्यम सहभाग (1) बडबडगीत (1) बळीराजा (8) बातमी (10) बालकविता (5) बोधकथा (1) भक्तीगीत (4) भजन (11) भारत की जुबानी (1) भावगीत (2) भावानुवाद (1) भृणहत्त्या (1) भोंडला,हादगा,भुलाबाई (16) भ्रष्टाचार (7) भ्रष्टाचार मुक्ती (9) मराठी भाषा (9) भाषाशुद्धी आणि समृद्धी (2) भाषेच्या गमतीजमती (2) महादेवाची गाणी (2) महिला (15) महिलांच्या व्यथा (16) माझी भटकंती (1) माझे देशाटन (1) मार्ग माझा वेगळा (89) मुख्यमंत्र्यांशी चर्चा (2) राजकारण (10) रानमेवा (84) रामदेवबाबा (1) रावेरी-सीतामंदीर (1) लावणी (6) वांगमय शेती (7) वाङ्मयशेती (113) विडंबन (13) विनोदी (18) विनोदी कविता (8) शिक्षणपद्धती (1) शिवा-VDO (1) शेतकरी कलाकार (1) शेतकरी काव्य (15) शेतकरी गाथा (32) शेतकरी गीत (31) शेतकरी संघटक (23) शेतकरी संघटना (6) शेतकरी साहित्य संमेलन (5) शेती विषयक (33) शेतीचे अनर्थशास्त्र (19) समारंभ (4) समिक्षण (16) साहित्य चळवळ (8) स्टार माझा स्पर्धा विजेता (5) स्वतंत्र भारत पक्ष (2) हवामान (3) हायकू (1) My Blog (17) Ring Tone (1) VDO (7)\nदिवाळी अंक – २०११\nमोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११\nदीपज्योती ई-दीपावली अंक २०११\nमायबोली-हितगुज दिवाळी अंक २०११\nपिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो..., उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो..., हक्कासाठी लढणार्‍यांनो..., लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो..., स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो..., नव्या युगाच्या निर्मात्यांनो..., या जरासे खरडू काही..., काळ्याआईविषयी बोलू काही....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8,_%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2018-04-24T02:39:00Z", "digest": "sha1:4QFIJNMJLR2NX7EK5S3YXZZ5FRFWEN7D", "length": 7048, "nlines": 169, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कान, फ्रान्स - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nहा लेख फ्रान्समधील कान शहराबद्दल आहे. कान शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पहा - कान (निःसंदिग्धीकरण).\nक्षेत्रफळ १९.६२ चौ. किमी (७.५८ चौ. मैल)\nफ्रान्समधील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.\nतुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता.\nकान हे फ्रान्सच्या आग्नेय भागात भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर व इटलीच्या सीमेजवळ वसलेले एक शहर आहे.\nया शहराला प्राचीन इतिहास आहे. मात्र याची भरभराट इ.स. १८३० च्या पुढेच झाली. काही ब्रिटिश अधिकारी इटलीला जातांना येथे राहण्यास होते त्यांना हे शहर आवडले. तसेच अनेक धनवान व अधिकारी फ्रेंच लोकांनी येथे आपले सुटीचे घर बांधले. पुढे येथे कान चित्रपट उत्सव सूरू झाला. त्यानंतर हे शहर आंतरराष्ट्रीय नकाशावर आले. या उत्सवामुळे अमेरिकेची संयुक्त संस्थाने येथील हॉलिवूड चे अनेक मान्यवर कलाकार दर वर्षी येथे येवून जातात.\nडिसेंबर ते फेब्रुवारी हे महिने वगळता तापमान सुखद असते. उन्हाळा आला असता येथे जवळपास बारा तास सुर्यप्रकाश मिळतो त्यामुळे हे युरोप मधले महत्त्वाचे पर्यटन केंद्र बनले आहे.\nफ्रान्स मधील शहरे विस्तार विनंती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १४:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.de/search/label/%E0%A4%B9%E0%A4%BE%20%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8", "date_download": "2018-04-24T02:47:49Z", "digest": "sha1:R7IE3DTI4N5QCJT2LFHOM3SVPNOVWARL", "length": 4409, "nlines": 51, "source_domain": "marathikavitabox.blogspot.de", "title": "हा पाऊस | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर: हा पाऊस | All Post", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nहा पाऊस म्हणजे थेंबातुन प्रश्नांची सरबत्ती मी काय खुलासे करु नभाला इतकी भिजल्यावरती मी रोज नव्याने वाचु पहाते पाण्याची अक्षरे हा पाऊस काही नवेच लिहितो माझ्या रस्त्यावरती ही झाडे, वेली, गवत सारी मातीची लेकरे हा पाऊस त्यांना अपुले म्हणतो भिजुन गेल्यावरती हे जाणवते मज पानांमधुनी बावरते हसते कुणी या सरी नव्हे तर हस्ताच्या गोड आठवणी बरसती हा पाऊस आणतो आभाळातुन आठवणींची चित्रे मज वडील दिसती पाणी पाणी उपसत दारापुढती हा पाऊस म्हणजे थेंबकळ्यांचा गुच्छ शुभ्र चंदेरी मी काय करु या शुभ सुखाचे कोणी नसता सोबती.\nहा पाऊस म्हणजे थेंबातुन प्रश्नांची सरबत्ती मी काय खुलासे करु नभाला इतकी भिजल्यावरती मी रोज नव्याने वाचु पहाते पाण्याची अक्षरे हा पाऊस काही न...\nRelated Tips : डोळ्यात पाहून, पाऊस माझा सखाच होता, हा पाऊस\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://balkadu.com/%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6/", "date_download": "2018-04-24T02:28:05Z", "digest": "sha1:N55TOG23W2EP62B3BSNU62DZUIQ5KCOK", "length": 14138, "nlines": 247, "source_domain": "balkadu.com", "title": "यवतमाळ – बाळकडू वृत्तपत्र", "raw_content": "\nनिफाड (जि.नाशिक) मधील २६ गावांसाठी दीड कोटींचा निधी मंजुर\nपाटण आणि सातारा विभागाचे शिवसेना पक्ष निरीक्षक श्री.अरुण सावंत यांचा इचलकरंजी शिवसेना शहर कार्यालयात सत्कार\nशिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांचा शिवसैनिकांशी संवाद.\nसाताऱ्यात निषेध मोर्चा. आरोपी पुतळ्यास प्रतीकात्मक फाशी. शिवसेनेचे नगर शहर उपप्रमुख संजय कोतकर आणि शिवसैनिक वसंत ठुबे यांना श्रद्धांजली अर्पण.\nअमरावती जिल्ह्यातील युवासेनेचे पदाधिकारी जाहीर\nहिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे \"बाळकडू\"\nउत्तर महाराष्ट्र व खान्देश\nउत्तर महाराष्ट्र व खान्देश\nमुंबई शहर-उपनगर पत्रकार टीम\nठाणे जिल्हा पत्रकार टीम\nपालघर जिल्हा पत्रकार टीम\nरायगड जिल्हा पत्रकार टीम\nरत्नागिरी जिल्हा पत्रकार टीम\nसिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार टीम\nनगर जिल्हा पत्रकार टीम\nपुणे जिल्हा पत्रकार टीम\nसांगली जिल्हा पत्रकार टीम\nसातारा जिल्हा पत्रकार टीम\nउत्तर महाराष्ट्र व खान्देश\nनाशिक जिल्हा पत्रकार टीम\nनंदुरबार जिल्हा पत्रकार टीम\nजळगाव जिल्हा पत्रकार टीम\nजालना जिल्हा पत्रकार टीम\nपरभणी जिल्हा पत्रकार टीम\nहिंगोली जिल्हा पत्रकार टीम\nनांदेड जिल्हा पत्रकार टीम\nबीड जिल्हा पत्रकार टीम\nलातूर जिल्हा पत्रकार टीम\nअमरावती जिल्हा पत्रकार टीम\nअकोला जिल्हा पत्रकार टीम\nबुलढाणा जिल्हा पत्रकार टीम\nवाशीम जिल्हा पत्रकार टीम\nवर्धा जिल्हा पत्रकार टीम\nचंद्रपूर जिल्हा पत्रकार टीम\nगोंदिया जिल्हा पत्रकार टीम\nभंडारा जिल्हा पत्रकार टीम\nगडचिरोली जिल्हा पत्रकार टीम\nपत्रकार व्हा. (पेमेंट गेटवे)\nसभासद व्हा. (पेमेंट गेटवे)\n“यवतमाळ जिल्हा – सभासद यादी”\n(शिवसेना नेते, उपनेते, संपर्कप्रमुख, सहसंपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, प्रवक्ते, खासदार, आमदार, तसेच शिवसेना संलग्न युवासेना, महिला आघाडी, भारतीय विद्यार्थी सेना, भारतीय कामगार सेना, महाराष्ट्र वाहतूक सेना, चित्रपट सेना, लोकाधिकार समिती, ग्राहक संरक्षक कक्ष, शिक्षक सेना, चर्मोध्योग सेना, एस.टी.कामगार सेना, शिव सहकार सेना, या अंगीकृत संघटनांच्या सर्व राज्य व जिल्हापातळीवरील पदाधिकारी यांना तसेच सर्व शासकीय अधिकारी यांना बाळकडू हे मासिक वृत्तपत्र पोस्टाने पाठवण्यात येत असते.)\n१. यवतमाळ तालुका (जि.यवतमाळ)\nसभासद कालावधी – मार्च २०१८ ते फेब्रुवारी २०१९\n(श्री. यांचे संदर्भाने )\n२. वणी-यवतमाळ तालुका (जि.यवतमाळ)\nसभासद कालावधी – मार्च २०१८ ते फेब्रुवारी २०१९\n(श्री. यांचे संदर्भाने )\n३. उमरखेड तालुका (जि.यवतमाळ)\nसभासद कालावधी – मार्च २०१८ ते फेब्रुवारी २०१९\n(श्री. यांचे संदर्भाने )\n४. झरी-जामणी तालुका (जि.यवतमाळ)\nसभासद कालावधी – मार्च २०१८ ते फेब्रुवारी २०१९\n(श्री. यांचे संदर्भाने )\n५. घाटंजी तालुका (जि.यवतमाळ)\nसभासद कालावधी – मार्च २०१८ ते फेब्रुवारी २०१९\n(श्री. यांचे संदर्भाने )\n६. आर्णी तालुका (जि.यवतमाळ)\nसभासद कालावधी – मार्च २०१८ ते फेब्रुवारी २०१९\n(श्री. यांचे संदर्भाने )\n७. केळापूर तालुका (जि.यवतमाळ)\nसभासद कालावधी – मार्च २०१८ ते फेब्रुवारी २०१९\n(श्री. यांचे संदर्भाने )\n८. कळंब तालुका (जि.यवतमाळ)\nसभासद कालावधी – मार्च २०१८ ते फेब्रुवारी २०१९\n(श्री. यांचे संदर्भाने )\n९. दारव्हा तालुका (जि.यवतमाळ)\nसभासद कालावधी – मार्च २०१८ ते फेब्रुवारी २०१९\n(श्री. यांचे संदर्भाने )\n१०. दिग्रस तालुका (जि.यवतमाळ)\nसभासद कालावधी – मार्च २०१८ ते फेब्रुवारी २०१९\n(श्री. यांचे संदर्भाने )\n११. नेर तालुका (जि.यवतमाळ)\nसभासद कालावधी – मार्च २०१८ ते फेब्रुवारी २०१९\n(श्री. यांचे संदर्भाने )\n१२. पुसद तालुका (जि.यवतमाळ)\nसभासद कालावधी – मार्च २०१८ ते फेब्रुवारी २०१९\n(श्री. यांचे संदर्भाने )\n१३. बाभूळगाव तालुका (जि.यवतमाळ)\nसभासद कालावधी – मार्च २०१८ ते फेब्रुवारी २०१९\n(श्री. यांचे संदर्भाने )\n१४. महागांव तालुका (जि.यवतमाळ)\nसभासद कालावधी – मार्च २०१८ ते फेब्रुवारी २०१९\n(श्री. यांचे संदर्भाने )\n१५. मारेगांव तालुका (जि.यवतमाळ)\nसभासद कालावधी – मार्च २०१८ ते फेब्रुवारी २०१९\n(श्री. यांचे संदर्भाने )\n१६. राळेगांव तालुका (जि.यवतमाळ)\nसभासद कालावधी – मार्च २०१८ ते फेब्रुवारी २०१९\n(श्री. यांचे संदर्भाने )\nबाळकडू वृत्तपत्रासाठी पत्रकार होण्यास इच्छुक आहात काय बाळकडू मासिकाचे सभासद व्हायचेय का\nमला बाळकडू पत्रकार व्हायचेय\nमला बाळकडू मासिक सभासद व्हायचेय\nनिफाड (जि.नाशिक) मधील २६ गावांसाठी दीड कोटींचा निधी मंजुर 10/04/2018\nपाटण आणि सातारा विभागाचे शिवसेना पक्ष निरीक्षक श्री.अरुण सावंत यांचा इचलकरंजी शिवसेना शहर कार्यालयात सत्कार 10/04/2018\nबाळकडू वेबसाईट पाहणारे संख्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A4%A8_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-04-24T02:56:47Z", "digest": "sha1:3KAH67FAHVODHV3PMWMQQ37XGNAW65BD", "length": 5188, "nlines": 140, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अॅलन गार्शिया - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n२८ जुलै २००६ – २८ जुलै २०११\n२८ जुलै १९८५ – २८ जुलै १९९०\nॲलन गाब्रियेल लुद्विग गार्शिया पेरेझ (स्पॅनिश: Alan Gabriel Ludwig García Pérez; जन्म: २३ मे १९४९) हा दक्षिण अमेरिकेमधील पेरू देशामधील एक राजकारणी व माजी राष्ट्राध्यक्ष आहे. तो १९८५ ते १९९० व २००६ ते २०११ ह्या दोन वेळा राष्ट्राध्यक्षपदावर होता.\nअध्यक्षाचे अधिकृत संकेतस्थळ (स्पॅनिश)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nइ.स. १९४९ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ ऑक्टोबर २०१४ रोजी ०८:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.majhimarathi.com/chole-bhature-recipe-in-marathi/", "date_download": "2018-04-24T02:44:10Z", "digest": "sha1:RHQ4MNEUE6TYILBSNGMJRNKBVDMMYYYY", "length": 8903, "nlines": 115, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "छोले भटुरे बनविण्याची विधी | Chole Bhature Recipe in Marathi", "raw_content": "\nआदिवासी क्रांतीकारक बिरसा मूंडा | Birsa Munda History In Marathi\nबेसन शेव बनवायची विधी | Besan Sev Recipe\nबराक ओबामांचे नोबेल पुरस्कार स्विकारतांनाचे भाषण | Barack Obama Speech\nबदामचे गुणकारी फायदे | Benefits of Almonds\nस्वयंपाकासाठी काही खास टिप्स | Kitchen tips in Marathi\nपी.व्ही सिन्धू बॅडमिंटन खेळाडू | Badminton Player PV Sindhu\nसाक्षी मलिक एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू | Wrestler Sakshi Malik Biography\nपिझ्झा बनविण्याची रेसेपी | Pizza Recipe In Marathi\nभारतात छोले भटुरे – Chole Bhature चना मसाला आणि मैद्यास मिळवून बनविले जाते. हा एक सकाळचा नाश्ता आहे ज्यास पंजाबी लोक लस्सी सोबत खातात यात फार उर्जा मिळते.\nयास गाजर, कांदा, हिरवी चटणी, लोणच्या सोबत खाल्ले जाते हि एक मुख्य पंजाबी डिश आहे ज्यास आज संपूर्ण भारतात चवीने खाल्ले जाते.चला तर मग छोले भटुरे बनवू या.\nछोले भटुरेसाठी लागणारी सामग्री :-\n१. 250 ग्राम काबुली चने (रात्रभर पाण्यात भिजवलेले)\n२. चहापत्ती चे पाणी – 2 चम्मच\n३. ½ चमचा जिरे\n४. 1 मोठा कांदा कापलेला\n५. अद्रक चे काप\n६. 4 – 5 लसणाच्या पाकळ्या बारीक किसुन\n७. 2 चम्मच छोले मसाला\n८. 2 चम्मच लाल तिखट\n९. 2 चम्मच आमचूर पावडर (आमसूल)\n१०. ½ चम्मच हळद पावडर\n११. ½ चम्मच धनिया पावडर\n१२. 1 चमचा जिरे पावडर\n1. ½ कप मैदा\n2. 2 – 3 मोठे आलू गर काढलेले\n3. तेल आवश्यकता नुसार\n1. 1 कांदा कापून\n2. 1 निंबू कापून\nछोले भटुरे बनविण्याचा विधी:-\nकुकर मधून काबुली चने आणि चहापत्ती चे पाणी उकडून घ्या. ध्यान ठेवा कि चने जास्त गरम नकोत.\nकढईत तेल गरम होऊ द्या त्यात जीर, बारीक चिरलेला कांदा, अदरक लसणाची पेस्ट घाला व 5 मिनिटे कांदा तांबूस होई पर्यंत होऊ द्या त्यात आमसूल, हळद, धने पावडर, जीर पावडर, छोले मसाला, मिरची पावडर व स्वादानुसार मीठ घाला यास सुमारे 5 – 10 मिनिटे आणखी होऊ द्या.\nत्यात उकडलेले काबुली चणे घाला सोबतच 1 कप पाणी ही घाला, 5 – 10 उकडी येईपर्यंत होऊ द्या, नंतर गस बंद करा. त्यात हिरवा सांभार कापून घाला.\nमैदा आणि उकडलेल्या आलूचा गर चांगले मिळवा त्यात 1 चमचा तेल घालून मिश्रण चांगले घट्ट बनवा यात पाणी घालू नका. 5 – 10 मिनिटे यास फ्रीज मध्ये ठेवा. नंतर बाहेर काढून याचे 10 – 15 समान गोळे बनवा.\nनंतर त्यांच्या छोट्या पुऱ्या लाटून घ्या कढई गसवर ठेवा. आणि तेल टाकून. तेल चांगले गरम करून घ्या. त्यानंतर एक एक पुरी चांगली तडून घ्या तर भटुरे तयार होतील.\nगरमागरम छोले सोबत गरमागरम भटुरे फारच चवदार लागतात या सोबत कांदा टमाटर, काकडी सोबत सर्व्ह करा.\n1. तेल चांगल्याप्रकारे गरम झाल्यावरच भटुरे तळून घ्या.\n2. तळल्यावर टिशूपेपरने भटूऱ्यातील तेल काढता येते.\nबेसन शेव बनवायची विधी | Besan Sev Recipe\nस्वयंपाकासाठी काही खास टिप्स | Kitchen tips in Marathi\nपिझ्झा बनविण्याची रेसेपी | Pizza Recipe In Marathi\nPizza – पिझ्झा हे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडात पाणी येतं. मित्रहो आपण नेहमी टि. व्ही …\nस्वयंपाकासाठी काही खास टिप्स | Kitchen tips in Marathi\nदिव्यांचा सण दिवाळी बद्दल माहिती | Diwali Information In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.60secondsnow.com/mr/sports/cwg-2018-india-win-two-more-bronze-medal-table-tennis-893470.html", "date_download": "2018-04-24T03:04:30Z", "digest": "sha1:5UOUQLRRRC5XUZHKLXP657TT4BBPEGVG", "length": 5810, "nlines": 47, "source_domain": "www.60secondsnow.com", "title": "अखेरच्या दिवशीही टेबल टेनिसमध्ये भारताची कांस्य कमाई | 60SecondsNow", "raw_content": "\nअखेरच्या दिवशीही टेबल टेनिसमध्ये भारताची कांस्य कमाई\nभारताच्या टेबल टेनिसपटूंनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदक धडाका कायम राखताना अखेरच्या दिवशी दोन कांस्यपदक नावावर केली. या स्पर्धेतील सर्वात यशस्वी खेळाडू ठरलेल्या मनिकाने आपल्या खात्यात आणखी एक पदक जमा केले. तिने मिश्र दुहेरीच्या कांस्यपदकाच्या लढतीत जी. साथियनसह बाजी मारली. बत्रा व साथियन या जोडीने भारताच्याच अचंता शरथ कमल व मौमा दास या जोडीचा 11-6, 11-2, 11-4 असा पराभव केला.\nलोकलसमोर ढकलून 56 वर्षीय प्रवाशाची हत्या\nकिरकोळ वादातून एका प्रवाशाला धावत्या लोकलसमोर ढकलून त्याची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबईत मध्य रेल्वेवरील मुलुंड स्टेशनवर ही घटना घडली. दीपक चमन पटवा असे मृत व्यक्तीचे नाव आहे. दीपक पटवा हे मुलुंड पश्चिमेला राहत होते. दीपक शनिवारी दुपारी मुलुंड स्टेशनच्या फलाट क्रमांक 3 वरुन प्रवास करण्यासाठी निघाले होते. त्यावेळी एक महिला आणि पुरुषासोबत त्यांची शाब्दिक बाचाबाची झाली होती.\nपुण्यातील आयपीएलचे प्लेऑफ सामने हलवण्याची चिन्हे\nचेन्नईत कावेरी पाणीवाटपाला होत असलेल्या विरोधामुळे चेन्नईला पुण्याचे गहुंजे स्टेडिअम होम ग्राऊंड म्हणून देण्यात आले. परंतु आता परत चेन्नईला आपले बस्तान हलवावे लागण्याची शक्यता आहे. सध्या चेन्नईचे सामने पुण्यात रंगले आहेत. पण आता हा आनंद जास्त काळ टिकण्याची शक्यता नाही. 23 आणि 25 मे ला होणारे प्लेऑफ सामने इतर ठिकाणी हलविण्याची तयारी सुरू आहे. लखनौ येथे हे सामने खेळवले जाऊ शकतात.\nसेक्स ट्रिपला जाणाऱ्या व्यक्तीला 330 वर्ष कारावास\nचाइल्ड पॉर्नोग्राफीच्या आरोपाखाली फ्लोरिडामधील एका व्यक्तीला 330 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपी सेक्स ट्रिपसाठी फिलिपिन्सला जात होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. फिलिपिन्सच्या दौ-यावर गेल्यानंतर आरोपी लहान मुलांसोबत लैंगिक अत्याचार करत त्याचे व्हिडीओ रेकॉर्ड करुन सोशल मीडियावर शेअर करत असे अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे. डेव्हिड लिंच असे या आरोपीचे नाव आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://tyaa-kavitaa.blogspot.com/2011/07/blog-post_19.html", "date_download": "2018-04-24T03:12:05Z", "digest": "sha1:HWR4Z4EVMNBCNP4WNOR52IG25N3JJBHJ", "length": 9707, "nlines": 144, "source_domain": "tyaa-kavitaa.blogspot.com", "title": "’त्या’ कविता: आई- नामदेव ढसाळ", "raw_content": "\nनिखळ, ख-याखु-या कविता पूर्ण समजायच्याही कितीतरी आधी आपल्याशी संवाद साधतात\nआई गेली याचं दु:ख नाही\nप्रत्येकाचीच आई कधी ना कधी मरते\nदु:ख याचं आहे: अज्ञानाच्या घोषा आत\nतिने आयुष्याच्या वाटाघाटी केल्या\nगाव सोडताना ती तिथेच ठेवून आली मरीआईचा गाडा\nविस्थापित होऊन बाप अगोदरच\nआई शहरात आली देहाचं झाडवान घेऊन\nकष्ट, खस्ता उपासल्या भोगल्या\nशिळ्या भाकरीचे तुकडे मोडून\nतरीही तिचा अद्भुताचा शोध चालूच होता\nतिच्या देहातली वाद्यं ही अशी झंकारत रहायची\nबाप तसा खाटीकखान्यातला कसाईच होता\nप्रत्येक रात्री जनावरांचे सोललेले देह वाहायचा\nशहरातही तिने तवलीत अन्न शिजवलं\nतिनं असं अहेवपण जिंकलं\nमरणाची वाट पाहतो आहे\nआईअगोदर बाप मेला असता तरी\nमला त्याचं काही वाटलं नसतं\nदु:ख याचं आहे: तोही तिच्या करारात सामील होता\nदोघांनीही दारिद्र्याचे पाय झाकले\nप्रत्येक दिवाळी ही अशी माझ्यासाठी\nएक-एक पणती विझवत गेली\nउलगडा झाला नाही आईला\nआभाळाकडे हात करुन ती म्हणायची\nत्याच्याशिवाय साधं झाडाचं पानही हलत नाही\nआईच्या नातवाला पृथ्वीचा आकार तरी कळला आहे\nविजा का चमकतात, पाऊस का पडतो\nतो सांगू पाहायचा आजीला\nमाझ्या येडपटा, म्हणत ती त्याच्या पाठीत\nबाबा, नियंत्याची अशी थट्टा करु नये म्हणायची\nतिला हे जग गैबान्याची शाळा वाटायची\nती म्हणायची, पृथ्वी म्हणजे\nत्याने अंथरलेली लांब चादर आहे\nतिला आदि नाही, अंत नाही\nऊन-सावली सर्व त्याच्या इच्छेचाच खेळ म्हणायची\nआई मेली याचं दु:ख नाही\nप्रत्येकाचीच आई कधी ना कधी मरते\nया ब्लॉगवरील कविता कॉपी-पेस्ट करता येणार नाहीत.\nआपणांस या कविता विनासायास, कुठलेही कष्ट न घेता आंतरजालावर एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याच्या बदल्यात आपण किमान कवितांच्या बाबतीत तरी कॉपी-पेस्टची अंगवळणी पडलेली सवय बाजूला ठेवावी असे संग्राहकाला वाटते.\nकविता सरसकट कॉपी-पेस्ट करणं टाळा.\nसुमारे साडे-तीनशेच्यावर कविता टा‌ईप करताना संग्राहकाने इन्व्हेस्ट केलेला वेळ, श्रम याचसाठी आहेत की तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा.\nकाही शंका असल्यास कमेंट लिहा, प्रश्न विचारा- त्यांची उत्तरं देण्याचा यथाशक्ती, यथामती प्रयत्न केला जा‌ईल.\nएखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, टा‌ईप करा. कवितेचं ते खरंखुरं हस्तांतरण असेल.\nकॉपी-पेस्ट्चा शॉर्टकट चोखाळू नये.\nआपण रसिक आहात, आपल्याकडून हे अपेक्षित नाही.\nअरविंद वामन कुलकर्णी (1)\nगजानन माधव मुक्तिबोध (1)\nभिलोरी बोलीतील कविता (3)\nमलिका अमर शेख (6)\nवि. दा. सावरकर (1)\nशमशेर बहादूर सिंग (2)\nश्री. कृ. कोल्हटकर (1)\nहरिवंश राय बच्चन (1)\nएक बार वक्त से, लम्हा गिरा कहीं\nवहॉं दास्तां मिली, लम्हा कहीं नहीं\nहे लम्हें वेचून जपण्याकरताच मी लिहिते, लिहीत राहीन.\n’त्या’ कवितांचा संग्रह करण्यातून संग्राहकाला कोणताही आर्थिक लाभ नाही. संग्राहक आर्थिक लाभाकरिता या कवितांचा वापर करत नाही; आणि, तसे करण्यास कोणालाही प्रोत्साहन देत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arth-lekh-news/health-insurance-for-women-in-india-1602249/", "date_download": "2018-04-24T03:14:53Z", "digest": "sha1:P5J4IV3TWV2RT4XWA63UWN337ZMBBHX5", "length": 11535, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Health Insurance For Women In India | स्त्री आरोग्यविमा | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nसमूह आरोग्य विम्यातील अटी व शक्यतांनुसार आरोग्य विमा ठरावीक खर्चाचा विचार करतो.\n* महिलांसाठी आरोग्य विम्याचे हप्ते पुरुषांपेक्षा स्वस्त आहेत. किमान १००० ते २५०० रुपये वार्षिक फरक स्त्री-पुरुष हप्त्यांच्या दरात असतो.\n* समूह आरोग्य विम्यातील अटी व शक्यतांनुसार आरोग्य विमा ठरावीक खर्चाचा विचार करतो. त्यामुळे ‘सर्वसमावेशक’ (Comprehensive) आरोग्य विमा घेणे गरजेचे आहे.\n* तरुण वयात आरोग्य विमा घेतल्याने मोठय़ा विमा राशीचे संरक्षण संग्रहित करणे सहजसाध्य होते.\n* स्त्रीविषयक आजारांना विशेष योजनांद्वारे सुरक्षा कवच घेणे.\n* आजारपणातील खर्च स्त्री-पुरुषांनुसार कमी किंवा जास्त नसतो. त्यामुळे स्त्रियांनी चलनवाढ, स्वतचे वय, आईवडिलांची आजारविषयक पाश्र्वभूमी लक्षात घेऊन विमा राशी ठरवावी.\n* ‘अर्थ’साक्षरता ही शिक्षणाइतकीच महत्त्वाची आहे, जेणे करून ‘संपूर्ण कुटुंब’ अभिप्रेत आर्थिक स्वप्ने साकारू शकते हे आवर्जून लक्षात घेणे.\n* आर्थिकदृष्टय़ा सक्षम असणे आणि आर्थिक निर्णयात सहभागी होणे दोन्ही काळाच्या गरजा आहेत. स्त्रियांची अनास्था त्यांच्या स्वतसाठी, कुटुंबाच्या भविष्यासाठी धोकादायक आहे.\n* आयकर ‘कलम ८० डी’ द्वारे आरोग्य विमा हप्ता सवलत उपलब्ध आहे. त्यामुळे आपले पालक आणि स्वतचे कुटुंब यांनाही सर्वसमावेशक विमाछत्रात स्त्रिया सामावून घेऊ शकतात.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/nagpur-metro-region-plan-1614395/", "date_download": "2018-04-24T03:16:40Z", "digest": "sha1:GGCXGHAAEPEONYG3FHFP4V5HITZEFTNS", "length": 18127, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "nagpur Metro Region Plan | मेट्रो रिजन आराखडा बिल्डर धार्जिणा | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nमेट्रो रिजन आराखडा बिल्डर धार्जिणा\nमेट्रो रिजन आराखडा बिल्डर धार्जिणा\nनागपूर मेट्रो रिजनचा आराखडा बिल्डर धार्जिणा ठरला आहे.\nविकासकांच्या जमिनी रहिवासी क्षेत्र घोषित; गैरव्यवहार झाल्याची शंका\nनागपूर शहरालगत विकासकांनी घेऊन ठेवलेल्या शेकडो एकर जमिनी राज्य सरकारने मेट्रो रिजन आराखडय़ात रहिवासी क्षेत्र म्हणून घोषित केल्या आहेत. त्यामुळे नागपूर मेट्रो रिजनचा आराखडा बिल्डर धार्जिणा ठरला आहे.\nगेल्या आठवडय़ात नागपूर मेट्रो रिजनच्या आराखडय़ास शासनाने मंजुरी दिली. यामध्ये प्रस्तावित मुसद्यामध्ये कृषी क्षेत्र म्हणून दर्शवण्यात आलेले अनेक भूखंड अंतिम आराखडय़ात रहिवासी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. अंतिम आराखडय़ानुसार ९८३ जमीनधारकांना दिलासा मिळाला आहे. त्यातील ४० टक्के जमीन विकासक किंवा त्यांच्याशी संबंधित लोकांची आहे. कृषी क्षेत्राला रहिवासी क्षेत्र करताना नियमांना सोईप्रमाणे वाकवण्यात आले आहे. विकासकांच्या जमिनी कृषी क्षेत्रातून वगळण्यासाठी मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचे मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.\nरहिवासी क्षेत्र करवून घेण्याची आणि यासाठी आर्थिक व्यवहार करण्याची सोय विकास आराखडय़ात करण्यात आली आहे. आक्षेप घेण्यात आलेल्या ९८३ प्रकरणात अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकरणात यापुढे बदल करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले, पण याशिवाय २८५ जमीन प्रकरणात अजूनही फेरबदल करण्याची सोय आहे. त्यासाठी पाच फेब्रुवारी २०१८ पर्यंत आक्षेप मागवण्यात आले आहेत. ही तरतूद नगरविकास खात्याच्या संचालक पातळीवर करण्यात आली असून यामागचा उद्देशही विकासकांना फायदा पोहोचवण्यासाठीच करण्यात आल्याचीही सध्या चर्चा आहे. यातून गैरव्यवहाराला चालना मिळण्याची शक्यता आहे.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nमेट्रो रिजनचा विकास आराखडा सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरला होता. त्यावर आलेल्या आक्षेपांचा पाऊस लक्षात घेता सरकार या सर्वाचे समाधान कसे करणार याबाबत शंका घेतल्या जात होत्या. मात्र, सुरुवातीपासूनच सरकारची याबाबतची भूमिका ही विकासक, बिल्डरधर्जिणे किंवा राजकीय पाठबळ असणाऱ्यांना अनुकूल अशीच होती. अंतिम आराखडय़ात त्याचे प्रतिबिंब उमटले, अशी प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रास्तावित इतकाच अंतिम आराखडाही वादग्रस्त ठरल्याने यावर पुन्हा वादंग होण्याची शक्यता आहे.\nमेट्रो रिजन आराखडय़ातून ‘उत्तर झोन ब’ वगळण्यात आला आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मतदारसंघातील २० गावांचा यात समावेश आहे. त्यामुळे मेट्रो रिजनमधील कोराडी, खापरखेडा, वलनी, महादुला हे विकसित होत असलेल्या गावांमध्ये कुठल्याही प्रकारचे आरक्षण राहणार नाही. या भागातील शेती, घरे, फार्म हाऊसला धक्का लागणार नाही. पाच हजार लोकसंख्येच्या गावातील गावठाणापासून ७५० मीटर आणि पाच हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावासाठी एक हजार मीटर रहिवासी क्षेत्राची परवानगी देण्यात आली आहे, परंतु या ठिकाणी बांधकाम करण्यासाठी १५ टक्के प्रिमियम भरावे लागणार आहे.\nझोनबाहेरील गावठाणापासून ७५० मीटर/१००० मीटर क्षेत्र रहिवासी करण्याची परवानगी देण्यात आली आहे, परंतु ही परवानगी एमआरटीपी अ‍ॅक्ट १९६६ च्या विविध कलमांचे उल्लंघन आहे. ज्या क्षेत्रामध्ये झोनिंग झाले आहे. रहिवासी, इंडस्ट्रीयल, शेती असे विविध क्षेत्र जर विकास आराखडय़ामध्ये देण्यात आले असतील तर पुन्हा गावठाणापासून ७५० म्ीाटर/१००० मीटर क्षेत्रामध्ये रहिवासी किंवा इतर वापर करण्याचे मुभा देता येत नाही. राज्यात कुठेही असे घडले नाही. या आधीच्या कुठल्याही विकास आराखडय़ामध्ये अशी तरतूद नाही. ज्या ठिकाणी झोन नाही त्याच ठिकाणी अशी तरतूद करण्यात येते. प्रस्तावित विकास आराखडय़ामध्ये अशी तरतूद नाही, त्यामुळे ही तरतूद कशी काय आली, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. स्थानिक विकासकांना पाठीशी घालण्यासाठी अशाप्रकारे नियमबाह्य़ काम शासन स्तरावर झाले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/nashik-news/fraud-in-trimbakeshwar-shiva-temple-donations-visit-1614948/", "date_download": "2018-04-24T03:14:58Z", "digest": "sha1:S6WMWKKQRRBRXKB3UZXXQQONL5FWZKY5", "length": 17126, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "fraud in Trimbakeshwar Shiva Temple donations visit | देणगी दर्शनात लाखोंचा अपहार | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nदेणगी दर्शनात लाखोंचा अपहार\nदेणगी दर्शनात लाखोंचा अपहार\nबारा ज्योतिर्लिगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी देशभरातील भाविकांची गर्दी होत असते.\nत्र्यंबकेश्वर देवस्थानमधील प्रकार; दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा\nत्र्यंबकेश्वर देवस्थानने सुरू केलेल्या देणगी दर्शनात अडीच ते तीन लाख रुपयांचा अपहार करण्याचा प्रकार उघड झाला आहे. देणगी दर्शन कार्यालयातील सीसी टीव्ही बंद करून संशयित हा उद्योग करीत असल्याचे तक्रारीत म्हटले असून दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nबारा ज्योतिर्लिगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी देशभरातील भाविकांची गर्दी होत असते. सुटीच्या दिवशी हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. कित्येक तास रांगेत तिष्ठत राहावे लागते. ही बाब लक्षात घेऊन सुमारे तीन वर्षांपूर्वी देवस्थानने देणगी दर्शनाची सुविधा उपलब्ध केली. यामध्ये रुपये २०० देणगी घेऊन भाविकांना तत्काळ दर्शनाची व्यवस्था केली जाते. या माध्यमातून देवस्थानच्या उत्पन्नातही भर पडत असल्याचा काही विश्वस्तांचा दावा आहे. परंतु, देणगी दर्शनाची व्यवस्था या ठिकाणी कार्यरत अन्य खासगी ट्रस्टला अडचणीचे ठरले.\nत्र्यंबकमधील काही घटकांनी या व्यवस्थेवर आक्षेप घेऊन ते बंद करण्याची मागणी केली, तरीही देवस्थानने भाविकांच्या सोयीसाठी असणारी ही सुविधा कायम ठेवली. या देणगी दर्शनातून देवस्थानला महिन्याकाठी ३० ते ३५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. देणगी दर्शन कार्यालयात काम करणारे संशयित अमोल येले आणि देवीदास गाडे (रा. त्र्यंबकेश्वर) या कर्मचाऱ्यांनी देवस्थानची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nदरम्यान, देणगी दर्शनातील फसवणुकीच्या प्रकाराने त्र्यंबकेश्वरमध्ये खळबळ उडाली आहे. त्र्यंबकराजाचे दर्शन लवकर मिळावे याकरिता स्थानिक पातळीवर अनेक घटक कार्यरत होते. काही वर्षांपूर्वी पूजा विधी, तत्सम कारणावरून पुरोहितांसोबत कोणत्याही वेळी दर्शनासाठी जाता येत असे.\nसिंहस्थाआधी देवस्थानने पुरोहितांबरोबर येणाऱ्या भाविकांच्या प्रवेशासाठी सकाळी एक तासाची वेळ निश्चित केली. पहाटेपासून रात्रीपर्यंत मंदिर खुले ठेऊन अधिकाधिक भाविकांना प्रवेश मिळेल अशी व्यवस्था केल्याचे सांगितले जाते. परंतु, दर्शनासाठी रांगेत उभ्या राहणाऱ्या भाविकांना प्राथमिक सुविधांची वानवा आहे. ‘खास’ भाविकांसाठी विशेष व्यवस्था होत असली तरी सामान्य भाविकांचा विचार केला जात नसल्याचा अनेकांचा आक्षेप आहे.\nसीसीटीव्ही बंद ठेवून अपहार\nदेणगी दर्शन कार्यालयातील कर्मचारी संशयित अमोल येले आणि देवीदास गाडे (रा. त्र्यंबकेश्वर) काही फेरफार करीत असल्याचा विश्वस्तांना संशय होता. महत्त्वाची बाब म्हणजे, फसवणुकीचा प्रकार उघड होऊ नये म्हणून संशयित देणगी दर्शन कार्यालयातील चालु असणारे सीसी टीव्ही कॅमेरे बंद करत. ही बाब लक्षात आल्यावर मंदिर सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्यांना काही सुचना दिल्या गेल्या. २४ ते २७ डिसेंबर या कालावधीत संशयित कर्मचाऱ्यांनी सीसी टीव्ही कॅमेरे बंद केले होते. भाविकांकडून देणगी दर्शनाचे पैसे घेऊनही प्रवेशपत्र दिले नाही. स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी संशयितांनी दोन ते अडीच लाख रुपयांचा अपहार करून देवस्थानची फसवणूक केल्याची तक्रार अमित टोकेकर यांनी दिली आहे. या तक्रारीवरून त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात येले, गाडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/aadhar-card-compulsory-ashram-schools-subsidy-18555", "date_download": "2018-04-24T03:17:20Z", "digest": "sha1:OIT3ZFWGXDM3DAWYLCTZP2FKTLTZLLTH", "length": 10813, "nlines": 57, "source_domain": "www.esakal.com", "title": "aadhar card compulsory ashram schools for subsidy अनुदानासाठी आश्रमशाळांना \"आधार'सक्ती | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 2 डिसेंबर 2016\nमुंबई - आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आधार कार्डाची नोंद असल्याशिवाय अनुदान दिले जाणार नसल्याच्या निर्बंधाबाबत आदिवासी विभाग गंभीरपणे विचार करत आहे. अधिकाधिक अनुदान लाटण्यासाठी खासगी आश्रमशाळा बोगस विद्यार्थ्यांची नोंद करत आहे. यावर शिक्‍कामोर्तब करण्यात आल्याने शंभर टक्‍के विद्यार्थ्यांचे आधार कार्ड असल्याशिवाय 75 टक्‍के अनुदान यापुढे वितरित न करण्याचा निर्णय लवकरच जाहीर केला जाण्याची शक्‍यता आहे.\nमुंबई - आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आधार कार्डाची नोंद असल्याशिवाय अनुदान दिले जाणार नसल्याच्या निर्बंधाबाबत आदिवासी विभाग गंभीरपणे विचार करत आहे. अधिकाधिक अनुदान लाटण्यासाठी खासगी आश्रमशाळा बोगस विद्यार्थ्यांची नोंद करत आहे. यावर शिक्‍कामोर्तब करण्यात आल्याने शंभर टक्‍के विद्यार्थ्यांचे आधार कार्ड असल्याशिवाय 75 टक्‍के अनुदान यापुढे वितरित न करण्याचा निर्णय लवकरच जाहीर केला जाण्याची शक्‍यता आहे.\nविद्यार्थिनींवर अत्याचार प्रकरणामुळे मान्यता रद्द करण्यात आलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्‍यातील पाळा येथील आदिवासी आश्रमशाळेतील 50 विद्यार्थी बोगस असल्याचे उघडकीस आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.\nखामगाव, पाळा येथील कोकरे आश्रमशाळेत तीन विद्यार्थिनींवर अत्याचार झाल्याने या शाळेची मान्यता गेल्या महिन्यात रद्द करण्यात आली होती. ही घटना दिवाळीच्या दरम्यान उघडकीस आल्याने सर्व विद्यार्थी दिवाळी सुटीसाठी गावाला गेले होते. या शाळेतील विद्यार्थ्यांचे इतर शाळांमध्ये समायोजन करण्यासाठी 68 गावांमध्ये विखुरलेल्या या विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची भेट घेण्यासाठी आदिवासी विभागाचे अधिकारी गेले होते. त्या वेळी या शाळेत नोंद असणाऱ्या 50 विद्यार्थ्यांचा पत्ता आढळला नसल्याचे समितीला आढळून आले आहे. यापैकी 20 विद्यार्थी इतर जिल्हा परिषदेच्या शाळेत किंवा इतर शाळांमध्ये शिकत असल्याचे आढळून आले आहेत. या विद्यार्थ्यांचा या शाळेशी काहीही संबंध नसल्याचा त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी सांगितल्याने 50 विद्यार्थी बोगस असल्याचा गुन्हा आयुक्‍तांनी दाखल केल्याची माहिती मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले, की या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. अशासकीय आश्रमशाळांमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस विद्यार्थी असण्याची शक्‍यता आहे. इतर शाळांमध्ये शिकत असणाऱ्या किंवा बोगस विद्यार्थ्यांची नोंद केली जात असल्याच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी आलेल्या आहेत. त्यामुळेच यापुढे प्रत्येक विद्यार्थ्याचे आधार कार्ड असल्याशिवाय त्या शाळेला अनुदान दिले जाणार नाही. आधार कार्ड काढण्यासाठी काही काळ सवलत दिली जाईल. त्या काळात 25 टक्‍के अनुदान दिले जाईल. मात्र शंभर टक्‍के अनुदान सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढल्यानंतरच दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.\nअनुदानित आश्रमशाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यामागे दर महिन्याला 900 रुपये अनुदान दिले जाते. प्रत्येक वर्गात किमान 30 विद्यार्थी असल्याशिवाय अनुदान मंजूर होत नाही, त्यामुळेही पट संख्या दाखविण्यासाठी बोगस विद्यार्थी दाखवले जात असल्याकडेही या अधिकाऱ्याने लक्ष वेधले. खासगी शाळांतील दोन लाख 53 हजार 891 विद्यार्थ्यांसाठी जवळपास 526 कोटी रुपये अनुदान दिले जाते.\nमाण काबीज करण्याचे राष्ट्रवादीचे मनसुबे\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माण, खटाव तालुक्‍यांतील जलसंधारणाच्या कामांना भेटी देऊन लोकसहभागाला प्रोत्साहन दिले. मात्र, माजी सनदी...\nसाखर सात रुपयांनी स्वस्त\nमुंबई - किरकोळ बाजारात साखर सात रुपयांनी स्वस्त झाली आहे. वर्षभर 40 ते 42 रुपये किलोवर असणाऱ्या...\nकारभारणींमुळे शिक्षण, आरोग्य, पाण्याचे प्रश्‍न सुटले\nनाशिक - पंचायत राजदिनाचा रौप्यमहोत्सव साजरा होत असताना आजवरच्या ग्रामविकासाचे सिंहावलोकन केल्यास...\nमिरज-सोलापूर रेल्वेच्या वेळापत्रकात बदल\nसोलापूर - सोलापूर-मिरज रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्याचा प्रस्ताव सोलापूर विभागाला पाठविण्यात आला...\nराज्यात सुलभ वाहतुकीसाठी इंटलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट\nमुंबई - सुलभ वाहतुकीकरिता वाहतूक नियोजनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी इंटलिजन्स ट्रॅफिक...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/------------7.html", "date_download": "2018-04-24T02:49:50Z", "digest": "sha1:C6YGL37A3YHPLKODDO4NIUUMDQHWSY4U", "length": 20688, "nlines": 603, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "कऱ्हा किल्ला", "raw_content": "\nनाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुका हा भाग पुर्वी बागलाण म्हणून ओळखला जात असे. आजही अनेकजण याचा उल्लेख बागलाण असाच करतात. सटाणा शहराजवळ २१ कि.मी.च्या परिघात कऱ्हागड, बिष्टा, दुन्धा व अजमेरा हे चार टेहळणीचे किल्ले आहेत. दुंधेश्वर डोंगररांगेवर असलेल्या या चार किल्ल्यांचा वापर चौकीचे किल्ले म्हणून केला गेला. खाजगी वहानाने दोन दिवसात कऱ्हा, बिष्टा, अजमेरा, दुंधा हे चारही किल्ले आणि देवळाणे गावातील जोगेश्वर मंदिर व्यवस्थित पाहाता येते. सटाणा ते कऱ्हागड हे अंतर १२ कि.मी.आहे.सटाण्याहुन दोधेश्वरमार्गे नामपुरला जाताना वाटेवर कऱ्हे नावाचे लहानसे गाव आहे. या गावाजवळच कऱ्हेगड वसला आहे. गडाचे नाव जरी कऱ्हागड असले तरी यावर जाणारी वाट मात्र कऱ्हे गावातुन न जाता गावाच्या विरूद्ध बाजूने वर जाते. कऱ्हागडाच्या उत्तरेहुन उतरलेल्या डोंगरसोंडेवरून किल्ल्यावर जाता येते. दोधेश्वर मंदिरानंतर एक छोटेसे मातीचे धरण दिसते. हे धरण ओलांडले कि एक घर दिसते व तेथुन मातीचा एक कच्चा रस्ता आत जंगलात जाताना दिसतो. येथून समोर दिसणारा डोंगर म्हणजेच कऱ्हागड. गडावर भवानी देवीचे घुमटीवजा छोटेसे मंदिर असुन गडाच्या पायथ्याला गावकऱ्यांनी नव्याने बांधलेले सप्तशृंगी मातेचे छोटेसे मंदिर आहे. हा किल्ला स्थानिक लोकांना अपरिचित असुन स्थानिक लोक याला भवानी डोंगर म्हणून ओळखतात. गडावर वर्षातुन एकदा भवानी देवीची यात्रा भरते अन्यथा गडावर कोणाचीही वर्दळ नसते. गडावर जाण्यास ठळक अशी वाट नसल्याने या डोंगराची खाली उतरणारी सोंड नजरेसमोर ठेउन त्या वाटेने गड चढण्यास सुरुवात करावी. या टेकाडावर एक झेंडा लावलेला आहे. या टेकाडा वरून समोर कऱ्हा किल्ला दिसतो. गडावर जाणाऱ्या बऱ्याच ढोरवाटा असुन सर्व वाटा गडाच्या माथ्यापाशी एकत्र येतात. या पायवाटेने ४० मिनिटे चढल्यावर आपण एका पठारावर पोहोचतो. येथे गडाची तुटलेली व विखुरलेली तटबंदी नजरेस पडते. यठिकाणी किल्ल्याची माची आणि प्रवेशव्दार असण्याची शक्यता आहे कारण येथे कमानीसाठी वापरले जाणारे कोरीव दगड तसेच एक तुटका कोरीव दगडी स्तंभ पडलेला आहे. हा स्तंभ चारही बाजूंनी कोरलेला असुन त्यावरील प्रत्येक बाजूच्या दोन शिल्प चौकटी शाबूत आहेत. उघडयावर राहील्यामुळे त्यावरील शिल्प झिजली आहेत. या स्तंभाच्या एका बाजूला गणपती कोरलेला आहे. त्याखालच्या चौकटीत ३ वादक बसलेले दाखवले आहेत. एका बाजूला एक घोडेस्वार दाखवलेला आहे. पण इतर बाजूची शिल्प झिजल्यामुळे त्यावरील शिल्प ओळखण्या पलिकडे गेलेली आहेत. माचीवरुन १० मिनिटाचा चढ चढल्यावर आपल्याला कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात. या पायऱ्यांच्या वरील बाजुस मोडकळीस आलेला बुरुज दिसून येतो तर उजव्या वाटेने काही अंतर पुढे गेल्यास एका शेजारी एक असलेली तीन टाकी पाहायला मिळतात. यातील शेवटच्या टाक्यात पाणी आहे. येथुन परत पाठी येउन कातळामध्ये खोदलेल्या पायऱ्यांवरून आपण माथ्यावर दाखल होतो. या ठिकाणी दोन कातळ कोरीव गुहा असुन एक गुहा मोठी तर एक लहान आहे. किल्ल्यावर येणाऱ्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या गुहा असाव्यात. या दोन्ही गुहा आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. गुहेच्या पुढे २ मिनिटे चालल्यावर आपला गडावर प्रवेश होतो. गडावर समोरच भवानी मातेचे नव्याने बांधलेले मंदिर आहे. त्याच्या पाठीमागे कातळात कोरलेली २ पाण्याची टाकी असुन या टाक्यांत शेवाळ वाढलेले आहे.मार्च महिन्यानंतर हि टाकी कोरडी पडतात. या टाक्यांच्या उजव्या बाजूला खाली एक पाण्याच मोठे कोरडे गुहा टाक आहे. टाक पाहून परत वर येऊन उलट बाजुस खाली अजुन एक पाण्याच टाक पहायला मिळते. या टाक्यात खुप मोठया प्रमाणात पाणवनस्पती वाढली आहे. माथ्यावर घरांच्या जोत्याचे अवशेष आढळतात. माथ्याच्या पश्चिम अंगाला कातळात गुहा आहेत. गड माथ्यावरील मंदिरापाशी आपली गड फ़ेरी पूर्ण होते. कऱ्हेगडाचा गडमाथा लहान असल्याने गड पाहाण्यासाठी अर्धा तास लागतो. माथ्यावरुन साल्हेर, सालोटा, मुल्हेर, मोरागड, रतनगड, तांबोळ्या, मांगी -तुंगीचे सुळके, बिष्ठा, डेरमाळ, पिसोळ, अजमेर तसेच दुंधागड दिसतात. १९८७ साली नाशिकमधील ज्येष्ठ इतिहासतज्ञ श्री. गिरीश टकले यांनी घेतलेल्या एका शोध मोहिमेमध्ये कऱ्हेगडाचे स्थान निश्चित करण्यात यश मिळाले. शक्य झाल्यास कऱ्हा किल्ला गाईड घेऊन पाहावा. कऱ्हेगडाच्या पायथ्यापासून सात-आठ कि.मी. अंतरावरील देवळाणे गावात प्राचीन असे शिवमंदिर असुन हे मंदिर व या शिवमंदिरावरील शिल्पे प्रेक्षणीय आहेत. --------------------सुरेश निंबाळकर\nकऱ्हागड / भवानी डोंगर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/2017/10/07/%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A5%8B-%E0%A4%97%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D/", "date_download": "2018-04-24T02:38:41Z", "digest": "sha1:YELIYK25JOVCT5ZQNON7ISKO5ZZQV4ZT", "length": 7910, "nlines": 129, "source_domain": "putoweb.in", "title": "फॉटो गॅलरी – एकदिवसात रेल्वे फुटपाथ अतिक्रमणमुक्त", "raw_content": "\nफॉटो गॅलरी – एकदिवसात रेल्वे फुटपाथ अतिक्रमणमुक्त\nनवीन बुलेट ट्रेन, जुन्या रेल्वे स्थानकांची वाईट अवस्था, 22 जणांनी गमावलेला जीव, रेलवे प्लॅटफॉर्म अतिक्रमण आणि भडकलेले राज ठाकरे…\nराज ठाकरे यांनी काल काढलेल्या मोर्चेला मिळालेला प्रतिसाद पाहून अतिक्रमण वाले चांगलेच थरारलेले दिसतात, याचे फोटो आज सकाळपासून वायरल झाले आहेत, या फोटोंमध्ये दिसत आहेत ते स्वच्छ , अतिक्रमण मुक्त आणि नीटनेटके रेल्वे स्थानके…\nस्वछता अभियानाचे हे एक पहिले पाउलच म्हणता येईल हे फोटो पाहून हिच ती आपली मुंबई का हे फोटो पाहून हिच ती आपली मुंबई का असा प्रश्न मनात येतो..\n← माल्ल्या ने लोन चे पैसे लावले F1 रेस वर\nजर अजय देवगण हॉलीवूड मध्ये असता तर\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nचाणक्य के 20 सूत्र जो आपके जीने का तरीका बदल सकते हैं\n\"TITANIC\" पुण्यात बनला असता तर\nद परफेक्ट लाईफस्टाईल - I\n\"शोले\" जर पुण्यात बनला असता तर.\nपु ल देशपांडे यांचे दुर्मिळ कलेक्शन - पुणेकर, मुंबईकर आणि नागपूरकर\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nचाणक्य के 20 सूत्र जो आपके जीने का तरीका बदल सकते हैं\n\"TITANIC\" पुण्यात बनला असता तर\nद परफेक्ट लाईफस्टाईल - I\n\"शोले\" जर पुण्यात बनला असता तर.\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/---------1.html", "date_download": "2018-04-24T02:41:45Z", "digest": "sha1:4BLCSJREODZW6I4FQMKLKMHLAVDLJMDG", "length": 16979, "nlines": 603, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "एडवण कोट", "raw_content": "\nदुर्गप्रकार - सागरी दुर्ग\nएडवन कोटास भेट देण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेनने सफाळे स्थानकास उतरावे. सफाळे स्थानकापासून एडवन येथे जाण्यास एसटी बस व खाजगी रिक्षा उपलब्ध आहेत. एडवन नाक्याहून आत गावात शिरताना डाव्या बाजुस एक शाळा आहे. या शाळेच्या आवारातच एडवन कोटाचे मोजकेच अवशेष काळाशी झुंजत उभे आहेत. शाळेच्या भोवतालच्या भिंतीसाठी या कोटाच्या एका भिंतीचा वापर केला आहे. एडवन कोट सफाळे स्थानकापासून ११ कि.मी.वर आहे. कोटाच्या नावाविषयी ऐतिहासिक कागदपत्रे उपलब्ध नसल्याने त्याला स्थानिक गावाच्या नावाने एडवन कोट म्हणुनच ओळखले जाते. एडवन कोट गावामध्ये भर वस्तीत असुनही स्थानिक लोकांना याची जास्त माहिती नाही म्हणुन तिथे जाण्यापूर्वी या कोटाची पुर्ण माहिती घेऊनच जावे. शाळे शेजारील बोळातून आत शिरल्यावर एडवन कोटाचे अवशेष नजरेस पडतात. कोटाच्या सर्व भिंतीवर झाडांनी आपले साम्राज्य पसरवले आहे. कोटाच्या आवारातच एक विहीर आहे. एडवन कोट सभोवतालच्या अर्धवट भिंती व चौथरे अवशेषरूपाने शिल्लक आहे. सदर कोटातील उपलब्ध अवशेष व ऐतिहासिक संदर्भ पाहता सदर कोट या विभागातील पोर्तुगीजकालीन शासकीय व प्रशासकीय कार्यालय तसेच छोटेसे न्यायालय असावे. या कोटाच्या बांधणीत अघडीव दगड, चिकटमाती, चुना, यांचा वापर केला गेला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हि वास्तू तीन मजली होती आणि ते कोटाच्या भिंतीवर लाकडी वाशाकरिता असलेल्या खोबण्यावरूनही लक्षात येते. ह्या वास्तुत संरक्षणाच्या रचना आढळत नाही. दातिवरे ते शिरगाव परिसरातील गढय़ा, कोट, वास्तू खाडीच्या समांतर रेषेत बांधण्यात आलेले आहेत. साधारणतः १६व्या शतकात पोर्तुगीजानी उभारलेल्या या कोटांचा मुख्य उपयोग दातिवरे ते मनोर प्रांतातील लहान मोठया कोटाना आवश्यक रसद पुरविणे हा होता. हे सगळे लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसवले. इ.स १७३९च्या वसई मोहिमेत माहिम किल्ल्यावरील विजयानंतर १० जानेवारी १७३९ रोजी हा परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला. कोटाची सध्याची अवस्था फारच दयनीय असुन कोट पाहण्यास १० मिनिटे पुरेशी होतात. किल्ला पाहण्याच्या हेतुने येणाऱ्याचा येथे हिरमोड होण्याची शक्यता आहे पण ज्यांना प्राचीन सागरी व्यापारी मार्गावरील पोर्तुगीजांची चौकी व तिचे भौगोलिक महत्व पाहायचे असेल त्याने या स्थानास अवश्य भेट द्यावी. किल्ले वसई मोहिमेचे प्रतिनिधी डॉ. श्रीदत्त राउत व त्यांचे सहकारी या कोटाची ओळख लोकांना करून देऊन एडवन गावाचा इतिहास जिवंत ठेउन गतवैभवाचे सरंक्षण करण्याची भक्कम कामगिरी करत आहेत. वसई प्रांतातील वास्तू व पराक्रम येणाऱ्या पिढीना कळlवा यासाठी धडपडणारी किल्ले वसई मोहीम कौतुकास पात्र आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/water-supply-project-uncomplete-25660", "date_download": "2018-04-24T03:28:33Z", "digest": "sha1:7RTAXWLUNMDEKMQTZKQNLMCZ46DYNWF3", "length": 21608, "nlines": 210, "source_domain": "www.esakal.com", "title": "water supply project uncomplete पाणी अन्‌ बसला ब्रेक! | eSakal", "raw_content": "\nपाणी अन्‌ बसला ब्रेक\nगुरुवार, 12 जानेवारी 2017\nप्रशासन, सत्ताधाऱ्यांच्या अपयशाने २९२ योजना रखडणार\nपुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील सुमारे १३ लाख प्रवाशांना ८०० बसगाड्यांद्वारे दिलासा देण्यात आणि समान पद्धतीने पाणीपुरवठा करण्यासाठी १८०० कोटी रुपयांच्या जलवाहिन्या टाकण्याचा प्रस्ताव वेळेत मार्गी लावण्यात महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला अपयश आले आहे. परिणामी, महापालिका निवडणुकीच्या बुधवारपासून लागू झालेल्या आचारसंहितेमुळे शहरवासीयांच्या हिताच्या तब्बल २९२ योजनांचे भवितव्य आता मार्चमध्ये अस्तित्वात येणारी नवी स्थायी समिती ठरवणार आहे.\nप्रशासन, सत्ताधाऱ्यांच्या अपयशाने २९२ योजना रखडणार\nपुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील सुमारे १३ लाख प्रवाशांना ८०० बसगाड्यांद्वारे दिलासा देण्यात आणि समान पद्धतीने पाणीपुरवठा करण्यासाठी १८०० कोटी रुपयांच्या जलवाहिन्या टाकण्याचा प्रस्ताव वेळेत मार्गी लावण्यात महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला अपयश आले आहे. परिणामी, महापालिका निवडणुकीच्या बुधवारपासून लागू झालेल्या आचारसंहितेमुळे शहरवासीयांच्या हिताच्या तब्बल २९२ योजनांचे भवितव्य आता मार्चमध्ये अस्तित्वात येणारी नवी स्थायी समिती ठरवणार आहे.\nलोकप्रतिनिधींचे हेवेदावे आणि हितसंबंधांबरोबरच प्रशासकीय दिरंगाईचाही फटका महापालिकेच्या अनेक प्रकल्पांना बसला आहे. पालिका निवडणुकीची आचारसंहिता ११ जानेवारी रोजी लागू झाली. सरत्या कार्यकाळात पीएमपीची बस खरेदी, २४ तास पाणीपुरवठा, सायकली भाडेतत्त्वावर नागरिकांना उपलब्ध करून देण्याची योजना, स्मार्ट सिटी आणि संबंधित प्रभागासाठी १०० ई-बस खरेदी करण्याची योजना पालिकेने मांडली होती. तसेच, २९२ निविदाही मागविल्या आहेत. पालिका निवडणुकीची आचारसंहिता डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लागणार होती, असा अंदाज या पूर्वीच व्यक्त झाला होता. तरीही निविदा प्रक्रियेतील घोळ आणि हितसंबंधांचे राजकारण, यामुळे प्रकल्पांना फटका बसणार आहे.\nपीएमपीच्या ८०० बस खरेदीसाठी संचालक मंडळाने सहा जानेवारीच्या बैठकीत पीएमपीचे प्रभारी व्यवस्थापकीय संचालक आणि आयुक्त कुणाल कुमार यांना अधिकार प्रदान केले होते. परंतु, ८०० बस खरेदीसाठी निविदांमध्ये तांत्रिक अडचणी असल्याचे सांगत आयुक्तांनी फेरनिविदा काढण्याचा आदेश दिला. त्यामुळे बस खरेदीची प्रक्रिया लांबणीवर पडण्याची चिन्हे दिसत आहेत. पीएमपीच्या ताफ्यात १५५० बस दाखल करण्याची घोषणा पालकमंत्री गिरीश बापट, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी संयुक्तरीत्या केली होती. परंतु, ही घोषणा हवेत विरण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. मात्र, भाडेतत्त्वावरील ५५० बस घेणे आणि पुणे आणि पिंपरी-चिंचवड पालिकेतर्फे १२० आणि ८० बसची खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, त्याचबरोबर ८०० बसची प्रक्रिया सुरू झाली असती तर, किमान सहा महिन्यांचा वेळ वाचू शकला असता. याबाबत महापालिका आयुक्त कुणाल कुमार म्हणाले, ‘‘८०० बस खरेदीसाठी तीन निविदा आल्या होत्या. परंतु, त्यांनी अटी घातल्या होत्या. प्रत्यक्षात निविदेतील अटी आणि शर्तींनुसार त्यांनी काम करणे अपेक्षित होते. त्यामुळे फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेतला आहे. ही प्रक्रिया दोन महिन्यांत पूर्ण होईल, असा प्रशासनाचा प्रयत्न असेल.’’\nशहराला २४ तास समान व शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने ‘स्काडा’ प्रणाली अंतर्गत पाणीपुरवठ्यासाठी १८०० कोटी रुपयांच्या निविदा काढल्या. नव्या पालिकेच्या स्थायी समितीच्या पहिल्या बैठकीत त्या निविदा मंजुरीसाठी येतील. तसेच, या प्रकल्पासाठी २३०० कोटी रुपयांचे कर्जरोखे काढण्यासाठी नव्या स्थायीचीच मंजुरी लागेल. शहरात २३२५ किलोमीटरचे पाणीपुरवठ्याचे जाळे अस्तित्वात आहे. त्यातील ९० टक्के जलवाहिन्या कायम ठेवून १० टक्के जलवाहिन्या बदलणार आहेत. तसेच, नव्या १६१४ किलोमीटरच्या जलवाहिन्या टाकणार आहेत. शहराचे पाणीपुरवठ्याचे १४१ विभाग केले जातील. त्या अंतर्गत पाणीपुरवठ्याची ३२८ लघुकेंद्रे असतील. प्रत्येक लघुकेंद्रामध्ये वैयक्तिक नळजोड असतील. त्यामुळे एखाद्या भागात पाणी आले नाही, अशी तक्रार आल्यास तिचे निराकरण काही मिनिटांत संगणकीय पद्धतीने होऊ शकेल.\nआचारसंहितेमुळे रखडणारी प्रमुख विकासकामे\nस्मार्ट सिटीअंतर्गत ॲडॉपट्‌विव्ह ट्रॅफिक कंट्रोल सिस्टिम.\nउघड्यावरील मैलापाण्यासाठी जलवाहिन्या टाकणे.\nशहरातील हेरिटेज वास्तूंचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करणे.\nसायकली भाडेतत्त्वावर देण्याचा प्रकल्प.\nमहापालिका इमारतींवर सौरऊर्जा प्रकल्प उभारणे.\nमहात्मा फुले मंडईतील मारणे हाइटशेजारील सुपर मार्केट.\nशहराचा पर्यटन सर्वंकष आराखडा.\nपेशवे पार्क साहसी उद्यानातील खेळणी दुरुस्ती.\nभोसले भुयारी मार्गात सीसीटीव्ही बसविणे.\nपाणीपट्टी बिले जागेवरच देण्याची योजना.\nपावसाळी गटारांसाठी जाळ्या खरेदी करणे.\nप्रभागाअंतर्गत समाजमंदिरे उभारणे, पावसाळी गटारांच्या जलवाहिन्या बदलणे, बाकडे खरेदी करणे, कचरा वाहतुकीसाठी वाहने खरेदी करणे आदी विविध कामे.\nया प्रकल्पांचे काम सुरू राहणार...\nमेट्रो - वनाज-रामवाडी आणि पिंपरी-स्वारगेट मार्गांवर प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी तांत्रिक सर्वेक्षण पूर्ण करणे, निविदा तयार करणे.\nजायका प्रकल्प ः जायका प्रकल्पासाठी निविदा तयार करणाऱ्या सल्लागाराची नियुक्ती डिसेंबरपर्यंत होईल, असे अपेक्षित होते. प्रत्यक्षात त्याची कार्यवाही झालेली नाही. सल्लागार नियुक्त झाल्यावर सहा महिन्यांनी निविदा तयार होऊन कामाला सुरवात होईल.\nशहरातील विविध उड्डाण पूल व रस्त्यांची कामे ः स्मार्ट सिटीअंतर्गत पदपथ रुंदीकरण करणे, नवे रस्ते तयार करणे आदी कामे.\nकमला नेहरू रुग्णालयात कॅथलॅब उभारणे आणि आनुषंगिक कामे.\nपीएमपीसाठी बिझनेस प्लॅन तयार करणे.\nविविध पुलांची दुरुस्ती व देखभालीची कामे.\nभामा आसखेड आणि जलशुद्धीकरण केंद्रांची क्षमता वाढविण्याची कामे.\nनेते ‘ए.सी.’मध्ये, कार्यकर्ते जेलमध्ये\nकोल्हापूर - पाचगावच्या राजकीय वर्चस्वातून २०१३ मध्ये झालेल्या दोन्ही खुनांचा निकाल जाहीर झाला. अशोक पाटील आणि धनाजी गाडगीळ यांच्या खुनातील अकरा...\nरुग्णालयांत सुविधाच नाहीत; डॉक्‍टर काय करणार\nआर्थिक परिस्थितीमुळे प्रसूतीसाठी महिलांचा ओढा महापालिकेच्या रुग्णालयांकडे असला, तरीही प्रत्यक्ष नोंदणी झालेल्यांपैकी केवळ ३५ टक्के गर्भवतींचीच...\nलग्नासाठी रुपयाचाही खर्च नाही\nपुणे - लग्नसोहळा म्हटलं की हजारो-लाखो रुपयांचा खर्च... मुलीचं लग्न त्यातही अधिक खर्चिक... लग्नासाठी घेतलेलं कर्ज फेडताना आई-वडिलांचे होणारे हाल......\nमाण काबीज करण्याचे राष्ट्रवादीचे मनसुबे\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माण, खटाव तालुक्‍यांतील जलसंधारणाच्या कामांना भेटी देऊन लोकसहभागाला प्रोत्साहन दिले. मात्र, माजी सनदी...\nआमीर खान म्हणाला 'आया मैं खंडाळा...'\nअकोला - पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामाची पाहणी करण्यासाठी सोमवार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1081", "date_download": "2018-04-24T03:20:11Z", "digest": "sha1:I6YFO7VTI5JN7HWG3VQM3SQGKV6D4JJD", "length": 16861, "nlines": 81, "source_domain": "mr.upakram.org", "title": "अमेरिकेतील जॉब थ्रेट, भारतातील संधी ग्रेट | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nअमेरिकेतील जॉब थ्रेट, भारतातील संधी ग्रेट\nअमेरिकेतील एनआरआयना जॉब थ्रेट ही मटामधील बातमी अगदी 'मटाछाप' असली तरी त्यात (चक्क) थोडे तथ्यही आहे हे खरे. त्यातील हे काही परिच्छेद,\nअमेरिकी मंदीच्या पार्श्वभूमीवर, तेथील काही मराठीजनांच्या मनाचा कानोसा 'महाराष्ट्र टाइम्स'ने घेतला. अमेरिकेतील मंदीमागे गृहकर्ज क्षेत्रातील समस्या मुख्यत्वे कारणीभूत आहेत. त्याशिवाय, बुश सरकारचे आथिर्क धोरण, आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या भडकलेल्या किमती, इराक-अफगाणिस्तानातील अमेरिकन सैन्यावरील अवाढव्य खर्च आणि अध्यक्षपदाची निवडणूक आदी बाबींमुळे मंदीची तीव्रता वाढल्याचे निरीक्षण न्यू जर्सी येथील 'रिसोर्समाइन कॉर्पोरेशन'मधील टेक्नॉलॉजी कन्सल्टंट अमोल जोशी यांनी नोंदवले. मंदीचा फटका सर्वात प्रथम 'ब्लू कॉलर' कर्मचाऱ्यांना बसल्याचे त्यांनी सांगितले. जीई इलेक्ट्रॉनिक्स, आयबीएम, फोर्डसारख्या दिग्गज कंपन्यांसह आयटी कंपन्यांनीही कर्मचारी कपात सुरू केली आहे. त्याची झळ मूळ अमेरिकन कर्मचाऱ्यांसोबत एनआरआयना बसत असल्याचेही ते म्हणाले. अमेरिकेतील नोकऱ्यांत भारतातील आयटी प्रोफेशनल्स तसेच इंजिनीअरांना मुबलक संधी होती. परंतु आता हे चित्र बदलत असल्याचा आपला अनुभव आहे, असे प्लेसमेंट सव्हिर्स देणाऱ्या एडिसन सिटीतील 'लेखा कॉपोर्रेशन'मधील प्रोग्राम ऍनालिस्ट सोनाली कुलकर्णी यांनी सांगितले. मंदीमुळे भारतातून अमेरिकेत नोकरीसाठी येणाऱ्या प्रोफेशनल्समध्ये घट झाल्याचे त्या म्हणाल्या.\nबोस्टनच्या 'डेन्टाक्वेस्ट कॉपोर्रेशन'मध्ये प्रोग्राम ऍनलिस्ट असलेले संतोष दाभोळकर यांनीही मंदीमुळे एनआरआयना जॉब थ्रेट असल्याचे मान्य केले. तेथील जॉब कन्सल्टंटस सामान्य परिस्थितीत एका उमेदवाराला महिनाभरात किमान तीन जॉब ऑफर करत होते; मंदीमुळे हे प्रमाण 'महिनाभरात एक जॉब' असे झाले आहे. नवीन कर्मचाऱ्यावर जास्त खर्च करण्यास कंपन्या तयार नाहीत, असे दाभोळकर यांनी सांगितले.\nमंदीमुळे कंपन्या प्रकल्प अर्ध्यावर सोडत असल्याने 'ले ऑफ'ची संख्या वाढत असून एनआरआयच्या नोकऱ्यांवर अनिश्चिततेची छाया पडल्याचे कन्सास प्रांतातील जीसीआय कंपनीतील टेक्निकल टीम लीडर हृषिकेश भिडे म्हणाले. भारतातील कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एनआरआयच्या व्हिसाची मुदत संपल्यास ती वाढवणे संबंधित कंपन्यांना कठीण जाते. त्यामुळे एनआरआयना भारतात परतावे लागत असल्याचे भिडे यांनी सांगितले.\nअमेरिकेत येऊ घातलेली (काही वित्तीय संस्थांच्या मते आलेली) मंदी आणि डॉलरचे घसरते दर या कारणांमुळे एकूणच संधी कमी झालेल्या आहेत. अमेरिकेत नोकरीत स्थिरावलेल्या लोकांना तातडीने काही धोका आहे असे वाटत नाही पण तळ्यात-मळ्यात असलेल्या लोकांना याचा फटका बसू शकतो. याउलट भारतात आयटी वगळता इतर क्षेत्रात अनेक संधी निर्माण झाल्यात आणि त्यांची संख्या आणि 'पे पॅकेज' दिवसेंदिवस वाढते आहे.\nतर या विषयावर देशा-परदेशात (अमेरिकेत आणि इतरत्र) असलेल्यांनी आपले अनुभव, पर्स्पेक्टिव (दृष्टिकोन) आणि पुढे काय होऊ शकते याविषयी मते या चर्चेत सांगावे अशी विनंती.\nतर या विषयावर देशा-परदेशात (अमेरिकेत आणि इतरत्र) असलेल्यांनी आपले अनुभव, पर्स्पेक्टिव (दृष्टिकोन) आणि पुढे काय होऊ शकते याविषयी मते या चर्चेत सांगावे अशी विनंती.\nकृपया या वाक्यात \"देशात (भारतात) आणि परदेशात (अमेरिकेत आणि इतरत्र) ....\" असा बदल करून वाचावे. मूळच्या वाक्यावरून फक्त अमेरिकेत आणि इतरत्र असलेल्यांसाठीच चर्चा आहे असा संदेश जाऊ शकतो असे वाटले. कृपया गैरसमज नसावा. मी स्वतः देशातच आहे ;)\nएन् वाय् टाइम्स मधील लेख\nएन् वाय् टाइम्स मध्ये पॉल क्रुगमन यांनी लिहिलेला The face-slap theory हा लेख १ किंवा २ इथे वाचता येईल. अमेरिकेतील आर्थिक मंदीचे गांभीर्य स्पष्ट करणारा लेख आहे. हा लेख वाचल्यावर 'वर्स्ट इज येट टू कम' असे वाटले.\nअवांतर - हा लेख जसाच्या तसा कालच्या टाइम्स ऑफ इंडिया मध्ये प्रकाशित झाला होता, नाही तर मी कुठे जातोय एन् वाय् टाइम्स वाचायला\nलेखाच्या दुव्याबद्दल धन्यवाद. खरोखरच पुढचे १-२ आठवडे अगदी मोक्याचे असणार आहेत. हा प्रश्न नुस्ता मूलभूत अर्थशास्त्राचा नसून तितकाच लोकांच्या मन:स्थितिचा आहे, आणि सध्यातरी कोणी अमेरिकेच्या बाजूनी ठाम कौल देईल असं वाटत नाहिये. जर चीन आणि आखाती देशांनी अमेरिकेची कर्जपत्र परत केली, तर प्रश्न अधिक गंभीर होऊ पाहतो...\nकर्जपत्र म्हणजे काय हो\nद्वारकानाथ [12 Mar 2008 रोजी 05:38 वा.]\nअमेरिकेत मंदी आली असताना युध्दाचा बागलबुवा किंवा युद्ध निर्माण करण्यात येते.\nकाल परवा वर्तमानपत्राच्या एका सदरात वाचले होते की अमेरिकेतील कृषीवाढीचा दर सरासरी पेक्षा चांगला आहे तरीही मंदीची आशंका का\nभारतीय लोकांनी तेथील पगाराची रक्कम तेथेच बचत केली तर कारण मी असे ऐकले आहे की प्रत्येक अभियंता जवळजवळ १०/१५ लाख रुपये भारतात पाठवत असतो. ( अदांजे १लाख तज्ज्ञ गुणिले १५ लाख = १५० अब्ज).\nअसो या पेक्षा जास्त मुक्ताफळे शक्य नाही.\n> अमेरिकेत मंदी आली असताना युध्दाचा बागलबुवा किंवा युद्ध निर्माण करण्यात येते.\nआता आणखी एक युद्ध झाले की तेलाचे भाव वाढून इतरही अनेक देश मंदीच्या खाईत जातील तसेही अमेरिकेत आता निवडणुकांचे वारे वाहत आहेत त्यामुळे इतक्यात कोणतेही युद्ध सुरू होणार नाही असे वाटतेय ;)\nअमेरिकेतील कृषीवाढीचा दर सरासरी पेक्षा चांगला आहे तरीही मंदीची आशंका का\n'धाडसी' कर्जे अंगाशी आल्याने वित्तीय संस्था अडचणीत आहेत. ताकही फुंकून प्यावे लागणार असल्याने त्यांनी कर्जे देणारे हात अखुडते घेणे सहाजिक आहे. कर्जांच्या अनुपलब्धतेचा एकूण व्यवसायांवर परिणाम या मंदीला कारणीभूत ठरणार आहे.\nद्वारकानाथ [13 Mar 2008 रोजी 11:24 वा.]\nमी असे ऐकले आहे की अमेरीकेतील शेतकर्‍याला भरपूर सवलती मिळतात. त्यात थोडाही ढवळाढवळ करण्याचा विचारही बर्‍याच उलथापालथी घडवुन आणतो.\nअमेरीकेची अर्थव्यवस्था नेमकी कश्यावर आधारित आहे\nअमेरिकेच्या एकूण जीडीपी मध्ये (सकल घरेलू उत्पाद) शेतीचा वाटा मात्र ०.९ % आहे. ७८.५% वाटा सेवा (सर्विसेस) चा तर २०.६% वाटा उद्यमांचा (इंडस्ट्रीज) आहे. हीच टक्केवारी भारतासाठी (२०,६०,२० अशी आहे.)\nअमेरिकेतील थेट शेतीशी संबंधित लोकसंख्येचे प्रमाण देखील १% (जे भारतासाठी ६०% हून अधिक आहे.) कमी आहे. असे असूनही तो देश अन्नधान्याबाबत स्वावलंबी असून शिवाय धान्ये निर्यात करतो.\nअवांतर - म्हणजे अमेरिकेची अर्थव्यवस्था 'तेला'वर आधारित नाही\nमुक्तसुनीत [14 Mar 2008 रोजी 16:28 वा.]\n>>> म्हणजे अमेरिकेची अर्थव्यवस्था 'तेला'वर आधारित नाही\nप्रश्न मला नीट समजला नाही..\nज्या न्यायाने ओपेक् देशांची अर्थव्यवस्था तेलाच्या उत्पादनावर आधारित आहे त्या अर्थाने अमेरिकेची अर्थातच नाही. पण अमेरिकेतील उद्योग, दळणवळण, घरगुती वापर या सगळ्यांमधे तेलाचा वापर प्रचंड आहे ; तेल (गॅसोलीन) वरच हा देश चालतो असे म्हण्टले जाते ते या अर्थाने.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://bmm2017.org/index.php/hasyadhara/", "date_download": "2018-04-24T03:01:58Z", "digest": "sha1:APIW2WZKWYDPF6MCLKD4NKSIMKS47H5T", "length": 8494, "nlines": 260, "source_domain": "bmm2017.org", "title": "hasyadhara | BMM 2017", "raw_content": "\nवात्रटिका म्हणजे काय हो तर वात्रटिका म्हणजे अशी हास्यकविता ज्यात अतिशयोक्ती असते, विडंबन असतं, मिस्किलपणा, थट्टेखोरपणा असतो, मर्मांवर बोट ठेवण्याची वृत्ती असते आणि दांभिकतेवर प्रहार केलेला असतो. या वात्रटिकेत शब्दांना जितकं महत्व असतं तितकंच महत्व त्याच्या सादरीकरणाला असतं. आज वात्रटिका म्हटलं की दोन नावं प्रामुख्याने डोळ्यांसमोर येतात. ‘अशोक नायगावकर’ आणि ‘रामदास फुटाणे’.. हे दोन वात्रटिकावीर येणार आहेत BMM 2017 ला\nप्रेमकविता, ग्रामीण कविता, पर्यावरण जाणीवेच्या कविता, सामाजिक, राजकीय कविता.. त्या सादर करताना “वगैरे वगैरे” म्हणायची पद्धत आणि पल्लेदार मिशा म्हणजे अशोक नायगावकर “टिळक तुम्ही मंडालेला काला खट्टा प्यायला गेला होतात का “टिळक तुम्ही मंडालेला काला खट्टा प्यायला गेला होतात का” असं उपहासात्मक म्हणणारे कवी म्हणजे अशोक नायगावकर…\nहास्यातून बरोबर मर्मावर बोट ठेवत ते म्हणतात,\nअहो, पाणीपुरी भेळपुरी खाणं\nहा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे\nआणि आम्ही तो रोज मिळवणारच\nतुमचे डोके ठिकाणावर आहे काय टिळक \nलोक बघा किती आनंदात\nतुम्ही स्वदेशी बार टाका, मस्त जगा ..”\nकवितेतून कोपरखळ्या मारणारे महाराष्ट्राचे लाडके कवी रामदास फुटाणे यांची ओळख त्यांच्याच ह्या कवितेतून करून देता येईल:\n“मला माझ्याच स्वप्नांची तहान आहे\nया देशापेक्षा मीच महान आहे\nमी मलाच नमस्कार करतो\nमाझ्या धर्माचा जयजयकार असो\nमाझ्या पंथाचा जयजयकार असो\nमाझ्या प्रांताचा जयजयकार असो\nभारत कधी कधी माझा देश आहे…\nआणि शेवटी अंतर्मुख करणाऱ्या अशोक नायगावकरांच्या कवितेतली ही दोन कडवी..\nकिती दिसात गं न्हाले नाही\nमरता मरता झाड म्हणाले\nदोन थेंब तरी पाणी द्या हो\nकिती उंचवर बांधू समाधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://tyaa-kavitaa.blogspot.com/2011/07/blog-post_4447.html", "date_download": "2018-04-24T03:03:31Z", "digest": "sha1:SQ4KLED2YZEV4LGIBHQLTD2EGLPHVNLU", "length": 7551, "nlines": 119, "source_domain": "tyaa-kavitaa.blogspot.com", "title": "’त्या’ कविता: पारवा", "raw_content": "\nनिखळ, ख-याखु-या कविता पूर्ण समजायच्याही कितीतरी आधी आपल्याशी संवाद साधतात\nभिंत खचली कलथून खांब गेला\nजुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाला\nतिच्या कौलारी बसुनि पारवा तो\nखिन्न नीरस एकांतगीत गातो\nसूर्य मध्यान्ही उभा राहे\nघार मंडळ त्याभवती घालताहे\nपक्षी पानांच्या शांत सावल्यांत\nतुला नाही परि हौस उडायाची\nगोड हिरव्या झुबक्यात दडायाची\nउष्ण झळ्या बाहेर तापतात\nगीतनिद्रा तव आंत अखंडित\nचित्त किंवा तव कोवळ्या विखारे\nदुखतेखुपते का सांग सांग बा रे\nतुला काही जगतात नको मान\nगोड गावे मग भान हे कुठून\nपुरी क्षणही कोठून टिकायाची\nकरूणगीते घुमवीत जगी आज.\nदुःखनिद्रा ती आज तुला लागे\nतुझे जगही निद्रिस्त तुझ्या संगे\nफिरे माझ्या जगतात उष्ण वारे\nतुला त्याचे भानही नसे बा रे.\nया ब्लॉगवरील कविता कॉपी-पेस्ट करता येणार नाहीत.\nआपणांस या कविता विनासायास, कुठलेही कष्ट न घेता आंतरजालावर एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याच्या बदल्यात आपण किमान कवितांच्या बाबतीत तरी कॉपी-पेस्टची अंगवळणी पडलेली सवय बाजूला ठेवावी असे संग्राहकाला वाटते.\nकविता सरसकट कॉपी-पेस्ट करणं टाळा.\nसुमारे साडे-तीनशेच्यावर कविता टा‌ईप करताना संग्राहकाने इन्व्हेस्ट केलेला वेळ, श्रम याचसाठी आहेत की तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा.\nकाही शंका असल्यास कमेंट लिहा, प्रश्न विचारा- त्यांची उत्तरं देण्याचा यथाशक्ती, यथामती प्रयत्न केला जा‌ईल.\nएखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, टा‌ईप करा. कवितेचं ते खरंखुरं हस्तांतरण असेल.\nकॉपी-पेस्ट्चा शॉर्टकट चोखाळू नये.\nआपण रसिक आहात, आपल्याकडून हे अपेक्षित नाही.\nअरविंद वामन कुलकर्णी (1)\nगजानन माधव मुक्तिबोध (1)\nभिलोरी बोलीतील कविता (3)\nमलिका अमर शेख (6)\nवि. दा. सावरकर (1)\nशमशेर बहादूर सिंग (2)\nश्री. कृ. कोल्हटकर (1)\nहरिवंश राय बच्चन (1)\nएक बार वक्त से, लम्हा गिरा कहीं\nवहॉं दास्तां मिली, लम्हा कहीं नहीं\nहे लम्हें वेचून जपण्याकरताच मी लिहिते, लिहीत राहीन.\n’त्या’ कवितांचा संग्रह करण्यातून संग्राहकाला कोणताही आर्थिक लाभ नाही. संग्राहक आर्थिक लाभाकरिता या कवितांचा वापर करत नाही; आणि, तसे करण्यास कोणालाही प्रोत्साहन देत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://tyaa-kavitaa.blogspot.com/2011/07/blog-post_4524.html", "date_download": "2018-04-24T03:11:58Z", "digest": "sha1:6T2WSLMIOACUUJBBBV5KGEHLV26YA76G", "length": 7460, "nlines": 114, "source_domain": "tyaa-kavitaa.blogspot.com", "title": "’त्या’ कविता: सुमित्राच्या कविता- सौमित्र", "raw_content": "\nनिखळ, ख-याखु-या कविता पूर्ण समजायच्याही कितीतरी आधी आपल्याशी संवाद साधतात\nशब्दांना गुदमरुन जाताना कधी पहिलयस\nकधी पाहिलयस अर्थाला शब्द शोधताना\nकागदावर फ़क्त चिन्हांची भाषा..\nकिंवा फ़क्त कोरा कागद पाहिलायस प्रश्नचिन्हांकित\nसकाळ पाहिलीयेस ओहटून गेलेली\nकिंवा दिवस सारा भरतीने उधाणलेला\nसंध्याकाळ पाहिलीयेस ध्यानस्थ बगळ्यांची\nकिंवा पाऊस रात्रभिजल्या रस्त्यावरला..\nकिंवा एकट्यात खूप आत शिरलेली..\nदुपार पाहिलीयेस मृगजळात कोरडलेली\nकिंवा मृगजळ स्वत:मागेच धावणारं\nकिंवा अख्खा बार एकट्यात गजबजलेला\nकविता पाहिलीयेस अर्थ नसलेली\nया ब्लॉगवरील कविता कॉपी-पेस्ट करता येणार नाहीत.\nआपणांस या कविता विनासायास, कुठलेही कष्ट न घेता आंतरजालावर एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याच्या बदल्यात आपण किमान कवितांच्या बाबतीत तरी कॉपी-पेस्टची अंगवळणी पडलेली सवय बाजूला ठेवावी असे संग्राहकाला वाटते.\nकविता सरसकट कॉपी-पेस्ट करणं टाळा.\nसुमारे साडे-तीनशेच्यावर कविता टा‌ईप करताना संग्राहकाने इन्व्हेस्ट केलेला वेळ, श्रम याचसाठी आहेत की तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा.\nकाही शंका असल्यास कमेंट लिहा, प्रश्न विचारा- त्यांची उत्तरं देण्याचा यथाशक्ती, यथामती प्रयत्न केला जा‌ईल.\nएखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, टा‌ईप करा. कवितेचं ते खरंखुरं हस्तांतरण असेल.\nकॉपी-पेस्ट्चा शॉर्टकट चोखाळू नये.\nआपण रसिक आहात, आपल्याकडून हे अपेक्षित नाही.\nअरविंद वामन कुलकर्णी (1)\nगजानन माधव मुक्तिबोध (1)\nभिलोरी बोलीतील कविता (3)\nमलिका अमर शेख (6)\nवि. दा. सावरकर (1)\nशमशेर बहादूर सिंग (2)\nश्री. कृ. कोल्हटकर (1)\nहरिवंश राय बच्चन (1)\nएक बार वक्त से, लम्हा गिरा कहीं\nवहॉं दास्तां मिली, लम्हा कहीं नहीं\nहे लम्हें वेचून जपण्याकरताच मी लिहिते, लिहीत राहीन.\n’त्या’ कवितांचा संग्रह करण्यातून संग्राहकाला कोणताही आर्थिक लाभ नाही. संग्राहक आर्थिक लाभाकरिता या कवितांचा वापर करत नाही; आणि, तसे करण्यास कोणालाही प्रोत्साहन देत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/-------39.html", "date_download": "2018-04-24T02:43:07Z", "digest": "sha1:CZODLLGHSD4T3SCXEKDVKSCLVZUMQWSC", "length": 21872, "nlines": 655, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "बेगमपुर", "raw_content": "\nसोलापूर जिल्ह्यात मंगळवेढ्यापासून १५ कि.मी अंतरावर भीमा नदीकाठी प्राचिन सिध्देश्वर मंदिर व माचणूरचा किल्ला आहे. औरंगजेब व त्याच्या सैन्याचा तळ सात वर्षे इ.स.१६९४ ते १७०१ या भागात होता. मराठयांच्या अचानकपणे होणाऱ्या हल्ल्यापासून संरक्षण मिळविण्यासाठी औरंगजेबाने भिमा नदीच्या काठी इ.स. १६९५च्या सुमारास माचनुरचा किल्ला बांधला. या किल्ल्यात मुगल सैन्याची मोठी छावणी होती. किल्ला बांधुनही रात्रीच्या वेळी मराठे किल्ल्याबाहेरील छावणीवर हल्ला करून रसद व इतर सामान लुटून नेत. या हल्ल्यासाठी भीमा नदी ओलांडावी लागत असे पण मराठयांनी माचनुर किल्ल्यापासून एक मैल अंतरावर भीमा नदीला असणारा उतार शोधुन काढला होता व रात्रीच्या अंधारात मराठे या उतारावरून नदी ओलांडुन पलीकडे छावणीवर हल्ला करून लगेच मागे फिरत. हि गोष्ट औरंगजेबाच्या लक्षात आल्यावर त्याने हे हल्ले थांबवावे व माचनुर किल्ल्याला अधिक सरंक्षण मिळावे यासाठी नदीच्या उतारावर समोरील बाजुस एक लहानसा टेहळणीचा किल्ला बांधला तोच हा बेगमपुर किल्ला. माचणूर गावाच्या पुर्वेस भिमा नदीपलिकडे बेगमपूर गाव असुन माचनुरहुन सोलापूरकडे जाताना भीमा नदीवरील पुलावरून किल्ल्याचे बुरुज, तटबंदी व त्यावरील चर्या आपले लक्ष वेधतात. बेगमपुरचे मूळ नाव घोडेश्वर. औरंगजेबची छावणी या भागात पडल्यावर त्याने घोडेश्वर नाव बदलुन बेगमपुर करण्यात आले. या भागातील उध्वस्त प्राचीन शिवमंदीर त्याची साक्ष देते. बेगमपुर गावातुन फिरताना मोडकळीस आलेले अनेक वाडे व मंदिरे दिसुन येतात. गावातुन किल्ल्याकडे जाताना सर्वप्रथम किल्ल्याच्या अलीकडेच एका गढीचे प्रशस्त प्रवेशद्वार व त्यासमोर गलबताचा नांगर पडलेला दिसतो. गढीच्या मागील बाजुस ढासळलेले दोन बुरूज दिसुन येतात. बेगमपुर किल्ल्यात शिरताना किल्ल्याच्या मुख्य प्रवेशव्दारासमोर रणमंडळ व त्याचे दोन बुरूज दिसुन येतात. यात शत्रुला सहजपणे किल्ल्याच्या दरवाजापर्यंत पोहोचता येऊ नये यासाठी गडाच्या मुख्य दरवाजा समोर आडोसा निर्माण करून शत्रुला यात कोंडले जाते. रणमंडळाचे व किल्ल्याचे प्रवेशव्दार, तटबंदी व बुरुज आजही शिल्लक आहेत. प्रवेशव्दारातून आत आल्यावर दरवाजाच्या दोन्ही बाजूला पहारेकऱ्यासाठी बांधलेल्या देवड्या असुन आतील बाजूने वर दरवाजावर जाण्यासाठी पायऱ्या दिसतात. मूळ टेहळणीसाठी बांधलेल्या या किल्ल्यात नंतरच्या काळात खुप मोठे बदल केलेले दिसुन येतात. किल्ल्यातील दर्गा व मस्जिद या वास्तू किल्ला बांधणीच्या काळातील नसुन नंतरच्या काळात बांधलेली असावीत. किल्ल्याचे क्षेत्र एक एकरपेक्षा कमी असुन किल्ल्याच्या तटबंदीत आजही किल्ल्याचे आठ व रणमंडळाचे दोन असे दहा बुरूज सुस्थितीत दिसुन येतात. कोपऱ्यातील बुरुज दुमजली असुन त्यांना वरील भागात जाण्यासाठी अंतर्गत पायऱ्या आहेत. बुरुजावरून तटावर जाता येते. मूळ १५ फुट असणारी तटबंदी नंतर २०-२५ फुटापर्यंत वाढवलेली असुन आजही चांगल्या अवस्थेत आहे व संपुर्ण तटबंदीवर फेरी मारता येते. किल्ल्याला आपण शिरलेल्या दरवाजाशिवाय उजव्या बाजुस दोन व मागील बाजुस एक अशी अजुन तीन प्रवेशद्वारे आहेत. प्रवेशव्दाराच्या समोरील बाजुस दुसऱ्या टोकाला एक मशिद असुन मशिदी समोर दगडात बांधलेल पाण्याच टाक आहे. किल्ल्याच्या डाव्या बाजुच्या कोपऱ्यातील दरवाजाने खाली नदीपात्रापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत. किल्ल्याच्या मध्यभागी एक मोठी कबर असुन तिच्यासमोर उजव्या व डाव्या बाजुला तटाला लागुनच दोन कबरी आहेत. मध्यभागी असणारी कबर साधी असून ती औरंगजेबाची मुलगी झेब्बुन्निसाची व समोरील तिच्या शिक्षकाची असावी असे सांगितले जाते. मशिदीच्या मागिल बाजूस नदीकिनारी असलेला बुरूज सर्वात उंच असुन हा भाग किल्ल्यापासून थोडा सुटावलेला आहे. या बुरुजावर थेट नदीतुन पाणी खेचण्यासाठी रहाट बसविण्याची सोय दिसुन येते. येथुन किल्ल्याला वळसा मारून दुरवर वाहत जाणाऱ्या भीमा नदीचे खोल पात्र दिसते. इ.स.१८८४ सालच्या सोलापूर जिल्ह्याच्या गॅझेटनुसार माचणूरच्या चंद्रभागेकाठी भव्य शिवालय आहे. जवळच औरंगजेबचा तळ होता. माचणूरच्या पूर्वेकडे एक मैलावर चंद्रभागेच्या पलिकडील किनाऱ्यावर बेगमपूर हे बादशहाच्या बेगमची कबर असलेले गाव आहे. सध्या हा किल्ला पुरातत्व खात्याकडे असुन संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला आहे. पुरातत्त्व खात्याने अंतर्गत भागात काही ठिकाणी दुरुस्ती केली आहे.-------------सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://tyaa-kavitaa.blogspot.com/2012/05/blog-post_30.html", "date_download": "2018-04-24T03:07:17Z", "digest": "sha1:4DDVUDKWSWTC46NG3ZRWHHJWIMNT4ZZY", "length": 7025, "nlines": 118, "source_domain": "tyaa-kavitaa.blogspot.com", "title": "’त्या’ कविता: तीन-सलील वाघ", "raw_content": "\nनिखळ, ख-याखु-या कविता पूर्ण समजायच्याही कितीतरी आधी आपल्याशी संवाद साधतात\nकोणत्या ना कोणत्या बहाण्यानी\nहे मला आता नक्की माहित झालंय\nजवळजवळ एकशे ऐंशी अंशाचा कोन करतो\nहे मी अगदी ओळखलंय\nकारन नवा अस्पष्ट मोहोर\nथोडा थोडा कुठे ठळक तरतरीत होत असतो\nआणि निसटून पडणारी पानं परस्पर\nवारयानी कुठल्याकुठे दूर जातात\nएक खूप मस्त वास येतो\nया ब्लॉगवरील कविता कॉपी-पेस्ट करता येणार नाहीत.\nआपणांस या कविता विनासायास, कुठलेही कष्ट न घेता आंतरजालावर एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याच्या बदल्यात आपण किमान कवितांच्या बाबतीत तरी कॉपी-पेस्टची अंगवळणी पडलेली सवय बाजूला ठेवावी असे संग्राहकाला वाटते.\nकविता सरसकट कॉपी-पेस्ट करणं टाळा.\nसुमारे साडे-तीनशेच्यावर कविता टा‌ईप करताना संग्राहकाने इन्व्हेस्ट केलेला वेळ, श्रम याचसाठी आहेत की तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा.\nकाही शंका असल्यास कमेंट लिहा, प्रश्न विचारा- त्यांची उत्तरं देण्याचा यथाशक्ती, यथामती प्रयत्न केला जा‌ईल.\nएखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, टा‌ईप करा. कवितेचं ते खरंखुरं हस्तांतरण असेल.\nकॉपी-पेस्ट्चा शॉर्टकट चोखाळू नये.\nआपण रसिक आहात, आपल्याकडून हे अपेक्षित नाही.\nअरविंद वामन कुलकर्णी (1)\nगजानन माधव मुक्तिबोध (1)\nभिलोरी बोलीतील कविता (3)\nमलिका अमर शेख (6)\nवि. दा. सावरकर (1)\nशमशेर बहादूर सिंग (2)\nश्री. कृ. कोल्हटकर (1)\nहरिवंश राय बच्चन (1)\nएक बार वक्त से, लम्हा गिरा कहीं\nवहॉं दास्तां मिली, लम्हा कहीं नहीं\nहे लम्हें वेचून जपण्याकरताच मी लिहिते, लिहीत राहीन.\n’त्या’ कवितांचा संग्रह करण्यातून संग्राहकाला कोणताही आर्थिक लाभ नाही. संग्राहक आर्थिक लाभाकरिता या कवितांचा वापर करत नाही; आणि, तसे करण्यास कोणालाही प्रोत्साहन देत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/-----14.html", "date_download": "2018-04-24T02:49:29Z", "digest": "sha1:RYYGMF5I45CYCYB2IKIOOY3ZNXVEDE5Q", "length": 23975, "nlines": 650, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "पिलीव", "raw_content": "\nसातारा-पंढरपूर मार्गावर अकलूजपासुन ३२ कि.मी तर सोलापुर महामार्ग इंदापुरपासून ६० किमी वर पिलीव नावाचे छोटेसे गाव आहे. पिलीव गावातुन दिसणाऱ्या गावाच्या मागील लहानशा टेकडीवरच पिलीवचा किल्ला आहे. किल्ला सुस्थितीत असुन किल्ल्याच्या आत आजही किल्लेदाराचे वंशज राहत आहेत. साधारण १.५ एकरात वसवलेला हा किल्ला दोन भागात विभागलेला असुन आयताकृती आकाराच्या या किल्ल्याचे प्रवेशद्वार पश्चिमाभिमुख आहे. गडात प्रवेश करण्यापुर्वी दरवाजाच्या डावीकडील तटबंदी समोरच चुना मळण्याची दोन घाणी दिसुन येतात तसेच डाव्या बाजूस बुरुजाच्या अलीकडे तटबंदीपासुन बाहेर काढलेला एक आयताकृती सज्जा दिसतो. त्याला खालील बाजुस झरोके आहेत. काळ्या-तांबूस पिवळसर दगडांनी बांधलेल्या तटबंदीत हा सज्जा उठुन दिसतो. बुरुजांवर व तटबंदीवर जागोजागी मारगीरीसाठी जंग्या ठेवलेल्या आहेत. मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूच्या तटासमोर एक लहानशी कमरेइतक्या उंचीची भिंत आहे. येथे कधीकाळी एखादी खोली असावी. किल्ल्याच्या तटबंदीत एकुण दहा बुरूज असुन चार टोकाला चार भव्य बुरूज व उरलेले सहा मध्यम आकाराचे बुरूज तटबंदीत अशी याची रचना दिसुन येते. किल्ल्याचे एकुण बांधकाम पहाता किल्ला बांधताना अर्धवट सोडुन दिल्याचे दिसुन येते. किल्ल्याचा एकुण आकार पहाता किल्ल्याचा मुख्य दरवाजा या बांधकामाशी विसंगत वाटतो शिवाय दरवाजाच्या उजवीकडील बुरूज अर्धवट बांधलेला वाटतो शिवाय येथील बांधकामात चुना भरण्याचे काम राहून गेले आहे. किल्ल्याच्या या दरवाजातून आत आल्यावर दोन्ही बाजूस पहारेकऱ्यासाठी असणाऱ्या देवड्या पहायला मिळतात. दरवाजासमोरच एक पडझड झालेली वास्तू आहे. या वास्तूच्या आत शिरुन उजव्या बाजुस गेल्यास आपण किल्ल्याच्या दुसऱ्या भागात पोहोचतो. या तटबंदीत असणाऱ्या बुरुजाखाली एक कोठार असुन त्याला आत हवा व प्रकाश येण्यासाठी दोन झरोके आहेत. बुरुजाखालील या खोलीत रचना या भागातील टेहळणीसाठी असावी असे वाटते. हा बुरुज पाहून पुन्हा दरवाजाकडे येऊन डाव्या हाताला थोडेसे चालत गेल्यावर तटबंदीवर जाणाऱ्या पायऱ्या दिसतात. या पायऱ्यांनी तटबंदीवर फेरफटका मारून या भागातील तीनही बुरुजावर जाता येते. इथे मधल्या बुरुजावर एक ४ फुटी छोटी तोफ दिसुन येते. अगदी पुढे टोकाला दिसणाऱ्या बुरुजावर जाण्यासाठी एका लहानसा दरवाजा असुन वाकुन पायऱ्यांनी या बुरुजावर जाता येते. या बुरुजाचा घेर साधारण ३६ फुट असुन बुरुजावरील ५ फुट उंचींच्या तटबंदीत जागोजागी जंग्या व तोफांसाठी झरोके केलेले आहेत. या बुरुजापुढील तटबंदी कोसळली असल्याने आपल्याला येथुनच मागे फिरावे लागते. किल्ल्याच्या इतर तीन भव्य बुरुजांवर जाण्यासाठी असेच अरुंद दरवाजे असुन तटबंदीवर जाणाऱ्या पायऱ्या कोसळल्या असल्याने तेथे जाता येत नाही. या बुरूजावरून किल्ल्याचा संपुर्ण परीसर दिसुन येतो. किल्ल्याच्या मध्यभागी एका प्रशस्त वाड्याचे चौथरे नजरेस पडतात. किल्ल्याच्या इतर भागात खाजगी मालमत्ता व वस्ती असल्यामुळे तिथे जाता येत नाही पण नव्या बांधकामात किल्ल्याचे मूळ अवशेष नष्ट झाले असावेत. किल्ल्याचा हा भाग पाहुन झाल्यावर पुन्हा मूळ वाटेवर येऊन थोडे पुढे गेल्यावर वाटेच्या डाव्या बाजूने खाली उतरल्यास तटबंदीला लागुनच खाली उतरणाऱ्या पायऱ्या आहेत.या पायऱ्यांच्या शेवटी असणाऱ्या लहानशा दरवाजातून किल्ल्याच्या दुसऱ्या भागात जाता येते. किल्ल्याचा हा भाग मूळ किल्ल्यापासून पुर्णपणे अलिप्त असुन संपुर्णपणे तटबंदीने वेढलेला आहे. या भागात असलेल्या तटबंदीवर जाणाऱ्या पायऱ्या असुन मध्यभागी एक सुंदर दगडी बांधकाम असलेली अष्टकोनी बारव आहे. या विहीरीत उतरण्यासाठी पायऱ्या असुन पायऱ्यांच्या शेवटी एक सुंदर कमान आहे. किल्ल्याच्या या भागातील कोपऱ्यात असणाऱ्या बुरुजावरून किल्ल्याबाहेर पडता येते. येथे किल्ल्याच्या बाहेरील बाजुस दोन बुरुजांच्या मधील भागात म्हसोबाची घुमटी असुन ते किल्ल्याची क्षेत्रदेवता आहे. येथे आपली गडफेरी पूर्ण होते. संपुर्ण गड फिरण्यास एक तास पुरेसा होतो. या किल्ल्यात फिरताना आमची भेट किल्ल्याचे मुळ मालक व जहागिरदारांचे वंशज श्री.पेरसिंग जयसिंगराव जहागीरदार यांच्याशी झाली व त्यांच्याकडे असलेली मराठा काळातील तलवार,भाला,दांडपट्टा यासारखी शस्त्रास्त्रे आम्हाला पहायला मिळाली इतकेच नव्हे तर त्यांनी आम्हाला फलाहार करवुन आमचा पाहुणचार केला व जातीने आम्हाला संपुर्ण किल्ला फिरवला. जहागीरदार यांचे मूळ नाव भोसले असुन ते थेट अक्कलकोट भोसले घराण्याशी संबधित आहेत. त्यांनी सांगितलेल्या इतिहासानुसार जहागीरदार घराण्याच्या मुळपुरुषाने छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात हा किल्ला बांधला. हि गढी नसून एक भक्कम भुईकोट किल्ला आहे. स्वराज्यातील सातारा कोल्हापूर भागावर मोगल सैन्याचे विजापूर-सोलापूर मार्गे होणारे आक्रमण थोपवण्यासाठी हा किल्ला बांधला गेला. सदर किल्ला हा सध्या त्यांच्या जहागीरदारांच्या वंशजांच्याच अखत्यारीत आहे. किल्ला बांधून पुरा होत असतानाच कुठल्याशा लढाईत जहागीरदार यांच्या घराण्यातील मूळपुरुषाने प्रचंड पराक्रम गाजवला परंतु दिवाळी दरम्यान झालेल्या या लढाईत त्यांना वीरमरण आले व त्यामुळे किल्ला काही प्रमाणात बांधायचा राहून गेला. तेंव्हापासून या जहागिरदारांच्या वाड्यात दिवाळी साजरी केली जात नाही व दिवाळीला रोषणाई केली जात नाही. गडाचा यापेक्षा अधिक इतिहास उपलब्ध नाही.--------------सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2012/01/blog-post_09.html", "date_download": "2018-04-24T02:57:39Z", "digest": "sha1:BG3M6EE37T7QZULASGGNGG473OEDJXNH", "length": 16145, "nlines": 280, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: “बाबासाहेब” उपनाव असे रुजले.", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nसोमवार, ९ जानेवारी, २०१२\n“बाबासाहेब” उपनाव असे रुजले.\n१९२७ ची गोष्ट आहे. अस्पृश्य चळवळीतील एक अत्यंत महत्वाचे नाव म्हणजे डॉ. भीमराव आंबेडकर. हे नाव १९२७ पर्यंत बरेच लोकप्रिय झाले होते. तेंव्हा बाबासाहेबांचे कार्यालय दामोदर हॉल, परळ, मुंबई येथे होते. बाबासाहेबाना भेटायला येणारी सर्व मंडळी त्याना डॉक्टर आंबेडकर, डॉक्टर साहेब वा साहेब असे संबोधत. तेंव्हा बाबासाहेब बहिष्कृत भारत (ब.भा.) नावाचे पाक्षिक चालवत असत. पोयबावाडीतील कावाराणा बिल्डिंग मधील दुस-या माळ्यावर ब.भा. चे कार्यालय होते. चळवळीसाठी काम करणारे व ब. भा. साठी लेखन करणारे बाबासाहेबांचे काही अनुयायी व विद्यार्थी ईथे मुक्कामी राहात.\nसप्टे १९२७ च्या एका रविवारी मोकळ्या वेळेत जेंव्हा ही चळवळीतील तरुण मुले गप्पा टप्पा मारत बसली तेंव्हा त्यांच्यातील चांगदेव भवानराव खैरमोडे या तरुण मुलाने असे सुचविले की, आपल्या साहेबांची किर्ती जगभर पसरत चालली आहे. तसेच ते आपल्या सर्व अस्पृश्य समाजाचे मोठे उध्दारक असून त्यांच्या धर्मपत्नी आम्हा सर्व पोरांस मातेसमान पाहतात. जन्माने आमचे आईबाप वेगवेगळे आहेत, पण आम्हाला या मानवी मुल्ये बहाल करणारे आपण सर्वांचे एकच बाप आहेत ते म्हणजे आंबेडकर साहेब व आपली सर्वांची एकच आई ती म्हणजे रमाई. म्हणून या पुढे आपण आंबेडकर साहेबाना ’बाबासाहेब’ व रमाईना ’आईसाहेब’ म्हणण्याचा प्रघात सुरु करु या.\nउपस्थीत सर्व बांधवाना ही उपनावाची युक्ती आवडली. त्यांच्या त्यांच्यातील चर्चेत व संवादात ती आंबेडकरांचा बाबासाहेब असा उल्लेख करु लागली व रमाईस आईसाहेब म्हणने सुरु झाले. पण हा प्रघात सर्वत्र रुजवायचा होता. मग बाबासाहेबांच्या सभांमधून बोलताना वरिल प्रस्तावातील वक्ते प्रत्येक सभेतून बोलताना ठासून बाबासाहेब व आईसाहेब असा उल्लेख करु लागली. सुरुवातीला बाबासाहेबानाही कळले नाही हे काय चाललं. तसही त्याना कळू न देताच ही उपनावं रुजवायची होती. मुख्यत्वे मोरे नि वडवळकर या दोन खंद्या वक्त्यानी बाबासाहेब व माईसाहेब ही उपनावं रुजविण्यात सिंहाचा वाटा उचलाला. हा हा म्हणतार महाराष्ट्रातील प्रत्येक सभेतून या दोन वक्त्यानी वरील उपनावांचा वारंवार उच्चार करुन लोकांच्या मनात ही नावं रुजविली.\n१९३० पर्यंत ही दोन्ही उपनावं सर्वत्र ईतक्या आत्मियतेने स्विकारली गेली की आता चळवळीतील लोकं त्याना फक्त बाबासाहेब एवढच म्हणू लागली. नंतर मात्र विरोधकही कित्येक वेळा त्याना बाबासाहेब म्हणू लागले व रमाईस आईसाहेब.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nशिवजयंती बदलापूरची - १९२७ सालची\n“बाबासाहेब” उपनाव असे रुजले.\nधनगरांच्या विरोधात विलास खरातचे पुस्तक\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/chaturang-news/first-love-of-einstein-163946/", "date_download": "2018-04-24T03:11:04Z", "digest": "sha1:KZJPIUWK4EYIBLMWHNM3MQDRKJUIRLXT", "length": 30673, "nlines": 235, "source_domain": "www.loksatta.com", "title": "आइन्स्टाइनचे‘पहिले प्रेम’ | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\n‘सेक्स’ ही समस्त प्राणीजगतातील ‘मूलभूत’ भावना असून ‘शृंगारिक प्रेम’ ही मानवामधील ‘विकसित’ भावना आहे.\n‘सेक्स’ ही समस्त प्राणीजगतातील ‘मूलभूत’ भावना असून ‘शृंगारिक प्रेम’ ही मानवामधील ‘विकसित’ भावना आहे. अर्थात ‘प्रेम’ आणि ‘सेक्स’ या वेगवेगळय़ा गोष्टी असल्या तरी एकमेकांमध्ये गुंफल्या गेल्याने, त्यांच्या संमिश्रभावांमुळे प्रेमात विविध छटा आढळतात. आणि अशा वेगवेगळय़ा छटांमुळे आइन्स्टाइनचे ‘पहिले प्रेम’ एकापेक्षा जास्त वेळा होऊ शकते.\n‘सर, तुमचं ‘आर्ट ऑफ इंटिमसी’ शिकणारा तुमचा शिष्य त्या ज्ञानाला फारच सार्वत्रिक करतोय,’ नेहा मला तिचा नवरा मधुरबद्दल सांगत होती.\n’ मी थोडा बुचकळय़ात पडलो.\n‘बघा ना, सकाळी तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्याने मला जादू की झप्पी दिली खरी, पण ‘आय लव्ह यू’ म्हणताना ‘आय लव्ह यू.. टू’ असं म्हणाला.’ नेहा.\n‘मग तू काय म्हणालीस चिडलीस की काय\n‘छे. मग मीपण त्याला ‘मी टू’ असं म्हणाले.’ नेहाने सांगितले.\n‘गुड. मग झाली ना फिटम्फाट’ मी तिला विचारले.\n‘पण सर मला याच्याबद्दल संशयच आहे. परवा त्याच्या ऑफिसमध्ये मी अचानक गेले होते त्या वेळी त्याच्या केबिनमधून त्याची सेक्रेटरी खुशीत बाहेर येताना दिसली. मला जाम राग आलाय मधुरचा.’ नेहाच्या ठिणग्या अजून जाणवत होत्या.\nमी प्रश्नार्थक नजरेने मधुरकडे पाहिले. तो हसत म्हणाला, ‘सर, तुम्हाला माहीतच आहे की आमचं लव्ह मॅरेज आहे आणि त्यालाही आता एक वर्ष होत आलंय. आणि सर, ती नेहमीच माझ्यावर संशय घेत असते. कारण या सेक्रेटरीच्या अगोदर नेहाच माझी सेक्रेटरी होती\n‘ओऽ’ नेहाच्या संशयाचे मूळ कारण लक्षात आले.\n‘तसं नाही सर, मुळात हाच तसा वागतो. अतिप्रेमळ.’ नेहा.\n‘सर, पण तुम्हीच मला सांगा, आपण सर्वाशी प्रेमाने वागलं पाहिजे की नाही तरच ते आपल्याशीही प्रेमाने वागतील, नीट कामं करतील, हो की नाही तरच ते आपल्याशीही प्रेमाने वागतील, नीट कामं करतील, हो की नाही\n‘हो ना, अगदीऽ’ नेहा थोडी घुश्शातच. ‘सर, आणि परवा मला म्हणाला की आपलं तर सात नंबरचं प्रेम आहे ना मग काळजी कशाला करतेस मग काळजी कशाला करतेस\n‘नाही सर. तुम्ही ते प्रेमाचे आठ प्रकार सांगितले आहेत ना, त्यातलं ते सात नंबरचे, असोसिएशन लव्ह, सहवासोत्तर प्रेम. वारंवार संपर्काने, व्यक्तीची निगेटिव्ह बाजू मान्य करून होणारं. मी मधुरची बरीच र्वष सेक्रेटरी होते ना म्हणून म्हणाला.’ नेहाने विश्लेषण केले.\n‘बरं हे बघ, या गोष्टी फार गंभीरपणे नको घ्यायला. आणि तूही त्याला मी टू, म्हणालीस की.’ मी.\n‘ते मी गमतीने म्हटलं होतं. पण खरंच सर, पुरुषांना असं पुन:पुन्हा प्रेमात पडता येतं\n‘अहो सर, मी एरवी तिला काहीही गंभीरपणे म्हटलं तर ती ते कधीही गंभीरपणे घेत नाही, पण हे तिला मजेने म्हटलं आणि तिने ते गंभीरपणे घेतलं. आता माझी ही सेक्रेटरी आहे. आकर्षक आहे, पण प्रेम वगरे कल्पना काही माझ्या मनात अजून तरी आल्या नाहीयेत. पण नेहा अशीच संशय घेत राहिली तर मात्र..’ मधुरने हुशारीने वाक्य अर्धवटच सोडलं. नेहा फुत्कारली, ‘तर काय बोल, बोल ना\n‘तर काही नाही, मला दुसरी सेक्रेटरी बघावी लागेल.’ धूर्त मधुर सुस्कारा टाकत बोलला.\nमी सर्व पाहत होतो. ऐकत होतो. मधुर नेहाची फिरकी घेण्यात पटाईत दिसत होता. ते पेल्यातले वादळ होते आणि पेल्यातच शमले. पण मला मात्र प्रेम, आकर्षण, शरीरसंबंध या निसर्गनिर्मित भावांचा, प्रेरणांचा विचार पडला. आणि अल्बर्ट आइन्स्टाइन यांचे एक वाक्य आठवले.\nप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन यांनी एकदा म्हटले होते, ‘भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र यांच्या भाषेत जीवशास्त्रीय ‘पहिल्या प्रेमा’ची परिभाषा कशी काय करता येईल’ (हाऊ ऑन अर्थ आर यू एव्हर गोइंग टू एक्सप्लेन इन टर्म्स ऑफ फिजिक्स अ‍ॅण्ड केमिस्ट्री अ‍ॅन इम्पॉर्टट बायॉलॉजिकल फिनॉमेनॉन अ‍ॅज फर्स्ट लव्ह’ (हाऊ ऑन अर्थ आर यू एव्हर गोइंग टू एक्सप्लेन इन टर्म्स ऑफ फिजिक्स अ‍ॅण्ड केमिस्ट्री अ‍ॅन इम्पॉर्टट बायॉलॉजिकल फिनॉमेनॉन अ‍ॅज फर्स्ट लव्ह) ही विचारणा करताना त्यांना हेच सुचवायचे होते की, अशी गोष्ट अशक्य आहे. आणि त्याचबरोबर आइन्स्टाइन यांना बहुतेक जीवशास्त्रीय ‘दुसरे प्रेम’, ‘तिसरे प्रेम’ वगैरे होऊ शकतात याची कल्पना असल्यानेच त्यांनी ‘पहिले प्रेम’ हा शब्दप्रयोग वापरला असणार\nवेगवेगळय़ा वैद्यकीय क्षेत्रातील मॉलेक्युलर बायॉलॉजीच्या आधुनिक संशोधनांचा सखोल अभ्यास करून त्यांचे कामशास्त्रीय संदर्भीकरण व विश्लेषण (सेक्सॉलॉजिकल इंटरप्रिटेशन) करून तसेच ‘प्रेम व सेक्स’ या दोन्हींचे वैद्यकीय परिभाषेत सुसूत्रीकरण करून, मी आइन्स्टाइन यांच्या ‘पहिल्या प्रेमा’चे स्पष्टीकरण सर्वसामान्यांसाठी करत आहे. त्यामुळे ‘पाऊले चालती प्रेमपंढरीची वाट’ हे कसे घडते, हे लक्षात येईल.\nगुरुत्वाकर्षणासारखाच तुल्यबळ प्रेमाकर्षणाचा जोर निसर्गाने पृथ्वीवर निर्माण करून मानववंश गुरुत्वाकर्षणामुळे या पृथ्वीशी आणि तर प्रेमाकर्षणामुळे तो आपसात एकमेकांशी बांधील राहील असे पाहिलेले दिसते. पाहिलेल्या आकर्षक व्यक्तीविषयीच्या संवेदना पहिल्यांदा मेंदूतील दृष्टिज्ञान मेंदूतून मानवाच्या वैचारिक मेंदूच्या प्रीफ्रंटल भागात जातात. क्षणार्धात तिथे त्या व्यक्तीविषयीच्या निर्माण झालेल्या मोहमयी भावना तपासून त्या मेंदूत इतरत्रही विश्लेषणासाठी पाठवल्या जातात. पुरुषामध्ये ‘मॅमीलरी बॉडी’ या मेंदूभागामध्ये त्या व्यक्तीचे शारीरिक आकर्षणही मापले जाते. पुरुष वयात येतानाच सेक्स हॉर्मोन टेस्टोस्टेरॉनच्या प्रभावाने सुरू झालेली ही क्रियाशीलता मेंदू जिवंत असेपर्यंत चालूच असते. (रसिकता अमर असते) स्त्रीमध्ये सेक्स हॉर्मोन इस्ट्रोजेनमुळे घनिष्टतेच्या भावुक आकर्षणाशी संबंधित भागांचा (इन्शुला व अँटीरीयर सिंग्युलेट कॉर्टेक्स) प्रभाव असतो.\nया सर्व भागांच्या प्रतिसादात्मक माहितीने त्या संवेदनांमधील र्सवकष मोहकता (अ‍ॅट्रॅक्शन) पारखून त्या व्यक्तीचा आकर्षणभाव (अ‍ॅट्रॅक्टीवनेस) मेंदूकडून ठरवला जातो. आकर्षण भावातील उत्कटता जास्त वाटल्यास (हाय, मार डाला) त्या संवेदना लगेचच मेंदूतील खोलवर भागातील व्हेंट्रल टेगमेंटल एरिया (व्हीटीए) येथे पाठवल्या जातात. व्हीटीए इथे फेनिलएथिलअमाइन (पीईए) हे मेंदू पेशींतील संवेदन, कम्युनिकेशन जलद करणारे रसायन कार्यान्वित होते. आणि मग पीईए जिच्यामुळे तयार होते त्या व्यक्तीबद्दल आसक्ती निर्माण होते. पीईए हेच प्रेमाकर्षणाचे मूळ आसक्ती-रसायन.\nनंतर लॅटरल टेगमेंटल भागात नॉरएपिनेफ्रीन रसायन वाढून ते पसरते. त्यामुळे उत्तेजन, एक्साइटमेंट होऊन धडधड वाढणे, रक्तदाब वाढणे यासारख्या ‘दिल धकधक करने लगा’सारख्या गोष्टी क्षणार्धात घडतात. पीईए व नॉरएपिनेफ्रीन या रसायनांनी मेंदूतील न्यूक्लिअस अ‍ॅक्युबन्स या आनंदकेंद्रात व कॉडेट न्यूक्लिअस या भागात डोपामाइन हे आनंद-रसायन पसरते. कॉडेट न्यूक्लिअस हा भाग सौंदर्यपारखी आहे. त्याच्या उत्तेजनामुळे प्रेमपात्राविषयीच्या विचारांशी, नजरभेटीशी आनंद-संवेदना जोडली जाते. मग तिच्या आठवणीनेही मन प्रफुल्लित व उत्साही होऊ लागते.\nशेकडो वर्षांपूर्वीच्या सिद्धयोगीश्वर रचित ध्यानधारणेच्या विज्ञानभरव तंत्रातील धारणा ४६, श्लोक ६९ मध्ये याचा विचार केलेला आढळतो. कामसुखाच्या नुसत्या कल्पनांनी, केवळ ध्यानाने (फॅण्टसीने) व्यक्तीचे मन आनंदाने प्रफुल्लित होते. (‘लेहनामन्थनाकोटै .. भवेदानन्दसंप्लव’)\nमोहमयी संवेदनांनी अशा प्रकारे मेंदूतील हायपोथॅलॅमसमध्ये ऑक्सिटोसीन व व्हाजोप्रेसीन निर्माण होऊन वासनानिर्मिती होते. इन्शुला व अँटीरीयर सिंग्युलेट कॉर्टेक्स भागांमध्ये ऑक्सिटोसीनच्या परिणामांनी जिव्हाळय़ाचे, तर व्हेंट्रल पॅलिडम भागात व्हाजोप्रेसीनचा प्रभाव होऊन बांधीलकीचे, कमिटमेंटचे भाव निर्माण होऊ लागतात.\nसेक्स आणि प्रेम यांची निर्मिती यंत्रणा वेगवेगळी असली तरी संलग्न असते. ऑक्सिटोसीन हा त्यांच्यातील महत्त्वाचा दुवा. म्हणूनच शृंगारिक प्रेमाकर्षणाला लैंगिकतेचा स्पर्श असतो. या गोष्टी लैंगिक हॉर्मोनच्या प्रभावाखाली घडत असतात. म्हणूनच शृंगारिक प्रेम हे लैंगिकतेविना नसते.\nव्हाजोप्रेसीनचा प्रभाव जितका जास्त, तितकी बांधीलकीची जाणीव जास्त. मधुरच्या ‘प्रेमळ’ स्वभावाचा पुरेपूर अनुभव असल्याने नेहाला मधुरच्या ‘आकर्षति’ सेक्रेटरीचा धोका वाटणे साहजिकच होते; परंतु त्यांचे जर ‘सात नंबर’चे प्रेम होते तर मधुरनेही नेहाबरोबर इंटीमसी वाढवून ते प्रेम ‘आठ नंबर’चे करून (कंपॅनियनशिप, साहचर्य) तिची प्रेमातील ‘असुरक्षितते’ची भावना घालवणे गरजेचे होते हे मात्र खरे. (आणि तो तोच प्रयत्न करीत होता. म्हणूनच ते वादळ पेल्यातले ठरले.)\nपीईए, नॉरएपिनेफ्रीन, डोपामाइन, ऑक्सिीटोसीन, व्हाजोप्रेसीन ही पंच महा-प्रेमरसायने मज्जासंस्थेमार्फत शरीरात इतरत्र प्रभाव करू लागतात. वाढलेल्या डोपामाइनचा परिणाम मेंदूतील अ‍ॅमिग्डाला भागावरही होऊन भीतीभाव नष्ट होतो व प्रेमात ‘बिनधास्तपणा’ व धोके पत्करण्याची प्रवृत्ती उफाळून येते. (अब चाहे सर फुटे या माथा, मैंने तेरी बाह पकडम् ली).\nडोपामाइन वाढल्याने मेंदूत वैचारिक संतुलनाचे सेरोटोनीन रसायन कमी होऊन प्रेमाचे ‘वेड’ लागते (दिल तो पागल है). प्रेमात तारतम्य उडून जाते. प्रेमाची व्यक्ती ही अत्यंत आदर्श व दोषविरहित असल्याचा साक्षात्कार होत राहतो आणि ‘जो तुमको हो पसंद वोही बात करेंगे, तुम दिनको अगर रात कहो रात कहेंगे’ असा अव्यवहारीपणा उफाळून येतो. (अर्थात लग्न झाल्यावरच त्या व्यक्तीतील उणिवा व दोष दिसू लागतात, हे वेगळे\n‘सेक्स’ ही समस्त प्राणीजगतातील ‘मूलभूत’ भावना असून ‘शृंगारिक प्रेम’ ही मानवामधील ‘विकसित’ भावना आहे. अर्थात ‘प्रेम’ आणि ‘सेक्स’ या वेगवेगळय़ा गोष्टी असल्या तरी एकमेकांमध्ये गुंफल्या गेल्याने, त्यांच्या संमिश्रभावांमुळे प्रेमात विविध छटा आढळतात. आणि अशा वेगवेगळय़ा छटांमुळे आइन्स्टाइनचे असे ‘पहिले प्रेम’ एकापेक्षा जास्त वेळा होऊ शकते. (व्यावहारिक जगात मात्र एक प्रेम सुरळीतपणे होणे मुश्कील). रोमँटिक प्रेमाचे अधिष्ठान असल्यास सेक्सच्या क्रियेचा आनंद हा दोघांचेही मन विभोर करणारा ठरतो हे खरे.\nम्हणूनच प्रसिद्ध उर्दू शायर जाँनिसार अख्तर यांनी एका शेरमध्ये चपखलपणे सांगितले आहे,\n‘सोचो तो बडी चीज़्‍ा है तहज़ीब (संस्कृती) बदन की.. वर्ना तो ये बदन आग बुझाने के लिये है’\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://exactspy.com/mr/the-best-cell-phone-monitoring-software-free-download-for-spouse/", "date_download": "2018-04-24T02:42:12Z", "digest": "sha1:EQTEKM6SN6LFFTHSMUXP64LUGGUFQ4IE", "length": 17032, "nlines": 146, "source_domain": "exactspy.com", "title": "The Best Cell Phone Monitoring Software Free Download For Spouse", "raw_content": "\nOn: नोव्हेंबर 28Author: प्रशासनकॅटेगरीज: Android, सेल फोन Spy, सेल फोन Spy कुपन, सेल फोन ट्रॅकिंग, कर्मचारी देखरेख, मोबाइल Spy स्थापित, आयफोन, आयफोन 5s Spy सॉफ्टवेअर, मोबाइल फोन नियंत्रण, मोबाइल Spy, मोबाइल Spy ऑनलाईन, इंटरनेट वापर निरीक्षण, पालकांचा नियंत्रण, पाहणे फेसबुक मेसेंजर, Android साठी पाहणे, IPhone साठी पाहणे, गुप्तचर iMessage, पाहणे मोबाइल स्मार्टफोन, कॉल वर शोधणे, एसएमएस वर शोधणे, गुप्तचर स्काईप, गुप्तचर Viber, गुप्तचर WhatsApp,, ट्रक GPS स्थान कोणत्याही टिप्पण्या नाहीत\nकाय आपण फक्त काय करण्याची आवश्यकता आहे:\n1. exactspy च्या वेब साईट वर जा आणि सॉफ्टवेअर खरेदी.\n2. आपण निरीक्षण करू इच्छित फोन मध्ये अनुप्रयोग डाउनलोड करा.\n3. इंटरनेट कनेक्शन आहे की कोणत्याही डिव्हाइसमधून फोन डेटा पहा.\n• ट्रॅक मजकूर संदेश\n• ट्रक GPS स्थान\n• मॉनिटर इंटरनेट वापर\n• प्रवेश दिनदर्शिका आणि अॅड्रेस बुक\n• वाचा झटपट संदेश\n• कंट्रोल अनुप्रयोग आणि प्रोग्राम्स\n• पहा मल्टिमिडीया फायली\n• फोन आणि अधिक दूरस्थ नियंत्रण ठेवण्यास ...\nसेल फोन निरीक्षण सॉफ्टवेअर मोफत डाऊनलोड, Cell phone monitoring software free trial, सेल फोन गुप्तचर ट्रॅकर सॉफ्टवेअर मोफत डाऊनलोड, Clubmz free download, मोफत सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर, मोफत सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर कोणताही फोन डाउनलोड, मोफत सेल फोन साथीच्या सॉफ्टवेअर, मोबाइल फोन पाहणे सॉफ्टवेअर मोफत डाउनलोड पूर्ण आवृत्ती, Spy mobile tracker free download\nमुलभूत भाषा म्हणून सेट करा\nAndroid सेल फोन Spy सेल फोन Spy कुपन सेल फोन ट्रॅकिंग कर्मचारी देखरेख मोबाइल Spy स्थापित आयफोन आयफोन 5s Spy सॉफ्टवेअर मोबाइल फोन नियंत्रण मोबाइल Spy मोबाइल Spy ऑनलाईन इंटरनेट वापर निरीक्षण पालकांचा नियंत्रण पाहणे फेसबुक मेसेंजर Android साठी पाहणे IPhone साठी पाहणे गुप्तचर iMessage पाहणे मोबाइल स्मार्टफोन कॉल वर शोधणे एसएमएस वर शोधणे गुप्तचर स्काईप गुप्तचर Viber गुप्तचर WhatsApp, ट्रक GPS स्थान अश्रेणीबद्ध\nअनुप्रयोग दुसर्या फोनवर मजकूर संदेश ट्रॅक करण्यास सर्वोत्कृष्ट सेल फोन मॉनिटरिंग सॉफ्टवेअर सर्वोत्कृष्ट सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर डाउनलोड सर्वोत्कृष्ट सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर मुक्त सर्वोत्कृष्ट सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर आयफोन बेस्ट मोफत सेल फोन Spy अनुप्रयोग मोफत iPhone साठी सेल फोन पाहणे अनुप्रयोग सेल फोन गुप्तचर सॉफ्टवेअर सेल फोन गुप्तचर सॉफ्टवेअर मुक्त सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर आयफोन सेल फोन स्पायवेअर सेल फोन ट्रॅकर सेल फोन ट्रॅकिंग अनुप्रयोग सेल फोन ट्रॅकिंग सॉफ्टवेअर मोफत सेल फोन निरीक्षण सॉफ्टवेअर Android साठी मोफत सेल फोन गुप्तचर अनुप्रयोग Free cell phone spy applications for android मोफत सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर मोफत सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर डाउनलोड मोफत सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर कोणताही फोन डाउनलोड मोफत सेल फोन ट्रॅकर अनुप्रयोग मोफत सेल फोन ट्रॅकर ऑनलाइन मोफत आयफोन गुप्तचर सॉफ्टवेअर मोफत मोबाइल पाहणे अनुप्रयोग Android साठी मोफत मोबाईल Spy अनुप्रयोग IPhone मोफत मोबाइल पाहणे अॅप Android साठी मोफत मोबाइल गुप्तचर अनुप्रयोग Android साठी मोफत मोबाइल गुप्तचर सॉफ्टवेअर विनामूल्य ऑनलाइन मजकूर संदेश वर टेहळणे कसे मजकूर संदेश मोफत डाउनलोड वर टेहळणे कसे How to spy on text messages free without target phone सॉफ्टवेअर स्थापित केल्याशिवाय मजकूर संदेश वर टेहळणे कसे Mobile spy app free download मोफत अनुप्रयोग सेल फोनवर गुप्तचर सेल फोन मोफत अनुप्रयोगावरील पाहणे सेल फोन मोफत डाउनलोड वर गुप्तचर सेल फोन मुक्त ऑनलाइन वर गुप्तचर मोफत डाउनलोड सेल फोन मजकूर संदेश वर शोधणे मजकूर संदेश मुक्त अनुप्रयोग iPhone वर गुप्तचर मजकूर संदेश वर शोधणे मोफत ऑनलाइन मजकूर संदेश विनामूल्य चाचणी वर गुप्तचर मजकूर संदेश वर गुप्तचर सॉफ्टवेअर स्थापित केल्याशिवाय मोफत फोन न करता मोफत पाहणे मजकूर संदेश Whatsapp मेसेंजरवर पाहणे Someones मजकूर संदेश मोफत गुप्तचर\nमुलभूत भाषा म्हणून सेट करा\nवापराच्या अटी / कायदेशीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/photos/picture-gallery-others/1614778/happy-makar-sankranti-2018-art-of-hand-made-halwyache-dagine-in-marathi/", "date_download": "2018-04-24T03:17:01Z", "digest": "sha1:7TPWYT73YMG2VLUKKQO6DAMH3JZBWYR3", "length": 9390, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: happy makar sankranti 2018 art of hand made halwyache dagine in marathi | दागिन्यांत उतरला संक्रांतीचा गोडवा | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nदागिन्यांत उतरला संक्रांतीचा गोडवा\nदागिन्यांत उतरला संक्रांतीचा गोडवा\nमकरसंक्रांत हा वर्षाच्या सुरुवातीलाच येणारा सण. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात मकरसंक्रांत साजरी केली जाते. यादिवशी घरात आलेल्या सुनेचं, जावयाचं किंवा नवजात बालकाचं हलव्याचे दागिने घालून कोडकौतुक करतात. (छायाचित्रकार : प्रदीप पवार/ सौजन्य : फॅमिली स्टोअर्स)\nलग्नानंतरच्या पहिल्या संक्रांतीला नवविवाहित जोडप्याला हलव्याचे दागिने घालण्याची प्रथा आहे. (छायाचित्रकार : प्रदीप पवार/ सौजन्य : फॅमिली स्टोअर्स)\nकाटेरी हलव्याच्या अंगठी. या अंगठ्या साधरण ८० ते १०० रुपयांना उपलब्ध आहेत. (छायाचित्रकार : प्रदीप पवार/ सौजन्य : फॅमिली स्टोअर्स)\nहलव्याचा गजरा हा देखील नवा ट्रेंड असून हे गजरे १३० ते १५० रुपयांना उपलब्ध आहेत. (छायाचित्रकार : प्रदीप पवार/ सौजन्य : फॅमिली स्टोअर्स)\n'म्हाळसा हेअर पीन'ला देखील नवविवाहित महिलांची पसंती लाभत आहे. (छायाचित्रकार : प्रदीप पवार/ सौजन्य : फॅमिली स्टोअर्स)\nबांगडी, पाटली, तोडे, बाजूबंद असे हातातल्या दागिन्यांचेही विविध प्रकार आहेत. (छायाचित्रकार : प्रदीप पवार/ सौजन्य : फॅमिली स्टोअर्स)\nस्त्रियांच्या दागिन्यांमध्येच नाही तर पुरुषांच्या आभूषणांमध्येदेखील खूप विविधता पाहायला मिळत आहे. (छायाचित्रकार : प्रदीप पवार/ सौजन्य : फॅमिली स्टोअर्स)\nहे दागिने खऱ्या दागिन्यांसारखेच तयार केले जातात. (छायाचित्रकार : प्रदीप पवार/ सौजन्य : फॅमिली स्टोअर्स)\nलहान मुलांनाही हलव्याचे दागिने घातले जातात. (छायाचित्रकार : प्रदीप पवार/ सौजन्य : फॅमिली स्टोअर्स)\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2014/04/blog-post.html?showComment=1397818980695", "date_download": "2018-04-24T02:31:21Z", "digest": "sha1:KGKNH7ZL6T5ZA62ZJHSERURRXGGUITI2", "length": 5284, "nlines": 81, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: वेगळी ग्वाही नको..", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nशनिवार, ५ एप्रिल, २०१४\nवाच माझे मन सख्या तू आणखी काही नको\nहाच प्रेमाचा पुरावा वेगळी ग्वाही नको..\nफ़क्त मी विसरुन जावे दु:ख माझे पळभरी\nसौख्य गरिबासारखे दे मोजके,... शाही नको\nपावसाची रम्य हिरवळ, अन वसंती रंगही\nपाहु दे सारेच मोसम.. वर्षभर लाही नको\nमूक फ़ुलणे आज व्हावे, गलबला त्याचा नको\nआपले आपण फ़ुलू... पाऊस-वाराही नको\nचालले आहे बरे.. आनंद आहे.. क्षेमही\nवेगळी आशा नको, नंतर निराशाही नको\nछान. मतला छान आहे.पूर्ण गझलही चांगली आहे.\n१८ एप्रिल, २०१४ रोजी ४:०३ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.majhimarathi.com/anupam-kher-biography-marathi/", "date_download": "2018-04-24T02:38:19Z", "digest": "sha1:TWDJAYLYEBK5C6YYZHT4XG3KU2KW52S2", "length": 16346, "nlines": 92, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "अभिनेता अनुपम खेर यांचे जीवनचरित्र | Anupam Kher Biography In Marathi", "raw_content": "\nआदिवासी क्रांतीकारक बिरसा मूंडा | Birsa Munda History In Marathi\nबेसन शेव बनवायची विधी | Besan Sev Recipe\nबराक ओबामांचे नोबेल पुरस्कार स्विकारतांनाचे भाषण | Barack Obama Speech\nबदामचे गुणकारी फायदे | Benefits of Almonds\nस्वयंपाकासाठी काही खास टिप्स | Kitchen tips in Marathi\nपी.व्ही सिन्धू बॅडमिंटन खेळाडू | Badminton Player PV Sindhu\nसाक्षी मलिक एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू | Wrestler Sakshi Malik Biography\nपिझ्झा बनविण्याची रेसेपी | Pizza Recipe In Marathi\nअभिनेता अनुपम खेर यांचे जीवनचरित्र – Anupam Kher Biography In Marathi\nअनुपम खेर / Anupam Kher हे एक सुप्रसिद्ध भारतीय अभिनेता आहेत. त्यांनी सुमारे आजपर्यंत ५०० पेक्षा जास्त चित्रपटामध्ये काम केलेले आहे. बहुतांश हिंदी चित्रपटासोबत त्यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपटामध्येहि काम केले आहे. ज्यामध्ये बेकनहम, लस्ट सारख्या लोकप्रिय चित्रपटाचा समावेश आहे. अनुपम यांना ५ वेळा बेस्ट कॉमिक रोल साठी फिल्मफेयर चा अवार्ड मिळालेला आहे. चित्रपट विजय साठी त्यांना बेस्ट सपोर्टिंग अॅकटर चा फिल्मफेयर अवार्ड मिळाला आहे.\nअभिनेता अनुपम खेर यांचे जीवनचरित्र – Anupam Kher Biography In Marathi\nएक अभिनेता असण्यासोबत ते भारतीय सेन्ट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टीफिकेशन नेशनल स्कूल ऑफ ड्रामा इंडिया चे अध्यक्ष पण राहिले आहेत. हिंदी सिनेमा आणि कला क्षेत्रात अमूल्य योगदानासाठी भारत सरकारने २००४ मध्ये त्यांना पदमश्री व वर्ष २०१६ मधेच पद्मभूषण देवून सन्मानित केले आहे. त्यांचे संपूर्ण परिवार अभिनय क्षेत्रात आहे. त्यांची पत्नी एक उत्कृष्ट अभिनेत्री व चंदिगढ येथून संसद सदस्य आहेत. त्यांचा मुलगा सुद्धा हिंदी सिनेमात अभिनेता आहे.\nअनुपम खेर यांचे प्रारंभिक जीवन अनुपम खेर हे मूलतः एक काश्मिरी पंडित वंशीय आहेत. अनुपम खेर यांचा जन्म शिमला येथे ७ मार्च १९५५ साली झाला. त्याचे पिता सरकारी क्लार्क होते. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण शिमला येथे झाले. नंतर महाविद्यालयीन शिक्षण दिल्ली विद्यापीठातून केले. कलेची आवड असल्यामुळे नाटक व रंगमंचाची आवड त्यांना होती. अभिनयात करियर करण्या हेतू ते मुंबईला आले.\nसंघर्ष करताना ते बरेचदा रोड बाजूच्या प्ल्याटफार्मवरच झोपायचे त्यांच्या अशाच इच्छाशक्तीने त्यांना अभिनय क्षेत्रांच्या शिखरावर नेले.\nविद्यापीठातील वार्षिक कलामहोत्सवातील त्यांच्या अप्रतिम अभिनयामुळेच सर्वांचे लक्ष त्यांच्या कडे वेधले गेले. १९८२ साली “आगमन” या चित्रपटाने त्यांचे फिल्मी करियर रुडावर आले.\n१९८४ मधील “सारांश” मधील अभिनयाची खूप प्रशंसा झाली यावेळी अनुपम चांगलेच सुपरिचित झाले होते. २८ वर्षीय अनुपमने ६५ वर्षीय म्हातारयाचा रोल अत्यंत सहजतेने केला यासाठी त्यांना फिल्मफेयरचा बेस्ट परफोरमस अवार्ड मिळाला. त्यांनी अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही केले. त्यांचे हास्य अभिनेता म्हणून बरेच अभिनय लोकांच्या मनात चिरकाळ घर करून आहेत.\nत्यांनी विलन म्हणून “कर्मा” (१९८६) आणि डॅडी (१९८९) मधील अभिनयासाठी बेस्ट पेरफोर्मंस चा फिल्मफेयर अवार्ड मिळाला होता. त्यांचा सद्याचा टॉक शो –अनुपम खेर टॉक शो – कुछभी हो सकता है फारच लोकप्रिय आहे. त्यांचे सुपरस्टार शाहरुख सोबत बरेच चित्रपट आहेत. जे सुपरहिट ठरले आहेत. जसे डर (१९९३), दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (१९९५) चाहत(१९९६) कूछ कुछ होता है (१९९८) मोहब्बते (२०००) वीर जारा (२००४) आणि हँपी न्यू इयर (२०१५) यांचा समावेश आहे.\nत्यांनी २००२ मधे आलेली हित फिल्म “ओम जय जगदीश” डायरेक्ट आणि प्रोडूस केली आहे. मैंने गांधी को नहीं मारा (२००५) ही एक आणखी त्यांच्या द्वारा प्रोडूस केलेली फिल्म आहे. त्यात त्याची मुख्य भूमिका होती.याच्या अभिनायाबद्द्ल त्यांची फार प्रशंसा झाली होती.\nत्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील बेकनहम (२००२) ब्राईड एंड प्रेजुडिस (२००४) स्पीडी सिंग (२०११) चित्रपट सुपरहिट ठरले. सोबतच त्यांनी अंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक टॉक शो मधे भाग घेतला आहे.\nअनुपम खेर भारतीय फिल्म सेंसर बोर्ड चे अध्यक्ष सुद्धा राहिले आहेत. ते भारतीय नेशनल स्कूल ऑफ ड्रामा चे अध्यक्ष सुद्धा होते. १९७८ मध्ये याचे ते विद्यार्थी सुद्धा होते. २००७ मध्ये अनुपम खेर यांचे प्रिय मीटर सतीश यांच्या सोबत मिळून करोल बाग फिल्म प्रोडक्शन कंपनी स्थापन केली. या प्रोडक्शन खाली तेरे संग हि पहिली फिल्म होती.\n२०११ मध्ये मल्याळम अभिनेता मोहनलाल आणि अभिनेत्री जयाप्रदा सोबत मल्याळम भाषी रोमांटिक ड्रामा प्राणायाम चित्रपट सुरु केला होता. त्यांच्या मते ह त्यांच्या ७ उत्तम चित्रपटापैकी एक आह्रे.\n२०१० मध्ये सामाजिक संस्था प्रथम एजुकेशन फौन्डेशन ने त्यांना आपला गुडविल अम्बेसेडर घोषित केले आहे.आताही ते या फौन्डेशन साठी काम करतात. याचे मुख्य उद्देश लहान बालकांना चांगले व दर्जेदार शिक्षण मिळावे हि आहे.\nत्यांनी मराठीतही अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे. याशिवाय पंजाबी, कश्मीरी, मल्याळम भाषांच्या विविध अंगाने अभिनय केला आहे.\n२००९ मध्ये कार्ल फ्रेड्रिंकसन यांच्यासाठी उडी मधील अनिमेशन मधील बांगलादेश निर्मिती वरील ड्रामा फिल्मसाठी करारबद्ध केले गेले आहे. २०१६ मध्ये ABP न्यूज च्यानल वरील भारताच्या इतिहासाची ओळख सांगणाऱ्या डॉक्युमेंटरीचे सूत्र संचालन केले आहे.\nप्रधानमंत्री मोडीचे ते फार मोठे फैन आहेत. मोदिबद्द्ल लोकांना प्रसार माध्यमांवर प्रेरित करतात.\nएक सुदर अभिनय साकारणारा नट जो कोणत्याही प्रकारात आपली भूमिका सुस्पष्ट्पणे मांडतो. अशा अभिनेत्याचा रुबाब ते अंगी बाळगतात तेही गर्व न करता.\nलक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी अनुपम खेर बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्\nPlease :- आम्हाला आशा आहे की हा अभिनेता अनुपम खेर यांचे जीवनचरित्र – Anupam Kher Biography In Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुधा.\nनोट : Anupam Kher Biography – अनुपम खेर यांची जीवनी या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.\nपी.व्ही सिन्धू बॅडमिंटन खेळाडू | Badminton Player PV Sindhu\nसाक्षी मलिक एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू | Wrestler Sakshi Malik Biography\nहिंदी चित्रपट सृष्टितील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण | Ajay Devgan Biography\n“माउंटन मन” दशरथ मांझी यांचे जीवनचरित्र | Dashrath Manjhi Story In Marathi\nDashrath Manjhi – दशरथ मांझी यांना “माउंटन मन” या नावानेही ओळखले जाते. त्यांनी सिद्ध केल …\nमराठी सुरक्षा घोषवाक्य ‘स्लोगन्स’ | Safety Slogan In Marathi\nराष्ट्रकवी रामधारीसिंह दिनकर यांचे जीवनचरित्र | Ramdhari Singh Dinkar Biography in Marathi\nविशाल बौद्ध मठ नालंदाचा इतिहास | Nalanda History In Marathi\nमहाकालेश्वर ज्योतिर्लिंगचा इतिहास | Mahakaleshwar Temple History in Marathi\nहिंदी चित्रपट सृष्टितील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण | Ajay Devgan Biography\nदिव्यांचा सण दिवाळी बद्दल माहिती | Diwali Information In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2018/02/blog-post.html", "date_download": "2018-04-24T03:12:00Z", "digest": "sha1:7YONKLPWM47CCZVO3QBXU4Z5Q237LPIW", "length": 22789, "nlines": 277, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: महाराष्ट्राचा हूक (पवारांची मुलाखत)", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nशुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०१८\nमहाराष्ट्राचा हूक (पवारांची मुलाखत)\nपरवा पुण्यात राज ठाकरेंनी पवारांची अभूतपूर्व अशी मुलाखत घेतली. त्यात राजनी आधीच सांगुन टाकले होते की ते नेहमीची प्रश्न न विचारता काहितरी नविन विचारणार. त्यामुळे त्या नव्या प्रश्नांसाठी मी मोठ्या कुतुहलानी अख्खी मुलाखत पाहिली अन शेवट झाल्यावर लक्षात आले की अरेच्चा आपला तर “पपलू झाला” नव्या प्रश्नाच्या चक्करमध्ये मंचावर घडलेला एकूण संवाद हा जुन्या व ज्ञात माहितीचाच रिपिटेड एपिसोड आपण पाहुन घेतला. श्रोता म्हणून फसविल्या गेल्याचं वाटलं. पण नंतर खोलात जाऊन विचार केल्यावर लक्षात आलं की मागच्या पन्नास साठ वर्षात पवार हे मीडियाचं एक असं टार्गेट राहिलं आहे की त्यांच्या विषयी मीडियांनी सत्य नि वास्तव तर वेळोवेळी छापलच पण त्याही पलिकडे जाऊन ब-या/वाईट घटना व त्यातील पवारांचा अशू शकणारा(संभाव्य) अदृश्य हात ही बाजूही तेवढ्याच ताकदीने मांडत राहिला. त्यामुळे पवारांची सुटलेली माहिती असं काहीच राहिलेलं नाही. जोडीला त्यांची प्रकाशीत आत्मचरित्र्ये वगैरेची गोळाबेरीज करता त्यांच्या बद्दल असलेली माहिती ही खुद्द पवारांना स्वत:बद्दल असलेल्या माहितीपेक्षा थोडी जास्तच निघेल. त्यामुळे पवारांच्या बद्दलच्या माहितीचा भाग इथे संपतो.\nया मुलाखतीत राजचा एक प्रश्न मात्र राजची राजकीय सुजबूझची मर्यादा सांगून गेला. याच्या अगदी उलट दिलेल्या उत्तरांनी पवार कसं जनतेची नाड ओळखून आहेत ही गोष्ट अधोरेखीत झाली. तो प्रश्न म्हणजे “महाराष्ट्राचा हूक कोण”. हा प्रश्न पवारांना नीट समजावा म्हणून राज त्याला थोडं विस्तारीत पद्धतीने मांडतात. ते म्हणतात की सगळा पंजाब गुरुगोविंद सिंगाच्या नावानी एकवटतो, बंगाल टागोराच्या नावानी एकवटतो... आजून कोणी कोणाच्या नावानी एकवटतो. तसं मराठी जनता कोणाच्या नावानी एकवटते. तेंव्हा “शिवाजी महाराज” असं उत्तर येतं. मग राज ठाकरे लगेच प्रश्नाचा उत्तरार्ध मांडतात “जर ते खरं असेल तर मग तुमच्या भाषणांतून फुले-शाहू-आंबेडकर” हे का येत असतं. हूक जर शिवाजी महाराज असतील तर फुले-शाहू-आंबेडकर यांच्या नावानी भाषणं का सुरु होतात. त्यावर पवारांनी दिलेलं उत्तर राज ठाकरेला किती कळलं माहित नाही, पण पवारांना मात्र राजकारणातील गरज म्हणून शिवाजी महाराजांच्या मर्यादा कळल्यात हे जाहीर झालं. निव्वड शिवाजी महाराजांच्या नावाने महाराष्ट्रात राजकीय सत्ता मिळविली जाऊ शकत नाही हे वास्तव पवार जाणतात. मग सत्ता मिळवून देऊ शकेल असा दुसरा social force काय याचा अचूक शोध पवारांनी घेतला असून महाराजांच्या जोडीला हा सामाजीक फोर्स त्यांनी जोडला. हा त्यांच्या बेरजेच्या गणिताचाच भाग असून त्यामुळे ते मागच्या साठ वर्षात सलग निवडून येत आहेत.\nपवारांच्या मुलाखतीतून इतर कोणाला काही मिळाले की नाही माहित नाही पण राजकीय़ मैदानात सपाटून मार खाल्लेल्या राज ठाकरेंना पुढील राजकीय वाटचालीसाठी पवारांनी जणू यशाचा कानमंत्र देऊ केला... अर्थात तो सांकेतीक असल्याने राज यांना ’कानमंत्र’ वाटतो की नाही ही बाब वेगळी. तर तो कानमंत्र म्हणजे “फुले-शाहू-आंबेडकरी” समाजाची बेरीज. जर महाराष्ट्रात राजकीय यश हवे असल्यास निव्वड शिवाजी महाराज म्हणून चालणार नाही तर इथला दुसरा social force फुले-शाहू-आंबेडकर हा असून त्याला हाताशी धरल्या शिवाय राजकारण अशक्य आहे हे पवारांनी राजना पटवून दिले. थोरल्या महाराजांनंतर फुल्यांनी मोठी सामाजीक चळवळ उभी केली. शाहूंनी त्याला अधिक बळकट केले तर बाबासाहेबांनी क्रांती घडविली. या सगळ्यांचं सामाजिक बांधणीत मोठं योगदान होतं व त्यांना मानणारा वर्ग आपल्या मराठी भुमीत बहुसंख्येनी असून त्यांना डावलून राजकारण होऊ शकत नाही हे पवारांनी राजला समजावून सांगितले. समजावून सांगितलेलं समल्यास राजची राजकीय भरारी नक्की आहे. पण सेनेच्या मुशीतून निघालेल्या राजच्या डोक्यात ते घुसेल याची शक्यता कमीच.\nअसो... या निमित्ताने महाराष्ट्राचा हूक कोण हे स्पष्ट झाले. शिवाजी महाराजां बद्दल आदर आहेच, पण त्यांच्या नंतरही समाजात एवढी मोठी माणसं जन्मास आली की त्यांचा येथील समाजमनावर असलेला प्रभाव “हूक” नावाची गोष्ट कोणा एकाकडे न राखता तीचं decentralization घडत गेलं. त्याचा दुसरा परिणाम म्हणजे या “हूक” ची monopoly कोणा एका समाजाकडे नसल्यामुळे राजकीय दिग्गजांवर “checks and balance” चं काम समाज बजावत राहिला आहे. जिथे चेक्स एन्ड बॅलन्सचा अभाव असतो तिथे सत्ताधारी बेफाम वागतात. Abuse of power हे checks and balanceच्या अभावातून अधिकाधिक वाढत जातं. राजकारणी, शासकीय अधिकारी नि इतर शासनकर्त्यांना use of unlimited power पासून रोखण्यासाठी checks and balance असणे गरजेचे असते. अनेक ठिकाणी checks and balance हे संविधानिक तरतूद म्हणून आणली जाऊ शकतात. त्याची प्रभावी अमंलबजावणी करवून घेतली जावू शकते. पण एका समाजाला checks and balance च्या रुपात उभं करणं तसं अवघडच. पण महाराष्ट्रातील फुले-शाहू-आंबेडकर या चळवळीने इथला एक मोठा समाज त्या रुपात उभा केलेला आहे. परवाच्या मुलाखतीत पवार राज ठाकरेंना तेच सजावून सांगत होते. शब्द वेगळे असले तरी पवारांच्या सांगण्याच अर्थ काहिसा असा होता... \"उगीच शिवाजी महाराजांना हूक वगैरे समजून राजकारण करायला जाऊ नका. मी खुद्द तसं कधी केलेलं नाहीये. माझ्याकडे बघून जरा शिका. माझं न ऐकता जर तुम्ही तसं केल्यास परास्त व्हाल एवढं लक्शात ठेवा. इथे राजकारण करायचे असल्यास व त्यात यश मिळवायचे असल्यास शिवाजी महाराजांच्या जोडीला फुले-शाहू-आंबेडकर घ्यावेच लागतील.\" थोडक्यात महाराष्ट्राचा हूक पवारांना चांगलं माहित आहे... ते राजना किती समजलं येणा-या काळात कळेलच.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: चालू घडामोडी, राज ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शरद पवार\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nमहाराष्ट्राचा हूक (पवारांची मुलाखत)\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2013/05/blog-post_24.html", "date_download": "2018-04-24T03:03:41Z", "digest": "sha1:55GFDQASPUZ3VYF3AQ2FD6GQ4HDOCDPU", "length": 38647, "nlines": 313, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: कम्युनिजम एक अभिशाप: भाग-२ (कार्ल मार्क्स)", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nशुक्रवार, २४ मे, २०१३\nकम्युनिजम एक अभिशाप: भाग-२ (कार्ल मार्क्स)\n5 मे १८१८ रोजी जर्मनीतील (प्रशियातील) –हाईनलॅंड भागातील ट्रीयर शहरात कार्ल मार्क्सचा जन्म झाला. मार्क्सचे वडील पेशाने वकील असल्यामुळे घरची परिस्थीत सुखवस्तू होती. त्याच बरोबर मार्क्सचे वडील हे धर्माने ज्यू होते परंतू नंतर त्यानी धर्मांतर करुन ख्रीस्ती धर्म स्विकारला. एकंदरीत सगळं व्यवस्थीत अशा घरात कार्ल मार्क्सची जडण घडन होत होती.\n१९३५ मध्ये कार्ल मार्क्सचे शालेय शिक्षण पुर्ण झाले. पोरानी पुढील शिक्षन कायद्याच्या क्षेत्रातच करावे नि वडलाचा धंधा चालवावा असे मार्क्सच्या वडलाना वाटे. त्यामुळे त्यानी मार्स्कला वकिलीच्या अभ्यासासाठी बॉन येथे पाठविण्यात आले. पण ह्याला काही तिथे मन लागेना... तो पुढे बर्लिनला गेला व तत्वज्ञान आणि इतिहास विषय घेऊन शिक्षण पुर्ण केले. ग्रीक तत्वज्ञानातील प्रमेयांची तुलना करणारा प्रबंध लिहून, मार्क्स १८४१ मध्ये पदविधर झाला. तत्वज्ञानाचा डॉक्टर Ph. D. ही पदवी कार्ल मार्क्सला मिळाली.\nवयाच्या २४ व्या वर्षी कार्ल मार्क्सने “-हाईन समाचार” मध्ये संपादकाची नोकरी स्विकारली. प्रचंड वाचन, चिंतन व मनन असल्यामुळे लिखानाला एक धार होती. त्याच बरोबर मजूर वर्गाबद्दल कळवळा असल्यामुळे लेखनीतून निघणारा लावा भांडवलदारांवर तर कधी सरकावर उसळायचा. याचा एकंदरीत परिणाम असा झाला की सरकार दरबारी मार्क्सचे विरोधक निर्माण झाले. ईकडे मात्र गोरगरीब व कामगार वर्गात मार्क्सची लोकप्रियता प्रचंड वाढत गेली. अखेर सरकारने –हाईन समाचारवर बंदी घालण्याचे ठरविले. ही बातमी वा-या सारखी पसरली व देशाच्या काना कोप-यातून सरकारच्या दरबारात प्रत्रांचा वर्षाव झाला. मार्क्सच्या बंदीला विरोध करणारा एवढा प्रचंड प्रतिसाद लोकांमधून उसळेल याची सरकारला कल्पना नव्हती. सरकार जरा चरकलेच. पण शेवटी संचलकाना दमात घेतले. संचालक मंडळ मात्र घाबरलेत नि यापुढे असे लिखान होणार नसल्याची शाश्वती देऊन मार्क्सवर दबाव आणला. यातून निराश झालेला मार्क्स १७ जून १८४३ रोजी –हाइन समाचारचा राजिनामा देऊन बाहेर पडला. आता मात्र जर्मनीत राहून मजूरांच्या बाजूनं लिहणे व चळवळ चालविणे अशक्य होते हे मार्क्सने हेरले. देश सोडण्याचा निर्णय घेतला. देश सोडण्या आधी आपली बाल मैत्रीण जेनी फॉं वेस्टाफालेन हिच्या बरोबर १८ जून १८४३ रोजी कार्ल मार्क्सने विवाह केला. म्हणजे कधी नोकरीचा राजिनामा दिल्याच्या दुस-याच दिवशी. पाच महिने सासूकडे राहून नंतर फ्रान्सला स्थलांतर केला.\nजर्मन-फ्रेंच वार्षीक पत्र नावाचं वृत्तपत्र फ्रान्स मधून प्रकाशीत होत असे. १८४४ च्या फेब्रुवारीत कार्ल मार्क्सचे तत्वज्ञानावर, राज्यशास्त्र नि अर्थशास्त्रवरचे लेख या वृत्तपत्रातून येऊ लागले. एंगल्सनी जेंव्हा हे लेख वाचले तेंव्हा तो भारावून गेला. लगेच त्यानी पॅरीसला येऊन कार्ल मार्क्सची भेट घेतली. अन दोघांच्या विचाराची व्हेव्हलेंथ अशी काही जुडली की ती आयुष्याच्या शेवट पर्यंत टिकून राहिली. अशा जिवाभावाच्या मित्राची भेट अगदी तरुण वयातच झाली.\nदोघानी मिळून कित्येक विषयावर तासोन तास चर्चा केल्या. वाद प्रतिवाद केला. अनेक दृष्टीकोनात विचाराची व ज्ञानाची तपासणी केली. अशा प्रकारे विचाराचे मंथन झाले अन पहिले पुस्तक जन्मास आले त्या पुस्तकाचे नाव होते “पवित्र कुटूंब” हे पुस्तक दोघानी मिळून लिहले होते. प्रचलित समाजाचा समाचार घेणार हे पुस्तक हजारो वर्षाच्या बेड्या तोडणारे ठरले. ठेवले तैसे अनंती... वाल्या सुस्ताळ समाजाला खळबळून जागे करताना प्रतिगाम्याना मात्र हादरवून सोडले. अशा प्रकारे कार्ल मार्क्स व फ्रेडरिक एंगल्स ही जोडी आता नवा विचार घेऊन युरापात मोठी वैचारीक उलथापालथ करायला सज्ज झाली.\nयाच दरम्यान युरोपातला मजूर वर्ग भांडवलदारांच्या अत्याचारानी त्रस्त झाला होता. मजूर वर्गाच्या मनात मालकांच्या विरोधात खदखदणारी आग कित्येक वर्षापासून तशीच डांबून ठेवण्यात आली होती. पण कधीतरी त्याचा भडका उडतोच... शेवटी जून १८४४ मध्ये जर्मनीतल्या विनकरानी पहिला उठाव केला. ज्या जोमाने हा उठावा झाला त्याच्या दुप्पट जोमाने तो दडपण्यातही आला. पण ठिणगी पडली ती पडलीच... विझते कुठे आता कार्ल मार्क्सनी या लढ्याची स्तूती गाताना “फॉर्वर्ट्स” या वृत्तपत्रातून मजुरांवर अभिनंदनाचा वर्षाव केला. फ्रॉन्स सरकारने मार्क्सची हाकलपट्टी केली. त्या नंतर म्हणजे १८४५ पासून कार्ल मार्क्सने बेल्जियम मधील ब्रुसेल येथे आश्रय घेतला. ब्रिसेलच्या वास्तव्यास असताना ही जोडी मध्ये लंडनला जाऊन आली. त्या नंतर “जर्मन विचार प्रणाली” नावाचा मोठा ६०० पानी ग्रंथ लिहून काढला. १८४७ साली कार्ल मार्क्सने “तत्वज्ञानाचे दारिद्र्य” नावाचे ग्रंथ प्रकाशीत केले. अन त्या नंतर होतो प्रवास कामगार चळवळीच्या दिशेनी.\nआता पर्यंत वैचारीक लेख व तत्वज्ञानाच्या माध्यमातुन ओरडणारा कार्ल मार्क्स आता मजुरांचा आवाज बनून भांडवलशाही विरुद्ध हुंकारणार होता. पॅरीस मध्ये कामगारांची एक गुप्त संघटना होती. तीचे नाव होते “न्यायी जनांचा संघ” या संघटनेचे कार्यकर्ते भूमिगत राहून कार्य करु लागेल. पण फ्रेंच सरकारची करडी नजर सतत त्यांच्या शोधात असे. त्यामुळे १८४० मध्ये ही गुप्त संघटना लंडन मध्ये हलविण्यात आली होती. आता संघटनेची मुख्य कचेरी लंडन मध्ये होती व सगळे सुत्र तिथूनच हलविले जात होते. कार्ल मार्क्स व एंगल ही जोडी आता या संघटनेच्या संपर्कात आली. देशोदेशीच्या कम्युनिस्ट व समाजवादी चळवळीशी त्यांची ईथे ओळख झाली. अनेक देशातील कामगार नेते व चळवळे लोकं याच संघटने मार्फत मार्क्सच्या संपर्कात आले.\n१८४७ मध्ये लंडन येथे या संघटनेच्या सभासदांची परिषद भरली अन या संघटनेनी जुने नाव टाकून “कम्युनिस्ट लिग” असे नवे नाव धारण केले. अशा प्रकारे कार्ल मार्क्स एक समाजवादी विचारवंत कम्युनिस्ट नावाच्या चळवळीत उतरला. आणि पुढे तो कम्युनिस्ट चळवळीचा जनक म्हणून ओळखल्या गेला. पुढच्या सगळ्य़ा कम्युनिस्ट इतिहासाचीसुरुवात अशी झाली. वर्षभरातच कम्युनिस्ट लीगने युरोपात मोठी ढवळाढवळ करुन सोडली. आजवर नुसते कामगार नेते होते आता जोडीला विचारवंत येऊन उभे झाले. चळवळीला जोर आला अन वर्षभरातच म्हणजे १८४८ मध्ये फ्रांसच्या सत्ते विरुद्ध उठाव सुरु झाला.\nहा सगळा उठाव बेल्जियमला बसलेला मार्क्सच घडवून आणतोय असा ओरडा झाला व बेल्जीयम सरकारनी मार्क्सची हाकलपट्टी केली. मार्क्सने ब्रुसेल सोडले.\nतिथून निघून थेट पॅरीस गाठले व कामगारांची सशस्त्र सेना तयार करुन थेट जर्मनीवर धडकण्याची मोहीम आखण्यात आली. पण काही कारणास्तव लीगच्या सदस्यानी विचार बदलला व एक एक करुन कम्युनिस्ट लीगचे नेते जर्मनीत उतरू लागले. जर्मनीतल्या कामगाराना एकत्र करुन नंतरच सशस्त्र उठाव करण्याचा विचार झाला होता. याच दरम्यान कम्युनिस्ट लीगने या विचारवंतावर एक नवी जबाबदारी सोपविली अन जगातील अजरामर असा जाहीरनामा प्रसिद्ध झाला... हाच तो The Communist Manifesto कम्युनिस्ट जाहिरनामा.\nईकडे मायदेशी म्हणजे जर्मनीमध्ये सरकार कार्ल मार्क्सच्या मागे हात धुवून लागले तर तिकडे फ्रेंच सरकारनी मार्क्सला पिटाळून लावले. राहण्याचा प्रश्न उभा झाला. शेवटी ऑगस्ट १८४९ मध्ये कार्ल मार्क्सनी लंडना प्रयाण केले. आता कार्ल मार्क्स लंडनवासी झाला. डीन स्ट्रीटवरील दोन खोल्याचे घर घेतले व तिथेच लिखान व अभ्यास चालू केला. या दरम्यान प्रचंड आर्थिक अडचण निर्माण झाल्यामुळे त्याचा मित्र एंगल्स हा नोकरी करुन मार्क्सची आर्थिक गरज भागवित असे. पण मार्क्सला मात्र लिखान व चळवळ चालविण्याच्या ध्येयापासून दूर जाण्याची वेळ येऊ दिली नाही. मित्र असावा तर एंगल्स जैसा...\nयाच दरम्याने कार्ल मार्क्सने बरेच चढ उतार पाहिले. दारिद्र्य पाहिले. आजार अनुभवला. गरीबीच्या नुसत्या बाता होत्या त्या प्रत्यक्षा आता वाट्याला आल्यावर त्याची धग अनूभवली. यातून तावून सुलाखून निघताना वैचारीक बैठक अधिक घट्ट होत गेली. पण कशाची कम्युनिजमची. जगाला नव्या संकटात ढकलणारी कम्युनिस्ट विचारधार याच दरम्यान विकसीत झाली. भांडवल नावाच्या ग्रंथाची सुरुवात ईथेच झाली.\n१८५२च्या हिवाळ्यात त्यांची ११ वर्षाची मुलगी अल्पशा आजाराने मरण पावली. १८५५ मध्ये त्याचा लाडका मुलगा एडगर वयाच्या ९ वर्षी मरण पावला. मुलाच्या मृत्यूने कार्ल मार्क्स कोसळा. पार प्रकृती बिघडली. खाण्या पिण्याचे वांदे झाले. पैशाची अडचण दिवसेंदिवस वाढत गेली. अन याच दरम्यान म्हणजे मे १८५५ मध्ये कार्ल मार्क्सची सासू वारली. पण तिनी पोरीच्या नावाने काही पैसे मागे ठेवले होते. या पैशातून कार्ल मार्क्सने १८५६ मध्ये हॅमस्टेड टेकडीजवल एक लहानसे घर विकत घेतले. ही जागा कार्ल मार्क्सला अत्यंत प्रिय होती. म्हणून या वेळी तो जरा खूष दिसू लागला.\nआता मात्र मार्क्स जरा स्थीरावला होता. लिखाणाचे काम जोमाने सुरु झाले. ब्रिटीश म्युजीयम लायब्ररीत तासोन तास पडीक असायचा. एकसे बढकर एक पुस्तकांचे वाचन ईथेच झाले. अन एक विध्वंसक विचार ईथेच आकार घेत गेला. जगात रक्ताचे पाट वाहविणारा कम्युनिस्ट विचार याच लायब्ररीत जन्मास आला. त्या नंतर कित्येक वर्षानी लेनीनही याच लायब्ररीत येऊन विचाराना धार लावून रशीयात परतला. लेनीननंतर काही वर्षानी आजून एक माणूस या लायब्ररीत ज्ञानसाधनेसाठी आला...मिळालेल्या ज्ञानाचा वापर करत अन जगातील सगळ्यात मोठी गुलामी झुगारण्याचा चमत्कार घड्वून दखविताना रक्ताचं एक थेंबही सांडू दिला नाही. तो विचारवंत म्हणजे बाबासाहेब........ केवढा विरोधाभास. एकाच ठिकानी अभ्यास करुन दोन व्यक्ती रक्तपाताचा सिध्दांत मांडतात तर बाबासाहेब सत्याग्रहाची कास धरतात. म्हणून बाबासाहेबाना तोड नाही.\n१८५९ पासून सुरु झालेल्या अभ्यासातून कार्ल मार्क्सचा जगाला हादरवून सोडविणारा ग्रंथ जन्मास येऊ लागला. अथक परिश्रमातून, चिंतन व मननातून साम्यवादी विचाराला एक भक्कम पाया घालून देणारा हा ग्रंथ १८६७ मध्ये पुर्ण झाला व जगातील सगळे भांडवलदार हादरुन गेले. या ग्रंथाचे नाव होते Capital.\n२८ सप्टे १८६४ साली लंडनमधील सेंट मार्टीन हॉलमध्ये उभ्या युरोपातल्या कामगार संघटनांची एक भव्य अशी परिषद भरली. याच परिषदेत “इंटरनॅशनल वर्किंग मेन्स असोसिएशन” नावाची एक नवी संघटना उदयास आली. पुढे हीच संघटना “फर्स्ट इंटरनॅशनल” या नावाने प्रसिद्ध झाली. अशा प्रकारच्या संघटनांचे नेतृत्व आता मार्क्सकडॆ येऊ लागले व देश विदाशातल्या विविध कामकारांचे व नेत्यांचे मार्गदर्शन करण्याचे काम कार्ल मार्क्स करु लागला. हा हा म्हणता ही चळवळ आता युरोपभर पसरली. प्रत्येक देशातील कामगार कम्युनिजमकडे खेचला जाऊ लागला. आज पर्यंत प्रत्येक देशात स्थानिक पातळीवर संघटना होत्या. पण आता मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवरील ही संघटना सर्व देशातील कामगार वर्गाला कवेत घेऊ लागली.\nपहिले कम्युनिस्ट राज्य स्थापन\n१८७१ ला फ्रान्समध्ये कामगारानी पहिले कामगारांचे उठाव करुन फ्रान्समध्ये जगातील पहिले कम्युनिस्ट राज्य स्थापन केले. पॅरिस कम्युन म्हणून या पहिल्या कामगारांच्या राज्याची इतिहासात नोंद केल्या गेली. कार्ल मार्क्सनी या पॅरिस कम्युनचे मोठ्या उत्साहात स्वागत केले व त्यांच्यावर स्तूतीचा वर्षाव करताना अनेक लेख लिहले. कार्ल मार्क्स म्हणतो की आता लवकरच जगातील सर्व देशात असेच उठाव होतील व कामगारांचे राज्य स्थापन होतील. पण कार्ल मार्क्सची ही भविष्यवाणी खरी तर झाली नाहीच पण दुसरा उठाव व्हायला १९१७ साल उजाडावे लागले. ईथेच काय ते सिद्ध होते. कार्ल मार्क्सकडे खळबळ उडवून देण्याचं तत्र होतं. यापलिकडे काहीच नव्हतं.\nभांडवलशाहीचे समूल उच्चाटन हाच काय तो प्रगतीचा व विकासाचा मार्ग आहे असे सांगत फिरणारा कार्ल मार्क्स आजच्या कसोट्या लावल्यास एक वेडा होता असेच म्हणावे लागेल. डिसेंबर १८८१ मध्ये कार्ल मार्क्सची बायको जेनी मरण पावली. बायकोच्या निधनानी मार्क्स खचून गेला.\n१४ मार्च १८८३ रोजी कार्ल मार्क्स मरण पावला.\nकार्ल मार्क्सचा वारसा चालविणारा १८७० मध्ये जन्मला होता. कार्ल मार्क्स मरण पावला तेंव्हा हा त्याचा वारसदार अगदी तेरा वर्षाचा होता. पुढे ज्यानी साम्यवादी खरे सरकार आणले तो लेनीन युरोपातील एक अविकसीत राष्ट्र म्हणून ओळखल्या जाणा-या रशीयात वाढत होता.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: कार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nकम्युनिजम एक अभिशाप: भाग-४ (लेनीन-I)\nकम्युनिजम एक अभिशाप: भाग-३ (कम्युनिस्ट जाहिरनामा)\nकम्युनिजम एक अभिशाप: भाग-२ (कार्ल मार्क्स)\nकार्ल मार्क्स हा बुद्धाचा लहान भाऊ\nगंदे मातरम... गंदे मातरम...\nकबीर कला मंच : (कम्युनिस्ट कला मंच)\nकम्यूनिजम एक अभिशाप: भाग-१ (साम्यवादाची सुरुवात )...\nएका आंबेडकराचा प्रवास कम्युनिज्मकडे\nबीफ बिर्यानी (गायीच्या मटनाची बिर्यानी)\nप्रकाश आंबेडकर : वाढ दिवसाच्या शुभेच्छा\nकबीर कला मंच आणि आंबेडकरवाद...\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2018-04-24T02:38:28Z", "digest": "sha1:2KWYOPRLZYMSVD4LZXF2E35MT72IWWKV", "length": 15275, "nlines": 223, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शिमला - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nशिमला भारताच्या हिमाचल प्रदेश राज्याची राजधानी व शिमला जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\nहिमाचल प्रदेश • भारत\n• समुद्री किनारा २५ चौ. किमी\n• २,७४३ मिमी (१०८.० इंच)\n• घनता १,६३,००० (२००१)\n• त्रुटि: \"171 0xx\" अयोग्य अंक आहे\nसंकेतस्थळ: शिमला मनपा संकेतस्थळ\n१८६४ साली ब्रिटिशांनी शिमला उन्हाळी राजधानी घोषीत केली. एक प्रसिद्ध, लोकप्रिय पर्यटन स्थळ असून 'पर्वतांची राणी' म्हणून उल्लेखले जाते. ब्रिटिशांच्या पहिले शिमला नेपाळ राष्ट्राच्या अधीन होते. ब्रिटिशानी नेपाळच्या राजा बरोबर झालेल्या युद्धात नेपाळला हरवून शिमला काबीज केले होते. वर्ष १९४७ ते १९५३ पर्यंत शिमला पूर्व पंजाबचे मुख्यालय राहिले. १९६६ मध्ये पंजाब आणि हरियाणाच्या विभाजना नंतर शिमला हिमाचल प्रदेश ची राजधानी म्हणून विकसित झाले.\n४.३ काली बारी मंदिर\n४.६ इंडियन इंस्टीट्यूट ऑफ ऍड्व्हान्स स्टडी\nशिमल्याचा शोध इंग्रजांनी सन १८१९ साली लावला. चार्ल्स केनेडीने येथे सर्वप्रथम उन्हाळ्यासाठी घर बनवले. लवकरच शिमला लॉर्ड विल्लियम बेंटिकच्या नजरेत आले, जे १८२८ पासून १८३५ पर्यंत भारताचे गवर्नर जनरल होते.\nशिमला पश्चिम हिमालयाच्या उत्तरस्थित आहे. शिमला २३९७.५९ मीटर उंचीवरील एका टोकावर पसरलेले आहे.\nयेथे वेगवेगळ्या प्रकारचे सण साजरे केले जातात. शिमला समर फेस्टिवल दर वर्षी पिक-सिजन मध्ये आयोजित केला जातो.\nहिमाचल प्रदेशची राजधानी आणि ब्रिटिष्कालीन उन्हाळी राजधानी शिमला एक महत्त्वपूर्ण पर्यटन केंद्र आहे. शिमला साधारण ७२६७ फूट उंचीवर असून, वर्षभर थंड वातावरण असते. येथे हिमालय पर्वतराजीचे मनोहारी दृश्य दिसते.\nशहराच्या मधोमध एक मोठी मैदानासारखी जागा आहे जेथून पर्वतरांगा पाहू शकतो. येथे शिमाल्याची ओळख बनलेले आणि न्यू-गॉथिक वास्तुकलेचे उदाहरण असलेले क्राइस्ट चर्च तसेच न्यू-ट्यूडर पुस्तकालय पाहण्याजोगे आहे.\nशिमाल्याचे मुख्य व्यापारी केंद्र. गेयटी थियेटर हे प्राचीन ब्रिटीश थियेटरचेच एक रूप आहे,आत्ता सांस्कृतिक दळणवळणाचे मुख्य केंद्र आहे. कार्ट रोडहून मॉलकरीता हि.प्र.प.वि.नि.च्या लिफ्ट/रोपवेने सुद्धा जाता येते. रिजच्या जवळील लक्कड बाजार, लाकडी वस्तू आणि स्मृती चिन्हांसाठी प्रसिद्ध आहे.\nहे मंदिर स्कँडल पॉइंट पासून जनरल पोस्ट ओफ्फिस कडे जाताना जवळच आहे.\n(2.5 कि.मी.) 2455 मी. : शिमल्यातिल सर्वात उंच ठिकाणाहून शहराचे सुंदर दृश्य दिसते. येथे हनुमानाचे प्राचीन मंदिर आहे.\n(3 कि.मी.): हिमाचल प्रदेशची ऐतिहासिक वास्तुकला आणि चित्रांचा संग्रह. संग्रहालय सकाळी १० वाजता ते संध्याकाळी ५ वाजे पर्यंत चालू असते. सोमवार आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशी ते बंद असते.\nइंडियन इंस्टीट्यूट ऑफ ऍड्व्हान्स स्टडी[संपादन]\n(4 कि.मी.) 1983 मी. : हे ब्रिटिशकालीन भवन पूर्वी वॉईसरायचे राहण्याचे ठिकाण होते.\n(5 कि.मी.) 2155 मी. : शिमला - बिलासपुर मार्गावरील हे ठिकाण बालुगंज पासून १५ मिनिटांच्या अंतरावर आहे. येथे कामना देवीचे मंदिर आहे. येथून पर्वतरांगेचे सुंदर दृश्य दिसते.\n(7 कि.मी.) 1983 मी. : शिमला - कालका मार्गावरील एक सुंदर ठिकाण आहे. येथील वातावरण शांत असून रस्ते झाडांनी व्यापले आहेत. आपल्या शिमला दौऱ्यादरम्यान महात्मा गांधी राजकुमारी अमृत कौर यांच्या जॉर्जियन हाउस मध्ये राहिले होते. येथे हिमाचल प्रदेश विश्वविद्यालय आहे.\n(7 कि.मी.) 1586 मी. : दाट जंगलातील हे स्थान समर हिल चौकापासून ४५ मिनिटाच्या अंतरावर आहे.\n(7 कि.मी.) 1975 मी. : शिमला कालका मार्गावरील (रा. मा. २२) हनुमानाचे प्रसिद्ध मंदिर.\n(11 कि.मी.) 1851 मी. : शिमला कालका मार्गावरील (रा. मा. २२) प्रसिद्ध मंदिर.\nशहरामध्ये १४ अंगणवाड्या आणि ६३ प्राथमिक विद्यालय आहेत तसेच बऱ्याच ब्रिटीशकालीन शाळा आहेत. शिमल्यात इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज आणि दंत महाविद्यालय आहे.\nशिमला बसने हिमाचल प्रदेश मधील इतर शहराशी तसेच दिल्ली, चंदिगडला जोडले गेले आहे.\nशिमला नॅरोगेज मार्गाने कालकाशी जोडले आहे जे भारतातील सर्व मुख्य शहरांशी जोडले आहे. कालका ते शिमला टोय ट्रेन हे युनेस्कोच्या हेरिटेज स्थळापैकी एक आहे.\nशिमला विमानतळ जुब्बारहत्ती (१२ कि. मी.) येथे असून, दिल्लीला विमानसेवेने जोडले आहे.\nशिमलाच्या प्रेक्षणीय स्थळाची बातमी\nकालका ते शिमला ट्रेन माहिती\nहिमाचल प्रदेश राज्यातील शहरे व गावे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ नोव्हेंबर २०१७ रोजी १३:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/ed-arrests-former-andhra-bank-director-anup-prakash-garg-in-loan-fraud-case-1615788/", "date_download": "2018-04-24T03:12:09Z", "digest": "sha1:BXDFMDNV7NWTBRR6RIG3W47HDVP2ZGXQ", "length": 13707, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ED arrests former Andhra Bank Director Anup Prakash Garg in loan fraud case | आंध्र बँकेचे माजी संचालक अनुप प्रकाश गर्ग यांना कर्ज घोटाळा प्रकरणी अटक | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nआंध्र बँकेचे माजी संचालक अनुप प्रकाश गर्ग यांना कर्ज घोटाळा प्रकरणी अटक\nआंध्र बँकेचे माजी संचालक अनुप प्रकाश गर्ग यांना कर्ज घोटाळा प्रकरणी अटक\nकर्ज घोटाळा प्रकरणी ईडीची कारवाई\nअंमलबजावणी संचलनालय अर्थात (ED) ने ५ हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी आंध्र बँकेचे माजी संचालक अनुप प्रकाश गर्ग यांना अटक केली आहे. शुक्रवारी उशिरा ही कारवाई करण्यात आली. गुजरातमधील एका फार्मा फर्मला देण्यात आलेल्या कर्जासंदर्भात ही कारवाई करण्यात आली. याआधी नोव्हेंबर महिन्यात याचप्रकरणी उद्योजक गगन दिवाण यांनाही अटक करण्यात आली आहे. त्याचमुळे या प्रकरणातली ही दुसरी कारवाई आहे. अनुप प्रकाश गर्ग यांना विशेष न्यायालयासमोर हजर केले जाईल असेही ईडीने स्पष्ट केले आहे. संदेसारा ग्रुपवर ईडीने छापा मारला. त्या छाप्यात मिळालेल्या डायरीत अनुप प्रकाश गर्ग यांचेही नाव आढळले आहे म्हणूनच त्यांना अटक करण्यात आली.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nसांदेसारा ग्रुपवर बँकांकडून कर्ज घेऊन ते हडप केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. आता याच प्रकरणी गर्ग यांना अटक करण्यात आली आहे. या डायरीत काही वादग्रस्त नोंदी आहेत तसेच सांदेसारा ब्रदर्सने काही लोकांची नावे लिहिली आहेत ज्यामध्ये एक नाव गर्ग यांचेही आहे. कोलकाता येथील शेल कंपन्यामध्येही गर्ग यांनी पैसे गुंतवल्याची माहिती यामुळे समोर आली आहे.\nसीबीआयने केलेल्या तपासानंतर डायरीतले सत्य उघड झाले होते. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयरनंतरच गर्ग यांनाही या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. गर्ग हे आंध्रा बँकेचे संचालक म्हणून काम करत असताना १.५२ कोटी इतक्या मोठ्या रकमेच्या रोखीच्या नोंदी सापडल्या आहेत त्यामुळे अनुप प्रकाश गर्ग यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.majhimarathi.com/idli-recipe-in-marathi/", "date_download": "2018-04-24T02:44:27Z", "digest": "sha1:ZSO5Q5LZF5MDN4V3F35G4KIBYZGL3OBA", "length": 7113, "nlines": 87, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "इडली बनवण्याची विधी | Idli Recipe in Marathi", "raw_content": "\nआदिवासी क्रांतीकारक बिरसा मूंडा | Birsa Munda History In Marathi\nबेसन शेव बनवायची विधी | Besan Sev Recipe\nबराक ओबामांचे नोबेल पुरस्कार स्विकारतांनाचे भाषण | Barack Obama Speech\nबदामचे गुणकारी फायदे | Benefits of Almonds\nस्वयंपाकासाठी काही खास टिप्स | Kitchen tips in Marathi\nपी.व्ही सिन्धू बॅडमिंटन खेळाडू | Badminton Player PV Sindhu\nसाक्षी मलिक एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू | Wrestler Sakshi Malik Biography\nपिझ्झा बनविण्याची रेसेपी | Pizza Recipe In Marathi\nइडली भारतातील सर्वात लोकप्रिय व्यंजनांमधून एक आहे. याची आपली वेगळी ओळख आहे. दक्षिण भारतात इडली बरेच लोकांच्या रोजच्या जेवणाचा भाग आहे. इडली तांदळापासुन बनवण्यात येणारे सर्वात चवदार व्यंजन आहे.चला तर मग आज आपण दक्षिण भारतातील पद्धतीने इडली कशी बनवतात – Idli Recipe ते समजून घेऊ या.\nइडलीसाठी लागणारी सामग्री :-\n1. 200 ग्रॅम तांदूळ\n2. 100 ग्रॅम उडदाची डाळ\n3. 1 ½ चमचा मीठ\n4. एक चिमूट बेकिंग सोडा\nसर्व प्रथम तांदूळ व उडदाची डाळ रात्रभरासाठी पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी चांगली धुवून मिक्सरमध्ये दोघांची पेस्ट बनवा. दोन्ही पेस्ट एकत्र करून 5-6 तास दमण ठिकाणी ठेवा यात स्वादानुसार मीठ व एक चमचा तेल घाला.\nगॅसवर इडली मेकर पॅनमध्ये पाणी गरम होऊ द्या इडलीच्या साच्यामध्ये थोडे तेल लावा व त्यात हे मिश्रण योग्य प्रमाणात भरा सर्व खाचे भरल्यावर त्यांमध्ये ठेवून वरून झाकण लावून घ्या. पाच-दहा मिनिटे पूर्ण आचेवर ठेवा व इडल्या चांगल्या होऊ द्या.\nदहा मिनिटानंतर गॅस बंद करून साचे बाहेर काढा सर्व इडल्या साच्यातून बाहेर काढून घ्या. व सामान सोबत खायला द्या फ्लॅटमध्ये नारळाची चटणी व सांबारा सोबत गरमागरम खायला द्या.\nलक्ष्य दया :- इडली – Idli रेसीपी तुम्हाला आवडली असेल किवा यामध्ये काही बदल करावयाचे असल्यास आम्हाला कमेन्ट मधे जरुर टाका. आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्\nNext प्रसिद्ध बास्केटबाल खेळाडू मायकल जार्डन | Michael Jordan Biography in Marathi\nबेसन शेव बनवायची विधी | Besan Sev Recipe\nस्वयंपाकासाठी काही खास टिप्स | Kitchen tips in Marathi\nपिझ्झा बनविण्याची रेसेपी | Pizza Recipe In Marathi\nPizza – पिझ्झा हे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडात पाणी येतं. मित्रहो आपण नेहमी टि. व्ही …\nविशाल बौद्ध मठ नालंदाचा इतिहास | Nalanda History In Marathi\nदोडक्याची भाजी बनविण्याची विधी | Indian Veg Recipes in Marathi\nचविष्ट केळीपासून होणारे फायदे | Benefits of Banana In Marathi\nदिव्यांचा सण दिवाळी बद्दल माहिती | Diwali Information In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/gutkha-truck-seized-33552", "date_download": "2018-04-24T03:28:19Z", "digest": "sha1:LO3NYGADFBR4PTVJAIYEHXQXRO73CMCX", "length": 9781, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "gutkha truck seized नळदुर्गमध्ये पकडला गुटखा भरलेला ट्रक | eSakal", "raw_content": "\nनळदुर्गमध्ये पकडला गुटखा भरलेला ट्रक\nरविवार, 5 मार्च 2017\nनळदुर्ग - गुटख्याची वाहतूक करणारा ट्रक नळदुर्ग पोलिसांनी शनिवारी (ता. 4) दुपारी तीनच्या सुमारास पकडला. ट्रकमधील गुटख्याची मोजणी करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू झाले नव्हते. लाखो रुपयांचा गुटखा असण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.\nनळदुर्ग - गुटख्याची वाहतूक करणारा ट्रक नळदुर्ग पोलिसांनी शनिवारी (ता. 4) दुपारी तीनच्या सुमारास पकडला. ट्रकमधील गुटख्याची मोजणी करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू झाले नव्हते. लाखो रुपयांचा गुटखा असण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.\nहैदराबादहून गुटखा भरून ट्रक (एमपी 09 एचएफ 6820) नगरकडे निघाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी नळदुर्ग- तुळजापूर राज्यमार्गावरील गंधोरा (ता. तुळजापूर) गावाजवळ संबंधित ट्रक पकडला. ट्रक पोलिस ठाण्यात आणण्यात आला आहे. ट्रकमध्ये कोणता गुटखा आहे, किती किमतीचा आहे, याची नेमकी माहिती मिळू शकली नाही. सुमारे एक कोटी रुपयांचा गुटखा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.\nनेते ‘ए.सी.’मध्ये, कार्यकर्ते जेलमध्ये\nकोल्हापूर - पाचगावच्या राजकीय वर्चस्वातून २०१३ मध्ये झालेल्या दोन्ही खुनांचा निकाल जाहीर झाला. अशोक पाटील आणि धनाजी गाडगीळ यांच्या खुनातील अकरा...\nकारवाईचे श्रेय \"सी-सिक्‍स्टी' जवानांचे - शरद शेलार\nनागपूर / गडचिरोली - 'नक्षलवाद्यांविरुद्ध रविवारी करण्यात आलेली कारवाई ही महाराष्ट्रातील चाळीस...\nराज्यात सुलभ वाहतुकीसाठी इंटलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट\nमुंबई - सुलभ वाहतुकीकरिता वाहतूक नियोजनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी इंटलिजन्स ट्रॅफिक...\nजालन्यात पकडले नऊ सट्टेबाज\nजालना - 'आयपीएल\" स्पर्धेतील सामन्यावर सट्टा लावणाऱ्या चार संशयितांना पोलिसांनी रविवारी (ता. 22)...\nबस स्थानकातील मार्ग बदलले\nसातारा - पोवई नाका येथे ग्रेड सेपरेटरचे काम सुरू असल्याने शहरातील वाहतूक पर्यायी रस्त्यांवरून वळविण्यात आली आहे. त्यामुळे बस स्थानकात ये- जा करणाऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://gangadharmute.wordpress.com/2015/03/15/%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AE/", "date_download": "2018-04-24T02:40:55Z", "digest": "sha1:4EUBRF3VIYQL2UELNVBCCRGNKKSJS7ME", "length": 51196, "nlines": 552, "source_domain": "gangadharmute.wordpress.com", "title": "पहिले शेतकरी साहित्य संमेलन : पहिला दिवस – वृत्तांत | रानमोगरा", "raw_content": "\n‘सकाळ’ने घेतली ‘रानमेवा’ ची दखल.\nप्रा. मधुकर पाटील, बोरीवली (पश्चिम), मुंबई\nअभिप्राय : डॉ मधुकर वाकोडे\nशरद जोशी यांचे हस्ते सत्कार\nनागपुरी तडका – अभिवाचन\nसरकारची होळी – स्टार माझा बातमी\nसत्कार समारंभ : आर्वी (छोटी)\n← पहिले अ.भा.शेतकरी साहित्य संमेलन\nपहिले शेतकरी साहित्य संमेलन : दुसरा दिवस – वृत्तांत →\nपहिले शेतकरी साहित्य संमेलन : पहिला दिवस – वृत्तांत\nअ.भा. शेतकरी मराठी साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटनमहात्मा जोतिबा साहित्य नगरी (वर्धा) :२८ फ़ेब्रुवारेी २०१५\nदेशात शेतकऱ्यांचा पक्ष उरलेला नाही. पंजाबराव देशमुखांनंतर शेतकऱ्यांना दुसरा पुढारी मिळालेला नाही. भारत हा कृषिप्रधान देश असूनही ८६ टक्के शेती कोरडवाहू आहे. देशात स्वतंत्र रेल्वे बजेट आहे, परंतु स्वतंत्र कृषी बजेट नाही; यापेक्षा दुसरी शोकांतिका काय असू शकेल, अशा शब्दात ज्येष्ठ कवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी विचार मांडले.\nगझलनवाज भिमराव पांचाळे व शेतकरी नमनगीताचे संगीतकार श्री सुधाकर आंबुसकर यांचे शाल व सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.\nउद्घाटक डॉ. विट्ठल वाघ याचे स्वागत कैलास तवांर यांनी केले.\nमहात्मा जोतिबा फुले साहित्य नगरीत शनिवारी पहिल्या अखिल भारतीय शेतकरी मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन दि. २८ फ़ेब्रुवारीला डॉ. विट्ठल वाघ यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. संमेलनाध्यक्ष शरद जोशी हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे येऊ शकले नाहीत. त्यांनी आपले भाषण छापील स्वरुपात पाठविले, त्याचे यावेळी वाचन करण्यात आले. याप्रसंगी बहिणाबाई चौधरी व्यासपीठावर स्वागताध्यक्ष सरोज काशीकर, कार्याध्यक्ष गंगाधर मुटे, विशेष अतिथी म्हणून भीमराव पांचाळे, प्रमुख पाहुणे संजय पानसे, माजी खासदार सुरेश वाघमारे, डॉ. शेषराव मोहिते, कैलास पवार, स्मिता गुरव, संजय इंगळे तिगावकर, माया पुसदेकर विराजमान होते.\nडॉ. वाघ पुढे म्हणाले, महात्मा फुलेंनंतर साहित्यात शेतकऱ्यांच्या व्यथा, वेदना व संवेदनाच्या जाणिवांचा अभाव दिसून येतो. इतर वर्गापेक्षा शेतकऱ्यांची जाणीव वेगळी आहे. पावसामुळे शेती वाहून गेली, शेतकरी रडतो आहे. हे जाणून घेऊन लिहिलेले साहित्यच खरे शेतकरी साहित्य असेल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.\nप्रास्ताविक भाषणातून गंगाधर मुटे यांनी शेती साहित्यात वास्तववादी लेखनाचा अभाव असून जे लिहिले ते खोटे आहे. लेखणी हाती घेताना पहिले गावाचे चित्र बघावे. त्याचबरोबर प्रस्थापित साहित्यिकांकडून वास्तववादी साहित्यनिर्मिती होत नसेल तर शेतकर्‍यांनीच आता एका हातात नांगर व दुसर्‍या हाती लेखणी धरून लेखणासाठी पुढे सरसावले पाहिजे असेही मुटे म्हणाले. सरोज काशीकर म्हणाल्या, शेतकरी जोपर्यंत स्वबळावर उभा राहणार नाही, तोपर्यंत या देशाचा आर्थिक विकास होणे शक्य नाही. जे साहित्य शेतकऱ्यांसाठी लिहिले ते वास्तववादी नाही. ते केवळ मृगजळ आहे. डोळ्यांवरील हिरवी पट्टी काढण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे, यापुढे लेखणी हे हत्यार म्हणून वापरले पाहिजे, तरच शेतकऱ्यांच्या आंदोलनाला धार येईल. यावेळी भीमराव पांचाळे व मान्यवरांची भाषणे झालीत. या संमेलनातील विचारमंथनातून शेतीचे विदारकदृष्य बदलून त्याऐवजी शेतीस नवसंजीवणी देणारे नवलेखक निर्माण व्हावेत असा आशावाद वक्त्यांनी व्यक्त केला.\nसंमेलनाध्यक्ष शरद जोशी हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे संमेलनाला उपस्थित राहू शकले नाही. त्यांचे छापील अध्यक्षीय भाषणाचे संमेलनात कैलास तवांर यांनी वाचन केले. या भाषणातून त्यांनी उपस्थित राहू शकत नसल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. शरद जोशी आपल्या लेखी भाषणात म्हणाले की, दरवर्षी पावसाळा यायच्या आधी बी-बियाण्यांची जमवाजमव, खर्चासाठी सावकाराची मिनतवारी, सोसायटीतली कारस्थाने, भानगडी, पाऊस येतो की नाही याची चिंता, आल्याचा आनंद, येत नसला तर पोटात उठणारा भीतीचा गोळा, पिकावर येणाऱ्या तणांच्या आणि रोगांच्या धाडी, पीक उभे राहिल्यावर होणारा आनंद, बाजारात गेल्यावरची शोकांतिका, वाढते कर्ज, पुढाऱ्यांची मग्रुरी, आग लागल्यावर घरातून निसटतांना व्हावी तशी गावच्या आयुष्यातून सुटण्याची ज्याची त्याची स्वत:पुरती धडपड या किड्यांसारख्या जीवनात लिहिण्यासारखी प्रचंड सामुग्री, पण ७० टक्के लोकांच्या आयुष्याचे प्रतिबिंब साहित्यात कधीच पडले नाही, अशी खंत संमलेनाध्यक्ष शरद जोशी यांनी आपल्या छापील अध्यक्षीय भाषणातून मांडली आहे. गाव सोडून गेलेली शेतकऱ्यांची मुले शहरात रमली. त्यात लिहिण्याचे कसब असणाऱ्यांनी गावाविषयी लिहिले खरे पण, शहराला काय पटेल, काय आवडेल याचाच विचार त्यात केला. याउलट ग्रामीण भागातील जन्मामुळे साहित्यात आपल्याला काही राखीव जागा असावी, असा आक्रोश करणारी एक साहित्य आघाडी उभी राहिली. शेतकऱ्यांच्या दु:खाचे भांडवल करून त्यावर साहित्य क्षेत्रात स्थानाचा जोगवा ही मंडळी मागू लागली त्यामुळे हे संमेलन मात्र एकमेकांची दु:खे सांगण्यापुरते मर्यादित न राहता संघटनेने फुलविलेल्या निखाऱ्यांवरील राख उडवून ते परत प्रज्वलित करण्याची हिंमत शेतकरी समाजात निर्माण करणारी ठरो, असा त्यांनी लिहून पाठविलेल्या अध्यक्षीय भाषणातून संदेश दिला. प्रास्ताविक कार्याध्यक्ष गंगाधर मुटे यांनी तर संचालन प्रा. मनीषा रिठे यांनी केले. संमेलनाला शेतकरी वर्गाची लक्षणीय उपस्थित होती. तसेच देशाच्या कानाकोपर्‍यातून सुमारे ८०० प्रतिनिधी हजर होते.\nउद्घाटन समारंभानंतर जेष्ट शेतीसाहित्यिक डॉ शेषराव मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली ’शेतकरी चळवळीच्या उदयापूर्वीचे आणि नंतरचे मराठी साहित्य’ या विषयावर परिसंवाद होऊन त्यात डॉ. दिलीप बिरुटे, प्रा. ज्ञानदेव राऊत, प्रा. शेख हासम यांनी सहभाग घेतला.\nआत्महत्त्येपूर्वी जळगाव जिल्ह्यातील दिनकर नारायण वराडे या शेतकर्‍याने लिहून ठेवलेल्या पत्राचे त्याचा मुलगा रवी वराडे यांनी केलेले वाचन हा या संमेलनाचा वैषिष्ट्यपूर्ण भाग ठरला. आत्महत्त्येपूर्वी लिहून ठेवलेल्या त्या पत्रात वराडे म्हणतात की, खर्चा करिता गावातून कर्ज उचलले गेले. कांदा भावामुळे गावातील जास्त व्याजाचे पैसे द्यावे लागले. सोसायटीचे व्याज सुद्धा आजपर्यंत भरू शकलो नाही. घर खर्च व मुलाचे शिक्षण सुटू शकले नाही. या वर्षी तर कांदे पिका मुळे कर्जबाजारी झालो. मुलीला स्वतःच्या अंगावरील दागिने माझ्या घरी येऊन मोडावे लागले. ते पण पैसे मी तिला परत करू शकलो नाही, कारण तिच्या लहान मुलास कपडे घेण्यास सुद्धा माझ्या जवळ पैसे नव्हते. कर्जाचा बोजा डोक्यावर, जमीन पडलेली, पेरणीचे दिवस जवळ आलेले. घरखर्च आणि घरातील व्यक्तींच्या मूलभूत गरजा जर घरचालक पूर्ण करू शकला नाही तर, तो दिशाहीन बनतो आणि त्याला कोणताच मार्ग दिसत नाही आणि मरणच त्याला सर्व दु:खापासून मुक्त करू शकते. म्हणूनच तो आत्महत्या हा मार्ग पत्करतो. म्हणून मी सुद्धा आत्महत्या करीत आहे. मेल्या नंतर सर्व दु:खा पासून तर मला मुक्ती मिळेल परंतू माझ्या मरणोप्रांत शासनाने जरी माझे वरील कर्ज माफ केले तरी मी किंवा माझ्यासारखे मेलेले शेतकरी राजे, बळी राजे परत येणार नाहीत. शेतीविषयी शासकीय उदासिनता अशीच कायम राहिली तर एक दिवस शेतकरी आतंकवादी बनतील व शेतकर्‍याचे नांगर दाबणारे ताकदवार हात मंत्र्यांचे गळे दाबतील. त्यामुळे राज्यकर्त्यांनी वेळीच सावध होऊन शेतीला प्राधान्य दिले पाहिजे. पत्र वाचन होत असताना सभागृह सुन्न होऊन अनेकांचे डोळे पानावले होते.\nपत्र वाचनानंतर त्यावर चर्चा करण्यात आली. चर्चेत अ‍ॅड दिनेश शर्मा, अ‍ॅड सुभाष खंडागळे, अनिल घनवट, कडुआप्पा पाटील, मधुसुदन हरणे यांनी भाग घेतला.\nदेशाच्या कानाकोपर्‍यातून सुमारे ८०० प्रतिनिधी हजर होते.\nसायंकाळी ६ वाजता शैलजा देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या ’शेतकरी स्त्री आणि साहित्यविश्व’ या परिसंवादात प्रज्ञा बापट, स्मिता गुरव व गीता खांडेभराड यांनी भाग घेतला.\nरात्री ७.३० वाजता गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या अध्यक्षतेखाली ’शेतकरी गझल मुशायरा’ संपन्न झाला. त्यात मारोती पांडूरंग मानेमोड (नांदेड), निलेश कवडे (अकोला), राज पठाण (अंबाजोगाई), कमलाकर देसले (नाशिक) नजीम खान, प्रमोद चोबितकर (बुलडाणा), मसुद पटेल, गजानन वाघमारे, विजय पाटील (धुळे), नितीन देशमुख, लक्ष्मण जेवणे, गिरिश खारकर, पवन नालट (अमरावती), सुमती वानखेडे, विजय राऊत, विनोद मोरांडे (नागपूर), रवी धारणे (चंद्रपूर), अनंत नांदुरकर, ललित सोनोने, दिलीप गायकवाड, गंगाधर मुटे (वर्धा), प्रवीण हटकर (अकोला) या गझलकारांनी भाग घेऊन शेत्यकर्‍यांच्या कथा व व्यथेला वाचा फ़ोडणार्‍या गझला सादर केल्याने मुशायरा वेगळाच बाज व बहुरंगी कैफ़ चढवणारा ठरला. सुत्र संचालन विद्यानंद हाडके व प्रफ़ुल्ल भुजाडे यांनी केले.\nरात्री नवनाथ पवार लिखित ’उगवला नारायण’ ही एकांकिका सादर करण्यात आली. त्यात संतोष गडवे, वैशाली कुळकर्णी, किशोरी नाईक यांनी समर्थपणे भूमिका सादर केल्या तर नेपथ्य नागनाथ काजळे यांचे होते.\nसंमेलनाच्या यशस्वितेसाठी सतिश दाणी, दत्ता राऊत, धोंडबा गावंडे, गणेश मुटे, किसना वरघणे, अरविंद बोरकर, संतोष लाखे, निलेश फ़ुलकर, प्रविण पोहाणे, पंकज गावंडे, सौरभ मुटे, विजय मुजबैले, रवी दांडेकर, सचिन वंजारी, चेतन डुकरे, गौरव चंदणखेडे, अक्षय मुटे यांनी विशेष परिश्रम घेतले. त्या सर्वांना मानचिन्ह देवून गौरविण्यात आले तेव्हा उपस्थितांनी उत्स्फ़ूर्तपणे टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला, ही उल्लेखनीय बाब ठरली.\n← पहिले अ.भा.शेतकरी साहित्य संमेलन\nपहिले शेतकरी साहित्य संमेलन : दुसरा दिवस – वृत्तांत →\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा.\nवेळ : ३२ सेकंद - MP3 आकार - 1.22 MB\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.\nसंपूर्ण मायमराठीचे श्लोक ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nABP माझा TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २७-०१-२०१३\nस्टार TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २६-१२-२०१०\nगगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतू प्राण भारताचा, शक्ती ध्वजा-पताका\nसंगे हिमालयाला येण्यास मार हाका\nसमवेत घे सह्याद्री, मेरूस ये म्हणावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nसाथीस ब्रह्मपुत्रा, गोदावरी नि यमुना\nधारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना\nकन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी\nही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी\nआता अभय मनाच्या धुंदीस या जपावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nही माझी छोटीसी दुनिया...\nमाझ्या छोट्याशा दुनियेत आपले\nमाझ्या काही गद्य आणि पद्य रचना..\nशेतकरी म्हणुन जगतांना (\nमाझ्या साईटला भेट देणारांचे मनःपुर्वक स्वागत ...\nमाझ्या साईटवरील सर्व लेख,कविता,गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखन माझे स्वतःचे स्वरचित असुन सर्वाधिकार सुरक्षित आहेत.\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ई-मेल करू नका.\nआपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.संदर्भ देतांना लिंक आणि लेखक,कविचे नांव अवश्य नमुद करा.\nआपला नम्र - गंगाधर मुटे\nमाझे लेखन – वर्गवारीनुसार\nअच्छे दिन आनेवाले है (2)\nए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3)\nदिवाळी अंक – २०११ (6)\nभारत की जुबानी (1)\nभाषाशुद्धी आणि समृद्धी (2)\nमार्ग माझा वेगळा (89)\nशेतकरी साहित्य संमेलन (5)\nस्टार माझा स्पर्धा विजेता (5)\nस्वतंत्र भारत पक्ष (2)\nआपण येथे वाचू शकता,\nचर्चेत भाग घेऊ शकता,\nनवीन चर्चा सुरू करू शकता\nया, एक वेळ अवश्य भेट द्या.\n- गंगाधर मुटे, निमंत्रक\nतुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी\nजडो ध्यास हा छंद व्यासंग बोली\nतुझे शब्दलालित्य सूरास मोही\nतसा नादब्रह्मांस आनंद होई\nसुरांच्या नभी सूरगंगा नहाली\nजरी वेगळी बोलती बोलभाषा\nअनेकांत एकत्व ही प्राणभाषा\nअसे भाग्य आम्हां मराठी मिळाली\nअसा मावळा गर्जला तो रणाला\nतसा घोष \"हर हर महादेव\" झाला\nमराठी तुतारी मराठी मशाली\nअभय एक निश्चय मनासी करावा\nध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा\nसदा शब्द वाणीत ये सर्वकाली\nस्टार TV प्रक्षेपित बक्षिस वितरण\nस्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला स्टार माझा चॅनेलवर प्रसारण करण्यात आले.\n“वांगे अमर रहे”-ABP माझा बातमी\n“वांगे अमर रहे”-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nरानमेवा-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nया ईमेलवर संपर्क करा.\nसुंदर ते ध्यान उभे बांधावरी\nकासे पितांबर ते फ़ाटके धोतर\nतुळशीहार जणू घामाचीच धार\nपोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥\nचेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥\nआरतीला नाही त्याची रखुमाई\nराजा शेतकरी बळीराज यावे\nसुखी झाली ती साजणी ॥१॥\nम्हणे पगारी बरवा ॥२॥\nशेती बागा त्याचे घरी\nपरी नको शेतकरी ॥३॥\nपदोपदी दिसे खूप ॥४॥\nडोहामधी डुबक्या मारा ॥५॥\nया देशाचे पालक आम्ही\nआम्हीबी हकदार रे ...........||धृ||\nआम्हीबी हकदार रे ...........||१||\nकेवळ खुर्ची बदलून केले,\nआम्हीबी हकदार रे ...........||२||\nफ़ुंकून दे तू बिगुल आता,\nनव्या युगाचा होरा घे\nआम्हीबी हकदार रे ...........||३||\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nश्याम्याची बिमारी… on श्याम्याची बिमारी\nGangadhar Mute on पहाटे पहाटे तुला जाग आली\nअनामित on पहाटे पहाटे तुला जाग आली\nvinod chaudhari on बळीराजाचे ध्यान\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nchinmay moghe on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on स्वदेशीचे ढोंगधतूरे : नागपुरी…\nमनोज शेलार on माय मराठीचे श्लोक…\nडिम्पल भगवान ऊईके on मुरली खैरनार : एक जिंदादील…\ndatta salekar on बळीराजाचे ध्यान\nचौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत\nसंपादकीय : अंगारमळा : खरा शेती साहित्यिक कोण\n४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन\nएक लेख एका आत्मप्रौढीचा\nशेतीच्या हतबलतेला निसर्ग जबाबदार नाही\nये तू मैदानात : शेतकरी गीत\nझाडावर पाखरू बसलं : लावणी\nअभिमानाने बोल : जय विदर्भ\nपरतून ये तू घरी\n॥सांगा तुकारामा : अभंग-४॥\nस्मशानात जागा हवी तेवढी\n“रानमोगरा” ला लिंक होण्यासाठी खालील कोड HTML विजेट मध्ये पेस्ट करा.\n\"रानमोगरा\" या ब्लॉगला लिंक होण्यासाठी तुमच्या ब्लॉगच्या HTML विजेट मध्ये वरील कोड पेस्ट करा.\nMy Blog अभंग आंदोलन करुणरस कविता गझल छायाचित्र नागपुरी तडका पारंपारीक गाणी पारितोषक/सत्कार पुरस्कार बातमी भजन भोंडला,हादगा,भुलाबाई मराठी भाषा महिला महिलांच्या व्यथा मार्ग माझा वेगळा राजकारण रानमेवा वाङ्मयशेती विडंबन विनोदी शेतकरी काव्य शेतकरी गाथा शेतकरी गीत शेतकरी संघटक शेतीचे अनर्थशास्त्र शेती विषयक समिक्षण\nमाझ्या आवडीचे मराठी संकेतस्थळ\nरानमोगरा ( शेती आणि कविता )\nशेतकरी विहार – Blogspot\nमाझे लेखन कॅटेगरी निवडा Audio (2) अंगाई गीत (2) अंगारमळा (1) अंधश्रद्धा (5) अच्छे दिन आनेवाले है (2) अभंग (15) अशीही उत्तरे (3) आंदोलन (11) आरती (3) उत्पादन खर्च (2) ए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3) ओवी (4) करुणरस (9) कविता (130) कवी/गीतकार (1) कॅरावके (2) गझल (103) गौळण (7) चर्चा (2) छायाचित्र (10) जात्यावरची गाणी (1) टीव्ही प्रक्षेपण (4) तुंबडीगीत (1) दिवाळी अंक – २०११ (6) देशभक्ती (6) नागपुरी तडका (27) नाट्यगीत (1) निवेदन (2) पत्र (2) परिषद (2) पारंपारीक गाणी (19) पारितोषक/सत्कार (13) पुरस्कार (13) पोळ्याच्या झडत्या (2) पोवाडा (1) प्रकाशचित्र (7) प्रवासवर्णन (1) प्रसिद्धीमाध्यम सहभाग (1) बडबडगीत (1) बळीराजा (8) बातमी (10) बालकविता (5) बोधकथा (1) भक्तीगीत (4) भजन (11) भारत की जुबानी (1) भावगीत (2) भावानुवाद (1) भृणहत्त्या (1) भोंडला,हादगा,भुलाबाई (16) भ्रष्टाचार (7) भ्रष्टाचार मुक्ती (9) मराठी भाषा (9) भाषाशुद्धी आणि समृद्धी (2) भाषेच्या गमतीजमती (2) महादेवाची गाणी (2) महिला (15) महिलांच्या व्यथा (16) माझी भटकंती (1) माझे देशाटन (1) मार्ग माझा वेगळा (89) मुख्यमंत्र्यांशी चर्चा (2) राजकारण (10) रानमेवा (84) रामदेवबाबा (1) रावेरी-सीतामंदीर (1) लावणी (6) वांगमय शेती (7) वाङ्मयशेती (113) विडंबन (13) विनोदी (18) विनोदी कविता (8) शिक्षणपद्धती (1) शिवा-VDO (1) शेतकरी कलाकार (1) शेतकरी काव्य (15) शेतकरी गाथा (32) शेतकरी गीत (31) शेतकरी संघटक (23) शेतकरी संघटना (6) शेतकरी साहित्य संमेलन (5) शेती विषयक (33) शेतीचे अनर्थशास्त्र (19) समारंभ (4) समिक्षण (16) साहित्य चळवळ (8) स्टार माझा स्पर्धा विजेता (5) स्वतंत्र भारत पक्ष (2) हवामान (3) हायकू (1) My Blog (17) Ring Tone (1) VDO (7)\nदिवाळी अंक – २०११\nमोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११\nदीपज्योती ई-दीपावली अंक २०११\nमायबोली-हितगुज दिवाळी अंक २०११\nपिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो..., उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो..., हक्कासाठी लढणार्‍यांनो..., लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो..., स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो..., नव्या युगाच्या निर्मात्यांनो..., या जरासे खरडू काही..., काळ्याआईविषयी बोलू काही....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/take-action-on-the-gorakshak-petition-in-the-high-court-265310.html", "date_download": "2018-04-24T02:45:42Z", "digest": "sha1:7IWXZYHHOMZLENXEHGWAH75762PKCMHR", "length": 12130, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गोरक्षकांवर कारवाई करा, मांस-विक्रेत्यांना शस्त्र परवाने द्या; हायकोर्टात याचिका", "raw_content": "\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nगोरक्षकांवर कारवाई करा, मांस-विक्रेत्यांना शस्त्र परवाने द्या; हायकोर्टात याचिका\nगोरक्षकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायलयात दाखल करण्यात आलीये.\n17 जुलै : तथाकथित गोरक्षकांवर कारवाई करण्यास सरकार अपयशी ठरलंय. त्यामुळे गोरक्षकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायलयात दाखल करण्यात आलीये. तसंच मांसाचा व्यापार करणाऱ्यांच्या स्वसंरक्षणासाठी त्यांना शस्त्र परवाने देण्याची मागणीही करण्यात आलीये.\nकथित गोरक्षकांविरोधात जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. गोरक्षकांकडून सर्वसामान्य जनतेवर होणाऱ्या हल्यांविरोधात हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या या याचिकेत हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.\nसामाजिक कार्यकर्ते शादाब पटेल यांनी ही याचिका दाखल केली आहे. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात आणि सर्वसामान्य जनतेचं रक्षण करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप यात करण्यात आला आहे. देशभरात गोमांसाच्या मुद्यावरुन २४ जणांची हत्या करण्यात आली असल्याचंही या याचिकेत म्हणण्यात आलं आहे. आगामी बकरी ईदच्या निमित्ताने या हल्ल्यांमध्ये वाढ होण्याची भीती या याचिकेत व्यक्त करण्यात आली आहे.\nतसंच कायदेशीररित्या मांसाचा व्यापार करणाऱ्यांच्या स्वसंरक्षणासाठी त्यांना शस्त्र परवाने देण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: mumbai high courtगोरक्षकमुंबई हायकोर्ट\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nअमरावतीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून हत्या, बलात्काराचा संशय\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://tyaa-kavitaa.blogspot.com/2012/05/blog-post.html", "date_download": "2018-04-24T03:09:03Z", "digest": "sha1:OZUME52QDYZDRPKV6L52VT4NLEJB5GLY", "length": 7824, "nlines": 114, "source_domain": "tyaa-kavitaa.blogspot.com", "title": "’त्या’ कविता: काटा रुते कुणाला- शांता शेळके", "raw_content": "\nनिखळ, ख-याखु-या कविता पूर्ण समजायच्याही कितीतरी आधी आपल्याशी संवाद साधतात\nकाटा रुते कुणाला- शांता शेळके\nकाटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी\nमज फ़ूलही रुतावे हा दैवयोग आहे\nसांगू कशी कुणाला कळ आतल्या जिवाची\nचिरदाह वेदनेचा मज शाप हाच आहे\nकाही करु पहातो रुजतो अनर्थ तेथे\nमाझे अबोलणेही विपरीत होत आहे\nहा स्नेह, वंचना की, काहीच आकळेना\nआयुष्य ओघळोनी मी रिक्तहस्त आहे\nखूप, खूप सुरेख ओळी आहेत ह्या, आणि त्याला पं. अभिषेकींनी दिलेले स्वरही.\nइतका सुंदर ब्लॉग चालवल्याबद्दल तुझे आभार मानावे तेवढे कमी आहेत. :)\nमंदार, दुरुस्त्या केल्या आहेत. खड्यासारख्या लागतात ना शुद्धलेखनातल्या चुका\nथॅंक्स टू शांताबाई मेट आणि सगळेच कवी फ़ॉर दॅट मॅटर. त्यांनी इतक्या मस्त मस्त कविता केल्या नसत्या तर माझा ब्लॉग अस्तित्वात असायचं काही कारणच नव्हतं.\nया ब्लॉगवरील कविता कॉपी-पेस्ट करता येणार नाहीत.\nआपणांस या कविता विनासायास, कुठलेही कष्ट न घेता आंतरजालावर एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याच्या बदल्यात आपण किमान कवितांच्या बाबतीत तरी कॉपी-पेस्टची अंगवळणी पडलेली सवय बाजूला ठेवावी असे संग्राहकाला वाटते.\nकविता सरसकट कॉपी-पेस्ट करणं टाळा.\nसुमारे साडे-तीनशेच्यावर कविता टा‌ईप करताना संग्राहकाने इन्व्हेस्ट केलेला वेळ, श्रम याचसाठी आहेत की तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा.\nकाही शंका असल्यास कमेंट लिहा, प्रश्न विचारा- त्यांची उत्तरं देण्याचा यथाशक्ती, यथामती प्रयत्न केला जा‌ईल.\nएखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, टा‌ईप करा. कवितेचं ते खरंखुरं हस्तांतरण असेल.\nकॉपी-पेस्ट्चा शॉर्टकट चोखाळू नये.\nआपण रसिक आहात, आपल्याकडून हे अपेक्षित नाही.\nअरविंद वामन कुलकर्णी (1)\nगजानन माधव मुक्तिबोध (1)\nभिलोरी बोलीतील कविता (3)\nमलिका अमर शेख (6)\nवि. दा. सावरकर (1)\nशमशेर बहादूर सिंग (2)\nश्री. कृ. कोल्हटकर (1)\nहरिवंश राय बच्चन (1)\nएक बार वक्त से, लम्हा गिरा कहीं\nवहॉं दास्तां मिली, लम्हा कहीं नहीं\nहे लम्हें वेचून जपण्याकरताच मी लिहिते, लिहीत राहीन.\n’त्या’ कवितांचा संग्रह करण्यातून संग्राहकाला कोणताही आर्थिक लाभ नाही. संग्राहक आर्थिक लाभाकरिता या कवितांचा वापर करत नाही; आणि, तसे करण्यास कोणालाही प्रोत्साहन देत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/silence-congress-30960", "date_download": "2018-04-24T03:19:53Z", "digest": "sha1:SZOL35XTD4AODPKL2EHESO2GREA5VQPK", "length": 14239, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "silence in Congress काँग्रेसमध्ये स्मशानशांतता | eSakal", "raw_content": "\nदीपक शेलार - सकाळ वृत्तसेवा\nशुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017\nकाँग्रेसला हाताच्या बोटावर मोजता येईल एवढेसुद्धा यश मिळणे दुर्लभ मानले जात आहे...\nठाणे - काँग्रेसमुक्त देशाची वल्गना करणाऱ्या भाजपचे भाकीत ठाण्यात मात्र खरे ठरण्याची चिन्हे आहेत. निवडणुकीच्या तोंडावर अनेक दिग्गजांनी काँग्रेसला ‘हात’ दाखवून शिवसेना-भाजपमध्ये उड्या मारल्याने ठाण्यात काँग्रेससाठी लढाई अस्तित्वासाठी आहे. राष्ट्रवादीसोबत वरकरणी आघाडी झाली असली, तरी कमी महत्त्वाच्या जागा पदरात पडल्याने काँग्रेसला हाताच्या बोटावर मोजता येईल एवढेसुद्धा यश मिळणे दुर्लभ मानले जात आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सर्वच पक्षांनी प्रचारात आघाडी घेतली असताना काँग्रेसच्या गोटात स्मशानशांतता असल्याने उमेदवार धास्तावले आहेत.\nकाँग्रेस-राष्ट्रवादीची २०१२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत आघाडी झाली होती. त्या वेळी १३० पैकी काँग्रेसच्या वाट्याला ५९ जागा आल्या होत्या; मात्र या वेळी १३१ पैकी ५८ जागांवर बोळवण करून मित्रपक्ष राष्ट्रवादीने काँग्रेसचे खच्चीकरण केले. त्यात विद्यमान काँग्रेस नेत्यांमुळे पाच जणांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले. दोघांचे अर्ज अपूर्ण; तर तिघांना पक्षाचे एबी फॉर्म वेळेवर पोहोचू न शकल्याने फक्त ५३ जण रिंगणात आहेत. मुंब्रा भागात काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या जागांवर राष्ट्रवादीनेसुद्धा उमेदवार उभे केल्याने आघाडीत बिघाडी झाली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारांच्या विजयाचा मार्ग खडतर बनला आहे.\nपालिकेच्या मागील सभागृहात काँग्रेसचे १८ नगरसेवक निवडून आले होते; मात्र काही महिन्यात त्यातील बहुतांश नगरसेवकांनी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीची वाट धरली. त्यामुळे या खेपेला काँग्रेसला उमेदवार मिळवताना नाकीनऊ आले. मुंब्य्राची एखादी जागा काँग्रेसला मिळण्याची आशा असून शहर अध्यक्ष मनोज शिंदे, शैलेश शिंदे आणि परमार आत्महत्या प्रकरणात तुरुंगाची वारी करून आलेले विक्रांत चव्हाण आदींना निवडून येण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागणार आहेत. उर्वरित सर्वच उमेदवारांना आपली अनामत रक्कम वाचवताना दमछाक होणार आहे. कारण, काँग्रेस श्रेष्ठींकडून निवडणुकीची रसद तर पुरवली; मात्र उमेदवारांच्या पराभूत मानसिकतेमुळे मतदानाआधी प्रचारातच ठाण्यात काँग्रेस हरल्याचे चित्र दिसत आहे.\nठाणे जिल्ह्यात आजघडीला काँग्रेसचा एकही आमदार, खासदार नाही. काँग्रेसमध्ये पहिली फूट त्या वेळचे राणेसमर्थक रवींद्र फाटक यांनी पाडली. त्यांच्यासोबत सात नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले. त्यानंतर गटनेते संजय घाडीगावकर भाजपच्या वळचणीला; तर त्यांच्या जागी आलेले गटनेते राजन किणे आणि नगरसेविका रेश्‍मा पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुंब्य्राच्या साजीया अन्सारी राष्ट्रवादीत, मालती पाटील शिवसेनेत; तर मेघना हंडोरे, जयनाथ पूर्णेकर, नारायण पवार यांनी कमळ हाती घेत भाजपची उमेदवारी पटकावली. सीताराम राणे, भरत पडवळ, शैलेश सावंत आदींनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी देत अन्य पक्षाचा आश्रय घेतला.\nराज्यात सुलभ वाहतुकीसाठी इंटलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट\nमुंबई - सुलभ वाहतुकीकरिता वाहतूक नियोजनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी इंटलिजन्स ट्रॅफिक...\n'गरज पडली तर राजकीय पक्ष काढू' - रघुनाथदादा पाटील\nलातूर - 'मलाही राजकीयदृष्ट्या सेटल व्हायचे आहे. ताकाला जाऊन मोरवं आम्ही लपवीत नाही. आमची उमेदवारी...\n\"उज्ज्वला योजनेचा 30 लाख महिलांना लाभ'\nपंढरपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दारिद्य्ररेषेखालील लोकांना, महिलांना धूरमुक्त...\nवसमत तालुक्‍यात मुलीवर अत्याचार\nवसमत - बदनामी करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीस पळवून नेत अत्याचार केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध वसमत...\nप्रकल्पासंबंधीचे अधिकार उच्चस्तरीय समितीला - मुख्यमंत्री\nमुंबई - कोकणातील सभेत नाणार प्रकल्पासाठी भूसंपादन करण्याची अधिसूचना रद्द केल्याची घोषणा उद्योगमंत्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/deva-and-ye-re-ye-re-paisa-tejaswini-pandit-given-two-hit-movies-in-a-row-1615776/", "date_download": "2018-04-24T03:13:53Z", "digest": "sha1:JQVISGYTVXZ6QL5FYTDT5SK72ACQH3Y5", "length": 15502, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "deva and ye re ye re paisa tejaswini pandit given two hit movies in a row | कुठलीही कलाकृती आपलं नशीब घेऊन येत असते- तेजस्विनी पंडित | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nकुठलीही कलाकृती आपलं नशीब घेऊन येत असते- तेजस्विनी पंडित\nकुठलीही कलाकृती आपलं नशीब घेऊन येत असते- तेजस्विनी पंडित\n२०१८ मध्ये जणू तिच्यावर हिट चित्रपटांचा वर्षाव झाला आहे.\n‘मी सिंधू ताई सपकाळ’, ‘तू ही रे’ असे अनेक सुपरहिट चित्रपट देणारी अभिनेत्री तेजस्विनी पंडितला २०१८ चे उत्तरार्ध वर्ष खूप अनुकूल ठरले आहे. २०१८ मध्ये जणू तिच्यावर हिट चित्रपटांचा वर्षाव झाला आहे. त्याचं कारण म्हणजे तेजस्विनीचे नुकतेच प्रदर्शित झालेले दोन चित्रपट. २०१७ च्या अखेरीस तेजस्विनीचा ‘देवा’ तर २०१८ च्या सुरुवातीस संजय जाधव दिग्दर्शित ‘ये रे ये रे पैसा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. मुख्य म्हणजे या दोन्ही चित्रपटांनी थिएटर हाऊसफुल्ल केलं. प्रेक्षकांनी या दोन्ही चित्रपटांना छान प्रतिसाद दिला.\nवाचा : ..म्हणून घटस्फोटावर बॉलिवूडमध्ये फार चित्रपट येत नाहीत\n‘देवा’मध्ये तेजस्विनी लेखिकेच्या भूमिकेतून दिसली. या चित्रपटात पहिल्यांदाच तिने अंकुश चौधरीसोबत काम केलं. चित्रपटात तिने केलेल्या अनोख्या फॅशनबद्दल देखील प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगली तर ‘ये रे ये रे पैसा’ मध्ये तेजस्विनी बबली ही भूमिका साकारताना दिसली. सिद्धार्थ जाधव आणि उमेश कामतसोबत तेजस्विनीदेखील भाव खाऊन गेली. दिग्दर्शक संजय जाधवसोबत तिचा हा दुसरा सुपरहिट चित्रपट. ‘देवा’ आणि ‘ये रे ये रे पैसा’ हे दोन्ही चित्रपट सुपरहिट झाल्याने तेजस्विनी भलतीच खूश झाली आहे.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nवाचा : आमिरच्या दोन्ही पत्नी एकत्र येतात तेव्हा..\nदोन सुपरहिट चित्रपटांचा तू भाग झालीस, त्याचा अनुभव कसा होता असा सवाल तेजस्विनीला केला असता ती म्हणाली की, ‘दोन्ही चित्रपट माझ्यासाठी महत्त्वाचे होते आणि दोन्ही चित्रपटांचे चित्रीकरण करत असताना मला फार मज्जा आली. सेन्सॉर बोर्डाच्या नियमांमुळे ‘देवा’ २२ डिसेंबरला प्रदर्शित करण्यात आला आणि ‘ये रे ये रे पैसा’ ५ जानेवारीला प्रदर्शित केला. दोन्ही चित्रपटांच्या तारखांमध्ये काही दिवसांचाच वेळ असल्यामुळे माझी धावपळ होत होती. पण दोन्ही चित्रपटांच्या टीम सांभाळून घेणाऱ्या होत्या त्यामुळे मला दोन्हीकडे लक्ष देता आलं. तसंच ‘ये रे ये रे पैसा’ मध्ये बरेच कलाकार असल्यामुळे प्रमोशन करायला ते सोप जात होतं. मी जेव्हा एखादा चित्रपट करते किंवा एखादं काम करते, त्याचा पुढे काय परिणाम होईल तो कितीपत चालेल हे गृहीत धरून त्या चित्रपटासाठी काम करत नाही. हो असा सवाल तेजस्विनीला केला असता ती म्हणाली की, ‘दोन्ही चित्रपट माझ्यासाठी महत्त्वाचे होते आणि दोन्ही चित्रपटांचे चित्रीकरण करत असताना मला फार मज्जा आली. सेन्सॉर बोर्डाच्या नियमांमुळे ‘देवा’ २२ डिसेंबरला प्रदर्शित करण्यात आला आणि ‘ये रे ये रे पैसा’ ५ जानेवारीला प्रदर्शित केला. दोन्ही चित्रपटांच्या तारखांमध्ये काही दिवसांचाच वेळ असल्यामुळे माझी धावपळ होत होती. पण दोन्ही चित्रपटांच्या टीम सांभाळून घेणाऱ्या होत्या त्यामुळे मला दोन्हीकडे लक्ष देता आलं. तसंच ‘ये रे ये रे पैसा’ मध्ये बरेच कलाकार असल्यामुळे प्रमोशन करायला ते सोप जात होतं. मी जेव्हा एखादा चित्रपट करते किंवा एखादं काम करते, त्याचा पुढे काय परिणाम होईल तो कितीपत चालेल हे गृहीत धरून त्या चित्रपटासाठी काम करत नाही. हो पण निश्चितपणे अपेक्षा असतात. हा चित्रपट कमी धंदा करेल म्हणून मी माझं काम १०० टक्के देणार नाही असं गृहीत न धरता कुठल्याही प्रोजेक्टमध्ये मी त्या चित्रपटाचा १०० टक्के भाग होण्याचा प्रयत्न करत असते कारण कुठलीही कलाकृती आपलं नशीब घेऊन येत असते.’\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://nmk.co.in/s/district-court-recruitment-2018/5560/", "date_download": "2018-04-24T02:43:34Z", "digest": "sha1:6DBL5Z5HBCSQN5AHSDBXUDM4BLGO6NAV", "length": 7618, "nlines": 115, "source_domain": "nmk.co.in", "title": "जिल्हा न्यायालयात लघुलेखक/ लिपिक/ शिपाई पदांच्या एकूण ८९२१ जागा - NMK", "raw_content": "\nजिल्हा न्यायालयात लघुलेखक/ लिपिक/ शिपाई पदांच्या एकूण ८९२१ जागा\nजिल्हा न्यायालयात लघुलेखक/ लिपिक/ शिपाई पदांच्या एकूण ८९२१ जागा\nमुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत सीएमएम, लघुवाद न्यायालय, नगर दिवाणी व सत्र न्यायालय तसेच पुणे, अहमदनगर, अकोला, औरंगाबाद, बुलढाणा, परभणी, जालना, लातूर, नंदूरबार, जळगाव, धुळे, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नाशिक, वाशिम, गोंदिया, चंद्रपूर, नांदेड, उस्मानाबाद, रायगड (अलिबाग), बीड, कोल्हापूर, सातारा, सांगली, ठाणे, सिंधुदुर्ग, सोलापूर, अमरावती, रत्नागिरी, गडचिरोली, दिव, दमण आणि सिल्वासा आदी जिल्हा न्यायालयांच्या आस्थापनेवरील ‘निमनश्रेणी लघुलेखक’ पदाच्या १०१३ जागा, ‘कनिष्ठ लिपिक’ पदाच्या ४७३८ जागा आणि ‘शिपाई/ हमाल’ पदाच्या ३१७० जागा असे एकूण ८९२१ पदे भरण्यासाठी निवड यादी/ प्रतीक्षा यादी तयार करण्याकरिता पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज दिनांक १० एप्रिल २०१८ रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत करता येतील. भरतीसाठी उपलब्ध असलेल्या जागांचा संपूर्ण तपशील जाहिरात डाऊनलोड करून पाहता येईल.\nसौजन्य: सोमेश्वर मार्गदर्शन केंद्र, अमरावती.\nपुणे येथे ४५०० रुपयात सेल्फस्टडी आणि क्लासेस सर्व निवासी सुविधासह उपलब्ध\nन्यूक्लियर पॉवर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये तांत्रिक पदांच्या २०० जागा\nमुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ‘शिपाई’ पदांच्या एकूण १३६ जागा\nकेंद्रीय विद्यालय संघटन यांच्या आस्थापनेवर ‘शिक्षक’ पदांच्या एकूण ५१९३…\nअभ्युदय को-ऑप बँक लिमिटेड यांच्या आस्थापनेवर ‘लिपिक’ पदांच्या एकूण १०० जागा\nभारतीय स्टेट बँकेत ‘विशेष अधिकारी’ पदाच्या एकूण ११९ जागा (मुदतवाढ)\nनवीन जाहिराती / घोषणा . . .\nस्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदांच्या २००० जागा\nकर सहाय्यक/ लिपिक-टंकलेखक/ जि.प.सरळसेवा/ तलाठी स्पेशल बॅच उपलब्ध\nलक्ष्यवेध . . .\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१८ मधील स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक उपलब्ध\nपरिस्थितीमुळे वॉचमनची नोकरी केलेला ‘मंजूर दार’ यंदाच्या IPL स्पर्धेत खेळणार\nप्रवेशपत्र . . .\nवैद्यकीय शिक्षण व संशोधन अधिपरिचारिका (नर्स) परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nसंयुक्त प्रवेश (मुख्य) परीक्षा ‘JEE-Main-2018’ प्रवेशपत्र\nनिकाल . . .\nपोलीस भरती-२०१८ मैदानी चाचणी/ लेखी परीक्षा निकाल\nशिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (सीईटी) परीक्षा-२०१७ निकाल\nमागोवा . . .\nमुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ‘शिपाई’ पदांच्या एकूण १३६ जागा\nकेंद्रीय विद्यालय संघटन यांच्या आस्थापनेवर ‘शिक्षक’ पदांच्या एकूण ५१९३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2018/01/blog-post_4.html", "date_download": "2018-04-24T03:12:33Z", "digest": "sha1:QSYWQKR55FTCOWNE2EHUGJDGUXIXV3CQ", "length": 37267, "nlines": 297, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: लाल सलाम-१ : आंबेडकर चळवळीची आत्महत्याच!", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nगुरुवार, ४ जानेवारी, २०१८\nलाल सलाम-१ : आंबेडकर चळवळीची आत्महत्याच\nजगात आंदोलनं खूप झालीत. ती कधी उत्स्फूर्तपणे तर कधी कटकारस्थनातून झालीत, कधी शह-काटशह यातून झालीत, तर कधी निव्वड स्वार्थातून झालीत. मग या आंदोलनातून कधी राजकीय व्यवस्था उलथवून लावल्या गेली तर कधी सत्ताधीशांची भर रस्त्यावर कत्तल केली गेली. त्यात रशियन क्रांती व फ्रेंच क्रांती या दोन क्रांत्या महत्वाचे स्थान बाळगतात. तर यापेक्षा थोडी वेगळी पण अमेरीकन सिव्हील वॉर ही सुद्धा एक जन आंदोलनातून निर्माण झालेली चळवळ होती जी पुढे युद्धाच्या टप्या पर्यंत जाऊन पोहचली. थोडक्यात चळवळ नि आंदोलन जगभरात सर्वत्रच झालीच पण या सगळ्य़ा चळवळी तात्कालीन स्वरुपाच्या होत्या. त्या जितक्या वेगाने उसळल्या तितक्याच वेगाने शमल्य सुद्धा. पण जगात दोन अशा चळवळी आहेत ज्या अखंडपणे २०० वर्षापेक्षाही अधीक काळ चालविल्या गेल्यात व आजही त्या चळवळी चालू आहेत त्यातली पहिली आंबेडकरी चळवळ नि दुसरी ही कम्युनिस्ट(साम्यवादी) चळवळ.\nकम्युनिस्टांची साम्यवादी चळवळ कार्ल मार्क्सनी १८४८ रोजी जन्माला घातली तर ज्योतीबा फुले यांनी सुद्धा बरोबर त्याच वर्षी म्हणजे १८४८ रोजी भारतात मुलींची पहिली शाळा उघडून जातीव्यवस्थेच्या विरुध्दचा सामाजीक लढा उभारला. कमुनिस्ट चळवळीचा पाया होता भांडवलशाहीचा विरोध. जगात भांडवलशाहीमुळे कामगारावर अन्याय होत असून भांडवलशाही नष्ट करुन कामगारांची हुकूमशाही आणणे या तत्वावर कमुनिस्ट चळवळीची स्थापना व पुढील वाटचाल झाली. मग हे ध्येय कसे साधायचे याचही उत्तर कार्ल मार्क्सनी लिहून ठेवलय. तो म्हणतो हे ध्येय गाठण्यासाठी रक्तरंजीत क्रांती करायची व कामगारांनी हुकूमशाह बनायचे. बास ही झाली कमुनिस्ट चळवळ. यातून सामाजीक हीत साधेल वगैरे गोष्टी सांगितल्या गेल्या. पुढे कम्युनिस्टांची चळवळ रक्तरंजीत इतिहास लिहीत निव्वड राजकीय चळवळ बनत गेली व १९१७ मध्ये रशीयात पहिली साम्यवादी सत्ता स्थापन झाली. त्यातून मग अर्धा युरोप लाल झेंड्याखाली येत गेलं व तिकडे शेवटी चीन सारखा अजस्त्र देश कम्युनिस्ट बनल्यावर तर उभ्या जगाला धडकी भरली. कारण रशीया व चीनच्या साम्यवादाने उभ्या जगाची वाटणी झाली. अर्ध जग कम्युनिस्ट व उरलेलं अर्ध नॉन कम्युनिस्ट. मग या नॉन कम्युनिस्टांमध्ये तमाम अरबी देश हे कट्टर इस्लामीक तर अमेरीका हा तेवढाच टोकाचा भांडवलशाही. मग फ्रान्स व ब्रिटन यांनी भाडवलशाहीवर समाजवादाचं आवरण पांघरलं. अशी ही वाटणी झाली. साम्यवादी चळवळ पुढे निव्वड राजकीय चळवळ बनल्यामुळे तिची सामान्य लोकांशी नाड तुटली व ती स्वत:लाच मारक बनत गेली. मग सर्वात आधी रशीया पडला व मग तमाम युरोपीयन चिल्ली पिल्ली साम्यवादी राष्ट्रे लाल झेंडा झुगारुन नव्याने उभी राहिली. अगदी चीन सुद्धा यातून बाहेर पडत राजकीय व्यवस्था साम्यवादी तर अर्थव्यवस्था भांडवलशाही असा अजब अवतार धारण करुन तग धरू शकला. तर कम्युनिस्टांची तीव्र राजकीय आकांक्षा त्याच्याच चळवळीस मारक ठरुन जनमानसांच्या मनातील स्थान गमावून बसली.\nज्योतीबांनी सुरु केलेली सामाजीक चळवळ मात्र लोकांचं उत्थान घडवत अधिक बळकट बनत गेली. जातीव्यवस्थे विरुद्धच्या चळवळीचा आवाका आजून वाढत गेला. फुल्यांनी उभी केलेली ही चळवळ पुढे शाहू महाराजांनी चालविली. त्यानी शिक्षण व रोजगाराची उर्जा चळवळीत फुंकतानाच आरक्षणाची तरतूद आणून या चळवळीला अधिक भक्कम केले. पुढे हीच चळवळ बाबासहेबांकडे गेली व त्यांनी उत्तम नेतृत्व नि अचूक मार्गदर्शन करत या सामाजिक चळवळीला अशा टप्यावर नेऊन ठेवले की तिथून पुढे ही चळवळ आंबेडकरी-चळवळ म्हणून ओळखली जाऊ लागली.\nबाबासाहेबांच्या मृत्यू नंतर या चळवळीचे नेतृत्व गाव नि गल्ली पातळीवर विभागले गेले तरी चळवळीचे नाव मात्र तसेच राहीले. मग त्यातून अनेक राजकीय पक्षांचा जन्म झाला, अनेक सामाजीक संघटना उभ्या राहील्या पण या सगळ्यांची ओळख मात्र आंबेडकरी चळवळ अशीच राहीली. या चळवळीचा मूलभूत सिद्धांत होता तो म्हणजे स्वातंत्र्य, समता व बंधुता अन मार्ग मात्र अहिंसेचा. पुढे या अहिंसेला भारतीय संविधान व संविधानिक मुल्ये याची जोड मिळाली व आंबेडकर चळवळ ही अधिक व्यापक नि लोकाभिमूख बनत गेली. मग त्यातूनच या चळवळीची गरज राजकीय पक्ष व इतर संघटना यांना भासू लागली. पुढे ही चळवळ राजकीय आखाड्यातील Key-Role Player बनत गेली व त्यातून मग स्वार्थी आंबेडकरी चळवळे जन्मास यायला लागले. तरी या सगळ्या अवस्थांमधून जाताना आंबेडकरी चळवळीने कधीच प्रमुख मुल्यांशी फारकत घेतली नाही. म्हणून ती सामान्य लोकांशी नाड जोडून होती.\nयाच्या अगदी उलट भारतातील कम्युनिस्टांची चळवळ जनमानसांच्या नजरेतून उतरत गेली. स्वातंत्र्योत्तर काळात तर कम्युनिस्टांची ओळख ही संपकरी अशीच बनली व त्यातून रोजगार मिळण्यापेक्षा हाती असलेला रोजगार गमाविण्याच्या उचापत्याच कम्युनिस्टांनी घडविल्या. त्यामुळे कम्युनिस्टांशी जुडलेला प्रत्येक कार्यकर्ता संपकरी वृत्तीमुळे देशोधडीला लागत गेला व जनमानसांच्या मनातून कम्युनिस्ट विचारधारा उतरू लागली. भारतातील कामगार समाज जो कधिकाळी कम्युनिस्टांची ताकद होता तो कम्युनिस्टांना सोडून गेल्यावर कम्युनिस्ट नेते हतबल होऊ लागले. त्यातूनच मग यांची राजकीय आघाडी खिळखिळी होत गेली व आज ती नामशेष होण्याच्या टप्यावर येऊन ठेपली. केरळचा तेवढा अपवाद सोडला तर कम्युनिस्ट सर्वत्र भुईसपाट झालेत.\nमग जे.एन.यू. मध्ये बसलेल्या कम्युनिस्ट टाळक्यांना परत एकदा चळवळीत नवचैतन्य फुंकण्यासाठी नव्या स्त्रोताची गरज भासू लागली. ती गरज आंबेडकरी चळवळीतून पूर्ण केली जाऊ शकते याची जाण झाल्यावर लाल-सलामवाले तमाम नेते पद्धतशीरपणे बाबासाहेबांचं गुणगाण गाऊ लागले. कोणी बाबासाहेबांचं नाव घेतलं की लगेच भारावून जाणारा आंबेडकरी इथेही बरोबर फसला. कम्युनिस्टांना धावत जाऊन कवटाळू लागला. मग कम्युनिस्टांनी हे कवटाळणं अधीक घट्ट व्हावं म्हणून बामणाला शिव्या हासडणे सुरु केले. कम्युनिस्टांची ही युक्ती तर एकदम हुकूमी ठरली व आंबेडकरवादाच्या तमाम संघटनाच कम्युनिस्टांच्या पाया पडू लागल्या. आजवर ज्या कमुनिस्टांना बासाहेब अजिबात चालत नव्हते, आता तेच कमुनिस्ट चक्क आंबेडकरी मंचावरुन भाषण झोडू लागलीत. पण हे झोडताना पद्धतशीरपणे लाल सलाम ठोकणे चालू होते. ज्या लाल सलामचा आंबेडकरवादाशी काही एक संबंध नाही, अन असलाच तर तो वैचारिक मतभेदाचा, वैराचा व शत्रूत्वाचा आहे, पण आता चक्क तोच लाल सलाम आंबेडकरी मंचावरुन ठोकणे सुरु झाले. एका अर्थाने आंबेड्करी चळवळीचा हा अपमान असून आंबेडकरी मुल्यांची ही प्रतारणा ठरते. खुद्द बाबासाहेबांच्या हयातीत लाल सलाम करणारे अण्णाभाऊ साठे यांना आंबेडकरी मंचावर जागा नव्हती. आयुष्याच्या शेवटच्या टप्यात त्यांना कम्युनिस्टांची लबाडी कळल्यावर लाल सलामला सलाम ठोकून जयभीम म्हणत आंबेडकरी मंचावर ते दाखल झाले. आता मात्र जयभीम व लाल सलाम एकाच मंचावरुन म्हटले जाऊ लागले आहे. ही वैचारीक क्रांती नसून आंबेडकरी लोकांची कम्युनिस्टांद्वारे फसवणूक आहे. ब्राह्मण द्वेषाने पछाळलेल्या आंबेडकरवाद्यांच्या हातून हा अनावधानाने राष्ट्रद्रोह घडत असून अशा तमाम आंबेडकरवाद्याना लाल-सलामच्या आरोपाखाली देशद्रोही ठरवत थेट जेलात पाठवावे.\nकारण कम्युनिस्ट हे कधीच राष्ट्रहिताच्या कार्यात उभे राहिलेले नाहीत. यांची बेसीक विचारधारा कार्ल मार्क्सची असून ती चळवळ रक्तपाताचा इतिहास सांगणारी आहे. यांना लोकशाही मान्य नसून कामगारांची हुकूमशाही यावी असं त्यांच्या बापानी (मार्क्सनी) लिहून ठेवलं आहे. म्हणजे उद्या जर कम्युनिस्टांची सत्ता आलीच तर ते सर्वात आधी संविधान बदलतील व साम्यवादी यंत्रणा राबवितील. त्यासाठी आज मात्र बाबासाहेबांचं नाव वापरत असून उद्याचे खरे संविधान विरोधी RSS मध्ये नसून आजच्या आंबेडकरी मंचावरच कमुनिस्टांच्या रुपात उभे आहेत. तमाम कम्युनिस्ट हे देशद्रोही असून त्यांचा रक्तरंजीत क्रांतीवर विश्वास आहे. संविधान वगैरे गोष्टी कमुनिस्टांसाठी निव्वड एक साधन असून त्यातून चळवळ वाढविणे एवढाच त्यांचा उद्देश आहे. बाकी संविधानाशी कमुनिस्टांना काही देणेघेणे नाही एवढं तमाम आंबेडकरवाद्यांनी लिहून ठेवावे. कार्ल मार्क, लेनीन व माओ हे कमुनिस्टांचे दैवत असून, रक्तरंजीत क्रांती द्वारे कामगारांची हुकूमशाही हे कमुनिस्टांचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी आज आंबेडकरी मंचाचा जो वापर होत आहे ते आंबेडकरी चळवळीला तर मारक आहेच पण ते एक देशद्रोही कृत्य असून त्यात शामील होणारा प्रत्येक आंबेडकरीही तेवढाच दोषी आहे.\nकन्हैया कुमार, मो. खालीद ते जिग्नेश मेवानी ही सगळी कमुनिस्टांची पिल्लावळं असून ती पद्धतशीरपणे आंबेडकरी चळवळीत घुसून लाल-सलाम ठोकत आहेत. परवा पुण्याच्या शनिवार वाड्यावर झालेल्या सभेत जिग्नेश मेवानीनी भाषणाची सुरुवात लाल-सलामनी केली आहे. हा लाल सलाम आंबेडकरी चळवळीचा कायमच शत्रू राहिला आहे. बाबा साहेबांच्या हयातीत याला आमच्या मंचावर जागा नव्हती. मग आज अचानक आमच्या मंचावरुन लाल सलाम ठोकणे हे तमाम आंबेडकरवाद्यांची दिशाभूल करणे तर आहेच, पण त्यांना आंबेडकरी मंचावरुन बोलू देणे हे स्वत:च्या विचारधारेला मारक विचारधारा स्वत:च राबविणे असला प्रकार झाला.\nआंबेडकरी विचारधारेत काही गोष्टी अत्यंत सुस्पष्ट आहेत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला हिंसा वा रक्तरंजीत चळवळ मान्य नाही. दुसरी आम्ही देशाशी गद्दारी करु शकत नाही. तिसरी आमचा लढा सामाजीक उत्थानासाठी असेल. कमुनिस्टांचे मात्र अगदी वेगळे आहे. कमुनिस्टांना क्रांती हवी असून ती रक्तरंजीतच असावी असं स्पष्ट नमूद आहे. दुसरं कमुनिस्टांना देश ही संकल्पना अमान्य असून जागतीक कामगार हाच त्यांचा देश आहे. अन तिसरी गोष्ट म्हणजे कमुनिस्टांचं मुख्य टार्गेट हे सामाजीक उत्थानापेक्षा कामगारांची हुकूमशाही असावी असं आहे. म्हणजे त्यांच्या मते कामगारांच्या हुकूमशाहीतून सामाजीक उत्थान होतो. तर आंबेडकरी विचारधारेच्या मते शिक्षणातून माणसाचं उत्थान घडतं.\nअसं मूलभूत फरक असलेल्या दोन विचारधारा... यातली आंबेडकरी विचारधारी ही Constructive चळवळ नि अहींसेच्या मार्गानी जाणारी एक देशभक्त चळवळ आहे. कमुनिस्ट विचारधारा अगदी याच्या उलट असून ती Destructive स्वरुपाची आहे. त्यांच्या मते शिक्षण व रोजगार याला फारसे महत्व नसून कामगारांची हुकूमशाही ही सर्व प्रोब्लेमवर एकमेव सोल्युशन आहे. अशा कमुनिस्टांना धरुन आंबेडकरी चळवळ जेंव्हा चालविली जाते तेंव्हा एकतर आपण देशाशी गद्दारी करायला निघालो आहोत किंवा खुद्द आंबेडकरी संघटनाच कमुनिस्टांच्या द्वारे स्वत:चा विनाश घडविण्याच्या दिशेनी धावत सुटल्या आहेत असे म्हणावे लागेल.\nतमाम आंबेडकरवाद्योंनो... जरा जागे व्हा. लाल सलाम हा कधीच आंबेडकरी चळवळीचा सोबती होऊ शकत नाही हे समजून घ्या. अन यापुढे आपला लढा जर दोन पाऊल मागे गेला तरी चालेल पण कमुनिस्टांच्या सोबतीने तो पुढे नेऊ नका. कारण यांच्या सोबतीने चालणे म्हणजे आत्महत्या करणे होय. कारण कमुनिस्ट स्वत: आज मृतावस्थेला पोहचले आहेत, ते तुमच्या बळाने स्वत:ला पुन:स्थापीत करु पाहात आहेत. तुम्ही उगीच त्यांच्या नादी लागून बाबासाहेबांची चळवळ कलुषीत करुन घेऊ नका. आपल्यातला ब्राह्मणद्वेष इतका टोकाला नेऊ नका की त्यातून कमुनिस्ट सारख्या राष्ट्रद्रोह्यांच्या व मानव द्रोह्यांच्या नादी लागून आंबेडकरी मुल्यांचा सत्यानाश घडेल\nPosted by एम. डी. रामटेके at ४:३५ म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: आंबेडकरवाद, कमुनिस्ट, लाल सलाम\nShekhar Salve ४ एप्रिल, २०१८ रोजी १:३१ म.पू.\nवाचला मी ब्लॉग आणि अपेक्षित होतं असाच स्वतःच्या विचारांचा गोंधळ लोकांपर्यंत पोचवून संभ्रम पसरवणे . घातक आहे हे एकूण सामाजिक चळवळीसाठी. आरएसएस चा हाच डाव आहे. अंतर्गत वैचारिक स्पर्धा लावून देऊन, संभ्रम निर्माण करणे. तुम्ही असले लेख लिहून, वाचून, पसरवून त्यांना पूरक वातावरण तयार करताय.... वेगवेगळ्या विचारधारा असला तरी ध्येय एक असला तर एकत्र येणं गरजेचं आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nसुप्रिम कोर्टातले चार चिल्लर\nलाल सलाम-४ : क्रांती अटळ आहे\nसंभाजी भिडेला आधी ताब्यात घ्या\nलाल सलाम-३ : सावधान... कमुनिस्ट येत आहेत.\nउदयनराजे नावाचा उपहास आम्ही खपवून घेऊ\nलाल सलाम-२ : प्रकाश आंबेडकर देशद्रोहीच.\nलाल सलाम-१ : आंबेडकर चळवळीची आत्महत्याच\nभीमा-कोरेगाव- माझ्या पुर्वजाना श्रद्धांजली माझा अध...\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.majhimarathi.com/sabudana-vada-recipe-in-marathi/", "date_download": "2018-04-24T02:47:08Z", "digest": "sha1:JXIWXHOY6CK3OY5HWIFUNENZATHXEL5V", "length": 8872, "nlines": 95, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "साबुदाणा वडा बनविण्याची विधी | Sabudana Vada Recipe in Marathi", "raw_content": "\nआदिवासी क्रांतीकारक बिरसा मूंडा | Birsa Munda History In Marathi\nबेसन शेव बनवायची विधी | Besan Sev Recipe\nबराक ओबामांचे नोबेल पुरस्कार स्विकारतांनाचे भाषण | Barack Obama Speech\nबदामचे गुणकारी फायदे | Benefits of Almonds\nस्वयंपाकासाठी काही खास टिप्स | Kitchen tips in Marathi\nपी.व्ही सिन्धू बॅडमिंटन खेळाडू | Badminton Player PV Sindhu\nसाक्षी मलिक एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू | Wrestler Sakshi Malik Biography\nपिझ्झा बनविण्याची रेसेपी | Pizza Recipe In Marathi\nसाबुदाणा वडा बनविण्याची विधी | Sabudana Vada Recipe in Marathi\nSabudana Vada – साबुदाणा वडा ज्याला सागोवडा सुद्धा म्हटले जाते. साबुदाणा वडा हे महाराष्ट्रातील एक पारंपारिक अल्पाहार आहे. उपवासाच्या दिवसात महाराष्ट्रात विशेषतः नवरात्री महोत्सवात साबुदाणा वाडे बनवले जातात.\nसाबुदाणा वडा बनविण्याची विधी – Sabudana Vada Recipe in Marathi\nसाबुदाणा वडा इतर वड्याप्रमाणे असतो फक्त हा साबुदाण्या पासून बनविला जातो. साबुदाणा वडा बनविण्यासाठी आधी साबुदाणा रात्रभर भिजवून ठेवावा लागतो आणि आलू उकडून घ्यावे लागतात.\nयास बनविणे फार सोपे आहे यास बनविण्यासाठी जास्त प्रक्रिया करावी लागत नाही. चला जाणुया साबुदाणा वाडे कसे बनवायचे.\nसाबुदाणा वड्यासाठी लागणारी सामग्री :-\n1. साबुदाणा – 400 ग्राम ( रात्रभर भिजवून ठेवा )\n2. उकडलेले व गरास एकजीव केलेले आलू – 2\n3. शेंगदाणे भाजून – 100 ग्राम ( बारीक पावडर करून )\n4. हिरव्या मिरच्या – 2-3 ( बारीक कापून )\n5. साखर – 1 चमचा\n6. मीठ – गरजेनुसार\n7. निम्बुरस – 1 चमचा\n8. तळण्यासाठी तेल – गरजेनुसार\nसाबुदाणा वडा बनविण्याचा विधी:-\nसर्व प्रथम आलू उकडून घ्यावे आणि त्याचा गर एकजीव करून प्याची पेस्ट बनवावी. साबुदाणा रात्रभर बिजावून ठेवावा नंतर त्यास नरम झाल्याची तपासणी करून घ्यावी.\nआता एक भांड्यात साबुदाणा, आलूचा गर, मिरच्या कापून, साखर, मीठ व शेंगदाण्याचे कुट एकत्र करून मिश्रण बनवून घ्या.\nनंतर वड्याच्या आकारात गोल गोळे तयार करून घ्या.\nएका बाजूने गैस वर कढईत तेल गरम होऊ द्या, नंतर आपल्या तळ हाताला थोड तेल लावून साबुदाण्याच्या मिश्रणाचे बनविलेले गोळे दोन्ही तळ हाताच्या मधात दाबून वडए बनवा आणि तेल गरम झाल्यास त्यामध्ये एक एक करत सोडा हलके हलके डीप फ्राय करा.\nएक लक्षात ठेवा वाडे तळतांना गैस कमी करावा त्यामुळे तुमचे वडे कुरकुरीत होतील. थोडे सोनेरी रंगाचे झाल्यास काढून टिशू पेपर वर ठेवावे. त्यामुळे त्यातील अतिरिक्त तेल निघून जाईल.\nतुमचे साबुदाण्याचे वडे तयार आहे गरम गरम खायला द्या. हे वडे तुम्ही हिरव्या चटणी सोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणी सोबत खायला देवू शकता.\nलक्ष्य दया: साबुदाणा वडा – Sabudana Vada रेसीपी तुम्हाला आवडली असेल किवा यामध्ये काही बदल करावयाचे असल्यास आम्हाला कमेन्ट मधे जरुर टाका. आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्\nबेसन शेव बनवायची विधी | Besan Sev Recipe\nस्वयंपाकासाठी काही खास टिप्स | Kitchen tips in Marathi\nपिझ्झा बनविण्याची रेसेपी | Pizza Recipe In Marathi\nPizza – पिझ्झा हे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडात पाणी येतं. मित्रहो आपण नेहमी टि. व्ही …\nभ्रामरी प्राणायाम कसे करावे | Bhramari Pranayam in Marathi\nविशाल बौद्ध मठ नालंदाचा इतिहास | Nalanda History In Marathi\nदिव्यांचा सण दिवाळी बद्दल माहिती | Diwali Information In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/news/mumbai/why-mns-fail-in-nasik-raj-review/166758", "date_download": "2018-04-24T03:45:48Z", "digest": "sha1:VPJ3GL6QWV6DCAKBSXR6ASDB7AZW72MV", "length": 18557, "nlines": 105, "source_domain": "zeenews.india.com", "title": "नाशिकनंतर राज ठाकरेंचा मोर्चा पुण्याकडे.... | 24taas.com", "raw_content": "\nनाशिकनंतर राज ठाकरेंचा मोर्चा पुण्याकडे....\nमनसेच्या नाशिकमधील नगरसेवकांची मुंबईत झाडाझडती घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यामध्ये येणार आहेत.\nमनसेच्या नाशिकमधील नगरसेवकांची मुंबईत झाडाझडती घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यामध्ये येणार आहेत.\nआगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा पुणे दौरा होतोय. मात्र, या दौऱ्यात ते पुण्यातले नगरसेवक तसंच पदाधिकाऱ्यांची हजेरी घेणार असल्याची चर्चा आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून मनसेतला पक्षांतर्गत वाद उफाळून आला आहे. विविध पदांच्या नियुक्तीवरून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मनसे कार्यालयात राडा घातल्याची घटनादेखील घडली होती. या विषयासह महानगरपालिकेतील पक्षाची कामगिरी तसंच आगामी निवडणुकांच्या तयारी विषयी राज ठाकरे चर्चा करणार असल्याचं कळतंय.\nआज दुपारनंतर राज ठाकरे पुण्यात येणार असून उद्या ते नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत काय घडतं याविषयी उत्सुकता आहे. राज ठाकरेंचा पुणे मुक्काम दोन ते तीन दिवस चालणार असल्याचीही माहिती आहे...\nनाशिकमध्ये `मनसे` काम का नाही; राज ठाकरेंचा सवाल\nनाशिक महापालिकेत सत्तेची दोन वर्ष पूर्ण केलेल्या महापौर आणि मनसे नगरसेवकांच्या कामांचं ऑ़डिट पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई केलं. कृष्णकुंजवर घेतलेल्या बैठकीत महापौर यतीन वाघ यांची राज ठाकरेंनी चांगलीच खरडपट्टी काढली.\nविधायक कामांवर भर देण्याचा सूचना देऊन नगरसेवकांचीही झाडाझडती घेतली. मात्र राज ठाकरेंनी नाशिकमध्ये सुरू असलेल्या कामांवर समाधान व्यक्त केल्याचा दावा मनसे गटनेते अशोक सातभाई यांनी केला. कामे होत आहेत. मात्र, ती जनतेपर्यंत पोहचत नसल्यामुळं राज ठाकरेंनी नाराजी व्यक्त केल्याचंही त्यांनी सांगितलं.\n‘नाशिक पालिकेत सत्ता येऊन दोन वर्षे झाली, या काळात तुम्ही काय केले तुमच्या अपयशाची उत्तरे लोकांना काय मी द्यायची का तुमच्या अपयशाची उत्तरे लोकांना काय मी द्यायची का,’ असा सवाल करत राज यांनी सर्व नगरसेवकांना चांगलेच फैलावर घेतले. ‘आपण नवे म्हणून लोकांनी माझ्या विश्वासावर आपल्याला सत्ता दिली आहे. आणि तुम्ही कामे करण्याऐवजी जर कारणे देत असाल तर ते यापुढे चालणार नाही,’ असे सांगत सगळ्या नगरसेवकांना त्यांनी कामाला लागण्याचे आदेश दिले.\nकाही नगरसेवकांनी आपण कशी कामे केली हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर राज म्हणाले, ‘जर कामे झाली असे म्हणता तर ती दिसत का नाहीत आणि माध्यमांमधून त्यांची चर्चा का होत नाही याचे उत्तर मला द्या’ या प्रश्नावर सारेच नगरसेवक निरुत्तर झाले. या बैठकीत राज ठाकरेंनी महापौर यतीन वाघ व पक्षाच्या नगरसेवकांना चांगलेच सुनावून कामाला लागण्याचे आदेश काढले.\nजनतेतून मनसेच्या कामांवर टीका होऊ लागल्यानं तसंच निवडणूक सर्व्हेक्षण चाचणीतून मनसेची राज्यात पीछेहाट झाल्यामुळं राज ठाकरेंनी ही बैठक बोलावली होती. नुकत्याच झालेल्या राज ठाकरेंच्या दौऱ्यातही नाशिकच्या नगरसेवकांची राज ठाकरेंनी झाडाझडती घेतली होती.\n• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.\n• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.\nमोनोरेलचे सारथ्य करणार मराठी तरूण\nक्रिस गेलचा सपना चौधरीच्या गाण्यावर धमाकेदार डान्स\nमुंब्रा बायपास काम पुन्हा एकदा लांबणीवर\nब्रिटीश शाही परिवारात तिसर्‍या राजकुमाराचं आगमन\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nपेट्रोलने गाठला 55 महिन्यांचा उच्चांक, डिझेलच्या ही दरात मो...\nबर्थ डे स्पेशल : कोचच्या 'या' वाक्यामुळे सचिन तें...\nसामूहिक विवाह सोहळ्यात या आमदाराच्या मुलीचा 'शाही...\nमंगळवारपासून मुंब्रा बायपास दोन महिन्यांसाठी बंद\nब्रेक अप झाल्यावर लोकांमध्ये होतो हा वर्तनबदल\nमहाराष्ट्रातही उन्नावची पुनरावृत्ती, अत्याचारानंतर अल्पवयीन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://tyaa-kavitaa.blogspot.com/2012/10/blog-post_22.html", "date_download": "2018-04-24T03:09:49Z", "digest": "sha1:LD6WWDP57CV4ZYFTHBGD3P2Y2WSGB74R", "length": 6323, "nlines": 113, "source_domain": "tyaa-kavitaa.blogspot.com", "title": "’त्या’ कविता: धोका- अनेस निन", "raw_content": "\nनिखळ, ख-याखु-या कविता पूर्ण समजायच्याही कितीतरी आधी आपल्याशी संवाद साधतात\nआणि मग दिवस उजाडतो,\nया ब्लॉगवरील कविता कॉपी-पेस्ट करता येणार नाहीत.\nआपणांस या कविता विनासायास, कुठलेही कष्ट न घेता आंतरजालावर एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याच्या बदल्यात आपण किमान कवितांच्या बाबतीत तरी कॉपी-पेस्टची अंगवळणी पडलेली सवय बाजूला ठेवावी असे संग्राहकाला वाटते.\nकविता सरसकट कॉपी-पेस्ट करणं टाळा.\nसुमारे साडे-तीनशेच्यावर कविता टा‌ईप करताना संग्राहकाने इन्व्हेस्ट केलेला वेळ, श्रम याचसाठी आहेत की तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा.\nकाही शंका असल्यास कमेंट लिहा, प्रश्न विचारा- त्यांची उत्तरं देण्याचा यथाशक्ती, यथामती प्रयत्न केला जा‌ईल.\nएखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, टा‌ईप करा. कवितेचं ते खरंखुरं हस्तांतरण असेल.\nकॉपी-पेस्ट्चा शॉर्टकट चोखाळू नये.\nआपण रसिक आहात, आपल्याकडून हे अपेक्षित नाही.\nअरविंद वामन कुलकर्णी (1)\nगजानन माधव मुक्तिबोध (1)\nभिलोरी बोलीतील कविता (3)\nमलिका अमर शेख (6)\nवि. दा. सावरकर (1)\nशमशेर बहादूर सिंग (2)\nश्री. कृ. कोल्हटकर (1)\nहरिवंश राय बच्चन (1)\nएक बार वक्त से, लम्हा गिरा कहीं\nवहॉं दास्तां मिली, लम्हा कहीं नहीं\nहे लम्हें वेचून जपण्याकरताच मी लिहिते, लिहीत राहीन.\n’त्या’ कवितांचा संग्रह करण्यातून संग्राहकाला कोणताही आर्थिक लाभ नाही. संग्राहक आर्थिक लाभाकरिता या कवितांचा वापर करत नाही; आणि, तसे करण्यास कोणालाही प्रोत्साहन देत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/madhurangana-shopping-festival-booking-last-chance-24285", "date_download": "2018-04-24T03:18:35Z", "digest": "sha1:IA2GA72Q4SY7VFM4SKL2RWXTNCWBHGVD", "length": 14121, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Madhurangana shopping festival booking for this last chance मधुरांगण शॉपिंग उत्सवात बुकिंगसाठी आज शेवटची संधी | eSakal", "raw_content": "\nमधुरांगण शॉपिंग उत्सवात बुकिंगसाठी आज शेवटची संधी\nबुधवार, 4 जानेवारी 2017\nलातूर - \"सकाळ मधुरांगण'च्यावतीने नवीन वर्षारंभ व मकर संक्रांतीनिमित्त ता. सहा, सात व आठ जानेवारीला शहरातील पारिजात मंगल कार्यालयात मधुरांगण शॉपिंग उत्सव- 2017 चे आयोजन केले आहे. यात एकाच छताखाली महिला व ग्राहकांना विशेष खरेदीचा आनंद घेता येईल. यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व्यावसायिकांना स्टॉल बुकिंगसाठी बुधवारपर्यंत (ता. 4) शेवटची संधी आहे. प्रचिती कॉम्प्युटर्स, लातूर हे या उत्सवाचे मुख्य प्रायोजक आहेत. नव्या डिझायनर स्टुडिओ व ऍन आर्ट पेंटिंग क्‍लासेस, लातूर हे सहप्रयोजक आहेत.\nलातूर - \"सकाळ मधुरांगण'च्यावतीने नवीन वर्षारंभ व मकर संक्रांतीनिमित्त ता. सहा, सात व आठ जानेवारीला शहरातील पारिजात मंगल कार्यालयात मधुरांगण शॉपिंग उत्सव- 2017 चे आयोजन केले आहे. यात एकाच छताखाली महिला व ग्राहकांना विशेष खरेदीचा आनंद घेता येईल. यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व्यावसायिकांना स्टॉल बुकिंगसाठी बुधवारपर्यंत (ता. 4) शेवटची संधी आहे. प्रचिती कॉम्प्युटर्स, लातूर हे या उत्सवाचे मुख्य प्रायोजक आहेत. नव्या डिझायनर स्टुडिओ व ऍन आर्ट पेंटिंग क्‍लासेस, लातूर हे सहप्रयोजक आहेत.\n\"सकाळ मधुरांगण'च्यावतीने शहर व परिसरातील महिलांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. त्याअंतर्गत नववर्षाच्या आरंभी खास मकर संक्रांतीनिमित्त मधुरांगण शॉपिंग उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवात साडी, इमिटेशन ज्वेलरी, शो-पीस, लेडिज टॉप, पूजा भांडार, नमकीन स्वीट्‌स, मसाले, गृहोपयोगी वस्तू, ड्रेस मटेरियल, हॅण्डलूमच्या बांगड्या, संक्रांतीचे वाण, दैनंदिन वापरातील वस्तू व महिला गृहउद्योगांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या विक्रीची सोय आहे. यात मधुरांगणच्या सदस्यांना व्यावसायिक संधी दिली जाईल. औसा रोडवरील पारिजात मंगल कार्यालयात ता. सहा, सात व आठ जानेवारी रोजी हा उत्सव सर्वांसाठी खुला आहे. शहर व जिल्ह्यातील इच्छुक व्यावसायिक, व्यापारी व उद्योगांनी पूर्वनोंदणी व स्टॉल बुकिंगसाठी बुधवारपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यासाठी सकाळ विभागीय कार्यालय, शिवाजीनगर, लातूर येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन मधुरांगणच्या संयोजिका ऊर्मिला वरणे (मो. 8698303024) यांनी केले आहे.\nश्री ज्वेलरी ऍण्ड सारीज, सई फॅशन, श्री कलेक्‍शन ज्वेलरी ऍण्ड डिझायनर ब्लाऊज, तृप्ती कलेक्‍शन, नूपुरा सिल्क ऍण्ड कॉटन, कलश अगरबत्ती ऍण्ड पूजा भांडार व नमकीन स्वीट्‌स, ऍक्रॅलिक आर्ट ऍण्ड क्राफ्ट, कल्पना हॅन्डीक्राफ्ट, सन्मती गृहउद्योग, निहारिका लेडिज वर्ल्ड, भाग्यलक्ष्मी एजन्सी, नव्व्या डिझायनर स्टुडिओ, तस्विका कलेक्‍शन, कोमल ज्वेलर्स, प्रचीती कॉम्प्युटर्स, ऍन आर्ट पेंटिंग क्‍लासेस, श्रीकृष्ण साडी सेंटर, व्हिनस स्नॅक्‍स- दिशा एंटरप्रायजेस (सुपर स्टॉकिस्ट),\nसाई एजन्सी (डिस्ट्रिब्युटर), लातूर.\nरुग्णालयांत सुविधाच नाहीत; डॉक्‍टर काय करणार\nआर्थिक परिस्थितीमुळे प्रसूतीसाठी महिलांचा ओढा महापालिकेच्या रुग्णालयांकडे असला, तरीही प्रत्यक्ष नोंदणी झालेल्यांपैकी केवळ ३५ टक्के गर्भवतींचीच...\nअहेरी दलम कमांडरसह सहा नक्षलवादी ठार\nगडचिरोली - अहेरी तालुक्‍यातील राजाराम खांदला जंगल परिसरात आज रात्री नऊच्या सुमारास पोलिसांबरोबर...\nआमीर खान म्हणाला 'आया मैं खंडाळा...'\nअकोला - पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामाची पाहणी करण्यासाठी सोमवार...\nनादुरुस्त गाड्या अन्‌ हताश प्रवाशी\nपाचगणी - मेढा आगाराच्या सहा गाड्यांचे एकूण २२ फेऱ्यांचे नियोजन पाचगणी-पाचवड मार्गावर करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात काही गाड्या सतत बंदावस्थेत...\n‘व्यवस्थे’मुळेच होतेय आरोग्याची हेळसांड\n‘..तर माझं बाळ अन्‌ ती वाचली असती’ या ‘सकाळ’मधील बातमीवर वाचकांनी आपले अनुभव, मते लिहून पाठविली. त्यापैकी काही प्रातिनिधिक मते देत आहोत. सरकारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.majhimarathi.com/bhastrika-pranayama-in-marathi/", "date_download": "2018-04-24T02:27:01Z", "digest": "sha1:YGBCJ4B444DV6N7YI7V3GHQSLXGS2MHU", "length": 13438, "nlines": 107, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "भस्त्रिका प्राणायाम | Bhastrika Pranayama in Marathi", "raw_content": "\nआदिवासी क्रांतीकारक बिरसा मूंडा | Birsa Munda History In Marathi\nबेसन शेव बनवायची विधी | Besan Sev Recipe\nबराक ओबामांचे नोबेल पुरस्कार स्विकारतांनाचे भाषण | Barack Obama Speech\nबदामचे गुणकारी फायदे | Benefits of Almonds\nस्वयंपाकासाठी काही खास टिप्स | Kitchen tips in Marathi\nपी.व्ही सिन्धू बॅडमिंटन खेळाडू | Badminton Player PV Sindhu\nसाक्षी मलिक एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू | Wrestler Sakshi Malik Biography\nपिझ्झा बनविण्याची रेसेपी | Pizza Recipe In Marathi\nजीवनातील व्यवस्थेत आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे बंद करतो. आपण जर आपल्या दिनचर्येवर लक्ष दिले तर त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरही होतो. इंटरनेट जगात आल्याने आपले मन शांत आणि स्थिर राहू शकत नाही. आपले शरीर व मश्तीश्क यांच्या चमकदार कामगिरीसाठी शरीरास वेळ देणे फार गरजेचे ठरते. बाबा रामदेव यांच्या योगासनामध्ये विभिन्न योग मुद्रांचा व त्यांच्या फायद्यांचा विचार कराल तर उत्तर मिळेल कि यापासून असंख्य फायदे आपल्या शरीरास मिळतात त्यापैकी भस्त्रिका प्राणायाम / Bhastrika Pranayama एक असा प्राणायाम आहे ज्यामुळे शरीर आणि मश्तीश्क यांच्यात ताजेपणा येतो.\nयोग आणि ध्यानसाधनेने आपले मन आणि शरीर शांत ठेवण्यास मदत मिळते. विभिन्न प्राणायामामुळे शारीरिक क्षमतांचा विकास होते. शरीरात जमा उर्जा कार्यान्वित होते. योग प्राणायाम भारतीयांचाच शोध आहे. याबाबत संशोधनातून अनेक प्रकार समोर आले आहेत. जसे कि पावर योगा आणि विक्रम योगा प्राणायाम हे श्वासाशी संबंधित योग आहे. जे आपल्या श्वसनप्रणालीस उत्तम ठेवून शरीरातील अशुद्ध हवा योग्य गतीने शरीराबाहेर टाकतो.\nभस्त्रिका प्राणायाम कसे करावे\nपद्मासनात बसून मान व शरीर सरळ ताठ ठेवून तोंड बंद ठेवावे. नंतर जलदगतीने श्वास अंदर बाहेर टाकत पोट संकुचींत करून त्याचा संकुचित भाग वाढवत जावा. असे करताना नाकातून “भूस भूस” असा आवाज येणार याच्या अभ्यासासाठी श्वास अंदर बाहेर सोडतांना चांगल्या गतीने सोडावे व ग्रहण करावे.पहिल्यांदा १० वेळा करून पाहावे हळू हळू याचे प्रमाण वाढवावे. भस्त्रिका प्राणायामचे पहिले चरण पूर्ण होते.\nआता श्वास शांत करा व ध्यानस्थ व्हा काही वेळ ध्यानस्थ बसून झाल्यावर पुन्हा हीच प्रक्रिया करावी.\nभस्त्रिका प्राणायाम सकाळ व संध्याकाळीही करता येते.\n१.गळ्यातील खरखर कमी होईल\n२.पोटातील जळजळ कमी होते.\n3.नाक आणि छातीच्या संबधित आजारांवर परिणाम होवून त्या पूर्णपणे कमी होऊ शकतात.\n४.एपेटाइट यामुळे दुरुस्त होतो.\n५.ट्युमर यामुळे बऱ्यापैकी बरा होऊ शकतो.\n६.यामुळे कुंडलिनी जागृत होते.\n७.श्वासासंबंधी आजारांमध्ये कमी येते.\n८.शरीर संतुलित गरम राहते.\n९.शरीरातील नाड्या शुद्ध होतात.\n१०.शरीरात ऑक्सिजन चांगल्या मात्रेत शरीरात पोहोचतो.\n११.या प्राणायामामुळे वात,पित्त, आणि कफ संतुलित होऊन ते कायमचे नाहीसे होतात. त्यामुळे रक्तशुद्ध राहते.\nया प्राणायामामुळे आपल्याला कोणत्याही आजारापासून मुक्तता मिळू शकते. यामुळे शरीर स्वस्थ राहते. श्वासांना २० वेळा आतबाहेर केल्याने चांगला लाभ होते. त्याकरिता उजव्या नाकपुडीला बंद करून डाव्यांनी १० वेळा श्वास आतबाहेर करावा. नंतर डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने १० वेळा श्वास घ्यावा.\nजर सर्दी खोकला असेल तर त्यामुळे नाकपुड्या बंद असतील तरच हि क्रिया दोन्ही बाजूनी नियमित. प्राणायामात गडबड आणि घाई करू नये. दोन्ही नासिका मधून १०-१० वेळा श्वास आत बाहेर करून आरामात प्राणायामाची सांगता करावी.\nभस्त्रिका करताना जेव्हा आपण श्वास आत बाहेर करताना आपले अवचेतन शुद्ध व ध्यानस्त असावे. कोणतेही दुर्विचार मनात येवू देवू नका तरच याचा लाभ पूर्णपणे आपल्याला मिळेल. यामध्ये मनात शांतता व ध्यानमग्नता जरुरी बाब मानली जाते.\nअसे समजू नका कि फक्त श्वास आत बाहेर केल्याने या प्राणायामाचे लाभ तुम्हाला मिळतील.\nया प्राणायामाच्या वेळी आपले डोळे बंद ठेवा आणि “ओमं” मंत्राचा जप करावे.\n१. हा प्राणायाम हाय बी.पी.रोग्यांनी करू नये.\n२. गर्भवती स्त्रीने हा प्राणायाम करू नये.\n३. या प्राणायामाचा आरंभ हळूहळू करावे.\nशरीराला प्राणायामाची सवय पडू द्या. त्यासाठी चांगला वेळ द्या.\nहे पण नक्की वाचा :-\nलक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी Bhastrika Pranayama चे फ़ायदे असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्\nPlease :- आम्हाला आशा आहे की हा भस्त्रिका प्राणायाम / Bhastrika Pranayama in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुधा.\nनोट : Bhastrika Pranayama in Marathi – बाह्य प्राणायाम या लेखात दिलेल्या भस्त्रिका प्राणायामच्या फायद्यांन – Bhastrika Pranayama बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.\nबदामचे गुणकारी फायदे | Benefits of Almonds\nBenefits of Drinking Water आपण बरेचदा ऐकतो की पाणी पिणे आरोग्यासाठी फार चांगले असते. वैज्ञानिकांच्या …\nमहाकालेश्वर ज्योतिर्लिंगचा इतिहास | Mahakaleshwar Temple History in Marathi\nदिव्यांचा सण दिवाळी बद्दल माहिती | Diwali Information In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/-------3.html", "date_download": "2018-04-24T02:38:26Z", "digest": "sha1:SRMRE55VL64EHVLPIKA5JDUFYYZQGXJF", "length": 18053, "nlines": 613, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "भुषणगड", "raw_content": "\nसातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात दूरवर पसरलेल्या मैदानी प्रदेशात भूषणगडचा एकमेव डोंगर आपले दुरुनच लक्ष वेधून घेतो. या डोंगरावर सुस्थितीत असलेला भूषणगडचा किल्ला व नवसाला पावणारी हरणाई देवी या मुलुखात प्रसिध्द आहे. गावकऱ्यानी गडाला पायऱ्या बांधल्या आहेत व गडावर वृक्षारोपण करुन गड हिरवागार केलेला आहे. देवगिरीचा सम्राट राजा सिंघण दूसरा (१२१०-१२४७) याने हा किल्ला बांधला. इ.स. १६७६ मध्ये शिवाजीराजांनी आदिलशहाकडून भूषणगडचा किल्ला जिंकून घेतला व त्याची फेरउभारणी केली. नंतरच्या काळात औरंगजेबाने किल्ला जिंकून त्याचे नाव ‘‘इस्लामतारा’’ ठेवले. पेशवेकाळात हा गड पंतप्रतिनिधींच्या ताब्यात होता. इ.स १८४८ मध्ये इंग्रजांनी साताऱ्याचे राज्य खालसा केल्यावर भूषणगडचा ताबा इंग्रजांकडे आला. भूषणगडवाडीतून पायऱ्याची वाट गडावर जाते. पायऱ्याच्या सुरुवातीला सिमेंटमध्ये बांधलेली आधुनिक कमान आहे. पायऱ्याची रचना अशी केलेली आहे की गड चढतांना गडाची तटबंदी व बुरुज सतत उजव्या बाजूस रहातात. या रचनेमुळे शत्रू कायम गडावरुन माऱ्याच्या टप्प्यात रहातो. गडाची प्रवेशद्वाराची कमान आज शाबूत नाही. पण त्याच्या बाजूचे बुरुज सुस्थितीत आहेत. हे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख असून त्याची बांधणी ‘‘गोमुखी’’पध्दतीची आहे. प्रवेशद्वाराच्या आत पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. प्रवेशद्वारा समोरील वाट तटबंदीच्या बाजूने जाते, या मार्गावर आपल्याला एक खोल विहीर पाहायला मिळते. गडाची तटबंदी आजही सुस्थितीत असल्यामुळे त्यात जागोजागी आपल्याला जंग्या पाहायला मिळतात. प्रवेशद्वारातून आत आल्यावर डावीकडील पायऱ्याची वाट मोठ्या बुरुजाकडे जाते. या बुरुजाला तोफेसाठी जंग्या आहेत. या बुरुजावरुन गडाचा मधला उंचवटा दिसतो. बुरुज पाहून मधल्या उंचवट्याकडे जाताना उजव्या हाताला भव्य बांधीव कुंड दिसते. या कुंडाजवळच महादेवाचे छोटे मंदीर आहे. या मंदिरावरुन पुढे गेल्यावर किल्ल्याची अधिष्ठात्री असलेल्या हरणाई देवीचे उत्तराभिमुख मंदिर दिसते. या जिर्णोध्दारीत मंदिरात हरणाई देवीची दिड फूट उंचीची मुर्ती आहे. मूर्तीवर पितळी मुखवटा बसविलेला आहे. हरणाई देवीच्या उजव्या बाजूस सिध्दनाथाची काळ्या दगडात कोरलेली मूर्ती आहे. मंदिरासमोर दिपमाळ व शेंदूर फासलेले दगड आहेत. मंदिरासमोरील पायवाटेने उंचवटा उतरुन आपण गडाच्या उत्तर तटबंदीपाशी येतो. येथून किल्ल्याची तटबंदी व बुरुज नजरेस पडतात. याशिवाय भूषणगडची तटबंदीच्या खालच्या अंगाला असलेली दक्षिणोत्तर पसरलेली लांब सोंड दिसते. तटबंदीवरुन चालत गेल्यास देवळाच्या खालच्या बाजूस साचपाण्याचा तलाव दिसतो. याच तटबंदीवरुन आपण संपूर्ण किल्ल्याची प्रदक्षिणा करुन पुन्हा प्रवेशद्वारापाशी येतो. प्रवेशद्वारातून बाहेर पडून काही पायऱ्या उतरल्यावर डाव्या बाजूला एक रुंद मळलेली पायवाट दिसते. ही तटबंदी व बुरुजाखालुन जाणारी पायवाट भूयारी देवी मंदिराकडे जाते. वाटेत आपल्याला तटबंदीवरुन दिसणारी भूषणगड डोंगराची सोंड लागते. भूयारी देवीचे मंदिर भूयार बुजवून नवीन बनविण्यात आलेले आहे. भूषणगडची गडफेरी येथे पूर्ण होते ती करण्यास साधारणपणे १ तास लागतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arth-lekh-news/impact-of-crude-oil-prices-on-on-stock-market-1612753/", "date_download": "2018-04-24T03:03:58Z", "digest": "sha1:QL2H2KSF2QWBIRM4P2NVCTBIXKPKHGXK", "length": 21971, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Impact of Crude Oil Prices on on stock market | अर्थचक्र : तेलाची निसरडी वाट | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nअर्थचक्र : तेलाची निसरडी वाट\nअर्थचक्र : तेलाची निसरडी वाट\nसरकारच्या वित्तीय तुटीच्या बाबतीतही तेलाच्या किमतींचं योगदान मोठं आहे.\nगुंतवणूक बाजाराला ऊर्जा देणाऱ्या अर्थकारणाच्या रसायनांकडे पाहण्याचा आणि उमजून घेण्याचा प्रयत्न करणारे पाक्षिक सदर.\nआंतरराष्ट्रीय बाजारमंडळींमध्ये २०१३-१४ च्या सुमाराला भारताची गणना – ब्राझील, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया आणि टर्की यांच्यासोबत- ‘कमकुवत पाच’ अर्थव्यवस्थांच्या गटात केली गेली होती. याचं मुख्य कारण होतं ते म्हणजे केंद्र सरकारची वित्तीय तूट आणि आंतरराष्ट्रीय व्यवहारांच्या चालू खात्यातील तूट या दोन्ही तुटींमध्ये झालेली धोकादायक वाढ. या दोन्ही तुटींचं प्रमाण तेव्हा जीडीपीच्या ५ टक्कय़ांच्या जवळ पोहोचलं होतं. गेल्या चारेक वर्षांमध्ये मात्र भारताने या दोन्ही आघाडय़ांवर मोठी सुधारणा नोंदवली आहे. केंद्राची वित्तीय तूट गेल्या वर्षी (२०१६-१७ मध्ये) साडेतीन टक्के होती, तर चालू खात्यावरची तूट फक्त ०.७ टक्के होती. वित्तीय तूट चालू वर्षांत ३.२ टक्कय़ांवर आणण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. चालू खात्यावरची तूट २ टक्कय़ांच्या आत असेपर्यंत सारं आलबेल मानलं जातं. तूट आटोक्यात, महागाई नियंत्रणात, व्याजदरांची घसरती दिशा, असा हा आर्थिक स्थैर्याच्या मार्गावरचा भारताचा प्रवास बाजारांमधल्या गुंतवणूकदारांनाही दिलासा देणारा होता.\nया दोन्ही तुटींची आकडेवारी जरा खरवडली तर मात्र असं दिसतं की ती सुधारणा पूर्णपणे एका बाह्य़ घटकाच्या मेहरबानीवर बेतलेली होती. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाचे दर २०१३-१४ मध्ये प्रतिपिंप (बॅरल) १०० डॉलरच्या वर होते, ते पुढच्या तीन वर्षांंमध्ये निम्म्याच्याही खाली आले. कच्चं तेल आणि इतर पेट्रोलियम पदार्थाची भारताची निखळ आयात (म्हणजे पेट्रोलियम पदार्थाची निर्यातवजा करता) दरसाल सुमारे साडेअठरा कोटी टन एवढी आहे. त्यामुळे या तेलाच्या व्यापारात भारताची मोठी तूट असते. तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे ही तेलाच्या व्यापारातली तूट जीडीपीच्या प्रमाणात जवळपास तीन टक्कय़ांनी कमी झाली होती. याचा दुसरा अर्थ असा की तेलाच्या व्यापाराव्यतिरिक्त चालू खात्यातले इतर आंतरराष्ट्रीय व्यवहार पाहिले, तर त्यांच्यात काही सुधारणा झालेली नाही. किंबहुना, चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या सहामाहीसाठी उपलब्ध असलेली आकडेवारी पाहिली तर असं दिसतं की या इतर व्यवहारांमधल्या निखळ मिळकतीचं प्रमाण अलीकडच्या काही वर्षांमधल्या नीचांकावर जाऊन पोहोचलं आहे. या वर्षी रुपया मोठय़ा प्रमाणावर वधारला असल्याचा तो परिणाम आहे, असं मानायला नक्कीच जागा आहे.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nसरकारच्या वित्तीय तुटीच्या बाबतीतही तेलाच्या किमतींचं योगदान मोठं आहे. केंद्र सरकारने तेलाच्या घसरत्या किमतींची संधी साधून २०१४ आणि २०१५ या दोन वर्षांमध्ये पेट्रोल आणि डिझेलवरच्या अबकारी करांमध्ये लिटरमागे जवळपास १३ रुपयांची वाढ केली होती. त्यामुळे पेट्रोलियम पदार्थावरच्या अप्रत्यक्ष करांचा केंद्र सरकारचा महसूल तीन वर्षांंमध्ये अडीचपट झाला होता. वित्तीय तुटीच्या आकडेवारीतून ही वाढ वगळली तर असं दिसतं की या तीन वर्षांमध्ये वित्तीय परिस्थितीत काहीही सुधारणा झालेली नाही; उलट ते चित्र थोडंफार बिघडलेलंच दिसतं\nदोन्ही तुटींची आकडेवारी खरवडून त्यांच्या अंतरंगातलं हे चित्र आता पाहण्याचं कारण म्हणजे गेल्या काही महिन्यांमध्ये तेलाच्या किमतींनी पकडलेली वरची दिशा. आंतरराष्ट्रीय बाजारातली सध्याची तेलाची किंमत ही २०१६-१७ सालातल्या तेलाच्या सरासरी किमतीपेक्षा जवळपास ४० टक्के वर आहे. त्यामागे काही भू-राजकीय कारणं असली तरी तेलाच्या या वाढलेल्या किमती गेल्या तीन वर्षांतला भारताचा आर्थिक स्थैर्याकडे झालेला प्रवास उलटय़ा मार्गाने फिरवू शकतात. तेलाची किंमत पिंपामागे ६० ते ६५ डॉलरच्या घरात राहिली तर चालू खात्यातली तूट जीडीपीच्या दोन टक्कय़ांची पातळी पुन्हा ओलांडेल, असे अंदाज आहेत.\nतीनेक महिन्यांपूर्वीच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवरून उठलेला जनक्षोभ लक्षात घेऊन सरकारने अबकारी करात लिटरमागे दोन रुपयांची कपात केली होती. पुढील काळामध्ये तेलाच्या किंमती चढय़ाच राहिल्या आणि निवडणुका डोळ्यापुढे दिसू लागल्या तर सरकारवर असे आणखी निर्णय घेण्याचा दबाव राहील. अबकारी करात एका रुपयाची कपात केली तर सरकारचा सुमारे १२,००० कोटी रुपयांचा महसूल बुडतो. वित्तीय परिस्थितीवर ताण आणणारे आणखीही बरेच घटक सध्या आहेत. त्यात पेट्रोलियम पदार्थांवरील अबकारी कराचे दर कमी करायला लागले, तर सरकारला कदाचित महसुलाचे इतर मार्ग धुंडाळावे लागतील.\nतेलाचे चढे दर, तसंच अर्थव्यवस्थेतल्या गुंतवणुकीला चालना देण्याच्या आवश्यकतेमुळे आणि शेती क्षेत्रासाठी तरतूद वाढवण्याच्या राजकीय गरजेमुळे केंद्र / राज्य सरकारं वित्तीय शिस्तीपासून ढळण्याचा संभाव्य कल आणि जीएसटीच्या महसुलातली खोट, हे सगळे घटक एकत्र आले तर तूट आणि महागाई या दोन्ही बाबी (आणि पाठोपाठ कदाचित व्याजदरही) चढणीच्या मार्गावर लागू शकतील. आपल्या शेअरबाजारामध्ये आणि रुपयाच्या विनिमय बाजारामध्ये अजून तरी या जोखिमेची काही जाणीव दिसून येत नाही. उलटपक्षी या दोन्ही बाजारांमध्ये सध्या उत्साहाला उधाणच आहे. पण या चिंतेचे पडसाद रोखेबाजारामध्ये मात्र गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहेत. दहा वर्षांच्या सार्वभौम रोख्यांवरच्या परताव्याचा दर गेल्या दोन महिन्यांमध्येच साडेसहा टक्कय़ांवरून ७.३ टक्कय़ांवर चढला आहे. एकंदर, तेलाच्या चढत्या आलेखाबरोबर आपल्या अर्थव्यवस्थेच्या आर्थिक स्थैर्याची वाट निसरडी बनतेय का, यावर नजर ठेवणं महत्त्वाचं बनलं आहे.\n(लेखक कॉर्पोरेट क्षेत्रात आर्थिक विश्लेषक म्हणून काम करतात)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.60secondsnow.com/mr/india/scientists-develop-herbal-medicine-dengue-893829.html", "date_download": "2018-04-24T02:53:46Z", "digest": "sha1:QMK7WWPDYUGBKUKAXNMQURACUYEYBTUT", "length": 5806, "nlines": 47, "source_domain": "www.60secondsnow.com", "title": "भारतात तयार झाले डेंग्यूचे औषध, चाचणी यशस्वी | 60SecondsNow", "raw_content": "\nभारतात तयार झाले डेंग्यूचे औषध, चाचणी यशस्वी\nजगामध्ये प्रथमच भारतीय शास्त्रज्ञांनी डेंग्यूवर प्रभावी औषध तयार केले आहे. रुग्णांवर या औषधाची पायलट स्टडीही यशस्वी ठरली. आता बाजारात हे औषध आणण्यापूर्वी ग्लोबल स्टँडर्ड अंतर्गत याची मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय चाचणी घेतली जात आहे. 2019 पर्यंत डेंग्यूच्या सामान्य रुग्णांसाठी हे औषध बाजारात उपलब्ध होईल अशी अपेक्षा वर्तवली जात. आयुर्वेदीक असलेले हे औषध सात औषधी रोपांपासून तयार करण्यात आले आहे.\nलोकलसमोर ढकलून 56 वर्षीय प्रवाशाची हत्या\nकिरकोळ वादातून एका प्रवाशाला धावत्या लोकलसमोर ढकलून त्याची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबईत मध्य रेल्वेवरील मुलुंड स्टेशनवर ही घटना घडली. दीपक चमन पटवा असे मृत व्यक्तीचे नाव आहे. दीपक पटवा हे मुलुंड पश्चिमेला राहत होते. दीपक शनिवारी दुपारी मुलुंड स्टेशनच्या फलाट क्रमांक 3 वरुन प्रवास करण्यासाठी निघाले होते. त्यावेळी एक महिला आणि पुरुषासोबत त्यांची शाब्दिक बाचाबाची झाली होती.\nपुण्यातील आयपीएलचे प्लेऑफ सामने हलवण्याची चिन्हे\nचेन्नईत कावेरी पाणीवाटपाला होत असलेल्या विरोधामुळे चेन्नईला पुण्याचे गहुंजे स्टेडिअम होम ग्राऊंड म्हणून देण्यात आले. परंतु आता परत चेन्नईला आपले बस्तान हलवावे लागण्याची शक्यता आहे. सध्या चेन्नईचे सामने पुण्यात रंगले आहेत. पण आता हा आनंद जास्त काळ टिकण्याची शक्यता नाही. 23 आणि 25 मे ला होणारे प्लेऑफ सामने इतर ठिकाणी हलविण्याची तयारी सुरू आहे. लखनौ येथे हे सामने खेळवले जाऊ शकतात.\nसेक्स ट्रिपला जाणाऱ्या व्यक्तीला 330 वर्ष कारावास\nचाइल्ड पॉर्नोग्राफीच्या आरोपाखाली फ्लोरिडामधील एका व्यक्तीला 330 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपी सेक्स ट्रिपसाठी फिलिपिन्सला जात होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. फिलिपिन्सच्या दौ-यावर गेल्यानंतर आरोपी लहान मुलांसोबत लैंगिक अत्याचार करत त्याचे व्हिडीओ रेकॉर्ड करुन सोशल मीडियावर शेअर करत असे अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे. डेव्हिड लिंच असे या आरोपीचे नाव आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/11?page=8", "date_download": "2018-04-24T03:09:36Z", "digest": "sha1:YN6KUX7A547MQNXRM3H7EVP4VJ4S7WQT", "length": 8005, "nlines": 134, "source_domain": "mr.upakram.org", "title": "भाषा | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमातृभाषेतून शिक्षण आणि चीन जपान\nयनावालांच्या चर्चेचा दुसरा भाग म्हणून ही चर्चा सुरू करत आहे.\nप्रा.मनोहर राईलकर,निवृत्त गणितविभागप्रमुख, एस्.पी. महाविद्यालय ,पुणे, यांनी एक प्रश्न विचारला आहे. त्याचे समर्पक उत्तर सुचत नाही. प्रश्न पुढील प्रमाणे:\nखाली मी भूमितीमधला एक गुणधर्म दोन भाषांत (\nधनदांडग्यांना अन्न, वस्त्र, अमर्याद निवारा. मग बाकीच्यांनी कुठे जायचे \nइसवी सन १९९५, आयटी काळ भरभराटीला येण्यास सुरुवात झाली होती. घरांच्या किमती साधारणपणे ९००,१२०० प्रती चौरस फूट इतक्याच सीमित होत्या. पुढे ह्या क्षेत्राने भारी मारली आणि ४ अंकी दिसणारे पगाराचे आकडे ५/६ अंकांपर्यंत नेऊन ठेवले.\nया दोन्ही संघटना विचाराने मूलभूततावादी आहेत,\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि स्टुडंट्‌स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या दोन्ही संघटनांमध्ये काही फरक नाही. त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारख्या आहेत.\nभाषेच्या प्रमाणीकरणाबद्दल विवाद नव्या समाजव्यवस्थेचे द्योतक आहे\nमागच्या आठवड्यात समाजाच्या \"सुमारीकरणा\"बद्दल उपक्रमावर चर्चा झाली. चर्चेत उल्लेख आला की मराठी भाषे प्रमाण बोली आणि प्रमाण लेखनपद्धतीचा ढळतो आहे. तुलना म्हणून इंग्रजीभाषक देशांतल्या प्रमाणित इंग्रजीबद्दल उल्लेख आला.\nबी ईटर आणि तीन बगळे\nसकाळी केबलच्या तारेवर बसलेले काही बी ईटर पक्षी दिसले.\nबंधुंनो, हायकोर्टाचा निकालाला शांतपणे घटनात्मक पद्धतीनं सामोरं गेल्याबद्दल सगळ्या सगळ्यांचे मनापासुन आभार.\nइथुन पुढही सर्व काही वैधानिक मार्गानच अधिकाधिक सामंजस्यानं जाइल अशी मी आशा बाळगतो.\nरामजन्मभूमी-बाबरी मशीदीचा निकाल लागला आहे. अनेक अर्थाने हा निकाल वेगळा निकाल आहे. निकाल अतिशय गुंतागुंतीचा असला तरी मला समजलेला निकाल इथे मांडतो आहे जो सारांश असून अधिकृत दस्ताएवज नाही आणि पूर्ण सत्य असेलच असे नाही.\nनुकतीच एका ठिकाणी जी चर्चा झाली त्या निमित्ताने भारतातल्या इंजिनिअरांची गुणवत्ता वगैरे गोष्टींची चर्चा झाली. त्या चर्चेत भारतीय इंजिनिअर फारसे फंडामेंटल/ब्रेकथ्रू काम करीत नाहीत असे म्हटले गेले.\n'उपक्रम'वर गेल्या काही दिवसांत शुद्धलेखनाविषयी बरीच चर्चा झाली. लेखन करताना शब्दांच्या प्रामाण्याबाबत शंका असल्याचे बहुतेक प्रतिसादकर्त्यांनी मत व्यक्त केलं आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/-----------1.html", "date_download": "2018-04-24T02:44:04Z", "digest": "sha1:JRIOD7DEZITEOKLFARQWRDWUV4FCZBL7", "length": 17001, "nlines": 613, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "हिराडोंगरी", "raw_content": "\nहिराडोंगरी दुर्गास भेट देण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेनने सफाळे स्थानकास उतरावे.सफाळे स्थानकापासून दातिवरे येथे जाण्यास एसटी बस व खाजगी रिक्षा उपलब्ध आहेत.हिराडोंगरी दुर्ग सफाळे रेल्वे स्थानकापासून १६ कि.मी.तर मुंबई-अहमदाबाद मार्गावरील वारई फाट्यापासून ३५ कि.मी.वर आहे. दातिवरे गावात २ कोट असल्याने स्थानिक लोक या दुर्गाविषयी सांगताना जागेची गल्लत करतात. दुसरा कोट म्हणजे दातिवरे कोट जो गावामध्येच भर वस्तीत आहे आणि हिराडोंगरी दुर्ग जो गावाबाहेर टेकडी स्वरुपात आहे.हिराडोंगरी दुर्गाची स्थाननिश्चिती करण्याचे व हा दुर्ग उजेडात आणण्याचे श्रेय वसई मोहिमेचे प्रतिनिधी डॉ.श्रीदत्त राऊत यांना जाते.किल्ले वसई मोहिमे अंतर्गत १८ ऑगस्ट २००८ ला हिराडोंगरी या अज्ञात किल्ल्याच्या अवशेषांचा शोध लावण्यात आला.कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने व स्थानिक लोकांना जास्त काही माहिती नसल्याने तिथे जाण्यापूर्वी पुर्ण माहिती घेऊनच जावे.स्थानिक लोक या दुर्गास दातिवरे हिराडोंगरी अथवा डोंगरी या नावाने ओळखतात.हिराडोंगरी दुर्गावर जाण्यासाठी पायथ्यापासुन १५ मिनिटांची चढाई करावी लागते.चढाई करताना वाटेतच एक घोडयावर बसलेल्या युवकाचे शिल्प असणारी विरगळ दिसते. हिराडोंगरी दुर्ग समुद्रकिनारी असुन साधारणपणे २० मीटर उंचीच्या टेकडीवर अर्नाळा बेटाच्या समोर आहे.येथून अर्नाळा बेट,भवानिगड, जीवधनगड, तांदुळवाडी किल्ला,वैतरणा नदीचे पात्र इ.परिसर पूर्णपणे द्रुष्टीपथात येतो. हिराडोंगरी हि ३ लहान टेकड्यांची एक मालिकाच आहे.यातील मधल्या टेकडीवर एक उथळ खोदीव टाके व कातळात कोरलेल्या चार पांच पायऱ्या आढळतात. याच्या शेजारील टेकडीत एक मानव निर्मित अर्धवट कोरलेली गुहा तसेच एक नैसर्गिक विवर आढळून येते. चिमाजी आप्पांच्या वसई मोहिमेत अर्नाळा किल्ला मोहिमेत या दुर्गाने महत्वाची भूमिका निभावली असावी पण पुराव्या अभावी असे विधान करणे धाडसाचे ठरेल.इ.स.१९३७ च्या सुमाराचे वसई मोहिमेचे तपशील वाचताना मराठयांचे सैन्य अर्नाळा दातिवरे मार्गाने दातिवरे बंदरात व परिसरात उतरल्याचे उल्लेख आढळतात. हिराडोंगरी दुर्गाचे अवशेष हे किल्ल्याचे निर्मितीचे आहेत कि त्याचे तात्पुरते प्रयोजन होते हा एक शोधाचा विषय आहे. महिकावतीच्या बखरीत उत्तर कोकणातील दातिवरे परिसराचा उल्लेख दात्तामित्रीय या नावाने येतो.संपुर्ण दुर्ग पाहण्यास ३० मिनिटे पुरेशी होतात.किल्ला पाहण्याच्या हेतुने येणाऱ्याचा येथे हिरमोड होण्याची शक्यता आहे पण ज्याला सागरी व्यापारी मार्गावरील टेहळनीची जागा अथवा चौकी व तिचे भौगोलिक महत्व पाहायचे असेल त्याने या ठिकाणास अवश्य भेट द्यावी.\nदुर्गप्रकार - सागरी किल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/Entertainment/Bollywood/2017/05/19140523/Sachin-Tendulkar-receives-Modis-blessings-for-film.vpf", "date_download": "2018-04-24T03:14:45Z", "digest": "sha1:MZN6IBSH4IKNYX7QT5VEB4VJRRK2DJRK", "length": 13238, "nlines": 248, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "सचिन तेंडूलकरने घेतला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आशिर्वाद", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nरायगड - महामार्ग दरोडेखोरांना ७ वर्षे सक्त मजुरी व प्रत्येकी ५००० रु. दंड\nमुंबई - जीटीएस विभागाच्या ४ अधिकाऱ्यांना लाच घेण्याच्या आरोपाखाली अटक\nठाणे - कल्याण रेल्वेस्थानकातील फलाटालगतच्या मोकळ्या जागेवरील कचऱ्याला आग\nठाणे - मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीचे काम दोन दिवस पुढे ढकलले\nठाणे - उल्हासनगरमध्ये किरकोळ कारणावरुन मित्राने केली मित्राचीच हत्या\nमुंबई- नाणारचे भूसंपादन रद्द करण्याचा अधिकार देसाईंना नाही - मुख्यमंत्री\nरत्नागिरी- नाणार प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द - उद्योगमंत्री\nनवी दिल्ली- भाजप आणि संघाला संविधानाला हात लावू देणार नाही - राहुल गांधी\nनवी दिल्ली- काँग्रसने संविधानला उद्ध्वस्त केल्याचा अमित शाहांचा आरोप\nनवी दिल्ली- जिवाला धोका असल्याची व्यक्त केली इंद्राणी मुखर्जीने भीती\nमुंबई- राज्यातील ६५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर\nनवी दिल्ली- सानिया मिर्झा होणार आई,ट्विटरद्वारे सानियाने दिली गोड बातमी\nनागपूर- कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदाराच्या मृत्यूची चौकशी करा - आंबेडकर\nमुख्‍य पान मनोरंजन बॉलिवूड\nसचिन तेंडूलकरने घेतला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आशिर्वाद\nनवी दिल्ली - महान क्रिकेटर सचिन तेंडूलकरने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि आगामी 'सचिन : ए बिलियन ड्रीम्स' चित्रपटासाठी आशिर्वादही घेतला.\nVIDEO : दिनेश कार्तिकच्या अविश्वसनीय...\nजयपूर - बुधवारी राजस्थान आणि कोलकातामध्ये झालेल्या सामन्यात\nगेलला पंजाबच्या संघामध्ये घेऊन मी आयपीएल...\nहैदराबाद - आयपीएल २०१८ मध्ये पंजाब किंग्ज इलेव्हन संघाकडून\nकर्नाटक रणसंग्राम : राहुल द्रविड आणि अनिल...\nनवी दिल्ली - कर्नाटक विधानसभा निवडणुकीत तरुण मतदारांना\n...आणि कोहलीला राग अनावर, ऑरेंज कॅप...\nमुंबई - मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबीमध्ये बुधवारी वानखेडेवर\nलिलावात कुणीही वाली नव्हता, मात्र शतक झळकावत...\nमोहाली - आयपीएल लिलावात गेलला कुणीही बोली लावली नव्हती.\nVIDEO - वाघा बॉर्डरवर पाक क्रिकेटपटूचे...\nअमृतसर - वाघा बॉर्डरजवळ एका पाकिस्तानी क्रिकेटपटूने केलेल्या\nवाढदिवस विशेष : २० वर्षापूर्वी मास्टर ब्लास्टरने दिले होते अनमोल गिफ्ट हैदराबाद - भारतासारख्या\nक्रिकेटपटू युजवेंद्र चहल 'या' अभिनेत्रीसोबत अडकणार विवाहबंधनात मुंबई - भारतीय क्रिकेटर\nयुवराजसिंगची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचे संकेत, वाचा कधी घेणार निवृत्ती नवी दिल्ली - सध्या खराब\n'या' तीन दिग्गज खेळाडूंचा आयसीसीच्या वर्ल्ड रेस्ट इलेव्हन संघात समावेश दुबई - आईसीसीने\n'या' खेळाडूला कधी 'अ' संघातून होते वगळले, आता त्याच्या मॅचविनिंग खेळीची चर्चा मुंबई - आयपीएलमध्ये\nमहिला क्रिकेटपटूकडे सापडल्या ड्रग्जच्या १४ हजार गोळ्या ढाका - बांग्लादेशच्या एका\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nगडचिरोलीत सलग दुसऱ्या दिवशीही चकमक, ६ नक्षलवाद्यांचा खात्मा गडचिरोली - अहेरी\nवाढदिवस विशेष : २० वर्षापूर्वी मास्टर ब्लास्टरने दिले होते अनमोल गिफ्ट हैदराबाद -\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/bank-manager-discipleship-27706", "date_download": "2018-04-24T03:22:58Z", "digest": "sha1:7VOHWX4RPR7KCLUQRIUZXRYJLLSRFDTK", "length": 15418, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Bank manager discipleship इंग्लंडच्या महिलेने घातला बॅंक व्यवस्थापकाला गंडा | eSakal", "raw_content": "\nइंग्लंडच्या महिलेने घातला बॅंक व्यवस्थापकाला गंडा\nगुरुवार, 26 जानेवारी 2017\nऔरंगाबाद - फेसबुकवरून ओळख झाली. त्यानंतर चॅटिंगमधून मैत्री वाढत गेली. ती इंग्लंडहून भेटण्यासाठी भारतात येणार म्हणून, त्यानेही तिचे स्वागत केले. पण मध्येच दिल्लीत कस्टम अधिकाऱ्याने पकडले अन्‌... माझ्याकडे भारतीय चलनच नाही, म्हणून तिने त्याला पैसे मागितले. त्यानेही थोडेथोडके नव्हे तब्बल दोन लाख नव्वद हजार रुपये तिच्या बॅंक खात्यात भरले पण शेवटी ती फसवी निघाली अन्‌ फेसबुकवरच्या दिवट्या मैत्रीतला पोकळपणा उघड झाला.\nऔरंगाबाद - फेसबुकवरून ओळख झाली. त्यानंतर चॅटिंगमधून मैत्री वाढत गेली. ती इंग्लंडहून भेटण्यासाठी भारतात येणार म्हणून, त्यानेही तिचे स्वागत केले. पण मध्येच दिल्लीत कस्टम अधिकाऱ्याने पकडले अन्‌... माझ्याकडे भारतीय चलनच नाही, म्हणून तिने त्याला पैसे मागितले. त्यानेही थोडेथोडके नव्हे तब्बल दोन लाख नव्वद हजार रुपये तिच्या बॅंक खात्यात भरले पण शेवटी ती फसवी निघाली अन्‌ फेसबुकवरच्या दिवट्या मैत्रीतला पोकळपणा उघड झाला.\nइंग्लंडस्थित फेसबुक मैत्रिणीने नवोदित बॅंक व्यवस्थापकाला आधी माझ्याकडे 12 कोटी रुपये आहेत. मी इंग्लंडहून भारतात आल्यावर आपण भेटू, असे आमिष दाखविले. इंग्लंडहून भारतात आल्यावर दिल्ली विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी पकडल्याची थाप मारून त्या कथित फेसबुक फ्रेंडने बॅंक व्यवस्थापकाला तब्बल दोन लाख 90 हजार रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.\nदीपक अटल (ह. मु. महेशनगर, मूळ इंदोर) हे शहरातील जिन्सी भागातील खासगी बॅंकेत प्रशिक्षणार्थी व्यवस्थापक म्हणून रुजू आहेत. अटल यांची पाच ते सहा महिन्यांपूर्वी फेसबुकवर इंग्लंडस्थित डायना जेनेथ या महिलेशी ओळख झाली. त्यानंतर दोघे नियमित चॅटिंग करू लागले. तिने अटल यांचा विश्‍वास संपादन केला. दरम्यान, भेटण्यासाठी आपण बारा जानेवारीला भारतात येत असल्याची माहिती तिने अटल यांना दिली. विशेषतः तिने विमानाचे तिकीटही अटल यांना मेलद्वारे पाठविले. 12 जानेवारीला डायनाने आपण दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोचल्याची अटल यांना माहिती दिली. आपल्याकडे इंग्लंडचे चलन असून, भारतीय चलन हवे असल्याची थाप तिने मारली. तसेच कस्टम अधिकाऱ्यांनी माझी अडवणूक केल्याचेही सांगत तिने भारतीय चलन ट्रान्सफर करण्याची मागणी केली. भुरळ पडलेल्या अटल यांनी महिलेवर अतिविश्‍वास दाखवून तिच्या बॅंक खात्यात दोन लाख 90 हजार रुपयांचा भरणा केला. पण नंतर फसगत झाल्याचे लक्षात आल्याने अटल यांनी जिन्सी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, डायना जेनेथ या महिलेविरुद्ध बुधवारी (ता. 25) माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार, गुन्ह्याची नोंद झाली. तपास जमादार भाऊसाहेब जगताप करीत आहेत.\nपुन्हा पैसे मागितल्याने आला संशय\nडायनाने सांगितलेली रक्कम पाठवूनही 13 जानेवारीला तिने पुन्हा फोन करून कस्टमचे अधिकारी पैसे मागत असल्याचे सांगत आणखी दोन लाखांची मागणी केली. हीच बाब अटल यांना खटकली व संशय बळावला. त्याने ही बाब परिचितांना सांगितल्यानंतर फसवणूक झाल्याचे समोर आले.\nमहिलांच्या नावे फेक अकाउंट तयार करून देशी-विदेशी भामटे उद्योजक, व्यापारी व नोकरदारांना फसवतात. मनी लॉंडरिंग, व्यावसायिक भागीदारी आदी थापा मारल्या जातात. अशा फेक अकाउंटस्‌वर विश्‍वास ठेवू नका. प्रत्यक्ष भेट घेऊन खात्री झाल्याशिवाय व्यवहार करू नका, असे आवाहन सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती यांनी केले.\nनेते ‘ए.सी.’मध्ये, कार्यकर्ते जेलमध्ये\nकोल्हापूर - पाचगावच्या राजकीय वर्चस्वातून २०१३ मध्ये झालेल्या दोन्ही खुनांचा निकाल जाहीर झाला. अशोक पाटील आणि धनाजी गाडगीळ यांच्या खुनातील अकरा...\nरुग्णालयांत सुविधाच नाहीत; डॉक्‍टर काय करणार\nआर्थिक परिस्थितीमुळे प्रसूतीसाठी महिलांचा ओढा महापालिकेच्या रुग्णालयांकडे असला, तरीही प्रत्यक्ष नोंदणी झालेल्यांपैकी केवळ ३५ टक्के गर्भवतींचीच...\nसुनावणीला उपस्थित न राहण्याची राहुल यांना मुभा\nभिवंडी - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी काढलेल्या अनुद्‌गारप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल...\nटंचाईग्रस्तांच्या संख्येत 59 गावांची भर\n76 ने वाढली टॅंकरची संख्या; 142 ने वाढले विहिरींचे अधिग्रहण औरंगाबाद - मागील आठवड्याच्या...\nकारवाईचे श्रेय \"सी-सिक्‍स्टी' जवानांचे - शरद शेलार\nनागपूर / गडचिरोली - 'नक्षलवाद्यांविरुद्ध रविवारी करण्यात आलेली कारवाई ही महाराष्ट्रातील चाळीस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2009/10/blog-post_15.html", "date_download": "2018-04-24T03:00:26Z", "digest": "sha1:HWSRTNOI6KIS547RDWLGBUKS3X3QJJRC", "length": 6534, "nlines": 96, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: ती..!", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nगुरुवार, १५ ऑक्टोबर, २००९\nतारूण्याच्या वाटेवर ती भेटली होती\nघेउनी जवळी शब्द दिले तिने माझ्या हाती..\nनभानभातून फ़िरून येता मला उमगले\nओंजळ माझी चंद्र कणांनी भरली होती..\nगवतावरच्या दवांस मीही हळूच पुसले\n\"शब्द तुझे हे कसे उमलूनी झाले मोती\nलेउनी प्रतिभा रथ किरणांचा धावत येता\nशब्द लालिमा भाळी तिचीया माखली होती..\nसृष्टीमधूनी स्वैर मजला सैर घडविते\nप्रतिमांचाही खजिना देते माझ्या हाती..\nसफ़ेद मोती जसे गुंफ़ले लडीत मनीच्या\nअक्षरातूनी शब्द शब्द मग जुळून येती..\nमाप मनाचे ओलांडुनी ती प्रवेश करते\nयेते कविता वधू होऊनी माझ्यासाठी..\nरंग आगळा आयुष्याचा मला दावते\nजगण्याला मग पूर्णत्वाची येते प्रचिती..\n१५ ऑक्टोबर, २००९ रोजी १२:३४ म.उ.\nनभानभातून फ़िरून येता मला उमगले\nओंजळ माझी चंद्र कणांनी भरली होती.. - किती सुंदर कल्पना वा \nसफ़ेद मोती जसे गुंफ़ले लडीत मनीच्या\nअक्षरातूनी शब्द शब्द मग जुळून येती.. - अप्रतिम, अतिशय सुंदर\nरंग आगळा आयुष्याचा मला दावते\nजगण्याला मग पूर्णत्वाची येते प्रचिती.. - खरच \n२२ जानेवारी, २०१० रोजी ४:५३ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/event-news-marathi/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-108071500037_1.htm", "date_download": "2018-04-24T02:53:34Z", "digest": "sha1:6QMUB4SANXKQ2Y2MEF6O5KWV6RB4MKTQ", "length": 12370, "nlines": 112, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "वेबदुनिया आता आपल्या शहरात | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nवेबदुनिया आता आपल्या शहरात\nमराठी.वेबदुनिया.कॉम या संकेतस्थळाने एक वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. आता हे संकेतस्थळ जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी वेबदुनियाने अवघ्या महाराष्ट्रभर प्रसिद्धी मोहिम आखली असून याचा शुभारंभ दिनांक १४ जुलैपासून (सोमवार) राज्याची उपराजधानी नागपूरपासून होणार आहे.\nमराठी वेबदुनिया हे मराठीतील एक अव्वल संकेतस्थळ म्हणून आज ओळखले जाते. अवघ्या एका वर्षात या संकेतस्थळाने हा पल्ला गाठला आहे. वस्तुनिष्ठ बातम्यांबरोबरच दर्जेदार इतर मजकूर ही वेबदुनियाची वैशिष्ट्ये आहेत. या वैशिष्ट्यांना वाचकांनीही भरभरून प्रतिसाद दिला आहे. वाचकांच्या अपेक्षा आणि सूचनांनाही वेबदुनियाने अतिशय महत्त्व दिले असून त्यानुसार अनेक बदलही केले आहेत. नुकताच वेबदुनियाच्या मुखपृष्ठात झालेला बदल हे त्याचेच उदाहरण. याशिवाय नव्या पिढीच्या गरजा आणि अपेक्षा लक्षात घेऊन वेबदुनियाने करीयर, आयटी, लव्ह स्टेशन हे नवे विभाग सुरू केले आहेत. याशिवाय क्वेस्ट, मायवेबदुनिया यासह अनेक सेवाही सुरू केल्या आहेत.\nया सर्वांची प्रसिद्धी जनसामान्यांपर्यंत आणि विशेष करून विद्यार्थ्यांपर्यंत व्हावी यासाठीच वेबदुनियाने ही महत्त्वाकांक्षी प्रचार मोहिम आखली आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर या सळसळत्या शहरापासून ही मोहिम सुरू होणार आहे. या शहरातील विविध शाळा, महाविद्यालयात आणि शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी जाऊन वेबदुनियाविषयीच्या माहितीचे प्रात्यक्षिकासह सादरीकरण केले जाणार आहे. नागपूरनंतर महाराष्ट्रातील इतर शहरातही ही प्रसिद्धी मोहीम राबवली जाणार आहे. या निमित्ताने वेबदुनिया आणि वाचक यांच्यात सेतू बांधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.\nअवघ्या वर्षभरापूर्वी मराठीत पाय ठेवलेल्या वेबदुनियाने आता पाय रोवण्यापर्यंतची मजल मारली आहे. बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडींवरील लेख, धर्म, साहित्य, आरोग्य, क्रीडा, बॉलीवूड, भटकंती यासह अनेक विषयांना स्पर्श करणारे विभाग सुरू केले आहेत. याशिवाय अनेक सेवा मराठीत प्रथम देण्याचा बहुमानही पटकावला आहे. क्लासीफाईड, क्वेस्ट, ई-मेल या सेवा मराठीत देण्याबरोबरच जन्मकुंडली, पत्रिका जुळवणी या सेवाही सहजगत्या आणि अगदी मोफत आपल्या मातृभाषेत उपलब्ध करून दिल्या आहेत. या सेवांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.\nयावर अधिक वाचा :\nवेबदुनिया आता आपल्या शहरात\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/30-thousand-villages-get-digital-banking-next-year-18203", "date_download": "2018-04-24T03:27:26Z", "digest": "sha1:IG2AAJNPGNGK4B6W6TR4L6ASAIYL4GAY", "length": 14070, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "30 Thousand villages to get Digital banking next year राज्यात 30 हजार गावांत नववर्षात बॅंकिंग सेवा | eSakal", "raw_content": "\nराज्यात 30 हजार गावांत नववर्षात बॅंकिंग सेवा\nमंगळवार, 29 नोव्हेंबर 2016\nनाशिक : राज्यातील 30 हजार तर नाशिक जिल्ह्यात 960 गावांत 'आपले सरकार' नावाने केंद्रातून डिजिटल बॅंकिंगची सुविधा देण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम नवीन वर्षात सुरू होणार आहे. मुख्य सचिवांनी राज्यातील कॅशलेस बॅंकिंग कामकाजासाठी सोमवारी घेतलेल्या बैठकीत प्रत्येक गावात पूर्वीच्या संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र अर्थात 'संग्राम' केंद्रात 'आपले सरकार' उपक्रम सुरू करण्याचा आदेश दिला.\nनाशिक : राज्यातील 30 हजार तर नाशिक जिल्ह्यात 960 गावांत 'आपले सरकार' नावाने केंद्रातून डिजिटल बॅंकिंगची सुविधा देण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम नवीन वर्षात सुरू होणार आहे. मुख्य सचिवांनी राज्यातील कॅशलेस बॅंकिंग कामकाजासाठी सोमवारी घेतलेल्या बैठकीत प्रत्येक गावात पूर्वीच्या संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र अर्थात 'संग्राम' केंद्रात 'आपले सरकार' उपक्रम सुरू करण्याचा आदेश दिला.\nनाशिक जिल्ह्यात 950 गावांतील ग्रामपंचायतीत नववर्षात ही केंद्रे कार्यान्वित होतील असे नियोजन असल्याचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सांगितले. पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांवरील बंदीनंतर आता 'कॅशलेस' अर्थव्यवस्थेकडे वाटचाल सुरू झाली आहे. यासंदर्भात मुख्य सचिवांनी आज बैठक घेतली. त्यानंतर सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांनी बॅंक अधिकाऱ्यांची बैठक घेत कामकाजाच्या सूचना दिल्या.\nराज्यातील प्रत्येक गावात डिजिटल बॅंकिंग सुरू करण्याच्या दिशेने ही केंद्रे कार्यान्वित केली जाणार आहेत. राज्यात 2011 ते 2015 या काळात संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र अर्थात 'संग्राम' हा कार्यक्रम राबविण्यात आला होता. त्यानंतर पुढचे पाऊल म्हणून हा कार्यक्रम राबविला जात आहे. ग्रामविकास विभाग, माहिती तंत्रज्ञान संचालनालय आणि सीएससी-एसपीव्ही-ई गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड या केंद्र सरकार पुरस्कृत उपक्रमातून हा प्रकल्प चालेल. ग्रामपंचायतींशी संबंधित नसलेल्या नागरिकांसाठी जिल्ह्यातील 960 गावांत केंद्रे कार्यान्वित केली जाणार आहेत. केंद्रासाठी बॅंकांकडून उपलब्ध करून द्यावयाच्या सुविधांबाबत बॅंक अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. ज्यांचे बॅंकेत खाते नाही अशा असंघटित कामगारांचे खाते उघडण्यात येणार आहे. यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, आतापर्यंत तीन हजार कामगारांची नोंदणी झाली आहे.\nया केंद्रात जन्मनोंदणी व प्रमाणपत्र, मृत्यूची नोंदणी व प्रमाणपत्र, रहिवासी दाखला व प्रमाणपत्र, विवाहाचा दाखला, नोकरी-व्यवसायासाठी ना हरकत प्रमाणपत्र, याशिवाय रेल्वे व बस आरक्षण, डीटीएच रिचार्ज, बॅंकिंग सेवा, ई-कॉमर्स, पॅन कार्ड, आधार नोंदणी, विमा हप्ते भरणे, पासपोर्ट, वीजबिल भरणे, टपाल विभागाच्या सेवा दिल्या जाणार आहेत.\nऊस बिलातून पाणीउपसा कराची वसुली\nकऱ्हाड - साखरेचे दर गडगडल्याने साखर कारखान्यांना एफआरपीची रक्कमही देणे मुश्‍कील बनले आहे. अनेक कारखान्यांनी पहिला हप्ताही दिलेला नाही. त्यामुळे...\nबीबीए विद्यार्थ्यांना हवी लेखापालाची संधी\nपुणे - महाराष्ट्र नगर परिषद सेवा लेखापरीक्षण आणि लेखासेवा या अंतर्गत लेखापाल आणि लेखापरीक्षक पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातील वाणिज्य...\nमुंबई - चिनी इलेक्‍ट्रॉनिक उद्योगाला शह देण्यासाठी आता भारतानेही कंबर कसली असून नवे इलेक्‍ट्रॉनिक...\nरखरखतं ऊन अन्‌ उजाड माळरान\nमलवडी - संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळी तालुका म्हणून माणला ओळखले जाते. रखरखतं ऊन व ओसाड-उजाड माळरान असं भयावह चित्र या तालुक्‍यात उन्हाळ्यात सर्वत्र...\nकारभारणींमुळे शिक्षण, आरोग्य, पाण्याचे प्रश्‍न सुटले\nनाशिक - पंचायत राजदिनाचा रौप्यमहोत्सव साजरा होत असताना आजवरच्या ग्रामविकासाचे सिंहावलोकन केल्यास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/-------.html", "date_download": "2018-04-24T02:47:25Z", "digest": "sha1:NPH2PQALPXPBRRBWJRURSYUZECO56FVP", "length": 30515, "nlines": 603, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "अर्नाळा", "raw_content": "\nपश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरी रेल्वेवर असलेल्या विरार या रेल्वे स्टेशनापासून अर्नाळा गाव अंदाजे १० कि.मी. असून तेथे जाण्यास एस. टी.व रिक्षाची सोय आहे. अर्नाळा गावात पोचले की जवळच असलेल्या अर्नाळा बंदरातून छोट्या होडक्यातून अर्नाळा किल्ला ज्या बेटावर आहे तेथे पोहोचता येते. ह्या होड्या सकाळी ६.०० ते दुपारी १२.३० व संध्याकाळी ४.०० ते ७.०० या वेळेतच आपल्याला किल्ल्यावर घेऊन जातात. या बेटावर होडीसाठी धक्का नाही त्यामुळे दोनही बाजुस समुद्राच्या पाण्यात उतरुन चालतच किनाऱ्यावर यावे लागते. अर्नाळा बेटाच्या वायव्येस हा जलदुर्ग आहे. उत्तर कोंकणातील वैतरणा नदी या किल्ल्याजवळ समुद्रास मिळते त्यामुळे येथून खाडीच्या सर्व प्रदेशावर या जलदुर्गावरून नजर ठेवता येत असे. वसई उत्तर कोकणातील सर्वात बलाढ्य जलदुर्ग असेल तर अर्नाळा हा त्याच्या खालोखाल गणला जातो. बोटीने दहा मिनिटांत अर्नाळा बेटावर उतरल्यानंतर किल्ल्याकडे पाहिले असता डाव्या बाजूला असणारा किल्ल्यापासून संपूर्ण सुटा असा एक गोल हनुमंत बुरूज आपले लक्ष वेधून घेतो तर उजव्या हाताला मुख्य किल्ला आहे. दोन्ही ठिकाणी पोहोचण्यासाठी बोट थांबते तिथून पाच ते सात मिनिटे चालावे लागते. किल्ल्यापासून स्वतंत्र असा हा भक्कम बुरूज ’हनुमंत बुरूज’ म्हणून ओळखला जातो. आधी हनुमंत बुरूज पाहून मग मुख्य किल्ल्याकडे जाणे सोयीचे ठरते. या बुरुजाला एकच लहानसा दरवाजा आहे परंतु तो आता वाळुत खूपच गाडला गेला आहे. त्यामुळे अगदी रांगत त्यात शिरावे लागते त्यातून वर चढण्याची वाटही आता बंद झाली आहे. त्यामुळे बुरुजावर एका बाजूने उगवलेल्या वटवृक्षाच्या पारंब्यांना लोंबकळतच काय ते बुरुजावर चढता येते. या बुरुजासमोरच्या छोट्याशा मंदिरात वेताळाची एक प्राचीन मुर्ती आहे. किल्ल्याबाहेर एकाकी किंवा नुसता बुरुज बांधण्याची पद्धत खरेतर पोर्तुगीजांची पण अर्नाळा किल्ल्याजवळ असलेल्या एकाकी बुरुजाची दुरुस्ती व डागडुजी मराठ्यांनीही केली हे त्याच्या बांधकामातून दिसून येते. आपल्याजवळ तोफा, बंदुका व दारुगोळा असेल तर असा एकाकी बुरुज एखाद्या छोट्या किल्ल्याप्रमाणे कामगिरी बजावू शकतो असा अनुभव पोर्तुगीजांशी लढताना मराठ्यांना आलाच होता. त्यामुळे अशा बुरुजाचे महत्त्व ओळखून या बुरुजाची डागडुजी करण्यात आली. पेशवाईच्या काळात मराठ्यांनी स्वत:हून एकाकी बुरुज बांधल्याचे दिसत नाही. तोफा व दारुगोळ्याच्या बाबतीत असलेले परावलंबित्व हे त्याचे एक कारण असु शकते. अर्नाळा किल्ल्याची दोन वैशिष्ट्ये ठळकपणे जाणवतात. पहिले वैशिष्ट्य म्हणजे किल्ल्याबाहेर किल्ल्याच्या दक्षिणेस असलेला एकाकी बुरुज व दुसरे म्हणजे महाद्वारावरील घुमट. अर्नाळा किल्ल्याचे प्रवेशद्वार समुद्रकिनाऱ्यालगतच आहे. अर्नाळा किल्ला चौकोनी असून तीस ते पस्तीस फुट उंचीची एखादी बैलगाडी सहज जाऊ शकेल इतपत रुंद व मजबूत तटबंदी याचे संरक्षण करते. किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे ४ हेक्टर असून तटबंदीमध्ये असलेले एकूण दहा बुरूज आजही ठामपणे उभे आहेत. या बुरुजांमधे खोल्याही केलेल्या आहेत. त्यात जाण्यासाठी पायऱ्याचा मार्ग आहे. यातील नऊ बुरुज गोलाकार आकारात असुन एक बुरुज चौकोनी आकाराचा आहे. यशवंत बुरुज, भवानी बुरुज, गणेश बुरुज, वेताळ बुरुज अशी या बुरुजांची नावे असुन गणेश बुरुज हा किल्ल्यातील महत्त्वाचा बुरूज आहे. या बुरुजात एक प्रवेशद्वार असुन बुरुजाच्या खाली सैनिकांच्या राहण्याची सोय केलेली आहे. या गणेश बुरुजामध्येच एकापुढे एक असे तीन दरवाजे आहेत. किल्ल्याला एकूण तीन दरवाजे असले तरी मुख्य प्रवेशद्वार उत्तरेकडे आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दोन बुलंद बुरूज उभे आहेत. या दरवाजाच्या कमानीवर फुलांच्या वेलबुट्टीचे अत्यंत सुंदर नक्षीकाम असून दोन्ही बाजूला सोंडेत फुलांच्या माळा घेतलेले हत्ती व व्याल पशुची प्रतिमा कोरलेली आहे. किल्ल्याचे स्थापत्य पूर्णत: मराठा शैलीचे आहे आणि कमानीच्या वरील भागात किल्ल्याची माहिती देणारा थोरल्या बाजीराव पेशव्यांचा शिलालेख कोरलेला आहे. प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर असलेल्या घुमटात अप्रतिम नक्षीकाम केलेले असुन आत पहारेकऱ्याच्या देवडय़ा आहेत. या दरवाजाच्या आत दुसरा दरवाजा असून येथुन आपला गडात प्रवेश होतो. तटावर जाण्यासाठी प्रवेशदाराशेजारीच प्रशस्त पायऱ्या आहेत आणि एक चोरवाट आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या वर असणाऱ्या उंचवटावर बसले असता संपूर्ण किल्ल्याचा आतील भाग नजरेस पडतो. हा उंचवटा हीच किल्ल्याची ढालकाठीची म्हणजेच झेंड्याची जागा आहे. तटबंदीमधे जागोजाग बंदुका व तोफांच्या मारगिरीसाठी जंग्या केलेल्या आहेत शिवाय किल्ल्याच्या तटात सैनिकांच्या राहण्याच्या खोल्या तसेच शौचकुप बनविलेले आढळतात. किल्ल्यात व त्याच्या बाहेरही आंबा, ताड, माड व चिंचेची झाडे लावलेली दिसतात. किल्ल्याच्या मजबूत तटबंदीवरुन किल्ला फिरताना तटबंदीवरुन दूरपर्यंतचा प्रदेश पाहायला मिळतो. किल्ल्याच्या आत त्र्यंबकेश्वर व भवानी माता यांची मंदिरे आहेत. त्र्यंबकेश्वर महादेवाच्या मंदिरासमोरच सुबक बांधणीचे एक अष्टकोनी तळे आहे. तळ्यात उतरायला दगडी पायऱ्या आहेत. तळ्यातले पाणी हिरवे आणि अस्वच्छ असले तरी तळ्याची बांधणी अत्यंक सुबक आहे. ह्या मंदिराजवळच पूर्वेकडील तटात एक छोटे मंदिर आहे. त्यात नित्यानंद महाराजांच्या पादुका पाहता येतात. तसेच किल्ल्यात एक दर्गा आणि दोन कबरींची थडगीही आहेत. किल्ल्यात सदर,वाडे, कोठारे अशा बांधकामांचे अवशेषही ठिकठिकाणी दिसून येतात. याशिवाय किल्ल्यात गोड पाण्याच्या पाच-सहा विहिरीसुद्धा आहेत. किल्ल्यात अलीकडेच तटाला लागून एक दत्तमंदीर बांधण्यात आले आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाने किल्ल्याच्या पडझड झालेल्या भागाचे डागडुजीचे काम सुरू केले आहे. किल्ल्याच्या सभोवार तीन-चार हजार कोळी समाजाची वस्ती आहे. कोळी समाजाचा मासेमारी हा मुख्य धंदा परंतु बेटावर शेतीही बऱ्याच प्रमाणात आहे. किल्ल्याच्या मुख्य दरवाजाने जातांना बाहेरच्या बाजूला कालिकामातेचे मंदिर आहे. मंदिराच्या आवारातच एक विरगळ व एक तोफ दिसून येते. संपूर्ण किल्ला बघण्यास साधारण दोन तास ते अडीच तासाचा अवधी पुरेसा होतो. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. चारही बाजूंनी पाण्याने वेढलेले अर्नाळा हे बेट जेव्हा गुजरातचा सुलतान महमूद बेगडा याच्या ताब्यात होते त्यावेळी त्याने या बेटावर इ.स. १५१६ मध्ये एक गढीवजा छोटासा किल्ला बांधला. ही गढी सारसेनिक शैलीच्या कमानींनी युक्त होती अशी पोर्तुगीज दप्तरात नोंद आहे. वसईतील इतिहास अभ्यासक आणि किल्ले वसई मोहीमचे प्रमुख श्रीदत्त राऊत यांच्या म्हणण्यानुसार मात्र या किल्ल्याचे बांधकाम पूर्णत: मराठय़ांनीच केले आहे. महमूद बेगडा नावाचा कोणी सुलतान गुजरातेत अस्तिवातच नव्हता़. मलिक तुघाण नावाचा गुजरातचा सुभेदार होता त्याने समुद्री वाहतुकीच्या देखरेखीसाठी आणि जकात वसुलीसाठी अर्नाळा बेटाचा वापर केला होता. पोर्तुंगीजांनी १५३० साली हा किल्ला जिंकला व नंतर यावर नवीन बांधकाम केले परंतु १६व्या शतकातील पोर्तुगीजांच्या नकाशात या बेटावरील टेहळणीचा एकमेव बुरुज दाखवण्यात आला आहे याचाच अर्थ पोर्तुगीजांचे येथे जुजबी ठाणे होते. इंग्रजी साधनांमधे ह्या बेटाला काऊज आयलॅण्ड म्हणजे गाईंचे बेट असे म्हटले आहे. सुमारे २०० वर्षांच्या पोर्तुंगीज सत्तेनंतर हा किल्ला १७३७ मध्ये मराठ्यांच्या ताब्यात आला व पहिल्या बाजीरावाने खऱ्या अर्थाने या किल्ल्याची बांधणी केली. किल्ला थोरल्या बाजीरावाच्या आज्ञेनेच बांधला गेला हे सिद्ध करणारा अस्सल पुरावा म्हणजे मुख्य दरवाजावरच एक शिलालेख आहे. बाजीराव अमात्य मुख्य सुमति आज्ञापिले शंकरा पाश्चात्यासी वधुनि सिंधु उदरी बांधा त्वरे जंजिरा अशा देवनागरी लिपीतील शिलालेखाच्या ओळींतून बाजीराव पेशव्यानीच किल्ल्याचे बांधकाम करण्याचे आदेश आगाशी या ठिकाणचे सुभेदार शंकराजी केशव फडके यांना दिल्याचे स्पष्ट होते. तसेच या शिलालेखात बाजी तुळाजी या किल्ल्याच्या स्थापत्य विशारदच्या नावाचा उल्लेख मिळतो. २३ मे १७३७ रोजी या कोटाचे काम पूर्ण झाल्याचा शिलालेखात उल्लेख आहे. शनिवारवाडय़ाचे दगड घडविणाऱ्या माणकोजी पाथरवट याचाही या किल्ल्याच्या बांधणीत सहभाग असल्याने किल्ल्याची बांधणी काहीशी शनिवारवाडय़ासारखी झाली असे काही अभ्यासकांचे मत आहे. किल्ल्याच्या बांधकामासाठी आलेल्या खर्चाच्या नोंदी पेशवे दप्तरांत आहेत. इ.स.१७७२ मध्ये अर्नाळा किल्ल्यास मराठयांचे मोठे नौदल असल्याचे संदर्भ मिळतात. इंग्रजांनी १७८१ मधे हा किल्ला जिंकायचा प्रयत्न केला पण किल्ल्यातील सैन्याने तो प्रयत्न परतवून लावला. नंतर सन १८१८ मधे आतील सैन्याच्या प्रचंड प्रतिकारा नंतरच इंग्रजांना हा किल्ला जिंकता आला आणि इतर किल्ल्यांप्रमाणे हा किल्ला देखील इंग्रजांच्या ताब्यात गेला. ---------------------सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/sena-bjp-competition-mirjole-group-26253", "date_download": "2018-04-24T03:14:55Z", "digest": "sha1:JP5UGUHNJSF7N5O6Z5IDC4FZICAPUV7F", "length": 14411, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sena-BJP competition in mirjole group मिरजोळे गटात सेना-भाजपमध्ये चुरस | eSakal", "raw_content": "\nमिरजोळे गटात सेना-भाजपमध्ये चुरस\nसोमवार, 16 जानेवारी 2017\nरत्नागिरी - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमुळे सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून विशेष लक्ष नव्याने स्थापन झालेल्या गट आणि गणांकडे आहे. रत्नागिरी तालुक्‍यात मिरजोळे हा नवा गट आणि फणसवळे हा गण तयार झाला आहे. गेल्या निवडणुकीत युती म्हणून या भागामध्ये सेना-भाजपने चांगले यश मिळवले होते. राष्ट्रवादी, काँग्रेस स्पर्धेतच नाहीत. त्यामुळे शिवसेना-भाजप अशीच या गट आणि गणामध्ये लढत होणार आहे.\nरत्नागिरी - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमुळे सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून विशेष लक्ष नव्याने स्थापन झालेल्या गट आणि गणांकडे आहे. रत्नागिरी तालुक्‍यात मिरजोळे हा नवा गट आणि फणसवळे हा गण तयार झाला आहे. गेल्या निवडणुकीत युती म्हणून या भागामध्ये सेना-भाजपने चांगले यश मिळवले होते. राष्ट्रवादी, काँग्रेस स्पर्धेतच नाहीत. त्यामुळे शिवसेना-भाजप अशीच या गट आणि गणामध्ये लढत होणार आहे.\nजिल्ह्याच्या गट आणि गणाच्या फेररचनेमुळे मिरजोळे हा नवीन गट निर्माण झाला आहे. पूर्वी शिरगाव गटात या भागाचा समावेश होता. आता नव्या रचनेप्रमाणे हा बदल झाला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी मतदारसंघातील आमदार उदय सामंत उदय सामंत शिवसेनेत गेले. त्यामुळे मिरजोळेत शिवसेनेचे पारडे जड झाले. त्याचा फायदा या निवडणुकीत सेनेला होणार आहे. राष्ट्रवादीला या गटामध्ये जोरदार फटका बसल्याने उमेदवारांची शोधाशोध करावी लगणार आहे. भाजपची बांधणी या गटामध्ये चांगली आहे. यामुळे निवडणुकीमध्ये खरी लढत शिवेसना आणि भाजपमध्येच होणार आहे. या गटातून भाजपकडे विद्यमान सदस्य विजय सालीम यांचे नाव जवळजवळ निश्‍चित झाले आहे. शिवेसनेकडून इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्यामध्ये वैभव पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गजानन पाटील, मिरजोळेचे माजी सरपंच विजय देसाई, भिकाजी गावडे यांच्यासह पंचायत\nसमिती सभापती बाबू म्हाप देखील इच्छुक असल्याचे समजते. त्यामुळे कुणाला संधी मिळणार याकडे लक्ष आहे.\nनव्या गटाबरोबर मिरजोळे व फणसवळे हे दोन गण तयार झाले आहेत. ते सर्वसाधारण महिलेसाठी राखीव पडल्याने अनेक इच्छुक स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. या गणातून नावे निश्‍चित झाली नसली तरी मिरजोळेत भाजपकडून स्नेहल पाटील आणि फणसवेळेत सेनेकडून सौ. सनगरे आणि भाजपकडून दळवी यांची नावे चर्चेत आहेत. मिरजोळे आणि खेडशी या दोन्ही मोठ्या ग्रामपंचायती मिरजोळे गणामध्ये येतात. त्यावर शिवसेनेचे सरपंच असल्याने सेनेला त्याचा फायदा होणार आहे. आतापर्यंत मिरजोळे गण युती म्हणून भाजपकडे होता. यामुळे येथे भाजपचीही ताकद आहे. या गणामध्ये उपसभापती योगेश पाटील यांनी अनेक विकासकामे केली आहेत. दोन्ही पक्षांची ताकद असल्याने येथील लढत चुरशीची होईल.\nमिरजोळे गटातील गावांची नावे अशी ः मिरजोळे, शीळ, मधलीवाडी, पडवेवाडी, खेडशी, फणसवळे, कोंडवीवाडी, मधलीवाडी, मजगाव, दांडेआडोम, भावेआडोम, भोके, आंबेकरवाडी, पिरंदवणे, वाडाजून, सड्ये, केळ्ये.\nनेते ‘ए.सी.’मध्ये, कार्यकर्ते जेलमध्ये\nकोल्हापूर - पाचगावच्या राजकीय वर्चस्वातून २०१३ मध्ये झालेल्या दोन्ही खुनांचा निकाल जाहीर झाला. अशोक पाटील आणि धनाजी गाडगीळ यांच्या खुनातील अकरा...\nमाण काबीज करण्याचे राष्ट्रवादीचे मनसुबे\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माण, खटाव तालुक्‍यांतील जलसंधारणाच्या कामांना भेटी देऊन लोकसहभागाला प्रोत्साहन दिले. मात्र, माजी सनदी...\nकारभारणींमुळे शिक्षण, आरोग्य, पाण्याचे प्रश्‍न सुटले\nनाशिक - पंचायत राजदिनाचा रौप्यमहोत्सव साजरा होत असताना आजवरच्या ग्रामविकासाचे सिंहावलोकन केल्यास...\n\"उज्ज्वला योजनेचा 30 लाख महिलांना लाभ'\nपंढरपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दारिद्य्ररेषेखालील लोकांना, महिलांना धूरमुक्त...\nअधिकारांचा मोह सरकारला सुटेना\nपंचायतराज संस्थांच्या कारभारात आमूलाग्र बदल घडविणारी ७३ वी घटनादुरुस्ती २४ एप्रिल १९९३ पासून अमलात आली. त्यास आज २५ वर्षे पूर्ण होत आहेत....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B8_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2018-04-24T02:52:57Z", "digest": "sha1:SCCMHOLAWYITEAPQRNZNK5JORBZR4GY2", "length": 4176, "nlines": 109, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "यानोस कादार - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nयानोस कादार (मे २६, इ.स. १९१२:फ्लुम, ऑस्ट्रिया-हंगेरी - जुलै ६, इ.स. १९८९:बुडापेस्ट, हंगेरी) हा हंगेरीचा पंतप्रधान होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९१२ मधील जन्म\nइ.स. १९८९ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ मार्च २०१६ रोजी १०:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/one-million-capital-received-pallavi-start-ups-18442", "date_download": "2018-04-24T03:30:04Z", "digest": "sha1:A5W4Y4UDFWGTELCZGTVIPA2REETUOK3R", "length": 15643, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "One million of the capital received Pallavi start ups पल्लवीच्या स्टार्ट अपला मिळाले एक कोटीचे भांडवल | eSakal", "raw_content": "\nपल्लवीच्या स्टार्ट अपला मिळाले एक कोटीचे भांडवल\nगुरुवार, 1 डिसेंबर 2016\nनाशिक - विणकरांचे दुःख अन्‌ कारागिरांच्या व्यथांचा जवळून केलेला अभ्यास... मंत्राकडून तंत्रज्ञानाकडे झेपवणाऱ्या शहरात शिक्षण घेत लहानपणी बघितलेल्या व्यथा व वेदनांवर कायमची फुंकर मारली आहे, ती विणकर कुटुंबातून आलेली व मूळची नागपूर येथील पल्लवी मोहाडीकर या युवा उद्योजिकेने. पल्लवीने सुरू केलेल्या स्टार्ट अपने तब्बल एक कोटीचे भांडवल उभारले आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, राजस्थानमधील विणकर, कारागिरांच्या कलाकुसरीच्या वस्तूंना \"इंडोफॅश डॉट कॉम'च्या माध्यमातून जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून दिलीय.\nनाशिक - विणकरांचे दुःख अन्‌ कारागिरांच्या व्यथांचा जवळून केलेला अभ्यास... मंत्राकडून तंत्रज्ञानाकडे झेपवणाऱ्या शहरात शिक्षण घेत लहानपणी बघितलेल्या व्यथा व वेदनांवर कायमची फुंकर मारली आहे, ती विणकर कुटुंबातून आलेली व मूळची नागपूर येथील पल्लवी मोहाडीकर या युवा उद्योजिकेने. पल्लवीने सुरू केलेल्या स्टार्ट अपने तब्बल एक कोटीचे भांडवल उभारले आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, राजस्थानमधील विणकर, कारागिरांच्या कलाकुसरीच्या वस्तूंना \"इंडोफॅश डॉट कॉम'च्या माध्यमातून जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून दिलीय.\nमूळची नागपूर येथील असलेल्या पल्लवी मोहाडीकरचे शालेय शिक्षण सिडकोतील लोकनेते व्यकंटराव हिरे विद्यालयात झाले. त्यानंतर आरवायके महाविद्यालयातून विज्ञान शाखेत शिक्षण घेतले. अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी तिने पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे (सीओईपी) गाठले. अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस)मध्ये दोन वर्षे काम केले.\nआणखी पुढे शिकण्याच्या आवडीतून तिने आयआयएम, लखनौ येथून एमबीए शिक्षणक्रमासाठी प्रवेश घेतला. एमबीएच्या दोन वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्र व उत्तर प्रदेशमधील काही वेळ तिने विणकर व या क्षेत्रातील कामगारांसोबत घालविला. जागतिक दर्जाच्या अन्‌ अत्यंत कुशल अशा त्यांच्या कारागिरीला अत्यल्प मोल मिळत असल्याचे तिच्या निदर्शनास आले. या अभ्यासादरम्यान लक्षात आले, की कारागिरांकडून काही मध्यस्थ, दलाल या कलाकुसरीच्या वस्तू कमी किमतीत घेऊन मोठी शहरे, परदेशांत जादा किमतीत विकतात. कारागिरांना थेट व्यासपीठ उपलब्ध नसल्याने व अज्ञानापोटी कारागिरांची मोठे आर्थिक नुकसान होत असल्याच्या निष्कर्षापर्यंत ती आली.\nआठ महिन्यांत उभारले कोटीचे भांडवल\nया कारागिरांच्या कलेला थेट व्यासपीठ उपलब्ध करून देता येऊ शकते, या संकल्पनेतून तिने डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट इंडोफॅश डॉट कॉम (www.indofash.com) या संकेतस्थळाला सुरवात केली. या वर्षी एप्रिलमध्ये इंडोफॅशच्या स्टार्ट अपला सुरवात केली. आयआयटी, पवईतील राहुल स्टार्ट अपचा सहसंस्थापक आहे. गेल्या चार महिन्यांत कर्नाटक, महाराष्ट्र व राजस्थान येथील विणकर, कामगारांपर्यंत पोचल्याने सुमारे दीडशे विणकर, कामगार, व स्वयंसेवी संस्थांशी ते जोडले गेले. इंडोफॅशकडे पंधरा हजारांहून अधिक उत्पादने आहेत. एकूण विक्रीपैकी 50 टक्‍के विक्री आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचत आहे. एंजल राउंडद्वारे शेखर साहू व नितेश पंत यांनी या स्टार्ट अपमध्ये ेएक कोटीचे भांडवल गुंतविले आहे.\nविणकर, कारागिरांच्या कलाकुसरीला मोबदला मिळवून देण्यासाठी आम्ही स्टार्ट अपला सुरवात केली. अल्पावधीत त्यास जागतिक स्तरावर चांगला प्रतिसाद मिळत असून, आणखी विणकर जोडून घेण्याचा आमचा मानस आहे.\n- पल्लवी मोहाडीकर, संस्थापक व सीईओ, इंडोफॅश\nऊस बिलातून पाणीउपसा कराची वसुली\nकऱ्हाड - साखरेचे दर गडगडल्याने साखर कारखान्यांना एफआरपीची रक्कमही देणे मुश्‍कील बनले आहे. अनेक कारखान्यांनी पहिला हप्ताही दिलेला नाही. त्यामुळे...\nबीबीए विद्यार्थ्यांना हवी लेखापालाची संधी\nपुणे - महाराष्ट्र नगर परिषद सेवा लेखापरीक्षण आणि लेखासेवा या अंतर्गत लेखापाल आणि लेखापरीक्षक पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातील वाणिज्य...\nनादुरुस्त गाड्या अन्‌ हताश प्रवाशी\nपाचगणी - मेढा आगाराच्या सहा गाड्यांचे एकूण २२ फेऱ्यांचे नियोजन पाचगणी-पाचवड मार्गावर करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात काही गाड्या सतत बंदावस्थेत...\nरखरखतं ऊन अन्‌ उजाड माळरान\nमलवडी - संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळी तालुका म्हणून माणला ओळखले जाते. रखरखतं ऊन व ओसाड-उजाड माळरान असं भयावह चित्र या तालुक्‍यात उन्हाळ्यात सर्वत्र...\nकारभारणींमुळे शिक्षण, आरोग्य, पाण्याचे प्रश्‍न सुटले\nनाशिक - पंचायत राजदिनाचा रौप्यमहोत्सव साजरा होत असताना आजवरच्या ग्रामविकासाचे सिंहावलोकन केल्यास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/over-hundred-snakes-and-venom-two-arrested-chakan-23150", "date_download": "2018-04-24T03:12:40Z", "digest": "sha1:2W6DFH42CHR6246NQO5M3VACPORR27WZ", "length": 10431, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "with over hundred snakes and venom two arrested in chakan चाकणमध्ये 125 सापांसह दोघे ताब्यात | eSakal", "raw_content": "\nचाकणमध्ये 125 सापांसह दोघे ताब्यात\nमंगळवार, 27 डिसेंबर 2016\nपुणे- चाकण येथील दोघांनी एका सदनिकेत तब्बल सव्वाशे विषारी साप ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या सापांचे दुर्मिळ असे 25 ग्रॅम विषासह दोनजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.\nविशेष म्हणजे अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी त्यांनी जिथे साप ठेवले होते त्या घरातच राहत होते. रणजीत पंढरीनाथ खर्गे (वय 37) असे अटक करण्यात आलेल्यांपैकी एकाचे नाव असून, चाकण येथील खराबवाडी परिसरातील सारा सिटी येथील ए-1 या सदनिकेत तो राहत होता.\nपुणे- चाकण येथील दोघांनी एका सदनिकेत तब्बल सव्वाशे विषारी साप ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या सापांचे दुर्मिळ असे 25 ग्रॅम विषासह दोनजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.\nविशेष म्हणजे अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी त्यांनी जिथे साप ठेवले होते त्या घरातच राहत होते. रणजीत पंढरीनाथ खर्गे (वय 37) असे अटक करण्यात आलेल्यांपैकी एकाचे नाव असून, चाकण येथील खराबवाडी परिसरातील सारा सिटी येथील ए-1 या सदनिकेत तो राहत होता.\nआरोपींनी ठेवलेल्या सापांमध्ये 45 घोणस, 70 नागांचा समावेश आहे. शंभरहून अधिक साप असलेल्या फ्लॅटमध्ये ते दोघे राहत होते. या सापांच्या 25 ग्रॅम विषासह दोनजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पोलिस याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.\nनेते ‘ए.सी.’मध्ये, कार्यकर्ते जेलमध्ये\nकोल्हापूर - पाचगावच्या राजकीय वर्चस्वातून २०१३ मध्ये झालेल्या दोन्ही खुनांचा निकाल जाहीर झाला. अशोक पाटील आणि धनाजी गाडगीळ यांच्या खुनातील अकरा...\nपिंपरी - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ५० मिडीबस शहरात दाखल झाल्या असून, २७ मार्गांवर त्या धावत आहेत. या गाड्यांना प्रवाशांचा चांगला...\nकारवाईचे श्रेय \"सी-सिक्‍स्टी' जवानांचे - शरद शेलार\nनागपूर / गडचिरोली - 'नक्षलवाद्यांविरुद्ध रविवारी करण्यात आलेली कारवाई ही महाराष्ट्रातील चाळीस...\nराज्यात सुलभ वाहतुकीसाठी इंटलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट\nमुंबई - सुलभ वाहतुकीकरिता वाहतूक नियोजनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी इंटलिजन्स ट्रॅफिक...\nजालन्यात पकडले नऊ सट्टेबाज\nजालना - 'आयपीएल\" स्पर्धेतील सामन्यावर सट्टा लावणाऱ्या चार संशयितांना पोलिसांनी रविवारी (ता. 22)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sangharsh-sanvaad-news/issues-of-concern-for-muslim-women-2-1319673/", "date_download": "2018-04-24T03:05:11Z", "digest": "sha1:UQ4NDQPRJBVVPWO7YUSNKWCZHW5OMZHC", "length": 31704, "nlines": 239, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Issues of Concern for Muslim Women|माझे घर नक्की कोणते? | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nमाझे घर नक्की कोणते\nमाझे घर नक्की कोणते\nसासरी गेली तर तिला दुय्यमच स्थान दिले जाते.\nचौकटीच्या बाहेर विचारही करू नये म्हणून पितृसत्ताक व्यवस्थेने आपल्याला अनुकूल असे नियम आणि कायदे बनविले आहेत. मुलीला लहानपणापासून नेहमी सांगितले जाते की तू परक्याचे धन आहेस.. सासरी गेली तर तिला दुय्यमच स्थान दिले जाते. म्हणूनच माझे घर नक्की कोणते, हा प्रश्न तिला पडतो.\nमाझ्या संस्थेमध्ये माझ्यासोबत काम करणाऱ्या सहकारी शाहीना, शहेनाज, नगमा, समिना, फरहीन, गौसिया, निकहत, नसरीन, लीना, शबाना या सर्वानी मला सुचवलं की या वेळच्या लेखामध्ये स्त्रीचं नेमकं घर कुठे आहे हा मुद्दा मांडावा. माझ्या मनात सध्या देशभरामध्ये तलाकविषयी चर्चा सुरू आहे. वाहिन्यांवरील ताज्या चर्चेमध्ये मी काय बोलले, काय मुद्दे चर्चेतून आले हे होते. मला दोन्ही विषयांची सांगड घालावीशी वाटते.\nलग्नापूर्वी प्रत्येक मुलीला ‘तू तो परायी है’ सांगितले जाते. कडक शिस्तीमध्ये मुलीला वाढविले जाते. शाळेतून घरी परत यायला उशीर झाला की तिला मार खावा लागतो. दारातून बाहेर डोकावायला लागली किंवा मोबाइलवरून कोणाशी बोलताना दिसली की संशय घेतला जातो. मुलांशी मैत्री करू नये, पडदा करावा आणि मुकाट कुठलेही उलट उत्तर न देता जसे सांगितले गेले ते तसे करावे. मुलींनी आपल्या लग्नाविषयी स्वत: कुटुंबात चर्चा करू नये. तिला या घरात कुठलाच अधिकार नाही, जे करायचे असेल ते आपल्या सासरी करशील असेच वारंवार म्हटले जाते.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nनोकरी करून पैसे मिळवणारी जरी असेल तरी हे घर तुझे नाही, हे घर मुलांचे राहील, ती फक्त लग्नानंतर माहेरी पाहुणी म्हणून येईल असेच संस्कार, प्रथा, परंपरा एका व्यवस्थेअंतर्गत दिसून येतात. परंतु तिने या प्रश्नाचा कधीच विचार केलेला नसतो की, खरंच हे घर माझे का नाही कारण तिला वाटत असते की, लग्नानंतर सासर हे माझे घर असणार आहे. लग्नानंतरच्या परिस्थितीमध्ये आमच्या घरात असे चालणार नाही. आमच्या घरात ज्या चालीरीती, परंपरा आहेत त्या तुला मान्य कराव्या लागतील असे सुनेला नेहमी सांगितले जाते. इतकेच काय स्वयंपाकघरातदेखील सासू लुडबुड करून सुनेला तिच्या स्वेच्छेने काम करू न देता तुझ्या सासऱ्याला किंवा कुटुंबातील इतर व्यक्तींना हे पसंत नाही असे का सांगत असते कारण तिला वाटत असते की, लग्नानंतर सासर हे माझे घर असणार आहे. लग्नानंतरच्या परिस्थितीमध्ये आमच्या घरात असे चालणार नाही. आमच्या घरात ज्या चालीरीती, परंपरा आहेत त्या तुला मान्य कराव्या लागतील असे सुनेला नेहमी सांगितले जाते. इतकेच काय स्वयंपाकघरातदेखील सासू लुडबुड करून सुनेला तिच्या स्वेच्छेने काम करू न देता तुझ्या सासऱ्याला किंवा कुटुंबातील इतर व्यक्तींना हे पसंत नाही असे का सांगत असते एक स्त्रीच स्त्रीची शत्रू कशी ठरते एक स्त्रीच स्त्रीची शत्रू कशी ठरते बहुसंख्य स्त्रियांचे बालपण हरवले जाते आणि अगदी लहान वयात अनेक सदस्य असलेल्या मोठय़ा कुटुंबात तिला जावे लागते. तिच्या जन्माची गाठ कोणाशी बांधली आहे बहुसंख्य स्त्रियांचे बालपण हरवले जाते आणि अगदी लहान वयात अनेक सदस्य असलेल्या मोठय़ा कुटुंबात तिला जावे लागते. तिच्या जन्माची गाठ कोणाशी बांधली आहे त्याचे वय किती हे सांगण्याची तसदी माहेरी घेतली गेलेली नसते. तेव्हा अचानक जीवनात झालेला बदल स्वीकारणे, तो अंगवळणी पाडणे आणि एवढी मोठी संसाराची जबाबदारी पेलवणे तिला निश्चितच अवघड जात नसेल काय गरोदर अवस्थेमध्ये असतानाही तिच्याकडून संपूर्ण कामाची अपेक्षा केली जाते. कमी वयात एकामागून एक बाळंतपणामुळे तिच्या आरोग्याचा एक गंभीर प्रश्न निर्माण होतो याचा विचार केला जातो का गरोदर अवस्थेमध्ये असतानाही तिच्याकडून संपूर्ण कामाची अपेक्षा केली जाते. कमी वयात एकामागून एक बाळंतपणामुळे तिच्या आरोग्याचा एक गंभीर प्रश्न निर्माण होतो याचा विचार केला जातो का नवरा जर बायकोला मदत करत असेल तर तो जोरू का गुलाम का होतो नवरा जर बायकोला मदत करत असेल तर तो जोरू का गुलाम का होतो आपला मुलगा आपल्याला सोडून पत्नीबरोबर राहील व आमच्याकडे दुर्लक्ष करेल ही असुरक्षिततेची भावना सासूच्या मनामध्ये का निर्माण होते आपला मुलगा आपल्याला सोडून पत्नीबरोबर राहील व आमच्याकडे दुर्लक्ष करेल ही असुरक्षिततेची भावना सासूच्या मनामध्ये का निर्माण होते तिने जी हिंसा आपल्या जीवनात भोगलेली असते तीच परिस्थिती ती सुनेवर का लादू इच्छिते तिने जी हिंसा आपल्या जीवनात भोगलेली असते तीच परिस्थिती ती सुनेवर का लादू इच्छिते सुनेशी भांडण झालं की, निघ बाहेर आमच्या घरातून असे का म्हटले जाते सुनेशी भांडण झालं की, निघ बाहेर आमच्या घरातून असे का म्हटले जाते पतीला राग आला की, तो पत्नीला घर सोडून जावयास आग्रह का करतो पतीला राग आला की, तो पत्नीला घर सोडून जावयास आग्रह का करतो तिला तलाक देऊन घराबाहेर काही क्षणात कसं काढतो तिला तलाक देऊन घराबाहेर काही क्षणात कसं काढतो स्त्रीचं नेमकं घर कुठे आहे, हा प्रश्न विचार करायला लावणारा आहे.\nतिसऱ्या प्रकारात एकटय़ा स्त्रीचे प्रश्न आपण समजून घेणे आवश्यक आहे. पहिल्या विवाहात अनेक अत्याचार व हालअपेष्टा सहन करून तलाकपीडित एकटय़ा पडलेल्या स्त्रिया, विधवा, परित्यक्ता आणि प्रौढ कुमारिका यांच्याकडे पुरुषांची बघण्याची दृष्टी फार विकृत असते. यांच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्नांचा कुणी विचारच करीत नाही. माहेरच्या मंडळींचाही तिला पाठिंबा मिळत नाही. प्रौढ कुमारिकांना ज्या वातावरणात वागविले जाते त्यामुळे तिला चार माणसांत साधे बोलताना भीती वाटते. अनेक प्रकारच्या बंधनांमुळे, हिंसेमुळे ती आपल्या मनातील भावना व्यक्त करू शकत नाही. आपली थट्टा उडविली जाईल या भीतीने तिला नेहमी स्वत:मध्ये कमीपणा वाटत असतो. तिच्या लग्नाचा कुटुंबात कुणी विचारच केलेला नसतो आणि तिचे स्वत:चे आपल्या लग्नाविषयी, पुढच्या भविष्याच्या विषयावर कुठलेच मत विचारात घेतले जात नाही किंवा अशा मुलींना संपत्तीमध्ये वाटा देणारे फार कमी दिसून येतात.\nअनेक वेळा विधवा, परित्यक्ता, तलाकपीडित स्त्रियांच्या पुनर्विवाहासाठी आग्रह केला जातो. ते स्थळ तिच्या योग्य असते का तिच्यापेक्षा वयाने फार मोठय़ा असलेल्या, मुलं (मोठी)- नाती असणाऱ्या व्यक्तीला तिला स्वीकारणे तिच्यावर अन्याय करणारे नाही का तिच्यापेक्षा वयाने फार मोठय़ा असलेल्या, मुलं (मोठी)- नाती असणाऱ्या व्यक्तीला तिला स्वीकारणे तिच्यावर अन्याय करणारे नाही का तिला पुनर्विवाह करायची इच्छा नसताना माहेरच्या घराचा तिला आसरा का मिळत नाही तिला पुनर्विवाह करायची इच्छा नसताना माहेरच्या घराचा तिला आसरा का मिळत नाही ते घर तिचे नाही का ते घर तिचे नाही का माझ्या पाहण्यात एक स्त्री लग्न न करता एका पुरुषाबरोबर नातेसंबंधामध्ये काही वर्षांपासून राहत आहे. तिलादेखील एका वेगळ्या प्रकारच्या तिच्या पार्टनरकडून केल्या जाणाऱ्या हिंसेचा सामना करावा लागत आहे. ज्या घरात ती राहते तो तिच्यासाठी एक पिंजरा आहे, असे ती सांगते. सगळ्या सुखसोयी तिच्याकरिता करण्यात आल्या आहेत, पण ती आपल्या इच्छेने घराच्या बाहेर जाऊ शकत नाही, नातेवाईकांबरोबर नातेसंबंध ठेवू शकत नाही. तिच्या प्रत्येक हालचालीवर तो नियंत्रण ठेवत असतो. तिने जर हे संबंध तोडायचा प्रयत्न केला तर तिला धमकी दिली जाते. एक प्रकारच्या दहशतीत तिला जीवन जगावे लागत आहे. तिच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, मी जरी या घरात राहत असली तरी हे घर मला माझे घर का वाटत नाही माझ्या पाहण्यात एक स्त्री लग्न न करता एका पुरुषाबरोबर नातेसंबंधामध्ये काही वर्षांपासून राहत आहे. तिलादेखील एका वेगळ्या प्रकारच्या तिच्या पार्टनरकडून केल्या जाणाऱ्या हिंसेचा सामना करावा लागत आहे. ज्या घरात ती राहते तो तिच्यासाठी एक पिंजरा आहे, असे ती सांगते. सगळ्या सुखसोयी तिच्याकरिता करण्यात आल्या आहेत, पण ती आपल्या इच्छेने घराच्या बाहेर जाऊ शकत नाही, नातेवाईकांबरोबर नातेसंबंध ठेवू शकत नाही. तिच्या प्रत्येक हालचालीवर तो नियंत्रण ठेवत असतो. तिने जर हे संबंध तोडायचा प्रयत्न केला तर तिला धमकी दिली जाते. एक प्रकारच्या दहशतीत तिला जीवन जगावे लागत आहे. तिच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, मी जरी या घरात राहत असली तरी हे घर मला माझे घर का वाटत नाही मुळात हे सर्व स्त्रियांवरील भेदभाव व अन्याय एका व्यवस्थेअंतर्गत होत असते म्हणून हा प्रश्न कायम आहे की, स्त्रीचे नेमके घर कोणते मुळात हे सर्व स्त्रियांवरील भेदभाव व अन्याय एका व्यवस्थेअंतर्गत होत असते म्हणून हा प्रश्न कायम आहे की, स्त्रीचे नेमके घर कोणते बालपणातल्या स्त्रीने ‘तू परायी है’ हे ऐकलेले असते. लग्नानंतर आमच्या घरात असं चालत नाही आणि मनात आलं तेव्हा तलाक दिला जातो. निघ बाहेर म्हटले जाते आणि एकटय़ा महिलांना आपल्या भावना व्यक्त करायला जागा नसते. लग्न न करता नातेसंबंधांमध्ये राहणाऱ्या स्त्रियांना दहशतीत जीवन जगावे लागते बालपणातल्या स्त्रीने ‘तू परायी है’ हे ऐकलेले असते. लग्नानंतर आमच्या घरात असं चालत नाही आणि मनात आलं तेव्हा तलाक दिला जातो. निघ बाहेर म्हटले जाते आणि एकटय़ा महिलांना आपल्या भावना व्यक्त करायला जागा नसते. लग्न न करता नातेसंबंधांमध्ये राहणाऱ्या स्त्रियांना दहशतीत जीवन जगावे लागते या सर्वाना हक्काच्या घराविषयीचा भेडसावणारा प्रश्न सारखाच आहे.\nकारण या सर्व परिस्थितीत पुरुषी मानसिकतेचा पगडा जेथे स्त्रियांना समानतेची वागणूक आणि तिचा अधिकार डावलला जातो. ज्यामुळे तिची घुसमट होते, कोंडी होते. स्त्रीला ही कोंडी फोडता येणार नाही. चौकटीच्या बाहेर विचारही करावयाचा नाही म्हणून या पितृसत्ताक व्यवस्थेने कुटुंब, विवाह, धर्म, प्रथा, परंपरा इ. संस्थेअंतर्गत नीती, नियम आणि कायदे बनविले आहेत. एका स्त्रीला स्त्रीच्या विरोधामध्ये तयार केले आहे म्हणून आखिर मेरा घर है कहाँ, हा प्रश्न उरतो.\nसनातनी, कट्टरपंथी धर्मगुरू व उलेमांनी मुस्लीम समाजामध्ये धर्माची पकड घट्ट केली असून त्याद्वारे त्यांच्यावर ‘एमपीएल’ कायद्याच्या स्वरूपात नियंत्रण केले जाते. शरियत ही अपरिवर्तनीय म्हणून तलाकच्या प्रथेला समर्थन करणाऱ्या ऑल इंडिया मुस्लीम पसर्नल लॉ बोर्ड व अशा धार्मिक संघटनांनी मुस्लीम स्त्रियाच तलाकचे समर्थन कसे करतील याविषयी व्यवस्थेअंतर्गत पूर्ण तरतूद केली व ती मानसिकता तयार केली गेली आहे.\nस्त्रियांविषयीचा भेदभाव, त्यांचा मागासलेपणा अल्पसंख्याकांतील अल्पसंख्याक, असुरक्षितता, आत्मनिर्भर नसणे आणि धर्मातील बंधनांमुळे मुस्लीम स्त्री असहाय आहे आणि म्हणून तलाकविषयी धार्मिक कायदा वापरून तिला वाऱ्यावर सोडून दिले जाते. याचा विरोध करण्यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात तोंडी तलाकला आव्हान देणारी जनहित याचिका शायरा बानोच्या याचिकेसोबते केलेली आहे. कोर्टात का जावे लागले या वाहिनीवरील एका प्रश्नाच्या उत्तरावर मुस्लीम स्त्रियांची व्यक्तिगत (शरियत) कायद्यामुळे घुसमट होते, तिच्यावर अन्याय होतो आणि शरियत कायदा हा धार्मिक कायदा असून लिखित स्वरूपात नसल्याने त्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे, असे मी सांगितले. याकरिता शासन हस्तक्षेप करणार आहे. लॉ कमिशनने सोळा प्रश्नांवर वेगवेगळ्या तज्ज्ञांकडून प्रतिक्रिया मागविल्या आहेत. ते प्रश्न व समान नागरी कायद्याविषयी भाजपची भूमिका काय आहे या वाहिनीवरील एका प्रश्नाच्या उत्तरावर मुस्लीम स्त्रियांची व्यक्तिगत (शरियत) कायद्यामुळे घुसमट होते, तिच्यावर अन्याय होतो आणि शरियत कायदा हा धार्मिक कायदा असून लिखित स्वरूपात नसल्याने त्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे, असे मी सांगितले. याकरिता शासन हस्तक्षेप करणार आहे. लॉ कमिशनने सोळा प्रश्नांवर वेगवेगळ्या तज्ज्ञांकडून प्रतिक्रिया मागविल्या आहेत. ते प्रश्न व समान नागरी कायद्याविषयी भाजपची भूमिका काय आहे मुस्लीम महिलांना सामाजिक न्याय व त्यांच्या हिताच्या दृष्टीने सरकार किती संवेदनशील आहे मुस्लीम महिलांना सामाजिक न्याय व त्यांच्या हिताच्या दृष्टीने सरकार किती संवेदनशील आहे मुस्लीम स्त्रियांना न्याय मिळावा म्हणून खरंच कुठलेही राजकीय पक्ष गंभीर आहेत काय मुस्लीम स्त्रियांना न्याय मिळावा म्हणून खरंच कुठलेही राजकीय पक्ष गंभीर आहेत काय की त्यांना परत मतांचे राजकारण करावयाचे आहे. शेवटी मुस्लीम स्त्रियांचे प्रश्न हे त्यांचेच प्रश्न नाहीत, तो एक सामाजिक मुद्दा आहे आणि तो सर्व स्त्री जातीचा प्रश्न म्हणून समजून घेतला जाणार आहे की नाही की त्यांना परत मतांचे राजकारण करावयाचे आहे. शेवटी मुस्लीम स्त्रियांचे प्रश्न हे त्यांचेच प्रश्न नाहीत, तो एक सामाजिक मुद्दा आहे आणि तो सर्व स्त्री जातीचा प्रश्न म्हणून समजून घेतला जाणार आहे की नाही की हा देशदेखील त्यांचा नाही की हा देशदेखील त्यांचा नाही ती या देशाची नागरिक म्हणून पूर्ण सांविधानिक अधिकार व कर्तव्य तिला प्राप्त होतात. पण अशी परिस्थिती का निर्माण केली जाते की तिला आपल्याच देशात परकेपणा वाटतो ती या देशाची नागरिक म्हणून पूर्ण सांविधानिक अधिकार व कर्तव्य तिला प्राप्त होतात. पण अशी परिस्थिती का निर्माण केली जाते की तिला आपल्याच देशात परकेपणा वाटतो स्वत:च्या हक्काचं घर त्यांना नाही तेव्हा देश तरी त्यांचा आहे का, हा प्रश्न माझ्या मनात निर्माण होतो आणि म्हणूनच माझ्या सहकाऱ्यांनी ‘आखिर मेरा घर है कहाँ स्वत:च्या हक्काचं घर त्यांना नाही तेव्हा देश तरी त्यांचा आहे का, हा प्रश्न माझ्या मनात निर्माण होतो आणि म्हणूनच माझ्या सहकाऱ्यांनी ‘आखिर मेरा घर है कहाँ\nलेखिका मुस्लीम महिलांच्या पुनरुत्थानासाठी झटणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यां आहेत\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\n\" खर्च हा एक मोठा प्रश्न आहे. मुलीला कधीही स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागत येत नाही, माहेरी तू परकी आहेस आणि सासरचे कधीही तिला आपलं करून घेत नाही. हा खरंच एक मोठा सामाजिक प्रश्न आहे. स्वतःचे घर मागणाऱ्या स्त्रीला घर फोडणारी वैगेरे बोलले जाते\nलेक परक्याचे धन आहे परंतु जेंव्हा ती त्या घरी जाते तेंव्हा टी घराची स्वामींनी होते. ा सक्ख्या , मावंस , चुलत, मामे धरून किमान भरपूर बहिणी आणि वाहिन्या आहेत परक्याचे धन आहे म्हूण कोणावरही अन्य झालेला नाही शेवटी हा ज्याच्या तहयाच्या शिक्षणाचा आणि संस्काराचा भाग आहे हिंदयधर्मात स्त्री हि आदी शक्ती आहे, उमाशंकर, लक्ष्मी नारायण ,राधेकृष्ण , सियाराम जपणारा हिंदू नरी चा अपमान करणार नाही भोंदू च्या बाबतीत न बोललेले बरे \nस्वतःच उभे राहायला हवे.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/-------40.html", "date_download": "2018-04-24T02:44:40Z", "digest": "sha1:5P3UEXGIF6NA3CG7VT5M3FKAHFSSNMCE", "length": 31405, "nlines": 669, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "पेमगिरी", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्यापुर्वी शहाजी राजांनी सुद्धा स्वराज्य स्थापनेचा एक प्रयत्न केला होता. हा प्रयत्न जरी अयशस्वी ठरला असला तरी येऊ घातलेल्या हिंदवी स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली गेली. स्वराज्य स्थापनेच्या या प्रयत्नांचा साक्षीदार म्हणजे बाळेश्वर डोंगररांगेत वसलेला पेमगिरी उर्फ भिमगड उर्फ शहागड किल्ला. नगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यात असणारा हा किल्ला आडबाजूला असल्याने फारसा परिचित नाही. संगमनेर – अकोले रस्त्यावर कळस नावाचं गाव आहे. या गावातून डावीकडे जाणारा रस्ता थेट १० कि.मी.वरील पेमगिरी गावात जातो. पेमगिरी किल्ल्याचं वैशिष्टय़ म्हणजे या किल्ल्याच्या सभोवती या किल्ल्यासारखेच दिसणारे दोन तीन डोंगर असल्याने किल्ला कोणता ते पटकन लक्षात येत नाही. किल्ल्यावर पंचक्रोशीचे दैवत व गडदेवता पेमादेवीचं मंदिर असल्याने वनखात्याने किल्ल्याच्या माथ्यापर्यंत रस्ता केलेला असुन पायवाटेवर अवघड ठिकाणी शिड्या बसवलेल्या आहेत. किल्ल्यावर पेमादेवीची दोन मंदिर आहेत. समुद्रसपाटीपासून २७७२ फुट उंचीवर असणारा पेमगिरी किल्ला दक्षिणोत्तर पसरला असून किल्ल्याचे क्षेत्रफळ ५ एकरपेक्षा कमी आहे. किल्याच्या पायथ्याला ग्रामदेवतेचे देऊळ असुन या मंदिराशेजारून पेमगिरी किल्यावर जायची वाट सुरु होते. येथुन पहाताना पेमगिरी किल्ला गोलाकार व तिन्ही बाजूने तासलेला वाटतो. पायवाटेने अर्ध्या तासापेक्षा कमी वेळात आपण गडमाथ्यावरती पोहोचतो. या वाटेने जाताना शेवटच्या कातळटप्यात २५ पायऱ्या खोदलेल्या असुन त्यावरील भागात शिड्या आहेत. किल्याच्या विरुद्ध बाजूच्या सोंडेवरून गाडीमार्ग आलेला आहे. या दोनही मार्गाने चढाई करून आपण गडदेवता पेमाई देवीच्या घुमटीवजा जुन्या मंदिरासमोर येतो. या छोट्या देवळात देवीचा शेंदरी तांदळा व त्यामागे ऑईलपेंटने रंगवलेली मूर्ती आहे. या पेमाईदेवी मंदिरासमोरच सातवाहन काळातील चार आयताकृती पाण्याची जोडटाकी खोदलेली असुन त्यामधील दोन टाकी खांबटाकी आहेत. या टाक्यात पिण्यायोग्य पाणी आहे. या टाक्यांना लागून पुढे काही अंतरावर कातळात कोरून काढलेला हौद आहे परंतु यातील पाणी पिण्यायोग्य नाही. टाकी पाहुन डाव्या बाजुंने पुढे गेल्यावर खालच्या बाजुस एक लांबलचक टाक आहे तेथे बाळंतीणीच टाक असा फलक लावलेला आहे. ते टाक पाहुन किल्ल्याच्या दक्षिण टोकापर्यंत जाता येते. किल्याच्या दक्षिणेकडील टोकावर फक्त एका वास्तुचा उध्वस्त चौथरा पहावयास मिळतो. या ठिकाणी इतर कुठलेही अवशेष नसले तरी किल्ल्याच संरक्षण करणारी बाळेश्वर डोंगररांग पहायला मिळते. गडावर सपाटी खुपच कमी असल्याने जुन्या काळी किल्यावर फारशी बांधकामे असावी असे वाटत नाही. पेमादेवी मंदिरात देवीची संगमरवरी मुर्ती बसवलेली आहे. मंदिराचा कळस लांबुनही नजरेस पडतो. देवीच दर्शन घेउन किल्ल्याच्या उत्तरेला असलेल्या टेहळणी बुरुजाकडे जाताना वाटेत दोन ठिकाणी घरांच्या जोत्यांचे अवशेष बघायला मिळतात. येथे कदाचीत मोठा वाडा असावा असे अवशेषांवरून वाटते. येथेही बुरुज अस्तित्वात नाही पण दुरवरचा परीसर दृष्टीस पडतो. या ठिकाणी वनखात्याने लोखंडी शिडी बसवलेली आहे. पायथ्यापासून चालत येताना या मार्गानेच आपला किल्ल्यात प्रवेश होतो. टेहळणी बुरुज पाहुन झाल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. गडावर किल्लेपणाच्या खुणा सांगणारे तटबंदी,बुरूज,दरवाजा यासारखे इतर कोणतेही अवशेष दिसुन येत नाहीत. किल्ल्याचे आकारमान व आवाका पहाता शहाजी राजांनी तीन वर्षे जेथुन राज्यकारभार पाहीला ते नक्की हेच ठिकाण असावे का अशी शंका मनात आल्याशिवाय राहत नाही. किल्ल्यावर वनखात्याने दोन ठिकाणी पर्यटकांसाठी निवारा बांधलेला आहे. किल्ल्यावरील जुन्या मंदीरासमोर गावकऱ्यांनी दोन खोल्या बांधलेल्या असुन त्यात सध्या एका हिंदी भाषिक बाबाचा मुक्काम असतो. नवीन मंदीर व जुन्या मंदिरासमोरील शेडमधे १० जणांची राहाण्याची सोय होते पण किल्ल्याचा ताबा बाबाने घेतलेला असुन तो किल्ल्यावर रहायला विनाकारण विरोध करतो पण त्याचा विरोध डावलुन तेथे रहाता येते. पेमगिरीचा किल्ला म्हणून ओळखला जाणारा भीमगड किंवा शाहगड इ.स.१२ व्या शतकात यादव राजांनी बांधला. मुर्तजा निजामशहा म्हणजेच बादशहा या किल्ल्यावर वास्तव्यास असल्याने या गडाला शहागड असे नाव पडले तर बखरीमध्ये पेमगिरीचा उल्लेख भीमगड या नावाने येतो पण पेमगिरी किल्ला इतिहासात प्रसिद्ध झाला तो शहाजीराजांच्या पराक्रमामुळे. गडाचा इतिहास पाहिला असता निजामशाही बुडविण्यासाठी खुद्द शहाजहान दक्षिणेत उतरला होता. त्यासाठी महाबतखान आणि त्याचा मुलगा खानजमान दौलताबाद किल्यावर चालून आले. शहाजहान या मोहिमेवर असताना मुमताजमहलचा बुऱ्हाणपूरला मृत्यू झाल्याने तो तिकडे गेला. १ मार्च १६३३ रोजी महाबतखानाने निजामशहाची राजधानी असलेल्या दौलताबाद किल्ल्याला वेढा दिला आणि १७ जून १६३३ रोजी दौलताबाद मोगलांनी जिंकले. निजाम हुसेनशहा आणि त्याचा वजीर फत्तेखान दोघेही कैदेत पडले. त्यावेळी शहाजीराजे निजामशहाकडे सरदार होते. या लढाईत शहाजीराजांनी व निजामशाहीच्या सर्व सरदारांनी दौलताबाद लढवण्याची शिकस्त केली पण पराभव झाला. मराठा सत्ता स्थापण्याची ही संधी साधुन शहाजीराजांनी आदिलशाहीतील मुरार जगदेव या सरदाराच्या मदतीने जुन्नर जवळील जीवधन किल्यामधून कैदेत असलेला निजामशाहीचा तीन वर्षांचा दुसरा वारस मुर्तजा निजाम याची सुटका करून पेमगिरी किल्यावर आणले आणि त्याला गादीवर बसवुन शहाजी महाराज निजामशहाचे वजीर झाले. शहाजीराजांनी मुर्तजा निजामशहाला स्वतःच्या मांडीवर बसवून पेमगिरीच्या गडावरून ३ वर्ष राज्यकारभार केला. मराठ्यांचे स्वतंत्र राज्य असावे ही यामागे भावना होती. पुढे मोगलांनी आदिलशाही बरोबर तह करून निजामशाहीवर चाल केली. मोगल आणि आदिलशहाच्या संयुक्त सैन्याशी शहाजीराजानी ६ मे १६३६ ला तह केल्यावर निजामशाहीची अखेर झाली. त्यामुळे शहाजी राजांचा हा स्वराज्याचा प्रयत्न असफल ठरला. इ.स.१७३८ ते १७४० दरम्यान पहिले बाजीराव पेशवे व मस्तानी काही काळ या गडावर वास्तव्यास होते. संपूर्ण गड पायी भटकंती करायला दोन तास पुरेसे होतात तर गाडीने वरपर्यंत आल्यास अर्ध्या तासात गड पाहुन होतो. पेमगिरी गावात गडाच्या खाली एक सुंदर चिरेबंदी चौकोनी बारव असून तिच्या भिंतीवर शके १६२८ म्हणजेच इ.स.१७०६ असे लिहिलेला एक शिलालेख आहे. या बारवमध्ये उतरण्यास पायऱ्या बांधण्यात आलेल्या असुन तळात दोन दगडी खोल्या तसेच दोन ओवऱ्या व सहा देवकोष्टके आहेत पण त्यात मुर्त्या नाहीत. या बारवच्या वरील बाजुस पाणी खेचण्याची मोट बसविण्यासाठी दगडी बांधकाम असुन पाणी वाहुन हौदात सोडण्यासाठी दगडी पन्हाळी बांधण्यात आली आहेत. याशिवाय किल्ल्यापासुन २.५ कि.मी.वर मोरदरा नावाच्या भागात असलेला प्राचिन विशाल वटवृक्षही पाहाण्यासारखा आहे. सुमारे सुमारे दीड एकरपेक्षा जास्त परिसरात हा महाकाय वटवृक्ष पसरलेला असुन आहे त्याच्या मुख्य खोडाचा घेर ५८ फूट आहे तर एकूण पारंब्या ९० पेक्षा जास्त आहेत. झाडाचा उत्तर दक्षिण व्यास ३०० फूटांपर्यंत तर पूर्व पश्चिम व्यास २८० फूट इतका मोठा आहे. या पारंब्यांच्या मधून आपल्याला आतपर्यंत जाता येते. या वडाच्या झाडाखाली भिल्ल-रामोशांची जाखाई-जाकमतबाबा ही स्थानिक दैवते आहेत. या महाकाय वटवृक्षा बाबत गुरं-शेळ्यांची राखण करणा-या रामोशी समाजातील जाकमतबाबा आणि जाखाई यांची दंतकथा पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध आहे. जाकमतबाबा आपल्या शेळ्या चरण्यासाठी या जागेवर आले असता वाघाने शेळ्यांवर हल्ला केला व शेळ्यां वाचविण्यासाठी जाकमतबाबांनी वाघाला प्रतिकार केला. जाकमतबाबांची ओरड ऐकून त्यांची बहिण जाखाई तेथे आल्या. जाकमतबाबा वाघाच्या तावडीत सापडलेले पाहुन जाखाई यांनी स्वत: वाघाशी लढा दिला. या लढाईत वाघ, जाकमतबाबा व जाखाई मरण पावले. पुढे या जागेवर रामोशांनी जाकमतबाबा व जाखाई यांच्या मूर्तीची स्थापना येथे केली. मूर्तीची स्थापना केल्यानंतर पुढे झाडाचेही दैवतीकरण झाले. यामध्ये एक आख्यायिका येथे सांगितली जाते ती अशी कि कुणी जाणीवपूर्वक या झाडाच्या फांद्या पाने तोडली तर जाकमतबाबा त्यांना धडा शिकवतो. या श्रद्धेमुळे कुणीही झाड तोडण्यास धजावत नाही. परिणामी झाडाचे रुपांतर विशाल वटवृक्षात झाले. जेव्हा जेव्हा या वट वृक्षाला छाटण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी लोकांना अद्दल घडली असे स्थानिक सांगतात. आज या वटवृक्षाच्या मध्यभागी काही शेंदूर फासलेले दगड वीरगळ ठेवलेले आहेत तसेच जाकमतबाबा व जाखाई यांची मूर्ती पाहायला मिळते. या महाकाय वडावर गावकऱ्यांची नितांत श्रद्धा आहे.---------------------सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/thane-news/bhima-koregaon-violence-police-beaten-in-violence-1610953/", "date_download": "2018-04-24T03:09:18Z", "digest": "sha1:OI32H4KJJLMV36MXRW5S5WQA3QPYVJXY", "length": 11366, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bhima koregaon violence police beaten in violence | कल्याणमध्ये जमावाकडून पोलिसांना मारहाण | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nकल्याणमध्ये जमावाकडून पोलिसांना मारहाण\nकल्याणमध्ये जमावाकडून पोलिसांना मारहाण\nपोलिसांकडून या घटनेबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे.\nकल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना संतप्त जमावाने बुधवारी संध्याकाळी बेदम मारहाण केली आहे. एक पोलीस अधिकारी या मारहाणीत जखमी झाला आहे. पण पोलिसांकडून या घटनेबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे.\nभीमा कोरेगाव घटनेबाबत शहरात बंद पाळण्यात आला होता. या बंद काळात कल्याण पूर्वेतील अनेक वाहने आंदोलनकर्त्यांनी फोडली. त्याचा राग म्हणून संतप्त झालेले दोन गट परस्परांना फिडले. या गटांना शांत करण्यासाठी कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस पुढे गेले. तेव्हा जमावाने पोलिसांना बेदम मारहाण केली. कल्याणमधील खासगी रूग्णालयात दोन पोलिसांवर उपचार सुरू आहेत. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात सतत संपर्क केला. पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क करूनही कोणीहा या घटनेबाबत माहिती देण्यास नकार दिला. कोळसेवाडी पोलिसांनी पोलीस ठाण्यात खूप गर्दी आहे. जमाव संतप्त आहे. आम्ही काही बोलू शकत नाही, असे उत्तर दिले. बंद काळात जमावाने अनेक नव्या कोऱ्या वाहनांवर दगडफेक केली. त्या प्रकारातून हा सगळा प्रकार घडल्याचे रहिवाशांकडून सांगण्यात येते. रात्री उशीरापर्यंत पोलीस ठाणे परिसरात जमाव होता.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/2017/03/15110440/Sairat-won-Maharashtacha-Fevarate--Kaun-award.vpf", "date_download": "2018-04-24T03:03:35Z", "digest": "sha1:PP5KR55JVHATRCMMHQGM5JJ63J2F44QP", "length": 14021, "nlines": 246, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’मध्ये 'सैराट'ने मारली बाजी !", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nरायगड - महामार्ग दरोडेखोरांना ७ वर्षे सक्त मजुरी व प्रत्येकी ५००० रु. दंड\nमुंबई - जीटीएस विभागाच्या ४ अधिकाऱ्यांना लाच घेण्याच्या आरोपाखाली अटक\nठाणे - कल्याण रेल्वेस्थानकातील फलाटालगतच्या मोकळ्या जागेवरील कचऱ्याला आग\nठाणे - मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीचे काम दोन दिवस पुढे ढकलले\nठाणे - उल्हासनगरमध्ये किरकोळ कारणावरुन मित्राने केली मित्राचीच हत्या\nमुंबई- नाणारचे भूसंपादन रद्द करण्याचा अधिकार देसाईंना नाही - मुख्यमंत्री\nरत्नागिरी- नाणार प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द - उद्योगमंत्री\nनवी दिल्ली- भाजप आणि संघाला संविधानाला हात लावू देणार नाही - राहुल गांधी\nनवी दिल्ली- काँग्रसने संविधानला उद्ध्वस्त केल्याचा अमित शाहांचा आरोप\nनवी दिल्ली- जिवाला धोका असल्याची व्यक्त केली इंद्राणी मुखर्जीने भीती\nमुंबई- राज्यातील ६५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर\nनवी दिल्ली- सानिया मिर्झा होणार आई,ट्विटरद्वारे सानियाने दिली गोड बातमी\nनागपूर- कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदाराच्या मृत्यूची चौकशी करा - आंबेडकर\n‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’मध्ये 'सैराट'ने मारली बाजी \nपुणे - चित्रपटसृष्टीत मानाचा समजला जाणारा आणि कलाकार, रसिकांचे ज्या पुरस्कार सोहळयाकडे विशेष लक्ष असते असा पुरस्कार सोहळा म्हणजे 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण ' या पुरस्कार सोहळ्यात आपल्या कलाकृतीला कौतुकाची थाप मिळावी, असं सगळ्याचं कलाकारांना वाटतं. यंदाच्या महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण' या पुरस्कार सोहळ्यात आपल्या कलाकृतीला कौतुकाची थाप मिळावी, असं सगळ्याचं कलाकारांना वाटतं. यंदाच्या महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण पुरस्कार सोहळ्यात प्रेक्षक पसंतीची मोहोर ‘सैराट’ चित्रपटावर उमटली असून सर्वोत्कृष्ट अभिनेता व अभिनेत्री पुरस्काराचे मानकरी आकाश ठोसर व रिंकू राजगुरू ठरले. या पुरस्कार सोहळ्याचे प्रक्षेपण रविवार १९ मार्चला सायंकाळी ७.०० झी टॅाकीजवर होणार आहे.\nआठवणीत रमले आर्ची आणि परशा, 'सैराट'ने बदलले...\n'सैराट' चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला याड लावलं. हा\nझी टॉकीजकडून पडद्यामागचा 'सैराट'...\nसंपूर्ण महाराष्ट्राला याड लावणारा चित्रपट 'सैराट'ला येत्या\nमराठी बिग बॉस स्पर्धकांच्या 'जप्त' झाल्या...\nकलर्स मराठीवरील बिग बॉस कार्यक्रमातील स्पर्धकांची एन्ट्री\nपहिल्याच दिवसापासून मराठी बिग बॉसच्या घरात...\nबिग बॉसचा पहिल्या दिवसाची सुरुवात जरा उशिराच झाली. हिंदी बिग\nचित्रपटसृष्टीतील स्त्री शोषणाचे भीषण सत्य...\nसध्या स्त्री-शोषणावर उघडपणे बरेच वक्तव्य केले जातेय आणि\nकॉम्प्युटर न वापरता हाताने रंगवलेलं...\nपूर्वी कुंचले आणि रंग वापरून कॅनवास वर पोस्टर बनवीत असत.\n'सरगम' चित्रपटात ऋत्विक केंद्रे पदार्पणातच गिरीश कर्नाडसोबत करतोय 'स्क्रीन शेअर' 'मानसीचा चित्रकार तो' या\nतेंडुलकरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 'तेंडल्या' चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण सचिन तेंडूलकरप्रती\nग्रामीण ढंगाची अनोखी प्रेमकथा 'वंटास' ४ मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला \nचित्रपटसृष्टीतील स्त्री शोषणाचे भीषण सत्य विनोदी गोळीत भरून केलेला 'शिकारी' \nसहा पुरस्काराची मानकरी ऋतुजा बागवे सांगते 'अनन्या' बनण्याची फीलिंग झी मराठीवरील 'नांदा सौख्य\n'डोण्ट वरी बी हॅप्पी' मध्ये दिसणार स्पृहा ऐवजी स्वानंदी उमेश कामत आणि स्पृहा जोशीने\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nसरकार स्थापनेसाठी कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाही - देवेगौडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2013/04/blog-post_23.html", "date_download": "2018-04-24T03:06:57Z", "digest": "sha1:Y2UXCRG7WKYWEKWZZAZFNEESE7QDREII", "length": 33224, "nlines": 303, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: शरद पवार : भाग-०२ महाविद्यालयीन कारकिर्द", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nमंगळवार, २३ एप्रिल, २०१३\nशरद पवार : भाग-०२ महाविद्यालयीन कारकिर्द\nशारदाबाई या सत्यशोधक चळवळीतल्या एका खंद्या कार्यकर्त्याच्या घरी वाढलेलं नि अत्यंत शिस्तीत जड्णघडण झालेलं तळागळातल्या लोकांबद्दल कळवळा असणारं व्यक्तीमत्व. त्याच बरोबर स्वाभिमान नि बाणेदारपण हा त्यांच्या ठायी असलेला उपजत गूण परिश्रम व निष्ठा याचा अग्रह धरणारा होता. अखंड नि अविश्रांत परिश्रम घेतल्यास जगात काहिही असाध्य नाही व त्याच बरोबर हातात घेतलेले काम निष्ठेने केल्यास अडचणी स्वत:हून बाजूला सरकतात व तुमच्या यशाची वाट मोकळी होते असं त्यांचं तत्वज्ञान होतं. जोडीला लाघवी रूप, मोठ्यांचा आदर नि विनयशीलता लाभलेल्या अशा या मुलिसाठी वर शोधणे सुरु झाले. हा हा म्हणता गोविंदराव पवार यांचे स्थळ चालून आले अन एक अभूतपुर्व सोहळा पार पडला. शारदाबाई पवारांच्या घरी सून म्हणून आल्या.\n१२ डिसेंबर १९४० रोजी या दांपत्यानी एका मुलास जन्म दिले. त्या मुलाचे नाव शरद... हेच ते शरद पुढे लोकनेते शरद पवार म्हणून उभ्या भारतात नावारुपास आले. घरची परिस्थीत बरी होती. बारामतीपासून जवळच असलेल्या काटेवाडी नावाच्या एका लहानशा खेड्य़ात पवारांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण काटेवाडीतच झाले. पुढे बारामती येथे शिक्षण घेतले. त्या नंतर प्रवरानगर मधून हायस्कूलचे शिक्षण घेत असताना गोवा मुक्तीसंग्रामाचा वणवा पेटत होता. या वणव्याचे लोण दिवसेंदिवस पसरतच गेले. याच दरम्यान डॉ. लोहीया यानी पोर्तूगीज सरकारच्या विरोधात आंदोलन छेडले होते. शरद पवारानी प्रवरानगर हायस्कूलच्या विध्यार्थ्याना एकत्र करुन लोहियाना पाठिंबा दर्शविण्यासाठी एक जंगी मोर्चा काढून गोवा सरकारचा निषेध केला. काय वय होतं १६ वर्ष... या वयात पोरं एकतर अभ्यासात गुंतलेले असतात किंवा टुकारक्या करत हिंडत असतात. पण जी माणसं ध्येयानी झपाटलेली असतात ते अखंड लढत असतात. त्या अखंड लढ्याची सुरुवात ईथे झाली जो आजही अविरतपणे चालू आहे.\nसन १९५८ ला पुण्यातील बी.एम.सी.सी. महाविद्यालयात वाणिज्य शाखेतील पदवी अभ्यासक्रमासाठी शरद पवारानी प्रवेश घेतला अन महाविद्यालयीन शिक्षणाची सुरुवात झाली. पवार बारामतीसारख्या खेड्यातून आल्यामूले पुण्या सारख्या शहरात त्याना फारशी मानाची वागणूक मिळात नसे. वर्गातील शहरी विद्यार्थी खेडवळ म्हणून हीनवत, अनेकदा टाकून बोलत. गावाकडून येणा-याची आजही हीच अवस्था असते. तिथे लढा उभारायचा असतो. अन लवकरच ती संधी चालून आली. त्या काळात विद्यालयातील निवडणूका मोठ्या रंगतदार असत. महाविद्यालयीन निवडणूका आल्या नि पवारानी अर्ज भरला. हा काय निवडून येणार म्हणून टर उडविणारे कमी नव्हते पण ते पवार होते... माणसं जोड्ण्याचा निसर्गदत्त गूण पवारांच्या ठायी होता. त्या बळावर त्यानी लवकरच महाविद्यालयातील मुलांशी मैत्री वाढविली निवडणूक जिंकण्याचा आराखडा तयार करुन त्या दिशेनी मोर्चेबांधणी सुरु झाली. हा हा म्हणता पवारानी प्रचारात आघाडी घेतली. निवडणूका झाला अन निकाला लागले तेंव्हा सगळे थक्क होऊन पवारांकडे पाहात राहिले. तथाकथीत प्रतिस्पर्ध्याना धूळ चारत शरद पवार नावाचं बारामतीचं पोरटं थेट निवड्णूक जिंकत पुण्यातील महाविद्यालयीन इतिहासात नवे पान लिहले. ईथली पोरं मात्र पवारांच्या या विजया धास्तावली. कारण त्यानी पवाराचा अनेक प्रसंगी तेजोभंग केला होता. आता पवारांची पाळी होती त्या विरोधकांचा अपमान करण्याची. पण हे पोरगं निराळं होतं. वृत्तीने अत्यंत सामंजस्य, संयत नि समावेशक गूण ज्याच्या ठायी ठासून-ठासून भरले होते असे ते पवार होते. पवार विजयानी हुरळून न जाता पराजित झालेल्या विरोधकाना मोठ्या मनाने मैत्रीचा हात दिला अन त्याना सोबत घेऊन एक नवीन आदर्श त्या महाविद्यालयाला घालून दिला. पवारांच्या या गुणानी पोरं अवाक झाली. पवार हे मुळातच मोठ्या मनाचे, शांत स्वभावाचे नि क्षमाशील वृत्त्तीचे असल्यामुळे लोकं जुळत गेली अन त्यांचे विरोधकही त्यांच्या या गुणाचा गौरव करु लागली. हा हा म्हणता पुण्यातील सर्व कॉलेजात पवार पॅनलचे विद्यार्थी निवडून येऊ लागली अन शरद पवार हे पुण्यातील महाविद्यालयीन राजकारणातील एक अत्यंत महत्वाचे विद्यार्थी म्हणून नावा रुपास आले.\nपवार जेंव्हा महाविद्यालयीन शिक्षण घेत होते तेंव्हा तीन अंत्यत महत्वाच्या घटना घडल्या एक १९६१ साली पानशेतचे धरण फुटले अन पुण्यात हाहाकार उडाला. दुसरं १९६२ मध्ये चीननी “हिंदी-चीनी भाई भाई चा” नारा तोडत देशावर हल्ला चढविला अन देशात चिन्यांविरोधात जनक्षोभ उसळला. अन तिसरी घटना म्हणजे महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षाला असताना ऐन परिक्षेच्या तोंडावर पवारांची वर्ल्ड यूथ फोरम नावाच्या जागतीक परिषदेसाठी निवड झाली. या तिन्ही घटना वेगवेगळ्या जरी होत्या तरी या घटनानी पवारांच्या व्यक्तीमत्वाला नवे आयाम मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली. वर्ल्ड यूथ फोरमची परिषद इजिप्तमधे भरणार असल्यामूळे या परिषदेस गेल्यास त्यांचे एक वर्ष वाया जाणार होते हा त्यातील एक तोट होता.\nपानशेतच्या धरणफुटीत पवारानी आपल्या विद्यार्थी मित्राना सोबत घेऊन पुण्यातील लोकाना मोठी मदत करताना रात्र-रात्र जागून अन्न-धान्य वाटप सारख्या कार्यात मोठी आघाडी घेतली अन सगळं सुस्थीर होईस्तोवर जिवाचं रान करत ते पुणेकरांसाठी झटत राहिले. पुण्यातील व्यापारी वर्गानी पुराचा तडाखा बसलेल्या लोकाना अनेक मदती पुरवल्या होत्या अन त्यात शरद पवार व त्यांची टीम व्यापारानी देऊ केलेली मदत प्रत्येका पर्यंत पोहचवीण्यासाठी रात्रंदिवस झटत राहिली.\nचीनच्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी पवारानी विद्यार्थ्यांचा एका जंगी मोर्चा आयोजित केला जो पुणेकरानी या आधी कधी न पाहिला होता न ऐकला होता. एकंदरीत या दोन घटनां पवारांसाठी संधी घेऊन आल्या होत्या. पवार नावाचं तडफदार विद्यार्थी नेतृत्व पुण्यात आकार घेत असताना ईथे नवा इतिहास रचाला जात होता. हा इतिहास इथेच थांबणार नव्हता कारण पवाराच्या कार्याचा आवाका ईतका प्रचंड होता की या विद्यार्थ्याची दखल महाष्ट्रातील दिग्गजाना घ्यावी लागली. पवार थेट मुख्यमंत्री यशवंतराव चव्हान यांच्या संपर्कात आले अन सुरु झाली राजकीय वाटचाल...\nपण याच बरोबर जी तीसरी घटन घडली जिनी पवारान अगदी वयाच्या वीशीत जागतीक पातळीवर नेऊन ठेवलं ती म्हणजे जागतीक विद्यार्थी परिषद. पवार शेवटच्या वर्षात शिकत होते अन त्यांची या परिषदेसाठी निवड झाली. आता प्रश्न असा होता की जर या परिषदेला गेलं तर वर्ष बुडणार अन नाही गेलं तर चालून आलेली सोन्यासारखी संधी परत कधीच मिळणार नव्हती. पवारानी या बद्दल घरी विचारणा केल्यावर वडील दरडावले “नसते उद्योग सोडून दे अन गपगूमान परिक्षेला बस. पुढे वकिलीचे शिक्षण घे अन तळागळातल्यांसाठी काम कर...” वडलांचही बरोबर होतं. प्रकाशझोतात येण्यापेक्षा प्रत्यक्ष अंधारात जाऊन खितपत पडलेल्या बहुजनासाठी राबणारे स्वत: गोविंदराव स्वत:च्या मुलाला यापेक्षा वेगळा काय सल्ला देऊ शकत होते नंतर त्यानी हा विषय हळूच आईकडे काढला. आई मात्र स्वत: कर्तबगार तर होतीच पण आलेल्या संधीचं मोल जाणणारी, अत्यंत चाणक्ष बुद्धिची व दूरदर्शी विचारसरणीची आधूनिक स्त्री होती. त्या काळात मराठा स्त्रीयाना साधं डोक्यावरुन पदर काढायला परवानगी नव्हती. डोक्यावर पदर घेतल्या शिवाय बाहेर पडायचं नाही अशा काळात शारदाबाई पवार ह्या जिल्हा लोकल बोर्डाच्या सतत १७ वर्ष सदस्या राहिल्या होत्या. त्याच बरोबर शेतात कामाला जाताना स्वत: टांगा चालवत जायच्या. भोवताचले मराठे जे रुढीवादी नि विषमतेचे पुरस्कर्ते होते त्यांच्या भूवया उंचावत. रुढीवादी परंपराना थेट उध्वस्थ करत शारदाबाईची वाटचाल सुरु झाली. सत्यशोधक चळवळीचा वारसा भक्कम असल्यामुळे त्या सहसा डगमगत नसत. तेंव्हाच्या चालिरीतींची पर्वा न करता थेट पुरुषाच्या खांद्याला खांदा भिडवून वाटचाल करणारं ते तेजस्वी व्यक्तीमत्व होतं. आपल्या पोराकडे पाहून त्या म्हणाल्या “तू जा... परिक्षेचं काय, ती नंतरही देता येईल” अन शरद पवाराचं जिव भांड्यात पडलं. हा धडाडीने निर्णय घेण्याचा गूण अजित पवारांत उतरला. प्रशासनावर भक्कम पकड नि जागच्या जागी निर्णय घेण्यात अजित पवारांची ख्याती आहे.\nहा हा म्हणता शरद पवार ईजिप्तच्या परिषदेस दाखल झाले. तिथे जगातील प्रत्येक कानाकोप-यातून पोरं आली होती. प्रत्येकाची संस्कृती निराळी, अनूभव वेगळे, भावविश्व वेगळे नि शिक्षण पद्धती, आर्थिक विकास ते रुढी परंपरा या सगळ्या आघाड्यावर प्रत्येक विद्यार्थी हा त्या त्या देशाचा जणू सांस्कृतीक साठा होता. अन त्यांच्यातला तो ठेवा पारखण्याची पवारांची नजर नि ती अभ्यासू वृत्ती याचा एकंदरीत परिपाक असा झाला की पवार सगळ्यांशी एक कंफर्ट-लेवल तयार करु शकले. जागतीक पातळीवरील या भिन्न संस्कृतीच्या विविध लोकांशी अजोड असा संवाद घडवू शकले. लोकं जोड्ण्याचा गूण त्यांच्या अंगी ठासून भरला होता व तो जागतीक पातळीवर प्रयोगण्याचा हा पहिला वहिला प्रयोग नि अनूभव मोठा परिणाम साधणारा होता. हा हा म्हणता सगळ्या जगातील विद्यार्थ्यांत ते लोकप्रिय विध्यार्थी ठरले. इजिप्तच्या त्या परिषदेली पवारांचे भाषण उभ्या जगानी ऐकले. शरद पवार त्या परिषदेतील सर्वात गुणी विध्यार्थी म्हणून गौरवले गेले. ही परिषद पवारांच्या आयुष्यातील एक अपूर्व घटना होती. ख-या अर्थाने या परिषदेनी पवाराना जागतीक पातळीवर नेम-फेम मिळवून दिले. भारतात परत आल्यावर त्यांचं जंगी स्वागत झालं. मोठा गौरव करण्यात आला. अशा प्रकारे महिविद्यालयीन शिक्षण पुर्ण करत ते १९६२ मध्ये वाणिज्य शाखेतून पदवीधर झाले.\nपुढील भागात- यूवक कॉंग्रेसमधे प्रवेश\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nशरद पवार : भाग-०५ शुभ मंगल सावधान\nशरद पवार : भाग- ०४ विधानसभेत पहिले पाऊल.\nविक्रम गोखले:- ताठ चेह-याचा अभिनेता.\nशरद पवार : भाग-०३ पाझर तलाव\nशरद पवार : भाग-०२ महाविद्यालयीन कारकिर्द\nईथले बलात्कार हे कृष्णलिलांच्या आधुनिक आवृत्या आहे...\nशरद पवार: भाग-०१ पुरोगामी पर्व\nमी श्री. रामटेके नाही, आयु. रामटेके आहे.\nदिवसभर झाडू मारुन थकलो बघा\nहरी नरके याना जाहीर विनंती.\nएल.बी.टी वाद: रेशनिंग दुकानाची साखळी हाच पर्याय\nरेणके आयोगावरील मानेंचे भाष्य\nलक्ष्मण माने प्रकरण:- रेणके खूश हुवा और हुवी...\nअजित पवाराच्या विनोदावर एवढा बाऊ का\nअसं आंघोळ घालण्याची पद्धतच आहे...दुष्काळाचा काय सं...\nमिनरल वॉटर - पाण्याची नासाडी\nलक्ष्मण माने प्रकरण:- त्या बायकाना चाबकाचे फटके मा...\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2013/05/blog-post_6998.html", "date_download": "2018-04-24T02:49:00Z", "digest": "sha1:EUCQAVTYHHONQAQ2FG4UOLB7VRIJC4VN", "length": 19383, "nlines": 291, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: प्रकाश आंबेडकर : वाढ दिवसाच्या शुभेच्छा", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nशुक्रवार, १० मे, २०१३\nप्रकाश आंबेडकर : वाढ दिवसाच्या शुभेच्छा\nप्रकाश आंबेड्कर हे आंबेड्करी चळवळीतील एक तरुण नेतृत्व म्हणून तर प्रसिद्ध आहेतच पण त्याच बरोबर अत्यंत अभ्यासू, दूरदर्शी व धोरणी, मुत्सद्दी नि परिवर्तनवादी म्हणूनही त्यांची ख्याती आहे. बाबासाहेब आंबेड्करांचे नातू म्हणून त्यांचा समाजात आदर आहे तो आहेच. पण त्या पलिकडे जाऊन एक स्वतंत्र व्यक्तीमत्व म्हणून त्यानी स्वत:ची ओळख निर्माण करत राजकारणात व समाजकारणात मोठी मजल मारली. खरं तर बाबासाहेबांच्या घरात जन्माला आल्यावर नावाचा जो फायदा मिळतो तो मिळालाच पण त्याच बरोबर मोठ्या माणसाच्या घरात जन्मास येण्याचे तोटेही असतात. प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू असल्यामुळे उगीच लोकांच्या अपेक्षाही उंचावल्या अन त्यात काही वावगं ही नाही. त्यातून तुलना, कामाचं कौशल्य व समाजाबद्दलचा कळवळा वगैरे गोष्टीना जुन्या साच्यात घालणे व तपासणे हे सगळे प्रकार झाले अन होत राहणार. यातून सुटका नाही. मोठ्या माणसाच्या घरात जन्माला येण्याचा सगळ्यात मोठा तोटा हा असतो की तो माणूस तुलनेच्या ओझ्याखाली दबून जाण्याची प्रचंड शक्यता असते. सहाजीकच प्रकाश आंबेडकरांवरही हे तुलनेचं ओझं पडलच... मात्र त्यातून सावरत त्यानी स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करत अकोल्यात वेगळा राजकीय आदर्श घालून दिला.\nआज प्रकाश आंबेडकरांचा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म १० मे १९५४ चा. धनंजय कीरच्या पुस्तकात प्रकाश आंबेड्करांच्या जन्माचा संदर्भ येतो. बाबासाहेब त्या काळात आजारी असत तरी सुद्धा ते नातू प्रकाश आंबेडकर यांचे फार लाड करत. बाबासाहेबानी या नातवाला मांडीवर घेऊन काय स्वप्ने पाहिलित माहीत नाही पण त्यानी आज जे काही उभं केलं ते पाहता प्रकाश आंबेडकरांच्या अचिव्हमेंटसच्या प्रमाणावर वाद होऊ शकेल पण ते ज्या मार्गानी जात आहेत ते मात्र नक्कीच बाबासाहेबांच्या कसोट्यात उतरणारं व या समाजाला नव्या दिशा दाखविणारं असल्यामुळे मार्गाच्या व उद्देशाच्या दिशा नि दशा निर्विवाद आहेत. यातील ताजं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर...\nआज महाराष्ट्राला मागासलेपणाचे डोहाळे लागले असताना अन जो तो उठून आम्ही मागास जातीचे आहोत असे म्हणत असताना अन त्यातल्या त्यात मराठा समाज जो सदैव ईथला शासन कर्ता होतो आज चक्क तो स्वत:ला मागास म्हणवून घ्या व तशी आमची नोंद करा म्हणताना... प्रकाश आंबेडकर म्हणतात “आता बास झालं. जाती काही जाता जात नाहीत. अन त्या गेल्या पाहिजे हे माझं ध्येय असून त्याची सुरुवात आपण करु या. शालेय दाखल्यावरुन जात हद्द्पार करु या...” हे असं असतं आंबेडकरवाद. खरोखरच परिवर्तनाची कास धरणारा हा माणूस आहे. निस्वार्थबुद्दिने झपाटलेली माणसं ध्येयाच्या दिशेनी मार्गक्रमण करताना रेषेपासून तसूभरही ढळत नसतात. अन ते तिकडे आमचे दास... कधी रामाचे दास.... कधी शिवाचे दास... तर कधी आजून कोणाचे दास...\nपरत एकदा आंबेडकरांच्या घरातून एक अत्यंत क्रांतीकारी विचार जन्मास आला आहे. आता वेळ आली आहे आपण सर्वानी त्या हाकेला “ओ” देऊन धावण्याची व शालेय दाखल्यावरुन जाती हद्दपार करण्याची. उभ्या महाराष्ट्राला मागासपणाचे डोहाळे लागले असताना जातीनिर्मूलनाचा इतका प्रभावी नि क्रांतीकारी विचार यावा तो आंबेडकरांच्या घरूनच. तो आला... मै तो खुष हुवा.... अब आपकी बारी है.\nअशा या महान नेत्याचा आज वाढदिवस. मी व माझ्या कुटूंबातर्फे त्याना वाढ दिवसाच्या अनेक शुभेच्छा.\nटीप:- पुढच्या लेखात कबीर कला मंचाच्या कलाकारान आंबेडकरानी दिलेले समर्थन कसे चुकीचे आहे ते वाचा.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nकम्युनिजम एक अभिशाप: भाग-४ (लेनीन-I)\nकम्युनिजम एक अभिशाप: भाग-३ (कम्युनिस्ट जाहिरनामा)\nकम्युनिजम एक अभिशाप: भाग-२ (कार्ल मार्क्स)\nकार्ल मार्क्स हा बुद्धाचा लहान भाऊ\nगंदे मातरम... गंदे मातरम...\nकबीर कला मंच : (कम्युनिस्ट कला मंच)\nकम्यूनिजम एक अभिशाप: भाग-१ (साम्यवादाची सुरुवात )...\nएका आंबेडकराचा प्रवास कम्युनिज्मकडे\nबीफ बिर्यानी (गायीच्या मटनाची बिर्यानी)\nप्रकाश आंबेडकर : वाढ दिवसाच्या शुभेच्छा\nकबीर कला मंच आणि आंबेडकरवाद...\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2012/10/blog-post_6149.html", "date_download": "2018-04-24T02:50:03Z", "digest": "sha1:RF5PXME6FXKIV2XOMCUHERFEGBV32M7M", "length": 5174, "nlines": 84, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: हसले मीही जगण्यावरती", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nमंगळवार, ९ ऑक्टोबर, २०१२\nपेटुन उठले होते अगदी\nकविता गझला सुचू लागल्या\nतुला हवी मी तशीच घडले\nकळले हे मी घडल्यावरती\nनकोस ठेवू असा पहारा\nकशास मानू तुझा दरारा\nनकोस शोधू कारण 'प्राजू'\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8B_%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%81%E0%A4%95%E0%A5%8B", "date_download": "2018-04-24T02:44:53Z", "digest": "sha1:275YY7LJI3UQVBDESXHJB2DPLA26ULNH", "length": 7899, "nlines": 189, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फ्रांसिस्को फ्रांको - विकिपीडिया", "raw_content": "\n(फ्रांसिस्को फ्रँको या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n१ एप्रिल, १९३९ – २० नोव्हेंबर, १९७५\n३० जानेवारी, १९३८ – ८ जून, १९७३\n४ डिसेंबर, १८९२ (1892-12-04)\n२० नोव्हेंबर, १९७५ (वय ८२)\nफ्रांसिस्को फ्रांको (स्पॅनिश: Francisco Franco y Bahamonde) हा स्पेनचा हुकूमशहा होता. स्पेनच्या गृहयुद्धादरम्यान राष्ट्रवादी पक्षाचा पुढारी व सेनापती असलेल्या फ्रांकोने युद्धात विजय मिळवल्यानंतर स्पेनमध्ये हुकूमशाही राजवट स्थापन केली व तो मृत्यूपर्यंत स्पेनचा राष्ट्रप्रमुख राहिला.\nगृहयुद्धामध्ये नाझी जर्मनी व इटलीने फ्रांकोला लष्करी मदत पुरवली असतानाही फ्रांकोने दुसऱ्या महायुद्धादरम्यान अक्ष राष्ट्रांना मदत न करता तटस्थ राहणे पसंद केले. युद्ध संपल्यानंतर फ्रांकोने आपली स्पेनवरील पकड मजबूत ठेवण्यासाठी अनेक राजकीय विरोधकांना छळछावण्यांमध्ये डांबले तसेच त्याच्या राजवटीविरुद्ध आवाज उठवणाऱ्या व्यक्तींना मृत्यूची शिक्षा ठोठावली. त्याच्या कट्टर कम्युनिस्टविरोधी धोरणांमुळे शीत युद्ध काळात अमेरिकेने फ्रांको सरकारसोबत लष्करी व वाणिज्य संबंध प्रस्थापित केले होते.\nफ्रांकोच्या मृत्यूनंतर स्पेनने लोकशाही राजवटीकडे वाटचाल करण्यास सुरूवात केली व इ.स. १९७८ साली लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार सत्तेवर आले.\nइ.स. १८९२ मधील जन्म\nइ.स. १९७५ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑक्टोबर २०१५ रोजी ०६:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://amitkadam.in/category/uncategorized/", "date_download": "2018-04-24T02:31:15Z", "digest": "sha1:S2YOSMJF35X22BO2SPOLHG6D7XI3FKVW", "length": 2335, "nlines": 30, "source_domain": "amitkadam.in", "title": "Uncategorized – Amit Kadam", "raw_content": "\n“फेसबुक च्या जगात …”\nilhe sie on चुकतंय कुणाचं नेमकं\nPrashant kamble on चुकतंय कुणाचं नेमकं\nswapnil gopale on चुकतंय कुणाचं नेमकं\n“अर्रर्रर्र, काय खरं आहे या जिओचं नेमकं भाऊ कदमची entry होते कुठं आणि संपलं 1 GB. पार मूड गायब केला या जिओने नेमकं भाऊ कदमची entry होते कुठं आणि संपलं 1 GB. पार मूड गायब केला या जिओने इकडे एक पिक्चर पण डाऊनलोड करायचं काम चालले होते…”, आपला डिस्चार्ज झालेला मोबाईल चार्जिंग ला लावता लावता दीपक पुटपुटत होता. “आता रात्री 12 पर्यंत वाट बघावी लागणार आहे पुन्हा 1 GB साठी. तोवर […]\n“फेसबुक च्या जगात …”\nबघता बघता ४ फेब्रुवारी ला १३ वर्षांचे झाले फेसबुक फेसबुक आणि WhatsApp ने हाकेच्या अंतरावर आणलेल्या या सोशिअल युगामध्ये जुन्या आणि नवीन दोन्हीही पिढ्यांना खिळवून ठेवलंय. मोबाईल मध्ये एकदा का फेसबुक चं नीळ App उघडलं आणि नवीन अपडेट बघत खाली यायला सुरुवात केली कि थांबवासे हि वाटत नाही आणि कंटाळा तर नाहीच नाही. मग पुढे […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/MumbaiKonkan/Raigarh/2017/03/05133633/News-in-marathi-audience-Gallery-collapses.vpf", "date_download": "2018-04-24T03:05:47Z", "digest": "sha1:3BFGB2HJSFICBCIKWLQZUD4GE3NONBPB", "length": 12225, "nlines": 239, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "कबड्डी स्पर्धेदरम्यान प्रेक्षक गॅलरी कोसळली, २५ जण जखमी", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nरायगड - महामार्ग दरोडेखोरांना ७ वर्षे सक्त मजुरी व प्रत्येकी ५००० रु. दंड\nमुंबई - जीटीएस विभागाच्या ४ अधिकाऱ्यांना लाच घेण्याच्या आरोपाखाली अटक\nठाणे - कल्याण रेल्वेस्थानकातील फलाटालगतच्या मोकळ्या जागेवरील कचऱ्याला आग\nठाणे - मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीचे काम दोन दिवस पुढे ढकलले\nठाणे - उल्हासनगरमध्ये किरकोळ कारणावरुन मित्राने केली मित्राचीच हत्या\nमुंबई- नाणारचे भूसंपादन रद्द करण्याचा अधिकार देसाईंना नाही - मुख्यमंत्री\nरत्नागिरी- नाणार प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द - उद्योगमंत्री\nनवी दिल्ली- भाजप आणि संघाला संविधानाला हात लावू देणार नाही - राहुल गांधी\nनवी दिल्ली- काँग्रसने संविधानला उद्ध्वस्त केल्याचा अमित शाहांचा आरोप\nनवी दिल्ली- जिवाला धोका असल्याची व्यक्त केली इंद्राणी मुखर्जीने भीती\nमुंबई- राज्यातील ६५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर\nनवी दिल्ली- सानिया मिर्झा होणार आई,ट्विटरद्वारे सानियाने दिली गोड बातमी\nनागपूर- कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदाराच्या मृत्यूची चौकशी करा - आंबेडकर\nकबड्डी स्पर्धेदरम्यान प्रेक्षक गॅलरी कोसळली, २५ जण जखमी\nरायगड - रोहा तालुका क्रीडा संकुलामध्ये कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रेक्षक गॅलरी कोसळून २५ प्रेक्षक जखमी झाले.\nमाझ्या गुरुंनी पाहिलेले स्वप्न साकार केल्याचा...\nपुणे - ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये पार पडलेल्या २१ व्या\nराष्ट्रकुलमध्ये चार पदकांची कमाई करणारी मनिका...\nनवी दिल्ली - गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये ४ पदकांची\n'रिओ ऑलिम्पिकमध्ये सुशीलला पाठवले असते तर...\nनवी दिल्ली - गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सुवर्ण\nसानिया मिर्झा होणार आई\nनवी दिल्ली - भारतीय टेनिसपट्टू सानिया मिर्झाने आपल्या\nसानिया मिर्झा होणार आई नवी दिल्ली - भारतीय टेनिसपट्टू सानिया मिर्झाने आपल्या चाहत्यांसाठी\n'रिओ ऑलिम्पिकमध्ये सुशीलला पाठवले असते तर सुवर्ण मिळाले असते' नवी दिल्ली - गोल्ड कोस्ट\nमाझ्या गुरुंनी पाहिलेले स्वप्न साकार केल्याचा अभिमान - राहुल आवरे पुणे - ऑस्ट्रेलियातील\nकॉमनवेल्थ २०१८ : भारताने पटकाविले ६६ पदक, ग्लास्गोपेक्षा २ पदकांची भर गोल्ड कोस्ट -\nराष्ट्रकुलमध्ये चार पदकांची कमाई करणारी मनिका भारतात दाखल नवी दिल्ली - गोल्ड कोस्ट\nराष्ट्रकुलमधून नेमबाजी वगळणे युवा खेळाडूंसाठी नुकसानीचे - जितू राय नवी दिल्ली - बर्मिंगहॅम\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nसरकार स्थापनेसाठी कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाही - देवेगौडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/lets-try-fill-loss-interest-22172", "date_download": "2018-04-24T03:21:11Z", "digest": "sha1:HIQ6FTVS4WAAMVC5ALFXKIWCDE7BNFWV", "length": 13510, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Let's try to fill the loss of interest व्याजाचा तोटा भरण्यासाठी प्रयत्न करू - देशमुख | eSakal", "raw_content": "\nव्याजाचा तोटा भरण्यासाठी प्रयत्न करू - देशमुख\nबुधवार, 21 डिसेंबर 2016\nकोल्हापूर - जिल्हा बॅंकांना पीककर्ज देताना होणारा दीड ते दोन टक्के व्याजाचा तोटा राज्य सरकारने भरावे यासाठी प्रयत्न करू, असे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी मंगळवारी कोल्हापुरात सांगितले. कोल्हापूरसह राज्यातील जिल्हा बॅंकांची 88 अन्वये चौकशी होऊन पुढील कारवाई न्यायालयात प्रलंबित असेल तर अशा प्रकरणात चांगला वकील देऊन हा विषय मार्गी लावला जाईल, असेही ते म्हणाले.\nकोल्हापूर - जिल्हा बॅंकांना पीककर्ज देताना होणारा दीड ते दोन टक्के व्याजाचा तोटा राज्य सरकारने भरावे यासाठी प्रयत्न करू, असे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी मंगळवारी कोल्हापुरात सांगितले. कोल्हापूरसह राज्यातील जिल्हा बॅंकांची 88 अन्वये चौकशी होऊन पुढील कारवाई न्यायालयात प्रलंबित असेल तर अशा प्रकरणात चांगला वकील देऊन हा विषय मार्गी लावला जाईल, असेही ते म्हणाले.\nकोल्हापूरसह सांगली व सातारा जिल्ह्यातील सहकाराचा आढावा घेण्याच्या निमित्ताने देशमुख आज कोल्हापुरात आले होते. ते म्हणाले, 'सहकाराच्या माध्यमातून महाराष्ट्र समृद्ध करणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न आहे. विकास सोसायट्या व शेतकरी केंद्रबिंदू मानून सहकारात काम करण्याची गरज आहे. विकास सोसायट्यांनी मार्च अखेर किमान एक तरी व्यवसाय सुरू करावा यासाठी तालुका निबंधकांना सूचना केल्या आहेत. यासाठी प्रत्येक शेतकरी हा विकास सोसायटीचा सभासद झाला पाहिजे हे उद्दिष्ट दिले आहे. यातून ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करण्यासह तरुणांचे शहराकडे येणारे लोंढे गावातच थांबवण्याचा प्रयत्न आहे.''\nजुन्या 500 व 1000 च्या चलनी नोटा रद्द केल्याने सामान्य माणसाला त्रास झाला हे मान्य आहे. हा त्रास ही लोक सहन करतात त्यांचे आभार मानले पाहिजेत. अजून दहा दिवसांनी परिस्थिती पूर्वपदावर येऊन एक वैभवशाली अर्थक्रांतील सुरवात होईल. यापुढे कॅशलेस व्यवहाराची सवय लोकांना लावली पाहिजे, असे देशमुख या वेळी म्हणाले.\nभूविकास बॅंकेच्या कर्मचाऱ्यांची कोट्यवधी रुपयांची देणी थकीत आहेत. यासाठी बॅंकेच्या मालमत्ता विकून हे पैसे देण्याचा प्रयत्न राहील. दिवाळी सणासाठी या कर्मचाऱ्यांना पगार दिला. मालमत्ता विकण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, लवकरच याच्या निविदा प्रसिद्ध करून उर्वरित देणी दिली जातील, असे देशमुख यांनी सांगितले.\n‘सुटा’ अध्यक्षपदी प्रा. आर. एच. पाटील\nकोल्हापूर - शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या (सुटा) मध्यवर्ती द्विवार्षिक निवडणुकीत डॉ. आर. एच. पाटील (के. आर. पी. कन्या महाविद्यालय, इस्लामपूर)...\nनेते ‘ए.सी.’मध्ये, कार्यकर्ते जेलमध्ये\nकोल्हापूर - पाचगावच्या राजकीय वर्चस्वातून २०१३ मध्ये झालेल्या दोन्ही खुनांचा निकाल जाहीर झाला. अशोक पाटील आणि धनाजी गाडगीळ यांच्या खुनातील अकरा...\nलग्नासाठी रुपयाचाही खर्च नाही\nपुणे - लग्नसोहळा म्हटलं की हजारो-लाखो रुपयांचा खर्च... मुलीचं लग्न त्यातही अधिक खर्चिक... लग्नासाठी घेतलेलं कर्ज फेडताना आई-वडिलांचे होणारे हाल......\nऊस बिलातून पाणीउपसा कराची वसुली\nकऱ्हाड - साखरेचे दर गडगडल्याने साखर कारखान्यांना एफआरपीची रक्कमही देणे मुश्‍कील बनले आहे. अनेक कारखान्यांनी पहिला हप्ताही दिलेला नाही. त्यामुळे...\nबीबीए विद्यार्थ्यांना हवी लेखापालाची संधी\nपुणे - महाराष्ट्र नगर परिषद सेवा लेखापरीक्षण आणि लेखासेवा या अंतर्गत लेखापाल आणि लेखापरीक्षक पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातील वाणिज्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2009/10/blog-post.html", "date_download": "2018-04-24T03:07:55Z", "digest": "sha1:NM3D5OSJ75MIYT2LNYWVM2CW57RZAOFX", "length": 14943, "nlines": 320, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: पुण्यातिल राजकारण्यांचे शिक्षण", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nमंगळवार, १३ ऑक्टोबर, २००९\nआज सकाळी पेपर हातात घेतला व वाचता वाचता पुण्यातिल विधानसभेसाठी उभे असलेल्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता वाचुन प्रश्नच पडला, की सरकार एवढ्या मोठ्या पदासाठी (आमदार, मंत्री) किमान शैक्षणिक पात्रता का ठरवुन देत नाही. खरतर किमान पदवी पर्यंत शिक्षण अनिवार्य असायलाच पाहीजे, ज्यांच्यावर आपण राज्याचा कारभार चालविन्याची जबाबदारी देणार आहोत त्यांचे किमान शिक्षण निदान पदवी पर्यंत तरी झाले नसावे का आता बघा ना आपल्या पुण्यातुन कसे उमेदवार उभे आहेत.\n१) भाजपः गिरिश बापट (बी. कॉम)\n२) काँग्रेसः रोहित टिळक ( एम. कॉम, एम. जे)\n३) मनसे: रविंद्र धंगेकर ( ८ वी पास)\n१) भाजपः विकास मठकरी(एम. कॉम, एम. ए.)\n२) काँग्रेसः विनायक निम्हन ( १२वी)\n३) मनसे: रणजीत शिरोळे (बि.ए.)\n४) रिपाई: परशुराम वाडेकर ( ७वी)\n१) भाजपः माधुरी मिसाळ (बी. कॉम)\n२) रा.काँग्रेसः सचिन तावरे ( बी. कॉम)\n३) मनसे: शिवाजी गदादे (७वी)\n४) रिपाई: किरण मोघे( बी. ए. ,एम. एससी)\n१) भाजपः मुरली मोहोळ (बी. ए.)\n२) रा.काँग्रेसः विकास दांगट (१०वी)\n३) मनसे: रमेश वांजळे (१०वी)\n१) सेना: चंद्रकांत मोकाटे (१० वी)\n२) रा.काँग्रेसः अण्णा जोशी ( एम. एससी)\n३) मनसे: किशोर शींदे (एल. एल. बी.)\n४) अपक्ष: दिपक मानकर ( ११ वी.)\n१) सेना: सदानंद शेट्टी (१० वी)\n२) काँग्रेसः रमेश बागवे( बी.ए.)\n३) मनसे: उमेदवार नाही.\n४) रिपाई: रोहिदास गायकवाड (बी.ए.)\n१) सेना: महादेव बाबर (१० वी)\n२) काँग्रेसः चंद्रकांत शिवरकर( बी.ए.)\n३) मनसे: वसंत मोरे (एस. वाय. बी. कॉम)\n१) सेना: अजय भोसले (१० वी.)\n२) रा.काँग्रेसः बापु पठारे( ९वी.)\n३) मनसे: रविंद्र एंडल (१०वी.)\n४) रिपाई: सय्यद अफसर (९वी.)\nआता हे १०वी वाले समजा गेलेचे विधानसभेत, तर विचार करा, ते काय कामं करतील.\nआनंदराज आंबेडकर यांची माहिती ईथे पाहा\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2008/07/blog-post_7499.html", "date_download": "2018-04-24T02:57:59Z", "digest": "sha1:4XQPUONN32EKGDV6TILKH27H6WYYOC4M", "length": 5584, "nlines": 84, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: गंध ओला..", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nशुक्रवार, १८ जुलै, २००८\nरानातल्या पाखरांची रूणझुण किलबील\nवारा ओल्या गंधासवे घुमवीतो गूढशीळ\nवळवाचा नादधुंद, मोतियांची गारपीट\nधरा जणू मुग्धावते, वैशाखाचा आला वीट\nदिप्तीमान वीजधार , मेघांचीही धडपड\nदडे पाऊस भिजुनी, तुझ्या पदराच्या आड\nनिथळते रूप तुझे, रोमांचित देहसारा\nकेसातूनी वाहताती वितळल्या शुभ्र गारा\nथेंब वेडा ओघळतो गालावरूनीया ओठी\nओठ माझे अधिर हे , तया टिपण्यासाठी\nआसमंती वाहीला गं, सूरसाज पावसाचा\nओली तू अन ओला मी, क्षण हा संयमाचा\n(छातिवरी विसावूनी ऐक श्वास माझे राणी\nविश्व माझे तुझ्या ठायी, बोलले ना तुला कोणी\nभीजवतो क्षणभर, वळवाचा गं पाऊस\nफिरूनिया बरसेल, सखे नको गं जाऊस...\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://www.majhimarathi.com/michael-jordan-biography-in-marathi/", "date_download": "2018-04-24T02:37:34Z", "digest": "sha1:NS5ZGQ4QDYJPXKWQPIUE64DEKLHNYAOO", "length": 25475, "nlines": 131, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "प्रसिद्ध बास्केटबाल खेळाडू मायकल जार्डन | Michael Jordan Biography in Marathi", "raw_content": "\nआदिवासी क्रांतीकारक बिरसा मूंडा | Birsa Munda History In Marathi\nबेसन शेव बनवायची विधी | Besan Sev Recipe\nबराक ओबामांचे नोबेल पुरस्कार स्विकारतांनाचे भाषण | Barack Obama Speech\nबदामचे गुणकारी फायदे | Benefits of Almonds\nस्वयंपाकासाठी काही खास टिप्स | Kitchen tips in Marathi\nपी.व्ही सिन्धू बॅडमिंटन खेळाडू | Badminton Player PV Sindhu\nसाक्षी मलिक एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू | Wrestler Sakshi Malik Biography\nपिझ्झा बनविण्याची रेसेपी | Pizza Recipe In Marathi\nप्रसिद्ध बास्केटबाल खेळाडू मायकल जार्डन | Michael Jordan Biography in Marathi\n“मी खूप असफलता अनुभवली आहे आणि त्यामुळे मी आज सफल आहे” – MICHAEL JORDAN\nहे उद्गार आहेत जगात आपल्या खेळासाठी प्रसिद्ध बास्केटबाल खेळाडू मायकल जार्डन यांचे. होय ते मायकल जार्डन आहेत जे बास्केटबाल खेळासाठी जगभरात जाणले जातात.\nपरंतु मायकलचा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास एवढा सोपा नव्हता. मायकलचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. मोठे झाल्यावर मायकल जेव्हा आपल्या गरिबीची जाणीव झाली तेव्हापासून सारखे काहीतरी असे करावेसे वाटत होते ज्यामुळे आपली गरिबी दूर होवू शकेल.\nमायकलच्या जीवन कथेबद्दल जाणून घेण्याआधी आपण त्यांच्या बालपणीची एक घटना जाणून घेऊ जे कोट्यावधी लोकांना प्रेरणा देते.\nप्रसिद्ध बास्केटबाल खेळाडू मायकल जार्डन – Michael Jordan Biography in Marathi\nजेव्हा मायकल १३ वर्षांचे होते तेव्हा त्यांचा वडिलांनी त्यांना जवळ बोलावले आणि एक जुना व वापरलेला कपडा देऊन विचारले की या कपड्याची किंमत किती असेल.\nमायकल थोडा विचार करून म्हणाले कि तो एक डॉलरचा असावा. त्यावर वडील म्हणाले के तुला काहीही करून हा कपडा बाजारात जाऊन 2 डालरला विकायचा आहे.\nमायकलने विचार केला कि काय करावे ज्यामुळे एवढ्या जुन्या कपड्याची किंमत 2 डौलर मिळेल. मायकलने तो कपडा स्वच्छ धुतला आणि घरी इस्त्री नसल्यामुळे कपड्यांच्या ढिगाखाली सरळ होण्यासाठी ठेवून दिला.\nपुढल्या दिवशी पाहिले तर तो कपडा आधीपेक्षा जास्त चांगला दिसत होता. त्यांने तो कपडा घेतला आणि घरा जवळच असलेल्या रेल्वे स्टेशन जवळ 5 तासांच्या मेहनतीनंतर वडिलांनी सांगितलेल्या किमतीत विकला. त्यावर अत्यंत आनंदित होऊन त्याने ते पैसे वडिलांना दिले.\nपंधरा दिवसानंतर वडिलांनी परत पुन्हा एक तश्याच प्रकारचा कापड त्याला दिला आणि म्हणाले के जा व हा कपडा २० डॉलरला विकून ये.\nयावर मायकल विचारात पडला की अशा कपड्याची २० डॉलर किंमत कोण देईल. परंतु वडिलांनी त्याला सांगितले कि जा पुन्हा पुन्हा प्रयत्न कर.\nत्यावर मायकलने पुन्हा बुद्धी लढवली आणि मग त्याने शहरात जाऊन त्याने त्या कपड्याला मिकी माऊसचे स्टीकर लावले आणि अश्या शाळेजवळ विकायला बसला जिथे श्रीमंत घरची मुले शिकायला येतात.\nएका छोट्याशा मुलाने आपल्या वडिलांना म्हणून तो कपडा विकत घेतला आणि ५ डॉलर जास्तीचे बक्षीसही दिले.\nअशा प्रकारे त्याने तो 1 डॉलरचा कपडा २० डॉलरला विकला आणि 5 डॉलरचे बक्षीसही मिळविले. कपडा पूर्ण २५ डॉलरला विकाल्यामुळे मायकल खूप आनंदी झाला आणि ख़ुशी-खुशीत ती बातमी त्याने आपल्या वडिलांना सांगितली. त्यावर वडिलांनी त्याला शाबासकी दिली.\nकाही दिवसानंतर वडिलांनी त्याला पुन्हा तासाच एक कपडा दिला आणि सांगितले के जा आणि हा कपडा 200 डॉलरला विकून ये.\nहि तर किंमत जास्त होती पण आता मायकलला कळून चुकले होते के प्रयत्न आणि बुद्धी यांचा योग्य वापर केल्यास कठीण गोष्ट साध्य करता येते.\nत्याने 2-3 दिवस सतत विचार केला. मायकल तो कपडा घेऊन शहरात गेला. त्याने पाहिले के शहरात एक प्रसिद्ध अभिनेत्री आलेली होती. तिच्या सुरक्षेसाठी पोलीस तिच्या भोवती तैनात होते.\nमायकल कशाही प्रकारे पोलिसांचे कवच भेदून अभिनेत्री पर्यंत पोहचला आणि आतला आपल्या जवळच्या त्या कपड्यावर ऑटोग्राफ मागितले.\nलहानग्या मुलाचा प्रयत्न पाहता ती अभिनेत्री त्याला नकार देऊ शकली नाही. मायकल तो कपडा घेऊन बाजारात गेला आणि कपड्यावरील ऑटोग्राफचा त्याने खूप प्रचार केला.\nबरीच गर्दी जमली तेव्हा त्याने बोली लावली आणि शेवटी तो कपडा त्याच माणसाला विकला ज्याने त्याचे २००० डॉलर देऊ केले.\nअशा प्रकारे मायकलच्या पित्याला आता खात्री झाली होती की मायकल आता जीवनात यशस्वी होऊ शकतो.\nमायकलचा जन्म १७ फेब्रुवारी १९६३ रोजी न्युयॉर्क येथील ब्रुकलीन शहरात झाला होता. मायकल मत पित्याच्या ५ अपत्यापैकी पाचव्या क्रमांकाचा मुलगा होता.\nमायकलचे क्रीडा प्रशिक्षण विम्लिंगटन येथील असेम्बली ए लेनी नामक शाळेतून झाले; जिथे त्यांनी बेसबाल, फूटबाल व बास्केटबाल या खेळांचे प्रशिक्षण घेतले.\nतिथूनच मायकलच्या खेळ जीवनाची सुरुवात झाली. शालेय शिक्षणानंतरही त्यांनी आपले शिक्षण सुरूच ठेवले. त्यानंतर मायकल यांनी जूनियर विश्वविद्यालय चमूत खेळाचे नाव उज्ज्वल केले.\nमायकलने 2 विवाह केलेत. मायकलने पहिला विवाह सप्टेंबर १९८९ मध्ये झाला व त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव जुआनिता वनोय होते. पहिल्या पत्नीपासून त्यांना 3 अपत्य होते.\nत्यांचे वैवाहिक जीवन १७ वर्षापर्यंत चालले आणि २००६ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. मायकल यांना जुआनिता ला घटस्फोटाच्या बदल्यात १६८ कोटी डालरची राशी द्यावी लागली.\nहि राशी २००६ साल पर्यंतच्या घटस्फोटाच्या खटल्यातील खूप मोठा दंड होता. पुढे मायकल यांनी २७ एप्रिल २०१३ साली क्युबाचे मोडेल येवती प्रीईतो हिच्याशी केले.\nमाइकल जॉर्डन चे कार्यक्षेत्र – Michael Jordan Career\nमायाकलने राष्ट्रीय बास्केटबाल संघटनेतून जगभरात खूप नाव कमावले. मायकल यांनी १९९७-१९९८ मध्ये आपल्या खेळातून सन्यास घेतला. मात्र त्यानंतरही ते वाशिंगटन विजार्ड टीममध्ये विजयी झाले. परंतु ते जास्त कालापर्यंत आपल्या आवडत्या खेळापासून दूर राहू शकले नाही.\nवर्ष २००१ मध्ये त्यांनी पुन्हा वाशिंगटन विजार्ड साठी खेळायला सुरुवात केली आणि निरंतर 2 वर्षपर्यंत या चमूचे हिस्सा बनून राहिले. शेवटी २००३ साले त्यांनी नेहमीसाठी या खेळला रामराम केला. खेळा व्यतिरिक्त मायकल एक सफल उद्योगीसुद्धा आहेत व चार्लोट बोब्कट्स नामक कंपनीचे मालकही आहेत.\nमाइकल जॉर्डनचे विक्रम, पुरस्कार – Michael Jordan Awards\n१९८४ व १९९४ मध्ये ओलंपिक खेळात हिस्सा घेतला आणि दोन्ही वेळी त्यांनी अमेरिकी बास्केटबाल चमूला सुवर्ण पदक मिळवून दिले.\nयासोबतच मायकल आलाम्पिक मध्येही खेळले ज्यात त्यांनी आपल्या चमूसोबत निरंतर ८ सामन्यांमध्ये हिस्सा घेतला.\nमायकल एक असे खेळाडू आहेत जे राष्ट्रीय बास्केटबाल असोसिएशन मध्ये वाशिंगटन विजार्ड और शिकागो बुल्स करिता 15 सिझन निरंतर खेळले आहेत.\nयासोबतच राष्ट्रीय बास्केटबाल असोसिएशन नुसार प्रत्येक सिझन मध्ये जास्त विक्रम बनविण्याची नोंद मायकल यांच्याच नावे आहे.\nजे शानदार प्रदर्शन मायकल यांनी आपल्या खेळात केले आहे त्यानुसार पाहिल्यास त्यांचा सरासरी स्कोर ३०/१२ प्रती सिझन आहे जो स्वतःतच एक विक्रम आहे.\nसन १९८४-१९८५ मध्ये मायकल यांना एन्बिए “रुकी ऑफ़ द इयर” चा किताब मिळवला.\nमोस्ट व्ह्यल्युएब्ल प्लेयरचा किताब मायकल यांनी आपल्या खेळ जीवनात ५ वेळा जिंकला.\nसन १९८७-१९८८ मध्ये एनबीए मध्ये मायकल यांना “डिफेन्सिव प्लेयर ऑफ़ द ईयर”चा किताब दिला.\nमायकल जॉर्डन ती हस्ती आहे ज्यांनी वर्ष २०१० मध्ये फ़ोर्ब्स मैगजीन द्वारा २० तेजस्वी व्यक्ती असल्याचा गौरव प्राप्त केला आहे.\nमायकल बास्केटबॉलचे पहिले असे खेळाडू आहेत ज्यांच्या नावे 40 वर्ष्यांच्या वयात ४० गुण पटकावल्याचा विक्रम आहे.\nमायकल जॉर्डन यांच्या जीवनातील काही रोचक तथ्य – Interesting Facts about Michael Jordan\nलक्षाधीश बनणाऱ्या जगभरातील एथलीट पैकी मायकल यांच्या नावे सर्वात प्रथम येतो.\nजॉर्डन एम जे नावाने तर प्रसिध्द आहेतच त्याबरोबरच ‘’हिज अर्नेस” आणि “एयर जॉर्डन’’ याही नावाने जाणल्या जातात.\n१९९३ हे वर्ष मायकल यांच्यासाठी खूप वाईट काळ घेऊन आले. जुलाई महिन्यात त्यांच्या पित्याची हत्या करण्यात आली. हा त्यांच्या जीवनातील सर्वात कठीण व दुखी काळ होता.\nप्रसिद्ध कंपनी नायिके ने मायकल जॉर्डनच्या नामे बुटांची एक विशेष मालिका काढली होती त्याचे नाव होते “एयर जॉर्डन”.\nज्यामध्ये वन ऑन वन आणि जॉर्डन वर्सेस वर्ड हे प्रमुख आहेत.\nनेशनल बास्केटबाल एसोसिएशन के अनुसार माइकल को “ग्रेटेस्ट आल टाइम बेस्ट बास्केटबॉल प्लेयर” कहा गया\nखेल जगत में नाम कमाने के साथ ही माइकल ने कुछ हॉलीवुड फिल्मों में भी काम किया है “स्पेस जेम” नामक फिल्म में माइकल के जीवन पर आधारित थी जिसमे माइकल ने अपना किरदार खुद निभाया था\nमाइकल जॉर्डन ना सिर्फ एक उम्दा खिलाडी थे बल्कि उन्होंने बास्केटबाल को अपने प्रदर्शन एवम खेल के द्वारा विश्वभर में विख्यात कर दिया माइकल ने अपने खेल के करियर में बहुत सारे खिताब जीते है लेकिन वे ऐसे खिलाडी है जिन्होंने प्रशसंको का भरपूर प्यार जीता हैं\nयही वजह है की माइकल का नाम दुनिया के 20 सबसे शक्तिशाली सेलिब्रिटी में आता हैं साल 2009 से 2010 के बीच में माइकल की कुल कमाई 55 मिलियन डालर थी\nमाइकल का नाम आज भी दुनिया के सबसे ज्यादा अमीर खिलाडियों में शामिल है खेल जगत से रिटायर्मेंट लेने के बाद भी 100 मिलीयन डालर सालाना कमाई है माइकल की\nमाइकल एक अच्छे खिलाडी तो है ही साथ ही वे एक बहुत ही अच्छे इंसान भी हैं वाशिंगटन विजार्ड की टीम में खेल कर उन्हें जो पहली सेलेरी मिली थी उन्होंने उसे 9/11 के आतंकी हमले में मरे गये लोगों के परिवार वालों को डोनेट कर दी\nमाइकल जॉर्डन हमेशा 23 नम्बर की जर्सी पहन कर ही खेलते थे जिसके कारन प्रशंसको के बीच में उनकी एक अलग ही पहचान थी लेकिन 1990 में माइकल की ये पापुलर जर्सी चोरी हो गई जिससे माइकल बहुत नाराज थे\nमाइकल जॉर्डन उन चुनिन्दा लोगो में से है जो जन्म तो किसी एक गाँव या शहर में लेते है लेकिन अपनी मेहनत और परिश्रम के जरिये पुरे विश्वभर में अपनी छाप छोड़ते है\nलक्ष्य दया : तुमच्या जवळ मायकल जार्डन बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्\nPlease :- आम्हाला आशा आहे की हा प्रसिद्ध बास्केटबाल खेळाडू मायकल जार्डन | Michael Jordan Biography in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुधा.\nनोट : Michael Jordan Biography – मायकल जार्डन यांची जीवनी या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.\nपी.व्ही सिन्धू बॅडमिंटन खेळाडू | Badminton Player PV Sindhu\nसाक्षी मलिक एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू | Wrestler Sakshi Malik Biography\nहिंदी चित्रपट सृष्टितील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण | Ajay Devgan Biography\n“माउंटन मन” दशरथ मांझी यांचे जीवनचरित्र | Dashrath Manjhi Story In Marathi\nDashrath Manjhi – दशरथ मांझी यांना “माउंटन मन” या नावानेही ओळखले जाते. त्यांनी सिद्ध केल …\nप्रसिद्ध बास्केटबाल खेळाडू मायकल जार्डन | Michael Jordan Biography in Marathi\nसाबुदाणा वडा बनविण्याची विधी | Sabudana Vada Recipe in Marathi\nराष्ट्रकवी रामधारीसिंह दिनकर यांचे जीवनचरित्र | Ramdhari Singh Dinkar Biography in Marathi\nपिझ्झा बनविण्याची रेसेपी | Pizza Recipe In Marathi\nउज्जायी प्राणायाम | Ujjayi Pranayama\nदिव्यांचा सण दिवाळी बद्दल माहिती | Diwali Information In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/Evezonely/BeautyGrooming/2017/03/02182406/news-in-marathi-Disadvantages-of-oiling.vpf", "date_download": "2018-04-24T03:14:17Z", "digest": "sha1:VEEFTSBPZGPLETIVOJ4FJL4ORJ74X574", "length": 11367, "nlines": 235, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "केसांना अधिक तेल लावण्याचे दुष्परिणाम", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nरायगड - महामार्ग दरोडेखोरांना ७ वर्षे सक्त मजुरी व प्रत्येकी ५००० रु. दंड\nमुंबई - जीटीएस विभागाच्या ४ अधिकाऱ्यांना लाच घेण्याच्या आरोपाखाली अटक\nठाणे - कल्याण रेल्वेस्थानकातील फलाटालगतच्या मोकळ्या जागेवरील कचऱ्याला आग\nठाणे - मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीचे काम दोन दिवस पुढे ढकलले\nठाणे - उल्हासनगरमध्ये किरकोळ कारणावरुन मित्राने केली मित्राचीच हत्या\nमुंबई- नाणारचे भूसंपादन रद्द करण्याचा अधिकार देसाईंना नाही - मुख्यमंत्री\nरत्नागिरी- नाणार प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द - उद्योगमंत्री\nनवी दिल्ली- भाजप आणि संघाला संविधानाला हात लावू देणार नाही - राहुल गांधी\nनवी दिल्ली- काँग्रसने संविधानला उद्ध्वस्त केल्याचा अमित शाहांचा आरोप\nनवी दिल्ली- जिवाला धोका असल्याची व्यक्त केली इंद्राणी मुखर्जीने भीती\nमुंबई- राज्यातील ६५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर\nनवी दिल्ली- सानिया मिर्झा होणार आई,ट्विटरद्वारे सानियाने दिली गोड बातमी\nनागपूर- कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदाराच्या मृत्यूची चौकशी करा - आंबेडकर\nमुख्‍य पान मैत्रिण मेकअप\nकेसांना अधिक तेल लावण्याचे दुष्परिणाम\nकेसांना तेल लावण्याचे अनेक फायदे आहेत. तेल लावल्याने केस चमकदार होऊन मजबूत बनतात. परंतु या फायद्यांसोबतच तेल लावण्याचे काही दुष्परिणामही आहेत.\nसकाळी मेकअप करताय, मग याकडे द्या लक्ष... प्रत्येक महिलेला वाटते आपण सर्वात सुंदर दिसावे.\nत्वचेचे सौंदर्य खुलविण्यासाठी 'या' काही चुका अवश्य टाळा.. त्वचेचे सौंदर्य खुलविण्यासाठी\nचेहऱ्यावरील तीळ दूर करण्यासाठी आपला चेहरा सुंदर व्हावा यासाठी मुली अथक प्रयत्न करतात.\nमेकअपचे साहित्य कसे ठेवावे, वाचा सविस्तर... मेकअपसाठी चांगल्या दर्जाची सौंदर्यप्रसाधने\nपुरुषांनी चेहरा धुताना 'या' चुका टाळायला हव्यात आजकाल प्रत्येकालाच आपल्या चेहऱ्याची काळजी\nव्हॅसलीनचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का हिवाळा आला की आपण व्हॅसलीन पॅक खरेदी करुन\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nगडचिरोलीत सलग दुसऱ्या दिवशीही चकमक, ६ नक्षलवाद्यांचा खात्मा गडचिरोली - अहेरी\nवाढदिवस विशेष : २० वर्षापूर्वी मास्टर ब्लास्टरने दिले होते अनमोल गिफ्ट हैदराबाद -\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.nicefiller.com/mr/", "date_download": "2018-04-24T03:08:58Z", "digest": "sha1:QNXIGMFSFSJQDAMBOTMO7UCJBYSXT75W", "length": 8876, "nlines": 75, "source_domain": "www.nicefiller.com", "title": "चीन लिक्विड भरणे मशीन, कॅपिंग मशीन, लेबलिंग मशीन विक्री - NPACK", "raw_content": "\nउपकरणे उत्पादन आणि गुणवत्ता नियंत्रण\nमशीन भरणे कसे निवडावे\nलेबलिंग मशीन कशी निवडावी\nगुणवत्ता आणि सेवा या दोन्हीमध्ये कार्यरत असलेल्या, आपल्याकडे विक्री समर्थनांतर प्रदान करण्यासाठी समूह समर्पित अभियंते आहेत जेणेकरून ...\nगुणवत्ता आश्वासन 1, आमच्या कंपनीद्वारे पुरवलेल्या उपकरणाची हमी नवीनतम डिझाइन वापरून नवीन न वापरलेले आहे ...\nNPACK विविध प्रकारचे द्रव, पावडर डिझाईन, निर्मिती, एकत्रीकरण, स्थापना आणि डीबगिंगमध्ये व्यावसायिक आहे ...\nशांघाय झ्हीकन ऑटोमेशन इक्विपमेंट कं, लिमिटेड विविध प्रकारचे द्रव, पावडर, पेस्ट, कणीदार पॅकिंग मशीनचे एक व्यावसायिक निर्माता आहे. आमची मशीन दररोज रासायनिक, सौंदर्यप्रसाधने, कीटकनाशके, तेल, अन्न, पेय, औषधोत्पादना आणि अन्य उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणावर वापरली जाते.\nगोल तरल बाटली रोटरी कॅपिंग मशीन\nउत्पादनाचा तपशील गोल बाटली रोटरी कॅपिंग मशीन ही यंत्र एकामध्ये बाटली-इन, कॅप-सॉर्टर, कॅप-लिफ्ट, कॅपिंग आणि बाटली आकुंचन एकत्र करते. रोटरी रचना, विशिष्ट स्थितीत, स्थिर आणि विश्वसनीय मध्ये झाकण पकडू. तो बाटली आणि झाकण नाही हानी नाही. उच्च कॅपिंग कार्यक्षमता, कॅपिंगचे उच्च पात्र दर आणि विस्तृत ...\nस्वयंचलित गोल Jars लेबलिंग मशीन उत्पादक\nउत्पादन वर्णन 1. ऍप्लिकेशन लेबलचा व्याप्ती अन्न, औषधे, दररोजच्या रासायनिक व इतर प्रकाश उद्योगांमध्ये फरक आकारात असतो. 2 यंत्रसामग्री रचना विद्युत मंत्रिमंडळाची, संदेश पाठविणे, स्वतंत्र बाटली उपकरण, रोल लेबल यंत्र, ब्रश लेबल साधन, 1 # लेबलिंग इंजिन, ऑपरेशन प्रणाली आणि नियंत्रण प्रणाली; 3 उपकरण कार्य वैशिष्ट्ये 1) नियंत्रण प्रणाली: SIEMENS ब्रँड वापरा ...\nआर्थिक स्वराज्य द्रव साबण भरणे मशीन\nवैशिष्ट्ये: आर्थिक ऑटोमैटिक द्रव साबण भरणे मशीन मलई, लोशन, शैम्पू, सॉस, मध, टोमॅटो, आणि इतर चिकट द्रव म्हणून चिकटवता द्रव भरून योग्य आहे. संगणकाद्वारे स्वयंचलितपणे नियंत्रित (पीएलसी), टच स्क्रीन कंट्रोल पॅनेल संपूर्ण रूप जोडणे, डुबकी भरणे, उच्च मापन अचूकता कॉम्पॅक्ट आणि परिपूर्ण वैशिष्ट्य, द्रव सिलेंडर आणि नाली सुलभ निराकरणे आणि ...\nजर आपल्याकडे कोणतेही प्रश्न असतील, तर कृपया आम्हाला कळवा आम्ही 12 तासात याचे उत्तर देऊ\nघरगुती उत्पादनासाठी मशीन भरणे\nपर्सनल केअर उत्पादनासाठी मशीन भरणे\nफार्मास्युटिकल आणि बायोमेडिकलसाठी भरणे मशीन\nतरल भरत मशीन व्हिडिओ\nउपकरणे उत्पादन आणि गुणवत्ता नियंत्रण\nशांघाय एनपीॅक स्वचालन उपकरण कं, लिमिटेड\nपत्ता: झुआंग्सी इंडस्ट्रियल झोन, ग्रुप एक्सएक्सएक्स, झुआंग्सी व्हिलेज, गुइझुआंग, शॅकी टाउन, ताईकांग, जिआंगसू, चीन (मेनलँड)\nकॉपीराइट © 2015 शांघाय एनपीएके स्वचालन उपकरण कं, लिमिटेड | English▼\nतांत्रिक मदत Hangheng.cc |एक्स एम साइटमॅप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-diwas/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-112022700008_1.htm", "date_download": "2018-04-24T02:58:22Z", "digest": "sha1:YJEUH4U7PVC7K2LDRPSPN4X2ZO3TAR7N", "length": 12178, "nlines": 113, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "''मराठीच्या मृ्त्यूची भीती शहरी मंडळींना'' | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n'मराठीच्या मृ्त्यूची भीती शहरी मंडळींना'\nमराठी भाषा मरणपंथाला लागली आहे, अशी भीती गेल्या अनेक वर्षांपासून वाटते आहे. पण हे फक्त शहरी लोकांना वाटते आहे. कारण शहरात मराठीचं स्वतंत्र रूप नाहीसं होतं आहे. इंग्रजीच्या अतिवापराने ती भ्रष्ट होते आहे. मात्र, खेड्यात मराठी मूळ आणि शुद्ध स्वरूपात टिकून आहे. त्यामुळे मराठी टिकून राहील का ही भीती शहरांत वाटते. खेड्यात तसे अजिबात चित्र नाही, असे स्पष्ट प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक राम शेवाळकर यांनी केले.\nकुसुमाग्रजांची जयंती 'मराठी दिन' म्हणून साजरी केली जाते. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ साहित्यिक प्रा. शेवाळकर यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी वरील मत मांडले.\nमहाराष्ट्रात इंग्रजी माध्यमाच्या शाळा वाढताहेत. त्याचवेळी मराठी शाळा मात्र बंद पडत आहेत. या मुद्याकडे लक्ष वेधले असता, शेवाळकर म्हणाले, की इंग्रजी शिकण्याची धडपड सध्या शहरी भागात मोठ्या प्रमाणावर आहे. ही प्रतिष्ठेची धडपड आहे. नोकरी मिळविण्यासाठी इंग्रजी आवश्यक आहे, या भावनेतून इंग्रजीत शिक्षण घेण्याचा प्रकार वाढत चालला आहे. थोडक्यात काय तर इंग्रजी हे चांगली नोकरी व पर्यायाने उच्च रहाणीमान मिळविण्याचे साधन आहे. नोकरी मिळवून देण्यात मराठीला मर्यादा आहेत, हे खरे. पण केवळ त्यामुळे इंग्रजी स्वीकारून मराठीला लाथाडणे योग्य नव्हे.\nप्रसारमाध्यमातून होणार्‍या बेसुमार इंग्रजीच्या वापराबद्दलही शेवाळकरांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे मराठी भ्रष्ट होते आहे, हे सांगून दूरचित्रवाणीवरून ऐकविल्या जाणार्‍या मराठीवरही आक्षेप घ्यायला पाहिजे असे मत व्यक्त केले. मराठी भाषा समृद्धीसाठी राज्य सरकारनेही जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज असताना हे सरकार पहिलीपासून इंग्रजी शिकवायला सुरवात करत असेल तर त्यापुढे काय बोलणार या शब्दांत प्रा. शेवाळकरांनी आपली खंत व्यक्त केली.\nज्यांचा जयंतीदिन मराठी दिन म्हणून साजरा केला जातो, त्या कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या आठवणीही शेवाळकरांनी जागवल्या. नाशिकमधील कुसुमाग्रजांचे घर म्हणजे तीर्थक्षेत्र होते. ते समाजशील साहित्यिक होते. समाजाविषयी त्यांना खूपच ममत्व होते. म्हणूनच साहित्याशी संबंध असलेल्या आणि नसलेल्या लोकांचा त्यांच्या घरी कायम राबता असे.\nयावर अधिक वाचा :\nमराठीच्या मृ्त्यूची भीती शहरी मंडळींना\nटीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार\nटाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nनाणार होणार नाही: उद्धव ठाकरे\nनाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...\nअबब, उमेदवाराची संपत्ती 1020.5 कोटी\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट ...\nस्वस्त झाला सॅमसंगचा हा स्मार्ट फोन\nजर आपण सॅमसंगचा मोबाईल खरेदी करायला जात असाल तर आपल्यासाठी चांगली बातमी आहे की सॅमसंगने ...\nव्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर\nयापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nजीमेलमध्ये येणार नव्या फीचर्स\nजीमेल आपल्या युजर्ससाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नव्या फीचर्सवर काम करत आहे. लवकरच आता ...\nमाहिती अधिक सुरक्षित करण्याचा फेसबुकचा प्रयत्न\nफेसबुकने भारतातील युजर्सना विश्वास देण्यासाठी अॅपमध्ये काही बदल करुन, युजर्सच्या माहितीला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/-----9.html", "date_download": "2018-04-24T02:45:19Z", "digest": "sha1:ADKEXCPODPEAJEDNQ7PM2OA55O542JN7", "length": 32082, "nlines": 614, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "लळिंग", "raw_content": "\nनाशिक-आग्रा महामार्गावर धुळ्यापूर्वी ८ किमी अंतरावर लळिंग गावात दुर्ग अवशेषांनी संपन्न असा लळिंगचा किल्ला आहे. समुद्रसपाटीपासून १८०० फुट उंचीवर तर पायथ्या पासुन साधारण ६०० फुट उंचीवरील हा किल्ला बागलाण व खानदेशाच्या सीमारेषेवर उभा असुन भामेर नंतर खानदेशातील सर्वात उंच किल्ला आहे. उत्तर महाराष्ट्रातील सुंदर किल्ल्यांपैकी एक असणारा हा किल्ला मध्ययुगीन कालखंडात खानदेशाची राजधानी होता. गडावर जाण्यासाठी २ वाटा आहेत पण बरेच पर्यटक गावातील मुख्य वाट वापरतात. गावात काळ्या पाषाणात बांधलेले मुखमंडप सभामंडप सारे पडून केवळ गर्भगृह शिल्लक असणारे प्राचीन शिवमंदिर आहे. शिल्लक भिंती, त्यावरील कलात्मक कोनाडे, दरवाजावरील नक्षीकाम हे सारे आजही मंदिराचे प्राचीन वैभव दाखवते. मंदिराच्या मागे एक पाण्याची टाकी असुन या टाकीच्या खालुन गडावर जाणारी वाट आहे. गडावर पाण्याची सोय नसल्याने पुरेसा पाणीसाठा जवळ ठेवावा. स्थानिकांची गडावर ये-जा असल्याने गडावर जाणारी वाट मळलेली असुन गडावर जाण्याचा वाटेवर दिशा दर्शक खुणा केलेल्या आहेत. खालुन बघताना गडाचा उजवीकडचा पांढरा विशाल बुरुज आपले लक्ष वेधून घेतो. येथून किल्ला व तटबंदी उजवीकडे ठेवत वर जायचे. वाटेवर अनेक खुरटी झाडे आहेत. साधारणत: अर्ध्या तासाच्या चढाईनंतर पावसाच्या पाण्याच्या माऱ्याने तुटलेल्या दगडी पाय-या लागतात. त्या चढून गेले की समोरच एक थडगे व टाके दिसते. या ठिकानी पायवाटेच्या दोन्ही बाजूस दगडाचे ढिगारे पडल्याचे दिसतात. हा गडाचा दरवाजा असावा. किल्ल्याचे साधारणपणे दोन भाग पडतात एक बालेकिल्ला तर दुसरा माची. इथुन डावीकडील वाट बालेकिल्ल्याकडे जाते तर उजवीकडील वाट किल्ल्याच्या माचीवर जाते. डावीकडून पुढे गेल्यावर वाटेत चार-पाच कातळात कोरलेल्या गुहा दिसून येतात. या गुहा गडाचे प्राचीनत्व सिद्ध करतात. साठवण्यासाठी वा राहण्यासाठी या गुहांचा वापर होत असावा. यापैकी काही गुहांमध्ये रहाता सुध्दा येते. येथून डाव्या बाजूचा रस्ता तटबंदीच्या बाहेर जातो तर उजवा रस्ता तटबंदीकडून थेट मुख्य दरवाजाकडे जातो. गुंहा मागे टाकुन आपण किल्ल्याच्या पडझड झालेल्या मुख्य दरवाजापाशी येऊन पोहोचतो. दरवाजाच्या उजव्या बाजूला भिंतीवर एक व्यालशिल्प कोरलेले दिसते. महाराष्ट्रातील अनेक ऐतिहासिक वास्तूंवर दिसणारा हा काल्पनिक पशू. मगर, सिंह, वाघ, कुत्रा अशा अनेक प्राण्यांच्या संयोगातून तयार झालेला. हे शिल्प विविध कालखंडात आणि हिंदू-मुस्लीम अशा दोन्हीही स्थापत्यावर दिसते. समोरच गडाची सदर असून आजमितीस त्या वास्तूची भिंत व देवळ्या तेवढय़ा शाबूत आहेत. येथून वर आल्यावर उजवीकडे गडाची तटबंदी व बुरुज त्याच्या माथ्यावर तोफेचा गोल कट्टा पाहायला मिळतो. या तोफेच्या माऱ्यात गडाच्या या उत्तर बाजूच्या खालचा सर्व टप्पा येतो. या बुरुजावरून खाली पाहिल्यास एक बांधीव पण सध्या कोरडा पडलेला तलाव व त्याच्या काठावर असलेली घुमटाकार वास्तू आपले लक्ष वेधून घेते. गड पायथ्यापासून चढताना सतत एक सज्जाची कमानीयुक्त भिंत आपल्याला दिसते ती याच ठिकाणी नजरेस पडते. मुस्लीम स्थापत्यशैलीतील हे बांधकाम विटांचा व चुन्याचा वापर करून केलेले आहे. बाहेरून भव्य वाटणाऱ्या या वास्तूची आतील बाजू पडलेली असल्याने तिचा अंदाज येत नाही. समोरच नव्याने ध्वजस्तंभ उभारलेला आहे. येथुन मुंबई-आग्रा महामार्ग व धुळे शहराचे दर्शन होते तसेच वातावरण स्वच्छ असताना सोनगीरचा किल्लाही दिसतो. या बुरुजापलीकडे गडाच्या सुंदरतेत भर घालणाऱ्या पाच-सहा चर्या पाहून पुन्हा दरवाजापाशी येउन डाव्या वाटेने किल्ल्याच्या दुस-या भागाकडे जाता येते. वाटेत कातळात तयार केलेली पाण्याची तीन टाकी असुन त्यात उन्हाळ्यात ब-याच काळापर्यंत पाणी असते. या पाण्याला कुबट असा वास येत असला तरी पिण्यासाठी हेच पाणी वापरले जाते परंतु हे पाणी पिण्यायोग्य वाटत नाही. येथून पुढे बालेकिल्ल्याचे पठार सुरु होते. या ठिकाणी राहत्या घरांचे पडीक अवशेष नजरेस पडतात. किल्ल्याच्या मुख्य पठारावर आणखी काही पाण्याची टाकी कातळात तयार केल्याची दिसतात. पठाराच्या चहूबाजुंना तटबंदी असुन चर्या पहायला मिळतात. काही ठिकाणी महिरपी युक्त तटबंदी सुध्दा आढळते. लळिंग किल्ल्याच्या कातळ माथ्यावर जेथे गरज आहे तेथेच तट बांधण्यात आला असून काही ठिकाणी तटबंदीशिवाय बांधण्यात आल्या आहेत. कमानींच्या या पाकळय़ांमधून दक्षिण-पश्चिमेकडील पिसोळगड, कंक्राळा, डेरमाळ, गाळणा अशी अनेक दुर्गशिखरे डोकावतात. पठारावरच एक टेकाड उंचावलेले आहे. या टेकाडाच्या पोटात अनेक गुहा खोदलेल्या असुन किल्ल्यावर अशा गुहांची संख्या बरीच दिसून येते. टेकाडावर चढून गेल्यावर एक चुनेगच्ची बांधकाम असलेली दारुकोठाराची इमारत लागते. या कोठाराच्या मागच्या बाजूला पाण्याचा मोठा खंदक असुन कातळकोरीव तीन पाण्याची टाकी आहेत. या पाण्याच्या टाक्यांना लागून एक काळ्या दगडातील बांधीव चौकोनी कुंड आहे. समोरच ललितामातेचे एक छोटेखानी मंदिर आहे. किल्ल्यावर राहण्याची वेळ आली तर या मंदिराचा वापर करता येतो. परंतु, येथे केवळ दोनच जण राहू शकतात. मंदिरासमोर अनेक चौथरे असून त्यातील एक राजवाडय़ाचा चौथरा आहे. गडाच्या काठाकाठाने लळिंग किल्ल्याच्या पश्चिमेकडील चोर दरवाज्यात पोहोचायचे. हा छोटा दरवाजा त्याच्यात घेऊन जाणारा दगडी जिना व त्याची तटबंदी आजही चांगल्या स्थितीत उभी आहे. या गुप्त दरवाजाने खाली उतरणारी वाट गडाच्या माचीवर घेऊन जाते. गुप्त दरवाज्यातून खाली उतरत असतांना कातळात खोदलेले पाण्याचे टाके लागते. येथून थोडे खाली उतरल्यावर वाट उजवीकडे वळते. वाटेतच देवीचे एक पडके मंदिर आहे. मंदिराच्या समोरुन जाणारी ही वाट सरळ माचीवर जाते. या माचीवर पाण्याचा एक भला मोठा खोदीव बांधीव तलाव असुन त्याच्या काठावर एक घुमटवजा मनोरा आहे. अष्टकोनी हा तलाव साधाच पण त्याच्या एका कोनावर उभारलेल्या मनोऱ्याने त्याला वेगळेच सौंदर्य प्राप्त झाले आहे. मनोऱ्याच्या समोरील बाजूस पाण्याची दोन टाकी आहेत. टाक्याच्या वरील बाजुस एक कबर उघडयावर असुन दोन कबरी असलेला ढासळलेला दर्गा आहे. किल्ल्याच्या माचीला काही ठिकाणी तटबंदी आहे. या भागातुन बालेकिल्ल्याच्या तटबंदी बुरुजांचे व त्यावरील महिरपी व चर्याचे सुंदर दर्शन होते. माचीवर फेरफटका मारुन आपण तलावाला उजवीकडे ठेवून पुढे वर चढत जायचे. ही वाट पुन्हा आपल्याला उध्वस्त प्रवेशव्दाराच्या जवळ घेऊन जाते. येथे आपली दोन तासाची लळिंग माथ्याची गडफेरी पूर्ण होते. सर्व परिसर पाहून आल्या मार्गाने परत लळिंग गावात उतरावे. हमरस्त्यावर असलेला हा लळिंगचा किल्ला धुळे भेटीत आपण सहजपणे पाहू शकतो. महाराष्ट्रातील ऐतिहासिक राजघराण्यांमध्ये खानदेशातील फारूकी घराणे एक मोठे राजघराणे. या घराण्याने खानदेशावर तब्बल दोनशे वर्षे राज्य केले. इ.स.१३७० मध्ये मलिक याने या फारूकी घराण्याच्या राज्याची स्थापना केली. इ.स.१३७० ते १३९९ या कालखंडात फारुखी घराण्यातील राजा मलिक याच्याकडे लळिंगचा ताबा होता. इ.स.१३९९ मध्ये मलिकच्या मृत्युनंतर त्याचा मोठा मुलगा नसीरखान याच्या ताब्यात लळिंगचा परिसर आला व हा भाग फारुकी राजवटीचे सत्ताकेंद्र बनला. नसीरखानने या किल्याला राजधानीचा दर्जा दिला व लळिंग ही खानदेशाची राजधानी झाली. मलिकनें आपल्या मोठया मुलास थाळनेर ऐवजीं हा किल्ला दिला यातच या गडाचे महत्व अधोरेखित होते. इ.स.१४०० मध्ये नसीरखानने असिरगड जिंकून तेथे बु-हाणपूर नावाचे शहर वसवले व त्याला राजधानी घोषीत केले. पुढे १४३५ मध्ये बहमनी सुलतान व नसीरखान यांच्यात लढाई होऊन त्यात नसीरखानचा पाडाव झाला. बहमनी सुलतानाने बुऱ्हाणपूर जाळून खाक केल्याने नसीरखानने परत लळिंग किल्ल्याचा आसरा घेतला पण बहमनी सरदार मलिक-उल-तुजार याच्या सैन्याने त्याचा पाठलाग करत लळिंग परिसर गाठला. त्या वेळी नसीरखान स्वत: गडाखाली उतरून २००० घोडदळ व असंख्य पायदळाच्या मदतीने बहमनी सैन्यावर तुटून पडला. लळिंगच्या पायथ्याला मोठी लढाई झाली पण त्यात नसीरखानाचा पराभव होऊन त्याला लळिंग किल्ल्यावर परतावे लागले. या युद्धात बहामनी सरदाराला ७० हत्ती व प्रचंड संपत्ती मिळाली. त्यामुळे लळिंग किल्ला घेण्याच्या फंदात न पडता ही लूट घेऊन तो बिदरला निघून गेला. हा पराभव नसीरखानाच्या जिव्हारी लागला व आजारी पडून १७ सप्टेंबर १४३७ रोजी लळिंग किल्ल्यावर मरण पावला. इ.स. १६०१ मध्ये फारुखी घराण्याचे राज्य संपवून मुघलांनी या किल्ल्याचा ताबा घेतला. मुघल साम्राज्याचा विस्तार बागलाण व खानदेशात झाल्यावर लळिंग हे त्यांचे मुख्य लष्करी केंद्र बनले. इ.स.१६३२ मध्ये मालेगावजवळील गाळणा किल्ला लळिंगच्या किल्लेदाराच्या शिष्टाईने मुघल अधिपत्याखाली आला. १६३२ मध्ये लळिंगचा मोगल किल्लेदार मीर कासिम हा होता. लळिंग जवळील गाळणा गड त्यावेळी निजामशाहीत होता आणि तेथील किल्लेदार महमुदखान याने गड शहाजीराजेंच्या ताब्यात देण्याचे ठरविले होते. ही बातमी खानदेशचा सुभेदार खानजमान याला लागल्यावर खानाने लळिंगचा किल्लेदार मीर कासिमला लिहिले कि महमुदखानाला बादशाही नोकरीत येण्यासाठी प्रवृत्त करा आणि किल्ला शहाजीच्या हातात जाऊ देऊ नका. मीर कासिमने हे महत्त्वाचे काम बजावून गाळणा किल्ला मोगलाईत सामील केला. सन १७५२ मध्ये मराठय़ांनी भालकीच्या लढाईत निजामाचा पराभव केल्यावर लळिंग मराठी साम्राज्यात सामील झाला. पेशव्यांनी गड मल्हारराव होळकरांच्या ताब्यात दिला व त्यांच्या अधिपत्याखाली लळिंगचा कारभार चालु लागला. इ.स.१८१८ मध्ये मराठी सैन्याचा इंग्रजांकडून पराभव झाल्याने लळिंग इंग्रजांच्या ताब्यात गेला. -------------सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://bhauchaskar.blogspot.com/2015/09/blog-post_68.html", "date_download": "2018-04-24T02:48:08Z", "digest": "sha1:Z3MIPGIMJFOMIOF6XEWSVAHRD4COZKDX", "length": 61698, "nlines": 77, "source_domain": "bhauchaskar.blogspot.com", "title": "भाऊ चासकर : रचनावाद म्हंजी काय रे भाऊ?", "raw_content": "\nसर्वांसाठी शिक्षण ........समतेसाठी शिक्षण.........\nरचनावाद म्हंजी काय रे भाऊ\nआपल्या देशातल्या औपचारिक शिक्षणाचा इतिहास साधारण दोनेकशे वर्षांचा आहे. ब्रिटीशकाळात मेकॉलेने(१८३५) इथल्या शिक्षणाला औपचारिक चौकट दिली. त्याआधी परंपरेने चालत आलेले शिक्षण इथे सुरु होते. शिक्षणाचा प्रसार-प्रचार झाला. महत्त्व पटल्याने प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षणाचा टप्प्याटप्प्याने विस्तार होत गेला. या काळात शिक्षणात निरनिराळे प्रयोग झाले. काळ बदलतो तसे शिक्षण बदलते. सध्या बदलांनी प्रचंड वेग घेतलाय. बालशिक्षणाची दिशा स्पष्ट करणारा २००५चा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा, २००९साली आलेला शिक्षण हक्काचा कायदा, त्यातल्या निरनिराळ्या तरतुदी, त्यानुसार होणारे निर्णय... वर्तनवादी शिक्षण पद्धतीकडून रचनावादाच्या दिशेने सुरु झालेला प्रवास... एकूणच शिक्षणक्षेत्राच्या दृष्टीने सध्याचा काळ संक्रमणाचा काळ आहे. नव्याने आलेल्या रचनावादाचा कितीही बोलबाला सुरु असला तरी इथले वास्तव अजूनही वर्तनवादीच आहे, हे कसे बरे नाकारता येईल\nशिक्षणासारख्या जनसामान्यांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याच्या, मुलभूत क्षेत्रात क्रांतिकारक ठरू शकतील, असे हे बदल आहेत. हे मान्यच करावे लागेल. मात्र एका पाठोपाठ एक असे अत्यंत वेगाने आलेल्या या बदलांनी एकूणच शिक्षणविश्वात भांबावलेपण आलेले दिसतेय. या बदलांचे स्वागत करतानाच ते अतिशय काळजीपूर्वक, संयमाने लागू करायला हवे होते, असे वाटत राहते. आता हे बदल अंगावर आलेतच तर मग आता किमान त्यांना सामोरे जाण्यासाठी समाजमन घडविण्याचे काम आगामी काळात सरकार आणि शिक्षणक्षेत्रातील धुरिणांना करावे लागणार आहे. त्यासाठी लोकशिक्षणाला पर्याय नाही.\nनव्याने आलेल्या बदलांविषयी बोलण्याआधी पार्श्वभूमी लक्षात घेणे गरजेचे आहे. १९१२ साली जे. बी. वॉटसन नावाच्या अमेरिकन मानसशास्रज्ञाने वर्तन प्रक्रियेचा अभ्यास करून वर्तनवादाची मांडणी केली. मानसशास्र वर्तनाचे शास्र आहे, असे त्याचे मत होते. वर्तनवादाचा जनक वॉटसन मूलत: प्राणीशास्रज्ञ होता. तो परिस्थितीवादी होता. व्यक्तीच्या जडणघडणीत परिस्थितीचा महत्त्वाचा वाटा असतो असे त्याचे आग्रही मत. ‘ कोणतेही नवजात अर्भक माझ्या हाती द्या. विशिष्ट परिस्थिती निर्माण करून त्यातून मी मिल्टनसारखा श्रेष्ठ कवी सहज घडवू शकेन ’, असे उद्गार वॉटसन काढलेले आहेत हे इथे मुद्दाम लक्षात घेण्यासारखे आहे\nविसाव्या शतकाच्या सुरुवातीला वॉटसन महाशयांच्या या विचारांनी जगभरातल्या अनेक मानसशास्रज्ञांना आकर्षित केले. एकूण कार्याचा विचार करता वर्तनवादी संप्रदायाने मानसशास्रात जशी एकप्रकारची क्रांती घडवून आणली, तशी शिक्षणाच्या परिणामकारकतेतही मोठी भर घातली. शिक्षणातल्या अध्ययन प्रक्रियेचा सखोल विचार करण्याचा प्रयत्न वर्तनावादाने केलाय. किंबहुना काल-परवापर्यंत वर्तन-परिवर्तन हेच शिक्षणाचे खरेखुरे उद्दिष्ट मानले जात होते. विद्यार्थ्यांच्या मन:स्थितीचा निष्कारण बाऊ न करता त्यांच्या शारीरिक वर्तनावर नियंत्रण ठेऊन शिकण्याची प्रक्रिया घडवून आणणे सहज शक्य आहे, हे शिक्षणक्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या मनावर वर्तनवादाने बिंबवलेय.\nवास्तविक वर्तनवादाच्या (Behaviourism) मांडणीच्या दरम्यान एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात निरनिराळ्या मानसशास्रज्ञांनी रचनावाद (Structuralism), कार्यवाद (Functionalism), साहचर्यवाद (Associationism), मनोविश्लेषणवाद (Psychoanalysm), हेतुवाद (Purposivism), समष्टीवाद (gestallism) वेगवेगळे पाश्चात्य संप्रदाय उद्याला आले होते. मानसशास्राच्या अंगाने शिक्षणाचा विचार करण्याचे ते दिवस असल्याने या सगळ्या संप्रदायांचा कमी अधिक प्रमाणात परिणाम शिक्षण प्रक्रियेवर होत होता. तसा तो आजही होतो आहेच.\nपरिस्थितीच विद्यार्थ्यांना विशिष्ट वर्तन करायला भाग पाडते. एखाद्या व्यक्तीची सामाजिक, कौटुंबिक, शारीरिक परिस्थिती लक्षात घेऊन उपक्रमांचे आयोजन करावे. अज्ञात, अमूर्त मनावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा वर्तन करणारे शरीर, त्या वर्तनाला चेता पुरविणारी परिस्थिती यांचा विचार शिक्षणाने करावा, असा वास्तवमार्ग वर्तनवादाने शिक्षणाला सुचविला. तो स्वीकारलाही गेला. पुढे त्याची एक पोलादी चौकट तयार झाली. तिच्या अनेक मर्यादा होत्या. विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतर युरोप-अमेरिकेत शिक्षण पद्धतीचा पुनर्विचार सुरु झाला. स्व-तंत्र विचार करण्यास प्रवृत्त करणारी ज्ञानरचनावादी पद्धती (Constructivism)आली. वर्तनवाद म्हणजे ‘मुलांच्या वर्तनात अपेक्षित बदल होणे म्हणजे शिक्षण’, असे मानणारी विचारसरणी. मूल म्हणजे चिखलाचा गोळा मूल म्हणजे कोरी पाटी मूल म्हणजे कोरी पाटी असे जॉन लॉक नावाच्या मानसशास्रज्ञाने सांगून ठेवलेय. शिक्षक हाच ज्ञानाचा स्रोत असतो. केवळ तो शिकवतो म्हणून मुलं शिकतात, असे मानणारे हे तत्त्वज्ञान.\nही मांडणी कालसुसंगत असेलही. पण मुलांना मात्र मोठ्या हायरारकीतून जावे लागे. कविता तोंडपाठ म्हणा. पाढे घोका. स्पेलिंग पाठ करा. व्याकरणाचे नियम स्मरणात ठेवा. व्याख्या लिहा... काय काय करावे लागे. डोक्यात माहितीच्या थप्प्या लावायच्या. परीक्षा नावाच्या भितीग्रस्त, प्रचंड शिस्तबद्ध वातावरणातल्या प्लॅटफॉर्मवर सारे खाली करायचे. हुं नाही की चू नाही परीक्षा म्हणजे व्यवस्थेने आमच्याविरुद्ध पुकारलेले युद्ध आहे, असे मुलांना वाटू लागले परीक्षा म्हणजे व्यवस्थेने आमच्याविरुद्ध पुकारलेले युद्ध आहे, असे मुलांना वाटू लागले परीक्षांचा अतिरेक झाला. मुलं केवळ परीक्षार्थी बनली. ‘समज’ विकसित होण्यापेक्षा ‘टक्के म्हणजे पक्के’ असा समज रूढ झाला. या सगळ्यात स्मरणाला नको इतके महत्त्व होते. फक्त ‘हुशार’ मुलांना पुढे नेणारी शिक्षण पद्धती अशी टीका होऊ लागली.\nसमाजातल्या उतरंडीत स्मरणशक्ती ज्या वर्गातल्या मुलांचे भांडवल नव्हते, अशा मुलांना हे फार जड जात असे. त्यातून अनेक मुलं शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकली गेली असतील, याची कल्पनाच केलेली बरी. मुख्य म्हणजे तेव्हा शिक्षण पद्धतीवर वर्तनवादाचा वरचष्मा होता. वर्तनातील बदलांच्या अंगाने यश-अपयश तपासले जाई. पुढे हावर्ड गार्डनने मेंदूचे विश्लेषण करून बहुविध बुद्धीमात्तांचा सिद्धांत मांडला. मेंदू हाच शिकण्याच्या प्रक्रियेतला महत्त्वाचा अवयव आहे, बुद्धिमत्ता एक नसून अनेक प्रकारच्या असतात, असे त्याने ठामपणे सांगितले. पुढे काळानुरूप शिक्षणाचे संदर्भ बदलत गेले. वर्तनवाद म्हणजे जनावरे कसे शिकतात, हे सांगणारे शास्र आहे, याची सत्यता आता आता आपल्याला पटू लागली. तोपर्यंत म्हणजे अगदी काल-परवापर्यंत कुत्री, उंदीर, कबुतरे अशा प्राण्यांवर केलेले प्रयोग मुलांवर करीत राहिलो\nशिक्षण ही निरंतर बदलत जाणारी प्रक्रिया आहे. समाज बदलतो तसे शिक्षणही आपली कुस बदलत जाते. अलीकडच्या काळात जगभर जी काही संशोधनं झाली. त्यातून शिक्षणात नवे प्रवाह आले. शिक्षणात आधीचा वर्तनवादी विचार मागे पडतो आहे. नव्या संदर्भासह नवी ज्ञानसंरचनावादी (constructivism) विचारसरणी उद्याला आलीय. जीन पियाजे(जर्मनी) आणि वायगोटस्की या दुकलीने याविषयी प्रचंड मोठे काम केले आहे. मुलभूत संशोधन आणि प्रयोगांनंतर जगभरातल्या ठिकठीकाणच्या समुदायांनी या विचारसरणीचे स्वागत केले आहे. १९२५च्या सुमारास या ज्ञानरचनावादी विचारसरणीचा उदय झाला. १९५०च्या आसपास युरोप आणि पुढे १९७०च्या दरम्यान अमेरिकेसह जगभरातल्या इतर देशांत या तत्त्वानुसार बालशिक्षण सुरु झाले. गेल्या काही वर्षांपासून आपणही ज्ञानसंरचनावादी विचारसरणीकडे वळलो आहोत. सरकारी पातळीवर स्वीकार होण्याआधी काही प्रयोगशील शाळांतून या तत्त्वानुसार काम सुरु होते. २००५ साली नवी दिल्ली येथील आपल्या देशातल्या राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (NCERT) तज्ज्ञांच्या मदतीने राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तयार केला. देशातल्या शिक्षणाची एकूणच दिशा स्पष्ट करणारा, शिक्षण कशासाठी, कसे असावे यामागील भूमिका सांगणारा तो अधिकृत सरकारी दस्ताऐवज आहे. रचनावादी विचारसरणी हा या सगळ्याचा गाभा आहे.\nनव्याने आलेला ज्ञानरचनावाद म्हणजे काय आहे तर मूल कसं शिकतं याचा सर्व अंगांनी शास्रीय अभ्यास करून केलेली ही मांडणी आहे. मुलं स्वतंत्र विचार करतात. मुलांचे शिकणे केवळ शाळेत नाही; तर घर, परिसर, समाज असे सगळीकडे होते. स्वतःच अनुभवातून ती शिकतात. शिकणे सतत सूरू असते. मुलांची प्रत्येक कृती म्हणजे ज्ञानाचा स्रोत असते. (Every child’s every act is the source of knowledge.) मुलं स्वतः ज्ञानाची निर्मिती करतात, यावर विश्वास दाखवणारे हे तत्त्वज्ञान आहे. मुलांचे जीवन आणि शिक्षण वेगळे करता येत नाही. मात्र त्यांचा मेळ घालायला हवा. जीवनाशी शिक्षण जोडण्यासाठी शिक्षणात मुलांचे सांस्कृतिक भांडवल (Cultural Capital)) वापरले पाहिजे. अशा अध्ययन अनुभवांची, कृतींची रेलचेल असली पाहिजे. यावर ज्ञानरचनावादाचा मुख्यत्वेकरून भर आहे. शिक्षण क्षेत्रात सध्या हे नवे वारे वाहत आहेत.\n२००९साली आलेल्या शिक्षण हक्काच्या कायद्यामुळे परीक्षांचे महत्त्व काहीसे कमी झालेय. ‘मार्क्सवादा’च्या कचाट्यातून आणि परीक्षांच्या ताणातून बालशिक्षण बाहेर आणलेय, हे बरे झाले. कठोर परीक्षांऐवजी सध्या वर्षभर मुलांचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन (Comprehensive And Continuous Evaluation) सुरु आहे. केवळ पेपर लिहून पास होणे नाही, तर निरनिराळ्या तंत्रांनी मुलांच्या शिकण्याच्या नोंदी घेतल्या जाताहेत. आठवीपर्यंत गुणांऐवजी श्रेण्या दिल्या जात आहेत. मुलांना व्यक्ती म्हणून समजून आणि सामावून घेणारा, त्यांच्या विश्लेषक वृत्तीला पोषक बालस्नेही दृष्टीकोन शिक्षणात आलाय. त्यामुळे शिक्षण प्रक्रियेचे एका अर्थाने लोकशाहीकरण होण्यास मदत होतेय.\nइथे एक गोष्ट लक्षात आणून द्यायचीय. ती म्हणजे कोणतीही जुनी व्यवस्था त्या व्यवस्थेत काम करणाऱ्या बहूतेक घटकांच्या अंगात पक्की मुरलेली असते. त्यामुळे एखादा कायदा आला. अध्यादेश निघाला म्हणून रात्रीत आधीची व्यवस्था बदलता येत नाही. पण पाश्चात्य लोकांचे अंधानुकरण करण्यात आपण भलते पटाईत आहोत. कुठे काही प्रयोग झाले की, वाहवा होते. आपल्या मनाला त्याची भुरळ पडते. खरे तर जग आपल्याला तुम्ही भारी आहात, असे म्हणत असते. आपण मात्र भलत्याच्याच मागे धावत असतो\nएक मात्र खरेय की, आधी म्हटल्याप्रमाणे एका पाठोपाठ एक असे अत्यंत वेगाने आलेल्या बदलांनी शिक्षणविश्वात भांबावलेपण आणलेय. म्हणूनच एकीकडे या बदलांचे स्वागत करताना ते अतिशय काळजीपूर्वक, संयमाने लागू करायला हवे होते असे वाटते. इथला समाज, प्रादेशिकता, संस्कृती त्यातील व्यामिश्रता, गुंतागुंत, लोकांच्या जगण्यातले वैविध्य, शाळांतील सोयीसुविधा, एकूणच शैक्षणिक पर्यावरणावर परिणाम करणारे सारे घटक विचारात घ्यायला हवे होते. तसे झालेले दिसत नाही. सत्तेला वाटते अमुक एक गोष्ट आम्ही ठरवली की ती झाली पाहिजे. बस्स असे मोठे धोरणात्मक बदल एक तर लादलेले असतात किंवा ते कुणाचे तरी अनुकरण करण्याच्या प्रवृत्तीतून येत असतात. पण असे करताना ज्यांच्या खांद्यावर तो डोलारा उभा आहे त्यांना ते बदल खरेच झेपू शकतात काय, याचाही विचार होणे महत्त्वाचे ठरते.\nत्यामुळे असे वाटतेय की, हे सारे आणण्यापूर्वी जे लोकं खरंच फिल्डवर असं काम करतायेत त्यांचे अनुभव, मते अभ्यासायला हवी होती. संभाव्य अडचणी लक्षात घेऊन त्यावर करावयाच्या उपाययोजना याचा साकल्याने विचार झालेला दिसत नाहीये. एवढा आमुलाग्र बदल शिक्षकांच्या एकदम पचनी पडणं, यासाठी त्यांचं ‘मानस’ घडवणं. त्यांना पूर्वतयारीसाठी पुरेसा वेळ देणं. या गोष्टी झाल्याच नाहीत नवीन गोष्ट वास्तवात आणताना संबंधितांनी जो गृहपाठ करायला हवा होता, तोच काहीसा कच्चाच राहिला असे अनेकांचे म्हणणे आहे. कारण तळातला घटक असलेल्या शिक्षकाच्या पचनी हे बदल पडले नाहीत तर शिक्षण व्यवस्थेपुढेच मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिल, अशी साधार भीती मनात आहे.\nअजून एक गंमत आहे. नवा रचनावादी विचार शिक्षकांपर्यंत पोचविण्यासाठी शिक्षक प्रशिक्षणं सुरु असतात. वास्तविक हे तत्त्व लक्षात घेता प्रशिक्षणं अधिकाधिक शिक्षक समावेशी आणि क्रिएटीव्ह झाली पाहिजेत. इथे होतेय उलटेच ही प्रशिक्षणे १०० टक्के वर्तनवादी पद्धतीने होताहेत. एक व्यक्ती बोलतेय. वर्ग ऐकतोय. अलिकडेच पहिली-दुसरीच्या नवीन अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणांचीही अशीच दशा झाली. शिक्षण क्षेत्रात ‘अस्पृश्य’ झालेला वर्तनवाद पुन्हा पेरण्याचे काम सरकारी प्रशिक्षणांतून सुरु आहे. त्याला रचनावादाचे अंकुर फुटतील, फुले-फळे लागतील, असे समजणे निव्वळ भाबडेपणाचे वाटते ही प्रशिक्षणे १०० टक्के वर्तनवादी पद्धतीने होताहेत. एक व्यक्ती बोलतेय. वर्ग ऐकतोय. अलिकडेच पहिली-दुसरीच्या नवीन अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणांचीही अशीच दशा झाली. शिक्षण क्षेत्रात ‘अस्पृश्य’ झालेला वर्तनवाद पुन्हा पेरण्याचे काम सरकारी प्रशिक्षणांतून सुरु आहे. त्याला रचनावादाचे अंकुर फुटतील, फुले-फळे लागतील, असे समजणे निव्वळ भाबडेपणाचे वाटते बरं प्रशिक्षण संपलं की, नव्या पद्धतीने काम सुरु करायचे आदेश निघतात. प्रशिक्षणं होऊनही त्यातल्या आशय गळतीमुळे शिक्षकांच्या पदरात काहीच पडत नाही. एकूणच प्रशिक्षणांतील गुणवत्ता आणि दर्जा सुधारणेला प्रचंड मोठा वाव आहे. प्रशिक्षणांत शिक्षण क्षेत्रातील कृतीशील तज्ज्ञांशी, अभ्यासकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमार्फत संवाद, प्रयोगशील शाळांतील कर्त्याधर्त्या व्यक्तींचा अनुभव शेअर करणे, त्यांचा सहभाग, विविध संकेतस्थळाचा प्रभावी वापर, शैक्षणिक क्लिप्स, माहितीपट दाखवून त्यावर चर्चा, ग्रुप डिस्कशनसवर भर देणे गरजेचे अशा गोष्टी सहज शक्य आहेत. पण यासाठी सरकारीकडे इच्छाशक्ती असायला हवी. आशयहीन प्रशिक्षणांमुळे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन, शिक्षण हक्क कायद्याचा अर्थ याबाबत मुख्याध्यापक-शिक्षक, अधिकारी, तज्ज्ञ मंडळी आणि स्वयंसेवी संस्था-संघटनांत एकवाक्यता नाहीये. उलट तिकडे संभ्रम आणि गोंधळाची स्थिती दिसतेय.\nरचनावादी तत्त्वानुसार सर्व शाळांतील कामकाज चालले पाहिजे, ही रास्त अपेक्षा. परंतु सरकारी यंत्रणेतल्या किती घटकांना रचनावाद कळला हे मुळातून शोधावे लागेल. न कळलेल्या लोकांची संख्या दुर्दैवाने मोठी असणार, हे कटुसत्य आहे. सरकारी प्रशिक्षणाचीच एकूण ‘ऐशीतैशी’ असल्यामुळे रचनावाद या शब्दांपलीकडे बहुतेक शिक्षकांच्या कानावर फारसे काही पडलेलेच नसावे. तात्त्विक, सैद्धांतिक चर्चा करणाऱ्या लोकांची बऱ्याचदा जमिनीवरच्या कामाशी ‘सोयरीक’ नसते असे लोक खाली येऊन प्रशिक्षणे देऊन जातात. एक मोठा गॅप पडतो. तो सांधण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही. आज घाईघाईने या सगळ्या बदलांना सामोरं जाताना तळातला घटक असलेल्या शिक्षकांच्या मनावर ताण येत असल्याचे दिसतेय. त्यामुळे शिक्षक त्रस्त आहेत. शिक्षण हक्क कायद्यानुसार मुलांना आठवीपर्यंत किमान संपादणूक पातळीपर्यंत नेण्याची जबाबदारी शिक्षकांवर निश्चित केलीय. हे सारे कसे करायचे याबाबत शिक्षकांना योग्य ते प्रशिक्षण आणि मार्गदर्शन कुठेच मिळत नाही. याचाही अतिरिक्त संबधित ताण शिक्षक आणि शाळांवर येतोय. रचनावादी विचारसरणीने अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात आली खरी. पण नवीन अभ्यासक्रमात नेमका बदल काय आहे, तो का केलाय, हे शिक्षकांना समजून सांगण्यात व्यवस्था खूपच कमी पडतेय. शिक्षकांपर्यंत हे बदल नीटपणे नाही पोहोचले तर मुलापर्यंत ते कसे जाणार असे लोक खाली येऊन प्रशिक्षणे देऊन जातात. एक मोठा गॅप पडतो. तो सांधण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही. आज घाईघाईने या सगळ्या बदलांना सामोरं जाताना तळातला घटक असलेल्या शिक्षकांच्या मनावर ताण येत असल्याचे दिसतेय. त्यामुळे शिक्षक त्रस्त आहेत. शिक्षण हक्क कायद्यानुसार मुलांना आठवीपर्यंत किमान संपादणूक पातळीपर्यंत नेण्याची जबाबदारी शिक्षकांवर निश्चित केलीय. हे सारे कसे करायचे याबाबत शिक्षकांना योग्य ते प्रशिक्षण आणि मार्गदर्शन कुठेच मिळत नाही. याचाही अतिरिक्त संबधित ताण शिक्षक आणि शाळांवर येतोय. रचनावादी विचारसरणीने अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात आली खरी. पण नवीन अभ्यासक्रमात नेमका बदल काय आहे, तो का केलाय, हे शिक्षकांना समजून सांगण्यात व्यवस्था खूपच कमी पडतेय. शिक्षकांपर्यंत हे बदल नीटपणे नाही पोहोचले तर मुलापर्यंत ते कसे जाणार जसा 'इनपुट तसा तसा आउटकम जसा 'इनपुट तसा तसा आउटकम\nइयत्ता पहिली ते पाचवी ३० विद्यार्थ्यांमागे तर सहावी ते आठवी ३५ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असे प्रमाण कायद्याला अभिप्रेत आहे. तेच रचनावादासाठी पोषक आहे. अनुदानित खासगी शाळांच्या बाबतीतही शिक्षक-विद्यार्थी गुणोत्तर हेच आहे. आज अनेक माध्यमिक शाळांत एका वर्गात ६०, ७०, ८०-८५ मुलं कोंबली जाताहेत. दुबार पद्धतीने शाळा भरविल्या जाताहेत. त्यामुळे त्या-त्या वर्गाला अनुरूप बैठक आणि एकूण मांडणी करण्यात अडचणी येतात. दुबार पद्धतीने चालणाऱ्या शाळांत भौतिक सोयीसुविधांवर जास्तीचा ताण येतो. या मर्यादांमुळे स्वाभाविकच रचनावाद तिथे ‘मिसिंग’ आहे.\nशाळांचे पर्यवेक्षण करणारे अधिकारी नवीन संकल्पना स्वीकारायला तयार नाहीत. अजून ते जुनाट धरणांना पक्के चिकटून आहेत. शाळाभेटीला गेलेले अधिकारी दहावीचा निकाल टक्के किती लागला शिष्यवृत्तीच्या यादीत कितीजण आले शिष्यवृत्तीच्या यादीत कितीजण आले असे पहिल्यांदा विचारतात. फार तर शाळाबाह्य-गैरहजर मुले किती, त्याची कारणे आणि शालेय पोषण आहाराचा मेनू कोणता, अशी विचारपूस होते. हजेरीपट आणि पाठ टाचण अशा दोन ऐतिहासिक दस्तऐवजांवर सह्या झाल्या की शाळा तपासाणी संपते असे पहिल्यांदा विचारतात. फार तर शाळाबाह्य-गैरहजर मुले किती, त्याची कारणे आणि शालेय पोषण आहाराचा मेनू कोणता, अशी विचारपूस होते. हजेरीपट आणि पाठ टाचण अशा दोन ऐतिहासिक दस्तऐवजांवर सह्या झाल्या की शाळा तपासाणी संपते वार्षिक तपासणीच्या वेळेस कविता म्हणा. हे उदाहरण सोडवा. स्पेलिंग सांगा. वाक्य लिहा. वाचा. यावरून शिक्षकांच्या कामाचे मूल्यमापन होते. कोणी काही म्हणोत पण आज हेच जमिनीवरचे उघडेनागडे वास्तव आहे वार्षिक तपासणीच्या वेळेस कविता म्हणा. हे उदाहरण सोडवा. स्पेलिंग सांगा. वाक्य लिहा. वाचा. यावरून शिक्षकांच्या कामाचे मूल्यमापन होते. कोणी काही म्हणोत पण आज हेच जमिनीवरचे उघडेनागडे वास्तव आहे उदाहरणार्थ- ९८१ भागिले ९ असे उदाहरण दिले. मुलांकडून आलेली त्याची उत्तरे निरनिराळी असू शकतात. आपल्याला माहिती असलेली रीत ही गणिततज्ज्ञांच्या मते अनेकातली एक असू शकते. पण शिक्षकच काय कोणीच हे सगळी उत्तरे स्वीकारण्याचा उमदेपणाने दाखवताना दिसत नाहीये. हे बदलायला हवे. शिक्षकाकडून अपेक्षा रचनावादी कामाची. सरकारी यंत्रणेतल्या संबधित घटकांचे वागणे मात्र परंपरावादी उदाहरणार्थ- ९८१ भागिले ९ असे उदाहरण दिले. मुलांकडून आलेली त्याची उत्तरे निरनिराळी असू शकतात. आपल्याला माहिती असलेली रीत ही गणिततज्ज्ञांच्या मते अनेकातली एक असू शकते. पण शिक्षकच काय कोणीच हे सगळी उत्तरे स्वीकारण्याचा उमदेपणाने दाखवताना दिसत नाहीये. हे बदलायला हवे. शिक्षकाकडून अपेक्षा रचनावादी कामाची. सरकारी यंत्रणेतल्या संबधित घटकांचे वागणे मात्र परंपरावादी इथे नवे तत्त्व नापास होते\nसगळ्यात दुर्दैवाची बाब म्हणजे रचनावाद कशाला म्हणतात, त्यानुसार वर्गातले काम कसे करता येईल, हे शिक्षकाला नीट समजून सांगण्यात व्यवस्था अपयशी ठरलीय. शिक्षक आधीच्या वातावरणात शिकलेले आणि रमलेले आहेत. रचनावादी तत्त्वानुसार शिक्षकाने शिकवू नये तर सुलभकाचे काम करावे अशी अपेक्षा आहे. सुलभक (Facilitator) म्हणजे मुलांचे शिकणे सोपे करणारी व्यक्ती. वेगळ्या भाषेत सांगायचे तर सुलभक म्हणजे शिक्षणाची अभिक्रीया घडवून आणणारा उत्प्रेरक मात्र तसे होत नाही. आजही शिक्षक भाषणे दिल्यासारखे मोठमोठ्यानं बोलतात. मुलं बिचारी गुमान ऐकून घेतात. धडे-कविता वाचल्या जातात. त्याचे ‘निरुपण’ होते मात्र तसे होत नाही. आजही शिक्षक भाषणे दिल्यासारखे मोठमोठ्यानं बोलतात. मुलं बिचारी गुमान ऐकून घेतात. धडे-कविता वाचल्या जातात. त्याचे ‘निरुपण’ होते प्रश्नोत्तरे तपासली जातात. गणिताचे एखादे उदाहरण फळ्यावर सोडवून झाले की, उदाहरणसंग्रह घरी सोडवायचा. व्यवहारी दृष्टीकोनाच्या आभावामुळे गणित विषय मुलांना जड जातो. खडे, काड्या किंवा इतर साहित्य वापरल्यास कृतीची जोड मिळले. विषय सोप्पा होऊ शकेल. मुलांना आवडीने शिकावेसे वाटेल. इंग्लिश विषय अजूनही त्या भाषेच्या व्याकरणातून बाहेर आलेला नाहीये प्रश्नोत्तरे तपासली जातात. गणिताचे एखादे उदाहरण फळ्यावर सोडवून झाले की, उदाहरणसंग्रह घरी सोडवायचा. व्यवहारी दृष्टीकोनाच्या आभावामुळे गणित विषय मुलांना जड जातो. खडे, काड्या किंवा इतर साहित्य वापरल्यास कृतीची जोड मिळले. विषय सोप्पा होऊ शकेल. मुलांना आवडीने शिकावेसे वाटेल. इंग्लिश विषय अजूनही त्या भाषेच्या व्याकरणातून बाहेर आलेला नाहीये विज्ञानातले प्रयोग करायचे, निरीक्षणे नोंदवून अनुमान काढायचे. पण शाळांकडे प्रयोगाचे साहित्यच नाहीये. प्रयोगशाळा ही फार पुढची गोष्ट विज्ञानातले प्रयोग करायचे, निरीक्षणे नोंदवून अनुमान काढायचे. पण शाळांकडे प्रयोगाचे साहित्यच नाहीये. प्रयोगशाळा ही फार पुढची गोष्ट माध्यमिक विद्यालये काय आणि प्राथमिक शाळा काय स्थिती सारखीच. असलीच तरी दोन-अडीच-तीन हजार मुलांसाठी एक प्रयोगशाळा माध्यमिक विद्यालये काय आणि प्राथमिक शाळा काय स्थिती सारखीच. असलीच तरी दोन-अडीच-तीन हजार मुलांसाठी एक प्रयोगशाळा बर अनेक प्रयोग साधे साहित्य वापरून सहज करणे शक्य आहे. पण ते शिक्षकांच्या गावी नाही बर अनेक प्रयोग साधे साहित्य वापरून सहज करणे शक्य आहे. पण ते शिक्षकांच्या गावी नाही मुलांची गट चर्चा, परिसर भेटी, अभ्यास सहली, कृतीतून शिकता यावे यासाठी तशा अध्ययन अनुभवांची योजना करणे हे होत नाहीये. हे करताना साधनांची अभावग्रस्तता हे मुख्य कारण नाहीचय. शिक्षकांत स्पष्टता नाहीये. नवीन वातावरणात काम करण्यासाठी आम्ही त्यांचे मानस घडविण्यात कमी पडलो आहोत, याची कबुली दिवून पुढे दुरुस्ती करण्याची ही वेळ आहे. जमीनीवरचे वास्तव हे असे आहे.\nशिक्षकांना एक्स्पोझर नाही. आवश्यकता असेल तेव्हा मदतीला येईल अशी सपोर्ट सिस्टीम नाही. त्यांचे भरणपोषण नीट होत नाही. हे कमी म्हणून की काय सटरफटर शंभर कामे त्यांच्यामागे लावून दिलेली. सरकारी शाळांत माहितीचा महापूर बारा महिने सुरु असतो. वर्गातले काम नाही झाले तरी चालेल. माहिती वेळेत सादर करावी लागते. रोज एक ना एक माहितीचा अहवाल शिक्षकांना लिहावाच लागतो. तो नेऊन द्यावाच लागतो. पर्यवेक्षकीय यंत्रणेतल्या अधिकाऱ्यांच्या कामाला नीट दिशा देणे अत्यंत गरजेचे आहे. सातारा जिल्ह्यातल्या कुमठे भागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी प्रतिभा भराडे यांनी रचनावादाचे ३५-४० शाळांतून पथदर्शी काम उभे केलेय. ज्ञानसंरचनावादी विचारसरणी प्रत्यक्षात आणण्याचा जोरकस प्रयत्न तिकडे सुरू आहे. इथल्या मान्यवर अभ्यासकांसह परदेशी व्यक्तीही हे प्रयोग समजून घेताहेत. वाई तालुक्यात शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरु आहे. मिरजेत नामदेव माळी, माजलगावच्या तृप्ती अंधारे या गट शिक्षण अधिकाऱ्यांनी मनावर घेतलेय. एकूण पसऱ्यात हे प्रयत्न खुपच तोकडे वाटतात. असे असले तरी इतर अधिकाऱ्यांना, शिक्षकांना हे काम आवर्जून दाखवायला हवे. याचे अनुकरण व्हायला हवे. त्याचा विधायक अर्थाने संसर्ग पोचायला पाहिजे. सर्व मुलं शाळेत आली पाहिजेत. त्यांना सर्वसमावेशक, गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे, असा आग्रह कृतीत यायला हवा. ते सध्या तरी नीटपणे होताना दिसत नाहीये.\nसगळ्या प्रतिकूलतेवर मात करून अनेक उत्साही आणि प्रयोगशील शिक्षक वेगळे काही करू पाहताहेत. त्यांनी समृद्धीची बेटे फुलवलीत. वाळवंटातल्या झाडांची मुळं पाणी शोधतात, तसे शिक्षक नव्या वाटा शोधताहेत. काहीजणांनी स्वयंसेवी संस्थांची, प्रयोगशील शाळांतील जाणकार मंडळींची, अभ्यासकांची, कार्यकर्त्यांची बोटं धरलीत. शिक्षणातले नवे तत्त्व समजून घेताहेत. यंत्रणेतले अधिकारी आणि पालकांच्या अज्ञानामुळे त्यांच्याही पदरी निराशा पडते मग तेही बे एके बे असा चाकोरीतला रस्ता पकडतात. पुस्तक ‘प्रमाण’ मानून शिकवत राहतात. निमशहरी आणि ग्रामीण भागातल्या इंग्लिश माध्यमाच्या शाळांत केवळ घोकंपट्टी आणि पोपटपंची सुरुय. नवे तत्त्व आलेय, त्याने रोजच्या कामात लवचिकता आणली असली तरी अजून पाठटाचण (Lesson note), घटक नियोजन आणि वार्षिक नियोजन हद्दपार झालेले नाही मग तेही बे एके बे असा चाकोरीतला रस्ता पकडतात. पुस्तक ‘प्रमाण’ मानून शिकवत राहतात. निमशहरी आणि ग्रामीण भागातल्या इंग्लिश माध्यमाच्या शाळांत केवळ घोकंपट्टी आणि पोपटपंची सुरुय. नवे तत्त्व आलेय, त्याने रोजच्या कामात लवचिकता आणली असली तरी अजून पाठटाचण (Lesson note), घटक नियोजन आणि वार्षिक नियोजन हद्दपार झालेले नाही हे परंपरावादाचे नाही तर कशाचे लक्षण आहे हे परंपरावादाचे नाही तर कशाचे लक्षण आहे रचनावादाचा विचार केवळ मुलांच्या शिकण्याच्या अंगाने होतो आहे. तेच तत्त्व शिक्षकासाठी लागू होते. शिक्षण बालस्नेही असावे तसे ती प्रक्रिया शिक्षकस्नेही असली पाहिजे. एका गावात जास्त दिवस काम केलेला शिक्षक तिथल्या समाजजीवनाशी, संस्कृतीशी एकरूप होत असतो. पण गेल्या तीन वर्षांपासून सुरु झालेल्या प्रशासकीय बदल्यानी शिक्षकांची फेकझोक सुरु झाली. नव्या शिक्षकांना रुळताना वेळ जातो.\nआधी नमूद केल्याप्रमाणे रचनावादासाठी विशिष्ट प्रकारच्या पार्श्वभूमीची गरज असते. मुलांमध्ये स्वतंत्र विचार, विश्लेषक वृत्ती येण्यासाठी, निरीक्षण शक्ती वाढण्यासाठी कुटुंब आणि समाजात खुलेपणा लागतो. अलीकडेच घडलेला एक नमुनेदार किस्सा पुरेसा बोलका आहे. त्याचे असे झाले की, एका शिक्षकाने घरातल्या नातेवाईकांच्या कोणत्या गोष्टी आवडतात आणि आवडत नाहीत याविषयी मुलांना लिहून आणायला सांगितले. उद्देश छान होता. पण माझे वडील दारू पितात. सिगारेट ओढतात. आईला मारतात. पत्ते खेळतात. अशा नावडत्या गोष्टी मुलांनी लिहिल्या. त्याची वर्गात मस्त चर्चा झाली. मुलांना योग्य तो संदेश मिळाला होता. मात्र त्यातल्या काही पालकांना या ‘प्रकारा’ची कुणकुण लागली. त्यांना ते अजिबात आवडले नव्हते याविषयी मुलांना लिहून आणायला सांगितले. उद्देश छान होता. पण माझे वडील दारू पितात. सिगारेट ओढतात. आईला मारतात. पत्ते खेळतात. अशा नावडत्या गोष्टी मुलांनी लिहिल्या. त्याची वर्गात मस्त चर्चा झाली. मुलांना योग्य तो संदेश मिळाला होता. मात्र त्यातल्या काही पालकांना या ‘प्रकारा’ची कुणकुण लागली. त्यांना ते अजिबात आवडले नव्हते शाळेत शिकवायचे सोडून हे काय भलते उद्योग सुरु आहेत शाळेत शिकवायचे सोडून हे काय भलते उद्योग सुरु आहेत असा जाब विचारलाच शिवाय त्या शिक्षकाची तक्रार थेट मुख्याध्यापकाकडे केली गेली. शिक्षकाने भूमिका सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. अखेर माफी मागून प्रकरण मिटले. मुलांनी ग्रामसभांना उपस्थित राहीलेले मोठ्यांना आवडत नाही. त्यांना ती नसती लूडबूड वाटते. गावातल्या एखाद्या प्रश्नावर मुलांनी भूमिका घेतली तर तिचे कौतुक सोडाच; जाचच जास्ती. जिथे मुलं मोकळेपणाने बोलू लागलीत. स्वतंत्र विचार करू लागलीत. तिथे पालकांच्या तक्रारी वाढल्यात. मुलं उद्धट बनलीत. शिस्त उरली नाहीये. अशी ओरड होतेय असा जाब विचारलाच शिवाय त्या शिक्षकाची तक्रार थेट मुख्याध्यापकाकडे केली गेली. शिक्षकाने भूमिका सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. अखेर माफी मागून प्रकरण मिटले. मुलांनी ग्रामसभांना उपस्थित राहीलेले मोठ्यांना आवडत नाही. त्यांना ती नसती लूडबूड वाटते. गावातल्या एखाद्या प्रश्नावर मुलांनी भूमिका घेतली तर तिचे कौतुक सोडाच; जाचच जास्ती. जिथे मुलं मोकळेपणाने बोलू लागलीत. स्वतंत्र विचार करू लागलीत. तिथे पालकांच्या तक्रारी वाढल्यात. मुलं उद्धट बनलीत. शिस्त उरली नाहीये. अशी ओरड होतेय मुलांनी नजरेला नजर भिडवून बोलणे हा ज्या समाजात ‘गुन्हा’ ठरतो, तिथे वेगळी अपेक्षा तरी काय करणार मुलांनी नजरेला नजर भिडवून बोलणे हा ज्या समाजात ‘गुन्हा’ ठरतो, तिथे वेगळी अपेक्षा तरी काय करणार तात्पर्य, ही विचारसरणी पचनी पडण्यासाठी, प्रत्यक्षात आणण्यास समाज म्हणून आपल्यात मोकळेपणा असायला हवा. केवळ भौतिक सुविधांसाठी समाजाचा सहभाग पुरेसा नाही. ज्ञानाच्या निर्मितीतही त्यांची भूमिका आणि सहकार्य महत्त्वपूर्ण ठरणार आहे.\nजिथे चांगले काम सुरु आहे तेथील शिक्षकांचे अनुभव संमिश्र आहेत. सरकारी शाळेत शिकविणाऱ्या आणखीन एका सर्जनशील शिक्षक मित्राने सांगितलेला अनुभव इथे शेअर केला पाहिजे. मुलांना स्वातंत्र्य द्यावे. जीवनानुभवातून शिकू द्यावे. यासाठी खूप प्रयोग, नवे नवे उपक्रम आणि कृती शिक्षक करीत असत. यंदा शाळा सुरु झाल्या तेव्हा पहिल्याच पालक सभेत पालकांनी एका सुरात गंभीर तक्रार केली. ती ऐकून शिक्षक चक्रावून गेले. तक्रार अशी होती की, शाळेतली मुलं कायम वर्गाबाहेर असतात. शाळा भरली की सुटली तेच कळत नाही तुम्ही मुलांना खूपदा शाळेबाहेर घेऊन जाता. त्यामुळे वेळ वाया जातो. पुस्तकातले नीट शिकणे होत नाही तुम्ही मुलांना खूपदा शाळेबाहेर घेऊन जाता. त्यामुळे वेळ वाया जातो. पुस्तकातले नीट शिकणे होत नाही (रचनावाद पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे शिक्षण नेण्याचा आग्रह धरतो, शिक्षक तसे काही प्रयत्न करीत होते, हे इथे लक्षणीय आहे.) आमच्या मुलांना झाडावर चढायला, डोहात पोहायला शिकवू नका, ते त्यांना आपोआप येईल. शेतात, रानांत नेण्यापेक्षा त्यांना फाडफाड इंग्रजी बोलायला शिकवा... कंप्युटर चालवायला शिकवा. अशा त्यांच्या मागण्या होत्या\nआजही ग्रामीण आदिवासी भागात अनेक घरांतली पहिलीच पिढी शिकतेय. आता कुठे साक्षर होतेय. शाळेबाहेरच्या जगात कोणी काहीही म्हणोत. नोकरी-करिअरसाठी म्हणजे पैसे कमवण्यासाठी शिक्षण हेच त्यांच्यासमोरचे उद्दिष्ट आहे. आपला रचनावाद त्यांची ‘समज’ आणि आकलन वाढविण्यावर भर देणार समज खाऊन पोट भरत नाही, पुस्तकातले गणित सुटले की, आयुष्याचे गणितही आपोआप सुटेल असे पालकांचे म्हणणे येते. इथे आपण निरुत्तर होवून जातो. शाळेत चिमुकल्यांनी बाजार भरविल्यावर सुरुवातीला पालकांना कोण आनंद व्हायचा. तेच पालक अशा उपक्रमांकडे फिरकत नाहीत.\nआठवीपर्यंत नापास नाही, अशी शिक्षण हक्क कायद्यात ‘तरतूद’ आहे. याचा अर्थ आता आठवीपर्यंत परीक्षा असल्या काय नि नसल्या काय. काही एक फरक पडणार नाही, असा अनेकांचा खास गैरसमज झालाय. खरे तर असा जावईशोध लावत तेव्हा माध्यमांनी अत्यंत उथळपणे भलते चित्र रंगवले. त्यातून चुकीचा संदेश गेला. आता सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाविरुद्ध सध्या मोठीच ओरड सुरु झालीय. पूर्वीप्रमाणेच परीक्षा सुरु करण्याची मागणी पुन्हा जोर धरतेय. आपल्याकडचे कारभारीदेखील पूर्वीप्रमाणेच परीक्षा सुरु करावी यासाठी आग्रही आहेत\nमुद्दा असा आहे की, एखादी नवीन पद्धत कुठे पचनी पडतेय, तोच दुसरी... तिसरी...असे बदल होत राहतात. एक गोष्ट लागू केली की थोडासा धीर धरावा लागतो. पण असे होत नाही. एकुणात पुन्हा पूर्वीप्रमाणे परीक्षा घ्याव्या लागणार की काय, अशी अस्वस्थता शिक्षकांमध्ये पसरलीय. एके काळी महाराष्ट्र ही देशाची शिक्षणाची प्रयोगशाळा होती, असे मोठ्या अभिमानाने सांगितले जाई. दरम्यानच्या काळात घसरलेली शिक्षणाची गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी केवळ कायदा आणून किंवा निव्वळ जुजबी बदल करून भागणार नाही. एक निश्चित धोरण ठरवायला हवे. काही वर्षे सातत्याने संपूर्ण क्षमतेनिशी त्याचा पाठपुरावा व्हावा. सर्व घटकांनी एकमेकावर विश्वास टाकायला हवा. इगो बाजूला केले पाहिजेत. या कामात अनुभवी व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, संघटनांचा तसेच प्रयोगशील शाळांचा सहभाग घेण्यात आम्हाला कोणता कमीपणा वाटतो, हे खरेच कळत नाही. परस्पर सहभागाने, पारदर्शकपणे आणि चिकित्सकपणे एकमेकांचे काम तपासत-सुधारत पुढे जायला हवे. आज हा खुलेपणा शिक्षक, शासन, स्वयंसेवी संस्था सर्वानीच दाखवण्याची आज गरज आहे. या सर्व घटकांच्या संगमावर रचनावादी शिक्षणाचा मळा फुलेल बहरेल, असा विश्वास वाटतो.\nप्रयोगशील शिक्षक , शिक्षण शास्राचे अभ्यासक , Active teachers forum संयोजक .\nरचनावाद म्हंजी काय रे भाऊ\n- भाऊसाहेब चासकर आपल्या देशातल्या औपचारिक शिक्षणाचा इतिहास साधारण दोनेकशे वर्षांचा आहे. ब्रिटीशकाळात मेकॉलेने(१८३५) इथल्या शिक्षणाल...\nप्रमाणभाषेचा अतिरेकी आग्रह घातकच\n- भाऊसाहेब चासकर मुल ज्या सहजतेनं कुटुंबात भाषा शिकते , ती वापरते , त्यात व्यवहार करते , तितक्या नैसर्गिक पद्धतीनं , सहजतेनं म...\nभाऊसाहेब चासकर , bhauchaskar@gmail.com देशातल्या भावी नागरिकांना संसदीय शासन प्रणालीचा म्हणजेच लोकशाहीतील स्वातंत्र्य , समता , ...\nरचनावाद म्हंजी काय रे भाऊ\nसरकारी शाळांमधील समृद्धीची बेटं\nपाठीवरचे जड झाले ओझे\nप्रमाणभाषेचा अतिरेकी आग्रह घातकच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://tyaa-kavitaa.blogspot.com/2011/12/blog-post_16.html", "date_download": "2018-04-24T03:00:20Z", "digest": "sha1:JMYVQ74OVM2AE4WLW3BK545UBQNEETIL", "length": 7184, "nlines": 122, "source_domain": "tyaa-kavitaa.blogspot.com", "title": "’त्या’ कविता: अजुनी ना जखम बुजे- विंदा करंदीकर", "raw_content": "\nनिखळ, ख-याखु-या कविता पूर्ण समजायच्याही कितीतरी आधी आपल्याशी संवाद साधतात\nअजुनी ना जखम बुजे- विंदा करंदीकर\nअजुनी ना जखम बुजे.\nसंथ निळा खोल डोह;\nया ब्लॉगवरील कविता कॉपी-पेस्ट करता येणार नाहीत.\nआपणांस या कविता विनासायास, कुठलेही कष्ट न घेता आंतरजालावर एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याच्या बदल्यात आपण किमान कवितांच्या बाबतीत तरी कॉपी-पेस्टची अंगवळणी पडलेली सवय बाजूला ठेवावी असे संग्राहकाला वाटते.\nकविता सरसकट कॉपी-पेस्ट करणं टाळा.\nसुमारे साडे-तीनशेच्यावर कविता टा‌ईप करताना संग्राहकाने इन्व्हेस्ट केलेला वेळ, श्रम याचसाठी आहेत की तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा.\nकाही शंका असल्यास कमेंट लिहा, प्रश्न विचारा- त्यांची उत्तरं देण्याचा यथाशक्ती, यथामती प्रयत्न केला जा‌ईल.\nएखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, टा‌ईप करा. कवितेचं ते खरंखुरं हस्तांतरण असेल.\nकॉपी-पेस्ट्चा शॉर्टकट चोखाळू नये.\nआपण रसिक आहात, आपल्याकडून हे अपेक्षित नाही.\nअरविंद वामन कुलकर्णी (1)\nगजानन माधव मुक्तिबोध (1)\nभिलोरी बोलीतील कविता (3)\nमलिका अमर शेख (6)\nवि. दा. सावरकर (1)\nशमशेर बहादूर सिंग (2)\nश्री. कृ. कोल्हटकर (1)\nहरिवंश राय बच्चन (1)\nएक बार वक्त से, लम्हा गिरा कहीं\nवहॉं दास्तां मिली, लम्हा कहीं नहीं\nहे लम्हें वेचून जपण्याकरताच मी लिहिते, लिहीत राहीन.\n’त्या’ कवितांचा संग्रह करण्यातून संग्राहकाला कोणताही आर्थिक लाभ नाही. संग्राहक आर्थिक लाभाकरिता या कवितांचा वापर करत नाही; आणि, तसे करण्यास कोणालाही प्रोत्साहन देत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2018/01/blog-post_5.html", "date_download": "2018-04-24T03:13:07Z", "digest": "sha1:CCFPWJWGSWJD72OMTADXJG4O6CVXSZWY", "length": 30401, "nlines": 305, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: लाल सलाम-२ : प्रकाश आंबेडकर देशद्रोहीच.", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nशुक्रवार, ५ जानेवारी, २०१८\nलाल सलाम-२ : प्रकाश आंबेडकर देशद्रोहीच.\nकाल म्हटल्या प्रमाणे लाल सलामचा आंबेडकरी चळवळीत जो शिरकाव होत आहे तो शिरकाव निव्वड ब्राह्मण द्वेषातून होऊ दिला जात आहे. पण लाल सलामची मूलभूत मांडणी व त्यांची विचारसरणी याचा विचार केल्यास आर.एस.एस.मधून येणा-या संभाव्य धोक्यापेक्षा लाल सलामचा धोका अधीक तीव्र नि विनाशकारी आहे. जगभरात जिथे कुठे लाल सलामची(कमुनिस्टांची) सत्ता आहे वा ते वरचढ झाले आहेत तिथे सगळ्यात आधी मानवी मुल्ये नाकारली गेली आहेत. रशिया, चीन वा आजून कोणतेही कमुनिस्ट राष्ट्र असो, जेंव्हा लाल सलामनी सत्ता हाती घेतली तेंव्हा तिथे सगळ्यात आधी मूलभूत हक्कावर बंधी आली व ती सर्व ताकत लावून टिकविली गेली. संविधान वगैरे प्रकार लाल सलामला अजिबात मान्य नसून पॉलित-ब्युरोची पोलादी पकड यात लोकशाही नि मानवी मुल्ये तुडविले जातात हा जगभरातला इतिहास आहे. लाल सलाम वाल्यांची मोडस ओपरेंडी ठरलेली आहे. आधी कामगारांना हाताशी धरुन चळवळ उभी करा. त्यानंतर शेतकरी व इतर वर्ग जोडत न्या. सत्ताधा-यांविषयी लोकांना पेटवा आणि त्यातून मग रक्तरंजित क्रांती घडवत सत्ता ताब्यात घ्या. मात्र ही मोडस आपरेंडी भारतात फेल गेली. मग काही वर्षे चिंतन व मनन करुन आता कमुनिस्टांनी जय-भीम ला सोबत घेण्याचे ठरविले. मग बाबासाहेबांचे गुणगाण गात लाल सलाम त्यांच्या कार्यक्रमांतून जयभीम म्हणू लागले. जयभीमवाल्यांना खेचण्यासाठी एवढं पुरेसं असतं. मग जोडीला आर.एस.एस. ला झोडपणे सुरु झाले. यामुळे तर जयभीमवाले भारावूनच गेले. संघाचा धाक दाखविला की आंबेडकरी माणूस डोकं गहाण टाकून रस्त्यावर उतरतो हे एक दूर्दैवी सत्य आहे. पण इथे मात्र ज्याच्या सोबतीने रस्त्यावर उतरतो तो लाल सलाम संघापेक्षा हजारोपटीने विघातकी आहे याचं कोणालाच भान राहिलेलं नाही. अशाच भान सुटलेल्या नेत्यांमध्ये पहिला नंबर लागतो तो प्रकाश आंबेडकर यांचा.\nमुळात प्रकाश आंबेकरांचा स्वभाव जरा इगोइस्टीक आहे. त्यामुळे त्यांची कायमच अडचण झाली आहे. भाजप वगैरे तर वैचारीक बैठक जुडत नाही म्हणून ठीक आहे, पण त्यांचं कॉंग्रेस सारख्या पक्षाशी सुद्धा फारसं जमलं नाही. आठवले, गवई, ढसाळ व कवाडे वगैरे नेत्यांनी जो काही रिपब्लिकन ऐक्याचा प्रयत्न केला त्यात खोडा घालण्याचे काम प्रकाश आंबेडकरांच्या इगोने बजावले. त्यातून मग इतर नेते कॉंगेसच्या तंबूत दाखल होऊ लागले व प्रकाश आंबेडकर एकटे पडत गेले. इतर नेते मंत्री-संत्री पदं उपभोगतांना प्रकाश आंबेडकरांना मात्र स्वबळावर साधी आमदारकी कधी नशिबी आली नाही. अकोल्यात तसा त्यांचा प्रभाव जरुर होता पण स्वबळावर नेमका किती याची चाचणी व्हायची होती. ती जेंव्हा झाली तेंव्हा प्रकाश आंबेडकरांची अकोल्यातली ताकद ही नुसती स्थानिक निवडणूकां पुरती असून विधानसभा व लोकसभेच्या लढतीत प्रकाश आंबेडकरांची अकोल्यातली ताकद नुसतं बढेजावपणा आहे हे सिद्ध होत गेले. एकूण काय तर आंबेडकरी चळवळीतील प्रकाश आंबेडकर हे नाव नुसताच फुगा बनून राहिला व इतर आंबेडकरी नेते मात्र सरकार दरबारी पदं भुषवू लागली. या सगळ्याला प्रकाश आंबेडकर यांचा इगो कारणीभूत होता. यातूनच मग त्यांचा नव्या जोडिदाराचा शोध सुरु झाला व तिकडून लाल-सलामच्या तंबुतून जयभीमचा नारा ऐकू आल्यावर आंबेडकरांचा शोध संपला.\nवर म्ह्टल्या प्रमाणे लाल सलामवाले आंबेडकरी चळवळीत घुसू पाहत होते तर आंबेडकर चळवळीतील नेता प्रकाश आंबेडकर नव्या चळवळ्यांच्या शोधात होते. कारण आंबेडकरी जनतेने प्रकाश आंबेडकर यांचं नेतृत्व मतदानाच्या पेटीतून साफ नाकारलं होतं. त्यामुळे यांची राजकीय कारकीर्द भुईसपाट झाली. त्यातून उठण्यासाठी कोणाचीतरी गरज होतीच. तिकडे लाल सलामवाल्यांनाही आंबेडकरी चळवळीत घुसायचे होते. दोघांचीही वेळ खराब होती व त्यामूळे दोन्ही विचारधारांना एकमेकांची गरज होती. स्वत:ची संघटना भक्कम करण्याच्या स्वार्थातून प्रकाश आंबेडकरांनी कमुनिस्टांशी दोस्ती केली. ईथेच आंबेडकरी चळवळीशी सर्वात मोठा घात झाला, पण तो झाला हे कळायला आजून काही वर्षे जावी लागतील. सध्या मात्र या मैत्रीचा हनीमून पिरीयड सुरु असून लाल-सलाम व जयभीमचा नारा एका मंचावरुन देणारे तमाम कार्यकर्ते येणा-या विनाशाचं बेधूंद होऊन स्वागत करीत आहेत हे आंबेडकरी चळवळीचं दुर्दैव.\nकमुनिस्टांच्या विविध संघटना व जे.एन.यू. मधील टाळकी यांनी प्रकाश आंबेडकरांना देशभर त्यांचं व्यासपिठ उपलब्ध करुन दिल. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांना लाल सलामचा पुडका आला असून महाराष्ट्रातील आंबेडकरी जनतेला लाल सलामच्या दावणीला बांधण्याचे काम प्रकाश आंबेडकर करत आहेत. पण या दोन चळवळींमध्ये मूलभूत फरक आहे व तो एकमेकांशी ताळमेळ खात नाही ही गोष्ट प्रकाश आंबेडकर विसरलेत. त्यापेक्षा भाजपच्या गटात उडी मारणारे जोकर आठवले एकदाचे परवडले. खूप अक्कल असण्यापेक्षा ती नसणे कधीकधी परवडते हे आठवलेंच्या बाबतीत मी मान्य करतो. त्यांनी किमान देशद्रोही वृत्तीशी मैत्री केलेली नाही एवढा दिलासा नक्कीच आहे.राहिला जातीयवादी वृत्तीचा...भाजपची राजकीय लालसा जातीयवादावर लगाम लावण्याचे काम करीत राहिल. त्याचं फार लावून घ्यायची गरज नाही.\nराजकीय नेतृत्व आमान्य असलं तरी वैयक्तीक पातळीवर आंबेडकरी समाजाला प्रकाश आंबेडकरांबद्दल काही प्रमाणात कायमच आदर राहिला आहे. पण त्यांनी राजकीय स्वार्थापायी महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीचा जो दूरुपयोग चालविला आहे त्याची किंमत मोजायची वेळ जेंव्हा केंव्हा येईल तेंव्हा प्रकाश आंबेडकरांना अंगाखांद्यावरचं विकून भिकेला लागावं लागेल एवढं नक्की. लाल सलामचा आंबेडकरी चळवळीत जो शिरकाव चालू आहे, त्याला फक्त नि फक्त प्रकाश आंबेडकर जबाबदार असून त्यांच्यामुळे आंबेडकर चळवळीची मूलभूत मांडणी विस्खटीत होत आहे. आंबेडकर चळवळ ही संविधानाला मानणारी नि स्वातंत्र्य, समता, बंधूता या तत्वावर चाचणारी संघटना आहे. लाल सलामला मुळात संविधानच मान्य नाही. हा बेसीक फरक लक्षात घ्या. लाल सलामला साम्यवादी शासन मान्य असून त्यात सगळ्यात आधी मूलभूत अधिकार नि स्वातंत्र्य नाकारले जाते. अशा मूलभूत अधिकार नाकारणा-या संघटनांच्या सोबतीने प्रकाश आंबेडकर नेमकं काय साधायचा प्रयत्न करीत आहेत स्वत:चा राजकीय स्वार्थ संविधानापेक्षा अचानक मोठा कसा काय होऊ शकतो स्वत:चा राजकीय स्वार्थ संविधानापेक्षा अचानक मोठा कसा काय होऊ शकतो उदया लाल-सलामच्या जोडीने समजा क्रांती झालीच व प्रकाश आंबेडकर सत्तेत आलेच तर सगळ्यात आधी संविधान हटविले जाईल. मग प्रकाश आंबेडकर त्यांच्याच आजोबाने लिहलेलं संविधान हटविण्याच्या पापात हातभार लावणार आहेत की कसे उदया लाल-सलामच्या जोडीने समजा क्रांती झालीच व प्रकाश आंबेडकर सत्तेत आलेच तर सगळ्यात आधी संविधान हटविले जाईल. मग प्रकाश आंबेडकर त्यांच्याच आजोबाने लिहलेलं संविधान हटविण्याच्या पापात हातभार लावणार आहेत की कसे आर.एस.एस. हा संविधान विरोधी आहे म्हणून प्रचार करणारे आंबेडकर ज्यांच्या सोबतीने जात आहेत ते कमुनिस्ट तर देश ही संकल्पनाच मान्य करीत नाहीत. त्यांच्या मते तर जागतीक कामगार हाच देश असतो. मग त्या निकषावर भारत देश जागतीक कामगार असा बनताना सर्वात आधी संविधान पेटविले जाईल त्याचं काय आर.एस.एस. हा संविधान विरोधी आहे म्हणून प्रचार करणारे आंबेडकर ज्यांच्या सोबतीने जात आहेत ते कमुनिस्ट तर देश ही संकल्पनाच मान्य करीत नाहीत. त्यांच्या मते तर जागतीक कामगार हाच देश असतो. मग त्या निकषावर भारत देश जागतीक कामगार असा बनताना सर्वात आधी संविधान पेटविले जाईल त्याचं काय दुसरा मुद्दा कमुनिस्टांना देशात कामगारांची हुकूमशाही हवी आहे... लाल सलाम म्हणतांना कामगारांची हुकूमशाही हा कायमच त्यांचा अजेंडा राहिला आहे. मग ही कामगारांची हुकूमशाही प्रकाश आंबेडकरांना चालणार आहे का दुसरा मुद्दा कमुनिस्टांना देशात कामगारांची हुकूमशाही हवी आहे... लाल सलाम म्हणतांना कामगारांची हुकूमशाही हा कायमच त्यांचा अजेंडा राहिला आहे. मग ही कामगारांची हुकूमशाही प्रकाश आंबेडकरांना चालणार आहे का नसेल तर मग कमुनिस्टांना आंबेडकरी चळवळीत घुसू देण्याचे कारण काय नसेल तर मग कमुनिस्टांना आंबेडकरी चळवळीत घुसू देण्याचे कारण काय किंवा स्वत:च्या वैयक्तीक स्वार्थापोटी कमुनिस्टांशी संधान बांधणारे प्रकाश आंबेडकर खरे संविधानद्रोही ठरत नाही का किंवा स्वत:च्या वैयक्तीक स्वार्थापोटी कमुनिस्टांशी संधान बांधणारे प्रकाश आंबेडकर खरे संविधानद्रोही ठरत नाही का संघाला संविधान द्रोही दाखवून लोकांमध्ये भिती निर्माण करत ख-या संविधानद्रोही लाल-सलामशी मैत्री करणारे प्रकाश आंबेडकर देशाच्या विनाशाची पायाभरणी करीत नाहीत का\nकमुनिस्टांशी संधान बांधून लाल सलाम म्हणत हिंडणारे नवे आंबेडकरवादी जन्मास घालणारे प्रकाश आंबेडकर खरे संविधानद्रोही व दोशद्रोही ठरतात. त्यांचा हा गुन्हा अक्षम्य असून लाल सलामशी केलेली मैत्री देशाचा घात करते की सजग नागरिकांमुळे त्यांचाच आत्मघात होतो हे येणारं काळच सांगेल. तरी आजच्या घडिला लाल सलामशी केलेल्या दोस्तीमुळे प्रकाश आंबेडकर माझ्या नजरेत तरी देशद्रोहीच ठरतो. बास\nPosted by एम. डी. रामटेके at १२:१८ म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: कमुनिस्ट, प्रकाश आंबेडकर, लाल सलाम\nmahen ६ जानेवारी, २०१८ रोजी ३:२२ म.उ.\nSudam Rathod ६ जानेवारी, २०१८ रोजी ४:२३ म.उ.\nमूर्खपणाचा कळस आहे हा लेख\nAmol ८ जानेवारी, २०१८ रोजी ६:४९ म.पू.\nछान लेख . लाल सलाम चा धोका वेळीच ओळखावा\nअनामित ८ जानेवारी, २०१८ रोजी ६:०८ म.उ.\nज्या दिवशी लाल सलाम उरावर बसेल नं तेव्हा सगळे दिवास्वप्न उडुन जातील\nBhimrao Bansod १८ जानेवारी, २०१८ रोजी ४:०३ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nसुप्रिम कोर्टातले चार चिल्लर\nलाल सलाम-४ : क्रांती अटळ आहे\nसंभाजी भिडेला आधी ताब्यात घ्या\nलाल सलाम-३ : सावधान... कमुनिस्ट येत आहेत.\nउदयनराजे नावाचा उपहास आम्ही खपवून घेऊ\nलाल सलाम-२ : प्रकाश आंबेडकर देशद्रोहीच.\nलाल सलाम-१ : आंबेडकर चळवळीची आत्महत्याच\nभीमा-कोरेगाव- माझ्या पुर्वजाना श्रद्धांजली माझा अध...\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE", "date_download": "2018-04-24T02:45:27Z", "digest": "sha1:7X4ZDI4AKSQPHNQ6BERHU2XWKBLAAMV3", "length": 4538, "nlines": 125, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बिली ग्रॅहाम - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nविल्यम फ्रँकलिन ग्रॅहाम जुनियर (नोव्हेंबर ७, १९१८ - २१ फेब्रुवारी, २०१८) हा ख्रिश्चन धर्मप्रसारक होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९१८ मधील जन्म\nइ.स. २०१८ मधील मृत्यू\nप्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम विजेते\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ फेब्रुवारी २०१८ रोजी १०:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://baliraja.com/", "date_download": "2018-04-24T02:48:28Z", "digest": "sha1:XJWMEOVZ5Q2AMF42XSI4GVVJ44OF47KR", "length": 17934, "nlines": 266, "source_domain": "baliraja.com", "title": " बळीराजावरील नवीन लेखन | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nमहाराष्ट्राच्या दुर्दशेची पन्नाशी - शरद जोशी\nवाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n21/04/2018 तुलना दोन शरदांची अनंत देशपांडे 171 21/04/18\n20/04/2018 किसान समन्वय समिती गंगाधर मुटे 8 20/04/18\n20/04/2018 युवा आघाडी गंगाधर मुटे 8 20/04/18\n20/04/2018 स्वतंत्र भारत पक्ष गंगाधर मुटे 19 20/04/18\n20/04/2018 अध्यक्षांचा स्तंभ गंगाधर मुटे 12 20/04/18\n20/04/2018 शेतकरी संघटना अध्यक्षीय कार्यकारिणी दि. १२ डिसेंबर २०१६ पासुन. Ghanwat 22 20/04/18\n20/04/2018 ४ थे अ.भा.म.शे.सा.सं : छायाचित्र गंगाधर मुटे 130 20/04/18\n11/04/2018 ग्रामपंचायत विकास आराखडा गंगाधर मुटे 53 1 19/04/18\n18/04/2018 आंबेठाण : राज्य कार्यकारिणी बैठक रद्द गंगाधर मुटे 30 18/04/18\n18/04/2018 आकोट : शेतकरी संघटना युवा परिषद गंगाधर मुटे 34 18/04/18\n23/05/2011 शेतकरी पात्रता निकष गंगाधर मुटे 1,903 2 17/04/18\n14/04/2018 \"ग्राम पंचायत\" मोबाईल ऍपचे लोकार्पण गंगाधर मुटे 51 14/04/18\n13/04/2018 ग्राम पंचायत - ऍपचा उद्देश गंगाधर मुटे 24 13/04/18\n12/04/2018 ग्रामपंचायतीने करावयाची कामे गंगाधर मुटे 44 12/04/18\n12/04/2018 परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय गंगाधर मुटे 55 12/04/18\n12/04/2018 आर्वी छोटी गावाचा नकाशा (Google Map) गंगाधर मुटे 60 12/04/18\n12/04/2018 ग्राम पंचायत कर आकारणी दर गंगाधर मुटे 52 12/04/18\n12/04/2018 आर्वी (छोटी) : लोकसंख्या व इतर माहिती गंगाधर मुटे 49 12/04/18\n12/04/2018 इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना गंगाधर मुटे 34 12/04/18\n12/04/2018 श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना गंगाधर मुटे 35 12/04/18\n12/04/2018 संजय गांधी निराधार अनुदान योजना गंगाधर मुटे 16 12/04/18\n12/04/2018 हिवरे बाजार जि. अहमदनगर : समृद्ध एक हिरवगार गाव गंगाधर मुटे 21 12/04/18\n12/04/2018 ग्राम पंचायत संदर्भातील महत्वाचे महाराष्ट्र शासन निर्णय (GR) गंगाधर मुटे 25 12/04/18\n12/04/2018 ​ पंधरावा वित्त आयोग स्थापन गंगाधर मुटे 20 12/04/18\n11/04/2018 अजूनही क्रांतिसूर्य महात्मा फुलेंचे विचार उमजले नाहीत का... पंकज गायकवाड 31 11/04/18\n11/04/2018 ग्राम पंचायत पदाधिकारी - कार्यकाळ - २०१७ ते २०२२ गंगाधर मुटे 61 11/04/18\n11/04/2018 ग्राम पंचायत पदाधिकारी - कार्यकाळ - २०१२ ते २०१७ गंगाधर मुटे 34 11/04/18\n11/04/2018 अटल पेन्शन योजना : वृद्धापकाळाचा आधार गंगाधर मुटे 19 11/04/18\n11/04/2018 प्रधानमंत्री आवास योजना गंगाधर मुटे 21 11/04/18\n11/04/2018 गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना गंगाधर मुटे 16 11/04/18\n11/04/2018 क्रीडा क्षेत्रातील विविध योजना-उपक्रम गंगाधर मुटे 13 11/04/18\n11/04/2018 डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना गंगाधर मुटे 17 11/04/18\n11/04/2018 भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष सामाजिक प्रोत्साहन योजना गंगाधर मुटे 13 11/04/18\n11/04/2018 वीज बिल : कृषी संजीवनी योजना गंगाधर मुटे 14 11/04/18\n10/04/2018 'माझी कन्या भाग्यश्री' योजना गंगाधर मुटे 21 10/04/18\n10/04/2018 परंपरागत कृषी विकास सेंद्रीय शेती योजना गंगाधर मुटे 20 10/04/18\n10/04/2018 प्रधानमंत्री पीक विमा योजना गंगाधर मुटे 19 10/04/18\n10/04/2018 महिला उद्योजकांसाठी विविध योजना गंगाधर मुटे 24 10/04/18\n10/04/2018 खादी व ग्रामोद्योग : उद्योगाची संधी गंगाधर मुटे 17 10/04/18\n10/04/2018 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना गंगाधर मुटे 19 10/04/18\n10/04/2018 मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही ते शोधा गंगाधर मुटे 25 10/04/18\n10/04/2018 आदर्शगाव संकल्प व प्रकल्प गंगाधर मुटे 16 10/04/18\n10/04/2018 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना गंगाधर मुटे 30 10/04/18\n10/04/2018 युगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गंगाधर मुटे 19 10/04/18\n14/02/2012 असा आहे आमचा शेतकरी गंगाधर मुटे 3,531 1 10/04/18\n09/04/2018 १४ व्या वित्त आयोगाचा निधी ग्रा.पं ने कसा वापरला ते जाणून घ्या. गंगाधर मुटे 52 09/04/18\n09/04/2018 एक आगळेवेगळे आदर्श गाव : पाटोदा गंगाधर मुटे 30 09/04/18\n03/04/2018 त्रैमासिक अंगारमळा : अंक - ५ गंगाधर मुटे 273 03/04/18\n18/08/2011 वादळाची जात अण्णा गंगाधर मुटे 2,652 6 01/04/18\n28/05/2013 अन्नधान्य स्वस्त आहे गंगाधर मुटे 1,050 2 26/03/18\n21/04/2015 पाहून घे महात्म्या गंगाधर मुटे 849 3 24/03/18\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\n* आवागमन आणि सदस्य खाते सूचना\nअंगारमळा : मार्च २०१८ - अंक - ५\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nरानमेवा - भूमिका (14)\nमाझे फेसबूक स्टेटस (12)\nनागपुरी तडका - ई पुस्तक (10)\nकविता रसग्रहण - 'मातीत जगणं, मातीत मरनं' (9)\nगझल: लागेल इथनं वाट आमची (8)\nउद्देश आणि भूमिका (6)\nये तू मैदानात : शेतकरी गीत (6)\n४ थे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबई : नियोजन (6)\nऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी (6)\nकापूस निर्यात बंधनमुक्त (5)\nमा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - बरं झालं देवाबाप्पा (5)\nनागपुरी तडका - ई पुस्तक (43,080)\nमाझे फेसबूक स्टेटस (26,609)\nसेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता (22,823)\nकापसाचा उत्पादन खर्च. (16,201)\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा. (14,588)\nभोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा (10,617)\nकुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....\nउद्देश आणि भूमिका (9,864)\n“माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचा प्रकाशन समारंभ (8,729)\nहंबरून वासराले चाटते जवा गाय (7,306)\nशेतकरी संघटना लोगो, बिल्ला (6,974)\nnice... 3 दिवस 18 तास आधी\nग्राम संसाधन गटाची स्थापना 4 दिवस 18 तास आधी\nफेसबुक लिंक 6 दिवस 22 तास आधी\nफेसबुक लिंक १ आठवडा 6 दिवस आधी\n 3 आठवडे १ दिवस आधी\nअतिशय बिनधास्त गझल 3 आठवडे १ दिवस आधी\nफेसबुक लिंक 3 आठवडे 3 दिवस आधी\nमस्त आहे.. 4 आठवडे 18 तास आधी\nफेसबुक लिंक 4 आठवडे 18 तास आधी\nअतिशय सुंदर गझल 1 month 17 तास आधी\nफेसबुक पोस्ट 1 month १ दिवस आधी\nसंकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९\n© लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन. नियमावली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/------------9.html", "date_download": "2018-04-24T02:25:21Z", "digest": "sha1:74KR7G3DSFVUST6LKGNPMJZCD23RNECL", "length": 21351, "nlines": 615, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "घटोत्कच लेणी", "raw_content": "\nघटोत्कच लेण्या ह्या महाराष्ट्रातल्या औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात जंजाळा गावी वसलेल्या बौद्ध लेण्या आहेत. अजिंठा लेण्यांकडे जाताना गोळेगावापासून डावीकडे पंधरा कि.मी.वर असलेल्या अंभई गावापासून पुढे बोरगावजवळ घटोत्कच लेणी आहेत. प्राचीन काळी येथे असणाऱ्या घटोत्कच गावामुळे या लेण्याला घटोत्कच हे नाव पडले असावे. जंजाळा गाव हे पठारावर वसलेले असुन गावाच्या उजव्या बाजूला घटत्कोच लेणी तर डाव्या बाजूच्या पठारावर जंजाळा किल्ला आहे. गडाच्या पूर्वेकडील दरीत ह्या लेण्या कोरलेल्या असुन लेणीत जाण्यासाठी पुरात्तत्व खात्याने पायऱ्या बांधल्या आहेत. जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांपासून २८ किमी अंतरावर असूनही घटोत्कच लेणी दुर्लक्षित वाटतात पण सिमेंटच्या पायऱ्या आणि विहारांना लाकडी कवाड बांधली असल्यामुळे पुरातत्त्व खात्यानुसार लेणी अगदीच दुर्लक्षित नाही. मधोमध एक भव्य आणि प्रशस्त असं विहार, विहारात मोठमोठे खांब आणि त्याच्या दोन्ही बाजुला छोट्या छोट्या खोल्या असा घटोत्कच लेण्यांचा थाट आहे. पायऱ्या उतरल्यावर सर्वप्रथम उजव्या बाजुला सात नागफणा धारण केलेली एक मुर्ती पहायला मिळते. या मुर्तीच्या पुढे अजुन एक शिल्प आहे पण प्रचंड झिज झाल्याने ते ओळखू येत नाही. येथुन पुढे आपला प्रवेश लेण्याच्या दरवाजासमोर होतो. हे चैत्यगृह असुन त्याला आत जाण्यासाठी तीन दरवाजे आहेत. चैत्यगृहाच्या बाहेर उजव्या व डाव्या बाजुस दालने कोरलेली असुन उजव्या दालनाबाहेर अनेक बुद्धमुर्ती कोरल्या आहेत तर डाव्या दालनाबाहेर भिंतीवर वराहदेवचा शिलालेख कोरला आहे. पुरातत्व खात्याने थोड्याफार माहितीचा एक फलक येथे लावला आहे. लेण्यातील चैत्यागृहाचे दर्शनी दालन प्रशस्त असून त्याला २० अष्टकोनी स्तंभ आहेत. मधल्या दोन व कोपऱ्यातील दोन खांबांचा आकार व त्यावरील नक्षी इतरांपेक्षा वेगळी आहे. दालनाच्या डाव्या बाजूला अर्धस्तंभांवर बुद्धाची मूर्ती आणि ये धर्मा हेतुप्रभवः असा श्लोक आहे. मंडपाच्या मागील भिंतीत तीन गर्भगृह असुन मधील मोठया गाभाऱ्यात सिंहासनाधिष्ठित धर्मचक्रप्रवर्तन मुद्रेतील बुद्धाची भव्य मूर्ती असून आसनाखाली हरणे व मधे धर्मचक्र आहे. उजवीकडे वज्रपाणी आणि डावीकडे पद्मपाणी यांच्या चामरधारी मूर्ती आहेत पण त्यांच्या हातात हातात कमळे दिसत नाही. उरलेले दोन लहान गाभारे रिकामे आहेत. या दालनात डाव्या बाजुस ७ तर उजव्या बाजुस ५ असे एकुण बारा लहान विहार खोदण्यात आले आहेत. दोन्ही बाजुच्या मधल्या विहारच्या दरवाजासमोर स्तंभ कोरलेले आहेत. चैत्यगृहातुन बाहेर आल्यावर पुढे डाव्या बाजुस तीन अर्धवट कोरलेले विहार आहेत तर उजव्या बाजुला खालच्या अंगास खडकात अर्धवट कोरलेले पाण्याचे टाके आहे पण त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. सन २०१३-१४ साली या टाक्यातील गाळ काढताना आतील बाजूस एक शिल्प उजेडात आले. या शिल्पात चार हरिणे असुन या चारही हरिणांच्या धडास एकच डोके दाखवले आहे. या लेण्याच्या समोरील बाजुस दरीच्या दुसऱ्या अंगास अर्धवट कोरलेल्या दुमजली गुहा दिसुन येतात. घटोत्कच लेणी अजंठा लेण्यांच्या तुलनेत लहान असली तरी पश्चिम महाराष्ट्रातील महायानपंथीय लेण्यातील पहिली व अत्यंत महत्वाची लेणी आहेत. मोठ्या लेण्यात व्हरांड्याच्या उत्तरेला वाकाटक राजा हरिषेणाचा मंत्री वराहदेव याचा बाविस ओळींचा ब्राम्ही लिपीतील एक खंडित शिलालेख आहे. त्याचा खालचा भाग अस्पष्ट झाला असून वरील भागात वराहदेवाची सुरुवाती पासूनची वंशावळ दिली आहे. या शिलालेखात अशमाकच्या राजकन्येचा उल्लेख आहे. वाकाटाक नरेशाचा मंत्री वराहदेव याने इ.स. ५ व्या शतकात हे विहार लेणे कोरण्यासाठी दान दिल्याचे समजते. अजिंठ्याच्या १६ आणि १७ क्रमांकाच्या गुंफा बांधल्या जात असताना वराहदेवाने अजिंठ्यापासून अकरा मैल अंतरावर घटोत्कच येथे देणगी देउन आणखी एका विहार उभारणीला सुरूवात केली. ही विहार-गुंफा जरी अपुरी राहिली असली तरी वाकाटक काळातील अजिंठा गुंफांचा अचूक कालक्रम ठरवण्यासाठी आणि दण्डीचा वृतान्त पडताळून पाहण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. वाकाटक राजा हरिषेण याच्या मृत्यूनंतर राज्यावर आलेल्या त्याच्या वारसदाराला मांडलीक राजांनी सिंहासनावरून पदच्युत केले. वाकाटक इतिहासातील या घटनेमुळे घटोत्कच येथील लेण्यांचे काम अर्धवट राहिले. या लेणीविषयी सर्वप्रथम कॅप्टन रोज यांनी लक्ष वेधले व श्री डब्ल्यू गुच ब्रॅडली यांनी या लेणीचे वर्णन केले. घटोत्कच लेणी पुरातत्व खात्याने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेली असून सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग, औरंगाबाद यांच्या अखत्यारित आहे.--------------------------सुरेश निंबाळकर\nलेणीप्रकार - ​बौद्ध लेणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/-------4.html", "date_download": "2018-04-24T02:42:27Z", "digest": "sha1:MLJ7DXRV4ZQMVT7PFJAJYPNEAKXBV4SW", "length": 13964, "nlines": 614, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "चापोरा", "raw_content": "\nचापोरा किल्ला त्याच्या इतिहासाबरोबर गोव्यातील एक प्रमुख पर्यटक आकर्षण केंद्र म्हणुन प्रसिद्ध आहे. म्हापसा पासून अंदाजे 10 किमी असलेला हा किल्ला मराठ्यांपासून आपल्या प्रदेशाचे संरक्षण करण्यासाठी इ.स.1617 मध्ये पोर्तुगीजांनी बांधला. हा प्रदेश पोर्तुगीज आपल्या ताब्यात घेण्यापूर्वी येथे विजापूरच्या अली आदिलशाहची सत्ता होती व त्याच्या अधिकाऱ्याने येथे किल्ला बांधला होता. आदिल शाह कारकिर्दीच्या नंतर पोर्तुगीजानी किल्ला आपल्या ताब्यात घेतला आणि १६१७ मध्ये त्याची पुनर्बांधणी करण्यात आली. आणीबाणीच्या काळात बचाव करण्यासाठी पोर्तुगीजानी त्यात भूमिगत बोगदे बांधले. पोर्तुगीजानी १५०हुन अधिक वर्षे या किल्ल्यावर राज्य केले. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत मराठ्यांनी हा किल्ला जिंकला पण पोर्तुगीजानी पुन्हा त्याच्यावर ताबा मिळवला.आज किल्ल्याचा अंतर्गत भाग पूर्ण उजाड झाला असला तरी आणीबाणीच्या काळात बचाव करण्यासाठी पोर्तुगीजानी बांधलेल्या भुयारात शिरण्याची तोंडे आजही दिसून येतात.आज या किल्ल्याने आपले पूर्वी असलेले वैभव गमावले असले तरी येथून निसर्गाचे अप्रतीम दर्शन होते. संभाजी महाराजांनी जिंकलेला आणि सुंदर विहंगम दृश्य पाहण्यासाठी एकदा तरी या किल्ल्याला भेट दयायला हवी \nदुर्गप्रकार - सागरी किल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/tag/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-24T02:45:44Z", "digest": "sha1:HRADEFTXCOGK6SUOJV4PKY4BKSX2PFFL", "length": 6015, "nlines": 98, "source_domain": "putoweb.in", "title": "नवीन किस्सा", "raw_content": "\nपत्ता विचारणारी / सांगणारी मंडळी आणि प्रकार\nपत्ता विचारणारे आणि सांगणारे यांच्या नाना तर्हा\nPosted in पुटो च्या लेखणीतूनTagged अनुभव, नवीन किस्सा, नवीन लेख, पुणेरी टोमणे, मजेदार, लेख, puto च्या लेखणी मधून, PUTO च्या लेखणीतूनLeave a comment\nWhatsapp Group वरील हा किस्सा वाचलाच पाहिजे\nएक नंबर किस्सा झाला\nPosted in पुटो च्या लेखणीतूनTagged किस्सा, नवीन किस्सा, पुणेरी टोमणे, लेक, puneri tomneLeave a comment\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nचाणक्य के 20 सूत्र जो आपके जीने का तरीका बदल सकते हैं\n\"TITANIC\" पुण्यात बनला असता तर\nद परफेक्ट लाईफस्टाईल - I\n\"शोले\" जर पुण्यात बनला असता तर.\nपु ल देशपांडे यांचे दुर्मिळ कलेक्शन - पुणेकर, मुंबईकर आणि नागपूरकर\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nचाणक्य के 20 सूत्र जो आपके जीने का तरीका बदल सकते हैं\n\"TITANIC\" पुण्यात बनला असता तर\nद परफेक्ट लाईफस्टाईल - I\n\"शोले\" जर पुण्यात बनला असता तर.\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://aidssupport.aarogya.com/marathi/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%85%E0%A4%B2-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A1-%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8-sti/%E0%A4%8F%E0%A4%B8-%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%AF-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2018-04-24T02:41:19Z", "digest": "sha1:CFLCKMLXIMXABQ3T7G3LLZJ62N5NNWEW", "length": 7493, "nlines": 86, "source_domain": "aidssupport.aarogya.com", "title": "एस टी आय उपचार - एड्स मदत गट - मराठी", "raw_content": "\nएच. आय. व्ही. म्हणजे काय\nएच.आय.व्ही बद्दल काही तथ्य\nशासनाने एड्स बाबत घेतलेली दखल\nमुखपृष्ठ एस.टी.आय. एस टी आय उपचार\nएस टी आय उपचार\nजंतूंच्या लागणींमुळे होणारे गोनोरेहा, सिफिल्स, किंवा कॅंक्रोईड सारखे बॅक्टेरियल STI ह्यावर ऍन्टिबायोटिक्सने उपचार होऊ शकतात. त्यामुळे बॅक्टेरियल STI असलेल्या व्यक्तीला डॉक्टर सहसा ऍन्टिबायोटिक्सचा उपचार सुरू करतात. त्याचा गोनेरेहा आणि क्लॅमेडिया सारख्या STI साठी नक्कीच उपयोग होतो.\nलैंगिक भागाजवळ होणारी नागिण HSV , ह्युमन पॅपिलोमाव्हायरस HPV , आणि ह्युमन इम्युनोडेफिशिएन्सी व्हायरस HIV , हे पूर्णत: बरे होत नाहीत, परंतु दिसणार्‍या लक्षणांच्या मदतीने आटोक्यात नक्कीच राहू शकतात.\nफंगल (योनीमार्गावर येणार्‍या बुरशीचे इन्फेक्शन) आणि पॅरासिटिक (ट्रिकोमोनियासिस) STI हे ऍन्टिफंगल आणि ऍन्टिहेल्मिन्थिक एजण्ट्सच्या मदतीने आटोक्यात राहू शकतात.\nSTI चे उपचार हे त्याच्या इन्फेक्शनवर अवलंबून असतात. ऍमॉक्सिसिलीन(किंवा ऍम्पिसिलिन) आणि त्याच्या बरोबरीने टेट्रासायक्लिन अशी ट्रीटमेन्ट uncomplicated gonococcal infection ह्यासाठी सुचवली जाते. गोनोरेहा किंवा क्लॅमेडिया ह्यासाठी डॉक्टर कदाचित ऍझिथ्रोमायसिन किंवा फ़्लॉक्सिन ह्यासारखी ओरल ऍंन्टिबायोटिक्स सुचवू शकतात.\nयोनीमार्गाजवळ होणारी नागिण हे तर तुमची पाठ न सोडणारे इन्फेक्शन आहे. त्यावर सतत उपचार घ्यावे लागतात. परंतु जर लक्षणे दिसायला लागल्यावर लगेचच योग्य निदान करून उपचार सुरू केल्यास आजार नियंत्रणात राहू शकतो. त्यासाठी antiviral medication म्हणून acyclovir (Zovirax), famciclovir (Famvir) or valacyclovir (Valtrex) ही औषधे उपयोगी ठरू शकतात. अशी लागण असलेल्या रुग्णाने हा औषधांचा साठा सतत बरोबर ठेवला, तर अचानक आजार बळकावल्यासही लगेच उपचार सुरू करता येतील. STI असणार्‍या ८०% व्यक्तींना ह्याप्रकारची नागिण ही होतेच होते.\nसिफिलिअस वर उपचार करण्यासाठी सहसा पेनिसिलिनचा वापर केला जातो. योनीमार्गाजवळ येणारे चट्ट्यांवर उपचार करण्यासाठी ऑईन्मेंट्सचा वापर केला जातो.\nगरोदरपणात STI वर केले जाणारे उपचार\nअनेक प्रकारच्या STI वर गरोदरपणात उपचार केले जाऊ शकतात. गरोदरपणात STI झाले असल्यास त्यावर त्वरित उपचार करणे हे अतिशय महत्त्वाचे असते. कारण काही प्रकारचे STI हे आईच्या रक्तातून, प्लॅसेंटामधून बाळामधे जाऊ शकतात.\nSTI एस.टी.आय. होण्याची कारणे\nसेक्शुअल ट्रान्समिटेड इन्फेक्शन (STI) ची लक्षणे\nएस टी आय चे निदान\nएस टी आय उपचार\nSTI होणे कसे टाळाल\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/Vidarbha/Wardha/2017/03/20205513/news-in-marathi-Who-is-the-president-of-JilhaParishad.vpf", "date_download": "2018-04-24T03:05:56Z", "digest": "sha1:HTBBGHDIIYE4RIMNODXDT2EEJAJHNZSG", "length": 12601, "nlines": 240, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "वर्धा जिल्हापरिषदेचा अध्यक्ष कोण ?", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nरायगड - महामार्ग दरोडेखोरांना ७ वर्षे सक्त मजुरी व प्रत्येकी ५००० रु. दंड\nमुंबई - जीटीएस विभागाच्या ४ अधिकाऱ्यांना लाच घेण्याच्या आरोपाखाली अटक\nठाणे - कल्याण रेल्वेस्थानकातील फलाटालगतच्या मोकळ्या जागेवरील कचऱ्याला आग\nठाणे - मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीचे काम दोन दिवस पुढे ढकलले\nठाणे - उल्हासनगरमध्ये किरकोळ कारणावरुन मित्राने केली मित्राचीच हत्या\nमुंबई- नाणारचे भूसंपादन रद्द करण्याचा अधिकार देसाईंना नाही - मुख्यमंत्री\nरत्नागिरी- नाणार प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द - उद्योगमंत्री\nनवी दिल्ली- भाजप आणि संघाला संविधानाला हात लावू देणार नाही - राहुल गांधी\nनवी दिल्ली- काँग्रसने संविधानला उद्ध्वस्त केल्याचा अमित शाहांचा आरोप\nनवी दिल्ली- जिवाला धोका असल्याची व्यक्त केली इंद्राणी मुखर्जीने भीती\nमुंबई- राज्यातील ६५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर\nनवी दिल्ली- सानिया मिर्झा होणार आई,ट्विटरद्वारे सानियाने दिली गोड बातमी\nनागपूर- कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदाराच्या मृत्यूची चौकशी करा - आंबेडकर\nवर्धा जिल्हापरिषदेचा अध्यक्ष कोण \nवर्धा - जिल्हापरिषदेच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे २१ मार्चला जिल्हापरिषद सभागृहात ठरणार आहे. या मिनी मंत्रालयाच्या अध्यक्षपदासाठी अनुसूचित जातीचे आरक्षण आहे. नेमके हे पद कोणत्या विधानसभा क्षेत्रातील जिल्हापरिषद सदस्याला मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nपोलीस अन् वन अधिकाऱ्याच्या घरावरच दरोडा;...\nवर्धा - नागपूर-अमरावती हायवेवर असणाऱ्या तळेगाव शामजी पंत\n'शेतकर्‍यांच्या कृषीपंपांना तातडीने विद्युत...\nवर्धा - शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना विनाविलंब विद्युत जोडणी\nअवैध दारूभट्ट्या पोलिसांकडून 'वॉश-आऊट', शहरात...\nवर्धा - पोलिसांच्या विशेष पथकाने अवैध दारूभट्ट्यांविरोधात\nरेती घाटावर अवैध वाळू उपसा, प्रशासनाचे...\nवर्धा - एकीकडे नद्यांच्या संवर्धनासाठी सरकारकडून विविध\nकठुआ बलात्कारप्रकरणी शहरात सामाजिक व पुरोगामी ३६ संघटनांचा 'शांती मार्च' वर्धा - जम्मू येथील\nअवैध दारूभट्ट्या पोलिसांकडून 'वॉश-आऊट', शहरात मात्र कानाडोळा वर्धा - पोलिसांच्या विशेष\nरेती घाटावर अवैध वाळू उपसा, प्रशासनाचे दुर्लक्ष वर्धा - एकीकडे नद्यांच्या संवर्धनासाठी\nपोलीस अन् वन अधिकाऱ्याच्या घरावरच दरोडा; लाखोंचा ऐवज लंपास वर्धा - नागपूर-अमरावती हायवेवर\nशहरात आढळलेली स्फोटके नव्हेत, निघाली चायनिज फटाके वर्धा - शहरातील शिवाजी चौकात असणाऱ्या\n'शेतकर्‍यांच्या कृषीपंपांना तातडीने विद्युत जोडणी द्या' वर्धा - शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nसरकार स्थापनेसाठी कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाही - देवेगौडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.india.com/marathi/business/rbi-to-reimburse-banks-mdr-charges-on-debit-card-transactions/", "date_download": "2018-04-24T03:18:05Z", "digest": "sha1:53BOFWC6IQ4SVNWKU5E7YVEFUIKQOJT2", "length": 8263, "nlines": 92, "source_domain": "www.india.com", "title": "RBI to reimburse banks’ MDR charges on debit card transactions | डेबिटकार्डवरील व्यवहारात होणार लवकरच बदल - Latest News & Updates in Marathi at India.com Marathi", "raw_content": "\nहे आहेत नवे बदल\nडेबिटकार्डवरील व्यवहारात होणार लवकरच बदल\nरिझर्व्ह बँकेने एक नवीन प्रस्ताव तयार केला आहे. त्या प्रस्त्वानुसार आरबीआय डेबिट कार्डद्वारे व्यवहारावर किती चार्जेस आकारावेत यावर ठोस बदल करणार आहेत. या प्रस्तावावर ३१ मार्चपर्यंत सूचना आणि हरकती स्वीकारल्या जातील. कोणतेही ठोस बदल यात नसले, तर १ एप्रिल २०१७ पासून आरबीआयने तयार केलेला प्रस्ताव जसाच्या तसा देशभर लागू होईल.\nहे आहेत नवे बदल\n१) लाख रुपयांची वार्षिक उलाढाल असणाऱ्या व्यापाऱ्यासाठी स्वाईप मशिनवर (पाँईट ऑफ सेल) व्यवहारासाठी चार्ज म्हणजे MDR जास्तीत जास्त ०.४ टक्के असेल.\n२) हेच थोडं वेगळं सांगायचं तर, जर 1000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारावर जास्तीत जास्त ४ रुपये आकारले जातील. मात्र, जर १००० ते २००० रुपयांदरम्यानच्या व्यवहारावर हीच रक्कम 8 रुपये असेल.\n३) दुकानात स्वाईप मशिनऐवजी QR कोडद्वारे म्हणजे भीम किंवा पेटीएमसारख्या अॅपद्वारे व्यवहार केल्यास ०.३ टक्के चार्ज आकारला जाईल. म्हणजेच १००० रुपयांच्या व्यवहारावर ३ रुपये चार्ज असेल.\n४) सर्व्हिस चार्जचे हे नवे दर वीज, पाणी इत्यादींसह आर्मी कॅन्टिन किंवा विमा प्रीमियमवरही लागू असतील.\n५) २० लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या व्यापाऱ्यांसाठी व्यवहारावर MDR चे दर ०.९५ टक्के असेल. म्हणजेच १००० रुपयांवर जास्तीत जास्त साडेनऊ रुपये चार्ज द्यावा लागेल.\n६) पासपोर्ट फी, टॅक्स, स्टॅम्प ड्युटी, रोड टॅक्स किंवा प्रॉपर्टी टॅक्सचा भरणा करण्यासाठी विशेष दर निश्चित करण्यात आले आहेत. १००० रुपयांपर्यंतच्या पेमेंटवर ५ रुपये, १००० ते २००० रुपयांदरम्यानच्या पेमेंटवर १० रुपये आणि २००० रुपयांपेक्षा अधिकच्या रकमेवर जास्तीत जास्त २५० रुपये चार्ज आकारला जाईल.\n६) आरबीआयने लागू केलेल्या सर्व्हिस चार्जच्या नव्या दरांसोबत कोणत्याही प्रकारचे सुविधा कर किंवा अतिरिक्त सर्व्हिस चार्ज व्यापारी किंवा सेवा देणारी एजन्सी आकारु शकत नाही, असे आरबीआयने स्पष्ट केलं आहे.\nहा निर्णय अद्याप होल्डवर\nप्रस्तावात आरबीआयने म्हटलंय की, पेट्रोल-डिझेलची डेबिट कार्डवर खरेदी केल्यानंतर आकारला जाणाऱ्या चार्जबाबत अंतिम निर्णय तेल कंपन्या आणि सरकारमध्ये चर्चा करुन घेतला जाईल. रिझर्व्ह बँक डेबिट कार्डवरील चार्जची मर्यादा ठरवू शकते, मात्र क्रेडिट कार्डवरील मर्यादा ठरवण्याचा अधिकार रिझर्व्ह बँकेला नाही. कारण क्रेडिट कार्डच्या माध्यमातून काही विशिष्ट कालावधीसाठी उधारीच्या स्वरुपात काही रक्कम घेतली जाते, तर डेबिट कार्डद्वारे खर्च केलेली रक्कम ग्राहकाच्या खात्यावरून लगेच वजा होते.\n‘फ्रीडम टू फ्लाय’ आता करा केवळ 799 रुपयांत विमान प्रवास\nआजच पूर्ण करा बँकांची कामं नाहीतर होईल पश्चाताप\n आता नोकरी बदलताच आपोआप PF ट्रान्सफर होणार\nएस्सेल फायनान्सला पिअरलेस अधिग्रहणासाठी सेबीची मान्यता\nअवघ्या ९९९ रूपयांत करा हवाई प्रवास, एअर एशियाची खास ऑफर\n२२ ऑगस्टला तारखेला १० लाख बँक कर्मचारी संपावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/2017/07/23/8-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%B9/", "date_download": "2018-04-24T02:54:25Z", "digest": "sha1:A7YGJNG32TKN3PUMLO7AED2YTNZB7PGW", "length": 6706, "nlines": 126, "source_domain": "putoweb.in", "title": "8 असे भयानक? प्रश्न जे अजूनही अनुत्तरित आहेत", "raw_content": "\n प्रश्न जे अजूनही अनुत्तरित आहेत\n← नवीख लेख: नेत्यांसाठी पुणेरी पाट्या लागल्या तर\nTRUE CALLER कसे काम करते\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nचाणक्य के 20 सूत्र जो आपके जीने का तरीका बदल सकते हैं\n\"TITANIC\" पुण्यात बनला असता तर\nद परफेक्ट लाईफस्टाईल - I\n\"शोले\" जर पुण्यात बनला असता तर.\nपु ल देशपांडे यांचे दुर्मिळ कलेक्शन - पुणेकर, मुंबईकर आणि नागपूरकर\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nचाणक्य के 20 सूत्र जो आपके जीने का तरीका बदल सकते हैं\n\"TITANIC\" पुण्यात बनला असता तर\nद परफेक्ट लाईफस्टाईल - I\n\"शोले\" जर पुण्यात बनला असता तर.\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/Sports/OtherSports/2017/03/13103817/news-in-marathi-two-Indian-badminton-players-gave.vpf", "date_download": "2018-04-24T03:13:19Z", "digest": "sha1:ERTCKGSD43DA6BFP4FNVGOIP6XBGGRUB", "length": 13045, "nlines": 240, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "'त्या दोघींनी' जर्मनीमधून दिला दहावीचा पेपर", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nरायगड - महामार्ग दरोडेखोरांना ७ वर्षे सक्त मजुरी व प्रत्येकी ५००० रु. दंड\nमुंबई - जीटीएस विभागाच्या ४ अधिकाऱ्यांना लाच घेण्याच्या आरोपाखाली अटक\nठाणे - कल्याण रेल्वेस्थानकातील फलाटालगतच्या मोकळ्या जागेवरील कचऱ्याला आग\nठाणे - मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीचे काम दोन दिवस पुढे ढकलले\nठाणे - उल्हासनगरमध्ये किरकोळ कारणावरुन मित्राने केली मित्राचीच हत्या\nमुंबई- नाणारचे भूसंपादन रद्द करण्याचा अधिकार देसाईंना नाही - मुख्यमंत्री\nरत्नागिरी- नाणार प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द - उद्योगमंत्री\nनवी दिल्ली- भाजप आणि संघाला संविधानाला हात लावू देणार नाही - राहुल गांधी\nनवी दिल्ली- काँग्रसने संविधानला उद्ध्वस्त केल्याचा अमित शाहांचा आरोप\nनवी दिल्ली- जिवाला धोका असल्याची व्यक्त केली इंद्राणी मुखर्जीने भीती\nमुंबई- राज्यातील ६५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर\nनवी दिल्ली- सानिया मिर्झा होणार आई,ट्विटरद्वारे सानियाने दिली गोड बातमी\nनागपूर- कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदाराच्या मृत्यूची चौकशी करा - आंबेडकर\nमुख्‍य पान क्रीडा इतर क्रीडावृत्त\n'त्या दोघींनी' जर्मनीमधून दिला दहावीचा पेपर\nनागपूर- स्टार बॅटमिंटनपटू रितीका ठक्कर व तिची मुंबईतील सहकारी सिमरन सिंघी यांची जर्मनीच्या कनिष्ठ खुली बॅडमिंटन स्पर्धेकरता निवड झाली होती. मात्र ऐन दहावीच्या परीक्षांच्या वेळेतच या स्पर्धा होत्या. त्यामुळे खेळाच्या नादात या २ बॅडमिंटनपटूंचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार असे चित्र होते. त्यामुळे त्यांना स्पर्धेला पाठवावे की नाही, या दुहेरी अवस्थतेत त्यांचे पालक होते.\nमाझ्या गुरुंनी पाहिलेले स्वप्न साकार केल्याचा...\nपुणे - ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये पार पडलेल्या २१ व्या\nराष्ट्रकुलमध्ये चार पदकांची कमाई करणारी मनिका...\nनवी दिल्ली - गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये ४ पदकांची\n'रिओ ऑलिम्पिकमध्ये सुशीलला पाठवले असते तर...\nनवी दिल्ली - गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सुवर्ण\nसानिया मिर्झा होणार आई\nनवी दिल्ली - भारतीय टेनिसपट्टू सानिया मिर्झाने आपल्या\nसानिया मिर्झा होणार आई नवी दिल्ली - भारतीय टेनिसपट्टू सानिया मिर्झाने आपल्या चाहत्यांसाठी\n'रिओ ऑलिम्पिकमध्ये सुशीलला पाठवले असते तर सुवर्ण मिळाले असते' नवी दिल्ली - गोल्ड कोस्ट\nमाझ्या गुरुंनी पाहिलेले स्वप्न साकार केल्याचा अभिमान - राहुल आवरे पुणे - ऑस्ट्रेलियातील\nकॉमनवेल्थ २०१८ : भारताने पटकाविले ६६ पदक, ग्लास्गोपेक्षा २ पदकांची भर गोल्ड कोस्ट -\nराष्ट्रकुलमध्ये चार पदकांची कमाई करणारी मनिका भारतात दाखल नवी दिल्ली - गोल्ड कोस्ट\nराष्ट्रकुलमधून नेमबाजी वगळणे युवा खेळाडूंसाठी नुकसानीचे - जितू राय नवी दिल्ली - बर्मिंगहॅम\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nगडचिरोलीत सलग दुसऱ्या दिवशीही चकमक, ६ नक्षलवाद्यांचा खात्मा गडचिरोली - अहेरी\nवाढदिवस विशेष : २० वर्षापूर्वी मास्टर ब्लास्टरने दिले होते अनमोल गिफ्ट हैदराबाद -\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://nmk.co.in/s/isro-recruitment-2018/6010/", "date_download": "2018-04-24T02:35:41Z", "digest": "sha1:TD5JATXM6MFMFEG25CXT34SSYWPJQ3MQ", "length": 8483, "nlines": 124, "source_domain": "nmk.co.in", "title": "भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १७१ जागा - NMK", "raw_content": "\nभारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १७१ जागा\nभारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १७१ जागा\nभारत सरकार अधिनिस्त भारतीय अंतराळ संशोधन संस्था यांच्या आस्थापनेवरील पुढील पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.\nकनिष्ठ वयक्तिक सहाय्यक पदाच्या १६६ जागा\nशैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातील कला/ वाणिज्य/ व्यवस्थापन/ विज्ञान पदवी प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण किंवा व्यावसायिक/ सचिवालय कोर्स (प्रथम श्रेणी) उत्तीर्ण आणि एक वर्षाचा अनुभव आवश्यक.\nस्टेनोग्राफर पदाच्या ५ जागा\nशैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त संस्थेतील स्टेनो टायपिस्ट/ स्टेनोग्राफर (इंग्रजी लघुलेखन ८० प्रति/ मिनिट) सह संगणक ज्ञान आवश्यक.\nवयोमर्यादा – ३० एप्रिल २०१८ रोजी १८ ते २६ वर्षे आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे वयोमर्यादा शिथिल राहील. तसेच माजी सैनिक/ अपंग/ विधवा महिला उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे वयोमर्यादा लागू राहील.\nऑनलाईन अर्ज करण्याची तारीख – १० एप्रिल २०१८\nपरीक्षा फीस – सर्वसाधारण/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी १००/- रुपये आकारण्यात येईल. अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ माजी सैनिक/ महिला/ अपंग उमेदवारांसाठी फीस नाही.\nपरीक्षा – १२ ऑगस्ट २०१८ रोजी घेतली जाईल.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० एप्रिल २०१८\nसौजन्य: चैतन्य कॉम्प्युटर, वांबोरी, जि. अहमदनगर.\nमहाराष्ट्रात प्रथमच आयटीआय पास उमेदवारांसाठी रेग्युलर ‘टेक्निकल’ बॅच उपलब्ध\nपुणे येथे निवासी प्रशिक्षण केंद्रात मोफत प्रवेशासाठी सामाईक परीक्षेचे आयोजन\nस्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदांच्या २०००…\nबँक ऑफ बडोदा यांच्या आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या एकूण ४२४ जागा\nराष्ट्रीय बियाणे महामंडळ यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २५८ जागा\nनगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात ‘रचना सहय्यक’ पदांच्या ३९३ जागा\nनवीन जाहिराती / घोषणा . . .\nस्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदांच्या २००० जागा\nकर सहाय्यक/ लिपिक-टंकलेखक/ जि.प.सरळसेवा/ तलाठी स्पेशल बॅच उपलब्ध\nलक्ष्यवेध . . .\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१८ मधील स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक उपलब्ध\nपरिस्थितीमुळे वॉचमनची नोकरी केलेला ‘मंजूर दार’ यंदाच्या IPL स्पर्धेत खेळणार\nप्रवेशपत्र . . .\nवैद्यकीय शिक्षण व संशोधन अधिपरिचारिका (नर्स) परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nसंयुक्त प्रवेश (मुख्य) परीक्षा ‘JEE-Main-2018’ प्रवेशपत्र\nनिकाल . . .\nपोलीस भरती-२०१८ मैदानी चाचणी/ लेखी परीक्षा निकाल\nशिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (सीईटी) परीक्षा-२०१७ निकाल\nमागोवा . . .\nमुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ‘शिपाई’ पदांच्या एकूण १३६ जागा\nकेंद्रीय विद्यालय संघटन यांच्या आस्थापनेवर ‘शिक्षक’ पदांच्या एकूण ५१९३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/suresh-dhurpate-arrested-for-hawala-fraud-1615912/", "date_download": "2018-04-24T03:08:33Z", "digest": "sha1:HESQUF5YAXSGEVXUBPUUCQYF4AI4FLXQ", "length": 17449, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Suresh Dhurpate arrested for hawala fraud | हवाला गैरव्यवहारप्रकरणी सुरेश धुरपते यांना अटक | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nहवाला गैरव्यवहारप्रकरणी सुरेश धुरपते यांना अटक\nहवाला गैरव्यवहारप्रकरणी सुरेश धुरपते यांना अटक\nएकूण ११ जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली\nतब्बल ३९० कोटी रुपयांची निर्यात करातील अवैध सूट तसेच हवाला गैरव्यवहारप्रकरणी भाळवणी पंचायत समिती गणाच्या सदस्या सुनंदा धुरपते यांचे पती सुरेश उर्फ सूर्यभान धुरपते यांना महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने मुंबईत अटक केली. या गरव्यवहारप्रकरणी धुरपते यांना गेल्या जून महिन्यातच नोटीस बजावण्यात आली होती. त्यामुळे भारत सोडून दुबईकडे पलायन करण्याच्या तयारीत असलेल्या धुरपते यांना मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरच जेरबंद करण्यात आले.\nधुरपते यांच्या मुंबईतील संकेत ओव्हरसीज या खासगी कंपनीमार्फत आयात-निर्यात व्यापारातील क्लिअिरग एजंटचे काम पाहिले जात होते. शासकीय करावर नकली चलन फॉर्मद्वारे अवैधरीत्या सूट मिळवणाऱ्या निर्यातदारांच्या रॅकेटशी धुरपते यांच्या संकेत ओव्हरसीजचे संबंध होते. बनावट चलन फॉर्म भरून देण्यात येऊन ५ हजार डॉलपर्यंतची रक्कम देशात आणण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू होते. बनावट चलन फॉर्म कस्टम अधिकाऱ्यांनी पारित केल्यानंतर परदेशी चलन बँकेत जमा केले जात असे. या व्यवहारात व्यापारी आपली निर्यात जास्त दाखवून जास्त नफा कमवण्याचा धंदाही करण्यात येत होता. १०० रुपये मूल्याच्या वस्तूची किंमत अनेकपटींनी अधिक असल्याचे भासवूनही शासनास गंडा घालण्यात येत असे.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nमहसूल गुप्त वार्ता विभागास या रॅकेटची कुणकुण लागल्यानंतर त्यातील एकूण ११ जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून, त्यात एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या व्यवस्थापकाचाही समावेश आहे, तर धुरपते यांच्या नावे तपास, शोध व अटकेसाठी गेल्या जून महिन्यात नोटीस बजावण्यात आली होती. नोटीस बजावण्यात आल्यानंतर संचालनालयाने उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देताना धुरपते यांची भंबेरी उडाली होती. त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार असतानाच ते देश सोडून दुबईत पलायन करण्याच्या तयारीत होते. गुप्तवार्ता संचलनालयाचे पथक मात्र त्यांच्या मागावरच होते. गेल्या महिन्यात धुरपते हे दुबई येथे जाण्यासाठी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. त्यांच्या पासपोर्टची पडताळणी सुरू असताना विमानतळ अधिकाऱ्यांनी महसूल संचलनालयाच्या अधिकाऱ्यांना सावध केले व दुबईच्या विमानाने उड्डाण करण्यापूर्वीच ते विमातनतळ सुरक्षा तसेच महसूल संचालनालयाच्या सापळय़ात अलगद अडकले.\nअवैध मार्गाने निर्यात करून गरव्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांचे प्रमुख हस्तक म्हणून धुरपते हे कार्यरत होते. हवालामार्फत व्यवहारासाठीही धुरपते यांचेच संबंध कार्यरत होते. त्यातून अनेक व्यापाऱ्यांनी शासनाच्या कोटय़वधींच्या करास चुना लावला आहे. रूमस्टर ट्रेडिंग प्रा. लि., बॉल्टन ट्रेडालिंक प्रा.लि., अल-हिंद एक्स्पोर्ट्स अँड इम्पोर्ट्स व सिस्की रेमन्ट्स या कंपन्या या गरव्यवहारात गुंतल्या आहेत. धुरपते यांना ताब्यात घेतल्यानंतर हवालामार्फत व्यवहार झाल्याची कबुलीही त्यांनी दिली आहे.\nचलन घोषणापत्राचा फॉर्म भारतीय प्रवाशांच्या परकीय चलनाच्या घोषणेसाठी वापरण्यात येतो. धुरपते हा वैध प्रवाशांचे पासपोर्ट वापरून बनावट चलन फॉर्ममध्ये त्याची माहिती वापरत असे. धुरपते याच्याकडे अनेक पासपोर्ट आढळून आले असून, संबंधितांशी संपर्क करण्यात आल्यानंतर त्यांनी कोणासही परकीय चलन विकले नसल्याचे संचलनालयाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. आतापर्यंत ३९० कोटींचा गरव्यवहार उघडकीस आला असून, संचनालयाकडून अजूनही झालेल्या गरव्यवहाराची मोजदाद सुरू आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-current-news/%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A5%A9%E0%A5%A7-%E0%A4%91%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AC-%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8-116083100018_1.html", "date_download": "2018-04-24T02:45:32Z", "digest": "sha1:RH26HRYDHKATEAFJ2GE3C2XU2REI4GNU", "length": 11676, "nlines": 126, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आज ३१ ऑगस्ट २०१६ : आज मातृदिन | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआज ३१ ऑगस्ट २०१६ : आज मातृदिन\nभारतामध्ये श्रावण अमावस्येच्या दिवशी मातृदिन साजरा केला जातो. आपल्या आईबद्दल आदर प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. भारतीय संस्कृतीमध्ये मातेच स्थान अतिशय उच्च असल्याचे सांगण्यात आलेले आहे. माता ही आपली सर्वश्रेष्ठ गुरु मानली गेली आहे.\nह्या दिवशी आई मुलांना वाण देते आणि मुलं आईच्या\nपाया पडुन आशिर्वाद घेतात ही खरी आपली पारंपारिक परंपरा \" आई - मुलाचं \" नातं म्हणजे \" विश्व \" आणि म्हणूनच मदर्स डे सेलिब्रेट करण्यापेक्षा पिठोरी आमवस्येच्या दिवशी तरी आईला पाया पडा , खरं तर आई - वडीलांना रोज पाया पडण हे मुलांच कर्तव्य पण हल्ली ते घडत नाही.\nऋग्वेदामध्ये अनेक ठिकाणी मातेची महती वर्णन केलेली आहे. तिला सर्वांहून अधिक घनिष्ट आणि प्रिय मानले गेले आहे. अथर्ववेदामध्ये 'मात्रा भवतु सम्मना:' पुत्राने मातेला अनुकूल असा मनोभाव धारण करून राहावे असे सांगितलेले आहे. प्राचीन काळी गुरुकडील अध्ययन पूर्ण झाल्यानंतर शिष्याला निरोप देताना आचार्य उपदेश करीत असत. त्यात \"मातृदेवो भव\" मातेची देवाप्रमाणे पूजा कर असे सांगत असत. वसिष्ठाने मातेचे श्रेष्ठत्व वर्णन करताना पुढीलप्रमाणे म्हटले आहे -\n\"दहा उपाध्यायांपेक्षा एक आचार्य श्रेष्ठ आहे. शंभर आचार्यांपेक्षा एक पिता श्रेष्ठ आहे आणि एक सहस्र पित्यांपेक्षा एक माता ही अधिक श्रेष्ठ आहे.\"\nधर्मसूत्रांनी मातेची सेवा-शुश्रूषा आणि तिचे भरणपोषण हे पुत्राचे आवश्यक कर्तव्य म्हणून सांगितलेले आहे. गौतम ऋषींचा पुत्र चिरकारी याने मातृमहात्म्याचे सुंदर चित्र इंद्रापुढे उभे केले होते.\nनास्ति मातृसमा छाया नास्ति मातृसमा गति:|\nनास्ति मातृसमं त्राणं नास्ति मातृसमा प्रिया||\nमातेसारखी छाया नाही, मातेसारखे आश्रयस्थान नाही, मातेसारखे रक्षण नाही आणि मातेइतकं प्रिय कुणीही नाही.\nरणवीरचं गाणं ऐकून सारे हसू लागले\nकाश्मीरमध्ये सैन्य घुसवा: हाफिज सईद\nमंगळागौरीच्या खेळाची गाणी (पिंगा ग पोरी)\nनानाच्या फोनमुळे मल्हार हैराण\nयावर अधिक वाचा :\nटीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार\nटाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nनाणार होणार नाही: उद्धव ठाकरे\nनाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...\nअबब, उमेदवाराची संपत्ती 1020.5 कोटी\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट ...\nस्वस्त झाला सॅमसंगचा हा स्मार्ट फोन\nजर आपण सॅमसंगचा मोबाईल खरेदी करायला जात असाल तर आपल्यासाठी चांगली बातमी आहे की सॅमसंगने ...\nव्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर\nयापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nजीमेलमध्ये येणार नव्या फीचर्स\nजीमेल आपल्या युजर्ससाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नव्या फीचर्सवर काम करत आहे. लवकरच आता ...\nमाहिती अधिक सुरक्षित करण्याचा फेसबुकचा प्रयत्न\nफेसबुकने भारतातील युजर्सना विश्वास देण्यासाठी अॅपमध्ये काही बदल करुन, युजर्सच्या माहितीला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2011/05/blog-post_5327.html?showComment=1416655547573", "date_download": "2018-04-24T02:30:10Z", "digest": "sha1:VE32OJZVHUQWCYRPWFXQVV27G777DJXG", "length": 6338, "nlines": 108, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: नक्षत्रांची खणी..", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nसोमवार, ३० मे, २०११\nतुझेच यौवन, तुझेच हासू\nहळूच मिटले यौवन ऐसे\nदरवळ ऐसा भोवती माझ्या\nमेघ सावळे दाटून आले\nसलज्ज मोती भाव बोलके\nसोनपरी, की फ़ुलराणी तू\nदृष्ट काढतो तुझी फ़ुलांनी\nमेघ सावळे दाटून आले\nसलज्ज मोती भाव बोलके\n५ जून, २०११ रोजी २:२६ म.उ.\nप्राजू किती सुंदर लिहिता तुम्ही\nजणू सरस्वतीची वीणा झंकारते शब्दा शब्दातून \nखूपच प्रासादिक .. रसाळ .. आणि मनाला स्पर्श करणारे खूप आवडल्या तुमच्या कविता \n२२ नोव्हेंबर, २०१४ रोजी ३:२५ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/-------17.html", "date_download": "2018-04-24T02:58:47Z", "digest": "sha1:6IVHXOF32CELC5Z726ROPTJM4NSNTPZY", "length": 45921, "nlines": 614, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "तिकोना", "raw_content": "\n माझ्या मनात घट्ट रुतून बसलेला असा एक किल्ला ज्याने मला भटकंतीचे वेड लावले. वयाच्या सातव्या वर्षी म्हणजेच १९७९ साली मी पहिल्यांदा माझ्या आजोबा बरोबर माझ्या आयुष्यातील पहिला किल्ला पहिला आणि तो म्हणजे किल्ले तिकोना उर्फ किल्ले वितंडगड उर्फ अमिनगड. या किल्ल्याने माझा किल्ले भटकंतीचा श्रीगणेशा झाला. मी या किल्ल्यावर कितीवेळा गेलो हे आज मलाच माहित नाही पण जर मी या किल्ल्यावर लिहित गेलो तर १०० पेक्षा जास्त पानांचे पुस्तक बनेल पण इथे ते इतके सर्व लिहिणे जागे अभावी शक्य नाही. माझ्या आजोबांनी जेव्हा मला हा गड दाखवला त्यावेळेस त्यांचे वय सत्तरच्या आसपास होते आणि त्यांच्या लहानपणापासून ते या गडावर येत होते. त्यांनी तिथे उभ्या असणाऱ्या बऱ्याच वास्तु देखील पहिल्या होत्या व त्यांची त्यांना माहिती देखील होती. चला तर मग सुरवात करूया. सर्वात मुख्य म्हणजे किल्ल्याच्या पायथ्याशी दिसणारी गेव्हंडे वस्ती आणि तिकोना पेठ ही गावे मुळात आज जिथे दिसतात तिथे १९७१ पूर्वी काहीही नव्हते. गेव्हंडे ही वस्ती आज जेथे दिसते त्या टेकडीखालील उतारावर पवना धरणाचे पाणलोट क्षेत्र आहे त्या भागात गेव्हंडे हे गाव होते. माझा जन्म देखील या ठिकाणचाच. तिकोना किल्ला आणि समोरचा मांडवी डोंगर या दोघांमध्ये एक खिंड आहे, पुर्वी गडावर होणारा प्रवेश या खिंडीतुनच होत होता. या समोर दिसणाऱ्या मांडवी डोंगराच्या पायथ्याशी आणि खिंडीच्या तोंडावर आजही चार-पाच घरे दिसतात. मूळ तिकोना पेठ येथे आणि काही घरे आज आपण किल्ल्यावर प्रवेश करायच्या मार्गावर जेथे वाहनतळ आहे त्याच्या खालील बाजुस वसली होती. तिकोना पेठ ही गडाची पेठ. १९८० साली वितंडगडाची पावसाळ्यात दरड कोसळुन बरीच तटबंदी ढासळली आणि ही कोसळलेली दरड या वस्तीवरच आली ज्यात तीन चार घरे पुर्णपणे नष्ट झाली आणि उरलेल्या घरांनी रस्त्याकडील बाजुस स्थलांतर केले. आता दिसणारी वस्ती ही अशाप्रकारे उदयाला आली. मी पहिल्यांदा किल्ला पहिला त्यावेळी आजोबा बरोबर येथेच जुन्या तिकोना पेठेत एका घरातील पूजेसाठी आलो होतो. इथेच मला आजोबांकडून टहाळदेवाच्या जन्माची कथा ऐकायला मिळाली. या खिंडीत एक दगड होता त्याला येताजाता प्रत्येक वाटसरू झाडाची टहाळी(डहाळी) अर्पण करायचा. या देवाबाबत सांगताना आजोबा म्हणाले कि घाटातील पायवाटा खिंडीत ज्या ठिकाणी अरुंद असतात त्या सर्व वाटेवर आपल्याला टहाळदेव दिसुन येतो याचे कारण असे कि या अरुंद वाटेच्या बाजुला वाढत असलेल्या झाडांच्या फांद्या तोडल्या जाऊन वाट मोकळी रहावी हा टहाळदेवाच्या स्थापने मागचा मुख्य उद्देश होता याशिवाय एकटे दुकटे प्रवास करणाऱ्या वाटसरूला खिंडीसारख्या भयाण ठिकाणी देव आपल्या रक्षणासाठी आहे या कल्पनेने त्याचा आत्मविश्वास वाढतो. आज खिंडीत गाडीरस्ता झालेला असुन टहाळदेवाच्या जागी भैरवाचे मंदीर झालेले आहे. वितंडगड आणि त्याच्या समोरचा मांडवी डोंगर यामुळेच मावळ खोरे आणि पौड खोरे एकमेकापासून विभक्त झाले आहेत. किल्ल्याच्या उत्तरेला मावळ खोरे तर दक्षिणेला पौड खोरे आहे. सध्याच्या द्रुतगति महामार्गावरून हा किल्ला सहज दृष्टीक्षेपात येतो. बोरघाट चढून गेल्यावर माथ्यावर कार्ले, भाजे, बेडसे, भंडारा आणि शेलारवाडी ही लेणी आहेत. या लेण्यांच्या सुरक्षिततेसाठी उभारलेले किल्ले म्हणजे लोहगड, विसापूर, तुंग ,तिकोना आणि मोरगिरी. प्राचीन बंदराना घाटमाथ्याशी जोडणाऱ्या अनेक घाटवाटा या परिसरात आहेत त्यामुळे यावर वचक ठेवण्यासाठी या दुर्गांची निर्मीती केली होती. या परिसरातील लेणी ही बौद्ध आणि हिनयान पद्धतीची असल्यामुळे हे सर्व किल्ले साधरणतः ८०० ते १००० या काळात बांधलेले असावेत. पवना नदीवरील धरणाजवळ मुंबई पासून १२६ तर पुण्याच्या साधारण ६० कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ३८५० फूट उंचावर आहे. किल्ल्याचा बालेकिल्ला आकाराने त्रिकोणी असल्याने याला तिकोना असे नाव पडले आहे. तिकोना किल्ल्याच्या त्रिकोणी आकारामुळे त्याला तीन सोंडा आहेत त्यातील दोन सोंडावरून आपल्याला गडावर जाता येते. या दोनही सोंडा दरवाजे व बुरुज बांधून बंदिस्त केल्या आहेत तर तिसऱ्या सोंडेवर थोड्या उंचीवर खंदक खोदुन त्यावर तटबंदी बांधलेली असुन त्यावर तोफा व बंदुकीसाठी जंग्या बांधलेल्या आहेत. त्यामुळे त्या वाटेवरून गडात प्रवेश मिळवणे महाकठीण. गडाच्या माचीत प्रवेश करण्यासाठी दोन प्रवेशद्वार असुन एक गडाच्या पूर्वेला तर दुसरे गडाच्या उत्तरेला आहे. गडावर जाण्यासाठी गेव्हंडे आणि पायथ्याची तिकोना पेठ या वस्त्यांमधून वाट आहे. यापैकी कुठल्याही वाटेने आलो तरी प्रथम गडाच्या माचीत दाखल होतो. चढायला हा किल्ला अतिशय सोपा आहे. मुख्य रस्त्याहुन आत पुढे कच्च्या रस्त्यावर आल्यावर पुढे एका ठिकाणाहुन वर सोंडेवर जाणारी पायवाट दिसते. ही पायवाट दरड कोसळल्याने आणि पडझडीने जरा अवघड बनली आहे. त्यामुळे इथे कोणाचा वावर नसुन कारवीचे रान वाढलेले आहे. ही वाट झाडीत लपलेली असुन या वाटेने किल्ल्याच्या एका दरवाज्याकडे जाणे मर्यादित साहस आहे आणि यामुळे हा दरवाजा किल्ल्यापासून थोडा वेगळा पडलाय. या वाटेने आपला प्रवेश उभ्या कड्यावरुन थेट गडाच्या दरवाज्यात होतो. कड्याच्या या भागात खडकात पायऱ्या खोदलेल्या आहेत. साहस म्हणुन या वाटेने जाण्यास काहीच हरकत नाही पण लहान मुले असल्यास मात्र या वाटेचा वापर करू नये. हा दरवाजा वेताळ दरवाजा म्हणुन ओळखला जातो. आधीपासूनच पडक्या अवस्थेत असणारा हा भाग आता वापरात राहिला नाही तर लवकरच दुर्लक्षामुळे नामशेष होइल. दुसरी वाट थोडे पुढे गेल्यावर लागते. सुरवातीचा थोडा चढाचा टप्पा झाला की मग मस्त मळलेली पायवाट आपल्याला वर किल्ल्यावर घेऊन जाते. साधारण ४५ मिनीटांची चढाई केल्यानंतर आपण गडाच्या पहिल्या पालथा दरवाजातून माचीवर प्रवेश करतो. येथे बुरुजाच्या पोटात एक बोगद्या सारखा भाग आहे आणि त्यात लांब रुंद गुहा आहे. हेच किल्ल्याचे प्रबेशद्वार व त्यातुनच पुढे जावे लागते. या दरवाज्याच्या पुढे एक मातीने बुजलेला खंदक दिसतो व निट पाहिल्यास तो पूर्वी बराच खोलवर असल्याचे जाणवते. या भुयारी दरवाजाच्या वरील भागात एक बुरुज दिसतो. ह्या दोन्ही गोष्टीमुळे या दरवाजाचे नाव पालथा दरवाजा आहे कारण या भुयारी दारावर असणारा दरवाजा या खंदकावर उलटा म्हणजेच पालथा पडत असे. याला बुरुजावरून खंदकावर सोडण्याची वा खेचण्याची सोय होती. खंदकावर हा दरवाजा पालथा (उलटा) पडल्यावर त्याचा पूल म्हणुन वापर करत किल्ल्यावर प्रवेश करता येत होता. या दरवाजाच्या आत पहारेकऱ्यासाठी देवड्या आहेत. येथुन पुढे किल्ल्याचा नीटपणे बांधलेला राजमार्ग चालू होतो. पुढील टप्प्यात दुसरा दरवाजा असुन याच्या दोन्ही बाजुस दोन बुरुज आहेत. या दरवाजाची कमान पुर्णपणे कोसळलेली असुन या भागात बरेचसे अवशेष पाहायला मिळतात. हा संपुर्ण भाग पुर्णपणे बालेकिल्ल्याहून निरीक्षणाच्या आणि तोफेच्या माऱ्याच्या टप्प्यात आहे. याच वाटेने थोडे पुढे आल्यावर मारूतीराया उभे ठाकलेले दिसतात. ही मूर्ती अंदाजे ७-८ फूट उंचीची असुन एका अखंड दगडात घडवलेली आहे. हि मूर्ती इतर मुर्तीप्रमाणे हातात पर्वत घेतलेली नसुन पायाखाली पनवती दैत्याला मारलेले असुन आवेशपूर्ण विजयी मुद्रेतील आहे. अशा प्रकारच्या मारुती मुर्तीला चपेटदान मारुती म्हणतात. महाराष्ट्रातील बहुतेक गडांच्या परिसरात हनुमानाच्या मूर्ती हमखास दिसतात. मारुती ही शक्तीची, शत्रूचा नाश करणारी देवता. तेव्हा अशा ठिकाणी तिची स्थापना होणे हे अत्यंत स्वाभाविक पुढे आल्यावर उभ्या कडय़ातील एक प्राचीन लेणे खुणावते. या लेण्यासमोर असलेले अवशेष म्हणजे गडाची सदर आहे. गड भोर संस्थानाच्या ताब्यात असेपर्यंत ही सदर अस्तित्वात होती. समोरच मंदिर असलेले लेणे हे सातवाहनोत्तरकालीन असावे. तळजाई मंदिर म्हणून स्थानिक लोकांमध्ये ही गुंफा परिचयाची आहे. पाच खोल्यांमध्ये विभागलेल्या या लेण्याच्या एका दालनात तळजाईची स्थापना केलेली आहे. गुहेत देवीचा नाक, डोळे असलेला तांदळा आहे तर छतावर कमळाची सुरेख शिल्पाकृती कोरली आहे. गुंफेशेजारी पाण्याचं कोरीव टाके असून समोरच एक तळे आहे. यातील पाणी मात्र पिण्याजोगे नाही. या गुहेत १० ते १५ जणांची राहण्याची सोय होते. मात्र पावसाळ्यात गुहा राहण्यास अयोग्य असतात. हे लेणे पाहात तिकोन्याच्या बालेकिल्ल्याकडे निघावे. वाटेवरच त्या काळी बांधकामासाठी वापरली जाणारी चुन्याची घाणी व काही घरांचे अवशेष दिसतात. याशिवाय बालेकिल्ल्याच्या दक्षिणेकडील कड्याच्या पायथ्याला दीड किलोमीटरवर अजून एक लेणीही आहे. या उपेक्षीत लेणीमध्ये स्थानिक लोकही जात नाहीत. त्यामुळे अनेकांना ही लेणी माहीत नाही आणि वाचनात आलेल्या लेण्यांचा अनुषंगाने दोन्ही लेण्यांच्या माहितीत चूक करतात. पण ही दोन्ही लेणी पुर्णपणे वेगळी आहेत. अडगळीत पडलेली ही तीन-चार खोल्यांची गुहा, चिखलाने आणि वासाने भरलेली असली तरी मावळ परिसरात असलेल्या बौद्धकालीन गुहांचा एक उत्तम नमुना आहे. आडबाजूला पण तिथून एक मोठा भूभाग नजरेला पडेल अशी ही जागा बांधतानाच पाण्यासाठी काही नियोजन केल्याच्या खुणाही दिसतात. ह्या गुहेचा शोध डेक्कन कॉलेजच्या डॉ. सांकलीया, प्रभाकर कुलकर्णी व डॉ. शोभना गोखले ह्यांच्या गटाने केला होता. त्या वेळी त्यांना या परिसरात सातवाहनकालीन जात्याची एक तळीही मिळाली होती. त्यांच्या अहवालानुसार ह्या गुहेची ओळख सातवाहनांच्या काळापर्यंत मागे जाते. गडाच्या पश्चिमेकडील भागात कातळात खोदलेले टाके आहे. ह्यात माथ्यावरून येणारे पावसाचे पाणी साठते व ते कातळाच्या आत असल्याने त्याचे पटकन बाष्पिकरण होत नाही. ह्या गुहेसमोर सतीची शिळा आहे. ह्यावरील शिल्पाचे दोन भाग आहेत. पहिल्यात एक पुरुष व त्याच्या पायाशी बसलेली स्त्री दाखवली आहे. त्या पुरुषाच्या कमरेखाली गुंडाळलेले वस्त्रही इथे दिसते. दुसऱ्या व खालच्या भागात दोन स्त्रिया हातात पुष्पहार घेऊन उभ्या असलेल्या दाखवल्या आहेत. म्हणजे हे खोदकामही प्राचीन असणार. या गडाच्या पुढय़ातच बेडसे लेणीचा डोंगर आहे. बेडसे लेणी खूपच प्राचीन. बहुधा यातूनच इथल्या या खोदकामाने प्रेरणा घेतलेली असावी. बालेकिल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी चार दरवाजे ओलांडावे लागतात. बालेकिल्ल्याची ही वाट उभ्या चढणीची व अरुंद अशी आहे. पायऱ्या उंचीने जास्त असल्याने चांगलीच दमछाक होते. कातळात खोदलेल्या एक ते दीड फूट उंचीच्या पन्नास पायऱ्या चढल्यावर बालेकिल्ल्याचा पहिला दरवाजा येतो. आत प्रवेश करताच उजव्या हातास पाण्याचे एक खोदीव टाके दिसते. याचे पाणी चवीस फारच सुंदर आहे. प्रत्येक गडावरच्या पाण्याची चव निराळी. बालेकिल्ल्याच्या पहिल्या दरवाजापासून ते दुसऱ्यापर्यंतची वाट अक्षरश: उभा कातळ फोडून तयार केली आहे. दहा ते पंधरा फूट उंची-खोलीच्या या नाळेतून ही दोन ते तीन फूट रुंदीची वाट वर चढते. अरुंद वाट, उंच पायऱ्या आणि भोवतीने अंगावर येणाऱ्या उभ्या कातळभिंती. या अरुंद वाटेवरून या बालेकिल्ल्यात एका वेळी एकच जण शिरावा त्या उंच पायऱ्यांवरून चढतानाच त्याचा जीव मेटाकुटीला यावा आणि मग असा हा थकलेला शत्रू सहज हाती यावा. इतिहासातील किल्ल्यांचे लढाऊ सामर्थ्य हे त्याच्या अशाच जागांमधून प्रगट होत असते. बालेकिल्ल्याचा दुसरा दरवाजा हा पहिल्यापेक्षा प्रशस्त, आखीवरेखीव आहे. दरवाजासमोरच अर्धवर्तुळाकार बुरूज बांधून तो अधिक सुरक्षित केला आहे. या बुरुजाला आतील बाजूस बसण्यासाठी एक ओटाही बांधलेला आहे. या दरवाजाच्या आतही उजव्या हाताच्या कड्यात पाण्याच्या सलग चार खोदीव टाक्या आहेत खरतर या पाण्याच्या टाक्या नसुन साठवणीच्या खोल्या आहेत पण छत आणि भिंतीतून पाझरणाऱ्या पाण्याने त्याचे टाक्यात रुपांतर झाले आहे. याशिवाय डावीकडे वर येणाऱ्या वाटेवर टेहळणीचा सुटावलेला एकटा बुरूज आहे. यानंतर गडाचा तिसरा दरवाजा ओलांडतच आपण बालेकिल्ल्यात प्रवेश करतो. बालेकिल्ल्यात गेल्यावर समोरच थोडी अंगणासारखी जागा आहे. राहायचे असल्यास ही जागा उत्तम. इथून वर जायला अलीकडेच दुरुस्ती केलेल्या पायऱ्या आहेत. त्या थेट आपल्याला किल्ल्याच्या माथ्यावर घेऊन जातात. माथ्यावरच्या प्रवेशद्वाराचे कसलेही अवशेष उरलेले नाहीत. माथ्यावर जागा तशी कमीच आहे पण या जागेत महादेवाचे मंदिर असून आतमधे सुबक आकाराची पिंड आहे. मंदिराच्या खालील भागात एक खांब असलेले पाण्याचे टाके असून डावीकडे दोन भुयाराची तोंडे आहेत. मंदिरा समोरच जुने भग्न झालेले दोन नंदी व एक शिवपिंडी आहे. यातील शंभु महादेवाचे नाव माहित नसूनही आपल्याच गिरीमित्रांनी स्वतःच्या मनाने त्याचे त्र्यंबकेश्वर/वितंडेश्वर असे नामकरण केले आहे. मंदिरामागे वाड्याचे जोत्याचे अवशेष असुन त्यावर आता आपला भगवा ध्वज फडकत असतो. मंदिराशेजारी पाण्याचा मोठा तलाव आहे. मी सुरुवातीला १९७९ व १९८१ला दोन वेळा या तळ्याला भेट दिली तेव्हा या तळ्याच्या मध्यभागी लाकडाचा खांब होता जो नंतर कोसळुन गेला आणि दुसरे म्हणजे या पाण्याचा रंग नेहमीच पिवळा असल्याने याला वरणतळे असे नाव आहे. उजव्या कड्यावर ध्वजस्तंभाच्या खांबाच्या जागी सौरदिव्यांचा खांब उभा दिसतो. गडाचा हा सर्वात उंच भाग. येथुन समोरच उभा असणारा तुंग, लोहगड, विसापूर, भातराशीचा डोंगर, मोर्वे डोंगर, जांभुळीचा डोंगर, पवना धरण हा सर्व परिसर न्याहळता येतो. गडावरून संपूर्ण मावळप्रांत आपल्या नजरेत येतो. अशा प्रकारे ४ तासात संपूर्ण गड पाहून परतीच्या प्रवासाला लागु शकतो. तिकोना गडाचा फारसा इतिहास उपलब्ध नाही. परंतु पंधराव्या शतकाच्या अखेरीस मलिक अहमद निजामशहा याने इ.स. १४८२-८३ च्या सुमारास जुन्नर प्रांतावर स्वारी करून जुन्नरचा बराचसा प्रांत व त्यानंतर त्याने लोहगड काबीज केला. नंतर त्याने आपला मोर्चा तुंग व तिकोना गडांकडे वळविला. इ.स. १५८५ मध्ये मलीक अहमद निजामशाहने हा किल्ला जिंकुन निजामशाहीत आणला तो निजामशाहीच्या अस्तापर्यंत त्यांच्याच ताब्यात होता. इ.स.१६३६ मधील मुघल बादशाह शहाजहान आणि विजापुरचा मुहम्मद आदिलशाह यांच्यातील तहानुसार पवनमावळातील तिकोना आदिलशहाच्या ताब्यात आला. ४ सप्टेंबर १६५६ मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकुन स्वराज्यात आणला व किल्ल्याचे वितंडगड असे नामकरण केले. या किल्ल्याचा उपयोग संपूर्ण पवनमावळावर लक्ष ठेवण्यासाठी होत असे. सन १६६० या भागाच्या सुरक्षिततेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती झाली. पुढे ११ जून १६६५ साली झालेल्या इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा तहात' शिवाजी महाराजांनी जयसिंगाला दिलेल्या २३ किल्ल्यांपैकी तिकोना हा एक किल्ला. १२ जून १६६५ पुरंदर तहानुसार १८ जूनला कुबादखानाने हलालखान व इतर सरदारांसोबत ह्या परिसराचा ताबा घेतला. पण काही दिवसांतच मराठय़ांनी तो इ.स.१६७० मध्ये परत मिळवला. इ.स. १६८२ च्या ऑगस्ट महिन्यात संभाजी व अकबर याची भेट झाली. या भेटीनंतर अकबर तिकोना किल्ल्यावर राहण्यास आला. मात्र येथील हवा न मानवल्याने त्याला जैतापूर येथे धाडण्यात आले. यानंतर औरंगजेबाच्या दक्षिण स्वारीवेळी मुघलांनी तिकोन्याभोवती पुन्हा पाश टाकले. मोगल सरदार अमानुल्लाखानने इ.स.१७०२ मध्ये हा गड जिंकून निशानी म्हणून औरंगजेबाकडे सोन्याच्या किल्ल्या पाठविल्या. तिकोना हाती येताच औरंगजेबाने त्याचे नाव ठेवले ‘अमनगड पुढे आल्यावर उभ्या कडय़ातील एक प्राचीन लेणे खुणावते. या लेण्यासमोर असलेले अवशेष म्हणजे गडाची सदर आहे. गड भोर संस्थानाच्या ताब्यात असेपर्यंत ही सदर अस्तित्वात होती. समोरच मंदिर असलेले लेणे हे सातवाहनोत्तरकालीन असावे. तळजाई मंदिर म्हणून स्थानिक लोकांमध्ये ही गुंफा परिचयाची आहे. पाच खोल्यांमध्ये विभागलेल्या या लेण्याच्या एका दालनात तळजाईची स्थापना केलेली आहे. गुहेत देवीचा नाक, डोळे असलेला तांदळा आहे तर छतावर कमळाची सुरेख शिल्पाकृती कोरली आहे. गुंफेशेजारी पाण्याचं कोरीव टाके असून समोरच एक तळे आहे. यातील पाणी मात्र पिण्याजोगे नाही. या गुहेत १० ते १५ जणांची राहण्याची सोय होते. मात्र पावसाळ्यात गुहा राहण्यास अयोग्य असतात. हे लेणे पाहात तिकोन्याच्या बालेकिल्ल्याकडे निघावे. वाटेवरच त्या काळी बांधकामासाठी वापरली जाणारी चुन्याची घाणी व काही घरांचे अवशेष दिसतात. याशिवाय बालेकिल्ल्याच्या दक्षिणेकडील कड्याच्या पायथ्याला दीड किलोमीटरवर अजून एक लेणीही आहे. या उपेक्षीत लेणीमध्ये स्थानिक लोकही जात नाहीत. त्यामुळे अनेकांना ही लेणी माहीत नाही आणि वाचनात आलेल्या लेण्यांचा अनुषंगाने दोन्ही लेण्यांच्या माहितीत चूक करतात. पण ही दोन्ही लेणी पुर्णपणे वेगळी आहेत. अडगळीत पडलेली ही तीन-चार खोल्यांची गुहा, चिखलाने आणि वासाने भरलेली असली तरी मावळ परिसरात असलेल्या बौद्धकालीन गुहांचा एक उत्तम नमुना आहे. आडबाजूला पण तिथून एक मोठा भूभाग नजरेला पडेल अशी ही जागा बांधतानाच पाण्यासाठी काही नियोजन केल्याच्या खुणाही दिसतात. ह्या गुहेचा शोध डेक्कन कॉलेजच्या डॉ. सांकलीया, प्रभाकर कुलकर्णी व डॉ. शोभना गोखले ह्यांच्या गटाने केला होता. त्या वेळी त्यांना या परिसरात सातवाहनकालीन जात्याची एक तळीही मिळाली होती. त्यांच्या अहवालानुसार ह्या गुहेची ओळख सातवाहनांच्या काळापर्यंत मागे जाते. गडाच्या पश्चिमेकडील भागात कातळात खोदलेले टाके आहे. ह्यात माथ्यावरून येणारे पावसाचे पाणी साठते व ते कातळाच्या आत असल्याने त्याचे पटकन बाष्पिकरण होत नाही. ह्या गुहेसमोर सतीची शिळा आहे. ह्यावरील शिल्पाचे दोन भाग आहेत. पहिल्यात एक पुरुष व त्याच्या पायाशी बसलेली स्त्री दाखवली आहे. त्या पुरुषाच्या कमरेखाली गुंडाळलेले वस्त्रही इथे दिसते. दुसऱ्या व खालच्या भागात दोन स्त्रिया हातात पुष्पहार घेऊन उभ्या असलेल्या दाखवल्या आहेत. म्हणजे हे खोदकामही प्राचीन असणार. या गडाच्या पुढय़ातच बेडसे लेणीचा डोंगर आहे. बेडसे लेणी खूपच प्राचीन. बहुधा यातूनच इथल्या या खोदकामाने प्रेरणा घेतलेली असावी. बालेकिल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी चार दरवाजे ओलांडावे लागतात. बालेकिल्ल्याची ही वाट उभ्या चढणीची व अरुंद अशी आहे. पायऱ्या उंचीने जास्त असल्याने चांगलीच दमछाक होते. कातळात खोदलेल्या एक ते दीड फूट उंचीच्या पन्नास पायऱ्या चढल्यावर बालेकिल्ल्याचा पहिला दरवाजा येतो. आत प्रवेश करताच उजव्या हातास पाण्याचे एक खोदीव टाके दिसते. याचे पाणी चवीस फारच सुंदर आहे. प्रत्येक गडावरच्या पाण्याची चव निराळी. बालेकिल्ल्याच्या पहिल्या दरवाजापासून ते दुसऱ्यापर्यंतची वाट अक्षरश: उभा कातळ फोडून तयार केली आहे. दहा ते पंधरा फूट उंची-खोलीच्या या नाळेतून ही दोन ते तीन फूट रुंदीची वाट वर चढते. अरुंद वाट, उंच पायऱ्या आणि भोवतीने अंगावर येणाऱ्या उभ्या कातळभिंती. या अरुंद वाटेवरून या बालेकिल्ल्यात एका वेळी एकच जण शिरावा त्या उंच पायऱ्यांवरून चढतानाच त्याचा जीव मेटाकुटीला यावा आणि मग असा हा थकलेला शत्रू सहज हाती यावा. इतिहासातील किल्ल्यांचे लढाऊ सामर्थ्य हे त्याच्या अशाच जागांमधून प्रगट होत असते. बालेकिल्ल्याचा दुसरा दरवाजा हा पहिल्यापेक्षा प्रशस्त, आखीवरेखीव आहे. दरवाजासमोरच अर्धवर्तुळाकार बुरूज बांधून तो अधिक सुरक्षित केला आहे. या बुरुजाला आतील बाजूस बसण्यासाठी एक ओटाही बांधलेला आहे. या दरवाजाच्या आतही उजव्या हाताच्या कड्यात पाण्याच्या सलग चार खोदीव टाक्या आहेत खरतर या पाण्याच्या टाक्या नसुन साठवणीच्या खोल्या आहेत पण छत आणि भिंतीतून पाझरणाऱ्या पाण्याने त्याचे टाक्यात रुपांतर झाले आहे. याशिवाय डावीकडे वर येणाऱ्या वाटेवर टेहळणीचा सुटावलेला एकटा बुरूज आहे. यानंतर गडाचा तिसरा दरवाजा ओलांडतच आपण बालेकिल्ल्यात प्रवेश करतो. बालेकिल्ल्यात गेल्यावर समोरच थोडी अंगणासारखी जागा आहे. राहायचे असल्यास ही जागा उत्तम. इथून वर जायला अलीकडेच दुरुस्ती केलेल्या पायऱ्या आहेत. त्या थेट आपल्याला किल्ल्याच्या माथ्यावर घेऊन जातात. माथ्यावरच्या प्रवेशद्वाराचे कसलेही अवशेष उरलेले नाहीत. माथ्यावर जागा तशी कमीच आहे पण या जागेत महादेवाचे मंदिर असून आतमधे सुबक आकाराची पिंड आहे. मंदिराच्या खालील भागात एक खांब असलेले पाण्याचे टाके असून डावीकडे दोन भुयाराची तोंडे आहेत. मंदिरा समोरच जुने भग्न झालेले दोन नंदी व एक शिवपिंडी आहे. यातील शंभु महादेवाचे नाव माहित नसूनही आपल्याच गिरीमित्रांनी स्वतःच्या मनाने त्याचे त्र्यंबकेश्वर/वितंडेश्वर असे नामकरण केले आहे. मंदिरामागे वाड्याचे जोत्याचे अवशेष असुन त्यावर आता आपला भगवा ध्वज फडकत असतो. मंदिराशेजारी पाण्याचा मोठा तलाव आहे. मी सुरुवातीला १९७९ व १९८१ला दोन वेळा या तळ्याला भेट दिली तेव्हा या तळ्याच्या मध्यभागी लाकडाचा खांब होता जो नंतर कोसळुन गेला आणि दुसरे म्हणजे या पाण्याचा रंग नेहमीच पिवळा असल्याने याला वरणतळे असे नाव आहे. उजव्या कड्यावर ध्वजस्तंभाच्या खांबाच्या जागी सौरदिव्यांचा खांब उभा दिसतो. गडाचा हा सर्वात उंच भाग. येथुन समोरच उभा असणारा तुंग, लोहगड, विसापूर, भातराशीचा डोंगर, मोर्वे डोंगर, जांभुळीचा डोंगर, पवना धरण हा सर्व परिसर न्याहळता येतो. गडावरून संपूर्ण मावळप्रांत आपल्या नजरेत येतो. अशा प्रकारे ४ तासात संपूर्ण गड पाहून परतीच्या प्रवासाला लागु शकतो. तिकोना गडाचा फारसा इतिहास उपलब्ध नाही. परंतु पंधराव्या शतकाच्या अखेरीस मलिक अहमद निजामशहा याने इ.स. १४८२-८३ च्या सुमारास जुन्नर प्रांतावर स्वारी करून जुन्नरचा बराचसा प्रांत व त्यानंतर त्याने लोहगड काबीज केला. नंतर त्याने आपला मोर्चा तुंग व तिकोना गडांकडे वळविला. इ.स. १५८५ मध्ये मलीक अहमद निजामशाहने हा किल्ला जिंकुन निजामशाहीत आणला तो निजामशाहीच्या अस्तापर्यंत त्यांच्याच ताब्यात होता. इ.स.१६३६ मधील मुघल बादशाह शहाजहान आणि विजापुरचा मुहम्मद आदिलशाह यांच्यातील तहानुसार पवनमावळातील तिकोना आदिलशहाच्या ताब्यात आला. ४ सप्टेंबर १६५६ मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकुन स्वराज्यात आणला व किल्ल्याचे वितंडगड असे नामकरण केले. या किल्ल्याचा उपयोग संपूर्ण पवनमावळावर लक्ष ठेवण्यासाठी होत असे. सन १६६० या भागाच्या सुरक्षिततेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती झाली. पुढे ११ जून १६६५ साली झालेल्या इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा तहात' शिवाजी महाराजांनी जयसिंगाला दिलेल्या २३ किल्ल्यांपैकी तिकोना हा एक किल्ला. १२ जून १६६५ पुरंदर तहानुसार १८ जूनला कुबादखानाने हलालखान व इतर सरदारांसोबत ह्या परिसराचा ताबा घेतला. पण काही दिवसांतच मराठय़ांनी तो इ.स.१६७० मध्ये परत मिळवला. इ.स. १६८२ च्या ऑगस्ट महिन्यात संभाजी व अकबर याची भेट झाली. या भेटीनंतर अकबर तिकोना किल्ल्यावर राहण्यास आला. मात्र येथील हवा न मानवल्याने त्याला जैतापूर येथे धाडण्यात आले. यानंतर औरंगजेबाच्या दक्षिण स्वारीवेळी मुघलांनी तिकोन्याभोवती पुन्हा पाश टाकले. मोगल सरदार अमानुल्लाखानने इ.स.१७०२ मध्ये हा गड जिंकून निशानी म्हणून औरंगजेबाकडे सोन्याच्या किल्ल्या पाठविल्या. तिकोना हाती येताच औरंगजेबाने त्याचे नाव ठेवले ‘अमनगड पण अमनगडाचा हा प्रवासही अल्पकाळचाच ठरला. नंतर औरंगजेबाचा मृत्यु झाल्यानंतर तिकोना पुन्हा मराठ्यांनी जिंकून घेतला. मराठय़ांची सत्ता पुढे १८१८ च्या इंग्रज-मराठे शेवटच्या लढाईपर्यंत अबाधित राहिली. इ.स. १८१८ मध्ये किल्ल्यावर थोड्याफार प्रमाणात लढाई झाली यात किल्ल्याचे बऱ्याच प्रमाणावर नुकसान झाले. या लढाईत कर्नल प्रॉथरने हा गड जिंकला पण तो पुढे पुन्हा भोर संस्थानकडे सोपवल्याने एकप्रकारे तिकोन्यावरचा जरीपटका अबाधितच राहिला. या संस्थान काळातच असणारे तिकोन्याचे शेवटचे किल्लेदार शिंदे सरनाईक यांचा वाडा आजही गडाच्या दक्षिण पायथ्याशी काशिग गावात आहे. आजमितिस किल्ल्याची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/anvyartha-news/ranji-trophy-2017-vidarbha-beat-delhi-1610301/", "date_download": "2018-04-24T03:15:26Z", "digest": "sha1:GTT4C6QNUEBEO47IHYV3LM7WVBF7VB4O", "length": 16414, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Ranji Trophy 2017 vidarbha beat delhi | ‘रणजी’त विदर्भाची उमेद.. | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nराज्याचा विचार केला तर मुंबईच्या तुलनेत विदर्भ व महाराष्ट्र क्रिकेट संघटनांची ओळख दुय्यम अशीच आजवर राहिली.\nतुलनेने दुय्यम अशी ओळख असलेल्या विदर्भ क्रिकेट संघाने रणजी विजेतेपदाला घातलेली गवसणी अनेकार्थानी महत्त्वाची आहे. विदर्भ मागास आहे, अशी नुसती ओरड करणे फायद्याचे नाही, तर हे मागासपण घालवण्यासाठी कृतिशील पावलेही उचलावी लागतात, हा वस्तुपाठ या विजयाने घालून दिला आहे. राज्याचा विचार केला तर मुंबईच्या तुलनेत विदर्भ व महाराष्ट्र क्रिकेट संघटनांची ओळख दुय्यम अशीच आजवर राहिली. स्पर्धा आहेत म्हणून संघ खेळवायचा आणि मोठय़ा सामन्यांच्या आयोजनाची संधी कधी मिळते, याची वाट बघत राहायचे, हेच आजवर या संघटनांच्या वाटय़ाला आले. त्याला या विजयाने छेद दिला. लोढा समितीच्या शिफारशी लागू झाल्यानंतर विदर्भ क्रिकेट संघटनेवर असलेली निरंकुश सत्ता अ‍ॅड्. शशांक मनोहर यांना सोडावी लागणे व एक वर्षांच्या आत विदर्भाने हे जेतेपद मिळवणे हा केवळ योगायोग असला तरी या जेतेपदाची बीजे पंधरा वर्षांपूर्वी सुरू झालेल्या प्रयत्नांत दडली आहेत. विदर्भात खेळाडूंसाठी पहिली अकादमी २००२ मध्ये स्थापन झाली. त्यांच्या ‘मनोलक्ष्य’सारख्या उपक्रमांतून अनेक खेळाडू तयार झाले, पण त्यांच्यात व्यावसायिकता व विजिगीषु वृत्तीचा अभाव होता. यावर मात कशी करायची, या विवंचनेत संघटना असताना बीसीसीआयचा एक निर्णय विदर्भाच्या मदतीला धावून आला. स्थानिक स्पर्धेत बाहेरच्या तीन व्यवसायिक खेळाडूंना घेता येईल, हा निर्णय होताच, मुंबईचे तिघे खेळाडू विदर्भ संघात आले. या साऱ्या प्रयत्नांवर कळस चढवला तो प्रशिक्षक म्हणून सूत्रे स्वीकारणाऱ्या मुंबईच्या चंद्रकांत पंडित यांनी. वासीम जफर, फैज फजल या अनुभवी व भारतीय संघाकडून खेळलेल्या खेळाडूंसोबतच विदर्भाच्या संघात या मोसमात चांगली कामगिरी बजावणारे खेळाडूही आहेत. त्यामुळे हा विजय क्रिकेटची खऱ्या लोकशाहीकरणाकडे वाटचाल दर्शवणारा आहे. गेल्या तीन वर्षांपासून स्थानिक स्पर्धामध्ये विदर्भाच्या कामगिरीचा आलेख सतत उंचावत होता. गेल्या वर्षी उपांत्य फेरी गाठल्याचा इतिहास लक्षात घेऊनच चंद्रकांत पंडित यांनी या वेळी रणनीती ठरवली. एकोणीस वर्षांखालील संघात खेळणाऱ्या अकोल्याच्या आदित्य ठाकरेला अंतिम सामन्यात संधी देणे व त्यानेही संधीचे सोने करणे, यासारखी लाजबाब पण मैदानाबाहेरची खेळी पंडित यांच्या कौशल्यावर शिक्कामोर्तब करणारी ठरली. नवे खेळाडू शोधण्यासाठी विदर्भातील प्रत्येक शहरात क्लब संस्कृतीला चालना देतानाच विदर्भ क्रिकेट संघटनेने ही सारी प्रक्रिया खेळाडूंच्या हाती राहील, याची काळजी घेतली. भारताचे माजी गोलंदाज प्रशांत वैद्य यांचा याच हेतूने संघटनेत समावेश करण्यात आला. त्यामुळे संघ विदर्भाचा पण खेळाडू नागपूरचे, हे वर्षांनुवर्षे दिसणारे समीकरण बदलले. यातून समतोल संघ तयार झाला. मुख्य म्हणजे, क्रिकेटमध्ये चालणाऱ्या राजकारणापासून या प्रक्रियेला दूर ठेवण्यात आले. गुणवत्ता हाच अंतिम पर्याय असेल, असा संदेश यातून गेला व त्याचे रूपांतर या विजयात झाले. भारतीय क्रिकेट संघाला विदर्भाने दिलेल्या मोजक्या खेळाडूंपैकी उमेश यादव या वेगवान गोलंदाजाला निवड समितीचे लक्ष वेधून घेण्यासाठी कधी बडोदा तर कधी मुंबईत जाऊन खेळावे लागले होते. अशी वेळ आता वैदर्भीय खेळाडूंवर येऊ नये, यासाठी निवड समितीला त्यांच्या दृष्टिकोनात बदल करायला भाग पाडणारा हा विजय आहे. केवळ राजकारण वा सत्ताकारणच नाही तर खेळासह सर्वच क्षेत्रात विदर्भ सरस कामगिरी करू शकतो, अशी उमेद या विजयाने जागविली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/------22.html", "date_download": "2018-04-24T02:54:45Z", "digest": "sha1:BH6ZJM62JTNMBI2X7ADRBK6WX2DV6TVF", "length": 29649, "nlines": 634, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "बाणकोट", "raw_content": "\nरत्नागिरी जिल्हयातील उत्तरेकडचे शेवटचे टोक म्हणजे बाणकोट. येथे सावित्री नदीच्या दक्षिण तीरावर खाडीच्या मुखाशी असलेल्या टेकडीवर बाणकोटचा किल्ला बांधलेला आहे. किल्ला अजूनही चांगल्या स्थितीत आहे. सावित्री नदीच्या मुखाशी बांधलेला हा किल्ला म्हणजे त्याकाळचे एक महत्वाचे नाविक ठाणे होते. गडाच्या पायथ्याशी गणपती मंदिर व एक विहीर आहे. बाणकोट गावातून थेट किल्ल्यांपर्यंत जाणारा पक्का रस्ता असल्याने थेट किल्ल्याच्या दरवाजात जाता येते. किल्ल्याच्या तटबंदीजवळ सहजपणे जाता येऊ नये यासाठी जमिनीच्या बाजूला तटबंदीलगत खंदक खणलेला आहे परंतु दगड- माती व झाडेझुडपे यांनी तो आता बुजत चालला आहे. साधारण आयताकृती आकार असणाऱ्या या किल्ल्याचे क्षेत्रफळ १ एकरपेक्षा कमी असुन गडाच्या तटबंदीत एकुण सात बुरुज आहेत. किल्ल्याची तटबंदी ८ फुट रूंद व ३० फुट उंच असून किल्ल्याचे उत्तराभिमुख प्रवेशद्वार पश्चिमेस समुद्राच्या बाजूला दोन बुरुजांमध्ये बांधलेले आहे. गडाच्या दरवाजातच एक तोफ समुद्राकडे तोंड करून ठेवली आहे. प्रवेशद्वारातून नदीच्या पलीकडच्या तीरावर सुरूच्या बनामागे दिसणारा महादेवाच्या पिंडीच्या आकाराचा डोंगर म्हणजे हरीहरेश्वर. गडाचा दरवाजा सुंदर दगडी महिरपींनी सुशोभित केलेला असुन आजही प्रवेशद्वाराची कमान रेखीव व सुस्थितीत आहे. कमानीवर मध्यभागी गणेशपट्टी आहे पण त्यावर गणेश प्रतिमा दिसत नाही. चि-याचे आयताकृती दगड तासून चुनखडीच्या लेपावर एकावर एक बसवून तटबंदी व बुरूज उभारलेले आहेत. गडाच्या आत प्रवेश केल्यानंतर प्रवेशव्दाराच्या आत उजव्या व डाव्या बाजूस पहारेकऱ्यासाठी गोलाकार प्रशस्त देवडया दिसतात. उजव्या बाजूच्या देवडीत छोटी भिंत उभारून सहा छोटे हौद बांधलेले दिसतात. ह्या टाक्यांचे काम पाहता ती अलीकडील काळातील असावी असे वाटते. प्रवेशदाराच्या उजव्या बाजुला तटात एक शौचकुप असुन समोरच प्रशस्त मोकळे आवार आहे. आवारात बरेच उद्ध्वस्त अवशेष असुन काही ठिकाणी शेंदूर फासलेले दगड रचून ठेवलेले आहेत. या ठिकाणी एखादे मंदिर असावे कारण रचलेल्या दगडात एक मारुतीची मूर्ती दिसते. बाकी इतरत्र इमारतींची फक्त जोतीचे शिल्लक आहेत. त्यावर आंबा आणि इतर मोठी झाडे वाढली आहेत. दरवाजाच्या आतील बाजुने तटावर चढण्यासाठी डाव्या हाताला प्रशस्त दगडी जिना आहे. या जिन्याने वर आल्यावर दरवाजाच्या वरील भागातुन सावित्री नदी व सागराचा संगम आणि आजुबजुचा प्रदेश आपल्या दृष्टीक्षेपात येतो. किल्ल्याच्या तटावर चढण्यासाठी पूर्व-पश्चिम बाजूस अजुन २ ठिकाणी पायऱ्या आहेत. प्रत्येक बुरुजांवर तोफांसाठी मोठमोठय़ा जंग्या व झरोके ठेवलेले आहेत पण दरवाजातील एक तोफ वगळता तोफा मात्र नजरेस पडत नाहीत. किल्ल्याच्या तटबंदीला व बुरुजांना झाडांच्या मुळांचा विळखा पडलेला आहे त्यांची वेळीच छाटणी करायला हवी. गडाच्या दक्षिण दिशेच्या तटबंदीत गडाचा दुसरा छोटा दरवाजा पाहण्यास मिळतो. तटातील या दरवाजाने तटाबाहेरील बुरूजावर जाता येते. या दरवाजातून खाली उतरण्यास पाय-या आहेत. हया बुरूजात एक खोल विहीर असुन ती आता बुजत चालली आहे. पश्चिमेकडील या बुरूजाच्या अंतर्गत भागात पहारेकऱ्यासाठी खोली अथवा दारुगोळा कोठार आहे. हया कोठाराशेजारी या बुरूजातून बाहेर पडण्यासाठी एक दिंडी म्हणजे छोटा दरवाजा बाहे. त्यातून बाहेर पडल्यावर उजव्या बाजूला उतारावर खालच्या बाजूस दिसणारी स्मारके म्हणजे त्यावेळची ब्रिटिश दफनभूमी आहे. येथे आपली गडफेरी पुर्ण होते. गडाचा विस्तार लहान असल्याने गड पहायला एक तास पुरेसा होतो. सागरी हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशा जागी असलेल्या ह्या किल्ल्यावरून हर्णे-मुरूडपासून हरिहरेश्र्वर-श्रीवर्धनपर्यंतचा परिसर न्याहाळता येतो. ह्या किल्ल्याशी व सावित्री नदीच्या खाडीशी एक वेगळी घटना निगडीत आहे. इ.स.१८०० च्या सुमारास मुंबईहून समुद्रमार्गे महाबळेश्वरला जाण्यासाठी बाणकोट व तेथून सावित्री नदीच्या खाडीतून जावे लागे. पुण्याचे राज्यपाल सर चार्ल्स मॅलेट यांचा मुलगा ऑर्थर मॅलेट १७९१मधे मुंबईहून महाबळेश्वरला या मार्गाने जायला निघाले. त्यावेळी त्याची २५ वर्षांची पत्नी सोफीया व अवघ्या ३२ दिवसांची मुलगी एलेन व्हॅरिएट यांना घेऊन जाणारी बोट १३ खलांशांसह बाणकोट खाडीत बुडाली. त्यांच्या दफनविधी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या स्मशानभूमीत करण्यात आला व त्यांच्या नावे स्मारक बांधण्यात आले. किल्ल्याच्या दफनभूमित त्यांचे स्मारक आजही आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तेथे दगडी चौथरा व त्यावर दगडी स्तंभ उभारलेला असून त्यावर त्यांची नावे कोरलेली होती. या प्रसंगानंतर महाबळेश्वरला गेलेला आर्थर मॅलेट सावित्री नदीच्या उगमापाशी उंच कडयावर जाऊन आपली प्रिय पत्नी व मुलगी याच नदीच्या दुस-या टोकाशी चिरविश्रांती घेत आहेत या भावनेने एकांती बसत असे त्या ठिकाणी चौथरा बांधण्यात आला आहे. आजचा महाबळेश्वरचा प्रसिध्द पाँईंट आर्थर सीट तो हाच. आर्थर सीट नाव ह्याच ऑर्थर मॅलेटवरून ठेवलेले आहे. बाणकोट खाडीमार्गे पूर्वी व्यापार चालत असे. ह्या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी सावित्री नदीच्या मुखावर हा किल्ला बांधण्यात आला.बाणकोट किल्ल्यापासुन ३५ किमी अंतरावर असलेला मंडणगड किल्ला आणि द़ासगावची लेणी आजही या जुन्या व्यापारी मार्गाची साक्ष देत उभी आहेत. महाबळेश्वरला उगम पावणारी सावित्री नदी अरबी समुद्राला जिथे मिळते त्या बाणकोट खाडीचे रक्षण करत बाणकोटचा किल्ला शतकानुशतक उभा आहे. ग्रीक इतिहासकार पिल्नी याने इ.स. पहिल्या शतकात ह्या किल्ल्याचा उल्लेख मांडगोर किंवा मंदागिरी असा केला आहे. त्यानंतर इ.स. १५४८ पर्यंतचा या किल्ल्याचा इतिहास उपलब्ध नाही. पण ह्याचा सलग इतिहास पंधराव्या शतकापासून मिळतो. विजापूरकरांपासून १५४८मध्ये हा किल्ला पोर्तुगिजांकडे आला व नंतर १६ व्या शतकाच्या मध्यात मराठयांकडे आला. शिवकाळात हा गड आदिलशाहीत होता. नंतरच्या काळात कान्हेजी आंग्रे यांनी हा गड काबिज करून त्यास हिम्मतगड असे नाव दिले. संभाजी महाराजांच्या वधानंतर बाणकोट व मंडणगड जंजिरेकर सिद्दीने जिंकून घेतलं. पेशव्यांनी सिद्दीविरुद्ध मोहीम उघडेपर्यंत सन १७३३ पर्यंत हा गड सिद्दीच्या ताब्यात होता. पुढे सन १७३३ मध्ये पेशव्यांचे सरदार बंकाजी महाडिकने बाणकोट सिद्दीकडून काबीज केला पण दोन वर्षानी सिद्दीने हल्ला करून १७३५ मध्ये बाणकोट पुन्हा जिंकून घेतला. पुढे पेशव्यांचे शूर सरदार पिलाजीराव जाधवांनी १७३६ला बाणकोट जिंकून घेतला. मराठय़ांनी या छोटय़ा गडाचे महत्त्व लक्षात घेऊन गडाच्या संरक्षणासाठी ८०० लोकांची नेमणूक करून घेतली. पुढे बाणकोट आग्य्रांच्या ताब्यात आला. तुळाजी आंग्रे आणि पेशवे यांच्यातील वितुष्टानंतर पेशवे व इंग्रज यांच्या संयुक्त सैन्याने कमांडर जेम्सच्या नेतृत्वाखाली बाणकोट किल्ला जिंकला. त्याने या गडाला फोर्ट व्हिक्टोरीया नाव दिले. कमांडर जेम्स याने १७५५ मध्ये किल्ला ताब्यात घेतल्यावर परिसरातील ९ गावे इंग्रजांच्या ताब्यात गेली. व्यापाराच्या दृष्टीने बाणकोट किल्ला व बंदर फायदयाचे होत नसल्याने इंग्रजांनी हा किल्ला पेशव्यांना परत केला. पुढे डिसेंबर १८१७ मध्ये सिद्दीची मदत घेऊन इंग्रजांनी हिम्मतगड ऊर्फ बाणकोट मराठय़ांकडून कायमचा जिंकून घेतला. ब्रिटीशांच्या काळातही जलवाहतुकीच्या दृष्टीने बाणकोट किल्ला व खाडीचे महत्त्व होते. या काळात बाणकोटला व्यापार आणि भौगोलिक स्थानामुळे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आणि ते जिल्हा कचेरीचे मुख्य स्थान झाले. मात्र दळणवळणाच्या गैरसोयींमुळे नंतरच्या काळात जिल्हा कचेरी रत्नागिरीस आणली गेली व बाणकोटचे महत्व कमी झाले. बाणकोट किल्ल्यावरून खाली उतरून मुख्य रस्त्याला लागल्यांनतर वेळासकडे जाताना उजव्या हाताला एक छोट बुरूजासारखे पडके बांधकाम दिसते. याला पाणबुरूज म्हणतात. बाणकोट किल्ल्याच्या संरक्षण यंत्रणेला बळकट करण्यासाठी सिद्दीने हा बुरूज बांधला. पूर्वीच्या काळी येणारे मचवे, पडाव, होडया येथेच लागत असत. किनाऱ्यालगतच्या या रस्त्यानं जाताना बाणकोट किल्ला बाजूच्याच डोंगरावर दिसतो तर पाणबुरूज रस्ता व समुद्र यांच्यामध्ये सपाटीवर आहे.---------सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/3683", "date_download": "2018-04-24T03:21:12Z", "digest": "sha1:DQ7WSSGUKWPU4RUXEAYB5Z2JCCED2QLI", "length": 17278, "nlines": 44, "source_domain": "mr.upakram.org", "title": "सुंदर् मणीपुर् | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nखुप दिवसानी मी या जालावर येत आहे. ५ डिसेंबर् ते २८ फेब्रुवारी तसा खुप मोठा काळ आहे. मी पुर्वोत्तर भारताच्या प्रवासात असल्याने इकडे दुर्लक्ष झाले. या वेळी आसाम, अरुणाचल प्रदेश सोबत मणीपुर या नविन राज्यात जाण्याचा योग आला. ते प्रवास वर्णन तुम्हापर्यंत पोचवावे हा उद्देश.\nमणीपुरला इनर लाईन परमीट लागत नाही परंतु रस्त्याने जायचे झाल्यास रस्ता नागालैंड मधुन जात्तो. व नागालैंड मध्ये इनर लाईन परमीट लागते. दुसरे असे की नागालैंड मध्ये दहशतीचे वातावरण कायम असल्याने तो एक धोका असतो व बी एस.एफ चे जवान या प्रकाराने खुप कंटाळलेले असल्याने ते प्रवाशांना देखील त्रास देतात. हा पल्ला देखील खुप लांबचा व वेळ खाउ असल्याने विमान प्रवास हाच उत्तम मार्ग आहे. ४० मिनिटात इनर लाइन परमिट शिवाय आपण गोहाटिहुन इंफाल ला पोचतो त्यानुसार मी ११.५० ला निघुन १२.३० ला इंफाल ला पोचलो. रणबीर सिंग हा मैती कार्यकर्ता मारुती ८०० ने मला घ्यावयास आला होता. विमानतळ ते इंफाल शहर हा मार्ग खुपच सुंदर होता भारतात सर्वात जवळ विमानतळ असलेले हे शहर. केवळ् ७ कि.मी. अंतर.\nकार्यालयात जाउन मी माझ्या कामाची पुर्वतयारी केली व मग जेवुन कामाला सुरुवात केली. येथील माझ्या कामात मुख्य सुर्याजी पिसाळ म्हणजे येथील लोड शेडिंग २० तास येथे लाईट नसतात. विज सकाळी ६-८ व रात्री १० ते १२. अशा परिस्थीतीत मागील काम पुर्ण करणे, त्याचे प्रिंटस काढणे व पुढील काम कसे करायचे याचे शिक्षण देणे हे सर्व २२ ला रात्री मी पुर्ण केले व हुश्श केले. सेवा भारती तर्फे येथे न्य्रुरो थिरेपी चा प्रकल्प राबविला जातो. रास्त फी आकारुन सेवा भावी वृत्तीने चालणार्‍या या प्रकल्पाला स्थानीक लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो. मणिपुर सेवा समिती या नावाने बाल संस्कार वर्ग चालविले जातात. ख्रिस्तीकरणापासुन लहान बालकांचा बचाव करुन त्यांचेवर चांगले संस्कार करुन त्यांना सुजाण नागरिक बनविणे हा उदात्त हेतु. २३ ला मग मी साईट सिइंग ला जायचे ठरविले इंफाल हुन ४० कि.मी दुर माइरैंग येथे आझाद हिंद सेनेचे वार मेमोरियल या नावाने सुभाषचंद्र बोस यांच्या युध्दकालीन आठवणि जोपासल्या आहेत. त्या वास्तुला भेट देणे हा माझा मुख्य उद्देश होता.\nआज माझा मणिपुर मधील शेवटचा दिवस. उद्या ११/५० च्या सकाळच्या प्लाईट ने गोहाटी ला जाणार. मणिपुर ला मी २० ला गोहाटीहुन आलो. येथे, सेवा भारती मणीपुर व मणिपुर सेवा समिती या संस्था कार्यरत आहेत. माझे येथील मुख्य काम २२ ला आटोपले. कार्यालय प्रमुख श्री जत्राजींना सर्व समजाउन सांगुन व आवश्यक ते रिपोर्ट्स देवुन मी मुक्त झालो. त्यांनी दुसरे दिवशी मणिपुरची सहल करुन येण्याबद्दल सुचविले. ते उद्या सकाळच्या फ्लाईट ने सिलचर ला बैठकी साठी जाणार असल्याने त्यांना सकाळी एअरपोर्टवर सोडुन मग मी पुढे माइरांग, व परिसरातील स्थळे अवश्य पाहुन यावे असा बेत्त ठरला. त्याप्रमाणे मी सकाळी त्यांना सोडुन प्रथम माइरैंग ला गेलो. या स्थळाला सुभाष बाबुंच्या मुळे विशेष महत्व आहे. स्वतंत्र भारताचा पहिला ध्वज त्यांनी इथे फडकविला. दुर्दैवाने ब्रिटिश सैन्यापुढे त्यांना येथुन माघार घ्यावी लागली. पण त्या ऐतिहासीक क्षणाची आठवण म्हणुन येथे त्याचे भव्य स्मारक आहे. त्यात त्यांचे व आझाद हिंद सेनेच्या कर्तुत्वाचे फोटो जतन करुन ठेवले आहेत. त्या परिसरात फिरतांना आपण नकळत त्या काळात वावरत असतो. हा भाग मणिपुर मधील विष्णुपुर जिल्ह्यात येतो. येथे मणिपुर मधील १०-१२ स्वातत्र्य सैनिकांचेही फोटो जतन केले आहेत. या व्यक्ती कर्नल मलीक सोबत त्याकाळी वावरले होते. येथे आझाद हिंद सेनेला ब्रिटिश सैन्यापुढे माघार घ्यावी लागली व नंतर ब्रिटीशांनी युध्द कैदी म्हणुन ताब्यात्त घेतले व नंतर सिंगापुर येथे कैदेत ठेवले. लाल किल्ल्यावर त्यांच्या विरुध्द चाललेल्या खटल्यात मुक्तता झाल्यानंतर हे सिंगापुर जेल मधुन मुक्त झाले व मणिपुरला परतले.\nया स्मारका मधिल क्षण मनात्त साठवत मग आम्ही येथुन काही मैलावर असलेल्या किबुल लामजाओ जंगल सफारी वर निघालो. येथे आशियातील सर्वात मोठे तळे असुन येथे एक विशेष प्रकारचे गवत वाढते व त्याची कोवळी पाने आवडिने खाणारे हरिण मोठ्या प्रमाणात येथे वावरतात त्यांना बघणे हे येथील मुख्य आकर्षण. त्यासाठी ठिकठिकाणी उंच मचाने बांधली आहेत. या तळ्यात जरी गवत वाढत असले आणि येथे हरिणांचे वास्त्तव्य असले तरी हे कुरण तरंगणारे आहे. हे ऐकुन आश्चर्य वाटले तरी ही वस्तुस्थीती आहे. तरंगण्याचे कारण देखील मजेदार आहे. हे तळ्यात वाढणारे गवत काही काळानंतर वाळते व त्याचे जागी नविन गवत येते. अशी क्रिया सतत चालु राहील्याने एक प्रकारे विशाल अशी तराफ तयार होते. व ही तराफ पाण्यावर तरंगत राहते. तलावाचे अस्तित्व कळावे म्हणुन हे गवत मोठ्या अजस्त्र यंत्राद्वारे काढल्या जाते व पाणी मोकळे केले जाते. कितीतरी शेकडो मैलापर्यंत हे तळे पसरले असुन आशियातील सर्वात मोठे तळे असा बहुमान यास आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी भराव टाकुन मध्ये मोठा रस्ता करण्यात आला आहे व नजिकच्या पहाडापर्यंत नेण्यात आला आहे. वरुन या तलावाचे व सभोवतालच्या पर्वत रांगांचे दृश्य फारच मनोवेधक दिसते. मणिपुर हे मैती अतिरेक्यांनी ग्रस्त असुन हे पर्यटन स्थळ बनु नये यासाठी अनेक अडथळे निर्माण केल्या गेले पण सरकार देखील त्यास पुरुन उरले व हे पर्यटन स्थळ तयार झाले. तरी देखील हा विष्णुपुर जिल्हा आजही धोक्याचा गणला जातो व लहान मोठ्या घटना येथे कायम घडत असतांना दिसतात. मिलीटरी चे मोठ्या प्रमाणात अस्तित्व येथे जाणवते. आम्ही परत्त येतांना एक लग्नाच्या वर्हाडाचा ताफा फुल मिलीटरी प्रोटेक्शन मध्ये जातांना आम्हाला दिसला. गमतीचा भाग म्हणजे येथे २० तास लोड शेडींग असते. व्हि.आय पी असा एक भाग इंफाल मध्ये आहे जिथे विज दिवस भर व रात्री असते. मी शेवटी माझे काम आटोपण्यासाठी एका व्हि.आय पी भागात्त माझा लैपटाप घेउन काम केले. हा ही एक अनुभव मला नविन होता. सामान्य जनता मात्र या प्रकाराला सरावलेली दिसली.\nजंगल सफारी मध्ये एक लहानशी दुर्घटना माझ्या बाबतीत घडली. मचानावरुन उतरतांना मी उतारावरुन सरळ रस्तावर गुडघ्यावर पडलो. जाड पैंट असुनही माझा टोंगळा जबरदस्त दुखावला व चिरल्या गेला. दिवसा मला तारे दिसु लागले. गाडित असलेले एक फडके घट्ट बांधुन मी रक्तस्त्त्राव बंद करण्याचा प्रयत्न केला. व बैंडएड वगैरे तुटपुंज्या साधनानी पुढील पर्यटन कसेतरी पार पाडले. ४५ कि.मी चा इंफाल पर्यंतचा प्रवास मात्र हवालदिल अवस्थेत गेला. इंफाल मध्ये एका छोट्या क्लिनीक मध्ये जखम पाहिल्यावर डाक्टरनी चार टाके लाउन चखम शिवली, टिटैनस चे इंजेक्शन दिले व खुप काही औषधे ५ दिवस पुरतील अशी दिली ही घटना २३ ची २६ ला ड्रेसीग बदलणे व २९ ला टाके काढणे अशा सुचना दिल्या. या सर्व प्रकाराने २३ व २४ हे दोन दिवस पलंगावर पडुन राहणे व औषधे घेणे या शिवाय माझ्या समोर पर्याय नव्हता. या काळात रणबीर व रिकी या तोन मैती तरुणांनी माझी जी देखभाल केली त्याला तोड नव्हती. दोघेही संपुर्ण काळात :\"हम बेवकुफ है हमे अक्कल नही आपकी देखभाल भी नही कर सके असे म्हणुन म्हणुन बेजार करु लागले: त्यांच्या त्या निरागस प्रेमाने मी मात्र खुपच भारावुन गेलो. अशा तर्हेने माझ्या मणीपुर प्रवासाचा समारोप झाला. .\nफोटो दुसर्या लेखात टाकत आहे.\nवामन देशमुख [05 Mar 2012 रोजी 06:00 वा.]\nखुप दिवसानी मी या जालावर येत आहे.\nकेल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार\nमनुजा अंगी चातुर्य येतसे फार.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%8F%E0%A4%AB%E0%A4%BE_%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8B_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AE", "date_download": "2018-04-24T02:45:42Z", "digest": "sha1:CJCPPDBH5MQTB2BQS4HWWQLV5VUG35WH", "length": 21126, "nlines": 458, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "युएफा यूरो २००८ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nयुरोपियन फुटबॉल अजिंक्यपद २००८\nयुएफा यूरो २००८ अधिकृत चिन्ह\nजून ७ – जून २९\n८ (८ यजमान शहरात)\n७७ (२.४८ प्रति सामना)\n११,४०,९०२ (३६,८०३ प्रति सामना)\nडेव्हिड व्हिया (४ गोल)\nयुएफा युरो २००८ किंवा युरो २००८ ही १३वी युएफा युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा होती. दर चार वर्षांनी युरोपमधील देश ही स्पर्धा खेळतात. २००८ची स्पर्धा ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंडमध्ये जून ७, इ.स. २००८ ते जून २९, इ.स. २००८ दरम्यान खेळण्यात आली. व्हियेनाच्या अर्न्स्ट हॅपल स्टेडीयॉनमध्ये खेळण्यात आलेल्या अंतिम सामन्यात स्पेनने जर्मनीला १-० ने हरवून अंजिक्यपद मिळवले. १९९६च्या जर्मन संघानंतर स्पेनचा हा संघ एकही सामना न हरता अजिंक्यपद मिळवलेला पहिला संघ होता.\n३.२ नोक आउट फेरी\n३.२.१ उपांत्य पूर्व फेरी\nअर्न्स्ट-हॅपल-स्टेडियोन हायपो-अरेना वाल्स सीजेहाइम स्टेडीयोन तिवोली नु\nआसनाक्षमता: ३२,००० आसनाक्षमता: ३०,००० आसनाक्षमता: ३०,०००\nसेंट जकोब-पार्क स्टेड दे सुइसे स्टेड दे जिनिव्हा लेत्जिग्रुंड\nआसनाक्षमता: ४२,५०० आसनाक्षमता: ३२,००० आसनाक्षमता: ३२,००० आसनाक्षमता: ३०,०००\nऑस्ट्रिया ००यजमान देश ००डिसेंबर १२ २००२ ०१ (पदार्पण )\nस्वित्झर्लंड ०१यजमान देश ०१डिसेंबर १२ २००२ २१ (१९९६, २००४)\nपोलंड ०२गट अ विजेता ०९नोव्हेंबर १७ इ.स. २००७ ०० (पदार्पण )\nपोर्तुगाल ०३गट अ उपविजेता १४नोव्हेंबर २१ इ.स. २००७ ४ (१९८४, १९९६, २०००, २००४)\nइटली ०४गट ब विजेता ०६नोव्हेंबर १७ इ.स. २००७ ६० (१९६८, १९८०, १९८८, १९९६, २०००, २००४)\nफ्रान्स ०५गट ब उपविजेता ०७नोव्हेंबर १७ इ.स. २००७ ६१ (१९६०, १९८४, १९९२, १९९६, २०००, २००४)\nग्रीस ०६गट क विजेता ०३ऑक्टोबर १७ इ.स. २००७ २३ (१९८०, २००४)\nतुर्कस्तान ०७गट क उपविजेता १२नोव्हेंबर २१ इ.स. २००७ २२ (१९९६, २०००)\nचेक प्रजासत्ताक ०८गट ड विजेता ०५ऑक्टोबर १७ इ.स. २००७ ६२ (१९६०२, १९७६२, १९८०२, १९९६, २०००, २००४)\nजर्मनी ०९गट ड उपविजेता ०२ऑक्टोबर १३ इ.स. २००७ ९ (१९७२३, १९७६३, १९८०३, १९८४३, १९८८३, १९९२, १९९६, २०००, २००४)\nक्रोएशिया १०गट इ विजेता ०८नोव्हेंबर १७ इ.स. २००७ २० (१९९६, २००४)\nरशिया ११गट इ उपविजेता १५नोव्हेंबर २१ इ.स. २००७ ८ (१९६०४, १९६४४, १९६८४, १९७२४, १९८८४, १९९२५, १९९६, २००४)\nस्पेन १२गट फ विजेता ११नोव्हेंबर १७ इ.स. २००७ ७१ (१९६४, १९८०, १९८४, १९८८, १९९६, २०००, २००४)\nस्वीडन १३गट फ उपविजेता १३नोव्हेंबर २१ इ.स. २००७ ३० (१९९२, २०००, २००४)\nरोमेनिया १४गट ग विजेता ०४ऑक्टोबर १७ इ.स. २००७ ३१ (१९८४, १९९६, २०००)\nनेदरलँड्स १५गट ग उपविजेता १०नोव्हेंबर १७ इ.स. २००७ ७० (१९७६, १९८०, १९८८, १९९२, १९९६, २०००, २००४)\n१ ठळक अंक विजेता संघ दर्शवतो\n५ कॉमनवेल्थ स्वतंत्र राज्य\nमुख्य पान: युएफा यूरो २००८ संघ\nमुख्य पान: युएफा यूरो २००८ गट अ\nपोर्तुगाल ३ २ ० १ ५ ३ +२ ६\nतुर्कस्तान ३ २ ० १ ५ ५ ० ६\nचेक प्रजासत्ताक ३ १ ० २ ४ ६ −२ ३\nस्वित्झर्लंड ३ १ ० २ ३ ३ ० ३\nजून ७ इ.स. २००८\nस्वित्झर्लंड ० – १ चेक प्रजासत्ताक\nपोर्तुगाल २ – ० तुर्कस्तान\nजून ११ इ.स. २००८\nचेक प्रजासत्ताक १ – ३ पोर्तुगाल\nस्वित्झर्लंड १ – २ तुर्कस्तान\nजून १५ इ.स. २००८\nस्वित्झर्लंड २ – ० पोर्तुगाल\nतुर्कस्तान ३ – २ चेक प्रजासत्ताक\nमुख्य पान: युएफा यूरो २००८ गट ब\nक्रोएशिया ३ ३ ० ० ४ १ +३ ९\nजर्मनी ३ २ ० १ ४ २ +२ ६\nऑस्ट्रिया ३ ० १ २ १ ३ −२ १\nपोलंड ३ ० १ २ १ ४ −३ १\nजून ८ इ.स. २००८\nऑस्ट्रिया ० – १ क्रोएशिया\nजर्मनी २ – ० पोलंड\nजून १२ इ.स. २००८\nक्रोएशिया २ – १ जर्मनी\nऑस्ट्रिया १ – १ पोलंड\nजून १६ इ.स. २००८\nपोलंड ० – १ क्रोएशिया\nऑस्ट्रिया ० – १ जर्मनी\nमुख्य पान: युएफा यूरो २००८ गट क\nनेदरलँड्स ३ ३ ० ० ९ १ +८ ९\nइटली ३ १ १ १ ३ ४ −१ ४\nरोमेनिया ३ ० २ १ १ ३ −२ २\nफ्रान्स ३ ० १ २ १ ६ −५ १\nजून ९ इ.स. २००८\nरोमेनिया ० – ० फ्रान्स\nनेदरलँड्स ३ – ० इटली\nजून १३ इ.स. २००८\nइटली १ – १ रोमेनिया\nनेदरलँड्स ४ – १ फ्रान्स\nजून १७ इ.स. २००८\nनेदरलँड्स २ - ० रोमेनिया\nफ्रान्स ० - २ इटली\nमुख्य पान: युएफा यूरो २००८ गट ड\nस्पेन ३ ३ ० ० ८ ३ +५ ९\nरशिया ३ २ ० १ ४ ४ ० ६\nस्वीडन ३ १ ० २ ३ ४ −१ ३\nग्रीस ३ ० ० ३ १ ५ −४ ०\nजून १० इ.स. २००८\nस्पेन ४ – १ रशिया\nग्रीस ० – २ स्वीडन\nजून १४ इ.स. २००८\nस्वीडन १ – २ स्पेन\nग्रीस ० – १ रशिया\nजून १८ इ.स. २००८\nग्रीस १ – २ स्पेन\nरशिया २ – ० स्वीडन\nउपांत्यपूर्वफेरी उपांत्यफेरी अंतिम सामना\nजून १९ - बासेल\nजून २५ - बासेल\nजून २० - वियेना\nजून २९ - वियेना\nजून २१ - बासेल\nजून २६ - वियेना\nजून २२ - वियेना\nइ.स. २००८ जून १९\nपोस्तिगा ८७' स्चवेंस्टिगेर २२'\nपंच: पीटर फ्रॉइडफेल्ड (स्वीडन)\nइ.स. २००८ जून २०\n१ – १ (अ.वेळ)\nक्लास्निक ११९' सेमिह १२०+२'\nएरंस्ट हपल स्टेडीऑन, वियेना\nपंच: रॉबेर्तो रॉसेटी (इटली)\nइ.स. २००८ जून २१\nव्हान निस्तलरॉय ८६' पवल्युचेंको ५६'\nपंच: लुबोश मिकेल (स्लोव्हाकिया)\nइ.स. २००८ जून २२\nएरंस्ट हपल स्टेडीऑन, वियेना\nपंच: हर्बर्ट फँडेल (जर्मनी)\nफाब्रेगास ४ – २ ग्रोसो\nजून २५, इ.स. २००८\nलाह्म ९०' बोराल २२'\nपंच: मॅसिमो बुसाका (स्वित्झर्लंड)\nपंच: फ्रँक डी ब्लीकीयर (बेल्जियम)\nमुख्य पान: युएफा यूरो २००८ अंतिम सामना\nअर्न्स्ट हॅपल स्टेडीयॉन, व्हियेना\nपंच: रॉबेर्तो रॉसेटी (इटली)\nयुएफा २००८ अधिकृत संकेतस्थळ\nयुएफा यूरो २००८ फेरी\nगट अ गट ब गट क गट ड\nनॉकआउट फेरी अंतिम सामना\nयुएफा यूरो २००८ अधिक माहिती\nपात्रता गुणांकन संघ कार्यक्रम डिसिप्लिनरी\nअधिकारी बातमी प्रक्षेपण प्रायोजक माहिती\nयुएफा यूरो २००८ संघ\nजर्मनी • तुर्कस्तान• रशिया • स्पेन\nउपांत्य पूर्व फेरीतून बाद\nक्रोएशिया • इटली • नेदरलँड्स • पोर्तुगाल\nचेक प्रजासत्ताक • स्वित्झर्लंड • ऑस्ट्रिया • पोलंड • फ्रान्स • रोमेनिया • ग्रीस • स्वीडन\nयुएफा युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद\nफ्रान्स १९६० • स्पेन १९६४ • इटली १९६८ • बेल्जियम १९७२ • युगोस्लाव्हिया १९७६ • इटली १९८० • फ्रान्स १९८४ • पश्चिम जर्मनी १९८८ • स्वीडन १९९२ • इंग्लंड १९९६ • बेल्जियम-नेदरलँड्स २००० पोर्तुगाल २००४ • ऑस्ट्रिया-स्वित्झर्लंड २००८ • पोलंड-युक्रेन २०१२ • फ्रान्स २०१६\nइ.स. २००८ मधील खेळ\nयुएफा युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१५ रोजी १८:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/mahajan-nilangekar-patil-tawade-demand-increase-32285", "date_download": "2018-04-24T03:14:42Z", "digest": "sha1:WJXNFAHDC7XBCIFTSNIIPBY6FXYKPDTL", "length": 13168, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "mahajan, nilangekar, patil, tawade demand increase महाजन, निलंगेकर, पाटील, तावडेंचा भाव वधारणार? | eSakal", "raw_content": "\nमहाजन, निलंगेकर, पाटील, तावडेंचा भाव वधारणार\nशनिवार, 25 फेब्रुवारी 2017\nमुंबई - महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत दिलेल्या जबाबदाऱ्या चोख सांभाळत भाजपला यश मिळवून दिल्याबद्दल मंत्री गिरीश महाजन, संभाजी निलंगेकर, डॉ. रणजीत पाटील यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खूष आहेत. हे सर्व मंत्री फडणवीस यांचे अत्यंत जवळचे मानले जातात. या मंत्र्यांबरोबरच मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे यांचाही भाव मुंबई महापालिका निवडणुकीतील भाजपच्या यशाने वधारला आहे.\nमुंबई - महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत दिलेल्या जबाबदाऱ्या चोख सांभाळत भाजपला यश मिळवून दिल्याबद्दल मंत्री गिरीश महाजन, संभाजी निलंगेकर, डॉ. रणजीत पाटील यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खूष आहेत. हे सर्व मंत्री फडणवीस यांचे अत्यंत जवळचे मानले जातात. या मंत्र्यांबरोबरच मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे यांचाही भाव मुंबई महापालिका निवडणुकीतील भाजपच्या यशाने वधारला आहे.\nनाशिक महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे भाजपने सोपवली होती. मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस या तीन पक्षांना टक्‍कर देत महाजन यांनी पक्षाला घवघवीत यश मिळवून दिले. त्यामुळे महाजन यांचे पक्षातील वजन वाढले आहे.\nलातूरमध्ये कामगारमंत्री संभाजी निलंगेकर यांनी लातूर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला यश मिळवून दिले आहे. त्यांनी कॉंग्रेसच्या अमित देशमुख यांच्याकडून लातूर जिल्हा परिषद हिसकावून घेतली आहे. अमरावती महानगरपालिकेत राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी भाजपची सत्ता आणली आहे. या मंत्र्यांच्या कामगिरीने मुख्यमंत्री भलतेच खूष असून, मंत्रिमंडळात खांदेपालटाची वेळ आल्यानंतर या तिघांच्या कामगिरीचा नक्‍कीच विचार केला जाणार असल्याचे सांगण्यात येते.\nतावडे यांचा भाव वधारला\nविनोद तावडे हे मधल्या काळात \"बॅकफूट'वर गेल्याचे चित्र निर्माण झाले होते. आपल्या पदवीचा वाद उफाळून आल्यानंतर शांत बसलेले तावडे मुंबई महापालिका निवडणुकीतील यशाने सुखावले आहेत. मुंबई उपगनरमध्ये भाजपचे तब्बल 41 नगरसेवक निवडून आले आहेत. पालकमंत्री या नात्याने तावडे यांच्याकडे विजयाचे श्रेय जाते. त्यामुळे भविष्यात तावडे यांचाही भाव वधारणार आहे.\nरुग्णालयांत सुविधाच नाहीत; डॉक्‍टर काय करणार\nआर्थिक परिस्थितीमुळे प्रसूतीसाठी महिलांचा ओढा महापालिकेच्या रुग्णालयांकडे असला, तरीही प्रत्यक्ष नोंदणी झालेल्यांपैकी केवळ ३५ टक्के गर्भवतींचीच...\nमाण काबीज करण्याचे राष्ट्रवादीचे मनसुबे\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माण, खटाव तालुक्‍यांतील जलसंधारणाच्या कामांना भेटी देऊन लोकसहभागाला प्रोत्साहन दिले. मात्र, माजी सनदी...\nसाखर सात रुपयांनी स्वस्त\nमुंबई - किरकोळ बाजारात साखर सात रुपयांनी स्वस्त झाली आहे. वर्षभर 40 ते 42 रुपये किलोवर असणाऱ्या...\nकारभारणींमुळे शिक्षण, आरोग्य, पाण्याचे प्रश्‍न सुटले\nनाशिक - पंचायत राजदिनाचा रौप्यमहोत्सव साजरा होत असताना आजवरच्या ग्रामविकासाचे सिंहावलोकन केल्यास...\nमिरज-सोलापूर रेल्वेच्या वेळापत्रकात बदल\nसोलापूर - सोलापूर-मिरज रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्याचा प्रस्ताव सोलापूर विभागाला पाठविण्यात आला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/2017/02/04/%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%8A-%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%87-%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2/", "date_download": "2018-04-24T02:52:28Z", "digest": "sha1:RZQHZZGHMHDMX462X6A4OQFLN3C6EYJS", "length": 8036, "nlines": 129, "source_domain": "putoweb.in", "title": "चला हवा येऊ द्या मधे डॉ.निलेश साबळे यांची जागा घेणार प्रियदर्शन जाधव!!!", "raw_content": "\nचला हवा येऊ द्या मधे डॉ.निलेश साबळे यांची जागा घेणार प्रियदर्शन जाधव\n हसलेच पाहिजे” असे म्हणत शो ची धुरा संभाळणाऱ्या डॉ.निलेश साबळे यांची जागा आता टाईमपास-2 फेम अभिनेता, लेखक प्रियदर्शन साबळे घेणार आहे. पण फक्त काही एपिसोड्स पुरतीच. कारण त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना आराम करायचा सल्ला दिला आहे.\n“चला हवा येऊ द्या” कार्यक्रमाला मिळालेल्या लोकप्रियतेमध्ये यांचा खूप मोठा वाटा आहे, कार्यक्रमाचे लेखन, दिगदर्शन , अभिनय अशी एकहाती धुरा सांभाळलेल्या डॉ.निलेश साबळे याना आता काही दिवस शो पासून लांब राहावे लागणार आहे.\nलाइक, कमेंट आणि शेअर करा.\nआ रही हैं 100 कि नयी नोट →\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nचाणक्य के 20 सूत्र जो आपके जीने का तरीका बदल सकते हैं\n\"TITANIC\" पुण्यात बनला असता तर\nद परफेक्ट लाईफस्टाईल - I\n\"शोले\" जर पुण्यात बनला असता तर.\nपु ल देशपांडे यांचे दुर्मिळ कलेक्शन - पुणेकर, मुंबईकर आणि नागपूरकर\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nचाणक्य के 20 सूत्र जो आपके जीने का तरीका बदल सकते हैं\n\"TITANIC\" पुण्यात बनला असता तर\nद परफेक्ट लाईफस्टाईल - I\n\"शोले\" जर पुण्यात बनला असता तर.\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://www.mediawiki.org/wiki/Help:Extension:UniversalLanguageSelector/Input_methods/mr-inscript", "date_download": "2018-04-24T02:50:29Z", "digest": "sha1:FSU56ZQDXEH2OGZCJDP4QFK44YWRYDHR", "length": 7545, "nlines": 135, "source_domain": "www.mediawiki.org", "title": "Help:Extension:UniversalLanguageSelector/Input methods/mr-inscript - MediaWiki", "raw_content": "\nPlease refer for transliteration help (marAThi ते मराठी साठी) अक्षरांतरणप्रर्यायाबद्दल मदती साठी कृपया ह्या दुव्याकडे जा\nखालील कळफलक इन्स्क्रिप्ट पद्धतीचा आहे. हा कळफलक वापरण्यापुर्वी ले आउट विशेषत्वाने लक्षात ठेऊन सराव करावा लागतो. या कळफलकात उदाहरणर्थ मराठी हा शब्द टाईप करण्यासाठी cje\"r हि अक्षरे टंकावी लतील. आपणास आधी पासून याचा सराव नसेल आणि मराठी टायपींग लगेच करावयाचे असल्यास अथवा आपण या पद्धतीवर अनवधानाने पोहोचले असल्यास (marAThi ते मराठी साठी) अक्षरांतरणप्रर्याया निवडा\n5 नेहमी विचारले जाणारे शब्द\nह्या व्हिडिओत दाखवल्या प्रमाणे मराठी आणि नंतर अक्षरांतरण पर्याय निवडा अथवा इनस्क्रिप्ट साठी 'मराठी लिपी' पर्याय, Click on the 'cc to change the subtitle languages to Marathi, English, Sanskrit, Kokani,Ahirani.\nइन्स्क्रिप्ट अथवा मराठी लिपी हा पर्याय वरच्या विभागात दाखवल्या प्रमाणे विशेष कळफलक वापरतो. उजवीकडे पहिल्या व्हिडीओ क्लिप मध्ये (मराठी लिपी) इन्स्क्रिप्ट पर्याय कसा चालू करावयाचा ते दाखवले आहे. दुसऱ्या खालील व्हिडीओ क्लिपेत तो कळफलक सुलभ भाषेत समजावून देण्याचा प्रयत्न केला आहे.\nनेहमी विचारले जाणारे शब्द[edit]\nइनस्क्रिप्ट पद्धतीचा कळफलक वापरण्याची सुविधा http://www.ildc.in / http://www.tdil-dc.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या सॉफ्टवेअर मध्ये आहे. यात सर्व भारतीय भाषेंचा समावेश आहे.\nनेहमी वापरले/विचारले जाणारे निवडक शब्द\n• वर इनपुट पद्धतीमध्ये मराठी लिपी पर्याय निवडावा • इंग्रजी अक्षराचे मराठी अक्षरात रुपांतरणा साठी संबंधीत अक्षर कि बोर्डवरूनच टाईप करावे • केवळ कॉपी पेस्ट ने आपोआप इंग्रजी अक्षरांचे मराठी अक्षरांतरण होत नाही\nमिळेल मराठी नमस्कार मला माहिती\nहवे/हवी/पाहीजे आहे अर्थ/म्हणजे निबंध/संदर्भ उदाहरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/shirts/cheap-modal+shirts-price-list.html", "date_download": "2018-04-24T02:42:16Z", "digest": "sha1:YVUVL6REZXNCF3O5E6NQBAK36WRPOB7C", "length": 14013, "nlines": 387, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये मोडलं शिर्ट्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nCheap मोडलं शिर्ट्स Indiaकिंमत\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त शिर्ट्स India मध्ये Rs.599 येथे सुरू म्हणून 24 Apr 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. संकलर्स वूमन s सॉलिड सासूल शर्ट SKUPDbv74V Rs. 778 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये मोडलं शर्ट आहे.\nकिंमत श्रेणी मोडलं शिर्ट्स < / strong>\n0 मोडलं शिर्ट्स रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 449. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.599 येथे आपल्याला एथनिसिटी वूमन s सॉलिड सासूल शर्ट SKUPDcC1iH उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 8 उत्पादने\nएथनिसिटी वूमन s सॉलिड सासूल शर्ट\nकेशन वूमन s सॉलिड सासूल शर्ट\nली व्हाईट प्रिंटेड शर्ट\nसंकलर्स वूमन s सॉलिड सासूल शर्ट\nसंकलर्स वूमन s सॉलिड सासूल शर्ट\nपिपे जीन्स वूमन s स्त्रीपीडा सासूल शर्ट\nपिपे में s सॉलिड सासूल शर्ट\nपिपे में s सॉलिड सासूल शर्ट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikiquote.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A6_%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80", "date_download": "2018-04-24T03:33:37Z", "digest": "sha1:FLQ3UQY3V6IPYAKLCM54YEYTQYJANNTN", "length": 5134, "nlines": 93, "source_domain": "mr.wikiquote.org", "title": "मोहम्मद खातामी - Wikiquote", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोध\nमोहम्मद खातामी (फारसी: سید محمد خاتمی‎‎; जन्म: २९ सप्टेंबर १९४३) हा आशियामधील इराण देशाचा एक राजकारणी व माजी राष्ट्राध्यक्ष आहे. अध्यक्ष बनण्यापूर्वी फारसा प्रसिद्ध नसलेला खातामी १९९७मधील निवडणुकीत ७० टक्के मते मिळवून विजयी झाला. त्याच्या अध्यक्षीय कारकिर्दीत त्याने भाषणस्वातंत्र्य, खुली अर्थव्यवस्था इत्यादी अनेक गोष्टी अंमलात आणण्याचे प्रयत्न केले.\nमी काय प्रस्तावित करतो ते म्हणजे संस्कृती आणि संस्कृतींमधील संवाद. आणि पहिले पाऊल म्हणून, मी असे सुचवतो की संस्कृती आणि संस्कृती राजकारण्यांनी सादर केली जाऊ नये परंतु तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ, कलाकार आणि बुद्धीवादी यांच्याद्वारे.[...] संवाद एक सामान्य भाषा घेऊन जाईल आणि एक सामान्य भाषा एक सामान्य विचार मध्ये कळस होईल, आणि हे जागतिक आणि जागतिक घटना एक सामान्य दृष्टिकोन मध्ये चालू होईल\nमार्च 24, 200 9, द ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी डायलॉग, जस्टिस एंड पीस इन लीक्चर स्त्रोत\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २ जून २०१७ रोजी ११:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1503", "date_download": "2018-04-24T03:17:38Z", "digest": "sha1:XLUPTDMXTUES72LKGLTJWV2CL4BW3JVB", "length": 16625, "nlines": 97, "source_domain": "mr.upakram.org", "title": "संगणकीय मराठीकरण - प्रमाणीकरणाची गरज | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nसंगणकीय मराठीकरण - प्रमाणीकरणाची गरज\nसंगणकिय जगतात संगणक वापरणार्‍यांसाठी मराठी भाषा हा प्रकार बर्‍यापैकी मागे आहे. अर्थात नवे नवे प्रयत्न सुरु असताना दिसत आहेत. पण मराठीकरण केले जाते म्हणजे नक्की काय केले जाते हे समजणे मला तरी गरजेचे वाटते. संगणकाशी संबंधीत काही शब्द असे आहेत की जे आता भाषांतरीत केले तर समजायला जास्त अवघड जातील. मला असे वाटते की सोयिस्कर मराठीकरण व्हायला हवे. जसे की पेस्ट साठी डकवा हा शब्द पटकन पटतो. पण जर टुल्स या शब्दाला मराठी शब्द सुचवायला गेलो तर पटकन सुचत नाही. काही काळापुर्वी मराठी फायरफॉक्स वापरायचा प्रयत्न केला पण तो प्रयोग जरा जडच गेला. मला वाटत की सामान्य वापरकर्त्याला जवळचे वाटतील असे शब्द असणे गरजेचे आहे. तुम्हाला काय वाटते\nएक उदाहरण द्यायचे झाले तर, हे पहा:\nSave - जतन (सेव्ह). कंसात आंग्ल उच्चार मराठीमध्ये दिल्यास जास्त स्योयिस्कर पडेल असे वाटते. तुमची मते काय आहेत\nउगाच फक्त सगळं काही मराठीमध्ये आहे या हट्टासाठी भाषांतर/मराठीकरण नको. लिप्यंतर ठिक आहे. किंवा मी म्हटल्या प्रमाणे सोयिस्कर भाषांतर. या बरोबरच जेंव्हा आपण सर्वमान्य भाषेसाठी काही करतो तेंव्हा त्याचे प्रामाणीकरण गरजेचे आहे. थोडक्यात सगळ्यांची भाषा एकच हवी.\nआता, लॉग ऑउट ला जाण्याची नोंद योग्य की गमन काही तरी सर्वमान्य शब्द हवा. मला स्वतःला जाण्याची नोंद बरोबर वाटतो. गमन म्हटले की त्या आधी एखादा शब्द असल्यासारखे वाटते. :) . असो. सांगायचा मुद्दा एवढाच की तांत्रिक गोष्टींमध्ये मराठी वापरताना त्याचे प्रामाणीकरण गरजेचे आहे.\nतसेच मी वर दिलेल्या उदाहरणा प्रमाणे भाषांतर केल्यास मराठी प्रतिशब्दांचा प्रसार/प्रचार होण्यास मदत होईल. जसे,\nBlog - अनुदिनी (ब्लॉग)\nPaste - डकवा (पेस्ट)\nअवांतरः मला वाटतं की तमिळ आणि बंगाली भाषा यामध्ये पुढे आहेत. त्यांनी काय केले आहे\nद्वारकानाथ [08 Nov 2008 रोजी 13:16 वा.]\nआमच्या पुस्तकविश्वावर जाण्याच्या नोंदी गमन असा शब्द वापरला आहे. एकदा एका प्रकाशकाला हे दाखवतांना गमन म्हणजे काय हेच त्याला समजेना. मी चाणक्यांच्या मुद्द्याशी १०० % सहमत आहे. भाषेचा बागलबुवा अश्या क्लिष्ठ शब्दांनीच निर्माण होत असतो.\nसहज आणि सोपे असेच शब्द वापरले गेले पाहिजे.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nश्री.चाणक्य यांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांशी मी सहमत आहे.संगणकीय क्षेत्रात मराठीच्या वापरासाठी प्रमाणीकरण हवेच.तसेच प्रत्येक इंग्रजी शब्दासाठी मराठी/संस्कृत प्रतिशब्द हवाच असा अट्टहास नको.जे सोपे,सोईचे असेल ते करावे.('गमन' शब्द क्लिष्ट आहे हे मात्र मला मान्य नाही.ते असो.) पण या प्रमाणीकरणाच्या संदर्भात पुढाकार कोणी घ्यावा हा प्रश्न आहे.मला वाटते श्री.शैलेश यांनी तसेच आणखी कांही जणांनी अशा संज्ञांची यादी केली आहे.ते पायाभूत धरून, त्यांत आवश्यक ते बदल करून एक सर्वमान्य यादी तयार करावी.तेच शब्द प्रमाण मानावे आणि वापरावे.\n..पण संगणक क्षेत्रात मराठीच्या वापराची खरी समस्या वेगळीच आहे.त्याविषयी पुढच्या प्रतिसादात.\nअट्टाहासाच्या मुद्या बद्दल संमत. गमन हा शब्द क्लिष्ट नक्कीच नाही. लॉग आऊट ला तो योग्य वाटत नाही. जाण्याची नोंद जास्त योग्य वाटतो. असे बरेच मुद्दे आहेत. तुमच्या पुढच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत. :)\n'गमन'सारखा सोपा आणि प्रचलित शब्द (पुनरागमन, आवागमन, निर्गमन) प्रकाशकाला समजत नसेल तर त्याने आपल्या धंद्यातून गमन करावे हेच उत्तम. प्रत्येक इंग्रजी शब्दाला एकशब्दीय पर्याय शोधायचा अट्टहास का करावा सेव्हसाठी जतन करा हा प्रयोग आधीच अनेक संकेतस्थळांवर अस्तित्वात आहे. गमनपेक्षा जाण्याची नोंद नक्कीच चांगला.\nशब्दवाटिका मिळाली तर बरे होईल.\nद्वारकानाथ [09 Nov 2008 रोजी 14:43 वा.]\nइंग्रजी शब्द की ज्यांना मराठी प्रतिशब्द नाहीत आणि दुसरे मराठी शब्द ओढुन ताणून आणलेले आहेत / क्लिष्ट आहेत अशी यादी देता आली तर बरे होईल.\nशब्दवाटिका निर्माण करता येईल.\nया सर्व गोष्टींकरिता एक प्रकल्प राबवावा लागेल. ज्यांना यासाठी योगदान द्यावसे वाटते त्यांनी येथे लिहावे अथव व्य.नि. ने माझ्याशी संपर्क करावा.\nसृष्टीलावण्या [12 Nov 2008 रोजी 01:57 वा.]\nBlog - अनुदिनी (ब्लॉग)\nPaste - डकवा (पेस्ट)\n\"माझी मनीमाऊ\" लेखावरील प्रतिसादात विभेदन (रिझोल्युशन) असे पूर्वीच लिहिले आहे. असेच लिहिले तर अनवट मराठी संज्ञा लोकांमध्ये नक्की रुजतील.\nभो भद्र कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे \nवक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् \nसृष्टीलावण्या [12 Nov 2008 रोजी 02:03 वा.]\nमी हल्ली लोकायत वर इंग्रजी संज्ञांचे मराठी प्रतिशब्द देत आहे. माझ्या अनुवादाच्या व्यवसायात मी रोजच हे काम करते. चाणक्य व कलंत्रीकाका ह्यांना पण मी नक्की मदत करेन.\nभो भद्र कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे \nवक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् \nप्रमाणीकरण हा सर्वसंमतीचा भाग आहे. मी येथे फक्त विचार मांडत आहे. :)\nजे शब्द मायक्रोसॉफ्ट मुळे प्रचारात आले त्याचे प्रतिशब्द ही त्यांच्याच प्रकल्पा वाटे निश्चित झालेले बरे. अशाच प्रकारचे अनेक प्रकल्प चालू आहेत (शब्दभांडार, मनोगतावरचे प्रतिशब्द, विकी).\nशासनदरबारी यासाठी खाते देखील आहे (तांत्रिक भाषांचे स्थानिक भाषातील पर्याय.) काही शब्दकोष देखील उपलब्ध आहेत.\nहे सारे असताना यांचे प्रमाणीकरण पुरेसे ठरावे. जे शासनाकडून अथवा मायक्रोसॉफ्टच्या नवनव्या आवृत्तीं मधून होईलच.\nतिथेही योगदान करण्याची सोय असल्याने हे प्रमाणीकरण अडचणीचे ठरू नये.\nमाहिती बद्दल धन्यवाद. असे असेल तर सगळ्यांनी वेगळी चुल मांडण्याची गरजच नाही. पण प्रमाणीकरण सर्वांपर्यंत पोहोचले नाही हे सत्य आहे. तसेच एकाच इंग्रजी शब्दासाठी अनेक पर्यायी शब्द वापरात आहेत.\nतंत्रज्ञान तळागाळा पर्यंत पोहोचवायचे असेल तर सगळ्यांची भाषा एकच असणे गरजेचे आहे. नाहीतर मी येथे सांगतो आहे की जाण्याची नोंद वर टिचकी मारा आणि वापरकर्ता जाण्याची नोंद शोधत बसला आहे. अशी अवस्था व्हायची. किंवा तुझे नाव बदलण्यासाठी माझे सदस्यत्व येथे जा असे सांगितले तर ते मिळणार नाही कारण माझ्या संकेतस्थळावर खाते आहे. सदस्यत्व नाही. पासवर्डसाठी एकिकडे परवलीचा शब्द आहे तर एकीकडे कूटशब्द. अशा प्रकारांनी गोंधळात भर जास्तच. थोडक्यात काय मी ज्याला तो म्हणतो त्याला सगळ्यांनी तो म्हणणे गरजेचे आहे. नाहितर काहि जण ती म्हणायचे काहीजण तो. :)\nउदाहरणाबद्दल गैरसमज नसावा :)\nमराठीत आगमन हा शब्द जास्त वापरतो त्यामानाने गमन हा शब्द फारसा प्रचलित नाही हे खरे. त्यामुळे जाण्याची नोंद जास्त रुळेल असे वाटते. (इथे हिंदी पट्ट्यात निर्गमन हा शब्द सर्रास वापरला जातो.)\n\"इथून निघा\" हा पण पर्याय चालेल का की तो जास्त उद्धट वाटतो\nसंस्कृतस्य महिमवर्णनेन नास्ति साधितम् सततसंभाषणेन तस्य जीवनं स्थिरम् \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/167", "date_download": "2018-04-24T03:19:31Z", "digest": "sha1:XAUHT7YVGKDURFINS62INJ3Z7HKOW5CV", "length": 13519, "nlines": 52, "source_domain": "mr.upakram.org", "title": "शाळेंत 'लैंगिक शिक्षण' हा वेगळा विषय असावा काय? | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nशाळेंत 'लैंगिक शिक्षण' हा वेगळा विषय असावा काय\nवरील विषय संदर्भांत मी एक पत्र काही वृत्तपत्रांना पाठवले आहे. ते छापून येईल की नाही ते सांगता येत नाही. पण त्यांतील विचार निदान उपक्रम-सदस्यांपर्यंत तरी पोचावेत या हेतूने त्याचा मजकूर खाली देत आहे.\n\"मुलांना प्रजननाचे कार्य व त्याच्याशी संबंधित रोग व सुरक्षितता याविषयी शास्त्रशुद्ध माहिती व्हावी व मुलांचा लैंगिकतेकडे पाहाण्याचा दृष्टीकोण निकोप व्हावा म्हणून शाळेंत लैंगिक शिक्षण देण्याची गरज आहे असे सर्वसाधारणपणे म्हंटले जाते. शास्त्रशुद्ध माहितीसाठी त्यांना जीवशास्त्र या विषयांतर्गत ज्याप्रमाणे पचनसंस्था, श्वसनसंस्था, मज्जासंस्था यांच्या कार्याची व त्यांना होणार्‍या रोगांची व प्रतिबंधक उपायांची माहिती दिली जाते त्याचप्रमाणे प्रजननसंस्थेविषयीही माहिती देता येईल. त्यासाठी 'लैंगिक शिक्षण' अशा वेगळ्या विषयाची गरज नाही. मुलांचा लैंगिकतेकडे पाहाण्याचा दृष्टीकोण निकोप होण्याच्या दृष्टीनेही या वेगळ्या विषयाचा कितपत उपयोग होईल ते सांगणे कठीण आहे. 'Gestalt Therapy' या पुस्तकाचे लेखक डॉ. एफ्.एस्.पर्ल्स् यांनी 'Anti-Social and Aggression' या प्रकरणांत मांडलेल्या विचारांप्रमाणे लैंगिकता ही निसर्गतःच लहरी, तर्काच्या चौकटींत न बसणारी व मनाचा संपूर्ण ताबा घेणारी असते. आणि त्यामुळेच तिच्यांत एक प्रकारची उत्कटता असते. तिला नियमांच्या चौकटींत बसवून अधिकृत स्वरूप दिल्यास तिच्यांत कृत्रिमपणा येऊन मनुष्य उत्कट अनुभवाला मुकण्याची शक्यता असते. Rank या मानसशास्त्रद्न्याने तर असे म्हंटले आहे की \"...the place to learn the facts of life is in the gutter, where their mystery is respected......\"\n\"लैंगिक शिक्षण हवे की नको, हवे असल्यास ते कशा प्रकारचे असावे हे ठरवतांना त्याचे तात्कालिक व दूरगामी परिणाम लक्षांत घ्यावे. त्यासाठी मानसशास्त्रांतील अत्याधुनिक संशोधनाची मदत घ्यावी.\"\nमी शाळेत असताना, पचनसंस्था, मज्जासंस्था वगैरेंसोबत मानवी प्रजननासाठी उपतयुक्त ठरणारे अवयव्, त्यांची माहिती, कार्य इत्यादींवरही एक धडा होता. माझ्या अनुभवानुसार केवळ मुलांच्या वा केवळ मुलींच्या शाळेमध्ये ह्या धड्यातील काही भाग तरी शिक्षक शिकतवित असत, तेही मुलांच्या शाळेतील जीवशास्त्रासाठी शिक्षक आणि मुलींच्या शाळेत जीवशास्त्र शिकविणार्‍या शिक्षिका असतानाच हे होत असे. तरीही पचनसंस्था वा मज्जासंस्थेवरील धडा जेवढा खोलात जाऊन शिकवला जात असे तेवढाच प्रजनन संस्थेची माहिती देणारा धडा वरवर शिकवला जात असे. मुले-मुली एकत्र असलेल्या शाळेमध्ये शिकविताना शिक्षक/शिक्षिकांना अत्यंत अवघडल्यासारखे वाटल्यामुळे सदर धडा न शिकविण्याकडेच कल दिसून येई. तसेच ह्या धड्यावर एकही प्रश्न परीक्षेत विचारला जात नसे. आता ही परीस्थिती बदलली असल्यास कल्पना नाही. तेव्हा हा विषय जीवशास्त्राच्या पुस्तकात अंतर्भूत असल्यामुळे तो वगळून इतर धड्यांवर भर देणे सहज शक्य होते. मात्र हा स्वतंत्र विषय म्हणून अभ्यासक्रमामध्ये घेतला तर तो वगळणे शक्य होणार नाही आणि खात्रीपूर्वक शिकवला जाईल असे वाटते.\nलैंगिक विस्फोटाच्या उंबरठ्यावरील भारत\nकालच या विषयावरील एक चर्चा पाहिली. लैंगिक शिक्षणाची गरज नाही असे म्हणणार्‍या मंडळींना असे वाटते की पौगंडावस्थेत शरीराच्या गरजा आपसूकपणे आतून धडका द्यायला लागतात. त्यामुळे त्याचे शिक्षण वगैरे देण्याची गरज नाही. लोक हेही म्हणतील की कित्येक हजार वर्षे माणूस प्रजनन करतो आहेच की, मग आताच शिक्षणाची गरज काय माझ्या मते याची मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेतः\n१. भारतासारख्या उष्ण कटिबंधात मुले-मुली वयात येण्याचे वय हळूहळू कमी होत चालले आहे. वयाच्या दहाव्या वर्षी मुलीला मासिक पाळी सुरु झाल्याची उदाहरणे समोर येत आहेत. या वयात मुलीचे शरीर तयार होत असले तरी तिचे मन एका बालिकेचेच असते. तिला तिच्यात होणार्‍या बदलांची जाणीव करुन देणे आवश्यक आहे.\n२. माध्यमांचा रेटा, विशेषतः इंटरनेटवर अक्षरशः लाखोंच्या संख्येने उपलब्ध असणारी पोर्नोग्राफिक संकेतस्थळे आणि त्यातून उतू जाणारी लैंगिक विकृती, भारतात अगदी सहजासहजी उपलब्स असणारे लैंगिक साहित्य आणि पोर्नोग्राफिक फिल्म्स यांच्यापासून या मुलांचा बचाव करायचा असेल तर त्यांना निकोप कामजीवनाची ओळख शाळेतच करुन दिली पाहिजे. लैंगिक सुखाविषयी चुलकीच्या किंवा अवास्तव कल्पना याने एखाद्याचे आयुष्य उध्वस्त होऊ शकते.\nभारतासारख्या देशात, जिथे आधीच लैगिक संबंधांबद्दल इतका चोरटेपणा आणि अपराधीपणा आहे, तिथे ही कोंडी फुटून यात जितक्या लवकर मोकळेपणा येईल तेवढे बरे. काही ना काही कारणाने ज्या देशात एक मोठी लोकसंख्या लैंगिकदृष्ट्या अतृप्त आहे, तिथे असेच सुरु राहिले तर त्या देशाला भविष्यात लैंगिक विस्फोट आणि त्याचे भयानक परिणाम यांना सामोरे जावे लागेल असे वाटते.\nविसोबा खेचर [15 Apr 2007 रोजी 11:50 वा.]\nआपले विचार फारसे समजले नाहीत.\nलैंगिक शिक्षण वेगळा विषय म्हणून असावा असे माझे(ही) मत आहे. अश्या विषयाच्या अभावी लैंगिकतेबद्दलची विकृत माहिती मिळणे हा एक धोका आहे हे खरेच, पण अजिबात काहीच शास्त्रीय माहिती न मिळणे हा महत्वाचा तोटा आहे.\nअसा विषय अभ्यासक्रमात येत नाही तोपर्यंत पालकांनीच पुढाकार घेऊन दहा वर्षांपासूनच्या (म्हणजे साधारण तिसरी चौथीतल्या) मुलांना प्रजननसंस्थेबाबतची माहिती द्यायला हवी आहे.\nलैंगिक शिक्षण हा विषय असायला हवा आणि तो इतर विषयांइतकाच गंभीरतेने शिकवला गेला पाहिजे. आपल्या देशात लैंगिकतेबद्दल नको इतका अवघडलेपणा आहे. हा जितक्या लवकर दूर होईल तितके बरे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/tag/padmavati/", "date_download": "2018-04-24T03:02:32Z", "digest": "sha1:J7ACTMS3MIBIXSSSFRA66EAPX5MAYIM3", "length": 5248, "nlines": 92, "source_domain": "putoweb.in", "title": "padmavati", "raw_content": "\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nचाणक्य के 20 सूत्र जो आपके जीने का तरीका बदल सकते हैं\n\"TITANIC\" पुण्यात बनला असता तर\nद परफेक्ट लाईफस्टाईल - I\n\"शोले\" जर पुण्यात बनला असता तर.\nपु ल देशपांडे यांचे दुर्मिळ कलेक्शन - पुणेकर, मुंबईकर आणि नागपूरकर\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nचाणक्य के 20 सूत्र जो आपके जीने का तरीका बदल सकते हैं\n\"TITANIC\" पुण्यात बनला असता तर\nद परफेक्ट लाईफस्टाईल - I\n\"शोले\" जर पुण्यात बनला असता तर.\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%AE-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9C.html", "date_download": "2018-04-24T03:52:18Z", "digest": "sha1:ZCBM7QYX2KMHC6RN73FAMEP4WWINW3PZ", "length": 4392, "nlines": 75, "source_domain": "zeenews.india.com", "title": "टीम इंडिया सज्ज - Latest News on टीम इंडिया सज्ज | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\n‘सुपर-८’साठी टीम इंडिया सज्ज\nश्रीलंकेत सुरू असलेल्या टी-२० वर्ल्डकप टूर्नामेंटमध्ये टीम इंडियाने ग्रुप स्टेजमधील दोन्ही मॅचेस जिंकत धडाक्यात सुरूवात केली आहे.\nटीम इंडिया सज्ज, लंकादहन करणार\nभारत आणि श्रीलंका यांच्यातील पाच सामन्यांच्या वनडे मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. टीम इंडिया श्रीलंकेला त्यांच्याच मायभुमीत लोळविण्यासाठी सज्ज झाली आहे.\n...म्हणून ५२ वर्षाच्या मिलिंद सोमणवर मुली होतात फिदा..हे आहे कारण\nआता या भारतीय अरबपतीने सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का\nनियमित फक्त '5' मिनिटांंच्या या उपायाने कमी होईल केसगळतीची समस्या\nनवऱ्याच्या वागणूकीवर चिडली दिव्यांका, बेडरूममध्ये शिकवला धडा\nएली अवरामशी हार्दिक पांड्याचा ब्रेकअप या अॅक्ट्रेसला करतोय करतोय डेट\nधक्कादायक : मृत्यूच्या 5 तासांंनंतर जिवंत झाली व्यक्ती\nआयपीएल जिंकलात तर... प्रिती झिंटाची पंजाबच्या खेळाडूंना स्पेशल ऑफर\nशूजमधून येणारी दुर्गंधी टाळण्यासाठी '5' घरगुती उपाय\nनाणार जमिनी अधिग्रहणाची अधिसूचना रद्द, सुभाष देसाईंची घोषणा\nअभिनेता राजपाल यादवला ६ महिन्याची जेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/independence-day-marathi/%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8B-112081300021_1.html", "date_download": "2018-04-24T03:01:48Z", "digest": "sha1:ZT42HGVKYYLRF3WT5YONDGI2LFCQT25O", "length": 12435, "nlines": 121, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Independence Day In Marathi, Independence Day Marathi Kavita, | अहिंसात्मक क्रांतीबाबत समाधानी नव्हतो | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअहिंसात्मक क्रांतीबाबत समाधानी नव्हतो\nमौलाना अबुल कलाम आझाद\nमौलाना अबुल कलाम आझाद यांनी आपल्या 'आझादी की कहानी' या पुस्तकात भारत छोडो आंदोलन आणि त्यावेळी भारलेले वातावरण याविषयी अतिशय छान वर्णन केले आहे.\nते पुस्तकात म्हणतात, कॉंग्रेस कार्यकारी समितीचा यासंदर्भातील ठराव प्रकाशित झाल्यावर संपूर्ण देशात उत्साहाची लहर पसरली. ठरावात कोणत्या बाबींचा समावेश आहे हे माहीत नसतानाही ब्रिटिशांना देशातून हद्दपार करण्यासाठी कॉंग्रेस जनआंदोलन उभारणार असल्याची अनुभूती जनसामान्यांना झाली होती. काही दिवसातच सरकार व नागरिक 'भारत छोडो आंदोलना'च्या स्वरूपाबाबत चर्चा करू लागले. ठराव मंजूर केल्यानंतर कार्यकारी समितीने सरकारची प्रतिक्रिया अजमावण्याचा निर्णय घेतला.\nसरकारने मागणी मान्य केली किंवा सामंजस्याचा निर्णय घेतल्यास चर्चेचा पर्याय खुला राहील, नाहीतर गांधीजींच्या नेतृत्वाखाली संघर्षास सुरुवात करता येईल, असे ठरविण्यात आले होते. कार्यकारी समितीच्या निर्णयाबाबत उत्सुकता असल्याने देशा-परदेशातील पत्रकारांनी वर्धा गाठले होते. गांधीजींनी पंधरा जुलैला पत्रकार परिषद बोलावली. गांधींनी एका प्रश्नाच्या उत्तरात आंदोलनास सुरूवात झाल्यास ती ब्रिटिशाविरुद्ध अहिंसात्मक क्रांती असेल, असे सांगितले. मला मात्र हे फारसे पटत नव्हते. हे आता मान्य करण्यास काही हरकत नाही.\nसरळ सरळ कारवाई करावी या बाजूचा मी होतो. कारण या ठरावाबाबत मी आशावादी नव्हतो. सरकारची प्रतिक्रिया काय असेल याविषयी माझा अंदाज निश्चित होता. गांधी किंवा त्यांच्या प्रतिनिधीस व्हाईसरायने भेटण्यास असर्मथता दर्शवल्याचे मला आश्चर्य वाटले नाही. या घटनेनंतर मी अखिल भारतीय कॉंग्रेसची बैठक बोलावून या मुद्यावर गांभीर्याने विचार करण्याचा निर्णय घेतला. मुंबईत सात ऑगस्ट 1942 रोजी बैठक बोलावण्यात आली. गांधीनीही आपले विचार मांडले. दोन दिवसाच्या विचारविनिमयानंतर साम्यवाद्यांच्या विरोधानंतर आठ ऑगस्टला सायंकाळी 'भारत छोडो' हा ऐतिहासिक प्रस्ताव मंजूर झाला.\nपंडित नेहरूंनी फडकावलेला ध्वज गायब\nयावर अधिक वाचा :\nटीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार\nटाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nनाणार होणार नाही: उद्धव ठाकरे\nनाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...\nअबब, उमेदवाराची संपत्ती 1020.5 कोटी\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट ...\nस्वस्त झाला सॅमसंगचा हा स्मार्ट फोन\nजर आपण सॅमसंगचा मोबाईल खरेदी करायला जात असाल तर आपल्यासाठी चांगली बातमी आहे की सॅमसंगने ...\nव्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर\nयापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nजीमेलमध्ये येणार नव्या फीचर्स\nजीमेल आपल्या युजर्ससाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नव्या फीचर्सवर काम करत आहे. लवकरच आता ...\nमाहिती अधिक सुरक्षित करण्याचा फेसबुकचा प्रयत्न\nफेसबुकने भारतातील युजर्सना विश्वास देण्यासाठी अॅपमध्ये काही बदल करुन, युजर्सच्या माहितीला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/category/blog-space/", "date_download": "2018-04-24T02:41:48Z", "digest": "sha1:R7G4MSRUZXVS3LZDEDBAM34BFM336GG5", "length": 10213, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Blog Space News in Marathi: Blog Space Latest & Breaking News Marathi – News18 Lokmat", "raw_content": "\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nब्लॉग स्पेस Apr 16, 2018 चित्रपटांचा 'मूक'नायक\nब्लॉग स्पेस Apr 13, 2018 ही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nब्लॉग स्पेस Apr 12, 2018 उपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nब्लॉग स्पेसApr 12, 2018\nतिसर्‍या महायुद्धाची ठिणगी पडणार\nब्लॉग स्पेसApr 11, 2018\nरणांगण कर्नाटकचं : ३ दशकांचा इतिहास बदलणार का \nब्लॉग स्पेसMar 30, 2018\nमुख्यमंत्री 'द मॅनेजमेंट गुरू'\nब्लॉग स्पेसMar 22, 2018\nअंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचा पंकजा मुंडेंना चेकमेट\nब्लॉग स्पेसMar 21, 2018\nकोण घेणार तमाशाला वाचवण्याची ‘सुपारी’\nब्लॉग स्पेसMar 10, 2018\nपतंगराव, वुई विल मिस यू...\n91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं फलित काय\nशिवजयंती विशेष - कोणी विचार तरी केला असेल का बरं\nब्लॉग स्पेसFeb 9, 2018\n600 पत्रं, 23 वर्ष आणि न भेटलेली अशीही प्रेमकहाणी \nब्लॉग स्पेसFeb 8, 2018\nबुद्धाची प्रेयसी ....यशोधरा आणि आजचं व्हॅलेंटाईन \nकधीकाळी एका स्कूटरवरून फिरणारे मोदी-तोगडिया एकमेकांचे कट्टर विरोधक का बनले \nब्लॉग स्पेसDec 28, 2017\nशहाबानो ते सायराबानो ; तिहेरी तलाकविरोधातल्या संघर्षाची कहाणी\nगुजरातच्या निवडणूक निकालांचा अन्वयार्थ काय \nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/WesternMaharashtra/Pune/2017/03/21075812/news-in-marathinigadidapodi-way-to-be-opened-now.vpf", "date_download": "2018-04-24T03:05:37Z", "digest": "sha1:RWGR3JFD2PNUUONS2FYVNBDX4HSXKLLN", "length": 11347, "nlines": 230, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "निगडी-दापोडी बीआरटी मार्ग आजपासून दुचाकींसाठी खुला", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nरायगड - महामार्ग दरोडेखोरांना ७ वर्षे सक्त मजुरी व प्रत्येकी ५००० रु. दंड\nमुंबई - जीटीएस विभागाच्या ४ अधिकाऱ्यांना लाच घेण्याच्या आरोपाखाली अटक\nठाणे - कल्याण रेल्वेस्थानकातील फलाटालगतच्या मोकळ्या जागेवरील कचऱ्याला आग\nठाणे - मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीचे काम दोन दिवस पुढे ढकलले\nठाणे - उल्हासनगरमध्ये किरकोळ कारणावरुन मित्राने केली मित्राचीच हत्या\nमुंबई- नाणारचे भूसंपादन रद्द करण्याचा अधिकार देसाईंना नाही - मुख्यमंत्री\nरत्नागिरी- नाणार प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द - उद्योगमंत्री\nनवी दिल्ली- भाजप आणि संघाला संविधानाला हात लावू देणार नाही - राहुल गांधी\nनवी दिल्ली- काँग्रसने संविधानला उद्ध्वस्त केल्याचा अमित शाहांचा आरोप\nनवी दिल्ली- जिवाला धोका असल्याची व्यक्त केली इंद्राणी मुखर्जीने भीती\nमुंबई- राज्यातील ६५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर\nनवी दिल्ली- सानिया मिर्झा होणार आई,ट्विटरद्वारे सानियाने दिली गोड बातमी\nनागपूर- कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदाराच्या मृत्यूची चौकशी करा - आंबेडकर\nनिगडी-दापोडी बीआरटी मार्ग आजपासून दुचाकींसाठी खुला\nपुणे - पुणेकरांची वाहतुकीची होणारी कोंडी फोडण्यासाठी निगडी ते दापोडी या रस्त्यावर उभारलेला बीआरटीएस मार्ग आज सोमवारपासून दुचाकींसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावर अनेक दुचाकी धावू लागल्या आहेत.\nडोंगराला लागलेल्या वणव्यात झोपडी जळून खाक पुणे - जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात सध्या\nउद्योगनगरीत अखिल भारतीय मराठी लोककला संमेलन पुणे - उद्योगनगरी असणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये\n'काँग्रेसमुक्त'ची संकल्पना मोहन भागवतांनी धुडकावली पुणे - मुक्तची भाषा राजकारणात चालते.\nशरद पवारांच्या नेतृत्वावर युवकांना विश्वास - विशाल वाकडकर पुणे - माजी कृषीमंत्री शरद पवार\nधान्य गोदामाला भीषण आग, मार्केटयार्ड परिसरातील घटना पुणे - शहरातील मार्केडयार्ड परिसरात\n'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्प आरोग्य आणि पर्यावरणासाठी गरजेचा - महेश लांडगे पुणे - मोशीतील कचरा\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nसरकार स्थापनेसाठी कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाही - देवेगौडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/republic-day-marathi/%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-116012600001_1.html", "date_download": "2018-04-24T02:46:52Z", "digest": "sha1:K4TU3XBB5UF6RPPF6UMIDVLUJBNMEN67", "length": 25433, "nlines": 122, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आदर्श लोकशाहीसाठी.. | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nभारतीय लोकशाहीच्या दृष्टीने तीन दिवसांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. एक म्हणजे 15 ऑगस्ट 1947, या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळाले. दुसरा महत्त्वाचा दिवस 26 नोव्हेंबर 1949. या दिवशी राज्यघटना समिती स्वीकृत केली गेली आणि त्याच दिवशी घटनेतील काही कलमांची अंमलबजावणीही सुरू करण्यात आली. तिसरा महत्त्वाचा दिवस म्हणजे 26 जानेवारी 1950 अर्थात प्रजासत्ताक दिन. या दिवसापासून राज्यघटनेतील सर्व कलमांची अंमलबजावणी सुरू झाली. याला कमेन्समेंट डे असेही म्हणतात. देशाने राज्यघटना स्वीकारली तेव्हा त्यात 395 कलमे आणि आठ परिशिष्टे होती. पुढे वेळोवेळी 99 घटना दुरूस्त्या करण्यात आल्या आणि आता राज्यघटनेतील कलमांची संख्या 450 वर पोहोचली आहे. राज्यघटनेतील परिशिष्टे 12 आहेत. अशी ही जगातील प्रदीर्घ राज्यघटना आहे आणि म्हणूनच तिचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. दुसर्‍या महायुध्दानंतर तिसर्‍या जगातील अनेक देशांना स्वातंर्त्य मिळाले. अनेकांनी लोकशाही व्यवस्था स्वीकारली. या तिसर्‍या जगात 130 हून अधिक देश आहेत. या सर्व देशांमध्ये भारत गेली 68 वर्षे यशस्वीरीत्या लोकशाही राबवणारा एकमेव देश ठरतो. हे भारताच्या राज्यघटनेचे, या देशातील लोकांचे मोठे यश आहे. पाकिस्तानमध्ये आतापर्यंत चार राज्यघटना झाल्या. परंतु भारतात आजतागायत 26 नोव्हेंबर 1949 चीच राज्यघटना कायम आहे.\nया देशातील लोकशाहीच्या सुरूवातीच्या काळात काही चढ-उतार झाले आणि तसे ते असणारच. लहान मुलांना दात येताना त्रास होतो. त्याच पध्दतीने या देशात लोकशाही रूजवताना काही उद्रेक झाले. उदाहरणार्थ 1975 ची आणीबाणी. परंतु आणीबाणी हीसुध्दा घटनेच्या तरतुदीप्रमाणे लादली गेली आणि घटनेतील तरतुदीप्रमाणेच मागे घेण्यात आली, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. 1978 मधील 44 व्या घटना दुरूस्तीने आणीबाणीच्या तरतुदीत आमूलाग्र बदल केले गेले. त्यानुसार आणीबाणी ही केवळ पंतप्रधानांनी सांगितल्यावर राष्ट्रपती लादू शकत नाहीत तर त्यासाठी संपूर्ण कॅबिनेटची संमती असावी लागते. त्याचप्रमाणे या निर्णयाला एक महिन्याच्या आत संसदेच्या दोन्ही सभागृहांची दोन तृतीयांश बहुमतासह मान्यता घ्यावी लागते. या शिवाय अशी आणीबाणी फक्त सहा महिनेच अस्तित्वात राहू शकते. सहा महिन्यानंतर आणीबाणी सुरू ठेवायची असेल तर त्यासाठी पुन्हा नव्याने संसदेच्या दोन्ही सभागृहांची मान्यता घ्यावी लागते. आणीबाणी नको असे लोकसभेला वाटल्यास साध्या बहुमताद्वारे मागे घेता येते. याचाच अर्थ आणीबाणी लादणे कठीण आहे, सुरू ठेवणे कठीण आहे परंतु ती मागे घेणे सोपे आहे. अमेरिकेतील प्रसिध्द राज्यशास्त्रज्ञ रूपर्ट इमर्सन म्हणतात, भारतात लष्कराचे दक्षिण, पश्चिम, पूर्व, मध्य आणि केंद्रीय असे पाच कमांड असल्यामुळे लष्कर सत्ता हाती घेऊ शकत नाही. त्याचप्रमाणे ते असेही म्हणतात, या देशात संसदीय लोकशाही इतकी रूजली आहे की एखादा पंतप्रधानही हुकूमशहा होण्याची शक्यता नाही. थोडक्यात, भारतीय लोकशाहीला मरण नाही. वास्तविक, कुठलाच मूलभूत अधिकार हा अनिर्बध नसतो. भारताच्या राज्यघटनेतील 19 व्या कलमाने नागरिकांना भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. परंतु त्याच कलमाने त्यावर अनेक बंधने घातली आहेत. उदाहरणार्थ भारताची सार्वभौमता, एकता, एकात्मता, हिंसाचाराला प्रोत्साहन, नैतिकता, सार्वजनिक सुव्यवस्था, न्यायालयाचा अवमान या संदर्भात सरकारला वाजवी निर्बध घालता येतील. त्यामुळे आज भारतात जेवढी वृत्तपत्रे आणि टीव्ही, लेखक तसेच इतर माध्यमांना स्वातंर्त्य आहे तितके स्वातंर्त्य तिसर्‍या जगातील कुठल्याही देशात नाही.\nआणखी एक प्रश्न आपल्याकडे कायम उकरून काढला जातो. तो म्हणजे भारत धर्मनिरपेक्ष आहे का हिंदू राष्ट्र आहे हा सर्वसमावेशक देश आहे, असे विधान हिंदुत्ववाद्यांकडून नेहमी केले जाते. त्यामुळे त्या अर्थाने भारत हा हिंदू देश आहे असे म्हटले जाते. परंतु ही जनतेची दिशाभूल आहे. ख्रिश्चन, मुस्लीम, ज्यू या शब्दाप्रमाणेच हिंदू हा शब्दही सामान्य भाषेत धर्म या अर्थाने वापरला जातो. भारताची राज्यघटना धर्मनिरपेक्ष आहे. असे राज्यघटनेतील प्रस्तावनेतील पहिल्या ओळीत म्हटले आहे. परंतु हा शब्द 42 व्या घटना दुरूस्तीने घातला असा आक्षेप घेतला जातो. इथे एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की, भारताची राज्यघटना पहिल्या दिवसापासूनच धर्मनिरपेक्ष आहे. राज्यघटनेतील कलम 25 ते 28 नुसार धर्मस्वातंत्र्याचे अधिकार दिले आहेत. कलम 29, 30 मध्ये अल्पसंख्याकांना सांस्कृतिक, शैक्षणिक अधिकार दिले आहेत. त्याच प्रमाणे अनेक मूलभूत अधिकारांप्रमाणे भारतीय नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याप्रमाणेच संघटना स्वातंत्र्यही देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्यांना मताधिकार व निवडणुकांना उभे राहण्याचा अधिकारही दिला आहे. हे सर्व अधिकार धर्म, वंश तसेच पंथांच्या लोकांना दिला आहे. त्यामुळे भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे याबद्दल शंका घेण्याचे कारण नाही.\nजे मूलभूत अधिकार सुरूवातीस देणे शक्य होते ते राज्यघटनेच्या तिसर्‍या भागात लिहिले आहेत. परंतु राजकीय लोकशाही बरोबरच सामाजिक, आर्थिक, लोकशाही आवश्यक आहे. असे मत डॉ. आंबेडकरांनी घटना समितीत मांडले होते. त्यामुळे चौथ्या भागात घटनेची मार्गदर्शक तत्त्वे लिहिली आहेत. जी सरकारने प्रत्यक्षात उतरवावीत अशी राज्यघटनेची अपेक्षा आहे. त्या दृष्टीने जवळपास सर्व मार्गदर्शक तत्त्वे प्रत्यक्षात उतरवण्यात आतापर्यंतच्या सरकारांना यश आले आहे. परंतु काही बाबतीत सरकारे अपयशी ठरली आहेत. उदाहरणार्थ, समान नागरी कायदा, दारूबंदी इत्यादी. याउलट गोहत्या बंदीबाबत जास्त उत्साह दाखवला गेला. वास्तविक, गाई-वासरे आणि इतर दुभती, जुंपण्याजोगी जनावरे यांच्या हत्येवर बंदी असायला हवी. परंतु विशिष्ट वर्गाला खूश करण्यासाठी फक्त गोहत्याबंदी आणण्यात आली. त्यामुळे हा मुद्दा वादग्रस्त ठरत आहे.\n1989 मध्ये राजीव गांधींचा पराभव झाल्यानंतर लोकसभेत कुठल्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही. 2014 मध्ये झालेल्या सोळाव्या लोकसभा निवडणुकीत प्रथमच भाजपला लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळाले. ही संसदीय लोकशाहीच्या दृष्टीने सकारात्मक बाब ठरेल. राज्यशास्त्रज्ञ मानतात की, घटना दुरूस्ती करण्यासाठी आवश्यक असणारे दोन तृतीयांश बहुमत एकाच पक्षाकडे नसावे. असे दोन तृतीयांश बहुमत पंडित नेहरू, इंदिरा गांधी तसेच राजीव गांधी यांच्याकडे होते. अशा परिस्थितीत राज्यघटना मनमानी पध्दतीने बदलता येते. परंतु साधे बहुमतही नसेल तर अस्थिरता निर्माण होते. त्याचा विचार करता सध्याची स्थिती ही संसदीय लोकशाहीच्या दृष्टीने आदर्श मानायला हवी. लोकशाही सुदृढतेने वाढवण्याची जबाबदारी सत्ताधारी तसेच विरोधी पक्ष या दोघांवरही असते. परंतु सध्याची परिस्थिती लक्षात घेता जीएसटीसारखी अनेक महत्त्वाची विधेयके संसदेत मंजुरीसाठी लटकली आहेत. या संदर्भात सत्ताधारी तसेच विरोधी पक्ष या दोघांमध्ये एकमत होण्याची आवश्यकता आहे. राज्यघटनेच्या उत्क्रांतीला जबाबदार असणार्‍या सहा प्रमुख घटनांचा उल्लेख करायला हवा. एक म्हणजे घटना समितीने राज्य घटना उत्तम प्रकारे तयार केली. दुसरा घटक म्हणजे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशात चांगल्या प्रथा, परंपरा सुरू केल्या. त्यामुळे राज्यघटना सुदृढ झाली. तिसरा घटक म्हणजे या देशातील निवडणूक आयोगाने आतापर्यंत 16 लोकसभा निवडणुकांमध्ये अत्यंत नि:पक्षपाती असे काम केले. चौथा घटक आहे सर्वोच्च न्यायालय. लोकांच्या अधिकारांवर गदा आली त्या त्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने लोकशाहीच्या बाजूने निकाल दिला. पाचवा महत्त्वाचा घटक म्हणजे प्रसिध्दीमाध्यमे.\nया देशातील राज्यर्त्यांवर प्रसिध्दीमाध्यमांचा जबरदस्त अंकुश राहिला आहे. सहावा महत्त्वाचा घटक म्हणजे भारतीय जनता. या जनतेने आतापर्यंत चुकीच्या पध्दतीने काम करणार्‍यांना मतपेटीद्वारे सत्तेपासून दूर केले आहे. इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटलबिहारी वाजपेयी, सोनिया गांधी यांना प्रसंगी सत्तेपासून दूर ठेवण्याचे काम जनतेने केले हे लक्षात घ्यायला हवे. या देशातील राज्यकर्त्यांवर जनतेचा अंकुश कायम राहणार आहे.\nजन गण मन अधिनायक जय हे\nलोकांचे प्रेम पाहून भावूक होतो\nप्रजासत्ताक दिनानिमित एस्सेल वर्ल्डतर्फे 40 % सूट\nयावर अधिक वाचा :\nटीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार\nटाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nनाणार होणार नाही: उद्धव ठाकरे\nनाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...\nअबब, उमेदवाराची संपत्ती 1020.5 कोटी\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट ...\nस्वस्त झाला सॅमसंगचा हा स्मार्ट फोन\nजर आपण सॅमसंगचा मोबाईल खरेदी करायला जात असाल तर आपल्यासाठी चांगली बातमी आहे की सॅमसंगने ...\nव्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर\nयापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nजीमेलमध्ये येणार नव्या फीचर्स\nजीमेल आपल्या युजर्ससाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नव्या फीचर्सवर काम करत आहे. लवकरच आता ...\nमाहिती अधिक सुरक्षित करण्याचा फेसबुकचा प्रयत्न\nफेसबुकने भारतातील युजर्सना विश्वास देण्यासाठी अॅपमध्ये काही बदल करुन, युजर्सच्या माहितीला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/Marathvada/Jalna/2017/03/17173338/news-in-marathi-komred-vrunda-karat-blaim-on-BJP.vpf", "date_download": "2018-04-24T03:07:52Z", "digest": "sha1:VYTF4O7PTG36TO4EE7CTLTRIWLZHWWSE", "length": 13335, "nlines": 244, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "निवडणुकांमध्ये पक्ष जिंकला पण देश हरला - वृंदा करात", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nरायगड - महामार्ग दरोडेखोरांना ७ वर्षे सक्त मजुरी व प्रत्येकी ५००० रु. दंड\nमुंबई - जीटीएस विभागाच्या ४ अधिकाऱ्यांना लाच घेण्याच्या आरोपाखाली अटक\nठाणे - कल्याण रेल्वेस्थानकातील फलाटालगतच्या मोकळ्या जागेवरील कचऱ्याला आग\nठाणे - मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीचे काम दोन दिवस पुढे ढकलले\nठाणे - उल्हासनगरमध्ये किरकोळ कारणावरुन मित्राने केली मित्राचीच हत्या\nमुंबई- नाणारचे भूसंपादन रद्द करण्याचा अधिकार देसाईंना नाही - मुख्यमंत्री\nरत्नागिरी- नाणार प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द - उद्योगमंत्री\nनवी दिल्ली- भाजप आणि संघाला संविधानाला हात लावू देणार नाही - राहुल गांधी\nनवी दिल्ली- काँग्रसने संविधानला उद्ध्वस्त केल्याचा अमित शाहांचा आरोप\nनवी दिल्ली- जिवाला धोका असल्याची व्यक्त केली इंद्राणी मुखर्जीने भीती\nमुंबई- राज्यातील ६५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर\nनवी दिल्ली- सानिया मिर्झा होणार आई,ट्विटरद्वारे सानियाने दिली गोड बातमी\nनागपूर- कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदाराच्या मृत्यूची चौकशी करा - आंबेडकर\nनिवडणुकांमध्ये पक्ष जिंकला पण देश हरला - वृंदा करात\nजालना - पाच राज्यात निवडणुकांमध्ये भाजप पक्षाला मिळालेल्या यशामुळे पक्ष जिंकला असाला तरी देश हरला, अशी मार्मिक टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तरप्रदेशात प्रचारादरम्यान केलेली वक्तव्ये त्यांच्या पदास अनुसरून नाहीत, असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरो सदस्या कॉ. वृंदा करात म्हणाल्या.\nबेपत्ता तरुणीचा २ दिवसानंतर विहिरीत आढळला...\nजालना - भोकरदन शहराजवळील फत्तेपूर रस्त्यावरील एका विहिरीत १४\nकार-दुचाकी अपघातात दोन ठार, एक गंभीर\nजालना - बुलडाणा जिल्ह्यातील चिखली-देऊळगावराजा महामार्गावर\nनऊ लाखांचे बोगस बिटी बियाणे जप्त; चौघे...\nजालना - अस्मानी, सुलतानी संकटांनतर आता शेतकऱ्यांवर बोगस\nअत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ अंबडमध्ये...\nजालना - कठुआ, उन्नाव आणि सूरत येथे झालेल्या अत्याचाराच्या\nआगीत ४ सागवानी घरे भस्मसात, २ कोटींचे नुकसान\nजालना - परतूर तालुक्यातील आनंदवाडीत लागलेल्या भीषण आगीत ४\nअवैध धंद्यांच्या विरोधात शिवसेना दलित आघाडीचा...\nजालना - जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीत शेतकरी, शेतमजूर आणि\nनऊ लाखांचे बोगस बिटी बियाणे जप्त; चौघे ताब्यात जालना - अस्मानी, सुलतानी संकटांनतर आता\nआगीत ४ सागवानी घरे भस्मसात, २ कोटींचे नुकसान जालना - परतूर तालुक्यातील आनंदवाडीत\nसमृद्धी महामार्गावरील इंटरचेंज पॉईंटच्या विरोधात शेतकऱ्यांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा जालना - मुंबई-नागपूर\nकार-दुचाकी अपघातात दोन ठार, एक गंभीर जालना - बुलडाणा जिल्ह्यातील चिखली-देऊळगावराजा\nअवैध धंद्यांच्या विरोधात शिवसेना दलित आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा जालना - जिल्ह्यात\nअत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ अंबडमध्ये विराट मूक मोर्चा जालना - कठुआ, उन्नाव आणि सूरत\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nसरकार स्थापनेसाठी कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाही - देवेगौडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://majhyalekhnetun.blogspot.com/2014/10/", "date_download": "2018-04-24T02:27:35Z", "digest": "sha1:FLEWVDDOCCA2733HEPPQIMYXNPDKXFQC", "length": 30364, "nlines": 654, "source_domain": "majhyalekhnetun.blogspot.com", "title": "Majhya Lekhnetun: October 2014", "raw_content": "\nसांग न आई दिवाळी आपल्यासाठी नाही...\nसांग न आई दिवाळी आपल्यासाठी नाही \nआई, रात्र अधिकच झालीय,\nदिव्यातल तेल संपत आलय,\nबाहेर फटाक्यांनी जोर धरलाय,\nसांग न आई दिवाळी आपल्यासाठी नाही \nआपल्या घरात तर ऐक दाना ही नाही\nसांग न आई दिवाळी आपल्यासाठी नाही \nकोठे नव्या कपड्याच्या घड्या,\nबाहेर उचं उचं माड्या,\nआपल्या झोपडीला अजून दारही नाही\nसांग न आई दिवाळी आपल्यासाठी नाही \nतर कोठे सोन्याचे हार,\nतुझ्या गळ्यात सोन्याचा ऐक मणी नाही,\nसांग न आई दिवाळी आपल्यासाठी नाही...\n(( दिवाळीत कपडे फटाके तर सरवच घेतात पण एक दिवाळी अशी Celebrate करा की ती तुमच्या व दुसर्यांचा लक्षात राहिल ))\nसत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा \nअन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ आपल्याला लाभो \nआपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो \nआपणास स्वर्ग सुख नित्य लाभो \nही दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दी व भरभराटीची जावो\nएव्हाना सहामाही परीक्षा संपून सुट्टी सुरु\nथंडी पडायची आणि दिवाळी येईपर्यंत ती वाढत जायची.\nदिवसभर खेळून हाथ-पाय थंडीने उकलायचे.\nकिल्ला गारूच्या मातीने भगवा करून टाकायचा. त्यावरचे\nहळीव चांगलेच वाढायचे. सलाईनच्या कारंज्यात दिवसभर\nपाणी भरत बसायचे. वाऱ्याने मावळे पडायचे. चिखल सुकून\nबुरुंजाला भेगा पडायच्या. दिवस जायचा 'गड'\nफटाक्यांची भलीमोठी यादी कधीच तयार असायची. मग\nमातीचा गल्ला फोडला जायचा. त्यात\nसापडायची इकडून तिकडून उचललेली आठ-आणे\nरुपयाची नाणी. फटाके आणायला खारीचा वाटा.\nफटक्याच्या दुकानात अधाश्यासारख व्हायचं. लवंगी,\nलक्ष्मी, सुतळी, कनकावळे, भुईनुळे, चक्र, फुलझडी,\nनागगोळी, टिकल्या आणि पिस्तुल. पिशवी गच्च भरायची.\nएकदम 'श्रीमंत' झाल्यासारखं वाटायचं. घरी येवून\nछोट्या भावाबरोबर त्याची वाटणी व्हायची. अगदी वात\nचांदीसारखा दारूचा रंग लागायचा. भारी वाटायचं. हीच\nकाय ती दारू माहिती तेव्हाची \n'पोरानो, लवकर झोपा. सकाळी अभंगस्नानाला उठायचं\nआहे' - आजी सांगायची. पण इथे झोप\nकोणाला असायची. कुडकुडणारी थंडी, बाहेर मंद प्रकाश,\nदूरवरून कोंबड्याची बांग ऐकू यायची. आईला उठवायचं.\nन्हाणीघरात पितळी बंब पेटायचा. त्याच्या जवळ बसून\nअंगात उब आणायची. आई उटणे लावायची. गार लागायचं.\nतो गरम पाण्याचा तांब्या अंगावर घेतला कि छान\nवाटायचं. त्या पाण्याला धुराचा वास असायचा.\nमला तो आवडायचा. 'मोती' साबण छोट्याश्या हातात\nमावायचा नाही आणि बादलीतल पाणी संपूच नाही असं\nदेवघरात आई आम्हाला ओवाळायची. नवे कोरे कपडे\nअंगात घालायची. डोक्याला वासाचं तेल लावायची. ते\nगोठायचं नाही म्हणून बर वाटायचं.\nमोठ्याच्या पाया पडून फटाके वाजवायला पळायचो.\nफक्त एक लवंगी सर वाजवायचा बाकी सगळे सोडून.\nपुरवून पुरवून. त्यातच मज्जा असते. दिवस हळूहळू\nउजाडायचा. न वाजलेले फटाके सापडायचे. केवढाजास्त\nआता हे सगळे लिहिताना विचार येतोय, कधी जगलो असं\n लहान होवून. छोट्या गोष्टीत रमून. निरागसपणे.\nअशी सर्वात जास्त आवडणारी दिवाळी मागे पडलीये\nका आपण खूप पुढे आलोय\nह्या दिवाळीत मी पुन्हा असं सगळं जगणार आहे. वय\nनाही पण मन लहान करून पुन्हा मागे जाणार आहे.\nबंबाचा धूर डोळ्यात घालवणार आहे. मोती साबण\nआणि उटन अंगभर चोळून घेणार आहे. टक्कल\nपडलेल्या डोक्याला जास्मिनच तेल लावणार आहे.\nदेवघरातल्या मंद प्रकाशात हि प्रार्थना करणार आहे\nकि 'हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो.' \nउठा उठा दिवाळी आली, परत एकदा लहान व्हायची वेळ\nधनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..\nया दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत, शुभ दिपावली\nरांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,\nलक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समॄध्दीने भरू दे.\nदुखं प्रेमातल्या विरहाचं ...\nदुखं प्रेमातल्या विरहाचं ...\nभारतात अनेक पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते. महाराष्ट्रात मात्र दिवाळी सुरु होते ती \"वसु - बारस\" या दिवसापासून. गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस साजरा केला जातो.\nहिंदू धर्मात गाईला महत्वाचे स्थान आहे. तिचा सन्मान म्हणून या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.\nप्रत्येक भेटी नंतर वाढतच जाते\nमला फक्त एकाच सांग....\nसांग न असे का होते\nतुझ्याशी बोलताना काळातच नाही\nवेळ कसा निघून जातो\nक्षण हा येथेच थांबवा\nमनोमन हेच वाटत राहत\nतू येऊन गेलास तरीही\nवात पाहत राही तुझीच\nसांग का वाटतो युगासारखा\nआता जगणे तुझ्या विना.....\nहम आपके है कोन...\nहम आपके है कोन...\nरुसण्यात काय हर्ष आहे हसण्यात ही फसून जा\nगुलाम आहे तुझाच मी राणी पुन्हा बनून जा\nआवाज तुझा स्पर्शासमान मुक्याने कसा कळावा\nपतंग हा एकटाच ज्योतीविना कसा जळावा\nलाजेच्या त्या लालीत मला एकदा भिजवून जा\nविरहाच्या या क्षणांना रुसण्याचे बंधन कशाला\nएकाकी या जीवाला जगण्याचे कुंपण कशाला\nएकदाच तुझ्या आलिंगनाने मुक्त मला करून जा\nतू दिसल्यावर जे मला आठवतं\nतू दिसल्यावर जे मला आठवतं\nतेच तुला आठवत असेल मला पाहिल्यावर\nदोघांच्या मनात आता एकच प्रश्न....\nनक्की काय बोलायचं समोर उभं राहिल्यावर...\nमला हे comparison आवडले.\nकॉफी म्हणजे वाह मस्त...\nचहा नेहमी मंद दुपार नंतर...,\nकॉफी एक धुंद संध्याकाळी...\nकॉफी ढग दाटुन आल्यावर...\nचहा = धडपडीचे दिवस...,\nकॉफी = धडधडीचे दिवस\nचहा पिताना भविष्य रंगवायचे...,\nकॉफी पिताना स्वप्न रंगवायची...\nया दिवशी म्हणे सोनं वाटतात...\nएवढा मी श्रीमंत नाही....\nपण नशीबानं जी सोन्यासारखी माणसं मला मिळाली..\nत्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न...\nसोन्या सारखे तर तुम्ही आहातच..\nईश्वराकडे माझी एकच प्रार्थना.....\n'तुमच्या रूपाने असलेले माझे सोने सदैव उजळत राहो...'\nदसरा-विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा\nपुन्हा एक नवी पहाट,\nपुन्हा एक नवी आशा,\nपुन्हा एक नवी दिशा..\nनवे स्वप्न , नवे क्षितीज,\nसोबत माझी एक नवी शुभेच्छा ..\nआपणांस व आपल्या संपुर्ण परिवारास दसरा-विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा\nदसरा रम्य उत्सव प्रेमाचा \nरम्य सकाळी, किरणे सोनेरी,\nसजली दारी तोरणे ही साजीरी,\nजल्लोष हा विजयाचा हसरा\nतुम्हांस सुखसमृद्धी देवो हा दसरा\nझेंडूची फुलं केशरी केशरी,\nगेरूचा रंग करडा तपकिरी,\nआनंदे अंगणी रांगोळी नाचरी,\nविजयादशमी ची रीतच न्यारी....||\nजीवनात यशस्वी होण्यासाठी दररोज एक पदार्थ खावा लागतो,\nदेवा त्याला माफ कर ...\nदेवा त्याला माफ कर ...\nखरच काही मुले असतातच असे...\nखरच काही मुले असतातच असे...\nखरच काही मुले असतातच असे,.\nएखाद्या मुलीवर मनापासून प्रेम\nती आपली होऊ शकत नाही हे माहीत\nतिचे सर्व हट्ट पुरवणारे,\nपण ती रागावली आहे हे पाहून\nतिला पुन्हा आनंदाश्रूंत भिजवणारे...\nखरच काही मुले असतातच असे,.\nसांग न आई दिवाळी आपल्यासाठी नाही...\nदुखं प्रेमातल्या विरहाचं ...\nहम आपके है कोन...\nतू दिसल्यावर जे मला आठवतं\nदसरा-विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा\nदसरा रम्य उत्सव प्रेमाचा \nदेवा त्याला माफ कर ...\nखरच काही मुले असतातच असे...\nपु ल देशपांडे (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE_%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE,_%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1", "date_download": "2018-04-24T02:52:17Z", "digest": "sha1:WTFN6GPWBJBERYJLIXGE4BXVOTD7KQBS", "length": 4667, "nlines": 135, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विल्यम तिसरा, इंग्लंड - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n१६८०च्या सुमारास काढलेले विल्यमचे तैलचित्र\nविल्यम तिसरा (४ नोव्हेंबर, इ.स. १६५०:द हेग, नेदरलँड्स - ८ मार्च, इ.स. १७०२:लंडन, इंग्लंड) हा इंग्लंडचा राजा होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १६५० मधील जन्म\nइ.स. १७०२ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ जुलै २०१७ रोजी ०२:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/swargate-bridge-reverse-18360", "date_download": "2018-04-24T03:20:45Z", "digest": "sha1:G6TNBLY3XQLS5QI27VFQSUFT5D7FZABD", "length": 11558, "nlines": 66, "source_domain": "www.esakal.com", "title": "Swargate to bridge the reverse स्वारगेट उड्डाण पुलावर \"उलटा-पुलटा' | eSakal", "raw_content": "\nस्वारगेट उड्डाण पुलावर \"उलटा-पुलटा'\nबुधवार, 30 नोव्हेंबर 2016\nपुणेकरांना अंधारात ठेवून वाहतूक पोलिसांचा \"प्रयोग'; हजारो पुणेकरांचे हाल\nपुणे : कात्रज-पद्मावतीकडून येणाऱ्या वाहनांना सारसबागेकडे जाण्यासाठी केशवराव जेधे उड्डाण पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. शंकरशेठ रस्त्यावर उतरणाऱ्या या पुलाचे दुसरे टोक वाहतुकीसाठी खुले ठेवले असून, उलट्या दिशेने सारसबागेकडे जाण्यासाठी या पुलाचा वापर आता करणार आहे. वर्दळीच्या चौकामध्येच वाहतुकीचा हा \"प्रयोग' राबविण्यापूर्वी वाहतूक पोलिसांनी पुणेकरांना आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही अंधारात ठेवले आहे.\nपुणेकरांना अंधारात ठेवून वाहतूक पोलिसांचा \"प्रयोग'; हजारो पुणेकरांचे हाल\nपुणे : कात्रज-पद्मावतीकडून येणाऱ्या वाहनांना सारसबागेकडे जाण्यासाठी केशवराव जेधे उड्डाण पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. शंकरशेठ रस्त्यावर उतरणाऱ्या या पुलाचे दुसरे टोक वाहतुकीसाठी खुले ठेवले असून, उलट्या दिशेने सारसबागेकडे जाण्यासाठी या पुलाचा वापर आता करणार आहे. वर्दळीच्या चौकामध्येच वाहतुकीचा हा \"प्रयोग' राबविण्यापूर्वी वाहतूक पोलिसांनी पुणेकरांना आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही अंधारात ठेवले आहे.\nनागरिकांना या प्रयोगाबद्दल कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती. प्रचलित पद्धतीनुसार प्रसिद्धिमाध्यमांतून याबाबत निवेदन प्रसिद्ध करणे किंवा महापालिकेला पत्र देऊन कळविण्याची प्रक्रियाही पूर्ण केली गेली नाही. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना याबाबत तोंडी माहिती दिली होती. मंगळवारी दुपारी अचानक पुलाच्या परिसरात वाहतूक बदलाची माहिती देणारे फलक आणि ट्रॅफिक वॉर्डनची नेमणूक केल्याचे दिसून आले. शंकरशेठ रस्त्यावरून सारसबागेकडे जाण्यासाठी पुलावर चढून पुलावर असलेल्या \"वाय' आकाराच्या ठिकाणी विचित्र पद्धतीने वाहने वळवून जावे लागत असल्यामुळे जीव धोक्‍यात येऊ शकतो, अशी भीती वाहनचालकांनी व्यक्त केली. आता सातारा रस्त्यावरून उड्डाण पुलावर जाण्यास बंदी घातल्यामुळे तेथून जेधे चौकापर्यंतचा पुलावरील भागही निरुपयोगी ठरत आहे.\nवाहतूक पोलिस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंडे म्हणाले, \"\"उड्डाण पुलाचा वापर कमी प्रमाणात होत असल्याचे आमचे निरीक्षण होते. त्यातच शंकरशेठ रस्त्याकडून सारसबागेकडे जाण्यासाठी सुरू असलेल्या कामामुळे जेधे चौकात वाहतूक कोंडी होत होती. ती सोडविण्यासाठी पुलाच्या वापराच्या पद्धतीत बदल केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून हा बदल आम्ही करून पाहिला आहे आणि त्यात आम्हाला यश आले आहे. जेधे चौकातील वाहतूक कोंडी 30 ते 40 टक्‍क्‍यांनी कमी झाल्याचे आमचे निरीक्षण आहे. त्यामुळे हा प्रयोग आणखी काही दिवस आम्ही सुरू ठेवणार आहोत.''\nउड्डाण पुलाखाली \"कोंडी' कायम\nलक्ष्मीनारायण चित्रपटगृहाजवळ आणि त्यापुढील जेधे चौकात; तसेच मित्रमंडळ चौकामध्ये वाहतूक कोंडी होत आहे. जेधे चौकामध्ये प्रवाशांसह पीएमपी बसगाड्या आणि रिक्षा रस्त्याच्या मधोमधच उभ्या राहात असल्यामुळे सकाळी नऊ ते अकरा या वेळेत कोंडी होते. वाहतूक पोलिसांची नेमणूक असली तरी बेशिस्त रिक्षाचालकांवर कोणतीच कारवाई होत नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी सुटत नाही. सारसबागेकडे वळण्यासाठी सर्व वाहनांना चौकामध्ये फक्‍त एकच लेनएवढी जागा शिल्लक राहत आहे. सकाळच्या वेळी तर पीएमपीच्या बस एकामागे एक येत असल्यामुळे दुचाकीचालक स्वतःचा जीव धोक्‍यात घालून या बस ओलांडून जात असल्याचे दिसते.\n- सातारा रस्त्यावरून पुलावर जाण्यास मनाई\n- शंकरशेठ रस्त्यावरून पुलावर विरुद्ध दिशेने सारसबागेकडे जाण्यास परवानगी\n- सारसबागेकडे जाण्यासाठी पंचमी हॉटेल, लक्ष्मीनारायण चित्रपटगृह किंवा जेधे चौकातून डावीकडे वळण्याचे आवाहन\nनेते ‘ए.सी.’मध्ये, कार्यकर्ते जेलमध्ये\nकोल्हापूर - पाचगावच्या राजकीय वर्चस्वातून २०१३ मध्ये झालेल्या दोन्ही खुनांचा निकाल जाहीर झाला. अशोक पाटील आणि धनाजी गाडगीळ यांच्या खुनातील अकरा...\nलग्नासाठी रुपयाचाही खर्च नाही\nपुणे - लग्नसोहळा म्हटलं की हजारो-लाखो रुपयांचा खर्च... मुलीचं लग्न त्यातही अधिक खर्चिक... लग्नासाठी घेतलेलं कर्ज फेडताना आई-वडिलांचे होणारे हाल......\nपिंपरी - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ५० मिडीबस शहरात दाखल झाल्या असून, २७ मार्गांवर त्या धावत आहेत. या गाड्यांना प्रवाशांचा चांगला...\nदोनशे चालक ठेवतात दररोज जीपीएस बंद\nपुणे - पीएमपीच्या शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील विविध मार्गांवर दररोज सुमारे २०० चालक जीपीएस यंत्रणा बंद ठेवत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे....\nकारवाईचे श्रेय \"सी-सिक्‍स्टी' जवानांचे - शरद शेलार\nनागपूर / गडचिरोली - 'नक्षलवाद्यांविरुद्ध रविवारी करण्यात आलेली कारवाई ही महाराष्ट्रातील चाळीस...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://addcoll.sbitinfo.in/contact_us_sgy.php", "date_download": "2018-04-24T02:38:37Z", "digest": "sha1:5ZOKSUAJHYIN2ZDORQQHRM6PAFJBPBMK", "length": 9842, "nlines": 334, "source_domain": "addcoll.sbitinfo.in", "title": "Contact us", "raw_content": "\n36 आणि 36अ विक्री प्रकरण\nआदिवासी कडून आदिवासी कडे\nआदिवासी कडून बिगर आदिवासी कडे\nनवीन शर्तिच्या जमिनीचे विक्री प्रकरणे\nडेवस्तान इनाम जमिनीची माहिती\nशेती ची अतिक्रमणे नियमानुकुल केलेली प्रकरणे\nशेतीचे अतिक्रमण नियमअनुकूल केलेली प्रकरणे (सर्व तालुके)\nशासकीय कार्यालयाना वाटप केलेली शासकीय जमिनीची प्रकरणे (सर्व तालुके)\nइतराना वाटप केलेली शासकीय जमिनीची माहिती (सर्व तालुके) s\nबिनशेती अतिक्रमण नियमअनुकूल केलेली प्रकरणे (सर्व तालुके)\nसरकारी जमिन माजी सैनीकाना वाटप (सर्व तालुके)\nखंजन जमीन (मीठागर आणि कोलंबी प्रकरणे)\nक्षमता वृध्‍दी व प्रशिक्षण.\nवनहक्कांबाबत अंमलबजावणी व संनियंत्रण\nराज्यस्तरीय समिती बैठक – इतिवृत्ते\nशाशकीय जमिनीवरील खानपट्टा धारक\n2010-11 ची गौंणखानिज वसुली\nमंजूर ना-हरकत दाखले यादी\nअप्पर जिल्हाअधिकारी.ठाणे मुख्यालय जव्हार\nराज्य शसन पुरस्कृत योजना\nसंजय गांधी निवृत्ती वेतन योजना\n्रवणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना\nकेंद्र शासन पूरसकृत योजना\nइंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना\nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजना\nआम आदमी बिमा योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-love-tips/%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1-%E0%A4%AA%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE-115111600017_1.html", "date_download": "2018-04-24T02:50:20Z", "digest": "sha1:ACXHEEFJIZ67EPREQSWBHBSUKYHXQSEG", "length": 8306, "nlines": 105, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "गर्लफ्रेंड पजेसिव्ह असल्यास या गोष्टी अजिबात करू नका! | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nगर्लफ्रेंड पजेसिव्ह असल्यास या गोष्टी अजिबात करू नका\nप्रेमात पडणं तसं फार सरळसोपं आहे. पण गोडगुलाबी धुंदीमध्ये जर तुम्ही अगदीच पजेसिव्ह गर्लफ्रेंडच्या प्रेमात पडलात तर मात्र जरा जपूनच राहा. तुमची गर्लफ्रेंड क्रेझीअसल्यास तिचा कोणताही फोटो सोशल मीडियावर टाकण्यापूर्वी जरा थोडा विचार करा. कारण की छोटय़ा छोटय़ा गोष्टीमुळे तिची नाराजी तुम्हाला ओढावून घ्यावी लागू शकते.\nगर्लफ्रेंड रागावू नये यासाठी काही गोष्टी ध्यानात असू द्या: तुमच्यासोबत इतर तरुणीचा फोटो पोस्ट करणं जरा टाळाच. गर्लफ्रेंडच्या फ्रेंडस्च्या स्टेटसवर कमेंट करणं टाळा. सिनेमा पाहताना सोशल मीडियावर आपलं स्टेटस अपडेट करु नका. त्यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. जर तुम्ही कामामध्ये असाल आणि तुमच्या गर्लफ्रेंडने काही मेसेज पाठविला असल्यास तो ओपन करु नका. गर्लफ्रेंड आणि आपला कोणताच फोटो शक्यतो डिलीट करु नका. आपण कुठं आहोत याचं स्टेटस सोशल मीडियावर अपडेट करु नका. तुमच्या गर्लफ्रेंडला चुकूनही अनफ्रेंड करू नका.\nपाच कारणं.. ‘ती’ मेसेजना रिप्लाय का देत नाही\nआई-वडिलांपासून तरुणाई लपवतात या 5 गोष्टी\nप्रेमाची भावना जागृत करा...\n'प्रेम' करणे, एक कला\nतुमच्या प्रियकर/प्रेयसीसाठी काही लव्ह टिप्स\nयावर अधिक वाचा :\nपोलिसांनी केला 16 नक्षलवाद्यांचा खात्मा\nगडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील ताडगाव जंगलात 16 नक्षलवाद्यांचा पोलिसांनी खात्मा ...\nराष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार यांची निवड झाल्यानंतर पक्षाच्या ...\nशिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nमुंबईतील मालाडच्या कुरार येथे राहणारे शिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत (४६) यांची ...\nजगातील सर्वात वृद्ध महिलेचे निधन\nनबी ताजिमा या जगातील सर्वात वृद्ध महिलेचे शनिवारी हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. नबी तजीमा ...\nआता क्षेपणास्त्रांचे परीक्षण करणार नाही: किम जोंग\nउत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी यापुढे अण्वस्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/video/technic-from-bahubali-the-beganing-259339.html", "date_download": "2018-04-24T02:39:39Z", "digest": "sha1:5MOTYA7DLRLMFZHYAXSS5V5ND2T3VEVC", "length": 9202, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'बाहुबली द बिगिनिंग'मधल्या तांत्रिक करामती", "raw_content": "\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\n'बाहुबली द बिगिनिंग'मधल्या तांत्रिक करामती\n'बाहुबली द बिगिनिंग'मधल्या तांत्रिक करामती\nवाॅटर कपसाठी पॅडमॅनचं साताऱ्यात श्रमदान\nविशेष कार्यक्रम -सिनेमाचं गाव\nराज कपूर यांच्या 23 चित्रपटांच्या प्रिंट्स सरकारकडे सुपूर्द\nअमृता फडणवीसांच्या हस्ते 'अबक' चित्रपटाचं टिझर लाँच\nजिओ मामी फेस्टीव्हलची घोषणा\n'मुंबई, तुला बीएमसीवर भरसो नाय का\n'सफर का ही था मैं...' अन् शाहरुखची धमाल\n'बादशाहो'चा अॅक्शन पॅक टिजर रिलीज\nविवेकने शहिदांच्या कुटुंबियांना दिले 25 फ्लॅट्स\nकटप्पानं बाहुबलीला का मारलं\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/athour-mapia-news/never-marry-a-woman-with-big-feet-1608736/", "date_download": "2018-04-24T03:07:57Z", "digest": "sha1:TNR3TKVCEBPKKQF7YUEAQX4RIJ2UNDW6", "length": 34243, "nlines": 222, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Never Marry a Woman with Big Feet | जगभरातल्या म्हणींमधला ‘स्त्रीजन्म’ | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nभाषा ही माणसाच्या मेंदूची श्रेष्ठ निर्मिती आहे.\nभाषा ही माणसाच्या मेंदूची श्रेष्ठ निर्मिती आहे. जगभरात ती वेगवेगळ्या पद्धतीने होत गेली. जे म्हणायचं आहे ते थेट न म्हणता वेगळ्या पद्धतीने म्हणत त्यात नेमकेपणा आणि भाषेचं, बुद्धीचं सौंदर्य आणणं हा त्या भाषिक निर्मितीमधला एक महत्त्वाचा पैलू. म्हणींच्या स्वरूपात तो बहुतेक सगळ्याच भाषांमध्ये विकसित झालेला आहे. त्यामुळे म्हणी हा त्या त्या भाषांमधला महत्त्वाचा ठेवा आहे. त्या फक्त भाषिकदृष्टय़ाच महत्त्वाच्या नसतात, तर त्या त्या विशिष्ट समाजाचं प्रतिबिंब असतात. त्या त्या समाजाची मानसिकता, सांस्कृतिक वैशिष्टय़ं, तिथले रीतीरिवाज, समजुती, विचार करण्याची पद्धत या सगळ्याचं दर्शन म्हणींमधून होत असतं. भाषेच्या जरतारी वस्त्रामधली म्हणींची वीण घेऊन त्यातला स्त्रियांविषयीच्या म्हणींचा धागा तपासणं एवढं बारीक काम ‘नेव्हर मॅरी अ वुमन विथ बिग फीट’ या पुस्तकाच्या निमित्ताने मिनेक शिपर यांनी केलं आहे. आणि तेही कोणत्या एका विशिष्ट भाषेसंदर्भात नाही तर जगभरातल्या त्यांना उपलब्ध होऊ शकणाऱ्या सगळ्या भाषांसंदर्भात.\nमिनेक शिपर या ‘आंतरसंस्कृती वाङ्मय अभ्यास’ या विषयाच्या प्राध्यापक आहेत. अ‍ॅकॅडमिक स्कॉलर आहेत. जगभरातल्या विविध भाषांमधल्या म्हणींमधून दिसणारं स्त्रीजीवन टिपणारं त्यांचं ‘नेव्हर मॅरी अ विमेन विथ बिग फीट’ हे पुस्तक जगभर वाखाणलं गेलं आहे. या पुस्तकासाठी त्यांनी जगभरातल्या १५० देशांमधल्या २४० भाषांमधून १५ हजार म्हणींचा संग्रह केला. या म्हणींचं त्यांच्या त्यांच्या वैशिष्टय़ांनुसार वर्गीकरण केलं आहे. उदाहरणार्थ- स्त्रीशरीरावरून, विविध अवयवांवर बेतलेल्या म्हणी, मुलगी, पत्नी, आई, सासू, सून अशा स्त्रीजीवनातल्या वेगवेगळ्या टप्प्यांवर, तसेच नातेसंबंधांवर आधारित म्हणी, प्रेम, लैंगिक जीवन, छळ यांच्यावर आधारित म्हणी. या सगळ्यांमधून जगभरात विविध संस्कृतींमध्ये पूर्वापारपासून स्त्रियांविषयी कोणकोणते समज-अपसमज आहेत, जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या देशांमध्ये स्त्रियांविषयी पूर्वापार कसा विचार केला गेला आहे, सगळीकडे सातत्याने स्त्रियांना कसं दुय्यमच मानलं आणि वागवलं गेलं हे अधोरेखित होतं.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nलेखिका म्हणते, जागतिकीकरणाच्या प्रक्रियेतून होणाऱ्या स्थलांतरामुळे ठिकठिकाणच्या स्थानिक भाषिक, सांस्कृतिक गोष्टी आपल्याला समजायला लागल्या आहेत. त्यामुळे त्या सगळ्यांचा विचार आणि पुनर्विचार करणं शक्य आहे आणि आवश्यकही आहे. आज सगळं जग एका वैश्विक नागरिकत्वाच्या दिशेने चाललं आहे. अशा वेळी आज आपण कुठे आहोत, आपल्याला कुठे जायचं आहे आणि कुठे पोहोचलं नाही पाहिजे हे समजण्यासाठी या पुस्तकाचा उपयोग होईल. त्याआधी आपण कुठून आलो हेही आपल्याला माहीत असायला हवे.\nगेली १५ वर्ष शिपर यांनी हे काम केलं. त्यांच्या या सगळ्या कामामधून हाताला काय लागलं याचं नेमकं उत्तर म्हणजे जगभरातल्या सगळ्याच समाजांच्या मानसिकतेमध्ये स्त्रियांविषयी पूर्वापार असलेली अत्यंत दुय्यमपणाची सखोल जाणीव. या पुस्तकाच्या शीर्षकातूनच ती खूप स्पष्टपणे व्यक्त होते. ‘नेव्हर मॅरी विथ अ वुमन विथ बिग फीट’ अर्थात- ‘तुमच्याहून मोठी पावलं असलेल्या स्त्रीशी कधीच लग्न करू नका’ असा उपदेश करणाऱ्या मालवई आणि मोझांबिक भाषेतील म्हणीशी तंतोतंत साधर्म्य असणारी म्हण मिनेक बाईंना चिनी भाषेत सापडली. चिनी भाषेत ती म्हण ‘मोठी पावलं असणारीला कधीच नवरा मिळत नसतो’ अशा अर्थाने येते. तेलुगु आणि हिब्रू भाषेतही या म्हणीशी साधर्म्य असणारी म्हण असल्याचं त्या नोंदवतात. तर संपूर्ण युरोपात ती ‘अ विमेन हू नोज लॅटिन विल नेव्हर फाइन्ड अ हजबंड’ अशा स्वरूपात येते. लॅटिन येणं याचा अर्थ विद्यापीठात शिकायला जाणं, सुशिक्षित असणं असा आहे. स्त्रीनं शिकणं, शारीरिक- बौद्धिकदृष्टय़ा पुरुषाहून वरचढ असणं समाजाला मान्य नव्हतं हेच यातून दिसतं.\nजगातल्या अगदी कमी लोकसंख्येच्या तसेच सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या भाषांमध्ये स्त्रियांविषयी अर्थाचं साधर्म्य दाखवणाऱ्या म्हणी सापडाव्यात हा योगायोग नक्कीच नाही. जगात संपर्क यंत्रणा आजच्यासारखी नसतानाच्या काळातही एकच विचार सगळीकडे मांडला जाणं म्हणजे कोणत्याही परिस्थितीत मानवी मेंदू सारख्याच प्रकारे काम करतो, असं म्हणता येईल.\nस्त्रीचं शरीर, तिचं वागणं, तिचं गर्भाशय, तिचं जगणं यावरील आपलं नियंत्रण जाण्याच्या भीतीतून या समजुती निर्माण झाल्या असाव्यात. स्त्री ही घरातच असायला हवी हे अनेक म्हणी स्पष्ट करतात. पण त्यांची घरातली उपस्थिती पुरुषांना गोंधळात टाकते, त्यांच्या मनात भीती निर्माण करते. तिला नियंत्रित ठेवण्यासाठी पुरुषाला अहोरात्र संघर्षच करावा लागतो असं यातून दिसतं.\nसगळ्याच म्हणींमधून फक्त स्त्री-पुरुष असमानता, स्त्रीचं दुय्यम स्थान एवढंच दिसतं असं म्हणता येणार नाही. काही म्हणींमध्ये अतिशय तरल असा विनोददेखील आहे. जमैकातील क्रीऑल भाषिकांत म्हण आहे की, ‘बाळाच्या वडिलांचं नाव हे बाळाच्या आईचं सर्वोच्च गुपित असतं’ किंवा डॉमिनिकन रिपब्लिकच्या क्रिओल भाषेत म्हण आहे की, ‘जी सासूने किती बाऊल सूप प्यायलं हे मोजेल तिला उपाशी झोपावं लागेल.’ अर्थातच, अशा म्हणींची संख्या कमी आहे. एरवी आजच्या काळाच्या संदर्भात खटकतील, राग येण्यापेक्षा स्टिरिओटाइपची गंमत वाटेल अशाही म्हणी त्यात आहेत. उदाहरणार्थ, मोरोक्कोमधल्या लॅडिनो भाषेत म्हण पाहा- ‘माशाला पोहायला शिकवावं लागत नाही आणि स्त्रियांना बोलायला शिकवावं लागत नाही.’ पण बऊल भाषेतल्या एका म्हणीत तिचं हे बोलणंही इतकं महत्त्वाचं असतं, की ‘घर रिकामं असण्यापेक्षा वाईट बायको असलेली परवडली’ असं ही म्हण सांगते हौसा नावाच्या भाषेतली म्हण बाईच्याच संदर्भात गाईचा आधार घेऊन सांगते की, ‘गाईचं दूध काढण्याआधी तिला गोंजारावं लागतं.’\nअशा काही म्हणी वगळल्या तर एरवी मात्र सगळ्याच समाजांनी स्त्रीच्या जगण्याला नकारात्मक संदर्भच दिला आहे. राजस्थानातली एक म्हण सांगते की, ‘मुलगी जन्मली तर तिला निवडुंगासारखं वाढवा आणि मुलगा जन्मला तर गुलाबाच्या फुलासारखं वाढवा.’ हीच राजस्थानी भाषा ‘स्त्रिया या वहाणांसारख्या कधीही बदलता येतात’ असं सांगते, तर व्हेनेझुएलामधील स्पॅनिश म्हण सांगते की- ‘स्त्रिया या बससारख्या असतात. एकजण बसमधून उतरतो, तर दुसरा त्या बसमध्ये चढतो.’ अरेबिक भाषा सांगते की, ‘अविवाहीत स्त्री म्हणजे खजूर नसलेलं पामचं झाड.’ तर जपानी भाषेने ‘स्त्रिया आणि वहाणा जुन्या होतात तेव्हाच जास्त वापरायला अधिक चांगल्या असतात’ असा सल्ला दिला आहे. ‘पायातली वहाण पायातच बरी’ हे मराठी भाषेनेही बजावले आहेच.\nबहुतेक संस्कृतींनी स्त्रीच्या घराबाहेर पडण्यावर एवढय़ा मर्यादा घातल्या आहेत, की त्यातल्या म्हणींनी स्त्रियांनी मृत्यूनंतरच घराबाहेर पडलं पाहिजे, असं बजावून सांगितलं आहे. पश्चिम सहारा, अरेबिक, मघरेबमधल्या म्हणी सांगतात की, ‘लग्न आणि मृत्यू या दोनच गोष्टींसाठी स्त्रीने घर सोडलं पाहिजे.’ तर एका पश्तू म्हणीत ‘स्त्रीची जागा घरात आणि दफनभूमीत असते’ असं म्हटलं आहे. इंग्लंडमधल्या एका म्हणीनुसार ‘बाप्तिस्मा होतो तेव्हा, लग्न होतं तेव्हा आणि मृत्यूनंतर, अशा तीन वेळाच स्त्री घराबाहेर जाऊ शकते.’ फ्रान्समधल्या कॅटॅलन भाषेने अगदी स्त्रियांच्या मृत्यूची चर्चा केली नाही, पण त्यांची तुलना मांजराशी केली आहे. ही भाषा म्हणते ‘स्त्रिया आणि मांजरं घरात, तर पुरुष आणि कुत्रे रस्त्यातच बरे.’ तर इटालियन भाषेतल्या एका म्हणीनुसार ‘गाईंना आणि स्त्रियांना कधीच परदेशात पाठवू नये.’ एका इंडोनेशियन म्हणीनुसार ‘म्हशींना गोठय़ात, सोनं पाकिटात आणि स्त्रियांना घरातच ठेवलं पाहिजे.’\nबऱ्याच भाषांमध्ये ‘घराबाहेर सोडलं तर स्त्रिया आणि कोंबडय़ा हरवू शकतात’ या आशयाची म्हण आहे. तर चिनी भाषा प्राणीपक्ष्यांशी तुलना करत स्त्रिया किती धोकादायक आहेत हे सांगताना म्हणते की, ‘स्त्रीचं सौंदर्य माशांना बुडायला आणि पक्ष्यांना खाली जमिनीवर पडायला भाग पाडतं.’ घाणामधली अशांटी नावाची भाषा तर ‘बायको ही ब्लँकेटसारखी असते, पांघराल तर उकडेल आणि बाजूला ठेवाल तर थंडी वाजेल’ असं सांगते या सगळ्यात फक्त एक तिबेटी म्हण शहाणपणाची गोष्ट सांगते. ती म्हण अशी- ‘१०० पुरुषांचे आणि १०० स्त्रियांचे गुण एकत्र केले तर एक योग्य माणूस तयार होतो.’ अर्थात या सगळ्यात ‘आई म्हणजे दुसरा देवच’, ‘आईचं दूध सगळ्यात पवित्र’ यांसारख्या म्हणी आहेतच. पण आईपणाच्या पलीकडच्या स्त्रीकडे बघताना मात्र जराही संवेदनशीलता नाही, हेच ठळकपणे लक्षात येतं.\nम्हण ही कोणत्याही भाषेतली सगळ्यात लहान अशी रचना किंवा भाषिक अभिव्यक्ती आहे. तो एक प्रकारचा साहित्यप्रकारच आहे. जगभरात तिच्यातून लिंगभेद प्रकर्षांने व्यक्त झाला आहे, असं या अभ्यासातून लक्षात येतं. स्त्री-पुरुषांचं नातं हे जगातलं सगळ्यात मूलभूत राजकीय नातं (बेसिक पोलिटिकल रिलेशनशीप) मानलं, तर आजवर ते असमानतेकडेच कसं झुकलेलं होतं हेच या पुस्तकातून पुढे येतं. या साऱ्यात पुरुषांचं हित जपणारा विचार कधी थेट तर कधी छुप्या पद्धतीने दिसतो.\nखरं तर एक निरीक्षण असं सांगतं, की म्हणी, वाक्प्रचार यांचा भाषेत जास्त वापर स्त्रियांनीच केला आहे. त्यांच्या एकूणच अभिव्यक्तीवर एकेकाळी बंधनं असल्यामुळे जे म्हणायचं आहे ते थेट म्हणता येत नसल्यामुळे त्यांनी हा आधार घेतला असणार. तो त्यांच्याच विरोधी असणं हा विरोधाभास या पुस्तकातून स्पष्ट दिसतो.\nजगभरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या समाजांनी आता स्त्रीपुरुष समानतेच्या बाबतीत मोठा टप्पा पार केला आहे. त्यांची जागा आता माजघरात आणि दफनभूमीत नाही, तर त्या समाजात ताठ मानेने वावरतात. अगदी आपल्याच मराठी समाजातलं उदाहरण घ्यायचं तर नवरात्रीच्या काळात खेळला जाणारा भोंडला आणि त्याची गाणी ही आता फक्त सांस्कृतिक गंमत उरली आहे. छळणाऱ्या सासूरवाडीबद्दल काहीही बोलता येत नाही म्हणून ते खेळांमधून आणि गाण्यातून व्यक्त करणं या असहाय्यतेच्या पातळीवरून स्त्री पुढे आली आहे. पण खेदाची गोष्ट म्हणजे, अगदी फक्त मराठीपुरता विचार केला तरी असं लक्षात येतं, की भाषेला वैभवशाली करणाऱ्या नवीन म्हणी आता फारशा निर्माणच होताना दिसत नाहीत. मुळात म्हणींचा भाषेतला वापरही तुलनेत कमी झाला आहे आणि नवीन म्हणी तयार होताना दिसत नाहीत. म्हणजे भाषेच्या पातळीवर आपण एका साचलेपणाच्या टप्प्यावर आलो आहोत का, असाही विचार व्हायला हवा.\nयाचाच पुढचा मुद्दा असा की, जगातली कोणतीही भाषा एका रात्रीत तयार झालेली नाही. साऱ्याच भाषा उत्क्रांत होत गेल्या आहेत. म्हणी, वाक्प्रचार, व्याकरण, उपमा, उत्प्रेक्षा असं सगळ्याच भाषांमधलं भाषावैभव ही विकसित होत गेलेली गोष्ट आहे. संज्ञापनाची साधनं मर्यादित होती तेव्हा हे सगळं वेगवेगळ्या पॉकेट्समध्ये विकसित होत गेलं. आज ही साधनं प्रगत अवस्थेत आहेत. परंतु आज एकूण मानवजातीच्या जगण्याची व्याप्ती लक्षात घेता यापुढील काळात नवी भाषा उत्क्रांत होण्याची शक्यता माणसाने गमावली आहे का, असाही प्रश्न या म्हणींच्या निमित्ताने पडतो.\n‘नेव्हर मॅरी अ वुमन विथ बिग फीट – वुमेन इन प्रॉव्हर्ब्स फ्रॉम अराऊंड द वर्ल्ड’\nलेखक : मिनेक शिपर\nप्रकाशक : स्पिकिंग टायगर पब्लिशिंग प्रा. लि.\nपृष्ठे : ४४३, किंमत : ५९९ रुपये.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/iso-certification-for-municipal-school-board-1187603/", "date_download": "2018-04-24T03:13:19Z", "digest": "sha1:ABWZJHVYZZDEL7T7I5TDO2JWF675K6GQ", "length": 25154, "nlines": 234, "source_domain": "www.loksatta.com", "title": "नगरपालिकेची पहिली ‘आयएसओ’ शाळा | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nनगरपालिकेची पहिली ‘आयएसओ’ शाळा\nनगरपालिकेची पहिली ‘आयएसओ’ शाळा\n‘नित्य नव्या’ शाळांची आणि तेथील शिक्षकांची माहिती करून देणारे हे साप्ताहिक सदर..\nजवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळेची भव्य वास्तू\nगडचिरोली जिल्हा म्हटले की नक्षलवाद, हिंसाचार, चकमकी, जाळपोळ आणि निष्पाप आदिवासींचे हत्यासत्र ही काळी बाजू चटकन डोळ्यासमोर उभी राहते. पण या वातावरणातही ‘जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळा’ ही शाळा हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविते आहे. गडचिरोली नगरपालिकेची ही शाळा नुकतीच ‘आयएसओ’ प्रमाणित झाली आहे. यामुळे नगरपालिका संचालित पहिली ‘आयएसओ’ प्रमाणित शाळा अशी नवीच ओळख तिला मिळाली आहे.\nशालेय शिक्षणाविषयी ‘आनंदीआनंद’ आहे,\nअसा सर्वसाधारण सूर असला तरी ‘दीपस्तंभ’ म्हणाव्या अशा काही मराठी शाळा राज्याच्या विविध भागांत पाय रोवून उभ्या आहेत.\nअशाच वेगळ्या ‘नित्य नव्या’ शाळांची आणि तेथील शिक्षकांची माहिती करून देणारे हे साप्ताहिक सदर..\nराज्याच्या शेवटच्या टोकावर गडचिरोली हा आदिवासी जिल्हा वसलेला आहे. नक्षलवाद्यांच्या हिंसाचारामुळे या परिसरावर कायम भीतीचे सावट असते. त्यामुळे मोठय़ांबरोबरच इथल्या छोटय़ांची मनेही सुन्न झालेली. इथल्या मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांसोबतच सरकारी आश्रमशाळांचीही अवस्था अतिशय भग्न आहे. मराठीबरोबरच बहुतांश शाळांमध्ये गोंडी, माडिया या भाषा वापरल्या जातात. त्यातच इंग्रजी शाळांच्या गारुडामुळे जिल्हा परिषद व नगर परिषदेच्या शाळा म्हणजे अतिशय वाईट, असा एक ग्रह झाला आहे. त्यामुळे हलाखीची परिस्थिती असलेला पालकही या शाळांकडे ढुंकून पाहत नाहीत.\nसर्वत्र अशी परिस्थिती असताना ‘जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळा’ मात्र गडचिरोली जिल्ह्य़ाचा मानबिंदू ठरली आहे. शहरातील एखाद्या झकपक शाळेलाही लाजवेल, अशा अत्याधुनिक सुविधा या शाळेत आहेत. या सुविधांबरोबरच लाभलेले निसर्गरम्य वातावरण शाळेला परिपूर्णतेचे कोंदण मिळवून देते. शाळेत पाऊल ठेवताच पदोपदी त्याचा अनुभव येतो.\nगडचिरोली नगर परिषदेने १९९२ मध्ये ही शाळा सुरू केली. तेव्हा या शाळेत केवळ ९२ विद्यार्थी शिक्षण घेत होते. आता पहिली ते आठवीपर्यंतच्या या शाळेत ३२७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इथले मुख्याध्यापक सुधीर गोहणे यांच्याबरोबरच इथले विद्यार्थीही प्रसन्न चेहऱ्याने पाहुण्यांच्या स्वागताला तत्पर असतात.\nशाळा सुरू झाली तेव्हा तिची इमारत अतिशय जीर्ण होती. २६ सप्टेंबर २००१ मध्ये गोहणे यांची शाळेचे मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती झाली आणि शाळेचे चित्र पालटायला लागले. अर्थात बदलाचे हे वारे सुरुवातीला इतरांना मानवले नाही. स्पर्धेत टिकायचे असेल तर बदल आवश्यक आहे, हे त्यांनी सहकाऱ्यांना पटवून दिले. कालांतराने सहकारी शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थ्यांची साथ मिळत गेली आणि शाळेचे रूप पालटायला लागले.\nपहिल्यांदा नियमित अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांना काय शिकायला आवडेल याचा विचार करून वेगवेगळ्या विषयांचा समावेश शाळेने करून घेतला. त्यामुळे पहिल्याच वर्षी विद्यार्थी संख्या १५० च्या घरात गेली. यानंतर सर्व शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देण्यास सुरुवात केली. त्यामुळे शाळेचा निकालही १०० टक्के लागत गेला. शाळेने शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना श्रमदानाची सवय लावली. शाळेची संपूर्ण संरक्षण भिंत विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून उभारण्यात आली आहे. यानंतर तीन हजार चौरस मीटरच्या भूखंडावर शाळेच्या दोन भव्य वास्तूंचे बांधकाम करण्यात आले. विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, यासाठी वॉटर प्युरिफायर मशीन बसविण्यात आली. प्रत्येक शौचालय व स्नानगृहात पाण्याचा अखंड पुरवठा राहील याची तजवीज करण्यात आली. शाळेची भौतिक पायभरणी होत असतानाच दुसरीकडे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व फुलविणारे विविध शिक्षण व शिक्षणबाह्य़ उपक्रम शाळेत आकाराला येत होते.\nशाळेने विद्यार्थ्यांना पैशाचे महत्त्व कळावे आणि बॅँकेचे व्यावहारिक ज्ञान मिळावे म्हणून येथे ‘चिल्ड्रेन मिनी बॅँक’ सुरू केली. २२१ विद्यार्थ्यांच्या खात्यात सुमारे ४५ हजार रुपये जमा झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या गरजा पाहून या रकमेचा उपयोग करण्यात येतो.\nविद्यार्थ्यांना औषधांसंबंधीचे ज्ञान व्हावे यासाठी परिसरात वनौषधींची लागवड करण्यात आली आहे. शाळा ‘डॉ. जगदीशचंद्र बोस वनौषधी प्रकल्प’ राबविते. या प्रकल्पातील औषधांची ‘गोंडवाना हर्बल प्रकल्पा’त विक्री केली जाते. त्यातून मिळणारा पैसा शाळेच्या विकास कार्यात लावला जातो.\nशाळेने आपल्या परिसरातच इतिहास आणि विज्ञान दोन्ही ‘घडविले’ आहे. शाळा परिसरात ४०० चौरस फूट जागेत प्रतापगडाची निर्मिती केली असून रोज एक तास या गडाजवळ चौथ्या वर्गाला शिकवण देण्यात येते. हवेचा प्रवास ओळखता यावा म्हणून वाहक दिशादर्शक यंत्र बसवण्यात आले आहे. बालसभा घेण्यासाठी बालोद्यानाची निर्मिती केली आहे. तेथे सावित्रीबाई फुलेंचा पुतळा उभारण्यात आला आहे. या ठिकाणी रोज एक तास बालसभा घेतली जाते. तसेच चाचा नेहरू गुलाबबाग तयार करण्यात आली आहे. यात नेहरूजींच्या चरित्रावर मार्गदर्शन करण्यात येते.\nअशा प्रकारे इथल्या प्रत्येक उपक्रमातून शाळेची ‘अनुभवाधारित आणि ताणविरहित शिक्षण देणारी शाळा’ ही ओळख ठसठशीत होत जाते. हसतखेळत शिकत आम्ही उद्याच्या स्पर्धेला सामोरी जाणारी पिढी घडवितो, हे शाळा आत्मविश्वासाने सांगते. म्हणूनच आपल्या शाळेतल्या प्रत्येक मुलाचे भविष्य उज्ज्वलतेकडे नेण्याचे ध्येय बाळगून असलेल्या या शाळेविषयी लिहावे तितके थोडेच\nनगरपालिकेची पहिली ‘आयएसओ’ शाळा\nयेथील विद्यार्थी व शिक्षकांची वर्तणूक, त्यांच्यातील शिस्त आणि स्वच्छतेसंबंधी रुजलेला ध्यास, अशा विविध बाबींचा अभ्यास करून ‘इंटरनॅशनल अ‍ॅक्रिडेशन कौन्सिल ऑफ अ‍ॅक्रिडेशन बोर्डा’ने या शाळेला ३ फेब्रुवारी, २०१५ मध्ये ‘आयएसओ’ दर्जा बहाल केला आहे. गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त, अतिदुर्गम आदिवासी जिल्ह्य़ातील शाळेने आयएसओचा दर्जा मिळवणे ही गौरवास्पद बाब ठरली आहे. ‘सर्वागीण शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमा’त नागपूर विभागात ही शाळा प्रथम ठरली आहे. सरकारतर्फे पुणे व औरंबागाद विभागासह राबविल्या जाणाऱ्या प्रगत शैक्षणिक कार्यक्रमात या शाळेचा समावेश आहे. इथल्या नामांकित ‘जवाहर नवोदय विद्यालया’त प्रवेश मिळविण्यात या शाळेचे विद्यार्थी आघाडीवर आहेत. शाळेला ‘डिजिटल स्कूल’चा दर्जाही मिळाला आहे.\n‘बेटी बचाव अभियाना’तही ही शाळा सक्रिय आहे. याशिवाय विद्यार्थ्यांची संसद, शालेय पोषण आहार निरीक्षण समिती, विज्ञानाच्या माहितीसाठी विज्ञान विभाग, संगणक प्रयोगशाळा ही शाळेची आणखी काही वैशिष्टय़े. शाळेने गरीब कुटुंबातील पालकांच्या मागणीनुसार नर्सरीच्या शिक्षणाची सोयही अल्पदरात उपलब्ध करून दिली आहे.\nआठवीचे वर्ग नसल्याने सातवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना तात्काळ दाखला देण्याचे आदेश\nपालिका शाळेत प्रगतीपुस्तकाअभावी संभ्रम\nपालिका शाळेत वर्षभर प्रगतीपुस्तकच नाही\nराज्यस्तरीय मुष्टियुद्ध स्पर्धेत महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांचे यश\nहोमी भाभा वैज्ञानिक परीक्षेत पालिका शाळेतील विद्यार्थ्यांचे सुयश\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nइंग्रजी माध्यमाच्या वर्गाना शिक्षकांचा तुटवडा\nअत्यंत कौतुकास्पद आणि itaranaa अनुकरणीय आहे. सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन\nआठवीचे वर्ग नसल्याने सातवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना तात्काळ दाखला देण्याचे आदेश\nपालिका शाळेत प्रगतीपुस्तकाअभावी संभ्रम\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2012/02/blog-post_9224.html", "date_download": "2018-04-24T02:45:57Z", "digest": "sha1:MZS4WW6QSHPQESSGDWU3YEOUSBOPOCKB", "length": 5531, "nlines": 86, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: तुझी वीज घेउन कडाडून ये ना..", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nगुरुवार, १६ फेब्रुवारी, २०१२\nतुझी वीज घेउन कडाडून ये ना..\nप्रिये चौकटी-पाश, तोडून ये ना\nजरा उंबरा आज, लंघून ये ना\nतुझ्या पल्लवाच्या सुवासात माझे\nपहा गुंतले श्वास घेऊन ये ना\nशिरूनी सये अंतरातून माझ्या\nमनाच्या शिवारात हिंडून ये ना\nतुझे रूप-लावण्य, 'ऐश्वर्य' माझे\nजगाला जरा आज सांगून ये ना\nइथे माळरानी फ़ुलू दे फ़ुलांना\nतुझे धुंद आभाळ शिंपून ये ना\nजणू कोरडे भासते काव्य माझे\nतुझे शब्द वेल्हाळ गुंफ़ून ये ना\nइथे मेघ होऊनिया थांबलो मी\nतुझी वीज घेउन कडाडून ये ना\nआपला ब्लॉग एक मराठीतील परिपुर्ण ब्लॉग.\n१९ फेब्रुवारी, २०१२ रोजी ११:१० म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://tyaa-kavitaa.blogspot.com/2011/12/blog-post_17.html", "date_download": "2018-04-24T03:06:59Z", "digest": "sha1:6CAW3AATUC3KSZRJAYV2NZJFC35FCAZO", "length": 7051, "nlines": 112, "source_domain": "tyaa-kavitaa.blogspot.com", "title": "’त्या’ कविता: मध्यान्हीच्या मनात येते- विंदा करंदीकर", "raw_content": "\nनिखळ, ख-याखु-या कविता पूर्ण समजायच्याही कितीतरी आधी आपल्याशी संवाद साधतात\nमध्यान्हीच्या मनात येते- विंदा करंदीकर\nघट्ट धरावे अवघड जागी;\nउभें जिवाला पिंजित न्यावे;\nनग्न करावे भाव अभागी.\nसूड असा दिवसाचा आपण\nघ्यावा; आणिक जखम करावी\nजिथे उमगतिल बुजलेले वण.\nआणिक होते तेच खरोखर\nया पाप्याची रात्र सरेना\nदिवस जरी आला डोक्यावर.\nया ब्लॉगवरील कविता कॉपी-पेस्ट करता येणार नाहीत.\nआपणांस या कविता विनासायास, कुठलेही कष्ट न घेता आंतरजालावर एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याच्या बदल्यात आपण किमान कवितांच्या बाबतीत तरी कॉपी-पेस्टची अंगवळणी पडलेली सवय बाजूला ठेवावी असे संग्राहकाला वाटते.\nकविता सरसकट कॉपी-पेस्ट करणं टाळा.\nसुमारे साडे-तीनशेच्यावर कविता टा‌ईप करताना संग्राहकाने इन्व्हेस्ट केलेला वेळ, श्रम याचसाठी आहेत की तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा.\nकाही शंका असल्यास कमेंट लिहा, प्रश्न विचारा- त्यांची उत्तरं देण्याचा यथाशक्ती, यथामती प्रयत्न केला जा‌ईल.\nएखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, टा‌ईप करा. कवितेचं ते खरंखुरं हस्तांतरण असेल.\nकॉपी-पेस्ट्चा शॉर्टकट चोखाळू नये.\nआपण रसिक आहात, आपल्याकडून हे अपेक्षित नाही.\nअरविंद वामन कुलकर्णी (1)\nगजानन माधव मुक्तिबोध (1)\nभिलोरी बोलीतील कविता (3)\nमलिका अमर शेख (6)\nवि. दा. सावरकर (1)\nशमशेर बहादूर सिंग (2)\nश्री. कृ. कोल्हटकर (1)\nहरिवंश राय बच्चन (1)\nएक बार वक्त से, लम्हा गिरा कहीं\nवहॉं दास्तां मिली, लम्हा कहीं नहीं\nहे लम्हें वेचून जपण्याकरताच मी लिहिते, लिहीत राहीन.\n’त्या’ कवितांचा संग्रह करण्यातून संग्राहकाला कोणताही आर्थिक लाभ नाही. संग्राहक आर्थिक लाभाकरिता या कवितांचा वापर करत नाही; आणि, तसे करण्यास कोणालाही प्रोत्साहन देत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2018/01/blog-post_6.html", "date_download": "2018-04-24T03:12:24Z", "digest": "sha1:XFFLGXH5DML4NBYB2S4KL6G6LT6L23MQ", "length": 31921, "nlines": 292, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: लाल सलाम-३ : सावधान... कमुनिस्ट येत आहेत.", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nशनिवार, ६ जानेवारी, २०१८\nलाल सलाम-३ : सावधान... कमुनिस्ट येत आहेत.\nभीमा कोरेगावात शेकडो वर्षांपासून आंबेडकरी जनता आपल्या पुर्वजाना श्रद्धांजली वाहण्यासाठी येत असते. १९२७ पुर्वी स्थानिक पातळीवर पुर्वाश्रमीचे महार बांधव आपल्या परीने श्रद्धांजली वाहत असत. पण १९२७ साली बाबासाहेबांनी ईथे भेट दिली व तिथून पुढे हे स्थळ तमाम आंबेडकरवाद्यांसाठी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन श्रद्धांजली वाहण्याचे स्थान बनले. मागच्या २०-२५ वर्षात संपर्काची साधनं वाढलीत व प्रवासाची साधनही वाढलीत. त्याचा परिणाम म्हणून भीमा कोरेगावात भेट देणा-यांची संख्याही प्रचंड प्रमाणात वाढली. इथे कोणताही आंबेडकरी माणूस निव्वड पुर्वजांना श्रद्धांजली वाहणे एवढ्याचे हेतून येत असून अधिकांश लोकं सहकुटूंब येत असतात. कोणताही माणूस बायको व मुलांना घेऊन एखाद्या ठिकाणी भेट देत असेल तर ही गोष्ट खूप क्लिअर आहे की तो अंत:करणातून व पराकोटीच्या श्रध्देतून तिथे जात असतो. भीमा कोरेगावात येणा-या आंबेडकरी समाजाचे नीट निरिक्षण केल्यास तुम्हाला दिसेल की इथे येणारे जवळपास सगळेच सहकुटूंब येत असतात, त्यामुळे भीमा कोरेगावला १ जानेवारीत येणारीं लोकं कोणत्याही द्वेष भावनेतून वा कोणाशी लढण्या झगडण्यासाठी येत नसून ते निव्वड श्रद्धेतून व आपल्या पुर्वजांना स्मरण करण्यासाठीच येत असतात. हे झाले भीमा कोरेगावात येण्याचे कारण व त्यामागील प्रेरणा.\nयाच्या अगदी उलट मनात कोणतीही श्रद्धा व भावना नसताना निव्वड स्वर्थापोटी लाल सलामची यावेळेस एन्ट्री झाली. मरणासन्न अवस्थेत पोहचलेल्या कमुनिस्ट व डावे (लाल सलाम वाले) यांनी अनेक वर्षां पासून चालू असलेले आंबेडकरी जनतेचे हे श्रद्धास्थान स्वत:च्या राजकीय पुन:स्थापनेसाठी वापरायचे ठरविले. भीमा कोरेगावशी कधीच कसलाच संबंध नसलेले हे लाल सलामवाले अचानक २०० व्या वर्षाच्या निमित्ताने भीमा कोरेगावात येण्याचा कार्यक्रम आखतात व देशभर तसा प्रचार करतात. मुळात भीमा कोरेगाव हे कधीच जत्रा वा उत्सवाचे स्थान नव्हते. ते आंबेडकरी जनतेची श्रद्धेचे स्थान असून तिथे जमणारे बांधव कोणत्याच हेतूने वा राजकीय प्रेरणेने जमत नसतात. पण लाल सलामवाले मात्र २०० वी वर्षगाठचे निमित्य साधून एका अत्यंत भावनिक ठिकाणी राजकीय प्रेरणेतून उतरण्याचा प्लान आखू लागले. यात त्यांना सोबत करण्याचे पाप आंबेडकरी चळवळीतून जर कोणे बजावले तर ते प्रकाश आंबेडकर यांनी. त्यामागील कारण म्हणजे प्रकाश आंबेडकर यांचे राजकीय स्थान तसे आधीच डगमगले असून ते आता कोणाच्या सोबतीने व कशाही मार्गाने स्वत:चं राजकीय पुनरुज्जीवन करु पाहात आहेत. त्याचाच परिणाम म्हणून ते चक्क लाल सलामला शरण गेले आहेत.\nकोरेगावचे श्रद्धास्थान लाल सलामसाठी वापरण्याचा घाणेरडा प्रकारे ज्यांच्या कोणाच्या डोक्यात उगवाला त्यातील काही अग्रणी नावं म्हणजे न्या. कोळसे पाटील, कन्हैया कुमार, ओमर खालीद व जिग्नेश मेवानी हे होत. न्या. कोळसे पाटील हे पुणे भागातील लाल सलामचे खंदे कार्यकर्ते आहेत. पुणे व परिसरात ते कायमच आंबेडकरी जनतेला लाल सलामचे डोस पाजत असतात. कोळसे पाटलांना कोरेगावशी काही देणे घेणे नाही. पण तिथे मोठ्या प्रमाणात आंबेडकरी जनता येते हे कळल्यावर त्यांनी आपला लाल अजेंडा तिकडे न्यायचे ठरविले. मग त्यातूनच प्रकाश आंबेडकर नावाचा गद्दार सोबतीला घेतला व देशातील तमाम लाल्यांना तिकडे पोहचविण्याची सोय लावली गेली. कन्हैया कुमार याचाही आंबेडकरी समाजाशी नि विचारधारेशी काही संबंध नाही. तो पक्का कमुनिस्ट असून कामगारांची हुकूमशाही त्याचा अजेंडा आहे. तो जरी संविधानाच्या बाता मारत असला तरी संविधान पेटविण्याची व हुकूमशाही आणण्याची शपथ घेणा-यांमध्ये तो सर्वात अग्रणी आहे. कोरेगावात लाल सलाम पोहचविण्यात त्यांनीही दिल्लीतून बरेच कष्ट उपसले. वर्षभर या लोकांनी कम्युनिस्टांची टीम कोरेगावात धाडण्याची आखणी व त्याची योग्य अंमलवजावणी यावर काम केले. या लाल सलामवाल्यांचा भीमा कोरेगावच्या शौर्यदिनाशी कोणताच भावनिक संबंध नसताना केवळ राजकीय प्रेरणेतून तिथे येण्याची तयारी करु लागले. हा हा म्हणता कमुनिस्टांची कोरेगावात धडकण्याची पूर्ण तयारी झाली व इकडे आंबेडकरी मात्र लाल सलामचा स्वार्थी लोंढा भीमा कोरेगावच्या दिशेनी येतोय या बद्दल पूर्ण अनभिज्ञ होता. प्रकाश आंबेडकर व त्यांच्या सोबत्यांनी आपल्या निळ्या झेंड्याचे छत्र लाल सलामवल्यांना बहाल करुन त्यांची भीम सैनिकांत घुसण्याची सोय लावून दिली. आजवर भीमा कोरेगावात शुद्ध अतंकरणातून निव्वड श्रद्धांजली वाहणारा समाज यायचा. पण १ जाने २०१८ मध्ये मात्र त्या जमावात कमुनिस्ट नावाचे रक्तरंजीत खेळ खेळणारे पापी शामील झाले होते. २०१८ च्या जानेवारीत भीमा कोरेगावात आंबेडकरी समाजाची दिशाभूल करुन देशद्रोह्यांना घुसविण्याचे पापक प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. मागील इतक्या वर्षांपासून तिथे येणा-या आंबेडकरी समाजाचा स्थानिकांशी कधीच वाद झालेला नव्हता. पण यावेळी निळ्या झेंड्याखाली येणारा समाज निव्वड आंबेडकरी समाज नव्हता तर त्या छायेत लपलेला लाल सलाम नावाचा गुंडही कोरेगावात दाखल झाला होता.\nकोरेगावात १ तारखेला जरी कार्यक्रम होत असले तरी लोकं मात्रं दोन दिवसा आधी पासूनच दाखल व्हायला लागतात. मग हे दाखल होणारे लोकं पुणे व परिसारात जमतात. अगदी याच म्हणजे थोडं आधी दाखल होणा-या लोकांना डोळ्यापुढे ठेवून लाल सलाम वाल्यांनी पुण्यात येल्गार सभा आयोजीत केली. ३१ डिसेंबरला ती सभा झाली व तिथे जिग्नेश मेवानी आणि ओमर खालीद यांची भाषणं झाली. या भाषणांतून श्रद्धांजली बद्दल चकार शब्द बोलल्या गेलेलं नाही. निव्वड राजकीय धाटणीची ती भाषणं होती. थोडक्यात शौर्य दिनाचं निमित्य साधून डावे स्वत:ला पुनरुज्जीवित करु पाहात होते. इथला जमाव कशासाठी येतो याचं भान व ज्ञान नसलेले हे लाले स्वत:चा लाल अजेंडा रेटत होते. खालिद व मेवानी यांची भाषणं नुसती आगलावी भाषणं होती. त्या भाषणांचा व भीमा कोरेगावच्या शौर्य दिनांचा कोणताच लॉजिकल ताळमेळ बसत नाही. फक्त शौर्यदिनाच्या निमित्ताने येणारा जमाव आयता मिळाला हे पाहून यांनी आपली राजकीय दुकानदारी सुरु केली.\nभीमा कोरेगावात त्या नंतर जे घडले त्याचा व या सभेचा काही संबंध आहे का हा मुद्दा उपस्थीत होतो. मला वाटते एल्गार सभेचा व दलितांवर झालेल्या दगड फेकीचा तसा कोणताच संबंध नाही. वढू गावातून पेटलेला वाद नि त्यानंतर झालेली दगडफेक व जाळपोळ हा स्वतंत्र मुद्दा असून त्याचा कमुनिस्टांच्या एल्गार सभेशी प्रायमाफेशी तसा काहीच संबंध दिसत नाही. वढूचा वाद वेगळा आहे तर लाल सलाम वाल्यांची घुसखोरी हा वेगळा विषय आहे. या लेखात मला फक्त लाल सलाम वाल्यांच्या घुसखोरीवर बोलायचे आहे. वढूच्या वादावर उद्या वगैरे दुसरा लेख लिहेनच.\nतर भीमा कोरेगावात लाल सलामवाल्यांनी जी घुसखोरी केली ती प्रकाश आंबेडकर यांच्यामुळेच होय. तिथे येणारी आंबेडकरी जनता कोणत्याच राजकीय हेतून येत नसते तर शुद्ध मनानी आपल्या पुर्वजांचं स्मरण कराण्यासाठी येत असते. त्यामुले ईथे कमुनिस्टांच काहीच काम नव्हतं. राजकीय खेळ खेळायला उभा देश पडला आहे ना... तुम्ही तिकडे जाऊन खेळा. आपली ताकद तिकडे दाखवा. पण भीमा कोरेगाव सारख्या जागी स्वत:च राजकारण घेऊन येण्याचं काही कारण नाही. पक्ष बांधनी व संघटना उभारणी करायची तर लाल सलाम वाल्यांसाठी जे.एन.यू नावाचं विद्यापिठ आंदण दिलच आहे. काय घोळ घालायचा तिथे घाला. पण ईथे यांचं काय काम. लाल सलामवाल्यांनी ज्या ज्या ठिकाणी पाय ठेवला त्याचा सत्यानाश झाला आहे. या लोकांनी जे.एन.यू विद्यापिठाची आधीच वॉट लावून ठेवली आहे. या लोकांनी कामगार चळवळी हाती घेतल्या होत्या व देशातील त्या सर्व मील व कारखान्यांची संपद्वारे पूरी वाट लावून ठेवली. यांच्या उचापत्यांमुळे सगळे कारखाने बंद पडले व कामगार बेरोजगार होऊन रस्त्यावर पोहचला. आता बेरोजगारी वाढली म्हणून हे ओरडतात पण हातात असलेला रोजगार पेटवून देण्याचे पाप या लाल सलाम वाल्यांनीच केले आहे. सोबत नक्षलवाद व सशस्त्र उठाव तर यांनी चालूच ठेवला आहे. जवळपास २५० जिल्ह्यांमधून धुडघूस घालणारा नक्षलवाद्य या लाल सलाम वाल्यांचीच देण असून या सर्व जिल्ह्यांतील विकास खुंटला आहे व तो होऊ नये म्हणून हे कायम लढत असतात. असे एकापेक्षा एक देशद्रोही कार्यात शामील असलेले हे लाल सलामवाले भीमा कोरेगावात येतातच कशाला यांचं ईथे काय काम आहे यांचं ईथे काय काम आहे अन अशा देशद्रोह्यांना भीमा कोरेगावात आणून प्रकाश आंबेडकर (शनिवारवाड्यावर) सभा घेतात व आंबेडकरी जनतेला भडकविणारे भाषण ठोकतात हेच मुळात न पटणारे आहे. तुम्हाला कोणत्या जागेत काय करावं एवढही भान राहिलेलं नाही. आपल्या पुर्वजांचं शौर्य नि लढवय्येपणा याच्या स्मरनार्थ जमणारा जमाव राजकारणासाठी वापरु नये एवढीही नैतिकता प्रकाश आंबेडकरात उरली नाही. ही आंबेडकरांची लाचारी व राजकीय लालसा समाजाला मोठ्या घातकी वळणावर नेऊन उभी करणारी आहे. यातून समाजाला वाचवायचे असल्यास कमुनिस्टांना दूर ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.\nबाकी काहिही असो... पण प्रकाश आंबेडकरां सारख्या समाज द्रोह्यामुळे आंबेडकरी चळवळीत कमुनिस्ट नावाचे देशद्रोही घुसत आहेत. वेळीच सावधान होऊन त्याना पिटाळण्याची हीच योग्य वेळ आहे. माझ्या परीने मी समाज बांधवाना एवढेच सांगेन. सावधान.... कमुनिस्ट येत आहेत.\nPosted by एम. डी. रामटेके at १:२३ म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: कमुनिस्ट, प्रकाश आंबेडकर, भीमा-कोरेगाव, लाल सलाम\nDevesh Atre ८ जानेवारी, २०१८ रोजी ११:५२ म.पू.\nधाधांत खोटं लिहीलय आपण, रामटेके जी.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nसुप्रिम कोर्टातले चार चिल्लर\nलाल सलाम-४ : क्रांती अटळ आहे\nसंभाजी भिडेला आधी ताब्यात घ्या\nलाल सलाम-३ : सावधान... कमुनिस्ट येत आहेत.\nउदयनराजे नावाचा उपहास आम्ही खपवून घेऊ\nलाल सलाम-२ : प्रकाश आंबेडकर देशद्रोहीच.\nलाल सलाम-१ : आंबेडकर चळवळीची आत्महत्याच\nभीमा-कोरेगाव- माझ्या पुर्वजाना श्रद्धांजली माझा अध...\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/free-books-instead-money-35105", "date_download": "2018-04-24T03:13:52Z", "digest": "sha1:WQADLBB7DWYELIAETZ2VQKXZ2BPP3UHU", "length": 14377, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Free books instead of money यंदा पैशाऐवजी मोफत पुस्तकेच | eSakal", "raw_content": "\nयंदा पैशाऐवजी मोफत पुस्तकेच\nबुधवार, 15 मार्च 2017\nसोलापूर - \"सर्व शिक्षा अभियाना'च्या माध्यमातून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके दिली जातात. सरकारच्या पाच डिसेंबर 2016 च्या निर्णयान्वये त्या पुस्तकासाठीचे पैसे विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यावर जमा करण्याचा निर्णय झाला होता. मात्र, जून 2017 पासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षासाठीच फक्त त्यात सूट देण्यात आली आहे. शाळांनी \"झिरो बॅलन्स'ने विद्यार्थ्यांची खाती राष्ट्रीयीकृत बॅंकेत काढण्याचा आदेश सरकारने दिला आहे.\nसोलापूर - \"सर्व शिक्षा अभियाना'च्या माध्यमातून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके दिली जातात. सरकारच्या पाच डिसेंबर 2016 च्या निर्णयान्वये त्या पुस्तकासाठीचे पैसे विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यावर जमा करण्याचा निर्णय झाला होता. मात्र, जून 2017 पासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षासाठीच फक्त त्यात सूट देण्यात आली आहे. शाळांनी \"झिरो बॅलन्स'ने विद्यार्थ्यांची खाती राष्ट्रीयीकृत बॅंकेत काढण्याचा आदेश सरकारने दिला आहे.\nलाभाच्या वस्तूचे रोख पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय पाच डिसेंबरच्या शासन निर्णयान्वये झाला आहे, त्यामुळे शिक्षण विभागानेही त्याची तयारी म्हणून मोफत पाठ्यपुस्तकांसाठी पात्र शाळेमधील सर्व विद्यार्थ्यांची खाती राष्ट्रीयीकृत बॅंकेत काढून त्याला आधार जोडून घेण्याच्या सूचना शाळांना दिल्या होत्या. दरम्यान, पुस्तकांचे पैसे खात्यावर जमा न करता थेट विद्यार्थ्यांना पहिल्यासारखी पुस्तके देण्याबाबतची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे \"बालभारती'ने केली होती, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पुस्तकासाठीचे पैसे खात्यावर जमा न करता पूर्वीप्रमाणे पुस्तकेच विद्यार्थ्यांना देण्यास परवानगी दिली आहे, त्यामुळे केवळ यंदाच्या शैक्षणिक वर्षात पुस्तकासाठीचे पैसे विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात दिले जाणार नाहीत.\nहा निर्णय झाला असला तरी प्रत्येक शाळेला विद्यार्थ्यांचे खाते बॅंकेमध्ये काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. 2018-19 या शैक्षणिक वर्षापर्यंत सर्व विद्यार्थ्यांची बॅंकेमध्ये खाती असणे आवश्‍यक आहे. जेणेकरून त्या शैक्षणिक वर्षापासून पुस्तकाचे पैसेही थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करता येणे शक्‍य होणार आहे. 2018-19 या वर्षापासून लाभाच्या वस्तूसंदर्भात सरकारने घेतलेला निर्णय मोफत पाठ्यपुस्तक योजनेलाही लागू राहणार आहे.\nमोफत पाठ्यपुस्तकाचे पैसे या वर्षीपासूनच विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचा धसका शिक्षकांनी घेतला होता. कारण अद्यापही अनेक विद्यार्थ्यांची खाती बॅंकेमध्ये उघडलेली नाहीत. मात्र, सरकारने यंदाच्या वर्षी सूट दिल्यामुळे शिक्षकांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला आहे. 2018-19 या शैक्षणिक वर्षापर्यंत विद्यार्थ्यांची खाती उघडण्यास आता त्यांना वेळ मिळणार आहे.\nपुणे जिल्ह्यातील 90 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहिर\nशिर्सुफळ (पुणे) : राज्य निवडणूक आयोगाने जून 2018 ते सप्टेंबर 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नव्याने स्थापित झालेल्या, तसेच रिक्त जागा असणाऱ्या...\nनादुरुस्त गाड्या अन्‌ हताश प्रवाशी\nपाचगणी - मेढा आगाराच्या सहा गाड्यांचे एकूण २२ फेऱ्यांचे नियोजन पाचगणी-पाचवड मार्गावर करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात काही गाड्या सतत बंदावस्थेत...\nबस स्थानकातील मार्ग बदलले\nसातारा - पोवई नाका येथे ग्रेड सेपरेटरचे काम सुरू असल्याने शहरातील वाहतूक पर्यायी रस्त्यांवरून वळविण्यात आली आहे. त्यामुळे बस स्थानकात ये- जा करणाऱ्या...\nअधिकारांचा मोह सरकारला सुटेना\nपंचायतराज संस्थांच्या कारभारात आमूलाग्र बदल घडविणारी ७३ वी घटनादुरुस्ती २४ एप्रिल १९९३ पासून अमलात आली. त्यास आज २५ वर्षे पूर्ण होत आहेत....\nपुणे - गावाच्या भौतिक विकासाबरोबरच गुणवत्तापूर्ण शिक्षण, महिला सक्षमीकरण यावर लक्ष देत गावकऱ्यांचा आर्थिक दर्जा, राहणीमान सुधारण्यासाठी युवक आता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-baba-amte/20-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96-%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%AD-%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A4%BE-108020900017_1.htm", "date_download": "2018-04-24T03:03:36Z", "digest": "sha1:OQPTOD6RSFUDI75ZDEXIWWYNWCBRUBNX", "length": 8550, "nlines": 111, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "20 व्या शतकाचा प्रमुख दीपस्तंभ हरपला | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n20 व्या शतकाचा प्रमुख दीपस्तंभ हरपला\nकर्मयोगी बाबा आमटे यांच्या निधनाने 20 व्या शतकाचा प्रमुख दीपस्तंभ हरपला अशा शब्दात ऊर्जा व तंत्रशिक्षण मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.\nआपल्या शोकसंदेशात ते पुढे म्हणतात की, अखेरच्या क्षणापर्यंत ताजेतरुण असणारे, राष्ट्रीय एकात्मता आणि नवराष्ट्र उभारणीसाठी शेवटच्या श्र्वासापर्यंत झगडणारे थोर समाजसेवक काळाच्या पडद्याआड गेले. त्यांनी स्थापन केलेले आनंदवन आणि मागच्या पिढ्यांना दिलेला वारसा यापुढेही आपल्याला आदर्शवत मार्गदर्शन करीत राहील.\nयावर अधिक वाचा :\n20 व्या शतकाचा प्रमुख दीपस्तंभ हरपला\nटीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार\nटाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nनाणार होणार नाही: उद्धव ठाकरे\nनाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...\nअबब, उमेदवाराची संपत्ती 1020.5 कोटी\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट ...\nस्वस्त झाला सॅमसंगचा हा स्मार्ट फोन\nजर आपण सॅमसंगचा मोबाईल खरेदी करायला जात असाल तर आपल्यासाठी चांगली बातमी आहे की सॅमसंगने ...\nव्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर\nयापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nजीमेलमध्ये येणार नव्या फीचर्स\nजीमेल आपल्या युजर्ससाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नव्या फीचर्सवर काम करत आहे. लवकरच आता ...\nमाहिती अधिक सुरक्षित करण्याचा फेसबुकचा प्रयत्न\nफेसबुकने भारतातील युजर्सना विश्वास देण्यासाठी अॅपमध्ये काही बदल करुन, युजर्सच्या माहितीला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/one-and-half-years-after-war-hands-steering-handicap-37945", "date_download": "2018-04-24T03:24:29Z", "digest": "sha1:XJXK76D3Y3XYLMORHQWQCV3VMKROCX6O", "length": 15591, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "One and a half years after the war in the hands of the steering Handicap दीड वर्षाच्या लढाईनंतर अपंगाच्या हाती स्टेअरिंग | eSakal", "raw_content": "\nदीड वर्षाच्या लढाईनंतर अपंगाच्या हाती स्टेअरिंग\nशनिवार, 1 एप्रिल 2017\nऔरंगाबाद - प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या हेकट भूमिकेचा सामान्य नागरिकांना शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास झाल्याचे नेहमीच पाहायला मिळते. पण एका 56 टक्के अपंगाने सलग 15 महिने कायदेशीर लढाई केली आणि विशेष चारचाकीची पासिंग करवून ती चालवण्याचा परवानाही मिळवला. राज्यातील अशा प्रकारचे हे पहिलेच उदाहरण आहे.\nऔरंगाबाद - प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या हेकट भूमिकेचा सामान्य नागरिकांना शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास झाल्याचे नेहमीच पाहायला मिळते. पण एका 56 टक्के अपंगाने सलग 15 महिने कायदेशीर लढाई केली आणि विशेष चारचाकीची पासिंग करवून ती चालवण्याचा परवानाही मिळवला. राज्यातील अशा प्रकारचे हे पहिलेच उदाहरण आहे.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील स्वयंरोजगार केंद्रात वरिष्ठ सहायक असलेले राजधर ठाले पोलिओमुळे डाव्या पायाने कायमचे अधू आहेत. 2015 मध्ये त्यांनी स्वतःसाठी कार विकत घेण्याचा निर्णय घेतला आणि अडचणी सुरू झाल्या. मारुती सुझुकी अल्टो के-10 ही कार खरेदी करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ऑटोट्रान्समिशन सुविधा असलेली कार चालविण्यास अपंगत्वाचा अडथळा नाही, असे प्रमाणपत्र मिळवले. कार उत्पादक कंपनीनेही ते \"अल्टो के-10' सहज चालवू शकतात, असे प्रमाणित केले. या दोन्ही शिफारशी स्वीकारून केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयानेही त्यांना अबकारी करात तत्काळ सूट दिली.\n31 डिसेंबर 2015 ला वाहन खरेदी केली. मात्र, प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके यांनी वाहनात बदल केलेला नसल्याची सबब दाखवून श्री. ठाले यांच्या कारची अपंग संवर्गात नोंदणी करायला नकार दिला. आरटीओच्या मान्यतेशिवाय कोणत्याही अपंगाला इतर नागरिकांच्या सुरक्षेच्या कारणामुळे वाहन चालविण्याचा अधिकार नाही. कारची खरेदी झाल्यामुळे कंपनी व्यवहार रद्द करण्यास तयार नाही. गाडी शोरूममध्येच धूळ खात पडून राहिलेली. अशा या तिहेरी कचाट्यात सापडलेल्या ठाले यांनी हे प्रकरण मुंबईला राज्य परिवहन विभागात अपिलात मांडले. 25 एप्रिल 2016 ला त्यांचे अपील फेटाळून प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा निर्णय कायम ठेवला गेला.\nचार महिने यातच गेल्याने अखेर त्यांनी हे प्रकरण ऍड. प्रशांत सूर्यवंशी यांच्यामार्फत ऍड. अशोक तपसे यांच्या सहकार्याने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केले. सर्व परवाने, शिफारशी आणि प्रमाणपत्रे तपासून न्यायालयाने श्री. ठाले यांची कार अपंग संवर्गात नोंदविण्याचा आदेश दिला. तरीही परिवहन कार्यालयाने नोंदणी करण्यास टाळाटाळ केल्यामुळे शेवटी परिवहन अधिकाऱ्यांविरुद्ध अवमान याचिका दाखल करावी लागली. न्यायालयाने खडे बोल सुनावल्यानंतर आरटीओने गाडीची नोंदणी करून घेऊ, असे लेखी कळवले. नोंदणी झाली. कार चालविण्याचा परवानाही त्यांना मंजूर झाला. दहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ठाले यांच्या दारी कार आली.\nगाडीच्या रजिस्ट्रेशनबाबत ती केस होती. न्यायालयाच्या आदेशामुळे आम्ही गाडीची पासिंग केली. पण नेमके काय झाले होते ते आता सांगता येणार नाही, असे म्हणत प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके यांनी आता कानावर हात ठेवले आहेत.\nअपंग असल्यामुळे केंद्रीय मंत्रालयाने मला रजिस्ट्रेशन शुल्कात सूट मंजूर केली होती. पण न्यायालयीन लढाईतच सुमारे 25 हजार खर्च झाले. यापुढे अपंगांना आपल्या गरजेसाठी असे लढावे लागले तर त्यासाठी माझा संघर्ष आधार ठरेल, इतकेच समाधान यातून मिळाले.\n- राजधर ठाले, अपंग वाहनधारक\nरस्ते अपघातात 12 हजार जणांचा मृत्यू\nमुंबई - राज्यात एकूण 743 अपघातग्रस्त ठिकाणे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निश्‍चित करण्यात...\nटंचाईग्रस्तांच्या संख्येत 59 गावांची भर\n76 ने वाढली टॅंकरची संख्या; 142 ने वाढले विहिरींचे अधिग्रहण औरंगाबाद - मागील आठवड्याच्या...\nबस स्थानकातील मार्ग बदलले\nसातारा - पोवई नाका येथे ग्रेड सेपरेटरचे काम सुरू असल्याने शहरातील वाहतूक पर्यायी रस्त्यांवरून वळविण्यात आली आहे. त्यामुळे बस स्थानकात ये- जा करणाऱ्या...\nपुणे-लोणावळा लोहमार्गावर दहा ब्लॅक स्पॉट\nपुणे-लोणावळा लोहमार्गावर दहा अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) आढळले आहेत. त्यात पिंपरी, चिंचवड आणि आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसर सर्वाधिक संवेदनशील आहे...\nआठ अ उताऱ्यावर आता पोटखराबा नोंद\nखेड-शिवापूर - सातबारा उताऱ्याप्रमाणेच आठ अ उताऱ्यावरही जमिनीच्या पोटखराबा क्षेत्राची नोंद करता येणार आहे. महसूल विभागाने याबाबतचे परिपत्रक काढले आहे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://tyaa-kavitaa.blogspot.com/2013/01/blog-post.html", "date_download": "2018-04-24T03:13:32Z", "digest": "sha1:NNHAK5FF7WRXMHKRT2GWMME7XAXFTHLC", "length": 7264, "nlines": 111, "source_domain": "tyaa-kavitaa.blogspot.com", "title": "’त्या’ कविता: मै कुछ कुछ-गुलझार", "raw_content": "\nनिखळ, ख-याखु-या कविता पूर्ण समजायच्याही कितीतरी आधी आपल्याशी संवाद साधतात\nमै कुछ कुछ भूलता जाता हूँ अब तुझको\nतेरे चेहरे भी धुंधलाने लगे है अब तखायुल मे\nबदलने लगा है अब वो सुबह शाम का वो मामूल\nजिस में तुझसे मिलने का भी मामूल शामिल था\nतेरे ख़त आते रहते थे ..\nतो मुझको याद थे तेरे आवाज के सुर भी\nतेरी आवाज को कागज पे रख के\nमैंने चाहा था की पिन कर लूँ\nवो जैसे तितलियों के पर लगा लेता है अपनी एल्बम में\nवो तेरे बे को दबा कर बात करना\nwow पे ओठों का छल्ला गोल हो कर घूम जाता था\nबहुत दिन हो ग‌ए देखा नहीं, न ख़त मिला को‌ई\nबहुत दिन हो ग‌ए ,सच्ची..\nतेरी आवाज की बौछार में भींगा नहीं हूँ मै..\nमै कुछ कुछ भूलता जाता हूँ अब तुझको ...\nया ब्लॉगवरील कविता कॉपी-पेस्ट करता येणार नाहीत.\nआपणांस या कविता विनासायास, कुठलेही कष्ट न घेता आंतरजालावर एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याच्या बदल्यात आपण किमान कवितांच्या बाबतीत तरी कॉपी-पेस्टची अंगवळणी पडलेली सवय बाजूला ठेवावी असे संग्राहकाला वाटते.\nकविता सरसकट कॉपी-पेस्ट करणं टाळा.\nसुमारे साडे-तीनशेच्यावर कविता टा‌ईप करताना संग्राहकाने इन्व्हेस्ट केलेला वेळ, श्रम याचसाठी आहेत की तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा.\nकाही शंका असल्यास कमेंट लिहा, प्रश्न विचारा- त्यांची उत्तरं देण्याचा यथाशक्ती, यथामती प्रयत्न केला जा‌ईल.\nएखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, टा‌ईप करा. कवितेचं ते खरंखुरं हस्तांतरण असेल.\nकॉपी-पेस्ट्चा शॉर्टकट चोखाळू नये.\nआपण रसिक आहात, आपल्याकडून हे अपेक्षित नाही.\nअरविंद वामन कुलकर्णी (1)\nगजानन माधव मुक्तिबोध (1)\nभिलोरी बोलीतील कविता (3)\nमलिका अमर शेख (6)\nवि. दा. सावरकर (1)\nशमशेर बहादूर सिंग (2)\nश्री. कृ. कोल्हटकर (1)\nहरिवंश राय बच्चन (1)\nएक बार वक्त से, लम्हा गिरा कहीं\nवहॉं दास्तां मिली, लम्हा कहीं नहीं\nहे लम्हें वेचून जपण्याकरताच मी लिहिते, लिहीत राहीन.\n’त्या’ कवितांचा संग्रह करण्यातून संग्राहकाला कोणताही आर्थिक लाभ नाही. संग्राहक आर्थिक लाभाकरिता या कवितांचा वापर करत नाही; आणि, तसे करण्यास कोणालाही प्रोत्साहन देत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/1602455/virat-kohli-anushka-sharmas-latest-pictures-are-too-cute-to-miss/", "date_download": "2018-04-24T03:10:36Z", "digest": "sha1:7JJFM2E7WKCGJIQF4I6E6VWJFBKJ7SWQ", "length": 9895, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: Virat Kohli Anushka Sharmas latest pictures are too cute to miss | ‘विरुष्का’ची जादू | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nविराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे समस्त देशाचं लाडकं जोडपं.. ते प्रेमात पडले काय, त्यांच्यात भांडणं झाली काय आणि ते परत एकत्र आले काय.. आणि आता तर ते गुपचूप विवाहबंधनातही अडकले. प्रत्येक बारीकसारीक गोष्ट टिपणाऱ्या त्यांच्या चाहत्यांना जेव्हा त्यांच्या अचानक ठरलेल्या विवाह सोहळ्याबद्दल माहिती मिळाली तेव्हा नाही म्हटलं तरी धक्का बसलाच पण आपल्या आवडत्या जोडीला लग्नाच्या बेडीत अडकल्याचे पाहून त्यांना आनंदही झाला. विरुष्काच्या लग्नानंतर हळूहळू त्यांच्या विवाहसोहळ्यातील नवनवे फोटो समोर येत आहेत. एका फॅशन डिझायनरने विरुष्कासोबतचे काही मजेशीर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये विराट चेहऱ्यावर विविध हावभाव दाखवताना दिसतो. त्यामुळे सध्या सर्वत्र विरुष्काचीच जादू पाहायला मिळत आहे.\nनुकताच विरुष्काचा लग्न सोहळा अवघ्या पन्नास माणसांच्या उपस्थितीत पार पडला.\nविराट आणि अनुष्काने सोशल मीडियावरून त्यांच्या लग्नाचे वृत्त सर्वांना दिले होते.\nआपलं सेलिब्रिटीपणही जपायचं आणि खासगी आयुष्यही तितक्याच शानदारपणे अनुभवायचं हा नवा पायंडा चांगलाच रुजत चालला आहे. समाजमाध्यमांमुळे नियंत्रित पद्धतीने आपल्याला हवे असणारे क्षण लोकांसमोर आणणं हे आता सेलिब्रिटींना सहजशक्य झालं आहे.\nयेत्या २१ तारखेला दिल्लीत तर २६ डिसेंबरला मुंबईत विरुष्काच्या लग्नाचे रिसेप्शन होणार आहे.\nविरुष्काच्या वेडिंग डेस्टिनेशनपासून कपड्यांपर्यंत प्रत्येक गोष्टीची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. यातच या दोघांनी हनिमूनचा एक फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केला आणि ही जोडी हनिमूनला कुठे गेली यावर तर्क लढवले जाऊ लागले.\nलवकरच अनुष्का तिच्या आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. तर विराट क्रिकेट सामन्यांसाठी द. आफ्रिकेला रवाना होईल.\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://bhauchaskar.blogspot.com/2015/09/blog-post.html", "date_download": "2018-04-24T02:47:48Z", "digest": "sha1:NNR6HVMMYMS7FSIIYPFF6NLLRBIXT32X", "length": 50679, "nlines": 69, "source_domain": "bhauchaskar.blogspot.com", "title": "भाऊ चासकर : प्रमाणभाषेचा अतिरेकी आग्रह घातकच!", "raw_content": "\nसर्वांसाठी शिक्षण ........समतेसाठी शिक्षण.........\nप्रमाणभाषेचा अतिरेकी आग्रह घातकच\nमुल ज्या सहजतेनं कुटुंबात भाषा शिकते, ती वापरते, त्यात व्यवहार करते, तितक्या नैसर्गिक पद्धतीनं, सहजतेनं मूलं शाळांमधूनही भाषा शिकली पाहिजेत अशी अपेक्षा असते. मग खरोखरच वर्गातून मुलं इतक्या सहज पद्धतीनं भाषा शिकताहेत का तर अर्थातच याचं उत्तर 'नाही' असं येत. खरे तर प्रत्यक्ष शाळेत प्रवेश करण्यापूर्वीच मुलांनी आपल्या भाषेवर चांगले प्रभुत्व मिळविलेले असते. याच भाषेद्वारे मुले स्वत:चे विचार, भावना इतर लोकांपर्यंत पोहोचवित असतात. मग तरीही अपेक्षेप्रमाणे का घडत नाही तर अर्थातच याचं उत्तर 'नाही' असं येत. खरे तर प्रत्यक्ष शाळेत प्रवेश करण्यापूर्वीच मुलांनी आपल्या भाषेवर चांगले प्रभुत्व मिळविलेले असते. याच भाषेद्वारे मुले स्वत:चे विचार, भावना इतर लोकांपर्यंत पोहोचवित असतात. मग तरीही अपेक्षेप्रमाणे का घडत नाही त्यात नेमक्या कोणत्या अडचणी आहेत त्यात नेमक्या कोणत्या अडचणी आहेत तर त्याचे एक महत्त्वाचे उत्तर मिळाले ते असे की, प्रमाण भाषेत शिकण्याचा आणि शिकविण्याचा अतिरेकी आग्रह. भाषा बदलत असते. हे अगदी मान्य. पण हे खरे असले तरी पण पाठ्यपुस्तकातले मराठी शिकण्याच्या आग्रहाने खेड्या-पाड्यांतले जिवंत, रसरशीतपणा असलेले मराठी आपण संपवले आहे. याचा विचार करायला फुरसत आहे कोणाला\nभाषा ग्रहणाची जशी एक जैविक व मानसिक बाजू असते तशीच ती सामाजिक असते. भाषाविज्ञानात काम करणा-या तज्ज्ञांचे म्हणणे असे आहे की, ‘सामाजिक गरज नसती तर मानवाने भाषा शिक्षणाचा प्रयत्नच केला नसता.’ भाषाशास्त्रज्ञ विल्यम हल याने टोकाचे मत मांडलेय तो म्हणतो की, 'जर आपण मुलांना बोलायाला शिकवले असते तर ते कधीच शिकले नसते' आपले काम साधून घेण्याच्या गरजेतून मूल परिसरात बोलल्या जाणा-या भाषेत व्यवहार करीत शिकत जाते. कोणाशी कसे बोलाचे, कोणाला बरोबरीने वागवायचे, कोणाशी आदरार्थी बोलायचे याचे ज्ञान मुलाला अनुभवातूनच मिळत असते. आज्ञा करताना कसे बोलायचे, हट्ट धरताना कसे बोलायचे, लाडीगोडी लावताना कसे बोलायचे हे सर्व मुले उत्स्फूर्तपणे शिकत असतात. ऐकणे–बोलणे, आंतरक्रियांमधून मुलांची भाषिक प्रगती होत असते. वेगळ्या भाषेत सांगायचे झाले तर शाळेत येण्यापूर्वीच मुलांचे भाषाशिक्षण विशिष्ट एका टप्प्यावर येवून पोहोचलेले असते. आपण मात्र जॉन लॉकने म्हटल्याप्रमाणे 'मुलं म्हणजे कोरी पाटी' हेच घट्ट धरून बसलोत.\nआपल्या देशात अनेक प्रकारच्या विविधता आहेत. त्यात भाषेबाबत तर खूपच वैविध्य आहे. त्याला कधी सामाजिक, सांस्कृतिक संदर्भ असतात, तर कधी ऐतिहासिक, भौगोलिक कारणे असतात. त्याला एकूणच समाजाच्या वाटचालीवर बरा-वाईट परिणाम होत असतो. भाषाशिक्षणापुरता (म्हणजे प्रथम भाषेपुरताच) मर्यादित विचार करायचा झालं तर नेमकी गडबड कोठे होते, ते आपल्या लक्षात येईल. तर मुद्दा असा की, भाषा ही परंपरेने एका पिढीकडून दुस-या पिढीकडे दिली जाते. भाषा कशी वापरायची, याचे रितीरिवाजदेखील समाजाकडून मिळत असतात. जर का भाषा अभिव्यक्तीचे, संवादाचे माध्यम असेल आणि ती अभिव्यक्ती प्रत्येक मूल स्वत:च्या भाषेत नैसर्गिक रीतीने नीटपणाने करू शकत असेल, तर मग आपण प्रमाणभाषेचा उगीच आग्रह कशासाठी धरतो आहोत हा खरा प्रश्न आहे. मुले शाळेत येताना आपली ‘बोली’ (घरची भाषा) घेऊन येतात, पण त्यांना शिक्षण घ्यायचे असते ते प्रमाण भाषेत हा खरा प्रश्न आहे. मुले शाळेत येताना आपली ‘बोली’ (घरची भाषा) घेऊन येतात, पण त्यांना शिक्षण घ्यायचे असते ते प्रमाण भाषेत पहिल्या इयत्तेत येईपर्यंत मूल एका विशिष्ट कौटुंबिक वातावरणात वाढत असते. त्याच्या घरच्या भाषेत त्याचे सारे व्यवहार व्यवस्थितपणे सुरु असतात. म्हणजे भूक लागली, की मागितल्यावर जेवण मिळते. तहान लागली की पाणी. जेव्हा मुलाला बोलता येत नसते तेव्हाही मुल भ्षेचा वापर करते. म्हणजे आई आवरून-सावरून घराबाहेर जायला निघाल्यावर आईसोबत जायचे असेल तर मुल भोकाड पसरते म्हणजे मागे लागते... म्हणजे त्याच्या आवश्यकतेनुसार सोयीने स्वत:ची भाषा वापरते, असे सगळे तिकडे सुरु असते.\nकोणत्याही मुलाच्या भाषाशिक्षणास अगदी लहान वयात म्हणजे काही दिवसांतच सुरुवात झालेली असते. आणि त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे शिकण्याच्या एकूणच प्रक्रियेत भाषेचे स्थान मध्यवर्ती असते. लेव्ह वायगोटस्की हा रशियन भाषाशास्त्रज्ञ व मानसशास्त्रज्ञ होता. त्याच्या तत्वज्ञानात असे म्हटलेय की, मुल शिकण्याचा आशय जरी अनुभवातून उचलत असले तरी त्याचा अर्थ लावण्याचे काम भाषेकरवीच करीत असते. आपण शिकतो तेव्हा शिकलेल्या भागावर विचार करणे असूद्यात किंवा विविध विषयांचे आकलन असूद्यात ते भाषेकरवीच करीत असतो. 'मुलांच्या विकासावर सामाजिक वातावरणाचा मोठा परिणाम होत असतो. बालकाच्या विचार विकासात भाषेला अनिवार्य असे स्थान आहे. भाषा हेच विचार करण्याचेही साधन आहे' अशी मांडणी वायगोटस्कीने केली. केवळ भाषा नव्हे तर स्वभाषा, माणसाने पआत्मसात केलेली पहिली भाषा हेच माणसाचे प्रभावी मानस साधन (Mental tool) असते. पहिल्या भाषेतून व्यवहार करणे, इतर लोकांशी संवाद साधने, विचार करणे आणि शिकणे ही एक सहज प्रक्रिया असते.\nमग जर का भाषाशास्राची ही महत्वाची बाजू आहे, आणि अनौपचारिकपणे जगण्यात प्रमाणभाषेवाचून कोणाचे काहीच अडत नाही. उलट त्यांना स्वतःचे म्हणणे स्वतःच्या भाषेतून अधिक प्रभावीपणे मांडता येते. ग्रामीण मराठीमधील काही वाक्ये पहा- १. लई मज्जा केली २. जत्रेत मोक्कार फिरलो. ३. लई भारी पिच्चर व्हता रे. ४. मपली माय बाजाराला गेल्ती... भाजीऐवजी कोरड्यास किंवा कालवण, माझ्या-तुझ्याऐवजी माह्या-तुह्या. असे अनेक शब्द आजही ग्रामीण भागात सर्रास वापरले जातात. किंबहुना आईपेक्षा माय हा शब्द अधिक माया घेऊन येतो. जवळकीच्या नात्याची साक्ष देतो. त्याला एक आपलेपणाच्या ओलाव्याची ‘शेड’(shade) असते. शाळेतल्या पुस्तकात त्यांना हे शब्द कुठेच भेटत नाहीत. मग अशा मुलांना न्यूनगंड छळायला लागतो. याला कारण म्हणजे शाळेत पाय ठेवल्यापासून प्रमाणभाषेचं भूत त्यांच्या मानगुटीवर बसते. आधीच शाळा, खोल्या, शिक्षक, मुख्याध्यापक, शाळेतील मुले हे सारे त्या मुलांच्या दृष्टीने नवे, वेगळे जग असते. आजवर दिवसभर मोकळ्या वातावरणात मस्त हुंदडणा-या मुलांना हे जग समजून घेणे आधीच जड जाते. आधीच या औपचारिक रीतीने शिकताना पाठ्यपुस्तके किंवा शाळेतल्या शिक्षणातून मुलांचे हे जगणे पूर्णपणाने हरवलेले असते. मुलांचे सांस्कृतिक भांडवल आणि शिकणे याचा मेळ आपण कुठे घातलेला नाही\nप्रमाणभाषेच्या अडथळ्यामुळे स्वत:च्या भाषेतून साकारणारे त्याचे विश्व आणि शाळेत जे सुरू असते, त्याचा सांधा कुठे जुळत नाही. ब-याचदा असा विचित्र अनुभव येतो की मुलांना निबंधलेखानासाठी ग्रामीण जीवनावरचे विषय दिले जातात. परंतु त्या निबंधाला ग्रामीणतेचा अजिबातही वास येत नाही. पाठ्यपुस्तकी भाषेत लिहिण्याच्या संस्कारामुळे मुले नीट व्यक्त होवू शकत नाहीत. म्हणूनच मग त्यांचे जगणे, बोलणे, निरीक्षणं, लकबी, भाषा हे कुठेच आढळत नाही. मग स्वत:ची आई लिहिण्यापेक्षा मुलं सोप्पा पर्याय निवडतात. रेडीमेड निबंध लिहून काढतात. मग होते असे की, ‘नवनीत’ची आई सा-यांचीच आई होते आपण लेखन शिकवतो ना आपण लेखन शिकवतो ना मग मुले ‘लिहू’ का शकत नाहीत मग मुले ‘लिहू’ का शकत नाहीत मुले आपले मनातले विचार कागदावर उतरून काढू शकत नाही कारण की, आपल्या भाषेला प्रतिष्ठा नाही हे ग्रामीण,आदिवासी मुलांच्या मनावर बिंबविण्यात सध्याच्या व्यवस्थेला पुरेपूर यश आलेय मुले आपले मनातले विचार कागदावर उतरून काढू शकत नाही कारण की, आपल्या भाषेला प्रतिष्ठा नाही हे ग्रामीण,आदिवासी मुलांच्या मनावर बिंबविण्यात सध्याच्या व्यवस्थेला पुरेपूर यश आलेय दुसरीकडे प्रमाणभाषा त्यांना जवळची वाटत नाही. तिच्याविषयी असेल तर त्यांच्या मनात भीतीच आहे. आणि ती आपण म्हणजे व्यवस्थेने घुसवलीय.\nइंग्रज येण्यापूर्वी शहरवासियांची मुळे गावाच्या मातीत खोलवर रुतलेली असत. शहरी भाषेला खेड्यातल्या मातीचा ताजा वास असे. म्हणजे मुंबईत वेगवेगळ्या भागातून चाकरमाने आले, पण त्यांची भाषा त्यांनी सोडली नाही. म्हणूनच मग मालवणी, घाटी असे किती तरी लोक पटकन ओळखू येत. पण पुढच्या काळात आपण मातृभषा नाकारून इंग्रजीचे महत्त्व इतके वाढविलेय की, विचारायलाच नको. पुस्तकातली प्रतिज्ञा म्हणताना तेवढे आपण विविधतेने नटलेल्या संस्कृतीचा आदर करतो. पण आजही आपल्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे, उच्च न्यायालयाचे कामकाज केवळ इंग्लीशमधुनच चालते. संसदेतही हिंदी-इंग्लीशमध्येच बोलावे लागते. ‘युनायटेड नेशन’मध्ये जर सर्व भाषात कामकाज चालते. पण दहा कोटी लोक मराठी बोलतात आणि जगभरातला पहिल्या विसातला भाषिक समूह असूनही तिची दखल येथे कोणी घेत नाही. (तेच तेलगु, तमिळ, मल्याळीचेही.) आजवर या गोष्टीमुळे कित्येक बोली मेल्या. आणखीन काही रोज मरताहेत. मातृभाषा असलेल्या मराठीपुढे आता अस्तित्वाचे आव्हान उभे ठाकलेय. अलीकडे तर मराठी तरुण पिढी मोठ्या प्रमाणवर टेक्नोसॅव्ही होताना दिसतेय. थेट इंग्लिशमधून त्यांचा पत्रव्यवहार सुरु असतो. बोलण्यातही दर वाक्यात इंग्लिश शब्द येतो म्हणजे येतोच. माहिती तंत्रज्ञानामुळे त्यामागून येणा-या 'डीजिटल सोसायटी'मुळे जर का मराठी संगणकातून हद्दपार झाली, तर पुढच्या काळात मराठी नेमकी कुठे असेल असा प्रश्न पडतो. मराठीच्या नावाने केवळ गळे काढून हाताला काय लागणार आहे असा प्रश्न पडतो. मराठीच्या नावाने केवळ गळे काढून हाताला काय लागणार आहे ते खरेच कळत नाहीये.\nअजून एक गोष्ट. भाषा शिक्षणाचे मुळात उद्दिष्ट आहे ते म्हणजे सामाजिक समायोजन आणि व्यक्तिमत्त्वाचा विकास. आपल्याकडे प्रमाणभाषा शिकविली जाते, ती ‘बोलीभाषे’ला पर्याय म्हणून किंवा तिची जागा घेण्याच्या हेतूने, तीदेखील एका सुरात, एका लयीत, एका तालात वर्गाबाहेरच्या भाषिक विविधतेचा काडीचाही विचार न करता. अत्यंत निरस आणि रुक्ष पद्धतीने. याचा मुलांना केवढा त्रास होतो. ब्राह्मणीकरणाची मोठी छाप पाठ्यपुस्कांवर दिसून येत असल्याने अर्थातच ग्रामीण, दलित, आदिवासी मुलांसाठी शिकणे आव्हानात्मक होवून बसते. आणि मुख्य म्हणजे शिक्षणाच्या उंबरठ्यावरून पाउल आत टाकतानाच बिचाऱ्या मुलांना तो आघात सहन करावा लागतो, हे सर्वात वाईट. देशपातळीवरील काही संशोधानातुनही हा मुद्दा पुढे आला आहे. हजारो लोक बोलतात, ती शिक्षणाची भाषा का ठरू शकत नाही वर्गाबाहेरच्या भाषिक विविधतेचा काडीचाही विचार न करता. अत्यंत निरस आणि रुक्ष पद्धतीने. याचा मुलांना केवढा त्रास होतो. ब्राह्मणीकरणाची मोठी छाप पाठ्यपुस्कांवर दिसून येत असल्याने अर्थातच ग्रामीण, दलित, आदिवासी मुलांसाठी शिकणे आव्हानात्मक होवून बसते. आणि मुख्य म्हणजे शिक्षणाच्या उंबरठ्यावरून पाउल आत टाकतानाच बिचाऱ्या मुलांना तो आघात सहन करावा लागतो, हे सर्वात वाईट. देशपातळीवरील काही संशोधानातुनही हा मुद्दा पुढे आला आहे. हजारो लोक बोलतात, ती शिक्षणाची भाषा का ठरू शकत नाही उदाहरणार्थ, आसाम राज्यात राजवंशी भाषा बोलणारे हजारो लोक आहे पण या भाषेतून शिक्षण देणारी एकही शाळा उघडलेली नाही. इतक्या लांब जाण्याची गरजच नाही- आपल्या राज्यात कोकणा, भिली, पावरा, गोंडी, माडिया या भाषांचा प्रमाण मराठीशी काय संबंध आहे उदाहरणार्थ, आसाम राज्यात राजवंशी भाषा बोलणारे हजारो लोक आहे पण या भाषेतून शिक्षण देणारी एकही शाळा उघडलेली नाही. इतक्या लांब जाण्याची गरजच नाही- आपल्या राज्यात कोकणा, भिली, पावरा, गोंडी, माडिया या भाषांचा प्रमाण मराठीशी काय संबंध आहे सांगा ना. केवळ महाराष्ट्रात राहतात म्हणून त्यांचीही ‘मातृभाषा’ मराठी सांगा ना. केवळ महाराष्ट्रात राहतात म्हणून त्यांचीही ‘मातृभाषा’ मराठी आणि मातृभाषा म्हणजे आई ज्या भाषेत बोलते ती भाषा असा अर्थ आपण लावतच नाही.\nजगभरात सुमारे ५००० पेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात, तर ७०० पेक्षा जास्त भिन्न सांस्कृतिक समूह आहेत. भारतासारख्या विविधता असणाऱ्या देशात तर मोठ्या प्रमाणावर बहुभाषिकता आढळून येते. १९६१ च्या पाहणीनुसार भारतात १६५२ भाषा नोंदवल्या आहेत. (अलीकडची आकडेवारी मिळू शकली नाही.) आपल्या महाराष्ट्रापुरतेच बोलायचे झाले तर केवळ आदिवासींमध्ये ७४ प्रकारच्या भाषा बोलल्या जातात, असे संशोधन आदिवासी संस्कृतीचे संशोधक गोविंद गारे यांनी केले आहे. जर १० मैलांवर भाषा बदलते, असे केवळ म्हटले जाते. एकट्या महाराष्ट्रात तब्बल २५० प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. आणि हो, या भाषांना ‘बोली’ असे हटकून संबोधले जाते. शाळेत येणारी मुले आणि न येणारी मुले यांचे संवाद पुस्तकात दिले जातात. त्यातून 'त्यांच्या' हिनविण्याचे प्रकार सुरु असतात. त्यामागेही भाषेचे राजकारण असते. कारण की भाषा एक सत्ता असते. जिथे तिथे सत्तेच्या भाषेलाच प्रतिष्ठा मिळत राहते. प्रमाणभाषा आणि बोलीभाषा असा भेदाभेद मुद्दामहून केला जातो. प्रमाणभाषा म्हणून मानलेली मराठी ही प्रमाणभाषा नसून एक बोलीच आहे. हे कसे विसरता येईल\nराजकीय-सामाजिक क्षेत्रात नेतृत्व करणाऱ्या आणि एकोणिसाव्या शतकापासून शिक्षणात पुढारलेल्या आणि सांस्कृतिक प्रतिष्ठा असणाऱ्या पुणे व मुंबई येथील विशिष्ट वर्गाची भाषा हळूहळू प्रमाण मराठी बनली. त्यातून ब्राह्मणी-ब्राह्मणेतर असा भेद मराठी भाषेत अगदीच स्पष्टपणाने दिसून येतो. प्राचीन काळापासून शिक्षणाची मक्तेदारी असल्यामुळे आणि त्यांच्या धार्मिक, सांस्कृतिक वर्चस्वामुळे ‘ब्राह्मणी बोली’ मराठी प्रमाणभाषा बनली. पुढे शिक्षणातील माध्यम आणि साहित्यातील वापर यामुळे स्थिरावली. वास्तविक प्रमाणभाषा ही पूर्णपणे कृत्रीम असते. ती मुद्दामहून शिकावी लागते. आणि आणखीन एक भाषेत असे प्रमाण वैगरे काही नसते असे भाषातज्ज्ञ सांगतात. मराठीचे जे वेगवेगळे प्रकार बोलले जातात, त्यांना वेगवेगळे पैलू आहेत, शैलीचा नैसर्गिक विशेष आहे. परंतु त्या भाषा नव्हे तर बोली आहेत, अशी हेटाळणी केली जाते. बोलीभाषा ह्या अशुद्ध, त्या केवळ गांवढळ, अडाणी लोकांनीच बोलायच्या असतात. अशी प्रस्थापित व्यवस्थेच्या मनात अढी दिसते. (महात्मा फुलेंच्या भाषेला हिनवण्याचे उद्योग त्याही काळात झाले होते\nतात्पर्य, या भेदभावामुळे वास्तव जीवनीतील भाषाविविधतेचा विचार न करता प्रमाणभाषा माथी मारल्यामुळे दलित, ग्रामीण, आदिवासी मुले शिक्षणात मागे पडताना दिसतात. विशेष म्हणजे त्यांच्याकडे चांगली बौद्धिक क्षमता व कुवत असतानादेखील केवळ भाषाविषयक दुराग्रहामुळे हे सारे घडते आहे, अमुक एक भाषा शुद्ध आणि अमुक एक भाषा अशुद्ध असे काही नसते, असे भाषाविज्ञानाचे अभ्यासक सांगतात. त्याचे कारण म्हणजे व्याकरणिक संकल्पना या भाषेच्या आधी नसतात, त्या मागून भाषेवर लादल्या जातात. व्याकरणाच्या आणि प्रमाण भाषेचा आग्रह धरणाऱ्या आणि त्याचा बागुलबुवा करणाऱ्या मंडळीना हे जर का लवकर समजले, उमजले तर तो आदिवासी-दलित मुलांच्या दृष्टीने सर्वाधिक आनंदाचा दिवस असेल. परंतु एकूणच यासाठी अधिकाधिक व्यापक प्रयत्नांची आवश्यकता आहे. सर्वात आधी ‘राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५’ नुसार शिक्षण मुलांच्या जीवनाची जोडताना त्याचे संदर्भीकरण करण्याची तातडीची गरज आहे. पाठ्यपुस्तकांचे अध्यापन म्हणजे भाषेचे आणि व्याकरणाचे अध्यापन हा गैरसमज भाषाशिक्षणातील सर्वात मोठा अडसर आहे, या पारंपरिक गैरसमजूतीला छेद दिला पाहिजे.\nमातृभाषेतून प्राथमिक शिक्षणाचा रास्त आग्रह धरला जातो. परंतु येथे मातृभाषेची सुस्पष्ट व्याख्या केली पाहिजे. मूल ग्रहणकाळात आत्मसात करते ती मातृभाषा मानली तर ती बहुधा ‘बोली’च्या स्वरुपात असते. तांत्रिक गोष्टींचा बाऊ करून आज बोलीमध्ये किंवा त्याच्या भाषेच्या प्रकारात (काही इयत्तांपर्यंत का होईना) शिक्षण देण्याचे व्यवस्थेने सोयीस्कररीत्या नाकारले आहे. अर्थातच एक काही तरी व्यवस्था म्हणून किंवा सोय म्हणून प्रमाण म्हणा किंवा व्यवहाराची भाषा असे काही असुद्या हो. पण शाळेत पहिल्या दिवशी पाय ठेवणाऱ्या लेकरांकडून अशी अपेक्षा करणे म्हणजे त्याला काही अर्थच नाही. किमान शिक्षणाची सुरुवात करताना तरी ‘बोली’ आणि प्रमाणभाषा अशा दोन्हींचाही अवलंब केल्यास त्यात विद्यार्थी आणि शिक्षक दोघांचेही हित आहे. त्यातून मुलांचे शिक्षण अधिक आनंददायी होईल. भाषा जोडणारी असावी, शिक्षणापासून तोडणारी नको. मुलांच्या भाषेचा आदर केल्यास शिक्षण त्यांच्या जीवनाशी जोडले जाईल. त्यांच्या अनुभवविश्वाशी नाते सांगू लागेल. सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, भौगोलिक विविधता असलेली मुले प्रमाणभाषेच्या आग्रहामुळे कायम न्युनगंडाने पछाडलेली दिसतात. कायमच दडपणाखाली राहतात. शाळेने म्हणजे एकूणच व्यवस्थेने मुलांची भाषा समजून घेतल्यास मूलं शाळेपासून दूर जाणार नाही. ती शाळेत येतील, रमतील, टिकतील, शिकतील, पुढे जातील. ती संधी आपण मुलांना व्यवस्था म्हणून उपलब्ध करून दिली पाहिजे, किंबुहना ती आपली जबाबदारीच आहे. आज जे काही भषा शिकविणे म्हणजे व्याकरण शिकविणे हे सारे सुरु आहे ते मुलांना नावूमेद करणारे वाटतेय. प्रमाणभाषेचा अतिरेकी आग्रह मुलांच्या शिक्षणातील महत्त्वाचा अडसर ठरतो आहे.\nआणखी एक महत्वाचा मुद्दा लक्षात आणून द्यायचा हा की, आपल्याकडील पुरुषी वर्चस्वाच्या समाजाचे प्रतिबिंब भाषेतही पडल्याचे दिसते. राष्ट्रपुरुष, समाजपुरुष, राष्ट्रपिता यांसारखे शब्द पुरुषप्रधानता अधोरेखित करतात. राष्ट्रपतीसारखा शब्द तर पुरुषवाचक आहेच, परंतु एखादी स्री राष्ट्रपतीपदावर विराजमान झाल्यानंतरही त्यात कोणताही बदल न करता हा शब्द तसाच वापरला जातो. गुरुजी, डॉक्टर, शास्रज्ञ, दुकानदार, वकील हे आणखी काही पुरुषवाचक शब्द सांगता येतील. माणसाची वृत्ती त्याच्या भाषेत प्रतिबिंबित होते, याची ही वानगीदखल काही उदाहरणे दिली. अजूनही बऱ्याच गोष्टी सांगता येतील पुरुषी वर्चस्व असलेली भाषा अशी इंग्रजी भाषेवर जोरदार टीका झाल्याने अलीकडच्या काळात इंग्रजीत काही बदल करण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, लग्नावरून स्रीला Mrविवाहित(mrs.) आणि Missअविवाहित(miss) असे शब्द वापरण्याऐवजी श्रीमती Ms(ms) असा शब्दप्रयोग रूढ झाला आहे. असे प्रयत्न मराठी भाषेत झाल्यास लिंग समभावाच्या दृष्टीने त्याची चांगली मदत होऊ शकेल. मग आपल्या प्रतिज्ञेमधील ‘सारे भारतीय माझे बांधव आहेत.’ असे पुरुषवाचक उल्लेख वगळण्यापासून पाठ्यपुस्तकांतील अभिजन वर्गाच्या भाषेची छाप पुसून, आशयामधील सुधारणेला मोठा वाव आहे. शिक्षण मुलांच्या जीवनाशी जोडा, असे खूप बोलले जाते. तसे ते खरोखरच जोडायचे असेल तर त्याची सुरुवात भाषेपासून करायला हवी.\nबहिरवाडी शाळेतील काही प्रयोग\nअकोले (जि.अहमदनगर) तालुक्यातील बहिरवाडी या आदिवासी बहुल खेडेगावातल्या प्राथमिक शाळेत मी शिकवितो. आम्ही शिक्षकांनी मुलांच्या भाषेचे वेगवेगळे प्रकार काही प्रमणात शिकून घेतले. शाळेत आल्यानंतर मुलांशी त्यांच्या भाषेत बोलू लागले. त्यातून मुलांच्या मनातील शिक्षकांविषयीची, शाळेविषयीची भीती काही प्रमाणात कमी झाली. त्यांना आपलेपणा वाटू लागला. हे झाले बोलण्याच्या पातळीवर. त्यांना त्यांच्या भाषेत नैसर्गिकपणे व्यक्त होता यावे यासाठी ‘आमची बाराखडी’ या वार्षिक हस्तलिखितामध्ये एक थीम निवडून मुलांना त्यांच्या अनुभाविश्वातल्या विषयांवर लिहिते करत गेलो. अर्थातच यासाठी प्रमाणभाषेचा आग्रह नव्हता. तुमच्या भाषेत, शब्दांत व्यक्त व्हा असे आवाहन मुलांना केले. आदिवासी समाजातील मुले ठाकरी भाषेत, भटक्या विमुक्त जमातीतील मुले वडारी भाषेत, मराठा मुले त्यांच्या ग्रामीण ढंगातल्या ‘बोली’त लिहिती झाली. मोठी माणसे आई-वडील, नातेवाईक यांची मदत घेण्याची मुभा असते. यास आश्चर्यकारक प्रतिसाद मिळाला. दुसरी ते पाचवीच्या ज्या मुलांना एखाद्या विषयावर प्रमाणभाषेत निबंध लिहायला सांगितल्यावर पाच-दहा वाक्यांत त्यांचे भांडवल संपते, त्या मुलांनी त्यांच्या आवडीच्या विषयावर लिहायला सांगितल्यावर भरभरून लिहिले. ‘माझे विश्व’ यावर कोणी आपल्या बहिणीच्या लग्नाविषयी लिहिताना कुटुंबाची आर्थिक स्थिती वर्णन केली, कोणी सांस्कृतिक परंपरांच्या नोंदी घेतल्या होत्या. तर कोणी गाव परिसराचे निराळेपण अधोरेखित केले होते. ‘सांग मा पाखरा मारीत न्हाई, झाडा तोडीत न्हाई’ असे लिहिणाऱ्या सागर खडके या आदिवासी मुलातील बदल त्याला पर्यावरणाबाबत आलेले भान सांगून गेला.\n‘माझे शिवार’ या विषयावरील दुसऱ्या वार्षिकांकात मुलांनी शिवारशी असलेले भावनिक नाते शब्दबद्ध केले. प्रत्येक मुलाच्या भावविश्वात शिवाराला विशेष स्थान असले तरी लेखनाचा विषय म्हणून मुलांनी शिवाराकडे कधीच पहिले नव्हते. शिवज हा विषय मुलांनीच चर्चेतून निवडला. शिवारावर लिहायचे म्हटल्यावर विद्यार्थ्यांनी नेहमीच्या परिचयाच्या गोष्टींकडे निराळ्या नजरेने पाहायला सुरुवात केली. गाव-शिवाराबद्दल त्यांचं कुतूहल जागं झालं शिक्षकांनी मुलांसमवेत शिवारफेरी मारली. त्यानंतर कोणी शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या मुलाखती घेतल्या. कोणी कृषिसेवा केंद्र्चालकांशी संवाद साधला. कोणी तलाठ्याच्या दप्तरातून नोंदींची जंत्री जमवली. कोणी आपल्या शेतकरी बापाविषयीच्या भावनांना शब्दरूप दिलं. त्याला भेडसावणाऱ्या समस्यांना हात घालण्याचा जोरकस प्रयत्नही केला. एकूणच यातून परिचयाच्या शिवाराकडे पाहण्याचा नाव दृष्टीकोन मुलांना मिळाला. यासाठी मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं आणि स्वातंत्र्य देणं या गोष्टी महत्वाच्या होत्या, त्या शिक्षकांनी केल्या. याशिवाय वर्गातही मुलांची त्यांच्या भाषेतील तोंडी उत्तरं स्वीकारली जातात. लिहितानाही मुलांनी लिहिलेलं उत्तरं बरोबर असेल तर व्याकरणाचा काटेकोरपणा बाजूला ठेवून उत्तरं स्वीकारले जाते.\nउदाहरणार्थ, इयत्ता दुसरीच्या वर्गात ‘सामर्थ्य’ या शब्दाऐवजी ‘सामरथ्य’ किंवा ‘प्रसंग’ ऐवजी ‘परसंग’ असे शब्द सुरुवातीला स्वीकारून पुढे त्यांना तो शब्द बिनचूक कसा लिहावा हे सांगितले जाते. परंतु मुलांसमोर त्यावर चुकीची फुली मारून मुलांना नाउमेद केले जात नाही. मुळातच आदिवासी मुलं लाजरीबुजरी असतात. अडचणी पटकन सांगत नाहीत. बोलतही नाहीत. हळूहळू मुलांच्या भावविश्वात शिरण्याचा प्रयत्न करीत गेलो. त्यांच्या भाषेत व्यक्त होण्यला त्यांना वाव दिल्याने मुलं मोकळेपणाने व्यक्त होऊ शकली. ५-१० ओळींत निबंध संपविणारी मुलं आता पान दीड पान लिहिताहेत. लिहिण्याबाबत आत्मविश्वास वाढीला लागल्याने ही मुलं आता कविता लिहू लागलीत. काही नियतकालिकांतून त्यांचे ‘साहित्य’ प्रसिद्ध होतेय.\nआदिवासी मुलांच्या भावविश्वात निसर्गाला विशेष स्थान असते, त्यातील झाडे, वेली, फुले, पक्षी याबाबत मुलांचे सूक्ष्म निरीक्षण असते. परिसर भेटीसाठी जंगलात घेऊन जातो. स्थानिक माहितगार माणसांच्या मदतीने आधी मुलांना माहिती देत असू. नंतर आदिवासी समाजातील मुलंच बोलती झाली. लाजरेपणा, बुजरेपणा सोडून स्वत:च्या भाषेत माहिती सांगायला पुढे येऊ लागली. भले ते पाठांतर किंवा वर्गातल्या इतर गोष्टींत मागे होती. परंतु या परिसर भेटीदरम्यान ते इतर मुलांना माहिती सांगत पक्ष्यांची, डोंगरांची नवे, झाडे-वेली, त्यांचे औषधी गुणधर्म, वापर हे सांगताना आणि माकडासारखे झाडावर चढून फळं काढताना, कंदमुळं खोदून काढताना शाळेतील ‘हुश्शार’ मुलंही त्यांच्यामागे फिरू लागली. त्यातून त्यांना आत्मविश्वास मिळाला. आपल्या माहितीला, भाषेला प्रतिष्ठा आहे हे त्यांना सुखावणारे आणि आश्वासक वाटले असावे. त्यामुळे त्यांना शिक्षणात रस वाटू लागला. गोडी वाढली. वरचेवर शाळेला बुट्टी मारणारी मुलं रोज उत्साहाने शाळेत येऊ लागली. कारण शिक्षकांनी शाळा आणि घर यांना जोडणारा पक्का भाषिक पूल बांधला आहे.\nप्रयोगशील शिक्षक , शिक्षण शास्राचे अभ्यासक , Active teachers forum संयोजक .\nरचनावाद म्हंजी काय रे भाऊ\n- भाऊसाहेब चासकर आपल्या देशातल्या औपचारिक शिक्षणाचा इतिहास साधारण दोनेकशे वर्षांचा आहे. ब्रिटीशकाळात मेकॉलेने(१८३५) इथल्या शिक्षणाल...\nप्रमाणभाषेचा अतिरेकी आग्रह घातकच\n- भाऊसाहेब चासकर मुल ज्या सहजतेनं कुटुंबात भाषा शिकते , ती वापरते , त्यात व्यवहार करते , तितक्या नैसर्गिक पद्धतीनं , सहजतेनं म...\nभाऊसाहेब चासकर , bhauchaskar@gmail.com देशातल्या भावी नागरिकांना संसदीय शासन प्रणालीचा म्हणजेच लोकशाहीतील स्वातंत्र्य , समता , ...\nरचनावाद म्हंजी काय रे भाऊ\nसरकारी शाळांमधील समृद्धीची बेटं\nपाठीवरचे जड झाले ओझे\nप्रमाणभाषेचा अतिरेकी आग्रह घातकच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2011/06/blog-post_6461.html", "date_download": "2018-04-24T02:48:16Z", "digest": "sha1:EHWO36U6FLWKKCM32XOPFHZNJPR5VFXK", "length": 5287, "nlines": 80, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: अबोल प्रीत, उमलतेय पाकळी हळू हळू..", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nमंगळवार, १४ जून, २०११\nअबोल प्रीत, उमलतेय पाकळी हळू हळू..\nअबोल प्रीत, उमलतेय पाकळी हळू हळू\nकि नेत्र सांगती कथाच आपुली हळू हळू\nहृदय भरून वाहती, तुझेच स्पंद अंतरी\nभरेल का मनातली हि पोकळी हळू हळू\nसुरेल मारवा तुझाच भारला इथे तिथे\nतुझाच पूरिया घुमेल राऊळी हळू हळू\nतनूवरी शहारला जसा तुझाच स्पर्श रे\nउधाणले उरांत श्वास वादळी हळू हळू\nतुझाच गंध घेउनी, खुलेल कंप लाजरा\nभिजेल देह कस्तुरीत ...मखमली हळू हळू\nकधी सरीत अन कधी तुझ्या उन्हांत नाहते\nपहा तुझीच घेरतेय सावली हळू हळू..\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2009/04/blog-post_28.html?showComment=1368018841027", "date_download": "2018-04-24T02:32:27Z", "digest": "sha1:PTZCREGWG56AOUWRSTFCGRVNZWW2FWI5", "length": 10990, "nlines": 142, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: नजरा..!!", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nमंगळवार, २८ एप्रिल, २००९\nसार्‍याच ओळखीच्या दिसतात रोज नजरा\nदेहावरी तरी या, उरतात रोज नजरा..\nआहेत वागण्याचे, रीती-रिवाज सारे\nनियमांत कोणत्या, ह्या बसतात रोज नजरा\nबिनघोर वागण्याची, मजला मुभाच नाही\nबुरख्यात मैतरीच्या, डसतात रोज नजरा ..\nमूर्तीस मंदिराच्या, वसने अनेक उंची\nनारीस नागवी या, करतात रोज नजरा..\n\", हे वदला जगन्नियंता\nउपभोग्य 'मान' माझा, वदतात रोज नजरा..\nशापीत जन्म माझा, टाळू तरी किती मी\nहोऊनिया गिधाडे, फ़िरतात रोज नजरा..\nबाजार वासनेचा, आसक्त स्पर्श सारे\nओंगळ हिडीस सार्‍या, असतात रोज नजरा..\nनाजूकशी कळीही, तोडून कुस्करावी\nबेशर्म पाशवी या , छळतात रोज नजरा..\nझगडून मी जपावे , अस्तित्व रोज माझे\nमाझ्या असाह्यतेला, हसतात रोज नजरा..\nमाझी व्यथाच कोणी, का आपली म्हणावी\nविश्वास वाटणार्‍या, नसतात रोज नजरा..\nमूर्तीस मंदिराच्या, वसने अनेक उंची\nनारीस नागवी या, करतात रोज नजरा >>\nहे अनावृत्त सत्य आहेच. निर्विवाद.\nनारीस शोधणार्‍या, असतात कैक नजरा\nसार्‍याच नावडीच्या, असतात काय नजरा\nकविता सामाजिक वैगुण्यावर नेमके बोट ठेवते आहे.\nमात्र, कवीचे कौशल्य समस्येपेक्षा समाधानाच्या अभिव्यक्तीत प्रकट होणेच जास्त श्रेयस्कर आहे.\nअर्थात, एवढ्या नेमकेपणाने आकलनास अभिव्यक्त करायला जमणेही काही थोडे नाही.\nसुरस कवितेखातर हार्दिक अभिनंदन\n६ मे, २००९ रोजी ५:०१ म.पू.\n१४ मे, २००९ रोजी २:५३ म.पू.\n१४ मे, २००९ रोजी ३:१० म.पू.\n२४ मे, २००९ रोजी १०:१६ म.उ.\n काही वेदना ना-इलाजी असतात आणि अशा वेदनांवर वेदनाशामके पण काम करित नाहीत.प्रवाह बदलण्याचे अचाट सामर्थ्य तरी कुठे असते सर्व कठीनच. पण शब्दशराने त्या नजरांना घायाळ, पराभुत करण्याचे कौशल्य या अद्भुत गझलेने निर्विवाद साधले आहे.\n१८ जानेवारी, २०१० रोजी ९:०३ म.पू.\n काही वेदना ना-इलाजी असतात आणि अशा वेदनांवर वेदनाशामके पण काम करित नाहीत.प्रवाह बदलण्याचे अचाट सामर्थ्य तरी कुठे असते सर्व कठीनच. पण शब्दशराने त्या नजरांना घायाळ, पराभुत करण्याचे कौशल्य या अद्भुत गझलेने निर्विवाद साधले आहे.\n१८ जानेवारी, २०१० रोजी ९:०५ म.पू.\nअस्सल गझलियतचे एक उत्तम उदाहरण... दांभिकतेचे सगळे बुरखे फाडणारी रचना\n२७ जून, २०१० रोजी ९:५६ म.पू.\nया लिंकवर मी माझ्या अत्यंत आवडीच्या निवडक गझल आणि शेतकरी गीतांचे संकलन करतोय.\nत्यात तुमची \"नजरा\" ही गझल प्रकाशीत करायची आहे.\nकृपया आपली अनुमती द्यावी. :)\n२९ एप्रिल, २०१३ रोजी ४:३० म.पू.\n८ मे, २०१३ रोजी ६:१४ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.gandhifoundation.net/by_gandhi_marathi_books.htm?page=2", "date_download": "2018-04-24T02:52:47Z", "digest": "sha1:DDDSBZP5OVIQU2XLC76DQEGQAFXVNFP4", "length": 10347, "nlines": 103, "source_domain": "www.gandhifoundation.net", "title": "GRF", "raw_content": "\n31 4142 बापुंची पत्रे- १, आश्रमांतील स्त्रियांस कालेलकर काका नवजीवन प्रकाशन मंदीर, अहमदाबाद 1950\n32 4143 बापुंची पत्रे- १, आश्रमांतील स्त्रियांस कालेलकर काका नवजीवन प्रकाशन मंदीर, अहमदाबाद 1950\n33 7168 महात्मा गांधी यांचे संकलित वाडःमय - खंड ३६ (फेब्रुवारी १९२८ - जून १९२८) प्रकाशकिय, रा. प्र. कानिटकर - अनुवाद महात्मा गांधी वाडःमय समिति, महाराष्ट्र राज्य, मुंबई - १ 1977\n34 7169 महात्मा गांधी यांचे संकलित वाडःमय - खंड ४६ (१६ एप्रिल १९३१ - १७ जून १९३१) प्रकाशकिय, रा. प्र. कानिटकर - अनुवाद माहिती व नभोवाणी मंत्रालय, भारत सरकार 1979\n35 6366 महात्मा गांधी यांचे संकलित वाडःमय - खंड ४७ प्रकाशकिय, रा. प्र. कानिटकर - अनुवाद माहिती व नभोवाणी मंत्रालय, भारत सरकार 1971\n36 578 गांधी विचार दर्शन - सत्याग्रहाची जन्मकथा (दक्षिण अफ्रीकेतील सत्याग्रहाचा इतिहास) खंड - ५ गधी मोहनदास करमचंद, भारदे बाळासाहेब, धर्माधिकारी - अनुवाद महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, कोथरुड, पुणे २९ 1994\n37 896 गांधी विचार दर्शन - सत्याग्रहाची जन्मकथा (दक्षिण अफ्रीकेतील सत्याग्रहाचा इतिहास) खंड - ७ गधी मोहनदास करमचंद, भारदे बाळासाहेब, धर्माधिकारी - अनुवाद महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, कोथरुड, पुणे २९ 1994\n38 1920 गांधी विचार दर्शन - सत्याग्रहाची जन्मकथा (दक्षिण अफ्रीकेतील सत्याग्रहाचा इतिहास) खंड - ५ गधी मोहनदास करमचंद, भारदे बाळासाहेब, धर्माधिकारी - अनुवाद गांधी वाडःमय प्रकाशन समिति, विद्यापीठ वाडा, पुणे 1960\n39 1921 गांधी विचार दर्शन - सत्याग्रहाची जन्मकथा (दक्षिण अफ्रीकेतील सत्याग्रहाचा इतिहास) खंड - ५ गधी मोहनदास करमचंद, भारदे बाळासाहेब, धर्माधिकारी - अनुवाद गांधी वाडःमय प्रकाशन समिति, विद्यापीठ वाडा, पुणे 1960\n40 1085 चित्रे व चरित्रे गांधी महात्मा महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, कोथरुड, पुणे २९ 1995\n41 4148 चित्रे व चरित्रे गांधी महात्मा महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, कोथरुड, पुणे २९ 1971\n42 4149 चित्रे व चरित्रे गांधी महात्मा महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, कोथरुड, पुणे २९ 1971\n43 5253 रचनात्मक कार्यक्रम ः त्यांचे अर्थ व स्थान (कॉग्रेस जन्म शताब्दी निमित्त) गांधी महात्मा गांधी राष्ट्रीय साहित्य भांडार, जळगांव -\n44 5254 रचनात्मक कार्यक्रम ः त्यांचे अर्थ व स्थान (कॉग्रेस जन्म शताब्दी निमित्त) गांधी महात्मा गांधी राष्ट्रीय साहित्य भांडार, जळगांव -\n45 4129 गांधीजींची पत्रे (गुजराथी आश्रमवासी प्रत्येचे भाषांतर) गांधी महात्मा ग्राम-सेवा-मंडळ, वर्धा 1947\n46 4137 विधायक कार्यक्रम त्यांचे रहस्य व स्थान गांधी महात्मा नवजीवन प्रकाशन मंदिर, अहमदाबाद 1946\n47 4138 विधायक कार्यक्रम त्यांचे रहस्य व स्थान गांधी महात्मा नवजीवन प्रकाशन मंदिर, अहमदाबाद 1946\n48 4139 विधायक कार्यक्रम त्यांचे रहस्य व स्थान गांधी महात्मा नवजीवन प्रकाशन मंदिर, अहमदाबाद 1959\n49 4140 ग्रामसेवा (ग्रामसेवेसंबंधी लेखांचा संग्रह) गांधी मो. क., पांडुरंग गणेश देशपांडे - अनु. नवजीवन प्रकाशन मंदिर, अहमदाबाद 1955\n50 4141 ग्रामसेवा (ग्रामसेवेसंबंधी लेखांचा संग्रह) गांधी मो. क., पांडुरंग गणेश देशपांडे - अनु. नवजीवन प्रकाशन मंदिर, अहमदाबाद 1955\n51 4737 विधायक कार्यक्रम त्यांचे रहस्य व स्थान गांधी महात्मा नवजीवन प्रकाशन मंदिर, अहमदाबाद 1959\n52 4881 रचनात्मक कार्यकम ः त्याचे रहस्य व स्थान गांधी महात्मा म. प्रां. रचनात्मक समितींचे प्रकाशन 1942\n53 6303 चित्रे व चरित्रे गांधी महात्मा महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, कोथरुड, पुणे २९ 1995\n54 912 आरोग्याची किल्ली गांधी महात्मा, पराग चोळकर - अनु. परंधाम प्रकाशन, पवनार 2005\n55 1861 संयम की स्वैराचार, भाग - २ गांधी महात्मा, भाऊ धर्माधिकारी - अनु. सुलभ राष्ट्रीय ग्रंथमाला, पुणे- २ 1944\n56 1862 संपूर्ण स्वदेशी गांधी महात्मा, भाऊ धर्माधिकारी - अनु. सुलभ राष्ट्रीय ग्रंथमाला, पुणे- २ 1947\n57 2662 संपूर्ण स्वदेशी गांधी महात्मा, भाऊ धर्माधिकारी - अनु. सुलभ राष्ट्रीय ग्रंथमाला, पुणे- २ 1947\n58 4146 माझ्या स्वप्नांचा भारत गांधी महात्मा, माधवराव कानिटकर - अनु. परंधाम प्रकाशन, पवनार 1970\n59 4147 माझ्या स्वप्नांचा भारत गांधी महात्मा, माधवराव कानिटकर - अनु. परंधाम प्रकाशन, पवनार 1970\n60 1860 माझा स्वप्नांचा भारत गांधी महात्मा, माधवराव कानिटकर - अनु. परंधाम प्रकाशन, पवनार 1969\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://tyaa-kavitaa.blogspot.com/2014/12/blog-post_50.html", "date_download": "2018-04-24T03:06:23Z", "digest": "sha1:ZIG262H5CVDPFXM454H3YWUVCS3EEAGJ", "length": 7084, "nlines": 119, "source_domain": "tyaa-kavitaa.blogspot.com", "title": "’त्या’ कविता: आजमावण्यासाठी- पद्मा गोळे", "raw_content": "\nनिखळ, ख-याखु-या कविता पूर्ण समजायच्याही कितीतरी आधी आपल्याशी संवाद साधतात\nकाळाच्या त्या निर्णायक बिंदूपर्यंत\nवादळे यासाठीच वापरायची असतात\nश्रद्धाजी ही कविता संजीवनी बोकिल यांची आहे\nकृपया दुरुस्त करून घ्या\nया ब्लॉगवरील कविता कॉपी-पेस्ट करता येणार नाहीत.\nआपणांस या कविता विनासायास, कुठलेही कष्ट न घेता आंतरजालावर एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याच्या बदल्यात आपण किमान कवितांच्या बाबतीत तरी कॉपी-पेस्टची अंगवळणी पडलेली सवय बाजूला ठेवावी असे संग्राहकाला वाटते.\nकविता सरसकट कॉपी-पेस्ट करणं टाळा.\nसुमारे साडे-तीनशेच्यावर कविता टा‌ईप करताना संग्राहकाने इन्व्हेस्ट केलेला वेळ, श्रम याचसाठी आहेत की तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा.\nकाही शंका असल्यास कमेंट लिहा, प्रश्न विचारा- त्यांची उत्तरं देण्याचा यथाशक्ती, यथामती प्रयत्न केला जा‌ईल.\nएखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, टा‌ईप करा. कवितेचं ते खरंखुरं हस्तांतरण असेल.\nकॉपी-पेस्ट्चा शॉर्टकट चोखाळू नये.\nआपण रसिक आहात, आपल्याकडून हे अपेक्षित नाही.\nअरविंद वामन कुलकर्णी (1)\nगजानन माधव मुक्तिबोध (1)\nभिलोरी बोलीतील कविता (3)\nमलिका अमर शेख (6)\nवि. दा. सावरकर (1)\nशमशेर बहादूर सिंग (2)\nश्री. कृ. कोल्हटकर (1)\nहरिवंश राय बच्चन (1)\nएक बार वक्त से, लम्हा गिरा कहीं\nवहॉं दास्तां मिली, लम्हा कहीं नहीं\nहे लम्हें वेचून जपण्याकरताच मी लिहिते, लिहीत राहीन.\n’त्या’ कवितांचा संग्रह करण्यातून संग्राहकाला कोणताही आर्थिक लाभ नाही. संग्राहक आर्थिक लाभाकरिता या कवितांचा वापर करत नाही; आणि, तसे करण्यास कोणालाही प्रोत्साहन देत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/balmaifalya-news/article-on-christmas-gifts-christmas-2017-1605598/", "date_download": "2018-04-24T03:12:16Z", "digest": "sha1:YCQZK7OSTGW3KX6BWKBXTDTKVM4AU5UT", "length": 25256, "nlines": 227, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article on christmas gifts Christmas 2017 | ख्रिसमस गिफ्ट | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nवर्षांतले आठएक महिने तर त्याच्या गावात नुसता बर्फ आणि पाऊसच पडायचा.\nथंडीचे दिवस होते. परिसर बर्फाने आच्छादलेला होता. इंग्लंडमधील त्या लहानशा कौंटीमध्ये एडवर्ड नावाचा एक दहा-बारा वर्षांचा मुलगा त्याच्या आईबरोबर राहायचा. वर्षांतले आठएक महिने तर त्याच्या गावात नुसता बर्फ आणि पाऊसच पडायचा.\nख्रिसमसचा सण जवळ येऊन ठेपला होता. त्यामुळे आज गावात भरणाऱ्या आठवडी बाजाराची रंगत काही निराळीच होती. तिथे एडवर्डच्या आईचा स्टॉल होता. मदतीला एडवर्डही होता. कसलातरी विचार करीत स्टॉलमधून बाहेर येताना तो पुढे चालणाऱ्या एका आजीबाईला जोरात धडकला. त्या आजीच्या हातामध्ये एक टोपली होती, ज्यात काचेच्या लहान-मोठय़ा बरण्या होत्या. त्यातल्या काही खाली पडून फुटल्या. काही इकडे-तिकडे घरंगळत गेल्या. आजीलाही मार लागला. ती धप्पकन खालीच बसली.\n‘‘दिसत नाही का रे तुला\n मी खरंच नाही पाहिलं तुला.’’ एडवर्ड उरलेल्या बरण्या पटापट टोपलीमध्ये भरत म्हणाला.\n‘‘झालेल्या नुकसानीची भरपाई करून दे.’’ आजी जवळजवळ त्याच्यावर ओरडलीच.\n‘‘माझ्याजवळ एवढे पैसे नाहीत. पण तू सांगशील ते काम करून मी नुकसानभरपाई करून देईन.’’ एडवर्डने तिला मदतीचा हात दिला. आजी त्याच्या मदतीने हळूहळू उभी राहिली. ती कमरेत चांगलीच वाकली होती, पण एरवी धष्टपुष्ट होती. डोक्यावर बांधलेल्या स्कार्फमधून तिचे पांढरे केस डोकावत होते.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\n‘‘ठीक आहे. मग चल माझ्या स्टॉलवर. माझा माल विकायला मला मदत कर.’’ एडवर्डकडे दुसरा पर्यायच नव्हता. आईला घडलेला सर्व प्रसंग सांगून तो आजीबरोबर तिच्या स्टॉलच्या दिशेने गपगुमान चालू लागला.\nबाजारामध्ये एका कोपऱ्यात आजीचा मार्मलेड, जाम, टॉफी वगैरेंचा स्टॉल होता. त्या पदार्थानी भरलेल्या तिच्या लाल, पिवळ्या, केशरी बरण्या अगदी आकर्षक दिसत होत्या. गिऱ्हाईकांना ‘टेस्ट’ करण्यासाठी तिने सगळे पदार्थ ‘पेपर-कप्स’मधूनही भरून ठेवले होते. जो तिचा पदार्थ एकदा चाखून पाही, तो तिच्याकडून किमान दोन तरी बरण्या नक्कीच घेऊन जाई. म्हणता म्हणता संध्याकाळपर्यंत आजीचा सगळा माल संपला. नफाही भरपूर झाला. दिवसभरात एडवर्डने आजी सांगेल तशी तिला अगदी मनापासून मदत केली.\nसंध्याकाळी बाजार संपल्यावर आजीने एडवर्डला उरलेलं सामान तिने आणलेल्या हातगाडीवर चढवायला सांगितलं. ‘‘आजी, तुला इथे आधी कधीच पाहिलं नव्हतं.’’ एडवर्ड उत्सुकतेने म्हणाला.\n‘‘जास्त चौकशी करू नकोस. ती हातगाडी घेऊन चल माझ्या घरी.’’ आजी पुन्हा खेकसली.\nदोघे निघाले. वाटेत एडवर्डचं घर लागलं. त्याला खरं तर घरी जायचं होतं, पण आजीला काही विचारण्याची त्याला हिंमतच होत नव्हती. त्याच्या घरापासून पाच-सहा गल्ल्या सोडून आजी एका अरुंद गल्लीत वळली. गल्लीच्या शेवटी एक ‘गेट’ होतं. आजीने ते उघडलं तर पलीकडे भरपूर झाडांमध्ये दडलेली एक टुमदार बंगली होती. गेटमधून शिरताच एडवर्डला विविध फळांचा एक अलौकिक मिश्र सुगंध आला. स्ट्रॉबेरी, संत्रे, सफरचंद अशा बऱ्याच फळांनी गच्च भरलेली झाडं तिथे होती. इतक्या थंड प्रदेशात एवढी हिरवळ पाहून एडवर्डला विलक्षण आश्चर्य वाटलं.\nआजीने बंगलीचं दार उघडलं. दोघे स्वयंपाकघरात आले. तिथेही भरपूर रंगीबेरंगी बरण्या सुबकपणे रचल्या होत्या. आजीने त्याला एका बरणीतलं ऑरेंज मार्मलेड आणि ब्रेड खायला दिला. दिवसभरात एडवर्डने काहीच खाल्लं नव्हतं. आजीच्या या अचानक प्रेमळपणाचं त्याला नवल वाटलं.\n’’ काही क्षण एडवर्ड त्या स्वर्गीय चवीमध्ये हरवला.\n‘‘माझ्या आईचाही मार्मलेड जाम बनवण्याचा व्यवसाय आहे. पण त्यांना या चवीची सर नाही. तुझ्या बागेत आहेत तशी फळंही आम्हाला कधी मिळत नाहीत. पण इतक्या थंड प्रदेशात ही सगळी फळं तू उगवतेस तरी कशी’’ एडवर्डचा आवाज थोडा उदासवाणा झाला.\nतेव्हा आजीने एक झक्कासपैकी गिरकी घेतली. तशी वाऱ्याची एक जोरदार झुळूक आली आणि भरपूर धूळ उडाली. एडवर्डने मटकन् डोळे मिटले. त्याने जेव्हा डोळे उघडले तेव्हा त्याच्यासमोर ती आजीबाई नसून उभी होती एक सुंदर, नाजूकशी परी तिचे लांबसडक काळेभोर केस वाऱ्यावर डोलत होते. तिने चंदेरी गाऊन परिधान केला होता. तिला चिमुकले रूपेरी पंख होते. चंद्रकिरणांत तिचा चंदेरी मुकूट लखलखत होता.\n‘‘मी प्रिन्सेस मायरा. दूर ताऱ्यांमध्ये वसलेल्या एका परीराज्याची मी राजकुमारी.’’ एडवर्ड डोळे विस्फारून तिच्याकडे पाहतच राहिला. तो खूप घाबरलाही होता.\n‘‘मला माझ्या विमानात बसून पृथ्वीचा फेरफटका मारायला खूप आवडतं.’’ मायरा तिच्या हातांची बोटं हवेत फिरवत म्हणाली. त्याबरोबर बाजारातून आणलेल्या त्या हातगाडीचं रूपांतर एका ताऱ्यांनी जडलेल्या पांढऱ्याशुभ्र विमानात झालं.\n‘‘यावेळी माझं विमान नेमकं तुझ्या गावात उतरलं. काल रात्री फेरफटका मारताना तुझं आणि तुझ्या आईमधलं संभाषण माझ्या कानावर पडलं. तुम्हाला पैशांची खूप अडचण आहे, मालाची विक्री होत नाहीये. नवा माल आणायला पैसे नाहीत. घराचं भाडंही थकलंय. मग म्हातारीचा वेश करून मी तुमच्याबद्दल गावात माहिती मिळवली. तुम्ही दोघे किती मेहनत घेता हे समजलं. तेव्हाच मी ठरवलं की तुम्हाला मदत करायची. आज मार्केटमध्ये तुझं काम स्वत: बघून मी हे पक्कं करून टाकलं. एरवी मी अशी नुसती कुणाचीच मदत करत नाही.’’\n‘‘ही बंगली, झाडं यापूर्वी मी इथे हे कधीच पाहिलं नव्हतं.’’ एडवर्डने विस्मयाने विचारलं.\n‘‘तेसुद्धा मी माझ्या जादूने तयार केलंय,’’ असं म्हणत मायराने पुन्हा हातांची बोटं हवेत फिरवत एक मोठी टोपली प्रकट केली आणि ती एडवर्डकडे दिली.\n‘‘ही एक जादूची टोपली आहे. जेव्हा तुला मार्मलेड, जाम वगैरे बनवायला फळं हवी असतील तेव्हा ती किती पाहिजेत त्याचा आकडा तू या टोपलीमध्ये रात्री झोपण्यापूर्वी एका चिठ्ठीत लिहून ठेव. दुसऱ्या दिवशी सकाळी ती टोपली तुला मालाने भरलेली मिळेल. त्यांच्यापासून बनलेल्या पदार्थाची चव अशीच स्वर्गीय असेल. तुमचे सगळे प्रश्न सुटतील. फक्त एकच अट आहे की, जेवढं पाहिजे तेवढंच मागायचं. कसलीही हाव नको. नाही तर ती टोपली एकदम सर्वसाधारण टोपली बनून जाईल. कबूल’’ एडवर्डने होकारार्थी मान डोलावली.\nमायरा छान हसली. तिने पुन्हा एक गिरकी घेतली आणि तिच्या विमानात बसून ती नाहीशी झाली. तिच्याबरोबरच तिथली बंगली, झाडं, फळं सगळंच गायब झालं. आता त्या जागी फक्त बर्फच बर्फ होता. एडवर्ड ‘आ’ वासून समोर घडणाऱ्या चमत्काराकडे बघत राहिला. सावरल्यानंतर तो धावत घरी गेला आणि त्याने आईला सगळं सविस्तर सांगितलं.\nत्या रात्री झोपण्याआधी दोघांनी त्या जादूई टोपलीमध्ये शंभर संत्र्यांच्या ‘ऑर्डर’ची चिठ्ठी लिहून ठेवली. दुसऱ्या दिवशी सकाळी खरोखरच ती टोपली तेवढय़ा संत्र्यांनी भरलेली होती. दोघे खूश झाले. काही दिवसांतच त्यांचं ‘ऑरेंज मार्मलेड’चं पहिलं उत्पादन तयार झालं. तसंच त्यांनी स्ट्रॉबेरी, मिक्स फ्रूटचे जामही बनवले.\nख्रिसमसच्या दोन दिवस आधी भरलेल्या आठवडी बाजारात एडवर्ड आणि त्याच्या आईने पुन्हा त्यांचा स्टॉल लावला. यंदा छान विक्री झाली. एडवर्ड आणि त्याच्या आईसाठी हेच मोठं ख्रिसमस गिफ्ट होतं.\nदुपारी बाजारात माल विकून झाल्यावर फेरफटका मारताना त्याच पूर्वीच्या कोपऱ्यात एडवर्डला ती आजी वेगवेगळ्या खेळण्यांचा स्टॉल लावून बसलेली दिसली. आजीनेही त्याच्याकडे पाहिलं आणि हसली. दोघांनी लांबूनच एकमेकांना ‘थम्स-अप’ केलं..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/----------------4.html", "date_download": "2018-04-24T02:50:28Z", "digest": "sha1:W22OLVHLQ4HRF53QXD5SBIBSG7QHBQ7R", "length": 22944, "nlines": 614, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "घारापुरी किल्ला", "raw_content": "\nमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे बोधचिन्ह असणारी घारापुरीची शैवमुर्ती व घारापुरी बेट त्यावरील लेण्यांमुळे जगप्रसिद्ध आहे. सध्या एलिफंटा नावानी ओळखल्या जाणाऱ्या व मुंबईपासून फक्त दहा किमीवर समुद्रात असणाऱ्या ह्या बेटावर किल्लादेखील आहे हे फार कमी लोकांना ठाऊक आहे. काही इतिहासकारांच्या मते इथे शिलाहारांच्या वेळचा किल्ला होता. संभाजीराजांनीही सन १६८२ मधे इथे काही दुरुस्ती केल्याचा उल्लेख सापडतो. हा किल्ला आणि त्यावरील तोफ़ा ब्रिटीशकालिन असल्या तरी या बेटाचा इतिहास पाहाता याठिकाणी पूर्वीच्या काळीही किल्ला असावा पण दुर्दैवाने आज ह्या ठिकाणी गडाचे फार कमी अवशेष दिसतात. गेट वे ऑफ इंडिया येथुन सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत घारापुरीला जाण्यासाठी बोटी मिळतात. बोटीचा हा प्रवास साधारण तासाभराचा आहे. घारापुरी बेटावर पूर्व पश्चिम पसरलेले दोन डोंगर असुन पूर्वेकडील डोंगर २७० फुट उंच तर पश्चिमेचा डोंगर ५०० फुट उंच आहे. यातील डाव्या बाजुच्या डोंगरावर लेण्या आहेत तर उजव्या बाजुच्या डोंगरावर किल्ल्याचे अवशेष आहेत. घारापुरी बंदरावरून पायऱ्यांची वाटेने लेण्यांपर्यंत जायला पंधरा मिनिटे लागतात. या पायऱ्याच्या शेवटी दोन वाटा फ़ुटतात. डावीकडची वाट लेण्यांकडे तर उजवीकडची वाट किल्ल्याकडे जाते. उजवीकडे जाणाऱ्या वाटेने १० मिनिटाची चढाई केल्यावर किल्ल्याचे अवशेष दिसायला सुरवात होते. वाटेच्या उजव्या बाजुला वरती टेकडावर कोठाराची भिंत नजरेस पडते. या वाटेच्या खाली सैनिकांना राहाण्यासाठी बॅरॅक्स बांधलेल्या असुन जमिनी खालील बॅरॅक्समधे हवा खेळण्यासाठी जमिनीच्यावर वर आलेल्या पाईपांची टोक आत वरील पावसाचे पाणी येऊ नये यासाठी L आकारात बांधुन काढलेली आहेत. यातुन आत शुध्द हवा बॅरॅक्समधे येत असे. या बॅरॅक्समध्ये जाण्यासाठी तोफेकडून एक भुयारी मार्ग आहे व दुसरा मार्ग या वाटेखालुन आहे. या वाटेने पुढे गेल्यावर ३५ फ़ुट लांबीची एक प्रचंड तोफ़ दिसते. या तोफ़ेची वर खाली हालचाल करण्यासाठी खाली तळघरात गियर्स बसवलेले आहेत. तोफ़ेचा मारा सर्व दिशांनी करण्यासाठी तोफेचा चौथरा फिरता ठेवलेला असुन तोफ़ ३६० अंशात वळवण्याची सोय करण्यात आलेली आहे. त्यासाठीही गियर्स बसवण्यात आले आहेत. तोफ़ेच्या खाली तळघरात उतरून हे पाहाता येते व तसेच बॅरॅक्समध्ये जाता येते. या बॅरॅक्समध्ये एकूण पाच खोल्या असुन चार लहान खोल्या व एक मोठी खोली अशी याची रचना आहे. तोफ़ेच्या खालच्या बाजूला दारूगोळ्यासाठी खोल्या बांधल्या आहेत. पहिली तोफ़ पाहुन दुसऱ्या तोफ़ेकडे जातांना वाटेत अजुन तीन ठिकाणी वास्तूंचे अवशेष दिसतात. यातील पहिल्या वास्तुची भिंत आपल्याला खालुन वर येताना दिसत असते. हे एक कोठार असुन याला देखील तळघराची रचना आहे. याच्या पुढील वास्तुत आपल्याला केवळ एका इमारतीचा पाया दिसून येतो. तिसरी वास्तू बुरुजासमान असुन घडीव दगडांनी बांधलेली आहे. या वास्तूत साठवणीची जागा तसेच राहण्याची सोय देखील आहे पण हि वास्तू देखील मोठया प्रमाणात ढासळत चाललेली आहे. या तीनही वास्तू पाहुन आपण दुसऱ्या तोफेकडे येतो. दुसरी तोफ़ही ३५ फ़ुट लांब असुन या तोफ़ेची रचना व बांधकाम पहिल्या तोफेसारखेच आहे. येथील सैनिकांचे बॅरॅक्स आधीच्या बॅरॅक्सपेक्षा जास्त खोल आहेत. या बॅरॅक्समध्ये एकूण चार खोल्या असुन तीन लहान खोल्या व एक मोठी खोली आहे. आत हवा येण्यासाठी वरील बाजुस फक्त एका ठिकाणी मोठा झरोका ठेवण्यात आला आहे. तोफ़ेच्या खालच्या बाजूला दारूगोळ्यासाठी खोल्या बांधल्या आहेत. तोफ़ेच्या खाली असलेल्या दारुगोळ्याच्या कोठारातून तो वर आणण्यासाठी चेन पुलीची रचना केलेली आहे. जमिनी खालील सैनिकांच्या बॅरॅक्समध्ये दोन ठिकाणाहुन जाता येते. या दोन तोफ़ा आणि तळघरे पाहीली की आपली गडफेरी पुर्ण होते. किल्ल्याच्या पूर्वेला द्रोणागिरी किल्ला आणि दक्षिणेला खांदेरी- उंदेरी किल्ले नजरेस पडतात. किल्ला नीट पाहाण्यासाठी अंदाजे दीड तास लागतो. घारापुरी लेण्यांच्या निर्मितीचा काळ हा साधारण इसवी सन ९०० ते १३००च्या दरम्यान असावा असा अंदाज आहे. एका अखंड पाषाणात ही लेणी कोरण्यात आली असुन ह्या कामी ४० वर्षचा काळ लागला असावा. लेण्यांच्या दाराजवळच हत्तीचे प्रचंड आकाराचे एक शिल्प होते त्यावरून या लेण्यांना एलिफंटा लेणी असे नाव पडले. हे शिल्प सध्या मुंबईच्या जिजामाता बागेत आहे. सहाव्या शतकात चालुक्य घराण्यांतील कीर्तीवर्मा याने इ.स. ५६७-५९१ मध्ये उत्तर कोकणावर स्वारीकरून मौर्यचा पराभव केला. त्याचा दुसरा राजा पुलकेशी याने ६११ ते ६४० चं दरम्यान मौर्यचे राज्य नष्ट करून कोकण प्रांत आपल्या ताब्यात घेतला. पुलकेशी चालुक्याने कोकणच्या मौर्यांची पुरी ही राजधानी काबिज केल्याचा उल्लेख ऐहोळे (कर्नाटक) येथील शिलालेखात आहे. कोकणच्या मौर्यांची पुरी ही राजधानी होती. पुरी म्हणजे घारापुरी. या मौर्याचे राजधानी घारापुरी शेजारचे मोर बंदर असावे. मौर्यांनंतर, बदामीचे चालुक्य, शिलाहार, राष्ट्रकुट, कल्याणीचे चालुक्य, देवगिरीचे यादव, गुजरातचा सुलतान यांची सत्ता घारापुरीवर होती. त्यानंतरच्या काळात मराठ्यांची सत्ता घारापुरीवर होती. ब्रिटीश काळात मुंबईशी या बेटाच असलेल सानिध्य पाहुन मुंबईच्या संरक्षणासाठी घारापुरी बेटावर किल्ला बांधण्यात आला. याच काळातील टेकडीच्या माथ्यावरील पोर्तुगिज बनावटीच्या दोन भव्य तोफा आपल्याला दिसतात. ------------------------सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/2017/06/09/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%87-puto-%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B2/", "date_download": "2018-04-24T02:37:50Z", "digest": "sha1:TAUAQYTX4VG6F6EB22N2IRT4K3MVGLZK", "length": 7604, "nlines": 139, "source_domain": "putoweb.in", "title": "सर्वांच्या मनातले PUTO च्या लेखणीतून (कदाचित)", "raw_content": "\nसर्वांच्या मनातले PUTO च्या लेखणीतून (कदाचित)\nपुणेरी टोमणे – कधी कोणाच्या हे मनात येते, कधी नाही, कोणाला हे वाटते तर कोणाला नाही, पण जर मला हे वाटते तर कितीतरी जणांना हे वाटत असेल हे नक्कीच.\nPosted in पुटो च्या लेखणीतूनTagged पुणेरी टोमणे, लेख, puto च्या लेखणी मधून, puto च्या लेखणीतुन, puto लेखणीतून1 Comment\nटिप्स & ट्रिक्स- तुम्हाला माहिती नसणारे २७ प्रकारच्या सोप्या फूड हॅक्स. →\nOne thought on “सर्वांच्या मनातले PUTO च्या लेखणीतून (कदाचित)”\nएकदम अप्रतिम याच्या पूढ़े काय બોલનાર. एकदम खरे आहे.\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nचाणक्य के 20 सूत्र जो आपके जीने का तरीका बदल सकते हैं\n\"TITANIC\" पुण्यात बनला असता तर\nद परफेक्ट लाईफस्टाईल - I\n\"शोले\" जर पुण्यात बनला असता तर.\nपु ल देशपांडे यांचे दुर्मिळ कलेक्शन - पुणेकर, मुंबईकर आणि नागपूरकर\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nचाणक्य के 20 सूत्र जो आपके जीने का तरीका बदल सकते हैं\n\"TITANIC\" पुण्यात बनला असता तर\nद परफेक्ट लाईफस्टाईल - I\n\"शोले\" जर पुण्यात बनला असता तर.\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/india-43764531", "date_download": "2018-04-24T04:11:22Z", "digest": "sha1:AQOARTBBTDPOKHQTYUMIVHJGNEJ7PCAN", "length": 15640, "nlines": 135, "source_domain": "www.bbc.com", "title": "मेरी कोम : बॉक्सिंग आणि रोजच्या जीवनातलीही आयर्न लेडी - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nमेरी कोम : बॉक्सिंग आणि रोजच्या जीवनातलीही आयर्न लेडी\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा मेरी कोम\n35 वर्षांच्या मेरी कोम यांनी काही महिन्यांपूर्वी आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत पाचव्यांदा गोल्ड मेडल जिंकलं होतं आणि आता कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावलं आहे. मेरी कोमने पदक जिंकलं नाही, अशी फक्त एकच स्पर्धा होती ती म्हणजे कॉमनवेल्थ गेम्स. मेरीनं आता यातही पदक मिळवलं आहे.\nमेरी यांच रोजच जीवन धकाधकीचे आहे. दिल्लीतल्या राष्ट्रीय कॅम्पमध्ये सराव करून झाल्यानंतर त्या सरळ संसदेत जातात. जेणेकरून खासदार म्हणून राज्यसभेच्या कामकाजात सहभागी होता येईल आणि आपल्या नावापुढे अनुपस्थितीत असं नमूद करण्याची वेळ येणार नाही.\nत्यांना 'आयर्न लेडी' म्हटलं जातं. ते काही असंच नाही. बॉक्सिंग रिंगच्या आत मेरी ज्या ताकदीनं लढतात त्याच ताकदीनं त्यांनी आयुष्यातल्या अडचणींशी दोन हात केले आहेत.\nसीरियावर अमेरिका आणि मित्रराष्ट्रांचा हल्ला\nकठुआ बलात्कार : 'जम्मू काश्मीरमध्ये न्याय कसा मिळेल\nबंगाल, बिहारच्या दंगलींमध्ये मुस्लीमच लक्ष्य होते का जाणून घ्या 9 मुद्दे\n2011मध्ये मेरी कोम यांच्या साडेतीन वर्षांच्या मुलाच्या हृदयाची शस्त्रक्रिया होणार होती. त्याचवेळी त्यांना चीनमधल्या आशिया स्पर्धेसाठी जायचं होतं. काय निर्णय घ्यायचा हे आव्हान त्यांच्यापुढे होतं. शेवटी त्यांचे पती मुलाजवळ थांबले आणि त्या चीनला गेल्या. नुसतं गेल्याच नाही तर गोल्ड मेडलही जिंकलं. पण ही त्यांच्यासाठी सोपी गोष्टी नक्कीच नव्हती.\nमेरी कोम 5 वेळेला विश्व चॅम्पियन राहिल्या आहेत आणि बॉक्सिंगमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत.\n2012मध्ये लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी ब्राँझ मेडल पटकावलं होतं.\nमणिपूरमध्ये एका गरीब कुटुंबात मेरी कोम यांचा जन्म झाला. आपल्या मुलीनं बॉक्सिंमध्ये करीअर करावं, असं त्यांच्या आईवडिलांना वाटत नव्हतं. लहानपणी त्या घरचं काम करत, शेतात जात, लहान भावंडांना सांभाळत आणि उरलेल्या वेळेत सराव करत.\nत्या काळी म्हणजेच 1998मध्ये डिंको सिंह यांनी आशियाई स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकलं होतं. तेव्हापासूनच मेरी यांना बॉक्सिंगबद्दल आवड निर्माण झाली. आपली मुलगी बॉक्सिंग खेळते हे त्यांच्या आईवडिलांना बरेच दिवस माहितही नव्हतं.\n2000साली वर्तमानपत्रात छापून आलेल्या 'स्टेट चॅम्पियन'च्या फोटोवरून त्यांना हे कळालं. बॉक्सिंग करताना दुखापत झाल्यास उपचार करणं अवघड होईल आणि लग्न करतानाही अडचण येईल, अशी भीती त्यांच्या वडिलांना वाटत होती.\nपण मेरी मागे हटायला तयार नव्हत्या. शेवटी आईवडिलांना मेरी यांचं ऐकावं लागलं. 2001पासून मेरी यांनी 3 वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली आहे. यादरम्यान मेरी यांचं लग्न झालं आणि त्यांना जुळी मुलं झाली.\n5 वेळेस विश्व चॅम्पियन राहिलेल्या मेरी यांनी शेवटचे 2 विश्व चॅम्पियनशिप मेडल आणि ऑलिम्पिक मेडल आई झाल्यानंतर जिंकली आहेत.\n2012च्या ऑलिम्पिकमध्ये तर मेरी यांना 48 किलो वजनी गटाऐवजी 51 किलो वजनी गटात खेळावं लागलं. या वजनी गटात त्यांनी फक्त दोनच सामने खेळले होते.\nमेरी कोम यांनी कारकीर्दीत अनेक उतारही अनुभवले आहेत. 2014मध्ये त्या ग्लासगो इथल्या स्पर्धेसाठी तसंच रिओ ऑलिम्पिकसाठीही पात्र ठरल्या नव्हत्या.\nमेरी कोम यांना वैयक्तिक आयुष्यातही अनेक संकटांचा सामना करावा लागला.\nहिंदुस्थान टाईम्स या वृत्तपत्रात छापून आलेल्या आणि मुलांच्या नावे लिहिलेल्या पत्रात त्यांनी 17 वर्षांच्या असताना कशाप्रकारे त्यांना लैंगिक शोषणाचा सामना करावा लागला होता, हे सांगितलं होतं. पहिल्यांदा मणिपूर, मग दिल्ली आणि नंतर हिसारमध्ये त्यांना या घटनांना समोर जावं लागलं होतं. बॉक्सिंगमध्ये करिअर करण्यासाठी मेरी कोम संघर्ष करत होत्या तेव्हाचा हा काळ होता.\nतिसरं वर्ल्ड चॅम्पियनशिप मेडल जिंकून जेव्हा मेरी परत आल्या तेव्हा त्यांच्या सासऱ्यांची हत्या करण्यात आली.\nपण प्रत्येक वेळेस मेरी यांनी परिस्थितीवर मात केली. बॉक्सिंगच्या रिंगमध्ये तर त्यांचं वेगळंच रूप पाहायला मिळतं.\n1000 मेरी तयार करण्याचं स्वप्न\nवर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन, ऑलिम्पिक चॅम्पियन, खासदार, बॉक्सिंग अकॅडमीच्या मालक, सरकारी पर्यवेक्षक, आई आणि पत्नी अशा अनेक भूमिका मेरी एकावेळी निभावत आहेत.\nबीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी एकदा म्हटलं होतं, \"रिंगमध्ये फक्त दोनच बॉक्सर असतात. रिंगमध्ये उतरताना तुमच्या मनात धग असली पाहिजे, ती नसेल तर समजायचं की तुम्ही खऱ्या बॉक्सर नाही.\"\nआपल्या आत असलेल्या याच धगीचा वापर रिंगमध्ये करून मेरी इथपर्यंत पोहोचल्या आहेत. स्वतः सारख्या 1000 मेरी कोम तयार करण्याचं त्यांचं स्वप्न आहे.\nकास्टिंग काउच : 'लोकांपर्यंत आवाज पोहोचवायला मला सर्वांसमोर कपडे काढून बसावं लागलं\n#आंबेडकरआणिमी : ‘दारू पिणं म्हणजे बाबासाहेबांच्या शिकवणीचा अपमान\nघोटाळ्यांवर घोटाळे : ब्राझीलमध्ये नेमकं चाललंय तरी काय\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nसचिनला सकाळी पावणे सहाला कुणाचा फोन यायचा\n#5मोठ्याबातम्या : मेघालयातून AFSPA हटवला\n'फास्टर फेणे'चा बंगाली भाऊ 'फेलूदा'\nप्रेयसीच्या मारहाणीमुळे तो गेला रुग्णालयात आणि ती तुरुंगात\n‘बेळगाव आता कर्नाटकातच पाहिजे’ असं का म्हणत आहेत काही मराठी तरुण\nगडचिरोली : 'नक्षलवादी भविष्यात एखाद्या नेत्याच्या हत्येचा कट रचू शकतात'\nपॅरिस करारासाठी अख्ख्या अमेरिकेचं योगदान देणार हा माणूस\n...आणि त्याने चक्क गाढवांच्या पाठीवरच फिरतं वाचनालय सुरू केलं\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/MumbaiKonkan/Thane/2017/03/19211118/news-in-marathi-poisonous-chemicals-released-in-water.vpf", "date_download": "2018-04-24T03:07:36Z", "digest": "sha1:HMPTI2FFQLPPNMFDMUFF2BXN4UDW2DX5", "length": 11427, "nlines": 230, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "माशांसाठी जीवघेण्या ठरताहेत गावठी दारूच्या भट्ट्या", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nरायगड - महामार्ग दरोडेखोरांना ७ वर्षे सक्त मजुरी व प्रत्येकी ५००० रु. दंड\nमुंबई - जीटीएस विभागाच्या ४ अधिकाऱ्यांना लाच घेण्याच्या आरोपाखाली अटक\nठाणे - कल्याण रेल्वेस्थानकातील फलाटालगतच्या मोकळ्या जागेवरील कचऱ्याला आग\nठाणे - मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीचे काम दोन दिवस पुढे ढकलले\nठाणे - उल्हासनगरमध्ये किरकोळ कारणावरुन मित्राने केली मित्राचीच हत्या\nमुंबई- नाणारचे भूसंपादन रद्द करण्याचा अधिकार देसाईंना नाही - मुख्यमंत्री\nरत्नागिरी- नाणार प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द - उद्योगमंत्री\nनवी दिल्ली- भाजप आणि संघाला संविधानाला हात लावू देणार नाही - राहुल गांधी\nनवी दिल्ली- काँग्रसने संविधानला उद्ध्वस्त केल्याचा अमित शाहांचा आरोप\nनवी दिल्ली- जिवाला धोका असल्याची व्यक्त केली इंद्राणी मुखर्जीने भीती\nमुंबई- राज्यातील ६५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर\nनवी दिल्ली- सानिया मिर्झा होणार आई,ट्विटरद्वारे सानियाने दिली गोड बातमी\nनागपूर- कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदाराच्या मृत्यूची चौकशी करा - आंबेडकर\nमाशांसाठी जीवघेण्या ठरताहेत गावठी दारूच्या भट्ट्या\nठाणे - भिवंडी तालुक्यातील अंजूर गावच्या खाडीत लाखो माशांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मच्छिमारांचे मोठे नुकसान झाले आहे. याचा फायदा उचलत मासे पकडण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. आयते मासे पकडायला मिळाल्याने नागरिकांच्या उत्साहात भर पडली आहे.\nटोल कर्मचाऱ्याला उडविणाऱ्या आरोपीची जामिनीवर सुटका ठाणे - शहरातील एलबीएस रोडवर टोल\nवीजचोरांविरोधात टोरेंटने दाखवली 'पॉवर', फौजदारी दाखल ठाणे - राहत्या घरामध्ये चोरून वीज\n'टोरेंट पॉवर'कडून महापालिकेला १० फायबर मुताऱ्या सुपूर्द ठाणे - टोरेंट पॉवर कंपनीकडून\nभिवंडीत देहव्यापार करणाऱ्या ४ बांगलादेशी महिला ताब्यात ठाणे - भिवंडी शहरातील हनुमान टेकडी\n'केडीएमसी'च्या अंदाजपत्रकात तब्बल ६५० कोटींच्या विकासकामांना कात्री ठाणे - कल्याण डोंबिवली\nबेकायदेशीर पिस्तुल विक्रीप्रकरणी ४८ तासांत २ आरोपी गजाआड ठाणे : बेकायदेशीर पिस्तुल\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nसरकार स्थापनेसाठी कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाही - देवेगौडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.majhimarathi.com/benefits-of-coconut-oil-in-marathi/", "date_download": "2018-04-24T02:42:00Z", "digest": "sha1:EUVGD2ORUSY6LOGR4R2F43UVSVADKE43", "length": 14178, "nlines": 99, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "नारळाच्या तेलाचे फायदे | Benefits Of Coconut Oil In Marathi", "raw_content": "\nआदिवासी क्रांतीकारक बिरसा मूंडा | Birsa Munda History In Marathi\nबेसन शेव बनवायची विधी | Besan Sev Recipe\nबराक ओबामांचे नोबेल पुरस्कार स्विकारतांनाचे भाषण | Barack Obama Speech\nबदामचे गुणकारी फायदे | Benefits of Almonds\nस्वयंपाकासाठी काही खास टिप्स | Kitchen tips in Marathi\nपी.व्ही सिन्धू बॅडमिंटन खेळाडू | Badminton Player PV Sindhu\nसाक्षी मलिक एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू | Wrestler Sakshi Malik Biography\nपिझ्झा बनविण्याची रेसेपी | Pizza Recipe In Marathi\nनारळाचे तेलाला / Coconut Oil खूप लाभदायक मानल्या जात आहे. नारळाच्या तेलामध्ये चर्बीदार असिडचे चांगल्याप्रकारे मिश्रण झालेले असते. आणि खूप काही नैसर्गिक आणि औषधीय गुण असतात. नारळाच्या तेलाचा दैनिक उपयोग केल्याने खूप स्वास्थ लाभ होऊ शकतो..\nनारळामध्ये जास्त प्रमाणात लोरिक एसिड असते जे आपल्याला विविध संक्रमनांशी लढण्यास सहायक असते. नारळाच्या तेलामध्ये आपल्या शरीरास खूप विटामिन्स सुद्धा मिळतात. यासाठी नारळाचे तेलास नैसर्गीक तेल सुद्धा म्हटले जाते.\nचला तर पाहूया आरोग्य आणि सुंदरतेस होणाऱ्या नारळाच्या तेलाच्या फायदयाविषयी जाणून घेऊया –\n1) सर्व प्रकारच्या त्वचेसाठी नारळाचे तेल सर्वोत्तम नरमाई देणाऱ्या क्रीमप्रमाणे काम करते, विशेष करून कोरड्या त्वचेसाठी नारळाचे तेल अमृता प्रमाणे असते. आपल्या कोरड्या त्वचेला मुलायम करण्यामध्ये नारळाचे तेल सहायक ठरते. आंघोळीच्या 20 मिनीट पहिले नारळाच्या तेलास आपल्या शरीरावर लावावे आणि नंतर याला हिरव्या हरभऱ्याच्या पिठाच्या सहाय्याने धुवून घ्यावे. कधीही शरीरावर जास्तीत जास्त साबणाचा उपयोग करू नये कारण साबणामुळे शरीराची नरमाई कमी होत जाते.\n2) नारळाच्या थंड्या तेलाचा उपयोग आम्ही लहान बाळाची मसाज करण्याच्या तेलाच्या रूपात सुद्धा करू शकतो.\n3) नारळाचे तेलास दलिया मध्ये मिसळून तुम्ही त्याला जेंटली फेसिअल स्क्रब प्रमाणे उपयोग करू शकता.\n4) नारळाच्या तेलास आंघोळीच्या पाण्यामध्ये मिसळल्याने आपले शरीर नरम राहील.\n5) नारळाचे तेल कोरडी त्वचा आणि घामोळ्यासाठी सुद्धा सहायक ठरते. ह्यामुळे आपल्या शरीराच्या घामोळ्या सुद्धा दूर होतील.\n6) नारळाच्या तेलाचा उपयोग तुम्ही केवळ एक softness देणाऱ्या क्रीमप्रमाणेच नाही तर लोशन प्रमाणे सुद्धा वापर करू शकता. नारळाचे तेल रोज वापरल्याने तुम्ही आपल्या डोळ्यांच्या समस्या सुद्धा दूर करू शकता.\n7) नारळाच्या तेल तुमच्या ओठांना सर्वात आकर्षित सुद्धा बनवू शकते, तुम्ही आपल्या कोरड्या-सुकलेल्या ओठांवर नारळाचे तेल लावू शकता.\n8) नारळाच्या तेलास तुम्ही मेकअप रिमूवर प्रमाणे सुद्धा उपयोग करू शकता. यामुळे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील किंवा डोळ्यावर लावलेले मेकअप सहजपणे काढू शकता.\n9) नारळाच्या तेलाचा दैनंदिन उपयोग केल्याने तुम्ही रोज़ विविध खतरनाक आजारापासून वाचू शकता.\n10) नारळाचे तेलामध्ये अदभूत नैसर्गिक शक्ति असते, नारळाच्या तेलामुळे तुमच्या केसांच्या समस्येला सुद्धा दूर करू शकता. तुम्ही त्याला डोक्याच्या त्वचेवर लावू शकता. लावल्यानंतर 30 मिनिटांपर्यंत त्याला लावलेले राहू द्या आणि नंतर शैम्पू च्या सहाय्याने आपल्या डोक्याला धुवून घ्या.\n11) नारळाचे थंड्या तेलाचे काही थेंब रोज़ तुम्ही रोज तुमच्या डोक्यातही टाकू शकता आणि उपयोग करू शकता.\n12) नारळाचे तेलाने तुम्ही आपल्या बोटांची मसाज सुद्धा करू शकता. ज्यामुळे तुमचा रक्त प्रसार सुद्धा सुरळीत होईल आणि आपल्या आरोग्यावर काहीच प्रभाव पडणार नाही.\n13) नारळाचे तेलाने तुम्ही आपल्या टाचेला फुटण्यापासून सुद्धा वाचवू शकता. नारळाचे तेल तुमच्या पायाला मुलायम बनविल.\n14) नारळाचे तेलाच्या सहाय्याने तुम्ही रोज़ आपल्या डोक्याची मालिश करू शकता यामुळे आपल्याला डेड्रफ त्रासापासून सुटका मिळेल.\n15) जर तुम्हाला जास्त आंचेवर जेवण बनवायचे असेल तरी सुद्धा तुम्ही नारळाचे तेलाचा उपयोग करू शकता.\n16) नारळाचे तेल वाटरप्रूफ मस्करा दूर करण्यासाठी परिणामकारक आहे. कॉटन बॉल वरती थोडेसे नारळाचे तेल घ्या आणि त्याने आपल्या डोळ्यावर लावलेला मेक अप साफ़ करा. यामुळे आय लाइनर किंवा काजळ न पसरविताच स्वच्छ होऊन जाईल. मेकअप साफ़ केल्यानंतर चेहरा धुवून घ्या.\nएका रिसर्च मध्ये हे माहिती झाले कि नारळाचे तेल शरीरास लावल्यामुळे त्वचा कधी कोरडी राहत नाही. आणि त्याचा softness नेहमी टिकून राहतो. हे एक चांगल्या लोशन चे काम करू शकते. हे त्वचा स्मूथ आणि नरम बनविते. आणि याचा सुगंध सुद्धा खूप चांगला असतो. आणखी अश्या खूप फायद्यासाठी तुम्ही नारळाच्या तेलाचा उपयोग करू शकता.\nलक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी Coconut Oil चे फ़ायदे असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्\nPlease :- आम्हाला आशा आहे की हा नारळाच्या तेलाचे फायदे – Benefits Of Coconut Oil In Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुधा.\nनोट : Benefits Of Coconut Oil – नारळाच्या तेलाचे फायदे या लेखात दिलेल्या नारळाच्या तेलाच्या फायद्यांन -Benefits Of Coconut Oil बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.\nNext रागावर नियंत्रणासाठी काही टिप्स | How To Control Anger Marathi\nबदामचे गुणकारी फायदे | Benefits of Almonds\nBenefits of Drinking Water आपण बरेचदा ऐकतो की पाणी पिणे आरोग्यासाठी फार चांगले असते. वैज्ञानिकांच्या …\nसफरचंदामुळे होणारे आरोग्यदायक लाभ | Benefits Of Apple In Marathi\nदिव्यांचा सण दिवाळी बद्दल माहिती | Diwali Information In Marathi\nपी.व्ही सिन्धू बॅडमिंटन खेळाडू | Badminton Player PV Sindhu\nदिव्यांचा सण दिवाळी बद्दल माहिती | Diwali Information In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/rajya-sabha-and-anniversary-40853", "date_download": "2018-04-24T03:26:34Z", "digest": "sha1:AT7BA2GZFFFBAZ5DJZ5I5VDFB3QNDQOE", "length": 14111, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rajya Sabha and Anniversary राज्यसभेचा वर्धापन दिन दिमाखात | eSakal", "raw_content": "\nराज्यसभेचा वर्धापन दिन दिमाखात\nबुधवार, 19 एप्रिल 2017\nनवी दिल्ली: संसदीय लोकशाहीच्या रक्षणासाठी कायम आपले भरीव योगदान देणाऱ्या वरिष्ठ सभागृहाचा म्हणजेच राज्यसभेचा 65 वा वर्धापन दिन सोहळा आज बालयोगी सभागृहात मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. राजकारणाचा वाराही न लागलेल्या या कार्यक्रमाला राज्यसभा सचिवालयाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते. यानिमित्ताने कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी घेतलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिकेही देण्यात आली.\nनवी दिल्ली: संसदीय लोकशाहीच्या रक्षणासाठी कायम आपले भरीव योगदान देणाऱ्या वरिष्ठ सभागृहाचा म्हणजेच राज्यसभेचा 65 वा वर्धापन दिन सोहळा आज बालयोगी सभागृहात मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. राजकारणाचा वाराही न लागलेल्या या कार्यक्रमाला राज्यसभा सचिवालयाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते. यानिमित्ताने कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी घेतलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिकेही देण्यात आली.\nराज्यसभेचे प्रत्यक्ष कामकाज तीन एप्रिल 1952 पासून सुरू झाले असले, तरी या \"कौन्सिल ऑफ स्टेट'ची पाळेमुळे थेट ब्रिटिश काळात 1919 पर्यंत मागे जातात. राज्यसभा लोकसभेच्या आधी अस्तित्वात आल्याने ते संसदेचे वरिष्ठ सभागृह म्हणून ओळखले जाते. भारतातील राज्यसभा ही इंग्लंडच्या \"हाउस ऑफ लॉर्डस्‌'पेक्षा वेगळी व वैशिष्ट्यपूर्ण आहे. कारण, ती \"राजसभा' नसून \"राज्यसभा' आहे, असे मत माजी उपसभापती व ज्येष्ठ भाजप नेत्या नजमा हेप्तुल्ला यांनी यापूर्वी अनेकदा व्यक्त केले होते. राज्यसभेच्या कामकाजाचा पसाराही तुलेनने जास्त असून सचिव, वार्तांकनकार, सुरक्षा व्यवस्था आदी शाखा मिळून या सचिवालयाच्या कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे 1400 वर पोचली आहे. 1995 पासून राज्यसभा स्थापना दिन साजरा केला जातो. 2012 पासून यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमही होऊ लागले. यंदा या कार्यक्रमांचे पाचवे वर्ष होते. या वर्षी तीन एप्रिलला संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने स्थापनादिन आज साजरा करण्यात आला. राज्यसभाध्यक्ष हमीद अन्सारी व उपसभापती पी. जे. कुरियन यांनी वर्धापन दिनाचे शुभेच्छा संदेश पाठविले होते. यानिमित्त कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी घेतलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण राज्यसभेचे अतिरिक्त सचिव मुकुल पांडे यांच्या हस्ते झाले. यानिमित्त राज्यसभेतील निवृत्त अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. \"हे निवृत्त कर्मचारी हे राज्यसभेच्या सध्याच्या दिमाखदार स्वरूपाचे खरे स्तंभ आहेत,' अशा शब्दांत पांडे यांनी भावना व्यक्त केल्या. यानिमित्त माहिती-प्रसारण मंत्रालय, एनडीएमसी आदींच्या कालपथकांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. सायंकाळी हास्य कवी संमेलनात दिल्ली व उत्तर भारतातील नामवंत कवींनी हजेरी लावली.\nनेते ‘ए.सी.’मध्ये, कार्यकर्ते जेलमध्ये\nकोल्हापूर - पाचगावच्या राजकीय वर्चस्वातून २०१३ मध्ये झालेल्या दोन्ही खुनांचा निकाल जाहीर झाला. अशोक पाटील आणि धनाजी गाडगीळ यांच्या खुनातील अकरा...\n\"उज्ज्वला योजनेचा 30 लाख महिलांना लाभ'\nपंढरपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दारिद्य्ररेषेखालील लोकांना, महिलांना धूरमुक्त...\nचलनाची टंचाई कुणाच्या पथ्यावर\n‘एटीएम’मध्ये खडखडाट निर्माण झाल्याने नुकतीच चलनी नोटांची टंचाई जाणवली. ज्या कारणासाठी एक हजाराच्या नोटा रद्द करण्यात आल्या, त्याच कारणासाठी आता दोन...\n'सहा महिन्यांत आम्ही तिकडे, तुम्ही इकडे'\nबापटांच्या भविष्यवाणीचा काँग्रेस आमदाराने केला गौप्यस्फोट सोलापूर: सहा महिन्यांनी आपल्या जागेची अदलाबदल होणार आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला जास्त...\nगोव्यासाठी डोकेदुखी ठरलेले कसीनो सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दारात असलेल्या मोपा परिसरात हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कोट्यवधींची आर्थिक उलाढाल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2011/11/blog-post_14.html", "date_download": "2018-04-24T03:00:22Z", "digest": "sha1:NMUVAYO5PMVV32A6RPMAEIFVYO2FUX73", "length": 27726, "nlines": 286, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: प्रकाशन सोहळा", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nसोमवार, १४ नोव्हेंबर, २०११\nमहाराष्ट्र हे पुरोगाम्यांचं राज्य आहे अशी कितीही आरोळी फोडली तरी त्याला सदैव जातियवादाची किनार होती व आहे. या जातियवाच्या ढिगा-यात कित्येक बहुजन नायक पूरले गेलेत. वर्चस्ववाद्यांचा प्रभाव असणा- सवर्ण आणि बहुजन दोन्ही वर्गातील लेखक, इतिहासकारानी नेहमीच अशा पूरलेल्या इतिहासाला फाटा दिला. बहुजनांच्या इतिहासाशी नजरा नजर होऊनही जाणीव पुर्वक कानाडोळा केला. उत्तुंग व्यक्तीमत्व, जगदविख्यात अन अत्यंत प्रभावी बहूजन व्यक्तीच्या इतिहासाशी फटकून वागण्यात आले. याचा एकंदरीत परिणाम असा झाला कि आमचे खरे नायक आम्हाला कधी कळलेच नाही. अशाच एका महानायकाला इतिहासाच्या ढिगा-यातून मोठ्या विर्याने उकरुन काढण्याचं अपूर्व कार्य केलं आयु. संजय सोनवणी यानी. हा धनगर सामाजात जन्मलेला व भारतभू साठी उभं आयूष्य पेटवून देणारा आध्य क्रांतिकरक, स्वातंत्र्य लढाची पायाभरणी करणारा वीर पुरूष म्हणजे महाराजा यशवंतराव होळकर होय.\nमहाराजा यशवंतराव होळकर यांचं सोनवणी लिखित चरित्रग्रंथ ’भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते, महाराजा यशवंतराव होळकर’ या पुस्तकाचा काल दि. १३ नोव्हे २०११ रोजी पुणे येथील प्रत्रकार भवनात मोठ्या थाटामाटात प्रकाशन सोहळा पार पडला. त्याच बरोबर धनगर-अस्मिता नावाच्या धनगर समाजाच्या पाक्षिकाचेही प्रकाशन करण्यात आले. महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून धनगर बांधवानी मोठी गर्दी केली. काळाच्या ओघात गाडून टाकलेल्या आपल्या महानायकाच्या इतिहासाला सामोर आणल्या बद्दल संजय साहेबांवर धनगर समाजानी अक्षरश: स्तूतीसुमनांचा वर्षाव केला, मनोभावे कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाला राष्ट्रिय समाज पक्षाचे नेते श्री. महादेव जानकर स्वत: जातीने उपस्थीत होते. त्याच बरोबर बहुजन समाजाचे थोर विचारवंत हरी नरके सरही उपस्थीत होते.\nधनगर समाजातर्फे संजय साहेबांचा सत्कार करण्यात आला. सहसा सत्कार करताना शाल देण्यात येते पण धनगर बांधवानी पारंपारीक पद्धतीने हा सत्कार करण्याचे ठरविले होते. संजय साहेबाना घोंगळं देण्यात आलं. व सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या डोक्यावर पगडी चढविण्यात आली. ही होळकरी पगडी होती. सत्कार पुण्यात झाला अन पगडी दिली यावरुन लोकांत गैरसमज होऊ नये यास्तव आयोजकानी ही पुणेरी पगडी नसून होळकरी पगडी असल्याचं माईकवरुन सांगितलं. मागच्या दोनशे वर्षात प्रथमच पुण्यात होळकरी पगडीनी सत्काराचा मान पटकवीला. या वेळी संजय साहेबांचे माहितीपर भाषण झाले.\nश्री. जानकर साहेबानी आपल्या भाषणात सोनवणी व नरके सरांचे आभार मानले. ते पुढे म्हणतात, “संसदेत दिवसेंदिवस आपल्या ओबीसी नेत्यांची भाषणं अत्यंत प्रभावी होत चालली आहेत. त्यांची भाषणं म्हणजे संग्रही ठेवावे अशी टिपणं असतात. त्याच बरोबर सरकारला कोंडीत धरणारी व सामाजीक नि राजिकय आघाड्यावर कामाचे वेध घेणारी विश्लेषणात्मक, तुलनात्मक, मर्मभेदक आणि दिमाखदार भाषणं असतात. ओबीसी नेत्याच्या सडेतोड आणि अचूक युक्तीवादाच्या मागे नरके सरांसारख्या थिंक ट्यांकचं मोठं योगदान असतं. आम्हाला आमचा पक्ष देशाच्या चारही सिमाना नेऊन भिडवायचा आहे. त्यासाठी नरके व सोनवणी सारख्या विचारवंतांची आम्हाला निकडीची गरज आहे. यापुढे आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी आहोत. त्यांच्यावर वाकडी नजर टाकणा-यानी खबरदार व्हावे.” अशा प्रकारे जानकर साहेबानी विचारवंताची राजकारणाच्या सबलिकरनातील भूमिका विशद केली. त्याच बरोबर विचारवंताना धमकावणा-या हुकूमशाहाना निर्वाणीचा ईशार दिला की थोबाडं बंद नाही ठेवली तर थोबाडीत बसेल.\nनरके सरानी घेतला ब्रिगेडचा समाचार\nकार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षीय भाषण करताना नरके सरानी केलेली ज्ञानाची चतूरस्त्र उधळण समाजाच्या नाना पैलूवर प्रकाश टाकणारी होती. चिकित्स, मार्गदर्शक, मनोवेधक नि आवाश्यक तिथे प्रक्षोभप्रवर्तक तोफा डागत नरके सर पुढे सरकतात. सामाजिक असमतोलतेचा अत्यंत तिटकारा बाळगणारे नरके नवा जातियवाद रुजवू पाहणा-यांचा समाचार घेताना म्हणतात की, “केवळ ब्राह्मणाना शिव्या घालणे ही चळवळ नसून विधायक आणि भरीव कामगीरी करुन तळागळातल्या लोकांच्या उत्कर्षासाठी लढा उभारणे ही चळवळीची उद्दिष्टे असावी. पण काही वर्चस्ववादी लोकं समतेच्या चळवळीत नवीन विषता तयार करु पाहत आहेत. वैचारिक मतभेद खोडण्यात सर्वस्वी असमर्थ असणारी ही माणसं लाथा बुक्क्याच्या बाता करतात. पण खबरदार या पुढे ते खपवून घेतले जाणार नाही.” पुढे नरके सर मोठ्या त्वेषाने बोलतात की, “आज काल इतिहास संशोधकांच पीक आलं आहे. रातो रात इतिहास लिहून नवीन इतिहासकार जन्मास येत आहेत. अजिबात अभ्यास न करता ढापा ढापी करण्यात ही मंडळी सराईत असून खोटा इतिहास लिहण्यात पटाईत आहेत. ही लबाड लोकं विपर्यस्त इतिहास लिहण्यात गढून गेली आहेत. केळूस्कर गुरुजी लिखीत पुस्तकाचं चक्क टायटल बदलणारी, हवं तसं बारसं करुन घेणारी ही नवी पिढी या देशाचं, समाजाचं व इतिहासाचं वाटोळं करुन दम घेणार. अभ्यासाच्या नावानी शंख असलेले खेडेकर तर माझं संशोधन स्वत:च्या नावावर छापण्या पर्यंतचा चोरटेपणा केला.” हा नरके सरानी घेतलेला खेडेकरांचा समाचार सभागृहात हशा पिकवून गेला. खेडेकारांचे दोन अनुयायी माझ्या सोबतच बसलेले होते. त्यांचा चेहरा फोटो काढण्यासारखा झाला होता. एकेकाचा टप्प्या टप्प्याने समाचार घेत नरके सर पुढे जातात. ते म्हणतात, “इंग्रजांकडून इतिहास संशोधनाची शिस्त शिकावी. या कामात त्यांच्या तुलनेने आपण पाच हजार पट मागे आहेत. तटस्थपणा, वस्तुनिष्ठता आणि चिकाटी हे सर्व गुण इतिहास संशोधनासाठी अत्यंत महत्वाचे असून गैरसोयीचे असले तरी वस्तूनिष्ठता मांडण्याचं धारिष्ट्य वरील गुणसंपन्न माणूसच करू शकतो.” भावी इतिहासकाराना दिलेला हा मोलाचा सल्ला, चोरट्या इतिहासकारांची केलेली कान उघडणी आणि मस्तावलेल्याना दिलेला निर्वाणीचा ईशारा अशा प्रकारे घेतलेल्या चतूरस्त्र समाचारानी नरके सरांचे भाषण संपन्न झाले.\nमहाराष्ट्रातील बहुजन चळवळीचे स्वत:कडे एकाधिकार मालकी हक्क असल्याच्या अविर्भावात हिंडणा-यांची एक मानसिकता आहे. त्यांच्याशी वैचारीक मतभेद असलेल्या प्रत्येक बहुजनास ते ब्राह्मणाचे हस्तक ठरवित असतात. ब्राह्मण विरुद्ध बहुजन अशी चळवळ चालू आहे नि जे जे आमच्या विरुद्ध आहेत ते सर्व ब्राह्मणांचे हस्तक आहेत अशी आरोळी फोडत असतात. बामसेफ व मराठा सेवा संघानी बहुजन विचारवंतावर चिखल फेक करताना ते ब्राह्मणाना जाऊन मिसळले अशी आवई उठवली होती. बहुजन विचारवंत हे कधिच ब्राह्मणांकडे बुद्धि गहान टाकत नाहीत याचा खणखणीत पुरावा देणारा कालचा सोहळा यांच्या थोबाडीत मारुन गेला. ओबीसींचं आरक्षण हिसकावुन नेण्याच्या तय्यारीत असलेल्या वर्चस्ववाद्याना तडाखेबंद प्रतिउत्तर देण्याची गरज होती. त्यासाठी संघटनात्मक कार्य उभारुन सडेतोड उत्तर देणे गरजेचे होते. कालच्या कार्यक्रमातून याची सुरुवात झाली आहे. बहुजन चळवळीची ही नवी आघाडी ख-या अर्थाने समता रुजविण्यात झोकून देईल. द्वेषमूलक कार्याला ईथे थारा नसणार आहे. नरके सरानी आपल्या भाषणातून वर्चस्ववाद्याना निर्वाणीचा ईशारा तर दिलाच पण त्याच बरोबर क्षमाशील हृदयाने असे आवाहनही केले की मोठ्या भावाप्रमाणे बंधूत्वाने वागालात तर विधायक नि भरीव कामात आमची साथच असेल. आम्ही नेहमी फुले-शाहू-आंबेडकर चळवळीचे होतो अन असणार हे याद राखा. तोडा फोडा व झोडा करणा-यानी आता थांबावे अन्यथा त्याना तडाखेबाज प्रतिउत्तर देण्यात येईल.\nत्या नंतर सोनवणी लिखीत पुस्तक विक्रीसाठी ठेवण्यात आले. हातो हात पहिली आवृत्ती विकल्या गेली, फक्त पन्नास साठच पुस्तक उरलीत. हा सुध्दा विक्रीचा विक्रमी सोहळा होता. अशा प्रकारे या कार्यक्रमाची सांगता झाली.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: प्रकाशन सोहळा, बातमी\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २७ (भीमगर्जने नंतरचे...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २६ (धर्मांतराची भीम ...\nअखेर महागाईचा आवाज सरकारच्या कानावर पडला.\nवेदा आधी तू होतास...\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/loksatta-vyakti-vedh-erica-garner-1609475/", "date_download": "2018-04-24T03:04:33Z", "digest": "sha1:AEU53ZW4CHCHH42RCHNNEAVBD5OACNFK", "length": 15219, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta Vyakti Vedh Erica Garner | एरिका गार्नर | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nहे खरे की तिला अल्पावधीत आणि काहीशी अकल्पितच प्रसिद्धी मिळाली होती..\nहे खरे की तिला अल्पावधीत आणि काहीशी अकल्पितच प्रसिद्धी मिळाली होती.. पण या प्रसिद्धीचा वापर तिने केवळ सामाजिक-राजकीय मुद्दे लोकांसमोर आणण्यासाठीच केला; हे तिचे मोठेपण. सर्व रंगांच्या, वंशांच्या माणसांना समान पातळीवर वागवणारे जग हे तिचेही स्वप्न होते. केवळ स्वप्न न पाहता ती मुद्दे मांडत राहिली, या मुद्दय़ांकडे लक्ष वेधण्यासाठी चळवळीचे सामर्थ्य तिने वाढविले, म्हणूनच वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी झालेला तिचा- एरिका गार्नर हिचा- मृत्यू अनेक विचारीजनांना चटका लावणारा ठरला आहे.\nएरिका ही २०१४ च्या जुलैपर्यंत ‘आपण बरे आपले काम बरे’ अशा प्रकारचीच एक तरुणी. ब्रूकलिन शहरातल्या कृष्णवर्णीय कुटुंबातली, चार भावंडांत मोठी. तिच्या वडिलांना – एरिक गार्नर यांना- सुटय़ा सिगारेट विकल्याबद्दल, करचुकवेगिरी आणि काळाबाजाराच्या आरोपाखाली पोलिसांनी ताब्यात घेतले आणि ‘माझा श्वास कोंडतो आहे’ असा आकांत एरिक गार्नर करीत असतानाही, पँटेलिओ या पोलीस अधिकाऱ्याने कोपरापासून मनगटापर्यंतची पकड त्यांच्या मानेवर अधिकच घट्ट केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या दिवसानंतर एरिका यांचे आयुष्य बदलले. त्यांनी गार्नर वे फाऊंडेशन नावाची संस्था स्थापन केली आणि आदल्याच वर्षीपासून सुरू झालेल्या ब्लॅक लाइव्हज मॅटर या चळवळीचे काम एरिका करू लागल्या. हे काम प्रथम केवळ शहरी भागांत चौकसभा घेण्यापासून सुरू झाले. एरिका म्हणत : मी फक्त माझ्या दिवंगत वडिलांसाठी न्याय मागत नसून पोलिसांना माझ्या वडिलांचा गळा दाबू देणारी व्यवस्था आपण सारे मिळून बदलू शकतो की नाही, पोलिसी प्रशासनाचे कायदे आपण बदलणार आहोत की नाही, हा माझा सवाल आहे.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nएरिका यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देऊन न्यूयॉर्कमध्ये तब्बल ५० हजार कार्यकर्ते २०१४ च्या डिसेंबरात एका अभिनव प्रकारच्या निदर्शनांसाठी एकत्र आले होते. हे कार्यकर्ते शहराच्या मध्यवर्ती भागात ‘मेल्यासारखे’ निश्चेष्ट पडले. एरिका या काही ब्लॅक लाइव्हज मॅटर या चळवळीच्या संस्थापक नव्हेत; परंतु या चळवळीच्या आधारस्तंभ म्हणून त्यांना आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळत राहिली. वडिलांच्या स्मृत्यर्थ दर आठवडय़ाला कुठे ना कुठे सभा घ्यायचीच, हा नेम एरिका यांनी पाळला. एरिका यांचे सडेतोड मुद्दे अशा सभांतून पुढे येत राहिले. डेमोक्रॅटिक पक्ष तसा समतावादी, पण त्याचे नेते मात्र वंशद्वेषींपुढे हतबल, ही सार्वत्रिक तक्रार एरिका यांनी सशक्तपणे मुखर केली. हिलरी क्लिंटन वंशभेदविरोधासाठी करत काहीच नाहीत, ओबामाही अनेक खुनशी कायदे बदलत नाहीत, असे एरिका यांचे म्हणणे होते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/2017/07/23/%E2%80%8Bputos-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BF/", "date_download": "2018-04-24T02:46:47Z", "digest": "sha1:NSL22XATRZVHZ45RGLOQ5XB5UT7H2ZP2", "length": 15065, "nlines": 142, "source_domain": "putoweb.in", "title": "​Puto’s- मुन्ना मायकल मुव्ही रिव्ह्यू", "raw_content": "\n​Puto’s- मुन्ना मायकल मुव्ही रिव्ह्यू\n​Puto’s- मुन्ना मायकल मुव्ही रिव्ह्यू\nकोण जास्तीजास्त रटाळ मुव्ही काढतंय याची सध्या जणू कॉम्पिटीशनच सुरु आहे, ट्युबलाइट, जग्गा जासून आता मुन्ना मायकल. म्हणजे यांनी विडाच उचलला आहे सगळ्यांना पाकवायचा.\nकथा – रोनीत रॉय हा एक फेल डान्सर, एका ऑडिशन मध्ये सिलेक्ट न झाल्याने तो आयुष्यात हार मानून रात्री दारू पीत घरी येत असतो, त्याला कचरापेटीत एक बाळ सापडतं (1978 साली असले कथानक होते) त्याला तो घरी आणतो, रात्री ते पोरगं रडायला लागतं म्हणून रोनीत रॉय गाणं लावतो, मग मुलगा शांत, हसायला लागतो आणि मोठा झाल्यावर एकदम मायकल जॅक्सन सारखा डान्सर बनतो, तो टपोरी असतो एकदम, एकदिवस त्याची गाठ 5 स्टार हॉटेल मालक नावझुद्दीन सिद्दीकी सोबत पडते, त्याला एका मुलीला इम्प्रेस करायला डान्स शिकायचा असतो टायगर श्रॉफ कडून, म्हणून टायगर नवाझ चां शिक्षक बनतो, मग टायगर श्रॉफ त्या मुलीच्या प्रेमात, प्रेमाचा त्रिकोण वगैरे…. पण ती मुलगी त्यालाच पटते, त्यात तुडुंब बकवास फाईट. The end श्वासात श्वास 100 करोड इन….\nमायकल जॅक्सन ला खास टायगर हरऑ कडून ट्रिब्युट द्यायला हा मुवि काढला होता म्हणे, या ट्रिब्युट मध्ये अडीच तासाच्या मुव्ही मध्ये टायगर दोनदाच फक्त मायकल जॅक्सन सारखा नाचतो, बाकी पूर्ण मुव्ही मध्ये बोर करतो.\nइंटरवल नंतर तर इतका म्हणजे इतका म्हणजे इतका बालिश मुव्ही आहे,म्हणजे एखादे अंड ठेवले तर त्यातून कोंबडी बाहेर बाहेर येईल.\nइतकं लहान मुलांसारखे सिन आहेत, प्रत्येक सिन ला तुम्ही “ऑ काहीही” असंच म्हणाल. आणि त्यात एक प्लॅन च्या सिन मध्ये तर बालिशपणाची सर्व हद्द ओलांडली आहे, त्या नावझुद्दीन ला हिरोईन पासून लांब न्यायला , म्हणजे ती ट्रेन मधून पळ काढते, हा टायगर भाऊ सांगतो की आपण विमानाने तिला पकडू, मग नावाझुद्दीन जातो त्यासोबत, विमानातून हा टायगर भाऊ मित्राला फोन करून सांगतो की xyz एअर लाईन वर फोन कर, तो पण अतिशहाना फोन करून सांगतो की विमानांत बॉम्ब आहे… आणि पुढे जे काय बालिशपणा होतो… अरे अरे रे रे रे…\nआता एक लक्षात घ्या तो नावाझुद्दीन एका स्टार हॉटेल चा मालक, त्यात तो गुंड काय असतो, काय ते टपोरी स्टाईल रहातो, विटा घेऊन मारामारी काय करतो, त्या हॉटेल मध्ये त्याचा दुष्मनं लोकांना घेऊन येतो कुठून, कसा, त्यांना मारतो कसा… कुठल्याही अँगल नें तो मालक वाटत नाही…\nआणि ती हिरोईन एका डान्स क्लब मध्ये नाचणारी… आणि एवढ्या मोठ्या हॉटेल मालकाला नकार देते… घंटा… घंटा द्या डायरेक्टर ला आणि स्टोरी रायटर ला वाजवायला…\nलॉजिक चा आणि या मुवि चा अजिबात संबंध नाही… दूरदूर वर नाही… काहीही सुरु असते स्क्रीन वर… काय गटारी साजरी करून मुव्ही बनवला होता काय रे माठ्या…\nआता एक्शन… टायगर श्रॉफ हा बॉलिवूड मधील बेस्ट टेलेन्टेड पोरगा आहे, दि बेस्ट, त्याच्याकडे खूप स्किल आहे, पण समुद्राचे पाणी किती हि प्रमाणात अस्तित्वात असले तरि हि त्याचा ना शेती ला उपयोग ना प्यायला. प्रत्येक सिनेमात तेच केमेरा कडे पाहून डोळे स्लो मोशन मध्ये वर करणार, तसाच एका गल्लीतून पाय घसरत स्लो मोशन मध्ये हात बाजूला करून येणार, तीच स्टाईल सगळी, baaghi मध्ये त्याची एक्शन जबरदस्त होती, पण यात एकदम बंडल एक्शन आहे, आपले स्किल दाखवायला उगाच कुठेतरी पळता पळता बाजूच्या भिंतीवर उडी मारणार काय, पाय फाकवणार काय… आपल्या देशात टॅलेंट असेच वाया जाते हेच खरं.\nनवाझुद्दीन कुठल्याही रोल मध्ये सूट होतो… यातही झाला आहे. पण जरा …. म्हणजे ज्या प्रकारचा त्याला रोल दिलाय, स्टार हॉटेल चा मालिक सोडा, एका चहा च्या टपरी चा पण वाटत नाही तो… काय फालतू केटेक्टराईझेशन आहे.\nसंपूर्ण दोष डायरेक्टर ला… अति शहाणा त्याचा बैल रिकामा.\nचुका आणि त्या हि इरिटेट करणाऱ्या, अशा सीन्स हे भरलेला हा मुव्ही न पाहणेच उत्तम.\nमुवि ला puto कडून 1/5*\nएक स्टार तो सुद्धा फक्त टायगर आणि नवाझ ला मिळून…\n← ​तानाजी मालुसरे यांचा पराक्रम आता मोठ्या पडद्यावर\nनवीख लेख: नेत्यांसाठी पुणेरी पाट्या लागल्या तर\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nचाणक्य के 20 सूत्र जो आपके जीने का तरीका बदल सकते हैं\n\"TITANIC\" पुण्यात बनला असता तर\nद परफेक्ट लाईफस्टाईल - I\n\"शोले\" जर पुण्यात बनला असता तर.\nपु ल देशपांडे यांचे दुर्मिळ कलेक्शन - पुणेकर, मुंबईकर आणि नागपूरकर\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nचाणक्य के 20 सूत्र जो आपके जीने का तरीका बदल सकते हैं\n\"TITANIC\" पुण्यात बनला असता तर\nद परफेक्ट लाईफस्टाईल - I\n\"शोले\" जर पुण्यात बनला असता तर.\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2011/01/blog-post_16.html", "date_download": "2018-04-24T02:51:46Z", "digest": "sha1:UFHTDLVLRNSF4V4RLG6X54NDKQMHPWQW", "length": 5871, "nlines": 84, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: वासुदेव गो नाचनाचे..", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nरविवार, १६ जानेवारी, २०११\nजाग आली तांबड्याला, रंग दिला आभाळाला\nगावाच्या गं वेशीवरी, साद घाली भोळा हरी\nघुंगर बाजे घुंगर बाजे, वासुदेव गो नाचनाचे\nआळसावलं वासरू रं, गोठ्यामंदी धडपडलं\nभिजलं येडं पाखरू रं, घरट्यामंदी फ़डफ़डलं\nपाण्यासाठी जाते माई, घट डोईवर तिच्या सजे\nघुंगर बाजे घुंगर बाजे, वासुदेव गो नाचनाचे\nऊठ शिवा ऊठ हरी, घे तिफ़न तुझ्या करी\nपाखरे ही भिरभिरी, निघाली बघ पिकावरी\nकाळी माती माय तुझी, पीक दाणे देव तुजे..\nघुंगर बाजे घुंगर बाजे, वासुदेव गो नाचनाचे\nवासुदेव ह्यो आला अंगणी, ऐक बोलते त्याची वाणी\nठेवी चित्त समाधानी, लक्ष्मी दारी भरेल पाणी\nनकोस विसरू देवाला तू, ठेव मुखावर नाव त्याचे\nघुंगर बाजे घुंगर बाजे, वासुदेव गो नाचनाचे\n(पूर्वप्रकाशन बीएमएम वृत्त जानेवरी २०११ )\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ulata-chashma-news/halla-bol-andolan-in-maharashtra-congress-ncp-1613277/", "date_download": "2018-04-24T03:04:53Z", "digest": "sha1:CSKDSZJVDKCXUZ6DVIZIR5HR4YU43Z6K", "length": 16450, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Halla bol Andolan in Maharashtra congress ncp | गोड बोल आणि हल्लाबोल… | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nगोड बोल आणि हल्लाबोल…\nगोड बोल आणि हल्लाबोल…\nराज्याचा कानाकोपरा ‘हल्लाबोल’ आंदोलनाने व्यापून टाकला, आणि संक्रांत खरेच जवळ आल्याची चुणूक सरकारला दाखविली.\nआपण सुसंस्कृत आहोत, हेच खरे एरवी एकमेकांशी कितीही भांडलो, परस्परांवर दगडांचा मारा केला, रस्ते अडविले, गाडय़ा रोखल्या, जनजीवनाचे बारा वाजविले, तरी काही शिष्टाचार आपण कसोशीने पाळतो. गेल्या आठवडय़ात या साऱ्याचा प्रत्यय आला. नव्या वर्षांच्या पूर्वसंध्येस आपण परस्परांना मनापासून शुभेच्छा दिल्या. नवे वर्ष आनंदाचे, सुखाचे जावो अशा सदिच्छाही व्यक्त केल्या. कारण ती आपली संस्कृतीच आहे. दुसऱ्याच दिवशी राज्यात काही तरी अप्रिय घडले आणि असंतोषाची ठिणगी पडली. एकमेकांसमोर उभे राहून बाह्या सरसावल्या गेल्या. पण ते तर नैमित्तिक होते. कारण ती आपली संस्कृती नाही. ते वादळ शमल्यावर पुन्हा आपण एक झालो. आणखी काही दिवसांनी संक्रांतीचे वेध लागतील. प्रेमाचे, स्नेहाचे प्रतीक असलेला तिळगूळ घरोघरी वाटला जाईल, ‘गोड बोला’ अशा अपेक्षांसह एकमेकांना तिळगूळ देऊन संक्रांतीच्या शुभेच्छांद्वारे आपण आपल्या संस्कृतीचे दर्शन पुन्हा एकदा घडवू. त्या स्नेहाच्या गोडव्यात अगदी अलीकडचा कडवटपणा धुऊन निघेल. कारण तीच आपली संस्कृती एरवी एकमेकांशी कितीही भांडलो, परस्परांवर दगडांचा मारा केला, रस्ते अडविले, गाडय़ा रोखल्या, जनजीवनाचे बारा वाजविले, तरी काही शिष्टाचार आपण कसोशीने पाळतो. गेल्या आठवडय़ात या साऱ्याचा प्रत्यय आला. नव्या वर्षांच्या पूर्वसंध्येस आपण परस्परांना मनापासून शुभेच्छा दिल्या. नवे वर्ष आनंदाचे, सुखाचे जावो अशा सदिच्छाही व्यक्त केल्या. कारण ती आपली संस्कृतीच आहे. दुसऱ्याच दिवशी राज्यात काही तरी अप्रिय घडले आणि असंतोषाची ठिणगी पडली. एकमेकांसमोर उभे राहून बाह्या सरसावल्या गेल्या. पण ते तर नैमित्तिक होते. कारण ती आपली संस्कृती नाही. ते वादळ शमल्यावर पुन्हा आपण एक झालो. आणखी काही दिवसांनी संक्रांतीचे वेध लागतील. प्रेमाचे, स्नेहाचे प्रतीक असलेला तिळगूळ घरोघरी वाटला जाईल, ‘गोड बोला’ अशा अपेक्षांसह एकमेकांना तिळगूळ देऊन संक्रांतीच्या शुभेच्छांद्वारे आपण आपल्या संस्कृतीचे दर्शन पुन्हा एकदा घडवू. त्या स्नेहाच्या गोडव्यात अगदी अलीकडचा कडवटपणा धुऊन निघेल. कारण तीच आपली संस्कृती आपल्या जीवनशैलीचे हे वेगवेगळे पदर उलगडून पाहताना नवख्यांची बोटे तोंडात जात असतील. पण परस्परांविषयी आदर, स्नेहाच्या प्रसंगांच्या प्रभावाखाली नकोसे ते सारे झाकोळून टाकणे ही संस्कृती अधिक गडद होत जाईल. सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनशैलीतही हेच दिसते, समाजकारणातही हेच दिसते आणि अगदी राजकारणातही हेच दिसते. राजकीय मतभेदांतून एकमेकांवर तुटून पडणारी, प्रसंगी एकमेकांचे वाभाडे काढणारी नेतेमंडळीदेखील आपल्या या संस्कृतीचे अशा काही जबाबदार जाणिवेने पालन करतात, की हे सारे पाहून नवख्यांचा ऊरदेखील आदराने भरून यावा.. फडणवीस सरकार सध्या विरोधकांच्या तोफांना तोंड देत आहे, ही काही नवी बातमी नाही. कर्जमाफी आणि अन्य आंदोलनांमुळे वरवर पाहता राज्यात सारे काही आलबेल नाही असे दिसावे, असंतोषांच्या लाटांमुळे सरकारवर संक्रांत आल्यासारखे भासावे, अशी परिस्थिती होती, पण यातही संस्कृतीची जपणूक करण्याचा सुसंस्कृतपणा नेतेमंडळीनी किती आस्थेने जपला आहे पाहा आपल्या जीवनशैलीचे हे वेगवेगळे पदर उलगडून पाहताना नवख्यांची बोटे तोंडात जात असतील. पण परस्परांविषयी आदर, स्नेहाच्या प्रसंगांच्या प्रभावाखाली नकोसे ते सारे झाकोळून टाकणे ही संस्कृती अधिक गडद होत जाईल. सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनशैलीतही हेच दिसते, समाजकारणातही हेच दिसते आणि अगदी राजकारणातही हेच दिसते. राजकीय मतभेदांतून एकमेकांवर तुटून पडणारी, प्रसंगी एकमेकांचे वाभाडे काढणारी नेतेमंडळीदेखील आपल्या या संस्कृतीचे अशा काही जबाबदार जाणिवेने पालन करतात, की हे सारे पाहून नवख्यांचा ऊरदेखील आदराने भरून यावा.. फडणवीस सरकार सध्या विरोधकांच्या तोफांना तोंड देत आहे, ही काही नवी बातमी नाही. कर्जमाफी आणि अन्य आंदोलनांमुळे वरवर पाहता राज्यात सारे काही आलबेल नाही असे दिसावे, असंतोषांच्या लाटांमुळे सरकारवर संक्रांत आल्यासारखे भासावे, अशी परिस्थिती होती, पण यातही संस्कृतीची जपणूक करण्याचा सुसंस्कृतपणा नेतेमंडळीनी किती आस्थेने जपला आहे पाहा काही आठवडय़ांपूर्वी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांनी सरकारला जेरीस आणण्यासाठी कंबर कसली. राज्याचा कानाकोपरा ‘हल्लाबोल’ आंदोलनाने व्यापून टाकला, आणि संक्रांत खरेच जवळ आल्याची चुणूक सरकारला दाखविली. त्यानंतर हवा काहीशी पालटली. राज्याला नव्या आंदोलनाची धग जाणवू लागली, पण ती धगदेखील शमली. पुन्हा सारे शांत झाले, तेव्हाच हल्लाबोल आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याची आखणी सुरू झाली. १४ जानेवारीस, संक्रांतीला तिळगूळ देऊन, ‘गोड बोला’ असा संदेश परस्परांना देऊन त्याची गोडी जिभेवर असेतोवर राज्यात खरोखरीच स्नेह आणि संस्कृती हातात हात घालून वावरणार आहे. किंक्रांत पार पडेल, आणि त्यानंतरच्या दिवशी पुन्हा ‘हल्लाबोल’ आंदोलन पेटेल.. आठवडाभर राज्यात पुन्हा आंदोलनाची धग जाणवू लागेल, पण त्यातही संस्कृतीचा विसर पडणार नाही. कारण, पुढे प्रजासत्ताकदिनी, २६ जानेवारीस आपण सारे ‘सारे जहाँसे अच्छा, हिंदोस्ता हमारा’ हे प्रेरणागीत सुरात सूर मिसळून म्हणूच. प्रजासत्ताकदिनी या संस्कृतीचे अभूतपूर्व दर्शन घडविणार आहोत. सुसंस्कृततेचे ते वारे शमले, की पुन्हा आंदोलनाचे वारे वाहू लागतील. त्याची धग जाणवू लागेल. पण ती आपली संस्कृती नाही हे आपल्याला पक्के ठाऊक असेल.. एखादा नवा सण येईल, आणि पुन्हा शुभेच्छा संदेशांचीच देवाणघेवाण होईल. तीच आपली संस्कृती आहे..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/hand-blender/expensive-unbranded+hand-blender-price-list.html", "date_download": "2018-04-24T02:50:43Z", "digest": "sha1:HRBI7YKQXNLCSM2LFRNHY4FKDAYNHIOX", "length": 18238, "nlines": 515, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग उंब्रन्डेड हॅन्ड ब्लेंडर | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nExpensive उंब्रन्डेड हॅन्ड ब्लेंडर Indiaकिंमत\nIndia 2018 Expensive उंब्रन्डेड हॅन्ड ब्लेंडर\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 10,558 पर्यंत ह्या 24 Apr 2018 म्हणून India मध्ये खरेदी महाग हॅन्ड ब्लेंडर. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग उंब्रन्डेड हॅन्ड ब्लेंडर India मध्ये तुरबोमिक्स हॅन्ड ब्लेंडर Rs. 989 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी उंब्रन्डेड हॅन्ड ब्लेंडर < / strong>\n1 उंब्रन्डेड हॅन्ड ब्लेंडर रुपये अधिक उपलब्ध आहेत. 6,334. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 10,558 येथे आपल्याला ट्रिबेस्ट बाप फ्री पर्सनल ब्लेंडर कॉम्पॅक्ट पाककजे पब 150 उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 17 उत्पादने\nशीर्ष 10उंब्रन्डेड हॅन्ड ब्लेंडर\nट्रिबेस्ट बाप फ्री पर्सनल ब्लेंडर कॉम्पॅक्ट पाककजे पब 150\nसॉस विडे सुपरमे 3 पॅक सीसॉनिंग ब्लेन्डस कॅनेडियन स्टीक कसब 00005\nचेट कॅग७१२ चॅप्पेर्स व्हाईट\nप्रोग्रेसशिवे इंटरनॅशनल ब्लड पास्त्री ब्लेंडर विथ इंटिग्रेटेड कॅलेणींग टॅब\nचॅप्पेर बिग सिल्व्हेरलीने जखहसक २५०व 010\nकेंसोन ब्लेंडर खंबा 0001\nकिटचें किंग वूडलँड हॅन्ड ब्लॅडर 250 वॅट्स\n- मोटर स्पीड 12000 RPM\nतुरबोमिक्स हॅन्ड ब्लेंडर प्लस\nब्लेंडर सिल्व्हेरलीने हखहद्ब २५०व 008\nचॅप्पेर सिल्व्हेरलीने खहसक २५०व 009\nयूरोळीने एल 115 हॅन्ड ब्लेंडर\nहॉन्गक्सिन पोर्टब्ले हॅन्ड ब्लेंडर फॉर लस्सी मिल्क कॉफी एग बेटर मिक्सर बॅटरी परटेड\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/shirts/top-10-striped+shirts-price-list.html", "date_download": "2018-04-24T02:39:28Z", "digest": "sha1:JKMD4CTGZTKH34SUYXKGNXWE4IR5W432", "length": 15856, "nlines": 457, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 स्त्रीपीडा शिर्ट्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nTop 10 स्त्रीपीडा शिर्ट्स Indiaकिंमत\nशीर्ष 10 स्त्रीपीडा शिर्ट्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 स्त्रीपीडा शिर्ट्स म्हणून 24 Apr 2018 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग स्त्रीपीडा शिर्ट्स India मध्ये बआंबूस में s स्त्रीपीडा फॉर्मल शर्ट SKUPDbP1dB Rs. 845 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 10 उत्पादने\nयुनाइटेड कॉलोर्स ऑफ बेनेटतों\nरस 2000 2001 अँड दाबावे\nरस र 500 अँड बेलॉव\nसेमी कट अवे कॉलर\nयुनाइटेड कॉलोर्स ऑफ बेनेटतों में s स्त्रीपीडा सासूल शर्ट\nघपक में s स्त्रीपीडा सासूल शर्ट\nअसय में s स्त्रीपीडा सासूल शर्ट\nऍलन सोलली में s स्त्रीपीडा सासूल शर्ट\nली में s स्त्रीपीडा सासूल शर्ट\nयुनाइटेड कॉलोर्स ऑफ बेनेटतों में s स्त्रीपीडा सासूल शर्ट\nऍलन सोलली में s स्त्रीपीडा सासूल शर्ट\nउकल में s स्त्रीपीडा सासूल शर्ट\nयुनाइटेड कॉलोर्स ऑफ बेनेटतों में s स्त्रीपीडा सासूल शर्ट\nलोकोमोटिव्ह में s स्त्रीपीडा सासूल शर्ट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-beauty-tips/home-made-lipstick-117050900021_1.html", "date_download": "2018-04-24T02:41:24Z", "digest": "sha1:Q46W5JGGWENOUAEZQP2G6BUNVPTRWA7Y", "length": 8231, "nlines": 109, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अरे वा! घरगुती लिपस्टीक तयार करणे इतके सोपे | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n घरगुती लिपस्टीक तयार करणे इतके सोपे\nबाजारात मिळणारे कॉस्मेटिक महाग तर असतातच पण आपल्या स्कीनवर विपरित परिणाम टाकणारे असतात. त्यातून ओठ हे तर सर्वात नाजुक असतात, यावर रोज बाजारातील लिपस्टिक लावली तर ओठ काळे पडू लागतात. म्हणून येथे आम्ही सोपी पद्धत सांगत आहोत ज्याने आपण घरी लिपस्टिक तयार करू शकता.\nसाहित्य: एक बीट, 1/2 कोकोनट ऑइल, 1/2 चमचा मधमाश्यांचे मेण, 1/2 चमचा कोको बटर\nकृती: बिटाचे पातळ काप करून वाळू द्या. डिहायड्रेटरमध्ये हे काप 120 डिग्रीवर 8 तास ठेवून वाळूव शकता. नंतर मिक्सरमधून वाटून पावडर तयार करा.\nमंद आचेवर एका भांड्यात अर्धा ते 1 कप पाणी टाकून त्यात मेण, कोको बटर, कोकोनट ऑइल आणि बीट पावडर मिसळा. चांगले ढवळा. गडद रंगासाठी अधिक पावडर किंवा वाळलेल्या चेरीज वापरू शकता. घट्ट झाल्यावर मऊ कपड्याने गाळून घ्या. लिप कंटेनरमध्ये हे मिश्रण ओतून घ्या. थंड होऊ द्या. आपले लिपस्टिक तयार झाले. हे पूर्ण पणे नैसर्गिक असल्यामुळे ओठ काळे पडणार नाही.\nअॅलर्जी असणार्‍या त्वचेसाठी मेकअप\nया 10 चुकांमुळे तुम्ही दिसता वयस्कर\nत्वचेसाठी वरदान आहे गुलाबाचे तेल\nहिवाळ्यात केस गळतीचे कारण आणि त्याचे उपाय\nकेवळ एक वर्ष वापरायला हवी लिपस्टिक\nयावर अधिक वाचा :\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nअबब, उमेदवाराची संपत्ती 1020.5 कोटी\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट ...\nपोलिसांनी केला 16 नक्षलवाद्यांचा खात्मा\nगडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील ताडगाव जंगलात 16 नक्षलवाद्यांचा पोलिसांनी खात्मा ...\nराष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार यांची निवड झाल्यानंतर पक्षाच्या ...\nशिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nमुंबईतील मालाडच्या कुरार येथे राहणारे शिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत (४६) यांची ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/Vidarbha/Chandrapur/2017/02/25200606/news-in-marathi-tiger-attack-on-farmer.vpf", "date_download": "2018-04-24T03:11:04Z", "digest": "sha1:KXTVYGX3A6W5FTD5CTEZEQNEFMZIJRNL", "length": 13091, "nlines": 244, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nरायगड - महामार्ग दरोडेखोरांना ७ वर्षे सक्त मजुरी व प्रत्येकी ५००० रु. दंड\nमुंबई - जीटीएस विभागाच्या ४ अधिकाऱ्यांना लाच घेण्याच्या आरोपाखाली अटक\nठाणे - कल्याण रेल्वेस्थानकातील फलाटालगतच्या मोकळ्या जागेवरील कचऱ्याला आग\nठाणे - मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीचे काम दोन दिवस पुढे ढकलले\nठाणे - उल्हासनगरमध्ये किरकोळ कारणावरुन मित्राने केली मित्राचीच हत्या\nमुंबई- नाणारचे भूसंपादन रद्द करण्याचा अधिकार देसाईंना नाही - मुख्यमंत्री\nरत्नागिरी- नाणार प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द - उद्योगमंत्री\nनवी दिल्ली- भाजप आणि संघाला संविधानाला हात लावू देणार नाही - राहुल गांधी\nनवी दिल्ली- काँग्रसने संविधानला उद्ध्वस्त केल्याचा अमित शाहांचा आरोप\nनवी दिल्ली- जिवाला धोका असल्याची व्यक्त केली इंद्राणी मुखर्जीने भीती\nमुंबई- राज्यातील ६५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर\nनवी दिल्ली- सानिया मिर्झा होणार आई,ट्विटरद्वारे सानियाने दिली गोड बातमी\nनागपूर- कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदाराच्या मृत्यूची चौकशी करा - आंबेडकर\nवाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू\nचंद्रपूर - जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये असलेल्या मोहर्लीच्या जंगलात ही घटना घडली.\n हातपाय बांधून ८० वर्षीय...\nचंद्रपूर - जागतिक पातळीवरील उन्हाच्या उच्चांकात चंद्रपूरचा\nसूर्य कोपला; चंद्रपूरने गाठला जागतिक स्तरावर...\nचंद्रपूर - गेल्या ३ दिवसांपासून जागतिक स्तरावर तापमानात\nखासगी रुग्णालयात गॅस गळती, जिवीतहानी नाही\nचंद्रपूर - शहरातील डॉ. गुलवाडे प्रसूती रूग्णालयात गॅस गळती\nचंद्रपूरचा 'ताप वाढला, राज्यात पहिला नंबर\nचंद्रपूर - मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा\nगृहनिर्माण अभियंत्याला २ हजारांची लाच घेताना...\nचंद्रपूर - घरकुल बांधकाम निधी मंजूरीसाठी २ हजारांची लाच\nशहरात कँडल मार्च काढून कठुआ, उन्नाव प्रकरणाचा...\nचंद्रपूर - देशाला हादरवून सोडणाऱ्या कठुआ आणि उन्नाव बलात्कार\nखासगी रुग्णालयात गॅस गळती, जिवीतहानी नाही चंद्रपूर - शहरातील डॉ. गुलवाडे प्रसूती\nचंद्रपूर-नागपूर महामार्गावर अपघात, एकाचा मृत्यू, ५ जखमी चंद्रपूर - मारुती सुझुकी ब्रिझाने\n हातपाय बांधून ८० वर्षीय वृद्धाला टाकले तळपत्या उन्हात चंद्रपूर - जागतिक\nजेवणातून सुमारे शंभर जणांना विषबाधा चंद्रपूर - हळदीच्या समारंभातील जेवणातून जवळपास १००\nकुलरचा शॉक लागून ६ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू चंद्रपूर - कुलरचा शॉक लागून एका चिमुकलीचा (वय-\nगृहनिर्माण अभियंत्याला २ हजारांची लाच घेताना अटक चंद्रपूर - घरकुल बांधकाम निधी मंजूरीसाठी\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nगडचिरोलीत सलग दुसऱ्या दिवशीही चकमक, ६ नक्षलवाद्यांचा खात्मा गडचिरोली - अहेरी\nवाढदिवस विशेष : २० वर्षापूर्वी मास्टर ब्लास्टरने दिले होते अनमोल गिफ्ट हैदराबाद -\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida/maharashtra-chess-association-dismissed-22955", "date_download": "2018-04-24T03:24:02Z", "digest": "sha1:P5XRXRYX6GCMZ5IW6QDKUHEXGV6XGJXK", "length": 12528, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "maharashtra chess association dismissed राज्य बुद्धिबळ संघटना बरखास्त | eSakal", "raw_content": "\nराज्य बुद्धिबळ संघटना बरखास्त\nसोमवार, 26 डिसेंबर 2016\nमहाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या अंतर्गत कलहामुळे आम्ही त्यांची संलग्नता रद्द केली आहे. जोपर्यंत त्यांच्यातील संघर्ष संपुष्टात येत नाही, तोपर्यंत बरखास्ती कायम राहील.\n- डी. व्ही. सुंदर, अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे पदाधिकारी.\nमुंबई ः अंतर्गत कलहामुळे अखेर राज्य बुद्धिबळ संघटनेची मान्यता रद्द करून ती बरखास्त करण्याचा निर्णय अखिल भारतीय संघटनेने घेतला. हा संघर्ष जोपर्यंत संपुष्टात येत नाही, तोपर्यंत राज्य संघटनेला पुन्हा \"पटा'वर येता येणार नाही.\nराज्य बुद्धिबळ संघटनेतील गैरव्यवहाराबाबत अखिल भारतीय महासंघाने 12 सप्टेंबरला नोटीस बजावली होती. त्यात नोटिशीला उत्तर देण्यासाठी 15 ऑक्‍टोबरपर्यंतची मुदत दिली होती. राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही मुदत वाढवून घेतली होती. मुदत संपल्यानंतरही काहीही प्रगती झाली नाही, तसेच अंतर्गत कलहामुळे अधिकच तिढा वाढला. त्यामुळे राज्य बुद्धिबळ संघटनेच्या मध्यवर्ती परिषदेने आज झालेल्या बैठकीत महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला.\nअखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेच्या मध्यवर्ती परिषदेच्या बैठकीत महाराष्ट्राचे प्रतिनिधी उपस्थित होते. या निर्णयावर आता तीन महिन्यांनंतर होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब केले जाईल; पण या दरम्यान जर राज्य संघटनेने अंतर्गत वाद संपुष्टात आणले, तर या कारवाईतून सुटका होण्याची शक्‍यताही वर्तवली जात आहे.\nराज्य बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष, तसेच भारतीय संघटनेचे खजिनदार रवींद्र डोंगरे यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या एका पत्रकार परिषदेत याबाबतचा तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले होते. त्याबाबत बैठका होत आहेत; पण अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना नियमानुसारच निर्णय घेईल, असे सांगितले. त्याच वेळी राज्यात गेल्या दोन वर्षांत प्रत्येकी पन्नास स्पर्धा घेतल्या आहेत. स्पर्धा घेणाऱ्यांत महाराष्ट्र सर्वांत आघाडीवर आहे, असाही उल्लेख त्यांनी केला होता.\nसध्या तरी मी या निर्णयावर काहीच प्रतिक्रिया देणार नाही. अध्यक्षांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेऊ.\n- दिलीप पागे, राज्य बुद्धिबळ संघटनेचे सचिव.\nसाखर सात रुपयांनी स्वस्त\nमुंबई - किरकोळ बाजारात साखर सात रुपयांनी स्वस्त झाली आहे. वर्षभर 40 ते 42 रुपये किलोवर असणाऱ्या...\nऊस बिलातून पाणीउपसा कराची वसुली\nकऱ्हाड - साखरेचे दर गडगडल्याने साखर कारखान्यांना एफआरपीची रक्कमही देणे मुश्‍कील बनले आहे. अनेक कारखान्यांनी पहिला हप्ताही दिलेला नाही. त्यामुळे...\nबीबीए विद्यार्थ्यांना हवी लेखापालाची संधी\nपुणे - महाराष्ट्र नगर परिषद सेवा लेखापरीक्षण आणि लेखासेवा या अंतर्गत लेखापाल आणि लेखापरीक्षक पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातील वाणिज्य...\nरखरखतं ऊन अन्‌ उजाड माळरान\nमलवडी - संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळी तालुका म्हणून माणला ओळखले जाते. रखरखतं ऊन व ओसाड-उजाड माळरान असं भयावह चित्र या तालुक्‍यात उन्हाळ्यात सर्वत्र...\nकारभारणींमुळे शिक्षण, आरोग्य, पाण्याचे प्रश्‍न सुटले\nनाशिक - पंचायत राजदिनाचा रौप्यमहोत्सव साजरा होत असताना आजवरच्या ग्रामविकासाचे सिंहावलोकन केल्यास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/manufacturer/info&manufacturer_id=229", "date_download": "2018-04-24T02:30:21Z", "digest": "sha1:6BBZJTGSKM6HT3UUFNIKIAISYC4ML2RP", "length": 3124, "nlines": 75, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Dr. Anjali Soman | डॉ. अंजली सोमण", "raw_content": "\nकै .ह .वि मोटे (१९३२ - १९८४) हे मराठीतील मनस्वी आणि ध्येयवादी असे ख्यातनाम प्रकाशक . मराठी ग्रंथव्यव..\nBhashavidnyan: Varnanatmak Aani Aitihasik| भाषाविज्ञान : वर्णनात्मक आणि ऐतिहासिक\nपारंपरिक भाषाशास्त्र बव्हंशी कालबाह्य ठरले असून त्याची जागा आता आधुनिक भाषाविज्ञानाने घेतली आहे. वर..\nदोन माणसांमध्ये झालेल्या पत्रव्यवहाराचे त्याचे स्वत:चे असे महत्त्व असते. हा पत्रव्यवहार तुमच्याशी ब..\nएखाद्या व्यक्तीचा खाजगी पत्रव्यवहार प्रसिद्ध करणारी पुस्तके मराठीत अतिशय मोजकी आहेत. या ग्रंथात श्र..\nगोविंद बल्लाळ देवल यांच्या ‘संगीत शारदा’ या नाटकाचा पहिला प्रयोग १३ जानेवारी १८९९ रोजी इंदूर येथे झा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.majhimarathi.com/suresh-raina-biography-marathi/", "date_download": "2018-04-24T02:37:09Z", "digest": "sha1:RGHWV6WPPOCJPEQJUMW2EIBVCLIFKTRJ", "length": 14688, "nlines": 107, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "सुरेश रैना यांचे जीवन चरित्र | Suresh Raina Biography in Marathi", "raw_content": "\nआदिवासी क्रांतीकारक बिरसा मूंडा | Birsa Munda History In Marathi\nबेसन शेव बनवायची विधी | Besan Sev Recipe\nबराक ओबामांचे नोबेल पुरस्कार स्विकारतांनाचे भाषण | Barack Obama Speech\nबदामचे गुणकारी फायदे | Benefits of Almonds\nस्वयंपाकासाठी काही खास टिप्स | Kitchen tips in Marathi\nपी.व्ही सिन्धू बॅडमिंटन खेळाडू | Badminton Player PV Sindhu\nसाक्षी मलिक एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू | Wrestler Sakshi Malik Biography\nपिझ्झा बनविण्याची रेसेपी | Pizza Recipe In Marathi\nSuresh Raina – सुरेश रैना हे एक भारतीय क्रिकेटपटू आहेत. डाव्या हाताचे मध्यमक्रमाचे फटकेबाज आहेत. त्यासोबतच ते ऑफ स्पिनर बॉलर म्हणून हि जबाबदारी सांभाळतात.\nयासोबतच ते क्रिकेट जगतातील सर्वोत्तम फिल्डर्स मधून एक आहेत. त्यासोबतच IPL मध्ये आता गुजरात संघाचे कर्णधार आहेत. त्यांनी भारतीय “ब” संघाचे व मुख्य “अ” संघाचे हि नेतृत्व केले आहे. सर्वात कमी वयात नेतृत्व करणारे ते दुसरे कप्तान आहेत.\nतीनही आंतरराष्ट्रीय प्रकारात ते खेळतात. त्यात शतक झळकावनाऱ्या पहिल्या भारतीयांमध्ये ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ते जलदगतीचा प्रकार म्हणजे T20 चे ते दर्जेदार फटकेबाज मानले जातात. आक्रमक अंदाजामुळे त्याचे कसोटी क्रिकेटचे करियर जास्त दिवस टिकले नाही.\nसुरेश ने २००५ साली वयाच्या १९ व्या वर्षी श्रीलंकेविरुद्ध आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यांनी कसोटी क्रिकेटात प्रवेश २०१० म्हणजेच पाच वर्षानंतर याच संघाविरुद्ध केला होता. याच सामन्यात त्यांनी शतक झळकावले होते.\n२०११ मध्ये झालेल्या विश्व कप जिंकणाऱ्या भारतीय संघाचे ते प्रमुख सदस्य होते.\nसुरेश रैना यांचे वडील उत्तर प्रदेश मध्य मुर्दानगर येथील आयुधनिर्माण कारखान्यात उच्च पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या आईचे नाव परवेश रैना आहे.\nउत्तर प्रदेश मधील गाझियाबाद शहरातील राजनगर मध्ये ते राहतात. त्यांचे तीन लहान भाऊ आहेत. दिनेश रैना, नरेश रैना, आणि मुकेश रैना. त्यांना एक मोठी बहिण् सुद्धा आहे. सुरेश रैना यांचा एक लेख २०१२ मध्ये “राहुल द्रविड : टाईमलेस स्टील” या पुस्तकात प्रकाशित केला गेला.\nसुरेश रैना चे करियर\nसन २००० मध्ये रैनाने क्रिकेट खेळण्याचे ठरविले. गाझियाबाद येथील विशेष गव्हर्नमेन्ट स्पोर्ट कॉलेज मध्ये दाखल झाले. त्यानंतर मागे वळून पहिले नाही. उत्तर प्रदेश अंडर – 16 संघाचे कप्तान बनले.\nसन २००२ मध्ये मुख्य निवडकर्त्याच्या नजरेत पडले. वयाच्या १५ व्या वर्षीच ते अंडर – 19 संघात आपले विशेष स्थान बनवून चुकले होते. अंडर – 19 साठी त्यांनी श्रीलंकेविरुद्ध २ अर्धशतकिय डाव खेळले. हा टूर भारताने जिंकला होता.\nत्यानंतर २००३ मध्ये रणजी क्रिकेट मध्ये आसाम विरुद्ध आपला पहिला खेळ खेळले होते. त्यावेळी ते फक्त १६ वर्षाचे होते. त्यानंतर पाकिस्तान टूर मध्ये त्यांनी उत्तम कामगिरी केली.\nया खेळावर निवडकर्त्याची नजर होती. त्यांची नियुक्ती अंडर – 19 च्या वर्ल्ड कप संघासाठी झाली. या वर्ल्ड कप मध्ये त्यांनी 3 अर्धशतके झळकावले. त्यात ३८ चेंडूत ९० धावा त्यांची सर्वोत्तम खेळी होती.\nत्यांना भारतीय चयन समितीद्वारा प्रशिक्षणासाठी बोर्डर-गावस्कर स्कॉलरशिप हि मिळाली आहे. यानंतर २००५ मध्ये एक दिवसीय सामन्यांच्या खेळीत प्रवेश केला.\nश्रीलंकेविरुद्ध एक दिवसीय सामन्यांच्या सिरीज मध्ये त्यांनी 3 अर्धशतकीय डाव खेळत ५३.७५ च्या सरासरीने ६४५ धावा केल्या होत्या.\nसुरेश रैना चे खाजगी जीवन\n3 एप्रिल २०१५ मध्ये सुरेश रैना यांनी बालमैत्रीण प्रियंका चौधरी हिच्याशी विवाह केला. त्यांना एक कन्यारत्न झाले आहे. जिचा जन्म १४ मे २०१६ मध्ये एमस्टरडम, नेदरलंड येथे झाला. मिरुथीया गेंगस्टर या कन्नड चित्रपटासाठी त्यांनी आपला आवाज दिला आहे.\nसुरेश रैना चे उपलब्धी\nT20 मध्ये शतक झळकावनारे तिसरे फटकेबाज फलंदाज\nक्रिकेट मधील तीनही प्रकारात शतक झळकावणारे पहिले भारतीय\nकसोटी प्रकारात पहिल्या सामन्यातच शतक झळकावणारे १२ वे भारतीय फलंदाज\nT20 करियर मध्ये ६००० पेक्षा जास्त धावा करणारे पहिले भारतीय खेळाडू\nIPL मध्ये सर्वाधिक ३००० धावा झळकावणारे पहिले खेळाडू\nIPL मध्ये सर्वाधिक झेल पकडण्याचा रेकॉर्ड त्यांच्याच नावे आहे.\nIPL मध्येच १०० पेक्षा जास्त षटकार मारणारे पहिले भारतीय फलंदाज आणि विश्वातील दुसरे फलंदाज\nIPL सीजन मध्ये ४००० पेक्षा जास्त धावा बनवणारे पहिले व एकमात्र फलंदाज.\nIPL, CLT20 आणि टी20 यामध्ये शतक झळकावणारे पहिले भारतीय फलंदाज.\nIPL च्या इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक फलंदाजी ची सरासरी चा रेकॉर्ड त्यांच्याच नावे आहे.\n४ ऑक्टोबर २०१४ मध्ये CLT20 मध्ये सर्वाधिक धावा झळकावणारे पहिले फलंदाज तेच आहेत.\nIPL संघ चेन्नई सुपरकिंग कडील सर्व सामने ते खेळले आहेत.\nलक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी सुरेश रैना बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्\nPlease :- आम्हाला आशा आहे की हा सुरेश रैना यांचे जीवन चरित्र – Suresh Raina Biography in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुधा.\nनोट : Suresh Raina Biography – सुरेश रैना यांची जीवनी या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.\nपी.व्ही सिन्धू बॅडमिंटन खेळाडू | Badminton Player PV Sindhu\nसाक्षी मलिक एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू | Wrestler Sakshi Malik Biography\nहिंदी चित्रपट सृष्टितील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण | Ajay Devgan Biography\n“माउंटन मन” दशरथ मांझी यांचे जीवनचरित्र | Dashrath Manjhi Story In Marathi\nDashrath Manjhi – दशरथ मांझी यांना “माउंटन मन” या नावानेही ओळखले जाते. त्यांनी सिद्ध केल …\nपी.व्ही सिन्धू बॅडमिंटन खेळाडू | Badminton Player PV Sindhu\nडोळ्यांतील इन्फेक्शन साठी घरगुती उपाय | Home Remedies For Eye Infection\nदिव्यांचा सण दिवाळी बद्दल माहिती | Diwali Information In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/vidhansabha-election-2014/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-114101500011_1.html", "date_download": "2018-04-24T02:58:39Z", "digest": "sha1:J4H2NTGYCT6XAEUKDNZECWXWVWNRAT6A", "length": 9927, "nlines": 126, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "दुपारी एक वाजेपर्यंत झालेले मतदानाची आकडेवारी | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nदुपारी एक वाजेपर्यंत झालेले मतदानाची आकडेवारी\nदुपारी एक वाजेपर्यंत झालेले मतदान, उस्मानाबाद - ३५ टक्के, भंडारा - ३३ टक्के, यवतमाळ - २९.७९ टक्के, हिगोली - ३६ टक्के, औरंगाबाद - ३२.३५ टक्के, पुणे - ३३ टक्के, लातूर - ३७ टक्के, धुळे - ३१. ३७ टक्के, नंदुरबार - ३४. ११ टक्के, अकोला - २४ टक्के, यवतमाळ २९ टक्के, बीड - ३२.७० टक्के, मुंबई २१.६ टक्के, बुलढाणा २८ टक्के, मुंबई उपनगर - २६ टक्के, अमरावती - २८.१५ टक्के, कोल्हापूर - ३२ टक्के, नांदेड - ३५ टक्के, सिंधुदुर्ग - २८ टक्के, सांगली ३७.७० टक्के, वाशिम - २७ टक्के, सातारा - ३४ टक्के, ठाणे - २१.१९ टक्के, गोंदिया - ३९ टक्के.\nमहाराष्ट्र व हरियाणात पंचरंगी लढती मुळे रंगत\n...अन्य़था 'नोटा'चा वापर करा, अण्णा हजारेंचे आवाहन\nचार मतदान यंत्रे सापडली निवडणूक अधिकार्‍या घरी\n‍विदर्भात मतदान केंद्रावर वीज कोसळून एका पोलिसाचा मृत्यु\nचहावाला पंतप्रधान बनू शकतो, तर मी मुख्यमंत्री होणारच- उद्धव ठाकरे\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2014/10/blog-post_6.html", "date_download": "2018-04-24T03:09:00Z", "digest": "sha1:7P6ZSR7MOKHD4XJ4SHBFQ7ODYMJFJ73W", "length": 22969, "nlines": 279, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: विधानसभा २०१४ - महाराष्ट्र कोणाचा !", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nसोमवार, ६ ऑक्टोबर, २०१४\nविधानसभा २०१४ - महाराष्ट्र कोणाचा \nसेना भाजपनी आघाडीच्या विरोधात आघाडी उघडण्याच्या आतच युतीत बिघाडी झाल्यामुळे मागच्या पाच सहा महिन्यात आखलेली रणनिती अचानक बदलावी लागली. आजच्या घडीला भगव्या प्रचाराच्या तोफा दादा व आबावर धडाडताना दिसणार होते पण जागावटपाचा तिढा सुटू न शकल्याने तोफांची तोंड एकमेकांवर रोखण्याची नामुश्की समस्त भगव्या परिवारावर ओढावली. मग कोण गद्दार तर कोण खंडणीखोर ईथून सुरु झालेली चिखलफेक ही थेट शिवाजी महाराजांच्या वाड्यात जाऊन पोहचली. महाराजांच्या दारी दोन्ही गटातल्या भगव्यानी कोण मोठठा शिवभक्त नावाचाही एक खेळ खेळला. हे सगळं करुनही मन न भरल्यामुळे शेवटी गाडी पंतप्रधानावर घसरली व मराठी-भगवे विरुद्ध गुज्जू-भगवे ईथ पर्यंत थयथयाट करुन झाले. या सगळ्या प्रकारातून दोन गोष्टी नमूद झाल्या. एकतरी या भगव्यांकडे ना नितीमत्ता आहे ना एक ठोस राजकीय अजेंडा. कालवर जे एका ताटात बसून कडीभार ओरपत होते आज तेच युती तुटल्यावर एकमेकांचे रक्त ओरपायला निघालेत. अशा लोकांच्या हाती सत्ता देणे कितपत योग्य राहील हे सुजाण मतदाराने ओळखावे. यातला दुसरा मुद्दा असा की जर २५ वर्षातली मैत्री ही मैत्री नव्हती पण ओरपण्याचा अजेंडा होता तर याचा अर्थ असा निघतो की कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधातली ओरोळी सुद्धा तशीच अस्सल खोटी व बनावटी मोहीम होती. म्हणजे भगव्या राजकारण्याना एकूण सत्तेत यायचे आहे हे एकमेव सत्य आहे.\nशिवसेनेच्या एकूण जाहीरातींचा रोख पाहता असे दिसते की महाराष्ट्र हा बाळ ठाकरेंची वयक्तीक संपत्ती असल्याचा सेनेनी गैरसमज करुन घेतला आहे. प्रत्येक भाषणातून ’बाळासाहेबांचा महाराष्ट्र’ असा उल्लेख होताना दिसत आहे. मला प्रश्न पडतो की ज्या बाळ ठाकरेनी हारण्याच्या भितीपोटी साधी नगरसेवकाची निवडणूक कधी लढविली नाही तो बाळ ठाकरे महाराष्ट्राचा कसा काय झाला त्याचे निकष काय आता कोणी म्हणेल की मुंबई-ठाण्यातली महापालीकेची सत्त्ता ठाकरेंमुळेच होती. हे जर खरे असेल तर मग त्याच मुंबई-ठाण्यात जेंव्हा लोकसभा-विधानसभा होत तेंव्हा सेना का बरं सपाटून आपटत असे. कॉंग्रेसच्या अनेक सीटा मुंबईतून अनेक वर्षे अभेद्य राहिल्या याचा अर्थ काय घ्यावा याचा अर्थ एवढाच आहे की मुंबई-ठाण्यातल्या महानगर पालीकेतील सत्ता ही नगरसेवकांच्या स्थानीक नेटवर्कचा कमाल असे. त्यात बाळ ठाकरेचा काहीच करिश्मा नसायचा. पण नगरसेवकाचा हा आवाका लोकसभेच्यावेळी कमी पडायचा व तिथे जनाधार असणा-या नेत्याची गरज भासायची. मग जनाधार नसलेला बाळ ठाकरे येऊन भाषण द्यायचा खरा पण सिटा मात्र कॉंग्रेस मारुन नेत असे. यातून बाळ ठाकरेना कळायचं की आपल्या भाषणाला टाळ्या पडतात मत नाही. अन पालिकेतील सत्तेचे खरे कर्ते स्थानीक पातळीवर राबणारे नगरसेवक असून जनमत उभं करण्यात आपण कमी पडतो हे ठाकरेनी पक्कं ओळखलं होतं. म्हणून बाळ ठाकरेनी उभ्या आयुष्यात निवडणूक लढविण्याची जोखीम उचलली नाही. यातून झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणत स्वत:ची एक भाषणबाज ईमेज कशीबशी राखता आली.\nबरं १९९५ मध्ये सेना सत्तेत आली याचा हवाला देत काही हलदीराम हळकूंड घेऊन रंगोटीदार युक्तीवाद करतात की तो बाळासाहेबांचा करिश्मा होता. बाळासाहेब हे लोकनेते होते वगैरे पटवून देण्याचा प्रयत्न करतात. पण ते हे विसरतात की १९९५ मध्ये सुद्धा युतीला महाराष्ट्रानी बहूमत दिले नव्हते. युतीला एकूण १३८ जागा मिळाल्या होत्या. त्यात सेनेला ७३ तर भाजपला ६५ जागा मिळाल्या होत्या. १४४ च्या आकड्यापासून युती काही पावलं दूर होती. नंतर घोडेबाजार करत युती सत्तेत बसली होती. अन गंमत म्हणजे कॉंग्रेस पक्षाला या निवडणूकीत सर्वा जास्त ८० जागा मिळाल्या होत्या. परसेंटेजमध्ये सुद्धा युती कॉंग्रेसपेक्षा मागेच होती. कॉंग्रेसला एकूण ३१ % मतदान मिळाले होते तर युतीला २९.१९ % (सेना १६.३९% तर भाजप १२.८०%) मत घेऊन सत्तेत बसली होती. ही सगळी आकडेवारी हेच सांगते की महाराष्ट्राने बाळ ठाकरे व त्यांच्या सेनेला कायमच नाकारले आहे. यातली अजून एक बाब अशी की त्या वेळेस कोकणचे लोकनेते नारायण राणे युती सोबत होते. सेनेचा मुंबई बाहेर प्रचार व प्रसार करण्यात भुजबळ व राणे यांचा सिंहाचा वाटा होता. त्यातून सेनेची बांधणी होत गेली व नाव मात्र बाळ ठाकरे यांचे होत गेले. आज ती दोन्ही सिंह सेनेच्या विरोधात डरकाळ्या फोडत मैदानात उतरली आहेत. त्यामुळे सेनेला टिकाव ठरता येईल की नाही ते निकाला नंतरच कळेल.\nयाच्या अगदी उलट पवार साहेब, अजित दादा, आबा, भुजबळ, प्रफुल पटेल अशी अनेक नावं घेता येतील जी खरीखुरी जनाधार असलेली माणसं आहेत. ही लोकं अनेक वर्षांपासून थेट लोकांद्वारे निवडली जात आहेतच पण त्यानी उभे केलेले सदस्यही निवडले जात आहेत. गाव पातळीवर यांचे चाहते व मतदार दिसतात. अनेक वर्षापासून ज्यांच्या कामावर लोकांचा विश्वास आहे अशी अशी ही नेते मंडळी असून मराठी मतदारानी कायम याना सत्तेत पाठविले आहे. पण यातून कोणीही उठून दावा करत नाही की महाराष्ट्र त्यांचा आहे.\nपण ज्यानी कधी साधी नगरसेवकाची निवडणूल जिंकली नाही, कधी विधानसभेची भींत आतून पाहिली नाही. १९९५ मध्ये लोकानी बहूमतापासून दूर ठेवल्यावरही घोडे बाजार करत सत्ता बळकावली असे जनाधार नसलेले पक्षप्रमूख... महाराष्ट्रानी कायम नाकारलेले बहुजन द्वेष्टे बाळ ठाकरे... म्हणे महाराष्ट्र यांचा... कसं काय बुवा महाराष्ट्र हा बाळासाहेबांचा आहे असं म्हणताना उद्धव ठाकरे व समस्त सेना नेत्याला लाजा वाटत नाही. वाटणारही नाही. कारण सेना ही राडेबाज व निर्लज्ज लोकांची संघटना आहे.\nहा महाराष्ट्र फुले-शाहू-आंबेडकरांचा असून येत्या १९ ला महाराष्ट्र कोणाचा ते सेनेला परत एकदा कळेलच.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: विधानसभा २०१४, शिवसेना\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nविधानसभा २०१४ - महाराष्ट्र कोणाचा \nविधानसभा २०१४ - महत्व आंबेडकरी मतदाराचे\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.zeetalkies.com/gossip/-5833.html", "date_download": "2018-04-24T02:52:02Z", "digest": "sha1:H2F4VBQN5Q5Q4EACCVBV3XHKTBFEX4NP", "length": 6442, "nlines": 113, "source_domain": "www.zeetalkies.com", "title": "कट्यार काळजात घुसली टॅाकीज प्रीमियर Zee Talkies latest Gossip online at ZeeTalkies.com", "raw_content": "\nकट्यार काळजात घुसली टॅाकीज प्रीमियर\nआपल्या रुपेरी पडद्यावर आल्यानंतर प्रेक्षकांनी ही कलाकृतीही उचलून धरली. श्रवणीय संगीत, बहारदार अभिनय आणि उत्कृष्ट दिग्दर्शनाने सजलेल्या कट्यार काळजात घुसली या चित्रपटाचा टॅाकीज प्रीमियर रविवार ४ सप्टेंबरला दुपारी १२ .०० वा. व सायंकाळी ७.००वा. प्रसारित होणार आहे.\nदोन घराण्यातील गायकीच्या संघर्षावर कट्यार..चं कथानक आधारित आहे. आपल्या स्वर्गीय सुरांच्या जोरावर पंडितजीना राजगायक होण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे. पंडितजींना मिळणारा हा बहुमान खॉंसाहेबांच्या मनात सलतोय आणि याच इर्षेपोटी ते कुटील डाव रचून हे पद स्वतः मिळवतात. पंडितजींवर झालेल्या या अन्यायाचा बदला घेण्यासाठी त्यांचा शिष्य सदाशिव पुढे येतो आणि मग सुरू होतो सदाशिव आणि खाँसाहेबांमधला संघर्ष.\nकट्यार काळजात घुसली चित्रपट अनेक मातब्बर कलाकारांच्या अभिनयाने सजला आहे. सचिन पिळगावकर, शंकर महादेवन यांच्यासह चित्रपटात सुबोध भावे, अमृता खानविलकर, मृण्मयी देशपांडे, पुष्कर श्रोत्री,साक्षी तन्वर यांच्या भूमिका आहेत.\nप्रसारण - झी टॅाकीज रविवार ४ सप्टेंबर दुपारी १२ .०० वा. व सायंकाळी ७.००वा.\nTags: झी, झी टॅाकीज, झी टॅाकीज रविवार, झी चित्रपट, कट्यार काळजात घुसली, कट्यार काळजात घुसली टॅाकीज प्रीमियर\nतात्यासाहेब शिरवाडकर यांच्या अलौकिक प्रतिभेने विस्तारलेले मराठीतील नाटक म्हणजेच 'नटसम्राट'. नाटकाप्रमाणे चित्रपटाच्या रूपातही प्रेक्षकांसमोर आलेल्या या कलाकृतीला प्रेक्षकांनी आपलसं केलं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-christmas/santa-claus-107122300015_1.html", "date_download": "2018-04-24T02:59:29Z", "digest": "sha1:CJ5JQZ2L2FPCFUEYQ7I37Z2B7RJJX7P3", "length": 12888, "nlines": 133, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सांताक्लॉझ फिनलॅन्डचा रहिवासी | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमुलांचा लाडका सांताक्लॉज फिनलॅन्डच्या लेपलॅन्ड प्रदेशात राहतो. रोवानिमी हे त्याच्या गावाचे नाव. सांताक्लॉज गल्लीत त्याचे ऑफिस आहे इथे त्याला रोज भेटता येतं.\nफिनलॅन्डमध्ये डिसेंबरमध्ये 'कामोस' म्हणजे ध्रुवप्रदेशीय रात्रीचा काळ आहे. या दरम्यान सुर्योदय होतच नाही २४ तासांमध्ये फक्त २ तासांसाठी आकाश थोडेसे उजळते आणि पुन्हा रात्रीसारखा अंधार पडतो पण इथे बाराही महिने ख्रिसमसचे वातावरण असते. कारण सांताक्लॉज येथेच रहातो ना. येथे रेनडियर नावाचे प्राणीही आहेत. त्यांची गाडी सांताक्लॉजचे वाहन आहे. सांताचे मदतनीस 'एल्फ' रोज खेळणी पॅक करायचे काम करत असतात. तापमान शून्याखाली -१० ते -२० डिग्री सेल्सियस असले तरी येथे ख्रिसमसची मजा काही आगळीच असते.\nया सांताला वर्षभर जगभरातून मुलांची पत्रे येतात. त्यांची संख्या जाते जवळजवळ ७ लाखापर्यंत. तरीही प्रत्येकाला तो उत्तर पाठवतो. ही उत्तरेही 'एल्फ' अक्षरात लिहिलेली असतात आणि 'उत्तर ध्रुव पोस्ट ऑफिसचा' शिक्काही त्यावर असतो. इथे दरवर्षी ४-५ लाख लोक सांताला भेटायला येतात.\nयेशू ख्रिस्त : जगाचा आरसा\nख्रिसमस साजरा करण्याची पद्धत\nख्रिसमस कार्डची सुरुवात 172 वर्षांपूर्वी\nक्रिसमस विशेष : 10 प्रकारच्या डिलीशियस केक\nयावर अधिक वाचा :\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...\nTotake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके\nगुलाब सर्वांना प्रिय फूल आहे. याचे अनेक फायदेही आहेत. पण या गुलाबाच्या फुलांचे काही टोटके ...\nकाही नवीन संधी मिळतील. आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती सुखद राहील. अधिकार क्षेत्रात वाढ होईल.\nआपला दृढनिश्चय आणि आत्मविश्वास अधिक चांगल्या रीतीने कार्य करण्यास आपली मदत करेल. गंभीर आणि योजनाबद्ध प्रयत्नांनी आपणास यश आणि आनंद मिळेल.\nशांत राहाण्याचा प्रयत्न करा. पोरकटपणा करणे टाळा नाहीतर इतरांवर चूक प्रभाव पडणे शक्य आहे. आपण जे करण्याची इच्छा ठेवता ते सुरुवातीपासून ठरवून घ्या.\nयोजनांमध्ये परिवर्तन करणे आपणास इतर कार्य करण्यासाठी प्रवृत्त करेल. कार्ययोजनेला अमलात आणण्याचे प्रयत्न करा.\nघरातील वातावरण आनंददायी राहील. आपण आपल्या घराच्या वाढीबाबत काही योजना बनवू शकता. आपल्या आवडीच्या नातलगांना भेटा आणि स्वतःबद्दल त्यांची प्रतिक्रिया मिळवा.\nआर्थिक करारांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. ज्या व्यक्तीकडे फुकट घालवण्यासाठी वेळ आहे त्याचे ऐकण्याचा प्रयत्न करा आणि आपला सल्ला त्याला द्या.\nपैसे मिळवण्याचा एखादा मार्ग आपल्या स्वतःच्या घरातून मिळू शकतो. आपणास काही अधिक जबाबदार्‍या मिळण्याची शक्यता आहे पण आपल्या आत्म-संयंमाचा परिणाम इतरांवर होऊ शकेल.\nजर आपणास आपली नाती जुने झाल्याचे वाटत असेल तर आपल्या नात्यांमध्ये नवे उत्साह भरण्यासाठी आजच्या दिवसाचा उपयोग करा. काही वचन द्या आणि आरोप-प्रत्यारोप किंवा वादविवाद टाळा.\nआजचा दिवस आपल्यासाठी नवी सुरुवात करण्यास किंवा व्यक्तीमत्वाचे ध्येय ठरावण्यास साहाय्यक असू शकतो. आपण जीवनात पाहिजे असलेल्या वस्तुंवर लक्ष द्या व पूर्ण विश्वासाने त्याच्या प्राप्तीचा प्रयत्न करा.\nसुख-शांतीचे वातावरण राहील. मनोविनोदनामध्ये वेळ खर्च होईल. व्यापार-व्यवसाय सहज राहील. कौटुंबिक सभासदांचा सहयोग मिळेल.\nव्यापार व प्रणयाच्या क्षेत्रात यश मिळेल. प्रिय व्यक्तीबरोबर संवाद होईल. आवश्यक कार्य देखील पूर्ण होतील. मित्रांचा अनुकूल सहयोग मिळेल.\nआज आपल्या आयुष्यात आपल्या नातलागांची व मित्रांची चांगली भूमिका रहाणे शक्य आहे. नवीन जोखिम असलेली कार्ये टाळा.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://sonalisb.blogspot.com/2010_05_01_archive.html", "date_download": "2018-04-24T02:36:08Z", "digest": "sha1:VDM2AULHUMNFQXWZS5P4DY6RVNJVAOT7", "length": 15162, "nlines": 79, "source_domain": "sonalisb.blogspot.com", "title": "लिहायचं म्हणून...: May 2010", "raw_content": "\nत्या मोकळ्या जागेच्या एका बाजूला फडणीसवाडा, तर दुसरया बाजूला मातीची जुनी दोन घरं होती. कुठलं घर असेल बरं यातलं मला सांगितलंय त्याप्रमाणे इथेच असायला हवं.\nमी माझ्या वडिलांच्या जन्मगावात त्यांच्या बालपणीच्या खूणा शोधत होते. खूप उत्साह, एक वेगळीच उत्सुकता जाणवत होती. सकाळच्या साडेसहा-सातला आता विचारावं तरी कोणाला समोरच्या मातीच्या घराशी झाडत असलेली एक बाई विचारावं तर लगेच आतही गेली. बाजूच्या झाडाची फुलं तोडत असलेल्या एका वृद्दालाच मग आजोबांच्या नावाचा संदर्भ सांगितला\n- माहितीये का हो तुम्हाला त्यांचं घर इथेच कुठे होतं असं कळलं\nडोळे बारीक करून त्यांनी माझ्याकडे पाहिलं\n- ते संघवाले ना माहिती की, ते तिथंच तर होतं. पण आता जे घर दिसतंय ते आधिचं त्यांचं पाडून बांधलेलं.\nमला वाईटच वाटलं घर बघायला नाही मिळालं म्हणून पण म्हणलं जागा तर कळली.\n- आधी आम्ही इथेच खेळायचो, शाखा भरायची याच मोकळ्या जागेत. माणूस केवळ देशसेवेला वाहिलेला, सगळ्यांना मदत करणारा.\nभरभरून बोलताना अचानक थांबले, कपाळाशी आडवा हात धरून म्हणाले\n- अगं पण तू कोण विचारत आलीस बरी ती\n- मी नात त्यांची.\n छाप बाकी शेम आहे हां\nपरिचयाचं हे वाक्य ऐकून मला हसूच आलं.\n- तुम्ही कुठे राहायला\n- हा बाजूचा आहे ना, तो फडणीसवाडा. आमचाच तो समोरच्या त्या मोठया, जुन्या-पुराण्या वाडयाकडे बोट दाखवून ते म्हणाले.\n- १५० वर्षांच्याही वर होऊन गेलीत. आमचे पूर्वज इथल्या महाराजांच्या पदरी होते. त्यांनीच हा वाडा बांधून दिला. तो लांबचा दगडी हौद आहे ना तिथपावॆतॊ आमचा वाडा पसरलाय. हा वड पाहिलास आम्हा कोणालाच माहीत नाही तो किती जुना आहे.\nआपल्या पारंब्यांचा भार, कोण जाणे कधीपासून, कडेच्या ओढ्यातून सोडून बसलेला तो प्रचंड धीर-गंभीर वड, एखादा पूर्वजच जणू.\nवाडयाचा तो भला मोठा लाकडी दरवाजा, त्याच्या त्या कधीकाळच्या चमकत्या पण आता काळवंडलेल्या पितळी कडया.\n- आता हा दरवाजा बंदच असतो. आधीच्या आमच्या एका पिढीतल्या मुंजीत म्हणे या दरवाजातून हत्ती आत आणला होता. आता कोण यायचंय हो हे छोटं दार वापरात असलं तरी पुरे. आणि या बघ इथे या दोन देवडया. पूर्वी आमचे पूर्वज महाराजांच्या पदरी असताना इथे भालदार-चोपदार असायचे.\nवाडयातून आत आल्या-आल्या डोळ्यात भरत होतं ते त्याचं प्रशस्तपण, खानदानी सौंदर्य मोठया काळ्या दगडांचं, ते पाचखणी आणि ३ मजली बांधकाम, मध्ये मोठा चौक, चार पायरया चढल्यावर मोठी ऒटी, तीवरचा कडीपाटाचा प्रशस्त झोका, एकीतून दूसरया खोलीला जोडणारया, गत-समृद्धीच्या अशा कितीतरी खुणा. ओट्यानंतर मधलं घर, डोळ्यात बोट घातलं तरी कळणार नाही इतकी अंधारी बाळंतिणीची खोली, भलं-मोठ्ठं अंगण. अंगणाच्या बाजूलाच प्रशस्त न्हाणी. आपल्या आजच्या \"बाथरूम\" च्या ४ पट तरी मोठी. अंगणाच्या भिंतीच्या कडेंनी पाणी वाहून जायची दगडी पन्हळींची व्यवस्था. सगळ्या वाडयाचं सांडपाणी त्यातून लांबच्या ओढ्यात सोडण्याची अगदी विचारपूर्वक सोय केलेली.\nपण आता सगळ्यावरच एक जुनाट थर साठलेला\n- काका, काय सुरेख झाडं लावलीयेत हो\n- अगं फार आवड आम्हाला, आधी तर खूप होती. आताशा जमत नाही नीट करायला. एक एक करून गेली मग बरीचशी.\nमागच्या अंगणाच्या कडेने ओळीनं पण आता बंद असलेल्या खोल्या होत्या. बरीचशी पडझड पण झालेली.\n- आता कोणीच नाही या खोल्यातून. आधी कसं भरलं घर होतं अगदी. आता या पडक्या खोल्यांची दुरुस्ती तरी किती करणार आणि इथे राहणार तरी कोण\nबाहेरच्या ओट्यावर खूप आधी एक कारंजं होतं. आता लिंपलेलं ते. ते कारंजं पण एक कमाल कल्पना होती. वाडयाच्या पहिल्या मजल्यावर एक पितळी भांडं होतं, त्यात पाणी टाकलं की ओट्यावरच्या या कारंज्यातून फवारॆ याय़चॆ.\nबाहेर ओट्यावर जुनी चित्रं, फोटो लावले होते. त्या चित्रातले रंग अजूनही ताजे वाटत होते. अतिशय जुन्या काळातले, त्यावेळच्या वेषातले ते फोटो एका वेगळ्याच विश्वात नेत होते. आजोबा फोटोतल्या व्यक्ती, त्यावेळ्ची परिस्थिती याबद्दल सांगताना अगदी रंगून गेले होते. त्यांच्या पूर्वजांची, फोटो नव्हते तेव्हांची चित्रे, आणि त्यांच्या आई-वडिल, आजी-आजोबांचे फोटो, त्यांचा स्वत:चा मुंजीतला फोटो...\n- हा बघ मी, माझा भाऊ आणि ही माझी मावशी. बालविधवा आहे. आमच्या आई-वडिलांनी तिला नंतरचे हाल टाळायला म्हणून स्वत:बरोबर आणलं, शिकवलं. अनेक सन्मान घेत मुख्याध्यापक म्हणून मावशी निवृत्त झाली. आत्ता मागे होती ना तीच ती. ८५ ची आहे आता.\nरमून गेले होते ते अगदी.\n- पण आता काय आहे की कोणालाच हे फोटो घरी नको असतात. मग टाकतात आणून इकडे. आम्ही म्हातारा-म्हातारी बसलोय संभाळत हॆ सगळं तो वरचा पडका मजला पाहिलास तो वरचा पडका मजला पाहिलास वापरात राहावं म्हणून एकांना शिकवणीचे वर्ग चालवायला दिला. कसलं काय... वाट लावली सगळी. बघ, बाकडी पडलीत अजून. सगळी धूळ आणि कबाडी.\n- मग काही दुरुस्ती\nमाझं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच निश्वासून ते म्हणाले...\n- भाऊबंदकी... सगळीजणं आता पांगली, काम-उद्योगासाठी पुण्या-मुंबईककडे गेली, ती तिकडेच स्थायीक झाली. आता कोणी या वाड्याच्या दुरुस्तीला पैसे दयायला तयार नाही. त्यांचंही बरोबर आहे म्हणा. म्हणतात, तुम्ही तरी काय करताय, विका आता हा पडका वाडा, जागा डॆवलप करा, आमचा वाटा आम्हाला द्या. आपण सगळेच मोकळे. बरं जुन्या जतनाला सरकारी मदतही नाही. वाईट वाटतं, हे सगळं पाडायचं, आपल्याच हातांनी मिटवायचं म्हणजे. नवं बांधून पैसा मिळेल, धडधाकट घरही मिळेल, पण ही वाडयाची शान त्यात असणार आहे का पण मग मी तरी किती तगवणार हे सगळं पण मग मी तरी किती तगवणार हे सगळं मला एकट्याला नाही जमत. इच्छा लाख आहे पण तेवढी शक्ती नाही, सत्ता नाही आणि पैसाही नाही. आता राहतो तो भाग तगवलाय लाकडी पटट्या ठोकून, पण ते तरी किती टिकणार आहे असं मला एकट्याला नाही जमत. इच्छा लाख आहे पण तेवढी शक्ती नाही, सत्ता नाही आणि पैसाही नाही. आता राहतो तो भाग तगवलाय लाकडी पटट्या ठोकून, पण ते तरी किती टिकणार आहे असं\n१५० वर्षांहून जास्त काळाचा भार घेउन उभ्या असलेल्या त्या लाकडी तुळया खरंच खूप वाकल्या होत्या.\n- हे फ़िल्मवाले शुटींगला वाडा मागतात, वाटलं तेवढंच उत्पन्न. पण ते हवा तेवढाच भाग दुरुस्त करतात. हा आमचा एवढा सुरेख पितळी फुलांचा झोका ... त्याचा तेवढा शुटींगमधे दिसणारा कोपराच पॊलिश करतात. काम झालं, पसारा टाकला की गेले. मग आता मीपण त्या लोकांना वाडा देतच नाही शुटींगला.\nवाडा दाखवण्य़ाचा त्यांचा उत्साह आता थंडावला होता. मलाही काय बोलावं सुचॆना. आजी दाराशी येऊन थांबल्या होत्या, चहा-नाश्त्याचा आग्रह करायला.\n- साखरच दया फक्त हातावर थोडी,\nआजींनी कुंकू लावलं. मी दोघांनाही वाकून नमस्कार केला.\nआजोबा म्हणाले - तुमच्या पिढीतलं कोणी अजून विचारतंय, माझं या वाडयाचं कौतुक एवढं ऐकून घेतंय, बरं वाटलं. नाहीतर कोण येतंय इथे\nमघाच्या लाकडी दारापर्यन्त सोडायला आले ते.\n- ये हो परत. पण तेव्हा इथे हा वाडा नसेलही कदाचित\n- सोनाली सुहास बेंद्रे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/NorthMaharashtra/Jalgaon/2017/03/18130106/News-In-Marathi-Banana-Get-good-rate-in-jalgaon.vpf", "date_download": "2018-04-24T03:08:03Z", "digest": "sha1:JQGDQ3R4IHLEVPQ6RFHH5GO6ROGWSPFH", "length": 11463, "nlines": 230, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "जळगावच्या केळीला मिळतो प्रतिक्विंटल पंधराशे रुपये दर !", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nरायगड - महामार्ग दरोडेखोरांना ७ वर्षे सक्त मजुरी व प्रत्येकी ५००० रु. दंड\nमुंबई - जीटीएस विभागाच्या ४ अधिकाऱ्यांना लाच घेण्याच्या आरोपाखाली अटक\nठाणे - कल्याण रेल्वेस्थानकातील फलाटालगतच्या मोकळ्या जागेवरील कचऱ्याला आग\nठाणे - मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीचे काम दोन दिवस पुढे ढकलले\nठाणे - उल्हासनगरमध्ये किरकोळ कारणावरुन मित्राने केली मित्राचीच हत्या\nमुंबई- नाणारचे भूसंपादन रद्द करण्याचा अधिकार देसाईंना नाही - मुख्यमंत्री\nरत्नागिरी- नाणार प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द - उद्योगमंत्री\nनवी दिल्ली- भाजप आणि संघाला संविधानाला हात लावू देणार नाही - राहुल गांधी\nनवी दिल्ली- काँग्रसने संविधानला उद्ध्वस्त केल्याचा अमित शाहांचा आरोप\nनवी दिल्ली- जिवाला धोका असल्याची व्यक्त केली इंद्राणी मुखर्जीने भीती\nमुंबई- राज्यातील ६५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर\nनवी दिल्ली- सानिया मिर्झा होणार आई,ट्विटरद्वारे सानियाने दिली गोड बातमी\nनागपूर- कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदाराच्या मृत्यूची चौकशी करा - आंबेडकर\nजळगावच्या केळीला मिळतो प्रतिक्विंटल पंधराशे रुपये दर \nजळगाव - उत्पादन अधिक असल्यास क्विंटलमागे दीडशे ते दोनशे रुपये प्रतिक्विंटल भाव मिळणाऱ्या केळीला सध्या चांगले दिवस आले आहेत. सध्या जळगावच्या केळीला प्रतिक्विंटल पंधराशे रुपये दर मिळत आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे.\nडॉ. आंबेडकर जयंती मिरवणुकीत गिरीश महाजनांनी लेझीमच्या तालावर धरला ठेका जळगाव - महामानव डॉ.\nजळगावात गाजावाजा करून सुरू केलेली विमानसेवा खंडित जळगाव - मोठा गाजावाजा करून पालकमंत्री\nजामनेर नगरपरिषदेवर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची एकहाती सत्ता जळगाव - जामनेरमध्ये\nअंजली दमानिया अडचणीत; खडसेंनी ठोकला १० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा जळगाव - माजी महसूलमंत्री\nसीसीटीव्हीवरील कपडा पडला आणि पितळ उघडं जळगाव - म्हणतात ना खोट कधीच लपत नाही, अशीच काहीशी\nखिशातच मोबाईलचा स्फोट, तरुण गंभीर जखमी जळगाव - मोबाईल जेवढा सोयीचा असतो तेवढा तो\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nसरकार स्थापनेसाठी कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाही - देवेगौडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://sonalisb.blogspot.com/2009/03/blog-post.html", "date_download": "2018-04-24T02:29:05Z", "digest": "sha1:D524Y7P6222RFO36YYWW5M6ZKYVRBKUU", "length": 7958, "nlines": 92, "source_domain": "sonalisb.blogspot.com", "title": "लिहायचं म्हणून...: बालप्रश्न", "raw_content": "\nरात्री झोपायच्या आधीचा गोष्टींचा कार्यक्रम रंगात आला होता. एका छानशा पुस्तकातल्या गोष्टी वाचून त्याला कळेलसं रूप देउन मी कृष्णाला सांगत होते. म्हणजे माझ्या साडेचार वर्षांच्या मुलीला. दिवसभर बाहेर असणारया आम्ही तिच्यासाठी रोज करण्याच्या गोष्टींतली ही एक.\nतर त्यातल्या आपल्या सहा मुलांना एकटीने वाढवणारया आईची गोष्ट ऐकून अचानकच कृष्णा मला म्हणाली, \"आई तू आणि बाबा पण एकदा म्हातारे होणार ना\n\"आणि मग तुम्ही star पण होणार\n\"अगं किती विचार करतेस बाळ चल मी तुला एक गंमत सांगते.\"\n\"पण सांग ना आई असंच असतं ना\nआणि मग मी काही बोलायच्या आतच माझ्याकडे एकटक बघत ती मला म्हणाली,\n\"आई मग मी एकटीच राहणार का ग\nमला पोटात मोठा खड्डा जाणवला. माझ्या मनात अधूनमधून उठणारा विचार शब्दात माझ्यासमोर आला होता. आमच्या तिघांच्याच घरात, रात्रीच्या शांत वेळेत, आम्हा मायलेकीतला संवाद खूप अस्वस्थ करणारा होता. तिच्या वयापेक्षा खूप जास्त एकचित्ततेनं ती माझ्याकडे पाहात होती. तिच्याकडे पाहताना मला जाणवलं की ही वेळ काही खोटं सांगून मारून नेण्याची नव्हती. मला याआधी इतकं शब्दरहित कधीचं वाटलं नव्हतं. पण उत्तर देण्यात उशीर करून चालणार नव्हता. नाहीतर मी तिचा विश्वास गमावला असता.\nमी मनातले सगळे विचार बाजूला केले. चित्त पूर्ण एकाग्र केलं, माझ्या मनाचा सगळा सच्चेपणा आणि आत्मविश्वास एकवटला आणि तिला म्हणलं, \"नाही गं बाळा, तू कध्धीच एकटी नसणार. तू मोठ्ठी होशील, खूप शिकून माझ्यासारखी office ला जाशील. आणि तुझ्याबरोबर तुझा नवरा असेल, तुला छोटी-छोटी बाळं होतील.\"\nमाझा सच्चेपणा माझ्या डोळ्यातून तिच्यापर्यंत पोहोचला. तिच्या डोळ्यातली एकटेपणाची भिती कमी झाली. आता तिथे उत्सुकता होती.\nती मला म्हणाली, \"२-३ बाळं\nमला थोडं हसू आलं. \"हो.\"\n\"कुणाच्या पोटातून बाहेर येणार माझ्या नवरयाच्या\n\"नाही गं बाळा. बाळं ना फ़क्त girls च्याच पोटातून बाहेर येउ शकतात. आणि मग ते दोघं आई बाबा आपल्या बाळावर खूप प्रेम करतात.\"\n\"आई, मग मी तेव्हा एक puppy पण आणणार.\"\nमला हसू आलं, आत्ता जे नाही ते सगळं तिला तिच्या राज्यात करायचं होतं.\n\"आणि अगं आपला दादू, मुक्ताताई, ओमभय्या सगळे असतीलच की तुझ्याबरोबर.\"\nपरिचयातली आत्ये-मामे भावंडांची नावं ऐकून तिचा चेहरा काय फ़ुलून आला. खोडकर होऊन डोळे अगदी बोलू लागले.\n\"आणि आई शुभंकर दादा पण, मला तो खूप आवडतो.\"\n\" आता सगळ्या शंकांचं समाधान होऊन, आश्वस्त होऊन ती माझ्या कुशीत शिरली. तिच्या केसांचा वास घेत मी थोड्या वेळ शांत पडून राहिले.\n\"अगं आणि आपल्या सर्वांवर लक्ष ठेवणारा बाप्पा असतोच की. तो तुला कधीच एकटं पडून देणार नाही. हो की नाही\nमी बहुतेक मलाच समजवत होते. कारण माझी चिमणी तर निवांत होऊन केव्हाच झोपून गेली होती.\n- सोनाली सुहास बेंद्रे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.majhimarathi.com/category/history/marathi-history/", "date_download": "2018-04-24T02:40:27Z", "digest": "sha1:DBOPLQRA5JFHS5RPJ2H5M3RZT2Z4X6LE", "length": 7792, "nlines": 64, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "Marathi History Archives - MajhiMarathi", "raw_content": "\nआदिवासी क्रांतीकारक बिरसा मूंडा | Birsa Munda History In Marathi\nबेसन शेव बनवायची विधी | Besan Sev Recipe\nबराक ओबामांचे नोबेल पुरस्कार स्विकारतांनाचे भाषण | Barack Obama Speech\nबदामचे गुणकारी फायदे | Benefits of Almonds\nस्वयंपाकासाठी काही खास टिप्स | Kitchen tips in Marathi\nपी.व्ही सिन्धू बॅडमिंटन खेळाडू | Badminton Player PV Sindhu\nसाक्षी मलिक एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू | Wrestler Sakshi Malik Biography\nपिझ्झा बनविण्याची रेसेपी | Pizza Recipe In Marathi\nमहाकालेश्वर ज्योतिर्लिंगचा इतिहास | Mahakaleshwar Temple History in Marathi\nमहाकालेश्वर ज्योतिर्लिंग – Mahakaleshwar Temple History हिंदू धर्मीय महादेव भगवान शिवाच्या मंदिरापैकी एक आहे तर भगवान शिवाच्या प्रमुख बारा ज्योतिर्लिंग मधील एक आहे. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग भगवान शिवाचे सर्वात पवित्र स्थान हि मानले जाते. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मध्यप्रदेश येथील उज्जैन येथे स्थापित आहे. महाकालेश्वर मंदिर रुद्र सागर सरोवराच्या किनारी आहे. असे म्हटले …\nSanchi Stupa – सांचीचा विहार महान स्तूपासाठी प्रसिध्द मानल्या जाते. भारताच्या मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यात साची शहरात हे महान स्तूप अस्तित्वात आहे. भोपाळपासून उत्तर-पूर्व मध्ये ४६ किलोमीटर अंतरावर आहे. सांची स्तुपाचा निर्माण महान सम्राट अशोक यांच्या पत्नी देवीने पूर्ण करून घेतला होता. देवी हि विदिशा येथील एका व्यापाऱ्याची कन्या होती. …\nहडप्पा संस्कृतीमधील एक नगर धोलाविरा चा इतिहास | Dholavira History\nधोलाविरा – Dholavira भारतातील गुजरात प्रांतातील कुतच जिल्ह्यातील भचाऊ तालुक्यातील खादिरबेट या गाव परिसरातील जागेस म्हटले जाते. हे गाव राधान्पूर येथून १६५ कि.मी. दूर आहे. स्थानिक लोक यास फोटडा टिंबा असे म्हणतात. याचा अर्थ प्राचीन ऐतिहासिक घाट परिसर असा होतो. या ठिकाणी भारतातील प्रमुख प्राचीन इंडस घाट सभ्यता व हडप्पा …\nकुतुबुद्दिन ऐबक / Qutubuddin Aibak हे मध्यकालीन भारताचे शासक होते.ते दिल्ली या जहागिरीचे शासक सुद्धा होते. ते गुलाम बक्ष यांच्या आधीचे सुलतान होते. ऐबक समुदाय मुळचे तुर्कस्थानचे.ते फक्त्त १२०६ ते १२१० पर्यंत चार वर्षे सुलतान होते. कुतुबुद्दिन ऐबक यांचा इतिहास / Qutubuddin Aibak History In Marathi एका काझी ने कुतुबुद्दिन …\nविशाल बौद्ध मठ नालंदाचा इतिहास | Nalanda History In Marathi\nनालंदा / Nalanda येथील प्रशंसित महाविहार हे एक विशाल बौद्ध मठ आहे ज्याचे निर्माण भारतीय मगध (सध्याचे बिहार) साम्राज्याने केले होते. हि जागा बिहार शरीफ नगर पासून पटना येथून दक्षिणेस ९५ किलोमीटर दूर आहे. सातव्या शतकापासून ते १२ व्या शतकापर्यंत अभ्यासाचे मोठे केंद्र होते. यासोबतच उनेस्कोने जाहीर केलेली वर्ल्ड हेरीटेज साईट …\nचमचमीत चकली बनविण्याची विधी | Chakli Recipe In Marathi\nदातांचे स्वास्थ चांगले ठेवण्यासाठी काही उपाय | Teeth Care Tips In Marathi\nभ्रामरी प्राणायाम कसे करावे | Bhramari Pranayam in Marathi\nराष्ट्रकवी रामधारीसिंह दिनकर यांचे जीवनचरित्र | Ramdhari Singh Dinkar Biography in Marathi\nदिव्यांचा सण दिवाळी बद्दल माहिती | Diwali Information In Marathi\nपी.व्ही सिन्धू बॅडमिंटन खेळाडू | Badminton Player PV Sindhu\nदिव्यांचा सण दिवाळी बद्दल माहिती | Diwali Information In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://tyaa-kavitaa.blogspot.com/2011/08/blog-post_5718.html", "date_download": "2018-04-24T03:11:21Z", "digest": "sha1:4EVQIGJ32OFBDSE7NFBG2PTNY6GX44FJ", "length": 7153, "nlines": 110, "source_domain": "tyaa-kavitaa.blogspot.com", "title": "’त्या’ कविता: सप्रेम द्या निरोप- आरती प्रभू", "raw_content": "\nनिखळ, ख-याखु-या कविता पूर्ण समजायच्याही कितीतरी आधी आपल्याशी संवाद साधतात\nसप्रेम द्या निरोप- आरती प्रभू\nतो एक वृद्ध माळी गेला पिकून आहे\nनिद्रीस्त शांतकाय आता पडून आहे\nगुंफून शेज त्याची हळूवार पाकळ्यांनी\nहा वेल मोग-याचा पानी मिटून आहे\nअंगावरी कळ्यांची पसरून शाल गेला\nसारा गुलाब आता रोखून श्वास आहे\nजा‌ईजु‌ई बसून कोन्यांत दूर कोठे\nअस्फुट गीत मंद हूरहूर बोलताहे\nवनवेळू वाजताहे एकांतकिर्र ऐसा\nमाळीच की अखेरी निश्वास टाकताहे\nवाजून मेघ जातो घननीळसा विरून\nसर्वत्र तो भरून गंभीर नाद आहे\nबोले अखेरचे तो: आलो इथे रिकामा\n\"सप्रेम द्या निरोप, बहरून जात आहे\"\nया ब्लॉगवरील कविता कॉपी-पेस्ट करता येणार नाहीत.\nआपणांस या कविता विनासायास, कुठलेही कष्ट न घेता आंतरजालावर एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याच्या बदल्यात आपण किमान कवितांच्या बाबतीत तरी कॉपी-पेस्टची अंगवळणी पडलेली सवय बाजूला ठेवावी असे संग्राहकाला वाटते.\nकविता सरसकट कॉपी-पेस्ट करणं टाळा.\nसुमारे साडे-तीनशेच्यावर कविता टा‌ईप करताना संग्राहकाने इन्व्हेस्ट केलेला वेळ, श्रम याचसाठी आहेत की तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा.\nकाही शंका असल्यास कमेंट लिहा, प्रश्न विचारा- त्यांची उत्तरं देण्याचा यथाशक्ती, यथामती प्रयत्न केला जा‌ईल.\nएखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, टा‌ईप करा. कवितेचं ते खरंखुरं हस्तांतरण असेल.\nकॉपी-पेस्ट्चा शॉर्टकट चोखाळू नये.\nआपण रसिक आहात, आपल्याकडून हे अपेक्षित नाही.\nअरविंद वामन कुलकर्णी (1)\nगजानन माधव मुक्तिबोध (1)\nभिलोरी बोलीतील कविता (3)\nमलिका अमर शेख (6)\nवि. दा. सावरकर (1)\nशमशेर बहादूर सिंग (2)\nश्री. कृ. कोल्हटकर (1)\nहरिवंश राय बच्चन (1)\nएक बार वक्त से, लम्हा गिरा कहीं\nवहॉं दास्तां मिली, लम्हा कहीं नहीं\nहे लम्हें वेचून जपण्याकरताच मी लिहिते, लिहीत राहीन.\n’त्या’ कवितांचा संग्रह करण्यातून संग्राहकाला कोणताही आर्थिक लाभ नाही. संग्राहक आर्थिक लाभाकरिता या कवितांचा वापर करत नाही; आणि, तसे करण्यास कोणालाही प्रोत्साहन देत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://tyaa-kavitaa.blogspot.com/2012/04/blog-post_04.html", "date_download": "2018-04-24T03:11:27Z", "digest": "sha1:E3UUUOYK4HQXHUO4C3P5EJBKQJ5RPRUZ", "length": 6359, "nlines": 105, "source_domain": "tyaa-kavitaa.blogspot.com", "title": "’त्या’ कविता: पक्ष्यांचे लक्ष थवे- ना.धों.महानोर", "raw_content": "\nनिखळ, ख-याखु-या कविता पूर्ण समजायच्याही कितीतरी आधी आपल्याशी संवाद साधतात\nपक्ष्यांचे लक्ष थवे- ना.धों.महानोर\nघन वाजत गाजत ये, थेंब अमृताचे.\nया ब्लॉगवरील कविता कॉपी-पेस्ट करता येणार नाहीत.\nआपणांस या कविता विनासायास, कुठलेही कष्ट न घेता आंतरजालावर एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याच्या बदल्यात आपण किमान कवितांच्या बाबतीत तरी कॉपी-पेस्टची अंगवळणी पडलेली सवय बाजूला ठेवावी असे संग्राहकाला वाटते.\nकविता सरसकट कॉपी-पेस्ट करणं टाळा.\nसुमारे साडे-तीनशेच्यावर कविता टा‌ईप करताना संग्राहकाने इन्व्हेस्ट केलेला वेळ, श्रम याचसाठी आहेत की तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा.\nकाही शंका असल्यास कमेंट लिहा, प्रश्न विचारा- त्यांची उत्तरं देण्याचा यथाशक्ती, यथामती प्रयत्न केला जा‌ईल.\nएखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, टा‌ईप करा. कवितेचं ते खरंखुरं हस्तांतरण असेल.\nकॉपी-पेस्ट्चा शॉर्टकट चोखाळू नये.\nआपण रसिक आहात, आपल्याकडून हे अपेक्षित नाही.\nअरविंद वामन कुलकर्णी (1)\nगजानन माधव मुक्तिबोध (1)\nभिलोरी बोलीतील कविता (3)\nमलिका अमर शेख (6)\nवि. दा. सावरकर (1)\nशमशेर बहादूर सिंग (2)\nश्री. कृ. कोल्हटकर (1)\nहरिवंश राय बच्चन (1)\nएक बार वक्त से, लम्हा गिरा कहीं\nवहॉं दास्तां मिली, लम्हा कहीं नहीं\nहे लम्हें वेचून जपण्याकरताच मी लिहिते, लिहीत राहीन.\n’त्या’ कवितांचा संग्रह करण्यातून संग्राहकाला कोणताही आर्थिक लाभ नाही. संग्राहक आर्थिक लाभाकरिता या कवितांचा वापर करत नाही; आणि, तसे करण्यास कोणालाही प्रोत्साहन देत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://tyaa-kavitaa.blogspot.com/2015/12/blog-post_42.html", "date_download": "2018-04-24T03:12:43Z", "digest": "sha1:C7ZPYIO7VORHMCIKIXF6A52HGLZBZY4W", "length": 7034, "nlines": 116, "source_domain": "tyaa-kavitaa.blogspot.com", "title": "’त्या’ कविता: पांढरे हत्ती- ग्रेस", "raw_content": "\nनिखळ, ख-याखु-या कविता पूर्ण समजायच्याही कितीतरी आधी आपल्याशी संवाद साधतात\nत्या गूढ उतरत्या मशिदी\nमग डोंगर उचलून धरले;\nअस्थींचे झुंबर फुटलें …\nपांढरे शुभ्र हत्ती मग\nते जिथे थांबले होते\nते वृक्ष पांढरे झाले...\nया ब्लॉगवरील कविता कॉपी-पेस्ट करता येणार नाहीत.\nआपणांस या कविता विनासायास, कुठलेही कष्ट न घेता आंतरजालावर एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याच्या बदल्यात आपण किमान कवितांच्या बाबतीत तरी कॉपी-पेस्टची अंगवळणी पडलेली सवय बाजूला ठेवावी असे संग्राहकाला वाटते.\nकविता सरसकट कॉपी-पेस्ट करणं टाळा.\nसुमारे साडे-तीनशेच्यावर कविता टा‌ईप करताना संग्राहकाने इन्व्हेस्ट केलेला वेळ, श्रम याचसाठी आहेत की तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा.\nकाही शंका असल्यास कमेंट लिहा, प्रश्न विचारा- त्यांची उत्तरं देण्याचा यथाशक्ती, यथामती प्रयत्न केला जा‌ईल.\nएखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, टा‌ईप करा. कवितेचं ते खरंखुरं हस्तांतरण असेल.\nकॉपी-पेस्ट्चा शॉर्टकट चोखाळू नये.\nआपण रसिक आहात, आपल्याकडून हे अपेक्षित नाही.\nअरविंद वामन कुलकर्णी (1)\nगजानन माधव मुक्तिबोध (1)\nभिलोरी बोलीतील कविता (3)\nमलिका अमर शेख (6)\nवि. दा. सावरकर (1)\nशमशेर बहादूर सिंग (2)\nश्री. कृ. कोल्हटकर (1)\nहरिवंश राय बच्चन (1)\nएक बार वक्त से, लम्हा गिरा कहीं\nवहॉं दास्तां मिली, लम्हा कहीं नहीं\nहे लम्हें वेचून जपण्याकरताच मी लिहिते, लिहीत राहीन.\n’त्या’ कवितांचा संग्रह करण्यातून संग्राहकाला कोणताही आर्थिक लाभ नाही. संग्राहक आर्थिक लाभाकरिता या कवितांचा वापर करत नाही; आणि, तसे करण्यास कोणालाही प्रोत्साहन देत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://gangadharmute.wordpress.com/2011/09/03/dewabappa/", "date_download": "2018-04-24T03:00:33Z", "digest": "sha1:LRXY2QKCPDPCEVOUJC2SDZGV3WIJWIFU", "length": 59968, "nlines": 575, "source_domain": "gangadharmute.wordpress.com", "title": "बरं झालं देवाबाप्पा | रानमोगरा", "raw_content": "\n‘सकाळ’ने घेतली ‘रानमेवा’ ची दखल.\nप्रा. मधुकर पाटील, बोरीवली (पश्चिम), मुंबई\nअभिप्राय : डॉ मधुकर वाकोडे\nशरद जोशी यांचे हस्ते सत्कार\nनागपुरी तडका – अभिवाचन\nसरकारची होळी – स्टार माझा बातमी\nसत्कार समारंभ : आर्वी (छोटी)\n← उद्दिष्ट, चोरी आणि आयुष्य ……\nशेतकरी संघटक-६ सप्टेंबर २०११ →\nदोन दिवसापूर्वी मी एका वृत्तपत्राच्या कार्यालयात गेलो होतो. तिथे काही अनोळखी राजकीय मंडळी बसली होती. माझ्या छातीवरचा बिल्ला बघून चर्चेला तोंड फुटले. तसा हा नेहमीचाच प्रकार आहे. बिल्ला बघितल्याबरोबर काही विशिष्ट लोकांच्या टाळक्यात प्रसुतीवेदनेच्या कळा उठायला लागतात आणि शेतकरी संघटना व शरद जोशी यांच्याविषयी काहीतरी खोचक वाक्य प्रसवल्याशिवाय त्यांचे मन काही शांत होत नाही. लालबिल्लेवालेसुद्धा शरद जोशी नावाच्या जागतिक दर्जाच्या विद्यापीठाचे विद्यार्थी असल्याने तितक्याच ताकदीने त्यांचे वार परतवून लावत असतात. विषय आर्थिक असो की सामाजिक, मुद्दा धोरणात्मक असो की तार्किक, शेतकरी संघटनेच्या पाईकाजवळ शेतीच्या अर्थकारणाची जेवढी खोलवर जाणीव आहे तेवढी क्वचितच कुणाकडे असेल. चार वर्ग शिकलेले शेतकरी संघटनेचे पाईक मोठमोठ्या अर्थतज्ज्ञांना निरुत्तर करू शकतात, हे जवळजवळ सर्वमान्य झाले आहे.\nतर झाले असे की, चर्चेला सुरवात झाली. खरं तर या चर्चेला चर्चेपेक्षा वादविवाद स्पर्धेचे नाव देणे अधिक योग्य राहील. केंद्रसरकारची धोरणं कशी शेतकरी हिताची आहे, कापूस निर्यातबंदीचा निर्णय कसा ग्राहकांच्या हिताचा आहे, हे तो माझ्यावर बिंबवण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु त्या समर्थनार्थ तो ज्या मुद्द्याचा आधार घेत होता ते मुद्दे एवढे तकलादू होते की माझ्या एकाच उत्तराने तो गारद व्हायचा. त्या उत्तरावर प्रतिप्रश्न करण्यासाठी त्याच्या जवळ काहीच उरत नसल्याने मग तो लगेच दुसरा मुद्दा पुढे रेटायचा. सरतेशेवटी केंद्रसरकारच्या धोरणांची बाजू घेऊन आपला टिकाव लागणार नाही हे लक्षात आल्यावर मग चक्क वैयक्तिक पातळीवर घसरणे आणि शरद जोशींवर टीका करणे ही बहुतेकांना सवयच असते तसाच तोही घसरला. पण इथेही त्याचा टिकाव काही लागला नाही. शेवटी युद्धात हार पत्करल्याच्या मानसिकतेने शस्त्र खाली ठेवावीत, अशा हावभावाने त्याने कान पाडले आणि चर्चा संपली.\nविचारांचे आदानप्रदान करण्यासाठी चर्चा करावयाची असते. चर्चेतून जे सकस, चांगले, अधिक तार्किक असेल ते स्वीकारायचे असते. आपल्या मनातील अर्धवट किंवा कोणत्याही निष्कर्षाप्रत न पोचलेल्या विचारांना अधिक तर्कसंगत करण्यासाठी किंवा एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करण्यासाठी चर्चा हे प्रात्यक्षिकासारखे माध्यम ठरू शकते. वादविवादातून आपण जोपासलेल्या विचारांची खोली पडताळण्याची संधी निर्माण होते. चर्चा ही समुद्रमंथनासारखी असते. प्रचंड समुद्रमंथनानंतर जे काही विष किंवा अमृत निघेल तेव्हा त्यातील काय स्वीकारायचे आणि काय अव्हेरायचे, याचा विवेकाच्या आधाराने सारासार विचार करून मग त्यापुढील निर्णय घ्यायचे असतात.\nपरंतु, दुर्दैवाने असे फारसे घडताना दिसत नाही. बहुतांश चर्चा एकतर जिंकण्याच्या, फड गाजवण्याच्या किंवा आपापले घोडे दामटण्याच्या उद्देशानेच केल्या जातात. विधानभवन आणि संसदही याला अपवाद नाही. एखाद्या विधेयकावर किंवा धोरणात्मक मसुद्यावर सांगोपांग चर्चा झाली आणि त्या चर्चेला अनुरूप असे धोरण आखले गेले, असेही फारसे घडत नाही. संसदेतील चर्चा रंगणे म्हणजे आखाड्यात दोन पहिलवानांची कुस्ती रंगावी, अशासारखाच प्रकार असतो. सत्ताधारी पक्ष एका बाजूने तर विरोधी पक्ष दुसर्‍या बाजूने तावातावाने आपापले घोडे दामटत असतात. त्यात विषयाचे मूळ गांभीर्य कुठेच दिसत नाही किंवा उकल करण्याच्या उद्देशाने मुद्देसूद उहापोह होत आहे, असेही दिसत नाही. चर्चेच्या माध्यमातून एखादा जटिल किंवा सर्वसामान्य जनतेच्या जीवनमरणाचा प्रश्न मार्गी लागला आहे, असे फारसे कधीच घडत नाही आणि मग,\nझाले अता पुरेसे, ते बोलले बहू\nबाळंत होत ना ती, चर्चा झडू नये\nअसे म्हणायची वेळ येते.\nत्या दिवशी माझ्यावरही तीच वेळ आली होती. त्यामुळे मी केवळ उत्तरे तेवढे देत होतो. तो निरुत्तर होत असला तरी त्याला मात्र माझे म्हणणे पटवून घ्यायचेच नव्हते. त्याला त्याचे विचार, चर्चेच्या नावाखाली माझ्यावर लादायचे होते. विषय शेती आणि शेतकरी असला तरी शेतीचे बरे किंवा वाईट यापैकी काहीतरी व्हावे हा त्याचा उद्देशच नव्हता, केवळ मला हरवून जिंकायच्या ईर्ष्येनेच तो तावातावाने माझ्यावर तुटून पडत होता.\nफळाच्या अपेक्षेने केलेले कर्म म्हणजे सकाम कर्म आणि फळाची अपेक्षा न बाळगता केलेले कर्म म्हणजे निष्काम कर्म. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत दोनच कर्मयोग सांगितलेत. पण काही माणसं अशीही असतात की “कुठल्याही स्थितीत फळ मिळताच कामा नये, असा पक्का निर्धार करूनच कर्म करतात” त्याला कोणता कर्मयोग म्हणावे, याचा उलगडा बहुतेक भगवान श्रीकृष्णाला सुद्धा झाला नसावा, म्हणून तर त्याने एवढी मोठी गीता कथन करूनही त्यात अशा कर्मयोग्याबद्दल अवाक्षर सुद्धा उच्चारले नाही.\nवृत्तपत्राच्या कार्यालयातील माझे काम आटोपून मी जेव्हा बाहेर पडत होतो. तेव्हा त्याने परत एकदा उचल खाल्ली अन म्हणाला, “तू शरद जोशींचा आंधळा समर्थक आहेस.” मी मागे वळून पाहिले, स्मित केले, अन पुढे निघून आलो.\nशरद जोशींचे शिष्य, बगलबच्चे, पित्तू, चमचे ही विशेषणे संघटनेच्या कार्यकर्त्यांसाठी कुणी ना कुणी यापूर्वी वापरलेलीच आहेत. शेतकरी संघटनेचा मी पाईक आहे, हे प्रत्येक कार्यकर्ता अभिमानाने सांगतच असतो. पण आंधळा समर्थक हे विशेषण माझ्यासाठी नवीन होते. शेतकरी संघटनेच्या विचारांवर माझी श्रद्धा आहे, शरद जोशींनी दिलेल्या “शेतमालास उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव” या एककलमी कार्यक्रमाचा मी समर्थक आहे. मात्र डोळस समर्थक की आंधळा समर्थक, याचा मी कधी विचारच केला नव्हता. गावाच्या गरिबीचे शाळेतील गुरुजनांनी सांगितलेले कारण, महाविद्यालयात प्राध्यापकांनी आणि लायब्ररीतील पुस्तकांनी वर्णन केलेले कारण यापेक्षा शरद जोशींनी सांगितलेले कारण हे अधिक प्रामाणिक, तर्कशुद्ध आणि वास्तवाच्या जवळ जाणारे असल्याने ते मला पटले होते. याच कारणाने मी अल्पवयातच शेतकरी संघटनेकडे खेचल्या गेलो, हे मला माहीत होते. तरीही मी आंधळा समर्थक तर नाहीना या विचाराने मला ग्रासायला सुरुवात केली होती. श्रद्धा की अंधश्रद्धा, आंधळा समर्थक की डोळस समर्थक हे सिद्ध करण्यासाठी काही शास्त्रशुद्ध फूटपट्ट्याही उपलब्ध नाहीत. आपापल्या सोयीनुसार, कुवतीनुसार व आकलनशक्तीनुसार प्रत्येकजण यासंबंधात वेगवेगळ्या फूटपट्ट्या ठरवीत असतो. या फूटपट्ट्यांचे निकषही व्यक्तीसापेक्ष किंवा समूहासापेक्ष असतात. त्यामुळे या अशास्त्रीय फूटपट्ट्यांनी माझ्या गोंधळात आणखीच भर घातली. मग त्या रात्री काही केल्या झोपच येईना.\nआणि अचानकच मला एक फूटपट्टी गवसली. आंधळे की डोळस याचा हमखास निकाल लावून देणारे सूत्र गवसले.\nगेल्या तीस-बत्तीस वर्षातील शेतकरी संघटनेची वाटचाल ही एकखांबी तंबूसारखीच राहिली आहे. शेतकरी संघटना म्हणजे शरद जोशी आणि शरद जोशींचे विचार म्हणजेच शेतकरी संघटनेचे विचार. जेव्हा जेव्हा शेतकरी संघटनेला राजकीय स्वरूपाचे किंवा अत्यंत महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घ्यायची वेळ आली तेव्हा तेव्हा शेतकरी संघटनेने अधिवेशन बोलावून खुलेपणाने चर्चा घडवून आणली. अधिवेशनाच्या पहिल्याच सत्रात शरद जोशींनी बीजभाषण करायचे आणि मग त्यावर प्रतिनिधींनी चर्चा करायची. शरद जोशींनी केलेले बीजभाषण शेतकरी प्रतिनिधींना खूप रुचायचे, शरद जोशींच्या शब्दामध्ये शेतीची दशा पालटवण्याचे सामर्थ्य दिसायचे आणि मग त्या बीजभाषणाला एवढे समर्थन मिळायचे की शरद जोशींचे वाक्य हेच ब्रह्मवाक्य ठरायचे. शेतकरी संघटनेच्या पहिल्या/दुसर्‍या फळीतील काही नेते मंडळी वेगळाच किंवा अगदीच उलट सूर काढायचीत पण त्याला अजिबातच समर्थन न मिळाल्याने ते मुद्दे आपोआपच बाजूला पडायचे. विचार शरद जोशींचेच पण त्याला लोकमान्यता मिळाल्याने ते विचार शेतकरी संघटनेचे विचार ठरायचे. महत्त्वाचे निर्णय शरद जोशींचेच असले तरी ते अधिवेशनाच्या माध्यमातून जनमान्यता पावल्याने त्याला लोकशाही प्रक्रियेचे अधिष्ठान प्राप्त व्हायचे आणि म्हणूनच अधिवेशनात घेतलेले सर्व निर्णय शेतकरी संघटनेच्या पाईकांनीच घेतले होते, असे म्हणावे लागेल.\nआंधळे की डोळस याचा हमखास निकाल लावून देणारे मला गवसलेले सूत्र असे की, आजपर्यंतच्या शेतकरी संघटनेच्या प्रवासात जेवढे काही निर्णय घ्यायची वेळ आली आणि निर्णय घेतले गेले, ते निर्णय जर मला अजिबात चुकीचे वाटत नसेल किंवा योग्यच वाटत असेल तर मला ते योग्यच का वाटतात, याचा शोध घेणे गरजेचे ठरते. ते मला मनोमन पटले म्हणून मी समर्थन केले की केवळ शरद जोशींवर नितांत श्रद्धा आहे म्हणून मी डोळे मिटून समर्थन केले याचा जर शोध घ्यायचा असेल तर “शरद जोशी ऐवजी जर मी असतो तर काय निर्णय घेतले असते, असा विचार करून शक्यता पडताळून पाहणे” यापेक्षा अधिक चांगला दुसरा मार्ग असू शकत नाही. मी जेव्हा असा विचार करतो तेव्हा असे दिसते की, अनेक निर्णय मी तसेच घेतले असते, जसे शरद जोशींनी घेतले आहेत. त्यात मला आजवर कुठलाच विरोधाभास आढळला नाही. मला असा एकही निर्णय दिसत नाही की येथे शरद जोशींचे चुकले, असे मी म्हणू शकेन. मात्र असे काही निर्णय आहेत की, मी अगदी त्याच्या उलट निर्णय घेतले असते, असे मला वाटते. जसे की, जर अभ्यास आणि आकलन शक्तीच्या बळावर निर्णय घ्यायची माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ आली असती तर मी डंकेल प्रस्तावाला, गॅट कराराला, बिटी तंत्रज्ञानाला, मुक्तअर्थव्यवस्थेला कडाडून विरोध केला असता.\nमी नक्की असेच केले असते कारण की मी आयुष्यातले १६-१७ वर्ष शाळा-कॉलेजात शिक्षण घेण्यात खर्ची घालवले, अवांतर साहित्याची पुस्तके वाचून डोळेफ़ोड केली, पुढार्‍यांची भाषणे मन लावून कानात तेल ओतून ऐकलीत; त्याबदल्यात या सर्वांनी मिळून त्यांना ऐदीने जीवन जगता यावे यासाठी शेतीला लुटून आपापले ऐश्वर्य वाढविण्यासाठी त्यांचा एक हस्तक/दलाल म्हणून मला घडविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. सरकार हे शेतकर्‍यांसाठी मायबाप असते व व्यापारी मात्र लुटारू असून ते पावलोपावली शेतकर्‍यांची लूट करतात, असेच माझ्या मनावर ठसविण्यात या शिक्षणप्रणालीने कुठलीच कसर बाकी ठेवली नव्हती. शरद जोशी जर भारतात आले नसते आणि या शेतीच्या लुटीच्या रहस्याचा सप्रमाण भेद जर शेतकरी समाजासमोर खुला केला नसता तर आमच्या सारख्या शेतकरीपुत्रांना मुक्तअर्थव्यवस्थेतच शेतकर्‍यांचे हित आहे हे कधी कळलेच नसते.\nशेतकरी संघटनेचा विचार कानात पडला आणि माझ्या आयुष्याची दिशा बदलली. हे गमक ज्याक्षणी मला कळले त्याच क्षणी मुखातून शब्द बाहेर पडले होते,\nसरकारच्या धोरणापायी, छक्के-पंजे आटले\nबरं झालं देवाबाप्पा, शरद जोशी भेटले\nसंघटना शेतकर्‍यांची असली तरी या संघटनेचा विचार केवळ शेतकर्‍यांचे हित साधण्यापुरताच मर्यादित नाही. शेतकरी संघटनेने देश वाचविण्याचा विचार मांडला आहे. हा विचार म्हणजे अनेक तुकडे एकत्र करून बांधलेल्या गोधड्यांचे गाठोडे नसून एकाच धाग्याने विणलेले महावस्त्र आहे. बेरोजगारी पासून महागाईपर्यंत सर्व समस्यांचे निराकरण करण्याची ताकद या विचारसरणीत आहे. संघटनेचा विचार म्हणजे एक मार्ग आहे. ज्याला ज्याला संघटना कळली त्या सर्वांची वाटचाल ह्याच मार्गावरून व्हायला हवी. विचारधारेतच दिशानिर्देशन करायचे सामर्थ्य असेल तर त्या विचाराशी बांधिलकी जोपासणारे एकाच मार्गाने जात आहे, असे म्हणावे लागेल. त्यात कुणी कुणाचे अंधानुकरण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.\n१९८० च्या सुमारास संघटना, चळवळ आणि संप-आंदोलनाचे पेवच फुटले होते. शिक्षकांचा संप, कामगारांचा संप, आसामचे आंदोलन, कर्मचार्‍यांच्या संघटना, हमालांच्या संघटना, उग्रवादी चळवळीमध्ये बोडोलॅन्ड, नागालॅन्ड, काश्मीर, खलिस्तान वगैरे. कुणाच्याच पदरात काहीच न पडताच या सर्व चळवळी संपून गेल्यात. फक्त शेतकरी संघटनाच एवढा प्रचंड काळ टिकून आहे त्याचे कारण विचारांची ताकद हेच आहे. शरद जोशी नावाचा विचार शेतकर्‍याच्या घराघरात पोहचला आहे. शेतीतील दारिद्र्याचा नायनाट करण्याची क्षमता केवळ शरद जोशींनी दाखविलेल्या मार्गात आहे, याची सर्वांना खात्री पटली आहे.\nमुक्तअर्थव्यवस्थेचा पुरस्कार करण्यासाठी जेव्हा या देशातले मोठमोठे उद्योगपती, नामवंत अर्थशास्त्रज्ञ, अर्थशास्त्राचे प्राध्यापक जेव्हा कचखाऊ वृत्ती बाळगून आहे, तेव्हा या देशातला अनपढ-अनाडी शेतकरी मात्र मुक्तअर्थव्यवस्थेच्या बाजूने खंबीरपणे उभा ठाकला आहे. जे भल्याभल्यांना समजत नाही ते अर्थशास्त्र शेतकर्‍यांना कळलेले आहे आणि हा चमत्कार शरद जोशी नावाच्या वादळाने घडवून आणला आहे.\nअडीच तपा एवढा प्रदीर्घ काळ कोटी कोटी शेतकर्‍यांच्या हृदयात अनभिषिक्त अधिराज्य गाजवणारे वादळ ३ सप्टेंबरला वयाचे ७६ टप्पे पूर्ण करून ७७ व्या टप्प्यात पदार्पण करीत आहे, त्यानिमित्ताने त्यांना उदंड आयुष्य लाभावे म्हणून समस्त शेतकरी बांधवातर्फे माझ्या त्यांना लाखलाख शुभेच्छा…\nBy Gangadhar Mute • Posted in वाङ्मयशेती\t• Tagged लेख, वाङ्मयशेती, शरद जोशी, शेतकरी संघटक, शेतकरी संघटना, शेती आणि शेतकरी, sharad joshi\n← उद्दिष्ट, चोरी आणि आयुष्य ……\nशेतकरी संघटक-६ सप्टेंबर २०११ →\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा.\nवेळ : ३२ सेकंद - MP3 आकार - 1.22 MB\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.\nसंपूर्ण मायमराठीचे श्लोक ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nABP माझा TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २७-०१-२०१३\nस्टार TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २६-१२-२०१०\nगगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतू प्राण भारताचा, शक्ती ध्वजा-पताका\nसंगे हिमालयाला येण्यास मार हाका\nसमवेत घे सह्याद्री, मेरूस ये म्हणावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nसाथीस ब्रह्मपुत्रा, गोदावरी नि यमुना\nधारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना\nकन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी\nही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी\nआता अभय मनाच्या धुंदीस या जपावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nही माझी छोटीसी दुनिया...\nमाझ्या छोट्याशा दुनियेत आपले\nमाझ्या काही गद्य आणि पद्य रचना..\nशेतकरी म्हणुन जगतांना (\nमाझ्या साईटला भेट देणारांचे मनःपुर्वक स्वागत ...\nमाझ्या साईटवरील सर्व लेख,कविता,गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखन माझे स्वतःचे स्वरचित असुन सर्वाधिकार सुरक्षित आहेत.\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ई-मेल करू नका.\nआपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.संदर्भ देतांना लिंक आणि लेखक,कविचे नांव अवश्य नमुद करा.\nआपला नम्र - गंगाधर मुटे\nमाझे लेखन – वर्गवारीनुसार\nअच्छे दिन आनेवाले है (2)\nए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3)\nदिवाळी अंक – २०११ (6)\nभारत की जुबानी (1)\nभाषाशुद्धी आणि समृद्धी (2)\nमार्ग माझा वेगळा (89)\nशेतकरी साहित्य संमेलन (5)\nस्टार माझा स्पर्धा विजेता (5)\nस्वतंत्र भारत पक्ष (2)\nआपण येथे वाचू शकता,\nचर्चेत भाग घेऊ शकता,\nनवीन चर्चा सुरू करू शकता\nया, एक वेळ अवश्य भेट द्या.\n- गंगाधर मुटे, निमंत्रक\nतुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी\nजडो ध्यास हा छंद व्यासंग बोली\nतुझे शब्दलालित्य सूरास मोही\nतसा नादब्रह्मांस आनंद होई\nसुरांच्या नभी सूरगंगा नहाली\nजरी वेगळी बोलती बोलभाषा\nअनेकांत एकत्व ही प्राणभाषा\nअसे भाग्य आम्हां मराठी मिळाली\nअसा मावळा गर्जला तो रणाला\nतसा घोष \"हर हर महादेव\" झाला\nमराठी तुतारी मराठी मशाली\nअभय एक निश्चय मनासी करावा\nध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा\nसदा शब्द वाणीत ये सर्वकाली\nस्टार TV प्रक्षेपित बक्षिस वितरण\nस्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला स्टार माझा चॅनेलवर प्रसारण करण्यात आले.\n“वांगे अमर रहे”-ABP माझा बातमी\n“वांगे अमर रहे”-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nरानमेवा-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nया ईमेलवर संपर्क करा.\nसुंदर ते ध्यान उभे बांधावरी\nकासे पितांबर ते फ़ाटके धोतर\nतुळशीहार जणू घामाचीच धार\nपोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥\nचेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥\nआरतीला नाही त्याची रखुमाई\nराजा शेतकरी बळीराज यावे\nसुखी झाली ती साजणी ॥१॥\nम्हणे पगारी बरवा ॥२॥\nशेती बागा त्याचे घरी\nपरी नको शेतकरी ॥३॥\nपदोपदी दिसे खूप ॥४॥\nडोहामधी डुबक्या मारा ॥५॥\nया देशाचे पालक आम्ही\nआम्हीबी हकदार रे ...........||धृ||\nआम्हीबी हकदार रे ...........||१||\nकेवळ खुर्ची बदलून केले,\nआम्हीबी हकदार रे ...........||२||\nफ़ुंकून दे तू बिगुल आता,\nनव्या युगाचा होरा घे\nआम्हीबी हकदार रे ...........||३||\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nश्याम्याची बिमारी… on श्याम्याची बिमारी\nGangadhar Mute on पहाटे पहाटे तुला जाग आली\nअनामित on पहाटे पहाटे तुला जाग आली\nvinod chaudhari on बळीराजाचे ध्यान\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nchinmay moghe on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on स्वदेशीचे ढोंगधतूरे : नागपुरी…\nमनोज शेलार on माय मराठीचे श्लोक…\nडिम्पल भगवान ऊईके on मुरली खैरनार : एक जिंदादील…\ndatta salekar on बळीराजाचे ध्यान\nचौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत\nसंपादकीय : अंगारमळा : खरा शेती साहित्यिक कोण\n४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन\nएक लेख एका आत्मप्रौढीचा\nशेतीच्या हतबलतेला निसर्ग जबाबदार नाही\nये तू मैदानात : शेतकरी गीत\nझाडावर पाखरू बसलं : लावणी\nअभिमानाने बोल : जय विदर्भ\nपरतून ये तू घरी\n॥सांगा तुकारामा : अभंग-४॥\nस्मशानात जागा हवी तेवढी\n“रानमोगरा” ला लिंक होण्यासाठी खालील कोड HTML विजेट मध्ये पेस्ट करा.\n\"रानमोगरा\" या ब्लॉगला लिंक होण्यासाठी तुमच्या ब्लॉगच्या HTML विजेट मध्ये वरील कोड पेस्ट करा.\nMy Blog अभंग आंदोलन करुणरस कविता गझल छायाचित्र नागपुरी तडका पारंपारीक गाणी पारितोषक/सत्कार पुरस्कार बातमी भजन भोंडला,हादगा,भुलाबाई मराठी भाषा महिला महिलांच्या व्यथा मार्ग माझा वेगळा राजकारण रानमेवा वाङ्मयशेती विडंबन विनोदी शेतकरी काव्य शेतकरी गाथा शेतकरी गीत शेतकरी संघटक शेतीचे अनर्थशास्त्र शेती विषयक समिक्षण\nमाझ्या आवडीचे मराठी संकेतस्थळ\nरानमोगरा ( शेती आणि कविता )\nशेतकरी विहार – Blogspot\nमाझे लेखन कॅटेगरी निवडा Audio (2) अंगाई गीत (2) अंगारमळा (1) अंधश्रद्धा (5) अच्छे दिन आनेवाले है (2) अभंग (15) अशीही उत्तरे (3) आंदोलन (11) आरती (3) उत्पादन खर्च (2) ए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3) ओवी (4) करुणरस (9) कविता (130) कवी/गीतकार (1) कॅरावके (2) गझल (103) गौळण (7) चर्चा (2) छायाचित्र (10) जात्यावरची गाणी (1) टीव्ही प्रक्षेपण (4) तुंबडीगीत (1) दिवाळी अंक – २०११ (6) देशभक्ती (6) नागपुरी तडका (27) नाट्यगीत (1) निवेदन (2) पत्र (2) परिषद (2) पारंपारीक गाणी (19) पारितोषक/सत्कार (13) पुरस्कार (13) पोळ्याच्या झडत्या (2) पोवाडा (1) प्रकाशचित्र (7) प्रवासवर्णन (1) प्रसिद्धीमाध्यम सहभाग (1) बडबडगीत (1) बळीराजा (8) बातमी (10) बालकविता (5) बोधकथा (1) भक्तीगीत (4) भजन (11) भारत की जुबानी (1) भावगीत (2) भावानुवाद (1) भृणहत्त्या (1) भोंडला,हादगा,भुलाबाई (16) भ्रष्टाचार (7) भ्रष्टाचार मुक्ती (9) मराठी भाषा (9) भाषाशुद्धी आणि समृद्धी (2) भाषेच्या गमतीजमती (2) महादेवाची गाणी (2) महिला (15) महिलांच्या व्यथा (16) माझी भटकंती (1) माझे देशाटन (1) मार्ग माझा वेगळा (89) मुख्यमंत्र्यांशी चर्चा (2) राजकारण (10) रानमेवा (84) रामदेवबाबा (1) रावेरी-सीतामंदीर (1) लावणी (6) वांगमय शेती (7) वाङ्मयशेती (113) विडंबन (13) विनोदी (18) विनोदी कविता (8) शिक्षणपद्धती (1) शिवा-VDO (1) शेतकरी कलाकार (1) शेतकरी काव्य (15) शेतकरी गाथा (32) शेतकरी गीत (31) शेतकरी संघटक (23) शेतकरी संघटना (6) शेतकरी साहित्य संमेलन (5) शेती विषयक (33) शेतीचे अनर्थशास्त्र (19) समारंभ (4) समिक्षण (16) साहित्य चळवळ (8) स्टार माझा स्पर्धा विजेता (5) स्वतंत्र भारत पक्ष (2) हवामान (3) हायकू (1) My Blog (17) Ring Tone (1) VDO (7)\nदिवाळी अंक – २०११\nमोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११\nदीपज्योती ई-दीपावली अंक २०११\nमायबोली-हितगुज दिवाळी अंक २०११\nपिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो..., उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो..., हक्कासाठी लढणार्‍यांनो..., लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो..., स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो..., नव्या युगाच्या निर्मात्यांनो..., या जरासे खरडू काही..., काळ्याआईविषयी बोलू काही....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikiquote.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0", "date_download": "2018-04-24T03:22:45Z", "digest": "sha1:63TZNJ2YSUEQ5L6IU4KQQPDAWRMCAKXV", "length": 6755, "nlines": 92, "source_domain": "mr.wikiquote.org", "title": "\"मुखपृष्ठ\" ला जुळलेली पाने - Wikiquote", "raw_content": "\n\"मुखपृष्ठ\" ला जुळलेली पाने\nयेथे जा:\tसुचालन, शोध\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा Wikiquote Wikiquote चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख मुखपृष्ठ या पानांशी जोडले आहेत:\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nMain Page (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nसहाय्य:विकिक्वोट:सफर ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:Fasthelp ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:Fonthelp ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:203.124.144.113 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:220.225.96.51 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:202.67.5.18 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:91.103.40.211 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.161.45.67 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:70.190.72.208 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:128.113.111.100 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:68.102.9.53 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:202.141.65.25 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:60.243.208.123 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:220.225.34.210 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:221.134.54.32 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:202.177.151.134 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:202.141.65.48 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:202.138.120.37 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:84.178.80.2 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:194.67.52.109 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:91.76.102.44 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:124.7.89.14 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:85.65.141.34 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:192.91.75.30 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:210.216.178.81 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:222.103.204.200 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:61.84.119.237 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:75.71.249.230 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:220.227.179.5 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:218.149.54.71 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.21.217.52 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:212.77.192.61 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:218.120.8.69 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:64.28.179.130 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.160.172.2 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:202.141.64.239 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.95.19.87 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:193.108.73.47 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:221.134.252.34 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:117.98.81.122 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:83.22.155.59 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:165.222.186.230 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:210.212.184.186 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:221.135.250.96 ‎ (← दुवे | संपादन)\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/vashi-creek-bridge-work-1614938/", "date_download": "2018-04-24T03:05:23Z", "digest": "sha1:STBQ23KIAQX6ULZR5GHO6CRERVKAA5YJ", "length": 14603, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "vashi creek bridge work | वाशी खाडीपुलाचे काम मार्चपासून? | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nवाशी खाडीपुलाचे काम मार्चपासून\nवाशी खाडीपुलाचे काम मार्चपासून\nतीन वर्षांत पूर्ण होणाऱ्या या प्रकल्पाचा खर्च वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nस्वारस्य निविदा पुढील आठवडय़ात, प्रकल्प खर्च वाढण्याची शक्यता\nनवी मुंबईत येत्या दोन वर्षांत उभ्या राहणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे ये-जा करणारी वाहतूक सुरुळीत व्हावी यासाठी सिडको आणि राज्य रस्ते विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने वाशी खाडीपुलावर बांधण्यात येणाऱ्या तिसऱ्या खाडीपुलाची स्वारस्य निविदा येत्या मंगळवारी खुली होणार आहे. मार्चमध्ये या कामाला सुरुवात होणार आहे. तीन वर्षांत पूर्ण होणाऱ्या या प्रकल्पाचा खर्च वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nशीव-पनवेलच्या महामार्गावरील वाढत्या वाहतुकीमुळे पाच वर्षांपूर्वी या मार्गावर २३ किलोमीटरचे सिमेंट क्राँक्रीटीकरण करण्यात आले. क्राँक्रीटीकरण व सहा मार्गिका झाल्याने या मार्गावरून भरधाव वाहतूक होऊ लागली. ही वाहतूक वाशी खाडीपुलावर येऊन थांबत असल्याने सकाळ-संध्याकाळी या पुलावर दोन्ही बाजूंना मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होते. काही महिन्यांपूर्वी या पुलाला तडे गेले होते. राज्य रस्ते विकास महामंडळाने यावर उपाय म्हणून सहा वर्षांपूर्वी तिसऱ्या खाडीपुलाची योजना आखली होती मात्र त्याला मूर्त स्वरूप येत नव्हते. एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्यावर पावसाळी अधिवेशनात झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे त्यांना या पदावरून दूर करण्यात आले होते. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी या प्रकल्पाला चालना दिली. विमानतळ आणि नवी मुंबईच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणारा हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी २०० कोटी रुपये सिडकोकडून देण्याची तयारीदेखील दर्शवली. प्रकल्पाचा खर्च ७७५ कोटी ५८ लाखांवरून वाढून एक हजार कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एमएसआरडीसी व सिडको प्रत्येकी २०० कोटी रुपये गुंतवणूक करणार असून उर्वरित रक्कम कंत्राटदार उभारणार आहे. वसुलीसाठी टोलमध्ये वाढ करून त्याची मुदतही वाढवली जाणार आहे.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nजागतिक पातळीवरील सहा निविदाकरांनी यात स्वारस्य दाखविले आहे. यापैकी या प्रकल्पासाठी आर्हतायोग्य असलेल्या निविदाकरांची पुढील आठवडय़ात मंगळवारी निवड केली जाणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nवाशी, एेरोली खाडी चे किंमत ठाणेकरावर लादू नका\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.majhimarathi.com/benefits-of-methi-marathi/", "date_download": "2018-04-24T02:39:45Z", "digest": "sha1:GBDEZWT5TXTPTWN7VGLJZVQQTWIB4IER", "length": 15942, "nlines": 120, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "गुणकारी मेथीचे स्वास्थ वर्धक फायदे | Benefits of Methi in Marathi", "raw_content": "\nआदिवासी क्रांतीकारक बिरसा मूंडा | Birsa Munda History In Marathi\nबेसन शेव बनवायची विधी | Besan Sev Recipe\nबराक ओबामांचे नोबेल पुरस्कार स्विकारतांनाचे भाषण | Barack Obama Speech\nबदामचे गुणकारी फायदे | Benefits of Almonds\nस्वयंपाकासाठी काही खास टिप्स | Kitchen tips in Marathi\nपी.व्ही सिन्धू बॅडमिंटन खेळाडू | Badminton Player PV Sindhu\nसाक्षी मलिक एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू | Wrestler Sakshi Malik Biography\nपिझ्झा बनविण्याची रेसेपी | Pizza Recipe In Marathi\nगुणकारी मेथीचे स्वास्थ वर्धक फायदे | Benefits of Methi in Marathi\nभारतीय पक्वान्नामध्ये नेहमीच Methi – मेथीचा वापर केला जातो. मेथीचे सेवन आपल्या स्वास्थासाठी चांगले असते.\nमेथीचे बीज आणि मेथीची पान सुगंधित व चविष्ट असतात. मेथीचे बीज फारच कडू असते. त्यास भाजून त्यातील कडूपणा कमी करता येते.\nमेथीमध्ये थायमिन, फोलिक असिड, रायबोफ्लोबीन नियासिन आयर्न, स्लेनियम, झिंक, म्यान्ग्नीज आणि म्याग्नेशियाम असते. यासोबत मेथीमध्ये जीवनसत्व k चे काही घटकपण असतात.\nमेथीने होणारे आरोग्यदायी फायदे\nमेथीचे बीज ट्रीगोनेलीन लाईसीन आणि एल ट्रीप्तोफान चे चांगले स्रोत आहेत. यासोबतच मेथीचे बीज स्यापोनीन आणि तंतू यांनी संपन्न असतात. जे आपल्या शरीरासाठी लाभदायक ठरतात.Udit Narayan\nमेथी आणि त्याच्या बीजांचा लाभदायी वापर खाली दिलेले आहेत. पारंपारिक पद्धतीने मेथी आणि त्याच्या बीजांचा वापर अनेक प्रकार करता येतो.\n-रक्तातील साखर आणि मधुमेह नियंत्रित करतो. मेथीमधील एन्टी डायबेटिक तत्व जे शरीरातील इन्सुलिन स्त्रावास हायपर ग्लीस्मिक पाद्धतीने वाढण्यास सहाय्यक असतात. मेथी संवेदनशीलता वाढविण्यात सहाय्यक असते. मेथीमधील ४१+०-११इ मधुमेहाच्या उपचारासाठी नेहमीच वापर केला जातो.\nकोलेस्ट्रोल ला कमी करतो\nमेथीमध्ये स्यापोनीन सापडते जो शरीरातील कोलेस्ट्रोलच्या प्रमाणास कमी करतो यासोबतच काही अध्ययानातून सिद्ध झाले आहे कि स्यापोनीन शरीरातील कोलेस्ट्रोल च्या स्तरास दूर करतो. मेथी पोटातील पथरी बाहेर टाकण्यास लाभकारी सिद्ध होते. हानिकारक कोलेस्ट्रोल शरीराबाहेर काढतो.\nस्त्रियांमध्ये दुधास वाढविण्यास सहाय्यक\nप्राचीन काळापासून मेथीचा वापर मातांमध्ये स्तनांना दूध वाढवण्यासाठी करत अलेलो आहे. याच्या सुरक्षिततेबाबत कोणतेही प्रमाण नाही. काही अध्ययनात असे सिद्ध झाले आहे कि हे दूध उत्पादनासाठी उपयोगी आहे.\nअभ्यासातून हे माहिती झालेले आहे कि मेथी मधील तंतू आपणास कर्करोगापासून वाचवतो मेथीमध्ये एस्ट्रोजेनिक प्रभाव असतो जो हार्मोन रिप्लेसमेंट थेरेपी साठी विकल्प बनू शकतो दुसरया अभ्यासातून हे माहिती झाले आहे कि मेथी मधील स्यापोनीन आणि कफ खाण्यातील विषारी पदार्थांना बांधून ठेवतो व शरीराबाहेर पाठवून देतो. तसेच मेथी आपल्याला पोटातील व गळ्यातील कर्करोगापासून वाचवते.\nवजन कमी करण्यास सहाय्यक\nमेथी मध्ये आढळणाऱ्या तत्वामुळे वरून पुरेसा व्यायाम केल्यास वजन कमी होते. मेथी शरीरासाठी कमी वेळेत जास्त उर्जेची निर्मिती करतो, तसेच अतिरिक्त चरबीस बाहेर टाकतो.\nमेथीचा उपयोग नेहमीच आपण नैसर्गिकरित्या करतो.\nमेथीच्या पाक तत्वान्मुळेच भाज्यांमध्ये त्यांचा वापर होतो.\nभारतात प्राचीन काळापासून भारतीय महीला याचा स्वयंपाक घरात वापर करतात. प्राचीन जाणकारांच्या मते ताज्या मेथीची पान बारीक करून केसांना व त्वचेवर लावल्यास केस मुलायम व कोंड्याची समस्या दूर होते. त्वचा चमकदार होते.\nताप असताना मेथी, निंबूरस आणि शहद यांचा हर्बल चहा म्हणून ग्रहण करतात.\nमेथीचा वापर महिलांमध्ये हार्मोन्स नियंत्रित करण्यासाठी व स्तनांचा आकार वाढविण्यासाठी होतो.\nमेथी बिजांमध्ये जीवनसत्व E जास्त प्रमाणात असते. त्यामुळे याचा वापर अचारामध्ये मुख्यत्वे केला जातो.\nमेथीची सुकी पान मसालेदार भाज्यांच्या मसाल्यात केला जातो.\nएक्जीमा, जळजळ, फोड येणे, वात रोग्यांना मेथी खायला सांगितले जाते.\nआपल्या आहारात मेथीचा समावेश केल्यास अनेक फायदे आहेत. मेथीचे अधिक सेवन हि हानिकारक असू शकते तेव्हा मेथी खाताना डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.\nमेथी बीज जास्त खाल्ल्यास आंतरिक रक्तस्त्राव होऊ शकतो.\nजास्त मात्रामध्ये मेथीचे सेवन गर्भवतीने करणे हानिकारक असू शकते.\nउलट्या, अपचन पोटातील वायू, सुजन आणि मूत्रात गंध येणे हे मेथीच्या जास्त खाल्ल्याचे दुष्परिणाम असू शकतात.\nत्वचा जळ जळ करणे आणि एलर्जी ची समस्या मेथी खाल्ल्यास होऊ शकते.\nमेथीपासून तयार होणारे व्यंजन\n१)मेथी मुग डाळ भाजी\n१ चम्मच तेल कढई मध्ये गरम होऊ द्या. त्यात १/२ चम्मच जिरे टाका. त्यास तडफड करू दिल्यानंतर कांदा काप,२ कापलेली लसणाच्या पाकळ्या आणि स्वादासाठी कापलेल्या हिरव्या मिरच्या टाका. त्यानंतर त्यास १-२ मिनिटे चांगले होऊ द्या.\nत्यात एक चिमुट हळद, २ कप कापलेली मेथीची पाने आणि चवीनुसार मीठ घाला. काही मिनिटे झाल्यावर त्यात १/3 कप भिजलेली मुंगडाळ आणि १ कपभर गरम पाणी घाला.\nआता हे मिश्रण चांगले शिजू द्या नंतर पाणी कमी झाल्यास १/२ कप पाणी घाला. त्यात १ चहा चम्मच बेसन घाला नंतर ते १०-१५ मिनिटे होऊ द्या. मुंगडाळ शिजल्यानंतर ग्यास बंद करा.\nयास गरमागरम पोळी, पराठा किंवा भातासोबत खाऊ शकता.\nलक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी मेथीचे फ़ायदे असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्\nPlease :- आम्हाला आशा आहे की हा मेथीचे फायदे – Benefits of Methi in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुधा.\nनोट : Benefits Of Methi – मेथीचे फ़ायदे या लेखात दिलेल्या मेथीच्या फायद्यांन – Benefits Of Methi बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.\nNext प्लेब्लैक सिंगर उदित नारायण यांचे जीवन – चरित्र | Udit Narayan Biography In Marathi\nबदामचे गुणकारी फायदे | Benefits of Almonds\nBenefits of Drinking Water आपण बरेचदा ऐकतो की पाणी पिणे आरोग्यासाठी फार चांगले असते. वैज्ञानिकांच्या …\nकोवळी (लहान) मेथी(झाड), किंवा मोठी मेथी , कच्ची अथवा रस काढून(juice) खाल्ली तर चालेल का फायदे व तोटे सांगा..फक्त पाने खायची की देठ सुद्धा खायचा….धन्यवाद..\nलोकमान्य टिळकांचे प्रेरणादायी भाषण | Lokmanya Tilak Speech in Marathi\nदिव्यांचा सण दिवाळी बद्दल माहिती | Diwali Information In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.majhimarathi.com/whatsapp-status-in-marathi/", "date_download": "2018-04-24T02:49:23Z", "digest": "sha1:ZOSMCR4FPQS22XVRBEDCRBCFCH4CZDPJ", "length": 10290, "nlines": 134, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "151+ व्हाट्सअप स्टेटस मराठी | WhatsApp Status in Marathi", "raw_content": "\nआदिवासी क्रांतीकारक बिरसा मूंडा | Birsa Munda History In Marathi\nबेसन शेव बनवायची विधी | Besan Sev Recipe\nबराक ओबामांचे नोबेल पुरस्कार स्विकारतांनाचे भाषण | Barack Obama Speech\nबदामचे गुणकारी फायदे | Benefits of Almonds\nस्वयंपाकासाठी काही खास टिप्स | Kitchen tips in Marathi\nपी.व्ही सिन्धू बॅडमिंटन खेळाडू | Badminton Player PV Sindhu\nसाक्षी मलिक एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू | Wrestler Sakshi Malik Biography\nपिझ्झा बनविण्याची रेसेपी | Pizza Recipe In Marathi\n1. दिवा नाही वात बदलते, रात्र नाही मित्रा स्वप्न बदलते, मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशिबाच माहित नाही, वेळ नकीच बदलते.\n2. प्रेम सर्वांवर, मात्र श्रद्धा फक्त गणपती रायावर.\nबेस्ट व्हाट्सअप स्टेटस मराठी – WhatsApp Status in Marathi\n3. असेल औकात तर भेट चौकात.\n4. आयुष्यात नेहमी आनंदी राहा, कारण जीवन तुमच आहे… कुणाच्या बापाच्या मालकीचे नाही…\n5. माझी आईच माझी गुरु..\n6. भाऊ दारू कितीही महाग प्या, पण घरचे तर हेच म्हणणार की, आला मु# पिऊन…\n7. कुछ पाने के लिए कुछ खोना नही बल्कि कुछ करना पडता है दोस्त….\n8. काल आई म्हणत होती…..\nबंद कर बाळू …\nमला फार काळजी वाटते…….\nकालपासून तीन पोरींनी विचारलय..\n“कस काय आत्या. ..\n9. 85 किलो ची पोरगी\nअग देवाला घाबर जरा..\n10. भाऊ नावाची हवा नाय झाली तरी चालेल ..पन नाव ऐकुण समोरच्याची तर्र्रर्र फाटली पाहीज..\n11. “माणुस” स्वता:च्या नजरेत चांगला असला पाहीजे… लोकांच काय लोक “चुका” तर “देवात” भी काढतात.\n12. जीवनात त्या व्यक्तीला कधीच दुखावू नका, जी व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त जपते…\n तू इस कदर इंसान को बेबस न बना,,, कि तेरा बंदा तुझसे पहले किसी और के आगे झुक जाए,,,\n14. आयुष्याच्या शोधात निघालेला एक स्वप्नवेडा.\n15. मी लहानपणीच तुला मागायला हव होत. …कारण थोडस रडल कि घरचे जे हव ते आणुन द्यायचे. ….\n16. भारत सरकार चा नवीन निर्णय.\nज्यांच्या मोबाईलचा कँमेरा आजही 1 mega pixel च आहे …\nदारीद्र्य रेषेखालील घोषीत करण्यात येईल…\n17. आयुष्यभर हसवेन ग तुला पण मला कधी रडवून जाऊ नकोस.\nस्टेज वरुन सुचना यायची‬\nसगळे हरामखोर आपल्या कडे वळुन पहायचे\nआणि बोलायचे जाना पुढे.\n19. आग लगाना मेरी फितरत में नहीं हे दोस्तों पर लोग मेरी सादगी से जले तो मेरा क्या कसूर\n20. देख लेना एक दिन हमारि ‪#‎जिंन्दगीमे‬..जो भी होगा … थोडा\nहे सुद्धा वाचा :- सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार संग्रह\nलक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी Marathi Status असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्\nPlease :- आम्हाला आशा आहे की हा मराठी स्टेटस् – WhatsApp Status in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुधा.\nनोट : WhatsApp Status in Marathi – सर्वश्रेष्ठ मराठी स्टेटस् संग्रह या लेखात दिलेल्या मराठी सुविचार -Marathi Status बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.\nदिव्यांचा सण दिवाळी बद्दल माहिती | Diwali Information In Marathi\nनारळाचे तेलाला / Coconut Oil खूप लाभदायक मानल्या जात आहे. नारळाच्या तेलामध्ये चर्बीदार असिडचे चांगल्याप्रकारे मिश्रण …\nमराठी सबसे मीठी भाषा बहुत…\nपंजाबी लस्सी बनविण्याची विधी | Lassi Recipe in Marathi\nMarathi Suvichar Sangrah | सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार संग्रह\nबाळाची काळजी घेण्याबाबत टिप्स | Baby Care Tips In Marathi\nबदामचे गुणकारी फायदे | Benefits of Almonds\nदिव्यांचा सण दिवाळी बद्दल माहिती | Diwali Information In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/--------47.html", "date_download": "2018-04-24T02:29:27Z", "digest": "sha1:PGYCAQFGRMKI6NB2WRU2XNBJM24BRHRI", "length": 21796, "nlines": 613, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "महीपालगड", "raw_content": "\nसभासद बखरीतील उल्लेखानुसार हा किल्ला शिवरायांनी वसविलेल्या १११ किल्ल्याच्या यादीत आहे पण प्राचीन काळात महिपाल नावाच्या राजाने हा गड बांधला व त्याचेच नाव गडाला मिळाले असे गावकरी सांगतात. महिपाल गडाखालील प्राचीन वैजनाथ मंदिर त्यांच्या विधानाला बळकटी देते व हा गड प्राचिन असल्याची ग्वाही देते. गडाची ऊंची समुद्रसपाटीपासून ३२२० फुट आहे. महिपालगड कोल्हापूर जिल्हयात असला तरी तिथे जाण्यासाठी बेळगाव गाठावे लागते. बेळगाव मधून शिनोळी फाट्यामार्गे पाउण तासात आपण १२ कि.मी. अंतरावरील कोल्हापूर हद्दीतील देवरवाडी या गडपायथ्याच्या गावात पोहचतो. देवरवाडीतून ३ कि.मी.वर वैजनाथ मंदिर व पुढे ३ कि.मी.वर महिपालगड वसला आहे. देवरवाडी या गावातूनच गडाच्या चढणीला सुरवात होते. अर्धा चढ चढुन आपण प्राचीन वैजनाथ व आरोग्य भवानी मंदिर परिसरात पोहचतो. वैजनाथचे मंदिर एक पुरातन तिर्थक्षेत्र म्हणुन नावाजलेले आहे. श्री गुरुचरित्राच्या १४ व्या अध्यायात या स्थानाचा उल्लेख दक्षिण महाक्षेत्र असा आला आहे. मुख्य मंदिर ११ व्या शतकातील असुन प्रवेशद्वारावर एक शिलालेख आहे. मंदिरासमोर नंदी असुन गाभाऱ्यात शिवलिंग आहे. वैजनाथ मंदिराला जोडूनच अष्टभूजा आरोग्य भवानीचे मंदिर आहे. दोन्ही मंदिरे हेमाडपंथी शैलीत असुन मंदिरातील खांब सुंदर व सुबक आहेत. मंदिराच्या मागे पाण्याचे घडीव दगडाने बांधलेले कुंड असुन या कुंडाच्या आतील भिंतीवर अनेक शिल्पे कोरलेली आहेत. वैजनाथाचे दर्शन करुन मंदिराच्या मागील डांबरी वाटेने आपल्याला महिपालगडावर जाता येते. या वाटेने जाताना डाव्या बाजूच्या डोंगरातील कातळामध्ये प्राचीन गुंफा व भुयारे आहेत. या गुहेत एकूण तिन उपगुहा असुन त्यातील समोरील गुहेत १० ते १५ फुट आत जाऊन गुहा संपते तिथे चौकोनी आकाराची खोली आहे. डावीकडच्या गुहेमधे प्रवेश केल्यावर डाव्या बाजूस आजून एक छोटी गुहा आहे. पुढे ही गुहेतील वाट समोरून दिसणा-या गुहेच्या मागच्या भागात घेऊन जाते. तिथे एक ध्यान गुंफा असुन एक शिवलिंग व त्रिशुळ तिथे आहे. गुहेची उंची ४ ते ५ फुट असून आत जाताना प्रखर विजेरी आवश्यक आहे कारण या भुयारातून पाणी भरलेले असुन आत लहान आकाराची वटवाघुळे आहेत. या गुहेतुन बाहेर पडल्यावर उजव्या बाजूच्या गुहेमधे खाली उतरत जाणा-या पाय-या असून ४० पाय-या उतरून गेल्यावर डावीकडे पाण्याची विहीर आहे. या कातळावरील पठारावर भारतीय सैन्यदलाचा नियमित युध्द सराव चालू असतो. पठाराच्या उजव्या बाजूने जाणाऱ्या डांबरी वाटेने आपण गडावरील वस्तीवर पोहचतो. हा गाडीरस्ता किल्ल्यातून गेलेला असुन गडावर वरपर्यंत गाडी जाते. गडावरील वस्ती सुरु होण्यापुर्वी आपणास उध्वस्त तटंबदी प्रवेशद्वाराचे अवशेष व शिळा दिसतात. पुढे शिवरायांचा आश्वारुढ पुतळा दिसतो व येथून पुढे गडाची मुख्य तटबंदी सुरु होते. वस्तीच्या मधून जाणाऱ्या वाटेने पुढे गेल्यावर गणेशाचे शिल्प असणारे बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार लागते. दरवाजाच्या दोन्ही बाजूस उभारलेल्या तटबंदीने हा भाग माचीपासून वेगळा केलेला आहे. दरवाजातून आत प्रवेश करताच समोरील बाजूस कातळात खोदलेली प्रचंड विहिर लागते. तिची लांबी ७० फूट व रुंदी ५० फूट आहे. टाके खोल असून वरून पाणी काढण्याच्या ठिकाणाहुन आत डोकावून पाहिले असता तळाचा अंदाज येत नाही. सामानगडावरील टाक्यासारखेच हे टाके असुन या विहिरीत उतरण्यासाठी दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत. या विहिरीमागे अंबाबाई मंदिर असुन उजव्या हाताने पुढे गेल्यावर आपल्याला अलीकडेच संवर्धन केल्याने सुस्थितीत असणारा निशाण बुरुज लागतो. त्यावर चढण्यासाठी पायऱ्या असुन बुरुजाशेजारी श्री महादेवाचे मंदिर आहे. या तटबंदीवरून सरळ पुढे गडाचे दुसऱ्या टोकावर गेल्यावर तटातून खाली उतरणारी वाट दिसते. या वाटेने पुढे गेल्यावर जांभ्या दगडात खोदून काढलेली कोठारे दिसतात. परत मागे फिरल्यावर आपणास ढासळलेला दरवाजा दिसतो पण त्याचे बुरुज मात्र ठामपणे उभे आहेत. गडावर काही घरासमोर आपल्याला ढोणी म्हणजेच इतिहास काळातील पाणी भरुन ठेवण्याची दगडी भांडी दिसतात. आल्या वाटेने परत जाताना आपल्याला अजून एक उध्वस्त बुरुज दिसतो. या बुरुजाशेजारी आपल्याला दगडात खोदलेला एक खंदक दिसून येतो. या बुरुजावरून नजर फिरविली असता गडाचा पुर्ण पसारा नजरेस पडतो व गडाची ढासळलेली तटबंदी व उध्वस्त बुरुज नजरेस पडतात. या शिवाय गडाच्या उत्तर भागात पिण्याच्या पाण्याची एक विहीर दिसून येते. गडातून बाहेर पडताना तटबंदी बारकाईने पहिली असता गडातील सांडपाणी वाहून गडाबाहेर टाकणारी पाईपची तोंडे नजरेस पडतात. महिपालगड हे पुर्ण गावच गडावर वसलेले असुन वस्तीने गड व्यापून टाकला आहे. गडावर काही बुरुज आणी तुरळक ठिकाणी तटबंदी शिल्लक आहे. तटावरच गवताच्या गंज्या, जनावराचे गोठे बांधल्यामुळे गडाची अवस्था फार बिकट झाली आहे. गड पाहाण्यासाठी अंदाजे २ तास लागतात. -------------------------सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/------24.html", "date_download": "2018-04-24T02:52:11Z", "digest": "sha1:U2L6YCEQTV6Y3Q2KURDNBPE2CV2W67HL", "length": 26877, "nlines": 636, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "रसाळगड", "raw_content": "\nउत्तरदक्षिण पसरलेल्या सह्याद्रीच्या मुख्य रांगेला समांतर असलेल्या एका उपरांगेवर महिपतगड, सुमारगड व रसाळगड हे दुर्गत्रिकुट वसले आहे. जावळीच्या खोऱ्यात वसलेल्या या दुर्गत्रिकुटाची भटकंती म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव. या त्रिकुटातील रसाळगड हा किल्ला दक्षिणेला सर्वात शेवटी आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अवशेषसंपन्न गिरीदुर्गांत रसाळगडाचा क्रमांक सर्वात वर लावता येईल इतके अवशेष या गडावर आहेत. दक्षिणोत्तर पसरलेल्या या गडाचे क्षेत्रफळ साधारणपणे २७ एकर इतके असुन गडाची उंची समुद्रसपाटीपासून १६०० फुट तर पायथ्यापासून १२०० फुट आहे. मुंबई-गोवा रस्त्यावरील खेडच्या भरणा नाक्यापासून १८ कि.मी.अंतरावर रसाळगडाचा पायथा आहे. रसाळगडाच्या पायथ्यापर्यंत जायला पक्का रस्ता असून किल्ल्याच्या पायऱ्याजवळ गाडी लावता येते. इथून थेट माथ्याकडे जायची वाट लागते. नुकत्याच बांधलेल्या या पायऱ्यांच्या सुरवातीला एक प्लास्टिकची पाण्याच्या टाकी असुन या टाकीत गडावरील पाणी नळाने खाली आणुन ते गडाखालील घेरा रसाळगड वाडीत पुरवलेले आहे. महीपत-सुमारगडावरून येणारी वाट या खिंडीतच रसाळगडला मिळते. इथून किल्ल्याकडे नजर टाकली की किल्ल्याचे दोन दरवाजे नजरेस पडतात व रसाळगडचे सुंदर दर्शन होते. गडाच्या पहिल्या दरवाजाच्या उजव्या बाजुस एक नैसर्गिक बुरुज आहे. टाकीपासून पुरातत्त्व खात्याने अलीकडेच बांधलेल्या पाय-यांच्या वाटेने आपण वीस मिनिटात गडाचे तीन दरवाजे पार करून माथ्यावर दाखल होतो. गडाच्या पहिल्या दरवाजा बाहेर डाव्या बाजूस एक छोटीशी वाट गेली आहे. या वाटेने गेल्यास आपल्याला तटाबाहेरच एक भुमिगत टाके व टेहळणी करणाऱ्याला बसण्यासाठी खडकात खोदलेली खोली पहायला मिळते. गडाच्या पहिल्या दरवाजातून आत आल्यावर दुस-या दरवाजाकडे जाताना वाटेत मिशा असलेल्या आणि कमरेला खंजीर लावलेल्या मारुतीचे शिल्प पहायला मिळते. येथुन पुढे जाताना एका पायरीवर विरगळ शिल्प आढळून येते. थोड पुढे गेल्यावर दुसरा दरवाजा लागतो. गडाखालुन टोकाला दिसणारा तो हाच दरवाजा असुन दरवाजाच्या आतील दोन्ही बाजुस वर दरवाजावर चढण्यासाठी पायऱ्या आहेत. येथुन पुढील भागात गडाचा पुर्णपणे उध्वस्त झालेला तिसरा दरवाजा असुन या दरवाजातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच तटावर एक भली मोठी तोफ दिसते तर उजव्या बाजुस साचपाण्याची तीन टाकी दिसुन येतात. दरवाजाच्या उजव्या बाजुस असणारा बुरुज पीरबुरुज म्हणुन ओळखला जातो. या बुरुजावर एक कबर असुन या कबरीला लागुनच एक उध्वस्त मुर्ती ठेवली आहे व शेजारी एक तोफ पडलेली आहे. या बुरुजावरून रसाळगडाचा प्रचंड विस्तार नजरेस पडतो. संपूर्ण किल्ल्याचा माथा म्हणजे एक पठारच आहे. गडाच्या तटबंदीवर फेरी मारताना ठिकठिकाणी तटावर व बुरुजावर तोफा पडलेल्या दिसतात. गडावर पसरलेल्या लहानमोठया १६ तोफा हे या किल्ल्यांचे वैशिष्ट आहे. यातील काही तोफांवर इंग्रजी अक्षरे व चिन्हे कोरली आहेत. गडाच्या मध्यभागी अलीकडील काळात जीर्णोद्धार केलेले झोलाई देवीचे मंदिर आहे. पीरबुरुजावरून झोलाई मंदिराकडे जाताना दोनही बाजुस ढासळलेली तटबंदी,घरांचे अवशेष, साचपाण्याची टाकी व काही तोफा दिसुन येतात. मंदिराच्या समोरील भागात जुन्या मंदिराचे लाकडी कोरीवकाम असलेले खांब पहायला मिळतात. मंदिराच्या आतील कोनाड्यात अनेक सापडलेल्या मुर्ती ठेवल्या आहेत. मंदिराचा गाभारा दगडी बांधकामात असुन त्यात झोलाई,वाघजाई व भैरवाची मुर्ती आहे. रात्रीच्या मुक्कामास हे मंदीर उपयुक्त आहे. गडावर दर तीन वर्षांनी झोलाई देवीची जत्रा भरते. मंदिराच्या समोर दीपमाळ आणि तुळशी वृंदावन आहे. मंदिराच्या आवारात दोन लहान तोफा, सतीशीळा व काही प्राचीन मुर्ती पहायला मिळतात. मंदिराच्या मागील बाजूस एक गणपतीची घुमटी असुन यातील गणपतीची मूळ मुर्ती भग्न झाल्याने घुमटीच्या मागील बाजुस ठेवलेली आहे. मंदिराच्या मागील बाजूस पाण्याची दोन मोठी तळी असुन यातील एका तळ्यात पिण्यायोग्य पाणी वर्षभर असते. मंदिरामागे पाण्याच्या टाक्याच्या वरच्या भागाला थोडासा उंचवटा असलेला १४० x १७० फुट आकाराचा ६ बुरुजांचा बालेकिल्ला आहे. बालेकिल्ल्याचा मुख्य दरवाजा ढासळलेला असुन तुटलेल्या तटबंदीतुन आपला बालेकिल्ल्यावर प्रवेश होतो. बालेकिल्ल्याच्या उत्तरेकडील तटबंदीत एक लहानसा दरवाजा आहे. बालेकिल्ल्याच्या एका बुरूजावर ३ तोफा असुन आतील भागात वाड्याचे व सदरेचे अवशेष आहेत. बालेकिल्ल्याच्या बाहेर उत्तर दिशेला पाण्याची चार टाकी तर मागील पठारावर अजुन एक मोठे तळे आहे. या पठारावर एक तोफ असुन घरांचे विखुरलेले अवशेष दिसतात. पठाराच्या टोकाला माचीपासून किंचित सुटावलेला एक बुरुज आहे. इथुन गडाच्या दक्षिण दिशेला असलेल्या माचीकडे निघाल्यावर सर्वप्रथम कातळात कोरलेली तटाबाहेर जाणारी वाट दिसते. हा गडाचा दुसरा दरवाजा अथवा चोरवाट असावी. येथून पलीकडे एक दगडी बांधकामातील २० x ६० फुट आकाराचे तीन दरवाजाचे चांगल्या अवस्थेत असणारे कोठार दिसते. हे धान्य कोठार असावे असे वाटते. कोठाराच्या दोन दरवाजाच्या दगडी चौकटीत वरील बाजुस गणपतीचे तर खालील बाजुस मानवी मुख व नक्षी कोरलेली आहे. मंदिराशिवाय येथे देखील ५० माणसे सहज राहु शकतात. या कोठाराच्या आवारात एक तुटलेली तोफ जमिनीत उलटी पुरलेली दिसुन येते. तोफेशेजारी काही वास्तूंचे अवशेष विखुरलेले आहेत. येथुन थोड पुढे गेल्यावर माचीच्या उजव्या बाजुला थोडेसे खाली उघड्यावर एक शिवलिंग व नंदी तसेच झिजलेलं गजलक्ष्मी शिल्प दिसुन येते. येथुन पुढील वाट आपल्याला माचीच्या टोकावर घेवून जाते. जाताना वाटेत पाण्याची टाकी व काही वीरांच्या समाध्या दिसतात. माचीच्या दक्षिण टोकाला एक भक्कम बुरुज असुन इथून एक सोंड खाली उतरते. या सोंडेखाली एक खांबटाके असुन तिथपर्यंत जायचा रस्ता खूप अवघड आहे. इथे आपली गडप्रदक्षिणा पुर्ण होते. संपूर्ण गडफेरीस दोन तास लागतात. किल्ल्याच्या माथ्यावरून पश्चिमेकडे पालगड व मंडणगड,महाबळेश्वरच्या डोंगररांगा, सुमारगड आणि महिपतगड. इशान्येकडे मकरंदगड तर आग्नेय दिशेला वासोटा व नागेश्वराचे सुळके इतका मोठा प्रदेश नजरेस पडतो. गडावर असणारे तीन मोठे तलाव, सात मध्यम आकाराची टाकी व दहाबारा लहान टाकी तसेच गडावर मोठया प्रमाणात विखुरलेले अवशेष यावरून गडावर मोठया प्रमाणात वस्ती असावी. पुरातत्त्व खात्याने गडावर बरीच डागडुजी केली आहे. बालेकिल्ला आणि झोलाईदेवी मंदिर यामध्ये असलेले दोन्ही तलाव तसेच गडावर येणाऱ्या पायऱ्या बांधून काढल्या आहेत. गडाचा इतिहास मोठया प्रमाणावर उपलब्ध नाही. रसाळगड तेराव्या शतकात बहामनी राजवटीत बांधला अन् १६६०च्या कोकण मोहिमेत रसाळ-सुमार-महीपत हे दुर्गत्रिकुट शिवरायांनी स्वराज्यात आणलं. पुढे सन १७५५ मध्ये तुळाजी आंग्रे यांनी रसाळगड घेतला. नानासाहेब पेशव्यांनी तुळाजी आंग्रे कडून सर्व किल्ले घेतले पण रसाळगड मात्र राहिला. पुढे तुळाजी आंग्रे शरण आल्यावर रसाळगड मराठयांच्या ताब्यात आला. ------------------सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://nmk.co.in/s/expired/ex-announcement/", "date_download": "2018-04-24T02:42:39Z", "digest": "sha1:KXMYXLNWSFZISQBCN7W5KZPPSES4ZUEC", "length": 8784, "nlines": 89, "source_domain": "nmk.co.in", "title": "Ex- Announcement | NMK", "raw_content": "\nमुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ‘शिपाई’ पदांच्या एकूण १३६ जागा\nमुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील शिपाई पदांच्या जागा भरण्यासाठी निवड यादी/ प्रतीक्षा यादी तयार करण्याकरिता पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज…\nकेंद्रीय विद्यालय संघटन यांच्या आस्थापनेवर ‘शिक्षक’ पदांच्या एकूण ५१९३ जागा\nकेंद्रीय विद्यालय संघटन यांच्या आस्थापनेवरील उपप्राचार्य, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (टीजीटी), पदव्युत्तर शिक्षक (पीजीटी) आणि मुख्याध्यापक पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून…\nअभ्युदय को-ऑप बँक लिमिटेड यांच्या आस्थापनेवर ‘लिपिक’ पदांच्या एकूण १०० जागा\nअभ्युदय को-ऑप बँक लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील 'लिपिक' पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.लिपिक पदाच्या एकूण १०० जागा शैक्षणिक…\nभारतीय स्टेट बँकेत ‘विशेष अधिकारी’ पदाच्या एकूण ११९ जागा (मुदतवाढ)\nभारतीय स्टेट बँक यांच्या आस्थापनेवरील 'विशेष अधिकारी' संवर्गातील पदांच्या एकूण ११९ जागा भरण्यासाठी पात्रताधारक आणि अनुभव असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची…\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘उपनिरीक्षक’ पदाच्या १२२३ जागा (मुदतवाढ)\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत दिल्ली पोलीस दलातील 'उपनिरीक्षक' पदांच्या एकूण १५० जागा आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील 'सहायक उपनिरीक्षक' पदाच्या १०७३ जागा असे एकूण १२२३ पदे भरण्यासाठी पात्र…\nन्यूक्लियर पॉवर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये तांत्रिक पदांच्या २०० जागा\nन्यूक्लियर पॉवर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध 'तांत्रिक' पदांच्या एकूण २०० जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची…\nजिल्हा न्यायालयात लघुलेखक/ लिपिक/ शिपाई पदांच्या एकूण ८९२१ जागा\nमुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत सीएमएम, लघुवाद न्यायालय, नगर दिवाणी व सत्र न्यायालय तसेच पुणे, अहमदनगर, अकोला, औरंगाबाद, बुलढाणा, परभणी, जालना, लातूर, नंदूरबार, जळगाव, धुळे, भंडारा, नागपूर, वर्धा,…\nपरमाणू ऊर्जा शिक्षण संस्थेच्या आस्थापनेवर विविध ‘शिक्षक’ पदांच्या एकूण ५७ जागा\nपरमाणू ऊर्जा शिक्षण संस्थेच्या आस्थापनेवरील प्राथमिक शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक आणि पदव्युत्तर शिक्षक पदांच्या एकूण ५७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत…\nकेंद्रीय लोकसेवा आयोगामार्फ़त ‘एकत्रित भू-वैज्ञानिक/ भूगोल अभ्यासक परीक्षा’ जाहीर\nकेंद्रीय लोकसेवा आयोगामार्फ़त 'भू-वैज्ञानिक आणि भूगोल अभ्यासक' पदाच्या एकूण ७० जागा भरण्यासाठी शुक्रवार दिनांक २९ जून २०१८ रोजी घेण्यात येणाऱ्या 'एकत्रित भू-वैज्ञानिक आणि भूगोल अभ्यासक परीक्षा- २०१८'…\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘गट-क’ संवर्गातील विविध पदाच्या एकूण ८६२ जागा\nमहाराष्ट्र शासनाच्या गट-क संवर्गातील राज्य उत्पादन शुल्क विभागातील 'दुय्यम निरीक्षक' पदाच्या ३३ जागा, वित्त विभागातील 'कर सहाय्यक' पदाच्या ४७८ जागा, सामान्य प्रशासन विभागातील लिपिक-टंकलेखक (मराठी)…\nभारतीय आयुर्विमा महामंडळाच्या बीड शाखेत विमा प्रतिनिधीच्या एकूण १११ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.majhimarathi.com/shilpa-shetty-biography-in-marathi/", "date_download": "2018-04-24T02:36:26Z", "digest": "sha1:6F6XULMQO2K65ANL7IFNYCTQTR4ADZWY", "length": 14839, "nlines": 95, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "शिल्पा शेट्टी यांचे जीवन चरित्र | Shilpa Shetty Biography In Marathi", "raw_content": "\nआदिवासी क्रांतीकारक बिरसा मूंडा | Birsa Munda History In Marathi\nबेसन शेव बनवायची विधी | Besan Sev Recipe\nबराक ओबामांचे नोबेल पुरस्कार स्विकारतांनाचे भाषण | Barack Obama Speech\nबदामचे गुणकारी फायदे | Benefits of Almonds\nस्वयंपाकासाठी काही खास टिप्स | Kitchen tips in Marathi\nपी.व्ही सिन्धू बॅडमिंटन खेळाडू | Badminton Player PV Sindhu\nसाक्षी मलिक एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू | Wrestler Sakshi Malik Biography\nपिझ्झा बनविण्याची रेसेपी | Pizza Recipe In Marathi\nShilpa Shetty – शिल्पा शेट्टी एक भारतीय अभिनेत्री, प्रोडयुसर,भूतपूर्व मोडेल आणि ब्रिटीश रियालिटी शो “बिग ब्रदर ५” ची विजेती आहे. शेट्टी हिंदी चित्रपटामध्ये आपल्या अभिनयासाठी आणि नृत्य अदाकारीसाठी जाणल्या जातात. त्यांनी तेलगु,तमिळ, आणि कन्नड चित्रपटामध्ये काम केले आहे. भारतातील सर्वात प्रसिध्द व्यक्तीमध्ये शिल्पा शेट्टीचे नाव गणल्या जाते. त्यांनी अनेक सम्मान आणि फिल्मफेअर नामनिर्देशन प्राप्त केले आहे.\nकिशोरावस्थेत मध्येच शिल्पाने जाहिरातींसाठी मोडेलिंग केले होते. त्याचबरोबर त्यांनी काही टेलीविजन कमर्शियल पण केले होते. यानंतर १९९३ मध्ये त्यांनी थ्रिलर फिल्म “बाजीगर” मधून अभिनयाची सुरुवात केली. यासाठी त्यांचे नामनिर्देशन उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून आणि लक्स न्यू फेस ऑफ दी इयर साठी झाले होते.\n१९९४ मध्ये आलेली एक्शन कॉमेडी फिल्म “मै खिलाडी तू अनाडी” साठी त्यांच्या अभिनयाची प्रशंसा झाली. यानंतर त्यांची अनेक फिल्म्स बॉक्स ऑफिसवर चालली नाहीत. त्यामुळे त्यांच्या करियर वर प्रश्न् चिन्ह लागले होते.\nसाल २००० मध्ये “धडकन” चित्रपटाने त्यांचे अडखडते करियर पुन्हा गतिमान केले. हि फिल्म बॉक्स ऑफिसवर हिट झाली. यासाठी अनेक अवार्डसाठी त्यांचे नामनिर्देशन झाले परंतु पुढे त्यांचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसे काही करत नव्हते.\n२००४ मधील गर्व, २००५ मधील कन्नड फिल्म आटो शंकर आणि २००७ मधील फमिली ड्रामा “अपने” यांचा समावेश आहे.\nयासोबतच त्यांच्या परदेशी बाबू (१९९८) रिश्ते (२००२) आणि लाइफ इन….मेट्रो (२००७) अशा ड्रामाटिक चित्रपटांना चांगले यश मिळाले. त्यांच्या निर्मिती आणि अभिनित चित्रपट “फिर मिलेंगे” प्रेक्षकांनी फार पसंत केले. यास बेस्ट अभिनेत्रीसाठी नामांकनही मिळाले.\n२००७ मध्ये ब्रिटीश रियालिटी शो “बिग ब्रदर सीजन 3” मध्ये ५६३७ मतांनी जिंकून त्यांनी आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवली.\nचित्रपटांमध्ये अभिनयाशिवाय शिल्पा अनेक महागड्या ब्रांड आणि उत्पादनांशी जुडलेली आहे. जनावरांवर होणारे अत्याचार व त्यांचे हक्कासाठी शिल्पा अभियान चालविते. यासोबत भारतीय रियालिटी शो बिग बॉस२ मध्ये सेलिब्रेटी होस्ट आणि रियालिटी शो झलक दिखला जा आणि नच बलिये यांची जज पण बनल्या आहेत.\nफेबृवारी २००९ मध्ये IPL मधील क्रिकेट टीम “राजस्तान रॉयल्स” याची ती सह-संस्थापक आहे.\nप्रारंभिक जीवन आणि मोडेलिंग करियर\n८ जून १९७५ मध्ये शिल्पाचा जन्म चेंबूर येथे झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव सुरेंद्र व मातेचे नाव सुनंदा आहे. त्यांची छोटी बहिण शमिता सुद्धा एक बॉलीवूड अभिनेत्री आहे.\nशिल्पासोबत तिने २००५ मधील “फरेब”मध्ये सोबत काम केले. शिल्पाने सेंट एन्थोनी हाईस्कूल मधून आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. नंतर पोद्दार कॉलेज माटुंगा मधून आपले उच्चमाध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानी भारतीय क्लासिकल डान्स प्रकार भरत नाट्यम मध्ये निपुणता मिळवली आहे.\nशालेय काळात ती त्यांच्या वोलीबॉल टीम ची कप्तान सुद्धा होती. त्यांनी कराटे मध्ये ब्ल्याक बेल्ट मिळविला आहे.\n१९९१ मध्ये १० वी ची परीक्षा दिल्यानंतर त्यांनी मोडेलच्या रुपात आपल्या करियर ची सुरुवात केली होती. लिम्का टेलीविजन कमर्शियल आणि स्थानिक कमर्शियल सोबत काम केले. जाहिरातींमध्ये काम करता करता त्यांना चित्रपटाचे ऑफर यायला लागले होते.\nशिल्पाने अक्षय कुमार यांच्या सोबत “मै खिलाडी तू अनाडी” (१९९४) मध्ये काम केले होते. त्यानंतर (१९९७) मध्ये “इन्साफ” च्या सेटवर ते एकत्र आले आणि त्यांच्यात मैत्रीचे संबंध आणखी पुढच्या स्तरावर गेले. मिडीयावर त्यांनी त्यांच्या संबंधाबाबत मोकळ्या मनानी स्वीकारही केला.\nइंडियन मिडिया नुसार अक्षय त्यांच्या संबंधाबाबत अधिक गंभीर होता. शिल्पासमोर विवाहाचा प्रस्ताव त्याने या अटीवर ठेवला कि लग्नानंतर ती चित्रपटांमध्ये काम न करता आपला परिवार सांभाळेल. परंतु शिल्पाने त्याच्या मागणीला अस्वीकार करून आपले संबंध तोडले. त्यांच्या अभिनित “धडकन” चित्रपटाने त्यांचे संबंध नेहमीसाठी संपुष्टात आणले.\nशिल्पाने उद्योगपती आणि IPL क्रिकेट टीम राजस्तान रॉयल्सचे मालक राज कुंद्रा सोबत २२ नोव्हेंबर २००९ मध्ये लग्न केले. २०१२ मध्ये त्यांनी एका मुलाला जन्म दिला.\nहे पण नक्की वाचा –\nलक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी शिल्पा शेट्टी बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्\nPlease: आम्हाला आशा आहे की हा शिल्पा शेट्टी यांचे जीवन चरित्र – Shilpa Shetty Biography in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुधा.\nनोट : Shilpa Shetty Biography – शिल्पा शेट्टी यांची जीवनी या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.\nPrevious सफरचंदामुळे होणारे आरोग्यदायक लाभ | Benefits Of Apple In Marathi\nपी.व्ही सिन्धू बॅडमिंटन खेळाडू | Badminton Player PV Sindhu\nसाक्षी मलिक एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू | Wrestler Sakshi Malik Biography\nहिंदी चित्रपट सृष्टितील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण | Ajay Devgan Biography\n“माउंटन मन” दशरथ मांझी यांचे जीवनचरित्र | Dashrath Manjhi Story In Marathi\nDashrath Manjhi – दशरथ मांझी यांना “माउंटन मन” या नावानेही ओळखले जाते. त्यांनी सिद्ध केल …\nदसऱ्या चे मराठी एस एम एस | Dasara Marathi SMS\nनवरदेवासाठी उखाणे (एकदम नवीन) | Marathi Ukhane For Groom\nदिव्यांचा सण दिवाळी बद्दल माहिती | Diwali Information In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/thane-news/electricity-bill-issues-in-vasai-virar-1610384/", "date_download": "2018-04-24T03:16:47Z", "digest": "sha1:7H7IMUGZMM3O6VR3KJFETA22OEBCE535", "length": 15707, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Electricity bill issues in Vasai Virar | यंदाही अवाजवी बिलांचे शुल्ककाष्ठ? | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nयंदाही अवाजवी बिलांचे शुल्ककाष्ठ\nयंदाही अवाजवी बिलांचे शुल्ककाष्ठ\nवसई-विरारमध्ये १ लाखांहून अधिक सदोष वीजमीटर\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nवसई-विरारमध्ये १ लाखांहून अधिक सदोष वीजमीटर\nगेल्या वर्षभरात वसई-विरारमधील वीजग्राहकांना अवाजवी वीज बिले येत असून नव्या वर्षांतील अवाजवी वीज बिलांचे शुक्लकाष्ठ कायम राहणार आहेत. राज्यभरातील सदोष वीजमीटर बदलल्याचा दावा राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनी दहा महिन्यांपूर्वी केला होता, मात्र अजूनही वसई-विरारमध्ये एक लाखांहून अधिक वीजमीटर सदोष असल्याची माहिती पुढे आली आहे.\nमहावितरणचे वसईत एकूण दोन उपविभाग आहेत. त्यात वसई गाव, वसई शहर पूर्व आणि पश्चिम आणि वाडा आदी पाच सेक्शनचा समावेश आहे, तर नालासोपारा उपविभागात विरार, नालासोपारा पूर्व, पश्चिम आणि आचोळे अशा चार सेक्शनचा समावेश आहे. नालासोपारा विभागात सव्वापाच लाख ग्राहक आहेत, तर वसई विभागात २ लाख ४० हजार ग्राहक आहेत.\nवसई-विरार शहरातील वीज ग्राहक सध्या वाढीव वीज बिलांनी त्रस्त आहेत. गेल्या काही महिन्यांपासून वीज ग्राहकांना अनेक पटींने वीज बिले येत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक हवालदील झाला आहे. नवीन वर्षांत तरी वाढीव वीज बिलांचे संकट येणार नाही, अशी आशा वीज ग्राहकांना होती, परंतु तरी त्यांना ही वाढीव वीज बिले येत आहेत. वीज ग्राहकांच्या वाढीव वीज बिलाच्या समस्येबाबत विधानसभेत शासनाला जाब विचारण्यात आला होता. मार्च २०१७ मध्ये ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी सर्व सदोष मीटर बदलली गेल्याचा दावा केला होता. मात्र अद्यापही वसई-विरारमधील सदोष मीटर बदलण्यात आलेली नाहीत. वसई आणि नालासोपारा विभागातील नऊ सेक्शनमध्ये मिळून अद्यापही एक लाखांहून अधिक सदोष मीटर बदलण्याचे बाकी असल्याचे समोर आले आहे.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nपूर्वी महावितरणा सिमेन्स आणि लार्सन अ‍ॅण्ड टूब्रो आदी नामांकित कंपन्यांची चांगल्या दर्जाची वीजमीटर बसवत होते, मात्र २०१३-१४ या वर्षांत शहरातील ग्राहकांची जुनी वीज मीटर बदलण्यात आली. फ्लॅश कंपनीची तब्बल ४ लाख वीज मीटर बसवण्यात आली. विशेष म्हणजे कुठलीही मागणी नसताना नवीन मीटर बसवण्यात आली होती. ही सर्व मीटर सदोष असून त्यामुळे वाढीव वीज बिले येऊ लागली. सदोष वीजमीटरमुळे अवाजवी बिले येत असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर दुसऱ्या कंपनीचे मीटर बदलण्यात आले. सध्या हिमालय एनर्जी या कंपनीचे वीज मीटर बसवण्यात येत आहे. मात्र नवीन वीज मीटर बसवले तरी त्यात दहा टक्के तक्रारी येत असल्याचा आरोप वीज प्रश्नावर काम करणारे नगरसेवक लॉरेल डायस यांनी केला आहे.\nसदोष वीज मीटर पूर्णपणे बदलले नाही, हे मान्य आहे. परंतु वीजमीटर लवकरात लवकर बदलण्यात येतील. प्राधान्याने ज्यांना जास्त निकड आहे, त्या भागात नवीन वीज मीटर बसवण्यात येत आहे. – अरुण पापडकर, अधीक्षक अभियंता, महावितरण\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2010/12/blog-post.html", "date_download": "2018-04-24T03:01:23Z", "digest": "sha1:M5QFP2JL66Y5DJUTKY4XECZFHJXG4I45", "length": 42178, "nlines": 391, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: त्रिपिटकाचं शुद्धिकरण", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nगुरुवार, २ डिसेंबर, २०१०\nभगवान बुद्धांचा बुद्ध धम्म या मातितील व मुळ भारतिय धम्म आहे. जो पुर्णत: सम्यकतेचं समर्थन करणारं आणि निरिश्वरवादी आहे. पुढे बाबासाहेबानी सुद्धा हा धम्म दलितांच्या उद्धाराचा एकमवे धार्मिक पर्याय म्हणुन निवडला आणि आज भारताच्या कानाकोप-यात अगदी खेडयापाडयात पोहचलाय. खरं तर दोन हजार वर्षापुर्वी सुद्धा हा धर्म भारताच्या कानाकोप-यात पोहचलेला होताच पण नंतर काही कारणास्तव हा धर्म भारतातुन हद्दपार झाला. बाबासाहेबानी या धम्माला भारतात पुनरुज्जीवित करुन आमच्या पुढे एक जगण्याची आदर्श पद्धती उपलब्ध करुन दिली त्या बद्दल त्यांचे आभार. पण या धम्माच मूळ धर्मग्रंथ त्रिपिटक वाचल्यावर काही प्रश्न उपस्थीत होतात. ते असे...\nबुद्ध धम्म पुर्णत: निरिश्वरवादी आहे का\n:- याचं उत्तर मिळतं नाही(त्रिपिटकाच्या आधारे).\nया धम्मात पुनरजन्माला मान्यता आहे का\n:- होय... त्रिपिटका प्रमाणे आहे.\nत्रिपिटकात अनेक ठिकानी तसे लिहलेले आहे. आणि त्रिपिटक हा बुद्ध धर्माचा मुख्य ग्रंथ असल्यामुळे या गोष्टिला खुप महत्व प्राप्त होतं आणि ईथुनच सगळी गोची होतात. पुनर्जन्मामुळे ईथे अनेक प्रश्न निर्माण होतात. पुनर्जन्माला मान्यता देताना बुद्धानी कुठेच हे स्पष्ट केलेलं नाही की त्याची प्रोसेस काय आहे किंवा पुनर्जन्म होतो म्हणजे नेमकं कोणाचं होतं किंवा पुनर्जन्म होतो म्हणजे नेमकं कोणाचं होतं आत्म्याचं की मनाचं की आजुन कोणाचं आत्म्याचं की मनाचं की आजुन कोणाचं हा सर्व घोळ होतो त्रिपिटक वाचल्यावर लक्षात येतो. मनाचं व बुद्धिचं समाधान होत नाही. हा सगळा घोळ पाहता एकच निष्कर्ष निघतो तो म्हणजे त्रिपिटकात भरपूर विपर्यास झालेला आहे. त्यामुळे बौद्ध धम्माचं वाचन केल्यास त्रिपिटकात प्रचंड विसंगती सापडते नि बौद्धिक समाधान होत नाही. बुद्ध धर्मात भगवंतानी आत्मा साफ नकारला आहे. म्हणजे पुनर्जन्म आत्म्याचं होतं नाही हे स्पष्ट आहे. पण पुनर्जन्म मात्र होतो, मग तो होतो कुणाचा हे सांगितले नाही. संपुर्ण त्रिपिटकात कुठेच या संबंधित खुलासा केलेला नाही. मी या विषयावर ब-याच धम्म अभ्यासकाना विचारणा केली. माझ्या वाचण्यातुन तो उतारा सुटलेला असु शकतो हे मी गृहीत धरुन ब-याच धम्मचा-यांजवळ या बद्दल चौकशी केल्यावर वेगवेगळी उत्तरं मिळाली. काहिनी मिलिंद प्रश्न वाचण्याचा सल्ला दिला. काहीनी पुनर्जन्म म्हणजे अगदी हिंदु धर्माच्या पुनर्जन्मासारखं नसुन ते बुद्धानी मनाच्य अवस्थांबद्दल सांगितलय असं म्हटलं. पण मनाच्या अवस्था आणि पुनर्जन्म या दोन गोष्टी एकच नसुन भिन्न असल्याचं त्रिपिटकात स्पष्ट लिहलं आहे. मग मी मिलिंद प्रश्न वाचुन काढला. तिथे तर सुरुवातिलाच दिलं आहे की, राजा मिलंद व नागसेन हे आधल्या जन्मापासुनचे परस्पर संबंधातुन या जन्मी आलेत. आधल्या जन्माचा या जन्मात कसा संबंध आहे याची ईत्थ्यंभुत माहीती अगदी सुरुवातीलाच दिली आहे. म्हणजे पुनर्जन्मानी मिलिंद प्रश्नात अगदी सुरुवातीलाच घोळ घातला. परत मला दुसरे सदर्भ शोधावे लागले.\nबुद्ध धर्मात देवांचं अस्तित्व (त्रिपिटका प्रमाणे) सुद्धा आहे, आकाशातुन फुलांचा वर्षाव करणारे देव काय, तर बुद्धाना तपस्याच्या ठिकाणी येऊन नमस्कार करणारे देव काय. अशा वेगवेगळ्या देवांचं अस्तित्वसुद्धा बुद्ध धर्मातील धर्मग्रंथात मिळतो.\nआता काही संदर्भ पाहुया.\nसंदर्भ: त्रिपिटक या मुख्य बुद्ध ग्रंथातिल सुत्तपिटक मधिल काही उदाहरण खाली देतोय\n१) अंगुत्तर निकाय, एक्क-निपात: एकदत्त वग्ग\nयाच्यात भगवान बुद्ध म्हणतात. भद्राकापिलायनी (एक बुद्ध भिक्षुणी) ही पुनर्जन्माची अनुस्मृती करण्यामधे अग्र आहे.\n२) खुद्दकनिकाय, मेत्तसुत्त मधे भगवान बुद्ध म्हणतात. मी एक वेळा महाब्रह्मा आणी ३६ वेळा देवराज इंद्रच्या रुपात शक्र बनलो आहे. शेकडोवेळा चक्रवती बनलो आहे.\n३) खुद्दकनिकाय, जरा वग्ग: यात बुद्ध म्हणतात. मी अनेक जन्म घेतले आहेत.\n४) पठमपीठ विमानवत्थु, इत्थिविमान: मधे मोग्गलायन देविला प्रश्न विचारतो तेंव्हा पुनरजन्माचं फळ म्हणुन आज तेजोनीधी देवी झाल्याचा दाखला आहे.\n५) गौतम बुद्ध जेंव्हा शेवटच्या घटीका मोजत असतात तेंव्हा ते स्वत: म्हणतात की मी एके जन्मी या लहानशा नगराचा राजा होतो म्हणुन मला आज ईथे देह ठेवायचे आहे.\n६)मुचलिन्द वग्ग: नागाचा चमत्कार, बुद्धत्व प्राप्त होते तेंव्हा ब्रम्हाची भेट.\nबुद्ध धर्म असा धर्म आहे जो पुनरजन्म मानतो पण आत्मा मानत नाही. पुनर्जन्माची प्रोसेस मात्र उलगडता ना आल्याने ब-याच गोष्टी तर्कावर सुटत नाहित. देव मात्र बुद्ध धर्मात आहेत, चमत्कार आहेत, पाप पुण्य सुद्धा आहे. कर्माचं फळ पुनर्जन्मावर प्रभाव टाकतो हे ही आहे. एकंदरित हिंदु धर्मातील यज्ञ सोडल्यास सगळच बुद्ध धर्मात आहे. हा झाला त्रिपिटका प्रमाणे उपलब्ध बौद्ध धम्म.\nवरील बाबी बौद्ध बांधवाना बुचकळ्यात टाकणा-या आहेत. पण घाबरण्याचे कारण नाही. बाबासाहेबानी वरील सर्व प्रश्न निकाली काढले आहेत. त्रिपिटक वाचल्यावर मनाची त्रेधा उडाणार व आज ना उद्या आंबेडकरी समाज सवाल खडा करणार हे जाणून बाबासाहेबानी आधीच सोय केली आहे. वरील सर्व प्रश्नाना उत्तर देणारं, अत्यंत महत्वाचं ग्रंथ बाबासाहेबानी लिहून काढला आहे. त्रिपिटकातील विपर्यस्त सर्व लिखान काढून फेकण्याचं पवित्र काम बाबासाहेबानी केलं. बौद्ध धम्माच्या पतनानंतर घुसडलेले सर्व लिखान बाबासाहेबानी बाद ठरविलं अन त्रिपिटकाला चाळणी लावून एक नवीन ग्रंथ लिहून काढला त्या ग्रंथाचं नाव आहे The Bhuddha & His Dhamma. या ग्रंथात बाबासाहेबानी प्रत्येक गोष्टीला बुद्धीच्या कसोटीवर तपासून अगदी शुद्ध रुपात मांडलं आहे.\nया ग्रंथात पान नं. २९० (लाईन नं. ७) मध्ये बाबासाहेब आत्म्याचं पुनर्जन्म नाकारतात व घटक पदार्थ म्हणजेच अ) पृथ्वी आ) आव इ) तेज ई) वायू यांचं विघटन व पुनर्बांधनीच विश्लेषण देऊन पुनर्जन्माचा प्रश्न निकाली काढतात.\nया ग्रंथात पान नं. २१५ (लाईन नं. ५२) मधे बाबसाहेब मोक्ष नकारतात. या पानावर बाबासाहेबानी मोक्ष नाकारताना निब्बाण सांगितला. निब्बाण म्हणजे निर्दोष जीवन होय असे बाबासाहेबानी विशद केले. पान नं. २३५ (लाईन नं. ३३) मधे आत्मा व ईश्वर दोघानाही नाकारले. पान नं. २४१ मधे सर्व पानभर विश्लेषण दिले आहे की काल्पनिक अनुमानाना धम्मात स्थान नाही\nअशा प्रकारे बाबासाहेब त्रिपिटकाचं शुद्धिकरण करतात व नवीन ग्रंथ लिहून काढतात. त्या ग्रंथाचं नाव आहे The Buddha & His Dhamma. ज्याना कुणाला त्रिपटक वाचून अनेक प्रश्न पडले असतील. बुद्धाच्या मूळ सिद्धांताशी मेळ खाणारे तत्व वा परस्पर विरोधी वाक्यं दिसली असतील त्यानी बाबासाहेबांचं वरील ग्रंथ नक्की वाचावं.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमयुरेश २६ जानेवारी, २०१३ रोजी ११:५२ म.पू.\nखरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे - साने गुरुजी\nबौद्ध धम्म प्रचारक संघ, नागपुर ४ ऑक्टोबर, २०१३ रोजी ११:३० म.पू.\nतुम्ही लिहिलेल्या मुद्द्यांचे सम्यकतेने खंडन करतो..\nभगवान बुद्धांचा बुद्ध धम्म या मातितील व मुळ भारतिय धम्म आहे. जो पुर्णत: सम्यकतेचं समर्थन करणारं आणि निरिश्वरवादी आहे.\n• धम्माच मूळ धर्मग्रंथ त्रिपिटक वाचल्यावर काही प्रश्न उपस्थीत होतात. सगळ्य़ात पहिला प्रश्न असा की, बुद्ध धम्म पुर्णत: निरिश्वरवादी आहे का याचं उत्तर मिळतं नाही(त्रिपिटकाच्या आधारे).\n►►►अगदी चुक,,,, भगवान बुद्धांचा धम्म हा निरिश्वरवादी आहे,, आणि याचे उत्तर त्रिपिटकातच सापडते,,\nसत्था देव मनुस्सानं बुद्धो भगवा ती\nप्राणीमात्रांनी, मनुष्यांनी व देवांनी सुद्धा तथागतास भगवान म्हटले आहे. अशा शुद्ध-संयमी भगवान बुद्धाने पट्ठान मध्ये केला आहे. ती अत्यंत सखोलनयाने परिपुर्ण देशना आहे. अभिद्धम्मपिटकातील सातवा ग्रंथ पट्ठान ह्या ग्रंथाबद्दल बुद्धघोष म्हणतात..\n\"हीच ती महत्त्वपुर्ण बुद्ध तत्वज्ञानाची खरी कसोटी आहे ज्यामुळे नित्यावाद, नित्य, ध्रुव पदार्थाचे ग्वेषक ह्या नित्यवादाचा साथ सोडतात. कारण भगवान बुद्धाने आपल्या धम्मात ईश्वरासाठी कोणतेच आणि कुठलेच स्थान ठेवले नाही, आणि न आत्म्यासाठी, तरी तो पुनर्जन्म आणि कुशल, अकुशल कर्माच्या विपाकाला मानतो, ह्या मान्यतेच्या मुळात बुद्ध धम्माचा 'प्रतित्य समुत्पाद' धम्माचा मुख्य सिद्धांत आहे.\"\nतथागताला ह्या सत्याचे ज्ञान सम्यक संबोधीप्राप्तीच्या वेळीच झाले होते. ह्याचे प्रमाण त्रिपिटकात बरेच आहे.\nकोणता आहे तो नियम, ज्याचे ज्ञान भगवंतांनी सम्यक संबोधी प्राप्तीच्या वेळी जाणुन घेतले\nप्रतित्य समुत्पाद हा तो सखोल आणि सगळ्या ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचे एकमेव सुत्र अहे. हा कोरा दार्शनिक सिद्धांत नाही. ही सम्यक सम्बुद्धाचे प्रत्यक्ष अनुभुती आहे. जर हा कोरा दार्शनिक सिद्धांतच असता तर तथागताला उपदेश करण्याची आवश्यका नव्हती. जर तसे असते तर तथागत सुद्धा अरस्तु, शेखर, नागार्जुन ह्यांच्याच समकोटीचे दार्शनिक असते. ते करूणेचे करूणाकार झाले नसते. त्यांच्या रूपाने मानवतेला आधार मिळाला आहे. खरोखरच तथागतांच्या करूणेचे ज्ञानमय परिणाम प्रतित्य समुत्पादच आहे.....\nहोय खरोखरच आत्मा, ईश्वर व नित्य ह्या मनु सिद्धांताला शाश्वत करणार्या बुद्धाच्या वैज्ञानिक रहस्यपुर्ण सिद्धांताचा संग्रह म्हणजे अभिधम्मपिटक.....\nबौद्ध धम्म प्रचारक संघ, नागपुर ४ ऑक्टोबर, २०१३ रोजी ११:३४ म.पू.\n• दुसरा प्रश्न असा की, या धम्मात पुनरजन्माला मान्यता आहे का होय... त्रिपिटका प्रमाणे आहे.\n►►►हो आहे,,, बौद्ध धम्मात पुनर्जन्माला स्थान आहे, दि बुद्धा अॅण्ड हिज धम्म मध्ये पण बाबासाहेबांनी तसे नमुद केले आहे,,,\nबौद्ध धम्म आत्मा मानत नाही पण पुनर्जन्म मानतो कशाचा बौद्ध धम्म दोन प्रकारचे पुनर्जन्म मानतो,,\n1. मनाचं पुनर्जन्म (जो व्यक्ती जिवंत असतानाच याच जीवनात असंख्य वेळा त्याच्या कर्मानुसार होत असतो.)\nआपल्या मनाचं पुनर्जन्म सहा प्रकारच्या लोकात होतं , 1. मनुष्य लोक, 2. पशू लोक, 3. नरक लोक, 4. यक्ष लोक 5. देवलोक , आणि 6. असुर लोक\nआणि ह्या सहा प्रकारच्या लोकांचे अस्तित्व इतर धर्मियांच्या संकल्पनेप्रमाणे पृथ्वीबाहेरचा स्वर्ग किंवा पृथ्वीबाहेरचा नरक ज्यामध्ये मनुष्य मेल्यानंतर जातो...यापेक्षा खुप वेगळे आहे..\nअसुर व देवलोकांची विभागणी तीन प्रकारच्या लोकांमध्ये होते... कामलोक, रुप लोक व अरुप लोक जे 31 लोकांत विभागले गेले आहेत\n7. तवतिंस लोक (33 देव)\n11. परनिम्मित वसवंती देवलोक\n13. ब्रह्मपुरोहीत देवलोक (ब्रह्मांचा मंत्री)\n(टीप : यामध्ये काही मिस्टेक असु शकतात)\nहि सर्व देवलोक आणि नरक लोकांचे प्रकार आहेत,, यामध्ये इंद्र आणि ब्रह्मलोक पण आहेत, पण फक्त शब्दसाम्यामुळे याचा संबंध हिंदुंच्या स्वर्ग-नरकाशी संबंध जोडणे खुप चुकीचे आहे.\nबौद्ध धम्म प्रचारक संघ, नागपुर ४ ऑक्टोबर, २०१३ रोजी ११:३७ म.पू.\n► दुसर्या प्रकारचे पुनर्जन्म म्हणजे मनुष्याच्या शरीराचे,, यामध्ये कोणी आत्मा एक शरीर सोडुन दुसरीकडे जात नाही तर मनुष्याच्या शरीरातील 1. पृथ्वी, 2. आप, 3. तेज, 4. वायु या घटकांचे होते...\n• बौद्ध धम्माचं वाचन केल्यास त्रिपिटक बौद्धिक समाधान करण्यात असमर्थ आहे.\n►►► त्रिपिटक आपलं बौद्धीक समाधान करण्यास समर्थ आहे, फक्त त्यातील गोष्टींचा अर्थ हिंदुंसारखा घेवु नये,,, जमल्यास अठ्ठकथा वाचाव्यात...\nअरहंत, बुद्ध ह्या एकतीस प्रकारच्या असुर, ब्रह्मा देवलोक यांच्यापेक्षा खुप वरच्या पातळीचे आहेत.... म्हणुनच भगवान बुद्धांना देव व मनुष्यांचा शास्ता असे म्हणतात.\n• ५) गौतम बुद्ध जेंव्हा शेवटच्या घटीका मोजत असतात तेंव्हा ते स्वत: म्हणतात की मी एके जन्मी या लहानशा नगराचा राजा होतो म्हणुन मला आज ईथे देह ठेवायचे आहे.\n►►► तुम्ही नक्की कोणता त्रिपिटक वाचला आहे,\nआनंद म्हणाला \"भगवन्, या लहानशा शहरांत आपले परिनिर्वाण होणे मला इष्ट वाटत नाही. चंपा, राजगृह, श्रावस्ति, साकेत, कौशांबी, आणि वाराणसी, या मोठ्या शहरांपैकीं एकाद्या शहरी तथागताचे परिनिर्वाण व्हावे, अशी माझी इच्छा आहे.''\nबुद्ध म्हणाला \"आनंद, हे लहान शहर आहे, असे समजू नको. सध्या जरी याची लहान शहरात गणना होते, तरी पूर्वी एका काळी सुदर्शन नावाच्या प्रख्यात राजाची ही राजधानी होती. त्या वेळीं याला कुशावती असे म्हणत, व देवांच्या राजधानींची तिला उपमा देण्यात येत असे.\n• ६)मुचलिन्द वग्ग: नागाचा चमत्कार, बुद्धत्व प्राप्त होते तेंव्हा ब्रम्हाची भेट.\n►►►सिद्धार्थाला बुद्धत्व प्राप्ती झाल्यावर भेटायला येणारा ब्रह्मा हा जो वैदिक धर्मानुसार सृष्टीनिर्मात होय तसे काही नाही, स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याचा उल्लेख येथे केला आहे, याचा अर्थ काय तसे काही नाही, स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याचा उल्लेख येथे केला आहे, याचा अर्थ काय बुद्धत्व प्राप्ती नंतर भेटायला येणारा ब्रह्मा (ब्रह्म सहंपती) म्हणजे मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा ह्या तथागतांच्या मनात निर्माण झालेल्या भावना होत...\nबाकी प्रश्नांची उत्तरे मिळालीच असणार अशी आशा आहे....... जय भीम\nमला येथे भेटा :\npratik muneshwar ३१ जानेवारी, २०१६ रोजी ६:२२ म.उ.\n...चार आर्य सत्य यांचा बुद्धांच्या मुळ शिकवणुकीत त्यांचा अंतर्भाव होता काय हे सूत्र बौद्ध धम्माच्या मुळावरच आघात घालते , जीवन हे जर दुःख्ख आहे , मृत्यु हे जर दुःख्ख आहे , अणि पुनर्जन्म हे जर दुःख्ख आहे तर सर्व काहि संपलेच म्हणायचे या जगात सुख प्राप्तिसाठी धर्म किंवा तत्वज्ञान माणसाला कधीच उपयोगी पडणार नाही...\n---- डॉ. बाबासाहेब आंबेडकर\n(सन्दर्भ : बुद्ध आणि त्यांचा धम्म ,परिचय / प्रस्तावना)\npratik muneshwar ३१ जानेवारी, २०१६ रोजी ६:२३ म.उ.\n...चार आर्य सत्य यांचा बुद्धांच्या मुळ शिकवणुकीत त्यांचा अंतर्भाव होता काय हे सूत्र बौद्ध धम्माच्या मुळावरच आघात घालते , जीवन हे जर दुःख्ख आहे , मृत्यु हे जर दुःख्ख आहे , अणि पुनर्जन्म हे जर दुःख्ख आहे तर सर्व काहि संपलेच म्हणायचे या जगात सुख प्राप्तिसाठी धर्म किंवा तत्वज्ञान माणसाला कधीच उपयोगी पडणार नाही...\n---- डॉ. बाबासाहेब आंबेडकर\n(सन्दर्भ : बुद्ध आणि त्यांचा धम्म ,परिचय / प्रस्तावना)\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\n६ डिसेंबर - सोहळा कृतज्ञतेचा\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/Vidarbha/Chandrapur/2017/03/12095827/News-In-Marathi-Maharashtra-3-Crpf--soldier-martyr.vpf", "date_download": "2018-04-24T03:11:45Z", "digest": "sha1:H4EAGIXO3IUSEO2WBVCYBPI5YCYTNZLV", "length": 13512, "nlines": 245, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "माओवाद्यांच्या हल्ल्यात महाराष्ट्राचे ३ जवान शहीद", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nरायगड - महामार्ग दरोडेखोरांना ७ वर्षे सक्त मजुरी व प्रत्येकी ५००० रु. दंड\nमुंबई - जीटीएस विभागाच्या ४ अधिकाऱ्यांना लाच घेण्याच्या आरोपाखाली अटक\nठाणे - कल्याण रेल्वेस्थानकातील फलाटालगतच्या मोकळ्या जागेवरील कचऱ्याला आग\nठाणे - मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीचे काम दोन दिवस पुढे ढकलले\nठाणे - उल्हासनगरमध्ये किरकोळ कारणावरुन मित्राने केली मित्राचीच हत्या\nमुंबई- नाणारचे भूसंपादन रद्द करण्याचा अधिकार देसाईंना नाही - मुख्यमंत्री\nरत्नागिरी- नाणार प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द - उद्योगमंत्री\nनवी दिल्ली- भाजप आणि संघाला संविधानाला हात लावू देणार नाही - राहुल गांधी\nनवी दिल्ली- काँग्रसने संविधानला उद्ध्वस्त केल्याचा अमित शाहांचा आरोप\nनवी दिल्ली- जिवाला धोका असल्याची व्यक्त केली इंद्राणी मुखर्जीने भीती\nमुंबई- राज्यातील ६५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर\nनवी दिल्ली- सानिया मिर्झा होणार आई,ट्विटरद्वारे सानियाने दिली गोड बातमी\nनागपूर- कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदाराच्या मृत्यूची चौकशी करा - आंबेडकर\nमाओवाद्यांच्या हल्ल्यात महाराष्ट्राचे ३ जवान शहीद\nशहीद जवान मंगेश पांडे\nमुंबई - मतमोजणीच्या दिवशी सुखमा येथे माओवाद्यांनी केंद्रीय राखीव दलाच्या जवानांवर शनिवारी हल्ला केला. या हल्ल्यात केंद्रीय राखीव दलाचे १२ जवान शहीद झाल्याची घटना घडली. या शहीदांमध्ये महाराष्ट्राच्या मंगेश पांडे, नंदकुमार अत्राम आणि प्रेमदास मेंढे या ३ जवानांचा समावेश आहे.\nभंडाऱ्याच्या विद्यार्थिनीने बनवलेल्या कागदी...\nभंडारा - सध्या प्लास्टिक वापराचा प्रश्न ऐरणीवर आला असून\nपोलिसांची मोठी कारवाई; ५० हातभट्ट्यांसह ७...\nभंडारा - अतिशय दुर्गम आणि निर्मनुष्य जागेवर सुरू असलेल्या\nअवैध धंद्यांचे मोडणार कंबरडे\nभंडारा - जिल्ह्यातील अवैध धंदे समूळ नष्ट करण्याकरिता पोलीस\nजिल्हा कारागृहात कैद्याकडे गांजा सापडल्याने...\nभंडारा - जिल्हा कारागृहात पोस्कोच्या गुन्ह्यात कैदी असलेल्या\nभूतदया : एका जखमी लांडोरावरील दुर्मीळ...\nभंडारा - 'जाको राखे साइयां, मार सके न कोय', अशी एक म्हण आहे.\nभंडारा-नागपूर महामार्गावर बोलेरोची ट्रॅकला...\nभंडारा - नागपूर महामार्गावर फुलमोगरा गावाजवळील भारत पेट्रोल\nभंडारा-नागपूर महामार्गावर बोलेरोची ट्रॅकला धडक, ८ जण गंभीर जखमी भंडारा - नागपूर\n२० वर्षांपासून रखडलेल्या पाणी पुरवठा योजनेला अखेर सापडला मुहूर्त भंडारा - २० वर्षांपासून\nजलयुक्त शिवाराची कामे प्रलंबित ठेवणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणार भंडारा - कंत्राटदारांनी\nपोलिसांची मोठी कारवाई; ५० हातभट्ट्यांसह ७ लाखांचा मुद्देमाल नष्ट भंडारा - अतिशय दुर्गम आणि\nभूतदया : एका जखमी लांडोरावरील दुर्मीळ शस्त्रक्रिया यशस्वी भंडारा - 'जाको राखे साइयां, मार\nभंडाऱ्याच्या विद्यार्थिनीने बनवलेल्या कागदी पेनाचे राष्ट्रपतींकडून कौतुक, महिलांना... भंडारा - 'जाको राखे साइयां, मार\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nगडचिरोलीत सलग दुसऱ्या दिवशीही चकमक, ६ नक्षलवाद्यांचा खात्मा गडचिरोली - अहेरी\nवाढदिवस विशेष : २० वर्षापूर्वी मास्टर ब्लास्टरने दिले होते अनमोल गिफ्ट हैदराबाद -\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2017/12/blog-post_11.html", "date_download": "2018-04-24T03:12:48Z", "digest": "sha1:Q6SCF4ZT4QGXT2CKBKF7JAIN6MEZYQFK", "length": 29994, "nlines": 291, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: मायावी अंत, बुद्धचरणी!", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nसोमवार, ११ डिसेंबर, २०१७\nकाल दि. १० डिसे. २०१७ दिवस रविवारला कस्तूरचंद पार्क नागपूर येथे मायावतीची सभा झाली. नेहमीप्रमाणे या सभेची दोन वैशिष्टे होती ते म्हणजे बोलणारे वक्ते दलीत व ऐकणारे श्रोतेही दलीत. तसही मायावतीच्या, त्यातल्या त्यात महाराष्ट्राच्या सभांना प्रामुख्यांने दलीतच असतात. आजून खोलात जाऊन पाहिल्यास दलितांमध्येही एक खास वर्ग म्हणजे बौद्ध समाज बहुसंखेने असतो. तर एकूण काय तर बोलणारे वक्ते व ऐकणारे श्रोते दोन्ही बहुसंखेने शक्यतो बौद्धच असतात. इतर समाज अगदीच नाममात्र असतो. अशा समाजाच्यापुढे भाषण ठोकतांना मायावती म्हणतात की “धर्मप्रमूख व शंकराचार्यानी सुधरावे, अन्यथा मी हिंदू धर्माचा त्याग करुन बौद्ध धर्माचा स्विकार करेण” अन कहर म्हणजे यावर तमाम बौद्ध श्रोते मुर्खासारखं टाळ्या पिटतात. मागच्या काही महिन्यांपासून मायावतीने ही घोषणा सातत्याने चालविली आहे. धम्म स्विकारणे वगैरे नुसत्या थापा असून दुरावलेला बौद्ध मतदार परत मिळविण्यासाठी बाईची सगळी खटाटोप सुरु आहे. बाईनी कोणता धर्म स्विकारावा हा जरी तिचा खाजगी मामला असला तरी तो ज्या पद्धतीने वापरला जात आहे ते पाहता या मामल्याचा खाजगीपणा तसा खाजगी न राहता सामाजीक मुद्दा बनतो. त्याचं अजून थोडं खोलात जाऊन विश्लेषण केल्यास एक स्वार्थी डाव, तो ही अत्यंत नीच पातळीवरचा जातीयवादी खेळ असल्याचे दिसते. बघा मायावतीची राजकीय कारकिर्दच सुरु झाली आंबेडकरी विचाराच्या पायावर. बाबासाहेब व बुद्धाचे फोटो लावून, त्यांच्या विचाराचे अनुकरण करत असल्याचा सर्वत्र आभास उभं करुन त्यांनी आजवरचा राजकीय प्रवास केला. हे सगळं करताना धर्माने हिंदू राहिल्या मात्र राजकीय लाभासाठी बाईनी आंबेडकरी विचाराची पाईक असल्याचं कायम कृतीतून दाखवत राहिल्या. त्यामुळे तमाम दलित व खास करुन बौद्ध समाज बाईच्या पाठीशी उभा राहात गेला व ती अनेक पदं उपभोगत गेली. जवळपास दोन दशकं बाईनी सत्ता किंवा सत्तेत महत्वाचा वाटा राखला होता. या काळात ना तिला हिंदू असल्याचं आठवलं, ना बौद्ध धम्म स्विकारणे गरजेचे वाटले. कारण सगळं मस्त चालू असतांना असल्या वैचारीक उचापतीची गरजच भासत नव्हती. बाई पार विसरून गेल्या की त्या इथवर कशा आल्या त्यांनी जे काही मिळविलं ते कोणत्या विचारधारेमुळे मिळालं याचाच विसर पडला. मग त्यातूनच तिचा मतदार दुरावत गेला व बाई गाफील राहिली. यातच मग आली मोदी लाट अन चक्क तिच्या बालेकिल्ल्यतच तिचा पक्ष भुईसपाट झाला. मग मात्र बाईला खाटकन जाग आली व ज्यांच्यामुळे इथवर पोहचलो त्यांनी साथ सोडल्याचा कळलं. तेंव्हा कुठे मग बाईला बौद्ध धम्माचा परत एकदा साक्षात्कार झाला. पण आजचा मतदार हुशार आहे. तो लबाड्या लांड्याना ओळखून आपलं मत देत असतो. मग लोकसभेत मिळालेला फटका विधानसभेतही मिळाला व बाई पार तुटून गेल्या. तिथून सुरु झाला नवा राग.... \"मै बौद्ध बनुंगी\" पण मतदार आता बाईची लबाडी ओळखून आहे. तू बन किंवा नको बनू आम्हाला काय त्याचं... अशी मतदाराची मानसिकता झालेली आहे.\nमजेची बाब म्हणजे पहिल्यांदा बाईवर अशी वेळ आली आहे की राज्यसभेत जाण्यासाठी आवश्यक असलेला आकडा यावेळेस बाईकडे नाही. चार वेळा मुख्यमंत्री पद भुषविलेल्या व एका मोठ्या पक्षाच्या प्रमुखावर अशी वेळ येणे म्हणजे तिच्या राजकीय धोरणात काहितरी प्रचंड घोळ होत असून त्याला वेळीच सुधारण्याची गरज असल्याचा हा संकेत होय. पण स्वतच्या मस्तीत असणा-या लोकांना असले संकेत वगैरे कळत नसतात व त्यातून ते स्वत:ला आहे त्या स्तिथीतून आणखी वाईट स्तिथीकडे लोटत नेत असतात. मायावतीचं अगदी हेच सुरु आहे. माणसाच्या आयुष्यात अवलोकन हा एक असा गूण आहे, की त्याचं योग्यवेळी वापर न केल्यास होणारं नुकसान उगीच चारपट जास्त विध्वंस करु जातो. योग्य अवलोकनानी मात्र नुसतं विध्वसांची तिव्रताच कमी होत नसते तर प्रसंगी येणा-या संकटाला योग्य नियोजनातून थेट बायपासही केलं जाऊ शकतं. पण हे सगळं तेंव्हा होतं जेंव्हा माणूस अवलोकनातून आपल्या चुका मान्य करण्यास तयार असतो. त्याच बरोबर त्या सुधारण्याची तयारी ठेवतो. मायावती बाबतीत ही शक्यता अजिबात नाही. बाईला वाटतं की आली वाईट वेळ की घ्या आंबेडकराचं नाव... पण हे नेहमी नेहमी करुन चालणार नाही. एका टप्प्यावर लोकं तुम्हाला ओळखू लागलीत की मग कोणाचही नाव घ्या, तुमच्या मागे कोणीच उभं राहात नाही. त्यासाठी उमेदीचा काळात तुम्ही विश्वासार्हता कमवायची असते. मायावतीनी नेमकी तिचं कमावली नाही. उलट असली नुसली गमावली आहे.\nपारंपारीक राजकारणात व मतदारांत मागच्या चारपाच वर्षात जो बदल घडत आहे त्याची चाहूल सगळ्यात आधी भाजपला लागली व त्यांनी त्याचं भरपूर फायदा उठविला आहे. डावे, कॉंग्रेस नि आंबेडकरी मात्र आजही गाफिलच आहे. मायावतीला तर या बदलाचा अजून गंधही लागला नाहीये. ती आजूनही नव्वदीच्या दशकातील पॅटर्नला अशी काही कवटाळून आहे की ती बुडती नव्वदीतली नाव पुरती समुद्राच्या तळाला लागलीतरी बाईचं कवटाळणं काही संपेना. उलट अधीक करकचून धरणे चालू असल्यामुळे बसपाचं पुढे काय होणार हे सांगायची गरज उरत नाही. कट्ट्रर जातीयवादी मतदारांनी उत्तर प्रदेशात घडविलेला बदल पाहता वा-याची दिशा ओळखून पारंपारीक साच्यातून बाहेर पडत पक्षाला नव्या वैचारीक साच्यात बसविण्याची गरज आहे. ते करतांना जातीय समिकरणाला अग्रक्रमावरुन जरा दोन-तीन क्रमांक खाली ढकलत पक्षाचा मुख्य फोकस नव्या पिढीच्या गरजेनुसार आखायला हवा. पण ते करण्याची अजूनही काही पक्षांना गरज वाटत नाही. बसप त्यातलाच एक पक्ष.\nमायावतीच्या राजकारणात आजवर बौद्ध धम्म सायलेंट फिचर होता, तो आता सालियंट(महत्वाचा) फिचर बनवून नव्याने उभारी घेण्याचा डाव दिसतोय, पण मतदार अधीक परिपक्व नि सुजाण झालाय याचा बाईला अंदाज आलेला दिसत नाही. आज पर्यंत तमाम राजकीय पुढा-यांनी बौद्धांना हवे तसे हवते तिथे राजकीय स्वार्थापायी वापरुन घेतले आहे. पण मागच्या १०-१२ वर्षात बौद्ध मतदार सुजाणपणा दाखवत सगळ्यांनाचा धूळ चारत आहे. अगदी झोपडपट्टीतील पैसे घेऊन मत टाकणारा बौद्ध मतदारही राजकीय पुढा-यांची लबाडी ओळखून आहे. त्यातूनच मग महाराष्ट्रातील सगळ्या रिपब्लीकन गटांची दाणादाण तर उडालीच पण आठवले सारखा जोकरही (जो कधीकाळी निवडून यायचा) थेट निवडून येण्याचे थांबले. आजच्या घडीला एकही बौद्ध पुढारी बसप/रिपब्लीकनच्या वगैरे तिकीटावर थेट लोकांतून निवडून आल्याचा पुरावा नाही. विदर्भात आंबेडकरी मतदार मोठ्या प्रमाणात असूनही या पक्षांच्या उमेदवारांना ज्या प्रकारे बौद्धानी नाकारले त्याचं कारण एकच... बौद्ध पुढा-यांनी विश्वासार्हता गमावली, एवढच.\nअशा दारूण परिस्थीतीत विश्वासार्ह वाटणा-या पुढा-याचा उदय होणे गरजेचे आहे. पण प्राप्त पुढा-यांना मात्र ही नवी डिमांड दिसतच नाही. ते आजूनही याच भ्रमात आहेत की आपण बाबासाहेब ब दुद्धाचं नाव घेऊन राजकारण खेळू शकतो. काल मायावतीने कस्तूरचंद पार्क, नागपुरात याचंच दर्शन घडवलं. बाई म्हणली की मी हिंदू धर्म सोडेन... कोणाच्या पुढे तर, बौध्दांच्या... म्हणजे बाई आजही किमाण ३० वर्षे काळाच्या मागे चालत आहेत. तीस पसतीस वर्षा आधी अशा वाक्यांनी पुढे बसलेला बौद्ध भारावून जात असे व कोणीतरी नवा हीरा आपल्यात येणार म्हणून मग त्याला राजकीय शक्ती प्रदान करत असे. त्यातूनच मग आंबेडकरी विचाराचा आव आणणारे लबाड लांडगे मोठ्या पदावर बसत गेले. पण मागच्या तीस पस्तीस वर्षात आंबेडकरी विचाराचा आव आणण्याचा खेळ नेमका कोणत्या हेतूने खेळला जातो हे आंबेडकरी जनतेस अचूक ओळखले आहे. आता कोणी भारावून बिरावून जात नाही. आजचा बौद्धा खूप हुशार असून निळे झेंडे नुसतेच नावाचे आहेत हे ओळखून आहे. म्हणून मग नागपूर सारख्या शहरात जिथे आंबेडकरी मतदार मोठ्या प्रमाणात आहे तिथे निळे सरदारांची दाणादाण उडत असते.... अन ही कोणी त्रैयस्थ उडवत नाही तर आपलेच निळे सैनिक जे त्या झेंड्याला आतून सलाम करतात तेच झेंडा धरुन हिंडणा-याचा पाडाव करत असतात. कारण निळा सैनिक झेंडा धरुन हिंडणा-या पुढा-याची लबाडी ओळखून आहे.\nत्यामुळे मायावती बाईनी हिंदू धर्मात राहिलं काय... किंवा बौद्ध धम्म स्विकारलं काय... दोन्ही केसमध्ये आता निळा सैनिक यांच्या लबाड्यांना फसणे तसे अवघड आहे. तो फसत नाही हे कळायला आजून दोन निवडणूका जावे लागतील बहुतेक. अन तोवर मायावती सुधारल्या नाही तर तिचा पूर्णपणे राजकीय़ अस्त झालेला असेल. राहिला प्रश्न तिच्या बौद्ध धम्माचा.... अशा लबाड बाईचं तसही बौद्ध धम्मात काही काम नाही. तरी हा मायावी अंत बुद्ध चरणी होतो की नाही ते काळच सांगेल.\nPosted by एम. डी. रामटेके at ५:०३ म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: बसप, बहन मायावती, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI)\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nतीन तलाक - शाह बानो ते शायरा बानो\nजाधव भेटीतील भारतीय थिल्लरपणा\n2G घोटाळा असा घडला\nसुप्रिया सुळे, राष्ट्रवादिची राहुल गांधी.\nचिऊ-सेनेचं गुजरातेत काय झाल\nराहूल - गांधीमुक्त कॉंग्रेसची सुरुवात झालीय\nवेडा विकास वि. शिरजोर मुसलमान.\nमाहारकीचे डोहाळे लागतात तेंव्हा...\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%9D", "date_download": "2018-04-24T02:46:09Z", "digest": "sha1:VGEMNCSR2KFYYHXJ4J2YVF44YBZ6ZCEU", "length": 5697, "nlines": 160, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ब्रेगेन्झ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nक्षेत्रफळ २९.५ चौ. किमी (११.४ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची १,४०१ फूट (४२७ मी)\nप्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ\nब्रगांझा किंवा ब्रगांझा प्रांत याच्याशी गल्लत करू नका.\nब्रेगेन्झ (जर्मन: Bregenz) ही ऑस्ट्रिया देशातील फोरार्लबर्ग ह्या राज्याची राजधानी आहे. हे शहर ऑस्ट्रियाच्या पश्चिम कोपर्‍यात बोडन से सरोवराच्या काठावर जर्मनी व स्वित्झर्लंड देशांच्या सीमेजवळ वसले आहे.\nविकिव्हॉयेज वरील ब्रेगेन्झ पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ००:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/maratha-community-should-behave-as-big-brother-chatrapati-sambhaji-raje-on-bhima-koregaon-violence-1610564/", "date_download": "2018-04-24T03:08:22Z", "digest": "sha1:DW3G3HBUZHUWQTQMCK4RXB5YNVQG4LLX", "length": 15798, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Maratha community should behave as big brother Chatrapati Sambhaji raje on Bhima koregaon violence | मराठा समाजाने मोठ्या भावाप्रमाणे बहुजन समाजाला एकत्र घेऊन नांदावे- छत्रपती संभाजीराजे | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nमराठा समाजाने मोठ्या भावाप्रमाणे बहुजन समाजाला एकत्र घेऊन नांदावे- छत्रपती संभाजीराजे\nमराठा समाजाने मोठ्या भावाप्रमाणे बहुजन समाजाला एकत्र घेऊन नांदावे- छत्रपती संभाजीराजे\nकारवाई करताना ती व्यक्ती कोणत्या समाजाची आहे, याचा विचार करू नये.\nChatrapati Sambhaji raje on Bhima koregaon violence : फुले, शाहू, आंबेडकर यांच्या भूमीत भीमा कोरेगावसारखी घटना घडणे हा प्रकार खूपच दु:खद आहे. महाराष्ट्रासाठी हा काळा दिवस आहे, असे मी मानतो. मात्र, आपण समाजकंटकांच्या समाजात द्वेष पसरवण्याच्या प्रयत्नांना बळी न पडता त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. काही मोजक्या समाजविघातक शक्तींमुळे समाजात तेढ निर्माण होता कामा नये.\nभीमा कोरेगाव येथील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आणि दलित समाजाला संयमाने वागण्याचे आवाहन केले. मराठा समाज हा मोठा भाऊ आहे, तर दलित समाज हा लहान भाऊ आहे. त्यामुळे मराठा समाजाने एखाद्या मोठ्या भावाप्रमाणे बहुजन समाजाला एकत्र घेऊन नांदले पाहिजे, असे संभाजीराजे यांनी सांगितले.\nफुले, शाहू, आंबेडकर यांच्या भूमीत भीमा कोरेगावसारखी घटना घडणे हा प्रकार खूपच दु:खद आहे. महाराष्ट्रासाठी हा काळा दिवस आहे, असे मी मानतो. मात्र, आपण समाजकंटकांच्या समाजात द्वेष पसरवण्याच्या प्रयत्नांना बळी न पडता त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. काही मोजक्या समाजविघातक शक्तींमुळे समाजात तेढ निर्माण होता कामा नये. त्यामुळे लोकांनी संयम आणि शांतता राखून ही फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्यासारख्या विचारी लोकांची भूमी आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवावे. भीमा कोरेगावच्या हिंसाचारामागे ज्या समाजविघातक शक्ती असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. ही कारवाई करताना ती व्यक्ती कोणत्या समाजाची आहे, याचा विचार करू नये.\nमहाराष्ट्राच्या भूमीत यापुढे असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा छत्रपती संभाजीराजे यांनी दिला. याशिवाय, त्यांनी भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला मोठ्या भावाची भूमिका पार पाडण्याचा सल्ला दिला. मराठा समाज हा मोठा भाऊ आहे, तर दलित समाज लहान भाऊ आहे. त्यामुळे मराठा समाजाने संपूर्ण बहुजन समाजाला एकत्र घेऊन नांदावे, असे आवाहन संभाजीराजे यांनी केले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nअगदी योग्य भूमिका ....धन्यवाद राजे...\nमुळात मराठा आणि दलित हा वादच नाही राजे. पण तुमचा सल्ला RSS नक्की उपयोगी आहे आणि तुम्ही तर त्यांच मांडलिकत्व पत्करलय, तेव्हा शांत रहा. मांडलिकत्व पत्करुन पत घालवुन बसलात हे नक्की.\nदंगल आणि दगडफेक करणाऱ्या प्रत्येकावर-च असे गन्हे दाखल केले पाहिजेत. खुद्द प्रकाश आंबेडकर याने पण बंद पुकारून दंगलखोरांना चिथावणी दिली आहे. त्याच्यावर पण गुन्हे दाखल करा. दंगलखोर कायदे न पाळता बाबा-सायबाचा शांती-प्रिय बुद्धाचा घोर अपमान करीत आहेत. बाबासायबाचे आणि बुद्धाचे नाव वापरण्याची त्यांना थोडी तरी लाज वाटायला हवी. कोपर्डी नितीन आग्ये हत्याकांडात कोणत्या जातीचा हात होता ते आता साऱ्या जगाला माहित आहे. आंबेडकरी न्यायावर त्यांच्या इस्वास नाही काय उगा गरीब म्हाताऱ्या बामनावर खोटे आरोप कशासाठी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/CrimeNews/Gondia/2017/03/21094853/news-in-marathi-women-body-found-in-dam.vpf", "date_download": "2018-04-24T03:13:26Z", "digest": "sha1:QIK7IVPXQOPGXEFPMEYB3X2U5VOSSVY7", "length": 12272, "nlines": 236, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "बेपत्ता विवाहित महिलेचा धरणात आढळला मृतदेह", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nरायगड - महामार्ग दरोडेखोरांना ७ वर्षे सक्त मजुरी व प्रत्येकी ५००० रु. दंड\nमुंबई - जीटीएस विभागाच्या ४ अधिकाऱ्यांना लाच घेण्याच्या आरोपाखाली अटक\nठाणे - कल्याण रेल्वेस्थानकातील फलाटालगतच्या मोकळ्या जागेवरील कचऱ्याला आग\nठाणे - मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीचे काम दोन दिवस पुढे ढकलले\nठाणे - उल्हासनगरमध्ये किरकोळ कारणावरुन मित्राने केली मित्राचीच हत्या\nमुंबई- नाणारचे भूसंपादन रद्द करण्याचा अधिकार देसाईंना नाही - मुख्यमंत्री\nरत्नागिरी- नाणार प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द - उद्योगमंत्री\nनवी दिल्ली- भाजप आणि संघाला संविधानाला हात लावू देणार नाही - राहुल गांधी\nनवी दिल्ली- काँग्रसने संविधानला उद्ध्वस्त केल्याचा अमित शाहांचा आरोप\nनवी दिल्ली- जिवाला धोका असल्याची व्यक्त केली इंद्राणी मुखर्जीने भीती\nमुंबई- राज्यातील ६५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर\nनवी दिल्ली- सानिया मिर्झा होणार आई,ट्विटरद्वारे सानियाने दिली गोड बातमी\nनागपूर- कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदाराच्या मृत्यूची चौकशी करा - आंबेडकर\nबेपत्ता विवाहित महिलेचा धरणात आढळला मृतदेह\nगोंदिया - पंधरा दिवसापासून बेपत्ता असलेल्या एका ३५ वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह कालपाथरी धरणात मिळाला आहे. यामुळे आकोटोला गावात मोठी खळबळ उडाली आहे.मृत महिला ही ५ मार्चला गावाजवळील एका ४० वर्षीय व्यक्तीसोबत पळून गेल्याची तक्रार मृत महिलेच्या पतीने गोरेगाव पोलिसात केली होती.\nअतिदुर्गम भागात आदिवासी शेतकऱ्यांची उत्तम...\nगोंदिया - येथील अतिदुर्गम भागात असलेल्या आदिवासी शेतकऱ्यांनी\nबँकेच्या रोकडवाहू वाहनाची दुचाकीस धडक,...\nगोंदिया - बँकेची रोकड वाहून नेणाऱ्या गाडीने एका दुचाकीला धडक\nअतिदुर्गम भागात आदिवासी शेतकऱ्यांची उत्तम सेंद्रीय शेती गोंदिया - येथील अतिदुर्गम भागात\nमहिलांवरिल वाढत्या अत्याचाराविरोधात काँग्रेसचा 'कॅण्डल मार्च' गोंदिया - राज्यात आणि देशात\nबँकेच्या रोकडवाहू वाहनाची दुचाकीस धडक, पिता-पुत्राचा मृत्यू गोंदिया - बँकेची रोकड वाहून\nकामबंद आंदोलन करणाऱ्या २०६ कंत्राटी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश गोंदिया - राज्यातील\nआचारसंहितेची टांगती तलवार, एकाच दिवसात २० कोटींच्या कामाचे भूमिपूजन गोंदिया - भाजपच्या\nहलबा समाजातील सामूहिक विवाह सोहळ्यात २७ जोडपी विवाहबद्ध गोंदिया - जिल्ह्यात यावर्षी\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nगडचिरोलीत सलग दुसऱ्या दिवशीही चकमक, ६ नक्षलवाद्यांचा खात्मा गडचिरोली - अहेरी\nवाढदिवस विशेष : २० वर्षापूर्वी मास्टर ब्लास्टरने दिले होते अनमोल गिफ्ट हैदराबाद -\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.majhimarathi.com/nalanda-history-marathi/", "date_download": "2018-04-24T02:41:05Z", "digest": "sha1:FO4HIWBBYFUJMLH4JL3TWA6EWTGHVCRV", "length": 19074, "nlines": 112, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "विशाल बौद्ध मठ नालंदाचा इतिहास | Nalanda History In Marathi", "raw_content": "\nआदिवासी क्रांतीकारक बिरसा मूंडा | Birsa Munda History In Marathi\nबेसन शेव बनवायची विधी | Besan Sev Recipe\nबराक ओबामांचे नोबेल पुरस्कार स्विकारतांनाचे भाषण | Barack Obama Speech\nबदामचे गुणकारी फायदे | Benefits of Almonds\nस्वयंपाकासाठी काही खास टिप्स | Kitchen tips in Marathi\nपी.व्ही सिन्धू बॅडमिंटन खेळाडू | Badminton Player PV Sindhu\nसाक्षी मलिक एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू | Wrestler Sakshi Malik Biography\nपिझ्झा बनविण्याची रेसेपी | Pizza Recipe In Marathi\nविशाल बौद्ध मठ नालंदाचा इतिहास | Nalanda History In Marathi\nनालंदा / Nalanda येथील प्रशंसित महाविहार हे एक विशाल बौद्ध मठ आहे ज्याचे निर्माण भारतीय मगध (सध्याचे बिहार) साम्राज्याने केले होते. हि जागा बिहार शरीफ नगर पासून पटना येथून दक्षिणेस ९५ किलोमीटर दूर आहे. सातव्या शतकापासून ते १२ व्या शतकापर्यंत अभ्यासाचे मोठे केंद्र होते. यासोबतच उनेस्कोने जाहीर केलेली वर्ल्ड हेरीटेज साईट पण आहे.\nविशाल बौद्ध मठ नालंदाचा इतिहास / Nalanda History In Marathi\nप्राचीन वैदिक प्रक्रियेला अवलंबून प्राचीन काळापासून अनेक शैक्षणिक संस्थाची स्थापना केली गेली.जसे कि तक्षशीला नालंदा आणि विक्रमशीला ज्यांना भारतातील प्राचीन कालीन विद्यापीठांमध्ये गणल्या जाते.\n५ व्या आणि ६ व्या शतकात नालंदा हे गुप्त साम्राज्याच्या काळात मोठ्या नावलौकीकाने उदयास आली. नंतर हर्ष आणि कन्नौज साम्राज्यातही याचे उल्लेख सापडतात. या नंतरच्या काळात पूर्वी भारतात पाल साम्राज्यात बौद्ध धर्माचा विकास होताना दिसतो.\nआपल्या प्रसिद्धीच्या शिखरावर असतांना ह्या विद्यापीठाकडे अनेक विद्वान आणि विद्यार्थ्यांना आकर्षिले यासोबत चीनी, तिब्बती कोरियाई आणि मध्य आशियाई देशांमधून विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येत असत. पुरातत्वीय तथ्यांच्या आधारे कळते कि याचा संबंध इंडोनेशियाच्या शैलेन्द्र साम्राज्याशी सुद्धा होता. ज्यांच्या एका राजाने कॉम्प्लेक्स मध्ये एका मठाची निर्मिती केली होती.\nनालन्दाविषयी बहुतांश माहिती पूर्वी आशियाई तीर्थ भिक्षुकांकडून लिहिली आणि प्रचारली गेली आहे. या भिक्षुकांमध्ये वूझांग आणि यीजिंग यांचा समावेश आहे, ज्यांनी ७ व्या शतकात महाविहाराची यात्रा केली होती. विन्सेंट स्मिथ यांनी म्हटले होते कि नालंदाचा पूर्ण इतिहास हा महायानी बौद्ध यांचाच इतिहास आहे.\nयात्रेच्या पुस्तकात त्यांनी नालंदाच्या बरेचशा गोष्टीचे वर्णन केले आहे. आणि सोबतच महायाना यांच्या दर्शनशास्त्राबद्दल वर्णन केले आहे. नालंदाच्या सर्व विद्यार्थ्यांना महायाना आणि सोबतच बुद्धांच्या १८ संप्रदायाचा अभ्यास सुद्धा केला होता. त्यांच्या पाठ्यक्रमात इतर विषय जसे वेद, तर्क, संस्कृत, व्याकरण औषधीविज्ञान आणि “अंकविज्ञान” यांचा समावेश होतो.\n१२ व्या शतकात मामलुक साम्राज्यातील बख्तियार खिलजी यांच्या सैन्यांनी नालन्दाची तोड फोड केली होती. तर दुसरया तथ्यांच्या आधारे महाविहार अस्थायी फ्याशन च्या काही वेळा आधी पर्यंत सुरु होते. परंतु मग अचानक १९ व्या शतकापर्यंत लोकांनी यास विसरले होते. नंतर भारतीय पुरातत्वीय विश्लेषणात सर्वेक्षण केल्यावर याचा शोध पुन्हा लावल्या गेल्यावर जगाला याची माहिती मिळाली.\nव्यवस्थित उत्खनन कार्य १९१५ मध्ये सुरु होऊन त्यानंतर विटांच्या बनलेल्या ६ मंदिरांना पुन्हा १२ हेक्टरच्या विशाल परिसरात स्थापित केल्या गेले. उत्खननात येथे मुर्त्या, नाणी, शिलालेख, इत्यादी सापडले. मिळालेल्या सर्व वस्तूंना पुरातत्वीय शाखेने नालंदा वस्तुसंग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवल्या आहेत. सद्ध्याच्या काळात नालंदा हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. येथे मोठ्या संख्येने लोक पर्यटनासाठी येतात. बौद्ध धर्मीय लोक सुद्धा मोठ्या संख्येने येतात.\nप्रथम नालंदा हे एक समृद्ध गाव होते. याच्या जवळच राजगृह (सध्याचे राजगिर) हे शहराचा व्यापारी मार्ग होते. राजगृह हि त्यावेळी मगधची राजधानी होती. असे म्हटले जाते कि जैन तीर्थकर महावीर यांनी १४ पावसाळे येथे वास केला होता. यासोबतच गौतम बुद्धांनी सुद्धा येथे आमकुजाजवळ प्रवचन दिले होते. असे म्हटले जाते कि महावीर आणि बुद्ध ५-६ शतकात येथे येत असत.\nपरंतु आजही नालंदा विषयी पर्याप्त माहिती उपलब्ध नाही. १७ व्या शतकात तिब्बतीय लामा तारनाथ यांनी सांगितले होते कि, तिसऱ्या शतकात मौर्य आणि बौद्ध सम्राट अशोक यांनी नालंदामध्ये विशाल मंदिर शीरपुत्र चैत्यावर बांधले होते. यासोबतच त्यांच्या मते तिसरया शतकात त्यांचे अनेक शिष्य आर्य दवे येथे आले होते.\nतारनाथ यांनी हे पण सांगितले होते कि, नागार्जुन चे समकालीन सविष्णूचे १०८ मंदिर सुद्धा येथेच बनवले गेले होते. बौद्ध धर्माचे लोकांसाठी नालंदा एका सर्वोच्च पवित्र स्थानापेक्षा कमी नाही. तिसरया शतकाच्या आधी नालंदा आणि बौद्ध धर्म यांच्यातील कोणत्याही संबंधाचे पुरावे नाहीत.\n१९५१ मध्ये बिहार सरकार कडून नालंदा जवळ पाली आणि बुद्ध धर्माची आधुनिक संस्था नव नालंदा महाविहाराची स्थापना केली होती. २००६ मध्ये यास विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला.\nनालंदाशी संबंधित ऐतिहासिक वस्तू आणि गोष्टी\nपारंपारिक सूत्राच्या मते महावीर आणि बुद्ध हे दोन्ही पाचव्या आणि सहाव्या शतकात नालंदा येथे आले होते. यासोबतच हि शीरपूत्राच्या जन्माची व निर्वाणाची जागा मानली जाते. ते भगवान बुद्धाचे परमशिष्य होते.\nदिग्नगा . बुद्ध तर्क यांचे संस्थापक\nशीलभद्र . क्सुझाग यांचे शिष्य\nक्सुझाग . चीनी बौद्ध यात्री\nयीजिंग . चीनी बौद्ध यात्री\nआर्यदेव . नागार्जुन यांचा विद्यार्थी\nअतिषा . महायाना आणि वज्रायन विद्वान\nचंद्रकीर्ती . नागार्जुन यांचा विद्यार्थी\nधर्म कीर्ती . तर्कशास्त्री\nनारोपा, तीलोपा चे विद्यार्थी आणि नारोप यांचे विद्यार्थी\nआपल्या बिहार राज्यात नालंदा हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. जे भारतातच नाही तर विश्वातील लोकांनासुद्धा आकर्षित करते. यासोबतच बौद्ध धर्माच्या लोकांसाठी एक पवित्र स्थळ सुद्धा मानले जाते. नालंदामध्ये आपल्याला एक आणखी वर्तमान तंत्रज्ञानावर आधारित वस्तूसंग्रहालय पाहायला मिळते. ज्यामध्ये 3 डी अनिमेशनच्या मदतीने नालंदा इतिहास सम्बन्धी माहिती घेतली जाते.\nप्रसिद्ध भिक्षुक आणि यात्रियांसाठी सन्मान देण्याच्या उद्देशाने क्सुजांग मेमोरियल हॉलची स्थापना केली गेली होती या मेमोरियल हॉलमध्ये बरेच चीनी बौद्ध भिक्षुकांच्या मुर्त्या लावल्या आहेत.\nभारतीय पुरातत्वीय विभागाने पर्यटकान्साठी आकर्षण म्हणून येथे एक म्युजियम सुद्धा सुरु केले आहे. ह्या म्युजियम मध्ये आपल्याला प्राचीन अवयवांना पाहण्याची संधि मिळते. उत्खनानातुन जमा झालेल्या १३,४६३ वस्तुमधुन फ़क्त ३४९ वस्तुच म्यूजियम मध्ये पहायला मिळतात.\nलक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी नालंदा बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्\nPlease :- आम्हाला आशा आहे की हा विशाल बौद्ध मठ नालंदाचा इतिहास / Nalanda History In Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुध्दा.\nनोट : Nalanda History – विशाल बौद्ध मठ नालंदा या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.\nNext स्वतःला अधिक चांगले बनविण्यासाठी टिप्स | Self Improvemant Tips In Marathi\nमहाकालेश्वर ज्योतिर्लिंगचा इतिहास | Mahakaleshwar Temple History in Marathi\nहडप्पा संस्कृतीमधील एक नगर धोलाविरा चा इतिहास | Dholavira History\nकुतुबुद्दिन ऐबक / Qutubuddin Aibak हे मध्यकालीन भारताचे शासक होते.ते दिल्ली या जहागिरीचे शासक सुद्धा …\nनवरदेवासाठी उखाणे (एकदम नवीन) | Marathi Ukhane For Groom\nदसऱ्या चे मराठी एस एम एस | Dasara Marathi SMS\nबालुशाही बनविण्याची विधी | Balushahi Recipe in Marathi\nडोळ्यांतील इन्फेक्शन साठी घरगुती उपाय | Home Remedies For Eye Infection\nदिव्यांचा सण दिवाळी बद्दल माहिती | Diwali Information In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-blogs-corner/%E0%A4%89%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%97-107113000001_1.htm", "date_download": "2018-04-24T03:00:01Z", "digest": "sha1:VVURHN42MBMHAQMONF3E3DHAUTGGOC4O", "length": 14189, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "marathi bolg | उगाच नव्हे आवर्जून भेट द्यावा असा ब्लॉग | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nउगाच नव्हे आवर्जून भेट द्यावा असा ब्लॉग\nबंगलोरला रहाणाऱ्या अजित ओकचा ब्लॉग म्हणजे खमंग, खुसखुशीत, मनोरंजक, माहितीवर्धक, काव्यरसास्वाद असा सारा साहित्यिक कोलाज आहे. त्याच्या ब्लॉगचं नाव जरी उगाच उवाच असलं तरी हे लेखन उगाचच केलेलं अजिबात जाणवत नाही. कारण त्याला चांगलं साहित्यमुल्यही आहे.\nआयटी क्षेत्रात काम करत असणाऱ्या अजितच्या साहित्य जाणीवाही चांगल्या प्रगल्भ आहेत. शिवाय त्याला लिखाणाची ही विशेषतः खुसखुशीत चांगली शैली आहे, हे या ब्लॉगवरील नोंदी पाहिल्यावर आवर्जून जाणवतं. ब्लॉग साधारणपणे कथा, कविता, खुसखुशीत लेख, टीका, प्रवासवर्णन, ललित आणि व्यक्तिचित्रणात्मक लेख अशा लिखाणात विभागला गेला आहे.\nयात खसखसमध्ये ४१ म्हणजे सर्वांत जास्त लेख आहेत. (काही लेख इतरही विभागांमध्ये आहेत.) यातल्या चकली या लेखात मातोश्रींना न जमणाऱ्या चकलीवरचं कवित्व चकल्यांइतकंच खुसखुशीत आहे. त्याचा थोडा मासला पाहू.\nप्रत्येक गोष्टीची एक वेळ असते; ती वेळ आल्याखेरीज काही होत नाही म्हणतात चकल्यांचेही असंच असावं प्रत्येक भाजणीची एक वेळ असते उत्तम भिजवून त्यात (प्यारे) \"मोहन\" घालून, त्याहून छान वर्णन सांगून चकल्या पाडल्या की तुकडे तयार उत्तम भिजवून त्यात (प्यारे) \"मोहन\" घालून, त्याहून छान वर्णन सांगून चकल्या पाडल्या की तुकडे तयार मग आमची आई \"या वर्षी तांदूळच कसा बरोबर नव्हता (म्हणजे गेल्या वर्षीसारखाच) \" पासून ते \"पावसाची लक्षणं ना बाहेर आज मग आमची आई \"या वर्षी तांदूळच कसा बरोबर नव्हता (म्हणजे गेल्या वर्षीसारखाच) \" पासून ते \"पावसाची लक्षणं ना बाहेर आज\" वरुन \"सो-या जरा जास्तचा घट्ट बसलाय आज\" ते \"राजकीय अनिश्चितता आहे ना आफ्रिकेत\" अशी सगळी कारणमीमांसा देते.\nचकलीच्या या आस्वादावरूनच अजितच्या खुसखुशीत लेखनशैलीची कल्पना यावी. माझा नावडता ऋतू हा पावसाळ्यावर लिहिलेला लेख भन्नाट. पावसाळा आवडत नाही यासाठी दिलेल्या कारणांपैकी `पावसाळ्यात मला सर्दी होते. सर्दीवर अजून कुठलेच औषध सापडलेले नाही. सर्दी मला आवडत नाही. विशेषतः नाक चोंदले की तोंडाने श्वास घ्यावा लागतो. ते आवडत नाही` अशी कारणे वाचताना तुमच्या चेहऱ्यावर मिस्किल हास्य उमटल्याशिवाय रहाणार नाही. धुम-2 या चित्रपटाचे परीक्षण लिहितानाही अजितची लेखणी सुसाट सुटली आहे. त्यातल्या कंसातल्या कॉमेंट तर भन्नाटच. त्याच्या खुसखुशीत सदरात काही किस्सेवजा गमतीदार छोटेखानी स्फुटेही वाचण्यासारखी आहे. भाषेतल्या गमतीजमती सांगताना अजित म्हणतो, आपल्याला जर कोणी 'डोळा मारला' तर मग आपल्याला [तो] 'डोळा लागतो' का. काय पटलं ना.\nललित सदरात अजितने लिहिलेला गिन्न्या हा लेख वाचकांना नक्कीच त्यांच्या बालपणात घेऊन जाईल. लहानपणी अनेकांना वेगवेगळे छंद असतात. अजितला काड्यापेट्यांवरची कव्हर जमा करण्याचा छंद होता. त्याला गिन्न्या म्हणतात. त्या गोळा करण्याचा आटापीटा, त्यांची साठवणूक आणि एकेदिवशी हरवलेली गिन्न्यांची पिशवी. हे सारं वाचताना उगाचच हुरहुर लागून जाते. नकळत आपण आपल्या बाळपणात जातो. असा कातर बनलेला आपला मूड नंतरच्या रविवार दुपार या खुसखुशीत लेखाने मात्र कापरासारखा उडून जातो. रसिक नावाच्या लेखात गानमैफिलीतील रसिक व क्रिकेटच्या सामन्याचा रसिक या दोहोंतील साम्य छान दाखवले आहे. नारळाचं झाड हा लेखही छान जमलाय. याशिवायही या विभागात इतर छोटेखानी लेख आहेत. तेही तितकेच वाचनीय आहे.\nयावर अधिक वाचा :\nउगाच नव्हे आवर्जून भेट द्यावा असा ब्लॉग\nटीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार\nटाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nनाणार होणार नाही: उद्धव ठाकरे\nनाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...\nअबब, उमेदवाराची संपत्ती 1020.5 कोटी\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट ...\nस्वस्त झाला सॅमसंगचा हा स्मार्ट फोन\nजर आपण सॅमसंगचा मोबाईल खरेदी करायला जात असाल तर आपल्यासाठी चांगली बातमी आहे की सॅमसंगने ...\nव्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर\nयापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nजीमेलमध्ये येणार नव्या फीचर्स\nजीमेल आपल्या युजर्ससाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नव्या फीचर्सवर काम करत आहे. लवकरच आता ...\nमाहिती अधिक सुरक्षित करण्याचा फेसबुकचा प्रयत्न\nफेसबुकने भारतातील युजर्सना विश्वास देण्यासाठी अॅपमध्ये काही बदल करुन, युजर्सच्या माहितीला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2013/02/blog-post_5009.html", "date_download": "2018-04-24T02:49:44Z", "digest": "sha1:RA2KP2FRDQVYAWCFOJX32GNV3UVHTVRF", "length": 5705, "nlines": 82, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: जाग विश्वासास त्या अन ईश्वरा मज पाव नक्की", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nगुरुवार, १४ फेब्रुवारी, २०१३\nजाग विश्वासास त्या अन ईश्वरा मज पाव नक्की\nसाद मी घालेन तेव्हा वाचवाया धाव नक्की\nजाग विश्वासास त्या अन ईश्वरा मज पाव नक्की\nत्रास होतो आठवांचा मग कशाला आठवावे\nतू मना आता स्वत:ला चांगले खडसाव नक्की\nका तिथे कल्लोळ झाला, मी कहाणी सांगताना\nना कळे की घेतले कुठले असे मी नाव नक्की\nकाल नाही, आज नाही, पण उद्याला ईश्वरा तू\nसिद्द करण्याला स्वत:ला दे मलाही वाव नक्की\nखेळ तू खेळी तुझी, मीही इथे केली तयारी\nप्राक्तना, करणार आहे मी तुझा पाडाव नक्की\nसंकटांना घाबरूनी घेतली माघार मी जर\nआडवूनी तू मना बिनधास्त कर मज्जाव नक्की\nस्वामिनी की कामवाली, की रती, वस्तू दिखाऊ\nएकदाचा काय आहे सांग माझा भाव नक्की..\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.majhimarathi.com/category/health/", "date_download": "2018-04-24T02:43:50Z", "digest": "sha1:NO6F4NMTRISRGEQF4M5BBECTZZQNSSQT", "length": 12367, "nlines": 85, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "Health Archives - MajhiMarathi", "raw_content": "\nआदिवासी क्रांतीकारक बिरसा मूंडा | Birsa Munda History In Marathi\nबेसन शेव बनवायची विधी | Besan Sev Recipe\nबराक ओबामांचे नोबेल पुरस्कार स्विकारतांनाचे भाषण | Barack Obama Speech\nबदामचे गुणकारी फायदे | Benefits of Almonds\nस्वयंपाकासाठी काही खास टिप्स | Kitchen tips in Marathi\nपी.व्ही सिन्धू बॅडमिंटन खेळाडू | Badminton Player PV Sindhu\nसाक्षी मलिक एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू | Wrestler Sakshi Malik Biography\nपिझ्झा बनविण्याची रेसेपी | Pizza Recipe In Marathi\nबदामचे गुणकारी फायदे | Benefits of Almonds\nपूरातन काळापासुन लोक बदामचे सेवन करत आहेत, यामधील गुणांचा फायदा घेत आहेत. बदाम – Almonds हा एक सुकामेवा आहे. हे फार गुणकारी व शरीर उर्जावर्धक मानले जाते. प्राचीन काळापासुन इजिप्तमध्ये तसेच आशियाई देश यामध्ये मुख्यतः आपल्या भारत देशात बदाम फार पसंत केले जातात. भारतीय आयुर्वेदात बदामाचे औषधीगुण फार महत्वाचे मानले …\nBaba Ramdev Yoga पद्मश्री बाबा रामदेव हे भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात योग पोहोचवणारे एक योग महर्षी आहेत. त्यांच्या विविध योग प्रकारांचा अभ्यास करून चांगले आरोग्य आणि आनंदमयी जीवन जगू शकतो. रामदेव बाबांनी योगाचे प्रमुख प्राणायाम सांगितले आहेत ज्यांचा वापर आपण केल्यास आपल्या शरीर व मनाची शुध्दी होते. बाबा रामदेव …\nTulas- तुळस हे भारतातील एक पवित्र आणि औषधी गुणांनी भरलेले एक बहुपयोगी रोपटे आहे. भारतात हिन्दी धर्मीयांच्या प्रत्येक घरासमोर तूम्हास तूळस नक्कीच दिसेल. तुळस वृंदावनास माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. त्यामुळे तूळस भारतीयांच्या मनाशी जूळलेले रोपटे आहे. त्यामूळे यास सर्वत्र एक खास महत्व असते. तुळशीचे फायदे आणि माहिती – Tulas …\nBenefits of Drinking Water आपण बरेचदा ऐकतो की पाणी पिणे आरोग्यासाठी फार चांगले असते. वैज्ञानिकांच्या मते तरूणांनी दररोज 8 ग्लास पाणी प्यावे. इतके पाणी आपल्या आरोग्यासाठी जरूरी आहे परंतु आपण असे कधी कधी करत नाही. चलातर पाणी पिण्याच्या फायदयांना जाणून घेउया. पाणी पिण्याचे फायदे – Benefits of Drinking Water पाणी …\nउज्जायी प्राणायाम | Ujjayi Pranayama\nUjjayi Pranayama पद्मश्री रामदेव बाबा योगजगाात योगगुरू या नावाने ओळखले जातात त्याच्या विविध योगप्रकारांमध्ये आपले शरीर स्वस्थ आणि दमदार राहण्यासाठी अनेक प्राणायाम सांगितले आहेत. चला तर मग अशाच एका प्राणायाम प्रकारा बद्दल जाणूया उज्जायी प्राणायाम – Ujjayi Pranayama उज्जयी प्राणायाम आपल्या श्वासांवर नियंत्रण मिळवीण्यासाठी अभ्यासला जातो. शरीराच्या श्वसनतंत्रास नियंत्रित करण्यासाठी …\nदातांचे स्वास्थ चांगले ठेवण्यासाठी काही उपाय | Teeth Care Tips In Marathi\nTeeth Care Tips सर्वांना हसरा चेहरा प्रिय असतो दातांच्या स्वास्थामुळे हसरा चेहरा अधिकच सुंदर दिसतो त्यामुळे दातांचे आरोग्य टिकविणे फार जरुरी आहे दातांचे आरोग्य ठीक नसल्यास अनेक आजार होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे दैनिक दिनचर्येत दातांचे आरोग्य टिकविणे जरुरी आहे. दातांचे स्वास्थ चांगले ठेवण्यासाठी काही उपाय – Teeth Care …\nभ्रामरी प्राणायाम कसे करावे | Bhramari Pranayam in Marathi\nपद्मश्री श्री रामदेव बाबांनी भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात भारतीय योग साधना व प्राणायाम लोकप्रिय केले व त्याचे महत्व स्पष्ट केले. शरीरास स्वस्थ आणि आनंदमयी ठेवण्यासाठी प्राणायामांची साधना फार महत्वाचे आहे. आज आपण भ्रामरी प्राणायामा – Bhramari Pranayam बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. भ्रामरी प्राणायाम – Bhramari Pranayam भ्रामरी याचा …\nकलमी – Dalchini हि एक अत्यंत सुगंधित आणि गोड सुगंध पण असणारी एक वनौषधी आहे, त्यामुळे याचा बऱ्याच औषधामध्ये वापर केला जातो. कलमी एक मसाल्याचे पदार्थ जो त्याच्या झाडावरील सालीतून तयार केल्या जाते. प्राचीन रोमन लोक कलमी पासून सुगंधी द्रव्ये तयार करीत. कलमी हृदय आणि मूत्र पिंडासाठी फारच लाभदायक आहे. या …\nचविष्ट केळीपासून होणारे फायदे | Benefits of Banana In Marathi\nपिकलेली आणि चविष्ट केळी – Banana फळामध्ये सर्वात लोकप्रिय मानली जातात, हि आपल्याला कोठेही उपलब्ध असतात.विशेष म्हणजे वर्षातील बारा हि महिने बाजारात मिळतात. काही लोक असेही आहेत कि, जे यास खाण्यास थोडा विचार करतात. त्यांना आपले वजन वाढण्याची सारखी चिंता लागलेली असते. काही लोकांना केली खायला सांगितल्यास ते आपल्याकडे शंकेने …\nबाळाची काळजी घेण्याबाबत टिप्स | Baby Care Tips In Marathi\nआई-वडील आपल्या बालकाच्या पालनपोषणात कोणतीच कसर ठेवीत नाहीत. ते जाणतात कि हे वय आपल्या बाळाच्या वाढीचे आहे. बाळाच्या पालनपोषणात त्याच्या आरोग्यापासून ते त्याच्या सर्व गरजापर्यंत सर्व गोष्टी येतात. आज आम्ही तुम्हाला बाळाची काळजी घेण्याच्या टिप्स – Baby Care Tips देणार आहोत. आपल्या बाळाची तेलमालिश कशी करावी. कारमध्ये बसताना त्यांची सुरक्षा …\nमराठी सुरक्षा घोषवाक्य ‘स्लोगन्स’ | Safety Slogan In Marathi\nदिव्यांचा सण दिवाळी बद्दल माहिती | Diwali Information In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/sex-life/know-why-men-and-women-love-times-are-different-117052300018_1.html", "date_download": "2018-04-24T02:42:02Z", "digest": "sha1:D7YALLVOHMUT4Q3AYG4WAZ6BV7J7LDOH", "length": 13122, "nlines": 109, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Sex Life : जाणून घ्या पुरुष सकाळी आणि स्त्री रात्री का होतात सेक्ससाठी उत्तेजित | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nSex Life : जाणून घ्या पुरुष सकाळी आणि स्त्री रात्री का होतात सेक्ससाठी उत्तेजित\nकाय तुम्ही कधी विचार केला आहे की सकाळच्या वेळेस पुरुषांची कामेच्छा अधिक का असते आणि रात्रीच्या वेळेस स्त्रिया जास्त सक्रिय असतात पूर्ण दिवस वेग वेगळ्या वेळेत शरीरात सेक्स हार्मोनचा स्तर वेग वेगळा असतो, जे सेक्स इच्छेला प्रभावित करतो.\nसकाळी 5 वाजता - सकाळी पाच वाजता अर्थात झोपून उठण्याअगोदर पुरुषांच्या शरीरात टेस्टोस्टेरोन हार्मोनचे स्तर पूर्ण दिवसाच्या अपेक्षा 25 ते 50 टक्के जास्त असतात. याचे कारण आहे शरीराची पिट्यूटरी ग्लँड पुरुषांमध्ये सेक्स हार्मोन तीव्र गतीने बाढवतो.\nमहिलांच्या शरीरात देखील टेस्टोस्टेरोन असतो पण सेक्स इच्छेसाठी हे पुरेसे नसत आणि त्यांना ओस्ट्रेजन आणि प्रोजेस्टरोन सारख्या हार्मोनची गरज पडते. म्हणून महिलांच्या अपेक्षा पुरुषांमध्ये सकाळी कामेच्छा जास्त असते.\nसकाळी 6 वाजता - जर्नल ऑफ अमेरिकन असोसिएशनच्या संशोधनाप्रमाणे झोपेनंतर सकाळी 6 वाजे दरम्यान पुरुषांच्या शरीरात पर्यांप्त मात्रेत टेस्टोस्टेरोन हार्मोन असतो म्हणून या वेळेस त्यांच्यात कामेच्छा व फर्टिलिटी जास्त असते.\nसकाळी 7 वाजता - या वेळेस पुरुषांच्या शरीरात सेक्स हार्मोन अधिक असत पण महिलांच्या शरीरात सेक्स हार्मोन सर्वात कमी असते. हेच कारण आहे की पुरुषांमध्ये या वेळेस कामेच्छा तर जास्त असते पण स्त्रिया या वेळेस उदासीन असतात.\nसकाळी 8 वाजता - या वेळेस शरीरात हार्मोनतर जास्त असतात पण दिवसाची सुरुवात करण्यासाठी तणावामुळे शरीरात कोर्टिजोल नावाचा हार्मोन बनणे सुरू होतो जो कामेच्छा कमी करतो.\nदुपारी 12 वाजता - वेन स्टेट युनिव्हर्सिटीच्या शोधकर्तांचे ऐकले तर या वेळेस स्त्री आणि पुरुष दोघेही दिवस भराच्या धावपळीत अडकलेले असतात ज्यामुळे त्यांचे सेक्स हार्मोन सक्रिय होत नाही. अशात एखादी प्रिय व्यक्तीला बघून त्यांच्या शरीरात एंड्रोफिन्स बनतात जे सेक्स हार्मोनला सक्रिय करू शकतात. आणि पुरुष फक्त टेस्टोस्टेरोन बनल्याने देखील उत्तेजित होऊ शकतात म्हणून त्यांची उत्तेजनाची शक्यता जास्त असते.\nदुपारी 1 वाजता - ही वेळ जेवणाची असते आणि मेंदू भुकेमुळे वेग वेगळ्या तणावात अडकलेला असतो ज्याने सेक्स हार्मोन सामान्य राहतात.\nसंध्याकाळी 6 वाजता - युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या शोधाप्रमाणे संध्याकाळी पुरुषांच्या शरीरात टेस्टोस्टेरोनचे स्तर कमी होऊ लागतात. तसेच महिलांमध्ये सेक्स हार्मोन जास्त सक्रिय होऊ लागतात.\nरात्री 8 वाजता - ही वेळ पुरुषांच्या सेक्स हार्मोनसाठी फारच अप्रत्याशित असते आणि तणावाचा स्तर या वेळेस वाढतो वा कमी होतो. जसे टीव्हीवर सुरू असलेल्या एखाद्या सामन्यात जिंकल्यानंतर टेस्टोस्टेरोनचा स्तर 20 टक्के वाढू शकतो तर पराभवाने एवढेच कमी देखील होऊ शकतो.\nरात्री 9 वाजता - या वेळेस पुरुषांच्या शरीरात टेस्टोस्टेरोनचा स्तर सर्वात कमी असतो जेव्हा की महिलांमध्ये सेक्स हार्मोन या वेळेस वाढणे सुरू होतात.\nरात्री 10 नंतर - उशीरा रात्री महिलांच्या शरीरात सेक्स हार्मोन सर्वात जास्त सक्रीय होतात. पुरुषांच्या शरीरात सेक्स हार्मोन कमी होतात पण हे सक्रिय असतात ज्याने कामेच्छा जास्त प्रभावित होन नाही. महिलांसाठी ही वेळ सर्वात जास्त महत्त्वपूर्ण असते जेव्हा ती ओव्यूलेशनच्या काळात असते. या वेळेस ते सर्वात जास्त फर्टाइल असतात.\nWhatsApp Joke: पुरूष म्हणजे बटाटे\nपुण्यात IPL चा विषय\nWhats app message : फार इन्व्हॉल्व्ह होतो आपण सालं ज्यात त्यात....\nSex life : 'सेक्स्झरसाईज' करा आणि बारीक व्हा\nWhats app Joke : आधुनिक आईच्या सोशल मीडिया खस्ता\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2011/04/blog-post_07.html", "date_download": "2018-04-24T02:45:04Z", "digest": "sha1:TRFRKAY6JQAXQLMHPXQGPCFXA6ZZHRMF", "length": 6872, "nlines": 95, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: आता नशा देतो न तैशी जाम पहिल्यासारखा", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nगुरुवार, ७ एप्रिल, २०११\nआता नशा देतो न तैशी जाम पहिल्यासारखा\nआता नशा देतो न तैशी जाम पहिल्यासारखा\nकोठे मनाला वाटतो आराम पहिल्यासारखा\n'दुखणेच हे आयुष्य माझे' ठाव आहे ते मला\nकरतो न मीही रोजला व्यायाम पहिल्यासारखा\nफ़ुलती न त्या रुसल्या कळ्या झालेय काही ठाव ना\nधसमूसळा वारा न तो बेफ़ाम पहिल्यासारखा\nगेली तशी आली न परतुन पाखरे खोप्यातली\nना ठेवतो ऋतुराजही मुक्काम पहिल्यासारखा\nमी विस्मरण म्हणतो तसे पण जाणतो सारेच की\nमेंदूच ना देई अताशा काम पहिल्यासारखा\nवाटे न मजला भरभरूनी मी जगावे या जगी\nदुनियेत या नाहीच आता राम पहिल्यासारखा\nजाताच तू नुरले मला कारण पुन्हा झुंजायला\nनाहीच मी मग राहिलो गं ठाम पहिल्यासारखा\n'प्राजू' पुन्हा फ़ुलशील का आता तशी तू सांगना\nनुरला तुझा तो हासरा गुलफ़ाम पहिल्यासारखा\nगागालगा गागालगा गागालगा गागालगा\nफ़ुलती न त्या रुसल्या कळ्या झालेय काही ठाव ना\nधसमूसळा वारा न तो बेफ़ाम पहिल्यासारखा\nजाताच तू नुरले मला कारण पुन्हा झुंजायला\nनाहीच मी मग राहिलो गं ठाम पहिल्यासारखा\n'प्राजू' पुन्हा फ़ुलशील का आता तशी तू सांगना\nनुरला तुझा तो हासरा गुलफ़ाम पहिल्यासारखा\nहे शेर खूप खूप आवडले... बहोत खूब...\n८ एप्रिल, २०११ रोजी ११:४७ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2013/09/blog-post_28.html", "date_download": "2018-04-24T02:55:47Z", "digest": "sha1:NSLE54PEWZ5D64DSWKWBCIR4H5OP3QMO", "length": 28131, "nlines": 310, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: मुस्लिमानी केली गणपतीची पुजा, हिंदू कधी धरणार रमजानचा रोझा?", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nशनिवार, २८ सप्टेंबर, २०१३\nमुस्लिमानी केली गणपतीची पुजा, हिंदू कधी धरणार रमजानचा रोझा\nसध्या फेसबुकवर हा फोटो सर्वत्र फिरविला जात असून गणपतीची आरती करणा-या मुस्लिमांचे समस्त हिंदू बांधवांकडून तोंड भरुन गुणगाण सुरु आहे. या फोटोला लाखो लोकानी लाईक केले, पन्नास हजाराच्या जवळपास शेअर करण्यात आले व साडेतीन हजारच्या वर लोकानी कमेंट लिहली आहे. समस्त नेटकर हिंदूनी मुस्लिमांची तोंडभरुन स्तूती करताना अनेक शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. या फोटोला इतकं डोक्यावर उचलुन धरण्यामागचं कारण काय तर मुस्लिम कुटुंब गणपतीची आरती करतोय... मी मागच्या कित्येक दिवसा पासून या फोटोवरील हालचाली पाहतो आहे पण फारसा विचार केला नव्हता. पण आज जरा विचार केल्यावर लक्षात आले की ही तर अत्यंत महत्वाची घटना असून आजवर कट्टरपंथी म्हणून कायम हिणविला गेलेला व दुखविला गेलेला मुस्लिम समाज जुने बंध झुगारुन नवा संदेश देत आहे. सामाजिक सलोखा व सौख्य लाभावा यासाठी त्यानी चक्क पहिले पाऊल टाकले आहे.\nया फोटोतून काय संदेश जातो आहे\nफोटोकडे नीट बघा व क्षणभर विचार करा. या फोटोतूण एकंदरीत काय संदेश जातो ते तपासून बघा. एक अत्यंत महत्वाचा संदेश जातो आहे एवढं नक्की. फक्त गरज आहे आपण तो महत्वाचाच...च...च... संदेश उचलण्याची. मुस्लिम बांधव गणपतीची आरती करत आहेत. जातीयवादी हिंदुना हे पाहुन उकळ्य़ा फुटले असतील... का तर आमच्या देवाची पुजा बांडॆ करत आहेत. ते असेच झुकले पाहिजेत... त्यानी असच केलं पाहिजे... वगैरे वगैरे विचार करणारा एक गट आहे. तर दुसरा गट.... वा वा किती छान. मुस्लिम असून सुद्धा गणपतीची पुजा.... वा व्वा... मस्त. वगैरे म्हणणारा दुसरा गट. अन तिसरा गट... तो म्हणजे या व अशा घटनांचं राजकीय भांडवल बनविणारा व मत मिळविण्यासाठी ते वापरणारा... पण आपल्याला या सर्वांच्या पलिकडे जाऊन सामाजिक सौख्याचा संदेश घ्यायचा आहे.\nवरील फोटोतून मुस्लीम समाज हा अत्यंत उदार असून हिंदू सारख्या जातीयवादी लोकांच्या देवाची चक्क पुजाही करु शकतो हे जाहीर आहे. ही पुजा देवभोळेपणातून नाही तर सामाजीक जाणीवेतून करत आहेत हे आपण सगळ्यानी मनावर/मेंदूवर (अजुन जिथेकुठे शक्य आहे तिथे) कोरून घेतले पाहिजे. का बरं कारण त्याना या देशात धर्मा-धर्मात उभी असलेली भिंत अमान्य असुन दोन धर्मात एकोपा असावा असे वाटते नि याच भावनेतून ही पुजा केली जात आहे. याचाच अर्थ असा की मुस्लीम समाज खराखुरा सर्वधर्म समभाव मानतो. किंवा समाजिक सलोख्यासाठी स्वधर्माच्या कक्षा ओलांडून तो हे सगळं करतो. त्यामुळे आपण सगळ्यानी या मुस्लिम बांधवांची स्तुती केली पाहिजे, त्यांचे आभार मानले पाहिजे. कारण मुस्लिमांचे हे कृत्य हिंदूना मैत्रीचा संदेश देणारे आहे.\nआता लगेच दुसरा प्रश्न आपल्याला पडायलाच पाहिजे... तो म्हणजे मुस्लिमानी गणपतीची पुजा केली म्हणून त्यांचं कौतुक ठीक आहे. पण आता याची अशीच परतफेड नको का माझ्यामते समस्त गणपतीच्या लेकरांवर ही नैतिक जबाबदारी येऊन पडते की त्यानिही इतकेच उदार होत किमान वर्षातून एकदा तरी मुस्लीमाना असाच सरप्राईज गिफ्ट दयायला हवा. म्हणजे नेमकं काय माझ्यामते समस्त गणपतीच्या लेकरांवर ही नैतिक जबाबदारी येऊन पडते की त्यानिही इतकेच उदार होत किमान वर्षातून एकदा तरी मुस्लीमाना असाच सरप्राईज गिफ्ट दयायला हवा. म्हणजे नेमकं काय तर समस्त गणपतीच्या लेकरानी रमजानचा रोजा ठेवावा नि गोमास भक्षण करुन अल्लाचे आभार मानत महिनाभर नमाज पढावा. मुस्लिमानी बेझिजकपणे गणपती बसवून धार्मिक कट्टरतेला बगल देत जशी आपली राष्ट्रीय व सामाजीक जबाबदारी सिद्ध केली अगदी तशीच हिंदूनीही ती सिद्ध करावी. मुस्लिमांच्या प्रति मनात वितुष्टी नाही हे सिद्ध करावे. मुस्लिमाना कट्टरपंथी म्हणून कायम हिणविणा-या हिंदूनी तर सर्वात आधी ते करावे. किंबहुना त्यांची ती नैतिक जबाबदारीच आहे.\nजर तसं केलं नाही तर मुस्लिमानी बसविलेला गणपती, केलेल्या आरत्या व पुजा हे सगळं फुकट गेलं असच म्हणावं लागेल. कारण सामाजिक सलोखा राबविण्यासाठी दोन्ही कडुन पाऊल पडायला हवे. मुस्लिमानी ते टाकले. आता हिंदूनी रमझानचे रोजे धरत आपल्या बाजुने पाऊल टाकायला हवे आहे. पुढच्या रमझानच्या वेळी मी याच ब्लॉगवर समस्त हिंदूना याची आठवण करुन देईन. वरील फोटोला प्रतिउत्तर देणारा एकजरी हिंदूचा फोटो मिळाला तरी मी भरुन पावेन.\nवरील पुजेचा फोटो हा सामाजिक समतेचा व एकात्मतेचा प्रतिक असेल तर अगदी असेच कृत्य हिंदूनी करुन ती समता व सलोखा अधिक घट्ट करण्याची नैतिक जबाबदारी पार पाडावी. जर हिंदू तसे करत नसतील तर त्याचा अर्थ असा होतो की मुस्लिमानीच काय ते बदलावं... आम्ही अजिबात बदलणार नाही..\nमुस्लिमांकडुन आलेल्या या सलोख्याच्या हाकेला हिंदू रमजानचा रोझा धरुन प्रतिसाद देतील अशी अशा बाळगतो. शेवटी एवढ्च म्हणेन...\nमुस्लिमानी केली गणपतीची पुजा, हिंदू कधी धरणार रमजानचा रोझा\nफेसबुकवरील मुळ लेख खालील धाग्यावर वाचा.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: इस्लाम आणि आतंकवाद\nSuhas Zade ३० सप्टेंबर, २०१३ रोजी ८:५२ म.पू.\nदेवाला माननं वा न माननं प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे.\nमुस्लीम व्यक्तीच्या घरी गणपती बसवणे ही बाब दुर्मिळ आहे.\nयामुळे अशा गोष्टींना प्रसिद्धी मिळते. फक्त एका कुटुंबाने गणपती बसवला म्हणजे बाकीच्या हिंदुनी गोमांस भक्षण करावे हि गोष्ट अव्यवहार्य आहे. श्रध्दा ही मनापासुन केली जाते देखावा करायला काय सर्वच हिंदु समाज राजकारणी नाही. जर देखावे बघायचे असतील तर रमजानच्या महिन्यात अनेक हिंदु सेक्युलर ( स्वयंघोषित ) राजकारण्यांचे ईफ्तार पार्टिचे जाळिदार टोप्या घालुन देखावे बघायला मिळतील. समता आणि सलोखा राखायचा असेल तर प्रत्येक मुस्लीम नेत्याने हिंदु धर्मातील ऊत्सव कपाळावर टिळा लावुन हिंदु देवांच्या मुर्तिसमोर नतमस्तक होऊन साजरे करावे पण ही गोष्ट अशक्य आणि गैरईस्लामी आहे \nAmit ३० सप्टेंबर, २०१३ रोजी १२:२१ म.उ.\nVishal Raj १४ जानेवारी, २०१४ रोजी ६:०६ म.उ.\n'मुस्लिम घरात गणपती ची पूजा' ही घटना सलोख्याच्या दृष्टीने फारच छान आहे. भारतातील मुस्लिम वर्ग तसा चांगला शिक्षित व सुधारणा वाद मानणारा आहे. तसेच इथल्या समाज मनावर विभिन्न वर्गातील संतांच्या समता,बंधुभाव,आदी शिकवणुकी चा जसा प्रभाव आहे, तसाच तो काही प्रमाणात का होईना मुस्लिम मनावर देखील आहे. म्हणून अशी चित्रे अधून मधून दिसतात केव्हा-केव्हा. पण म्हणून त्याने एवढ प्रभावित वगैरे होण्याचे, किंवा हुरळून जाण्याचे कारण नाहि भारतातील लाखो मुस्लिम कुटुंबांपैकी कुठेतरी एका कुटुंबात गणपती-पूजा होते, त्या उलट भारतात असणारया शेकडो पीर,मजार,दर्गा,चरार या ठिकाणी बराच हिंदु वर्ग गेल्या कैक शे वर्षांपासून जातो आहे, श्रद्धेने माथा टेकत आहे.(उदा. हाजी अली-मुंबई, ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ति-अजमेर) आणी याला हिंदु उच्चशिक्षित व धनिक वर्ग, किंवा सुप्रसिद्ध हिंदु व्यक्ती सुद्धा अपवाद नाहि. असे असता केवळ एखाद-दुसरया मुस्लिम कुटुंबाने घरात पूजा केली तर त्यात नवल असे नाहि.उलट त्यांच्याच(इस्लामी) भाषेत सांगायचे झाल्यास त्यांच्या श्रद्धास्थानांवर इतकी वर्ष हिंदु दाखवत असलेल्या श्रद्धेपोटी अशी सहिष्णुता दाखवण्यात कुचराई केलेल्या मुस्लिम समाजाने एक प्रकारे \"कुफारा\"च अदा केला आहे. मुस्लिम वर्गातील या सहिष्णुते बद्दल त्यांचे अभिनंदन, अन धन्यवाद.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nवामन देणार बामसेफला वारस... वाममार्गाने\nमुस्लिमानी केली गणपतीची पुजा, हिंदू कधी धरणार रमजा...\nऐसा पोप होणे नाही\nरणशिंग-२०१४ : भाग-०१ मोदी हवा किंवा मोदी नको\nआसाराम बापू:- आरोप झालाय, दोष सिद्ध व्हायचा आहे\nअनिसं:- श्याम मानवांचा विवेकानंद\nस्वामी विवेकानंद : भाग-२ विडया ओढणारा सन्यासी\nस्वामी विवेकानंद :- भाग-१ ज्योतिषगिरी व अंधश्रद्धा...\nअनिस: माझी ती श्रद्धा तुझी ती अंधश्रद्धा\n११ सप्टेंबर: अमेरीकेतील भाषण व हल्ला.\nसाहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोण\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2011/03/blog-post_05.html", "date_download": "2018-04-24T02:47:06Z", "digest": "sha1:OSG7AO4F2B4RQDLYBBKTJNUUUB2G7OXM", "length": 5678, "nlines": 85, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: गहिवर घालू नकोस राधे..", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nशनिवार, ५ मार्च, २०११\nगहिवर घालू नकोस राधे..\nगहिवर घालू नकोस राधे, कृष्ण चालला दूर\nपापणकाठी अडव पाणी, येईल आता पूर..\nयमुनेकाठी विझून जाते सांज अशी आवेळी\nआक्रोश तुझा घुमून राही पैलतीरी राऊळी\nसावर आता अंधाराचा पेटून जाईल ऊर..\nगहिवर घालू नकोस राधे, कृष्ण चालला दूर\nसार्‍या खाणाखुणा घालती, तुला उखाणे निळे\nनसनसांतून पावा घुमतो, हरीस त्या ना कळे\nसुरेल काया तुझीच राधे, होईल गं बेसूर\nगहिवर घालू नकोस राधे, कृष्ण चालला दूर\nविश्वचि अवघे तुझे मोडले, रंग न उरला काही\nविश्वाचा तो \"मोहन\" वेडे, तुझाच केवळ नाही\nआवर आता थांबव सारे मनातले काहूर..\nगहिवर घालू नकोस राधे, कृष्ण चालला दूर\n२५ मार्च, २०११ रोजी ९:२२ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://sonalisb.blogspot.com/2007_03_01_archive.html", "date_download": "2018-04-24T02:34:09Z", "digest": "sha1:QQPSWHJL3Y5EMUXHSXU4ND7QYJASCZFX", "length": 7505, "nlines": 114, "source_domain": "sonalisb.blogspot.com", "title": "लिहायचं म्हणून...: March 2007", "raw_content": "\nMRI - एक अनुभव\nConsulting मधल्या त्या वाईट शक्यतांचं ओझं ... उलट-सुलट विचार...\nहलू नका, शांत पडून राहा,\nथुंकी गिळण्याचीही हालचाल नको.\nAngio आहे ... चक्कर येईल असं वाटेल.\nमशीनचा आवाज येइल तर घाबरू नका.\nकाही वाटलं तर हातात हा सिग्नल आहे ... तो दाबा.\nआणि ४५ मिनिटं लागतील. हललात तर अधिक.\nमी अजूनही विचारात... काय निघेल... काय झालं असेल...\nकानात घुमतोय अगदी... डोक्यात जातोय.\nआवाज वाढतोय, लय बदलतीये...\nअसं वाटतंय की मी एका मोठ्या चक्रात बसलीये.\nमला नाही आवडत चक्रात बसायला...\nपरवा त्या Funland मध्ये पण काय भिती वाटली. हसले मला सगळॆ.\nउंच ... आणि उंचावरून अचानक खाली सोडून देतंय कोणीतरी.\nअसह्य आहे हे... गरगर... गरगर...\nदाबू का हा सिग्नल\nकिती वेळ झाला असेल\n१५ मिनिटं ... १० मिनिटं ... का ५ च\n काही कळत नाहीये... हा वेळ का संपत नाहीये...\nवेगळं Cycle ...वेगळा आवाज...वेगळी लय.\nमाझा श्वास आत .. बाहेर.\nआमचे योगाचे मास्तर म्हणतात तसं...\nसावकाश श्वास घ्या...पूर्ण घ्या ... सावकाश, पूर्ण सोडा.\nहे मशिन, ही थंडगार खोली, हे जग ... सगळं माझ्याभोवती फ़िरतंय. एका लयीत..\nपण मी ठरवते ... मला चक्कर येणार नाही, मी ताठ उभी राहणार आहे.\nफ़िरेना का हे चक्र...मी मात्र शांत, निश्चल.\n...श्वासावर लक्ष केंद्रित करा, बाकी विचार आपोआप जातील.\nहे आमचे योगाचे मास्तर सारखे कुठुन येतायत\nमाझं घर, झाडं, सुहास, कृष्णा, तिचे हात, आई...\nमी या सगळ्यापासून लांब, एकटी.\nशांत, संथ श्वास...मशिनच्या आवाजाच्या लयीत.\nकिती वेळ झालाय कोणास ठाऊक\n१..२..३....६०.. एक मिनिट. किती मोठा आहे हा एक मिनिट\nमी घड्याळ आहे का\nहसूच येतं ... पण हसायचं तेही मनात\nही एक कसलीशी भिती सारखी सतावतीये.\nडॉक्टर म्हणाले, MRI करून बघू, काही असेल तर लगेच कळेल.\nपरत चित्रं हलतायत. काळी .. पांढरी, मध्येच रंगीत.\nअनेक आकार, वेडे-वाकडे, सुंदर-कुरूप.\nआकारातून तयार होणारी माणसं. काही माझी ... काही गर्दीतली.\nपरत तेच चक्र, तेच विचार... तोच आवाज.\nआई म्हणते, अशावेळी जप करावा. मन शांत होतं.\nजय स्वामी समर्थ जय जय ...\nकुठल्याशा न संपणारया प्रवासात असल्यासारखं वाटतंय.\nजगाचं भान आहेही ... नाहीही.\nडोळे उघडावे वाटतायत, पण उघडत नाहीत.\nहात हलवावेसे वाटतायत, पण हलत नाहीत.\nसुरुवातीच्या सूचना मेंदू तंतोतंत पाळतोय.\nमन मात्र अगदी टक्क जागं आहे.\nपाहतंय, ऐकतंय, माझ्याकडे बघतंय.\nवेळ कसा त्याच्या गतीने चाललाय.\nकाय बरं गती असेल त्याची\nआणि आवाज थांबतात. कोणीतरी काही बटणं दाबतं.\nत्या चिंचोळ्या जागेतून बाहेर आल्याचं जाणवतं.\n'उघडा डोळे'...'सावकाश'. समोर डॉक्टरांचा चेहरा.\nमाझा एकटेपणाचा ४५ मिनिटांचा प्रवास संपलेला अस्तो.\nमला खूप छान हसू येतं. डॉक्टरही हसून जातात.\nत्यांना समजतं सगळं... तसं नेहमीचंच असतं त्यांना ते\n- सोनाली सुहास बेंद्रे\nMRI - एक अनुभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.majhimarathi.com/benefits-of-garlic-marathi/", "date_download": "2018-04-24T02:33:19Z", "digest": "sha1:3FWRJYNVD5FETB7ZZ6W727LGHDCGZ376", "length": 14262, "nlines": 103, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "Benefits Of Garlic in Marathi – गुणकारी लसणाचे फायदे", "raw_content": "\nआदिवासी क्रांतीकारक बिरसा मूंडा | Birsa Munda History In Marathi\nबेसन शेव बनवायची विधी | Besan Sev Recipe\nबराक ओबामांचे नोबेल पुरस्कार स्विकारतांनाचे भाषण | Barack Obama Speech\nबदामचे गुणकारी फायदे | Benefits of Almonds\nस्वयंपाकासाठी काही खास टिप्स | Kitchen tips in Marathi\nपी.व्ही सिन्धू बॅडमिंटन खेळाडू | Badminton Player PV Sindhu\nसाक्षी मलिक एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू | Wrestler Sakshi Malik Biography\nपिझ्झा बनविण्याची रेसेपी | Pizza Recipe In Marathi\nएलिंयम सटीवूम ( Allium Sativum ) याला साधारणतः आपण लसून (Garlic ) या नावाने ओळखतो. याचा वापर आपण कांद्यासोबत नेहमी करतो.\nमुख्यतः भारतीय खाद्यपदार्थामध्ये लसूनाचा समावेश असतोच फक्त खाद्यपदार्थ म्हणूनच नाहीतर एक उत्तम घरगुती औषध म्हणूनही लसणाचा वापर होतो. भारतीय स्वयपाक घरात तयार होणाऱ्या खाद्द्यान्नात बरेचदा लसून वापरतात. या लसणाचे बरेच उपयोग आहेत. चला तर आता आपण लसूनापासून होणाऱ्या फायद्यांची माहिती घेऊ.\n१) सर्दी आणि ताप आणि उपचार –\nलसून आपल्याला सर्दी, ताप व इतर बरयाच आजारांपासून मुक्त करू शकतो. यासाठी लसुनाच्या गाठी खा किंवा लसून असलेला चहा प्या. याने आपले नाक साफ होईल. सोबतच सर्दी खोकल्यापासूनही मुक्तता मिळते. लसून असलेली चहा फक्त सर्दी खोकल्यासाठीच कामी येत नाही तर शरीराची रोग प्रतिकारक शक्तीही वाढवतो.\nयासोबत असेही सांगितल्या जाते कि मासाहार केल्याने शरीराला होणारे नुकसान लसून खाल्ल्याने भरून निघते यासोबत जे कामगार हानिकारक व प्रदूषित वातावरणात काम करतात त्यांनाही लसुणाचे सेवन केल्यास भरपूर लाभ होतो. यामुळे दुषित वातावरणाशी लढण्यास मदत मिळते. “लसुण आपण ज्यूस आणि सूप मध्ये टाकून घेतल्यास सर्दी खोकल्यापासून मुक्त होऊ शकतो. याशिवाय लसुनाचे इतरही फायदे आहेत.”\n२) रक्त शुद्धीकरणास सहाय्यक –\nकाय तुम्ही सकाळी सकाळी पुरळांना लपविण्यापासून कंटाळले आहात मग आता रक्ताचे शुद्धीकरण करून शरीराला आतून स्वस्थ बनवून पुरळांना मुळापासून मिटविन्याची वेळ आली आहे यासाठी लसुनाच्या २-3 पाकड्या कोमट गरम पाण्यासोबत रोज घ्या सकाळी सकाळी याचे सेवन करा आणि संपूर्ण दिवसभर भरपूर पाणी प्या.\nयासोबत तुम्ही रोज सकाळी निंबाच्या शरबतामध्ये २-3 पाकळ्या बारीक करून चांगल्या प्रकारे मिळवून प्या. लसून तुमच्या शरीराला आतून स्वच्छ करतो आणि हानिकारक रसायन शरीरातून बाहेर फेकतो. लसून आपल्या शरीराला आतून स्वस्थ ठेवतो.\n3) हृदयासंबंधी आजारांपासून वाचवतो –\nदररोज लसूनचा सेवन केल्याने शरीरात कोलेस्ट्रोल चे प्रमाण कमी करतो कारण यामध्ये उपयोगी एन्टीऑक्सीडेंट तत्व असतात जे कोलेस्ट्रोल चे प्रमाण कमी करतात. यासोबत लसून शरीरातील रक्त प्रवाहही नियंत्रित करतो. सोबतच शरीरात शर्करचे प्रमाण हि नियंत्रित करतो.\nआपल्याला हि गोष्ट ध्यानात ठेवावी लागेल कि लसुनाला पूर्णपणे शिजवल्यास त्यातील महत्वपूर्ण तत्व म्हणचे सल्फर नष्ट होऊन जातो जो लसुणाचा एक महत्वाचा औषधिय गुण मानला जातो यासाठी लसून कच्चा किंवा थोडाफार भाजलेलाच खाण्याचा प्रयत्न करा.\n४) त्वचा आणि केस यासाठी –\nलसूनमध्ये सापडणारे लाभदायक तत्व आपल्या त्वचेला उष्णता, पुरळ, डाग –धब्बे आणि त्वचा सुटणे यापासून वाचवतो त्वचेवर लसुनाचा वापर केल्याने त्वचेवर होणारे फंगल इन्फेक्शन सुद्धा दूर करता येते. त्यामुळे जेव्हा हि फंगल इन्फेक्शन होते लसून अमृता समान काम करतो.\nकेसावर कांद्याचे फायदे आपण सर्व जाणतो परंतू लसून जो कांद्याचा भाऊ मानल्या जातो त्यापासून केसांना बरेच फायदे आहेत. चला तर मग आम्ही तुम्हाला याबद्दल सांगतो.\nवाटलेला लसून आपल्या डोक्यात केसांच्या मुळाशी लावले किंवा लसुनाच्या तेलाने केसांच्या मुळाशी लावून मालिश केल्याने केस गळण्याची समस्या दूर होते.\n५) कॅसर पासून मुक्ती –\nबऱ्याच अध्ययानातून कळले आहे कि रोज एक विशेष मात्रेत लसूनाचे सेवन केल्यास पोट आणि कोलेरेक्टल कॅन्सर पासून बचाव होतो.\n६) त्वचा फाटने आणि कापणे –\nजर तुम्हाला शरीरावर त्वचा फाटल्या सारखी वाटत असेल किंवा त्वचा कापल्या गेल्याने जखम झाली असेल तर यावर लासुणाचा वापर करता येतो. यासाठी बारीक कापलेला लसून त्या त्वचेवर किंवा जखमेवर केल्यास लवकरच वेदना कमी होण्यास मदत मिळते.\nकोणत्याही वैद्यकीय शस्त्रक्रिया किंवा सर्जरीपूर्वी लसून खाऊ नये.\nआपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने पहिल्या दिवशीच 3-४ पेक्षा जास्त लसणाच्या पाकड्या खाऊ नये.\nअस्तमाच्या रोग्यांनी लसुनाचे सेवन करू नये. कारण याचे दुष्परिणाम होऊ शकतात.\nलक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी लसणाचे फ़ायदे असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्\nPlease :- आम्हाला आशा आहे की हा गुणकारी लसणाचे फायदे – Benefits Of Garlic in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुधा.\nनोट : Benefits Of Garlic – लसणाचे फ़ायदे या लेखात दिलेल्या लसणाच्या फायद्यांन – Benefits Of Garlic बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.\nPrevious राष्ट्रकवी रामधारीसिंह दिनकर यांचे जीवनचरित्र | Ramdhari Singh Dinkar Biography in Marathi\nबदामचे गुणकारी फायदे | Benefits of Almonds\nBenefits of Drinking Water आपण बरेचदा ऐकतो की पाणी पिणे आरोग्यासाठी फार चांगले असते. वैज्ञानिकांच्या …\nहिंदी चित्रपट सृष्टितील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण | Ajay Devgan Biography\nसाबुदाणा वडा बनविण्याची विधी | Sabudana Vada Recipe in Marathi\nदातांचे स्वास्थ चांगले ठेवण्यासाठी काही उपाय | Teeth Care Tips In Marathi\nराष्ट्रकवी रामधारीसिंह दिनकर यांचे जीवनचरित्र | Ramdhari Singh Dinkar Biography in Marathi\nप्रसिद्ध बास्केटबाल खेळाडू मायकल जार्डन | Michael Jordan Biography in Marathi\nदिव्यांचा सण दिवाळी बद्दल माहिती | Diwali Information In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/nashik-news/health-department-private-medical-officers-1615425/", "date_download": "2018-04-24T03:03:07Z", "digest": "sha1:CORJQDMYGHRDPJLL7DTBESN3MB3QOV52", "length": 18224, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Health Department Private Medical Officers | आरोग्य विभागाच्या खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी पायघडय़ा | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nआरोग्य विभागाच्या खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी पायघडय़ा\nआरोग्य विभागाच्या खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी पायघडय़ा\nमाता-बालमृत्यू नियंत्रण तसेच सरकारी-खासगी सेवेतील दरी मिटवण्याचा प्रयत्न\nमाता-बालमृत्यू नियंत्रण तसेच सरकारी-खासगी सेवेतील दरी मिटवण्याचा प्रयत्न\nमाता, बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करीत असताना दिवसागणिक नव्या योजनांची त्यात भर पडत आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभाग आता ‘फर्स्ट रेफरल युनिट’ अंतर्गत खासगी क्षेत्रात काम करणारे प्रसूतीतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ आणि भूलतज्ज्ञांना सरकारी रुग्णालयात सेवा देण्यासाठी आवाहन करत आहे. यासाठी आरोग्य विभागाने खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यांना पायघडय़ा घातल्या असून जादा मोबदला देण्याची आरोग्य विभागाची तयारी आहे. जिल्ह्य़ात या संदर्भात इच्छुकांच्या मुलाखती सुरू झाल्या आहेत. सरकारच्या या योजनेमुळे खासगी, सरकारी सेवेतील दरी मिटणार असली तरी ‘रुग्ण पळवापळवी’ होऊ शकते अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.\nकाही वर्षांत माता-नवजात बालकांचा मृत्यूचा प्रश्न गंभीर होत असतांना सरकारने जननी सुरक्षा, जननी शिशु सुरक्षा, मातृवंदन, मानवविकास यासह विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असताना यामागील कारणांचा शोध घेण्यात येत आहे. कुपोषणासह अन्य पारंपरिक चालीरीती यासाठी अडथळे ठरत असताना सरकारी रुग्णालयांमधील अनास्था, सरकारी रुग्णालयांमधील अपुऱ्या सोयीसुविधा माता-बालमृत्यूस पूरक ठरल्या. बऱ्याचदा सरकारी रुग्णालयांमध्ये प्रसूती नैसर्गिक होण्याकडे लक्ष दिेले जाते, परंतु जोखमीच्या स्थितीत तिला खासगी रुग्णालयाचा पर्याय स्वीकारावा लागतो. गरोदर मातेच्या आर्थिक क्षमतेवर या पर्यायाची निवड होत असल्याने अप्रत्यक्ष का होईना परिस्थिती हाताबाहेर गेल्याने बाळ गर्भातच किंवा जंतुसंसर्गमुळे दगावणे यासारखे प्रकार होतात, तर अतिरक्तस्त्राव, अन्य पोषक घटकांची कमतरता, कुपोषण यामुळे माता मृत्यू होतो. या पाश्र्वभूमीवर, राज्य सरकारने नुकताच ‘फर्स्ट रेफलर युनिट स्ट्रेन्थ बाय स्पेशालिस्ट’अंतर्गत पर्याय शोधला आहे.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nआरोग्य विभागाने खासगी क्षेत्रात काम करणारे भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ आणि स्त्रीरोगतज्ज्ञांना सरकारी रुग्णालयात सेवा देण्यासाठी आवाहन केले आहे. यासाठी रितसर जिल्हा, राज्य पातळीवर जाहिरात देऊन मुलाखतीसाठी इच्छुकांना बोलविण्यात येत आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संघटनांशी याबाबत चर्चा करण्यात आली आहे. संबंधितांना यासाठी प्रत्येक प्रकरणामागे साधारणत दीड ते सहा हजार रुपये असा मोबदला दिला जाणार आहे. नाशिक जिल्ह्य़ाचा विचार केला तर ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, मालेगाव येथील सामान्य रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालय यामध्ये मोजक्याच ठिकाणी शस्त्रक्रियेची व्यवस्था आहे. या उपक्रमामुळे दिंडोरी, चांदवड, येवला, निफाड, मालेगाव सह नऊ ठिकाणी शस्त्रक्रियेची व्यवस्था करण्यात आली आहे. दुर्गम असलेल्या पेठ, सुरगाणा सह इगतपुरीमध्ये अद्याप तज्ज्ञांची आवश्यकता असून त्यासाठी मुलाखतसत्र सुरू आहे. जादा मोबदल्यासह अन्य सुविधा देत असल्याने सरकारी विभागाने खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी पायघडय़ा टाकल्याचे चित्र आहे.\nदुर्गम भागात सेवा देण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील\nआरोग्य विभाग दुर्गम भागात सेवा देण्यासाठी प्रयत्नशील आहे. पेठ, सुरगाणा या ठिकाणी आरोग्य सेवा देण्यासाठी डॉक्टर उत्सुक नाहीत, तर इगतपुरी येथील काही वैद्यकीय अधिकाऱ्यांची काम करण्याची मानसिकता नाही. यासाठी पेठ, सुरगाणा येथे काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना एक लाख रुपये वेतन आणि प्रत्येक प्रकरणामागे प्रत्यक्ष प्रसूती केल्यास दीड हजार, जोखमीच्या बाळंतपणात सहा हजार असा मोबदला देण्यात येणार आहे. इगतपुरी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदलीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून वरिष्ठ पातळीवर देण्यात आला आहे. – डॉ. सुरेश जगदाळे (जिल्हा शल्य चिकित्सक)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/thousands-of-maharashtra-ded-students-future-in-dark-1616072/", "date_download": "2018-04-24T03:15:39Z", "digest": "sha1:RQSQTJ425W2HXC2HUOOO33GLUKPCSGTW", "length": 27693, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "thousands of maharashtra DEd students future in dark | डी.एड. ‘दुकाना’तला बेरोजगारी माल! | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nडी.एड. ‘दुकाना’तला बेरोजगारी माल\nडी.एड. ‘दुकाना’तला बेरोजगारी माल\nराष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या वतीने डी.एड. महाविद्यालयांना परवानगी दिली जाते\nअभ्यासिकामध्ये परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी.\nराज्यातील डीएड महाविद्यालयांमधून पदविका घेऊन बाहेर पडलेल्या हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय बनले आहे.\nराज्यात डीएड महाविद्यालयांना मंजुरी देऊ नये, असे अधिकाऱ्यांनी सांगूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. २०१०-११ मध्ये राज्यात १२८२ डी.एड. महाविद्यालये होती. ती २०१४-१५ मध्ये १३६५ झाली. पूर्वी या महाविद्यालयांमधील सर्वाधिक क्षमता ५३ हजार होती, आता ती ३७ हजारांपर्यंत खाली आली आहे. आता ही क्षमता आणखी खाली येईलही, पण मधल्या काळातल्या बेरोजगारांचा प्रश्न आहेच. त्यातील काही जण आता नोकरी नसल्याने स्पर्धापरीक्षा देत आहेत. डीएड झालेल्या उमेदवारांची कशी फरपट चालू आहे, यावर प्रकाश टाकणारा हा प्रातिनिधिक रिपोर्ताज..\n‘‘लग्न होईल का हो माझं’’ जरा विक्षिप्तपणेच त्याने हा प्रश्न विचारला. त्याचे सारे मित्र त्याच्यावर फिदीफिदी हसत होते; पण त्याच्या डोळ्यांतली चिंता फार प्रकर्षांने सर्वाच्या लक्षात आली आणि त्याच्या समर्थनार्थ त्याचा एक मित्र म्हणाला, ‘‘२०१० मध्ये डी.एड.चे शिक्षण पूर्ण झालं त्याचं. तेव्हापासून ते आतापर्यंत वेगवेगळ्या परीक्षा दिल्या, पण यश काही आलं नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास करायला तो औरंगाबादला आला. दिवसभर अभ्यासिकेत असतो. शिपाई पदासाठीसुद्धा अर्ज करून झाला आहे. त्यामुळे त्याचा प्रश्न साहजिकच आहे.’’ औरंगाबादच्या एस.बी.ओ.ए. शाळेच्या पाठीमागे अभ्यासिकामध्ये अनेक मुलं पुस्तकात डोकं खुपसून असतात. दिवसभर त्यांची स्वत:शीच स्पर्धा चाललेली असते. डोक्यात एकच विषय असतो- स्पर्धा परीक्षांचा’’ जरा विक्षिप्तपणेच त्याने हा प्रश्न विचारला. त्याचे सारे मित्र त्याच्यावर फिदीफिदी हसत होते; पण त्याच्या डोळ्यांतली चिंता फार प्रकर्षांने सर्वाच्या लक्षात आली आणि त्याच्या समर्थनार्थ त्याचा एक मित्र म्हणाला, ‘‘२०१० मध्ये डी.एड.चे शिक्षण पूर्ण झालं त्याचं. तेव्हापासून ते आतापर्यंत वेगवेगळ्या परीक्षा दिल्या, पण यश काही आलं नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास करायला तो औरंगाबादला आला. दिवसभर अभ्यासिकेत असतो. शिपाई पदासाठीसुद्धा अर्ज करून झाला आहे. त्यामुळे त्याचा प्रश्न साहजिकच आहे.’’ औरंगाबादच्या एस.बी.ओ.ए. शाळेच्या पाठीमागे अभ्यासिकामध्ये अनेक मुलं पुस्तकात डोकं खुपसून असतात. दिवसभर त्यांची स्वत:शीच स्पर्धा चाललेली असते. डोक्यात एकच विषय असतो- स्पर्धा परीक्षांचा बहुतांश महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला डी.एड.च्या ‘दुकाना’तून निघालेला मोठा वर्ग शहराभोवताली खोली किरायाने घेऊन राहतो. दिवसभर अभ्यासिकांमध्ये बसतो. त्यांना कुठे माहीत असतं, डी.एड.च्या महाविद्यालयांचं चुकलेलं गणित.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nजळगाव जिल्ह्य़ातल्या अमळनेर तालुक्यातील पिंपळी नावाच्या गावातून दीपक वासुदेव चव्हाण औरंगाबादला आला होता, तेव्हा त्याचं स्वत:चं एक स्वप्न भंगलं होतं- लवकर नोकरीला लागून वडिलांना मदत करावी म्हणून डी.एड. पूर्ण केल्यानंतरही तो बेरोजगारच राहिला. गावात त्याला हुशार समजायचे. त्यामुळे कुठे तरी नोकरीला लागेल, असे प्रत्येकाला वाटायचे. हे ओझं घेऊन तो औरंगाबादला आला तेव्हा एकरभर शेतीत वडील राबत होते. एवढुशा शेतीत काही भागणार नाही म्हणून त्यांनी आणखी तीन एकर शेती बटईने घेतली होती. कापूस लागला होता. त्यावर बोंडअळी आली आणि या वर्षी दीपकच्या जगण्याचे प्रश्न आणखीन जटिल झाले. त्याचा लहान भाऊ अमळनेरमध्ये एका खाणावळीत नोकरी करतो. तोही स्पर्धा परीक्षांची तयारी करतो. शिक्षक म्हणून काम करायचं, नोकरी लागली की वडिलांना शेतीसाठी दोन पैसे द्यायचे, असे त्याने ठरवले होते, पण घोटाळा झाला. २०१० ते २०१७ या कालावधीत दीपकने शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण केली. आता अभियोग्यता चाचणीही दिली आहे. दहावीत आणि बारावीत दीपकने चांगले गुण मिळवले होते, पण त्याला कुठे माहीत होते, डी.एड. दुकानातून निघालेल्यांना आता नोकऱ्यांमध्ये स्थान मिळणार नाही. २०१० ते २०१७ या कालावधीमध्ये किती डी.एड. महाविद्यालये मंजूर करावेत, याला काही धरबंदच नव्हता. २०१४-१५ मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक १३६५ डी.एड. महाविद्यालये होती. यामध्ये ५३ हजार ३४३ विद्यार्थ्यांना प्रवेश देता येईल, एवढी क्षमता होती. तेव्हा शिक्षक सेवानिवृत्तीचा वेग आणि शिक्षकभरती यातून रिक्त होणाऱ्या जागांची संख्या होती ११ हजारांच्या आसपास. म्हणजे दरवर्षी ४२ हजार डी.एड. उत्तीर्ण विद्यार्थी बेरोजगार होणारच होते. तरीही एवढय़ा महाविद्यालयांना मंजुऱ्या का दिल्या गेल्या २०१० पासून डी.एड. महाविद्यालयाच्या मंजुऱ्यांसाठी दुकान थाटल्यागत केंद्र सरकारच्या संस्थेने काम केले.\nराष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या वतीने डी.एड. महाविद्यालयांना परवानगी दिली जाते. याचे कार्यालय भोपाळमध्ये आहे. राज्य सरकारकडून डी.एड. महाविद्यालय काढण्यासाठी एक प्रमाणपत्र घ्यायचे आणि भोपाळमधून परवानगी मिळवून आणायची, असा धंदा २००६-०७ पासून पद्धतशीरपणे सुरू होता. आता या धंद्यातल्या व्यापाऱ्यांनी सगळा नफा ओरबाडून घेतला आहे आणि सध्या सुरू असणाऱ्या ९८१ महाविद्यालयांपैकी बहुतांश खासगी संस्थाचालकांनी आम्हाला महाविद्यालय बंद करण्याची परवानगी द्या, असे प्रस्ताव पाठवले आहेत. या सगळ्या रामरगाडय़ात दीपक चव्हाण अडकला. दीपक चव्हाणसारखी अनेक मुलं औरंगाबाद, नागपूर, अगदी पुण्यामध्येसुद्धा स्वत:चं नशीब अजमावण्यासाठी स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागली आहेत. मोठं हलाखीचं आणि संघर्षांचं हे जिणं आहे. फक्त डी.एड. करून ही मुलं थांबली नाहीत. कोणी पदव्युत्तर शिक्षण घेतलं, तर कोणी लवकर पैसा मिळेल, असा कोर्सही केला आहे.\nकाशिनाथ सांडू पंडित हा औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातला बेरोजगार युवक. स्पर्धा परीक्षेसाठी म्हणून औरंगाबादला आला. घरची परिस्थिती जेमतेमच. अडीच एकरातला कापूस आणि मका असे किती पैसे देऊन जाईल त्यामुळे जगायचे असेल तर काही तरी करायला हवे, असे वाटून डी.एड. केले होते; पण चुकीच्या शैक्षणिक धोरणांचा फटका आपल्याला बसू शकेल याचा अंदाज तेव्हा त्याला नव्हता. घरून पैसे मिळणार नाहीत, हे लक्षात आल्यानंतर पंडित आता मामाच्या केशकर्तनालयात फक्त रविवारी काम करतो. त्या पैशांवर स्वत:साठी लागणारे पैसे कमावतो आणि त्या स्पर्धेच्या दुनियेत स्वत:ला त्याने झोकून दिले आहे. सन २००० पासून डी.एड. महाविद्यालयाच्या परवानग्यांचे खेळ सुरू झाले. अमरीश पटेल, वसंत पुरके यांच्या काळात डी.एड. उघडण्यासाठी शिफारशी केल्या गेल्या. खरे तर तेव्हाचे संचालक एम. जी. मराठे यांनी डी.एड. महाविद्यालयांची महाराष्ट्रात एवढी गरज नाही, असे भोपाळच्या केंद्रीय संस्थेला कळविले होते. मात्र, तत्पूर्वीच अमरीश पटेलांनी स्वत:च्या महाविद्यालयासह अनेक महाविद्यालयांच्या शिफारशी केलेल्या होत्या. दीपक चव्हाण, काशिनाथ पंडितसारखी मुले त्या चुकीच्या धोरणांचा परिणाम आहे. मग शिक्षकभरतीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा आल्या. आता नवीन अभियोग्यता चाचणी आली. परीक्षांवर परीक्षा सुरू आहे, पण शिक्षक म्हणून रुजू होण्याची संधी मात्र नाही, अशी स्थिती. त्यामुळे पर्याय म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धेत उतरलेल्या या बेरोजगारांसाठी नवीन दुकाने थाटली गेली ती स्पर्धा परीक्षांची. एक धंदा घसरणीला लागला की दुसरा धंदा सुरू करावा लागतो. तसे डी.एड.चा व्यवसाय घसरणीला लागला आणि एमपीएससीचा थाटला गेला. एका विद्यार्थ्यांसाठी २५-३० हजार रुपयांचे शुल्क आकारणाऱ्या आणि अधिकारी घडवतो, असा दावा करणाऱ्या स्पर्धा परीक्षा चालकांनी गल्लोगल्ली एक दुकान विकत घेतले. छान बोर्ड रंगवले. त्यात शिकवणारे पुन्हा हेच विद्यार्थी. मार्गदर्शक नावाची गोष्ट कोणी तरी परीक्षेत उत्तीर्ण होऊन नापास झालेला मुलगा. महिन्याच्या खोलीचा किराया, खाणावळीचे दोनेक हजार रुपये असा खर्च करताना अडचण होते, ती विविध परीक्षांचे उमेदवारी अर्ज भरताना. नोकरी मिळावी या आशेने प्रत्येक परीक्षेचा अर्ज भरावासा वाटतो, त्याची किंमत ५०० ते ७०० रुपयांपर्यंत जाते. त्याला आता जीएसटी लागली आहे. ‘दुष्काळात तेरावा..’ ही म्हण उगीच नाही जन्माला आली. औरंगाबादसारख्या शहरात एकेका गल्लीत किमान पन्नासेक विद्यार्थी अभ्यासिकांमध्ये असतात. त्यांना नोकरी मिळाली नाही तर ते सहजपणे कुठल्या तरी अस्मितेच्या कप्प्यात स्वत:ला बसवून घेतात. कुठल्या तरी मोर्चात सहभागी होतात, कोणत्या तरी नेत्याचा जय म्हणतात. प्रश्न धोरणकर्त्यांच्या हलगर्जीपणाचा असतो. उदाहरणार्थ २०१०-११ मध्ये १२८२ डी.एड. महाविद्यालये होती. ती २०१४-१५ मध्ये १३६५ झाली. पूर्वी या महाविद्यालयांमधील सर्वाधिक क्षमता ५३ हजार होती, आता ती ३७ हजारांपर्यंत खाली आली आहे. आता ही क्षमता आणखी खाली येईलही, पण मधल्या काळातल्या बेरोजगारांचे करायचे काय आणि त्यातूनच दीपक चव्हाणसारख्या मुलाचा एक विक्षिप्त प्रश्न पुढे येतो, ‘‘लग्न होईल का हो माझं त्यामुळे जगायचे असेल तर काही तरी करायला हवे, असे वाटून डी.एड. केले होते; पण चुकीच्या शैक्षणिक धोरणांचा फटका आपल्याला बसू शकेल याचा अंदाज तेव्हा त्याला नव्हता. घरून पैसे मिळणार नाहीत, हे लक्षात आल्यानंतर पंडित आता मामाच्या केशकर्तनालयात फक्त रविवारी काम करतो. त्या पैशांवर स्वत:साठी लागणारे पैसे कमावतो आणि त्या स्पर्धेच्या दुनियेत स्वत:ला त्याने झोकून दिले आहे. सन २००० पासून डी.एड. महाविद्यालयाच्या परवानग्यांचे खेळ सुरू झाले. अमरीश पटेल, वसंत पुरके यांच्या काळात डी.एड. उघडण्यासाठी शिफारशी केल्या गेल्या. खरे तर तेव्हाचे संचालक एम. जी. मराठे यांनी डी.एड. महाविद्यालयांची महाराष्ट्रात एवढी गरज नाही, असे भोपाळच्या केंद्रीय संस्थेला कळविले होते. मात्र, तत्पूर्वीच अमरीश पटेलांनी स्वत:च्या महाविद्यालयासह अनेक महाविद्यालयांच्या शिफारशी केलेल्या होत्या. दीपक चव्हाण, काशिनाथ पंडितसारखी मुले त्या चुकीच्या धोरणांचा परिणाम आहे. मग शिक्षकभरतीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा आल्या. आता नवीन अभियोग्यता चाचणी आली. परीक्षांवर परीक्षा सुरू आहे, पण शिक्षक म्हणून रुजू होण्याची संधी मात्र नाही, अशी स्थिती. त्यामुळे पर्याय म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धेत उतरलेल्या या बेरोजगारांसाठी नवीन दुकाने थाटली गेली ती स्पर्धा परीक्षांची. एक धंदा घसरणीला लागला की दुसरा धंदा सुरू करावा लागतो. तसे डी.एड.चा व्यवसाय घसरणीला लागला आणि एमपीएससीचा थाटला गेला. एका विद्यार्थ्यांसाठी २५-३० हजार रुपयांचे शुल्क आकारणाऱ्या आणि अधिकारी घडवतो, असा दावा करणाऱ्या स्पर्धा परीक्षा चालकांनी गल्लोगल्ली एक दुकान विकत घेतले. छान बोर्ड रंगवले. त्यात शिकवणारे पुन्हा हेच विद्यार्थी. मार्गदर्शक नावाची गोष्ट कोणी तरी परीक्षेत उत्तीर्ण होऊन नापास झालेला मुलगा. महिन्याच्या खोलीचा किराया, खाणावळीचे दोनेक हजार रुपये असा खर्च करताना अडचण होते, ती विविध परीक्षांचे उमेदवारी अर्ज भरताना. नोकरी मिळावी या आशेने प्रत्येक परीक्षेचा अर्ज भरावासा वाटतो, त्याची किंमत ५०० ते ७०० रुपयांपर्यंत जाते. त्याला आता जीएसटी लागली आहे. ‘दुष्काळात तेरावा..’ ही म्हण उगीच नाही जन्माला आली. औरंगाबादसारख्या शहरात एकेका गल्लीत किमान पन्नासेक विद्यार्थी अभ्यासिकांमध्ये असतात. त्यांना नोकरी मिळाली नाही तर ते सहजपणे कुठल्या तरी अस्मितेच्या कप्प्यात स्वत:ला बसवून घेतात. कुठल्या तरी मोर्चात सहभागी होतात, कोणत्या तरी नेत्याचा जय म्हणतात. प्रश्न धोरणकर्त्यांच्या हलगर्जीपणाचा असतो. उदाहरणार्थ २०१०-११ मध्ये १२८२ डी.एड. महाविद्यालये होती. ती २०१४-१५ मध्ये १३६५ झाली. पूर्वी या महाविद्यालयांमधील सर्वाधिक क्षमता ५३ हजार होती, आता ती ३७ हजारांपर्यंत खाली आली आहे. आता ही क्षमता आणखी खाली येईलही, पण मधल्या काळातल्या बेरोजगारांचे करायचे काय आणि त्यातूनच दीपक चव्हाणसारख्या मुलाचा एक विक्षिप्त प्रश्न पुढे येतो, ‘‘लग्न होईल का हो माझं\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2011/02/blog-post_23.html", "date_download": "2018-04-24T02:56:21Z", "digest": "sha1:6D56QCKISMJKW46NMRQUZFMNEBWWJJ75", "length": 6148, "nlines": 91, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: ठरेन या जगात मी महान एकदा तरी..", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nबुधवार, २३ फेब्रुवारी, २०११\nठरेन या जगात मी महान एकदा तरी..\nमुठीत घेउ दे मला तुफ़ान एकदा तरी\nठरेन या जगात मी महान एकदा तरी\nनकोस मैफ़िलीमधून बोलवू मला अता\nभरून तृप्त होउ देत कान एकदा तरी\nप्रवाह सोडुनी, 'अशी-तशीच' वागले जरा\nअतातरी म्हणाल धैर्यवान एकदा तरी\nउगाच प्रश्न या मना, सतावितो पुन्हा पुन्हा\nमिळेल वागणूक का समान एकदा तरी\nधरेस घाल साकडे, 'फ़ुलून डोलु दे पिके'\nसुखेच क्लांत होउदे किसान एकदा तरी\nकितिक सुंदर्‍या अशाच मिरविती इथे तिथे\nदिसेन का तशीच मीहि छान एकदा तरी\nहजारदा रचून 'काव्य', पत्र धाडले तुला\nलिहून 'शब्द' धाड तू किमान एकदा तरी \n'हवेच' जे कमावले, अता न आस कोणती\nमिळेल का तुझ्या मनांत स्थान एकदा तरी\nहजारदा रचून 'काव्य', पत्र धाडले तुला\nलिहून 'शब्द' धाड तू किमान एकदा तरी \n'हवेच' जे कमावले, अता न आस कोणती\nमिळेल का तुझ्या मनांत स्थान एकदा तरी\n२५ मार्च, २०११ रोजी ९:२८ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/can-make-tea-play-drums-qualified-be-pm-jibes-azam-khan-13761", "date_download": "2018-04-24T03:10:37Z", "digest": "sha1:XQH2HTK2GSH66IKR7S33DQZ4IRS3C5AU", "length": 10790, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Can Make Tea, Play Drums, Qualified To Be PM, Jibes Azam Khan पंतप्रधान झाल्यावर प्रत्येकी 20 लाख देईन- आझम खान | eSakal", "raw_content": "\nपंतप्रधान झाल्यावर प्रत्येकी 20 लाख देईन- आझम खान\nबुधवार, 19 ऑक्टोबर 2016\nमी चहा बनवू शकतो, व्यवस्थित कपडे घालू शकतो, ड्रम वाजवू शकतो त्यामुळेच मी पंतप्रधान पदासाठी एकदम योग्य उमेदवार आहे. माझ्यात पंतप्रधानपदासाठी उपयुक्त सर्व गुण आहेत.\nसहरानपूर - भारताचा पंतप्रधान म्हणून मी विराजमान झालो तर मी तुम्हाला आताच आश्वासन देतो की 130 कोटी भारतीय नागरिकांच्या बँक खात्यावर सहा महिन्यांत 20 लाख रुपये जमा करेल, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे (सप) नेते आझम खान यांनी केले आहे.\nउत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय धुळवडीला सुरवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीवेळी परदेशातून काळा पैसा आणून प्रत्येकाच्या बँक खात्यावर पंधरा लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. याच मुद्द्यावरून आझम खान यांनी 20 लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले आहे. आझम खान यांनी यापूर्वीची पंतप्रधान होण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे.\nआझम खान म्हणाले, की मी चहा बनवू शकतो, व्यवस्थित कपडे घालू शकतो, ड्रम वाजवू शकतो त्यामुळेच मी पंतप्रधान पदासाठी एकदम योग्य उमेदवार आहे. माझ्यात पंतप्रधानपदासाठी उपयुक्त सर्व गुण आहेत. मी एवढा वाईट नसून, भ्रष्टाचारीही नाही.\nसुनावणीला उपस्थित न राहण्याची राहुल यांना मुभा\nभिवंडी - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी काढलेल्या अनुद्‌गारप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल...\nचलनाची टंचाई कुणाच्या पथ्यावर\n‘एटीएम’मध्ये खडखडाट निर्माण झाल्याने नुकतीच चलनी नोटांची टंचाई जाणवली. ज्या कारणासाठी एक हजाराच्या नोटा रद्द करण्यात आल्या, त्याच कारणासाठी आता दोन...\n'सहा महिन्यांत आम्ही तिकडे, तुम्ही इकडे'\nबापटांच्या भविष्यवाणीचा काँग्रेस आमदाराने केला गौप्यस्फोट सोलापूर: सहा महिन्यांनी आपल्या जागेची अदलाबदल होणार आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला जास्त...\nउन्हाळ कांद्याला भाव नाही तर चाळीत साठणूक सही\nयेवला : शेतातील उन्हाळ कांद्याची काढणी वेगात सुरू असताना सध्या समाधानकारक दर नसल्याने कांदा उत्पादकांना त्याचा फटका बसत आहे.परिणामी काढलेला...\nबलात्कार रोखण्यासाठी कडक कायद्याची गरज - अण्णा हजारे\nराळेगणसिद्धी (नगर) : देशात अल्पवयीन मुली व महिलांवर दिवसेंदिवस होणाऱ्या बलत्काराच्या संखेत वाढ होत आहे. ते रोखण्यासाठी अतिशय कडक कायद्याची गरज आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7", "date_download": "2018-04-24T02:37:16Z", "digest": "sha1:BSBLTGMGQUU3VM55GG5CMHK3S5G4RSIQ", "length": 10684, "nlines": 184, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वॉटर्लूची लढाई - विकिपीडिया", "raw_content": "\n(वॉटर्लूचे युद्ध या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n७ व्या युतीचा निर्णायक विजय\nफ्रान्सचे साम्राज्य सातवा संघ:\nसाचा:देश माहिती Hanover हॅनोव्हर\nमिशेल ने = आर्थर वेलेस्ली, ड्युक ऑफ वेलिंग्टन,\n७२,००० ६८,००० ब्रिटिश व मित्रपक्ष\n२५,००० ठार व जखमी\n१५,००० बेपत्ता २२,००० ठार व जखमी\nवॉटर्लूची लढाई ही १८ जून, इ.स. १८१५ रोजी तत्कालीन नेदरलँड्सच्या संघटित राजतंत्रातील वॉटर्लू येथे (वर्तमान बेल्जियम) झालेली लढाई होती. या लढाईत ब्रिटन, हॉलंड, बेल्जियम, प्रशिया यांचा समावेश असलेल्या नेपोलियन विरोधी ७ व्या युतीच्या सैन्याने फ्रेंच सम्राट नेपोलियन याच्या नेतृत्वाखालील फ्रेंच साम्राज्याच्या सैन्याचा निर्णायक पराभव केला.\n१८१५ मध्ये नेपोलियन एल्बा येथुन नजरकैदेतून सुटून पुन्हा पॅरिसला आला व आपले साम्राज्य पुनःप्रस्थापित करण्याच्या उद्योगाला लागला. त्याने आपले मोठे सैन्या पुन्हा एकत्र केले व आपल्या जुन्या शत्रुंविरुद्ध आघाडी उघडली. हॉलंड, प्रशिया, बेल्जियम व युनायटेड किंग्डम यांनी देखिल प्रत्युतर म्हणून नेपोलियन विरुद्ध संयुक्त आघाडी उघडली. या आघाडीचे नेतृत्त्व जनरल आर्थर वेलस्ली कडे देण्यात आले. व १८ जून १८१५ रोजी वॉटर्लु येथे दोन्ही फौजा एकमेकांना भिडल्या.\nवेलस्लीने पारंपारिक व्यूहरचना केलेली होती. आसपासच्या प्रदेशाची टेहळणी करुन त्याने आपल्या सैन्याचा मुक्काम एका टेकडीच्या उतारावर ठोकला. तेथून त्याने आपले सैन्य नेपोलियनच्या सैन्याला आडवे घातले व लढण्यास भाग पाडले. नेपोलियनला या व्यूहातील आपला गैरफायदा माहिती होता परंतु अधिक वेळ काढला असता मागून चालून येणारे प्रशियन सैन्य व ब्रिटिश या दोघांशी लढणे अधिकच कठीण गेले असते. असे असता त्याने वेलस्लीवर चाल केली. सुरुवातीला वेलस्लीने बचावाचे घोरण स्वीकारले व प्रशियन सैन्य येईपर्यंत वेळकाढूपणा अवलंबला. दरम्यान फ्रेंच सैन्याच्या अनेक चाली ब्रिटिश सैन्याने परतवून लावल्या. सरतेशेवटी नेपोलियनने आपले इंपिरियल गार्ड ब्रिटिशांवर घातले परंतु ते देखील फसले. नेपोलियनने आपली सगळी हुकमी पाने वापरलेली पाहून वेलेस्लीने आता आपले सैन्य आक्रमक पवित्र्यात आणले व तो फ्रेंचांवर चाल करुन गेला. काही वेळातच फ्रेंच सैन्याला पराभव स्पष्ट होऊ लागला व त्यांनी तेथून काढता पाय घेण्यास सुरू केले.\nफ्लरसची लढाई • क्वात्रे ब्रा • लिग्नी • वॉटर्लू • वाव्र • रोशेसर्व्हियेर • ला सफेल • रॉकेनकोर्ट • इसी\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ नोव्हेंबर २०१७ रोजी ००:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2012/09/blog-post_28.html", "date_download": "2018-04-24T02:48:33Z", "digest": "sha1:DG4GWUJOPCOWFACQYPWDEYCOCCD3OD4S", "length": 5498, "nlines": 82, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: कढ दाटती जुनेसे, डोळ्यात आसवांचे", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nशुक्रवार, २८ सप्टेंबर, २०१२\nकढ दाटती जुनेसे, डोळ्यात आसवांचे\nयेतात सूर दुरुनी, अज्ञात आर्जवांचे\nकढ दाटती जुनेसे, डोळ्यात आसवांचे\nक्षितिजावरी अताशा, चाहूल ना जराही,\nका वीज ही मुक्याने, तळपून तेथ राही\nझरतात पश्चिमेला, का रंग सांत्वनांचे\nकढ दाटती जुनेसे, डोळ्यात आसवांचे\nकाळोख दाटताना, आभाळ सांडल्याने\nअंकूरते व्यथा ही, भूमीतुनी नव्याने\nयेतात खोल ऐकू, हुंकार आठवांचे\nकढ दाटती जुनेसे, डोळ्यात आसवांचे\nजन्मापल्याड कोठे, का खूण सापडावी\nगीते अनाहताची, अंतास पांघरावी\nया प्राणपाखराला, भय गूढ सावल्यांचे\nकढ दाटती जुनेसे, डोळ्यात आसवांचे\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://nmk.co.in/s/job-fair-lakhala-wasim/5300/", "date_download": "2018-04-24T02:29:56Z", "digest": "sha1:XBWP7QXF4UPGZTHDF6AGATEXVQ6GLEDY", "length": 6560, "nlines": 115, "source_domain": "nmk.co.in", "title": "वाशीम जिल्ह्यातील लाखाळा येथे कौशल्य विकास व रोजगार मेळाव्याचे आयोजन - NMK", "raw_content": "\nवाशीम जिल्ह्यातील लाखाळा येथे कौशल्य विकास व रोजगार मेळाव्याचे आयोजन\nवाशीम जिल्ह्यातील लाखाळा येथे कौशल्य विकास व रोजगार मेळाव्याचे आयोजन\nजिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशीम यांच्या वतीने २६१ बेरोजगारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सोमवार दिनांक २६ मार्च २०१८ रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी ‘शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देऊळगाव-राजा’ येथे सकाळी १०:३० वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ०७२६२-२४२३४२ वर संपर्क साधावा.\nअधिक माहिती डाऊनलोड करा\n(जाहिरात सौजन्य: नोकरी मार्गदर्शन केंद्र, पत्रकार भवन, बीड.)\nबुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव-राजा येथे कौशल्य विकास व रोजगार मेळावा\nबुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव-राजा येथे कौशल्य विकास व रोजगार मेळावा\nमुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ‘शिपाई’ पदांच्या एकूण १३६ जागा\nकेंद्रीय विद्यालय संघटन यांच्या आस्थापनेवर ‘शिक्षक’ पदांच्या एकूण ५१९३…\nअभ्युदय को-ऑप बँक लिमिटेड यांच्या आस्थापनेवर ‘लिपिक’ पदांच्या एकूण १०० जागा\nभारतीय स्टेट बँकेत ‘विशेष अधिकारी’ पदाच्या एकूण ११९ जागा (मुदतवाढ)\nनवीन जाहिराती / घोषणा . . .\nस्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदांच्या २००० जागा\nकर सहाय्यक/ लिपिक-टंकलेखक/ जि.प.सरळसेवा/ तलाठी स्पेशल बॅच उपलब्ध\nलक्ष्यवेध . . .\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१८ मधील स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक उपलब्ध\nपरिस्थितीमुळे वॉचमनची नोकरी केलेला ‘मंजूर दार’ यंदाच्या IPL स्पर्धेत खेळणार\nप्रवेशपत्र . . .\nवैद्यकीय शिक्षण व संशोधन अधिपरिचारिका (नर्स) परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nसंयुक्त प्रवेश (मुख्य) परीक्षा ‘JEE-Main-2018’ प्रवेशपत्र\nनिकाल . . .\nपोलीस भरती-२०१८ मैदानी चाचणी/ लेखी परीक्षा निकाल\nशिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (सीईटी) परीक्षा-२०१७ निकाल\nमागोवा . . .\nमुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ‘शिपाई’ पदांच्या एकूण १३६ जागा\nकेंद्रीय विद्यालय संघटन यांच्या आस्थापनेवर ‘शिक्षक’ पदांच्या एकूण ५१९३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikiquote.org/wiki/%E0%A4%B5._%E0%A4%AA%E0%A5%81._%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87", "date_download": "2018-04-24T03:30:03Z", "digest": "sha1:SXDQ27SI7ABNFIVDMQUCZAD5DU5QLQV5", "length": 15561, "nlines": 107, "source_domain": "mr.wikiquote.org", "title": "वसंत पुरुषोत्तम काळे - Wikiquote", "raw_content": "\n(व. पु. काळे पासून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोध\nLook up वसंत पुरुषोत्तम काळे in\nवसंत पुरुषोत्तम काळे हा लेखनाव/शब्द\nविकिपीडिया, या मुक्त ज्ञानकोशात पाहा\nवसंत पुरुषोत्तम काळे उर्फ व. पु. काळे (मार्च २५, इ.स. १९३२ - जून २६, इ.स. २००१) हे मराठी लेखक, कथाकथनकार होते.\n’ज्योत’ म्हटलं की ती झंझावातात विझणारच असं माणलं जातं. सगळ्या ज्योती विझतात. विझत नाही तो प्रकाशाचा धर्म. कायम उरतो तो प्रकाश. आणि ज्योतीचा जय होणार नाही असं कशावरून आयुष्य केवळ ज्योतीला असतं असं नाही, झंझावातालाही असतं.\nआपत्ती पण अशी यावी, की त्याचाही इतरांना हेवा वाटावा, व्यक्तीचा कस लागावा. पडून पडायचं तर ठेच लागून पडू नये. चांगलं दोन हजार फुटांवरून पडावं. माणूस किती उंचावर पोचला होता, हे तरी जगाला समजेल.\n'स्त्री’ ला जन्माला घालताना परमेश्वराने तिला विचारलं, 'तुला बुद्धी हवी का सौंदर्य\nतेंव्हा ती स्त्री म्हणाली, 'बुद्धीची गरज नाही, सौंदर्यच दे\n'बुद्धीच्या सामर्थ्यावर सौंदर्य मिळवता येत नाही, पण सौंदर्याच्या जोरावर बुद्धी विकत घेता येते.’\nबायको एक वेळ शरीराने दूर झाली तर चालेल, पण विचारांनी दूर झाली तर फार वाईट. पहिल्या बाबतीतला दुरावा काही काळच अस्वस्थ करणारा असतो, पण दुसरया बाबतीत निर्माण होणारी भिंतं\nत्याच्यावर डोकं आपटलं तरी सहजी फुटत नाही. पुरूषांचं निम्म आधिक बळ अशा भिंती पाडण्यात खर्च होतं. आणि बायकांकडून कित्येकदा, शरीरासाठीच ही लाडीगोडी चाललेली आहे असा सरसकटं अर्थ घेतला जातो.\nस्त्री शरीराने दूर झाली म्हणजेच फक्त पुरूष वैतागतो ही त्यांची अशीच गोड समजूत आहे. त्याला तसंच कारण आहे. शरीरसुखासाठी स्त्री राबवली जाते, पुरूष फायदा घेतात, ही किंवा अशा तर्‍हेची शिकवण स्त्री वर्ग परंपरेने घोकत आला आहे.\nजीवनाचा साथीदार म्हणुन 'क्ष' व्यक्तीला पसंत करायचं, त्या व्यक्तीबरोबर आयुष्य घालवायचं, त्याला शरीर अर्पण करायचं, पण मनाची कवाडं उघडी करायला मात्र तिथं वाव नसावा. हीच माणसांची केवढी मोठी शोकांतिका\nसंवाद दोनच माणसांचा असतो त्यात तिसरा आला की त्याच्या गप्पा होतात.\nमैत्रीचे धागे कोळ्यापेक्षाही बारीक असतात, पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात.. तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्राघातेनेही तुटणार नाहीत..\nसंवाद दोनच माणसांचा होतो, त्याच्यात तिसरा माणूस आला की त्या गप्पा होतात..\nकोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतं कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे .. म्हणूनच खडक झिजतात प्रवाह रुंदावत जातो..\nजाळायला काही नसलं तर पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझते..\nखर्च झाल्याच दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो..\n पण प्रत्येक प्राॅब्लेमला उत्तर हे असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो,कधी पैसा तर कधी माणस..या तिन्ही गोष्टी पलीकडचा प्राॅब्लेम अस्तित्वातच नसतो..\nआठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात.. वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास घेता येत नाही. पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकामागोमाग असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणींचही तसंच आहे..\nशस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो, बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो..\nघेणाऱ्याच्या अपेक्षेपेक्षा देणार्‍याची ऐपत नेहमीच कमी असते..\nमाणूस अपयशाला भीत नाही.अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर.. याची त्याला भीती वाटते..\nबोलायला कुणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यत न पोचणं हि शोकांतिका जास्त भयाण..\nकुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे.\nपाण्यात राहायचे तर माश्यांशी नुसती मैत्री करून भागत नाही तर स्वत:ला मासा बनावे लागते.\nवादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजुन रहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघून जातात. वादळ महत्वाचे नसते प्रश्न असतो आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा.\nकबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगन भरारीचं वेड रक्तातच असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही .\nआकाशात जेव्हा एखादा कृत्रीम ग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर त्याला पिटाळुन लावेपर्यतच सगळा संघर्ष असतो. त्याने एकदा स्वतः गती घेतली की उरलेला प्रवास आपोआप होतो.\nसमाजात विशिष्ट उंची गाठेपर्यत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते.\nसंध्याकाळच्या संधीप्रकाशातही जो टवटवीत राहीला त्याने दिवस जिंकला.\nअंत’ आणि ‘एकांत’ ह्यापैकी माणूस एकांतालाच जास्त घाबरतो.\nवाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस\nखऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते.सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.\nसुरुवात कशी झाली यावरच बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.\nचुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो देवमाणूस\nतुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.\nऔदार्य म्हणजे तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक देणं आणि आत्मसन्मान म्हणजे तुमच्या गरजेपेक्षा कमी घेणं.\nगंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले.\nअत्यंत महागडी, न परवडणारी खर्‍या अर्थाने ज्याची हानी भरुन येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे ह्याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे “आयुष्य”.\nभूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती,भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती\nआपण किती पैसा मिळवला यापेक्षा, तो खर्च करून आपण किती समाधान मिळवले, हे जो पाहतो तो खरा आनंदी व्यक्ती असतो.\nवसंत पुरुषोत्तम काळे ब्लॉग (मराठी मजकूर)\nवसंत पुरुषोत्तम काळे facebook page (मराठी मजकूर)\nवपुर्वाई ब्लॉग (मराठी मजकूर)\nइ.स. १९३२ मधील जन्म\nइ.स. २००१ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १८ फेब्रुवारी २०१८ रोजी २२:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/balmaifalya-news/christmas-2017-santa-claus-village-1605597/", "date_download": "2018-04-24T03:10:22Z", "digest": "sha1:UCEDTZR6JC6GDE5TVKRBOXNYD5VJWLJA", "length": 16329, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "christmas 2017 Santa Claus Village | सांताक्लॉजचं गाव | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nया गावातील सर्वात आवडत्या दोन जागा म्हणजे सांताक्लॉजचं ऑफिस व पोस्ट ऑफिस.\nनाताळचा सण आला की मुले सांताक्लॉजची आणि तो घेऊन येणाऱ्या भेटवस्तूंची वाट बघत असतात. लालचुटुक कपडे आणि पांढऱ्या गोंडय़ाची लाल टोपी घातलेला हा सांताक्लॉज म्हणजे लहान मुलांच्या भावविश्वातील एक महत्त्वाची व्यक्तिरेखा सांताक्लॉज कुठे राहतो आणि नाताळच्या वेळी तो कुठून येतो, याबद्दल मुलांना खूपच उत्सुकता असते. म्हणूनच फिनलंडमध्ये १९८५ मध्ये आíक्टक सर्कलजवळ सांताक्लॉजचे गाव बनवण्यात आलं.\nफिनलंडमध्ये याबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. त्यानुसार, सांताक्लॉजचं घर कुठे आहे हे कोणालाच माहीत नाही. ते गुपित तसंच ठेवण्यासाठी सांताक्लॉज व्हिलेज वसवलं व त्यात त्याचं ऑफिस बनवलं. त्यामुळे सांताच्या मूळ घराचं गुपित तसंच राहून तो आता जगभरातील लोकांना आपल्या ऑफिसमध्ये भेटू शकतो.\nइतर गावांप्रमाणेच या गावात दुकानं, खाण्याच्या जागा आणि हॉटेल्स आहेत. पण इथलं वेगळेपण म्हणजे तिथं बनवलेली बर्फाची घरं आणि इग्लू हॉटेल्स. या गावाचं आणखी एक विशेष म्हणजे या गावातून आíक्टक सर्कल जातं व ती काल्पनिक रेषा रंगानं रंगवली आहे. आपण ती रेषा पार करून आíक्टक प्रदेशात प्रवेश करू शकतो. या रेषेच्या आजूबाजूचा परिसर म्हणजे फोटो काढण्याची एक लोकप्रिय जागा आहे.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nया गावातील सर्वात आवडत्या दोन जागा म्हणजे सांताक्लॉजचं ऑफिस व पोस्ट ऑफिस. गावातल्या मुख्य इमारतीमध्ये सांताचं ऑफिस आहे व तो दिवसातले ठरावीक तास तिथे बसलेला असतो. तिथे जाऊन आपण त्याचं ऑफिस बघू शकतो, त्याच्याशी गप्पा मारू शकतो, तसंच त्याच्याबरोबर फोटो काढून घेऊ शकतो.\nगावातील पोस्ट ऑफिसमध्ये ख्रिसमस कार्ड्स, सांताच्या सीडीज्, सोव्हिनियर्स व भेट देण्याजोग्या अनेक वस्तू मिळतात. त्या विकत घेऊन तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला पाठवू शकता. या पोस्टात आलेल्या व तिथून पाठवलेल्या सगळ्या पत्रांवर खास सांताचा पोस्टमार्क/ शिक्का मारला जातो. तसा शिक्का जगात इतर कुठेही मारला जात नाही. खुद्द सांताच्या गावाहून आलेलं आणि सांताचा पोस्टमार्क असलेलं पत्र किंवा पार्सल हे नक्कीच खास असणार यात काही शंकाच नाही. तुम्ही तुमच्या देशातून सांताला या पोस्ट ऑफिसच्या पत्त्यावर पत्र पाठवू शकता व सांता त्या पत्राला उत्तरदेखील पाठवतो. आजपर्यंत त्याला दोनशे देशांतून सुमारे सतरा दशलक्ष पत्रे आली आहेत.\nया गावाचं आणखी एक विशेष म्हणजे तिथे आपल्याला फारशी ऐकिवात नसलेली एक व्यक्ती ‘मिसेस क्लॉज’- तथाकथित सांताक्लॉजची पत्नी भेटते व तिनं बनवलेल्या कुकीज आणि जिंजर ब्रेड आपण खाऊ शकतो. मिसेस क्लॉजप्रमाणेच सांताक्लॉजच्या आवडत्या रुडाल्फला- म्हणजे लाल नाकाच्या रेनडियरलादेखील या गावात भेटता येतं. नाताळच्या वेळी हे गाव रंगीत दिव्यांनी उजळून गेलेलं असतं. ते बघण्यासाठी व गावातून फेरफटका मारण्यासाठी तिथे रेनडियरने ओढणाऱ्या व बर्फावरून घसरणाऱ्या गाडय़ा उपलब्ध असतात.\nअसं हे सांताक्लॉज व्हिलेज लहान मुलांना तर आवडतेच; पण मोठय़ा माणसांनादेखील भुरळ पाडते. त्यामुळेच दरवर्षी सुमारे तीन ते साडेतीन लाख लोक या गावाला भेट देतात.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/five-accused-arrested-in-nagpur-murder-1612833/", "date_download": "2018-04-24T03:10:13Z", "digest": "sha1:YTKQ7UZ23J6PLFYS5NM6HFZQLD4BVCBH", "length": 11971, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "five accused arrested in nagpur murder | बोरगाव चौकातील खून; पाच आरोपींना अटक | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nबोरगाव चौकातील खून; पाच आरोपींना अटक\nबोरगाव चौकातील खून; पाच आरोपींना अटक\nनागपूरच्या बोरगाव चौकातील खून प्रकरणातील पाच आरोपींना गिट्टीखदान पोलिसांनी अटक केली आहे,\nनागपूरच्या बोरगाव चौकातील खून प्रकरणातील पाच आरोपींना गिट्टीखदान पोलिसांनी अटक केली आहे, तर मुख्य आरोपी गोही ऊर्फ गणेश चाचेरकर आणि त्याची काही साथीदार अद्यापही फरार आहेत.\nचेतन ऊर्फ बंटी सुरेश वासनिक (१९), अमोल ऊर्फ चिमण्या सुरेश डोंगरे (१९), नीलेश ऊर्फ बिट्टू प्रकाश बेहरिया (२५), सुमित ऊर्फ नत्थ्या नरेश जामगडे (२२), त्रिनेश ऊर्फ सन्नी वसंत पाटील (२२) सर्व राहणार गोरेवाडा अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार सारंग केशव मदने (२४) रा. बोरगाव, पटेल नगर यांची टोळी असून त्यांनी गिट्टीखदानमध्ये वर्चस्व वाढवणे सुरू केले होते. त्याने गोही ऊर्फ गणेश चाचेरकर याला खंडणी म्हणून पैशाची मागणी करत न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. गणेश हा व्याजाने पैसे वाटणाऱ्या काही दुकानदारांची वसुलीची कामे करीत होता. त्याची वसुली लाखोत होती. त्यामुळे सारंग मदनेकडून गणेशकडे पैशाची मागणी करण्यात आली. जीव जाण्याच्या भीतीपोटी सारंगचाच खून करण्याची योजना गणेशने आखली. शनिवारी रात्री साडेदहा वाजता सारंग मदने बोरगाव चौकातील दिनशॉ फॅक्टरी चौकात पानठेल्यावर उभा होता. माहिती मिळताच गणेश चाचेरकर आठ ते दहा साथीदारांसह चौकात पोहचला. त्यांनी इतर साथीदारांच्या मदतीने धारदार शस्त्राने सारंगचा खून केला. पाच आरोपींना अटक झाली असली तरी इतर आरोपींचा शोध सुरू आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/CrimeNews/Palghar/2017/03/21084544/News-In-Marathi-accused-did-2-grand-mothers-murder.vpf", "date_download": "2018-04-24T03:13:13Z", "digest": "sha1:4ZVKIG3ZPMKBCFF2XVTEUMT35UVI6BRR", "length": 12402, "nlines": 237, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "डोक्यात दगड घालून नातवाने केला दोन आजींचा खून", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nरायगड - महामार्ग दरोडेखोरांना ७ वर्षे सक्त मजुरी व प्रत्येकी ५००० रु. दंड\nमुंबई - जीटीएस विभागाच्या ४ अधिकाऱ्यांना लाच घेण्याच्या आरोपाखाली अटक\nठाणे - कल्याण रेल्वेस्थानकातील फलाटालगतच्या मोकळ्या जागेवरील कचऱ्याला आग\nठाणे - मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीचे काम दोन दिवस पुढे ढकलले\nठाणे - उल्हासनगरमध्ये किरकोळ कारणावरुन मित्राने केली मित्राचीच हत्या\nमुंबई- नाणारचे भूसंपादन रद्द करण्याचा अधिकार देसाईंना नाही - मुख्यमंत्री\nरत्नागिरी- नाणार प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द - उद्योगमंत्री\nनवी दिल्ली- भाजप आणि संघाला संविधानाला हात लावू देणार नाही - राहुल गांधी\nनवी दिल्ली- काँग्रसने संविधानला उद्ध्वस्त केल्याचा अमित शाहांचा आरोप\nनवी दिल्ली- जिवाला धोका असल्याची व्यक्त केली इंद्राणी मुखर्जीने भीती\nमुंबई- राज्यातील ६५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर\nनवी दिल्ली- सानिया मिर्झा होणार आई,ट्विटरद्वारे सानियाने दिली गोड बातमी\nनागपूर- कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदाराच्या मृत्यूची चौकशी करा - आंबेडकर\nडोक्यात दगड घालून नातवाने केला दोन आजींचा खून\nडोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याने घटनास्थळी मृत आजी\nपालघर - डोक्यात रॉडसह दगडाचा घाव घालून नातवाने दोन आजींचा खून केल्याने खळबळ उडाली. ही घटना डहाणू तालुक्यातील गंजाड दसारपाडा येथे घडली असून पोलिसांनी खुनी विकास पवार या नातवाला अटक केली आहे. मैनी पवार आणि गीरजी पवार असे खून करण्यात आलेल्या आजींची नावे आहेत.\nमनसेच्या दणक्याने नालासोपारा स्टेशन परिसराने...\nपालघर - रेल्वे स्टेशनच्या १५० मीटर परिसरामध्ये फेरीवाल्यांना\nमोबाईलचा आयएमईआय क्रमांक बदलणाऱ्या जोडगोळीला...\nपालघर - जिल्ह्यातील तुळींज पोलीस ठाणे हद्दीतील गाला मोबाईल\nमनसेच्या दणक्याने नालासोपारा स्टेशन परिसराने घेतला मोकळा श्वास पालघर - रेल्वे स्टेशनच्या\nराष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सार्वजनिक बैठक पालघर - राष्ट्रीय\n पुन्हा आढळल्या अळ्या.. पाहा व्हिडिओ पालघर - नालासोपारा येथे एका\nचिमाजी अप्पांनी सुरू केलेल्या वज्रेश्वरी देवीच्या यात्रेला सुरुवात पालघर - महाराष्ट्रातील\nमोबाईलचा आयएमईआय क्रमांक बदलणाऱ्या जोडगोळीला अटक पालघर - जिल्ह्यातील तुळींज पोलीस ठाणे\nआरोग्य केंद्राच्या टाटा सुमोला भीषण अपघात, प्रकार सीसीटीव्हीत कैद पालघर - प्राथमिक आरोग्य\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nगडचिरोलीत सलग दुसऱ्या दिवशीही चकमक, ६ नक्षलवाद्यांचा खात्मा गडचिरोली - अहेरी\nवाढदिवस विशेष : २० वर्षापूर्वी मास्टर ब्लास्टरने दिले होते अनमोल गिफ्ट हैदराबाद -\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/different-type-of-ganapati-117041200005_1.html", "date_download": "2018-04-24T02:56:17Z", "digest": "sha1:4ET4ZPSM4RTG2NOYMY7SR4SFYW5UVTVU", "length": 14137, "nlines": 141, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "गणपतीच्या या चार मूर्तींची पूजा केल्याने प्राप्त होते रिद्धि-सिद्धी | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nगणपतीच्या या चार मूर्तींची पूजा केल्याने प्राप्त होते रिद्धि-सिद्धी\nधर्म ग्रंथानुसार श्रीगणेश प्रथम पूज्य देव म्हटले जाते. यांच्या वेग वेगळ्या स्वरूपांची पूजा केल्याने सर्व देवी देवतांची कृपा तुम्हाला प्राप्त होते. कुठल्याही शुभ कामाची सुरुवात गणेशच्या पूजेसोबत होते. येथे जाणून घेऊ श्रीगणेशाच्या 4 अशा चमत्कारी\nमुरत्या ज्यांची पूजा केल्याने घर परिवारात लक्ष्मी समेत सर्व देवी देवता प्रसन्न होतात आणि दरिद्री दूर होते.\nहळदीच्या गाठीने बनलेली गणपतीची मूर्ती\nहळदीच्या अशा गाठीची निवड करा, ज्यात गणपतीची आकृती दिसून येते. गणपतीचा ध्यान करत या गाठीची पूजा रोज केली पाहिजे. सुवर्णाने व हळदीने बनलेली गणेश प्रतिमा एकसारखे फल देतात.\nगोमय अर्थात गोबराने बनलेली गणेश मूर्ती\nगायीचे गोबर अर्थात गोमयमध्ये महालक्ष्मीचा वास असतो. हेच कारण आहे की गोमयने बनलेल्या गणेश मूर्तीची पूजा केल्याने\nगणपतीसोबत लक्ष्मीची कृपाही प्राप्त होते. गोबरद्वारे गणपतीची आकृती बनवा आणि त्याची पूजा करा.\nलाकडाने बनलेली गणेश मूर्ती\nखास वृक्ष जसे पिंपळ, आंबा, कडुलिंब इत्यादींमध्ये देवी देवतांचा वास मानला जातो. या झाडांच्या लाकडाने बनलेली गणेश मूर्तीला घराच्या प्रमुख दारावर लावावे. या मूर्तीची रोज पूजा केली तर घरातील सर्व दोष दूर होण्यास मदत मिळतात.\nपांढर्‍या आकड्याच्या जडामध्ये गणपतीची प्रतिमा (मूर्ती) बनून जाते. याला श्वेतार्क गणेश म्हणतात. या मूर्तीच्या पूजेमुळे सुख सौभाग्यात वाढ होते. रविवारी किंवा पुष्य नक्षत्रात श्वेतार्क गणेशाची मूर्ती घरी आणून रोज त्याची पूजा करायला पाहिजे.\nधन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा\nकाला जादूबद्दल 5 गोष्टी\nगुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके\nयावर अधिक वाचा :\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...\nTotake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके\nगुलाब सर्वांना प्रिय फूल आहे. याचे अनेक फायदेही आहेत. पण या गुलाबाच्या फुलांचे काही टोटके ...\nकाही नवीन संधी मिळतील. आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती सुखद राहील. अधिकार क्षेत्रात वाढ होईल.\nआपला दृढनिश्चय आणि आत्मविश्वास अधिक चांगल्या रीतीने कार्य करण्यास आपली मदत करेल. गंभीर आणि योजनाबद्ध प्रयत्नांनी आपणास यश आणि आनंद मिळेल.\nशांत राहाण्याचा प्रयत्न करा. पोरकटपणा करणे टाळा नाहीतर इतरांवर चूक प्रभाव पडणे शक्य आहे. आपण जे करण्याची इच्छा ठेवता ते सुरुवातीपासून ठरवून घ्या.\nयोजनांमध्ये परिवर्तन करणे आपणास इतर कार्य करण्यासाठी प्रवृत्त करेल. कार्ययोजनेला अमलात आणण्याचे प्रयत्न करा.\nघरातील वातावरण आनंददायी राहील. आपण आपल्या घराच्या वाढीबाबत काही योजना बनवू शकता. आपल्या आवडीच्या नातलगांना भेटा आणि स्वतःबद्दल त्यांची प्रतिक्रिया मिळवा.\nआर्थिक करारांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. ज्या व्यक्तीकडे फुकट घालवण्यासाठी वेळ आहे त्याचे ऐकण्याचा प्रयत्न करा आणि आपला सल्ला त्याला द्या.\nपैसे मिळवण्याचा एखादा मार्ग आपल्या स्वतःच्या घरातून मिळू शकतो. आपणास काही अधिक जबाबदार्‍या मिळण्याची शक्यता आहे पण आपल्या आत्म-संयंमाचा परिणाम इतरांवर होऊ शकेल.\nजर आपणास आपली नाती जुने झाल्याचे वाटत असेल तर आपल्या नात्यांमध्ये नवे उत्साह भरण्यासाठी आजच्या दिवसाचा उपयोग करा. काही वचन द्या आणि आरोप-प्रत्यारोप किंवा वादविवाद टाळा.\nआजचा दिवस आपल्यासाठी नवी सुरुवात करण्यास किंवा व्यक्तीमत्वाचे ध्येय ठरावण्यास साहाय्यक असू शकतो. आपण जीवनात पाहिजे असलेल्या वस्तुंवर लक्ष द्या व पूर्ण विश्वासाने त्याच्या प्राप्तीचा प्रयत्न करा.\nसुख-शांतीचे वातावरण राहील. मनोविनोदनामध्ये वेळ खर्च होईल. व्यापार-व्यवसाय सहज राहील. कौटुंबिक सभासदांचा सहयोग मिळेल.\nव्यापार व प्रणयाच्या क्षेत्रात यश मिळेल. प्रिय व्यक्तीबरोबर संवाद होईल. आवश्यक कार्य देखील पूर्ण होतील. मित्रांचा अनुकूल सहयोग मिळेल.\nआज आपल्या आयुष्यात आपल्या नातलागांची व मित्रांची चांगली भूमिका रहाणे शक्य आहे. नवीन जोखिम असलेली कार्ये टाळा.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/ayurved-college-nagpur-38439", "date_download": "2018-04-24T03:26:06Z", "digest": "sha1:362PDZBKOLAYQ7COWR5TBCK5A5UCWJP2", "length": 14128, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "ayurved college nagpur आयुर्वेद अडकले 180 खाटांत | eSakal", "raw_content": "\nआयुर्वेद अडकले 180 खाटांत\nबुधवार, 5 एप्रिल 2017\nशासकीय महाविद्यालयात विद्यार्थी, रुग्ण वाढले\nनागपूर - महाराष्ट्रातील 65 आयुर्वेद महाविद्यालयांपैकी नागपूरचे शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय मध्यभारतात मोठे आहे. परंतु, पंधरा एकरात विस्तार असूनही खाटांच्या संख्येत वाढ झाली नाही. 180 खाटांवरच हे रुग्णालय अडकले आहे.\nशासकीय महाविद्यालयात विद्यार्थी, रुग्ण वाढले\nनागपूर - महाराष्ट्रातील 65 आयुर्वेद महाविद्यालयांपैकी नागपूरचे शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय मध्यभारतात मोठे आहे. परंतु, पंधरा एकरात विस्तार असूनही खाटांच्या संख्येत वाढ झाली नाही. 180 खाटांवरच हे रुग्णालय अडकले आहे.\nसक्करदरा, उमरेड रोडवर हे आयुर्वेद महाविद्यालय आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षात रुग्ण व विद्यार्थी संख्या वाढली. परंतु, खाटांची संख्या वाढली नाही. केंद्रशासन आयुषला बढावा देत असताना राज्यातील आयुर्वेद महाविद्यालयाच्या विस्तारीकरणाकडे दुर्लक्ष झाले आहे. एकिकडे \"डिजिटलाईज्ड इंडिया' असे शासनाचे धोरण असताना महाविद्यालयाचा कारभार कागदावरच सुरू आहे. बीएएमएस या पदवीपूर्व वर्षाला आतापर्यंत 50 विद्यार्थी प्रवेश क्षमता होती; ती गेल्यावर्षीपासून 100 करण्यात आली. परंतु, त्या तुलनेत खाटांची संख्या कमी आहे. यामुळे आयुर्वेद चिकित्सा परिषदेकडूनही जागा कमी करण्यासंदर्भात बडगा येण्याची भीती आहे. एमडी, एमएस हे पदव्युत्तर विषय शिकवले जातात. 10 विषयांमध्ये 60 विद्यार्थी प्रवेशित आहेत. येथील बाह्यरुग्ण विभागात रोज 600 वर रुग्ण उपचारासाठी येतात.\nमोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा लाभ वर्षाला सुमारे पाच हजार रुग्ण घेतात. पंचकर्म व क्षारसूत्र या विशेष आयुर्वेद चिकित्सेचा लाभ सुमारे एक लाख रुग्ण वर्षभर घेत असतात. तसेच लहान मुलांच्या आरोग्यासाठी देण्यात येणाऱ्या सुवर्ण प्राशन डोस या उपक्रमाचा लाभ महिन्याला साधारणत: तीन हजार बालके घेत आहेत, तरीदेखील शासन आयुर्वेद रुग्णालयाच्या खाटा वाढविण्यासंदर्भात गंभीर नाही.\nभारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेच्या नियमाप्रमाणे साधारण पाच एकरमध्ये औषधी उद्यान आवश्‍यक आहे. परंतु, निधी आणि जागेअभावी हे उद्यान रखडले आहे. शासनाकडून या महाविद्यालयाला वनौषधी बाग तयार करण्यासंदर्भात पत्र आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nशासकीय आयुर्वेद महाविद्यालयात खाटांची संख्या वाढविण्यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. पदवीपूर्व विद्यार्थ्यांना वनौषधींच्या लागवडीच्या उपक्रमातून पुस्तकी ज्ञानासोबतच वनौषधी तयार करण्यासंदर्भातील प्रात्यक्षिक थेट दाखवता येईल. वनौषधींची बाग तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.\n- डॉ. गणेश मुक्कावार, अधिष्ठाता, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, सक्करदरा.\nरुग्णालयांत सुविधाच नाहीत; डॉक्‍टर काय करणार\nआर्थिक परिस्थितीमुळे प्रसूतीसाठी महिलांचा ओढा महापालिकेच्या रुग्णालयांकडे असला, तरीही प्रत्यक्ष नोंदणी झालेल्यांपैकी केवळ ३५ टक्के गर्भवतींचीच...\nऊस बिलातून पाणीउपसा कराची वसुली\nकऱ्हाड - साखरेचे दर गडगडल्याने साखर कारखान्यांना एफआरपीची रक्कमही देणे मुश्‍कील बनले आहे. अनेक कारखान्यांनी पहिला हप्ताही दिलेला नाही. त्यामुळे...\nबीबीए विद्यार्थ्यांना हवी लेखापालाची संधी\nपुणे - महाराष्ट्र नगर परिषद सेवा लेखापरीक्षण आणि लेखासेवा या अंतर्गत लेखापाल आणि लेखापरीक्षक पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातील वाणिज्य...\nरखरखतं ऊन अन्‌ उजाड माळरान\nमलवडी - संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळी तालुका म्हणून माणला ओळखले जाते. रखरखतं ऊन व ओसाड-उजाड माळरान असं भयावह चित्र या तालुक्‍यात उन्हाळ्यात सर्वत्र...\n‘व्यवस्थे’मुळेच होतेय आरोग्याची हेळसांड\n‘..तर माझं बाळ अन्‌ ती वाचली असती’ या ‘सकाळ’मधील बातमीवर वाचकांनी आपले अनुभव, मते लिहून पाठविली. त्यापैकी काही प्रातिनिधिक मते देत आहोत. सरकारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/1606472/kapoors-christmas-brunch-inside-photos-ranbir-kapoor-to-taimur-ali-khan/", "date_download": "2018-04-24T03:15:05Z", "digest": "sha1:U3VXOWC4Q25IBWKDC2M2VYLX7DM5KKHA", "length": 7421, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: Kapoors Christmas brunch inside photos Ranbir Kapoor to Taimur Ali Khan | Inside Photos: कपूर्सचा ‘ख्रिसमस ब्रन्च’ | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nInside Photos: कपूर्सची ‘ख्रिसमस पार्टी’\nInside Photos: कपूर्सची ‘ख्रिसमस पार्टी’\nकपूर कुटुंबातील व्यक्ती त्यांच्या कामात कितीही व्यस्त असल्या तरी सण किंवा वाढदिवसाला मात्र एकत्र असतात.\nयावेळी, नेहमीच्या प्रथेप्रमाणे आणि ख्रिसमसच्या निमित्ताने रणधीर कपूर, ऋषी कपूर यांच्यापासून या कुटुंबातील सर्व व्यक्ती 'ख्रिसमस ब्रन्च'साठी उपस्थित होत्या.\nया 'ख्रिसमस ब्रन्च'मध्ये सर्वांचं लक्ष एकाच व्यक्तीवर होतं.\nतो म्हणजे चिमुकला तैमुर. मामा रणबीर कपूरने आपल्या या गोंडस भाच्यासोबत काही निवांत क्षण व्यतीत केले. आणि खूप मजामस्तीही केली.\nसोशल मीडियावर हे फोटो बरेच चर्चेत होते.\nरणधीर कपूर आणि त्यांचे कुटुंब\nकरिष्मा कपूर, सैफ अली खान\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/budget-2017-2018/budget-2017-18-117013000021_1.html", "date_download": "2018-04-24T02:47:11Z", "digest": "sha1:MCJJI7AWUKOUEKK6SMDJDQC6DGE6UABY", "length": 21114, "nlines": 168, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "गृह खरेदीदारांना अर्थसंकल्पाकडून बर्‍याच अपेक्षा | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nगृह खरेदीदारांना अर्थसंकल्पाकडून बर्‍याच अपेक्षा\nस्वत:च्या मालकीचे घर खरेदीचे स्वप्न बाळगणार्‍या, प्रामुख्याने निम्न व मध्यम उत्पन्न गटाला प्रोत्साहन मिळेल या दिशेने २0१७च्या अर्थसंकल्पामध्ये काही ठोस कर सवलती मिळण्याची अपेक्षा आहे. आरबीआयने अगोदरच १२ लाख रुपयांच्या गृह कर्जावर ३ ते ४ टक्क्यांचे व्याज अनुदान घोषित केले आहे. त्यामुळे वार्षिक व्याज दर ४.५ ते ५.५ टक्के इतका असू शकतो, असे मत आरएसएम अस्ट्युट कन्सल्टिंग ग्रुपचे संस्थापक डॉ. सुरेश सुराना यांनी अर्थसंकल्पाबाबत आपल्या अपेक्षा व्यक्त करताना मांडले. अर्थसंकल्प २0१७ पासून विशेषत घर खरेदीदारांच्या अपेक्षा खूप आहेत. असे सांगताना डॉ. सुराना यांनी म्हटले की, कलम ८0 ईई वजावटीचा विस्तार - आर्थिक वर्ष २0१६-१७ या कालावधीतच कर्ज मान्य करून घेतले जावे, या अत्यंत महत्त्वाच्या अटीनिशी प्रथमच गृह खरेदी करणार्‍या ग्राहकांना पाच लाखांपर्यंत अतिरिक्त वजावट जाहीर करण्यात आली आहे. सरकारतर्फे ३१ मार्च २0१९ पर्यंत या अटीची अंतिम मुदत वाढवण्यात येणार असल्याची अपेक्षा आहे.\nकरप्रणाली अधिक सुलभ व्हावी\nव्यक्तिगत आणि कॉर्पोरेट्ससाठीच्या आयकराचा दर कमी व्हावा आणि करप्रणाली अधिक सुलभ व्हावी. निश्‍चलनीकरणानंतर अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा नवी उभारी देण्याच्या दृष्टीने सरकारने धोरणे आखावीत आणि जीएसटीच्या अंमलबजावणीबाबत स्पष्टता यावी, अशी सरकारकडून अपेक्षा आहे, असे मत अमनोलचे संस्थापक इशू दातवानी यांनी व्यक्त केले.\nआरोग्य उपकरणांचे आयात शुल्क कमी करावे\nसध्या वैद्यकीय उपकरणे जी रुग्णालयात वापरण्यात येतात तसेच जीवन वाचवणार्‍या उपचार पद्धती आहेत त्यांच्यावरील आयात शुल्क हे २४ ते २६ टक्के इतके आहे. जर सरकारला त्यात पूर्ण सवलत देणे शक्य नसेल तर कमीत कमी हा दर एका आकड्यात आणावा, असे मत असोसिएशन ऑफ हॉस्पिटल्सचे अध्यक्ष डॉ. पी. एम. भुजंग यांनी व्यक्त केले.अर्थसंकल्पाबाबत आपल्या अपेक्षा व्यक्त करताना डॉ. भुजंग यांनी म्हटले की, सरकारने देशात अधिकधिक रुग्णालये बांधण्यावर भर देणे गरजेचे आहे आणि हे करण्यासाठी सरकारने रुग्णालयांच्या सेवांना सेवा करापासून दूर ठेवणे आवश्यक आहे. इनपुट्सवरील सेवा कर कमी केल्यास रुग्णालयांचा खर्च कमी होऊन वैद्यकीय सेवा रुग्णांकरिता स्वस्त होतील, असेही डॉ. भुजंग यांनी म्हटले.\nसामाजिक उपक्रमांवरील कर सवलत सुरू राहाव्यात\nअनेक महत्त्वाच्या मुद्दय़ांवर यंदाच्या अर्थसंकल्पाने अपेक्षा उंचावून ठेवल्या आहेत. बालविकास आणि शिक्षण क्षेत्र- प्राथमिक आणि माध्यमिक दोन्हीमध्ये वाढीव निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी आम्हाला आशा आहे. त्याचप्रमाणे सामाजिक उपक्रमांवरील कर सवलत आताप्रमाणेच पुढेही सुरू राहील, अशी आम्हाला आशा आहे, असे मत अक्षय पात्र फाऊंडेशनचे अध्यक्ष मधू पंडित दासा यांनी व्यक्त केले.>\nहवेच्या गुणवत्तेसाठी फंड उभारण्याची गरज\nहवेचे प्रदूषण ही स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक मोठी समस्या आहे. यात शंकाच नाही की भारतातील ग्रामीण तसेच शहरी या दोन्ही भागांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदूषणाचा स्तर खूपच वरच्या पातळीवर आहे. गेल्या काही वर्षांपासून अनेक प्रकारे अभ्यासाअंती हे सिद्ध झाले आहे की भारतात हवेचे प्रदूषण खूप मोठय़ा प्रमाणावर आहे. यामुळे त्याचा परिणाम हा अधिक प्रमाणावर आरोग्यावर होतो. त्यामुळे या देशात याविषयी जागरुकता निर्माण करण्याची मोठी गरज आहे, असे मत ब्ल्यूएअर कंपनीचे पश्‍चिम आणि दक्षिण एशिया विभागाचे संचालक गिरीष बापट यांनी व्यक्त केले.>\nडिजिटायझेशन आणि आर्थिक सेवांची उपलब्धता महत्त्वाची\nडिजिटायझेशन आणि आर्थिक सेवांची जागतिक उपलब्धता हे केंद्रीय अर्थसंकल्प २0१७ मधील सर्वात महत्त्वाच्या विषयांपैकी दोन विषय आहेत. याच्यामुळे बँकेद्वारे व्यवहार न करणार्‍या किंवा व्यवहारांसाठी बँकेचा कमी उपयोग करणार्‍या देशातील मोठय़ा लोकवस्तीला चांगल्या दर्जाच्या आर्थिक सेवांचा लाभ घेता येईल. त्याचबरोबर मंच देखील आर्थिक समावेशकता जोखण्यास आणि साध्य करण्यास प्रोत्साहित होतील, असे मत पेटीएमचे मधुर देवरा यांनी व्यक्त केले.\nशालेय स्तरावर कौशल्य विकास कोर्सेस उपलब्ध करावेत\nसर्व क्रेडिट आणि डेबिट कार्डांचा वापर हा अधिकाधिक ठिकाणी करण्याची गरज आहे. कार्ड कंपन्यांनी आपल्या चॅनलनुसार पेमेंट पद्धतींचा वापर अधिक सुरक्षित, वेगवान आणि सोपा करणे गरजेचे आहे, जेणेकरून ग्राहक त्याचा योग्य वापर करू शकतील. शालेय स्तरावर कौशल्य विकास कोर्सेस उपलब्ध करून पर्याय उपलब्ध करून देणे गरजेचे आहे आणि ते माध्यमिक शिक्षणाबरोबर उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. कौशल्य विकास आणि शिक्षण यांचे एकात्मिकीकरण, हे शालेय स्तरावर करणे आवश्यक आहे. स्टार्ट अप्स आणि एड टेक कंपन्यांच्या माध्यमातून ग्राहकांना ऑनलाइन क्लासेस, वेब बेस्ड संशोधन आणि स्थान मिळू शकेल, असे भारतीय व्यावसायिक आणि क्लोन फ्युच्युराच्या संस्थापिका आणि संचालिका विदूषी डागा यांनी सांगितले.\nपायाभूत सुविधांमध्ये भर घालावी\nस्थानिक उद्योजकतेला प्रोत्साहन देणे, पायाभूत सुविधांमध्ये भर घालणे, ग्रामीण उत्पन्न वाढवणे, परदेशी थेट गुंतवणूक आकर्षित करून घेणे यासाठी महत्त्वाचे बदल करण्याचे सरकारने घेतलेले निर्णय आणि व्यवसाय प्रक्रियेत आलेली कमालीची सहजता यामुळे अर्थव्यवस्थेला, विशेषत: गृहकर्ज विभागाला गती मिळाली आहे. आगामी २0१७च्या अर्थसंकल्पातही हाच दृष्टिकोन कायम ठेवत विकासाची प्रक्रिया आणि आर्थिक सारासार विचार कायम राहील, अशी आम्हाला आशा आहे, असे मत डीएचएफएलचे सीईओ हर्षिल मेहता यांनी मांडले.\nगतवर्षीच्या तुलनेत महसूल वाढणार\nबजेट 2017: रेल्वे यात्रेत सवलतीसाठी आधार होऊ शकतं अनिवार्य\nयावर अधिक वाचा :\nटीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार\nटाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nनाणार होणार नाही: उद्धव ठाकरे\nनाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...\nअबब, उमेदवाराची संपत्ती 1020.5 कोटी\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट ...\nस्वस्त झाला सॅमसंगचा हा स्मार्ट फोन\nजर आपण सॅमसंगचा मोबाईल खरेदी करायला जात असाल तर आपल्यासाठी चांगली बातमी आहे की सॅमसंगने ...\nव्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर\nयापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nजीमेलमध्ये येणार नव्या फीचर्स\nजीमेल आपल्या युजर्ससाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नव्या फीचर्सवर काम करत आहे. लवकरच आता ...\nमाहिती अधिक सुरक्षित करण्याचा फेसबुकचा प्रयत्न\nफेसबुकने भारतातील युजर्सना विश्वास देण्यासाठी अॅपमध्ये काही बदल करुन, युजर्सच्या माहितीला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/program/he-pahach/special-show-on-triple-talaq-261723.html", "date_download": "2018-04-24T02:44:44Z", "digest": "sha1:SAW4FMJV2N3W5S7RKTUO3W2KMSIGETEC", "length": 8265, "nlines": 116, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "तलाकला तलाक कधी?", "raw_content": "\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\n'मी पण 'गेम' खेळायला हवा होता'\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://nmk.co.in/s/sed-tait-exam-result/4594/", "date_download": "2018-04-24T02:37:42Z", "digest": "sha1:FUOQ6BK3L4RMFPVKR6OKV3FJKVW34OHC", "length": 5319, "nlines": 108, "source_domain": "nmk.co.in", "title": "शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (सीईटी) परीक्षा-२०१७ निकाल - NMK", "raw_content": "\nशिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (सीईटी) परीक्षा-२०१७ निकाल\nशिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (सीईटी) परीक्षा-२०१७ निकाल\nमहाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या मार्फत डिसेंबर २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या ‘अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा-२०१७’ निकाल जाहीर झाला असून उमेदवारांना तो संबंधित ‘वेबसाईट लिंक’ वरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.\n(सौजन्य: अपेक्षा ई मल्टी सर्व्हिसेस, वसंतनगर, जि. हिंगोली.)\nमहाराष्ट्र राज्य पोलीस भरती- २०१८ मैदानी चाचणी प्रवेशपत्र\nमहाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात महिला सुरक्षा रक्षक पदाच्या एकूण ५०० जागा\nपोलीस भरती-२०१८ मैदानी चाचणी/ लेखी परीक्षा निकाल\nनवीन जाहिराती / घोषणा . . .\nस्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदांच्या २००० जागा\nकर सहाय्यक/ लिपिक-टंकलेखक/ जि.प.सरळसेवा/ तलाठी स्पेशल बॅच उपलब्ध\nलक्ष्यवेध . . .\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१८ मधील स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक उपलब्ध\nपरिस्थितीमुळे वॉचमनची नोकरी केलेला ‘मंजूर दार’ यंदाच्या IPL स्पर्धेत खेळणार\nप्रवेशपत्र . . .\nवैद्यकीय शिक्षण व संशोधन अधिपरिचारिका (नर्स) परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nसंयुक्त प्रवेश (मुख्य) परीक्षा ‘JEE-Main-2018’ प्रवेशपत्र\nनिकाल . . .\nपोलीस भरती-२०१८ मैदानी चाचणी/ लेखी परीक्षा निकाल\nशिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (सीईटी) परीक्षा-२०१७ निकाल\nमागोवा . . .\nमुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ‘शिपाई’ पदांच्या एकूण १३६ जागा\nकेंद्रीय विद्यालय संघटन यांच्या आस्थापनेवर ‘शिक्षक’ पदांच्या एकूण ५१९३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://addcoll.sbitinfo.in/Van%20Haqq%20Babat.php", "date_download": "2018-04-24T02:36:18Z", "digest": "sha1:CXEGH5QYR252QH7TVCFVB2I5V46RGR2C", "length": 11432, "nlines": 238, "source_domain": "addcoll.sbitinfo.in", "title": "वनहक्कांबाबत अंमलबजावणी व संनियंत्रण", "raw_content": "\nविजय संगणक प्रणाली वर आपले स्वागत आहे\n36 आणि 36अ विक्री प्रकरण\nआदिवासी कडून आदिवासी कडे\nआदिवासी कडून बिगर आदिवासी कडे\nनवीन शर्तिच्या जमिनीचे विक्री प्रकरणे\nडेवस्तान इनाम जमिनीची माहिती\nशेती ची अतिक्रमणे नियमानुकुल केलेली प्रकरणे\nशेतीचे अतिक्रमण नियमअनुकूल केलेली प्रकरणे (सर्व तालुके)\nशासकीय कार्यालयाना वाटप केलेली शासकीय जमिनीची प्रकरणे (सर्व तालुके)\nइतराना वाटप केलेली शासकीय जमिनीची माहिती (सर्व तालुके) s\nबिनशेती अतिक्रमण नियमअनुकूल केलेली प्रकरणे (सर्व तालुके)\nसरकारी जमिन माजी सैनीकाना वाटप (सर्व तालुके)\nखंजन जमीन (मीठागर आणि कोलंबी प्रकरणे)\nक्षमता वृध्‍दी व प्रशिक्षण.\nवनहक्कांबाबत अंमलबजावणी व संनियंत्रण\nराज्यस्तरीय समिती बैठक – इतिवृत्ते\nशाशकीय जमिनीवरील खानपट्टा धारक\n2010-11 ची गौंणखानिज वसुली\nमंजूर ना-हरकत दाखले यादी\nअप्पर जिल्हाअधिकारी.ठाणे मुख्यालय जव्हार\nराज्य शसन पुरस्कृत योजना\nसंजय गांधी निवृत्ती वेतन योजना\n्रवणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना\nकेंद्र शासन पूरसकृत योजना\nइंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना\nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजना\nआम आदमी बिमा योजना\nवनहक्कांबाबत अंमलबजावणी व संनियंत्रण\nव्‍यक्तिगत स्‍वरुपाचे वन हक्‍काबाबत\nव्‍यक्तिगत स्‍वरुपाचे वन हक्‍कासाठी दावा प्रपत्र\n(वन हक्‍क समिती मार्फत) व्‍यक्तिगत स्‍वरुपाचे वन हक्‍क पडताळणी प्रपत्र\nव्‍यक्तिगत वन हक्‍काबाबत ग्रामसभेच्या ठरावाचे प्रपत्र\nवन हक्‍काबाबत ठरावाच्या पडताळणीबाबत मार्गदर्शक तत्वे - उपविभागीय स्‍तरावरील समितीसाठी\nजिल्हास्तरीय समितीद्वारे व्‍यक्तिगत वन हक्‍कांना अंतिम मान्यता - मार्गदर्शक तत्वे\nसामुदायीक स्‍वरुपाचे वन हक्‍काबाबत\nसामुदायीक स्‍वरुपाचे वन हक्‍कासाठी दावा प्रपत्र\n(वन हक्‍क समिती मार्फत) सामुदायीक स्‍वरुपाचे वन हक्‍क पडताळणी प्रपत्र\nसामुदायीक स्‍वरुपाचे वन हक्‍काबाबत ग्रामसभेच्या ठरावाचे प्रपत्र\nग्रामसभेच्या सामुदायीक वन हक्‍काबाबत ग्रामसभेच्या ठरावाचे प्रपत्र\nवन हक्‍काबाबत ठरावाच्या पडताळणीबाबत मार्गदर्शक तत्वे - उपविभागीय स्‍तरावरील समितीसाठी\nजिल्हास्तरीय समितीद्वारे सामुदायीक वन हक्‍कांना अंतिम मान्यता - मार्गदर्शक तत्वे\nविभिन्‍न स्‍तरावरील नोटीस, रजिस्‍टर्स इत्‍यादिंचे नमुने\nविभिन्‍न स्‍तरावर उपयोगात येणारे प्रपत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://sonalisb.blogspot.com/2007/03/mri.html", "date_download": "2018-04-24T02:31:34Z", "digest": "sha1:7OHTQ44RBFXWLNUJU7M34RXKSTW363CB", "length": 9261, "nlines": 147, "source_domain": "sonalisb.blogspot.com", "title": "लिहायचं म्हणून...: MRI - एक अनुभव", "raw_content": "\nMRI - एक अनुभव\nConsulting मधल्या त्या वाईट शक्यतांचं ओझं ... उलट-सुलट विचार...\nहलू नका, शांत पडून राहा,\nथुंकी गिळण्याचीही हालचाल नको.\nAngio आहे ... चक्कर येईल असं वाटेल.\nमशीनचा आवाज येइल तर घाबरू नका.\nकाही वाटलं तर हातात हा सिग्नल आहे ... तो दाबा.\nआणि ४५ मिनिटं लागतील. हललात तर अधिक.\nमी अजूनही विचारात... काय निघेल... काय झालं असेल...\nकानात घुमतोय अगदी... डोक्यात जातोय.\nआवाज वाढतोय, लय बदलतीये...\nअसं वाटतंय की मी एका मोठ्या चक्रात बसलीये.\nमला नाही आवडत चक्रात बसायला...\nपरवा त्या Funland मध्ये पण काय भिती वाटली. हसले मला सगळॆ.\nउंच ... आणि उंचावरून अचानक खाली सोडून देतंय कोणीतरी.\nअसह्य आहे हे... गरगर... गरगर...\nदाबू का हा सिग्नल\nकिती वेळ झाला असेल\n१५ मिनिटं ... १० मिनिटं ... का ५ च\n काही कळत नाहीये... हा वेळ का संपत नाहीये...\nवेगळं Cycle ...वेगळा आवाज...वेगळी लय.\nमाझा श्वास आत .. बाहेर.\nआमचे योगाचे मास्तर म्हणतात तसं...\nसावकाश श्वास घ्या...पूर्ण घ्या ... सावकाश, पूर्ण सोडा.\nहे मशिन, ही थंडगार खोली, हे जग ... सगळं माझ्याभोवती फ़िरतंय. एका लयीत..\nपण मी ठरवते ... मला चक्कर येणार नाही, मी ताठ उभी राहणार आहे.\nफ़िरेना का हे चक्र...मी मात्र शांत, निश्चल.\n...श्वासावर लक्ष केंद्रित करा, बाकी विचार आपोआप जातील.\nहे आमचे योगाचे मास्तर सारखे कुठुन येतायत\nमाझं घर, झाडं, सुहास, कृष्णा, तिचे हात, आई...\nमी या सगळ्यापासून लांब, एकटी.\nशांत, संथ श्वास...मशिनच्या आवाजाच्या लयीत.\nकिती वेळ झालाय कोणास ठाऊक\n१..२..३....६०.. एक मिनिट. किती मोठा आहे हा एक मिनिट\nमी घड्याळ आहे का\nहसूच येतं ... पण हसायचं तेही मनात\nही एक कसलीशी भिती सारखी सतावतीये.\nडॉक्टर म्हणाले, MRI करून बघू, काही असेल तर लगेच कळेल.\nपरत चित्रं हलतायत. काळी .. पांढरी, मध्येच रंगीत.\nअनेक आकार, वेडे-वाकडे, सुंदर-कुरूप.\nआकारातून तयार होणारी माणसं. काही माझी ... काही गर्दीतली.\nपरत तेच चक्र, तेच विचार... तोच आवाज.\nआई म्हणते, अशावेळी जप करावा. मन शांत होतं.\nजय स्वामी समर्थ जय जय ...\nकुठल्याशा न संपणारया प्रवासात असल्यासारखं वाटतंय.\nजगाचं भान आहेही ... नाहीही.\nडोळे उघडावे वाटतायत, पण उघडत नाहीत.\nहात हलवावेसे वाटतायत, पण हलत नाहीत.\nसुरुवातीच्या सूचना मेंदू तंतोतंत पाळतोय.\nमन मात्र अगदी टक्क जागं आहे.\nपाहतंय, ऐकतंय, माझ्याकडे बघतंय.\nवेळ कसा त्याच्या गतीने चाललाय.\nकाय बरं गती असेल त्याची\nआणि आवाज थांबतात. कोणीतरी काही बटणं दाबतं.\nत्या चिंचोळ्या जागेतून बाहेर आल्याचं जाणवतं.\n'उघडा डोळे'...'सावकाश'. समोर डॉक्टरांचा चेहरा.\nमाझा एकटेपणाचा ४५ मिनिटांचा प्रवास संपलेला अस्तो.\nमला खूप छान हसू येतं. डॉक्टरही हसून जातात.\nत्यांना समजतं सगळं... तसं नेहमीचंच असतं त्यांना ते\n- सोनाली सुहास बेंद्रे\nअनुभवाचं हे वर्णन लिहिणं खूप अवघड असतं तुला ते खूपच छान जमलंय. अर्थात लिहिण्यापेक्षा ते अनुभवणं कठीण आहे हे तर निर्विवाद सत्य आहे.फारच छान.\nजे आपल्याला आवडते ते इतरांपर्यंत पोहचले पाहीजे.\nअसा लहानसा प्रयत्न आहे.म्हणूनच मला वाटते .\nकी तू सूद्धा आमच्या अड्डयात सामील व्हावे .\nएकदा येऊन पहा आमच्या ब्लोग अड्डयावर\nअगदी अधाश्यासारखा वाचला पूर्ण blog.\nMRI - एक अनुभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://dll-repair.com/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0/", "date_download": "2018-04-24T03:05:10Z", "digest": "sha1:SKQK7ZP7EGUO6PVHMISBKSWZP35VJYJY", "length": 11630, "nlines": 59, "source_domain": "dll-repair.com", "title": "सिलिकॉन व्हॅली करण्यासाठी आफ्रिकन स्टार्टअप | DLL Suite", "raw_content": "\nHome › Google News › सिलिकॉन व्हॅली करण्यासाठी आफ्रिकन स्टार्टअप\nसिलिकॉन व्हॅली करण्यासाठी आफ्रिकन स्टार्टअप\nDropifi आज 30 हून अधिक देशांमध्ये 6,000 प्रती क्लायंट आहे. संघ आता त्यांनी त्यांच्या सिलिकॉन व्हॅली अनुभव पासून प्राप्त कौशल्ये आणि ज्ञान असलेल्या जागतिक स्तरावर त्यांची कंपनी विस्तृत होप्सचा.\n“आमचे ध्येय तत्काळ आमच्या व्यवसायासाठी सतत मूल्य वितरीत आहे की एक स्थायी उत्पादन इमारत आहे,” Osei म्हणतात. “सध्या आम्ही अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय बाजारात वर आधारीत आहेत – अमेरिका, ब्रिटन, कॅनडा – पण वर्षांच्या दोन आम्ही आफ्रिकेतील नेते बनू इच्छिता.”\nनोव्हेंबर 2011 मध्ये Ghanaian उद्योजक डेव्हिड Osei, Kamil Nabong आणि Philips Effah Dropifi, व्यवसाय क्रमवारी ग्राहक अभिप्राय ऑनलाइन मदत करते ऑनलाइन साधन स्थापना केली. सुमारे 20 महिने नंतर तो 500 Startups कार्यक्रम, एक सिलिकॉन व्हॅली आधारित बियाणे वेगवर्धक आणि गुंतवणूक फंड सामील होण्यासाठी प्रथम आफ्रिकन कंपनी आहे.\n“मुळात आम्ही सेवा संपूर्ण जगासाठी आहे की घाना पासून जागतिक स्टार्टअप कंपनी उजवीकडे तयार करायचे कारण मी, म्हणून लवकरच या म्हणून व्हॅली हलवित कधीच कल्पना नव्हती,” Osei, Dropifi चे मुख्य कार्यकारी म्हणते. “पण व्हॅली येत निश्चितपणे पुढे आम्ही imagined होता एक पाऊल आहे.”\nजगातील सर्वात मोठी स्टार्टअप पर्यावरणातील करण्यासाठी संघ प्रवास आक्रा, घाना राजधानी मध्ये तंत्रज्ञान Meltwater व्यवसाय स्कूल सुरु.\n“डेव्हिड मला approached आणि म्हणाला, ‘ही कल्पना आहे,'” Effah, Dropifi मुख्य तांत्रिक अधिकारी लक्षात ठेवा. “तो व्यवसाय कारण या लांब आणि धडकी भरवणारा संपर्क फॉर्म (त्यांच्या वेबसाइटवर) माहिती ऑनलाइन भरपूर गमावल्यास की realized. तो एक प्रचंड वाव आहे की realized.”\nकल्पना आणि “फॉर्म ‘Contact Us’ लांब आणि धडकी भरवणारा वेबसाइट युग” Dropifi, ती म्हणून वर्णन काय पुनर्स्थित इच्छिते की विजेट बनले “अद्याप वितरीत व्यवसाय-गंभीर अंतरंग आणि स्पॅम मुक्त ग्राहक प्रतिबद्धता.”\nसाधन व्यवसाय मॉनिटर ग्राहक अभिप्राय मदत करते. कंपन्यांनी ग्राहकांना प्रभावीपणे प्रतिसाद मदत करण्यासाठी, संदेश मागे लोकसंख्याशास्त्र, उद्योग ट्रेंड आणि भावना विश्लेषित करते. कंपन्यांनी व्यापक ग्राहक पोहोच आहेत शकाल तसेच सामाजिक मीडिया प्लॅटफॉर्म मध्ये टॅप्स.\n“आम्ही येथे ऑनलाइन व्यक्तीचा सामाजिक मीडिया प्रोफाइल आहे,” Nabong म्हणतात. “हा आपण अगदी लोकांना संपर्क साधू शकता विविध चॅनेल देते,” तो जोडते. “मी फक्त या व्यक्तीची प्रोफाइल ट्विटर आणि ट्विट त्याला, किंवा कदाचित त्याला एक फेसबुक संदेश पाठवू जाऊ शकता, आणि हे आपल्यासाठी multichannel संवाद फार सोपे बनविते.”\nहे वाचा: टेक हब ‘नायजेरिया च्या पुढील मोठी कल्पना’ वर काम\nउद्योजकांसाठी आक्रा स्टार्टअप शनिवार व रविवार, उद्योजक एक स्पर्धेत भाग घेतल्यानंतर कंपनी आश्वस्त निधी त्यांच्या प्रथम बॅच मिळाली.\n“आम्ही सेवेच्या क्लायंट देवून होण्यासाठी घाना मध्ये 20 कंपन्या याबद्दल खात्री करू शकलो विशेषतः कारण, त्याचे विजेते म्हणून बाहेर आला,” Osei म्हणतात.\nDropifi देखील 2012 मध्ये जागतिक स्टार्टअप उघडा स्पर्धेत प्रथम स्थान घेतले आणि आम्हाला आधारित Kauffman फाउंडेशन अर्थसहाय्यित Top पारितोषिक जिंकले. संघ पुरस्कारासाठी हक्क सांगण्यासाठी या वर्षात ब्राझिल सलग दुसरी आणि ते प्रथम डेव्ह McClure, 500 Startups कार्यक्रम संस्थापक भेटले की होता.\nOsei McClure लॉबी घाबरत नाही.\nटेक innovators आफ्रिका भविष्यातील का: हे वाचा\nवर्षातून दोनदा बद्दल, 500 Startups फंड सुमारे 30 कंपन्यांच्या एक गट निवडते. कंपन्यांनी त्यांना त्यांच्या व्यवसाय वाढवा आणि गुंतवणूकदारांना आकर्षित मदत करण्यासाठी, मार्केटिंग धोरण पासून विक्री tactics प्रत्येक गोष्टीचा जेथे “, बूट कॅम्प” चार महिन्यात त्यांना एकत्र आणते.\nMcClure हे आफ्रिका पासून कंपनी मध्ये कार्यक्रम पहिल्या थेट गुंतवणूक आहेत.\n“काही लोक कदाचित आपण एक नवीन प्रदेशात गुंतवणूक जातात तेव्हा त्या अधिक सजग आहेत; आमच्यासाठी ती संधी होती आणि आम्ही खरोखरच उत्सुक होते,” त्यांनी स्पष्ट.\n“मी विशेषतः डेव्हिड (Osei) द्वारे impressed आणि त्याला मला बाहेर येत आणि मला कदाचित खूप दीर्घ शॉट थोडे होता काहीतरी खेळपट्टीवर प्रयत्न करीत होते,” McClure recalls. “सुरुवातीला मी विचार, खरोखर सावध होता, ‘ओके, हा माणूस मला खेळपट्टीवर प्रयत्न, रिओ मध्ये करत आफ्रिका पासून आहे काय आहे.’ मग आम्ही ते उत्पादन छाटणी आमच्या गुंतवणूक तत्त्वज्ञान लक्ष्य वर खूपच जास्त sounded legit प्रकारावर (आणि) होते माहीत आधी तसेच, मी वेगवर्धक ऐकले च्या क्रमवारी साधायचा, जसे होते. ”\nतो घरातून एक लांब मार्ग असू शकतो पण जगातील तंत्रज्ञान राजधानी, कॅलिफोर्नियाच्या सिलिकॉन व्हॅली करण्यासाठी घाना मध्ये एक वर्ग पासून त्यांच्या वेब आधारित स्टार्टअप घेणे तरुण techies एक त्रिकूट साठी फक्त दोन वर्षे लागली.\nTags: सिलिकॉन व्हॅली करण्यासाठी आफ्रिकन स्टार्टअप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/girl-allegedly-gang-raped-principal-3-teachers-bihar-26330", "date_download": "2018-04-24T03:15:22Z", "digest": "sha1:4WYNJOR46ZL6YB5V3D3EVISLD3CFVDYO", "length": 11493, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Girl Allegedly Gang-Raped By Principal, 3 Teachers In Bihar मुख्याध्यापकासह 3 शिक्षकांकडून विद्यार्थिनीवर बलात्कार | eSakal", "raw_content": "\nमुख्याध्यापकासह 3 शिक्षकांकडून विद्यार्थिनीवर बलात्कार\nसोमवार, 16 जानेवारी 2017\nजेहनाबाद (बिहार)- जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकासह तीन शिक्षकांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (सोमवार) दिली.\nउप-विभागीय पोलिस अधिकारी पी. के. श्रीवास्तव यांनी सांगितले की, 'पीडीत विद्यार्थिनी (वय 12) काल (रविवार) शाळेच्या इमारतीमध्ये आली होती. यावेळी काको हायस्कूलचे मुख्याध्यापक अजु अहमद, शिक्षक अतुल रेहमान, अब्दुल बारी व एम. डी. शाकौत यांनी सामुहिक बलात्कार केला. पीडित विद्यार्थिनीने याबाबतची माहिती आईला दिल्यानंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पुढील तपास सुरू आहे.'\nजेहनाबाद (बिहार)- जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकासह तीन शिक्षकांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (सोमवार) दिली.\nउप-विभागीय पोलिस अधिकारी पी. के. श्रीवास्तव यांनी सांगितले की, 'पीडीत विद्यार्थिनी (वय 12) काल (रविवार) शाळेच्या इमारतीमध्ये आली होती. यावेळी काको हायस्कूलचे मुख्याध्यापक अजु अहमद, शिक्षक अतुल रेहमान, अब्दुल बारी व एम. डी. शाकौत यांनी सामुहिक बलात्कार केला. पीडित विद्यार्थिनीने याबाबतची माहिती आईला दिल्यानंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पुढील तपास सुरू आहे.'\nपीडित मुलीने दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, 'सुटीच्या दिवशी शिक्षक मला शाळेत बोलून घेत असत. काल शाळेला सुटी असतानाही त्यांनी बोलावले. यावेळी मुख्याध्यापकासह तीन शिक्षकांनी सामुहिक बलात्कार केला.'\nनेते ‘ए.सी.’मध्ये, कार्यकर्ते जेलमध्ये\nकोल्हापूर - पाचगावच्या राजकीय वर्चस्वातून २०१३ मध्ये झालेल्या दोन्ही खुनांचा निकाल जाहीर झाला. अशोक पाटील आणि धनाजी गाडगीळ यांच्या खुनातील अकरा...\nनादुरुस्त गाड्या अन्‌ हताश प्रवाशी\nपाचगणी - मेढा आगाराच्या सहा गाड्यांचे एकूण २२ फेऱ्यांचे नियोजन पाचगणी-पाचवड मार्गावर करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात काही गाड्या सतत बंदावस्थेत...\nकारवाईचे श्रेय \"सी-सिक्‍स्टी' जवानांचे - शरद शेलार\nनागपूर / गडचिरोली - 'नक्षलवाद्यांविरुद्ध रविवारी करण्यात आलेली कारवाई ही महाराष्ट्रातील चाळीस...\nराज्यात सुलभ वाहतुकीसाठी इंटलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट\nमुंबई - सुलभ वाहतुकीकरिता वाहतूक नियोजनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी इंटलिजन्स ट्रॅफिक...\nजालन्यात पकडले नऊ सट्टेबाज\nजालना - 'आयपीएल\" स्पर्धेतील सामन्यावर सट्टा लावणाऱ्या चार संशयितांना पोलिसांनी रविवारी (ता. 22)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/short-film-festival-shradha-movie-was-winner-15392", "date_download": "2018-04-24T03:15:35Z", "digest": "sha1:R4LG4FZ5SJ3IETEFLHHUGHWNDIBAMFYN", "length": 8145, "nlines": 56, "source_domain": "www.esakal.com", "title": "Short Film Festival shradha movie was the winner लघू चित्रपट महोत्सवात \"श्रद्धा' ठरला विजेता | eSakal", "raw_content": "\nलघू चित्रपट महोत्सवात \"श्रद्धा' ठरला विजेता\nशनिवार, 5 नोव्हेंबर 2016\nपिंपरी - स्पार्क फिल्म फाउंडेशनमार्फत संत तुकारामनगरमध्ये आयोजित तिसऱ्या लघू चित्रपट महोत्सवात अंधश्रद्धानिर्मूलनावर आधारित आणि एफपीएनिर्मित \"श्रद्धा' लघू चित्रपट विजेता ठरला. डॉ. नितीन महाजन यांच्या \"मच्छर' लघू चित्रपटाला द्वितीय; तर चैतन्य काबे यांच्या \"एक फोन कॉल'ला तृतीय क्रमांक मिळाला.\nपिंपरी - स्पार्क फिल्म फाउंडेशनमार्फत संत तुकारामनगरमध्ये आयोजित तिसऱ्या लघू चित्रपट महोत्सवात अंधश्रद्धानिर्मूलनावर आधारित आणि एफपीएनिर्मित \"श्रद्धा' लघू चित्रपट विजेता ठरला. डॉ. नितीन महाजन यांच्या \"मच्छर' लघू चित्रपटाला द्वितीय; तर चैतन्य काबे यांच्या \"एक फोन कॉल'ला तृतीय क्रमांक मिळाला.\nमहोत्सवाचे उद्‌घाटन लेखक-दिग्दर्शक राहुल भंडारे यांच्या हस्ते झाले. दिशा फाउंडेशनचे अध्यक्ष गोरख भालेकर, सामाजिक कार्यकर्ते विनोद तापकीर, अभिषेक बारणे उपस्थित होते. विजेत्या लघू चित्रपटांना \"हळद रुसली...कुंकू हसलं' या चित्रपटाचे दिग्दर्शक नागेश दरक, चित्रपट निर्माते शंकर तंवर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. सचिन साठे, गुरुदास भोंडवे, चिराग फुलसुंदर उपस्थित होते.\nभंडारे म्हणाले, \"\"चित्रपट या माध्यमामधून छोटीशी गोष्टसुद्धा चांगल्या पद्धतीने खूप लोकांपर्यंत प्रभावीपणे पोचवता येते. चित्रपटनिर्मितीची आवड असल्याशिवाय उत्कृष्ट चित्रपट तयार होत नाही.'' उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी नीलेश ओहाळ (72 मिनिटे), उकृष्ट छायाचित्रण चैतन्य काबे (अपाइंमेंट) यांना तर परीक्षकांची निवड म्हणून \"सेलिब्रेशन' या लघू चित्रपटाला गौरविण्यात आले. महोत्सवात बारा लघू चित्रपट प्रदर्शित करण्यात आले.\nसतीश अडसूळ, शार्दूल लिहिणे, मयूर जोशी, संदीप पंडित परीक्षक म्हणून काम पाहिले. नाना शिवले यांनी सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक तेजस चव्हाण यांनी केले. गुरुदास भोंडवे यांनी आभार मानले. महोत्सव यशस्वी करण्यासाठी विनय पुजारी, शिवानंद स्वामी, दत्ता गुंजाळ, अभिषेक काटे, बन्सी वाघमारे यांनी प्रयत्न केले.\nपिंपरी - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ५० मिडीबस शहरात दाखल झाल्या असून, २७ मार्गांवर त्या धावत आहेत. या गाड्यांना प्रवाशांचा चांगला...\nगावचे गावपण अन्‌ उद्याच्या अपेक्षा\nहिंजवडी, माण, मारुंजी, गहुंजे, नेरे, जांबे, सांगवडे आणि देहू या गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करण्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. राज्य...\nस्टेशन मास्तर पद रद्द होणार\nपिंपरी - रेल्वे प्रशासनाने वडगाव मावळ स्टेशन मास्तरचे पद काही दिवसांपूर्वीच रद्द केले. त्यापाठोपाठ आकुर्डी, पिंपरी आणि दापोडी येथील स्टेशन मास्तरचे...\nगाण्यासारखा दुसरा मित्र नाही \nरत्नागिरी - “गाण्यासारखा दुसरा मित्र नाही. तुम्ही घरी, मित्रांबरोबर, बसलेले असता. अशा वेळी फक्त गाणं सुख देऊ शकतं. ज्याची काही अट नाही तो मित्र...\nपुणे - पिंपळे सौदागर येथे प्लास्टिक कचऱ्याचे संकलन केंद्र\nजुनी सांगवी (पुणे) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने पिंपळे सौदागर \"ड \"क्षत्रिय कार्यालय अंतर्गत पिंपळे सौदागर...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/conversion-two-thousand-11246", "date_download": "2018-04-24T03:10:24Z", "digest": "sha1:WYHIDO2ATKQU2FIVAQ7WV5JGCIWSUIFD", "length": 10594, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Conversion of two thousand दोन हजार जणांचे धर्मांतर | eSakal", "raw_content": "\nदोन हजार जणांचे धर्मांतर\nसोमवार, 1 ऑगस्ट 2016\nरिझवान, अर्शिदचे कारस्थान; घरातून कागदपत्रे जप्त\nमुंबई - राज्य दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि केरळ पोलिसांनी अटक केलेले \"इसिस‘चे संशयित दहशतवादी रिझवान खान आणि अर्शिद कुरेशी या दोघांनी देशभरात दोन हजारांहून अधिक जणांचे धर्मांतर घडवल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.\nरिझवान, अर्शिदचे कारस्थान; घरातून कागदपत्रे जप्त\nमुंबई - राज्य दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि केरळ पोलिसांनी अटक केलेले \"इसिस‘चे संशयित दहशतवादी रिझवान खान आणि अर्शिद कुरेशी या दोघांनी देशभरात दोन हजारांहून अधिक जणांचे धर्मांतर घडवल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.\nया दोघांच्या घरांतून तपासयंत्रणांना याबाबतची कागदपत्रे मिळाली आहेत. त्याची पडताळणी सुरू आहे. मुंबई आणि परिसरातही अशा प्रकारचे धर्मांतर झाले आहे. त्यासंबंधी बॉंड, निकाह प्रमाणपत्रे तयार करण्याकरता अनेक वेळा आझाद मैदान येथील किल्ला कोर्टबाहेरच्या वकिलांची मदत घेतल्याचेही उघड झाले आहे.\nडॉ. झाकिर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनशी (आयआरएफ) संबंधित असलेला अर्शिद आणि कल्याण येथून अटक केलेल्या रिझवानने केरळमधील युवकांचे जबरदस्तीने धर्मांतर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या दोघांनी राज्यातही अशा प्रकारच्या धर्मांतराचा धडाकाच लावला होता, हेही उघडकीस आले आहे. या धर्मांतरासाठी इस्लामिक रिसर्च फाउंडेशन अर्थपुरवठा करत असल्याचा तपासयंत्रणांना संशय आहे. अर्शिद आणि रिझवानच्या कारवायांची चौकशी करणाऱ्या एटीएसच्या हाती लागलेल्या माहितीने तपासयंत्रणांची झोप उडवली आहे.\nकल्याणच्या ज्या बाजारपेठ परिसरातून रिझवानला अटक झाली, त्याच परिसरातील चौघे तरुण \"इसिस‘मध्ये भरती होण्यासाठी निघून गेले होते. त्यापैकी अरीब माजिद पुन्हा भारतात परतला. उर्वरित तिघांपैकी एकाचा सीरियातील युद्धात बळी गेला. या तरुणांसोबत असलेल्या रिझवानच्या संबंधांची एटीएस आणि अन्य यंत्रणांकडून चौकशी केली जात आहे. या मुलांची माथी भडकवण्यात रिझवानचा हात आहे का, हेही तपासले जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nबिद्रेच्या मृतदेहाचा आज शोध घेणार\nनवी मुंबई - सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांचा मृतदेह शोधण्यासाठी नवी मुंबई पोलिस मंगळवारपासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/--------2.html", "date_download": "2018-04-24T02:32:59Z", "digest": "sha1:OPLVI4EOUASSMAHM5COV4JUXD54L5DVE", "length": 14641, "nlines": 613, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "बिरवाडी", "raw_content": "\nरोह्याच्या अवचितगडा पासून सुरू झालेल्या डोंगररांगेत घोसाळगड, तळगड, मानगड, कुर्डुगड, बिरवाडी असे अनेक छोटे किल्ले आहेत. इतिहासात कुठेही फारसा उल्लेख नसलेला बिरवाडीचा किल्ला रोह्यापासून १८ किमी अंतरावर आहे. इ.स. १६६१ मध्ये सिद्दी कडून दंडाराजापुरी जिंकून घेतल्यावर शिवाजी राजांनी १६५८च्या सुमारास बिरवाडीचा किल्ला बांधला. समुद्रसपाटीपासून २३४ मीटर उंच असलेला हा किल्ला पायथ्यापासून १५० मीटर उंच आहे.गावातून किल्ल्यावर जातांना वाटेतच भवानी मातेचे प्रशस्त मंदिर लागते. मंदिरापर्यंत जाण्यास सुमारे १०० पायर्या बांधलेल्या आहेत .देवळाच्या प्रांगणात तोफ ठेवलेली आहे. मंदिराच्या मागील बाजूस शिवरायांचा ६ फुटी पुतळा उभा आहे. येथून थोडे वर चढल्यावर आपण एका सुटावलेला बुरूजापाशी येऊन पोहचतो. बुरुजापासून एक वाट उजवीकडे वळते ,ही वाट संपूर्ण किल्ल्याला वळसा घालुन गडावर पोहचते. वाटेत एका ठिकणी खडकात खोदलेले पाण्याचे टाके आहे. त्याला ‘घोड्याचे टाके’ म्हणतात. किल्ल्याचे वैशिष्ट्य असे की, किल्ल्याच्या चहुबाजूस तटबंदी विरहीत ७ बुरुज आहेत. गडाच्या या मागील बाजूस गडाचे सुबक असे पश्चिमाभिमुख प्रवेशद्वार आहे.आजही हे बर्यापैकी शाबूत आहे. प्रवेशद्वारातुन आत गेल्यावर डावीकडे पाण्याची ३ टाकी आहेत. येथुन पुढे गेल्यावर एक दगडी भांड दिसते.त्याच्या पुढे अजून एक टाक आहे.या ठिकाणाहून परत ३ टाक्यांपाशी येऊन, येथून थोडे वरच्या बाजुस गेल्यावर आपण थेट बालेकिल्ल्यातच प्रवेश करतो. गडमाथ्यावर पडक्या वाड्याचे अवशेष आहेत. गड छोटा असल्याने तो फिरण्यास अर्धातास पुरतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/polytechnic-access-students-perturbation-11742", "date_download": "2018-04-24T03:09:44Z", "digest": "sha1:FMKJOTCLVA2SQLDIRLF3SLJP7EZKTPVA", "length": 9780, "nlines": 60, "source_domain": "www.esakal.com", "title": "\"Polytechnic\" access to students perturbation \"पॉलिटेक्‍निक' प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना मनस्ताप | eSakal", "raw_content": "\n\"पॉलिटेक्‍निक' प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना मनस्ताप\nबुधवार, 10 ऑगस्ट 2016\nकोल्हापूर - पॉलिटेक्‍निकच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना आज मनस्ताप सोसावा लागला. प्रवेशासाठी सकाळी आठ वाजता विद्यार्थ्यांसह आलेल्या पालकांनी संथ गतीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत संताप व्यक्‍त केला. उद्या (ता. 15) प्रवेशाचा अंतिम दिवस असून, पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढवणार का, अशी विचारणा होऊ लागली आहे.\nकोल्हापूर - पॉलिटेक्‍निकच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना आज मनस्ताप सोसावा लागला. प्रवेशासाठी सकाळी आठ वाजता विद्यार्थ्यांसह आलेल्या पालकांनी संथ गतीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत संताप व्यक्‍त केला. उद्या (ता. 15) प्रवेशाचा अंतिम दिवस असून, पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढवणार का, अशी विचारणा होऊ लागली आहे.\nप्रवेशासाठी तंत्रनिकेतनसह शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभाग व मानव्यशास्त्र अधिविभागात ऍप्लिकेशन रीसिव्हिंग सेंटर (एआरसी) केली आहेत.\nगेल्या आठवडाभरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर झाली होती. त्यामुळे विद्यार्थी एआरसीकडे फिरकले नाहीत. पावसाचा जोर ओसरल्याने विद्यार्थ्यांनी एआरसीवर सकाळी आठपासूनच गर्दी केली. तंत्रज्ञान अधिविभागातील एआरसीवरील सर्व्हर डाऊन असल्याचे सांगण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्‍त केली. दुपारी पावणेदोन वाजता इथला सर्व्हर सुरू झाल्यानंतर सायंकाळी पाचपर्यंत दोनशे अर्जांची स्वीकृती झाल्याचे प्रा. महेश साळुंखे यांनी सांगितले. मानव्यशास्त्र इमारतीतील एआरसीमधील सर्व्हर डाऊन झाल्याचे सांगण्यात आल्याने पालकांनी संताप व्यक्‍त केला. तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश अर्ज स्वीकृती खोलीत चारच संगणक असल्याने प्रवेश प्रक्रियेची गती संथ राहिली. टोकन नंबर देऊन विद्यार्थ्यांकडून प्रवेशाची कागदपत्रे घेण्यात आली. विद्यार्थ्याकडे एखादे कागदपत्र अपूर्ण राहिले असेल, तर त्याला ते पुन्हा आणून द्यावे लागत होते. त्यामुळे त्याला पुन्हा रांगेतून यावे लागत होते. या एआरसीवर एकूण पंधराशे अर्जांची स्वीकृती झाल्याचे सांगण्यात आले.\nएआरसीची संख्या वाढविण्याची गरज\nकोल्हापूर जिल्ह्यात पॉलिटेक्‍निक फर्स्ट इयर, डायरेक्‍ट सेकंड इयर, डिप्लोमा फर्स्ट इयर, एमबीए, एमसीए, फार्मसी प्रवेश प्रक्रियेसाठी चार एआरसी आहेत. त्यातील शहरात तीन, तर गारगोटीत एक आहे. तेथे प्रवेश प्रक्रियेचा ताण येत आहे. त्यामुळे एआरसींची संख्या वाढविण्याची आवश्‍यकता असल्याचे जाणकारांतून सांगण्यात आले.\nबस स्थानकातील मार्ग बदलले\nसातारा - पोवई नाका येथे ग्रेड सेपरेटरचे काम सुरू असल्याने शहरातील वाहतूक पर्यायी रस्त्यांवरून वळविण्यात आली आहे. त्यामुळे बस स्थानकात ये- जा करणाऱ्या...\nपुणे-लोणावळा लोहमार्गावर दहा ब्लॅक स्पॉट\nपुणे-लोणावळा लोहमार्गावर दहा अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) आढळले आहेत. त्यात पिंपरी, चिंचवड आणि आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसर सर्वाधिक संवेदनशील आहे...\nआठ अ उताऱ्यावर आता पोटखराबा नोंद\nखेड-शिवापूर - सातबारा उताऱ्याप्रमाणेच आठ अ उताऱ्यावरही जमिनीच्या पोटखराबा क्षेत्राची नोंद करता येणार आहे. महसूल विभागाने याबाबतचे परिपत्रक काढले आहे...\n'गावाचा विकास आराखडा 1 मेच्या ग्रामसभेत करावा'\nटाकळी हाजी (पुणे): येत्या 1 मे रोजी होणाऱ्या ग्रामसभेत गावाचा 18- 19 वर्षाकरिता विकास आराखडा तयार करून पाठवावा. त्यानुसार जिल्हा परिषदेचा निधी उपलब्ध...\nबारामती नगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम\nबारामती - नागरिकांचा आणि माध्यमांच्या रेट्यानंतर बारामती नगरपालिकेने आज धडक अतिक्रमण हटाव मोहिम राबवली. अनेक वर्षानंतर गुनवडी चौक परिसराने आज मोकळा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2016/09/blog-post.html", "date_download": "2018-04-24T02:58:00Z", "digest": "sha1:OGRDW4H3JACWHF766AZBKYJG7MMSFWZY", "length": 34403, "nlines": 293, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: तलाक ! काळाच्या २०० वर्षे पुढील विचार (तरतूद).", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nमंगळवार, १३ सप्टेंबर, २०१६\n काळाच्या २०० वर्षे पुढील विचार (तरतूद).\nसध्या भारतात तीन तलाक वरून बरीच चर्चा चालू आहे व त्या त्या क्षेत्रातील तज्ञ आपलं मत मांडताना विविध वाहिन्यांवरून दिसत आहेत. बरं यात सर्वात मजेदार गोष्ट अशी दिसते की जवळपास सगळेच ३ तलाकला अमानवी नि स्त्रीवर अन्याय करणारी एक अघोरी प्रथा/व्यवस्था असल्याचा ठपका ठेवून मोकळे होताहेत. परंतू तीन तलाकचा खोलात जाऊन विचार केल्यास व त्यावर थोडे चिंतन केल्यास असे दिसते की ही तर जगातील सर्वात आधुनिक व अत्यंत प्रगत तरतूद असून १५००वर्षाआधी इतका आधुनिक विचार मांडल्या बद्दल पैगंबराचे आपण सर्वानी आभार मानायला हवे. आज आपल्याला हा तीन तलाक अन्यायकारक वाटणे हे निव्वड आपला मागासलेपणा असून माणूस म्हणून विकसीत होताना आपण आजूनही रानटी अवस्थेत असल्याचं लक्षण आहे. आजच्या आपल्या अवस्थेचं अवलोकन केल्यास तीन तलाक पध्दत ही येणा-या दिड-दोनशे वर्षानंतरच्या आधुनिक समाजासाठी मांडलेली व्यवस्था असल्याचे सिद्धा होते. म्हणजे आपण इतक्या आधुनिक विचाराला स्विकारण्यास आजतरी अपुरे पडत असून दोष तीन तलाक पद्धतीत नसून आपल्या अविकसीत अवस्थेत आहे, एवढेच म्हणेन.\nसातव्या शतकात पैगंबरानी मांडलेला हा विचार जो पुढे जाऊन मुस्लिम कायद्यात रुपांतर झाला व आज सर्वदूर मुसलमानांद्वारे घटस्फोटासाठी वापरला जातो आहे ही अत्यंत क्रांतीकारी तरतूद आहे पण आपणाला मात्र हा घोळ वाटतो. या घोळ वाटण्या मागचे नेमके कारण काय याचा शोध घेऊ या.\nनिकाह सिव्हिल कॉंट्रक्ट आहे.\nमुस्लिम कायद्यात विवाहाला ’सिव्हील कॉंट्रक्ट’ (करार) मानल्या जातं. म्हणजे दोन पक्ष एका विशिष्ट हेतूसाठी एकत्र येतात व ’निकाह’ नावाचा करार करतात ज्याचा उद्देश १) सेक्सची गरज पुरविणे २) संतती निर्माण करणे ३) व संसार सांभाळणे असा आहे. मुस्लिम कायद्याची विशेषता अशी आहे की यात इमोशनल घोळ दिसत नाही तर उद्देशांची सुस्पष्टता नेमक्या शब्दात मांडलेली दिसते. निकाह म्हणजे पवित्र बंधन, मोक्षप्राप्तीचा विधी वगैरे घोळ मुस्लीम कायद्यात दिसत नाही. त्यामुळे निकाहची गरज, उद्देश, परिणाम वगैरे अगदी सुस्पष्ट आहेत. म्हणजेच याचा दुसरा अर्थ असा निघतो की वरील उद्देशातील एखादी गोष्ट निकाहातून दिली जात नसल्यास तो निकाह तसा कराराचे उल्लंघन करत असून मोडण्याच्या अवस्थेला जाऊन पोहचला असा होतो. मग जी गोष्ट बिनकामाची आहे त्याला जिवंत ठेवून आयुष्य कुजवत जगण्यापेक्षा ती विनाविलंब संपुष्टात आणून पुढे चांगलं जिवन जगणे हे अधिक तर्कसुसंगत आहे नि पैगंबरानी त्यामुळेच या अवस्थेला पोहचलेलं नातं रेटत नेण्यापेक्षा वा फरफटत जाण्यापेक्षा लवकरात लवकर तोडून टाकण्याचा व दोघानी परत मुक्त जिवन जगण्याचा जो पर्याय दिला तो अत्यंत आधुनिक असाच पर्याय आहे.\nतलाकाचे प्रकार सांगितले आहेत ते येणेप्रमाने\nया तलाकात एकदा तलाक म्हटल्यावर तीन महिने वाट पाहणे. या दरम्यान बाईच्या तीन पाळ्या येऊन गेल्या व दरम्याना शारिरीक संबंध ना घडल्यास हा तलाख ग्राह्य धरला जातो.\nया तलाकात एक-एक महिन्याच्या अंतरानी तीन वेळा तलाख म्हणायचे असते. दरम्यान बायकोच्या तीन पाळ्या येऊन जायला हव्यात. तसेच या काळात शारिरीक संबंध घडायला नको. तो घडल्यास तलाक पुर्ण न होऊ देता पुरुषानी मोडला असे मानल्या जाते.\nया तलाकात स्त्रीला कोणताही वेळ न देता एकाच झटक्यात तीन वेळा तलाक…तलाक….तलाक म्हणायचे असते व निकाह संपुष्टात येतो.\nतर ही झाली तलाक बद्दलची माहिती.\nथोडक्यात निकाहला कुठलाही इमोशनल डायमेन्शन न देता मोडता येतो ते अपवित्र तलाकपद्धतीत म्हणजेच तीन तलाक पद्धतीत. पण तीचा वापर किती होतो हा खरोखरच संशोधनाचा विषय आहे. वरील दोन तलाक मात्र तीन महिन्याचा काळ घेत असल्यामुळे विवाह ताडकन तुटणार नाही याची पुरेशी खबरदारी घेतली गेली आहे. यातिल वैशिष्ट्य म्हणजे खरच नकोसं झालेलं नातं खूप रेटून नेत आयुष्य कुजणार नाही याचाही ताळमेळ ठेवण्यात आला आहे. म्हणून मुस्लिम तलाक वा घटस्फोट पद्धती ही जगातील सर्वात सुंदर तरतूद ठरते व आज ना उद्या जगातल्या सर्व धर्माना अशा फास्ट-ट्रॅक पद्धतीचा अवलंब करावा लागणार आहे. त्याला पुढचे ५०० वर्ष लागतील की १००० वर्ष लागतील हे सांगणे कठीण आहे. पण एवढं नक्की की तुटलेल्या नात्याचं ओझं फार दिवस वाहायला आधुनिक पिढी तशी तयार नसणार व तलाक सारखा तीन महिन्यात सोक्षमोक्ष लावणारा विचार नव्या पिढीला जास्त तर्कसुसंगत वाटणार हे निर्विवाद सत्य आहे. म्हणून या विचाराचा जनक पैगंबर किमान या बाबतीत तरी सगळ्यांचा पितामाह ठरतो. आज न्यायपालिकाही फास्ट-टॅक पद्धतीचा आग्रह धरत असून सिव्हिल मॅटरमध्ये कोर्टाचा रोल कमी करत फ़ॅमिली कोर्टची स्थापना केली. ट्रिब्युनल्सची निर्मीतीही याच गरजेतून झाली आहे. एवढच नाही तर आता तर गावो गावी जाऊन सामुहिकरित्या निवाडे देणे चालू झाले आहे. हे सगळं पाहता सिव्हील प्रकरणात कोर्टाचं रोल कमी करणे ऑलरेडी चालू झाले आहे. मग पैगंबारानी यापेक्षा वेगळं काय सांगितलं आहे याचा विचार करण्याची वेळ आली आहे. सिव्हिल मॅटर कोर्टाच्या बाहेर तडकाफडकी मार्गी लावण्यासाठी जी आज आपण धडपड करत आहोत त्याची तरतूद पैगंबरानी दिड हजार वर्षाआधीच लावून दिली आहे. मग खरा आधुनिक कोण\nहिंदू मानसिकता व घटस्फोट\nतीन तलाकची बदनामीचे दुसरे कारण म्हणजे हिंदू मानसिकता व त्यांची वेळखाऊ घटस्फोट पद्धती. खरंतर हिंदू धर्मशास्त्रात घटस्फोटाची तरतूदच नाही. म्हणजे बाईनी एकदा लग्न केलं की सासरहून तीची अर्थीच उठेल… बाकी जग इकडचं तिकडे होऊन जाऊद्या, बाईला मुक्ती नाही. पण इंग्रजी राजवटींनि आम्हाला ’रिफॉर्म’ नावाचा शब्द शिकविला व त्यातूनच १९५६ साली हिंदू विवाह कायदा अस्तित्वात आला. या कायद्यात घटस्फोटाची तरतूद घातल्यामुळे हिंदू स्त्रीला विवाहातून मुक्त होण्याचा मार्ग सापडला. १९५६ पर्यंत हिंदू स्त्रीला घटस्फोट काय असतो हे पृथ्वीच्या जन्मापासून कधीच माहित नव्हते. ते १९५६ साली पहिल्यांदा कळले. पण हा मार्ग दोन गोष्टींनी खडतर करून ठेवला. एक म्हणजे विवाह हे पवित्र बंधन असून बायको ही अर्धांगिनी असते व तिच्याविना मोक्ष नाही या हिंदू मान्यतेने. अन दुसरं म्हणजे आपली वेळखाऊ न्यायव्यवस्था. पहिल्या गोष्टितील पवित्र बंधनानी बायकांवर मानसिक गुलामगिरी बळकट करत नवरोबाचा देवोबा असं भलतच खुळ डोक्यात भरलं तर दुस-या बाबिनी नको बा ती कोर्टाची पायरी म्हणत त्या विलंब वेदनेपेक्षा या देवोबाची वेदना बरी असा विचार करायला भाग पाडले. आता पुरुषांची गोची होण्याचं कारण म्हणजे सो कॉल्ड पवित्र बंधन तोडल्याचा ठपका घेऊन समाजात जगणे तेवढं सोपं नाही ही पहिली अडचण, अन दुसरं म्हणजे कोर्टात गेलं तरी घटस्फोट किती वर्षानी मिळणार याचा काहिच अंदाज नाही. मग कोण करणार उद्योग त्यापेक्षा राहू द्या हिच. मधेच गचकलो बिचकलो तर किमान मोक्षतरी मिळेल. म्हणजे दोन्ही गोष्टीतून हे सिद्ध होते की हिंदू घटस्फोटेच्छूकाना तो घेण्यासाठी फेअर चॉन्स देण्यात आलेला नाही. त्या मानाने मुस्लिमाना तो घेण्यासाठी दिलेला चॉन्स हा तीन मासिक पाळ्यांचा म्हणजेच तीन महिन्याचा असून तो फेअर आहे व जस्टिफायसुद्धा होतो.\nयाचाच अर्थ असा आहे की आमच्या धार्मिक समजुती व प्रथांचा घोळ त्या अर्थाना बराच मागासला नि अविचारी असल्यामुळे मुस्लिमांची तीन तलाक पद्धत आपल्याला अन्यायकारक वाटते.\nपण विवाहाचा उद्देश व त्याची उपयोगिता लक्षात घेतल्यास त्यातील पवित्र बंधन व मोक्ष या दोन गोष्टी तद्दन फसवे नि मानवी समाजाची दिशाभूल करणारे असल्याचे सिद्द होते. त्या आधारे नाते रेटत नेणे हा सुद्धा मग अघोरीपणाच ठरतो. त्या बाबतीत मुस्लिम आपल्यापेक्षा कैक पटिने आधुनिक ठरतात. ते कसे आधुनिक ठरतात हा प्रश्न सोडवायचा असल्यास आधी आपल्याला वरील दोन समजुती ’पवित्रबंधन’ व ’मोक्ष’ हे डिफेक्ट्स रिमुव्ह करावे लागतील.\n असा प्रश्न पडू शकतो. त्यावर खूप मोठी चर्चा होऊ शकते पण थोडक्यात बोलायचं झाल्यास असं म्हणेन की तलाकची वेळ आली म्हणजे नात्याला एका बाजूनी तडा गेलेलं आहे. हे वास्तवं दुस-या पक्शानी मान्य करणे गरजेचं आहे. एकदा ते मान्य केलं की भावनांचं काय करायचं याचा मार्ग सापडू लागतं. मग दिलेला तीन महिन्याचा काळ तसा पुरेसा नसला तरी अगदीच कमी आहे असे नाही. कारण नात्याचं -हास नक्कीच यापेक्षा आधीच सुरु झालेलं असेल. खूप वेळ घेण्यात अर्थ नाही कारण वर्षोन वर्षे केस चालून जेंव्हा घटस्फोटाचा कागद हातात येतो तेंव्हा वयानी कूस बदललेली असते. नव्या विवाहाच्या शक्यता शंकेच्या ट्प्प्यात आलेल्या असतात. मग नाकं मुरडत तडजोड करावी लागते. हे सगळं ज्या व्यवस्थेतून घडतं ती व्यवस्था नक्कीच समर्थनीय होऊ शकत नाही. पण मुस्लिम कायद्यातील तीन तलाकातून हे सगळं सहज टळतं व तुटलेल्या नात्याचं ओझं वेळीच उतरुन जातं. पुनर्विवाह नाही केला तरी उरलेलं आयुष्य स्वत:च्या अटीवर जगण्याचा दिवस दुस-या पाऊलावर तुमची वाट बघत असतो. तो कसा असतो (चांगला/ वाईट) हा प्रश्न गैरलागू आहे. अजून एक बाब म्हणजे पोटगीवर जगणा-या बायका बदलत्या समाज व्यवस्थेमेळे कमी होताना दिसत आहेत. (त्याचा टक्का किती याचं दळण दळण्यात अर्थ नाही) हा बदल अधिक व्यापत जाईल याचा विचार होणे गरजेचे आहे. म्हणजे आधुनिक काळात स्त्रीचं होत चाललेलं सक्षमिकरण, तिची आर्थीक धास्तिही पिटाळून लावत आहे. येणा-या २०० वर्षात हा बदल इतका टोकदार होत जाईल की जगातील सर्व घटस्फोट कायद्यातून ’पोटगी’ नावाचा शब्द हद्दपार होईल आणि तेंव्हा आपल्याला हे कळेल की पैगंबरानी दिलेली व्यवस्था किती आधुनिक होती.\nबरं ट्रिपल तलाकवर तोंडसुख घेणारे खुला बद्दल चकार शब्द बोलायला तयार नाहित. काय आहे खुला तर मुस्लिम स्त्रीला स्वेच्छेनी घटस्फोट घेण्याची मुस्लिम कायद्यातील तरतूद आहे. आता ही बाब वेगळी की खुला वापरण्यात मुस्लीम बायका पुढे सरसावताना दिसत नाही. पण त्या कायद्यात नुसतं पुरुषाना नाही तर स्त्रीयांनाही हवं तेंव्हा तलाक घेण्याचा अधिकार आहे. एवढच नाही तर नव-याच्या गैरहजेरीत काजीच्या साक्षीने हा तलाक देता येतो. आता बोला. नव-याची संमती असावी असा आजवर समज होता पण नुकत्याच घडलेल्या एका केसमध्ये त्याची गरज नसल्याचे सिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे घटस्फोटाचा कायदा आता जगातील सर्वात आधुनिक कायदा बनला असे म्हणायला हरकत नाही. ज्याना लेटेस्ट केस लॉ वाचायची असेल त्यानी दि. ११ सप्टेबर २०१६ रोजीचा टाईम्स ऑफ इंडिया, पृ.११(नागपूर) वाचावा. मुंबईतील वकील निलोफर अख्तरनी खुला कसा मुस्लीम कायद्याला धरून आहे हे सिद्ध करून दाखविले आहे.\nथोडक्यात काय तर तीन वेळा तलाक हा नव-याला दिलेला अधिकार असून खुला हा बायकोला दिलेला कायदेशिर अधिकार आहे. काळाची गरज पाहता हे दोन्ही तरतुदी अत्यंत प्रगत असून मुस्लीमच नाही तर इतर समाजातील सर्वांसाठी लागू करावेत असे आहेत. आज नाही तरी अजून १५०-२०० वर्षानी येणारी पिढी याची मागणी करेल एवढे नक्की.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: तलाक, भारतीय मुस्लीम\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\n काळाच्या २०० वर्षे पुढील विचार (तरतूद).\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://dainikaikya.com/SearchNews.aspx?tag=lo2", "date_download": "2018-04-24T02:31:10Z", "digest": "sha1:ZNN5ADRITBZER3RRH4PEFOXFANLP3C3B", "length": 13142, "nlines": 40, "source_domain": "dainikaikya.com", "title": "Dainik Aikya", "raw_content": "छोट्या जाहिराती | ई-पेपर | मागोवा | आपला अभिप्राय | Download Font | लॉग-इन | लोग आउट\nतारळे येथे पोहायला गेलेल्या पुण्यातील युवकाचा मृत्यू\n5सातारा, दि. 22 : पुण्याहून फिरायला आलेल्या एका युवकाचा तारळे, ता. पाटण येथे मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या युवकाचे राहुल रमेश शिर्के (वय 26, रा. पुणे) असे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी, राहुल आपल्या काही मित्रांसमवेत तारळे परिसरात आला होता. तो सकाळी तारळी नदीवरील बंधार्‍यात पोहण्यासाठी गेला होता. पोहून झाल्यानंतर बंधार्‍याच्या काठावर बसला असता अचानकपणे त्याच्या छातीत दुखू लागले. त्यानंतर तो चक्कर येवून बेशुध्द पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली. टाकल्याचे सांगितले. भिंतीवरुन मोबाईल खाली पडल्यानंतर तो मी घेतला असल्याचेही त्याचे म्हणणे आहे. कारागृहात संशयित आरोपीच अनधिकृतरीत्या मोबाईल वापरत असल्याच्या प्रकाराने जेल प्रशासन हादरुन गेले. त्यानंतर त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. जेलमध्ये सीसीटीव्ही असल्याचे बोलले जाते.\nसिगारेटचे चटके देवून रिक्षा चालकाने प्रवाशाला लुटले\n5सातारा, दि. 19 : एमआयडीसी परिसरात प्रवाशाला सिगारेटचे चटके देवून रिक्षा चालकाने मारहाण करत लुटल्याचा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. गुन्हा दाखल झालेल्या रिक्षा चालकाचे आकाश शिवदास असे नाव आहे. या प्रकरणी नीलेश बबन भोसले (वय 36, निगडी, ता.सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार नीलेश हा एमआयडीसीमध्ये काम करत आहे. दि. 18 रोजी तो रात्री साडेआठच्या सुमारास दुचाकीने बाँबे रेस्टॉरंट परिसरात निघाला होता. त्यावेळी अचानक त्यांची दुचाकी बंद पडली. दुचाकीचे काम निघाल्याने त्यांनी एटीएममधून 10 हजार रुपये काढले आणि दुचाकी दुरुस्तीसाठी मेकॅनिक शोधण्याचा प्रयत्न केला. रात्रीची वेळ असल्याने मेकॅनिक सापडला नाही. त्यामुळे दुचाकी तेथेच लावून त्यांनी रिक्षातून जाण्याचा निर्णय घेतला. रात्री साडेनऊच्या सुमारास रिक्षामधून जात असताना संशयित आरोपी रिक्षा चालकाने बिअरची बाटली घ्यायची असल्याचे सांगून तक्रारदार यांच्याकडून भाड्याचे पैसे मागितले. यावेळी तक्रारदार यांनी 10 हजार रुपयांमधील भाड्याचे ठरलेले पैसे दिले.\nकॅनॉलमध्ये बुडून महिलेचा मृत्यू\n5सातारा, दि. 18 : कॅनॉलमध्ये हातपाय धूत असताना तोल जावून पाण्यात पडून वाहून गेल्याने कमल अंकुश सोनमळे (वय 58, रा. म्हसवे, ता. सातारा) यांचा बुधवारी दुपारी मृत्यू झाला. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, कमल सोनमळे या बुधवारी दुपारी गावाजवळ असणार्‍या कॅनॉलमध्ये हातपाय धुण्यासाठी गेल्या होत्या. हातपाय धूत असतानाच त्या तोल जावून पाण्यात पडल्या आणि वाहून गेल्या. त्या वाहून गेल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेतला. गावापासून थोड्याच अंतरावर त्यांचा मृतदेह पाण्यात आढळला.\nवाहतूक सुरळीत करण्यासाठी अतिक्रमण हटाव मोहिमेला प्रारंभ\nअतिक्रमण करणार्‍या टपर्‍या हटवल्या 5सातारा, दि. 17 ः ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे पोवई नाका परिसरात होणारी वाहतुकी कोंडी रोखण्यासाठी अखेर सातारा नगरपालिका आणि वाहतूक शाखेने अतिक्रमण हटाव मोहिमेला मंगळवारपासून प्रारंभ केला. दरम्यान, अतिक्रमण केलेल्या काही खोकीधारकांनी स्वत:हून खोकी काढून घेतली तर पोवई नाका परिसरात असणार्‍या अंतर्गत रस्त्यावरील अतिक्रमण केलेल्या टपर्‍या पालिकेने दिवसभरात हटवल्या आहेत. मोहिमेस सकाळी साडेसातपासून प्रारंभ झाला. सकाळी बसस्थानकासमोरील भाजी मंडईची असणारी अतिक्रमणे हटवण्यात आली. त्यानंतर हॉटेल मिलन ते हॉटेल मोनार्क या रस्त्यावरील टपर्‍या हटवण्यात आल्या. काही टपरीधारकांनी स्वतःहून टपर्‍या हटविल्या. यावेळी अतिक्रमण विभागाने जेसीबीच्या साह्याने एक टपरी जप्त केली. ही मोहीम सुरू असताना वाहतूक शाखेच्या पोलिसांनी तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक दुसर्‍या मार्गाने वळवली होती. दुपारच्या सत्रात अतिक्रमण विभागाने कासट मार्केट ते तहसीलदार कार्यालय या रस्त्यावरील टपर्‍या हटवल्या. यावेळी काही टपरीधारकांनी हॉकर्स झोनचा मुद्दा पुढे करून मोहिमेस विरोध केला.\nरायगाव फाट्याजवळ अपघातात एक ठार, तीन जखमी\n5सातारा, दि. 16 : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रायगाव फाटा येथे ट्रेलरला पिकअपने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात एक जण ठार तर तीन जण जखमी झाले आहेत. संजय केशव निकम (वय 48, रा. पलूस, जि. सांगली) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रायगाव फाट्याजवळ सातारा तालुका हद्दीत पुण्याहून सांगलीकडे भरधाव वेगात निघालेल्या पिकअप (एमएच-10-एडब्ल्यू-3721) वरील चालकाचा ताबा सुटून तिने समोर असलेल्या ट्रेलरला (आरजे-19-जीई-1659) पाठीमागून धडक दिली. ही धडक एवढ्या जोरात होती की, पिकअपचा पुढील भाग ट्रेलरच्या मागील भागात अडकला होता. या अपघातात शंकर बाबूराव जाधव (वय 42, रा. मालदेववाडी, ता. वाई), संजय रामचंद्र गोडसे (वय 38, रा. वडगाव धायरी, पुणे), काळूराम ज्ञानेश्‍वर जाधव (वय 54, रा. काजळे, ता. भोर, जि. पुणे) हे जखमी झाले आहेत. अपघातात गंभीर जखमी झालेल्या चालकाचा जिल्हा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या अपघाताची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/nashik-news/nagpur-mumbai-samruddhi-mahamarg-government-scheme-1610919/", "date_download": "2018-04-24T03:13:07Z", "digest": "sha1:3GE2PBHR52QXPEMLDPICS72NTFAE5DEB", "length": 17103, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Nagpur Mumbai Samruddhi Mahamarg Government scheme | ‘समृद्धी’साठी ९८ टक्के मोजणी पूर्णत्वास | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\n‘समृद्धी’साठी ९८ टक्के मोजणी पूर्णत्वास\n‘समृद्धी’साठी ९८ टक्के मोजणी पूर्णत्वास\nजिल्हा प्रशासनाने २०१७ मध्ये राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती राधाकृष्णन यांनी दिली.\nसरकारी योजनांच्या अंमलबजावणीत नाशिक अव्वल\nनागपूर-मुंबई समृध्दी महामार्गासाठी एक हजार २९३ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. शिवदे गाव सोडून अन्य ठिकाणी ९८ टक्के मोजणी झाली आहे. या प्रकल्पाला सहाय्यभूत अशा अन्य उपक्रमांची आखणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी दिली.\nजिल्हा प्रशासनाने २०१७ मध्ये राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती राधाकृष्णन यांनी दिली. समृध्दी महामार्गासाठी जमीन हस्तांतरणासाठी ४२४ कोटी देण्यात आले असून ३७३ हेक्टर २५ आर जमिनीचे खरेदीखत करण्यात आले आहे. बहुतांश सरकारी योजनांमध्ये जिल्हा पहिल्या तीन क्रमांकावर आहे. ई-सातबारा अंतर्गत आतापर्यंत सहा हजार ५३३ ई सातबारा प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. काम गतीमान होण्यासाठी तलाठी सजा, मंडल अधिकाऱ्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत ९१ हजार ८१६ शेतकऱ्यांना ३८७ कोटी ९४ लाख रुपयांचा लाभ झाला. कर्जमाफी योजनेंतर्गत ६५ हजार ९४५ शेतकऱ्यांना ३४० कोटी ३३ लाख वितरीत झाले आहे. दरम्यान, कर्जमाफी होऊनही आत्महत्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबाचे सर्वेक्षण केले आहे. आतापर्यंत जिल्हा प्रशासन १०४ कुटूंबापर्यंत पोहचले असून यामध्ये शिक्षण, आरोग्य या दोन विषयांवर अभ्यास करण्यात आला. २०१८ मध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, यासाठी त्यांना समुपदेशन करण्यात येणार असून त्यासाठी स्वतंत्र मदतवाहिनी सुरू करत व्यापक स्वरूपात नव्या उपक्रमाची आखणी करण्यात येणार आहे.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nजलयुक्त शिवार अभियानात राज्यात जिल्हा अव्वल असून चांदवड तालुक्याला राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. मार्च २०१८ अखेर २०१ गावात ४४३९ कामे पूर्ण करण्याचा मानस आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत मार्च अखेर जिल्हा पूर्णपणे हागणदारीमुक्त करण्याचे प्रयत्न सुरू असून त्यासाठी स्वच्छता हीच सेवा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. नाशिक, त्र्यंबकेश्वर, मालेगाव येथे विशेष स्वच्छता मोहीम सुरू आहे. शहराच्या विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने उद्योजकांना स्व मालकीच्या शेतीवर उद्योग उभारणीसाठी लागणाऱ्या संबंधित विभागाच्या परवानग्या जागेवरच देण्यात येत आहे. या अंतर्गत ३६ उद्योजकांनी या योजनेचा लाभ घेतला. तसेच उडान योजनेंतर्गत औद्योगिक विकास आणि पर्यटनाच्या दृष्टीने खासगी विमान सेवेतील आसनक्षमता वाढविण्यात येणार आहे. नुकताच पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या जनता दरबारात ३६५ पैकी १२५ प्रकरणांचा निपटारा झाला असून ९० प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत. भूसंपादन प्रकरणाचा लोक न्यायालयाद्वारे निपटारा असे विविध उपक्रम हाती घेतले असल्याचे राधाकृष्णन यांनी सांगितले.\nमातृत्व अ‍ॅपचा आसाममध्ये अभ्यास\nनाशिक येथील युवकांनी निर्मिलेल्या ‘मातृत्व अ‍ॅप’ मुळे अंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात माता मृत्यूचा दर कमी झाला. अ‍ॅप निर्मितीसाठी जिल्हा प्रशासनाने सहकार्य तसेच मार्गदर्शन केले. या अ‍ॅपचा अभ्यास आसाम राज्यात होणार असून त्यासाठी त्या मुलांना निमंत्रित करण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या यशस्वीतेमुळे संपूर्ण जिल्ह्य़ात आरोग्य विभाग हे अ‍ॅप वापरणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://nmk.co.in/s/raje-academy-sangli-2/4655/", "date_download": "2018-04-24T02:42:19Z", "digest": "sha1:LLVVCDKDEROABA4ZTSXCJWHJIZL563RC", "length": 6509, "nlines": 113, "source_domain": "nmk.co.in", "title": "दहावी पास/ आय.टी.आय.पास उमेदवारांसाठी रेल्वे महाभरती फास्टट्रक बॅच उपलब्ध - NMK", "raw_content": "\nदहावी पास/ आय.टी.आय.पास उमेदवारांसाठी रेल्वे महाभरती फास्टट्रक बॅच उपलब्ध\nदहावी पास/ आय.टी.आय.पास उमेदवारांसाठी रेल्वे महाभरती फास्टट्रक बॅच उपलब्ध\nसरकारी नोकरीची १००% हमी देणाऱ्या महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या सांगली येथील राजे अकॅडमीत पोलीस भरती/ सैन्य भरतीसाठी फिझीकल व लेखी परीक्षेची १००% तयारी व रेल्वे भरती- २०१८ साठी निवासी प्रशिक्षण वर्ग उपलब्ध असून आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी ‘राजे करियर अकॅडमी, निवृत्ती-प्रसाद, सिव्हिल हॉस्पिटलच्या पाठीमागे, सांगली, मो. ८४८२८९०३९५, ९८५००४५०४४, ८८५५८५७८५८, ९४२३३१५०४४ येथे संपर्क साधावा. कमवा आणि शिका योजने अंतर्गत सुद्धा प्रवेश सुरु आहेत. (जाहिरात)\nकेंद्रीय विद्यालय संघटन यांच्या आस्थापनेवर ‘शिक्षक’ पदांच्या एकूण ५१९३ जागा\nमुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ‘शिपाई’ पदांच्या एकूण १३६ जागा\nकर सहाय्यक/ लिपिक-टंकलेखक/ जि.प.सरळसेवा/ तलाठी स्पेशल बॅच उपलब्ध\nपुणे येथे ४५०० रुपये प्रति महिना दरात सेल्फस्टडीच्या सर्व निवासी सुविधा उपलब्ध\nनांदेड व लातुर येथे द युनिक अकॅडमीच्या नवीन शाखा लवकरच सुरु होत आहेत\nभारतीय आयुर्विमा महामंडळाच्या बीड शाखेत विमा प्रतिनिधीच्या एकूण १११ जागा\nनवीन जाहिराती / घोषणा . . .\nस्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदांच्या २००० जागा\nकर सहाय्यक/ लिपिक-टंकलेखक/ जि.प.सरळसेवा/ तलाठी स्पेशल बॅच उपलब्ध\nलक्ष्यवेध . . .\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१८ मधील स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक उपलब्ध\nपरिस्थितीमुळे वॉचमनची नोकरी केलेला ‘मंजूर दार’ यंदाच्या IPL स्पर्धेत खेळणार\nप्रवेशपत्र . . .\nवैद्यकीय शिक्षण व संशोधन अधिपरिचारिका (नर्स) परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nसंयुक्त प्रवेश (मुख्य) परीक्षा ‘JEE-Main-2018’ प्रवेशपत्र\nनिकाल . . .\nपोलीस भरती-२०१८ मैदानी चाचणी/ लेखी परीक्षा निकाल\nशिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (सीईटी) परीक्षा-२०१७ निकाल\nमागोवा . . .\nमुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ‘शिपाई’ पदांच्या एकूण १३६ जागा\nकेंद्रीय विद्यालय संघटन यांच्या आस्थापनेवर ‘शिक्षक’ पदांच्या एकूण ५१९३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://tyaa-kavitaa.blogspot.com/2011/07/blog-post_6024.html", "date_download": "2018-04-24T03:12:56Z", "digest": "sha1:R3VHMFPU2TIUSWONSXI2OLAFSPZBLXQO", "length": 6736, "nlines": 109, "source_domain": "tyaa-kavitaa.blogspot.com", "title": "’त्या’ कविता: दो मासूम खुदा - गुलझार", "raw_content": "\nनिखळ, ख-याखु-या कविता पूर्ण समजायच्याही कितीतरी आधी आपल्याशी संवाद साधतात\nदो मासूम खुदा - गुलझार\nशिमला के सफ़र का एक मंज़र :\nसर्दी थी और कोहरा था\nऔर सुबह की बस आधी आँख खुली थी,\nआधी नींद में थी\nशिमला से जब नीचे आते\nएक पहाड़ी के कोने में\nबस्ते जितनी बस्ती थी इक\nबटवे जितना मंदिर था\nसाथ लगी मस्जिद, वो भी लॉकिट जितनी\nनींद भरी दो बाहों\nजैसे मस्जिद के मीनार गले में मन्दिर के,\nदो मासूम खुदा सोए थे\nएक बूढ़े झरने के नीचे\nया ब्लॉगवरील कविता कॉपी-पेस्ट करता येणार नाहीत.\nआपणांस या कविता विनासायास, कुठलेही कष्ट न घेता आंतरजालावर एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याच्या बदल्यात आपण किमान कवितांच्या बाबतीत तरी कॉपी-पेस्टची अंगवळणी पडलेली सवय बाजूला ठेवावी असे संग्राहकाला वाटते.\nकविता सरसकट कॉपी-पेस्ट करणं टाळा.\nसुमारे साडे-तीनशेच्यावर कविता टा‌ईप करताना संग्राहकाने इन्व्हेस्ट केलेला वेळ, श्रम याचसाठी आहेत की तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा.\nकाही शंका असल्यास कमेंट लिहा, प्रश्न विचारा- त्यांची उत्तरं देण्याचा यथाशक्ती, यथामती प्रयत्न केला जा‌ईल.\nएखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, टा‌ईप करा. कवितेचं ते खरंखुरं हस्तांतरण असेल.\nकॉपी-पेस्ट्चा शॉर्टकट चोखाळू नये.\nआपण रसिक आहात, आपल्याकडून हे अपेक्षित नाही.\nअरविंद वामन कुलकर्णी (1)\nगजानन माधव मुक्तिबोध (1)\nभिलोरी बोलीतील कविता (3)\nमलिका अमर शेख (6)\nवि. दा. सावरकर (1)\nशमशेर बहादूर सिंग (2)\nश्री. कृ. कोल्हटकर (1)\nहरिवंश राय बच्चन (1)\nएक बार वक्त से, लम्हा गिरा कहीं\nवहॉं दास्तां मिली, लम्हा कहीं नहीं\nहे लम्हें वेचून जपण्याकरताच मी लिहिते, लिहीत राहीन.\n’त्या’ कवितांचा संग्रह करण्यातून संग्राहकाला कोणताही आर्थिक लाभ नाही. संग्राहक आर्थिक लाभाकरिता या कवितांचा वापर करत नाही; आणि, तसे करण्यास कोणालाही प्रोत्साहन देत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://dainikaikya.com/SearchNews.aspx?tag=lo4", "date_download": "2018-04-24T02:28:33Z", "digest": "sha1:6SWWVD6ADCXEESMFFH4JB5347M6VPYD2", "length": 10854, "nlines": 40, "source_domain": "dainikaikya.com", "title": "Dainik Aikya", "raw_content": "छोट्या जाहिराती | ई-पेपर | मागोवा | आपला अभिप्राय | Download Font | लॉग-इन | लोग आउट\nकारीच्या युवकाचा कोचीन येथे बुडून मृत्यू\n5सातारा, दि. 19 : मित्राच्या ट्रकमधून कोचीन येथे दुचाकी वाहने पोहोचवण्यासाठी गेलेल्या कारीच्या युवकाचा तेथील कॅनॉलमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. दरम्यान, या प्रकरणी त्याच्या मित्राला पोलिसांनी अटक केली आहे. राहुल अंकुश जीमन (वय 21, रा. जीमनवाडी, कारी, ता. सातारा) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी, कारी येथील राहुल जीमन हा गजवडी येथील मित्रासोबत दि. 13 रोजी सकाळी सातारा येथून दुचाकी वाहने पोहोचवण्यासाठी ट्रकमधून कोचीन येथे गेला होता. तेथे सोमवारी (दि. 16) रोजी तो एका कॅनॉलमध्ये पोहण्यासाठी उतरला. त्यावेळी राहुलने मद्यपान केले होते. त्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला. दरम्यान, कोचीन पोलिसांनी त्याच्यासोबत असलेल्या मित्राला अटक केली असून ट्रकही जप्त केला आहे.\nग्रेड सेपरेटरच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल\nएकेरी वाहतूकही शिथिल करण्याचे आदेश 5सातारा, दि.13 : सातारा शहरातील पोवई नाका येथे ग्रेड सेपरेटरचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. शहरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी एस. टी. बसेस, अवजड वाहनांना आणि इतर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी हा रस्ता बंद होणे आवश्यक असल्याने पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 34 अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारान्वये दि. 13 एप्रिलपासून पुढील आदेश होईपर्यंत या मार्गावरील वाहतूक खालील पर्यायी मार्गाने वळवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे सातारा शहरातील मोती चौक ते शाहू चौक तसेच मोती चौक ते पोलीस मुख्यालय मार्गे पोवई नाका एकेरी वाहतूक व्यवस्था पुढील आदेशापर्यंत शिथिल करण्यात येत आहे. एस.टी. बसेस व अवजड वाहनांना दैनंदिन वाहतुकीस पर्यायी असणारा मार्ग पुढीलप्रमाणे- एस.टी. स्टँड परिसरातून कोल्हापूर-रहिमतपूर-सांगली-कोरेगाव-विटाकडे जाणार्‍या एस. टी. बसेस, जड-अवजड वाहने बस स्टँड भूविकास बँक-जुना आर.टी.ओ. चौक -वाढे फाटा मार्गे जातील. एस. टी.\nअपघातातील अनोळखी व्यक्तीचा मृत्यू\n5सातारा, दि. 9 : लोणंद-सातारा रस्त्यावर शिवथर, ता. सातारा गावच्या हद्दीत इंगवले वस्तीजवळ शनिवारी (दि. 7) दुपारी 4.30 वाजता झालेल्या अपघातात एक अनोळखी पुरुष गंभीर जखमी झाला होता. त्याचा उपचारादरम्यान सातारा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. याबाबत माहिती असल्यास सातारा तालुका पोलीस ठाण्यातील कर्मचारी मोरे (मो. 8805009477) यांच्याशी संपर्क साधावा.\nपाण्याच्या बादलीत बुडाल्याने बालक अत्यवस्थ\n5सातारा, दि. 6 : येथील देशमुख कॉलनीतील एका घरात खेळत असताना पाण्याच्या बादलीत बुडाल्याने राजवीर लालूराम डांगी (वय दीड वर्ष) हे बालक अत्यवस्थ झाले असून त्याच्यावर क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत माहिती अशी, देशमुख कॉलनीत राहणार्‍या डांगी यांचा दीड वर्षाचा मुलगा राजवीर हा गुरुवारी दुपारी घरात खेळता खेळता पाण्याने भरलेल्या बादलीजवळ गेला. तोल जाऊन तो बादलीत पडल्याने त्याच्या नाकातोंडात पाणी गेले. तो पाण्यात पडल्याचे लक्षात येताच आईने बाहेर काढत त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.\nदोन वेगवेगळ्या अपघातात एक बालिका, एक युवक ठार\n5सातारा, दि. 5 : नेले आणि शेंद्रे अशा दोन ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार झाले आहेत. नेले येथे झालेल्या अपघातात जान्हवी संतोष धोत्रे (वय 6, रा. नेले) ही बालिका ठार झाली असून शेंद्रे येथे झालेल्या अपघातात विकी महेंद्र वाघमारे (रा. भक्तवडी, ता. कोरेगाव) या युवकाचा मृत्यू झाला. याबाबत अधिक माहिती अशी, नेले येथे जान्हवी संतोष धोत्रे ही बालिका कुटुंबीयांसमवेत राहण्यास होती. बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गावातील बसस्टॉपजवळ तिला किडगाव येथून वर्येकडे निघालेल्या टेम्पोने जोरदार धडक दिली. या धडकेत ती गंभीर जखमी झाली. अपघातानंतर टेम्पोसह चालकाने त्या ठिकाणाहून पळ काढला. बालिकेस ठोकरुन पळालेल्या टेम्पोचा पाठलाग ग्रामस्थांनी करत तो अडवला. ग्रामस्थांनी टेम्पोतील चालकास बाहेर ओढून चोप देत टेम्पोची तोडफोड केली. दरम्यान काही ग्रामस्थांनी जखमी धोत्रे हिला उपचारासाठी क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारास दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे. टेम्पोचालक विशाल रामचंद्र लोहार (रा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/3312", "date_download": "2018-04-24T03:14:15Z", "digest": "sha1:AMILWYF6VY3ZEDQVBPWEF2O3O2DZOSCA", "length": 16368, "nlines": 64, "source_domain": "mr.upakram.org", "title": "इट्स दी इकॉनॉमी.... | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\n१९९२ सालच्या अमेरीकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकात राष्ट्रीय पातळीवर अननुभवी असलेल्या बिल क्लिंटनला तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच बुश यांच्याशी सामना देयचा होता. बुश स्वतः कधीकाळी सीआयएचे प्रमुख होते, चीनमधे राजदूत होते, रेगनच्या काळात उपाध्यक्ष होते आणि नंतर ८८ ते ९२ च्या कालासाठी राष्ट्राध्यक्ष होते. याच काळात कम्युनिझम कोसळला, सद्दामला कुवेतमधून माघार घ्यावी लागली इत्यादी इत्यादी... थोडक्यात क्लिंटनसाठी ही निवडणूक सोपी नव्हती. (त्यात त्यांच्या गव्हर्नरम्हणून काही भानगडी बाहेर येत होत्याच\nतरी देखील एक गोष्ट होती ज्यामधे राजकारण्यांनी लक्ष दिले नव्हते. ते म्हणजे \"राष्ट्राचे अर्थकारण\" आणि त्यात भरडली जाणारी जनता. बाहेर मुर्दुमकी गाजवली की घरात काही चालेल असा काहीसा रिपब्लीकन आव बुश यांचा होता. अशा आविर्भावाला क्लिंटनच्या निवडणूक मोहीमेत एक घोषणा दिली गेली: (परराष्ट्र धोरण, युद्ध जिंकणे, वगैरे गेले चुलीत) \"इट्स दी इकॉनॉमी स्टूपिड) \"इट्स दी इकॉनॉमी स्टूपिड\" या एका वाक्याने कळीचा मुद्दा वर आला आणि त्याचा पुरेपूर म्हणणार नाही पण काही अंशी का होईना परीणाम होऊन सत्तांतर झाले, क्लिंटन राष्ट्राध्यक्ष झाले... त्यांच्या काळात इकॉनॉमी आणि नोकर्‍या या अनेक कारणाने वाढत गेल्या हा आणि ती समृद्धी नंतरच्या काळात इतिहासजमा झाली हा देखील इतिहास आहे. ओबामा निवडून येण्यासाठी त्याचे व्यक्तीमत्व, निवडणूक संघटन कौशल्याप्रमाणेच घसरगुंडीवरील अर्थकारण हे देखील कारणीभूत होतेच...\nभारताच्या बाबतीत आपण पहायचे ठरवले तर भले निवडणुकीतले गोंधळ, जातकारण, धर्मकारण, निधर्मकारण वगैरे कितीही वापरायचे ठरवले तरी मुक्त अर्थव्यवस्थेबरोबरच \"इट्स दी इकॉनॉमी स्टूपिड\" हे वाक्य अनेकदा आणि अधिकाधिक खरे ठरत असल्याचे दिसत आहे. ज्या रावसरकारने मुक्तार्थव्यवस्था आणली त्यांना देखील बाहेर पडावे लागले... नंतर \"तिसर्‍या युतीस\" अर्थकारण आणि राजकारण दोन्ही समजत नसल्याने मारच खावा लागला. एनडीएच्या काळात नक्कीच अनेक प्रयत्न केले गेले आणि जगभर बदलत असलेल्या घडामोडींचा अर्थकारणासाठी फायदा घेण्याचा प्रयत्न केला गेला. पण तरी देखील बहुतांशी जनता ही काजळीने ग्रासली होती (अर्थात \"शायनिंग\" नव्हती)... परीणामी परत एकदा राज्यकर्त्यांना दिसून आले की \"इट्स दी इकॉनॉमी स्टूपिड\" हे वाक्य अनेकदा आणि अधिकाधिक खरे ठरत असल्याचे दिसत आहे. ज्या रावसरकारने मुक्तार्थव्यवस्था आणली त्यांना देखील बाहेर पडावे लागले... नंतर \"तिसर्‍या युतीस\" अर्थकारण आणि राजकारण दोन्ही समजत नसल्याने मारच खावा लागला. एनडीएच्या काळात नक्कीच अनेक प्रयत्न केले गेले आणि जगभर बदलत असलेल्या घडामोडींचा अर्थकारणासाठी फायदा घेण्याचा प्रयत्न केला गेला. पण तरी देखील बहुतांशी जनता ही काजळीने ग्रासली होती (अर्थात \"शायनिंग\" नव्हती)... परीणामी परत एकदा राज्यकर्त्यांना दिसून आले की \"इट्स दी इकॉनॉमी स्टूपिड\" तेच एका अर्थी उत्तरप्रदेशात दिसून आले.\nमधल्या काळात धर्माने ग्रासलेल्या मध्यपूर्वेत देखील तेच दिसू लागले आहे आणि ओबामाचे सगळे गूण हे अमेरीकन काँग्रेसच्या २०१० च्या निवडणूकीत उपयोगी पडू शकले नाहीत. कारण परतः \"इट्स दी इकॉनॉमी स्टूपिड\nआता, असे म्हणतात की भारतीयाचे सरासरी वय जवळपास २५आहे म्हणजे पोटापाण्याचा विचार करणे, तशी इकॉनॉमी तयार करणे अधिकच महत्वाचे आहे. पण जिथे चालू झाले अशा रशिया-चीनने काडीमोड घेतलेल्या पोथीनिष्ट तत्वज्ञानाला कवटाळून बसलेल्या बंगालीबाबूंना आज अखेर झटका बसलाच. कारण परत तेच, \"इट्स दी इकॉनॉमी स्टूपिड म्हणजे पोटापाण्याचा विचार करणे, तशी इकॉनॉमी तयार करणे अधिकच महत्वाचे आहे. पण जिथे चालू झाले अशा रशिया-चीनने काडीमोड घेतलेल्या पोथीनिष्ट तत्वज्ञानाला कवटाळून बसलेल्या बंगालीबाबूंना आज अखेर झटका बसलाच. कारण परत तेच, \"इट्स दी इकॉनॉमी स्टूपिड\" (अर्थात अजूनही काही अपवाद आहेत, जसे की तामिळनाडूचे रिव्हॉल्व्हींग डोअर\" (अर्थात अजूनही काही अपवाद आहेत, जसे की तामिळनाडूचे रिव्हॉल्व्हींग डोअर\nआता आशा करूया, हा संदेश ग्राम पंचायतीपासून ते लोकसभा/राज्यसभेच्या सर्वपक्षिय राजकारण्यांपर्यंत पोहचेल. नाहीतर निवडणु़का या कितीही \"मॅनेज\" करायचा प्रयत्न केला तरी शेवटी त्यांना एकच संदेश मिळू शकेल(आणि तरूणपिढी देईल अशी आशा): \"इट्स दी इकॉनॉमी स्टूपिड\nतृणमूल कोंग्रेस् विकासाचे राजकारण करील की लोकानुययाचे हे सांगता येत नाही. सिंगूर मधून टाटांना पळवून लावणार्‍या ममतादीदीच होत्या. शिवाय नक्शलवादाला उघड अणि खराखुरा,मनापासून विरोध करणे त्यांना शक्य होईल की काय ह्याचीही बंगाली मानसिकतेमुळे शंका वाटते.\nशिवाय नक्शलवादाला उघड अणि खराखुरा,मनापासून विरोध करणे त्यांना शक्य होईल की काय ह्याचीही बंगाली मानसिकतेमुळे शंका वाटते.\nसिंगूर आणि नंदीग्रामप्रमाणे ममतांना ह्या निवडणुकीत माओवाद्यांचा पाठिंबा होता हे जगजाहीरच आहे. म्हणजे एकाप्रकारे तृणमूल डाव्यांपेक्षाही अधिक डावा पक्ष झाला आहे. अधिग्रहणाच्या कायद्यावर त्या काय भूमिका घेतात आणि बंगालमधले किती बंद पडलेले हजारो उद्योगधंदे पुन्हा कधी सुरू होतात हे बघायला हवे.\nसिंगूर आणि नंदीग्रामप्रमाणे ममतांना ह्या निवडणुकीत माओवाद्यांचा पाठिंबा होता हे जगजाहीरच आहे.\nमला कल्पना नाही. मात्र तसे असले तरी आश्चर्य वाटणार नाही.\nअधिग्रहणाच्या कायद्यावर त्या काय भूमिका घेतात आणि बंगालमधले किती बंद पडलेले हजारो उद्योगधंदे पुन्हा कधी सुरू होतात हे बघायला हवे.\nअगदी खरे आहे. मात्र माझ्या म्हणण्याचा अर्थ ममताने इकॉनॉमिक दृष्टीकोन दाखवला वगैरे नसून जनतेला ती जनतेची निवडून दिलेल्यांकडून अपेक्षा आहे आणि जनतेच्या दृष्टीने आत्ता सत्तेत असलेले ते दाखवण्यात अपयशी ठरले आहेत. फरक इतकाच की आत्तापर्यंत मार्क्सवाद चालत होता, एका अर्थी अधुनिक अर्थनितीपेक्षा त्याला प्राधान्य होते. मात्र पोटापाण्याचा प्रश्न आला आणि त्याचे प्राधान्य गेले, असे म्हणणे आहे.\nनितिन थत्ते [14 May 2011 रोजी 05:01 वा.]\nइकॉनॉमीचं माहिती नाही पण उद्योगांना प्रोत्साहन देणारे अशी इमेज असलेले डाव्या सरकारातील चारही मंत्री पराभूत झाले आहेत असे दिसते.\nबंगालच्या जनतेला नक्की काय हवे आहे की बंगालची जनता पूर्णपणे इंडस्ट्रीविरोधी आहे की बंगालची जनता पूर्णपणे इंडस्ट्रीविरोधी आहे आणि इंडस्ट्रीविरोधाला सोडचिठ्ठी देणार्‍या डाव्यांना जनतेने धडा शिकवला आहे \n(टाटांना* सिंगूरमध्ये नेणार्‍या बुद्धदेवांना हरवून टाटांना हाकलणार्‍या ममता बॅनर्जींना विजयी केले आहे).\n*हे नाव तितकेसे महत्त्वाचे नाही. बहुचर्चित प्रकरण आहे म्हणून हे नाव लिहिले.\nएक पण महत्वाचा भाग\nबंगालच्या जनतेला नक्की काय हवे आहे की बंगालची जनता पूर्णपणे इंडस्ट्रीविरोधी आहे \nबंगालची जनता इंडस्ट्रीविरोधी नसावी पण त्यांना आज रोजगार हवा आहे. तो देण्यात अपयशी ठरण्याचे प्रमाण कम्युनिस्टांकडून वाढत गेले.\nटाटा एक ईंडस्ट्री आणत होते ज्याने इकॉनॉमी बदलू शकली असती. पण ते नंतर कधी होणार होतेआणि आत्तापर्यंत दिलेली आश्वासने म्हणजे बाताच होत्या हे जनता अनुभवत होती... त्या व्यतिरीक्त करत असताना शेतकर्‍यांशी कसे वागले गेले आहे, आणि एकूणच प्रकरण राजकीय वजन कसे वापरले गेले यात चूकच झाली असे वाटते.\nपश्चिम बंगाल निरीक्षण करण्याजोगे\nपश्चिम बंगालचे राजकारण आता निरीक्षण करण्याजोगे आहे.\nलोकशाही कार्यक्षम असण्याकरिता सत्तांतर शक्यतेच्या कोटीत असले तर बरे असते. काही दशकांपर्यंत पश्चिम बंगालात हे नव्हते. (उदाहरणार्थ केरळात सत्तांतरे होत असतात.) पण तेवढेच पुरे असते असे वाटत नाही. तमिळ नाडूमध्येही \"विनर टेक ऑल\" अशी हेलकावणारी सत्तांतरे द्रमुक आणि अद्रमुक यांच्यात आलटूनपालटून होत असतात.\nअर्थकारणाबाबत धोरणे ही निवडणुकींसाठी महत्त्वाची असतात. लेखाशी सहमत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-cricket/lodha-committee-and-supreme-court-slaps-bcci-13363", "date_download": "2018-04-24T03:09:04Z", "digest": "sha1:THGL3PZZJFDQAOOJQODKVDQ2XDSLO2ZP", "length": 19130, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Lodha Committee and Supreme court slaps BCCI क्रिकेटची उडाली विकेट! (अग्रलेख) | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 8 ऑक्टोबर 2016\nक्रिकेट हा तर आपला जवळपास राष्ट्रधर्मच त्यामुळे या सदाबहार खेळाचे सूत्रधार हेदेखील आपोआपच राष्ट्रपुरुष ठरू लागतात. दुर्दैवाची बाब म्हणजे कालांतराने ते स्वत:लाही राष्ट्रपुरुष मानू लागतात. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सध्या अवलंबलेले मुजोरीचे राजकारण हे त्याचेच द्योतक ठरावे.\nखेळांच्या प्रशासनाच्या दोऱ्या हातात राखता आल्या तरी बरेच ‘खेळ‘ करता येतात, हे आपल्या देशातले शंभर नंबरी सत्य आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ हे त्याचे सध्याच्या काळातील उत्तम उदाहरण.\nखुर्चीचा खेळ आणि खेळाची खुर्ची यांचे आपल्या देशात फार मोठे सख्य आहे. खेळात राजकारण असू नये, हे सुभाषित म्हणून ठीक आहे; परंतु, व्यवहार्य मात्र नाही, असे मानणाऱ्यांची मोठी जमात आपल्या या जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत मौजूद आहे आणि जगातले सर्वात श्रीमंत मानले जाणारे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ही तर असल्या मंडळींसाठी अनेक वर्षे हक्‍काची जागा आहे. खेळांच्या मैदानात पराक्रम गाजविता नाही आला तरी फारसे काही बिघडत नाही. खेळांच्या प्रशासनाच्या दोऱ्या हातात राखता आल्या तरी बरेच ‘खेळ‘ करता येतात, हे आपल्या देशातले शंभर नंबरी सत्य आहे.\nक्रिकेट हा तर आपला जवळपास राष्ट्रधर्मच त्यामुळे या सदाबहार खेळाचे सूत्रधार हेदेखील आपोआपच राष्ट्रपुरुष ठरू लागतात. दुर्दैवाची बाब म्हणजे कालांतराने ते स्वत:लाही राष्ट्रपुरुष मानू लागतात. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सध्या अवलंबलेले मुजोरीचे राजकारण हे त्याचेच द्योतक ठरावे. कोट्यवधींची उलाढाल करणाऱ्या या सर्वात श्रीमंत क्रीडा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी ‘हम नहीं सुधरेंगे‘ हाच पवित्रा कायम राखला असून, थेट सर्वोच्च न्यायालयालाच धुडकावून लावण्याचा उद्योग केला आहे. क्रिकेटच्या कारभारात सुसूत्रता आणि पारदर्शकता आणायला हवी, या हेतूने सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी न्या. आर. एम. लोढा यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमली. या समितीने केलेल्या शिफारशी अमलात आणणे मंडळाला बंधनकारक होते. पण त्यातल्या एकाही शिफारशीकडे मंडळाच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांनी ढुंकूनही पाहिले नाही. अखेर लोढा समितीच्या शिफारशी विनाअट आणि विनाविलंब अमलात आणू, असे प्रतिज्ञापत्र न्यायालयाने मंडळाकडे मागितले. त्यासाठी शुक्रवारची मुदतही दिली होती. परंतु, तसे प्रतिज्ञापत्र देण्यास मंडळाने चक्‍क असमर्थता दर्शवली असून, उलटपक्षी या शिफारशी अन्याय्य आणि अव्यवहार्य असल्याची भूमिका घेतली. मंडळाने आपापल्या धार्जिण्या राज्य नियामक मंडळांना वाटलेला कोट्यवधींचा निधी रोखण्यासंबंधी लोढा समितीने पावले उचलली, तेव्हा सारेच प्रकरण पेटले. अर्थात न्यायालयाने मंडळाच्या या मुजोरपणाची गंभीर दखल घेतली असून, मंडळाला धडा शिकवण्याचे ठरवले आहे. मंडळाच्या अधिकाऱ्यांना घरी पाठवून जाणकार प्रशासक नेमण्यावाचून दुसरा पर्यायच उरलेला नाही, असे एकंदरित दिसते. ‘मंडळाचा शिरजोरपणा बिलकुल सहन केला जाणार नाही,‘ असा इशारा न्यायालयाने गुरुवारीच दिला होता...हा साराच प्रकार कोठल्याही कायदाप्रेमी सुजाण नागरिकाला बुचकळ्यात टाकणारा वाटेल. सर्वोच्च न्यायालयालाही धुडकावणारी ही मुजोरी येते तरी कोठून असा प्रश्‍नही पडू शकेल.\nयाचे उत्तर अर्थातच मंडळाच्या कोट्यानुकोटीच्या गलेलठ्ठ तिजोरीत आणि दामदुपटीने यश पदरात टाकणाऱ्या त्या मंडळाच्या अनमोल खुर्चीत दडलेले आहे. क्रिकेट नियामक मंडळावर राजकारण्यांचे वर्चस्व असू नये, क्रिकेट ‘कळणाऱ्यां‘नाच क्रिकेटचे प्रशासन करू द्यावे, अशी लोढा समितीची प्रमुख शिफारस होती. अर्थात तर्कदृष्ट्या ही शिफारस योग्यच असली, तरी ही शिफारस क्रिकेट मंडळालाच काय, कुठल्याच खेळाच्या नियामक मंडळाला परवडणारी नाही. लोकप्रियतेच्या प्रकाशझोतात राहण्याचा राजमार्ग म्हणून राजकारण्यांना खेळांच्या कारभारात लुडबूड करायला आवडते हे खरे असले, तरी सरकारी मंजुऱ्या-परवानग्या, निधींची वळवावळव यासाठी पुढाऱ्यांचा वावरही खेळांच्या संघटनांना उपकारक ठरत असतो. उदाहरणार्थ, अनुराग ठाकूर हे सध्या क्रिकेट मंडळाचे कर्तुमअकर्तुम सूत्रधार नसते, तर ‘टी 20‘ चा जलसा खेळविण्यासाठी अमेरिकेचा व्हिसा झटपट मिळवणेदेखील क्रिकेटपटूंना दुरापास्त गेले असते राजकीय लागेबांधे राहिले नसते तर ‘आयपीएल‘चा गल्लाभरू जुलूसही मंडळाला शक्‍य झाला नसता.\nलोढा समितीच्या दुसऱ्या महत्त्वाच्या शिफारशीचा अंमल झाला, तर देशातले निम्मे क्रिकेट पदाधिकारी घरी जातील, अशी परिस्थिती आहे. वय वर्षे 70 च्या वरील पदाधिकारी नकोत, अशी ही शिफारस पुढाऱ्यांच्या मुळावरच येणारी याखेरीज पैशाच्या व्यवहारात पारदर्शकता आणणाऱ्या काही ‘अडचणी‘च्या शिफारशीही लोढा समितीने केल्या आहेत. थोडक्‍यात, लोढा समितीने जणू काही सांबाच्या पिंडीवर बसलेल्या वृश्‍चिकालाच पाहून चप्पल उगारल्याचे चित्र निर्माण झाले. एकंदरीत अनुराग ठाकूर आणि कंपनीला लोढा शिफारशी सरसकट स्वीकारायच्या की सरळ घरी जायचे, हा निर्णय घ्यावा लागणार आहे. तसा तो त्यांनी नाही घेतला तर कार्य सिद्धीस नेण्यास सर्वोच्च न्यायालय समर्थ आहेच\nनेते ‘ए.सी.’मध्ये, कार्यकर्ते जेलमध्ये\nकोल्हापूर - पाचगावच्या राजकीय वर्चस्वातून २०१३ मध्ये झालेल्या दोन्ही खुनांचा निकाल जाहीर झाला. अशोक पाटील आणि धनाजी गाडगीळ यांच्या खुनातील अकरा...\nरस्ते अपघातात 12 हजार जणांचा मृत्यू\nमुंबई - राज्यात एकूण 743 अपघातग्रस्त ठिकाणे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निश्‍चित करण्यात...\nअधिकारांचा मोह सरकारला सुटेना\nपंचायतराज संस्थांच्या कारभारात आमूलाग्र बदल घडविणारी ७३ वी घटनादुरुस्ती २४ एप्रिल १९९३ पासून अमलात आली. त्यास आज २५ वर्षे पूर्ण होत आहेत....\nराज्यात राबवणार 'एक ई-चलन उपक्रम'\nमुंबई - वाहतुकीला शिस्त लागावी आणि पारदर्शक कारभारासाठी आता राज्यात \"एक राज्य-एक ई-चलन' हा उपक्रम...\nकल्याण पूर्व मधील स्कायवॉक रखडला; नागरिक हैराण\nकल्याण - कल्याण पूर्व मधील रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या दुसऱ्या टप्यातील सिद्धार्थ नगर ते गणपती चौकातील स्कायवॉकचे काम रखंडल्याने नागरीकांना अनेक अडथळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/question-reservations-again-quite-dhangar-25385", "date_download": "2018-04-24T03:29:26Z", "digest": "sha1:PY6A6GMJUJAZQV2R5GD4MA4FMGXZVHFR", "length": 19057, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "The question of reservations again quite Dhangar धनगर आरक्षणाचा प्रश्‍न पुन्हा पेटण्याची शक्‍यता | eSakal", "raw_content": "\nधनगर आरक्षणाचा प्रश्‍न पुन्हा पेटण्याची शक्‍यता\nराजाराम ल. कानतोडे, सोलापूर\nमंगळवार, 10 जानेवारी 2017\nसोलापुरात झालेल्या पहिल्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनात या जमातीची वैचारिक भूक अधोरेखित झाली. उत्साहाने ओथंबून वाहणाऱ्या या संमेलनातील सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय परिस्थितीवर झालेली चर्चा आत्मभान देणारी ठरली. प्रत्येक सत्रात आरक्षणाचा मुद्दा गाजत राहिला. कार्यकर्ते, साहित्यिक यांनी या संमेलनातून आरक्षणाचा प्रश्‍न पुन्हा पेटविण्याचा प्रयत्न केल्याचे जाणवले.\nसोलापुरात झालेल्या पहिल्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनात या जमातीची वैचारिक भूक अधोरेखित झाली. उत्साहाने ओथंबून वाहणाऱ्या या संमेलनातील सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय परिस्थितीवर झालेली चर्चा आत्मभान देणारी ठरली. प्रत्येक सत्रात आरक्षणाचा मुद्दा गाजत राहिला. कार्यकर्ते, साहित्यिक यांनी या संमेलनातून आरक्षणाचा प्रश्‍न पुन्हा पेटविण्याचा प्रयत्न केल्याचे जाणवले.\nआदिवासी धनगर साहित्य संमेलनाला मुंबई, पुणे, मराठवाडा, विदर्भ, खानदेशसह सगळ्या भागांतून जागरूक असणारा वर्ग उपस्थित होता. राज्यभरातून आलेल्या प्रतिनिधींनी सभागृह भरले, तरी स्थानिकांचा प्रतिसाद पुरेसा नव्हता. त्यांच्या राहण्याची, जेवणाची व्यवस्था नेटकी केली होती. पण त्यापेक्षाही महत्त्वाचे दोन दिवस सलग राज्यभरातून आलेली मंडळी दिवसभर बसून ऐकण्यासाठी आसुसलेली दिसली. सगळ्या समाजातील वक्‍त्यांना स्थान, हे या संमेलनाचे वेगळेपण होते. पण अनेक वक्‍त्यांनी संमेलनाकडे पाठ फिरविली. मूळ प्रवाहात पुरेसे स्थान मिळत नसल्यामुळे हे संमेलन घ्यायला हवे, यासाठी गेले सहा महिने डॉ. अभिमन्यू टकले झटत होते. त्यांना स्वागताध्यक्ष जयसिंगतात्या शेंडगे, उद्योजक छगनशेठ पाटील, डॉ. विष्णुपंत गावडे, अमोल पांढरे अशा मंडळींनी साथ दिली. त्यातून हे संमेलन आकाराला आले. अनेक चांगल्या गोष्टी घडून आल्या तरी प्रत्यक्ष व्यासपीठावरील नियोजनाच्या पातळीवर आणखी नेटकेपणा हवा होता, असा सूर अनेकांनी व्यक्त केला. लांबलेले सत्कार, स्थानिकांचा कमी प्रतिसाद आणि राजकीय चर्चेतही या समाजाची वैचारिक भूक या संमेलनातून समोर आली.\nसंमेलनाध्यक्ष संजय सोनवणी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात समाजाच्या सांस्कृतिक संचिताचा मागोवा घेतला. सातवाहन, चंद्रगुप्त मौर्य इथपासून होळकर घराण्यापर्यंत इतिहास मांडत स्वातंत्र्योत्तर काळात नागरी जीवनापासून तुटलेल्या या जमातीच्या पीछेहाटीवर मंथन करीत अभिव्यक्तीची नवी शैली विकसित करण्याचा संकल्प सोडला. छत्रपती महाराज तुकोजी होळकर आणि इंग्रजांशी झुंज देणाऱ्या आद्य स्वातंत्र्यसेनानी भीमाबाई होळकर यांच्याविषयी त्यांनी मांडलेली माहिती अनेकांना नवी होती.\nधनगर समाजाची लोकसंख्या राज्यात सव्वाकोटी आहे, तर त्या प्रमाणात समाजाचे किमान 25 ते 30 आमदार विधानसभेत हवेत, असा मुद्दा अनेक वक्‍त्यांनी मांडला. आता केवळ दोन्ही सभागृहांत समाजाचे पाच-सात आमदार आहेत. आरक्षणाच्या मुद्‌द्‌यांवर सगळीकडे दिसणारी राजकीय जुगलबंदी या संमेलनात अनुभवास आली. उद्‌घाटनाच्या सत्रात माजी मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अण्णासाहेब डांगे यांनी मुख्यमंत्र्यांनी तातडीने आरक्षण द्यावे; अन्यथा मराठा आणि मुस्लिम समाजासारखी आपल्या आरक्षणाची गत होईल, अशी भीती मांडली. त्यानंतर प्रत्येक सत्रात हा विषय येत गेला. समारोपाच्या सत्रात राज्याचे मंत्री राम शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजाला लोकसभा निवडणुकीत तीन सभांत आश्‍वासन दिले असल्याची आठवण करून दिली. आम्ही कॉंग्रेसइतका 60 वर्षांचा काळ मागणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. धनगर समाजामुळे राज्यात सत्तांतर झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याचे सांगत जर आरक्षण मिळाले नाही तर निवडणुका आहेतच, असा इशाराही त्यांनी दिला. हा आरक्षणाचा मुद्दा संमेलातील प्रत्येक सत्रात दुमदुमत राहिला.\nउशीर झाल्याने उद्योग आणि सरकारी योजनांविषयीचे पुण्याच्या गजेंद्रगडकर यांचे सत्र आटोपते घ्यावे लागले. समाजातील काही मान्यवरांना या प्रसंगी पुरस्कार देण्यात आले. तो कार्यक्रम खूप लांबला. यात समाजाचे ज्येष्ठ नेते आणि ज्यांनी 11 वेळा विधानसभेत निवडून येण्याचा विक्रम केला, त्या गणपतराव देशमुख यांच्या जीवनगौरव पुरस्काराचे वेगळेपण झाकोळले गेले. खासदार राजू शेट्टी, खासदार डॉ. विकास महात्मे, डॉ. यशपाल भिंगे, डॉ. जे. पी. बघेल, पत्रकार सचिन परब यांच्यासह अनेकांनी समाजाच्या प्रश्‍नांविषयी नेटकी मांडणी केली. संमेलनातील अनेक त्रुटी काढता येतील; पण तरीही समाज म्हणून धनगरांना येत असलेले आत्मभान एकूण सगळ्या समाजाच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे.\nपुढचे संमेलन लातुरात संमेलनात धनगर साहित्य परिषदेची घोषणा करण्यात आली. याशिवाय धनगर इतिहास परिषद स्थापन करून त्या माध्यमातून संशोधनासाठी पुढे येणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन देण्याचे जाहीर करण्यात आले. पुढचे संमेलन लातूरला घेण्याचे निमंत्रण मिळाले आहे.\nनेते ‘ए.सी.’मध्ये, कार्यकर्ते जेलमध्ये\nकोल्हापूर - पाचगावच्या राजकीय वर्चस्वातून २०१३ मध्ये झालेल्या दोन्ही खुनांचा निकाल जाहीर झाला. अशोक पाटील आणि धनाजी गाडगीळ यांच्या खुनातील अकरा...\nलग्नासाठी रुपयाचाही खर्च नाही\nपुणे - लग्नसोहळा म्हटलं की हजारो-लाखो रुपयांचा खर्च... मुलीचं लग्न त्यातही अधिक खर्चिक... लग्नासाठी घेतलेलं कर्ज फेडताना आई-वडिलांचे होणारे हाल......\nमाण काबीज करण्याचे राष्ट्रवादीचे मनसुबे\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माण, खटाव तालुक्‍यांतील जलसंधारणाच्या कामांना भेटी देऊन लोकसहभागाला प्रोत्साहन दिले. मात्र, माजी सनदी...\nसुनावणीला उपस्थित न राहण्याची राहुल यांना मुभा\nभिवंडी - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी काढलेल्या अनुद्‌गारप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल...\nमुंबई - चिनी इलेक्‍ट्रॉनिक उद्योगाला शह देण्यासाठी आता भारतानेही कंबर कसली असून नवे इलेक्‍ट्रॉनिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/marriage-card-bank-17146", "date_download": "2018-04-24T03:16:15Z", "digest": "sha1:2POZ64AQV6B2KQAVNDMHKM7WQ7RNXVWA", "length": 17185, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "marriage card in bank बॅंकांकडे आल्या शंभरावर लग्नपत्रिका! | eSakal", "raw_content": "\nबॅंकांकडे आल्या शंभरावर लग्नपत्रिका\nरविवार, 20 नोव्हेंबर 2016\nऔरंगाबाद - हजार-पाचशे रुपयांच्या नोटा बंद झाल्यापासून रोख रकमेची मोठ्या प्रमाणात चणचण बॅंकांना जाणवत आहे. दुसरीकडे रिझर्व्ह बॅंकेकडून दररोज नवनवे निर्देश दिले जाताहेत. लग्नासाठी अडीच लाख रुपये देण्यात येण्याचे फर्मान रिझर्व्ह बॅंकेने दिले; मात्र अद्याप बॅंकांना याबद्दल कुठलेही निर्देश नसल्याने लगीनघाई तूर्तास पुढे ढकलावी लागली.\nऔरंगाबाद - हजार-पाचशे रुपयांच्या नोटा बंद झाल्यापासून रोख रकमेची मोठ्या प्रमाणात चणचण बॅंकांना जाणवत आहे. दुसरीकडे रिझर्व्ह बॅंकेकडून दररोज नवनवे निर्देश दिले जाताहेत. लग्नासाठी अडीच लाख रुपये देण्यात येण्याचे फर्मान रिझर्व्ह बॅंकेने दिले; मात्र अद्याप बॅंकांना याबद्दल कुठलेही निर्देश नसल्याने लगीनघाई तूर्तास पुढे ढकलावी लागली.\nसध्या एटीएमद्वारे दोन, रोख 24 हजार, तर लग्नासाठी अडीच लाख रुपये दिले जातील, अशी घोषणा रिझर्व्ह बॅंकेने केली; परंतु लग्नासाठी अडीच लाख रुपये खातेधारकांना देण्यात यावे, याचे साधे पत्रसुद्धा बॅंकांना मिळालेले नाहीत. या निर्णयाने लगीनघाई सुरू असलेल्या कुटुंबांना दिलासा मिळाला. त्यामुळे शनिवारी (ता. 19) बॅंकांमध्ये अडीच लाख रुपये मिळविण्यासाठी रीघ लागली. औरंगाबादमधील राष्ट्रीयीकृत आणि खासगी बॅंकांमध्ये तब्बल शंभर ते 120 लग्नपत्रिका दाखल झाल्याचा अंदाज आहे. \"नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न' उक्‍तीचा तंतोतंत अनुभव लग्नघराला आला. वर-वधूंच्या कुटुंबीयांनी अडीच लाख रुपये घेण्यासाठी बॅंका गाठल्या. बॅंकांकडे अगोदरच रोख रकमेची टंचाई त्यात आरबीआयकडून निर्देशही प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे निराश होऊन वधू-वर पक्षाला परतीचा रस्ता धरावा लागला.\nबॅंक ऑफ महाराष्ट्रचे अधिकारी देविदास तुळजापूरकर म्हणाले, की लग्नासाठी अडीच लाख रुपये देण्यासंदर्भात कुठलाही आदेश प्राप्त झालेला नाही. त्याचबरोबर बॅंकांकडे रोख रकमेचा तुटवडा आहे. यामुळे शनिवारी तब्बल दोन तास बॅंक बंद ठेवावी लागली. हीच परिस्थिती बहुतांश बॅंकांमध्ये आहे. शनिवारी दहा लाख रुपयांत बॅंक चालवावी लागली. लग्नासाठी पैसे दिले असते तर चार जणांनाच ही रक्‍कम पुरली असती. त्यामुळे आरबीआयचे निर्देश आणि मुबलक रोख रक्‍कम मिळाल्यास पैसे देण्यास बॅंकांना काहीही हरकत नाही. आता पाचशे रुपयांच्या नव्या नोटेची प्रतीक्षा आहे.\nहजार-पाचशे रुपयांची नोट बदलल्यापासून आरबीआयतर्फे दररोज नियम दाखविले जात आहेत. त्यामुळे कधी, कोणता नियम येईल हे सांगता येत नाही. सर्वप्रथम नोटा बदलून घेण्याची मर्यादा चार, त्यानंतर साडेचार आणि आता दोन हजार रुपये करण्यात आली. त्यानंतर नोटा बदलल्यावर खातेधारकांच्या बोटावर शाई लावण्याचा नवा नियम. शनिवारी (ता. 19) ज्येष्ठ नागरिकांना नोटा बदलून देण्याचे निर्देश... आर्थिक टंचाईसह दररोज नवनव्या नियमांना बॅंक कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे बॅंकांतील अधिकारी-कर्मचारी नियम पाळताना हैराण होत आहेत.\nएसबीआयचे 208 एटीएम कार्यान्वित\nस्टेट बॅंक ऑफ इंडियाचे प्रशासकीय मुख्य व्यवस्थापक सुनील गोरख राम म्हणाले, की औरंगाबाद आणि जालन्यात एसबीआयचे एकूण 208 एटीएम आहेत. हे एटीएम अपग्रेड करण्याचे काम गेल्या चार दिवसांपासून युद्धपातळीवर सुरू होते. शनिवारी बहुतांश एटीएममध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा सर्व एटीएमवर उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.\nएसबीएचचे 54 एटीएम अपग्रेड\nएसबीएच स्टाफ असोसिएशनचे उपमहासचिव रवी धामणगावकर म्हणाले, की विभागातील एकूण 81 पैकी 60 एटीएम औरंगाबादमध्ये आहेत. यापैकी 54 एटीएम अपग्रेड करण्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित सर्व एटीएम सोमवारपर्यंत अपडेट होतील. त्यामुळे सर्व एटीएमवर लवकरच 2000 च्या नोटा मिळण्यास सुरवात होईल.\nसीएमएस कंपनीचे संतोष राजपूत म्हणाले, की आमच्या कंपनीकडे एसबीआय, एसबीएच, आयडीबीआय आणि डीसीबी या बॅंकांच्या एकूण 160 एटीएम मशीनचे काम आहे. हे सर्व एटीएम अपग्रेड करण्याचे काम पूर्ण झालेले आहे. साधारणत: एका दिवसाला एक तंत्रज्ञ दहा एटीएम अपडेट करतात. औरंगाबादमध्ये एटीएम, सीडीएमसंदर्भात काम करणाऱ्या सहा कंपन्या आहेत. त्यांचेही काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे लवकरच सर्व एटीएमवर 2000 रुपयांच्या नोटा उपलब्ध होतील.\nऊस बिलातून पाणीउपसा कराची वसुली\nकऱ्हाड - साखरेचे दर गडगडल्याने साखर कारखान्यांना एफआरपीची रक्कमही देणे मुश्‍कील बनले आहे. अनेक कारखान्यांनी पहिला हप्ताही दिलेला नाही. त्यामुळे...\nबीबीए विद्यार्थ्यांना हवी लेखापालाची संधी\nपुणे - महाराष्ट्र नगर परिषद सेवा लेखापरीक्षण आणि लेखासेवा या अंतर्गत लेखापाल आणि लेखापरीक्षक पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातील वाणिज्य...\nटंचाईग्रस्तांच्या संख्येत 59 गावांची भर\n76 ने वाढली टॅंकरची संख्या; 142 ने वाढले विहिरींचे अधिग्रहण औरंगाबाद - मागील आठवड्याच्या...\nरखरखतं ऊन अन्‌ उजाड माळरान\nमलवडी - संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळी तालुका म्हणून माणला ओळखले जाते. रखरखतं ऊन व ओसाड-उजाड माळरान असं भयावह चित्र या तालुक्‍यात उन्हाळ्यात सर्वत्र...\nकारभारणींमुळे शिक्षण, आरोग्य, पाण्याचे प्रश्‍न सुटले\nनाशिक - पंचायत राजदिनाचा रौप्यमहोत्सव साजरा होत असताना आजवरच्या ग्रामविकासाचे सिंहावलोकन केल्यास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.majhimarathi.com/qutubuddin-aibak-history-marathi/", "date_download": "2018-04-24T02:48:06Z", "digest": "sha1:UFZRBF3TJBUUQTCI2IYJMHIHYJAWE3RC", "length": 12053, "nlines": 85, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "कुतुबुद्दिन ऐबक यांचा इतिहास | Qutubuddin Aibak History In Marathi", "raw_content": "\nआदिवासी क्रांतीकारक बिरसा मूंडा | Birsa Munda History In Marathi\nबेसन शेव बनवायची विधी | Besan Sev Recipe\nबराक ओबामांचे नोबेल पुरस्कार स्विकारतांनाचे भाषण | Barack Obama Speech\nबदामचे गुणकारी फायदे | Benefits of Almonds\nस्वयंपाकासाठी काही खास टिप्स | Kitchen tips in Marathi\nपी.व्ही सिन्धू बॅडमिंटन खेळाडू | Badminton Player PV Sindhu\nसाक्षी मलिक एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू | Wrestler Sakshi Malik Biography\nपिझ्झा बनविण्याची रेसेपी | Pizza Recipe In Marathi\nकुतुबुद्दिन ऐबक / Qutubuddin Aibak हे मध्यकालीन भारताचे शासक होते.ते दिल्ली या जहागिरीचे शासक सुद्धा होते. ते गुलाम बक्ष यांच्या आधीचे सुलतान होते. ऐबक समुदाय मुळचे तुर्कस्थानचे.ते फक्त्त १२०६ ते १२१० पर्यंत चार वर्षे सुलतान होते.\nएका काझी ने कुतुबुद्दिन यांचे पालन पोषण केले.त्यांना उत्तम तिरंदाजी,तलवारबाजी,धार्मिक शिक्षण आणि घोडेस्वारी इत्यादींचे प्रशिक्षण दिले. त्यांच्या गुरूंच्या मृत्युनंतर गुरुपुत्राने त्यांना तेथील शासक मोहम्मद घौरी यास विकून टाकले. कुतुबुद्दिन याने आपल्या अंगगुणांच्या जोरावर मोहम्मद घौरी यांना आकर्षित केले. कुतुबुद्दिन त्यांचा चाहता बनला.\nमोहम्मद घौरी ने त्यांना मोठा मातब्बर सरदार बनविले. कुतुबुद्दिन ऐबकांनी उत्तर भारताच्या काही राज्यांवर आपला अधिकार गाजवला.मोहम्मद घौरींचे भारतात कारस्थान वाढवण्यात कुतुबुद्दिन ऐबकांचा मोठा सहभाग होता.त्यावर खुश होऊन मोहम्मद घौरीने मध्य भारतावर राज्य करण्याचा अधिकार दिला.\nअफगाणिस्तान प्रांतात आपल्या साम्राज्याचा विस्तार करीत भारतातील बरयाच भागांवर आपला कब्जा करून एक मजबूत व शक्तिशाली शासन म्हणून उदयास आला होता. त्याचा साम्राज्यविस्तार संपूर्ण अफगाणिस्तान,पाकिस्तान आणि उत्तर भारतातील काही राज्यांपर्यंत पसरला होता. आपल्या विलक्षण कामगिरीमुळे कुतुबुद्दिन ऐबकास खुश होऊन मोहम्मद घौरीने त्यास साल १२०६ मध्ये दिल्लीचा सुलतान ही पदवी बहाल केली.\nएका युद्धात मोहम्मद घौरीचे निधन झाल्यानंतर त्याने घोरीचे साम्राज्य सांभाळण्याचे भरगोस प्रयत्न केले परंतु कुतुबुद्दिन ऐबकास अपयश आले.\nमध्यंतरी दिल्लीचा सुलतान असताना कुतुबुद्दिन ऐबकांनी कुव्वत-उल-इस्लाम मस्जिद आणि कुतुबमिनार यांचे निर्माण करायला सुरुवात केली.परंतु या निर्माण कार्यांना ते स्वतःदेखत पूर्ण करू शकले नाही.हे निर्माण पृथ्वीराज चौहान यांनी बांधलेल्या मंदिरांना पूर्णपणे नष्ट करून त्या जागेवर केले जात होते.ह्या मंदिरांचे काही अवशेष आजही मशिदी बाहेर पाहायला मिळतात.ह्या निर्माण कार्याला शमसुद्दीन अल्तमश यांनी पूर्ण केले.\n१२१० मध्ये पोलो खेळत असताना घोड्यावरून पडून जबर मार बसून कुतुबुद्दिन ऐबक यांचा मृत्यू झाला.सध्याच्या पाकिस्तानातील लाहोर येथील अनारकली बाजाराजवळ त्यांना पुरवले गेले होते.नंतर त्यांचा पुतण्या शमसुद्दीन अल्तमश त्यांचा उत्तराधिकारी बनला.सर्व राज्यकारभार त्याच्या हाती आले. त्याने मामलुक उर्फ गुलाम साम्राज्य पुढे नेले.\nशमसुद्दीन अल्तमश यांनी दिल्लीमध्ये कुव्वत-उल-इस्लाम आणि कुतुबमिनार यांचे निर्माण पूर्ण केले.अजमेर येथे अढाई दिन झोपडी सुद्धा त्यांनी तयार करून घेतली.आपल्या काकाच्या आठवणीत अल्तमश याने कुतुबमिनारचे निर्माण कार्य पूर्ण केले.\nप्राचीन लेखांमधील उल्लेखानुसार कुतुबमिनार कुतुबुद्दिन ऐबकाच्या विजयाचे प्रतिक समजले जाते.\nलक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी कुतुबुद्दिन ऐबक बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्\nPlease :- आम्हाला आशा आहे की हा कुतुबुद्दिन ऐबक यांचा इतिहास | Qutubuddin Aibak History In Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुधा.\nनोट : Qutubuddin Aibak History – कुतुबुद्दिन ऐबक यांचा इतिहास या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.\nNext राष्ट्रकवी रामधारीसिंह दिनकर यांचे जीवनचरित्र | Ramdhari Singh Dinkar Biography in Marathi\nआदिवासी क्रांतीकारक बिरसा मूंडा | Birsa Munda History In Marathi\nमहाकालेश्वर ज्योतिर्लिंगचा इतिहास | Mahakaleshwar Temple History in Marathi\nSanchi Stupa – सांचीचा विहार महान स्तूपासाठी प्रसिध्द मानल्या जाते. भारताच्या मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यात …\nचविष्ट केळीपासून होणारे फायदे | Benefits of Banana In Marathi\nबराक ओबामांचे नोबेल पुरस्कार स्विकारतांनाचे भाषण | Barack Obama Speech\nप्रसिद्ध बास्केटबाल खेळाडू मायकल जार्डन | Michael Jordan Biography in Marathi\nदिव्यांचा सण दिवाळी बद्दल माहिती | Diwali Information In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.majhimarathi.com/sanchi-stupa-information-marathi/", "date_download": "2018-04-24T02:45:32Z", "digest": "sha1:MXLEW6OBUOG46PXTQPTWSF3O7BCOAVFR", "length": 14290, "nlines": 101, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "महान साची स्तूप चा इतिहास | Sanchi Stupa Information in Marathi", "raw_content": "\nआदिवासी क्रांतीकारक बिरसा मूंडा | Birsa Munda History In Marathi\nबेसन शेव बनवायची विधी | Besan Sev Recipe\nबराक ओबामांचे नोबेल पुरस्कार स्विकारतांनाचे भाषण | Barack Obama Speech\nबदामचे गुणकारी फायदे | Benefits of Almonds\nस्वयंपाकासाठी काही खास टिप्स | Kitchen tips in Marathi\nपी.व्ही सिन्धू बॅडमिंटन खेळाडू | Badminton Player PV Sindhu\nसाक्षी मलिक एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू | Wrestler Sakshi Malik Biography\nपिझ्झा बनविण्याची रेसेपी | Pizza Recipe In Marathi\nSanchi Stupa – सांचीचा विहार महान स्तूपासाठी प्रसिध्द मानल्या जाते. भारताच्या मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यात साची शहरात हे महान स्तूप अस्तित्वात आहे. भोपाळपासून उत्तर-पूर्व मध्ये ४६ किलोमीटर अंतरावर आहे.\nसांची स्तुपाचा निर्माण महान सम्राट अशोक यांच्या पत्नी देवीने पूर्ण करून घेतला होता. देवी हि विदिशा येथील एका व्यापाऱ्याची कन्या होती. सांची तिचे जन्मस्थान मानले जाते. व अशोकाशी तिचा विवाह येथेच झाला होता.\nदेवी अशोकाच्या सर्वात चाहत्या पत्नींपैकी एक होती. ह्या स्तुपाखेरीज मोठे परिसर बनविले होते. त्यावर विविध कलाकुसरीची व रत्नांचे जळत केले होते. हि वास्तू मौर्य काळातील त्यांच्या विद्वत्तेच्या आणि विकासाचे प्रतिक बनले.\nसाची चा महान स्तूप भारतातील प्राचीन इतिहासातील सुप्रसिद्ध संरचनापैकी एक मानली जाते.\n3 ऱ्या शतकात अशोकाने ह्याच्या निर्माणाची कल्पना आपल्या पत्नी देवीस सांगितली. तिने आपल्या पतीच्या इच्छेचा सन्मान करीत याचे निर्माण करून घेतले. हि नाभिक अर्धगोल संरचना बौद्ध धर्मीय अवशेष ध्यानात ठेवून बनविल्या गेली.\nमहान मौर्य साम्राज्याच्या छत्राच्या रुपास दर्शवते. व भगवान बुद्धाप्रती आत्मीय भाव व आदर व्यक्त करण्यासाठी याचा निर्माण केला गेला. येथे स्तंभांवर रत्नांनी सजवले गेले आहे.\nहा स्तंभ आपल्याला आता चांदवा येथे पहावयास मिळतो. हा स्तंभ सम्राट अशोकाने लिहलेला एक शिलालेख मानल्या जाते. शंख शिंपल्या पासून बनविलेले विविध आभूषण रचना यावर दिसतात.\nवास्तविक विटांच्या स्तूपास नंतर श्रुन्गांच्या काळात दगडांनी झाकले होते. अशोक वादनाच्या आधारावर असे मानले जाते कि स्तूप दुसऱ्या शतकात श्रुन्गानी मौर्यांवर हल्ला करून स्तुपाची तोडफोड केली होती.\nनंतर त्याच्या अग्निमित्र या पुत्राने या स्तूपास पुनर्बांधणी करून यास दगडांनी झाकले व त्यावेळी हे स्तूप फारच विशाल झाले होते.\nस्तूपाच्या मध्याभागी एक चक्र सुद्धा लागले आहे. त्यास स्थानिक लोक धर्मचक्र असे म्हणतात. पुर्ननिर्मानाच्या वेळी येथे चार प्रवेश द्वार बनविले गेले होते.\nसातवाहन साम्राज्याच्या वेळी ह्या स्तुपावर आणखी काही चित्र व कलाकुसरीचे आकार व रत्न चढविल्या गेले होते. असे म्हटले जाते कि सांची स्तूप द्वारावरील उंच कटघरा सातवाहन कालीन मानल्या जाते. दगडावर रत्न व चित्रांचे रेखाटन केले गेले होते.\nबुद्धांच्या जीवनासंबंधी काही महत्वाच्या घटनांचे चित्रीकरण ह्या दगडावर कोरल्या गेले होते. तेथे आपण बुद्धांच्या जीवनास विविध चित्रांद्वारे समजू शकतो. यामध्ये बुद्धांचे चरणचिन्ह व बोधिवृक्ष रेखाटले आहे. बौद्ध धर्मीय या स्तूपाशी फारच जुळलेले आहेत.\nकाही लोकांनुसार विदेशी पर्यटक बुद्धांच्या जीवनपटास पाहून त्यांचे भक्त बनतात.व त्यांना पूजनीय मानतात.\nविशेषतः सांची स्तूप मध्ये बाहेरून बरेच शिलालेख आहेत. हे शिलालेख आपल्या सर्वांची ऐतिहासिक धरोहर आहे.\n१८३७ मध्ये जेम्स प्रिन्सेस ने ह्यास भारतातील अमुल्य वास्तुकलेचा नमुना मानले होते.शिलालेखामध्ये मौर्य कालीन श्रुंग कालीन व सातवाहन कालीन (इ.स.पूर्व १५००-२५००) कुशाण (इ.स.पूर्व ७००-१०००) गुप्त (इ.स.पूर्व ६००-८००) घराण्यांच्या साम्राज्याकालीन शिलालेखांचा समावेश आहे.\nसोबतच साची मधील शांतता व प्रसन्न वातावरण खऱ्या अर्थाने आपणास बुद्धांच्या सान्निध्यात नेते. बुद्धांच्या काळातील असल्यामुळे हि एक प्राचीन वास्तू आहे. बौद्ध धर्मीय येथे येवून आपल्या धर्मदेवताशी एकरूप होण्याचा विलक्षण अनुभव घेतात.\nसाची चा स्तूप शांती, पवित्र,धर्म आणि साहस यांचा प्रतिक मानल्या जातो.\nसम्राट अशोक याने याचे निर्माण बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्या हेतू केला होता.\nआजही येथे मुख्य आकर्षण बौद्ध धर्म आणि भगवान गौतम बुद्ध यांच्याशी सबंधी वस्तूंना व वास्तुस पाहण्याला मानल्या जाते. जगभरातून बौद्ध धर्मीय येथे शांतीच्या शोधात येतात. आपण सर्व भारतीयांना या स्तूपाचा अभिमान वाटतो.\nलक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी साची स्तूप बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्\nPlease :- आम्हाला आशा आहे की हा महान साची स्तूप चा इतिहास – Sanchi Stupa Information in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुध्दा.\nनोट : Sanchi Stupa History – साची स्तूप या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.\nPrevious प्लेब्लैक सिंगर उदित नारायण यांचे जीवन – चरित्र | Udit Narayan Biography In Marathi\nआदिवासी क्रांतीकारक बिरसा मूंडा | Birsa Munda History In Marathi\nमहाकालेश्वर ज्योतिर्लिंगचा इतिहास | Mahakaleshwar Temple History in Marathi\nमीनाक्षी अन्नम मंदिराचा इतिहास | Minakshi Mandir History In Marathi\nMinakshi Mandir – मीनाक्षी अन्नम मंदिर हे एक ऐतिहासिक हिंदू मंदिर आहे. जे भारतातील तामिळनाडू …\nदसऱ्या चे मराठी एस एम एस | Dasara Marathi SMS\nमहाकालेश्वर ज्योतिर्लिंगचा इतिहास | Mahakaleshwar Temple History in Marathi\nस्वातंत्र्य दिनानिमीत्त भाषण | 15 August Independence Day speech\nसाक्षी मलिक एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू | Wrestler Sakshi Malik Biography\nदिव्यांचा सण दिवाळी बद्दल माहिती | Diwali Information In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://goldenwebawards.com/mr/2000/07/", "date_download": "2018-04-24T02:47:35Z", "digest": "sha1:J7PHABU356GIPO24GYIZGYDA2R3ISVQV", "length": 3812, "nlines": 42, "source_domain": "goldenwebawards.com", "title": "जुलै 2000 संग्रहण - गोल्डन वेब पुरस्कार", "raw_content": "\nआपली साइट सबमिट करा\nवेब पुरस्कार विजेते जुलै 2000 – 2001\nकरून GWA | जुलै 1, 2000 | पुरस्कार विजेते\nकाळा इतिहास लोक 28 फेब्रुवारी 2018\nQuikthinking सॉफ्टवेअर 26 फेब्रुवारी 2018\nअभ्यास 27 28 जानेवारी 2018\nलेक Chelan कार क्लब 13 डिसेंबर 2017\nमागील विजेते महिना निवडा एप्रिल 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 डिसेंबर 2017 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017 ऑगस्ट 2017 जुलै 2017 जून 2017 मे 2017 एप्रिल 2017 मार्च 2017 फेब्रुवारी 2017 जानेवारी 2017 ऑक्टोबर 2016 सप्टेंबर 2016 ऑगस्ट 2016 जुलै 2016 जून 2016 मे 2016 एप्रिल 2016 फेब्रुवारी 2016 जानेवारी 2016 ऑक्टोबर 2015 मार्च 2015 फेब्रुवारी 2015 जानेवारी 2015 डिसेंबर 2014 नोव्हेंबर 2014 सप्टेंबर 2014 जून 2014 एप्रिल 2014 मार्च 2014 फेब्रुवारी 2014 जानेवारी 2014 डिसेंबर 2013 नोव्हेंबर 2013 ऑक्टोबर 2013 सप्टेंबर 2013 ऑगस्ट 2013 जुलै 2013 जून 2013 मे 2013 एप्रिल 2013 मार्च 2013 फेब्रुवारी 2013 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 ऑक्टोबर 2012 सप्टेंबर 2012 ऑगस्ट 2012 एप्रिल 2003 डिसेंबर 2002 ऑगस्ट 2000 जुलै 2000\nवेब डिझाइन समुद्रकिनार्यावर फुटणार्या फेसाळ लाटा\nब्लॉग - वडील डिझाईन\nगोल्डन वेब पुरस्कार मित्र\nवेब डिझाइन समुद्रकिनार्यावर फुटणार्या फेसाळ लाटा\nगोल्डन वेब पुरस्कार भागीदार दुवे\nरचना मोहक थीम | द्वारा समर्थित वर्डप्रेस", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://dainikaikya.com/SearchNews.aspx?tag=lo5", "date_download": "2018-04-24T02:32:09Z", "digest": "sha1:KIKL7KDNSY4UBEHHQ7NYPMPQUPYWYA5B", "length": 12897, "nlines": 40, "source_domain": "dainikaikya.com", "title": "Dainik Aikya", "raw_content": "छोट्या जाहिराती | ई-पेपर | मागोवा | आपला अभिप्राय | Download Font | लॉग-इन | लोग आउट\n‘जलयुक्त शिवार’मधील प्रत्येक गावाचे ऑडिट करा : पालकमंत्र्यांची सूचना\nखरीप हंगामासाठी खते आणि बियाण्यांचा पुरेसा साठा 5सातारा, दि. 13 : सातारा जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जलसंधारणाची चांगली कामे झाली, मात्र त्या कामांमुळे त्या गावातील कृषिक्षेत्रात काय परिवर्तन झाले, पीक पद्धती बदलली का, उत्पादनात वाढ झाली का, पाण्याची पातळी किती वाढली या सर्व बाबींचा गाव पातळीवर अभ्यास करून हे ऑडिट पुढच्या बैठकीत सादर करा, असे आदेश पालकमंत्री विजय शिवतारे यांनी शुक्रवारी दिले. या खरीप हंगामात जिल्ह्याला खते आणि बियाण्यांची पुरेशी उपलब्धता असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात आयोजित केलेल्या खरीप हंगाम पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, जिल्हा परिषद कृषी सभापती मनोज पवार, कोल्हापूर विभागाचे विभागीय सह संचालक महावीर जुंगटे, जिल्हा अधीक्षक कृषी सुनील बोरकर, जिल्ह्यातील पंचायत समित्यांचे सभापती, सर्व तालुक्यांचे कृषी अधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.\nसातारा हिल हाफ मॅरेथॉनसाठी कमी वेळेत विक्रमी नावनोंदणी\n5सातारा, दि. 9 : दि.2 सप्टेंबर रोजी होणार्‍या पीएनबी मेटलाईफ सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेच्या 7 व्या आवृत्तीची बाहेरगावच्या स्पर्धकांसाठी असणारी ऑनलाइन नोंदणी जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून दि. 7 एप्रिल रोजी पहाटे 5 वाजता सुरू झाली अन अवघ्या तीन तासात तब्बल 4 हजार धावपटूंनी नोंदणी केली. इतक्या कमी वेळेत एवढ्या मोठ्या संख्येने स्पर्धकांनी नाव नोंदणी केली यावरून या स्पर्धेची लोकप्रियता किती आहे हे दिसून येते. सातारा शहराला लाभलेले नैसर्गिक वरदान तसेच स्पर्धेचे केले जाणारे शिस्तबद्ध आणि सुयोग्य नियोजन, सातारकर नागरिकांचा स्पर्धेला असणारा भक्कम पाठिंबा आणि वाढता सहभाग ही या मागची मुख्य कारणे आहेत. शूरवीरांचा जिल्हा म्हणून सातारचे नाव गर्वाने घेतले जाते. शैक्षणिक, क्रीडा व इतर क्षेत्रात अनेकांनी सातारा जिल्ह्याचा नावलौकिक उंचावला आहे. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून सातारा जिल्ह्याचे नाव अटकेपार पोहोचत असताना आता आपल्या सातारची ओळख नुसत्या देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय नकाशावर मॅरेथॉन सातारा अशी झाली आहे. पहिल्या वर्षी सातारा हिल हाफ मॅरेथॉन 21 कि.मी.\nपोवई नाक्यावरील ग्रेड सेपरेटरचे काम गतीने सुरू\nमहामार्गावरून येणार्‍या गाड्या रोखल्याने तूर्त वाहतूक सुरळीत 5सातारा, दि. 6 : पोवई नाका येथे खा. श्री.छ. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून ग्रेड सेपरेटरचे काम सुरू झाले आहे. हे काम गतीने सुरू आहे. या कामामुळे सातारा शहरातील मुख्य ठिकाण असलेल्या पोवई नाक्यावरील वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. मात्र पोलिसांनी शुक्रवारपासून वाहतुकीसाठी योग्य उपाययोजना केल्याने तूर्त कोंडी टळली आहे. पोवई नाक्यावरचे काम पूर्ण करण्याची मुदत दोन वर्षे आहे. ते मुदतीत पूर्ण होते, का त्यापेक्षा जास्त कालावधी लागतो हे येणारा काळच ठरवेल. परंतु तोपर्यंत वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी परिस्थिती बघून निर्णय घेण्याची गरज आहे. ग्रेड सेपरेटरचे काम होईपर्यंत महामार्गावरून येणारी अवजड व मोठी वाहने ही शहरात फक्त वाढे फाटा चौकातूनच आली पाहिजेत आणि तशी व्यवस्था केली तर पोवई नाक्यावर वाहतूक कोंडी होणार नाही. सातारा शहराची ऐतिहासिक, पेन्शनराचं शहर ही ओळख पुसून विकसित होणारे शहर अशी ओळख निर्माण होऊ लागली आहे.\nशिवाजी विद्यापीठाच्या सातारा येथील उपकेंद्रास कुलगुरुंची तत्त्वतः मान्यता\n5सातारा, दि. 5 : महाराष्ट्रातील एक ख्यातनाम विद्यापीठ असलेल्या श्री शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सातारा येथे सुरु करण्याबाबत यापूर्वी खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रस्तावित केलेल्या मागणीस शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांनी तत्वतः मान्यता दिली आहे. लवकरच एका संयुक्त बैठकीत खा. उदयनराजे यांच्या अध्यक्षतेखाली उपकेंद्राच्या जागेचा प्रश्‍न व अन्य अनुषंगिक प्रश्‍न सोडवण्यात येतील. यामुळे सातारा जिल्ह्यातील शिवाजी विद्यापीठाशी संलग्न विद्यार्थी, महाविद्यालये व प्राध्यापक-सेवक यांच्याकरिता मोठी सुविधा निर्माण होणार आहे, अशी माहिती सिनेट सदस्य व नगरसेवक अ‍ॅड. डी. जी. बनकर यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना खा. उदयनराजे भोसले यांनी सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या रास्त सुविधेसाठी शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सातारा येथे सुरु होण्याबाबत प्रस्तावित केले होते. त्यावर मंत्रिमहोदयांनी उपकेंद्राच्या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे.\nअजिंक्यतारा किल्ल्यावर पुन्हा बिबट्याचे दर्शन\n5सातारा, दि. 22 : सातारा शहरालगत असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्यावर गुरुवारी दुपारी फिरायला गेलेल्या नागरिकाला बिबट्याचे दर्शन झाले. नागरिकांना बिबट्या झाडीत बसलेला आढळला. यापूर्वीही अनेकदा बिबट्या किल्ल्यावर दिसलेला आहे. किल्ल्यावर सकाळी आणि संध्याकाळी चालायला जाणार्‍या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/-------20.html", "date_download": "2018-04-24T02:55:42Z", "digest": "sha1:54TXVQ3X5VMXF6GMZMN2HS6QNJDSJJSA", "length": 23492, "nlines": 613, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "विकटगड", "raw_content": "\nपनवेलच्या ईशान्येला मुंबई पुणे लोहमार्गावरील नेरळपासून पश्चिमेला चार किलोमीटर अंतरावर पेबचा किल्ला आहे. या किल्ल्याचे पेब हे नाव पायथ्याच्या असलेल्या पेबी देवीवरून पडले असावे. पेबच्या किल्ल्याचे विकटगड असे देखील नाव आहे. किल्ल्यावरील गुहेचा शिवाजी महाराजांनी धान्य कोठारांसाठी उपयोग केला होता असा ऐतिहासिक संदर्भ पेबच्या किल्ल्याबाबत आढळतो. किल्ल्यावर जाण्यासाठी नेरळ माथेरान या ठिकाणांहून वाटा आहेत. माथेरान-नेरळ रस्त्यावर आणि रेल्वे मार्गावर वाटर पाईप स्टेशननंतर रेल्वे लाईन रस्त्याला आडवी जाते तिथे \"पेब/प्रती गिरनार\" जाण्याचा मार्ग असा बोर्ड लावलेला आहे. येथवर एसटी किंवा खाजगी वाहनाने पोहोचता येते. या ठिकाणाहून रेल्वे मार्गाने चालायला सूरुवात करावी. पुढे वळसा घेऊन रेल्वे लाईन एका खिंडीत पोहोचते. या खिंडीतून समोरच्या डोंगरावर गेलेल्या तारा दिसतात. तारा समोर ज्या डोंगरावर गेल्या आहेत तो डोंगर म्हणजेच विकटगड. ही खिंड पार केल्यावर रेल्वे रुळालगतच उजव्या बाजूला लोखंडाची भगव्या रंगाची कमान दिसते. त्यावर छोटी घंटी लावलेली असुन खाली उतरण्यासाठी लोखंडी शिडी आहे. रस्त्यापासून या कमानीपर्यंत येण्यास पाऊण तास लागतो. समोरच पेबचा किल्ला व किल्ल्याची तटबंदी दिसते पण तेथे जाण्यासाठी खाली दरीत उतरावे लागते. या वाटेवर ठिकठिकाणी झाडांच्या खोडांवर पेब किल्ल्यावर जाण्याचा मार्गदर्शक फलक लावलेला आहे. इथून काही अंतर पार केल्यावर दुसरी शिडी लागते. हि शिडी उतरल्यावर दरीत उतरून पुन्हा पेबच्या किल्ल्याचा डोंगर चढून डाव्या हाताच्या कातळाचा आधार घेत वाट डोंगराच्या कडेकडेने पेब व माथेरानचा डोंगर यामधील खिंडीत येते. येथून समोर गडावरील एकमेव बुरुज दिसतो. या वाटेने पुढे सरकल्यावर डोंगराला उभी करून ठेवलेल्या दोन शिड्या दिसतात. शिडी अभावी गडावर जाणे मुष्कील आहे. येथे पूर्वी गडाचे प्रवेशद्वार असावे. या शिडीजवळ कातळभिंतीत एक नेढ आहे. ही शिडी चढल्यावर आपण महादेवाचे मंदिराजवळील पाण्याच्या टाक्यापाशी पोहोचतो. गडावर जाताच डाव्या हाताला पेब किल्ल्याची उद्ध्वस्त तटबंदी आपले लक्ष वेधून घेते. आजमितीस गडावर असणा-या तटबंदीचे हे शेवटचे अवशेष होय. या मार्गाने किल्ल्यावर पोहोचण्यास २ तास लागतात. आता गडावर जाण्याचा दुसरा मार्ग. नेरळ स्टेशनवर उतरल्यावर स्टेशनपासून थोडे बाहेर आल्यावर समोरच माथेरान आणि त्याच्या बाजूस पेबच्या किल्ल्याचे दर्शन होते. डोंगराच्या दिशेने जाताना उजवीकडची वाट पकडून समोर दिसणा-या विजेच्या मोठमोठ्या टॉवरच्या दिशेने निघावे. पुढे सिमेंटचा एक मोठा पाया असलेला टॉवर आल्यावर तेथून पुढे गेल्यावर एक मोठा धबधबा लागतो. हा धबधबा हे या वाटेवरील एक मोठे आकर्षण आहे. या धबधब्याजवळ तीन वाटा आहेत. यातील मधली रुळलेली वाट किल्ल्याच्या गुहेपर्यंत नेते. या वाटेने गणपतीचे चित्र काढलेला दगड येतो. या दगडाच्या उजव्या बाजूने वर चढावे आणि खिंडीच्या दिशेने वाटचाल करावी. खिंडीत पोहोचल्यावर तेथून डाव्या हाताला वळून पुढे जावे. पुढे थोडयाच अंतरावर गुहा लागते. प्रथमच या गडावर जाणा-यांनी वाटाडया घेणे हिताचे आहे. या वाटेने किल्ला चढण्यास अडीच तास लागतात. पेबचा किल्ला या मार्गे चढून आल्यावर आपल्याला डाव्या बाजूला एक प्रचंड गुहा दिसते. या गुहेत ५० जणांची राहण्याची सोय होते. या गुहेसमोरून पावसाळ्यात सुंदर देखावा दिसतो. गुहेसमोरून आपल्याला नवरा-नवरी, भटोबा असे सुळके दिसतात. या गुहेच्या बाजूला चौकोनी तोंड असलेल्या गुहा आहेत. या गुहांमध्ये रांगत जाता येते. यातील एका गुहेच्या आत खालच्या बाजूला चार पाच माणसे मावतील इतकी मोठी खोली आहे तर एका गुहेच्या आत टोकाला पाण्याच टाक आहे. या गुहांमध्ये जाण्यासाठी विजेरी आवश्यकता आहे. या गुहा पाहून पुढे गेल्यावर तटबंदीच्या भिंतीचे अवशेष दिसतात. त्यावर चढून जाण्यासाठी एक शिडी आहे. या शिडीवर न चढता खालच्या बाजूस गेल्यावर कातळात खोदलेली २ पाण्याची टाक पाहायला मिळतात. पुन्हा शिडीजवळ येऊन शिडी चढून गेल्यावर उजव्या हाताला पाण्याचे कातळात खोदलेले टाक आहे. त्याच्या बाजूलाच हनुमानाची मुर्ती आहे. येथून वर जाण्यासाठी डोंगरात पाय-या खोदून कोरलेली पायवाट आहे. या वाटेवरून जाताना उजव्या हाताला उद्ध्वस्त घरांचे व वाड्याच्या जोत्याचे अवशेष आहेत. तिथून पुढे गेल्यावर आपण एका आश्रमाजवळ पोहोचतो. येथे राहण्याची व चहाची व्यवस्था होऊ शकते. या मंदिराच्या बाजूने किल्ल्याच्या सर्वोच्च टोकावर जाण्याची वाट आहे. या वाटेवर एक शिडी आहे. ही शिडी चढून गेल्यावर आपण किल्ल्याच्या सर्वोच्च टोकावर पोहोचतो. येथे दत्ताच्या पादुका आहेत. येथून पूर्वेकडे नेरळ व उल्हास नदी पश्चिमेकडे गाडेश्वर तलाव, पनवेल, उरण, उत्तरेकडे म्हैसमाळ ,चंदेरी, ताहूली ही डोंगररांग व दूरवर मलंगगडाचे सुळके दिसतात. दक्षिणेकडे माथेरनचा डोंगर व प्रबळगड दिसतो. पादुकांचे दर्शन घेऊन परत दत्तमंदिरा जवळ येऊन गडाच्या दक्षिण टोकाकडे जावे. येथे गडावरील एकमेव बुरुज आहे. गडावर येण्यासाठी सांगितलेली पहिली वाट या बुरुजाखालूनच गडावर येते. बुरुज पाहून परत आश्रमाजवळ येउन खालच्या बाजूला गेल्यावर कड्याजवळ पाण्याच्या दोन टाकं आहेत. या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. या टाक्याच्या पुढे महादेवाचे मंदिर आहे. मंदिराच्या भिंतीवर पेबी देवीची मुर्ती कोरलेली आहे. मंदिराच्या बाजूला थंडगार पाण्याचे टाक आहे. या टाक्याच्या भिंतीवर यक्ष प्रतिमा कोरलेली आहे. या ठिकाणी आपली गडफेरी पूर्ण होते. येथून आल्या मार्गाने किल्ला उतरुन नेरळला किंवा बुरुजाखालच्या वाटेने माथेरान - नेरळ रस्त्यावर पोहोचून नेरळला जाता येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRID/MRID083.HTM", "date_download": "2018-04-24T03:16:59Z", "digest": "sha1:5SYFEYC3F5NOWT2ZNNIDPQZUBKJ5KYML", "length": 8864, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - इंडोनेशियन नवशिक्यांसाठी | भूतकाळ १ = Masa lampau 1 |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > इंडोनेशियन > अनुक्रमणिका\nत्याने एक पत्र लिहिले.\nतिने एक कार्ड लिहिले.\nत्याने एक नियतकालिक वाचले.\nआणि तिने एक पुस्तक वाचले.\nत्याने एक सिगारेट घेतली.\nतिने चॉकलेटचा एक तुकडा घेतला.\nतो बेईमान होता, पण ती प्रामाणिक होती.\nतो आळशी होता, पण ती मेहनती होती.\nतो गरीब होता, पण ती श्रीमंत होती.\nत्याच्याकडे पैसे नव्हते, फक्त कर्ज होते.\nत्याच्याकडे सुदैव नव्हते, फक्त दुर्दैव होते.\nत्याच्याकडे यश नव्हते, फक्त अपयश होते.\nतो संतुष्ट नव्हता, तर असंतुष्ट होता.\nतो आनंदी नव्हता, तर उदास होता.\nतो मैत्रीपूर्ण नव्हता, तर वैरभावाचा होता.\nमुले योग्य पद्धतीने बोलावयास कसे शिकतील\nएखादी व्यक्ती जन्माला आल्यावर लगेचच ती इतरांशी संवाद साधते. लहान बाळांना काही हवे असल्यास ते रडतात. वयाच्या काही महिन्यांचे झाल्यावर ते काही सोपे शब्द बोलू शकतात. वयाच्या दोन वर्षे असताना ते जवळजवळ 3 शब्द असणारे वाक्ये बोलू शकतात. मुले बोलायला लागल्यावर आपण त्यांच्यावर प्रभाव टाकू शकत नाही. परंतु, लहान मुलांनी त्यांची मूळ भाषा किती चांगल्या पद्धतीने बोलावी यावर आपण प्रभाव टाकू शकतो. त्यासाठी, मात्र आपल्याला काही गोष्टींचा विचार करावा लागेल. या सर्वांपेक्षा मुलांच्या शिकण्यास नेहमी प्रवृत्त केले पाहिजे. जेव्हा लहान मूल बोलते तेव्हा त्यास याची जाणीव व्हावयास हवी की तो कशात तरीयशस्वी होत आहे. लहान मुलांना सकारात्मक प्रतिक्रिया म्हणून स्मितहास्य आवडते. मोठी मुले त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये संवाद शोधत असतात. ते त्यांच्या आजूबाजूच्या लोकांच्या भाषेप्रमाणे स्वतःला अभिमुख करतात. त्यामुळे त्यांच्या पालकांचे आणि शिक्षकांचे भाषा कौशल्य महत्वाचे आहे. मुलांनी देखील हे जाणून घेतले पहिजे की भाषा ही मौल्यवान आहे. परंतु, त्यांनी या प्रक्रियेमध्ये मजा लुटली पाहिजे. तथापि, मोठ्याने वाचन केल्याने त्यांना कळेल की भाषा किती रोमांचक आहे. पालकांनी देखील हे शक्य तितक्या वेळा त्यांच्या पाल्याबरोबर केले पाहिजे. जेव्हा गोष्टी मुलांच्या अनुभवास येतात तेव्हा त्यांना त्याबद्दल बोलावयाचे असते. द्विभाषिक म्हणून मोठ्या होणार्‍या मुलांना निश्चित आणि कडक नियमांची आवश्यकता असते. त्यांना माहिती पाहिजे की कोणाबरोबर कोणती भाषा बोलावयाची आहे. अशा पद्धतीने ते दोन भाषांमधील फरक जाणून घेऊ शकतील. लहान मुले जेव्हा शाळेत जायला लागतात, तेव्हा त्यांची भाषा बदलते. ते नवीन बोली भाषा बोलायला शिकतात. अशा वेळी पालकांनी त्यांची मुले कशी बोलतात याकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरते. संशोधन असे दर्शविते की, पहिली भाषा मेंदूवर कायमची बिंबविली जाते. लहान मुले म्हणून आपण जे काही शिकतो ते आपल्याबरोबर आयुष्यभर असते. लहान मूल असताना जो त्याची मूळ भाषा व्यवस्थितपणे शिकतो त्याला त्याचे नंतर चांगले परिणाम मिळतात. तो नवीन गोष्टी लवकर आणि चांगल्या पद्धतीने शिकतो - फक्त परदेशी भाषा नाही...\nContact book2 मराठी - इंडोनेशियन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2017/11/blog-post_30.html", "date_download": "2018-04-24T03:12:41Z", "digest": "sha1:5UHBY3E3UXAFHCOT4DTOXGHDFYF2MP3M", "length": 19639, "nlines": 281, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: कभी उज्वल, कभी निकम्मा.", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nगुरुवार, ३० नोव्हेंबर, २०१७\nकभी उज्वल, कभी निकम्मा.\nसध्या उज्वल निकमवर कोपर्डी केसच्या निमित्याने शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. त्यांनी केलेलं कामही तेवढच महत्वाचं आहे. एका मुलीवर बलात्कार करणा-या नराधमाना थेट फाशी पर्यंत पोहचविण्याची निकमांची कर्तबगारी स्तूतीस पात्र आहेच. त्याहून अधीक महत्वाची गोष्ट म्हणजे कोपर्डी केसमध्ये आरोपींच्या विरोधात एकही थेट पुरावा नव्हता. मग जेंव्हा थेट पुरावा नसतो तेंव्हा परिस्थीतीजन्य पुराव्यांच्या आधारे केस लढली जाते. अशी केस शक्यतो लढणारा हारतो व बचाव पक्ष जिंकत असतो. कारण अरोपीच्या विरोधात कोणताही थेट पुरावा नसल्यामुळे सगळी केस अंदाज व परिस्थीतीच्या जोरावर लढली जाते. यातले अनेक अंदाज मग चूक ठरतात किंवा काही अंदाज चूक ठरले नाही तरी त्याच्या भरवश्यावर मोठी शिक्षा देणे तसे धाडसी असते. मग एकूण परिस्थीतीच ठोस निर्णया पर्यंत जाण्यास कमवूवत असल्यामुळे यात अरोपीला ’बेनिफीट ऑफ डॉऊट’ चा फायदा मिळतो व आरोपी सुटतो. तर कोपर्डीच्या केसमध्ये अगदी हीच परिस्थीती होती. म्हणजे आरोपी सुटण्याची शक्यताच अधीक होती. ज्या तीन अरोपींवर आरोप होते त्यांच्या विरोधात एकही ठोस पुरावा नव्हता. म्हणजे अख्खी केस परिस्थीतीजन्य पुराव्यांवर लढली गेली. त्यामुळे शिक्षा होण्याची शक्यता तशी फारच कमी होती. पण उज्वल निकमनी परिस्थीतीजन्य पुराव्याच्या आधारे ती केस जिंकली व आरोपींना थेट फाशीची शिक्षा झाली. त्यामुळे निकमांचं कौतूकच.\nयाच्या अगदी उलट खैरलांजीची केस होती. जातीयवादी लोकांनी आई, मुलगी व दोन मुलांना अख्या गावाच्या पुढे मार मार मारलं. मग त्यांचे कपडे उतरवून नागडी वरात काढली. उभ्या गावानी हा तमाशा पाहिला. त्या नंतर दोन मुलांची हत्या करण्यात आली. मग तरुण मुलीवर बलात्कार करण्यात आला. आईवरही बलात्कार करण्यात आला. त्या नंगर त्यांचीही हत्या करण्यात आली. हे सगळं लपून छपून नाही तर उभ्या गावाच्या पुढे करण्यात आलं. म्हणजे आरोपींचा गुन्हा व घडलेला प्रकार पाहणारे लोकं याचा तळमेळ नीट बसविला असता तर सगळेच्या सगळे आरोपी फासावर चढायला पाहिजे होते. जातीयवादातून झालेल्या या हत्याकांडात दलीत हे पिढीत होते तर आरोपी उच्चवर्णीय. मग काय इथेही उज्वल निकम सरकारी वकील म्हणून केस लढले. इथे तर आरोपिंना फासावर चढविण्याची पुर्ण शक्यता होती. पण तसलं काही घडलं नाही.\nनिव्वड परिस्थीतीजन्य पुराव्यांच्या आधारे आरोपीला फाशी पर्यंत पोहचविण्याची कुवत बाळगणारा उज्वल निकम खैरलांजी केसमध्ये मात्र अशी किमया घडवित नाही. खैरलांची हत्याकांड सर्वार्थाने कोपर्डीपेक्षा अधीक क्रुर व अधीक हिणकस होता. रेअरेस्ट ऑफ रेअरच्या निकषावर १००% खरा ठरणारा हत्याकांड होता. म्हणजे या हत्याकांडातील आरोपीना हमखास फाशी व्हायला हवी होती. पण एकालाही फाशी होत नाही. वकील हाच, डावपेच हेच, बुद्धीमत्ता हीच...पण आरोपिंना मात्र फाशी होत नाही. हे कसं काय घडलं ते उज्वल निकमच जाणे. उलट तीन आरोपी बाईज्जत बरी होतात ही गोष्ट उज्वल निकमवर सवाल उठवायला भाग पाडते. त्या तीन आरोपींची नावे खालील प्रमाणे आहेत.\nतर उज्वल निकम सारखा वकील केस लढूनही वरील तीन आरोपी मुक्त होतात ही आमच्यासाठी खरच लज्जेची बाब आहे. त्यासाठीच म्हणतो की या ताकदीचा वकील आपल्या समाजाचा असला पाहिजे. कारण जे उज्वल निकम-बिकम प्रकार आहे ते कितीही कर्तबगार असले तरी आपल्या कामाचे नक्कीच नाहीत. यांचं काळ वेळ पाहून कर्तबगारी उभारी घेते. मराठा मोर्चे व पवार कुटुंबाच्या दडपणात उज्वल निकमांनी कोपर्डी केसमध्ये मोठा चमत्कार घडविला. पण हाच चमत्कार खैरलांजी प्रकरणात घडलेला नाही. म्हणून म्हणतो... आपल्याला आपला माणूसच हवा जो जी-जान लावून केस लढू शकेल.\nकोपर्डीत सगळेच्या सगळे आरोपींना फाशी पर्यंत पोहचविणारा पण खैरलांजीत मात्र फाशी तर सोडाचा खुनातील तीन आरोपींना मुक्त होतांना हताश होऊन पाहणारा उज्वल निकम हे दोन्ही निकम एकच उज्वल निकम असू शकत नाही. त्यामागे एक विशेष उज्वल निकम असतो. त्याला कसं डिफाईन करायच ते माहीत नाही पण सध्या तरी एवढ म्हणता येईल “कभी उज्वल, कभी निकम्मा” बास\nPosted by एम. डी. रामटेके at ११:२७ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: उज्वल निकम, कोपर्डी केस\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nकभी उज्वल, कभी निकम्मा.\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/3117", "date_download": "2018-04-24T03:13:19Z", "digest": "sha1:HGTASSEAWPUOOZTHHM6543E44THIWMMG", "length": 21456, "nlines": 163, "source_domain": "mr.upakram.org", "title": "प्रमाणदंड | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nपरवा झालेला अजय-अतुल \"लाइव्ह-इन-कॉन्सर्ट\" कार्यक्रम ज्यांनी पाहिला असेल ते ५०००० ++ लोकं, एका ठिकाणी येऊन एका अतिभव्य अशा नेत्रदीपक सोहळ्याला उपस्थित राहून, श्रवणीय संगीतानंद घेणे म्हणजे काय असते ह्याची चर्चा येते काही दिवस नक्कीच करत राहतील.\nअजय-अतुलच्या चाली, त्यांचा ऑर्केस्ट्रा, हे सगळं सगळ्यांना माहिती आहेच पण मला खासकरुन आवडले ते म्हणजे, ह्या कार्यक्रमाची आखणी, सामुहीक इंप्लिमेंटेशन, नियोजनपुर्वक केलेल्या अनेक छोट्या-छोट्या गोष्टी, हे सगळं-सगळं अशा स्वरुपाच्या कार्यक्रमाच्या आखणीसाठी आदर्शवत होतं. काही ग्लिचेस् आले पण ते फार विषेश नव्हते. एकंदरीत कार्यक्रम कायमचा आठवणीत राहील असाच झाला.\nह्या जोडगोळीला ट्रेंड-सेटलर्स अशी पदवी तर मिळालीच आहे; ती सार्थच आहे\nकुठे झाला हा कार्यक्रम\nपरवा झालेला अजय-अतुल \"लाइव्ह-इन-कॉन्सर्ट\" कार्यक्रम ज्यांनी पाहिला असेल ते ५०००० ++ लोकं, एका ठिकाणी येऊन एका अतिभव्य अशा नेत्रदीपक सोहळ्याला उपस्थित राहून, श्रवणीय संगीतानंद घेणे म्हणजे काय असते ह्याची चर्चा येते काही दिवस नक्कीच करत राहतील.\nत्यापैकी नेमके किती लोक उपक्रमावर आहेत हे कळले नाही. मी तरी हा कार्यक्रम पाहिला नाही त्यामुळे तेथे नेमके काय झाले याची सविस्तर माहिती आवडली असती.\nअजय-अतुलच्या चाली, त्यांचा ऑर्केस्ट्रा, हे सगळं सगळ्यांना माहिती आहेच पण मला खासकरुन आवडले ते म्हणजे, ह्या कार्यक्रमाची आखणी, सामुहीक इंप्लिमेंटेशन, नियोजनपुर्वक केलेल्या अनेक छोट्या-छोट्या गोष्टी, हे सगळं-सगळं अशा स्वरुपाच्या कार्यक्रमाच्या आखणीसाठी आदर्शवत होतं.\nम्हणजे कसे ते सविस्तर लिहावे. असे त्रोटक लेख उपक्रमावर टाकण्याचे प्रयोजन कळत नाही.\nसहमत आहे. तुमच्या प्रतिसादामुळे मी पुण्या-मुंबईबाहेरच्या जगाचा विचार करणे सोडून दिले आहे की काय असे वाटले. वाचकांनी अधिक माहिती साठी खालील बातमी वाचावी.-\nपुणेकर रंगले, दंगले अन्‌ नाचलेही \nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [31 Jan 2011 रोजी 16:38 वा.]\n>>>>मी तरी हा कार्यक्रम पाहिला नाही त्यामुळे तेथे नेमके काय झाले याची सविस्तर माहिती आवडली असती.\nपुणेकर रंगले, दंगले अन्‌ नाचलेही \nपुणेकर रंगले, दंगले अन्‌ नाचलेही - ह्या वरील लिंकेवर माहिती आहे\nतेच् तेच्... मी पण् मी पण्... हा का. ब. ना.\nगॉड् बोलणे हा यशाचा बेअरर् चेक् आहे\nत्यामुळे मी कुणाशी क्रॉस होत नाही.\nपार्कींग, वाहतूक, प्रसाधनगृह, स्टॉल्स, रांगा असे नानाविध पैलू या व्यवस्थापनाच्या मागे असणार. जमल्यास कृपया त्यांवर प्रकाश टाकावा. मी जालावर शोधायचा प्रयत्न केला पण सापडले नाही.\nपी एम टी ने जादा बसेस सोडल्या का\nरांगेने कसे सोडले, किती प्रवेशद्वारे होती\nपार्कींगवरच मी पहील्यांदा खुश झालो. प्रत्येक तिकीट किंमतीनुसार त्यांनी पार्कींग लॉट दिले होते. ठिकठिकाणी पाट्या, मार्गदर्शक लावले होते. रस्त्यावर अनेक व्हॉलंटीयर्स उभे राहून येणा-या प्रत्येक गाडीला मार्गदर्शन करत होते.\nऑनलाइन तिकीट घेतल्यानंतर त्या तिकीटाची रीसीट प्रिंट करुन बरोबर आणण्यास सांगितले होते. ती प्रिंट दाखवुन मला बालेवाडीत तिकीट मिळणार होते. माझ्या नावाचे तिकीट तेथे तयार होते. ओळखपत्र दाखवुन त्यांनी १ मिनिटात तिकीट हवाली केले. मी तासभर आधी गेलो होतो. त्यामुळे मला खूप पुढची सीट मिळाली.\nप्रसाधन्गृहे योग्य त्या संखेत स्त्री-पुरुषांसाठी होती. स्टॉल्सवर जंक फुड होते व ते वाटायला - विकायला विक्रेते ठेवले होते, जे जागेवर येऊन माल विकत होते. किंमती अर्थातच ४ पट जास्त होत्या.\nसिक्युरीटीसाठी बॉऊन्सर्स होते, पोलिस बंदोबस्त होता, व शेकडो व्हॉलंटीयर्स होते. त्यांना ते काय काम करणे आवश्यक आहे ते नीट माहीती होते. कार्यक्र्म फुटबॉल ग्राऊंडावर झाला. सगळ्या ग्राऊंडावर लाइट लावले होते त्यामुळे श्रवणेक्षक (श्रोते + प्रेक्षक) अंधारात नव्हते, जे सिक्युरीटीच्या दृष्टीने घातक ठरले असते.\nप्रवेशव्दारे जितके तिकीटप्रकार होते, तितक्याप्रमाणात होते. कमी किंमतीच्या तिकीटांना लाइनी होत्या असे कळते- पाहीले नाही. पीएमटीने असे काही कार्य करावे असे तुम्हाला का वाटले\nवरील प्रतिसादात सकाळमधील बातमीचा दुवा दिला आहे.\nविस्तृत प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मला माहीत नव्हते शो केव्हा होता. म्हणून बससेवा होती का विचारले. पण सहसा असे शो संध्याकाळी असतात म्हणा.\nवरील बातमीचा दुवा पाहीला. परंतु त्यात डोळसपणाने व्यवस्थापनाविषयी कमी माहीती दिली आहे. जास्त कव्हरेज मनोरंजनविषयक आहे असे मला वाटले. आपण या समारंभाकडे व्यवस्थापन (एव्हेन्ट मॅनेजमेन्ट) या वेगळ्याच दृष्टीकोनातून पहात आहात त्याबद्दल कौतुक वाटले.\nपी यम् पी यम् यल्\nपी एम् पी एम् एल्... पुणे महानगरपालिका परीवहन् महमंडळ लिमिटेड्\nगॉड् बोलणे हा यशाचा बेअरर् चेक् आहे\nत्यामुळे मी कुणाशी क्रॉस होत नाही.\nहा टू-पीस उपक्रमावर चुकून टाकला गेला आहे की काय प्रयोजन कळले नाही. ललितही नाही आणि माहितीप्रधानही. असो. ट्रेंड सेटलर्ज़ म्हणजे काय ते कळले नाही. ट्रेंड सेटर्ज़ म्हणायचे असावे.\n--\" ट्रेंड सेटलर्ज़ म्हणजे काय ते कळले नाही. ट्रेंड सेटर्ज़ म्हणायचे असावे.\"--\nखरे आहे तुमचे म्हणणे. ट्रेंड सेटर्ज़ म्हणायचे होते.\n--प्रयोजन कळले नाही. --\nहो, हो, हो. पण माहिती कशाची दिली आहे, किती दिली आहे, आणि ती कशी दिली आहे ते बघायला हवे ना. फारच मफलिश आहे हो.\n--पण माहिती कशाची दिली आहे, किती दिली आहे, आणि ती कशी दिली --\nखूप माहिती दिली की धागे मफलिश (का काय्) होत नसतात का\nवा - अधिक वर्णन करा ही विनंती\nवा - अधिक वर्णन करावे, ही विनंती.\nपुणेकर रंगले, दंगले अन्‌ नाचलेही \nपुणेकर रंगले, दंगले अन्‌ नाचलेही - ह्या वरील लिंकेवर माहिती आहे\nयेथे- लिंक- \"पुणेकर रंगले, दंगले अन्‌ नाचलेही \nढिसाळ आयोजनाचा चांगलाच फटका बसला , बर्याच वेळेला अजय अतुल ना प्रेक्षकांना शांत राहण्याचे आवाहन करावे लागत होते.\nStage खूपच खाली होते.तेच जर १० ft वर आणि sloping असतं तर मागच्या लोकांना नीट दिसले असते. ३-४ toilets आणखी हवे होते. नको ते मोठे halogens लावले होते ज्यामुळे screen नीट दिसत न्हवते. आणि हो बर्याच वेळेला screen बंदच होत्या. Anchor चांगला असायला हवा होता.\nअसे प्रतिसाद तेथे आहेत. त्यावर तुमचे काय मत आहे\nमला वाटलेच, अजुन कसे लोकांना त्यातील तृटी दिसत नाहीत. ती कोणत्या कार्यक्रमात नसते आणि मी ही \"काही ग्लिचेस होते\" असे वर म्हणालोच आहे. लगेच् त्यास पकावुअ म्हणून त्याचे महत्व कमी करण्याचा का प्रय्त्न केला जातोय समजले नाही.\nमी चर्चेलाच पकाऊ म्हटले.\nतुम्ही ज्या मुद्यांवर स्तुती केली त्या मुद्यांवरही संदेह आहे, उदा. प्रसाधनगृहे कमी होती असे काहींचे मत दिसले. इतर काही अतिरिक्त ग्लिचेस असो/नसोत, पण तुमच्या निरीक्षणांविषयीच शंका आहे. (कदाचित, केवळ अधिक पैसेवाल्या खुर्च्यांसाठीच चांगली व्यवस्था असेल.)\n--पण तुमच्या निरीक्षणांविषयीच शंका आहे-\n--तुम्ही ज्या मुद्यांवर स्तुती केली त्या मुद्यांवरही संदेह आहे,--\nतुम्ही ज्या पद्ध्तीने प्रतिसाद देताय त्यावरुन मला तुमच्या प्रतिसादातील हेतूंविषयी संदेह आहे.\nह्या कार्यक्रमाची आखणी, सामुहीक इंप्लिमेंटेशन, नियोजनपुर्वक केलेल्या अनेक छोट्या-छोट्या गोष्टी, हे सगळं-सगळं अशा स्वरुपाच्या कार्यक्रमाच्या आखणीसाठी आदर्शवत होतं.\nमागे तुम्ही आयोजन नियोजन संबर्धात् धागा काढला होता त्याचा फायदा झालेला दिसतो. अभिनंदन. ;-)\nनाइलसाहेब, तुम्ही नस पकडलीत. मला त्यामुळेच हा कार्यक्रम् आवडला.\nमागे तुम्ही आयोजन नियोजन संबर्धात् धागा काढला होता त्याचा फायदा झालेला दिसतो. अभिनंदन. ;-)\nहा धागादेखील तिकडे हलवायला हवा असे वाटते.\n-- हा धागादेखील तिकडे हलवायला हवा असे वाटते.--\nयेथेच राहील्याने काय होणार आहे\n'ट्रेंड सेटल' करायचा आहे का\nयेथेच राहील्याने काय होणार आहे\n तुम्हाला 'ट्रेंड सेटल' करायचा आहे का\n तुम्हाला 'ट्रेंड सेटल' करायचा आहे का\nमी येथे चर्चा टाकलीये. तुम्ही ती येथून दुसरीकडे नेण्याचा प्रस्ताव करत अहात. तुम्हाला ट्रेंड सेटल करायचा आहे का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/592", "date_download": "2018-04-24T03:12:57Z", "digest": "sha1:WHTXMAL7SERLBX7GVKT4SESGEPZJQTUF", "length": 39058, "nlines": 151, "source_domain": "mr.upakram.org", "title": "माळशेज घाट | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nनाणेघाटाला जाऊन आल्यानंतर पुढच्याच आठवड्यात लगेच एका गटासोबत माळशेजला निसर्गपर्यटनासाठी जाण्याची संधी मिळाली.\nनाणेघाटाच्या वेळेस माळशेजचा प्रवास रात्री केला होता. त्यात खूप धुकंही होतं. त्यामुळं माळशेज फारसा दिसला नाही.\nकदाचित खंडाळा घाटाच्याही आधीचा, देशावरच्या लोकांना कोकणात उतरण्यासाठी असलेला हा खूप जुना घाट. पेपरात दरडी कोसळून रस्ता बंद या बातमीमुळे माहिती होणारा.\nपुणे-नाशिक रस्त्यावर आळेफाट्यानंतर डावीकडे वळालो तेव्हाच माळशेजची चाहूल लागली होती. आजूबाजूला सगळं हिरवंगार होतं. डोंगरावर दिसणारं धुकं, रस्त्याच्या कडेला साचलेलं पाणी, डोक्यावर इरलं घेऊन लगबगीनं चालणारे लोक, हवेतला सुखद, ओलसर गारवा. मस्त वाटत होतं. खूप दिवसांनी माळशेज दिवसाढवळ्या बघण्याची संधी मिळत होती. लहान असताना कल्याण-ठाणे-मुंबईला ह्याच घाटाने जायचो. टोकावड्याचे बटाटवडे, खारे शेंगदाणे, करवंदं, जांभळं सगळं आठवून गेलं.\nप्रत्यक्ष घाट सुरु झाला आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या विश्रामगृहाजवळ आलो तेव्हा मात्र भ्रमनिरास झाला. पुढे बर्‍याच गाड्या दिसत होत्या. घाटात पर्यटकांची बरीच गर्दी असावी. गटामधले नवीन सदस्य लांब दिसणारे धबधबे, रस्त्यावरचं धुकं बघून उत्तेजित झाले होते. आता इथूनच चालायला सुरुवात करावी या हेतूने सगळेजण खाली उतरले. चालायला सुरुवात केली तेव्हा आजूबाजूला लक्ष गेलं. रस्त्याच्या बाजूला, लहान ओहोळांमध्ये दारुच्या, बिसलेरीच्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि कुरकुरे, लेज यांचे रॅपर्स पर्यटकांनी मुक्तहस्ताने निसर्गाला भेट दिले होते. निसर्ग आणि दारुडे या पोस्टमध्ये हरेकृष्णाजींनी सांगितल्याप्रमाणे माळशेजमध्येही दारुड्यांचा प्रचंड उपद्रव आहे. कदाचित मुंबई-नाशिक पासून येणेजाणे सोपे असल्यामुळे ताम्हिणी, वरंधा घाटापेक्षा खूपच जास्त.\nप्लॅस्टिक आणि काचेच्या या प्रदूषणामुळे सह्याद्रीची माती आणि दगडं धरुन ठेवणार्‍या वनस्पतींची प्रचंड हानी होत आहे. गेल्या काही वर्षात दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याचं कारण हे या वनस्पतींचा नाश हेच असावं. सह्याद्रीच्या अस्तित्त्वालाच धोका उत्पन्न झाला आहे. दोन घटका धबधब्यात भिजून मद्याचा आस्वाद घेणार्‍या पर्यटकांना याची कसली काळजी\nरस्त्याने अनेक नवनव्या, चकचकीत गाड्या मोठ्यामोठ्याने संगीत वाजवत आणि हातातल्या बाटल्या नाचवत येत होते. गटातल्या मुलींना पाहताच अधिक चेव येऊन शिट्ट्या मारणे, ओरडणे वगैरे प्रकार चालू होत. माळशेजच्या बोगद्याच्या पुढे आल्यावर एक मोठा धबधबा आहे. तिथं तर चक्क ढोल-ताश्याची पथकं आणून काही धुंद मंडळी शर्ट वगैरे काढून स्वैर नृत्य करत होते. एक दोन पोलीस हातात छत्री धरुन बाजूला उभे होते. कदाचित तिथे कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याकडे लक्ष देत असावेत. एवढ्या मोठ्या जमावाला दोन पोलीस कसे काय पुरे पडणार\nबाटल्या घेऊन नाचत असलेल्या पर्यटकांना घेऊन जाणार्‍या बर्‍याच गाड्यांवर असलेले UP, BR, GJ, CG, JH चे आरटीओ रजिस्ट्रेशन बघितल्यावर नवाकाळ, सामना, पुण्यनगरी वर पोसलेल्या माझ्या काही पेशींनी परप्रांतीयांविरुद्ध क्षणभर बंड पुकारले. पण थोड्याच वेळाने महा-०१ असे मराठी रजिस्ट्रेशन असलेल्या आणि गाडीच्या मागच्या बाजूवर डरकाळी फोडणार्‍या वाघाच्या चेहर्‍यासोबत \"राजे\" असे भगव्या रंगात रंगवून \"जे\" च्या मात्रेला तलवारीचा आकार दिलेले चित्र असणार्‍या एका गाडीतून आलेल्या मराठी बांधवांनी त्यावर पाणी ओतले त्यांनी रस्त्याच्या बरोबर मध्येच गाडी थांबवून तिथेच बाजूला प्रातर्वैधिक जलोत्सर्जन करुन नंतर जोरात गाणी लावून रस्त्यातच मधोमध नाचायला सुरुवात केली. त्यामुळे झालेल्या ट्रॅफिक जाम मध्ये अडकलेल्या प्रवाशांना थोडा वेळ आपले नृत्यप्रकार दाखवल्यावर बाटल्या काढून जोरात चीअर्स केले आणि मग गाडी निघून गेली.\nकाही बरे फोटो मिळाले. सूर्यस्नानासाठी पहुडलेला एक सुंदर साप बघायला मिळाला. त्यातच समाधान मानायचं. पुढे हे प्रत्यक्ष पाहायला मिळणार नाही कदाचित.\nमाळशेज घाट व इतर ठिकाणी होणारे असे प्रकार थांबवण्यासाठी काय करता येईल असे उपक्रमींना वाटते.\nहा लेख यापूर्वी आजानुकर्ण यांच्या माहितीपूर्ण अनुदिनीवर संपूर्ण प्रकाशित झाला होता.\nअवघड प्रश्न आहे. तसेही आपल्या देशात सार्वजनिक स्वच्छतेविषयी कमालीची अनास्था असते. या लोकांना आपण काय करतो आहोत, याचे परिणाम काय आहेत याची कल्पना नसावी. याच गटात मोडणारे दुसरे महाभाग म्हणजे अजिंठासारख्या ठिकाणी गेल्यावर आपले नाव कोरणारे.\nछायाचित्रे सुंदर आहेत. आणि स्लाइडशोमुळे बघायलाही छान वाटतात.\nआपला लेख आणि छायाचित्रे दाखवायची कल्पना आवडली. आपल्या प्रश्नाला एक उत्तर आहे की सततचे लोकशिक्षण. ते करायला सरकार कडून (या बाबतीत पर्यटन विभागाकडून) गरज आहे तसेच निसर्गप्रेमी, स्थानी़क स्वयम् सेवीसंस्थांकडून पण होण्याची गरज आहे. अशा सवयी एकदम मोडत नाहीत पण मोडू शकतात ते ही तितकेच सत्य आहे.\nअर्थात सुरवातीस म्हणल्याप्रमाणे हे एक उत्तर झाले. अजून पण पर्याय निघू शकतात.\nहा अजून एक संतापजनक प्रकार आहे. माणूस जिथे जिथे पोचलाय तिथे त्याने पुरावा म्हणून आपले नाव असे लिहून अजरामर करुन ठेवले आहे.\nअसं लिहून काय समाधान मिळतं देव जाणे... सज्जनगडावर तर एका महाशयांनी\nश्रि. अमुकतमुक. रा. ठोसेघर जी. सातारा (मो. क्र. १२३४५६७८) असा विस्तृत (आणि अशुद्ध) पत्ता लिहिला होता.\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [26 Jul 2007 रोजी 16:03 वा.]\nछायाचित्रे आवडली,निसर्गाची रपेट करायला येणारे असा इंजॉय करायच्याच उद्देशानेच निघतात.\nत्यात बदल झाला पाहिजे.पण प्रत्येक पर्यटनस्थळाची हीच अवस्था आहे.\nअवांतर ;) दौलताबाद किल्याला भेट दिल्यानंतर तिथे,प्रत्येक चढण चढतांना वासू+सपना,अशी अनेक नावे दिसतात.\nनावासहीत पत्ते,ते तर विचारुच नका \nयादवांचे कोणतेच लिखित शिलालेख येथे नाही, पण पर्यटकांची डिरेक्टरी येथे पाय-या पाय-यांवर उपलब्ध आहे.\nअमेरिकेत येण्यापूर्वी सर्वात शेवटची सहल माळशेजला केली होती तेव्हा वर उल्लेखल्याप्रमाणे सर्व अनुभव आले होते. या निसर्गरम्य नितांत सुंदर जागेचा ही मंडळी साफ विस्कोट करतात असा अनुभव आहे.\nअमेरिकेत अशा महत्त्वाच्या जागी बरेचदा सुरक्षारक्षक किंवा रोखठोक शब्दांत सूचना दिल्याने हे प्रकार कमी असतात. मध्यंतरी \"रुबी फॉल्स\" बघायला गेलो असता त्यातील गुहांवर काहीजणांनी आपली नावे कोरल्याचे लक्षात आले. अधिक माहिती काढता सांगितले गेले की पूर्वी (बहुधा १९२३-२५ पर्यंतवगैरे) हे ठिकाण सरकारी अखत्यारीत नसल्याने हे प्रकार होत पण नंतर थांबले.\nयासाठी सतत लोकशिक्षण आवश्यक आहेच, याचबरोबर \"निसर्ग ही आपली संपत्ती आहे आणि तिचे नुकसान हे आपले नुकसान आहे.\" याची जाणीव अगदी आतून माणसांना होणे गरजेचे आहे.\n\"निसर्ग ही आपली संपत्ती आहे आणि तिचे नुकसान हे आपले नुकसान आहे.\" याची जाणीव अगदी आतून माणसांना होणे गरजेचे आहे.\nविषयाला थोडे अवांतर, पण त्याच पद्धतीने बॉस्टनच्या सबवेज् मधे \"ही गाडी तुमच्या म्हणजे करदात्याच्या पैशातून चालवत आहोत तेंव्हा त्यात स्वच्छता राखा\" असे म्हणले होते. आपल्या कडे पण भारतात स्वच्छता राखा म्हणतात पण \"तुमच्या पैशाने\" हे आधी पालूपद असले की त्याचा बघणार्‍याच्या मनावर वेगळा परीणाम होण्याची शक्यता असते.\nस्वाती दिनेश [26 Jul 2007 रोजी 16:41 वा.]\nप्रकाशचित्रे सुंदर आहेत, स्लाइड शो ची कल्पना आवडली.\nतुमच्या खरडवहीतील प्रकाशचित्रे सुध्दा अप्रतिम\nफारच सुंदर लेख आणि नयनरम्य छायाचित्रे.\nलेखातल्या मूळ प्रश्नाविषयी जरा विस्ताराने लिहितो. निसर्ग, पर्यावरण, त्याचे संवर्धन, प्रदूषण हा मूळ प्रश्न नाहीच आहे. प्रश्न आहे मूल्यशिक्षण - व्हॅल्यू एज्यूकेशन- चा. सुसंस्कृत नागरिक म्हणून आपली काही कर्तव्ये आहेत, समाजात आपण रहाण्याची काही विवक्षित किंमत आहे - ही जाणीव असण्याचा. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीत नागरिकांना स्वातंत्र्य आहे. मला वाटले तर मी माझ्या घरी एक शेळी पाळू शकतो (जे अमेरिकेत इतक्या सहजासहजी शक्य नाही), मला वाटले तर मी वर्तमानपत्रात सरकारविरोधी लेख लिहू शकतो किंवा शनिवारवाड्यावर उभे राहून सरकारविरोधी भाषण करु शकतो ( जे चीनमध्ये शक्य नाही - चीनच्या तुरुंगात एक कोटीहून अधिक कैदी आहेत आणि त्यातले सगळेच काही गुन्हेगार नाहीत - सरकारी धोरणांना विरोध करणे हाही चीनमध्ये मोठाच गुन्हा आहे -असे कालच्याच 'सकाळ'मध्ये वाचले. शांघायला 'फेसलिफ्ट' देताना म्हणे लक्षावधी लोकांना जबरदस्तीने विस्थापित केले गेले ) - पण या स्वातंत्र्याची मला एक नागरिक म्हणून काहीतरी किंमत देणे आवश्यक आहे - ही जाणीवच नसण्याचा. अगदीच नाईलाज म्हणून ( न बुडवता येणारा) इनकमटॅक्स भरला की मी सरकारवर एक उपकारांची मोळी टाकली आणि आता हवे तसे वागायला मोकळा झालो, असा सोयीस्कर अर्थ आपण काढला आहे. मग मी रस्त्यांवरुन बेदरकारपणे गाडी चालवीन, सार्वजनिक ठिकाणी केरकचरा टाकीन, सार्वजनिक मालमत्तेची शक्य तेवढी नासधूस करीन.... कारण काय तर मी या देशाचा नागरिक आहे. जणू काही दीडशे वर्षांच्या गुलामगिरीचा बॅकलॉग भरुन काढायचा तर मला दीडशे वर्षे स्वैराचार केला पाहिजे ) - पण या स्वातंत्र्याची मला एक नागरिक म्हणून काहीतरी किंमत देणे आवश्यक आहे - ही जाणीवच नसण्याचा. अगदीच नाईलाज म्हणून ( न बुडवता येणारा) इनकमटॅक्स भरला की मी सरकारवर एक उपकारांची मोळी टाकली आणि आता हवे तसे वागायला मोकळा झालो, असा सोयीस्कर अर्थ आपण काढला आहे. मग मी रस्त्यांवरुन बेदरकारपणे गाडी चालवीन, सार्वजनिक ठिकाणी केरकचरा टाकीन, सार्वजनिक मालमत्तेची शक्य तेवढी नासधूस करीन.... कारण काय तर मी या देशाचा नागरिक आहे. जणू काही दीडशे वर्षांच्या गुलामगिरीचा बॅकलॉग भरुन काढायचा तर मला दीडशे वर्षे स्वैराचार केला पाहिजे आणि हे सगळे आत खोलवर रुजले आहे. परवा टेबल टेनीस खेळत असताना शेजारच्या काचेवर एक दगड येऊन आदळला आणि काचेचे तुकडे टेबलवर विखुरले. का तर जवळच्या झोपडपट्टीतल्या मुलांना म्हणे जांभळे पाडायची होती. रस्त्यावर पच्चकन थुंकणार्‍याला हटकले तर तो म्हणतो आपला कामधंदा बगा ना भाऊ, तुमी कोन इचारनार आणि हे सगळे आत खोलवर रुजले आहे. परवा टेबल टेनीस खेळत असताना शेजारच्या काचेवर एक दगड येऊन आदळला आणि काचेचे तुकडे टेबलवर विखुरले. का तर जवळच्या झोपडपट्टीतल्या मुलांना म्हणे जांभळे पाडायची होती. रस्त्यावर पच्चकन थुंकणार्‍याला हटकले तर तो म्हणतो आपला कामधंदा बगा ना भाऊ, तुमी कोन इचारनार एक्स्प्रेसवेवर उलट्या दिशेने येणार्‍या धुंद वरातीने रस्ता अडवलेला असतो आणि तिथे विरोध केला तर कुणीतरी तर्र बरळतो, ए चिकने, लगावूं क्या एक\nआणि हे सगळे आजचे नाही. मी कॉलेजमध्ये असताना मुलींचा कॉलेजला जाण्याचा रस्ता आमच्या होस्टेलसमोरुन जात असे. मुलांच्या अचकटविचकट कॉमेंटस ठरलेल्याच. त्याला विरोध करणार्‍यांकडे 'षंढ' या दृष्टीने बघीतले जात असे. परवा बर्‍याच वर्षांनंतर होस्टेलला गेलो होतो. तसेच मुलींचे घाईघाईने होस्टेलसमोरुन जाणे, तसेच 'ऐ प्रीती झिंटा, आती क्या', आणि तसेच काही मुलांचे अवघडून चुळबुळत शांत बसणे....\nहे सगळे उद्वेगजनक तर आहेच. रेल्वे प्लॅटफॉर्मच्या स्वच्छतेची पहाणी करायला गेलेला केंद्रीय रेल्वेमंत्री आणि मॅनेजमेंट गुरु प्लॅटफॉर्मवरच तंबाखूची पिंक टाकतो, 'एक कणभरदेखील गुलाल कमी करणार नाही, बघू कोण काय करतो' पुण्यातल्या एका मानाच्या गणपतीचा अध्यक्ष गरजतो, झोपडपट्ट्या अधिकाधिक बकाल होतात, पण तिथे हिंडणार्‍या डुकरांना दिल्लीतल्या मनेकाचे वातानुकूलित संरक्षण मिळते ... हे सगळे खरेच उद्वेगजनक आहे. पण सगळे संपलेले नाही. आजानुकर्णासारख्या तरुण पिढीतल्या काही लोकांना तरी हे खटकते आहे, त्याची नोंद घ्यावीशी वाटते हे 'ऑल इज नॉट लॉस्ट' चे लक्षण आहे, असे मला वाटते.\nविस्कळित प्रतिसादाबद्दल क्षमस्व. ही खदखद बाहेर पडणे आवश्यक होते.\nरावसाहेब, तुम्ही आमच्या मनातली खदखद बोलुन दाखवलीत.\nनागरिकांनाच - म्हणजे आपल्यालाच - या सर्व गोष्टींची जाणीव होणे आवश्यक आहे. त्यानंतर मग वाहतूक सिग्नल पाळण्यासाठी तिथे मामा असण्याची गरज नाही यापासून तर फिरायला गेलेली जागा हीदेखील आपल्या घराइतकीच स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे इथपर्यंत सर्व गोष्टी आपोआप होत जातील.\nप्रकाश घाटपांडे [27 Jul 2007 रोजी 04:38 वा.]\nप्रत्येक शब्दाशी सहमत. म्हणूनच प्रबोधन करताना कायद्याचा भरभक्कम पांठींबा हवा. नाहीतर अनेकांनी कष्टाने प्रबोधन या उपयुक्त मूल्याचा फुगा फुगवायचा आणी एकाच्या टाचणी टोचण्याच्या उपद्रव मूल्याने तो फुगा फुटायचा. कि परत हे चक्र चालू. आपण आपले काम करत रहायचे हा भाबडा आशावाद जपत जगायचे.\nसन्जोप राव, तुम्ही माझ्यासारख्या बर्‍याच जणांच्या मनातल्या खदखदीला बाहेर आणले आहे.\nप्रश्न आहे मूल्यशिक्षण - व्हॅल्यू एज्यूकेशन- चा.सुसंस्कृत नागरिक म्हणून आपली काही कर्तव्ये आहेत, समाजात आपण रहाण्याची काही विवक्षित किंमत आहे - ही जाणीव असण्याचा.\nहे शंभर टक्के बरोबर आहे. पण असे वाटणारे आपण अल्पसंख्यांक आहोत हे दुर्दैव आहे\nसर्व मुद्यांवर सहमत आहे. आपल्या लोकशाहीचे फायदे किती आणि तोटे किती असा कधीकधी प्रश्न पडतो.\nप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.\nकाय करणार सार्वजनीक स्वच्छतेची नावड असलेला समाज आहे. एक ना एक दिवस लोकांना समजेल हे वागण चुकीचे आहे, तो वर कदाचित पार वाट लागली असेल पण सार्वजनीक सभ्यता ही तर घरी शिकवली पाहीजे. कदाचीत तशी शिकवली जात नसेल म्हणुन हा प्रॉब्लेम असावा.\nअत्यंत जीर्ण व ऐतीहासीक वास्तु (ज्या दिवसागणिक गैरवापरामुळे क्षय) जोवर काहि ठोस उपाय योजना होत नाही तोवर आम जनतेला प्रवेश बंद.\nतसेच निदान अधुन मधुन तरी (पर्यटन मौसमात) गस्त घालुन, असल्या लोकांकडुन भरपुर मोठा आर्थीक दंड वसुल केला पाहीजे. दोषी व्यक्तीला दिवसभर तो परिसर साफ करायची शिक्षा. पण त्याचबरोबर प्रातर्वैधिक सोयी करुन दिल्या पाहीजेत. जर समाजाला शिस्त नसेल, चांगल्या गोष्टींची कदर करून नीट वापरायची तर खाजगीकरण करून (पैसे भरा, नियम पाळा इ.) ही ठीकाणे चालवली पाहीजे. कुठला न्यूज चॅनल ह्या असल्या प्रकाराबद्द्ल स्टींग ऑपरेशन नाही का करणार\nनागरीकशात्राच्या पुस्तकात असल्या गोष्टींबाबत एखादा धडा (नसल्यास) टाकता येईल.\nवैयक्तिक - साप विषारी दिसतो जपुन रे बाबा. :-)\nचित्रात पाहत असलेला साप हा अतिविषारी आहे. सापाच्या या जातीचे नाव आम्हाला सांगितले होते पण ते आता आठवत नाही. (नेहमीप्रमाणे नोट्स घ्यायच्या राहिल्या.) मात्र वाढते प्रदूषण व पर्यावरणहानीमुळे सापाची ही जातही अतिशय कमी संख्येने महाराष्ट्रातील सह्याद्री रांगांमध्ये आता कशीबशी तग धरुन आहे. तुलनेने दक्षिणेतील निलगिरी रांगांमध्ये या सापाची संख्या जास्त आहे.\nसापाची संख्या कमी होण्याचे दुष्परिणाम जीवशास्त्रातील संतुलित अन्नसाखळीमध्ये वाचलेले सर्वांना आठवत असतीलच.\nचांगला लेख, सुंदर चित्रे\nविसोबा खेचर [27 Jul 2007 रोजी 02:19 वा.]\nलेख चांगला लिहिला आहेस, विचार करण्याजोगा आहे. नुकतीच आम्ही काही मित्रमंडळीं माळशेजला पिकनिकला गेलो होतो. तेथील निसर्गरम्य वातावरणात खूप धमाल आली.\nस्लाईडशोही छान टाकला आहेस...\nमाळशेज मध्ये असे प्रकार कमी फरकाने मी सुद्धा काही वर्षापूर्वी अनुभवले होते. दारु पिऊन नाचणे आणि बाटल्या तिथेच फोडणे हा प्रकार तर सर्व पर्यटनस्थळांवरच होत आहे. ते अतिशय निंदनिय आणि दंडनिय आहे.\n(दरडींचा संबंध रस्ता बांधताना दरडिकोसळण्यास चालना मिळणे, आणि डोंगर-उतारावर वृक्षतोड आणि गवत जाळणे या प्रकाराशी अधिक आहे असे वाटते.)\nआपण काढलेली सापाची प्रकाशचित्रे आणि ती सादर करण्याची पद्धत आवडली.\nसाप हा ट्रिमेरेसुरस प्रवर्गातिल असावा असे वाटले. त्याचे सामान्य इंग्रजी नाव बांबू पिट वायपर असे असावे. मी तज्ञ नाही. नुसता अंदाज आहे. परंतु आपले प्रकाशचित्र नेटके आहे आणि दुर्मिळ आहे असे नक्की वाटते.\n--(घाटामध्ये गेल्यावर तेथिल भूरुपे आणि वनस्पति पाहण्यात दंग असणारा ) लिखाळ.\n कष्ट करा ... कष्ट करा \nमुळात डोंगरातून रस्ता बांधणे हेच निसर्गाविरुद्ध आहे. भूगर्भातील पाण्याचे प्रवाह तोडले जातात. झाडे मुळासह उपटली जातात. मग कडेची भुसभुशीत माती दरडस्वरुपात खाली येते. आपण ती बाजूला करतो. पुढच्या पावसाळ्यात पुन्हा दरड कोसळते.\nमाणसाइतका अप्पलपोटा प्राणी दुसरा नसेल. बरीच उदाहरणे देता येतील. नदीनाले पाहीजे तसे वळवणे, पाणी-ध्वनी-प्रकाश-भूमी प्रदूषण वगैरे.\nदेवाने दिलेला सगळ्यात मोठ्या आकाराचा मेंदू फक्त स्वतःपुरता तो वापरतो.\nह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nश्री. आजानुकर्ण यांच्या सुंदर निसर्गदृश्यांचा स्लाईड शो पाहिला.त्यांनी शीर्षभागी लिहिलेल्या पद्यपंक्ती समर्पक आहेत.(शेवटचा शब्द सोडून.तो त्यांचा स्वाभाविक विनय आहे. खरे तर संगणक विषयक विविध तंत्रांचे किती प्रगत ज्ञान त्यांना आहे याचा या हालत्या चित्रक्रमाने (स्लाइड शो) प्रत्यय येतो.)\n.....या द्विमिती चित्रांतूनसुद्धा \"घन ओथंबुनी आले\" याचा अनुभव आला. ही निसर्ग चित्रे पाहून मला कविताच स्फुरली. पण ती मनात अमूर्त राहिली. शब्दरूप घेईना.त्यामुळे \"आहे मनीं परंतु, ओठीं फुटे न गाणे |\" अशी स्थिती झाली. (त्या हिरव्या चिंब निसर्गात प्रत्यक्ष गेलो असतो तर कदाचित् शब्द सुचले असते.)\n.....आम्हांला घ्रर बसल्या नयनसुखद निसर्गाचे दर्शन आजानुकर्ण यांनी घडविले. त्यांचे मनःपूर्वक आभार.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/2017/02/14/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96-%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B3/", "date_download": "2018-04-24T02:33:54Z", "digest": "sha1:TLADBYU57UTJXYG3O42KE3XS4XWLH6IO", "length": 7806, "nlines": 155, "source_domain": "putoweb.in", "title": "लेख: लग्नातील टिपिकल मंडळी", "raw_content": "\nलेख: लग्नातील टिपिकल मंडळी\nलग्नात आपल्याला अनेक टिपिकल मंडळींचा सामना करावा लागतो, यातील ही कही ठराविक लोकं प्रत्येक लग्नात असतात, तय लोकांबद्दल थोडेसे …\n खाली रेटिंग द्या, लाईक आणि शेअर करा\n← ​50 ऐसे दिलचस्प तथ्य जो आपको मालूम होने जरुरी हैं (पार्ट 01)\nगुंडांच्या ऑफिस बाहेर पुणेरी पाट्या लागल्या तर\n5 thoughts on “लेख: लग्नातील टिपिकल मंडळी”\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nचाणक्य के 20 सूत्र जो आपके जीने का तरीका बदल सकते हैं\n\"TITANIC\" पुण्यात बनला असता तर\nद परफेक्ट लाईफस्टाईल - I\n\"शोले\" जर पुण्यात बनला असता तर.\nपु ल देशपांडे यांचे दुर्मिळ कलेक्शन - पुणेकर, मुंबईकर आणि नागपूरकर\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nचाणक्य के 20 सूत्र जो आपके जीने का तरीका बदल सकते हैं\n\"TITANIC\" पुण्यात बनला असता तर\nद परफेक्ट लाईफस्टाईल - I\n\"शोले\" जर पुण्यात बनला असता तर.\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://www.majhimarathi.com/baba-ramdev-yoga-marathi/", "date_download": "2018-04-24T02:35:20Z", "digest": "sha1:WCA5SGR53FJD7TPYZRKUELT7HSTQ6VM6", "length": 13832, "nlines": 108, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "बाबा रामदेव यांचा योगा | Baba Ramdev Yoga In Marathi", "raw_content": "\nआदिवासी क्रांतीकारक बिरसा मूंडा | Birsa Munda History In Marathi\nबेसन शेव बनवायची विधी | Besan Sev Recipe\nबराक ओबामांचे नोबेल पुरस्कार स्विकारतांनाचे भाषण | Barack Obama Speech\nबदामचे गुणकारी फायदे | Benefits of Almonds\nस्वयंपाकासाठी काही खास टिप्स | Kitchen tips in Marathi\nपी.व्ही सिन्धू बॅडमिंटन खेळाडू | Badminton Player PV Sindhu\nसाक्षी मलिक एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू | Wrestler Sakshi Malik Biography\nपिझ्झा बनविण्याची रेसेपी | Pizza Recipe In Marathi\nपद्मश्री बाबा रामदेव हे भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात योग पोहोचवणारे एक योग महर्षी आहेत. त्यांच्या विविध योग प्रकारांचा अभ्यास करून चांगले आरोग्य आणि आनंदमयी जीवन जगू शकतो. रामदेव बाबांनी योगाचे प्रमुख प्राणायाम सांगितले आहेत ज्यांचा वापर आपण केल्यास आपल्या शरीर व मनाची शुध्दी होते.\nरामदेव बाबांचे प्राणायाम प्रकार – Pramayam type of Ramdev Baba\nबाबा रामदेवांनी प्राणायामास योगातील एक विशेष स्थान मिळवून दिले आहे. ही श्वासनियंत्रण व शरीर शुध्दीची एक जटील प्रक्रिया आहे, योगाभ्यासाने प्राणायामात प्राविण्यता मिळवता येते.\nश्वासास नियमीत व नियंत्रीत पध्दतीने घेउन सोडायचे असते. त्यामुळे पोटातील श्वसनाचे व आंतरीक विकार नष्ट करण्याची क्षमता या प्राणायामात आहे.\nअनुक्रमाने एक एक नासिकेने श्वास घेणे व दुसरी नासिका बंद ठेवून नंतर बंद नासिका मोकळी करून श्वास त्याने सोडावा याच्या नियीमत अभ्यासाने आपण शरिराच्या आंतरीक संस्थांच्या कार्यात वृध्दी आणि निरोगता आणल्या जाते. शरीर आंतरीक दृष्टया शुध्द व निर्वीकार बनतो. मानसिक सक्षमता वाढते, निर्णय क्षमता वाढते. याचा नियमित सराव आवश्यक आहे.\nयात श्वासास नियंत्रीत स्वरूपात आत घेवून सोडतांना ओमकार जपाचा उच्चार करायचा आहे. जप करतांना कंठातून ध्वनी काढण्याचा प्रयत्न करावा. ओमकाराचा सूर लांबवावा त्यामूळे मनातील सर्व विचार शुध्द आणि शरीराच्या सर्व नलीका व वाहीन्यांनमधे शुध्दता येउन रक्ताभिसरण योग्यरित्या होण्यास मदत मिळेल. श्वास सोडण्याचा काळ 1 मिनीट पर्यंत वाढवता येतो. 15 – 20 मिनीटे याचा सराव फार फायदे देणारा ठरतो.\nयाच्या नामावरूनच स्पष्ट होते की हा प्राणायाम करतांना श्वास बाहेर सोडावा लागतो. जलद गतीत श्वास घेउन नासिकांनी श्वास सोडल्या जातो. यामुळे श्वासासंबंधी रोगांमध्ये बळ मिळते. विविध संस्थांचे कार्यसंचालन निट होण्यास मदत मिळते. स्वभावात शांतता व सुनियंत्रण येते. त्यामूळे प्रत्येक काम करण्याची ईच्छा वाढते.\nया प्राणायामात श्वास घेणे व सोडत्यावेळी माशांच्या गुणगुणल्यासारखा आवाज होतो म्हणून यास भ्रामरी प्राणायाम असे म्हणतात. याचा परिणाम मानसिक अवस्थेवर होतो. मन मानसिक दृष्टया शुध्द आणि शांत होते. त्यामूळे निर्णयक्षमता वाढते. मन प्रफुल्लीत होते.\nयात जलद गतीने श्वास घेतला जातो तर त्याच्या दुप्पट गतीने श्वास सोडला जातो. हा प्राणायाम युवावर्गासाठी अत्यंत लाभदायक मानला जातो. आधी हळूहळू नंतर जलदगतीने याचा सराव फार लाभदायक ठरतो. आपली ईच्छाशक्ती प्रबळ होते, काम करण्याची मानसिक व शारिरीक क्षमता वाढून व्यक्ती मजबूत बनते.\nया सर्व प्राणायामांचा रोज अभ्यास केल्यास आपले शरीर नेहमी मजबूत आणि तंदूरूस्त राहाते. साधारण मानव कोणताही प्राणायाम मोकळया हवेत बसून करू शकतो. दररोज 5 ते 10 मिनिटे या प्रत्येक प्राणायामांचा सराव तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतो. दररोज अर्धा तास प्राणायाम आपणांस स्वस्थ व आनंददायी बनवितात.\nरामदेव बाबांच्या प्राणायामांपासून होणारे फायदे – Baba Ramdev Yoga Benefits\nरोज योगाभ्यासात प्राणायामांचा अभ्यास केल्यास फुफ्फुसाची क्षमता वाढून ते निरोगी होतात त्यामुळे श्वासाच्या विविध रोगांपासुन मुक्ती मिळते.\nउच्च रक्तदाबात आणि रक्तदाबाची समस्या दुर होते.\nशरीर आंतरीक दृष्टया शुध्द आणि स्वस्थ होते.\nशरीराचे बाहयांग शुध्द व क्रियाशिल होतात.\nहृदयासंबंधी आजारांपासुन मुक्ती मिळते.\nरक्तशुध्दीकरण होते व रक्तात आॅक्सीजनचा पुरवठा वाढून शरीर शुध्द होते.\nप्राणायाम रोज केल्याने चांगली झोप येईल.\nसर्व चिंतापासुन लढण्याची मानसिक क्षमता वाढते.\nराग, व्देष आणि अपायकारक भावनांची निर्मिती होत नाही.\nहे पण नक्की वाचा :-\nलक्ष्य दया: तुमच्या जवळ आणखी रामदेवबाबांच्या प्राणायामा चे फ़ायदे असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्\nPlease: आम्हाला आशा आहे की हा बाबा रामदेव यांचा योगा – Baba Ramdev Yoga च्या बद्दल लेख तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुधा.\nबदामचे गुणकारी फायदे | Benefits of Almonds\nउज्जायी प्राणायाम | Ujjayi Pranayama\nUjjayi Pranayama पद्मश्री रामदेव बाबा योगजगाात योगगुरू या नावाने ओळखले जातात त्याच्या विविध योगप्रकारांमध्ये आपले …\nबेसन शेव बनवायची विधी | Besan Sev Recipe\nराष्ट्रकवी रामधारीसिंह दिनकर यांचे जीवनचरित्र | Ramdhari Singh Dinkar Biography in Marathi\nकांद्यापासून होणारे काही स्वास्थ लाभ | Onion Benefits in Marathi\nदिव्यांचा सण दिवाळी बद्दल माहिती | Diwali Information In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.majhimarathi.com/wrestler-sakshi-malik-biography-marathi/", "date_download": "2018-04-24T02:28:43Z", "digest": "sha1:CNRYTS6TZN3DTZ6WASQVXXAWTFHYIZKM", "length": 14392, "nlines": 87, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "साक्षी मलिक एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू | Wrestler Sakshi Malik Biography", "raw_content": "\nआदिवासी क्रांतीकारक बिरसा मूंडा | Birsa Munda History In Marathi\nबेसन शेव बनवायची विधी | Besan Sev Recipe\nबराक ओबामांचे नोबेल पुरस्कार स्विकारतांनाचे भाषण | Barack Obama Speech\nबदामचे गुणकारी फायदे | Benefits of Almonds\nस्वयंपाकासाठी काही खास टिप्स | Kitchen tips in Marathi\nपी.व्ही सिन्धू बॅडमिंटन खेळाडू | Badminton Player PV Sindhu\nसाक्षी मलिक एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू | Wrestler Sakshi Malik Biography\nपिझ्झा बनविण्याची रेसेपी | Pizza Recipe In Marathi\nसाक्षी मलिक एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू | Wrestler Sakshi Malik Biography\nSakshi Malik – साक्षी मलीक एक भारतीय महिला कूस्तीपटू आहे. तिने 2016 रिओ आॅलंपीक मध्ये कुस्तीत ब्राॅंझ मेडल पटकावून सर्व भारतीयांचा सन्मान उंचावला होता. हे भारताचे पहिले पदक होते. आॅलंपीक मधील पदकांचा दुष्काळ तीने भरून काढला होता. या आधी साक्षी 2014 मध्ये ग्लासको काॅमनवेल्थ खेळांमध्ये सिल्वर मेडल आणि 2015 दोहा एशियन रेसलिंग चॅंपीयनशिप मध्ये ब्राॅंझ मेडल जिंकले होते.\nसाक्षी मलिक एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू – Wrestler Sakshi Malik Biography\nसाक्षी मलीक भारतीय रेल्वे मध्ये दिल्ली डिवीजन च्या उत्तरी रेल्वे झोन मध्ये कमर्शियल डिपार्टमेंट मध्ये कार्यरत आहे. रिओ आॅलंपीक मध्ये ब्राॅंझ मेडल जिंकल्यानंतर तिचे प्रमोशन झाले. त्यांना आता आॅफिसर रॅंकच्या अधिकारी पदावर नियूक्ती दिली आहे. रोहतकच्या महर्षि दयानंद युनिव्हर्सिटीहून ती शारिरीक शिक्षणात पदवी प्राप्त हे.\nसाक्षी मलिक यांचे प्रारंभिक जिवन – Wrestler Sakshi Malik Early Life\nसाक्षी मलिक यांचा जन्म 3 सप्टेंबर 1992 मध्ये हरियाणा च्या रोहतक या शहरात झाला. तिचे वडील एक शिक्षक होते. त्यांच्या आजोबांकडून साक्षीस कुस्तीची प्रेरणा मिळाली. वयाच्या 12 व्या वर्षापासुन साक्षीने कुस्तीचे प्रशिक्षण घ्यायला सुरूवात केली होती. रोहतक येथील छोटूराम स्टेडियम मधील आखाडयात ईश्वर दहिया यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्ती चे धडे गिरवले. लोकांकडून त्यांची फार उपेक्षा झाली परंतू कुटूंबियांच्या सहकार्याने त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.\n2010 मध्ये ज्युनियर वल्र्ड चॅंपियनशिप मध्ये 58 किलो गटात तिने ब्राॅंझ मेडल जिंकले होते. 2014 मध्ये दवे स्थूलत्ज इंटरनॅशनल टूर्नामेंट मध्ये 60 किलो गटात तिने गोल्ड मेडल जिंकले होते. 2014 मध्ये ग्लाॅसको काॅमनवेल्थ खेळात सिल्वर मेडल जिंकले होते. 2014 मध्ये ताश्कंद मध्ये वल्र्ड चॅंपियनशिप मध्ये ती क्वाॅर्टरफायनल मध्ये हरली होती. 2015 मध्ये दोहा येथे एशियन रेसलिंग चॅंपियनशिप मध्ये 60 किलो गटात साक्षीने ब्राॅंझ मेडल मिळविले.\nपहिल्या दोन्ही फेरीत तिने तिच्या पेक्षा जास्त अनूभवी व नामांकनधारी कुस्तीपटूंना पछाडले होते. 2016 समर आॅलंपीक मे 2016 मध्ये आॅलंपीक जागतिक क्वालिफाईंग राउंडमध्ये 58 किलो गटात साक्षीने सेमिफायनल मध्ये चिनच्या जहाॅंग ला हरवून 2016 रिओ आॅलंपीक मध्ये आपले नाव निश्चित केले होते. आॅलंपीक्स मध्ये पहील्या फेरीत स्वीडन् खेळाडूस तर दुस-या फेरीत माल्डोवा च्या खेळाडूस हरवून तिने तिस-या फेरीत प्रवेश केला होता, त्यात तिने मंगोलियन खेळाडूस पराजीत करत अंतीम 8 मध्ये आपले नाव स्थापन केले.\nनंतर ती क्वाॅर्टरफायनल मध्ये जिंकली. तिने कजाकिस्तानच्या एशियन चॅंपियन ऐसूलू त्यन्खेकोवोस 8-5 ने हरवून ब्राॅंझ मेडल प्राप्त केले. सेमीफायनलला हरूनही ब्राॅंझसाठीच्या लढतीत ती सावरून एशियन चॅंपियन ला हरवत ब्राॅंझ पदकाची कमाई केली.\nरिओ आॅंलंपीक 2016 चे हे भारताचे पहिले पदक होते. मेडल जिंकल्यानंतर भारतीय रेल्वेने साक्षी मलीक यांना प्रमोशन देत त्यांना अधिकारी स्तरावर अधिकारी बनविले. भारतीय रेल्वे कडून त्यांना 5 करोड रूपये रोख बक्षिस मिळाले. भारतीय आॅलंपीक संघाने राष्ट्रीय क्रिडा मंत्रालय दिल्ली, हरियाणा, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश सरकार कडून त्यांना पुरस्कार मिळाले.\nआपल्या अंतिम सामन्यात साक्षीने 6 मिनीटात आपली जीत पक्की केली. प्रतिव्दंदी एशियन चॅंपियन होता. खेळतांना वाटत नव्हते की साक्षी जिंकेल परंतू शेवटच्या 10 सेकंदात तीने असा डाव खेळला की प्रतिव्दंदीस हार पत्करावी लागली.\nदेशभरात उत्साहाचे वातावरण झाले. सर्वत्र तिच्या विजयाचा जल्लोश साजरा केला गेला. साक्षीने दाखवून दिले की एक मुलगी आपल्या देशासाठी काय करू शकते. तिने आपले यश भारतातील सर्व मुलींच्या नावे केले असून तीने त्याप्रसंगी एक संदेश देशवासीयांच्या नावे दिला, ‘‘बेटी पढाओ बेटी बचाओ” आणि ‘‘ पढेगी वो तभी तो आगे बढेगी वो” हा नारा साक्षीच्या यशाला पाहून समर्थ ठरतो.\n23 वर्षीय साक्षीच्या या यशाने तिचे नाव भारतीय इतिहासात सुवर्ण अक्षराने कोरल्या गेले. भारतीयांनो आपल्या मुलींना हवेसे स्वातंत्र्य द्या अशी तीने सर्व भारतीयांना विनंती केली आहे.\nलक्ष्य दया: तुमच्या जवळ साक्षी मलिक बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्\nPlease: आम्हाला आशा आहे की हा “साक्षी मलिक एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू – Wrestler Sakshi Malik Biography तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुधा.\nनोट: Sakshi Malik Biography – साक्षी मलिक यांची जीवनी या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.\nNext पी.व्ही सिन्धू बॅडमिंटन खेळाडू | Badminton Player PV Sindhu\nपी.व्ही सिन्धू बॅडमिंटन खेळाडू | Badminton Player PV Sindhu\nहिंदी चित्रपट सृष्टितील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण | Ajay Devgan Biography\n“माउंटन मन” दशरथ मांझी यांचे जीवनचरित्र | Dashrath Manjhi Story In Marathi\nप्रसिद्ध बास्केटबाल खेळाडू मायकल जार्डन | Michael Jordan Biography in Marathi\n“मी खूप असफलता अनुभवली आहे आणि त्यामुळे मी आज सफल आहे” – MICHAEL JORDAN हे …\nचविष्ट केळीपासून होणारे फायदे | Benefits of Banana In Marathi\nगुणकारी मेथीचे स्वास्थ वर्धक फायदे | Benefits of Methi in Marathi\nदिव्यांचा सण दिवाळी बद्दल माहिती | Diwali Information In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikiquote.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%87", "date_download": "2018-04-24T03:13:10Z", "digest": "sha1:LNAGL4T4TXQANR743RRTRHZMMTA3QFAD", "length": 2620, "nlines": 59, "source_domain": "mr.wikiquote.org", "title": "वर्ग:अभिनेते - Wikiquote", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोध\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► अमेरिकन अभिनेते‎ (१ प)\n► मराठी अभिनेते‎ (२ प)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ जुलै २०१० रोजी ०५:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://nmk.co.in/s/kvs-recruitment-2018/6041/", "date_download": "2018-04-24T02:34:53Z", "digest": "sha1:PEATWDLY2AOA63MAD6ORXWQX6A4N6YOC", "length": 7876, "nlines": 125, "source_domain": "nmk.co.in", "title": "केंद्रीय विद्यालय संघटन यांच्या आस्थापनेवर 'शिक्षक' पदांच्या एकूण ५१९३ जागा - NMK", "raw_content": "\nकेंद्रीय विद्यालय संघटन यांच्या आस्थापनेवर ‘शिक्षक’ पदांच्या एकूण ५१९३ जागा\nकेंद्रीय विद्यालय संघटन यांच्या आस्थापनेवर ‘शिक्षक’ पदांच्या एकूण ५१९३ जागा\nकेंद्रीय विद्यालय संघटन यांच्या आस्थापनेवरील उपप्राचार्य, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (टीजीटी), पदव्युत्तर शिक्षक (पीजीटी) आणि मुख्याध्यापक पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.\nउपप्राचार्य पदाच्या एकूण १४६ जागा\nशैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर पदवी, बी.एड. किंवा तत्सम आणि ५ वर्ष अनुभव आवश्यक.\nप्रशिक्षित पदवीधर शिक्षक (टीजीटी) पदाच्या १७३१ जागा\nशैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर पदवी (५०%), बी.एड. किंवा तत्सम आणि केंद्रीय विद्यालय संघटन मधील ३ वर्ष अनुभव आवश्यक.\nपदव्युत्तर शिक्षक (पीजीटी) पदाच्या ३१५३ जागा\nशैक्षणिक पात्रता – पदवी, पदव्युत्तर पदवी (५०%) बी.एड. किंवा तत्सम आणि केंद्रीय विद्यालय संघटन मधील ५ वर्ष प्राथमिक शिक्षक म्हणून अनुभव आवश्यक.\nमुख्याध्यापक पदाच्या एकूण १६३ जागा\nशैक्षणिक पात्रता – केंद्रीय विद्यालय संघटन मधील ५ वर्षाचा अनुभव आवश्यक.\nऑनलाईन अर्ज करण्याची तारीख – ११ एप्रिल २०१८\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ एप्रिल २०१८\nसौजन्य: चैतन्य कॉम्प्युटर, वांबोरी, जि. अहमदनगर.\nपुणे येथे निवासी प्रशिक्षण केंद्रात मोफत प्रवेशासाठी सामाईक परीक्षेचे आयोजन\nदहावी पास/ आय.टी.आय.पास उमेदवारांसाठी रेल्वे महाभरती फास्टट्रक बॅच उपलब्ध\nमुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ‘शिपाई’ पदांच्या एकूण १३६ जागा\nअभ्युदय को-ऑप बँक लिमिटेड यांच्या आस्थापनेवर ‘लिपिक’ पदांच्या एकूण १०० जागा\nभारतीय स्टेट बँकेत ‘विशेष अधिकारी’ पदाच्या एकूण ११९ जागा (मुदतवाढ)\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘उपनिरीक्षक’ पदाच्या १२२३ जागा (मुदतवाढ)\nनवीन जाहिराती / घोषणा . . .\nस्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदांच्या २००० जागा\nकर सहाय्यक/ लिपिक-टंकलेखक/ जि.प.सरळसेवा/ तलाठी स्पेशल बॅच उपलब्ध\nलक्ष्यवेध . . .\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१८ मधील स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक उपलब्ध\nपरिस्थितीमुळे वॉचमनची नोकरी केलेला ‘मंजूर दार’ यंदाच्या IPL स्पर्धेत खेळणार\nप्रवेशपत्र . . .\nवैद्यकीय शिक्षण व संशोधन अधिपरिचारिका (नर्स) परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nसंयुक्त प्रवेश (मुख्य) परीक्षा ‘JEE-Main-2018’ प्रवेशपत्र\nनिकाल . . .\nपोलीस भरती-२०१८ मैदानी चाचणी/ लेखी परीक्षा निकाल\nशिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (सीईटी) परीक्षा-२०१७ निकाल\nमागोवा . . .\nमुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ‘शिपाई’ पदांच्या एकूण १३६ जागा\nकेंद्रीय विद्यालय संघटन यांच्या आस्थापनेवर ‘शिक्षक’ पदांच्या एकूण ५१९३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/tag/hits/", "date_download": "2018-04-24T02:25:48Z", "digest": "sha1:MSGYNCXTX4EG4G2BB5ZDKLRXZB2X323G", "length": 5404, "nlines": 94, "source_domain": "putoweb.in", "title": "hits", "raw_content": "\nलेख: आत्ताच्या पिढी ने खूप काही मोठे बदल पाहिलेत.\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nचाणक्य के 20 सूत्र जो आपके जीने का तरीका बदल सकते हैं\n\"TITANIC\" पुण्यात बनला असता तर\nद परफेक्ट लाईफस्टाईल - I\n\"शोले\" जर पुण्यात बनला असता तर.\nपु ल देशपांडे यांचे दुर्मिळ कलेक्शन - पुणेकर, मुंबईकर आणि नागपूरकर\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nचाणक्य के 20 सूत्र जो आपके जीने का तरीका बदल सकते हैं\n\"TITANIC\" पुण्यात बनला असता तर\nद परफेक्ट लाईफस्टाईल - I\n\"शोले\" जर पुण्यात बनला असता तर.\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/todays-decision-objection-khadse-42137", "date_download": "2018-04-24T03:16:53Z", "digest": "sha1:FG7NHCZK2FXP5JT3ODFDFDMRTK4LCQIR", "length": 13282, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Today's decision on the objection to Khadse खडसेंच्या आक्षेपावर आज निर्णय | eSakal", "raw_content": "\nखडसेंच्या आक्षेपावर आज निर्णय\nबुधवार, 26 एप्रिल 2017\nनागपूर - भोसरी येथील जमीन गैरव्यवहाराची चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती झोटिंग समितीच्या कार्यकक्षेवर माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी नोंदविलेल्या आक्षेपावर अंतिम निर्णयाच्यावेळी मत देण्याच्या आदेशावर खडसेंनी पुन्हा एकदा आक्षेप घेतला आहे. यावर मंगळवारी दोन्ही पक्षांचे युक्तिवाद झाले. यानुसार खडसेंनी घेतलेल्या आक्षेपावर बुधवारी (ता. 26) निर्णय घेण्यात येईल.\nनागपूर - भोसरी येथील जमीन गैरव्यवहाराची चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती झोटिंग समितीच्या कार्यकक्षेवर माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी नोंदविलेल्या आक्षेपावर अंतिम निर्णयाच्यावेळी मत देण्याच्या आदेशावर खडसेंनी पुन्हा एकदा आक्षेप घेतला आहे. यावर मंगळवारी दोन्ही पक्षांचे युक्तिवाद झाले. यानुसार खडसेंनी घेतलेल्या आक्षेपावर बुधवारी (ता. 26) निर्णय घेण्यात येईल.\nपुणे जिल्ह्यातील भोसरी येथील एमआयडीसीची जागा आपल्या नातेवाइकांना पदाचा दुरुपयोग करून दिल्याचा आरोप महसूलमंत्री असताना एकनाथ खडसे यांच्यावर झाला. याच आरोपामुळे खडसेंना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. या जमीन गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्ती डी. झोटिंग यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली. या समितीत सदस्य म्हणून जिल्हा सत्राचे निवृत्त न्यायाधीश मधुसूदन चौहान यांची नियुक्‍त करण्यात आली. गेल्या गेल्या दहा महिन्यांपासून समिती चौकशी करीत आहे. या दरम्यान समितीने महसूल, एमआडीसीसोबत एकनाथ खडसे व पुणे येथील जिल्हाधिकाऱ्यांची साक्ष नोंदविली. दरम्यान, एकनाथ खडसेंनी समितीच्या कार्यकक्षेवर आक्षेप घेत पुणेच्या जिल्हाधिकाऱ्यांना नव्याने साक्ष नोंदविण्याचा अर्ज केला. पुणेच्या जिल्हाधिकाऱ्यांना बोलाविण्याचा अर्ज नाकारण्यात आला. तर कार्यकक्षेवरील अर्जावर अंतिम अहवाल सुनावणीच्यावेळी निर्णय घेण्यात येईल, असा आदेश झोटिंग यांनी दिला. मात्र, यावर खडसेंनी यांनी आज आक्षेप घेतला. कार्यकक्षा निश्‍चित केल्यावरच पुढील तपास करावा, असे खडसेंच्या वकिलांकडून सांगण्यात आले.\nसमितीने खडसेंचा अर्ज स्वीकारला असून त्यावर मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान खडसेंच्या आक्षेपावर एमआयडीसीने हरकत नोंदविली. त्यानुसार दोन्ही पक्षांचे युक्तिवाद झाले. या प्रकरणी आता बुधवारी निर्णय होणार आहे. खडसेंतर्फे वरिष्ठ अधिवक्ता एम. जी. भांगडे तर एमआडीसीतर्फे ऍड. चंद्रशेखर जलतारे यांनी बाजू मांडली.\nलग्नासाठी रुपयाचाही खर्च नाही\nपुणे - लग्नसोहळा म्हटलं की हजारो-लाखो रुपयांचा खर्च... मुलीचं लग्न त्यातही अधिक खर्चिक... लग्नासाठी घेतलेलं कर्ज फेडताना आई-वडिलांचे होणारे हाल......\nपिंपरी - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ५० मिडीबस शहरात दाखल झाल्या असून, २७ मार्गांवर त्या धावत आहेत. या गाड्यांना प्रवाशांचा चांगला...\nपालिकेत जाऊनही उंड्रीकर तहानलेलेच\nउंड्री - शासनाला कराच्या रूपाने कोट्यवधींचे उत्पन्न देणारे उंड्री गाव सध्या पाणीटंचाईने प्रचंड त्रस्त आहे. पुणे महापालिकेत समावेश झाल्यानंतर...\nगावचे गावपण अन्‌ उद्याच्या अपेक्षा\nहिंजवडी, माण, मारुंजी, गहुंजे, नेरे, जांबे, सांगवडे आणि देहू या गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करण्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. राज्य...\nरेल्वे बंदमुळे नोकरदारांचे हाल\nदुरुस्तीच्या कामासाठी रेल्वे बंद असल्याने नोकरदार, विद्यार्थी, कामगार आदींचे सोमवारी (ता. २३) हाल झाले. पुणे मंडळाच्या वतीने पुणे- दौंडमधील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.majhimarathi.com/samosa-recipe-in-marathi/", "date_download": "2018-04-24T02:36:04Z", "digest": "sha1:IT7VMARA6TAIRFT7DVY335HQR4O5SOGS", "length": 7620, "nlines": 99, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "समोसे बनविण्याची विधी | Samosa Recipe in Marathi", "raw_content": "\nआदिवासी क्रांतीकारक बिरसा मूंडा | Birsa Munda History In Marathi\nबेसन शेव बनवायची विधी | Besan Sev Recipe\nबराक ओबामांचे नोबेल पुरस्कार स्विकारतांनाचे भाषण | Barack Obama Speech\nबदामचे गुणकारी फायदे | Benefits of Almonds\nस्वयंपाकासाठी काही खास टिप्स | Kitchen tips in Marathi\nपी.व्ही सिन्धू बॅडमिंटन खेळाडू | Badminton Player PV Sindhu\nसाक्षी मलिक एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू | Wrestler Sakshi Malik Biography\nपिझ्झा बनविण्याची रेसेपी | Pizza Recipe In Marathi\nआपण बरेच जणांकडून ऐकले असेल कि घरी समोसे बनविणे फार कठीण काम आहे.परंतु आपण आम्ही सांगितलेल्या कृती प्रमाणे तुम्ही घरीच चविष्ट समोसे – Samosa बनवू शकता. चला तर जाणुया कि समोसे बनविण्याची विधी.\nमैदा – 100 ग्रम\nजीर – ½ चमचा\nतेल – 1 चमचा\nकांदा – 1 (बारीक चिरलेला)\nहिरव्या मिरची – 2-3 (बारीक चिरलेला)\nअद्रक पेस्ट – 1 चमचा\nआलू – 4-5 (उकडलेले)\nहळद पावडर – ½ चमचा\nधणेपूड – 1 चमचा\nजिरे पावडर – 1 चमचा\nसमोस्याचे बाहेरील आवरण आधी बनवु या.\nसर्वप्रथम मैदा, मीठ व थोडे तेल घेवून एका भांड्यात चांगले मिसळून थोड पाणी घाला व त्याची कडक कणिक बनवा त्यात थोडा बेकिंग सोडा घाला व त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्या.\nआळूची साल काढून त्याच्या गरास चांगले बारीक करून घ्या. कढईत तेल घेवून त्यात कांदा, जीर, अद्रक पेस्ट, हिरव्या मिरच्या चांगल्या होऊ द्या व त्यात आलूचा गर घाला. 2-3 मिनिटे होवू द्या. त्यात हळद, जिरे पावडर, मीठ घालून होऊ द्या. नंतर 5 मिनिटांनी काढून घ्या. थंड होऊ द्या.\nआट्याच्या पुरयामध्ये आलूची चटणी भरा व समोस्याचा आकार देवून तयार करावे. कढईत तेल घेवून त्यात हळूहळू समोसे टाका व तपकिरी रंगाचे होई पर्यंत तळा व गरमागरम खायला द्या.\nलक्ष्य दया: Samosa Recipe in Marathi – समोसे बनविण्याची रेसीपी तुम्हाला आवडली असेल किवा यामध्ये काही बदल करावयाचे असल्यास आम्हाला कमेन्ट मधे जरुर टाका. आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्\nPrevious प्रसिद्ध बास्केटबाल खेळाडू मायकल जार्डन | Michael Jordan Biography in Marathi\nNext “माउंटन मन” दशरथ मांझी यांचे जीवनचरित्र | Dashrath Manjhi Story In Marathi\nबेसन शेव बनवायची विधी | Besan Sev Recipe\nस्वयंपाकासाठी काही खास टिप्स | Kitchen tips in Marathi\nपिझ्झा बनविण्याची रेसेपी | Pizza Recipe In Marathi\nPizza – पिझ्झा हे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडात पाणी येतं. मित्रहो आपण नेहमी टि. व्ही …\nनवरदेवासाठी उखाणे (एकदम नवीन) | Marathi Ukhane For Groom\nअभिनेता अनुपम खेर यांचे जीवनचरित्र – Anupam Kher Biography In Marathi\nबदामचे गुणकारी फायदे | Benefits of Almonds\nदिव्यांचा सण दिवाळी बद्दल माहिती | Diwali Information In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/398", "date_download": "2018-04-24T03:12:06Z", "digest": "sha1:GSQEB4QL4GKSXDYLTDZAK4DLXFY56WU5", "length": 26061, "nlines": 141, "source_domain": "mr.upakram.org", "title": "याला काय म्हणावे? | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\n१,८८,८२,८६२.०० रुपये स्टेट बँकेच्या खात्यांमध्ये.\n५,३५,८१४.०० रुपये टपाल खात्याच्या बचत योजनेत.\n(एकूण दोन कोटी सतरा लाख अडुतीस हजार सहाशे शहाहत्तर रुपयांची रोख गुंतवणूक.)\nयाशिवाय अनुक्रमे ९० लाख रुपये बाजारभावाचं घर, ८८,६७,००० रुपये बाजारभावाची अपार्टमेण्ट आणि एक मारुती-८०० गाडी (१९९६ सालाची).\nपंतप्रधान मनमोहनसिंग यांची ही मालमत्ता आहे.\nमुक्त अर्थव्यवस्थेचे जनक, शेअर बाजारात जनतेनं पैसे गुंतवावेत असं सांगणारे अर्थवेत्ते असणाऱ्या मनमोहनसिंग यांच्या एकूण दोन कोटी सतरा लाख अडुतीस हजार सहाशे शहाहत्तर रुपयांच्या रोख गुंतवणुकीतील एकही पैसा शेअरमध्ये का असू नये\n(माझ्या परिचयात असणाऱ्या एका ज्येष्ठ पत्रकाराने हा मुद्दा टिपला आहे.)\nप्रकाश घाटपांडे [11 Jun 2007 रोजी 15:18 वा.]\nकागद आणि वास्तव यात किती बृहद् अंतर असते हे उपक्रमींना सांगणे न लगे.\nकॉन्फ्लिक्ट ऑफ इन्टरेस्ट कसा काय\nपण मग याच न्यायाने बँकेतील खातेदारांचे व बाँड मार्केटमधील खेळाडूंचे प्रश्न हे समभाग बाजारातील गुंतवणूकदारांच्या प्रश्नांपेक्षा मनमोहनसाहेब जास्त प्राधान्याने सोडवतील असे मानावे का\nयेथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.\nरिलायन्स वा तत्सम कंपनीने प्रतिवर्षी ३० टक्के फायदा मिळवला तर त्या फायद्यावर ती कंपनी जो कर भरते त्याने देशाचा फायदाच होत नाही का मात्र सलग २-३ वर्षे तोट्यात चालणार्‍या सरकारी ब्यांका देशाच्या अर्थव्यवस्थेला कशी काय मदत करतात हे कळले नाही.\nह्या ब्यांकेपेक्षा खाजगी ब्यांकिंग करणारी एचडीएफसी ब्यांक ही गेले ५ वर्षे प्रत्येक तिमाहीमध्ये २५ टक्क्यापेक्षा जास्त वाढ आपल्या फायद्यात दाखवत आहे. पर्यायाने प्रत्येक तिमाहीला त्यांचा सरकारी करभरणा हा २५ टक्क्यांनी वाढतो. येथे देशाचा फायदा होत नाही का\nयेथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.\nप्रकाश घाटपांडे [12 Jun 2007 रोजी 09:14 वा.]\nपरंतु कुठल्याही आस्थापनेत प्रत्यक्ष गुंतवणुकीपेक्षा नैतिक दृष्ट्या प्रत्यक्षरीत्या राष्ट्रीय व्यवसायात पैसे गुंतवणे देशाच्या पंतप्रधानाला जास्त शोभते, असे आम्हाला वाटते.\nही मुत्सद्देगिरी आहे. वास्तव काय असेल् कुणास् ठाउक\n'क्ष' कडून दिल्या जाणार्‍या नफ्याच्या टक्केवरीत (३८%) कराहून, 'स' चा नफाच सरकारी तिजोरीत जमा होणे (आणी पुढे त्याचा विधायक कामासाठी व्यय) अधिक श्रेयस्कर. नाही का\n(अर्थात 'स' चा फायदा होत असेल तर\nअवांतर: रिलायन्स मध्ये एखाद्याने (२ कोटी) गुंतवणूक केल्याने तिचा नफा व पर्यायाने कर कसा वाढेल हे फारसे कळले नाही. तुलनेने सरकारी बँकेची कर्ज देण्याची क्षमता मात्र वाढलेली समजल्यासारखी वाटली.\n~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे\nभारतातील अनेक कंपन्यांना ब्याकांकडून कर्ज घेऊन भांडवल उभारण्यापेक्षा ते जनतेकडून उभारणे अधिक सोयीचे व स्वस्त झाले आहे. आपल्या पापपुण्यात जनतेलाही सहभागी करुन घेतल्यामुले नंतर कंपन्यांचा होणारा वाल्मिकीही टळू शकेल का\nभांडवल उभारणी करण्याचे कारण भविष्यातील विस्तारयोजनांसाठी अर्थपुरवठ्याची व्यवस्था करुन ठेवणे असा असू शकतो. हा विस्तार झाल्यानंतर कंपनीचा फायदा व पर्यायाने करभरणा वाढणे अपेक्षित आहे.\nगेल्या अनेक वर्षांमध्ये आलेल्या प्राथमिक समभाग विक्रीचे रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस पाहिले असता त्यात समभाग विक्री करण्याचे कारण स्पष्ट देणे सेबीने बंधनकारक केले आहे.\nयेथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.\nमहागाईचा दर ६.५ टक्क्याच्या आसपास असताना स्टेट बँकेमधील दरसाल तीन ते आठ टक्के इतके कमी व करपात्र व्याज देणार्‍या खात्यांमध्ये १,८८,८२,८६२.०० इतकी रक्कम ठेवणे हे मनमोहनरावांच्या आर्थिक आरोग्यासाठी अयोग्य आहे.\nयेथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.\nभारतातील बर्‍याच राष्ट्रीयीकृत ब्यांकांचे एनपीए (नॉन परफॉर्मिंग असेट) हे दोन टक्क्यांपर्यंत असते. हे पैसे असेच पडून राहतात व कोणत्याच कामासाठी वापरले जात नाहीत. येथे मनमोहन यांनी वैयक्तिक व देशाचा फायदा व तोटा याचा विचार करण्याऐवजी कमी धोका पत्करला आहे असे फार तर म्हणता येईल.\n१. राष्ट्रीयीकृत उदा. देना बँकेत पैसे ठेवून त्यावर ३ टक्के व्याज मिळवणे व ते पैसे देना ब्यांकेत दहा वर्षं तसेच पडून राहणे त्यांनीही ते कोणाला कर्जाऊ न देणे.\n२. व भारत हेवी इलेक्ट्रीकल्स/एनटीपीसी यांच्या प्राथमिक भागविक्रीस प्रतिसाद देऊन त्यांना भांडवल उभारणीसाठी मदत करणे\nया दोन गोष्टींमध्ये (असलीच तर) कोणती गोष्ट अधिक देशसेवा करणारी आहे असे आपणास वाटते\n--नेट ऐवजी नॉन अशी दुरुस्ती केली आहे.\nयेथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.\nयाचसाठी त्यांनी स्वतंत्र विश्वस्त मंडळ स्थापून त्यांना गुंतवणूक करण्यास सांगणे हिताचे आहे.\nजर शेअरबाजारात त्यांची अजिबात गुंतवणूक नसेल तर त्यात गुंतवणूक करणार्‍यांचे पर्यायाने स्वतःचे नसलेले हित ते अजिबात सांभाळणार नाहीत असा आरोप आम्ही करु शकत नाही का\nयेथे ममोसिं रावांबद्दल आमच्या मनात अतिशय आदर आहे हे स्पष्ट करतो. पण कॉन्फ्लिक्ट ऑफ इन्टरेस्ट चा फंडा आम्हाला अजून क्लीअर झालेला नाही.\nयेथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.\nतुमच्या पत्रकार स्नेह्यांचे निरीक्षण दाद देण्यासारखे आहे. इतरांना पुढे व्हा असे सांगून मनमोहन सिंह पुढे आलेच नाहीत असा अर्थ काढता येऊ शकेल.\nकॉन्फ्लिक्ट ऑफ इण्टरेस्ट टाळण्यासाठी मनमोहन सिंगांनी स्वतःच्या नफ्याचा विचार केलेला नाही, हे योग्यच आहे.\nयुयुत्सु यांचे म्हणणेही पटण्यासारखे आहे. जर मनमोहन सिंहांनी समभाग बाजारात गुंतवणूक केली असती तर स्वतःचे पैसे अडकलेले आहेत मग यांचे मत हे पक्षपाती म्हणजे बायस्ड आहे असे म्हणता येऊ शकेल. खरे काय ते कसे कळावे बरे\n~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत:\nअमेरिकेत जेव्हा एखादी व्यक्ती अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवते, तेव्हा, कॉन्फ्लिक्ट ऑफ ईंटरेस्ट च्या रगाड्यात येऊ नये, म्हणून एक विश्वस्त संस्था स्थापन करून त्यांच्या ताब्यात आपली सर्व मिळकत देते. त्यांचा गुंतवणूकीचा निर्णय स्वतःच्या अखत्यारीत येऊ नये म्हणून.\nहा चांगला पर्याय आहे. पण शेवटी त्या नेतृत्वाच्या नैतिकतेवर सगळे अवलंबून आहे. मनमोहनरावांसारखे स्वच्छ चारित्र्याचे नेते भारतात व जगातही दुर्मिळ दिसतात.\nयेथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.\nममसिं ह्यांनी आपले स्वच्छ चारित्र्यच त्यांच्या पोर्टफ्ओलियो वरून दर्शवले आहे\nपण जनतेला शेअरबाजारात गुंतवणूक करा असा सल्ला देणारे ममोसिंराव स्वतः मात्र या साधनांत प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष गुंतवणूक करत नाहीत हे पाहून आम्हाला \"लोकां सांगे ब्रह्मज्ञान... \" ची आठवण झाली.\nयेथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.\nकॉन्फ्लिक्ट ऑफ इण्टरेस्ट टाळण्यासाठी मनमोहन सिंगांनी स्वतःच्या नफ्याचा विचार केलेला नाही, हे योग्यच आहे.\nतसं असेल तर (म्हणजे कॉन्फ्लिक्ट ऑफ इण्टरेस्ट असेल तर) त्यांचं निम्मं मंत्रिमंडळ गारद होइल, असं नाही वाटत किंवा मग त्यांना ती विश्वस्त ही कल्पना राबवावी लागेल अथवा आपल्या गुंतवणुकीची निर्गुंतवणूक करावी लागेल ना\nश्रावण मोडक [12 Jun 2007 रोजी 09:19 वा.]\nमुद्दा टिपणं आणि प्रश्न उपस्थित करणं वेगळं. त्या स्नेह्यांनी फक्त मुद्दा टिपला, तो असा, `यांची शेअरबाजारात काहीही गुंतवणूक नाही.' त्याआधारे तयार झालेला प्रश्न मुक्त अर्थव्यवस्थेचे जनक, शेअर बाजारात जनतेनं पैसे गुंतवावेत असं सांगणारे अर्थवेत्ते असणाऱ्या मनमोहनसिंग यांच्या एकूण दोन कोटी सतरा लाख अडुतीस हजार सहाशे शहाहत्तर रुपयांच्या रोख गुंतवणुकीतील एकही पैसा शेअरमध्ये का असू नये\nही बाब मी माझ्या लेखनात स्पष्ट करणं आवश्यक होतं, ती न केल्याबद्दल दिलगीर आहे.\nया (माझ्याकडून दिल्या गेलेल्या) अपुर्‍या माहितीच्या आधारे\n...ममसीघांनीही असाच मार्ग अवलंबिला असता तर मोडकांच्या पत्रकार सहकार्‍याला सदर प्रश्न पडला नसता.\nपण खेदाने सांगावेसे वाटते, की मोडकांच्या पत्रकार स्नेह्याचे जागतिक अर्थव्यवस्थेविषयी आणि राजकारणातील स्वच्छतेविषयी ज्ञान तोकडे आहे.\nत्यांना अधिक अभ्यास करण्याचा सल्ला द्यावासा वाटतो.\nअशी टिप्पणी झाल्यानं हा खुलासा आवश्यक आहे.\nहा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाल्यानं ``जागतिक अर्थव्यवस्थेविषयी आणि राजकारणातील स्वच्छतेविषयी ज्ञान तोकडे'' असेल तर ते माझेच. असो.\nजाता जाता: शेअर बाजारात स्टेट बँक ऑफ इंडियाचा शेअर आहे, अशी आमची (अल्प)मति आहे. राष्ट्रियीकृत म्हटल्या जाणार्‍या अन्य काही उपक्रमांचे शेअरही आहेत, असं आम्हाला शेअर बाजारविषयक ओझरत्या वाचनावरून दिसलं आहे. अर्थात, आमची मति अल्पच असल्यानं या ज्ञानाविषयीही तज्ञांनी अधिक प्रकाश टाकला तर आम्ही उपकृत होऊ.\nशेअर बाजारात स्टेट बँक ऑफ इंडियाचा शेअर आहे, अशी आमची (अल्प)मति आहे.\nइतकेच नव्हे तर काही कंपन्याचे सहभाग देखील लक्षणीय संख्येने खुद्द स्टेट बँक ऑफ इंडियाकडे आहेत. :)\n~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे\nही उघड केलेली मालमत्ता\nपण बेनामी मालमत्ताही असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कारण ह्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे वेगळे असू शकतात.\nआणि आपण जे म्हणतो(म्हणजे शेअर बाजारात गुंतवणूक करा वगैरे) त्याप्रमाणे स्वत: करत नसू तर त्याचा अर्थ काय होतो म्हणजे आपण निवांतपणे बिछान्यावर पडून राहायचे आणि दुसर्‍यांना म्हणायचे मार उडी(पुराच्या पाण्यात). निदान ममोसिंना हे शोभत नाही.\nप्रकाश घाटपांडे [12 Jun 2007 रोजी 09:51 वा.]\nयालाच आम्ही मुत्स्द्देगिरि म्हणतो. तत्वतः ती लबाडीच असते.\nमनमोहनसिंगानी शेअर्समध्ये गुंतवणूक केली नाही आणि सर्वसामान्यांना शेअर्समध्ये गुंतवणूक करावे असे आवाहन यांत मला विसंगती दिसत नाही.\nलोकांना भरवसा वाटावा असे आर्थिक वातावरण निर्माण करण्यासाठीचे सरकारचे प्रयत्न जर ढिले पडत असतील, दलाली/ व्याजदर आणि भ्रष्ट पद्धतींना आळा घालण्यात त्यांचे विरुद्ध दिशेने वर्तन होत असेल तर गोष्ट वेगळी आहे.\nनिमंत्रण द्यायचे आणि कुलूप लावून निघून जायचे अशी ही विसंगती ठरेल.\nस्वतः शेअर्समध्ये गुंतवणूक न करण्यामागे त्यांचे काही व्यक्तिगत आडाखे, कारणे (वय, सांपत्तिक परिस्थिती, गरजा, करबचत, राजकारण) असतील. शेअर्सचा मार्ग सर्वांनाचा सर्वही काळ रुचतोच असे नाही.\nनिमंत्रितांसाठी सामिष जेवणाची जय्यत तयारी करून स्वतः शाकाहारी भोजन करणार आहोत असे सांगितले तर त्यात गैर वाटण्यासारखे काही नसावे.\nतसेच इतर कोणी पंतप्रधान किंवा अन्य पदाधिकारी यांची कायदेशीरपणे शेअर्समध्ये गुंतवणूक असेल तर त्यात \"कॉन्फ्लिक्ट ऑफ इण्टरेस्ट\"चा उगाच बाऊ करण्यातही हशील नाही.\nअन्यथा शाकाहारी असणे एखाद्याच्या प्रकृतीला योग्य आहे इतपत न राहता शाकाहारी नसणे म्हणजे जणू काही पाप करणे ही भावना पसरविण्यासारखे होईल.\nअवांतर - शेअर्स मार्केट हे बॉन्ड मार्केटपेक्षा छोटे आणि सरळसोट आहे.\n(फिक्सड् इन्कमची महती मानणारा) एकलव्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/bedhadak/article-254667.html", "date_download": "2018-04-24T02:31:32Z", "digest": "sha1:Z2XBG7PHJW3RLB3GGFN6KGXEMKRA3CQF", "length": 10356, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "यूपीमधील विजयामुळे मोदींनी पुढील 10 वर्षांसाठी भाजपचा खुंटा मजबूत केलाय का?", "raw_content": "\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nयूपीमधील विजयामुळे मोदींनी पुढील 10 वर्षांसाठी भाजपचा खुंटा मजबूत केलाय का\nयूपीमधील विजयामुळे मोदींनी पुढील 10 वर्षांसाठी भाजपचा खुंटा मजबूत केलाय का\nमराठा समाजाला ओबीसींमध्ये आरक्षण देणं, हे इतर मागास जातींवर अन्यायकारक ठरेल का \nएकाच वेळी 19 आमदारांना निलंबित करणं, हे राजकीय षडयंत्र आहे का \nजिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी सर्व पक्ष संधीसाधू झालेत का\nयोगी आदित्यनाथांमुळे भाजप उत्तर प्रदेशमध्ये कट्टर हिंदुत्ववादी अजेंडा राबवेल का \nकर्जमाफीच्या मुद्यावरून सत्तारूढ शिवसेना रडीचा डाव खेळतेय का\nधुळे येथील डॉक्टरांवरील हल्ला हे वैद्यकीय यंत्रणेवरील विश्वास तुटल्याचं लक्षण आहे का\nशेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कर्जमाफी हाच एकमेव उपाय आहे का \nआजही स्त्री भ्रूण हत्या चालू राहणं हा मानवतेला कलंक नाही का\nपारदर्शक कारभाराचा आग्रह फक्त मुंबईतच का, पूर्ण महाराष्ट्रात का नको \nमहापौर निवडणुकीत शिवसेना, भाजप मुक्त बीएमसीचा फार्म्युला प्रत्यक्षात अंमलात आणू शकेल का \nसेना-भाजपातली वाढती दरी फडणवीस सरकार पडण्यास कारणीभूत ठरेल\nराजभाषा मराठीबाबत शासनाचं धोरण गळपेची करणारं आहे का \nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/2017/03/04/%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%91%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7/", "date_download": "2018-04-24T02:40:35Z", "digest": "sha1:GQLXK4WEOCIDPCVOG5YCXLLWV35QEPTJ", "length": 7005, "nlines": 128, "source_domain": "putoweb.in", "title": "सनी लिऑन वर निबंध", "raw_content": "\nसनी लिऑन वर निबंध\n*या वेबसाईट वरील सर्व लेखांचे हक्क पुणेरी टोमणे (putoweb.in) कडे असून कुठल्या ही प्रकारचे वितरण करण्याची परवानगी puto देत नाही, तुम्ही फक्त post शेअर करू शकता.\nएन्जॉय म्हणून वाचा, फार मनावर घेऊ नका\nPosted in पुटो च्या लेखणीतूनTagged निबंध, पुणेरी टोमणे, लेख, सनी लिऑन, funny, LEONE, SUNNYLeave a comment\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nचाणक्य के 20 सूत्र जो आपके जीने का तरीका बदल सकते हैं\n\"TITANIC\" पुण्यात बनला असता तर\nद परफेक्ट लाईफस्टाईल - I\n\"शोले\" जर पुण्यात बनला असता तर.\nपु ल देशपांडे यांचे दुर्मिळ कलेक्शन - पुणेकर, मुंबईकर आणि नागपूरकर\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nचाणक्य के 20 सूत्र जो आपके जीने का तरीका बदल सकते हैं\n\"TITANIC\" पुण्यात बनला असता तर\nद परफेक्ट लाईफस्टाईल - I\n\"शोले\" जर पुण्यात बनला असता तर.\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/birthday-and-jyotish/daily-rashifal-114121300007_1.html", "date_download": "2018-04-24T02:55:24Z", "digest": "sha1:YFTISDZ4GNHDRZ7TQIZQQLWB4IFTSFXV", "length": 12233, "nlines": 133, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "दैनिक राशीफल (14.04.2018) | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमेष : यश देणारा कालखंड. सहकार्य मिळत राहिल्याने आत्मविश्वास वाढेल. नवीन वातावरण उत्साह निर्माण करेल. फायद्याच्या योजनांवर चर्चा होईल. शुभवार्ता समजतील. नोकरी बढती संभवते. प्रतिष्ठा मिळेल.\nवृषभ : आर्थिक योग अनुकूल. खरेदी कराल. कुटूंबातून चांगली बातमी कळेल. शुभ कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. प्रॉपर्टी, वाहन खरेदीचे योग संभवतात. प्रवास योग संभोवतो.\nमिथुन : कुटुंबातील वाद मिटतील. व्यापार-व्यवसायात यश येईल. नोकरीत मानाचे पद संभवते. स्वभावावाला औषध नाही असे म्हणातात पंरतू ते तुम्हाला शोधावे लागणार आहे.\nकर्क : एखाद्या चांगल्या योजनावर चर्चा होईल. आपल्या कार्यातून प्रभाव पाडाल. अधिक प्रसन्न राहाल. कौटूंबिक कार्यात सहभाग घ्याल.\nसिंह : व्यापारातील अडचणी दूर होतील. नोकरीत बढतीचे योग. आवक वाढल्याने किमती वस्तुची खरेदी करू शकाल. कुटुंबात उत्साहाचे वातावरण राहिल.\nकन्या : अनुभवाचा फायदा करून घ्यावा. विरोधकांचा अंदाज घ्यावा लागेल. आर्थिक योग उत्तम राहील. नोकरीत वरिष्ठांकडून उचित सहकार्य लाभेल. प्रवास योग संभवतो.\nतूळ : मानसिक थकवा जाणवणार नाही. अनुभवाचा चांगला वापर करता येईल. कुटूंबात उत्साहाचे वातावरण राहील. नोकरीच्या संधी येतील. प्रवास योग संभवतो.\nवृश्चिक : संधीचा वेळेनुसार उपयोग करून घ्या. परिश्रमाचे चीज होईल. अपेक्षीत यश मिळेल. नोकरी- व्यवसायात लाभ मिळेल. आर्थिक योग उत्तम आहे. मनाप्रमाणे खर्च करता येईल.\nधनू : कामात मन लागेल. अनुभव व कार्यक्षमता यांची योग्य सांगड घालणे शक्य होईल. चांगल्या संधी येतील. न्याय प्रविष्ठ कामात यश मिळले. अचानक लाभ होईल. कुटुंबात शुभ कार्य होतील.\nमकर : फलदायी काळ. मनाप्रमाणे यश मिळेल, इच्छा पूर्ण होतील. उत्तरोत्तर प्रगती होईल.\nयोग्य-अयोग्य निर्णय वेळेवर घ्यावा लागेल. कार्यक्षमतेत वाढ होईल. त्याचा तुमच्या कामावर अनुकूल परिणाम जाणवेल.\nकुंभ : शुभकार्यात सहभाग वाढेल. आर्थिक योग उत्तम. अडकलेला पैसा मोकळा होईल. आर्थिक व्यवहार करताना सावध रहा. कामाच्या संदर्भात संक्रिय रहावे लागेल. प्रवास योग अनुकूल.\nमीन : वरिष्ठांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभेल. कुटुंबात शुभकार्य होईल. चांगली बातमी कानी पडेल. इच्छा पूर्ण होईल. कार्यक्षमतेत वाढ झाल्याचे लक्षात येईल.\nशुक्र अशुभ फल देत असेल तर हे करा\nआज तुमचा वाढदिवस आहे (13.04.2018)\nगुरुवारी हे काम बिलकुल करू नये ...\nयावर अधिक वाचा :\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...\nTotake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके\nगुलाब सर्वांना प्रिय फूल आहे. याचे अनेक फायदेही आहेत. पण या गुलाबाच्या फुलांचे काही टोटके ...\nटीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार\nटाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nनाणार होणार नाही: उद्धव ठाकरे\nनाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...\nअबब, उमेदवाराची संपत्ती 1020.5 कोटी\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2009/06/blog-post_30.html", "date_download": "2018-04-24T02:59:19Z", "digest": "sha1:RJUDQVVYIMHQFLT7HIJVZFEP4WA7R5CT", "length": 17326, "nlines": 79, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: मृगजळ - १", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nमंगळवार, ३० जून, २००९\n माय कशी तरीच करतीया... चल रं.. चल लवकर...\" राणीनं गळा काढला.\n\"ए... सटवे... चल जा इथून. तुज्याशी आणि तुझ्या मायशी काय बी संबंद न्हाय माझा.. **** ची औलाद चल चालती हो...\" आबा करवादून म्हणाला. तिच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकत स्वतःच्या मिठीत असलेल्या चंदाला तो आणखीनच बिलगला. त्याला तशा आवस्थेत पाहणे राणीसाठी नविन नव्हते. तिला समजायला लागल्यापासून ती बहुतेक रोज दुपारी म्हणजे ज्यावेळी दारू पिण्यार्‍यांची अड्ड्यावर गर्दी कमी असायची तेव्हा दारूच्या भट्टीच्या मागं असलेल्या एका अडगळीच्या खोलीत, ती हेच दृष्य पहात आली होती. पण आज माय अशी मरणासन्न अवस्थेत असतानाही आबाने येऊ नये तिच्याकडे याचं तिला आश्चर्य वाटलं आणि अपरंपार दु:खही झालं. लहानपणापासून मनांत असंख्य प्रश्न घेऊन राणी वावरत होती. दारूच्या भट्टीला लागून असलेल्या खोलीत ती तिची माय आणि कधीमधी शुद्धीत असलेला आबा असे रहात होते. आबा मायशी कधीच नीट बोलत नसे.. साधारण आठवड्यातून एक्-दोन वेळा मायला मारहाण करणारा आणि कधीतरी रात्री अपरात्री अंधारात मायचं तोंड दाबून तिच्या अंगावर आडवा झोपलेला अंधारातही ओळखू येणारा आबा.. इतकीच आबाची ओळख तिला होती. राणी आठवीला होती. नुकतंच न्हाणं तिला आलं होतं.. त्यामुळे मनांत येणारे हजारो प्रश्न तसेच दाबून टाकत ती तिच्या मायसाठी झटत होती. ......... आबाचा नाद सोडून ती तशीच मायकडे धावली. मायचा श्वास जोरजोरात वाजत होता. दार उघडून भरलेल्या डोळ्यांनी ती मायकडे बघत होती.. आणि त्याक्षणी एक अनामिक भिती तिच्या मनाला चाटून गेली. मायच्या डोळ्यांत तिला मृत्यू दिसत होता.\n माऽऽऽय.. माय.. माझ्याशी बोल गं.. अगं.. माय.. ए माय.. माय गं\" डोळ्यांचा धारा खळत नव्हत्या.\nमायनं अतिशय प्रेमळ आणि स्नेहार्द्र नजरेनं राणीकडं पाहिलं. \"राणी... नगं.. अजिबात नको रडू गं.\" माय तिची समजूत घालत होती. \"राणी.... तुला माहित हाय का मला काय झालंय तू आता ल्हान न्हाईस.. मला एड्स झालाय. मी न्हाय जगत आता. पण तू सांबाळून र्‍हा पोरी..\" इतकं बोलताना सुद्धा मायला त्रास होत होता. हळूच राणीचा आधार घेऊन ती त्या एका फळीच्या पलंगावर कशी बशी भिंतीला टेकून बसली. आपल्यानंतर आपल्या पोरीचं कसं होणार या काळजीनं तिला आंतर्बाह्य पोखरलं होतं. तिच्याकडे पहात असताना तिला आठवली ती इवलीशी राणी.. वयाच्या १४ व्या वर्षी राणीमुळे आलेलं आईपण..स्वतःच स्वतःचं केलेलं बाळंतपण, तळहाता एवढ्या राणीला स्वतःच पुसून स्वच्छ करून कुशीत घेतल्यानंतर आलेली अनुभूती..तिच्या एकेक लिलांनी मायचं प्रफुल्लित होणारं मन.. .............. माय एकटक राणीकडं बघतच राहिली. राणी सुद्धा आता वयात आली होती. राणीकडे पहात असताना तिला जाणवलं की, राणी आता बांधेसूद होते आहे. ठसठशीत होते आहे..तिला जपायला हवंय. असा विचार मनांत येताक्षणी तिला आठवला ४ दिवसापूर्वी चा आबाचा चेहरा. राणीला वखवखणार्‍या नजरेनं न्याहाळनारा आबा... आणि तिला लग्गेच जाणवलं राणीला बाहेरच्या जगापेक्षा घरातच धोका आहे... तिच्या काळजीत आणखीच भर पडली. \"काहीतरी करायला हवं.. राणीला इथून बाहेर पाठवायला हवी. आपण आपला जन्म आबासोबत घालवला.. मुस्कटदाबी आणि विर्य यांनंच आपलं आयुष्य भरलेलं होतं.. पण राणी तू आता ल्हान न्हाईस.. मला एड्स झालाय. मी न्हाय जगत आता. पण तू सांबाळून र्‍हा पोरी..\" इतकं बोलताना सुद्धा मायला त्रास होत होता. हळूच राणीचा आधार घेऊन ती त्या एका फळीच्या पलंगावर कशी बशी भिंतीला टेकून बसली. आपल्यानंतर आपल्या पोरीचं कसं होणार या काळजीनं तिला आंतर्बाह्य पोखरलं होतं. तिच्याकडे पहात असताना तिला आठवली ती इवलीशी राणी.. वयाच्या १४ व्या वर्षी राणीमुळे आलेलं आईपण..स्वतःच स्वतःचं केलेलं बाळंतपण, तळहाता एवढ्या राणीला स्वतःच पुसून स्वच्छ करून कुशीत घेतल्यानंतर आलेली अनुभूती..तिच्या एकेक लिलांनी मायचं प्रफुल्लित होणारं मन.. .............. माय एकटक राणीकडं बघतच राहिली. राणी सुद्धा आता वयात आली होती. राणीकडे पहात असताना तिला जाणवलं की, राणी आता बांधेसूद होते आहे. ठसठशीत होते आहे..तिला जपायला हवंय. असा विचार मनांत येताक्षणी तिला आठवला ४ दिवसापूर्वी चा आबाचा चेहरा. राणीला वखवखणार्‍या नजरेनं न्याहाळनारा आबा... आणि तिला लग्गेच जाणवलं राणीला बाहेरच्या जगापेक्षा घरातच धोका आहे... तिच्या काळजीत आणखीच भर पडली. \"काहीतरी करायला हवं.. राणीला इथून बाहेर पाठवायला हवी. आपण आपला जन्म आबासोबत घालवला.. मुस्कटदाबी आणि विर्य यांनंच आपलं आयुष्य भरलेलं होतं.. पण राणी तिचं कसं होणार कोणाच्या भरवश्यावर सोडून जाऊ हिला इथं गुत्त्त्यावर येणारे सगळेच वखवखलेले.. कोण सांभाळिल राणीला इथं गुत्त्त्यावर येणारे सगळेच वखवखलेले.. कोण सांभाळिल राणीला वेडीला वाटतंय आपला आबा हाय आपल्याला.. पण ह्यो आबाच तिचा वैरी हाय याची जाणिव न्हाय पोरीला.. काय करू वेडीला वाटतंय आपला आबा हाय आपल्याला.. पण ह्यो आबाच तिचा वैरी हाय याची जाणिव न्हाय पोरीला.. काय करू\" विचारांचं काहूर माजलं मायच्या मनांत. आणि एकदम बांध फुटल्यासारखी ती ओक्साबोक्शी रडू लागली. तिचं रडणं थांबेना. राणी नुसतीच्या पाठीवरून हात फिरवत.. \"माय तुला काय बी न्हाय होनार.. काय बी न्हाय.. \" असं म्हणत राहिली. खूप वेळ रडल्यानंतर मायला ग्लानी आली आणि ती निपचीप पडून राहिली. राणीनं शेगडीवर भात चढवला आणि माय दूधभात खाईल म्हणून दूध आणण्यासाठी पैसे मागायला ती आबाकडे गेली.. खोलीचं दार लावलेलं होतं आणि आबाच्या उसासण्याचा आवाज येत होता. ती तशीच माघारी फिरली. आबाची तिला अतिशय घृणा वाटली. \"असला कसला हा आबा\" विचारांचं काहूर माजलं मायच्या मनांत. आणि एकदम बांध फुटल्यासारखी ती ओक्साबोक्शी रडू लागली. तिचं रडणं थांबेना. राणी नुसतीच्या पाठीवरून हात फिरवत.. \"माय तुला काय बी न्हाय होनार.. काय बी न्हाय.. \" असं म्हणत राहिली. खूप वेळ रडल्यानंतर मायला ग्लानी आली आणि ती निपचीप पडून राहिली. राणीनं शेगडीवर भात चढवला आणि माय दूधभात खाईल म्हणून दूध आणण्यासाठी पैसे मागायला ती आबाकडे गेली.. खोलीचं दार लावलेलं होतं आणि आबाच्या उसासण्याचा आवाज येत होता. ती तशीच माघारी फिरली. आबाची तिला अतिशय घृणा वाटली. \"असला कसला हा आबा शाळेतल्या मुलींचे वडील त्यांना शाळेत सोडायला येतात.. आणि आबा एक शब्द बोलत नाही आपल्याशी. बाकीच्या मैत्रीणींचे वडील सुद्धा दारू पितात.. बाया ठेवतात .. पण आपल्या मुलिंची किती काळजी करतात. आणि आबा मात्र आपलं तोंड सुद्धा बघत नाही.\" या विचारानी तिला पुन्हा रडू आलं.\nलहानपणापासून तिनं स्त्री आणि पुरूष यांच्यामध्ये फक्त दोनच नाती पाहिली होती.. बाप्-मुलगी आणि दुसरे फक्त स्त्री-पुरूष.. मग ते नवरा- बायको असतील नाहीतर आणखी कोणी.. पण ते केवळ शारिरीक संबंधा पुरतेच जवळ आलेले. ती रहात असलेल्या कारवानांच्या वस्तीवर ५० % झोपड्यातून केवळ संभोगाचाच खेळ चालत असायचा याची तिला कल्पना होती. प्रत्येकाच्या १-२ दारूच्या भट्ट्या आणि तितक्याच ठेवलेल्या बाया. माय मात्र कधी कुणाच्या झोपडीत नव्हती गेली. माय राणीसाठी जीवाचं रान करत होती. भाताचं पाणी उतू जावून सूंसूं...आवाज आला तशी राणी भानावर आली. तिने मायकडे पाहिलं माय जागी झाली होती.\n\" मायने हाक मारली तशी राणी चटकन उठून माय जवळ गेली. जेमतेम तिशीत असलेली माय आज मरणाच्या दारात उभी होती. आजही ती तितकीच सुंदर दिसत होती. मात्र आजार पणामुळे चेहरा काळवंडला होता.. डोळे खोल गेले होते. 'आपली माय आपल्या आबाला का नाही आवडत' असा विचार एकदम तिच्या मनांत डोकावून गेला पण चटकन तो तिने झटकून टाकला.\n.. माऽऽय.. \" तिचा आवज कापरा झाला.\n तू आता मोठ्ठी झाली गं पोर माझी... आज तुझ्याशी लई बोलायचं हाय गं पोरी. पोरी... मी जे सांगन ते ऐकून तुला माजी लाज वाटल.. पन तुझी माय तुझ्यासाठी इतकंच करू शकली असं समजून माफी कर बाई मला.. \" माय बोलत होती.\n\"असं काय बोलतीयास माय... असलं वंगाळ नगं बोलू..\" राणीला काय बोलावं समजत नव्हतं.\n\"न्हाय पोरी.. जे सांगते ते नीट ऐक्.. ह्यो आबा.. त्यो तुझा बा न्हाई... मी त्याची घरवाली बी न्हाई.. रखेली हाय. \" असं सांगून माय पुन्हा बांध फुटल्यासारखी रडायला लागली..\nराणीवर वीज कोसळली होती...\n\"माऽऽऽऽऽय... .. अगं काय सांगतियास ह्ये कोन हाय माझा बा कोन हाय माझा बा माऽऽय्..कोन हाय गं माझा बा माऽऽय्..कोन हाय गं माझा बा\" राणीने अकांत मांडला..\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/replanting-trees-aundh-road-19183", "date_download": "2018-04-24T03:28:46Z", "digest": "sha1:H36YUBFQPVIOTGL5AGZENDNSQM5ZTOTX", "length": 12679, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Replanting trees Aundh Road औंध रस्त्यावरील ३३ झाडांचे पुनर्रोपण | eSakal", "raw_content": "\nऔंध रस्त्यावरील ३३ झाडांचे पुनर्रोपण\nबुधवार, 7 डिसेंबर 2016\nपुणे - क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक ते औंधमधील ब्रेमेन चौकादरम्यानच्या रस्त्यावरील ३३ जुन्या आणि मोठ्या वृक्षांचे पुनर्रोपण करण्याची शिफारस अधिकारी आणि वृक्ष प्राधिकरणाच्या समितीने प्रत्यक्ष पाहणीनंतर मंगळवारी केली, तर विद्यापीठ चौक ते सिमला ऑफिस चौकदरम्यानची १० झाडे तोडण्याचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला.\nपुणे - क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक ते औंधमधील ब्रेमेन चौकादरम्यानच्या रस्त्यावरील ३३ जुन्या आणि मोठ्या वृक्षांचे पुनर्रोपण करण्याची शिफारस अधिकारी आणि वृक्ष प्राधिकरणाच्या समितीने प्रत्यक्ष पाहणीनंतर मंगळवारी केली, तर विद्यापीठ चौक ते सिमला ऑफिस चौकदरम्यानची १० झाडे तोडण्याचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला.\nऔंध रस्त्यावर नजीकच्या काळात बीआरटी कार्यान्वित होणार आहे. या कामात अडथळा येऊ नये, म्हणून राजभवनसमोरील म्हणजे चतुःशृंगी पोलिस ठाण्याच्या रांगेतील ३३ झाडांच्या पुनर्रोपणाचा प्रस्ताव पथ विभागाने ठेवला होता. वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक गेल्या आठवड्यात झाली. त्यात प्रत्यक्ष पाहणीनंतर झाडांच्या पुनर्रोपणाच्या शिफारशीचा विचार करण्याचे ठरले होते. त्यानुसार महापालिकेच्या वृक्ष अधिकारी प्रीती सिन्हा, वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य नंदकुमार मंडोरा, गोविंद थरकुडे आणि कविराज संघेलिया आणि वाहतूक पोलिस यांच्या पथकाने पाहणी केली. त्यात राजभवनसमोरील ३३ झाडांचे मागील बाजूस पुनर्रोपण करण्यासाठी आयुक्तांकडे शिफारस करण्याचे ठरले, तर सिमला ऑफिस ते विद्यापीठ चौका दरम्यानची दहा झाडे तोडण्याची आवश्‍यकता नसल्याचीही शिफारस या वेळी संयुक्त समितीने केली. त्यामुळे १० झाडांना जीवदान मिळाले आहे.\nअधिकारी आणि सदस्यांच्या शिफारशीवर प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणजेच आयुक्त कुणाल कुमार यांनी स्वाक्षरी करून मंजुरी दिल्यावर हे काम सुरू होणार आहे. औंध रस्त्यावरील वाहतूक काही प्रमाणात यामुळे सुरळीत होणार आहे; मात्र बाणेर रस्त्यावरील विद्यापीठ चौकातील झाडांची तोडणी करून रस्ता रुंदीकरण करण्याच्या शिफारसीवर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे तेथील वाहतुकीची कोंडी कायम आहे.\nनेते ‘ए.सी.’मध्ये, कार्यकर्ते जेलमध्ये\nकोल्हापूर - पाचगावच्या राजकीय वर्चस्वातून २०१३ मध्ये झालेल्या दोन्ही खुनांचा निकाल जाहीर झाला. अशोक पाटील आणि धनाजी गाडगीळ यांच्या खुनातील अकरा...\nलग्नासाठी रुपयाचाही खर्च नाही\nपुणे - लग्नसोहळा म्हटलं की हजारो-लाखो रुपयांचा खर्च... मुलीचं लग्न त्यातही अधिक खर्चिक... लग्नासाठी घेतलेलं कर्ज फेडताना आई-वडिलांचे होणारे हाल......\nपिंपरी - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ५० मिडीबस शहरात दाखल झाल्या असून, २७ मार्गांवर त्या धावत आहेत. या गाड्यांना प्रवाशांचा चांगला...\nकारवाईचे श्रेय \"सी-सिक्‍स्टी' जवानांचे - शरद शेलार\nनागपूर / गडचिरोली - 'नक्षलवाद्यांविरुद्ध रविवारी करण्यात आलेली कारवाई ही महाराष्ट्रातील चाळीस...\nराज्यात सुलभ वाहतुकीसाठी इंटलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट\nमुंबई - सुलभ वाहतुकीकरिता वाहतूक नियोजनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी इंटलिजन्स ट्रॅफिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.majhimarathi.com/barack-obama-speech-marathi/", "date_download": "2018-04-24T02:29:28Z", "digest": "sha1:GKXZ7OTOZNCVJXI5RNPOUUUVV5IDBR6A", "length": 11447, "nlines": 87, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "बराक ओबामांचे नोबेल पुरस्कार स्विकारतांनाचे भाषण | Barack Obama Speech", "raw_content": "\nआदिवासी क्रांतीकारक बिरसा मूंडा | Birsa Munda History In Marathi\nबेसन शेव बनवायची विधी | Besan Sev Recipe\nबराक ओबामांचे नोबेल पुरस्कार स्विकारतांनाचे भाषण | Barack Obama Speech\nबदामचे गुणकारी फायदे | Benefits of Almonds\nस्वयंपाकासाठी काही खास टिप्स | Kitchen tips in Marathi\nपी.व्ही सिन्धू बॅडमिंटन खेळाडू | Badminton Player PV Sindhu\nसाक्षी मलिक एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू | Wrestler Sakshi Malik Biography\nपिझ्झा बनविण्याची रेसेपी | Pizza Recipe In Marathi\nHome / bhashan / बराक ओबामांचे नोबेल पुरस्कार स्विकारतांनाचे भाषण | Barack Obama Speech\nबराक ओबामांचे नोबेल पुरस्कार स्विकारतांनाचे भाषण | Barack Obama Speech\nबराक ओबामा हे अमेरिकेचे 44 वे राष्ट्राध्यक्ष तसेच ते अमेरिकेचे प्रथम अश्वेत राष्ट्राध्यक्ष आहेत. राष्ट्रपती पदावर असतांना त्यांना नोबेल शांती पारितोषिकाने सन्मानित केले गेले होते. या त्यांच्या भाषणांत त्यांनी जगात शांतीसाठी प्रयत्नशील असण्यावर जोर दिला. चला तर त्यांच्या भाषणांस जाणून घेउया.\n10 डिसेंबर 2009 ओस्लो नाॅर्वे\nराष्ट्रपती ओबामांचे नोबेल पुरस्कार स्विकारतांनाचे भाषण – Barack Obama Speech\nमी या सन्मानास मोठया कृतज्ञतेने व नम्रतेने स्विकार करतो, हा पुरस्कार माझे प्रोत्साहन वाढवत आहे. आपले कर्म आपली ओळख सांगतात. त्यामुळे शांतीच्या मार्गाने तुमचे निर्णय नक्कीच देशहित व जगाच्या हिताचे ठरते. विवादांना तुमच्या सकारात्मक निर्णयांनी सुधारले जाते. त्यामुळे तूमच्या कामाची कदर केली जाते. मी तोच आहे जो माझा अंतरात्मा मला सांगतो तर हे माझ्यासाठी उपयोगी ठरेल परंतू मी त्यास मानत नसेल तर माझे अस्तित्व कोठेच नाही.\nमाझे अनेक सहकर्मी उच्च पदावर आहेत माझी उपलब्धी त्या महान समाजसेवकांच्या तूलनेत निश्चितच फार थोडी आहे. जगात असे अनेक लोक आहेत ज्यांनी शांती व न्यायासाठी कठोर दुःख व तुरूंगवास भोगला आहे. काही महान लोकांचे विचारच इतके प्रेरीत करतात की त्यांची हीच प्रेरणा त्या लाखो लोकांना शांती व समृध्दी प्रदान करते. माझ्या नशिबी हा पुरस्कार यासाठी आला कारण मी माझ्या देशाच्या दोन युध्दात सेनेचा सर्वोच्च पदावर आसीन होतो त्यामूळे देशात शांती स्थापन करण्यास मला यश आलेे मी तीन मार्गी सूत्रांचे पालन केले व शांती स्थापीत करण्यास यशस्वी झालो.\nसर्वप्रथम मी त्या देशांसोबत करार केले जे करारांना तोडून नियमभंग करतात. माझ्या मते आपल्या व्यवहारात जर कोणी धोकेबाजी करीत असेल तर हे आपल्या देशासाठी घातक ठरते त्यामूळेच मी आंतरराष्ट्रीय समुदायास आकर्षीत करू शकलो. देशाच्या हितसंबधात आथर््िाक व सामाजिक संबंधात तणाव व्यवहारांना दुषित करतात त्यामुळे व्यवहारांमध्ये पारदर्शकता हवी. दुस.या मुद्यात असे आहे की, शांतीसाठी प्रयत्नशील असणे आमच्यासाठी एक स्वभाव असावा.\nआपल्या मूलभूत अधिकारांसाठी लढणा.या व्यक्तीची शांततेची ईच्छा ख.या अर्थाने संवैधानिक मानल्या जाते. शांती व समाधान प्राप्त करणे हा प्रत्येक माणसाचा मूलभूत हक्क आहे पण जे लोक इतरांच्या वागण्या बोलण्यास नाकारतात त्यांच्याशी असलेले संबंध धारेवर धरतात, त्यांच्यासाठी नियमांचे उल्लंघन एक साधारण बाब वाटते त्यामूळे त्यांच्यासाठी उचीत उपायांची गरज भासते जी माझ्या नागरिकांच्या शांती व सुरक्षेसाठी मला ठिक वाटते ती मी आत्मसात करतो.\nतिसरी बाब म्हणजे शांतीत फक्त नागरिक आणि राजनैतिक अधिकारांचाच समावेश नाही तर व्यक्तीच्या आर्थिक सुरक्षेचा आणि विविध पोषक संधीचाही समावेश आहे. शांती स्थापनेसाठी भितीचे निर्मूलन व ईच्छांचे स्वातंत्र्य असणे गरजेचे आहे. धन्यवाद\nमार्टिन लूथर किंग चे भाषण\nPlease: आम्हाला आशा आहे की हा बराक ओबामा चे भाषण – Barack Obama Speech तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुद्धा.\nनोट: Barack Obama Speech – बराक ओबामा चे भाषण या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.\nस्वातंत्र्य दिनानिमीत्त भाषण | 15 August Independence Day speech\nलोकमान्य टिळकांचे प्रेरणादायी भाषण | Lokmanya Tilak Speech in Marathi\nमाय विज़न फॉर इंडिया – अब्दुल कलाम / apj abdul kalam – डॉ. कलम यांनी हैदराबादच्या …\nरागावर नियंत्रणासाठी काही टिप्स | How To Control Anger Marathi\nदिव्यांचा सण दिवाळी बद्दल माहिती | Diwali Information In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/gayatri-prajapati-uttar-pradesh-prajapati-gangrape-35083", "date_download": "2018-04-24T03:19:41Z", "digest": "sha1:UAG3CUX3BOK42RHFEQJ6O6AWOEOY4LA5", "length": 12162, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Gayatri Prajapati Uttar Pradesh Prajapati gangrape 'त्या' मुलीवर अजूनही गायत्री प्रजापतींची दहशत! | eSakal", "raw_content": "\n'त्या' मुलीवर अजूनही गायत्री प्रजापतींची दहशत\nमंगळवार, 14 मार्च 2017\nप्रजापती व त्यांच्या सहाकाऱ्यांना तुरुंगात गेल्याचे मला पाहायचे आहे. त्यांनी आमचे जीवन कायमचे उद्‌ध्वस्त केले आहे. आमचा जीव वाचविण्यासाठी आम्ही आमचे राहते घर, गाव सोडले. या वर्षी मी दहावीची परीक्षा देऊ शकले नाही.\nनवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे वादग्रस्त मंत्री गायत्री प्रजापती व त्यांच्या सहकाऱ्यांच्या अत्याचाराला बळी पडलेली सोळा वर्षांची मुलगी आजही भीतीच्या सावटातून बाहेर आलेली नाही. आजही ती रात्री शांतपणे झोपू शकत नाही. मध्यरात्रीच भीतीने दचकून उठते.\nया मुलीचा विनयभंग करीत तिच्या आईवर सामूहिक बलात्कार केल्याचा प्रजापती यांच्यावर आरोप आहे. सध्या ही मुलगी येथील 'एम्स' रुग्णालयात डॉक्‍टरांच्या देखरेखीखाली राहत आहे. कोणालाही तिला भेटण्यास मज्जाव आहे. आजही ही मुलगी रात्री शांतपणे झोपू शकत नाही. रात्री-अपरात्री मध्येच दचकून उठते व तिच्या वॉर्डमधून पळून जाण्याचा प्रयत्न करते. प्रजापतींचे लोक तिला रात्री शोधत येतील, अशी भीती तिला सतावते. प्रजापती यांना आता या प्रकरणात शिक्षा व्हावी आणि आईला न्याय मिळावा, अशी तिची प्रामाणिक इच्छा आहे. प्रजापती यांना आता कारागृहात पाहण्याची तिची मनोमन इच्छा आहे.\nवृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, ''प्रजापती व त्यांच्या सहाकाऱ्यांना तुरुंगात गेल्याचे मला पाहायचे आहे. त्यांनी आमचे जीवन कायमचे उद्‌ध्वस्त केले आहे. आमचा जीव वाचविण्यासाठी आम्ही आमचे राहते घर, गाव सोडले. या वर्षी मी दहावीची परीक्षा देऊ शकले नाही. मात्र, पुढच्या वर्षी ही परीक्षा देण्याची माझी इच्छा आहे.'' ही मुलगी सतत भीतीच्या छायेत असते, ती रात्री साधी झोपूही शकत नसल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.\nया प्रकरणी प्रजापती यांच्याविरुद्ध 'एफआयआर' दाखल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने 18 फेब्रुवारीला दिले आहेत. समाजवादी पक्षाचे बडे प्रस्थ असलेले प्रजापती सध्या अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत.\n‘सुटा’ अध्यक्षपदी प्रा. आर. एच. पाटील\nकोल्हापूर - शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या (सुटा) मध्यवर्ती द्विवार्षिक निवडणुकीत डॉ. आर. एच. पाटील (के. आर. पी. कन्या महाविद्यालय, इस्लामपूर)...\nपुणे जिल्ह्यातील 90 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहिर\nशिर्सुफळ (पुणे) : राज्य निवडणूक आयोगाने जून 2018 ते सप्टेंबर 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नव्याने स्थापित झालेल्या, तसेच रिक्त जागा असणाऱ्या...\nरस्ते अपघातात 12 हजार जणांचा मृत्यू\nमुंबई - राज्यात एकूण 743 अपघातग्रस्त ठिकाणे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निश्‍चित करण्यात...\n654 ग्रामपंचायतींसाठी 27 मे रोजी मतदान\nमुंबई - राज्यातील 25 जिल्ह्यांमधील 654 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि 33 जिल्ह्यांतील सुमारे 2 हजार...\nकारभारणींमुळे शिक्षण, आरोग्य, पाण्याचे प्रश्‍न सुटले\nनाशिक - पंचायत राजदिनाचा रौप्यमहोत्सव साजरा होत असताना आजवरच्या ग्रामविकासाचे सिंहावलोकन केल्यास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A1_%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2018-04-24T02:55:18Z", "digest": "sha1:6ZKPXEUTY77O4QYZB4NVZDJLYGV3K7UC", "length": 4293, "nlines": 109, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रूड लुबर्स - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nरुडॉल्फस फ्रांसिस्कस मरी रूड लुबर्स (७ मे, इ.स. १९३९ - ) हा नेदरलँड्सचा भूतपूर्व पंतप्रधान आहे. हा ४ नोव्हेंबर, इ.स. १९८२ ते २२ ऑगस्ट, इ.स. १९९४ पर्यंत सत्तेवर होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९३९ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०९:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikiquote.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A8_%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%87", "date_download": "2018-04-24T03:12:31Z", "digest": "sha1:2DAP7EP4TJGIDLTI4UOREF2WE6FTOVBQ", "length": 2569, "nlines": 57, "source_domain": "mr.wikiquote.org", "title": "वर्ग:अमेरिकन अभिनेते - Wikiquote", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोध\n\"अमेरिकन अभिनेते\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ जुलै २०१० रोजी १०:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://nmk.co.in/s/police-physical-result/5141/", "date_download": "2018-04-24T02:39:57Z", "digest": "sha1:7G3DXZCMULAOCPGCKW5NKNKBCSIG5LNH", "length": 5633, "nlines": 106, "source_domain": "nmk.co.in", "title": "पोलीस भरती-२०१८ मैदानी चाचणी/ लेखी परीक्षा निकाल - NMK", "raw_content": "\nपोलीस भरती-२०१८ मैदानी चाचणी/ लेखी परीक्षा निकाल\nपोलीस भरती-२०१८ मैदानी चाचणी/ लेखी परीक्षा निकाल\nमहाराष्ट्र राज्य पोलीस भरती- २०१८ साठी विविध जिल्हा पोलीस दलाच्या वतीने घेण्यात आलेल्या मैदानी चाचणी/ लेखी परीक्षेचे निकाल उपलब्ध झाले/ होत असून उमेदवारांना ते संबंधित ‘जिल्ह्याच्या नावावर क्लिक करून पाहता येतील.\nठाणे पुणे शहर पुणे ग्रामीण जळगाव गडचिरोली सातारा चंद्रपूर बीड औरंगाबाद यवतमाळ अकोला नागपूर शहर अमरावती ग्रामीण भंडारा सिंधुदुर्ग बुलढाणा नवी मुंबई उस्मानाबाद नाशिक ग्रामीण रायगड औरंगाबाद ग्रामीण धुळे लातूर\nसौजन्य: नोकरी मार्गदर्शन केंद्र, पत्रकार भवन, बीड.\nपोलीस भरती-२०१८ साठी घेण्यात आलेल्या मैदानी चाचणी परीक्षेचे निकाल उपलब्ध\nउमेदवारांच्या मागण्या तथ्यहीन असल्याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची भूमिका\nशिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (सीईटी) परीक्षा-२०१७ निकाल\nनवीन जाहिराती / घोषणा . . .\nस्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदांच्या २००० जागा\nकर सहाय्यक/ लिपिक-टंकलेखक/ जि.प.सरळसेवा/ तलाठी स्पेशल बॅच उपलब्ध\nलक्ष्यवेध . . .\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१८ मधील स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक उपलब्ध\nपरिस्थितीमुळे वॉचमनची नोकरी केलेला ‘मंजूर दार’ यंदाच्या IPL स्पर्धेत खेळणार\nप्रवेशपत्र . . .\nवैद्यकीय शिक्षण व संशोधन अधिपरिचारिका (नर्स) परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nसंयुक्त प्रवेश (मुख्य) परीक्षा ‘JEE-Main-2018’ प्रवेशपत्र\nनिकाल . . .\nपोलीस भरती-२०१८ मैदानी चाचणी/ लेखी परीक्षा निकाल\nशिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (सीईटी) परीक्षा-२०१७ निकाल\nमागोवा . . .\nमुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ‘शिपाई’ पदांच्या एकूण १३६ जागा\nकेंद्रीय विद्यालय संघटन यांच्या आस्थापनेवर ‘शिक्षक’ पदांच्या एकूण ५१९३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2012/03/blog-post_21.html", "date_download": "2018-04-24T02:55:33Z", "digest": "sha1:BTRMJM3Y2KBMFX7V56BUUP4CTYD4EFIE", "length": 5504, "nlines": 82, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: मनात कायसे बरेच संग्रहीत राहिले", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nबुधवार, २१ मार्च, २०१२\nमनात कायसे बरेच संग्रहीत राहिले\nमनातल्या मनात रोज घोळवीत राहिले\nकितीक प्रश्न का असे अनुत्तरीत राहिले\nफ़ुलापरी अवीट काव्य मी लिहून ठेवले\nअखेर वाळुनी तसेच का वहीत राहिले\n'मला पहा, फ़ुले वहा' असेच वागणे तुझे\nकथून सत्य मी सदाच अडचणीत राहिले\nदिलीस उत्तरे हसून दूर जायच्या क्षणी\nतरीहि आसु का उभे तुझ्या दिठीत राहिले\nतुझे विचार, बोलणे, तुझी सवय, नि आठवे\nमनात कायसे बरेच संग्रहीत राहिले\nउरे न आपलेपणा नि बंधही विखूरले\nउदंड वीष फ़क्त आज भावकीत राहिले\n'मनू' म्हणे नकोच स्त्री स्वतंत्र या इथे कधी\nपुरूष आणि नित्य हेच आळवीत राहिले\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2017/01/blog-post_80.html", "date_download": "2018-04-24T02:45:40Z", "digest": "sha1:N7KWOBIXYTNFZI3HTYA6XPUYUGJFESAT", "length": 8725, "nlines": 115, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: निघलास बाप्पा??", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nगुरुवार, १२ जानेवारी, २०१७\nनिघालास पण तुझा चेहरा असा का\nकाही वेगळच घडल्या सारखा\nतुला दु:ख नाही होत आहे\nअरे आमची ही शांताबाई वर नाचणारी मुलं बघ..\nतुला पोचवायला जायचं म्हणून कित्ती तयारी करत आहेत..\nकित्ती गाणी जमावलीयेत त्यांनी.. बाई वाड्यावर या,\nमुंगळाsss म्हणत त्यावर अंगविक्षेप करत\nनाचायची केव्हढी तयारी केलीये..\n यांच्या या मेहनतीचं तुला काहीच नाही\nतू इतका कसा दगडाच्या काळजाचा\nया मुलांना आनंद वाटावा म्हणून तरी किमान\nजाताना चेहर्या वर थोडा उदासपणा आण ना\nशांताबाई, बाई वाड्यावर या, मुंगळा, चिमणी उडाली भुर्र ..\nया गाण्यांचा त्रास होतोय\n अरे तुझ्या मिरवणूकीत नाचता यावं म्हणून..\nकानठाळ्या बसवणार्यार आवाजात ही गाणी वाजत असतात...\nआणि हे सगळं कुणासाठी फक्त तुझ्यासाठी बाप्पा\nअरे तुला यातली गम्मत कळलीच नाही\n” या घोषणांपेक्षा सुद्धा\nवेगळीच गम्मत आहे.. या गाण्यांमध्ये\nआता लोकांना त्रास होतो.. खूप त्रास होतो..\nपण गणेश उत्सव म्हणजे हेच असतं ना सगळं\n डोकं दुखायला लागलं तुझं\n तू म्हणजे ना त्या पांढरपेशा लोकांसारखा बोलू नकोस हां\nआता तुझं डोकं आणि तुझे कान मोठे आहेत..\nत्याला आम्ही काय करणार\nबाप्पा गप्प बसलेला बघून मला त्याची दया आली\nम्हंटलं , बाप्पा.. अरे अजून तुला पुढे काही तास हे सहन करायचं आहे..\nहे अंगविक्षेप.. ही गाणी.. फटाके.. बरच काही\nपण बाप्पा.. जाताना एकदा मागे वळून बघ..\nफार काही नाही.. पुन्हा येताना आणखी थोडी जास्ती\nया गाण्यांच्या आवाजात तू त्यांना मारत असलेली हाक\nत्यांना ऐकू जात नाही, यात त्यांचा काय दोष\nपण मनापासून सांगू बाप्पा.. खरच तू येऊच नकोस \nएका मखरात दहा दिवस बसून.. समोर चालणारा..\nनंगा आणि हिडीस नाच बघवा लागेल..\nआम्ही घराची दारं खिडक्या बंद करून घेतो..\nतुला तर तोही पर्याय नाही.. \nअजिबात फिरकू नकोस इकडे..\nहे मागणे मान्य करशील ना\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/video/at-apmc-market-no-trucks-entered-262063.html", "date_download": "2018-04-24T02:36:27Z", "digest": "sha1:IDWXNGOUU6YNEYWHIE2222OKH6665OTZ", "length": 9169, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "एपीएमसी मार्केटमध्ये राज्यातले ट्रक्स पोचलेच नाही", "raw_content": "\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nएपीएमसी मार्केटमध्ये राज्यातले ट्रक्स पोचलेच नाही\nएपीएमसी मार्केटमध्ये राज्यातले ट्रक्स पोचलेच नाही\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\n'मी पण 'गेम' खेळायला हवा होता'\nकोते दाम्पत्यानं लावून दिली 1700 लग्न\nअब्दुल सत्तारांनी आपल्या मुलीचं लग्न केलं सामूहिक विवाह सोहळ्यात\n'सुभाष देसाईंचं मत वैयक्तिक'\nनाणारच्या रहिवाशांना काय वाटतं\n'मोदींच्या मनात दलितांना स्थान नाही'\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2011/07/blog-post_31.html", "date_download": "2018-04-24T02:59:22Z", "digest": "sha1:JCGKDD32R7CTHBGCX7NFUEFX2ONVUZSQ", "length": 21004, "nlines": 285, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: बोरगावातील मराठ्यांचा बौद्धांवर हल्ला", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nरविवार, ३१ जुलै, २०११\nबोरगावातील मराठ्यांचा बौद्धांवर हल्ला\nआज भारत स्वतंत्र होऊन तब्बल अर्ध शतक उलटलं तरीसुद्धा इथून जातीयवाद जाताना दिसत नाहीये. जागतिकीकरणाचे वारे एकीकडे देशाला नविन स्वप्ने रंगविण्यास सांगत आहेत तर दुसरीकडे जातीयवाद आमच्या देशातील विकासाला पायाबंद करण्याचे काम करत आहे. आजचा तरुण स्वकर्तुत्वावर जागतीक पातळीवर आपली ओळख तयार करत आहे. आपल्या कुवतीच्या बळावर भारतातील तरुणानी जगभर भारतीय पाऊलखुणा उमटविल्या असताना त्याच वेळी दुसरीकडे आमचा समाज जातीयवादाचे नवनवीन रेकॉर्ड बनवित आहे. जातीयवादात आजवर सर्व लोकानी ब्राह्मणाच्या नावानी जरी खळे फोडले तरी ब्राह्मण समाज आज त्याच्यातून बाहेर पडताना दिसतो आहे. मात्र मराठा समाज आजुनही जातीयवादातून बाहेर पडण्याच्या मनस्थीतीत नाही हे वेळोवेळी सिद्ध होत आहे.\n१५ सप्टे १९९८ रोजी बोरगाव, ता. कवठेमहंकाळ जि. सांगली येथील बौद्ध वस्तीवर मराठा समाजानी हल्ला चढविला. कारण काय तर एक मराठा मुलगी बौद्ध मुलासोबत पळून गेली. बास....... जातीयवाद्यानी याचा बदला घेण्याचे ठरविले. ५०० ते ६०० जातियवादी मराठ्यानी गावातील बौद्धाना शोधून शोधून मारले. बायका, पोरी, मुलं व पुरुष मंड्ळीना हाल हाल करुन मारण्यात आले. कित्येक बौद्ध बांधव मराठ्यांच्या दहशतीपायी गावातून पळून गेले. जातियवाद्यांच्या क्रुरपणाला घाबरुन गावातील लोकं जिकडे लपून बसलीत. बौद्ध बांधवांच्या एकून ४८ घराना जातियवाद्यानी आग लावली. उभी वस्ती पेटवून देण्यात आली. डोळ्याच्या पुढे आपली घरं जळताना बघून बौद्ध बांधव काहीच करु शकत नव्हती एवढी ती दहशत. मराठ्यांच्या पुढे आपलं एक न चालणार याची जाण असल्यामूळे सगळे जीव मुठीत घेऊन पळून गेले. अन मस्तावलेल्या जातीयवाद्यानी रात्रभर हौदोस घातला. त्यानंतर उभ्या जिल्ह्यात हाहाकार माजला. नेहमी प्रमाणे पोलिसानी जातियवाद्यांची बाजू घेत परत एकदा असंवेदनशीलता दाखविली. नंतर तमाम महाराष्ट्रातुन बौद्ध समाजानी निदर्शने करत प्रतिक्रिया नोंदविल्यावर १२८ जातियवाद्याना अटक करण्यात आले. त्यांच्यावर एट्रोसीटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. अन आज तब्बल १३ वर्षा नंतर २८ जुलै २०११ ला या खटल्याचा निकाल लागला. सरकार तर्फे ऍड. ए. डी. मधाळे व झेड. यू. सांगलीकर यानी काम पाहिले तर बचाव पक्षातर्फे एड. जयसिंगराव पाटिल व एड. पुरोहितानी काम पाहिले.\n२७ आरोपीना ७ वर्ष सक्तमजूरीची शिक्षा ठोठावण्यात आली. ती नावे खालील प्रमाणे आहेत.\n1) १)बालासाहेब वासुदेव लिगाडे २) पोपट पांडुरंग भोसले. ३) अप्पासाहेब गोपाळ पाटिल ४) वैभव शंकर पाटिल ५) पांडुरंग विष्णू पाटिल ६) बाळासाहेब बजरंग पाटिल ७) नंदकुमार मधुकर पाटिल ८) बाळासाहेब बापूसाहेब पाटिल९) सुर्यकांत आप्पासाहेब पाटिल १ ०) बसंत विष्णू पाटिल ११) वसंत विठ्ठल पाटिल १२) गोपाल दिनकर पाटिल १३) शिवाजी एकनाथ पाटिल १४) दिनकर विनायक पवार १५) जनार्दन पांडुरंग देसाई १६) मारुती शंकर पवार १७) जगन्नाथ शंकर पवार १८) राजेश शंकर लिगाडे १९) विलास गोविंद माने २०) अनिल शंकर परिट २१) विलास आनंदराव पाटिल २२) नारायण रंगा मंडले २३) वसंत विनायक पवार २४) विजय जगन्नाथ पाटिल २५) बाळासाहेब शामराव पाटिल २६) पांडुरंग नारायण सुतार २७) किरण बाळासाहेब पाटिल\nवरील यादी बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल की खेड्या पाड्यात जातीयवादी कारवाया कोण करत आहे. ब्राह्मणांकडॆ बोट दाखविणारे मराठे बौद्धांच्या वस्त्या पेटवून देतात. तेही आबा पाटलाच्या मतदार संघात ही घटना घड्ते. आज बौद्धाना खरा धोका ब्राह्मणांपासून नसून मराठ्यांपासून आहे याचा हा पुरावा. ब्राह्मणानी भूतकाळत अत्याचार केले पण मराठा मात्र आज वर्तमानात हे सगळं करत आहे. अन खापर फोडलं जात बामणांच्या नावानी. संभाजी ब्रिगेडनी वरील यादी नीट तपासून बघावी अन ठरवावं की बौद्धांवर अत्याचार करणारे ब्राह्मण आहेत की मराठा. अन संभाजी ब्रिगेड सोबत जाणा-या बौद्ध समाजानेही जर डोळसपणे बघायला शिकावं.\nभीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ माने याने राजकीय पक्षांच्या दबावाला न जुमानता हा मुद्दा लावुन धरला. आरोपीमधे सेना, कॉंग्रेस व रा. कॉंग्रेसचे कार्यकर्ते असल्यामूळे मानेंवर प्रचंड दबाव टाकण्यात आला. तरीसुद्धा माने यानी ही केस शेवट पर्यंत लढली. ईतर आरोपीनाही शिक्षा व्हावी यासाठी माने उच्च न्यायालयात जाणार आहेत.\nएवढ्या महत्वाच्या केसचा निकाल कुठल्याच वृत्तपत्रानी छापला नाही. हा सुद्धा जातीयवादाचाच प्रकार आहे. आबा पाटलाच्या मतदार संघातील ही घटना कानाडोळा करण्यासारखी नक्कीच नाही. बौद्धानो सावध व्हा.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: उच्चवर्णीय प्रेयसी, एट्रोसिटी\nSandip Shivale २९ डिसेंबर, २०१७ रोजी ४:३८ म.उ.\nही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\n... अन महारानी संभाजी महाराजांचा अंतिम विधी केला.\nबोरगावातील मराठ्यांचा बौद्धांवर हल्ला\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २५ (रमाईला शेवटचा नि...\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/-------8.html", "date_download": "2018-04-24T03:01:27Z", "digest": "sha1:TBM6SVQRJF5HIAKMSJXTKM5FN5CXYQN5", "length": 20074, "nlines": 614, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "गोरखगड", "raw_content": "\nगोरखगड हा मुंबईकर व पुणेकर यांना एक दिवसात करता येण्याजोगा किल्ला आहे. गोरखगडावर येण्यासाठी मुंबईकरांनी कल्याणमार्गे मुरबाडला तर पुणेकरांनी कर्जत मार्गे मुरबाडला यावे. मुरबाडहून देहरी येथे येण्यासाठी खाजगी जीप अथवा एस.टी उपलब्ध आहे. येथे मुक्काम करावयाचा असल्यास गावातील विठ्ठल मंदिरात मुक्काम करता येतो. देहरी गावातून दिसणाऱ्या दोन सुळक्यापैकी मोठा सुळका गोरखगड तर छोटा सुळका मच्छीन्द्रगड. गोरखगड आणि मच्छीन्द्रगड हे त्यांच्या सुळक्यामुळे प्रस्तरारोहण करण्यासाठी एक आकर्षण ठरले आहे. नाथ संप्रदायातील गोरक्षनाथाच्या साधनेचे हे ठिकाण म्हणून याचे नाव गोरखगड असे पडले आहे. गोरखगडाची उंची समुद्र सपाटीपासून २१३७ फुट आहे.गोरखगडाच्या आजुबाजुचा परिसर येथील घनदाट भीमाशंकर अभयारण्यामुळे प्रसिध्द आहे. येथे कोणत्याही प्रकारची लढाई झाल्याचा उल्लेख नाही पण १६५७ साली मराठयांच्या ताब्यात आलेल्या ह्या गडाचा मोगलांनी २० औक्टोबर १६९३ रोजी ताबा घेतल्याचा उल्लेख आढळतो. गोरखगडाचा विस्तार मर्यादित आहे ,या गडाचा उपयोग केवळ आसपासच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी होत असे. पुर्वी नाणेघाट मार्गे जुन्नरला जाताना या गडाचा निवासस्थान म्हणून वापर करत असत. मर्यादित विस्तार असुनही मुबलक पाण्याची उपलब्धता व निवाऱ्याची सोय गडावर आहे. गावातील विठ्ठल मंदिराच्या मागील बाजूने जंगलात जाणारी वाट आपल्याला गोरखगडाच्या पायथ्याच्या खिंडीत आणून सोडते.या खिंडीत महादेवाचे छोटेसे मंदिर असुन मंदिरासमोर दोन प्राचीन समाध्या आहेत.पूर्वीच्या काळी येथे एखादे प्राचीन मंदिर असावे कारण या खिंडीत मोठया प्रमाणात प्राचीन कोरीवकाम केलेले मंदिराचे अवशेष आढळून येतात. किल्ल्याची खरी सुरुवात येथूनच होते.पूर्वी येथे किल्ल्याचा दरवाजा असावा पण आता मात्र आपला प्रवेश ढासळलेल्या तटबंदी मधून होतो. थोडे वर गेल्यावर पायऱ्यापूर्वी एक वाट उजवीकडे जाते तिथे पाण्याचे खडकात खोदलेले टाके असुन शेजारी खडकात खोदलेली छोटी गुहा आहे, ते पाहून मूळ वाटेवर परत यावे. कातळात खोदलेल्या जवळ जवळ १०० पायऱ्या चढून गेल्यावर आपला प्रवेश गोरखगडाच्या कातळात खोदलेल्या प्रवेशद्वारातून गोरखगडात होतो. या पायऱ्या उभ्या कड्यात खोदलेल्या असल्याने थोडे सांभाळूनच चढावे लागते. पायऱ्या चढताना वाटेतच एका ठिकाणी आपल्याला कातळात कोरलेला पण उघडयावर असल्याने झीज होऊन अस्पष्ट झालेला शिलालेख दिसतो. प्रवेशव्दारातून चढून गेल्यावर वर पाण्याची तीन टाकी दिसतात. समोरची वाट पुन्हा थोडयाश्या चढणीवर घेऊन जाते. इथुन परत एक वाट उजवीकडे जाते तिथे पाण्याचे खडकात खोदलेले टाके असुन शेजारी खडकात खोदलेली एक गुहा आहे, या गुहेत कातळात खोदलेले एक शिल्प असुन त्यात दोन व्यक्ती घोडयावर स्वार झालेल्या आहेत व शेजारी एक कावड घेतलेल्या व्यक्तीचे छोटे शिल्प आहे. दोन्ही शिल्पांना गावकऱ्यानी रंगवलेले आहे. गावकरी या शिल्पाला मामा भाच्याचा दगड म्हणतात. ते पाहून मूळ वाटेवर परत यावे. या वाटेने पुढे थोडे खाली पायऱ्या उतरल्यावर आपण गोरखगडाच्या सुळक्यात खोदलेल्या विशाल गुहेसमोर येऊन पोहोचतो. गुहेतुन समोरच दरीत झुकलेला चाफ्याचे डेरेदार झाड आणि मच्छीन्द्रगड निसर्गाचे भव्य आणि उग्ररूपाचे दर्शन करून देतो. गोरखगडावर पाण्याची एकंदर बारा टाकी आहेत त्यापैकी गुहेजवळ असणाऱ्या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे.गुहा ते गोरखगडाचा माथा हा या ट्रेकमधील सर्वात महत्वाचा टप्पा आहे.याशिवाय हा ट्रेक पूर्णच होऊ शकत नाही.गुहेच्या उजव्या बाजूने जाणाऱ्या वाटेने थोडे पुढे गेल्यावर सुळक्यावर जाण्यासाठी ५० ते ६० पायऱ्या कोरल्या आहेत त्यातील सुरवातीच्या १० -१२ पायऱ्या तुटलेल्या असल्याने आपल्याला थोडेसे सोपे प्रस्तरारोहण करावे लागते. पायऱ्याची वाट तशी खडतरच आहे त्यामुळे प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागते.गडाचा माथा फारच लहान असुन वर एक महादेवाचे अलीकडील काळातील सिमेंटने बांधलेले मंदिर आहे.येथुन समोरचा मच्छीन्द्रगड, सिद्धगड, जीवधन, अहुपेघाट हा सर्व परिसर नजरेत भरतो. ----------------------------सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/-----------6.html", "date_download": "2018-04-24T02:30:04Z", "digest": "sha1:6KSLSNCMEZ45TKSCRWJY3RDRDLBLP7OV", "length": 27343, "nlines": 613, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "वेताळवाडीगड", "raw_content": "\nसह्याद्रीच्या अंगाखांद्यावरील अनेक लहान-मोठय़ा डोंगरमाथ्यांना विविध राजसत्तांच्या कालखंडात गड-किल्ल्यांचे साज चढले. यापैकीच एक किल्ला म्हणजे वेताळवाडी उर्फ वसईचा किल्ला. किल्ल्याची भव्य तटबंदी, बुरुज व यावरील इमारती आजही शिल्लक असल्याने अवशेषांनी संपन्न असा हा किल्ला गडप्रेमींचे आवडते ठिकाण आहे. वेताळगडा बरोबर जवळच्या डोंगरात असलेली रुद्रेश्वर लेणीही पहाता येतात. औरंगाबाद -अजिंठा- जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून १०५ किमी अंतरावर फर्दापूर गाव आहे. फर्दापूर-चाळीसगाव रस्त्यावर फर्दापूर पासून १५ किमीवर सोयगाव हे तालुक्याचे गाव आहे. सोयगाव - वेताळवाडी अंतर ४ किमी असुन सोयगावातुन सहा आसनी रिक्षाने वेताळवाडी गडाच्या दरवाजापर्यंत जाता येते. वेताळवाडी गावाजवळ येताच समोरच्या डोंगरावरचे तटबुरूजांचे अवशेष आणि गडावरच्या वास्तू स्पष्ट दिसू लागतात. गडाच्या डोंगराला वळसा घालून हळद्या घाटानं किल्ल्याच्या दक्षिण पायथ्याशी जाता येते. वेताळवाडी किल्ल्याचे इथून एक सुरेख दर्शन घडते. डोंगर उताराला बांधलेली लांबलचक तटबंदी आणि बुरुज, समोर दोन बलदंड बुरुजात दडविलेला दरवाजा आणि उजवीकडे वर चढत जाणारी भक्कम तटबंदी आपले लक्ष वेधून घेते. गडाच्या दरवाजाकडे जाताना दोन भव्य बुरुज आपले स्वागत करतात. या दोन बुरूजामागे नक्षीदार सज्जा असणारे त्यांच्यापेक्षा उंच व मोठे बुरुज आहे. दरवाजापर्यंत पोहचलेल्या शत्रूवर थेट हल्ला करण्यासाठी या बुरुजांची रचना केलेली आहे. वेताळवाडी किल्ल्याच्या दरवाजाची रचना थोडी वेगळी आहे. किल्ल्याच्या मुख्य दरवाजाबाहेर बुरुजांच्या पुढे जिभी बांधण्यात आली आहे. जिभी म्हणजे मुख्य दरवाजापुढे उभारलेली एक भिंत. जेणेकरून शत्रुचा हल्ला झाल्यास थेट दरवाजावर हल्ला करता येऊ नये अशी रचना. या दोन बुरुजामधून फरसबंदी केलेली वाट काटकोनात वळून उत्तराभिमुख दरवाजाकडे जाते. डावीकडच्या बुरुजाच्या तळात एक लहान दरवाजासारखे बंद बांधकाम दिसते पण त्याचा उपयोग लक्षात येत नाही. हा दरवाजा जंजाळा किल्ल्याच्या दिशेने असल्याने जंजाळा दरवाजा म्हणुन ओळखला जातो. दरवाजाची उंची २० फुट असून त्याच्या दोन्ही बाजूस शरभशिल्पे कोरलेली आहेत. दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकऱ्याच्या प्रशस्त देवड्या आहेत. दरवाजातून आत आल्यावर डाव्या बाजुला दरवाजाच्या बुरुजावर जाण्यासाठी पाय-या आहेत.बुरुजाच्या वरील बाजुस आत उतरणारा एक लहान जिना असुन हा जिना आपल्याला बुरुजातील कोठारात घेऊन जातो. दरवाजावर उभे राहिल्यावर आपल्याला लांबवर पसरलेली तटबंदी,गडाखालचा हळदा घाट व सर्वात खाली वेताळवाडी धरण पहायला मिळते. हा दरवाजा पार करून आपला किल्ल्याच्या माचीवर प्रवेश होतो. किल्ल्याची संपुर्ण माची अंदाजे २०-३० फूट उंचीच्या तटबंदीने संरक्षित केली आहे. शत्रूवर मारा करण्यासाठी प्रत्येक तट-बुरुजात जंग्या ठेवलेल्या आहेत. इथून वरील बाजुस वेताळवाडी किल्ल्याचा बालेकिल्ला व त्याची तटबंदी दिसते. दरवाजावरून खाली उतरून उजव्या बाजूला थोडेसे वर चढल्यावर एक प्रचंड मोठे खांबटाकं आहे. ते पाहून पुन्हा दरवाजापाशी येऊन गडाला फेरी मारण्यासाठी उजवीकडे वळायचं. ह्या वाटेच्या सुरुवातीलाच उजवीकडे बुरुजात एक छोटा दरवाजा दिसतो. दरवाजाच्या पाय-या उतरून खालच्या भागात गेल्यवर किल्ल्याच्या बुरुजामध्ये हवामहल सारखी सुंदर खोली बांधून काढलेली दिसते. गडाबाहेरून नक्षीदार सज्जा दिसणारा बुरुज हाच बुरुज आहे. अतिशय कल्पक अशी ही रचना दुर्ग निर्मात्याच्या रसिकपणाची दाद देते. उजवीकडे वर तिरपी चढत गेलेली तटबंदी आणि शेवटाला एक बुरुज व त्यावर असलेले झाड नजरेस पडते. तटबंदीतील पूर्व टोकाचा हा बुरुज तटबंदीपासुन थोडासा सुटावलेला आहे. या बुरुजावर जाण्यासाठी आठ-दहा पायऱ्या आहेत. इथून अजिंठा डोंगररंग व डावीकडच्या डोंगररांगेत रुद्रेश्वर लेणी दिसुन येतात. या बुरुजावरून दरी उजव्या हाताला ठेऊन चढत गेल्यावर दहा मिनिटात बालेकिल्ल्याच्या बुरुजाला वळसा घालून आपण बालेकिल्ल्यावर पोहोचतो. बालेकिल्ला दक्षिणोत्तर लंबवर्तुळाकार पसरलेला असुन येथून तटबंदीवर चढून मधल्या बुरुजापर्यंत चालत जावे. बालेकिल्ल्याच्या पूर्व बुरुजाजवळ सुंदर नक्षीकाम व छ्ताला झरोका असणारी हमामखान्याची घुमटाकार वास्तू आहे. हा हमामखाना भिंतीतील खापराच्या नळ्यावरून लक्षात येतो. मधल्या बुरुजावरून खाली उतरून सरळ चालत गेल्यावर आपल्याला जमिनीत बांधलेले तेलतुपाचे गोलाकार रांजणटाके पहायला मिळतात. इथे झाडीझुडुपातून वाट काढत आपण समोरच्या एका इमारतीपाशी पोहोचतो. हि इमारत म्हणजे गडावरील अंबरखाना म्हणजेच धान्यकोठार आहे. या इमारतीच्या समोर एक भग्न इमारतीचे वाड्याचे अवशेष आहेत. पुढे गेल्यावर नमाजगीर नावाची सुंदर नक्षीकामाने व कमानीने सजलेली इमारत (मस्जिद) आहे. त्याच्या भिंतीवरचे निजामाचे चिन्ह आपल्याला गतकाळातील निजामशाहीच्या वर्चस्वाची जाणीव करून देते. नमाजगीरच्या उजव्या बाजूला कोरीव दगड बसवलेली कबर असुन समोर एक प्रचंड मोठा बांधीव शेवाळलेला तलाव आहे. सध्या किल्ल्यावरचा हा एकमेव पाण्याचा स्त्रोत आहे. पुढे पश्चिमेकडे किल्ल्याची निमुळती होत जाणारी माची असून किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावरील या उत्तर टोकावर बारदरी उर्फ हवामहल नावाची सुंदर बांधकाम केलेली २ कमान असलेली इमारत आहे. राजघराण्यातील स्त्रियांना वारा खाण्यासाठी खास तयार केली गेलेली ही वास्तू आहे. ह्या वास्तूच्या आत कोणतही बांधकाम नाही. या इमारतीकडे जाताना डाव्या बाजूला सदरेची एक इमारत आहे. बारादरीतून खालच्या बाजूस किल्ल्याच्या भक्कम बुरुज असणारा मुख्य दरवाजा व त्याखालील वेताळवाडी गाव दिसते. किल्ल्याच्या मुख्य दरवायाकडे जाण्यासाठी बारदरी पासून थोडे मागे येऊन खाली उतरावे लागते. खाली उतरून सपाटीवर आल्यानंतर समोर तटबंदीच्या चर्या दिसतात. येथे एक बुजलेले टाके असुन त्याच्या बाजूला ६ फुट १० इंच लांबीची खणखणीत तोफ पडली आहे. इथे समोरच उजव्या बाजूच्या तटबंदीतील पाय-या उतरल्यावर वेताळवाडी किल्ल्याचा चोर दरवाजा लागतो. दरवाजातून आतमध्ये गेल्यावर वरील बाजुस बुरुज असून खाली बांधीव खंदक आहे. चोर दरवाजा बघून किल्ल्याच्या वेताळवाडी दरवाजाकडे निघावे. दोन दरवाजांच्या समूहातील पहिला दरवाजा साध्या बांधणीचा आहे. त्याच्याच पुढे मुख्य वेताळवाडी दरवाजाला जाणारी वाट असून हा पश्चिमाभिमुख दरवाजा दोन्ही बाजूंनी अजस्त्र तट व बुरुजांनी संरक्षित केलेला आहे. दोन दरवाजाच्या मधील भागात देवड्या आहेत. दरवाजाच्या पाय-या उतरून बाहेर पडुन पाहिल्यावर दरवाजाची भव्यता दिसुन येते. आजही उत्तम स्थितीत असलेल्या या दरवाजाच्या संरक्षक बुरुजावर शरभशिल्प कोरलेली आहेत. येथे आपली गड फेरी पूर्ण होते. येथून २० मिनिटात आपण वेताळवाडी गावात पोहोचतो. आल्यावाटेने परत जाताना किल्ल्याच्या माचीवर वेताळवाडी गावाच्या दिशेला चर्या असणारी तटबंदी आणि काही भग्नावशेष दिसुन येतात. वेताळवाडी किल्ल्यावरून वेताळवाडी धरण व मागे प्रचंड विस्ताराचा वैशागड उर्फ जंजाळयाचा किल्ला दिसतो. मध्यम आकाराचा हा गड फिरण्यास साधारण दीड तासाचा अवधी लागतो. कागदपत्रांमध्ये वेताळवाडी किल्ल्याचा उल्लेख \"बैतुलवाडी\" असा येतो. वेताळवाडी गावच्या लोकांना वेताळवाडी किल्ल्याच्या नावातला \"वेताळ\" हा शब्द आवडत नसल्याने ते ह्या किल्ल्याला वाडीचा किल्ला म्हणुन संबोधतात.-------------------सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://rajeshshewale.blogspot.com/2012/03/", "date_download": "2018-04-24T02:29:50Z", "digest": "sha1:FJEYMWWKGPEITSJB4CBA37EBUUQXCHQC", "length": 2525, "nlines": 43, "source_domain": "rajeshshewale.blogspot.com", "title": "March 2012", "raw_content": "\nका कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे\nउमलती कश्या धुंद भावना अलगद वाटे कसे\nबंध जुळती हे प्रीतीचे गोड नाते जन्मांतरीचे\nएक मी एक तू शब्द मी गीत तू\nआकाश तू आभास तू साऱ्यात तू\nध्यास मी श्वास तू स्पर्श मी मोहर तू\nस्वप्नात तू , सत्यात तू , साऱ्यात तू\nका कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे\nउमलती कश्या धुंद भावना अलगद वाटे कसे\nबंध जुळती हे प्रीतीचे गोड नाते जन्मांतरीचे\nघडले कसे कधी कळते न जे कधी\nहळुवार ते आले कसे ओठावरी\nदे न तू साथ दे\nनजरेतना नजरेतुनी इकरार दे\nका कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे\nउमलती कश्या धुंद भावना अलगद वाटे कसे\nबंध जुळती हे प्रीतीचे गोड नाते जन्मांतरीचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/video/cm-speaking-in-vidhansabha-266929.html", "date_download": "2018-04-24T02:33:26Z", "digest": "sha1:WO7PRIGWMDVN5YK33GW3EJR4QWDWKA3S", "length": 9338, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मराठा मोर्च्यावर मुख्यमंत्र्यांचे निवेदन", "raw_content": "\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nमराठा मोर्च्यावर मुख्यमंत्र्यांचे निवेदन\nमराठा मोर्च्यावर मुख्यमंत्र्यांचे निवेदन\nघाटकोपरमधील मेट्रो आंदोलकांनी रोखली\nIBN लोकमत एक ब्रँड, मुख्यमंत्र्यांच्या IBN लोकमतला शुभेच्छा\nनारायण राणेंबद्दल लवकरच कळेल -रवींद्र चव्हाण\nपोलिसांची धरपकड कॅमेऱ्यात कैद\nमुंबईचे नवे महापौर राहणार कुठे \nअर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून, विरोधक आक्रमक\nमुंबईत 8 मार्च गाजणार वेगवेगळ्या कारणांसाठी\nसाड्यांच्या दुकानातली महिलांची हातचलाखी सीसीटीव्हीत कैद\nमराठी उद्योजकांचा 'लोकमत काॅर्पोरेट एक्सलन्स अॅवाॅर्ड'नं गौरव\nठाण्यात महापौरपदासाठी रस्सीखेच सुरू\nआता मुंबईत सेना-भाजपची 'दिल दोस्ती दोबारा' \nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/2017/03/05/1195/", "date_download": "2018-04-24T02:42:42Z", "digest": "sha1:2LKPYJPOQQFAIKNRXYPTOYF5OOHO2GMR", "length": 41701, "nlines": 244, "source_domain": "putoweb.in", "title": "द परफेक्ट लाईफस्टाईल – I", "raw_content": "\nद परफेक्ट लाईफस्टाईल – I\n” द परफेक्ट लाईफस्टाईल – I ”\n“हि पोस्ट आवर्जून वाचा , यात “सामंजसांना” करोड रुपये खर्च करून पण मिळणार नाही असा अनुभव मिळेल, आणि यातील सगळीच माहिती तुम्हाला माहिती असेल असे हि नाहीये….\nयाला तुम्ही सध्याची अमेरिकन लाइफस्ताइल म्हणा किंवा प्राचीन भारतिय व्यवहार पद्धत.. दोन्ही एकच आहे , त्यानी आपले ढपले आहे ”\nएक आपले राहणीमान, स्वच्छता आणि नीटनेटकेपणा, दुसरे म्हणजे बिजनेस / जॉब लाइफ कसे पाहिजे , आणि तिसरा म्हणजे डिसिप्लीन,\n– तुमचा बिजनेस असो, किंवा जॉब किंवा मार्केटिंग, पण समोरचा व्यक्ती तुम्ही कशा प्रकारे वागता, कसे बोलता, कसे कपडे घालता, तुमचे विचार काय आहेत, हे सगळे पाहत असतो, आणि त्यावर आपला जॉब, बिजनेस लाइफ बरेच अवलंबून असते.\n१) अंघोळ आणि परफ्युम्स –\nबर्याच जणांना पर्फ्युम्स / डीयो वापरायची सवय असते , पण कदाचित हे तुमच्या शरीराला आणि व्यवसायाचे नुकसान करू शकते, कारण बर्याच चांगल्या कस्टमर ला सेंट च्या वासाची अलर्जी असते, किंवा त्यांना आवडत हि नाही त्याचा वास , शरीराच्या दुर्घंधी चे कारण घाम नसून त्यावर जमणारा बेक्टेरिया आहे, म्हणून आठवड्यातून किमान दोनदा तरी पाण्यामध्ये खडेमीठ घालून अंघोळ करा, परफ्युम ची गरज नाही, आणि इतर दिवशी पाण्यात तुळशीचे पान टाकून अंघोळ करा … त्या निमित्ताने लोक घरी तुलस हि लावतील आणि ओझोन लेयर पण त्यामुळे वाढेल …\nजर परफ्युम वापरायचेच असेल तर चांगल्या ब्रांड चे आणि सोफ्ट स्मेल चे वापरा ज्याने दुसर्याला त्रास होणार नाही ….\n२) Brand – काही लोकं म्हणतात ब्रॅण्डेड का वापरायचे मी म्हणतो का नाही वापरायचे\nकारण ब्रँड हा एका रात्रीत बनत नाही, ब्रँड बनवायला त्या कंपनी ने खूप मेहनत दिलेली असते, तशी क्वालिटी दिलेली असते, आणि क्वालिटी मध्ये जरा जरी खोट निघाली तर कंपनी ला आपले नाव खराब व्हायची भीती असते, म्हणून गो फॉर द ब्रँड… कारण तुम्ही वापरत असलेला ब्रँड तुमचा कंपनी चा “ब्रँड” ची लेव्हल काय आहे हे हि दर्शवतो… खूप महागड्या वस्तू नाही वापरल्या तरी मध्यम वापरा… वर्षातून 4 साधे शर्ट घेत असल्यास 2 च चांगले घ्या…\nआणि एकदा चांगली वस्तू वापरायची सवय लागली कि आपण खाली उतरू शकत नाही,\n३) हीच वरची ओळ तुमच्या बिजनेस ला पण लागू होते, हलके नाही, चांगले मटेरियल वापरा, एकदा चांगले मटेरियल तुम्ही वापरायला लागला कि हलके मटेरियल वापरू शकत नाही तुम्ही तुमच्या कस्टमर साठी,\nवर्षाला समजा 10 कस्टमर करता चांगले मटेरियल वापरून 4 च करा, बाकीचे कस्टमर गेले हरकत नाही, पण ते 4 कस्टमर तुमच्या कडे जेवढे लोकं पाठवतील तेवढे हे साधे वाले नाही पाठवणार.. कारण ती क्वालिटी कदाचित फेल हि गेलेली असेल …\nयाने तुमच्या ब्रँड ची क्वालिटी कळते….\nपेशन्स…. पहिले 2 वर्ष कमी इनकम होईल… पण नंतर आपला ग्राफ पटापट वाढत जाईल…\nमला माझा इंटिरियर डिझाईन फिल्ड मध्ये साधारण 10 वर्ष झाली… 21 व्या वर्षी जॉब चालू केलेला मी, आणि 2 वर्षांनी बिजनेस चालू केलेला, पण पहिल्या वर्षापासून माझे स्टँडर्ड मी जपले .. वर्षाला 5-6 प्रोजेक्ट सोडले…. एकच प्रोजेक्ट केला… पण क्वालिटी…. मला सेट व्हायला 6-7 वर्ष लागली……पण नंतर आपल्याला कोणी ना कोणीतरी गॉड फादर भेटतोच… मी माझा कामावर सॅटिसफाईड असतो कायम….\n४) तुमचे प्रेझेंटेशन –\nप्रेझेंटेशन काय असते हे मी अमेरिकन, लंडन आणि जपनीज चे प्रोजेक्ट पाहून शिकलो, इंटरनेट वर सर्च मारला… रोज अभ्यास वाढवला… आपले प्रेझेंटेशन असे पाहिजे कि क्लायंट ला त्यावर घेतलेली मेहनत पाहून तो दुसरी कडे गेलाच नाही पाहिजे….\n५) बी लॉयल – एकनिष्ठ राहा…\nक्लायंट हा आपल्यावर खूप विश्वास टाकून पैसे खर्च करत असतो… त्याची हि काही स्वप्न असतात… म्हणून आपले हे कर्तव्य बनते कि क्लायंट ला योग्य ती वस्तू दिली पाहिजे.. आणि आपल्या कडून 1 रुपयाचा पण गैरव्यवहार नाही झाला पाहिजे… आपण भ्रष्टाचारी नेत्यांना शिव्या घालतो…. मग आपण तसे नाही वागले पाहिजे.. आणि जे काम करू ते लक्षात ठेवा उत्तम क्वालिटी आणि बेस्ट फिनिशिंग …\nरोज शेव करा, नसेल करायची, स्किन खराब व्हायची भीती असल्यास ट्रीमर वापरा…चांगले शूज, स्वच्छ कपडे, केस व्यवस्थित जेल लावा, तेल दिवसा अवोईड करा कारण त्याचा वास येतो, रात्री झोपताना मात्र रोज तेल कंपल्सरी….\nयाला वायफळ खर्च समजू नका, हि तुमची इन्वेस्टमेन्ट आहे समजा, जी तुम्हाला हा सर्व खर्च वसूल करून देईल….\n७) कस्टमर इस अवर God \nमी नाही कधी असे मानत… कारण पहिल्या भेटीतच मी त्याला माझा मित्र बनवतो … कस्टमर GOD नसून तो आपला चांगला मित्र झाला पाहिजे … तरच तुम्ही त्याचाशी एवढे फ्रान्कली बोलू शकता .. आणि मित्र म्हणजे असे नाही कि रोज त्याल घेऊन दारू प्यायला बसणे … कस्टमर फ्रेंडली म्हणजे योग्य ते अंतर ठेवणे आणि दिलेला शब्द न टाळणे आणि लोयल राहणे …\n८) आपल्या शरीराची ठेवण –\nजिम ला जाणे, मोठे बायसेप्स बनवणे म्हणजे मस्त शरीरयष्टी … हि कल्पना सोडून द्या … कारण मी बघितले आहे जिम ला जाणारे पैकी बरेच जण विनाकारण काखेत संत्रे लटकवल्या सारखा चालतो … आणि आपल्या स्वताला ते भारी वाटले तरी समोरच्याल ते कदाचित विनोदी वाटू शकेल … चांगली शरीरयष्टी चे मी एका वाक्यात उदाहरण देतो :\nतूम्हला कुठल्याही प्रकारचे कपडे घातले तर शोभतात का असेल तर उत्तम नाहीतर घरीच व्यायाम करा ..\nघरीच व्यायाम म्हणजे रोज १२ सूर्यनमस्कार .. कंपल्सरी …\nचालताना आपण बगळ्यासारखे मान खाली घालून किंवा वानरासारखे हात बाजूला काढून चालण्या पेक्षा हात सरळ एका रेषेत ठेऊन चालणे … आणि बर्याच लोकांना पाय तिरके टाकायची सवय असते … पाय सरळ रेषेत पडला पाहिजे …. जर शाळेत असताना तुम्ही NCC किंवा MCC जोइन केली असेल, आणि रेग्युलर अटेंड केली असेल तर तुमची चालायची पद्धत एकदम योग्य आहेच म्हणून समजा…\n९) रिस्पेक्ट – समोरच्याचा , आपल्या कस्टमर चा रिस्पेक्ट ठेवा, बर्याच जणांना सवय असते कि कस्टमर चा फोन येतोय आणि आपण सारखे कोल कट करतो … याने आपले खूप म्हणजे खूप वाईट इम्प्रेशन पडते, जर इतर कामामध्ये असाल तर आधी समोरच्याला एक्ष्क्युज मी म्हणून फोन उचला आणि नंतर फोन करतो म्हणून सांगा … किंवा खूपच महत्वाच्या कामात असल्यास फोन कट करून नंतर कोल करतो असा मेसेज पाठवा … आणि नंतर न चुकता फोन करा … नाहीतर तो तुम्हाला फोन करून म्हणेल कि तुमचा नंतर उजाडला नाही का अजून ..\n१०) गोड बोलणे –\nअति गोड बोलणे… हो हो म्हणणे …. एकदम टाळा … अतिगोड बोलू नका ज्याने समोरच्याला डायबेटिज होईल … अति गोड बोलणार्या व्यक्तीवर मी अजिबात विश्वास ठेवत नाही … कारण मला एकवेळ फटकळ बोलणारी माणसे आवडतात पण “अति गोड” कधीच नाही …\nआपल्याला अपला स्टेन्ड पाहिजे … स्वतःचे मत पाहिजे … समोरच्याला तात्पुरते खोटे खुश करायचा प्रयत्न केला तर पुढे तो नाखूष झाल्यावर तुम्हाला जड जाईल …\n११) वाचाल तर वाचाल –\nकाय वाचावे … “यशस्वी व्हा” “मोटिवेशन” ची पुस्तके …जी मोठे मोठे स्वप्न दाखवणारी पुस्तके असतात … अजिबात वाचू नका … लोकांच्या अनुभवावरून शिकणे हे सर्वात यशस्वी होण्याचे लाइव पुस्तक आहे.\nजर वाचायचेच असेल तर ज्यात लोकांनी आपले अनुभव सांगितले आहेत अशी पुस्तके वाचा …\nरोज वाचा … रोज झोपताना निदान एक पान तरी वाचले गेले पाहिजे …\n१२) ॐ- मी याला कात्री म्हणतो कात्री … ॐ हे युनिवर्सल प्रुव्हन आहे .. आणि कोणीही म्हणू शकते …\nमी तसा थोडा देशाविषयी सेन्सिटिव्ह आहे .., त्यामुळे अशी काही मतभेदाची वगैरे काही वाईट बातमी वाचण्यात आली कि मला त्रास होतो … मग एकतर हे मी तुमच्या पर्यंत माझे विचार पेज मार्फत शेअर करतो, किंवा खूपच वादाचे असल्यास सरळ डोळे मिटून १० वेळा ॐ म्हणतो … यामुळे काय होते कि तेवढ्यापुरते आपले डोके शांत होते … आणि सर्वांनाच माहित आहे कि डोक्यात काहीही विचार नसले कि तुमची बोडी पटापट हिलिंग होते … म्हणूनच “शवासन” सर्वात अवघड आसन म्हणले जाते … शवासन मध्ये फक्त झोपून राहायचे असते … पण विचार शून्य झाले पाहिजे … म्हणून ॐ म्हणत जा … सर्वांनी … आपला कामाचा ताण पण पूर्णपणे जातो …\n१३) जेवण, पाणी आणि दिनचर्या –\nप्रत्येक गोष्टीला काही नियम आहेत … तसेच जेवण करणे पाणी पिणे यालाही आहेत … आणि हेच तर महत्वाचे आहे … या व्यतिरिक्त बाकी काय आहे\nयावर मी आधीही भरपूर लिहिले आहे… आत्ता शोर्ट मध्ये लिहितोय … ज्यादाचे किंवा या मुद्द्याची करणे तुम्ही या पेज वर सर्च करून वाचा ..\nसर्वात महत्वाचे म्हणजे तुमचे पोटाच कार्य व्यवथीत… तर तुम्ही 80% फिट…\n६;०० – होपेतून उठणे , आणि ब्रश करायच्या आधी एक लिटर हळू हळू पाणी पिणे … घाई घाई नाही … एकदम सिप सिप करत पिणे\n६.३० – फ्रेश होऊन १२ सूर्यनमस्कार\n६:४५ – मेडीटेशन २०- २५ मिनिटे\n७.३० – अवला , दुधी चा रस पिणे\n८.१५ – शेविंग , अंघोळ करून तयार होणे\n८.४५ – जेवण ( होय, आपल्या आयुर्वेद प्रमाणे सकाळचे जेवण उत्तम मानले आहे) आणि फळे , शक्यतो ज्यूस टाळणे कारण फायबर पोटात जात नाही\n९;१५ – ऑफिस टच\n१.०० – ताक पिणे , थोडेसे जेवण करणे\nमग दर २ तासांनी केबिन मधेच बसल्या बसल्या स्ट्रेचिंग करणे कारण बोडी आखडते …\n८;०० वाजता रात्री चे जेवण , किंवा हा जेवणाचा वेल चुकल्यास रात्री फक्त हळद दुध पिणे\nरात्री १०:३० ला पुस्तक वाचणे\nरोज कमीत कमी ३-४ लिटर पाणी पिणे , आणि रोज कमीत कमी १क लिटर तरी लीम्बुपाणी घेतले पाहिजे … रोज ऑफिस ला जातानाच एक बाटली भरून लिंबू पाणी घेऊन जाणे … बाहेरचे पिणे टाळावे\nरोज ३ वेळा ब्रश करणे, यात सकाळी एकदा कंपल्सरी त्रिफळा चूर्ण ने हिरड्यांना बोटांनी मसाज करणे …\n14. रिस्पेक्ट युअर कॉम्पिटिटर –\n तो तुमच्या समोरच उभा पाहिजे असे नाही, तर तुमच्याच फिल्ड मधला दुसरा व्यक्ती, तुम्ही त्याला ओळखत हि नसाल,\nबऱ्याच जणांना सवय असते कि कस्टमर ने तुमच्या कॉम्पिटिटर बद्दल काही बोलले तर आपण लगेच “छे फालतू आहे तो, किंवा चोर आहे तो, बदमाश आहे…. वगैरे वगैरे” म्हणजे थोडक्यात मागून बुराई करणे…\nएकतर मी कुणाला कॉम्पिटिशन मानत नाही, कारण मी कॉम्पटिशन करायलाच जात नाही… पण तरीही मला कोणी दुसऱ्याचे प्रोजेक्ट फोटो दाखवले तरी मी म्हणतो “आहे, छान आहे…. पण असे वेडेवाकडे डिझाईन करायची माझी स्टाईल नाही, मला सिम्पल आवडते” मग क्लायंटच म्हणतो नाही नाही…. मला असे वेडेवाकडे नकोच आहे… मला सिम्पल कंटेपररी स्टाईल च आवडते….\nपण हेच तुम्ही कोनाविषयी निगेटिव्ह बोलला कि मुरलेल्या व्यक्ती ला समजते कि हा कोणाचा रिस्पेक्ट करत नाही…\n15. – स्वतःची स्तुती करायला लाजू नका –\nस्तुती याचा अर्थ असा नाही कि प्रसिद्धी बद्दल बोलायचे…\nमी हे केलं , 10 वर्षात 100 प्रोजेक्ट च्या वर प्रोजेक्ट केली… आम्ही फक्त 5 स्टार प्रोजेक्ट च करतो…. वगैरे वगैरे…\nस्तुती म्हणजे प्लस पॉइंट्स…. तुमचे प्लस पॉइंट्स आणि निगेटिव्ह पॉइंट्स हे दोन्ही तुम्हाला माहिती पाहिजे….\n(*****आता प्रत्येक वेळी मी माझे उदाहरण देतो याचे असे नाही कि मी सेल्फसेण्टर्ड आहे, पण मला तुम्हाला समजवायला हे जास्त सोपे पडते कारण मी हे अनुभावतो रोज…. पण यात तुम्ही तुम्हाला कंसिडर करू शकता)\nतुम्ही स्वतःची स्तुती म्हणजे असे सांगू शकता कि –\nतुमचा कामाची पद्धत कशी आहे, तुमचे नियम काय आहेत, जसे मी सांगतो कि मला घाई चे प्रोजेक्ट करायला जमत नाहीत…. मला डोक्यावर टांगती तलवार नको असते… मला माझा टीम सोबत थीम आणि डिझाईनलाच कमीत कमी 1 महिना लागतो, खूप डिटेल मध्ये…. किंवा मी कोस्ट कटिंग साठी क्वालिटी मध्ये कंप्रमाईज करत नाही, आणि मला माझा कामात कोणीही अडथळा देऊ नये…. तुमच्या फक्त रिक्वायरमेन्ट मला सांगा बाकी माझा डिझाईन आणि फिनिशिंग मध्ये इंटरफिअर केलंले नाही आवडत… आणि हे खरं आहे….\nयामुळे तुमचा खरोखर खूप फायदा होतो, एकतर तुमच्यातला स्वतः बद्दल चा कॉन्फिडन्स कळून येतो, आणि तुम्हाला क्लायंट डिस्टरब हि नाही करत…\n16. चूक कबूल करा –\nएकदम खरं, आपल्या लोकांना चुका लपवायची फार सवय आहे, एखादी मिस्टेक झाली, आणि कस्टमर ने ती दाखवली तर आपली लोकं लगेच “असंच असतं ते, या पेक्षा चांगलं नाही होत”\nहा स्वभाव तुमचा पाय नक्की खेचेल….\nएकतर पहिली गोष्ट म्हणजे चूक होऊच देऊ नका, आणि झाली तर आपणहून कबुल करा, हो चुकलं तर आहेच, आपण करू नीट, झाका झाकी, लपवा छपवी अजिबात करू नका, youtube, fecebook हे अजिबात काही लपवत नाहीत, त्यांचे नियम पक्के आणि कडक आहेत म्हणून ते टॉप ला आहेत….\n17. मोज्यांचा वास –\nमला अजूनही आठवते, 9-10 वर्षांपूर्वी मला हा प्रॉब्लेम होता थोडा फार, एकदा मी दिवसभर साईट विसीट मध्ये होतो, आणि उन्हाळयात खूप घाम आलेला बूट मध्ये,\nमग मला एका नवीन विसीट ला जायचे होते, नवीन कस्टमर….. काय करायचे मग मी जाता जाता एका शूज च्या दुकान जवळ गाडी थांबवली, तिथून नवीन मोजे घेतले…. गाडीत पाणी होते त्याने पाय धुतले आणि गेलो, पण हा तात्पुरता इलाज होता, मग मी एकदा फॅमिली डॉक्टर कडे जाऊन घरेलू उपचार माहिती करून घेतला….\n हे खूप इम्बरेसींग आहे, तर या साठी रोज खडे मिठाच्या गरम पाण्यात 10 मिनिटे पाय डुबवून ठेवा…. प्रॉब्लेम महिन्या भरात गायब…. आणि शिवाय ब्रॅण्डेड चांगले बूट घ्या…. कमीत कमी 4-5 k च्या पुढचे…. त्याची आतून क्वालिटी चांगली असते…. हेदोन्ही उपाय करा….\n18. दारू – लाजू नका, एखादी तरी सवय पाहिजेच जीवनात, नसेल तर उत्तमच…. पण असेल तर त्याचा अतिरेक नाही पाहिजे…..\nजेव्हा तुमच्या तोंडातून असा डायलॉग येईल ,\n“मी कितीहि प्यायलो तरी नॉन स्टॉप पुणे मुंबई करू शकतो….. 2 तासात….. किती 2 तासस्स् ” वगैरे…..\nमग समजावे आपल्याला जास्त झाली आहे….\nएकतर चांगली कॉर्पोरेट लाईफ जगण्या साठी अतिरेक न करता 2 पेग फक्त पिणे, आठवड्यातून एकदा…. रोज नाही…. आणि ते हि कुठे ओपनिंग वगैरे असेल तर…..\nमित्रांसोबत फार पिणे थांबवा…. हि न सुटणारी सवय आहे…. आणि पिताना पोलिटीकल चर्चा करणे थांबवा…. कारण हा विषय आणि सोबत दारू हे न संपणारे गणित आहे….\nआणि चांगल्या दर्जाची ड्रिंक प्या…. याने त्रास होत नाही….\n19. ऑफिस बॉय –\nहा प्रत्येकाच्या ऑफिस मधला प्रमुख व्यक्ती, पण याला तुम्ही ऑफिसबॉय म्हणून धरुच नका, आमच्या ऑफिस मधला , त्याचे नाव आकाश, आमचा आकाश ला असे ट्रेन झाला आहे कि त्याला मी एखादे स्केच जरी दिले तरी तो त्याची AutoCad मध्ये ड्रॉइंग करू शकतो, AutoCad च्या सर्व कमांड्स त्याला व्यवस्थित येतात, शिवाय तो लेटर टायपिंग, ई-मेल, आणि कॉम्प्युटर मधला किडा आहे तो….\nआपल्या देशातून ऑफिस बॉय, हेलपर हि प्रकरणे गेली पाहिजे, आपणच लोकांना अपग्रेड करायला पाहिजे\n20. स्वदेशी प्रोडकट, देशाचा विचार –\nमला माहिती आहे कि मी किती हि प्रयत्न केला तरीही आत्ताच्या काळात 100% स्वदेशी प्रोडक्ट वापरूच नाही शकत, जसे कि कार, फोन, कॉम्प्युटर ई. म्हणजे थोडक्यात टेक्नॉलॉजी च्या वस्तू….\nपण माझ्य वापरण्यात मध्ये साबण, शॅम्प, टूथ पेस्ट ई. रोजच्या\n21. एक शब्द एकदाच – आणि मान हलवणे बंद –\nबर्याच लोकांना सवय असते, समोरच काही म्हणाला कि आपण, “हो, हो, हो…… बरोबरे बरोबरे बरोबरे……. नाही नाही नाही” एक शब्द 3 – 4 वेळ उच्चारतो, हे प्रोफेशनल लाईफ मध्ये चुकीचे आहे…..\nएकदा हो…. याचा अर्थ सुद्धा हो…..\nआणि एकदा नाही…. याचा अर्थ हि नाही असाच होतो….\nआणि मान हलवून हो किंवा नाही उत्तर देणे म्हणजे एकदम अनप्रोफेशनल…. जो पर्यंत तुम्हाला बोलता येतंय तो पर्यंत….\n22. शेअर करत रहा –\nतुमचे ज्ञान शेअर करत रहा, जेव्हढे आहे तेवढे सगळे.. जेवढे शेअर करता येईल तेवधे…..\nकायम पोजीटीव्ह गोष्टी शेअर करा……\nरुबाब ची व्याख्या अशी काही नाही, पण अनुभव आहे,\nलोकांनी आपल्याला घाबरणे म्हणजे रुबाब नाही, तर आपण असताना त्यांनी सावरून बसणे, किना आपण असताना त्यांनी हात मागे घेऊन उभे राहणे म्हणजे रुबाब…..\nआणि आपण पण आपल्या सिनिअर समोर असेच राहिले पाहिजे, त्यांचा रुबाब त्यांना एन्जॉय करू द्या….\nइव्हन आपली गाडी पण इतकी स्वच्छ पाहीजे कि एखाद व्यक्ती आपल्या गाडीत बसताना सावरून बसला पाहिजे…. घरी बसल्या सारखे पाय फाकून नाही…..\nहा आपल्या लाईफ चा मोठा टर्निंग पॉईंट आहे,\nसॉरी हा ट्रॅफिक होते, सॉरी जरा उशीरच झाला, जरा अर्जंट काम आलेले, दुसरीकडे जाऊन आलो ना म्हणून,\nअहो समोरच्या चा वेळेची किंमत आहे का नाही\nथापा मारणे, कारणे सांगणे टाळा, एकतर उशिरा जाऊ नका, किंवा गेलात तर फक्त “सॉरी” एवढंच….. कारण उशीर झाल्याचे वरील पैकी कुठलेतरी कारण त्याने गृहीत धरलेलेच असते, म्हणून स्पष्टीकरण नको…..\nOne thought on “द परफेक्ट लाईफस्टाईल – I”\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nचाणक्य के 20 सूत्र जो आपके जीने का तरीका बदल सकते हैं\n\"TITANIC\" पुण्यात बनला असता तर\nद परफेक्ट लाईफस्टाईल - I\n\"शोले\" जर पुण्यात बनला असता तर.\nपु ल देशपांडे यांचे दुर्मिळ कलेक्शन - पुणेकर, मुंबईकर आणि नागपूरकर\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nचाणक्य के 20 सूत्र जो आपके जीने का तरीका बदल सकते हैं\n\"TITANIC\" पुण्यात बनला असता तर\nद परफेक्ट लाईफस्टाईल - I\n\"शोले\" जर पुण्यात बनला असता तर.\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.majhimarathi.com/benefits-of-anjeer-in-marathi/", "date_download": "2018-04-24T02:31:13Z", "digest": "sha1:YCO6JI2J5KB6PDCIDQM6KMWHBXZJKAQB", "length": 19050, "nlines": 119, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "अंजिर चे फायदे | Benefits of Anjeer in Marathi", "raw_content": "\nआदिवासी क्रांतीकारक बिरसा मूंडा | Birsa Munda History In Marathi\nबेसन शेव बनवायची विधी | Besan Sev Recipe\nबराक ओबामांचे नोबेल पुरस्कार स्विकारतांनाचे भाषण | Barack Obama Speech\nबदामचे गुणकारी फायदे | Benefits of Almonds\nस्वयंपाकासाठी काही खास टिप्स | Kitchen tips in Marathi\nपी.व्ही सिन्धू बॅडमिंटन खेळाडू | Badminton Player PV Sindhu\nसाक्षी मलिक एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू | Wrestler Sakshi Malik Biography\nपिझ्झा बनविण्याची रेसेपी | Pizza Recipe In Marathi\nअंजीरपासून / Anjeer अनेक फायदे आहेत. याचा वापर पित्त, अपचन मुळव्याध, मधुमेह, कफ, फुफ्फुसासंबंधी सुजन आणि अस्थमा यांच्या उपचारासाठी केला जातो. वजन कमी करण्यासाठी सुद्धा याचे नियमित सेवन केले जाते. आजारपणात याचे नियमित सेवन अनेक रोग बरे करतो.\nअंजीर / Anjeer हे एक मोसमी फळ आहे. आशिया खंडाच्या पश्चिमी देशांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. अंजीर आपल्याला मुख्यतः कोरडे आणि मोसमात ओलेही पाहायला मिळतात.\nअंजीरातील विविध खनिज, जीवनसत्वे आणि तंतू मुळे आपल्यासाठी ते अत्यंत स्वास्थकारी मानले जाते. चांगल्या आरोग्यासाठी लाभदायक पोषके, जीवनसत्व “A”, B1, B2, कॅल्शियम, लोह, फास्फोरस, माग्नेशियम, सोडियम, पोट्याशियम, आणि क्लोरीन सारखे, तत्व असतात.\nभारतात सुका मेवा म्हणून अंजीर फारच पसंद केले जातात. लोक यांना आवडीने खातात. यापासून आरोग्यदायी लाभही मिळतो. अंजीरला बदाम, मनुके, काजू आणि खजूर यां मेव्यांसोबत मिसळूनही खाल्ले जाते.\nअंजीर हा सैतुसाच्या जातीचे वृक्ष आहे. बाजारात सुकी अंजीर वर्षभर उपलब्ध असतात. याचा वापर सुका मेवा म्हणून गोडपदार्थावर सजावटीसाठीही करता येतो. अंजीर पिकून कच्ची हि खाल्ली जातात. तसेच टी सुखवून हि खायला चालतात. अंजीर सर्वच किराणा दुकानांवर आरामाने मिळतात. याचा वापर सलाद म्हणूनही करता येतो.\nताजी अंजीर चवीने सुक्या अन्जीरांपेक्षा वेगळी असतात. हे एक आहाराचे चांगले घटक मानले जाते. यात अनेक जीवनसत्वे खनिजे आणि प्रतीरोधके असतात. यापासून अनेक रोगावर औषधीही तयार केली जातात.\nअंजिराचे नियमित सेवन रक्तदाब कमी करण्यास सहाय्यक असतात.यातील पोटयाशियामामुळे रक्तदाबाची समस्या कमी करण्यास मदत मिळते. सोबतच उच्च रक्तदाबावर अंजीर लाभदायक मानले जाते. यातील सोडियम मुळे आपल्याला उच्चरक्त दाबाला नियंत्रित करण्यास मदत होते. यामुळे हृदयात रक्त पुरवठा नियमित व नियंत्रित होतो. शरीराची पाचन तंत्र प्रणाली हि सुदृढ होते.\nअंजिरात तंतू जास्त प्रमाणात असतात. शोधणे असे माहीत झाले आहे कि, अंजिरात जास्त तंतू असल्यामुळे याचा शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. यामुळे आपल्या वजनालाही संतुलित ठेवण्यात मदत मिळते. आपल्या दैनिक आहारात तंतुमय पदार्थाची प्रमुख भूमिका असते. पाचन क्रिया आणि मासपेशींना सुदृढ ठेवणे आणि त्याचसोबत हृदयरोग व मधुमेहावर गुणकारक ठरते. डॉक्टर्स सुद्धा रोज अंजीर खाण्याचा सल्ला देतात. त्यातील तंतू शरीराच्या विकासासाठी लाभदायक ठरतात, त्यामुळे वजन संतुलित राहते.\nअमेरिकन जर्नल मधील क्लिनिकल न्युट्रिशनमध्ये प्रकाशित लेखानुसार उच्च तंतुमय पदार्थ सेवन केल्याने चांगले आरोग्य व वजन कमी करण्यास भरपूर मदत मिळते. सुक्या अंजिरात उष्मांकपण जास्त असतो. ज्यामुळे ते शरीरास लाभदायक सिद्ध होतात. प्राचीन सूत्रांच्या माहितीतून कळते कि यामुळे वजन कमी करणे व संतुलित करण्यास मदत मिळते. याच्या नियमित सेवनाने अनेक लाभ मिळतात.\n3.प्रजनन आरोग्यास सुदृढ बनविते.\nप्राचीन ग्रीक लोकांच्यामते अंजीर हे सर्वात पवित्र आणि प्राकृतिक फळ आहे. तेथे अंजीर प्रेम आणि शुद्धतेचे प्रतिक मानल्या जाते. प्राचीन भारतातील लोक यास दुधासोबत सेवन करीत होते. अंजिरात झिंक, म्याग्नीज, म्याग्नेशियाम आणि लोहाचे प्रमाण असते. हे सर्व तत्व आपल्या प्रजनन तंत्रासाठी उपयोगी ठरतात. त्यामुळे प्रजनन तंत्र चांगल्या प्रकारे विकसित होते.\nकिशोर युवतींना पी.एम.एस.च्या समस्यांपासून दूर करण्यासाठी नियमित अंजीर खायचा सल्ला दिला जातो. अभ्यासातून हेही सिद्ध झाले आहे कि अंजीरातील प्रतीरोधके महिलांमधील स्तनांच्या कर्करोग आणि हार्मोनल संतुलनात अत्यंत लाभकारी मानले जाते.\n४.रक्तातील शर्करेची मात्र नियंत्रित करतो.\nअंजीरातील बहुगुणी पोटयाशियम तत्व रक्त शुद्ध करणे तसेच रक्तातील शर्केरेची मात्रा नियंत्रित करतो. आपण आपल्या शरीरातील शर्करेची मात्रा तपासून पाहायला पाहिजे. पोट्याशियम तत्वयुक्त खाद्यपदार्थ जास्त प्रमाणात, खाल्ल्याने शर्करेचे प्रमाण नियंत्रित होते. अंजीरातील प्रतिरोधक तत्व रक्तातील ग्लुकोज आणि शर्करेचे प्रमाण नियंत्रित ठेवते. यामुळे मधुमेहापासून बचाव होतो.\n५.हृदयाचे आरोग्य विकसित करतो.\nअभ्यासातून हे माहित झाले आहे कि, अंजीरातील तत्व शरीरातील हानिकारक तत्वांना शरीराबाहेर टाकतात.\nजे हृदयविकार आणि हृदयासंबंधी समस्यांना वाढवतात. सुकी अंजीर आपले रक्तदाब नियंत्रित करून हृदयाला होणारया त्रासाला कमी करतो. हृदयातील नलीकांमधील अडथळे दूर करण्यात अंजीर लाभदायक आहेत.\n६.पित्ताची समस्या दूर करतो.\nअंजीरातील तंतुमय पदार्थ आपल्या पाचनतंत्रास मजबूत बनवतात. त्यामुळे पित्ताच्या त्रासापासून वाचवण्यासाठी रोज नियमित अंजिराचे सेवन करायला पाहिजे. उच्च तंतुमय पदार्थ युक्त अंजीर आपल्या आहारात असायला हवा.\nसुकी अंजीर क्याल्शीयमचा चांगला स्रोत मानल्या जाते. दैनंदिन जीवनात शरीरामध्ये खनिजांची मात्रांची कमी पूर्ण करण्यासाठी रोज १०० mg क्याल्शीयमची गरज असते त्यामुळे अंजिराचे सेवन लाभदायी आहे. शरीरातील क्याल्शीयमची कमतरता अंजीर पूर्ण करतो त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात अंजिराचे सेवन करणे जरुरी आहे.\nकाही महत्वाच्या टिप्स / सल्ले\nनेहमी अंजीर आधी स्वच्छं धुवून मग कपड्याने साफ करायला पाहिजे.\nचांगल्या परिणामासाठी रोज अंजिराचे सेवन करायला पाहिजे.\nअंजीर कापण्यासाठीचे चाकू आदी कोमट पाण्याने धुवून घ्यावे.\nचांगल्या परिणामासाठी उपलब्ध असल्यास ताजी अंजीर खावीत.\nजास्त नरमलेल्या अंजीरांचा वापर करू नये.\nसुकी अंजीर फार जास्त सुकलेली असेल तर ती गरम पाण्यात भिजण्यास ठेवा नंतर त्यांना फ्रीज मध्ये फ्रीजर मध्ये काही वेळ ठेवून नंतर खा.\nअंजिराचे सेवन योग्य मात्रेतच घ्यावे जास्त घेतल्यास पित्ताची समस्या होऊ शकते.\nअन्जीरापासून अनेक फायदे आहेत हे आपणास समजले असून याचे जास्त सेवनही करू नये.\nसुखी अंजीर जास्त खाल्ल्यास दातांच्या सडण्याचे कारण बनू शकते.\nज्यांना अंजीर ची एलर्जी असेल त्यांनी अंजीर खावू नये. यासाठी योग्य वैद्यकीय सल्ला घेऊनच कोणताही पदार्थ आपल्या आहारात समावेश करावा.\nअंजिराचे सेवन संयमित करणे फार जरुरी आहे. नाही तर पचनसंस्थेतून रक्तस्त्राव होऊ शकतो.\nलक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी Anjeer चे फ़ायदे असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्\nPlease :- आम्हाला आशा आहे की हा अंजिर चे फायदे – Benefits of Anjeer In Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुधा.\nनोट : Benefits of Anjeer – अंजिर चे फायदे या लेखात दिलेल्या अंजिरच्या फायद्यांन -Benefits of Anjeer बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.\nबदामचे गुणकारी फायदे | Benefits of Almonds\nBenefits of Drinking Water आपण बरेचदा ऐकतो की पाणी पिणे आरोग्यासाठी फार चांगले असते. वैज्ञानिकांच्या …\nलहान मुलांचे वजन वाढविण्यासाठी उपाय सुचवावेत\nदिव्यांचा सण दिवाळी बद्दल माहिती | Diwali Information In Marathi\nमहाकालेश्वर ज्योतिर्लिंगचा इतिहास | Mahakaleshwar Temple History in Marathi\nनवरदेवासाठी उखाणे (एकदम नवीन) | Marathi Ukhane For Groom\nदिव्यांचा सण दिवाळी बद्दल माहिती | Diwali Information In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.majhimarathi.com/dahi-kabab-recipe/", "date_download": "2018-04-24T02:45:09Z", "digest": "sha1:2WE2CHILPGYYAPAQMQHLVFDQO5JTX7BE", "length": 9943, "nlines": 104, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "कुरकुरीत दही कबाब बनवण्याची विधी | Dahi Kabab Recipe", "raw_content": "\nआदिवासी क्रांतीकारक बिरसा मूंडा | Birsa Munda History In Marathi\nबेसन शेव बनवायची विधी | Besan Sev Recipe\nबराक ओबामांचे नोबेल पुरस्कार स्विकारतांनाचे भाषण | Barack Obama Speech\nबदामचे गुणकारी फायदे | Benefits of Almonds\nस्वयंपाकासाठी काही खास टिप्स | Kitchen tips in Marathi\nपी.व्ही सिन्धू बॅडमिंटन खेळाडू | Badminton Player PV Sindhu\nसाक्षी मलिक एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू | Wrestler Sakshi Malik Biography\nपिझ्झा बनविण्याची रेसेपी | Pizza Recipe In Marathi\nHome / Recipes / कुरकुरीत दही कबाब बनवण्याची विधी | Dahi Kabab Recipe\nकुरकुरीत दही कबाब बनवण्याची विधी | Dahi Kabab Recipe\nDahi Kabab – दही कबाब हि एक अत्यंत चविष्ट आणि सुंदर अशी रेसिपी आहे. ज्याचा स्वाद ठरवण्यास तुम्हाला वेळ लागेल. घट्ट दही यातील महत्वाचा मुख्य सामग्री आहे. यातील ब्रेड यास आणखी घट्ट करतो त्यामुळे यास विशेष लूक आणि स्वाद येतो.\nयात पडणारे मसाले आणि काजू मुले यास एक विशेष चव येते. तळलेले कांद्याचे कप या दिश एक कुरकुरीत चव देतो, त्यामुळे कबाबची चव आणखी वाढते.\nदुसऱ्या कबाब च्या तुलनेत हि दही कबाब थोडी वेगळी आहेत, याच्यातील पदार्थ वेगळी यास वेगळी चव हवी हवीसी चव देतात. हिरव्या चटणी सोबत हे कबाब फारच रुचकर लागतात.\nकुरकुरीत दही कबाब बनवण्याची विधी – Dahi Kabab Recipe\nदही कबाबसाठी लागणारी सामग्री:\n१. घट्ट दही – 400 ml\n२. हिरव्या मिरच्या – 4 – 5\n४. काळ मीठ – ½ चमचा\n५. चाट मसाला – ½ चमचा\n६. मीठ – स्वादानुसार\n७. पांढऱ्या ब्रेड चे काप – 10 – 12 (त्याचे भुरी काठ कापून)\n८. तेल – तळण्यासाठी\nदही कबाब बनविण्याचा विधी:-\nदही कबाब साठी सर्वप्रथम बनवायचे आहे त्यासाठी पातळ कपड्यात दही घेऊन ½ तास घट्ट बांधून ठेवा लटकवा नंतर काढून घ्या.\nघट्ट दही भांड्यात घेऊन त्यात तळलेले कांद्याचे काप, बारीक चिरलेली हिरवी मिरची, काळे मीठ, चाट मसाला, साध मीठ, सांभार टाकानंतर हे मिश्रण चांगले एकजीव करा.\nनंतर पांढऱ्या ब्रेडच्या तुकड्यामध्ये थोड पाणी घालून 2 मिनिट ठेवा. नंतर त्यासथोड दाबून त्यातील पाणी काढून घ्या.\nआता दही च्या मिश्रणास घेऊन ते मिश्रण ब्रेडच्या तुकड्यावर ठेऊन त्यास रोल करून घ्या. त्याचे दोन्ही बाजूचे तोंड चांगल्याप्रकारे बंद करा.सर्व रोल बांधून झाल्यावर 5 – 10 मिनिटे तसेच ठेवा.\nकढईत तेल गरम होऊ द्या. लक्ष्यात ठेवा कि तेल कमीत कमी वापरावे तेल जास्त वापरू नका.ब्रेड हलक्या भुऱ्या रंगाची होऊ द्या. नंतर सर्व अश्या प्रकारे करून घ्या.\nआता दही कबाब खाण्यासाठी तैयार झालेत यांनी कुठल्याही चटणी सोबत खायला द्या.\nतळतांना हळूहळू पलटवा कारण यावेळी तेल फार कमी असते त्यामुळे ब्रेड फाटू शकते.\nजर दही आंबट वाटत असेल तर त्यात थोडी साखर घाला.\nलक्ष्यात ठेवा तळण्याआधी दह्याचे सारण करतांना त्यात मीठ नक्की घाला नाहीतर तळतांना ते फाटतात.\nकबाब आणखी कुरकुरीत राहण्यासाठी त्यास 5 – 10 मिनिट फ्रीज मध्ये ठेवा. नंतर तळा.\nकबाब तळतांना मंद आचेवर ठेवा.\nतेला ऐवजी तुपाचा वापर करता येतो.\nकबाब बनवतांना हाताला थोड तेल लावावे त्यामुळे सारण चीपकणार नाही.\nतर अश्या प्रकारे आपण घट्ट दह्याचे कबाब घरीच चांगल्या प्रकारे बनवू शकतो.\nलक्ष्य दया: Dahi Kabab – दही कबाब रेसीपी तुम्हाला आवडली असेल किवा यामध्ये काही बदल करावयाचे असल्यास आम्हाला कमेन्ट मधे जरुर टाका. आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्\nबेसन शेव बनवायची विधी | Besan Sev Recipe\nस्वयंपाकासाठी काही खास टिप्स | Kitchen tips in Marathi\nपिझ्झा बनविण्याची रेसेपी | Pizza Recipe In Marathi\nPizza – पिझ्झा हे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडात पाणी येतं. मित्रहो आपण नेहमी टि. व्ही …\nगुणकारी मेथीचे स्वास्थ वर्धक फायदे | Benefits of Methi in Marathi\nप्लेब्लैक सिंगर उदित नारायण यांचे जीवन – चरित्र | Udit Narayan Biography In Marathi\nदिव्यांचा सण दिवाळी बद्दल माहिती | Diwali Information In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-blogs-corner/%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-107102600003_1.htm", "date_download": "2018-04-24T02:52:38Z", "digest": "sha1:TPIRFJFS2LZH5UWAS7WGE3ITJH4X4WT3", "length": 14486, "nlines": 124, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "marathi bolg, youraj | फुलपाखरांची रंगबिरंगी दुनिया | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमराठीचं साहित्यविश्व जसे विविध विषयांनी समृद्ध आहे, तसेच मराठी ब्लागविश्वही समृद्ध होत चालले आहे. ब्लॉग हा केवळ मनाच्या भावना उतरवून ठेवणारी अनुदिनी उरलेली नसून तिला मोठे माहितीमुल्य आणि उपयोगमुल्यही आले आहे. एखाद्या स्वतंत्र वेबसाईटमध्ये असलेली उपयुक्तता त्यात आहे. आज आम्ही अशाच एका ब्लॉगची ओळख आपल्याला घडविणार आहोत. हा ब्लॉग अतिशय वेगळ्या प्रकारची माहिती देणारा तर आहेच, शिवाय त्यातील छायाचित्रांनी तो अतिशय देखणाही झालेला आहे.\n'युवराजबरोबर निसर्ग निरिक्षण' असे या ब्लॉगचे नाव. संपूर्णपणे फुलपाखरू या विषयाला वाहिलेला हा ब्लॉग अतिशय देखण्या छायाचित्रांनी सजला आहे. ठाण्यात रहाणारे युवराज गुर्जर हे या ब्लॉगचे लेखक. केवळ फुलपाखरू या विषयावर असलेला हा मराठीतील हा एकमेव ब्लॉग असावा. भारतीय भाषांतही या विषयावर ब्लॉग असण्याची शक्यता कमी आहे.\nयुवराज हा माणूस मुळातच निसर्गवेडा आहे. म्हणूनच वाणिज्य शाखेत शिक्षण घेऊनही तिथल्या आकडेमोडीत ते रमले नाहीत. हिरव्या रंगाची भूल त्याला फार आधीपासूनच पडलेली. म्हणूनच ठाण्याचं येऊरचं जंगल असो की मुंबईतलं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. युवराजनी ते पायी घातलंय. निसर्गात फिरतानाही रंगबिरंगी फुलपाखरे हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. या फुलपाखरांचे सुंदर फोटो घेणे, त्यांच्याविषयीची माहिती जमविणे याची त्यांना फार आधीपासूनच सवय लागलेली. ही माहिती जमवली तरी ती लोकांपर्यंत पोहोचायला हवी ही त्यांची कळकळ होती. म्हणूनच १९९४ मध्ये त्यांनी फुलपाखरांवर पुस्तक लिहिलं. फुलपाखरांवर लिहिलेलं मराठीतील हे पहिलं पुस्तक.\nया लेखनानंतर युवराज यांची लेखन मुशाफिरीही सुरू झाली. टाईम्स ऑफ इंडियासारख्या बड्या दैनिकांमधूनही त्यांनी या विषयावर लिहिले. लोकप्रभा या नामवंत साप्ताहिकामधूनही त्यांचे लेखन लोकांपर्यंत जात आहे. प्रसिद्धीच्या एवढ्या विविध वाटा असतानाही, महाजालावर मात्र मराठीतून या विषयावर माहिती नाही, या कळकळीपोटी त्यांनी २००६ मध्ये ब्लॉग सुरू केला.\nया ब्लॉगमध्ये फुलपाखरांविषयी काय नाही विविध जातीच्या फुलपाखरांविषयी माहिती त्यात आहे. प्रामुख्याने आपल्या देशात सापडणार्‍या फुलपाखरांबरोबरच इतर देशातही ती कुठे आढळतात ही माहितीही त्यात आहे. फुलपाखरांच्या जातीबरोबर ती कुठल्या उपजातीतील फुलपाखरे आहेत विविध जातीच्या फुलपाखरांविषयी माहिती त्यात आहे. प्रामुख्याने आपल्या देशात सापडणार्‍या फुलपाखरांबरोबरच इतर देशातही ती कुठे आढळतात ही माहितीही त्यात आहे. फुलपाखरांच्या जातीबरोबर ती कुठल्या उपजातीतील फुलपाखरे आहेत त्यांचे शास्त्रीय नाव, त्याचे वर्णन, त्यांची संख्या, त्यांचा आढळ, त्यांच्या सवयी यांचे अतिशय मनोरम वर्णन युवराज अगदी साध्या, सोप्या आणि अनलंकृत भाषेत करतात. त्यामुळे माहिती शास्त्रीय असूनही ती वाचायला बोजड किंवा रसहीन अशी वाटत नाही. उलट मजा येते.\nयुवराज यांचे निरिक्षणही फार सूक्ष्म आहे. लेखनात अनेकदा रंजक माहिती ते देतात. सिल्व्हरलाईन नावाच्या जातीचे फुलपाखरू खोटे डोके दाखवून स्वतःचा बचाव कसे करते, याविषयीची माहिती ज्ञानात भर घालते. अनेकदा लिहिता लिहिता युवराज अतिशय महत्त्वाची माहिती आपल्याला देऊन जातात. उदा. जगात ब्लू नावाच्या फुलपाखरांची जात सर्वांत मोठी आहे. भारतात या जातीच्या फुलपाखराच्या ४५० उपजाती आढळतात. किंवा स्वालोटेल्स या जातीतील बर्डविग हे फुलपाखरू जगातील सर्वांत मोठे फुलपाखरू आहे. फुलपाखरांच्या वर्णनाबरोबरच ही माहिती या लेखानेच संदर्भमुल्य वाढविते.\nयावर अधिक वाचा :\nटीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार\nटाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nनाणार होणार नाही: उद्धव ठाकरे\nनाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...\nअबब, उमेदवाराची संपत्ती 1020.5 कोटी\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट ...\nस्वस्त झाला सॅमसंगचा हा स्मार्ट फोन\nजर आपण सॅमसंगचा मोबाईल खरेदी करायला जात असाल तर आपल्यासाठी चांगली बातमी आहे की सॅमसंगने ...\nव्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर\nयापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nजीमेलमध्ये येणार नव्या फीचर्स\nजीमेल आपल्या युजर्ससाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नव्या फीचर्सवर काम करत आहे. लवकरच आता ...\nमाहिती अधिक सुरक्षित करण्याचा फेसबुकचा प्रयत्न\nफेसबुकने भारतातील युजर्सना विश्वास देण्यासाठी अॅपमध्ये काही बदल करुन, युजर्सच्या माहितीला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://tyaa-kavitaa.blogspot.com/2011/08/blog-post_873.html", "date_download": "2018-04-24T03:05:36Z", "digest": "sha1:AOOFOJ4NCMO76KHZHQ5V2MMJGJRR7KXP", "length": 7665, "nlines": 133, "source_domain": "tyaa-kavitaa.blogspot.com", "title": "’त्या’ कविता: कशासाठी पोटासाठी", "raw_content": "\nनिखळ, ख-याखु-या कविता पूर्ण समजायच्याही कितीतरी आधी आपल्याशी संवाद साधतात\nझोका उंच कोण काढी \nबाळू, नीट कडी धर\nझोका चाले खाली वर\nऐका कुकुक्‌ शिट्टी झाली\nउजेड तो दूर कसा\nकोकण ते तळी पडे\nआता जरा वाटे दाटी\nधावे गाडी सुटे भान\nतार खाली वर डोले\nआली मुंब‌ई या जा‌ऊ\nराणीचा तो बाग पाहू\nया ब्लॉगवरील कविता कॉपी-पेस्ट करता येणार नाहीत.\nआपणांस या कविता विनासायास, कुठलेही कष्ट न घेता आंतरजालावर एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याच्या बदल्यात आपण किमान कवितांच्या बाबतीत तरी कॉपी-पेस्टची अंगवळणी पडलेली सवय बाजूला ठेवावी असे संग्राहकाला वाटते.\nकविता सरसकट कॉपी-पेस्ट करणं टाळा.\nसुमारे साडे-तीनशेच्यावर कविता टा‌ईप करताना संग्राहकाने इन्व्हेस्ट केलेला वेळ, श्रम याचसाठी आहेत की तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा.\nकाही शंका असल्यास कमेंट लिहा, प्रश्न विचारा- त्यांची उत्तरं देण्याचा यथाशक्ती, यथामती प्रयत्न केला जा‌ईल.\nएखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, टा‌ईप करा. कवितेचं ते खरंखुरं हस्तांतरण असेल.\nकॉपी-पेस्ट्चा शॉर्टकट चोखाळू नये.\nआपण रसिक आहात, आपल्याकडून हे अपेक्षित नाही.\nअरविंद वामन कुलकर्णी (1)\nगजानन माधव मुक्तिबोध (1)\nभिलोरी बोलीतील कविता (3)\nमलिका अमर शेख (6)\nवि. दा. सावरकर (1)\nशमशेर बहादूर सिंग (2)\nश्री. कृ. कोल्हटकर (1)\nहरिवंश राय बच्चन (1)\nएक बार वक्त से, लम्हा गिरा कहीं\nवहॉं दास्तां मिली, लम्हा कहीं नहीं\nहे लम्हें वेचून जपण्याकरताच मी लिहिते, लिहीत राहीन.\n’त्या’ कवितांचा संग्रह करण्यातून संग्राहकाला कोणताही आर्थिक लाभ नाही. संग्राहक आर्थिक लाभाकरिता या कवितांचा वापर करत नाही; आणि, तसे करण्यास कोणालाही प्रोत्साहन देत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://chalisa.co.in/2016/09/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80-ambechi-aarti/", "date_download": "2018-04-24T03:02:52Z", "digest": "sha1:JVH77UNUQJUQ7EYQCH2I3XKUKRSNDD6J", "length": 7670, "nlines": 139, "source_domain": "chalisa.co.in", "title": "अंबेची आरती Ambechi Aarti - Complete Hindu Gods and Godesses Chalisa, Mantras, Stotras Collection - आरती संग्रह | Aarti Sangrah | चालीसा संग्रह | Powerful Mantras | Sanskrit Prayer Stotras - Complete Hindu Gods and Godesses Chalisa, Mantras, Stotras Collection", "raw_content": "\nअंबेची आरती Ambechi Aarti\nअश्विन शुद्धपक्षी अंबा बैसली सिंहासनी हो|\nप्रतिपदेपासूनी ती घटस्थापना करूनी हो|\nमूलमंत्र जप करूनी भोवते रक्षक ठेवूनी हो|\nब्रम्हाविष्णूरुद्र आईचे पूजन करीती हो|\nउदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो\nउदोकारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो \nद्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनि हो\nसकळांमध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो\nकस्तुरीमळवट भांगी शेंदुर भरूनी हो\nउदोकारें गर्जती सकळ चामुंडा मिळुनि हो उदो\nतृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडिला हो\nमळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळा हो\nकंठीची पदके कांसे पीतांबर पिवळा हो\nअष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो उदो\nचतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो\nउपासकां पाहसी अंबे प्रसन्न अंत:करणीं हो\nपूर्ण कृपें पाहसी जगन्माते मनमोहिनी हो\nभक्तांच्या माऊली सुर ते येती लोटांगणी होउदो\nपंचमीचे दिवशीं व्रत तें उपांगललिता हो\nअर्घ्यपाद्यपूजनें तुजला भवानी स्तविती हो\nरात्रीचे समयी करिती जागरण हरिकथा हो\nआनंदे प्रेम तें आलें सद्भावे क्रिडता होउदो\nषष्ठीचे दिवशी भक्तां आनंद वर्तला हो\nघेऊनि दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला हो\nकवडी एक अर्पितां देसी हार मुक्तफलांचा हो\nजोगावा मागतां प्रसन्न झाली भक्तकुळा होउदो\nसप्तमीचे दिवशी सप्तशृंगगडावरी हो\nतेथें तूं नांदसी भोवतें पुष्पें नानापरी हो\nजाईजुई- शेवंती पूजा रेखियली बरवी हो\nभक्त संकटी पडतां झे‍लूनि घेसी वरचे वरी होउदो\nअष्टमीचे दिवशी अष्टभुजां नारायणी हो\nसह्याद्रीपर्वती पाहिली उभी जगज्जननी हो\nमन माझें मोहिलें शरण आलों तुजलागुनी हो\nस्तनपान देऊनि सुखी केली अंत:करणीं होउदो\nनवमीचे दिवशी नवदिवसांचें पारणें हो\nसप्तशतीजप होम हवनें सद्गक्ती करूनी हो\nषड्रसअन्ने नैवेद्यासी अर्पियेली भोजनी हो\nआचार्य ब्राह्मणा तृप्त केलें कृपेंवरूनी होउदो\nदशमीच्या दिवशी अंबा निघे सीमोल्लंघनी हो\nसिंहारुढे दारुण शस्त्रें अंबे त्वां घेऊनी हो\nशुंभनिशुंभादिक राक्षसा किती मारिसी रणी हो\nविप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणी होउदा\nकिस माह में हुआ है आपके बच्चे का जन्म, इससे जानिए उसके बारे में रोचक बातें\nजानिए क्या है माथे पर तिलक धारण करने का सही नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/----------24.html", "date_download": "2018-04-24T02:37:20Z", "digest": "sha1:53AJQC4SBAPM44DCILZN5SCK7UE2HP77", "length": 25313, "nlines": 614, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "द्रोणागिरी", "raw_content": "\nप्राचीन काळापासून द्रोणागिरी पर्वत सर्वांना माहित आहे. पौराणिक कथेनुसार राम-रावणाच्या युध्द काळात बाण लागून लक्ष्मण मूर्च्छित पडला असता लक्ष्मणावर उपचारासाठी संजीवनी नावाची जडीबुटी आणण्यासाठी हनुमानाने हिमालयाकडे उड्डाण केले. हनुमान हिमालयातील एक डोंगरच उचलून लंकेकडे जात असता वाटेत डोंगराचा एक कडा तुटून तो अरबी समुद्राच्या जवळ पडला तोच आजचा द्रोणागिरी होय अशी आख्यायिका आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट या महत्वाच्या बंदरामुळे उरण गाव देशाच्या इतर भागाशी जोडलेल आहे. मुंबई, ठाणे, पनवेल येथून उरणसाठी एसटी बसेस आहेत. पनवेल - उरण हे अंतर ३० किमी आहे. उरण एसटी स्थानकाच्या समोर द्रोणागिरी डोंगर पसरलेला आहे. एसटी स्थानका समोरच्या रस्त्याने डाऊर नगरकडे चालत गेल्यास १० मिनिटात आपण डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या घरांपाशी पोहोचतो. येथून किल्ल्याला जाणारी वाट आहे. येथे समोर डोंगरउतारावर ट्रान्सफॉंर्मर आहे त्याच्या दिशेने चालायला सुरवात केल्यास हि वाट प्रथम उजवीकडे व नंतर डावीकडे वळून डोंगरावर जाते. या वाटेने डोंगर चढायला सुरुवात केल्यावर १० मिनिटात आपण कुंपणापाशी पोहोचतो. कुंपण ओलांडल्यावर उजव्या बाजुच्या दाट झाडीतून हळूहळू चढत जाणाऱ्या वाटेने आपण डोंगराच्या उजव्या टोकाकडील धारेवर पोहोचतो. येथे डावीकडुन डोंगरावर चढायला सुरुवात केल्यावर साधारण १० मिनिटात आपण एका अवशेषांपाशी पोहोचतो. येथे बहुधा टेहळणीची चौकी असावी. येथुन १५ मिनिटे चढून गेल्यावर आपला तुटलेल्या तटबंदीतुन गडाच्या माचीवर प्रवेश होतो. पायथ्यापासून येथवर येण्यासाठी साधारण एक तास लागतो. गड माथ्यावर प्रवेश केल्यावर गडाच्या दरवाजापासुन इथवर आलेली व तशीच पुढे गेलेली उध्वस्त तटबंदी दिसते. हि तटबंदी पाहुन पुढे जाताना उजवीकडे एका घराचे जोते तर डावीकडे पावसाळी साचपाण्याचा तलाव पहायला मिळतो. पुढे पोलिस चौकी असुन किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या ओएनजीसी च्या प्लाण्टवर लक्ष ठेवण्यासाठी येथे कायम पोलिस असतात. पोलिस चौकीच्या बाहेरच्या कट्ट्यावरून समोर निळाशार अथांग पसरलेला समुद्र, उजव्या बाजूला नरीमन पॉईंट, गेट वे ऑफ इंडीया, घारापूरी तर, डाव्या बाजूला रेवस, मांडवा, व त्यामागील खांदेरी व उंदेरी हे किल्ले दिसतात. हे पाहुन पुढच्या प्रवासाला निघायचं. पोलिस चौकीच्या मागिल बाजूस बालेकिल्ल्याची तटबंदी असुन त्या तटबंदीत एक छोटे कमान असलेले बालेकिल्ल्याचे मागील प्रवेशव्दार आहे. येथुन बालेकिल्ल्यात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूस पोर्तुगिजांनी बांधलेले चर्च आहे. अशी अजून २ चर्च किल्ल्यावर होती पण आज ती आढळत नाहीत व कोठे होती हे देखील कळत नाही. चर्चकडे पाहिल्यावर त्याची पोर्तुगीजकालीन स्थापत्यशैली जाणवते. चर्चचे प्रवेशव्दार १२ फूट उंच असुन त्याला खिड्क्या व झरोके आहेत. चर्चच्या शेजारी वेगळीच रचना असलेली गागौणी व गिजोणी नावाची दोन पाण्याची बांधीव टाकी आहेत. या टाक्यांवर विटांनी बांधलेल्या कमानी असुन या कमानींच्या वरच्या बाजूस आडव्या लाद्या बसवलेल्या आहेत. यामुळे पाण्याचा पृष्ठभाग झाकला जाऊन पाण्याची वाफ कमी होत असे व केर-कचरा पाण्यात पडत नसे पण आज मात्र टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. बालेकिल्ल्याचा आकार चौकोनी असुन बालेकिल्ल्याच्या चारही टोकावर चार बुरुज आहेत तर दरवाज्यावर रणमंडळ रचना आहे. बालेकिल्ल्याची तटबंदी दगड एकमेकांवर रचून बनवलेली असुन त्यात चुना वापरलेला नाही. रणमंडळाच्या उत्तराभिमुख दरवाजाची कमान व बाजूचे बुरुज उध्वस्त झालेले आहेत. या दरवाजातून खाली उतरण्यासाठी पायऱ्या असुन खालच्या बाजूस मुख्य प्रवेशव्दार आहे. या दरवाजाची कमान अर्धवट असुन एका बाजूचा बुरुज उध्वस्त झालेला आहे. दरवाजाच्या आतील बाजूस असलेल्या देवड्या सुस्थितीत असुन त्यातील उजव्या देवडीत गणपती कोरलेला दगड ठेवलेला आहे. कधीकाळी हा दगड प्रवेशव्दाराच्या मध्यभागी असावा. कमानीचे दगड एकमेकांत गुंफून मध्यभागी हा दगड बसविला जातो. मुख्य प्रवेशव्दार पाहून झाल्यावर दरवाजाकडे पाठ करून पायऱ्याच्या वाटेने वर चढायला सुरुवात करावी. पायऱ्या संपल्यावर डावीकडे जाणारी वाट पकडावी. या वाटेने सरळ गेल्यावर समोरच्या डोंगरावर दाट झाडीत एक भगवा झेंडा दिसतो त्या दिशेने चालायला सुरुवात करावी. या मळलेल्या पायवाटेने १० मिनिटात आपण वेताळ मंदिरापाशी पोहोचतो. येथे अडीच फूट उंचीचा शेंदुर फासलेला दगड असुन त्यावर पत्र्याची शेड आहे. वेताळ मंदिर पाहून त्याच्या मागील बाजुच्या पायवाटेने काही अंतर पुढे गेल्यास गडावरील दुसरा साचपाण्याचा तलाव नजरेस पडतो. गडाचा माथ्यावरील पसारा बराच मोठा असला तरी इतरत्र झाडीमुळे कोणतेही अवशेष नजरेस पडत नाहीत. तलावापासुन आल्या वाटेने परत फिरावे. येथे आपले गडदर्शन पुर्ण होते. किल्ल्याचा आवाका फार मोठा नसल्याने १ तासात किल्ला पाहून होतो. प्राचीन काळापासून उरण बंदर म्हणून प्रसिध्द आहे. त्याकाळी बंदराच्या संरक्षणासाठी उरण गावाभोवती तटबंदी बांधण्यात आली होती. तसेच उरण बंदराचे रक्षण करण्यासाठी करंजा बेटावरील द्रोणागिरी डोंगरावर किल्ला बांधला होता. सातवहानांच्या एका शिलालेखात उरण जवळील मोर गावाचा उल्लेख आहे. सातव्या शतकाच्या प्रारंभी पुलकेशी चालुक्याने मौर्यांची घारापूरी ही राजधानी काबीज केल्याचा उल्लेख ऎहोळे येथील शिलालेखात आहे. घारापुरी या राजधानी पासुन जवळ असणाऱ्या उरण बंदराचे रक्षण करण्यासाठी करंजा बेटावरील द्रोणागिरी डोंगरावर किल्ला बांधला असण्याची शक्यता आहे. द्रोणागिरी किल्ला देवगिरीच्या यादवांच्या ताब्यात होता. इ.स.१५३० मध्ये पोर्तुगीजांनी किल्ल्याची डागडुजी केली. १५३५ मध्ये अंतोनो- दो- पोर्तो या पाद्रीने नोसा-सेन्होरे, एन.एस. द पेन्हा व सॅम फ्रान्सिस्को ही तीन चर्चेस बांधली. १६ व्या शतकात काही काळ हा किल्ला आदिलशहाकडे होता. त्यानंतर हा किल्ला इंग्रजांकडे गेला. मुंबई बेटाच्या संरक्षणाच्या दृष्टीने घारापूरी किल्ला, उरण गाव व उरण जवळील करंजा बेटावर असलेला द्रोणागिरी किल्ला महत्वाचा होता. १० मार्च १७३९ ला मानाजी आंग्रे यांनी उरणचा कोट व द्रोणागिरी किल्ला इंग्रजांकडून जिंकून घेतला. डाऊर नगर भागात झालेल्या वस्तीचा विस्तार प्रचंड प्रमाणात वाढत असून द्रोणागिरी डोंगर गिळंकृत करण्याचे काम सध्या सुरु आहे. अलिकडच्या काळात या ऐतिहासिक डोंगराला परप्रांतीयांचा विळखा पडला असल्याने येथील ऐतिहासिक वैभव नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ------------------------ सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/employees-have-overcome-more-260-problems-17040", "date_download": "2018-04-24T03:23:24Z", "digest": "sha1:T7RP5YEPTJ4N4BN2WQPKLWVYVMIARNLD", "length": 18710, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "employees have overcome more than 260 the problems कर्मचाऱ्यांनीच केली तब्बल 260 अडचणींवर मात! | eSakal", "raw_content": "\nकर्मचाऱ्यांनीच केली तब्बल 260 अडचणींवर मात\nअभिजित हिरप - सकाळ वृत्तसेवा\nशनिवार, 19 नोव्हेंबर 2016\nऔरंगाबाद - उत्पादनांची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी जपानी कंपन्यांनी \"कायझेन' नावाचे तंत्र यशस्वीपणे राबविले आहे. त्यातून त्यांनी छोट्या-छोट्या गोष्टींद्वारे मोठमोठी ध्येये गाठता येतात, हे सिद्ध केले आहे. हे तंत्र आत्मसात करून शहरातील \"शरयू टोयोटा'च्या कर्मचाऱ्यांनी पाच वर्षांत आपल्या दैनंदिन अडचणींवर मात करण्यासाठी तब्बल 260 पर्याय शोधून काढले. या पर्यायांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे कामाची पद्धती, उत्पादन आणि सहकाऱ्यांप्रती आदर निर्माण होण्यास मदत झाली आहे.\nऔरंगाबाद - उत्पादनांची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी जपानी कंपन्यांनी \"कायझेन' नावाचे तंत्र यशस्वीपणे राबविले आहे. त्यातून त्यांनी छोट्या-छोट्या गोष्टींद्वारे मोठमोठी ध्येये गाठता येतात, हे सिद्ध केले आहे. हे तंत्र आत्मसात करून शहरातील \"शरयू टोयोटा'च्या कर्मचाऱ्यांनी पाच वर्षांत आपल्या दैनंदिन अडचणींवर मात करण्यासाठी तब्बल 260 पर्याय शोधून काढले. या पर्यायांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे कामाची पद्धती, उत्पादन आणि सहकाऱ्यांप्रती आदर निर्माण होण्यास मदत झाली आहे.\nटोयोटा कंपनीतर्फे दर्जेदार बदलांसाठी सर्व शोरूममध्ये \"कायझेन' पद्धती वापरली जाते. वाळूज येथील शरयू टोयोटामध्ये 10 एप्रिल 2011 पासून कायझेनच्या अंमलबजावणीस प्रारंभ झाला. कायझेन म्हणजे सातत्याने होणाऱ्या सुधारणा आणि चांगल्या कामासाठी बदल. हे तंत्र कर्मचाऱ्यांना समजण्यासाठी, रुजण्यासाठी आणि अमलात आणण्याकरिता प्रशिक्षण देण्यासाठी शरयूतर्फे \"कायझेन गॅलरी' उभारण्याचा निश्‍चय करण्यात आला. या गॅलरीच्या उभारणीसाठी चाळीस हजार रुपये खर्च लागणार होता. मात्र, कर्मचाऱ्यांनी गॅलरी निर्मितीपासूनच कायझेन वापरण्याचे ठरवले. त्यांनी स्वत: माईक, नोटीस बोर्ड, पोडियम आदी वस्तू तयार करून अवघ्या साडेपाच हजार रुपयांत गॅलरी उभारली. या गॅलरीची दखल टोयोटा कंपनीने घेऊन राज्यातील सर्व ठिकाणच्या शोरूमला याची माहिती देण्यात आली. त्यानंतर येथील 110 कर्मचाऱ्यांनी कायझेनच्या तब्बल 260 संकल्पना तयार केल्या. यापैकी बहुतांश संकल्पना अमलात आणल्या. या पद्धती राबविल्यामुळे लाखो रुपयांची बचत झाली. कायझेन पद्धतीचा अवलंब घरापासून गृहोद्योग, लघुउद्योग, संस्था, शासकीय-निमशासकीय संस्था आणि मोठ्या उद्योगांनी केल्यास अब्जावधींच्या संपत्तीची बचत होऊ शकते.\nकर्मचाऱ्यांनी केलेले प्रमुख कायझेन\n* टेस्टिंग ट्रॅक : कार खरेदी करण्यापूर्वी ग्राहक हमखास टेस्ट ड्राईव्ह घेतात. कारची टेस्ट ड्राईव्ह रस्त्यावर घेणे तितकेसे सोयीस्कर नसते. यामध्ये अपघात होऊन जीवित व आर्थिक हानी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यासाठी इनहाऊस टेस्टिंग ड्राईव्हची व्यवस्था करण्यात आली आहे. सातशे मीटरच्या मार्गावर स्पीडब्रेकरसुद्धा लावण्यात आले आहेत.\n* रॅट रेझिस्टंट गार्ड : कार वापरात नसताना इंजिनमध्ये अथवा कारच्या आत उंदीर घुसण्याची भीती असते. त्यामुळे गाडीचे मोठे आर्थिक नुकसान होते. ते टाळण्यासाठी ज्या ठिकाणाहून उंदीर आत घुसतात, त्या ठिकाणी स्क्रॅपमधून जाळीचे \"रॅट रेसिस्टंट गार्ड' तयार करण्यात आले.\n* चेसिस ट्रॉली : ग्राहकांच्या कारची चेसिस उचलून नेण्याचे काम कठीण असते. त्यासाठी आठ ते दहा कर्मचाऱ्यांना हाती असलेले काम सोडून चेसिसच्या कामाला लागावे लागते. त्यावर मात करण्यासाठी एका कर्मचाऱ्याने चेसिस ट्रॉली तयार केली. त्यामुळे एक कर्मचारी ट्रॉलीद्वारे चेसिस सहज कुठेही नेऊ शकतो.\nकायझेन तंत्रात खालील फाईव्ह S ना महत्त्व आहे. Seiri - Sorting, Seiton - order, Seiso - Clean up, Seiketsu - standardization तसेच shitsuke - Discipline. कायझेन टीम या \"फाईव्ह एस'नुसार काम करते. उदा. कामाच्या ठिकाणी आवश्‍यक तसेच अनावश्‍यक गोष्टींचा पसारा असतो. तेव्हा सर्वप्रथम दोन्ही प्रकारच्या गोष्टी वेगवेगळ्या केल्या जातात आणि अनावश्‍यक गोष्टी कामाच्या ठिकाणाहून काढून टाकल्या जातात. यामुळे जरुरीची गोष्ट कमीत कमी वेळात शोधता येते. त्यानंतर सर्व आवश्‍यक गोष्टी वेगवेगळ्या गटांत विभागल्या जातात. दर्जा मानांकनाचे कामही हीच टीम करते. सर्वात शेवटी कामाच्या ठिकाणी शिस्त पाळण्यावरही कायझेन टीम काम करते.\nकायझेनचा घरीही होतो फायदा\nकर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट कायझेनसाठी इन्सेन्टिव्ह, इंटर स्किल कॉम्पिटिशन, गेम्स, ट्रीप, वुमेन्स डे, बर्थडे सेलिब्रेशन, परफॉर्मन्स इन्सेन्टिव्ह, झोनल स्किल कंटेस्ट आदी प्रोत्साहनपर योजना राबविल्या जातात. कायझेनचा वापर आपल्या घरीदेखील सुरू केल्याचा फायदा होत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.\nकायझेन संकल्पना सर्वोत्कृष्ट राबविल्याबद्दल गुजरात, महाराष्ट्र, गोवा विभागातून सर्वोत्कृष्ट पुरस्कार औरंगाबादच्या डीलरशिपला मिळाला होता. हे श्रेय शरयू टोयोटाचे संचालक श्रीनिवास पवार, वरिष्ठ अधिकारी आणि औरंगाबादमधील 110 कर्मचाऱ्यांचे आहे.\n- वकार काझी, सरव्यवस्थापक, शरयू टोयोटा, वाळूज (औरंगाबाद)\nनादुरुस्त गाड्या अन्‌ हताश प्रवाशी\nपाचगणी - मेढा आगाराच्या सहा गाड्यांचे एकूण २२ फेऱ्यांचे नियोजन पाचगणी-पाचवड मार्गावर करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात काही गाड्या सतत बंदावस्थेत...\nटंचाईग्रस्तांच्या संख्येत 59 गावांची भर\n76 ने वाढली टॅंकरची संख्या; 142 ने वाढले विहिरींचे अधिग्रहण औरंगाबाद - मागील आठवड्याच्या...\nअधिकारांचा मोह सरकारला सुटेना\nपंचायतराज संस्थांच्या कारभारात आमूलाग्र बदल घडविणारी ७३ वी घटनादुरुस्ती २४ एप्रिल १९९३ पासून अमलात आली. त्यास आज २५ वर्षे पूर्ण होत आहेत....\nपुणे - गावाच्या भौतिक विकासाबरोबरच गुणवत्तापूर्ण शिक्षण, महिला सक्षमीकरण यावर लक्ष देत गावकऱ्यांचा आर्थिक दर्जा, राहणीमान सुधारण्यासाठी युवक आता...\n'गावाचा विकास आराखडा 1 मेच्या ग्रामसभेत करावा'\nटाकळी हाजी (पुणे): येत्या 1 मे रोजी होणाऱ्या ग्रामसभेत गावाचा 18- 19 वर्षाकरिता विकास आराखडा तयार करून पाठवावा. त्यानुसार जिल्हा परिषदेचा निधी उपलब्ध...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://tyaa-kavitaa.blogspot.com/2012/07/blog-post_24.html", "date_download": "2018-04-24T03:12:48Z", "digest": "sha1:ZRUVXRHJPMPZ47MHHNWWJT4XNX5SR27U", "length": 8785, "nlines": 140, "source_domain": "tyaa-kavitaa.blogspot.com", "title": "’त्या’ कविता: तारांचे षष्टक- लॉर्का", "raw_content": "\nनिखळ, ख-याखु-या कविता पूर्ण समजायच्याही कितीतरी आधी आपल्याशी संवाद साधतात\nही सर्वस्व हरवलेल्या माणसांच्या ओठांतून\nएक प्रचंड मोठा कोळी\nएक भव्य जाळे विणतो आहे\nइंदिराबाईंची एक कविता शोधत शोधत इथे आले. मग कवी बघून सुखावले. लॉर्का बघून तर... एकदम दोन अ‍ॅण्टेना उगवल्या डोक्यावर. मग कवितेच्या खर्‍याखुर्‍या हस्तांतरणाची व्याख्या पाहून, हा ब्लॉग कुणाचाय ब्वॉ, असं बघत खाली आले, तर तू\nए छान कमेंट लिहीणारया बये,\nखाली बघत आलीस तर मी पाहून \"च्यायला, आणखी कोण असणार\" असा विचार नाही का आला\" असा विचार नाही का आला अतरंग लोग बहुत कम रह गये, एक तुम और हम(बेशक) रह गये नुसार\nलॉर्का, बोर्जेस सगळे अनुवादित होऊन पडलेत. घालते सवडीने. तू अनुराधा पाटिलांचं काही वाचलं आहेस का नसशील तर एकदा डोळ्याखालून घाल.\nलोर्काच्या कविता आधी कधी वाचनात आल्या नव्हत्या. धन्यवाद\nअजून टाकणारेय-जस्ट बेयर विथ मी\nया ब्लॉगवरील कविता कॉपी-पेस्ट करता येणार नाहीत.\nआपणांस या कविता विनासायास, कुठलेही कष्ट न घेता आंतरजालावर एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याच्या बदल्यात आपण किमान कवितांच्या बाबतीत तरी कॉपी-पेस्टची अंगवळणी पडलेली सवय बाजूला ठेवावी असे संग्राहकाला वाटते.\nकविता सरसकट कॉपी-पेस्ट करणं टाळा.\nसुमारे साडे-तीनशेच्यावर कविता टा‌ईप करताना संग्राहकाने इन्व्हेस्ट केलेला वेळ, श्रम याचसाठी आहेत की तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा.\nकाही शंका असल्यास कमेंट लिहा, प्रश्न विचारा- त्यांची उत्तरं देण्याचा यथाशक्ती, यथामती प्रयत्न केला जा‌ईल.\nएखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, टा‌ईप करा. कवितेचं ते खरंखुरं हस्तांतरण असेल.\nकॉपी-पेस्ट्चा शॉर्टकट चोखाळू नये.\nआपण रसिक आहात, आपल्याकडून हे अपेक्षित नाही.\nअरविंद वामन कुलकर्णी (1)\nगजानन माधव मुक्तिबोध (1)\nभिलोरी बोलीतील कविता (3)\nमलिका अमर शेख (6)\nवि. दा. सावरकर (1)\nशमशेर बहादूर सिंग (2)\nश्री. कृ. कोल्हटकर (1)\nहरिवंश राय बच्चन (1)\nएक बार वक्त से, लम्हा गिरा कहीं\nवहॉं दास्तां मिली, लम्हा कहीं नहीं\nहे लम्हें वेचून जपण्याकरताच मी लिहिते, लिहीत राहीन.\n’त्या’ कवितांचा संग्रह करण्यातून संग्राहकाला कोणताही आर्थिक लाभ नाही. संग्राहक आर्थिक लाभाकरिता या कवितांचा वापर करत नाही; आणि, तसे करण्यास कोणालाही प्रोत्साहन देत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://balkadu.com/%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%A1-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-04-24T02:31:50Z", "digest": "sha1:7N73LB7KSG3AX32N2OPT4ZAJVXPKV4JT", "length": 9795, "nlines": 221, "source_domain": "balkadu.com", "title": "बीड जिल्हा पत्रकार टीम – बाळकडू वृत्तपत्र", "raw_content": "\nनिफाड (जि.नाशिक) मधील २६ गावांसाठी दीड कोटींचा निधी मंजुर\nपाटण आणि सातारा विभागाचे शिवसेना पक्ष निरीक्षक श्री.अरुण सावंत यांचा इचलकरंजी शिवसेना शहर कार्यालयात सत्कार\nशिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांचा शिवसैनिकांशी संवाद.\nसाताऱ्यात निषेध मोर्चा. आरोपी पुतळ्यास प्रतीकात्मक फाशी. शिवसेनेचे नगर शहर उपप्रमुख संजय कोतकर आणि शिवसैनिक वसंत ठुबे यांना श्रद्धांजली अर्पण.\nअमरावती जिल्ह्यातील युवासेनेचे पदाधिकारी जाहीर\nहिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे \"बाळकडू\"\nउत्तर महाराष्ट्र व खान्देश\nउत्तर महाराष्ट्र व खान्देश\nमुंबई शहर-उपनगर पत्रकार टीम\nठाणे जिल्हा पत्रकार टीम\nपालघर जिल्हा पत्रकार टीम\nरायगड जिल्हा पत्रकार टीम\nरत्नागिरी जिल्हा पत्रकार टीम\nसिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार टीम\nनगर जिल्हा पत्रकार टीम\nपुणे जिल्हा पत्रकार टीम\nसांगली जिल्हा पत्रकार टीम\nसातारा जिल्हा पत्रकार टीम\nउत्तर महाराष्ट्र व खान्देश\nनाशिक जिल्हा पत्रकार टीम\nनंदुरबार जिल्हा पत्रकार टीम\nजळगाव जिल्हा पत्रकार टीम\nजालना जिल्हा पत्रकार टीम\nपरभणी जिल्हा पत्रकार टीम\nहिंगोली जिल्हा पत्रकार टीम\nनांदेड जिल्हा पत्रकार टीम\nबीड जिल्हा पत्रकार टीम\nलातूर जिल्हा पत्रकार टीम\nअमरावती जिल्हा पत्रकार टीम\nअकोला जिल्हा पत्रकार टीम\nबुलढाणा जिल्हा पत्रकार टीम\nवाशीम जिल्हा पत्रकार टीम\nवर्धा जिल्हा पत्रकार टीम\nचंद्रपूर जिल्हा पत्रकार टीम\nगोंदिया जिल्हा पत्रकार टीम\nभंडारा जिल्हा पत्रकार टीम\nगडचिरोली जिल्हा पत्रकार टीम\nपत्रकार व्हा. (पेमेंट गेटवे)\nसभासद व्हा. (पेमेंट गेटवे)\nबीड जिल्हा पत्रकार टीम\n१. बीड तालुका प्रतिनिधी\n२. किल्ले धारूर तालुका प्रतिनिधी\n३. अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी\n४. परळी-वैधनाथ तालुका प्रतिनिधी\n५. केज तालुका प्रतिनिधी\n६. आष्टी तालुका प्रतिनिधी\n७. गेवराई तालुका प्रतिनिधी\n८. माजलगाव तालुका प्रतिनिधी\n९. पाटोदा तालुका प्रतिनिधी\n१०. शिरूर तालुका प्रतिनिधी\n११. वडवणी तालुका प्रतिनिधी\nबाळकडू वृत्तपत्रासाठी पत्रकार होण्यास इच्छुक आहात काय बाळकडू मासिकाचे सभासद व्हायचेय का\nमला बाळकडू पत्रकार व्हायचेय\nमला बाळकडू मासिक सभासद व्हायचेय\nनिफाड (जि.नाशिक) मधील २६ गावांसाठी दीड कोटींचा निधी मंजुर 10/04/2018\nपाटण आणि सातारा विभागाचे शिवसेना पक्ष निरीक्षक श्री.अरुण सावंत यांचा इचलकरंजी शिवसेना शहर कार्यालयात सत्कार 10/04/2018\nबाळकडू वेबसाईट पाहणारे संख्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/------2.html", "date_download": "2018-04-24T02:54:28Z", "digest": "sha1:DOMCIQXIOP7Y5R6YYVUAOVZW2VWCHWJ2", "length": 33432, "nlines": 613, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "लोहगड", "raw_content": "\nपवन मावळातील बोरघाटाचा संरक्षक असणारा लोहगड हा अतिप्राचीन मजबुत आणि बुलुंद दुर्ग. अंदरमावळ आणि पवनमावळ यांच्यामधील पर्वतराजीत हा दुर्ग वसलेला आहे. पुणे - मुंबई हमरस्त्यावरून जाताना हा सहजरित्या नजरेस पडतो. या डोंगराच्या पोटात भाजे आणि बेडसे या प्रसिध्द लेण्या तर परिसरात कार्ला लेणी आहेत. मुंबई - पुणे रेल्वेमार्गावरील मळवली स्टेशनवर किवा लोणावळा येथे उतरून आपण किल्ल्याकडे जाऊ शकतो. मळवलीहून चालायला लागल्यावर आधी आपल्याला भाजाची लेणी लागतात. इसवीपूर्वी दुसऱ्या शतकातील ही लेणी सातवाहनकालीन असल्याचे म्हटले जाते. लोहगडाकडे जायची वाट ह्या लेण्यांवरून जात पुढे गायमुख खिंडीकडे जाते. तिथे कपला नावाची जागा आहे. एका दगडी चौथऱ्यावर घोडा, उंट, हत्ती व इतर काही अशा नऊ प्राण्यांची शिल्पे दिसतात. त्याच्या बाजूला हनुमानाची मुर्ती आहे. ह्याच्या काही अंतरावर टहाळदेव नावाचा शेंदूर फासलेला दगड आहे. गडाच्या पायथ्यापाशी लोहगडवाडी या गावात जेवण्याची घरगुती सोय होते. लोहगडवाडी हि गडाची एकेकाळची बाजारपेठ. यामुळे गावात आजही जुन्या वाडय़ांचे चौथरे, बांधीव विहिरी, मंदिरे दिसतात. लोहगडवाडी इथून गडाच्या माथ्याकडे जाणारी नागमोडी वाट आहे. गड चढाई सुरु करण्यापूर्वी पायऱ्यांच्या डावीकडे एक जुनी विहीर दिसते जी सध्या कोरडी ठणठणीत दिसते. येथून पुढे गेल्यावर पायऱ्यावरून एक वाट जंगलात गेलेली दिसते या वाटेवर पुढे गेल्यास कपारीत खोदलेल्या दोन गुहा दिसतात तसेच वाटेत एक दगडाचे चाक व दोन तोफा दिसतात ज्या अलीकडच्या काळात पायऱ्यांचे उत्खनन करताना सापडल्या आहेत. इथून पुढे पायऱ्यांनी आपला गडप्रवेश सुरु होतो. पहिल्या दरवाजात दिसणारा दरवाजा हा पुरातत्व खात्याने अलीकडच्या काळात बसविला आहे पण त्याचे स्वरूप मात्र किल्ल्याच्या मूळ दरवाजाप्रमाणे ठेवले आहे. गडावर चढतांना आपल्याला सलग चार प्रवेशद्वारांमुळे तयार झालेल्या सर्पाकार मार्गावरून जावे लागते. लोहगडाचा हा द्वारसमूह आगळावेगळा असुन कड्याच्या टोकावरचे हे बांधकाम खूप सुंदर आहे. गडावर गेल्यावर वरच्या बुरजावरून हा सर्व मार्ग न्याहाळता येतो. त्या प्रवेशद्वारांची नावे अशी ---१ गणेश दरवाजा: ह्याच्याच डाव्या - उजव्या बुरुजाखाली साबळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आला होता आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीची पाटिलकी देण्यात आली होती जी आधी घडशी यांच्याकडे होती. येथे आतील बाजूस शिलालेख आहेत. गणेश, नारायण, हनुमान, आणि महादरवाजा या अनुक्रमाने येणाऱ्या चार दरवाजांपैकी हनुमान तेवढा मूळचा. बाकी दरवाज्यांचे काम नाना फडणविसांनी फडणीसांनी १ नोव्हेंबर १७९० ते ११ जून १७९४ या कालावधीत केले. या आशयाचा एक शिलालेखच गणेश दरवाजावर बसवलेला होता. सध्या तो नारायण दरवाजानंतर येणाऱ्या पहारेकऱ्यांच्या एका खोली बाहेर ठेवलेला आहे. तो याप्रमाणे- श्री गणेशाय नम: -----गणेश दरवाजा बा (बां)--------धला बाळाजी जनार्दन फडणीस विद्यमान धों------डो बल्लाळ नीतसुरे प्रारंभ शके १७१२------साधारण नाम संवत्सरे अस्वीन शु-------ध ९ नवमी रवीवार समाप्त शके------१७१६ आनंदनाम संवत्सरे ज्येष्ठ सुध त्रयोदशी बु-----ध वार कता(र्त) व्य जयाजी--------धनराम गव(वं)डी त्रिवकजी सुतार------- या लेखाच्या खाली दिव्यासाठी एक कोनाडासुद्धा कोरलेला आहे----.२. नारायण दरवाजा: हा दरवाजा नाना फडणीसांनी बांधला. या दरवाजाच्या दोनही बाजूस व्याघ्रशिल्प कोरलेली आहेत येथे एक भुयारी कोठारे आहेत ज्याचा वापर भात व नाचणी साठवण्यासाठी केला जाई. पहिले कोठार लांबीला पाच मीटर, रुंदीला चार व खोलीला तीन असे आहे तर दुसरे लांबी रुंदीला दहा व खोली चार मीटर इतके मोठे आहे.-----३ हनुमान दरवाजा: हा सर्वात प्राचीन दरवाजा आहे.या दरवाजाच्या दोनही बाजूस शरभाच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत.----४ महादरवाजा: हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. यावर हनुमानाची मूर्ती कोरली आहे. महादरवाज्यातून आत शिरताच एक दर्गा लागतो. इथे थडग्यावर बांधलेली लहानशी इमारत दिसते व ती औरंगजेबच्या मुलीचे थडगे आहे असे म्हटले जाते पण तसा काही पुरावा सापडत नाही व त्याच्या मुलीचे नावही उपलब्ध नाही. दर्ग्याच्या शेजारी सदरेचे भग्न अवशेष आढळतात. याच दर्ग्याच्या बाहेर बांधकामाचा चुना बनविण्याचा घाणा आहे. उजवीकडे ध्वजस्तंभ आहे. याच्या जवळच एक तुटकी तोफ पडलेली आहे. अशीच एक तोफ अर्धवट तुटलेल्या अवस्थेत लक्ष्मीकोठीच्या समोर पडलेली आहे. ध्वजस्तंभाच्या उजवीकडे चालत गेल्यास खजीनदाराची कोठी व लक्ष्मी कोठी आहे. खजीनदाराची कोठी २१ मीटर लांब व १५ मीटर रुंद आहे. तर लक्ष्मी कोठीमधे लोमेश ऋषिंचे वास्तव्य होते असे म्हणतात. हि कोठी तीन भागात विभागलेली असुन या कोठीत ४० ते ५० माणसे आरामात राहु शकतात. या कोठीत अनेक खोल्या आढळतात. दर्ग्याच्या पुढे थोडे उजवीकडे गेल्यास थोडा उंचवटयाचा भाग आहे, तिथे अलीकडेच जीर्णोद्धार केलेले एक शिवमंदिर आहे. पुढे सरळ चालत गेल्यावर एक छोटेसे तळे आहे. हे तळे अष्टकोनी आहे. त्याच्याच बाजूला पिण्याच्या पाण्याचे टाके देखील आहे. ही गडावरील पिण्याच्या पाण्याची एकमेव सोय आहे. थोडे पुढे गेल्यावर पठार आहे. या पठारावरील कबर शेख उमर या अवलीयाची असल्याचे सांगितले जाते. तिथून पुढे पंधरा ते वीस मिनिटे चालत गेल्यास एक मोठे तळे आढळते. इ.स १७८९ मध्ये नानांनी किल्ल्याचे बांधकाम आणखी मजबूत करताना . किल्ल्यात सोळा कोन असलेला एक खोल तलाव बांधला व त्याच्या बाजूस एक शिलालेख कोरला त्याचा अर्थ असा, शके १७११ मध्ये बाळाजी जनार्दन भानू नाना फडणवीस यांनी हा तलाव धोंडो बल्लाळ नित्सुरे यांच्या देखरेखीखाली बाजीचट याचेकडून बांधवला. सध्या या तळ्यात अजिबात पाणी साठत नाही कारण नाना फडणीस यांनी या तळ्यात संपत्ती लपवली असावी या संशयाने इंग्रजांनी हे तळे फोडले. नाना फडणविसांनी हे तळे बांधले या आशयाचा एक अस्पष्ट झालेला शिलालेख आत उतरणाऱ्या पायरीमार्गावरच आहे. या तळय़ाची एक बाजू खजिन्याच्या लोभापायी इंग्रजांनीच फोडली. त्या वेळी त्यांना खजिना मिळाला की नाही हे माहीत नाही, पण या लोभापायी पाणी मात्र आजही वाहून जाते आणि हे तळे कायमचे कोरडे राहते. मोठ्या तळ्याच्या पुढे विंचुकाट्याकडे जातांना वाड्यांचे काही अवशेष दिसतात. लक्ष्मी कोठीच्या पश्चिमेस विंचूकाटा आहे. या विंचूकाट्यास बघून आपल्याला आठवण येते ती म्हणजे प्रतापगडच्या अफझल बुरुजाची. पंधराशे मीटर लांब आणि तीस मीटर रुंद अशी ही डोंगराची सोंड आहे. पुर्वी येथुन विंचुकाटयावर जाण्यासाठी पायऱ्यांची वाट व एक दरवाज्याची कमान होती जी काळाच्या ओघात नष्ट झाली आहे. आता एक थोडा धोकादायक टप्पा उतरून पलीकडे जावे लागते. गडावरून पाहिले असता हा भाग विंचवाच्या नांगीसारखा दिसतो, म्हणून यांस विंचूकाटा म्हणतात. या भागात पूर्वीच्याकाळी केलेली पाण्याची उत्तम सोय आढळते पण आता वापर नसल्याने हे पाणी पिण्यायोग्य नाही. तटामध्ये शौचकूप आढळून येतात. तर टोकाला एक दुहेरी तटबंदीचा भक्कम बुरूज आढळून येतो ज्यात आत तटात उतरण्यासाठी दोन्ही बाजूना दरवाज्याची सोय केलेली आहे. गडाच्या आजुबाजूचा परिसर न्याहाळण्यासाठी व संपुर्ण इंद्रायणी खोऱ्यावर लक्ष ठेवण्यास विंचूकाट्याचा उपयोग होतो. विंचू काट्याच्या खाली दाट जंगल आहे. गडाच्या सर्वोच्य माथ्यावरून आपल्याला विस्तृत प्रदेश पहायला मिळतो. येथून विसापूर, भातराशी, तुंग, तिकोणा, कोरीगड, मोरधन, सिंहगड, तोरणा, रायगड आपल्याला पहाता येतात. पवना धरणाच्या परिसराचे उत्तम दर्शन येथून होते. इसवी सन १८९६ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘महाराष्ट्र देशातील किल्ले’ या चिं. ग. गोगटे यांच्या पुस्तकात लोहगडाच्या या चारही दरवाजांची ती भरभक्कम दारे शाबूत असल्याचा उल्लेख आहे. यातील गणेश दरवाजावर तर अणकुचीदार खिळेही ठोकलेले होते. याशिवाय या परिसरात काही तोफाही असल्याचा त्यांनी उल्लेख केला आहे. पण आज यातील एकही दरवाजा तर दूरच, पण त्याची एखादी फळी किंवा खिळाही इथे नाही. तसेच इथे असणाऱ्या त्या तोफांनाही पाय फुटले आहेत. महाराष्ट्रातील हा असा किल्ला ज्याच्या नावात गड हा शब्द शिवरायांच्या स्वराज्या पुर्वीच आढळून येतो. किल्ल्याची निर्मिती जवळ असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली त्याही पूर्वी म्हणजेच २५०० वर्षांपूर्वी झालेली असावी. सातवाहन चालुक्य, राष्ट्रकूट, यादव या सर्व राजवटी या किल्ल्याने पाहिल्या. इ.स १४८९ मध्ये मलिक अहमंदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले, त्यात लोहगड किल्ला सन १४९१ मधे निजामशाहीकडे गेला. इ.स १५६४ मध्ये अहमदनगरचा सातवा राजा दुसरा बुर्र्हान निजाम या किल्ल्यावर कैदेत होता. निजामशाहीच्या अस्तानंतर इ.स १६३० मध्ये किल्ला आदिलशाहीत आला. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड विसापूर हा सर्व परिसर सुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला. इ.स १६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला. त्यानंतर आग्रा भेट व स्वराज्याला स्थिर करण्याच्या धामधुमीत पाच वर्ष गेली. पुढे १३ मे १६७० मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकला. पहिल्या सुरत लूटेच्या वेळेस आणलेली संपत्ती नेताजी पालकरने लोहगडावर आणून ठेवली होती आली व नंतर ती राजगडाकडे रवाना झाली. इ.स १७१३ मध्ये शाहूमहाराजांनी कृपावंत होऊन लोहगड कान्होजी आंग्रे यांस दिला. १७२० मध्ये आंग्रेकडून तो पेशव्यांकडे आला. १७७० मध्ये नाना फडणवीसांचा सरदार जावजी बोंबले याने तो आपल्या ताब्यात घेतला. नानांनी पुढे धोंडोपंत नित्सुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला. नानांनी आपले सर्व द्रव्य धोंडो बल्लाळ नित्सुरे यांच्या देखरेखीखाली लोहगडावर आणले. १८०० मध्ये धोंडो बल्लाळ नित्सुरे यांना कैलासवास झाला. १८०२ मध्ये त्यांच्या पत्नी किल्ल्यावर येऊन राहिल्या. १८०३ मध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला पण नंतर दुसऱ्या बाजीरावाने तो पुन्हा जिंकला. ४ मार्च १८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसऱ्याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B8", "date_download": "2018-04-24T02:55:02Z", "digest": "sha1:TTV6C75WHTQNIRAHYYTQGTJZN7COHTGA", "length": 8218, "nlines": 169, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गालापागोस द्वीपसमूह - विकिपीडिया", "raw_content": "\n(गॅलापागोस या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nहा लेख गॅलापागोस द्वीपसमूहाबद्दल आहे. इतर अर्थांसाठी पहा गॅलापागोस-निःसंदिग्धिकरण.\nगालापागोस द्वीपसमूहाचे प्रशांत महासागरातील स्थान\nगालापागोस द्वीपसमूह (स्पॅनिश: Archipiélago de Colón) हा पॅसिफिक महासागरामधील विषुववृत्ताच्या आसपासच्या १३ मोठी द्वीपे, ६ छोटी द्वीपे व १०७ दगड व कातळांचा बनलेला एक द्वीपसमूह आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकामधून तयार झालेला हा द्वीपसमूह दक्षिण अमेरिकेच्या इक्वेडोर देशाच्या पश्चिमेस ९२६ किमी अंतरावर स्थित असून तो एक्वेडोरचा एक प्रांत आहे. ह्यातले सगळ्यात जुने द्वीप अंदाजे ५० लाख ते १ कोटी वर्षांपूर्वी तयार झालेली आहेत. अजुनही या ज्वालामुखींचे उद्रेक होत आहेत. शेवटचा उद्रेक इ.स. १९९८ मध्ये झाला.\nया बेटांवर असलेली जैवीक विवीधता वेगळी राहीली गेली कारण याचा कोणत्याही मुख्य खंडांशी संबंध आला नाही. (संदर्भ) त्यामुळे येथे असलेले सजीव व वनस्पती वेगळ्या रितीने उत्क्रांत होत गेल्या असे दिसून आले. (संदर्भ) त्यामुळे येथे असलेले सजीव व वनस्पती वेगळ्या रितीने उत्क्रांत होत गेल्या असे दिसून आले. (संदर्भ) या बेटा वरील जैवीक विवीधता पाहून चार्ल्स डार्विन ने उत्क्रांतिवादाचा सिद्धांत मांडला. त्याचा उत्क्रांतिवादाचा सिद्धांत या बेटांवरील स्थानिक जीवसृष्टी पाहून सुचला. या बेटावर आता सहली आयोजित केल्या जातात. पुर्वी आलेल्या स्पॅनीश लोकांनी इथल्या अनेक महत्त्वाच्या जीवांच्या कत्तली केल्या जसे की येथील मोठ्या पाठीची कासवे व छोटे पेंग्विन पक्षी. मात्र आता हे एक अभयारण्य व जागतिक किर्ती असलेले पर्यटन विषयक ठिकाण आहे.\nयेथील जैविक वैविध्यामुळे गालापागोसला १९७८ साली युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीत समाविष्ट करण्यात आले.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ एप्रिल २०१३ रोजी १२:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/2017/06/17/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A5%89%E0%A4%AA-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0/", "date_download": "2018-04-24T02:34:48Z", "digest": "sha1:OKFHKCTA2X2KHPR6F3MKI77MLGDW5NTT", "length": 7918, "nlines": 136, "source_domain": "putoweb.in", "title": "पुण्यातील लिकर शॉप बाहेरील पुणेरी पाट्या (10/2016)", "raw_content": "\nपुण्यातील लिकर शॉप बाहेरील पुणेरी पाट्या (10/2016)\nलेखक – पुणेरी टोमणे (Nikhil)\nप्लिज नोट – या वेबसाईट वरील सर्व लेख हे पुणेरी टोमणे (putoweb.in) याची प्रॉपर्टी असून कॉपी पेस्ट करण्यास puto परमिशन देत नाही, तुम्ही फक्त शेअर करूनही इतरांना आनंद देऊ शकता\nहा लेख फक्त मनोरंजन करण्यासाठी लिहिलेला असून यातून कोणाचाही अपमान करण्याचा, कमी लेखण्याचा आमचा हेतू नाही, हे फक्त मनोरंजनासाठी लिहिले आहे\nमुव्ही रिव्ह्यू – बँक चोर , Bank chor review →\nOne thought on “पुण्यातील लिकर शॉप बाहेरील पुणेरी पाट्या (10/2016)”\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nचाणक्य के 20 सूत्र जो आपके जीने का तरीका बदल सकते हैं\n\"TITANIC\" पुण्यात बनला असता तर\nद परफेक्ट लाईफस्टाईल - I\n\"शोले\" जर पुण्यात बनला असता तर.\nपु ल देशपांडे यांचे दुर्मिळ कलेक्शन - पुणेकर, मुंबईकर आणि नागपूरकर\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nचाणक्य के 20 सूत्र जो आपके जीने का तरीका बदल सकते हैं\n\"TITANIC\" पुण्यात बनला असता तर\nद परफेक्ट लाईफस्टाईल - I\n\"शोले\" जर पुण्यात बनला असता तर.\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/2017/02/03/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%A7-%E0%A4%AE%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%BF/", "date_download": "2018-04-24T02:48:44Z", "digest": "sha1:AYKYQA6EEU5V2OGC3SYGA75UT6UACV42", "length": 7088, "nlines": 131, "source_domain": "putoweb.in", "title": "रोज बादाम दूध मे मिलाकर पिने से होंगे यह 8 फायदे", "raw_content": "\nरोज बादाम दूध मे मिलाकर पिने से होंगे यह 8 फायदे\n*चेतावनी – इस वेबसाइट पे लिखी सभी जानकारी अलग अलग इन्टरनेट माध्यम से हासिल की गयी हैं,\nकृपया पहले डॉक्टर की सलाह जरूर ले.\nVDO-टाइम ट्रेवल की रहस्यमय घटनाएँ →\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nचाणक्य के 20 सूत्र जो आपके जीने का तरीका बदल सकते हैं\n\"TITANIC\" पुण्यात बनला असता तर\nद परफेक्ट लाईफस्टाईल - I\n\"शोले\" जर पुण्यात बनला असता तर.\nपु ल देशपांडे यांचे दुर्मिळ कलेक्शन - पुणेकर, मुंबईकर आणि नागपूरकर\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nचाणक्य के 20 सूत्र जो आपके जीने का तरीका बदल सकते हैं\n\"TITANIC\" पुण्यात बनला असता तर\nद परफेक्ट लाईफस्टाईल - I\n\"शोले\" जर पुण्यात बनला असता तर.\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/tag/%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-04-24T02:28:44Z", "digest": "sha1:EH4CDNRMUDOTKHXB3PRDYNAXUC6OW55K", "length": 19992, "nlines": 168, "source_domain": "putoweb.in", "title": "मजेदार", "raw_content": "\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂\nPosted in पुटो च्या लेखणीतूनTagged नवीन ल3ख, पुणेरी टोमणे, मजेदार, व्हीडिओ, हसा, comedy, puto च्या लेखणी मधून, vdo, whatsapp मेसेजेसLeave a comment\nवळवेन तशी वळते माझी मराठी भाषा\nPosted in पुटो च्या लेखणीतूनTagged मजेदार, मराठी, शब्दकोश1 Comment\nबायकोवर अशी कविता वाचली नसेल\nPosted in पुटो च्या लेखणीतूनTagged कविता, मजेदार, विनोदी, puto च्या लेखणी मधूनLeave a comment\nपत्ता विचारणारी / सांगणारी मंडळी आणि प्रकार\nपत्ता विचारणारे आणि सांगणारे यांच्या नाना तर्हा\nPosted in पुटो च्या लेखणीतूनTagged अनुभव, नवीन किस्सा, नवीन लेख, पुणेरी टोमणे, मजेदार, लेख, puto च्या लेखणी मधून, PUTO च्या लेखणीतूनLeave a comment\nReel VS Real पोट धरून हसा\nहसून हसून पोटात दुखेल\nहसून हसून पोटात दुखेल\nकाही जुन्या - भरपूर नव्या\nPosted in पुटो च्या लेखणीतूनTagged आधुनिक म्हणी, जोक्स, नवीन लेख, पुणेरी टोमणे, फेसबुक पोस्ट, मजेदार, मराठी, मराठी लेख, म्हणी, विनोद, joke, jokes, puto च्या लेखणी मधून, whatsappLeave a comment\n😂काही घरगुती उपचार 😂\n😂 अतिशय उपयुक्त म्हणे 😂\nPosted in पुटो च्या लेखणीतूनTagged आयुर्वेद, घरगुती उपचार, पुणेरी टोमणे, पुणेरी पाट्या, मजेदार, मजेदार लेख, विनोदLeave a comment\nVery आधुनिक, हे वाचल्याशिवाय रोजच्या जगण्याला मजाच नाही\nहे नाही वाचले तर काय वाचले\nQuotePosted in पुटो च्या लेखणीतूनTagged all time, amazing, किस्सा, नवीन लेख, पुणेरी टोमणे, फनी, मजेदार, रोजचे किस्से, लेख, funny, life, puto च्या लेखणी मधून, PUTO च्या लेखणीतून, putowebLeave a comment\nफ्लिपकार्ट वर पुणेरी पाट्या स्टाईल\nजर फ्लिपकार्ट प्रकार अपल्याइथे बनला असता तर कशा सूचना लागल्या असत्या\nImagePosted in पुटो च्या लेखणीतूनTagged जर पुण्यात झाला असता तर, नवीन लेख, पुणेरी टोमणे, मजेदार, flikpkart, PUTO च्या लेखणीतून1 Comment\nलेख: पोट सुटलेल्या पुरुषांसाठी काही पुणेरी सल्ले\nमोठे पोट असणे म्हणजे एक समस्याच, पण त्याचा फायदा कसा उचलावा, मोठे पोट कसे झाकावे यासाठी या टिप्स वाचाच.\nPosted in पुटो च्या लेखणीतूनTagged नवीन लेख, पाट्या, पुणेकर, पुणेरी, पुणेरी टोमणे, पोट सुटलेल्या लोकांसाठी पुणेरी सल्ले, मजेदार, PUTO च्या लेखणीतून, puto च्या लेखणीमधून1 Comment\nकाही हाय लॉजिकल आणि मजेदार प्रश्न…\nकाही प्रश्न असे असतात, जे मजेदार तर असतातच, त्यात लॉजिक ही असते, पण त्याची उत्तरेच अस्तित्वात नसतात... या लेखात मी मला कायम पडणारे काही प्रश्न लिहिलेले आहेत, -ज्याची उत्तरे मिळणे कदाचित अशक्यच 😂😂😂 ©putoweb.in All rights reserved. 1) बॅटमॅन, स्पायडरमॅन ई. मास्क घालतात, कारण त्यांना त्यांची ओळख लपवायची आसते, पण.... Ninja Turtles मास्क का घालतात … Continue reading काही हाय लॉजिकल आणि मजेदार प्रश्न…\nPosted in पुटो च्या लेखणीतूनTagged पुणेरी टोमणे, प्रश्न, मजेदार, puneri tomne, puto2 Comments\nबघा कोहली या खिडकीत डोकावून काय काय म्हणतोय ते\nफेसबुक जर पुण्यात बनले असते तर\nलेखक – पुणेरी टोमणे (Nikhil) एकूण पृष्ठसंख्या - 4 Pages (small) लेख प्रदर्शित तारीख – 11/2014 प्लिज नोट – या वेबसाईट वरील सर्व लेख हे पुणेरी टोमणे (putoweb.in) याची मालमत्ता असून कॉपी पेस्ट करण्यास Puneri tomne कुठलीही परवानगी देत नाही, तुम्ही फक्त शेअर करूनही इतरांना आनंद देऊ शकता. हा लेख फक्त मनोरंजन करण्यासाठी लिहिलेला असून यातून कोणाचाही अपमान करण्याचा, कमी लेखण्याचा आमचा … Continue reading फेसबुक जर पुण्यात बनले असते तर\nImagePosted in पुटो च्या लेखणीतूनTagged नवीन लेख, पुणे, पुणेरी टोमणे, पुणेरी पुणेकर, पुणेरी स्पेशल, मजेदार, विनोद, lekh, puneri tomne, PUTO च्या लेखणीतूनLeave a comment\nबायकोच्या अंगात भूत शिरल्यास- पुणेरी पाट्या (2015)\nहॉरर मुव्ही आपण पाहतोच, पण विचार करा की जर एखादया कट्टर पुणेरकाच्या बायकोच्या अंगात भूत शिरल्यास कशा पुणेरी पाट्या लागतील लेखक- पुणेरी टोमणे लेख लिहिला – 2015 प्लिज नोट – या वेबसाईट वरील सर्व लेख हे पुणेरी टोमणे (putoweb.in) याची प्रॉपर्टी असून कॉपी पेस्ट करण्यास puto परमिशन देत नाही, तुम्ही फक्त शेअर करूनही इतरांना आनंद … Continue reading बायकोच्या अंगात भूत शिरल्यास- पुणेरी पाट्या (2015)\nPosted in पुटो च्या लेखणीतूनTagged पुणेरी टोमणे, पुणेरी पाट्या, भूत, मजेदार, featured, funny, jokes, poto च्या लेखणीतून, puneri patya1 Comment\nपुणेरी शब्दकोष : आमची स्टाईलच वेगळी\nप्रत्येक शहराच्या काहीना काही वेगळ्या व्याख्या असतात, काही वेगळे शब्दकोष असतात, तसेच पुणेकरांचे पण आहेत, वाचा आणि एन्जॉय लेखक- पुणेरी टोमणे लेख लिहिला - 8/2013 प्लिज नोट - या वेबसाईट वरील सर्व लेख हे पुणेरी टोमणे (putoweb.in) याची प्रॉपर्टी असून कॉपी पेस्ट करण्यास puto परमिशन देत नाही, तुम्ही फक्त शेअर करूनही इतरांना आनंद देऊ शकता … Continue reading पुणेरी शब्दकोष : आमची स्टाईलच वेगळी\nPosted in पुटो च्या लेखणीतूनTagged नवीन लेख, निबंध, पुणेकर, पुणेरी टोमणे, मजेदार, funny, puto, PUTO च्या लेखणीतूनLeave a comment\nपुणेरी पंचेस – part 1\nPosted in पुटो च्या लेखणीतूनTagged पुणेरी टोमणे, मजेदार, लेख, puto च्या लेखणी मधून, PUTO च्या लेखणीतूनLeave a comment\nपुणेरी सुविचार, भाग 2\nPosted in पुटो च्या लेखणीतूनTagged पुणेरी टोमणे, मजेदार, लेख, puto, PUTO च्या लेखणीतूनLeave a comment\nजगातील सर्वात मोठे आपल्याकडे झाले असते तर\nChaina मध्ये तब्बल 10 दिवस झालेले ट्रॅफिक जर अपल्याइथे झाले असते तर\nPosted in पुटो च्या लेखणीतूनTagged जुने लेख, नवीन, नवीन लेख - फेसबुक वरील अतरंगी मित्रसंग्रह, पाट्या, पुणेरी टोमणे, मजेदार, लेख, featured, PUTO च्या लेखणीतून2 Comments\nमद्यपान आणि राशींचे स्वभाव\n*\"मद्यपान आणी राशीचे स्वभाव\"* एक गंमत म्हणून.. थोडेसेच ड्रींक का असेना मेष आवडीने घेणार गरम, चमचमीत चखण्यावर यांची पहिली नजर जाणार.. १ वृषभेची व्यक्ती दिलखुलास पणे दाद देऊन जाते.. पिण्या बरोबर चखणा नसला तरी चार पाच पेग अगदी आरामात रिचवते २ कधी मारुनी चखण्या च्या मिटक्या कधी नन्नाचा चाले पाढा.. मिथुनाचे कौतुक वेगळे टाईट झाला … Continue reading मद्यपान आणि राशींचे स्वभाव\nPosted in पुटो च्या लेखणीतूनTagged मजेदार, राशींचे स्वभाव, लेख, featured, puto च्या लेखणी मधून, puto लेखणीतून1 Comment\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nWarning- या वेबसाईट वरील सर्व लेखांचे सर्व हक्क पुणेरी टोमणे© आणि putoweb© कडे असून कुठल्याही प्रकारच्या वितरणाची परवानगी नाही, तुम्ही फक्त लिंक शेअर करू शकता. या वेबसाईट वरील कुठले हि मटेरियल तुमच्या फेसबुक पेज वर किंवा वेबसाईट वर आढळल्यास सर्व प्रकारच्या लीगल ऍक्शन्स putoweb घेऊ शकतो. Putoweb .in वरील सर्व लेख फक्त मनोरंजसाठी लिहिलेले असून … Continue reading बाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nPosted in पुटो च्या लेखणीतूनTagged टोमणे, पाट्या, पुणे, पुणेरी, पोस्ट, फेसबुक, मजेदार, featured, puneri patya5 Comments\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nचाणक्य के 20 सूत्र जो आपके जीने का तरीका बदल सकते हैं\n\"TITANIC\" पुण्यात बनला असता तर\nद परफेक्ट लाईफस्टाईल - I\n\"शोले\" जर पुण्यात बनला असता तर.\nपु ल देशपांडे यांचे दुर्मिळ कलेक्शन - पुणेकर, मुंबईकर आणि नागपूरकर\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nचाणक्य के 20 सूत्र जो आपके जीने का तरीका बदल सकते हैं\n\"TITANIC\" पुण्यात बनला असता तर\nद परफेक्ट लाईफस्टाईल - I\n\"शोले\" जर पुण्यात बनला असता तर.\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2011/07/blog-post_7080.html", "date_download": "2018-04-24T02:54:23Z", "digest": "sha1:O3AQOB5DZX2DBMRJ2E2Y2L7VMLS55WIR", "length": 6082, "nlines": 90, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: आहे क्षणीक वणवा, येईल गारवाही", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nरविवार, ३१ जुलै, २०११\nआहे क्षणीक वणवा, येईल गारवाही\nआयुष्य थोडके ना, बाकी बरेच काही\nआहे क्षणीक वणवा, येईल गारवाही\nनैराश्य ग्रासले अन आली जरा उदासी\nझटकून टाक सारे, लावू नको मनाशी\n' चिंता करण्यात अर्थ नाही\nआहे क्षणीक वणवा, येईल गारवाही\nस्वप्ने तुझी अजूनी, होतील पूर्ण सारी\nआहेत खाच खळगे, लागेल ठेच भारी\nसंघर्ष कर पुन्हा तू, भीती नको जराही\nआहे क्षणीक वणवा, येईल गारवाही\nही रात काळोखाची, आहे जरी विखारी\nफ़ुत्कार टाकणारे, ते सर्प ही विषारी\nजाऊ नको खचूनी, थांबू नको जराही\nआहे क्षणीक वणवा, येईल गारवाही\nका साथ रे कुणाची, तुजला हवीच आहे\nपाठी सदैव तुझिया, ईश्वर उभाच आहे\nआव्हान पेलताना, बिचकू नको जराही\nआहे क्षणिक वणावा, येईल गारवाही\nअंधार दाटलेला, दे पेटवून सारा\nविश्वास ठेव, लाभेल ध्येयास रे किनारा\nहिम्मत तुझ्यात आहे, ठाऊक हे तुलाही\nआहे क्षणिक वणवा, येईल गारवाही\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2013/10/blog-post.html", "date_download": "2018-04-24T02:54:05Z", "digest": "sha1:GTQU3FIKHLW7FKVHYIRUXOUNOMTVA3KN", "length": 5536, "nlines": 82, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: ऐन वैशाखात येतो चैत्र का बहरायला", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nबुधवार, २ ऑक्टोबर, २०१३\nऐन वैशाखात येतो चैत्र का बहरायला\nदाटले डोळे नका सांगू कुणी हासायला\nऐन वैशाखात येतो चैत्र का बहरायला\nपाहिले जे स्वप्न गेले दूर निघुनी अन अता\nजायबंदी नीज येते रोज मज भेटायला\nद्यायचे आहेच काही, आणखी 'तू' दु:ख दे\nअन्यथा आधी शिकव 'तू' सौख्यही भोगायला\nवेदना भरते सदा पाणी पहा माझ्या घरी\nआणि ना थकता उभी आहे व्यथा रांधायला\nमी कुठे जाहिरपणे रडले कधी तुमच्या पुढे\nसांत्वना घेऊन का येता मला भेटायला\nजाणते मी बस क्षणाची साथ ही आहे 'सुखा'\n'दु:ख' तू थोडेच असशी जन्मभर नांदायला\nजीवना गणिते तुझी चुकतात सारी नेहमी\nपद्धतीने वेगळ्या तू शीक ना मांडायला\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://www.iroy.in/business-quotes/?lang=mr", "date_download": "2018-04-24T02:46:35Z", "digest": "sha1:IVC5E235KQARL4JEWBPYSFMDIIAUJ5WY", "length": 12633, "nlines": 52, "source_domain": "www.iroy.in", "title": "व्यवसाय वापरून आपला व्यवसाय दिग्दर्शन, यशस्वी ड्राइव्हवर बाजारभाव", "raw_content": "\nविपणन समस्या & मार्ग\nव्यवसाय वापरून आपला व्यवसाय दिग्दर्शन, यशस्वी ड्राइव्हवर बाजारभाव\nद्वारा पोस्ट केलेले: Bhose मे 27, 2013\nएक उद्योजक म्हणून, आपण यशस्वी प्रेरणा मिळते की काहीतरी असणे आवश्यक आहे. एक कंपनी कर्मचारी म्हणून, विद्यापीठ विद्यार्थी, गृहिणी किंवा अगदी काळजीपूर्वक आणि उपदेश केला-मनुष्य, आपण त्या निवडलेल्या ओळ किंवा उद्योगात पुढे जाण्यासाठी पुढे प्रेरणा मिळते की काहीतरी असणे आवश्यक आहे. अनेक लोक, काय यशस्वी त्यांना उद्युक्त नफा आणि बक्षीस आशा आहे, काही तो, आपले कुटुंब आणि वैयक्तिक गरजा आहे, आणि काही तो प्रसिद्धी आणि यश स्वतः सारख्या काही सांसारिक गोष्टी असू शकते. पण जे काही बाबतीत, अत्यंत यशस्वी लोक व्यवसाय कोट इतर अनेक यशस्वी प्रवृत्त ओळखले गेले आहेत आणि योग्य यश दिशेने मारता व्यवसाय मदत केली आहे. आपण योग्य wisdoms अर्ज करू शकतात आणि श्रीमंत व्यवसाय नैसर्गिक ताकद स्वत: ला प्रेरणा कोट्स आणि आपला व्यवसाय हलवा योग्य दिशेने. खाली विचार काही आहेत:\nएक. व्यवसाय जगातील, मागील-दृश्य मिरर windshield पेक्षा नेहमीच स्पष्ट आहे (वॉरन बफे): या कोट, वॉरन बफे या साठा आणि आपल्या व्यवसायांची पुनरावलोकने घेऊन महत्त्व अधोरेखित आपण बाजूने जा म्हणून. या कोट, आपण नेहमी आपल्या व्यवसाय त्याच्या भूत आणि वर्तमान कामगिरी प्रकाश करत आहे कसे विश्लेषण परत कधीही स्विच, आणि नंतर आपण बाजूने जा म्हणून आपण तोंड आव्हाने गोष्टी समोरासमोर कसे स्थान माहित.\nब. प्रथम, कमाईसाठी आपले उत्पादन रचना, आणि लोक दुसऱ्या कदाचित आपण सुटेल नाही (तारा शोधाशोध): आपण फक्त व्यवसाय बाहेर प्रारंभ होतात तेव्हा तारा शोधाशोध या कोट पैसे किंवा नफा थोडे विचार प्रथम लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उत्पादने डिझाइन माध्यमातून लोकांना शिक्षण देत आहे. या कोट, आपण पैसे प्रथम लोकांच्या गरजा भागविण्यासाठी मध्ये आहे, हे समजणे प्रवृत्त होतात,. लोक आपण उत्पादने आणि आपण तयार सेवा त्यांच्या गरजा पूर्ण करताना, त्यांचे पैसे आनंदाने भाग. त्यामुळे पैसे प्रथम जाऊ नका, लोक जा, आणि ते आपल्या उत्पादनांमध्ये प्रतिसाद आपल्याला त्यांच्या पैसे अर्पण करीन.\nक. विपणन आणि कल्पकता - व्यवसाय फक्त दोन मूलभूत कार्ये आहेत (पीटर Drucker): आपण कोणत्याही व्यवसाय उपक्रम किंवा गुंतवणूक मूल्य व्यवसाय मागून सर्जनशील नवकल्पना मध्ये lies की या कोट स्फुरण जाईल, आणि व्यवसाय मिळवणं अशा नवकल्पना विपणन. या समजुतीने, आपण आमच्या आपला व्यवसाय सेट अधिक नवकल्पना अन्वेषण जाईल, आणि नंतर आमच्या व्यवसाय वाचतो अधोरेखित विक्री / बाजार या नवकल्पना. सर्जनशील कल्पना आणि त्यांना यशस्वीरित्या बाजारात क्षमता न, कोणत्याही व्यवसाय मृत आणि निरुपयोगी म्हणून चांगले आहे.\nड. एक संघ म्हणून यशस्वी करण्यासाठी, त्यांच्या कौशल्य जबाबदार सर्व सदस्यांना ठेवण्यासाठी आहे (मिशेल Caplan): या कोट आपला व्यवसाय त्यांच्या तांत्रिक आणि व्यावसायिक किमतीची सिद्ध करण्यासाठी आपल्या कर्मचारी सूट देत महत्त्व अंडरस्कोअर, अजूनही निर्णय आणि कृती त्यांना जबाबदार धरून असताना, त्यांचा कौशल्य फंक्शन घेणे. आपण आपल्या कर्मचारी वाढतात आणि सर्वात व्यावसायिक मार्ग ते फिट पाहू आपला व्यवसाय विकसित करण्याची परवानगी, त्यांना समजून करताना की ते न्यायाच्या त्रुटी व्यवसाय परिणाम करणारे जबाबदार असेल.\nई. अधिक मी व्यवसायाबद्दल जे माहित आहे, मी आणखी कार्यालयाच्या इमारतीत कितीतरी अधिक घरे आणि चर्च मध्ये घेतली जाते सहमत आहे (लॉरा Moncur): येथे लॉरा Moncur कोणत्याही व्यवसायाच्या यश कार्यालये मर्यादित नाही की म्हणत आहे, पण आपल्याला विपणन वर जा आणि अगदी घरे आणि चर्च आणि इतर खाजगी किंवा सामाजिक संमेलने येथे आपल्या व्यवसायाचा प्रचार करणे आवश्यक आहे. सर्वाधिक व्यवसाय करार आणि प्रकल्प आपला व्यवसाय संचार तातडीने क्षेत्र बाहेरच्या लोकांना संपर्क माध्यमातून जिंकली आहेत.\nफ. व्यवसाय आधुनिक जगात, तो एक सर्जनशील मूळ विचार असल्याचे आपण देखील आपण तयार काय विकू शकता तोपर्यंत निरुपयोगी आहे (डेव्हिड एम. Ogilvy): हा मनुष्य येथे कोणत्याही व्यवसाय मूल्य आणि सार पैसे कमविणे आणि स्वतः आणि कार्यकर्त्यांच्या कायम आहे हे सांगणे आहे. व्यवसाय कामगार पासून फरक करणे शक्य नाही, पण कामगार 'मूल्ये कौशल्य व्यवसाय यशस्वी करण्यासाठी आवश्यक बाजारात त्यांच्या क्षमता पहात. हा व्यवसाय अवतरण सह, आपण ठिकाणी व्यवसाय ठेवणे आपला व्यवसाय कौशल्य बाजारात प्रवृत्त जाईल किंवा व्यवसाय संरचना आत आपले स्थान गमवाल शकते.\nटिप्पणी करणारे प्रथम व्हा वर \"व्यवसाय वापरून आपला व्यवसाय दिग्दर्शन, यशस्वी ड्राइव्हवर बाजारभाव\"\nएक टिप्पणी द्या प्रत्युत्तर द्या उत्तर रद्द\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.\nआपण टिप्पणी देऊ JavaScript सक्षम करणे आवश्यक\nफेसबुक वर अनुसरण करा\n9 सर्व खर्च टाळा व्यवसाय नाव चुका Dropshipping करण्यासाठी\nबाह्यरेखा परिचय Dropshipping काय आहे कसे Dropshipping गोष्टी पहिल्या कार्य करते, आपले Dropshipping व्यवसाय नाव मिळवा करणे का महत्त्वाचे आहे…\nपल्स पाठवा: कसे आपल्या मेलिंग यादी सदस्य आपल्या वारंवार वृत्तपत्रे कारवाई करण्यासाठी मिळवा\n6 आपण आज सुरू करू शकता कमी गुंतवणूक व्यवसाय कल्पना\nजाणून घ्या व्हिडिओ आपण दूर रहा, आपले उद्योगात कशी मदत करू शकता\nआणि व्यवसायासाठी सर्वोत्तम Powerpoint टेम्पलेट काय एक शोधणे\nकॉपीराईट 2016 | बातम्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8B_%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A8", "date_download": "2018-04-24T02:40:36Z", "digest": "sha1:SF3QDSUWTWCPZFKMMRYEBOIEDGTUHCIA", "length": 4161, "nlines": 102, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पाव्हो लिप्पोनेन - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nपाव्हो टॅपियो लिप्पोनेन (एप्रिल २३, इ.स. १९४१ - ) हा फिनलंडचा भूतपूर्व पंतप्रधान आहे. हा १९९५ ते २००३पर्यंत पंतप्रधानपदी होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९४१ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०९:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://tyaa-kavitaa.blogspot.com/2011/07/blog-post_7562.html", "date_download": "2018-04-24T03:07:35Z", "digest": "sha1:RRTV2HGWATCQG6BDNAKDBQZ3PR2RM2HN", "length": 8037, "nlines": 124, "source_domain": "tyaa-kavitaa.blogspot.com", "title": "’त्या’ कविता: माझ्या मित्रा,..- अरूणा ढेरे", "raw_content": "\nनिखळ, ख-याखु-या कविता पूर्ण समजायच्याही कितीतरी आधी आपल्याशी संवाद साधतात\nमाझ्या मित्रा,..- अरूणा ढेरे\nमला दिसते नुसते चमकते अपरंपार आभाळ,\nअलीकडे दाट काळ्या रात्रीची शांत झुळझुळ,\nबासरीच्या एखाद्या माधवी स्वरासारखा\nतीव्रमधुर तिथला वारयाचा वावर\nत्यात एक मंद पण निश्चित ग्वाही.\nकितीसा पाहिलेय मी हे स्वप्न\nआज तुला ते सांगावेसे का वाटले कळत नाही\nपण थांब, घाई करु नकोस\nअर्धे फ़ुललेले बोलणे असे अर्ध्यावर खुडू नाही\nहे ऐकताना हसशील, तर मर्द असशील;\nस्वप्न धरायला जाशील माझ्यासाठी\nसमजशील जर शब्दांच्या मधल्या अधांतरात\nतर मग तू कोण असशील\nस्वप्नच होशील तर परमेश्वर असशील,\nहाती देशील तर पती असशील,\nआणि चालशील जर माझ्यासोबत\nत्या उजळ हसरया स्वप्नाकडे\nसमजून हेही, की ते हाती येईल न येईल,\nपण अपरिहार्य माझी ओढ, माझे कोसळणे,\nआणि माझा विश्वास, की माझे मलाच लढता येईल;\nतर मग तू कोण असशील\n-मित्र असशील माझ्या मित्रा\nया ब्लॉगवरील कविता कॉपी-पेस्ट करता येणार नाहीत.\nआपणांस या कविता विनासायास, कुठलेही कष्ट न घेता आंतरजालावर एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याच्या बदल्यात आपण किमान कवितांच्या बाबतीत तरी कॉपी-पेस्टची अंगवळणी पडलेली सवय बाजूला ठेवावी असे संग्राहकाला वाटते.\nकविता सरसकट कॉपी-पेस्ट करणं टाळा.\nसुमारे साडे-तीनशेच्यावर कविता टा‌ईप करताना संग्राहकाने इन्व्हेस्ट केलेला वेळ, श्रम याचसाठी आहेत की तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा.\nकाही शंका असल्यास कमेंट लिहा, प्रश्न विचारा- त्यांची उत्तरं देण्याचा यथाशक्ती, यथामती प्रयत्न केला जा‌ईल.\nएखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, टा‌ईप करा. कवितेचं ते खरंखुरं हस्तांतरण असेल.\nकॉपी-पेस्ट्चा शॉर्टकट चोखाळू नये.\nआपण रसिक आहात, आपल्याकडून हे अपेक्षित नाही.\nअरविंद वामन कुलकर्णी (1)\nगजानन माधव मुक्तिबोध (1)\nभिलोरी बोलीतील कविता (3)\nमलिका अमर शेख (6)\nवि. दा. सावरकर (1)\nशमशेर बहादूर सिंग (2)\nश्री. कृ. कोल्हटकर (1)\nहरिवंश राय बच्चन (1)\nएक बार वक्त से, लम्हा गिरा कहीं\nवहॉं दास्तां मिली, लम्हा कहीं नहीं\nहे लम्हें वेचून जपण्याकरताच मी लिहिते, लिहीत राहीन.\n’त्या’ कवितांचा संग्रह करण्यातून संग्राहकाला कोणताही आर्थिक लाभ नाही. संग्राहक आर्थिक लाभाकरिता या कवितांचा वापर करत नाही; आणि, तसे करण्यास कोणालाही प्रोत्साहन देत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokarogya-news/important-of-sex-education-1613437/", "date_download": "2018-04-24T03:07:18Z", "digest": "sha1:DJVEK7SLGL6WI4ENFF4OUV462HBSJCX3", "length": 16772, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "important of Sex education | ‘कामा’ची गोष्ट : लैंगिक शिक्षण महत्त्वाचे! | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\n‘कामा’ची गोष्ट : लैंगिक शिक्षण महत्त्वाचे\n‘कामा’ची गोष्ट : लैंगिक शिक्षण महत्त्वाचे\nवैयक्तिकरीत्याही पालक आणि शिक्षक या विषयाची उघड चर्चा युवकांशी टाळतात.\nआपल्या समाजात काही विषय असे आहेत की ज्यांचा उच्चार करणे पुढारलेले लोकही टाळतात. या विषयांना टाळण्याचे दुष्परिणाम समाज सतत सोसत असतो, पण तरीही हे विषय तसेच दीर्घकाळ दुर्लक्षित ठेवले जातात. लैंगिक शिक्षण हा असाच एक विषय. हा विषय वादग्रस्त व नाजूक आहे अशी सबब दाखवत शिक्षणसंस्था, विद्यापीठ आणि अगदी सरकारही सतत टाळत आले आहेत. वैयक्तिकरीत्याही पालक आणि शिक्षक या विषयाची उघड चर्चा युवकांशी टाळतात.\nपौगंडावस्थेतील मुलांमध्ये अल्पवयात केल्या जाणाऱ्या लैंगिक प्रयोगांचे वाढते प्रमाण, लग्नापूर्वी केल्या जाणाऱ्या गर्भपाताचे वाढते आकडे, गुप्तरोग दवाखान्यात जाण्याची युवकांची वाढती संख्या ही उघड लक्षणे नव्या पिढीचा एक पैलू समोर आणतात. लैंगिकता ही शरीरधर्मातील इतर अनेक क्रिया प्रक्रियांप्रमाणेच एक नैसर्गिक व गरजेची गोष्ट. पण संस्कारक्षम वयात कुठेतरी, कधीतरी आपण लैंगिकतेविषयी अशा काही गोष्टी पाहतो, ऐकतो, वाचतो आणि शिकतो की त्यातून लैंगिकता म्हणजे एक निषिद्ध, गैर आणि पतीत विषय आहे, असा समज करून घेतो. अनेकदा पालक, शिक्षक आणि तथाकथित धार्मिक व्यक्ती यांच्या शिकवणीतून युवकांच्या मानसिकता लैंगिकतेच्या विरोधात तयार होते. याची परिणिती लैंगिकतेचा कृत्रिम तिरस्कार करणाऱ्या दांभिक व्यक्तीच्या रूपात होते. व्यक्ती स्वतशीच झगडू लागते. त्यातून निसर्गत: उमलणाऱ्या कामऊर्जेबद्दल व्यक्तीच्या मनात शत्रूपणाची भावना निर्माण होते. हा आत्मघातकी घटनाक्रमच अनेक लैंगिक दुर्घटना, अनाचार व विकृतींच्या मुळाशी असतो.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nलैंगिकता निसर्ग देतो पण तिचा तिरस्कार आणि अव्हेर करण्याचे प्रशिक्षण समाजाकडून दिले जाते. व्यक्ती स्वतच्याच निसर्गदत्त अशा प्रेरणांशी लढून जिंकणे शक्य नसते. अशावेळी मग त्यात विकृतीचा उगम होतो. चोरून अश्लिल मासिक वाचणे, अश्लिल चित्रपट पाहणे, विकृत लैंगिक संबंध ठेवणे, बलात्कार करणे ही अशा काही विकृतीची काही उदाहरणे.\nलैंगिक शिक्षण म्हणजे नेमके काय हे समजून घेण्यातच अनेकजण गफलत करतात. शिक्षण म्हणजे जननेंद्रियाशी केंद्रित प्रजनन प्रक्रियेशी माहिती देणे एवढाच नसून त्यात अनेक गोष्टी अंतर्भूत आहेत. त्यामध्ये व्यक्तीचा लैंगिक विकास कसा घडतो व त्याच्या विविध अवस्था कोणत्या याची शास्त्रोक्त माहिती, लैंगिकतेच्या मानसिक आणि सामाजिक पैलूंची माहिती, स्त्री व पुरुष यांच्या लैंगिकतेमधील मूलभूत फरक, गर्भप्रतिबंधक उपायांची गरज आणि त्याच्या विविध पद्धतीचे संपूर्ण ज्ञान असणे, लैंगिक संबंध आणि वैवाहिक जीवन याबाबत जबाबदार पाश्र्वभूमी युवकांमध्ये निर्माण करणे, लैंगिक संबंधातून संसर्ग होऊ शकणाऱ्या आजारांविषयी जागरूकता अशा सर्व गोष्टी त्यात येतात.\nअधिकृतरीत्या न मिळणारे ज्ञान चुकीच्या मार्गाने मिळवण्याची प्रवृत्ती होणे स्वाभाविक आहे. अवैध सूत्रांकडून चुकीची आणि घातक माहिती गोळा करण्यासाठी आपणच युवकांना प्रवृत्त करत असतो. याचे दुष्परिणाम जर टाळायचे असतील तर योग्य वयात योग्य असे लैंगिक शिक्षण देणे हाच एकमेव पर्याय आहे. नेमके हेच साधण्याचा प्रयत्न या पंधरवडय़ाच्या सदरामधून केला जाणार आहे.\n-डॉ. राजन भोसले, लैंगिक विज्ञानतज्ज्ञ.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2011/02/blog-post_06.html", "date_download": "2018-04-24T03:04:40Z", "digest": "sha1:WBYLCL325N67VNRZ74WMVUMPRBZ4BWJ5", "length": 34713, "nlines": 299, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ३ (प्राथमिक शिक्षण)", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nरविवार, ६ फेब्रुवारी, २०११\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ३ (प्राथमिक शिक्षण)\nवडिल गोरेगावी नोकरीस असताना सगळ्या भावंडानी वडिलाकडे जाण्याचा बेत रचला. पत्र लिहुन वडलाना येण्याची तारिख कळविली. अन ठरल्याप्रमाणे सगळी भावंड आगगाडीने पाडळी ते मसुर पर्यंत आली. पण वडिलाना पत्र मिळालेच नव्हते. आपल्या भारतातील पोस्ट खात्याच्या आपले दिव्य गुणांमुळे पोरांवर भयानक संकट ओढावलं. आगगाडी रात्री पोहचली होती. स्टेशनवरील सगळे प्रवासी हळू हळू नाहीसे झाले. हि भावंड मात्र वडिल कुठे दिसतात का म्हणुन केविलवान्या नजरेनी शोधशोध करत होती. बघता बघता स्टेशनवर चिटपाखरु उरलं नव्हतं. आता मात्र सपकाळ भावंडाची धांदल उडाली. एवढ्या रात्री कुठे जावं काय करावं काहिच सुचेना.\nस्टेशन मास्तराच ब-याच वेळेपासुन पोरांवर लक्ष होतं. सगळे गेले तरी पोरं ईथेच का थांबलीत त्याना प्रश्न पडला. भीमाच्या व इतर भावंडांच्या अंगावरील कपडे बघुन कुणीतरी सुखवस्तु कुटूंबातील मुलं असल्याचं जाणवत होतं. विचार पुस करावी म्हणुन स्टेशन मास्तर पुढे सरसावले. पण त्याना जेंव्हा कळलं की ही महाराची पोरं आहेत तेंव्हा ते दोन पाऊल मागे सरकले. माणुसकी म्हणुन एक बैलगाडीवाला गाठुन दिला.\nबैलगाडी भाड्याने घेऊन पोरं गावाकडे निघाली. बैलगाडीवाला पुढे बसुन गाडी हाकत होता. पोरं मागे बसुन गप्पा मारत होती. काही अंतर पुढे गेल्यावर पोरांच्या गप्पांवरुन गाडीवाल्याने हेरलं की तो महारांच्या पोराना बैलगाडीत बसवुन नेतो आहे. हे त्याच्या साठी फार अपमानाची गोश्ट होती. जरी तो दिड दमडीचा बैलगाडीवाला होता तरी त्याची जात ही महारापेक्शा उच्च होती. महाराची पोरं आपल्या गाडीत बसली याचा त्याला प्रचंड रागा आला. गाडी जाग्यावर थांबुन मागे आला. एक एक पोराला उचलुन गाडीच्या बाहेर फेकुन दिलं. लहानची पोरं, बाहेर किर्रकिट्ट अंधार. पिण्याचे पाणि संपत आलेले अन वरुन हा अत्याचार. पोरं भितीने किंचाळु लागली, पाय धरुन विणविण्या केल्या. तरीकाही जातियवादाचा बळी बैलगाडीवला ऐकायला तयार नव्हता. शेवटी दुप्पट भाडे देण्याचं ठरलं अन गाडीवाला तयार झाला. पण तडजोड बघा काय ठरली. भाडं जरी दुप्पट दिलं तरी महारांचा स्पर्श झाल्यास त्याला विटाळ होईल. म्हणुन पोरानी गाडी हाकायची व हा गाडीवाला गाडीच्या मागे मागे चालेल असं ठरलं. अन पोरं गाडी हाकु लागली व ठरल्या प्रमाणे गाडीवला मागे चालत होता. वाटेत पिण्याचे पाणे नाही, खायला अन्न नाही, अशा प्रकारे अर्धमेल्या अवस्थेत पोरं घरी वडलांकडे पोहचलीत.\nआता बाळ भीमाचे शिक्षण सुरु झाले होते. शाळेत बसायला गोणपाटे न्यावे लागे. इतर विद्यार्थी ज्या चटईवर बसत त्या चटईवर बसण्याची परवानगी नव्हती. शिक्षक भीमाच्या पुस्तकाना हात सुद्धा लावत नसत. त्याचा होमवर्क तपासायचे असल्यास दुरुन बुक उघडुन दाखवावे लागत असे. आता भीमाला हळू हळू कळु लागलं होतं की तो अस्पृश्य आहे. त्याचा स्पश इतराना चालत नाही. पाणि प्यायचे असल्यास ओंजळ करुन तोंड वर करावे लागे अन इतर कुणीतरी वरुन ओंजळीत पाणि सोडत असत. एकदा भिमाला खुप तहान लागलेली होती. जवळच एका हिंदुचा पाणवठा होता. बाळभिमानी तिथे पाणि पिण्याची चुक केली. महारानी ईथे पाणि पिल्याची शिक्षा म्हणुन भिमाला काळानिळा होईस्तोवर मारण्यात आले. गुरासारखं मार खाल्यामुळे पुढे आठवडाभर शाळेला बुट्टी मारावी लागली. आता मात्र भीम आतुन पेटुन उठला. हे सगळं शाळेतील मास्तराना कळल्यावर सगळे हळहळले. डोई करण्यास न्हावी तयार नसे म्हणुन बहिणच ओट्यावर बसवुन भिमाची डोई करत असे. अशा प्रकारे पदोपदी अत्याचार सहन करत जगावं लागत होतं. प्रतिकाराची ठिणगी पडण्याच्या दिशेनी पाऊल पडायला अजुन बराच अवकाश होता. एक लढवय्या या सगळ्या प्रथांची सुट्टी करणार होता सगळ्यांवर भारी पडणार होता, पण आज मात्र प्रथा भिमांवर भारी पडत होत्या.\nआता भिम दुस-या वर्गात शिकत होता. स्वभावाने फार हट्टी होता. एकदा कुणितरी त्याला पाण्यात भिजण्याचं चॅलेंज दिल. भिमानी लगेच आपल्या भावाकडे पुस्तकांचा दप्तर दिला अन भिजतच शाळेत गेला. भिजलेल्या भिमाला पाहुन पेंडसे गुरुजीनी विचारना केली. तेंव्हा भिम उत्तरला की छत्री एकच आहे व ती भावाला दिल्यामुळे मी भिजत आलो. गुरुजीना भिमाच्या खोडकरपनाची बातमी कळली होती. त्यानी भिमाला आपल्या घरी नेलं, गरम पाण्यानी आंघोळ घातली व घरची एक जुनी लंगोट बांधायला दिली. धष्टपुष्ट असा बाळ भिम लंगोट मधे शाळेच्या आवारात शीळ घालत फिरत होता. “लंगोटमधे वर्गात बसायची लाज वाट्ते का चल ये अन बस वर्गात.” असा दम पेंडसे गुरुजीनी भरल्यावर मुकाटयाने वर्गात येऊन बसावं लागलं. ह्या आठवणी सांगताना बाबासाहेब स्वत:च लाजुन जात. असल्या गप्पात रंगले कि त्यांच्य मनात गुदगुल्या होतं. याच दरम्यान न्या. रानडे वारले अन शाळेला सुट्टी मिळाली. सुट्टीचा ते नेहमी उल्लेख करत. बालपणी हे रानडे म्हणजे कोण होते याची काळीमात्र कल्पना नव्हती असं ते नेहमी सांगत.\nयाच माध्यमिक शाळेत आंबेडकर नावाचे ब्राह्मण शिक्षक होते. भिमावर त्याचं अत्यंत प्रेम. एक दिवस भिम शाळेत आला नाही तर ते चौकशी करत. शेजारपाजारच्या विद्यार्थ्यांकडे तसा निरोप पाठवत. घराबाहेरील सहानुभुती शुन्य रखरखीत वाळवंटात सापडलेली हि प्रेमळ हिरवळ. भिमाला सुद्धा या हिरवळीची सदा ओढ असे. शाळेत गेल्यावर आंबेडकर गुरुजी व पेंडसे गुरुजींना बघितल्या शिवाय मन मानत नसे. ते जरावेल दिसले नाही तर भिमही अस्वस्थ होत असे. पेंडसे व आंबेडकर हे शत्रुच्या प्रदेशात आपली काळजी घेणारे, माझ्यापेक्षा माझ्या विद्यार्थ्यांची उंची वाढली पाहिजे असा विचार बाळगणारे व ते प्रत्यक्षात उतरविणार भिमाचे दोन आधारस्तंभ होते. या दोन व्यक्तिच्या रुपाने भिमाला प्रेमाचा झरा सापडला होता. अन भिमही या झ-याच्या अवती भवतीच राहणे पसंद करित असे. मधल्या सुट्टीत रखरखत्या उन्हात भिम घरी जात असे. हे लक्षात आल्यावर आंबेडकर गुरुजीनी एक दिवस भिमाला बोलविले. ओंजळीत वरुन भाजी भाकर टाकली. ही भाकर जरी वरुन टाकली होती तरी त्यात प्रेमाचा ओलावा होता. त्या अन्नात माणुसकीचा सुगंध होता. या प्रेमाणे वाढलेल्या भाकरीची गोडी अविट होती. आपुलकिच्या या झ-यात भिम न्हाऊन निघाला. आता हे रोजचं नित्यक्रम झालेलं होतं. अशा या प्रेमळ व निर्मळ गुरुजींची आठवण झाल्यास बाबासाहेबांचा कंठ दाटुन येई. याच आंबेडकर गुरुजीनी बाळभिमाला आडनाव बदलविण्याचं सुचविलं. नंतर गुरुजीनी शालेय दप्तरात तशी नोंद करुन घेतली अन बाबासाहेबांच आडनाव आता आंबेडकर झालं होतं. पुढे बाबासाहेबानी हे नाव अजरामर केलं. गुरुजींच्या आडनावाचा डंका बाबासाहेबांनी जगभर वाजविला. जेंव्हा बाबासाहेब दलितांचे प्रतिनिधी म्हणुन गोलमेज परिषदेला निघाले होते तेंव्हा आंबेडकर गुरुजींच एक पत्र आलं. ते पत्र होतं शुभेच्छांच, आपल्या प्रिय शिष्याला विजयी होण्याच्या आशिर्वाद देण्याचं. ज्या कार्यासाठी निघालास त्या कार्यात तुला भरपुर यश येवो. तुझा लढा रंजल्या गांजल्यासाठी, अपेक्षितांसाठी आहे. तो तुला जिंकायचाच आहे. शत्रु फार बलाढ्य आहे. पण तुझ्या पाठिशी माझा आशिर्वाद आहे. तुझा या लढ्यात विजयी होवो. हे पत्र बाबासाहेबानी जतन करुन ठेवलं. अन बाबासाहेबानी गुरुजीचा शब्द नि शब्द खरा करुन दाखविला. पुढे बाबासाहेबान भेटण्यासाठी गुरुजी त्यांच्या दमोदर हॉलच्या कार्यालयात आले तेंव्हा या सदीचा महान विद्वान अन किर्तिमान शिष्य आपल्या गुरुजींच स्वागत करताना गदगदुन रडला. त्याना पोशाख देऊन स्वागत केला गुरुशिष्यानी मनसोक्त गप्पा मारल्या. खरतर प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची आठवणही न ठेवणा-या आमच्या या पिढीसाठी संदेश देणारी हि भेट होती. बाबासाहेबांचा हा मोठेपणा होता. आपण कितीही किर्तिमान झालो तरी गुरुंचा सदैव मान राखला जावा याचं हे उदा. होतं. अन बाबासाहेबांची थोरवी ईथेही जाणवते. अशा कित्येक घटनांतुन बाबानी अनेक संदेश दिले आहेत. आपण फक्त डोळसपणे बघण्याची गरज आहे.\nइंग्रजी दुसरी तिसरी पर्यंतच शिक्षण यथातथाच चालला होता. उनाडक्या वाढल्या होत्या. घरी सावत्र आईशी पटत नव्हतं. बाहेर लोकं विटाळच्या नावाखाली जमेत तितका छळ करीत असत. एकंदरीत आयुष्याच्या सुरुवातीलाच नकारात्मक किंवा चिड निर्माण होईल असे अनुभव बालमनावर खोलवर परिणाम सोडुन जात. केंव्हा केंव्हा सगळं जग पेटवुन देण्या इतकी चिड येई. एकदा सावत्र आईनी बयचे दागिने घातले म्हणुन भिमानी विरोध दर्शविला. यावरुन घरी खुप भांडण झालीत. वडिलानी भिमाला बरच सुनावलं. बापाची सारखी बोलणी खावी लागे. अन स्वभाव हट्टी असल्यामुळे भिमही काही ऐकत नव्हता. आता वड्लांमधे अन भिमामधलं अंतर वाढु लागलं. अशावेळी आत्याचा फार आधार वाटायचा. रोज रोज बापाशी बिनसत असल्यामुळे आता भिमाने सातारा सोडुन मुंबईस पळून जाण्याचा निर्णय घेतला. मुंबईत गिरणीमधे कामगार म्हणुन काम मिळते असं ऐकुन होता. पण मुंबईत जायला पैसे लागतात. भिमाकडे पैसे नव्हते, पण जाण्याचा निश्चय केला अन एक शक्कल लढविली. आत्याच्या कमरेला जी पैशाची पिश्वी होती तो रात्री झोपेत चोरायची अन मुंबईस निघुन जायचं अस ठरलं. सगळी भावंड आत्या सोबतच झोपत असतं. पिश्वी पळवायला वेळच मिळत नसे. पण हार मानने भिमाच्य रक्तात नव्हतं. एक दिवस त्यानी पिश्वी चोरलीच. पण फार निराशा झाली. त्या पिश्वीत फक्त अर्धा आणा होता. या अर्ध्या आण्यात काहीच होणार नाही हे कळल्यावर भिमानी मुंबईला जाण्याचा नाद सोडला. काही दिवस सातार स्टेशनवर हमालीही केली. या दरम्यान अभ्यासावरील लक्ष कमी झालं. पोरागा वाया गेला म्हणुन घरची लोकं म्हणत. शाळेतुनही चांगला शेरा मिळत नव्हता. पण हे सगळ करुन झाल्यावर भिमाला नविन साक्षात्कार झाला. आपण हिच जिद्द अन हट्ट अभ्यासात वापरला तर आपला ध्येय गाठु शकतो. निर्णय बदलला. पळून जाण्यापेक्षा लढुन मोठे होऊ असा निर्धार केला. आता सगळा हट्ट अन जिद्द तशीच होती पण ती अभ्यासावर केंद्रित करण्यात आली. घरात नसले वाद व कटकटी असुन सुद्धा भिम मात्र एकाग्रचित्तेनी अभ्यास करु लागला. बघता बघाता शाळेतील निकालात भिमाच्या कष्टाचा परिणाम दिसू लागला. भिमावर प्रेम करणारे शिक्शक परत सुखावु लागले. ज्या विद्यार्थ्यावर आपण एवढं प्रेम केलं तो परत अभ्यास करु लागल्याचा त्याना आनंद झाला. अन आता शाळेतिल शिक्षक सुभेदाराना बोलुन दाखवु लागले.\n“सुभेदार, वाट्टेल ते करा, पण पोराला मात्र शिकवा\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १४ (बहिष्कृत भारत)\nआंबेडकर चळवळ आणि संभ्रम.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १३ (महाड सत्याग्रह)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १२ ( चळवळ पेटली)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ११ ( बहिष्कृत हितकार...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १० (माझा भीम बॅरिस्ट...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ९ (लंडनला रवाना)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ८ (नविन तारा उगवला)\nपुस्तक परिचय - आणि पानिपत\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ७ (मायदेशी परतले)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ६ (अमेरिकेस रवाना)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ५ (बी. ए. पास)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ४ (मॅट्रिक पास)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर : ग्रंथसूची\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ३ (प्राथमिक शिक्षण)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २ (जन्म)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRHR/MRHR040.HTM", "date_download": "2018-04-24T03:22:24Z", "digest": "sha1:SGDCSE4A3POFWNH2PWME7OPAN5ETRBEA", "length": 7917, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - क्रोएशियन नवशिक्यांसाठी | टॅक्सीमध्ये = U taksiju |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > क्रोएशियन > अनुक्रमणिका\nकृपया एक टॅक्सी बोलवा.\nस्टेशनपर्यंत जाण्यासाठी किती भाडे आकारणार\nविमानतळापर्यंत जाण्यासाठी किती भाडे आकारणार\nकृपया सरळ पुढे चला.\nकृपया इकडून उजवीकडे वळा.\nकृपया त्या कोप-याकडून डावीकडे वळा.\nआत्ता मला सवंड आहे.\nमी लगेच परत येतो. / येते.\nकृपया मला पावती द्या.\nमाझ्याजवळ सुट्टे पैसे नाहीत.\nठीक आहे, राहिलेले पैसे ठेवा तुम्ही.\nमला ह्या पत्त्यावर घेऊन चला.\nमला माझ्या हॉटेलवर घेऊन चला.\nमला समुद्रकिना-यावर घेऊन चला.\nबहुतेक लोक जेव्हा ते एक परदेशी भाषा बोलू शकतात तेव्हा खूप खुश असतात. परंतु काही लोक देखील 70 भाषांपेक्षा जास्त भाषांमध्ये कुशल आहेत. ते या सर्व भाषा अस्खलिखितपणे बोलू आणि अचूकपणे लिहू शकतात. ते नंतर असेही म्हटले जाऊ शकते कि काही लोक कमालीचे - बहुभाषिक आहेत. बहुभाषिकता शतकानुशतके आहे. अशा प्रकारच्या प्रतिभेच्या अनेक लोकांचे अहवाल आहेत. ही क्षमता कोठून येते हे अद्याप संशोधित झालेले नाही. यावर विविध वैज्ञानिक सिद्धांत आहेत. काहींचा बहुभाषिक व्यक्तींच्या मेंदूंच्या रचना वेगळ्या असल्याचा विश्वास आहे. हा फरक विशेषतः ब्रोका [Broca] केंद्रात दृश्यमान असतो. उच्चार मेंदूच्या या भागात उत्पन्न होतात. या विभागाच्या पेशी बहुभाषिक लोकांमध्ये वेगळ्या पद्धतीने बनलेल्या असतात. त्यांच्याकडून एक चांगला परिणाम म्हणून माहितीची प्रक्रिया करणे शक्य आहे. तथापि, या सिद्धांतांची पुष्टी करण्यासाठी पुढील अभ्यासात कमतरता आहेत. कदाचित काय निर्णायक आहे ही फक्त एक अपवादात्मक प्रेरणा आहे. मुले इतर मुलांकडून फार पटकन परदेशी भाषा शिकतात. कारण खेळताना ते भाषेचे मिश्रण करू इच्छिण्याच्या वस्तुस्थितीमुळे असे घडते. त्यांना समूहाचा एक भाग व्हायचे असते आणि इतरांशी संवाद साधायचा असतो. त्या म्हणण्यासह, त्यांचे शिकण्याचे यश त्यांनी अंतर्भूत केलेल्या त्यांच्या इच्छेवर अवलंबून असते. दुसरा सिद्धांत हे सूचित करतो कि, मेंदूसंबंधीची बाब शिकण्याचा माध्यमातूनविकसित होत असते. अशा प्रकारे, आपण अधिक शिकतो, त्याप्रमाणे शिकणे सोपे बनते. ज्या भाषा एकमेकांसमानच असतात त्या शिकण्यासाठी देखील सोप्या असतात. म्हणून जी व्यक्ती डॅनिश बोलते ती व्यक्ती स्वीडिश किंवा नॉर्वेजियन भाषा लवकर बोलू शकते. अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. तथापि, काय खात्री आहे कि, बुद्धीमत्ता एक भूमिका बजावत नसते. काही लोक कमी बुद्धिमत्ता असूनही अनेक भाषा बोलतात. पण अगदी महान भाषिक अलौकिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तीस भरपूर नियमांचेपालन करणे आवश्यक आहे. हे थोडे दिलासा देणारे आहे, बरोबर ना\nContact book2 मराठी - क्रोएशियन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/tiger-of-karandala-277502.html", "date_download": "2018-04-24T02:30:57Z", "digest": "sha1:PCWE272EYF5U2XDF5C7OPOHXCYGKI2RB", "length": 9321, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "करांडलामधील वाघोबा पाहिलात का ?", "raw_content": "\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nकरांडलामधील वाघोबा पाहिलात का \nकरांडलामधील वाघोबा पाहिलात का \n'बाबा रामदेवांच्या आर्शीवादामुळेच जिंकलो'\nदारुड्या डॉक्टरला रुग्णालयातच चोप\nतिहेरी तलाकविरोधात मुस्लिम महिलांचा मोर्चा\n'दोषी कुणीही असो सोडलं जाणार नाही'\n'सगळ्यांच्या भावना लक्षात घेता मेस्माला स्थगिती देतो'\n'सोशल मीडियाच्या दुरूपयोगाचा विरोध'\n'अॅट्रोसिटीच्या खटल्यात अटकेआधी प्राथमिक चौकशी करावी लागेल'\n#savebalgandharv -'बालगंधर्व पाडू नका'\nविधान भवनात मराठी भाषेचा जागर\n'श्रीदॆवींसोबत काम करण्याचा अनुभव अविस्मरणीय'\n'माजी विश्वस्तांनी हवा तसा पैसा खर्च केला'\nकिल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्र्यांची उपस्थिती\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2012/02/blog-post_16.html", "date_download": "2018-04-24T02:44:47Z", "digest": "sha1:J226FQJNCVL3OBULZSW4VFHO3TCDW2TO", "length": 6054, "nlines": 82, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: ...जरा वेगळे वाटते", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nगुरुवार, १६ फेब्रुवारी, २०१२\nमनाचे असे वागणे का अताशा उगाचच जरा वेगळे वाटते\nघडे सर्वकाही इथे नेहमीचे तरी का जरा वेगळे वाटते\nकधी पावसाच्या सरी मागते तर कधी मागते गंध ओलावला\nकधी स्वप्न पाहूनिया हासते तर कधी आसवांची ढळे श्रूंखला\nकधी फ़ूल रंगीतही वाटते तर कधी मेघही सावळे वाटते\nमनाचे असे वागणे का अताशा उगाचच जरा वेगळे वाटते..\nनभातून फ़िरते सरीतून झरते, नि तेजाळते सूर्य किरणांपरी\nकधी बावरुनी उगा माळरानी, खुळे धावते, द्वाड हरणांपरी\nकधी शुभ्र मोती-हिरे वाटते अन कधी माणके-पोवळे वाटते..\nमनाचे असे वागणे का अताशा उगाचच जरा वेगळे वाटते\nक्षणी गीत होते दिशातून घुमते, सुरांच्या झुल्यावर झुले लाघवी\nनिराशा कधी घेरता सांजवेळी, उणी रात्र चंद्रासवे जागवी\nकधी बांधलेली गझल वाटते तर कधी काव्यही मोकळे वाटते\nमनाचे असे वागणे का अताशा उगाचच जरा वेगळे वाटते\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://nmk.co.in/s/vijaya-bank-recruitment/6061/", "date_download": "2018-04-24T02:43:53Z", "digest": "sha1:63PSC3MBXVQ4ASEWJ7RJTMXPZC4UQYLS", "length": 8139, "nlines": 127, "source_domain": "nmk.co.in", "title": "विजया बँक यांच्या आस्थापनेवर 'विशेष अधिकारी' पदांच्या एकूण ५७ जागा - NMK", "raw_content": "\nविजया बँक यांच्या आस्थापनेवर ‘विशेष अधिकारी’ पदांच्या एकूण ५७ जागा\nविजया बँक यांच्या आस्थापनेवर ‘विशेष अधिकारी’ पदांच्या एकूण ५७ जागा\nविजया बँक यांच्या आस्थापनेवरील व्यवस्थापक (चार्टर्ड अकाउंटंट), व्यवस्थापक (कायदा) आणि व्यवस्थापक (सुरक्षा) पदांच्या भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.\nव्यवस्थापक (चार्टर्ड अकाउंटंट) पदाच्या ३२ जागा\nशैक्षणिक पात्रता – चार्टर्ड अकाउंटंट्स पदवी आणि २ वर्षाचा अनुभव.\nवयोमर्यादा – २० वर्ष ते ३५ वर्ष (अनुसूचित जाती/ जमाती ५ वर्ष, इतर मागासवर्गीय ३ वर्ष, अपंगासाठी १० वर्ष सवलत)\nव्यवस्थापक (कायदा) पदाच्या २१ जागा\nशैक्षणिक पात्रता – बी.एल./ एल.एल.बी.आणि ५ वर्षाचा अनुभव.\nवयोमर्यादा – २० वर्ष ते ३५ वर्ष (अनुसूचित जाती/ जमाती ५ वर्ष, इतर मागासवर्गीय ३ वर्ष, अपंगासाठी १० वर्ष सवलत)\nव्यवस्थापक (सुरक्षा) पदाच्या ०४ जागा\nशैक्षणिक पात्रता – मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी पास आवश्यक.\nवयोमर्यादा – २० वर्ष ते ४५ वर्ष (अनुसूचित जाती/ जमाती ५ वर्ष, इतर मागासवर्गीय ३ वर्ष, अपंगासाठी १० वर्ष सवलत)\nपरीक्षा फीस – अनुसूचित जाती/ जमाती/ अपंग उमेदवारांसाठी १००/- रुपये आणि इतर मागासवर्गीयसह इतर उमेद्वारांकरिता ६००/- रुपये.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ एप्रिल २०१८\nअधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पहावी.\nसौजन्य: अपेक्षा ई मल्टी सर्व्हिसेस, वसमतनगर.\nअभ्युदय को-ऑप बँक लिमिटेड यांच्या आस्थापनेवर ‘लिपिक’ पदांच्या एकूण १०० जागा\nहिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवर ‘शिक्षक’ पदांच्या एकूण ५७७ जागा\nस्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदांच्या २०००…\nबँक ऑफ बडोदा यांच्या आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या एकूण ४२४ जागा\nराष्ट्रीय बियाणे महामंडळ यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २५८ जागा\nभारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १७१ जागा\nनवीन जाहिराती / घोषणा . . .\nस्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदांच्या २००० जागा\nकर सहाय्यक/ लिपिक-टंकलेखक/ जि.प.सरळसेवा/ तलाठी स्पेशल बॅच उपलब्ध\nलक्ष्यवेध . . .\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१८ मधील स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक उपलब्ध\nपरिस्थितीमुळे वॉचमनची नोकरी केलेला ‘मंजूर दार’ यंदाच्या IPL स्पर्धेत खेळणार\nप्रवेशपत्र . . .\nवैद्यकीय शिक्षण व संशोधन अधिपरिचारिका (नर्स) परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nसंयुक्त प्रवेश (मुख्य) परीक्षा ‘JEE-Main-2018’ प्रवेशपत्र\nनिकाल . . .\nपोलीस भरती-२०१८ मैदानी चाचणी/ लेखी परीक्षा निकाल\nशिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (सीईटी) परीक्षा-२०१७ निकाल\nमागोवा . . .\nमुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ‘शिपाई’ पदांच्या एकूण १३६ जागा\nकेंद्रीय विद्यालय संघटन यांच्या आस्थापनेवर ‘शिक्षक’ पदांच्या एकूण ५१९३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-diwas/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4-108022700007_1.htm", "date_download": "2018-04-24T03:04:55Z", "digest": "sha1:FXCQM7BWBSLCIIGOHPPU5F6RL3ZUOHDD", "length": 8524, "nlines": 122, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "महाराष्ट्र गीत | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nप्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा \nराकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा\nनाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा\nबकुलफुलांच्या, प्राजक्तीच्या दळदारी देशा\nभावभक्तिच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा\nशाहीरांच्या देशा, कर्त्या मर्दाच्या देशा\nध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणवरी नाचते करी\nजरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा\nप्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा \nयावर अधिक वाचा :\nटीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार\nटाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nनाणार होणार नाही: उद्धव ठाकरे\nनाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...\nअबब, उमेदवाराची संपत्ती 1020.5 कोटी\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट ...\nस्वस्त झाला सॅमसंगचा हा स्मार्ट फोन\nजर आपण सॅमसंगचा मोबाईल खरेदी करायला जात असाल तर आपल्यासाठी चांगली बातमी आहे की सॅमसंगने ...\nव्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर\nयापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nजीमेलमध्ये येणार नव्या फीचर्स\nजीमेल आपल्या युजर्ससाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नव्या फीचर्सवर काम करत आहे. लवकरच आता ...\nमाहिती अधिक सुरक्षित करण्याचा फेसबुकचा प्रयत्न\nफेसबुकने भारतातील युजर्सना विश्वास देण्यासाठी अॅपमध्ये काही बदल करुन, युजर्सच्या माहितीला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B0_%E0%A5%A7%E0%A5%A6", "date_download": "2018-04-24T02:56:12Z", "digest": "sha1:M3UBBN4OS5JARPTW56NTSZDYDAWETCH5", "length": 4253, "nlines": 129, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पायोनियर १० - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ जून २०१४ रोजी २३:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://tyaa-kavitaa.blogspot.com/2011/07/blog-post_7182.html", "date_download": "2018-04-24T03:10:36Z", "digest": "sha1:HVR6PBWUMNOXYGYQ7FIBKJQWPCW4WMDM", "length": 7639, "nlines": 115, "source_domain": "tyaa-kavitaa.blogspot.com", "title": "’त्या’ कविता: देवा, ह्याही देशात पाऊस पाड", "raw_content": "\nनिखळ, ख-याखु-या कविता पूर्ण समजायच्याही कितीतरी आधी आपल्याशी संवाद साधतात\nदेवा, ह्याही देशात पाऊस पाड\nदेवा, ह्याही देशात पा‌ऊस पाड\nजिथे पाण्याला येतो खुनाचा वास\nजिथे हिंसेच्या मळ्यात पिकतो ऊस किंवा ताग\nदेवा, जिथे तू आहेस तोवर निषिद्ध आहे वैताग\nदेवा, ह्याही देशात पा‌ऊस पाड\nजिथे माणसांचं ख़त घालून समाज उगवतात\nजिथे बळी जाणारे तुझ्यावर विश्वास ठेवतात\nआणि बळी घेणारे तुझेच अवतार असतात\nदेवा, ह्याही देशात पा‌ऊस पाड\nजिथे दुष्काळही नशिबं फळवून जातात\nजिथे माणुसकीची यंत्र अखंड चालू असतात\nजिथे परोपकाराचा ओव्हरटा‌ईम सदैव चालतो\nदेवा, ह्याही देशात पा‌ऊस पाड\nकारण इथे भरपूर खाणारे गाणी गातात\nआणि ऊपाशी मरणारे त्यांना साथ करतात\nजिथे दुश्काळ आणि सुकाळ एकत्र नांदतात\nदेवा, ह्याही देशात पा‌ऊस पाड\nया ब्लॉगवरील कविता कॉपी-पेस्ट करता येणार नाहीत.\nआपणांस या कविता विनासायास, कुठलेही कष्ट न घेता आंतरजालावर एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याच्या बदल्यात आपण किमान कवितांच्या बाबतीत तरी कॉपी-पेस्टची अंगवळणी पडलेली सवय बाजूला ठेवावी असे संग्राहकाला वाटते.\nकविता सरसकट कॉपी-पेस्ट करणं टाळा.\nसुमारे साडे-तीनशेच्यावर कविता टा‌ईप करताना संग्राहकाने इन्व्हेस्ट केलेला वेळ, श्रम याचसाठी आहेत की तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा.\nकाही शंका असल्यास कमेंट लिहा, प्रश्न विचारा- त्यांची उत्तरं देण्याचा यथाशक्ती, यथामती प्रयत्न केला जा‌ईल.\nएखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, टा‌ईप करा. कवितेचं ते खरंखुरं हस्तांतरण असेल.\nकॉपी-पेस्ट्चा शॉर्टकट चोखाळू नये.\nआपण रसिक आहात, आपल्याकडून हे अपेक्षित नाही.\nअरविंद वामन कुलकर्णी (1)\nगजानन माधव मुक्तिबोध (1)\nभिलोरी बोलीतील कविता (3)\nमलिका अमर शेख (6)\nवि. दा. सावरकर (1)\nशमशेर बहादूर सिंग (2)\nश्री. कृ. कोल्हटकर (1)\nहरिवंश राय बच्चन (1)\nएक बार वक्त से, लम्हा गिरा कहीं\nवहॉं दास्तां मिली, लम्हा कहीं नहीं\nहे लम्हें वेचून जपण्याकरताच मी लिहिते, लिहीत राहीन.\n’त्या’ कवितांचा संग्रह करण्यातून संग्राहकाला कोणताही आर्थिक लाभ नाही. संग्राहक आर्थिक लाभाकरिता या कवितांचा वापर करत नाही; आणि, तसे करण्यास कोणालाही प्रोत्साहन देत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/mandals-neutral-policy-tree-planting-cultivation-43279", "date_download": "2018-04-24T03:17:07Z", "digest": "sha1:NB2SXELRDE4WAHEL5G65QFZAIHP75KT3", "length": 13145, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "The Mandal's neutral policy of tree-planting, cultivation वृक्षसंवर्धन, लागवडीत मनपाचे उदासीन धोरण | eSakal", "raw_content": "\nवृक्षसंवर्धन, लागवडीत मनपाचे उदासीन धोरण\nगुरुवार, 4 मे 2017\nनाशिक - मॉन्सून आता अवघा एक महिन्यावर येऊन ठेपला आहे. पण, महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडून वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धचे कुठलेही नियोजन नाही. या विभागाच्या उदासीन धोरणामुळे शहरातील उद्यानांचे तीन तेरा वाजले आहेत. प्रत्येक वेळी विभागाकडून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न होतो, असा आरोप विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी पत्रकारांशी बोलताना केला. उद्यानांसंदर्भात प्रशासनावर कुठल्याही प्रकारचा धाकच नसल्याचे त्यांनी सांगितले.\nनाशिक - मॉन्सून आता अवघा एक महिन्यावर येऊन ठेपला आहे. पण, महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडून वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धचे कुठलेही नियोजन नाही. या विभागाच्या उदासीन धोरणामुळे शहरातील उद्यानांचे तीन तेरा वाजले आहेत. प्रत्येक वेळी विभागाकडून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न होतो, असा आरोप विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी पत्रकारांशी बोलताना केला. उद्यानांसंदर्भात प्रशासनावर कुठल्याही प्रकारचा धाकच नसल्याचे त्यांनी सांगितले.\nवृक्ष प्राधिकरण विभागातर्फे वृक्ष लागवड आणि संवर्धन करण्यासंदर्भात स्वतंत्र निधी असतानाही त्यांची योग्य काळजी घेतली जात नाही. गेल्या वर्षी आठ ठेकेदारांतर्फे २१ हजार झाडे लावण्यात आली. पण, त्यापैकी अनेक झाडे ही मृत पावली आहेत. हरित नाशिक, स्मार्ट नाशिक करीत असताना वृक्षारोपणास पूर्णपणे फाटा दिला जात आहे. ठेकेदारांकडून कशीही, कुठेही, कुठलीही झाडे लावण्यात आली आहेत. उद्यान विभागातर्फे या झाडांचे संवर्धन करण्यासाठी आवश्‍यक असलेले ट्री-गार्ड हे केवळ पाचशेच्या आसपास विभागाकडे उरलेले आहेत. नवीन घेण्यासंदर्भात कुठलीही निविदा प्रक्रिया अद्याप राबविण्यात आलेली नाही. महापालिकेच्या एकमेव नर्सरीत जेमतेम झाडेच आहेत. त्यासाठी कुठलेच नियोजन नाही. उद्यानांची अवस्थाही अतिशय बिकट झाली असून, शहरातील ४५० हून अधिक असलेल्या उद्यानांच्या साहित्यसामग्रीसाठी अंदाजपत्रकात केवळ लाख रुपयांची तरतूद केली असल्याचा दावाही बोरस्ते यांनी केला.\nमनपा हद्दीच्या बाहेर वृक्षलागवड\nआठ ठेकेदारांना दिलेल्या २१ हजार वृक्षांची लागवड करताना ठेकेदारांकडून काम घाईघाईने उरकले जात आहे. नाशिक रोड येथे महापालिका हद्दीच्या बाहेर जाऊन रेल्वे विभागाच्या हद्दीत वृक्षलागवड करण्यात आली असल्याचेही अजय बोरस्ते यांनी सांगितले.\nरुग्णालयांत सुविधाच नाहीत; डॉक्‍टर काय करणार\nआर्थिक परिस्थितीमुळे प्रसूतीसाठी महिलांचा ओढा महापालिकेच्या रुग्णालयांकडे असला, तरीही प्रत्यक्ष नोंदणी झालेल्यांपैकी केवळ ३५ टक्के गर्भवतींचीच...\nमुंबई - चिनी इलेक्‍ट्रॉनिक उद्योगाला शह देण्यासाठी आता भारतानेही कंबर कसली असून नवे इलेक्‍ट्रॉनिक...\nरेल्वेत मिळणार कागदी ग्लासातून पेय\nमुंबई - पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून राज्यात प्लॅस्टिक बंदीचा निर्णय लागू करण्यात आला आहे. त्यामुळे...\nमिरज-सोलापूर रेल्वेच्या वेळापत्रकात बदल\nसोलापूर - सोलापूर-मिरज रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्याचा प्रस्ताव सोलापूर विभागाला पाठविण्यात आला...\nबस स्थानकातील मार्ग बदलले\nसातारा - पोवई नाका येथे ग्रेड सेपरेटरचे काम सुरू असल्याने शहरातील वाहतूक पर्यायी रस्त्यांवरून वळविण्यात आली आहे. त्यामुळे बस स्थानकात ये- जा करणाऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://gangadharmute.wordpress.com/tag/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8/", "date_download": "2018-04-24T02:28:35Z", "digest": "sha1:IWMLAXUPVOGTD5J72NEZBFGQM4GFVV64", "length": 72857, "nlines": 583, "source_domain": "gangadharmute.wordpress.com", "title": "आंदोलन | रानमोगरा", "raw_content": "\n‘सकाळ’ने घेतली ‘रानमेवा’ ची दखल.\nप्रा. मधुकर पाटील, बोरीवली (पश्चिम), मुंबई\nअभिप्राय : डॉ मधुकर वाकोडे\nशरद जोशी यांचे हस्ते सत्कार\nनागपुरी तडका – अभिवाचन\nसरकारची होळी – स्टार माझा बातमी\nसत्कार समारंभ : आर्वी (छोटी)\nलासलगाव रेल्वे रोको आंदोलन\nलासलगाव रेल्वे रोको आंदोलन\nकांदा आणि बटाटा या शेतमालाची जीवनावश्यक वस्तूंच्या यादीमधून मुक्तता करणे, शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमुक्ती, शेतीवरील वीजपंपाची संपूर्ण वीजबील मुक्ती, कांद्याच्या बाजारपेठेत सरकारचा हस्तक्षेप आणि तंत्रज्ञानावर बंधने नको, या प्रमुख मागण्या ऐरणीवर आणून केंद्र शासनाच्या कांदा-बटाटा विषयक धोरणाला जोरदार हादरा देण्यासाठी आशिया खंडातली कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे दिनांक १४ ऑगष्ट २०१४ ला दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत १ तासाचे रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. श्री. शरद जोशी यांनी केले.\nलासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून दीड किलोमीटर अंतरावरील लासलगाव रेल्वेस्थानकापर्यंत शेतकरी संघटनेचे सहा हजार आंदोलक पाईक घोषणा देत प्रचंड मिरवणूक काढून गेले व रेल्वेट्रॅकवर ठाण मांडून बसले. सुमारे एक तास मनमाड-इगतपुरी ही शटल रेल्वे गाडी अडविण्यात आली. रेल्वेट्रॅकवर पत्रकारांशी वार्तालाप करताना मा. शरद जोशी म्हणाले की, सत्तेवर येताच मोदी सरकारने शेतकरीविरोधी धोरणांचा सपाटा लावला आहे. कांद्याचे निर्यातमूल्य वाढविल्यामुळे कांदा २०० ते ३०० रुपयांनी घसरला असून यापुढे कांदा उत्पादकांचा शासनाने अंत पाहू नये अन्यथा १९८० सालच्या आंदोलनाची पुनरावृत्ती करीत राज्यव्यापी रेल व रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. शेतकर्‍यांना शेतमाल विक्रीचे स्वातंत्र्य असले पाहिजे. मोदी सरकार वांधा करणारा निर्णय घेणार असेल तर शेतकरी मतपेटीतून त्याचा रोष प्रकट करतील आणि त्याचे गंभीर परिणाम मोदी सरकारला भोगावे लागतील, त्यामुळे निर्णयाचा फेरविचार करण्याचे त्यांनी मोदींना आवाहन केले.\nपोलिस अधीक्षक संदीप आटोळे, उपअधीक्षक माणुरी कांगणे, चंद्रमोहन मिश्रा, ए.के. स्वामी यांचेसह आंदोलनस्थळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रेल्वे स्टेशनला छावणीचे स्वरूप आलेले होते तरीही शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शांततेने व अहिंसेच्या मार्गाने आंदोलन यशस्वी करून दाखविले. शेतकरी देशाचा खराखुरा राजा असून तो देशाच्या साधनसंपत्तीची नासधूस करीत नाही. जाळपोळ, आगी लावणे, लूटमार करणे, दगडफेक करणे हे सच्च्या शेतकर्‍याला आवडत नाही, हे या शांततापूर्ण रेल्वे रोको आंदोलनाने सिद्ध केले. खरंतर रेल्वे अडवणे हेही शेतकर्‍यांचे काम नाहीच पण;\nआसुड उगारणारा माझा स्वभाव नाही\nपण; वेळ आणली या मग्रूर लांडग्याने\nअसे स्वत:च्या मनाशी म्हणतच तो नाईलाजाने रस्त्यावर उतरत असतो. पण नाईलाजाने का होईना पण जेव्हा केव्हा उतरतो तेव्हा तेव्हा शासनसत्तेला हादरवून सोडतो. तद्वतच याही प्रसंगी शेतकरी संघटना, शरद जोशी जिंदाबाद आणि प्रमुख मागण्यांच्या घोषणांनी त्यांनी परिसर दुमदुमून टाकला होता.\nमा. शरद जोशी यांच्या नेतृत्वात सर्व आंदोलनकर्ते अपसाईडच्या लूप लाईनवर ठिय्या मांडून बसले. मनमाड-इगतपुरी शटलचे आगमन होताच इंजिनवर बसून कार्यकर्त्यांनी गाडी रोखून धरली. शेतकर्‍यांनी गळ्यात कांदा, बटाट्याच्या माळा घालून सरकार विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी रेल्वेगेट बंद असल्यामुळे मनमाड लासलगाव मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती त्यामुळे रस्ता रोकोही अनायासे सफल झाला होता. ठीक ४ वाजता या आंदोलनाचे सेनापती गुणवंत पाटील हंगरगेकर यांनी छोटेखानी समयोचित भाषण करून सर्व आंदोलकांचे व उत्तम तर्‍हेने परिस्थिती हाताळल्याबद्दल पोलिस खात्याचे आभार मानले व रेल्वे रोको आंदोलन समाप्तीची घोषणा केली.\nतत्पूर्वी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दुपारी १२ वाजता कांदा उत्पादक शेतकरी मेळावा घेण्यात आला. मेळाव्याला मार्गदर्शन करताना मा. शरद जोशी म्हणाले की, केंद्र शासनाचे कृषी विषयक धोरण शेतकरीविरोधी असून मागील सरकारचीच धोरणे मोदी सरकार पुढे नेत आहे. कांदा, बटाट्यासारख्या नगदी पिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत टाकून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी करणाऱ्या शुद्ध हरवलेल्या सरकारच्या नाकाला आता कांदा फोडून लावण्याची वेळ आली आहे. सरकारने शेतकर्‍यांचा अधिक अंत न पाहता कांदा व बटाटा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून त्वरित वगळला पाहिजे. शेतमालाला खुल्या बाजारपेठेचे स्वातंत्र्य व तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य अशी शेतकरी संघटनेची दोन प्रमुख उद्दिष्टे असून कोणत्याही सरकारने शेतमालाच्या बाजारपेठेमध्ये हस्तक्षेप करू नये. कांदा, बटाट्याला जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत घातल्याने या दोन्ही शेतमालाची वाहतूक करता येत नाही, उत्पादनावर बंधने आली आहेत, प्रक्रियेवर बंधने आली आहेत व साठवणुकीवर बंधने घालण्यात आली असल्याने ते आम्हाला मान्य नाही. केंद्रातील भाजप सरकार शेतकरीविरोधी धोरणे राबवून शेतकर्‍यांवर अन्याय करीत असून, या सरकारचे पानिपत करण्याची ताकद शेतकरी संघटनेत आहे. कांदा हा जीवनावश्यक नसून, कांदा न खाल्ल्याने आजपर्यंत कोणी दगावला आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कृषी क्षेत्र दिवसेंदिवस संकुचित होत असून, त्यात होणारी वाढ असून नसल्यासारखी आहे. दुसरीकडे लोकसंख्या भूमितीय पद्धतीने वाढत असून, ४०० पट वाढलेल्या लोकसंख्येला पुरेल एवढा अन्नसाठा शेतकर्‍यांनी नवीन तंत्रज्ञानाच्या जोरावर उभा करून दाखविला म्हणून ही लढाई तंत्रज्ञानाच्या स्वातंत्र्याची लढाई आहे. केवळ शेतकर्‍यांमध्ये जागृती करून शेतकरी संघटना थांबणार नाही, तर शेतकर्‍यांना बाजारपेठेचे स्वातंत्र्य व तंत्रज्ञान मिळावे, यासाठी शेतकर्‍यांचा पक्ष स्थापन करण्याचे संघटनेने ठरवले आहे. मात्र या आंदोलनात महिलांचा सहभाग नसल्याबद्दल मा. शरद जोशी यांनी खंत व्यक्त केली.\nलासलगाव येथे शेतकरी संघटनेच्या वतीने पुकारलेल्या रेलरोको आंदोलनापूर्वी बाजारसमितीमध्ये झालेल्या विराट सभेच्या व्यासपीठावर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर, स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष डॉ. मानवेंद्र काचोळे, स्वतंत्र भारत पक्षाचे प्रांताध्यक्ष अ‍ॅड दिनेश शर्मा, अ‍ॅड वामनराव चटप, रवी देवांग, रामचंद्रबापू पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्षा शैलेजा देशपांडे, स्मिता गुरव, निर्मलाताई जगझाप, अर्जुन तात्या बोराडे, देविदास पवार, संजय कोल्हे, तुकाराम निरगुडे आदी शेतकरी संघटनेचे नेते उपस्थित होते. प्रारंभी लासलगाव बाजार समितीत सभापती नानासाहेब पाटील यांनी शरद जोशी व इतर पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.\nआंदोलनात किसनराव कुटे, शिवाजीराव राजोळे, दत्तात्रय मोगल, शंकरराव पूरकर, सांडूभाई शेख, भास्कर सोनवणे, शांताराम जाधव, फुलाआप्पा, बाबासाहेब गुजर, विष्णू ताकाटे, रामकिसन बोंबले, डॉ. श्याम आष्टेकर, गिरिधर पाटील, भानुदास ढिकले, केदू बोराडे, विलास देशमाने, मधुकर हांबरे, प्रभाकर हिरे, अशोक भंडारी, सुभाष गवळी, सुरेश जाधव, सोपान संघान, विशाल पालवे, लक्ष्मण मापारी, विनोद पाटील, संतू झांबरे, शिवाजी राजोळे आदींसह देवळा, कळवण, लासलगाव, सटाणा, तसेच धुळे जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.\nकांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या खांद्याला खांदा लावून समर्थन देण्यासाठी आंदोलनात संपूर्ण राज्यभरातून शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते. परभणीवरून श्री गोविंद जोशी, राम शिंदे, प्रल्हाद बारतले, मदन शिंदे, शेषराव राखुंडे, वर्ध्यावरून गंगाधर मुटे, सतीश दाणी, धोंडबा गावंडे, शांताराम भालेराव, गणेश मुटे, अशोक कातोरे, मनोहर जयपूरकर, गोपाल चदनखेडे, अमरावतीवरून श्रीकांत पाटील पुजदेकर, राजेंद्र आगरकर, जालन्यावरून पुंजातात्या, लातूरवरून मदन सोमवंशी, माधव मल्लाशे, माधव कल्ले, बुलढाण्यावरून दामोदर शर्मा, समाधान कणखर, सादीक देशमुख, नामदेव जाधव, भिकाजी सोलंकी, शेषराव साळके, प्रल्हाद सोनुने, जळगाववरून कडुआप्पा पाटील, उल्हास चौधरी, मधुकर वेडु पाटील, धुळ्यावरून शांतुभाई पटेल, गुलाबसिंग रघुवंशी, ए.के.पाटील, आत्माराम अण्णा पाटील, सांगलीवरून शितल राजोबा, सिंधुताई गुरव, सिंधू कोळी, नवनाथ पोळ, रामचंद्र कनसे, अण्णासो पाटील, सातार्‍यावरून ज्ञानदेव सकुंडे, बाळासाहेब चव्हाण, कोल्हापूरवरून अण्णासो कुरने, अनिल पाटील, अरुण सावंत, पूण्यावरून लक्ष्मण राजणे यांनी आंदोलन सफ़ल करण्यात मोलाची भूमिका पार पाडली.\nया रेलरोको आंदोलनाला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता गेल्या काही काळापासून सुस्त पडलेल्या नाशिक जिल्हा शेतकरी संघटनेला या आंदोलनाने प्रचंड उर्जित अवस्था प्राप्त झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी भविष्यकाळासाठी आश्वस्त झाल्यासारखा भासत होता.\nमहासचिव, स्वभाप, महाराष्ट्र प्रदेश\nलासलगाव रेल्वेरोको आंदोलन – प्रचंड पोलिस बंदोबस्त\nलासलगाव रेल्वेरोको आंदोलन – शेतकरी रुळावर ठिय्या देऊन बसले\nशिस्तबद्ध मोर्चा काढून आंदोलक शेतकरी रेल्वेकडे जाताना\nआंदोलनापूर्वी झालेल्या सभेस मार्गदर्शन करताना मा. शरद जोशी\nस्वतंत्र भारत पक्षाचे प्रांताध्यक्ष आंदोलकांना मार्गदर्शन करताना\nआंदोलन शिस्तीत आणि शांततेत पार पडले पाहिजे, याविषयी सुचना देताना माजी अध्यक्ष श्री रवी देवांग\nकानात तेल ओतून आपल्या प्राणापेक्षा प्रिय साहेबांचे विचार ऐकताना उपस्थित पाईक\nBy Gangadhar Mute • Posted in आंदोलन, छायाचित्र, प्रकाशचित्र, बळीराजा, शेतकरी संघटना\t• Tagged Agriculture, आंदोलन, शरद जोशी, शेतकरी, शेतकरी संघटना, शेती आणि शेतकरी, स्वतंत्र भारत पक्ष, sharad joshi\nसंघाच्या तावडीतून मोदींना सोडवणे गरजेचे – शरद जोशी\nसंघाच्या तावडीतून मोदींना सोडवणे गरजेचे\nआज पिंपळगावला या बैठकीसमोर बोलताना माझ्या मनात दोन विचार येतात. पहिला विचार हा की ज्यांच्याबरोबर सगळं आंदोलन उभं राहिलं ते माधवराव मोरे जर का आज इथे हजर असते तर मोठी मजा आली असती. त्यांची प्रकृती बरी नाही, ते अगदी आजाराने झोपून असल्यामुळे ते इथे येऊ शकले नाही. त्यांच्या वतीने मी तुमची सगळ्यांची माफी मागतो. शेतकरी संघटनेचे आंदोलन चाकण येथे १९७८ साली सुरू झालं आणि तेव्हाच्या आंदोलनाची तत्त्व फार सोपी होती. सगळ्या शेतकर्‍यांना घामाचे दाम मिळायला पाहिजे हे तत्त्व नंबर एक आणि घामाचे दाम कसे मिळाले पाहिजे त्या साठी सोपी उपाय सांगितले ते तत्व नंबर म्हणजे दोन. पाहिली गोष्ट म्हणजे सरकारने बाजारपेठेमध्ये हस्तक्षेप करता कामा नये, हात घालता कामा नये. कांद्याला काय भाव मिळायचा तो मिळेल; कमी मिळाला तरी चालेल, जास्त मिळाला तर आनंदच आहे परंतु सरकारने भाव पाडण्यासाठी काही करू नये, हा पहिला सिद्धांत. दुसरा सिद्धांत असा की, शेतीमध्ये उत्पादन किती निघतं, उत्पादन किती निघतं हे जमिनीबरोबरच शेतीला तुम्ही कोणतं खत, औषध वापरता, तंत्रज्ञान कोणतं वापरता यावर सगळं उत्पादन अवलंबून असतं. त्याचप्रमाणे सरकारनं बाजारपेठेमध्ये हात घालू नये, तंत्रज्ञानाच्या व्यवस्थेमध्ये हात घालू नये आणि सरकारने एवढे जरी केले तरी शेतीमालाला आपोआपच घामाचे दाम भरून मिळेल. हे तीन तत्त्व घेऊन त्यावेळी आपण शेतकरी संघटना स्थापन केली.\nसटाण्याला जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये संघटनेची राजकीय भूमिका सांगताना मी असं म्हटलं की आपल्या उरावरती एक चोर बसलेला आहे. त्याला जर उठवायचं असेल तर त्याच्यावर एक उपाय असा आहे की दुसऱ्या चोराची मदत घ्यायची आणि पहिल्याला हाकलून द्यायचं. पहिल्या चोराला उठवलं म्हणजे आपण कोलांडी उडी मारून त्या दुसर्‍या चोरालाही हाकलून लावू शकतो. २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत जे काही झालं त्याच्यामध्ये लोकांची कल्पना अशी आहे की या मोदी सरकारला लोकांनी फार मोठ्या संख्येनी निवडून दिलं, त्याला ३००-४०० जागा मिळाल्या, त्याकाही आपोआप मिळालेल्या नाहीत. मी तुम्हाला सांगतो की, शेतकरी संघटनेच्या सटाणा अधिवेशनामध्ये जो निर्णय झाला होता. त्या निर्णयाप्रमाणे म्हणजे एका चोराला उठवून देण्यासाठी दुसऱ्या चोराची मदत आपण केली त्यामुळे आता दुसर्‍या चोराला विजय मिळाला हे सर्वांनी कबूल केलेले आहे. पण त्याचा अर्थ असा की एका चोराला आपण बाजूला काढलं. पहिल्यांदा गोरा इंग्रज आला त्या गोर्‍या इंग्रजाला काढून त्याजागी काळा इंग्रज आला. काळ्या इंग्रजाला काढून आता तिसरा इंग्रज आला आहे, त्यालाही बाजूला काढून ठेवण्यासाठी काय व्यवस्था करायची आहे, ते मला सांगायचे आहे.\nपरंतु; हा विषय फार कठीण आहे. उदाहरणार्थ कांद्याला नव्या केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूच्या यादीमध्ये घातलं. कांदा ही जीवनावश्यक वस्तू नाही. कांदा खायला मिळाला नाही तर लोकांचा जीव कदाचित कासाविस होईल हे खरं; पण कांदा न खाल्ल्यामुळे कुणाचा जीव गेला असं कधी घडलेलं नाही. याउलट माझ्याजवळ शंभरपेक्षा जास्त औषधांची यादी आहे ती औषधं जीवनावश्यक वस्तुच्या यादीमध्ये घातली असती तर उपयोगाचे झाले असते. मी पूर्वी सांगायचो की, चाकणच्या बाजारामध्ये एखादी बाई आणि तिचा मुलगा डॉक्टर कडे जाते आणि डॉक्टरला म्हणते की पोराला ताप चढलाय, डॉक्टर मुलाला तपासतो व म्हणतो की तुम्ही पोराला आधी का नाही आणलंत आता त्याला फार ताप चढला आहे. मग डॉक्टर चिठ्ठी लिहून देतो, ती बाई चिठ्ठी घेऊन दुकानामध्ये जाते आणि औषधाची किंमत फार तर सध्याच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर ६७ रुपये असं सांगितलं तर ती बाई म्हणते की मला ते परवडणार नाही आणि मग ती पोराला घेऊन पायऱ्या उतरून खाली जाते आणि मग ते तापाने तडफणार पोर तसंच पडलेलं असते.\nज्या सरकारला जीवनावश्यक वस्तूमध्ये औषधं घालायचं सुचत नाही ते सरकार कांद्याला मात्र जीवनावश्यक वस्तूच्या यादीत धरते. याचा अर्थ काय पहिलं अर्थ असा की तुम्हाला किती उत्पादन करायचं याचा अधिकार तुम्हाला नाही, सरकार ते ठरवणार. सरकारने तुम्हाला सांगितलं की कांदा इतका नाही इतका पिकवायला पाहिजे तर तो तुम्हाला पिकवावा लागेल. दुसरी गोष्ट अशी की वाहतूक करता येणार नाही, साठवणूक करता येणार नाही, त्याच्यावर प्रक्रिया करता येणार नाही, एवढेच नाही तर कांद्याची निर्यात सुद्धा करता येणार नाही. कांद्यावर इतकी बंधने घातली याचा अर्थ सरकारने बाजारपेठेमध्ये हात घातला. एवढेच नव्हे तर मला असे सांगायचे आहे की डब्ल्यूटीओला विरोध करून या मोदी सरकारने केवळ देशातल्या बाजारपेठेमध्येच नव्हे तर परदेशातल्या बाजारपेठेमध्ये सुद्धा ढवळाढवळ केली आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत पण सरकार हस्तक्षेप करत आहे आणि त्याच मूळ स्वदेशी जागरण मंच व भारतीय किसान संघ या संघपरिवाराच्या संघटना यांच्यामध्ये दडलेलं आहे.\nअशी कित्येक औषधे आहेत की जिच्यामध्ये जीन तंत्रज्ञान वापरलं जातं. उदा. साखरेचा त्रास कमी करण्या करिता ईन्सुलिन ज्या तंत्रज्ञानाने तयार होते तेच तंत्रज्ञान शेतीच्या बाबतीत मात्र आणायला मात्र सरकारने बंदी आणली आहे. नवीनं पंतप्रधानाला आपण निवडून दिलं, त्यांच्याकडून आपल्या काही पुष्कळशा अपेक्षा होत्या आणि आहेतही पण काही दृष्ट मंडळी त्यांच्याभोवती बसलेली आहे. स्वदेशी जागरण मंच आणि भारतीय किसान संघ या लोकांनी नरेंद्र मोदीला वेढून टाकलेलं आहे आणि नरेंद्र मोदीची यातून सुटका करणे हे आपलं शेतकर्‍यांचं कर्तव्य आहे आणि आपण त्यांची सुटका करणार आहोत हे नक्की.\nआतापर्यंत अनेक वेळा मी तुम्हाला आदेश दिला आणि तुम्ही तो पाळलेला आहे, हे मला मान्य आहे. आता मी थोडक्यात मांडतो आहे ते येवढ्याकरिता की आतापर्यंत सर्वच वक्त्यांनी एवढी तेजस्वी भाषणे केली आहेत की त्याच गोष्टी मी पुन्हा पुन्हा सांगावं असा मला वाटत नाही. परंतु जर का काही करायचं असेल आणि त्यांच्यामध्ये नाशिक जिल्ह्याची भीती दिल्लीला फ़ार आहे. कालच्या सभेत मी खुर्चीवर बसून बोललो. पुंजाजी गोवर्धने ज्यांनी भाताचे आंदोलन पहिल्यांदा सुरू केलं आणि ते यशस्वी करून दाखवलं, त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं आणि ते प्रकाशन करताना मी खुर्चीवर बसलेलो होतो. उभे राहून बोलण्याची माझी ताकत नव्हती. पण आज तुमच्या सगळ्या लोकांचा उत्साह पाहिला आणि असं वाटलं की खुर्चीवर बसून बोलणं काही योग्य नाही. तुमच्या सगळ्यांचा उत्साह पाहिल्यानंतर तुमच्या उत्साहाला प्रतिसाद देण्याकरिता निदान आजच्या दिवस तरी मी उभं राहून बोललं पाहिजे. मला अगदी पाहिल्यासारखं शांत स्वरात बोलता येत नसलं तरी मी जे काही बोलणार आहे ते तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न कराल याची मला खात्री आहे.\nआपल्याला जो निर्णय घ्यायचा आहे तो थोडक्यात सांगतो. पहिली गोष्ट अशी की हा प्रश्न मुंबईला सुटणारा नाही. हा प्रश्न आपल्याला दिल्लीला मांडायचा आहे आणि त्याच्याकरिता आपल्याला नाशिक मधील जास्तीत जास्त मंडळीला दिल्लीला येण्याचे मी आवाहन करतो. त्यासोबतच येत्या १० नोव्हेंबर रोजी नाशिक जिल्ह्यात पिंपळगावला किंवा जवळपास जिथे कांद्याचा प्रश्न ज्वलंत आहे तिथे शेतकरी संघटनेचं अधिवेशन घेतलं जावं. संघटनेचं अधिवेशन आपण केव्हा घेतो जेव्हा फार मोठा प्रश्न उभा राहतो आणि निर्णय घेणं कार्यकारिणीला शक्य नसतं त्यावेळी आपण अधिवेशन घेतो. हा प्रश्न खरंच मोठा आहे. आता आपण एका चोराला छातीवरून उठवून लावलं आणि त्याच्याऐवजी आता दुसरा चोर त्याच पद्धतीने छातीवर बसतो आहे आणि त्याच पद्धतीने शेतकर्‍याचं शोषण चालू ठेवत आहे. हा प्रश्न खरंच खूप आगळावेगळा आहे, नवीनं आहे आणि तो सोडविण्याकरिता आपल्याला स्वतंत्र वेगळं अधिवेशन घ्यायला पाहिजे. त्या अधिवेशनामध्ये जो पाहिजे तो निर्णय होऊ शकतो. ते अधिवेशन पिंपळगाव, लासलगाव किंवा नाशिकच्या आसपास झालं पाहिजे. स्थानिक मंडळींना जी जागा योग्य वाटेल ती निवडावी आणि अधिवेशन १० नोव्हेंबरच्या जवळपास म्हणजे दिवाळीच्या आधी घ्यावं. १० नोव्हेंबर ही तारीख आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे, त्यादिवशी अधिवेशन व्हावं आणि मग दिल्लीला जाण्यांसंबंधीचा निर्णय व्हावा. दिल्लीला जाऊन आपल्याला नरेंद्र मोदीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत स्वदेशी जागरण मंच व भारतीय किसान संघ या संघटनांच्या तावडीतून सोडवायचं आहे हे लक्षात ठेवा. १० नोव्हेंबर नाशिकच्या अधिवेशनामध्ये सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने यावं आणि ती संख्या इतकी मोठी असली पाहिजे की ती संख्या पाहूनच दिल्लीला घाम सुटला पाहिजे.\n(पिंपळगाव बसवंत जि. नाशिक येथील कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या बैठकीला संबोधित करतांना मा. शरद जोशी यांनी केलेल्या भाषणाचा सारांश. शब्दांकन – अक्षय मुटे)\nBy Gangadhar Mute • Posted in आंदोलन, शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष\t• Tagged Agriculture, आंदोलन, शरद जोशी, शेतकरी संघटना, शेती आणि शेतकरी, शेती विषयक, स्वतंत्र भारत पक्ष, Farmer, sharad joshi\nएक वेळ अवश्य भेट द्या, सदस्य व्हा\nBy Gangadhar Mute • Posted in आंदोलन, राजकारण, रामदेवबाबा\t• Tagged आंदोलन, रामदेवबाबा\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा.\nवेळ : ३२ सेकंद - MP3 आकार - 1.22 MB\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.\nसंपूर्ण मायमराठीचे श्लोक ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nABP माझा TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २७-०१-२०१३\nस्टार TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २६-१२-२०१०\nगगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतू प्राण भारताचा, शक्ती ध्वजा-पताका\nसंगे हिमालयाला येण्यास मार हाका\nसमवेत घे सह्याद्री, मेरूस ये म्हणावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nसाथीस ब्रह्मपुत्रा, गोदावरी नि यमुना\nधारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना\nकन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी\nही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी\nआता अभय मनाच्या धुंदीस या जपावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nही माझी छोटीसी दुनिया...\nमाझ्या छोट्याशा दुनियेत आपले\nमाझ्या काही गद्य आणि पद्य रचना..\nशेतकरी म्हणुन जगतांना (\nमाझ्या साईटला भेट देणारांचे मनःपुर्वक स्वागत ...\nमाझ्या साईटवरील सर्व लेख,कविता,गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखन माझे स्वतःचे स्वरचित असुन सर्वाधिकार सुरक्षित आहेत.\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ई-मेल करू नका.\nआपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.संदर्भ देतांना लिंक आणि लेखक,कविचे नांव अवश्य नमुद करा.\nआपला नम्र - गंगाधर मुटे\nमाझे लेखन – वर्गवारीनुसार\nअच्छे दिन आनेवाले है (2)\nए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3)\nदिवाळी अंक – २०११ (6)\nभारत की जुबानी (1)\nभाषाशुद्धी आणि समृद्धी (2)\nमार्ग माझा वेगळा (89)\nशेतकरी साहित्य संमेलन (5)\nस्टार माझा स्पर्धा विजेता (5)\nस्वतंत्र भारत पक्ष (2)\nआपण येथे वाचू शकता,\nचर्चेत भाग घेऊ शकता,\nनवीन चर्चा सुरू करू शकता\nया, एक वेळ अवश्य भेट द्या.\n- गंगाधर मुटे, निमंत्रक\nतुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी\nजडो ध्यास हा छंद व्यासंग बोली\nतुझे शब्दलालित्य सूरास मोही\nतसा नादब्रह्मांस आनंद होई\nसुरांच्या नभी सूरगंगा नहाली\nजरी वेगळी बोलती बोलभाषा\nअनेकांत एकत्व ही प्राणभाषा\nअसे भाग्य आम्हां मराठी मिळाली\nअसा मावळा गर्जला तो रणाला\nतसा घोष \"हर हर महादेव\" झाला\nमराठी तुतारी मराठी मशाली\nअभय एक निश्चय मनासी करावा\nध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा\nसदा शब्द वाणीत ये सर्वकाली\nस्टार TV प्रक्षेपित बक्षिस वितरण\nस्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला स्टार माझा चॅनेलवर प्रसारण करण्यात आले.\n“वांगे अमर रहे”-ABP माझा बातमी\n“वांगे अमर रहे”-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nरानमेवा-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nया ईमेलवर संपर्क करा.\nसुंदर ते ध्यान उभे बांधावरी\nकासे पितांबर ते फ़ाटके धोतर\nतुळशीहार जणू घामाचीच धार\nपोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥\nचेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥\nआरतीला नाही त्याची रखुमाई\nराजा शेतकरी बळीराज यावे\nसुखी झाली ती साजणी ॥१॥\nम्हणे पगारी बरवा ॥२॥\nशेती बागा त्याचे घरी\nपरी नको शेतकरी ॥३॥\nपदोपदी दिसे खूप ॥४॥\nडोहामधी डुबक्या मारा ॥५॥\nया देशाचे पालक आम्ही\nआम्हीबी हकदार रे ...........||धृ||\nआम्हीबी हकदार रे ...........||१||\nकेवळ खुर्ची बदलून केले,\nआम्हीबी हकदार रे ...........||२||\nफ़ुंकून दे तू बिगुल आता,\nनव्या युगाचा होरा घे\nआम्हीबी हकदार रे ...........||३||\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nश्याम्याची बिमारी… on श्याम्याची बिमारी\nGangadhar Mute on पहाटे पहाटे तुला जाग आली\nअनामित on पहाटे पहाटे तुला जाग आली\nvinod chaudhari on बळीराजाचे ध्यान\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nchinmay moghe on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on स्वदेशीचे ढोंगधतूरे : नागपुरी…\nमनोज शेलार on माय मराठीचे श्लोक…\nडिम्पल भगवान ऊईके on मुरली खैरनार : एक जिंदादील…\ndatta salekar on बळीराजाचे ध्यान\nचौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत\nसंपादकीय : अंगारमळा : खरा शेती साहित्यिक कोण\n४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन\nएक लेख एका आत्मप्रौढीचा\nशेतीच्या हतबलतेला निसर्ग जबाबदार नाही\nये तू मैदानात : शेतकरी गीत\nझाडावर पाखरू बसलं : लावणी\nअभिमानाने बोल : जय विदर्भ\nपरतून ये तू घरी\n॥सांगा तुकारामा : अभंग-४॥\nस्मशानात जागा हवी तेवढी\n“रानमोगरा” ला लिंक होण्यासाठी खालील कोड HTML विजेट मध्ये पेस्ट करा.\n\"रानमोगरा\" या ब्लॉगला लिंक होण्यासाठी तुमच्या ब्लॉगच्या HTML विजेट मध्ये वरील कोड पेस्ट करा.\nMy Blog अभंग आंदोलन करुणरस कविता गझल छायाचित्र नागपुरी तडका पारंपारीक गाणी पारितोषक/सत्कार पुरस्कार बातमी भजन भोंडला,हादगा,भुलाबाई मराठी भाषा महिला महिलांच्या व्यथा मार्ग माझा वेगळा राजकारण रानमेवा वाङ्मयशेती विडंबन विनोदी शेतकरी काव्य शेतकरी गाथा शेतकरी गीत शेतकरी संघटक शेतीचे अनर्थशास्त्र शेती विषयक समिक्षण\nमाझ्या आवडीचे मराठी संकेतस्थळ\nरानमोगरा ( शेती आणि कविता )\nशेतकरी विहार – Blogspot\nमाझे लेखन कॅटेगरी निवडा Audio (2) अंगाई गीत (2) अंगारमळा (1) अंधश्रद्धा (5) अच्छे दिन आनेवाले है (2) अभंग (15) अशीही उत्तरे (3) आंदोलन (11) आरती (3) उत्पादन खर्च (2) ए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3) ओवी (4) करुणरस (9) कविता (130) कवी/गीतकार (1) कॅरावके (2) गझल (103) गौळण (7) चर्चा (2) छायाचित्र (10) जात्यावरची गाणी (1) टीव्ही प्रक्षेपण (4) तुंबडीगीत (1) दिवाळी अंक – २०११ (6) देशभक्ती (6) नागपुरी तडका (27) नाट्यगीत (1) निवेदन (2) पत्र (2) परिषद (2) पारंपारीक गाणी (19) पारितोषक/सत्कार (13) पुरस्कार (13) पोळ्याच्या झडत्या (2) पोवाडा (1) प्रकाशचित्र (7) प्रवासवर्णन (1) प्रसिद्धीमाध्यम सहभाग (1) बडबडगीत (1) बळीराजा (8) बातमी (10) बालकविता (5) बोधकथा (1) भक्तीगीत (4) भजन (11) भारत की जुबानी (1) भावगीत (2) भावानुवाद (1) भृणहत्त्या (1) भोंडला,हादगा,भुलाबाई (16) भ्रष्टाचार (7) भ्रष्टाचार मुक्ती (9) मराठी भाषा (9) भाषाशुद्धी आणि समृद्धी (2) भाषेच्या गमतीजमती (2) महादेवाची गाणी (2) महिला (15) महिलांच्या व्यथा (16) माझी भटकंती (1) माझे देशाटन (1) मार्ग माझा वेगळा (89) मुख्यमंत्र्यांशी चर्चा (2) राजकारण (10) रानमेवा (84) रामदेवबाबा (1) रावेरी-सीतामंदीर (1) लावणी (6) वांगमय शेती (7) वाङ्मयशेती (113) विडंबन (13) विनोदी (18) विनोदी कविता (8) शिक्षणपद्धती (1) शिवा-VDO (1) शेतकरी कलाकार (1) शेतकरी काव्य (15) शेतकरी गाथा (32) शेतकरी गीत (31) शेतकरी संघटक (23) शेतकरी संघटना (6) शेतकरी साहित्य संमेलन (5) शेती विषयक (33) शेतीचे अनर्थशास्त्र (19) समारंभ (4) समिक्षण (16) साहित्य चळवळ (8) स्टार माझा स्पर्धा विजेता (5) स्वतंत्र भारत पक्ष (2) हवामान (3) हायकू (1) My Blog (17) Ring Tone (1) VDO (7)\nदिवाळी अंक – २०११\nमोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११\nदीपज्योती ई-दीपावली अंक २०११\nमायबोली-हितगुज दिवाळी अंक २०११\nपिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो..., उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो..., हक्कासाठी लढणार्‍यांनो..., लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो..., स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो..., नव्या युगाच्या निर्मात्यांनो..., या जरासे खरडू काही..., काळ्याआईविषयी बोलू काही....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://nmk.co.in/s/police-bharti-hall-ticket/4592/", "date_download": "2018-04-24T02:36:07Z", "digest": "sha1:RNI7DOLOT6XLNQAD2AR23V7WCNVSYLK5", "length": 5438, "nlines": 110, "source_domain": "nmk.co.in", "title": "महाराष्ट्र राज्य पोलीस भरती- २०१८ मैदानी चाचणी प्रवेशपत्र - NMK", "raw_content": "\nमहाराष्ट्र राज्य पोलीस भरती- २०१८ मैदानी चाचणी प्रवेशपत्र\nमहाराष्ट्र राज्य पोलीस भरती- २०१८ मैदानी चाचणी प्रवेशपत्र\nमहाराष्ट्र राज्य पोलीस भरती- २०१८ साठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या १२ मार्च २०१८ पासून सुरु होणाऱ्या मैदानी चाचणीचे प्रवेशपत्र उपलब्ध झाले असून उमेदवारांना ते संबंधित ‘वेबसाईट लिंक’ द्वारे लॉगिन करून डाऊनलोड करता येतील.\n(सौजन्य: अपेक्षा ई मल्टी सर्व्हिसेस, वसमतनगर, जि. हिंगोली.)\nउस्मानाबाद येथे ५ ते १५ एप्रिल २०१८ दरम्यान भारतीय सैन्य भरती मेळावा\nशिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (सीईटी) परीक्षा-२०१७ निकाल\nवैद्यकीय शिक्षण व संशोधन अधिपरिचारिका (नर्स) परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nसंयुक्त प्रवेश (मुख्य) परीक्षा ‘JEE-Main-2018’ प्रवेशपत्र\nनवीन जाहिराती / घोषणा . . .\nस्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदांच्या २००० जागा\nकर सहाय्यक/ लिपिक-टंकलेखक/ जि.प.सरळसेवा/ तलाठी स्पेशल बॅच उपलब्ध\nलक्ष्यवेध . . .\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१८ मधील स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक उपलब्ध\nपरिस्थितीमुळे वॉचमनची नोकरी केलेला ‘मंजूर दार’ यंदाच्या IPL स्पर्धेत खेळणार\nप्रवेशपत्र . . .\nवैद्यकीय शिक्षण व संशोधन अधिपरिचारिका (नर्स) परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nसंयुक्त प्रवेश (मुख्य) परीक्षा ‘JEE-Main-2018’ प्रवेशपत्र\nनिकाल . . .\nपोलीस भरती-२०१८ मैदानी चाचणी/ लेखी परीक्षा निकाल\nशिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (सीईटी) परीक्षा-२०१७ निकाल\nमागोवा . . .\nमुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ‘शिपाई’ पदांच्या एकूण १३६ जागा\nकेंद्रीय विद्यालय संघटन यांच्या आस्थापनेवर ‘शिक्षक’ पदांच्या एकूण ५१९३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/black-money-searching-problem-33607", "date_download": "2018-04-24T03:18:11Z", "digest": "sha1:6FLPYP5SWX65XNEM3TYZEIA6ZPQYSH7U", "length": 11975, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "black money searching problem काळा पैसा शोधून काढणे जिकीरीचे - सातभाई | eSakal", "raw_content": "\nकाळा पैसा शोधून काढणे जिकीरीचे - सातभाई\nरविवार, 5 मार्च 2017\nपुणे - 'मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर देशाची अर्थव्यवस्था जगात सातव्या क्रमांकावर आली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्राने बहुतांश बाबतीत सवलती घोषित केल्या आहेत. पण काळा पैसा शोधून काढणे हे जिकीरीचे असून, प्रत्यक्षात गुणात्मक प्रगतीही आवश्‍यक आहे,'' असे मत चार्टर्ड अकाउंटंट डॉ. दिलीप सातभाई यांनी अर्थसंकल्पावरील विश्‍लेषणाबाबत व्यक्त केले.\nपुणे - 'मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर देशाची अर्थव्यवस्था जगात सातव्या क्रमांकावर आली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्राने बहुतांश बाबतीत सवलती घोषित केल्या आहेत. पण काळा पैसा शोधून काढणे हे जिकीरीचे असून, प्रत्यक्षात गुणात्मक प्रगतीही आवश्‍यक आहे,'' असे मत चार्टर्ड अकाउंटंट डॉ. दिलीप सातभाई यांनी अर्थसंकल्पावरील विश्‍लेषणाबाबत व्यक्त केले.\nपुणे नगर वाचन मंदिर आयोजित कार्यक्रमात, \"अर्थसंकल्प 2017 ः कर रचनेतील बदल' या विषयावर ते बोलत होते. या वेळी माधव सोमण, सुवर्णा जोगळेकर उपस्थित होते. प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष कर, कर रचनेतील बदल, प्राप्तिकर विभागाला दिलेले अधिकार, घरबांधणी आदी विषयांवर सातभाई यांनी विचार व्यक्त केले.\nते म्हणाले, 'जगात अमेरिकेची अर्थव्यवस्था पहिल्या क्रमांकावर आहे. तर चीनची अर्थव्यवस्था दुसऱ्या क्रमांकावर आहे. आशिया खंडात भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकाची आहे. मोदी सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत; पण प्राप्तिकर विभागाला दिलेल्या अधिकारामुळे भविष्यात काही समस्याही उद्‌भवू शकतात. घरबांधणीचा उपक्रम स्तुत्य आहे. पण महाराष्ट्र, कर्नाटकातील घराच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्याचाही विचार केंद्राने करायला हवाय.''\nलक्ष्मी रस्ता - \"अर्थसंकल्प 2017 - कररचनेतील बदल' या विषयावर विचार व्यक्त करताना डॉ. दिलीप सातभाई.\nलग्नासाठी रुपयाचाही खर्च नाही\nपुणे - लग्नसोहळा म्हटलं की हजारो-लाखो रुपयांचा खर्च... मुलीचं लग्न त्यातही अधिक खर्चिक... लग्नासाठी घेतलेलं कर्ज फेडताना आई-वडिलांचे होणारे हाल......\nऊस बिलातून पाणीउपसा कराची वसुली\nकऱ्हाड - साखरेचे दर गडगडल्याने साखर कारखान्यांना एफआरपीची रक्कमही देणे मुश्‍कील बनले आहे. अनेक कारखान्यांनी पहिला हप्ताही दिलेला नाही. त्यामुळे...\nबीबीए विद्यार्थ्यांना हवी लेखापालाची संधी\nपुणे - महाराष्ट्र नगर परिषद सेवा लेखापरीक्षण आणि लेखासेवा या अंतर्गत लेखापाल आणि लेखापरीक्षक पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातील वाणिज्य...\nपिंपरी - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ५० मिडीबस शहरात दाखल झाल्या असून, २७ मार्गांवर त्या धावत आहेत. या गाड्यांना प्रवाशांचा चांगला...\nरखरखतं ऊन अन्‌ उजाड माळरान\nमलवडी - संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळी तालुका म्हणून माणला ओळखले जाते. रखरखतं ऊन व ओसाड-उजाड माळरान असं भयावह चित्र या तालुक्‍यात उन्हाळ्यात सर्वत्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/helpline-today-against-obscene-messages-33798", "date_download": "2018-04-24T03:19:03Z", "digest": "sha1:RL7GP72LNHQCZ2KEDTUYRI46ANNF4RTZ", "length": 14463, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Helpline today against obscene messages अश्‍लील संदेशांविरोधातील हेल्पलाईन आजपासून | eSakal", "raw_content": "\nअश्‍लील संदेशांविरोधातील हेल्पलाईन आजपासून\nमंगळवार, 7 मार्च 2017\nमुंबई - सोशल मीडियाचा गैरवापर करून महिलांना मानसिक त्रास देणाऱ्यांविरोधात नाना चुडासामा आय लव्ह मुंबई कमिटीच्या वतीने मंगळवारी (ता. 7) प्रेस क्‍लब येथे टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात येणार आहे. सकाळ माध्यम समूह आणि भाजपच्या प्रवक्‍त्या शायना एन. सी. यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे.\nमहिलांना अश्‍लील, असभ्य संदेश पाठवणारे, त्यांची बदनामी करणारे आणि त्यांना सतावणाऱ्यांविरोधात पोलिसांच्या सायबर क्राईम सेलकडे तक्रार करण्यासाठी हा टोल फ्री क्रमांक मदतीचा ठरणार आहे.\nमुंबई - सोशल मीडियाचा गैरवापर करून महिलांना मानसिक त्रास देणाऱ्यांविरोधात नाना चुडासामा आय लव्ह मुंबई कमिटीच्या वतीने मंगळवारी (ता. 7) प्रेस क्‍लब येथे टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात येणार आहे. सकाळ माध्यम समूह आणि भाजपच्या प्रवक्‍त्या शायना एन. सी. यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे.\nमहिलांना अश्‍लील, असभ्य संदेश पाठवणारे, त्यांची बदनामी करणारे आणि त्यांना सतावणाऱ्यांविरोधात पोलिसांच्या सायबर क्राईम सेलकडे तक्रार करण्यासाठी हा टोल फ्री क्रमांक मदतीचा ठरणार आहे.\nभाजपच्या नेत्या शायना एन. सी. यांना भाजपच्या वाराणसी येथील एका नेत्याने व्हॉटस ऍपवर अश्‍लील संदेश पाठवले होते. सुमारे 500 संदेश आल्यानंतर शायना यांनी तक्रार नोंदवली. सर्वसामान्य महिलांच्या बाबतीत असे प्रकार घडत असतात; मात्र त्याविरोधात उभे राहण्याचे धैर्य त्यांच्यात नसते. त्या तक्रारही करत नाहीत. त्यामुळे अशा मनोवृत्तींच्या विकृतांना बळ मिळते. महिलांनी पुढे यावे आणि निर्भयपणे तक्रार करावी, यासाठी हेल्पलाईन सुरू करण्याचा निर्णय शायना यांनी घेतला. सकाळ माध्यम समूहानेही शायना यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहण्याचे ठरवले आहे. टोल फ्री हेल्पलाईनच्या क्रमांकाच्या माध्यमातून महिलांना अनेक प्रकरणांमध्ये मदत करण्यात येईल. त्यासाठी मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र पोलिसांचीही मदत घेण्यात येईल.\nसोशल मीडियावर अनेकदा अनोळखी व्यक्तींचे अश्‍लील संदेश येतात. अशा वेळी संदेश पाठवणाऱ्या विकृतीविरोधात तुम्ही बिनधास्त तक्रार करा. काय होईल याचा विचार करून घाबरून गप्प राहू नका. बिनधास्त पुढे या. पोलिस सर्वांसाठी आहेत. एका महिलेने हिंमत दाखवली तर इतर महिलांना प्रेरणा मिळते. मलाही सुरुवातीला भीती वाटली होती; पण अनेकांनी आधार दिला, असे शायना एन. सी. यांनी सांगितले.\nमहिलांवर होणारे अत्याचार, गैरप्रकार किडलेली पुरुषी मानसिकता दाखवतात. या दूषणातून अनेक पुरुष मुक्त होऊ पाहत आहेत; पण असे प्रकार करणे भूषणावह वाटणारेही अनेक आहेत. त्यांचे वागणे बदलण्यासाठी, त्यांना शहाणे करण्यासाठी \"सकाळ'ने पाऊल उचलले आहे. त्यासाठी गरज आहे आपण सर्वांनी जागरूक होण्याची. असे गैरप्रकार तुमच्या लक्षात आल्यास त्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा. महिलांनो, अत्याचार सहन करू नका. त्याविरोधात आवाज उठवा. आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचवा. त्यासाठी व्हॉट्‌स ऍप क्रमांक ः 8888809306.\nनेते ‘ए.सी.’मध्ये, कार्यकर्ते जेलमध्ये\nकोल्हापूर - पाचगावच्या राजकीय वर्चस्वातून २०१३ मध्ये झालेल्या दोन्ही खुनांचा निकाल जाहीर झाला. अशोक पाटील आणि धनाजी गाडगीळ यांच्या खुनातील अकरा...\nरुग्णालयांत सुविधाच नाहीत; डॉक्‍टर काय करणार\nआर्थिक परिस्थितीमुळे प्रसूतीसाठी महिलांचा ओढा महापालिकेच्या रुग्णालयांकडे असला, तरीही प्रत्यक्ष नोंदणी झालेल्यांपैकी केवळ ३५ टक्के गर्भवतींचीच...\nअहेरी दलम कमांडरसह सहा नक्षलवादी ठार\nगडचिरोली - अहेरी तालुक्‍यातील राजाराम खांदला जंगल परिसरात आज रात्री नऊच्या सुमारास पोलिसांबरोबर...\nसाखर सात रुपयांनी स्वस्त\nमुंबई - किरकोळ बाजारात साखर सात रुपयांनी स्वस्त झाली आहे. वर्षभर 40 ते 42 रुपये किलोवर असणाऱ्या...\nआमीर खान म्हणाला 'आया मैं खंडाळा...'\nअकोला - पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामाची पाहणी करण्यासाठी सोमवार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://sonalisb.blogspot.com/2011_01_01_archive.html", "date_download": "2018-04-24T02:34:34Z", "digest": "sha1:JYUAIUH65M7NLPANE42VTKHTEZZPJB2K", "length": 10712, "nlines": 57, "source_domain": "sonalisb.blogspot.com", "title": "लिहायचं म्हणून...: January 2011", "raw_content": "\nसकाळी सकाळी ६ वाजता गाढ साखरझोपेतून उठवत असताना छोट्या हातांनी तिने माझा हात घट्ट धरून ठेवला. \"माझ्याजवळ बस ना ५ मिनिटं कालची ती गोष्ट सांग ना प्लीज.\"\nपण मी मात्र तिला तसंच अर्ध्या झोपेत उचललं आणि सरळ नेऊन पॊटीवर ठेवलं. \"चला आवरा आता. गोष्ट वगैरे काही नाही.\" तिचा चेहरा अगदी बारीक झाला. पेंगणारया तिला तसंच ठेवून मी माझ्या कामाला लागले.\n\"सकाळच्या गडबडीत गोष्टी काय सांगायच्या आवरायचं सोडून काय बसून राहायचं का आवरायचं सोडून काय बसून राहायचं का एवढं कळायला नको का आता रोजच्या सवयीनं एवढं कळायला नको का आता रोजच्या सवयीनं ६ वर्षाची झाली की ती आता ६ वर्षाची झाली की ती आता\nतिचं आवरणं, शाळेची तयारी, डबा... घडयाळाच्या काट्याबरोबर माझं तोंडही चालू. हिच्या उशिरा उठण्यामुळे माझ्या वेळापत्रकाचे कसे १२ वाजलेत हे काही हिला सांगून कळणार आहे का\nतिला अजून घडयाळ कळत नाही हे माहीत असूनही नेहमीप्रमाणे मी धाक घातला, \"ते बघ, तो मोठा काटा ८ वर येईपर्यंत दूध संपलं पाहिजे, काय\nरिक्शावाले काका आले म्हणताच तिची धांदल उडाली. अंगापेक्षा बोंगा जास्त असलेलं शाळेचं दप्तर, टिफ़िन बॆग, पाळणाघराची बॆग असा दिवसभराचा संसार घेउन सकाळी पावणे-सातला ती निघालीही. तिला शाळेच्या रिक्शामध्ये बसवताना, तिच्या हातातून माझा हात सोडवताना जाणवलंच की आता आपण थेट संध्याकाळीच भेटणार. क्षणभरच... पण मग लगेच पुढचा दिवस समोर दिसू लागला. मिटींग्जची एकामागून एक असलेली रांग, वाट पाहात असलेले निर्णय, कामांची न संपणारी मोठ्ठी यादी ...\nसुपरवूमन असल्याच्या नादात दिवसभरात कामाचा अगदी फ़डशा पाडला. मिटींग्ज रंगल्या, सगळेच नाही पण कितीतरी निर्णय मार्गी लागले. दुपारी जेवताना नेहमीप्रमाणे विषय निघाले, मूल, अभ्यास, घर, ऒफ़िस कसं संभाळायचं हे सगळं\n\"जमतं तसं सवयीनं, एकदा त्यात पडलं की मग काय\" मी हसून म्हणलं. हे बोलताना आत जाणवलेली बोच मी अगदी सराईतपणे लपवली.\nदुपारी बोलावून बॊसनं status विचारलं, कौतुकही केलं. कौतुकाच्या त्या नशेत २ नवीन जबाबदारया मी हसतच स्वीकारल्या. पुढचा दिवस कसा संपला काही कळलंच नाही.\nआता मात्र घरचे वेध लागले. तिचा चेहरा डोळ्यापुढे येऊ लागला. संध्याकाळच्या भर रहदारीतून वेळेत पाळणाघरात पोहोचणं म्हणजे एक दिव्यच होतं. उशीर होऊ लागला तशी माझी घालमेल सुरू झाली.\nपाळणाघराच्या रिकाम्या अंगणात वॊचमन काकांबरोबर तोंड पाडून उभी असलेली एकटी ती मला दिसू लागली. उद्यापासून १० मिनिटं लवकरच निघायचं, मी परत एकदा निश्चय केला.\nगाडीत बसल्या बसल्या तिने हुकूम सोडला, \"ए घरी नाही ग जायचं... मला फ़िरायचंय तुझ्याबरोबर. आपण मज्जा करू. घरी गेलं की तू लगेच काम करत बसतेस. मग मला नाही आवडत ते.\"\nझालं, मगाचा तिला भेटण्याआधीचा तो माझा दाटलेपणा कुठे गायबच झाला. \"घरी चला, रविवारी बसू फ़िरत.\" मी दामटून तिला घरी आणलं.\nघरात आल्या आल्या तिने माझ्यासाठी आणलेल्या गंमती दाखवायला सुरुवात केली. चॊकोलेटची चांदी, एक-दोन दगड, पाळणाघराच्या वाळूत सापडलेल्या बिया, सगळा खजिना तिनं माझ्यासमोर रिकामा केला. तोंडावर कुबेराचं धन लुटून आणल्याचा अविर्भाव. \"पाहिलंस तुझ्यासाठी आहे.\" मी मोठ्या कृतद्न्यतेने पाहिले. \"Thank you, मला इतक्या छान गंमती कधीच कोणी आणल्या नव्हत्या... बरं आता homework करुयात का... बरं आता homework करुयात का\nपुढच्या एक-दिड तासात थोडं गोडीनं - थोडं रागावून अभ्यास घेणं, धाक दाखवणं, वळण लावणं, जेवू घालणं अशी सगळी कामं मी efficiently उरकली. तिला T.V. पुढे बसवलं आणि माझा conference call चालू झाला. पण आज तिला T.V. नकोच होता. मग माझा फोनवर mute-unmute चा खेळ चालू झाला. तिला मध्येच येऊन काही सांगायचं होतं, स्वत: काढलेली चित्र दाखवायची होती. पण तिला कळलं बहुतेक की आईला आत्ताही वेळ नाही. माझा पुढचा call शांतपणे पार पडला.\nतोवर ती पेंगुळली होती. बाजूला मगाची चित्रं, थोडे खडू पडले होते. माझ्यासाठी आणलेल्या टिकल्या, चांदया मी हरवू नये म्हणून एका डबीत भरून ती डबी माझ्या बॆगेत टाकली होती.\nमी तिला जवळ घेतलं. अतिशय आसुसून ती माझ्या कुशीत शिरली. तिच्या चिमुकल्या हातांनी तिनं मला घट्ट मिठी मारली. माझ्या डोळ्यातून गरम पाणी तिच्या केसात पडलं. स्वत:चं आवडतं काम करायची धडपड, त्यापायी होणारी दगदग,तिची दिवसातून १० वेळा तरी होणारी आठवण, सतत सोबत करणारी काळजी आणि अपराधीपणा, सगळं अगदी साचून आलं.\nबास. फ़ार झालं. आता ब्रेक घ्यायचा, आणि फ़क्त तिला वेळ दयायचा. हीच तर वर्ष आहेत. नंतर कदाचित तिला माझी गरजही उरणार नाही. बास... आता हा प्रोजेक्ट संपला की सांगून टाकायचं. मी परत एकदा ठरवलं... नेहमीप्रमाणेच.\nमग अपराधीपणा जरा कमी झाला. पुढच्या दिवशीच्या कामांच्या विचारात मन बुडून गेलं. कधी डोळा लागला कळलंच नाही. जाग आली तेव्हा दुसरा दिवस सुरू झाला होता.\n- सोनाली सुहास बेंद्रे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://nmk.co.in/s/mc-foundation-scholarship-exam/5941/", "date_download": "2018-04-24T02:29:16Z", "digest": "sha1:JXOGRZMYXYSOAEEXJH5AK3DJIESCM2YG", "length": 6810, "nlines": 113, "source_domain": "nmk.co.in", "title": "पुणे येथे निवासी प्रशिक्षण केंद्रात मोफत प्रवेशासाठी सामाईक परीक्षेचे आयोजन - NMK", "raw_content": "\nपुणे येथे निवासी प्रशिक्षण केंद्रात मोफत प्रवेशासाठी सामाईक परीक्षेचे आयोजन\nपुणे येथे निवासी प्रशिक्षण केंद्रात मोफत प्रवेशासाठी सामाईक परीक्षेचे आयोजन\nमहागणपती करिअर फाउंडेशन, रांजणगाव, पुणे यांच्या वतीने यूपीएससी, स्टाफ सिलेक्शन कमिशन, पीएसआय, एसटीआय, कर सहाय्यक परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘त्रैमासिक निवासी शिष्यवृत्ती योजना’ जाहीर केली आहे. सदरील शिष्यवृत्ती योजनेत सहभागी होण्याकरिता रविवार दिनांक १५ एप्रिल २०१८ रोजी सकाळी ९:३० वाजता ‘सामाईक प्रवेश परीक्षा’ आयोजित केली असून या परीक्षेत पात्र ठरणाऱ्या २५ विद्यार्थ्यांना १५ मे २०१८ ते १५ ऑगस्ट २०१८ निवासी प्रशिक्षण केंद्रात मोफत प्रवेश दिला जाणार आहे. अधिक माहितीसाठी ९८२३०७६९८१,७३८७७६३९९९,९१५८७८२७३१ वर संपर्क साधावा. (जाहिरात)\nअधिक माहिती डाऊनलोड करा\nभारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १७१ जागा\nकेंद्रीय विद्यालय संघटन यांच्या आस्थापनेवर ‘शिक्षक’ पदांच्या एकूण ५१९३ जागा\nमहाराष्ट्रात प्रथमच आयटीआय पास उमेदवारांसाठी रेग्युलर ‘टेक्निकल’ बॅच…\nपुणे येथे आपटी अकॅडमी मार्फत ‘चालू घडामोडी’ विषयाची मोफत व्याख्यानमाला\nरांजणगाव येथील नामांकित कंपनीत ‘प्रशिक्षणार्थी’ महिला उमेदवारांच्या १००…\nपुणे येथील i-Can अकॅडमीत तलाठी/ पोलीस भरती/ जिल्हा परिषद बॅच उपलब्ध\nनवीन जाहिराती / घोषणा . . .\nस्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदांच्या २००० जागा\nकर सहाय्यक/ लिपिक-टंकलेखक/ जि.प.सरळसेवा/ तलाठी स्पेशल बॅच उपलब्ध\nलक्ष्यवेध . . .\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१८ मधील स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक उपलब्ध\nपरिस्थितीमुळे वॉचमनची नोकरी केलेला ‘मंजूर दार’ यंदाच्या IPL स्पर्धेत खेळणार\nप्रवेशपत्र . . .\nवैद्यकीय शिक्षण व संशोधन अधिपरिचारिका (नर्स) परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nसंयुक्त प्रवेश (मुख्य) परीक्षा ‘JEE-Main-2018’ प्रवेशपत्र\nनिकाल . . .\nपोलीस भरती-२०१८ मैदानी चाचणी/ लेखी परीक्षा निकाल\nशिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (सीईटी) परीक्षा-२०१७ निकाल\nमागोवा . . .\nमुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ‘शिपाई’ पदांच्या एकूण १३६ जागा\nकेंद्रीय विद्यालय संघटन यांच्या आस्थापनेवर ‘शिक्षक’ पदांच्या एकूण ५१९३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/3-thousand-crores-loss-due-to-bhima-koregaon-violence-1610917/", "date_download": "2018-04-24T03:10:46Z", "digest": "sha1:JOGQODJC4RO7V7PCIQOCI22RCGTQXJ2Q", "length": 12107, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "3 thousand crores loss due to Bhima Koregaon Violence | सुमारे तीन हजार कोटींचा फटका? | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nसुमारे तीन हजार कोटींचा फटका\nसुमारे तीन हजार कोटींचा फटका\nराज्य सरकारचा महसूल बुडाला\nराज्य सरकारचा महसूल बुडाला\nबुधवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदमुळे मालवाहतूक उद्योगाचे उत्पन्न बुडतानाच राज्य सरकारचाही महसूल बुडाल्याचा दावा मालवाहतूक संघटनेकडून करण्यात आला आहे. जवळपास तीन हजार कोटी रुपयांचा फटका बसल्याची माहिती ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्टकडून देण्यात आली.\nराज्यात १२ लाख ट्रक असून यातून मोठय़ा प्रमाणात मालाची वाहतूक होते. परंतु बुधवारी महाराष्ट्र बंदमुळे ही वाहतूक होऊ शकली नाही. ट्रकचे कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी मालवाहतूक बंदच ठेवण्यात आली होती. त्यामुळे मोठय़ा नुकसानीला मालवाहतूकदार आणि राज्य सरकारला सामोरे जावे लागल्याचे ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्टचे कोअर कमिटीचे अध्यक्ष बाल मल्कित सिंग यांनी सांगितले. सध्या १२ लाख ट्रकपैकी प्रत्येक ट्रकला दररोज २०० लिटर डिझेल लागते. याप्रमाणे २४ कोटी डिझेलचा दररोज वापर होतो. प्रत्येक लिटरमागे डिझेलवर ४२ रुपये करही लागतो. हे पाहिल्यास दिवसाला एकूण एक हजार आठ कोटी रुपये राज्य सरकारचा महसूल बुडाल्याचे सिंग म्हणाले. याव्यतिरिक्त मालवाहतूकदारांचेही एकूण उत्पन्न बुडाले आहे. हे उत्पन्न दोन हजार कोटी रुपये असल्याचा दावा त्यांनी केला.\nमुंबई विमानतळावरील विमान सेवांवरही परिणाम झाला. काही विमानांची उड्डाणे आणि आगमन रद्द करण्याची वेळ ओढवली. जेट एअरवेजच्या ३२ फेऱ्यांना त्याचा फटका बसला, तर इंडिगोची एक सेवा रद्द करावी लागली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nप्रकाश आंबेडकररांकडून वसुली करावी. म्हणजे इतर पार्ट्याना चॉप बसेल. उगाच लोकांना त्रास देतात.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/208", "date_download": "2018-04-24T03:18:29Z", "digest": "sha1:C4BNTM6NSWTLOARBSXVD3NJ5JCDTEBYW", "length": 10536, "nlines": 54, "source_domain": "mr.upakram.org", "title": "खेळखंडोबा | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\n२०१४ मध्ये आशियायी क्रीडा स्पर्धा भारतात भरवण्यासाठीचा भारत सरकारचा प्रस्ताव नामंजूर झाला आहे. २०१० मध्ये होणारी राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धाही भारतात होत आहे. हा निकाल लागण्यापूर्वी क्रीडामंत्री मणिशंकर अय्यर यांनी केलेले विधान (\"राष्ट्रकूल स्पर्धेच्या आयोजनामुळे भारताची प्रतिमा सुधारेल हे जरी खरे असले तरी त्याचा सर्वसामान्य भारतीयांना फारसा उपयोग होणार नाही\") प्रस्ताव नामंजूर होण्यास कारणीभूत झाले असा आरोप भारतीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी केला आहे. प्रस्ताव फेटाळला गेल्यावर मणिशंकर अय्यर यांनी मांडलेले काही मुद्दे विचार करण्यासारखे आहेत. या घटनेच्या निमित्ताने पुढील प्रश्न मनात येतातः\nभारताला खरेच अश्या चमकदार सोहळ्यांचे आयोजन करण्याची आवश्यकता आहे का यातून नक्की काय साध्य होईल\nअश्या मोठ्या स्पर्धांचे भारतात आयोजन केल्याने भारतीय क्रीडापटूंना काही मदत होईल का\nया स्पर्धेसाठी ५००० कोटी रूपये लागले असते. ते ग्रामीण किंवा निमशहरी भागातील क्रीडासुविधा आणि प्रशिक्षण सुधारण्यासाठी वापरणे अधिक योग्य होईल का\nप्रदूषण आणि वाहतुकीची कोंडी ही कारणे प्रस्ताव नाकारणार्‍या समितीने दिली आहेत. त्यामुळे भारत सरकारने अश्या महासोहळ्यांवर लक्ष केंद्रित न करता आधी पायाभूत सुविधा सुधारण्यावर अधिक लक्ष द्यावे का\nक्रीडा क्षेत्रात भारताचे मागासलेपण संपण्यासाठी काय करावे\nअधिक माहिती: १, २\nमणिशंकर अय्यर यांची अनेक मते चांगली आहेत. हा खरच कलमाडींचा खेळखंडोबा आहे.\nत्यांनी गेल्या काही वर्षात पुण्याचे काय केले ते दिसते आहेच. भारताने खरच पायाभुत सुविधांवर लक्ष केंद्रित करायला हवे. खरतर हि एक् संधी असते जेंव्हा एखाद्या शहराचा/गावाचा काया पालट होतो. पण भारताला गरज आहे संपुर्ण देश सुधारायची.\nआयोजना पेक्षा खेळाडूंवर खर्च अपेक्षीत आहे. नाहीतर अनेक् वीरधवल त्यांचा वेळ पैसा गोळाकरण्यात घालवतील अन ऐन स्पर्धेच्या वेळी नुसताच खेळखंडोबा.\nत्यावेळी कुठे जातात हे सगळे लोक\nभारतातली अशी किती तरी खेडी आहेत की जिथला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ज्वलंत बनलेला आहे. कायम दुष्काळी परिस्थिती असलेले विभाग दिवसेंदिवस वाढत आहेत. विजेचा लपंडाव सुरुच आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत. असे असंख्य मूलभूत प्रश्न भारतात आजच्या संगणक क्रांतीच्या युगातही सुटलेले नाहीत. तेव्हा प्रथम ह्या प्रश्नांची योग्य प्रकारे सोडवणूक केली पाहिजे.देशातल्या सर्व थरातील माणसांच्या अन्न,वस्त्र,निवारा आणि तदनुषंगिक गरजा जेव्हा पूर्ण होतील तेव्हाच खेळ वगैरे गोष्टींकडे लक्ष द्यावे असे मला वाटते. खेळासारख्या अनुत्पादक गोष्टींवर होणारा वारेमाप खर्च काही काळ जर इथे वळवला तर लोक स्वस्थ जीवन जगू शकतील आणि असे स्वथ लोकच मग चांगले खेळाडू बनू शकतील.\nअगदी खरे आहे. खरा जनतेच्या पैस्याचाच खेळखंडोबा आहे.\nनुसतं आयोजन करण्यात काय मोठेपणा आहे सगळी पदकं तर इतर देश् लुटतात. आपण एकाही खेळात् पुढे नाही. सार्क वगैरे स्पर्धा ठिक आहे.\nआयोजनापेक्षा सुविधांवर पैसे वापरणे योग्य. पण मला वाटते प्रश्न नुसत्या पैशाचा नाही. (क्रिकेटमध्ये पैसे, गुणवत्ता सर्व असूनही शेवटी पानिपत होते, असो. हे विषयांतर होईल.)\nआपल्याकडे गुणवत्ता नक्कीच आहे, गरज आहे ती आंतरराष्ट्रीय पातळीवर लागणार्‍या 'किलर इन्स्टींक्ट'ची. खेळाडूंच्या निवडीमध्ये होणारे राजकारण, निधीचा गैरवापर यासारख्या गोष्टी यात अजून अपायकारक ठरतात. गाडी फिरून परत त्याच मुद्दयांवर येते. वाढता भ्रष्टाचार किंवा जाणते नेतृत्व, नियोजन यांचा अभाव इत्यादी. यातही काही आशेचे किरण आहेत जसे की सानिया, आनंद पण यांच्या यशात त्यांचा वैयक्तिक वाटा खूप मोठा आणि सरकारी वाटा फार कमी आहे.\nभारतासारख्या खन्डप्राय देशात आपण राजकारण , भ्रष्टाचार, स्वार्थ याशिवाय कसल्याही स्पर्धा खेळलेल्या नाही. य बाबतीत आपण जगात अग्रेसर असू. प्रत्येक बाबतीत राजकारण [ स्वार्थकारण ] आणल्याशिवाय आपले चालतच नाही. आता याबाबतीत सुद्धा मणीशंकर विरुद्ध कलमाडी असा सामना रंगणार ; किंवा रंगविला जाणार. खेळाचे काय क्रिडा विकासासाठी कुणीतरी विचार करणार का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/---------8.html", "date_download": "2018-04-24T02:34:06Z", "digest": "sha1:FCUOAGTFIFTYMFBXFDXPA4TJKEMK2XZS", "length": 34087, "nlines": 613, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "प्रतापगड", "raw_content": "\nकिल्ले प्रतापगड म्हणजे मराठ्यांच्या देदिप्यमान इतिहासातील एक सुवर्णपान महाबळेश्वरच्या जटांत व पारघाटाच्या ओठात शिवाजी महाराजांनी प्रतापगड हा बुलंद किल्ला बांधला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा वध ह्याच किल्ल्याच्या पायथ्याशी केला. महाबळेश्वर-महाड रस्त्यावर महाबळेश्वरपासून २०कि.मी. अंतरावर प्रतापगड आहे. पार आणि किनेश्वर या दोन गावांमधल्या भोरप्या नावाच्या डोंगरावर या किल्ल्याची बांधणी झाली आहे. प्रतापगडाची समुद्र सपाटीपासून उंची ३५०० फुट असून दोन्ही बाजूस ६०० ते ८०० फुट खोल दरी आहे. मुख्यकिल्ला व बालेकिल्ला असे या किल्ल्याचे दोन भाग होतात. दोन्ही भागांत पाण्याची उत्तम सोय असून संरक्षणाच्या दृष्टीने किल्ल्याच्या चोहोबाजूंस भक्कम तटबंदी व बुरूज आहेत. बालेकिल्ल्याचे क्षेत्रफळ ४००००चौ.फुट तर मुख्य किल्ल्याचे ४२०००चौ.फुट असून दक्षिणेकडील बुरूज ३० ते ५० फुट उंचीचे आहेत. महाबळेश्वर येथुन महाडला जाणारी गाडी कुंभरोशी गावाजवळ आली की तेथून अर्ध्या तासाच्या प्रवासात प्रतापगडला जाता येते. प्रतापगडावर असणाऱ्या सोयीसुविधा यामुळे किल्ल्यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अशा या जावळीच्या प्रांतात पायथ्यापासून प्रतापगड सुरू होतो. त्या गडाच्या खाली डाव्या हाताला दर्गा शरीफकडे जाण्याची वाट अशी पाटी दिसते. दर्गाशरीफ म्हणजे अफजलखानाची कबर. येथून गडावर जाताना उजव्या बाजूला तटबंदी आहे. तटबंदीत जागोजागी जंग्यांची रचना केलेली आहे. जंग्या म्हणजे तटबंदीत बनवलेली छिद्र, यात बंदूकी किंवा धनुष्य बाण ठेऊन शत्रूवर मारा केला जात असे. जंग्यांची रचना अशी असते की, गडावरून सुरक्षित राहून शत्रूवर सहज मारा करता येतो, पण शत्रूला खालून मारा करता येत नाही. जंग्यांच्या अशा रचनेमुळे प्रवेशद्वाराकडे येणारा शत्रु, बंदुकीच्या व बाणांच्या टप्प्यात रहात असे. प्रतापगडाच्या प्रवेशव्दाराच्या डाव्या बाजूस गुहा आहे. वाहनतळावरून गडाच्या दक्षिणेच्या टेहळणी बुरुजाखालून सरळ जाणाऱ्या पायवाटेने आपण थोड्या वेळातच तटबंदीत लपविलेल्या पश्चिमाभिमुख महादरवाज्यात येऊन पोहोचतो. प्रतापगडाचे एक वैशिष्ट्य म्हणजे शिवकालाप्रमाणे आजही महादरवाजा सूर्यास्तानंतर बंद केला जातो व सूर्योदयापूर्वी उघडला जातो. या महाद्वाराची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की, तोफांचा मारा थेट दरवाजावर करता येऊ नये. जमिनीपासून उंचावर असल्यामुळे व दरवाजासमोर पायऱ्या असल्याने हत्ती किंवा ओंडक्यांनी धडका देवून दरवाजा तोडता येत नसे. महाद्वाराच्या आतील बाजूस पहारेकऱ्यासाठी देवड्या आहेत. यातील उजव्या बाजूच्या देवडीत एक तोफ ठेवलेली आहे. महाद्वारातून आत आल्यावर समोरच लांबवर पसरलेली माची आणि चिलखती बांधणीचा बुरूज दिसतो. या माचीवरील वाट टेहळणी बूरुजावर जाते. या बुरुजावर ध्वजस्तंभ असुन या बुरुजाखालीच वहानतळ आहे. बुरुजावरून प्रतापगडाचा बालेकिल्ला, जावळीचे खोरे व उजव्या बाजूला एका उंचवट्यावर असलेली अफजलखानाची कबर दृष्टीपथात येते. टेहळणी बुरुज पाहून परत किल्ल्याच्या महाद्वारापाशी यावे. येथून पायऱ्याची वाट गडावर गेली आहे. या वाटेच्या डाव्या बाजूस सध्या वापरात नसलेली वाट, दूसरा आणि तिसरा दरवाजा आहे. पायऱ्या चढून वर गेल्यावर आपण श्रीभवानी मंदिरात पोहोचतो. मंदिरात भवानीमातेची सालंकृत प्रसन्न मूर्ती आहे. ही मूर्ती महाराजांनी नेपाळमधील गंडकी नदीतून शाळिग्राम शिळा आणून त्यातून घडवून घेतली. भवानीची मूर्ती घडवण्यासाठी लागणारा दगड आणायला मंबाजी नाईक पानसरेला नेपाळ नरेश राजा लीलासेनकडे पाठवले होते. मोरोपंत पेशवे याने ललित पंचमीचा सुमुहूर्त गाठून देवीची स्थापना केली. या मूर्तीशेजारीच शिवाजी महाराजांच्या नित्य पूजेतील स्फटिकाचे शिवलिंग व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे. भवानी देवीचे मूळ मंदिर हे फक्त दगडी गाभाऱ्याचे होते. १८२०साली सातारच्या प्रतापसिंह महाराजांनी इ.स.१८१८-३९ तेथे लाकडी मंडप बांधला. औरंगजेब दक्षिणेत आला असता या मंदिरासउपद्रव झाला आणि हा मंडप आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. भवानीमंदिरात सभामंडप व नगारखाना असुन यांचा १९३५मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला. श्रीभवानी मंदिराच्या आवारात ५ ते ६ छोट्या तोफा पाहायला मिळतात. मंदिरासमोर दगडी दिपमाळा आहेत. देवळाबाहेर मोठी दीपमाळही पाहण्यासारखी आहे. ह्या दीपमाळेवरच्या खुंट्या हत्तीच्या डोक्याच्या आकाराच्या आहेत. शिवाजी महाराजांनी या देवीसाठी रोज सनई चौघडा वाजविण्याची प्रथा सुरू केली होती. हडप आडनावाचा पुजारी तिला पंचामृतासह नैवेद्य दाखवीत असे. त्यानंतर सन १६७४ मध्ये राज्याभिषेकासमयी शिवरायांनी देवीला सोन्याची छत्री अर्पण केली होती. दुर्भाग्यवश सन १९२९ मध्ये देवीचे दागिने व ही सोन्याची छत्री चोरीला गेली. मंदिरामागील पायवाटेने आपण गडाच्या टोकावर असलेल्या तळे व तटबंदीत असलेला चोर दरवाजा पाहू शकतो. ह्या मंदिरासमोरून बालेकिल्ल्याकडे चालू लागल्यास उजव्या हाताला समर्थस्थापित हनुमानाची मूर्ती दिसते. मंदिरापासून शे-दोनशे पायऱ्या चढल्यावर एक छोटेखानी दरवाजा लागतो आणि तेथून बालेकिल्ल्यात प्रवेश होतो. पुढे बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर आपण केदारेश्वर महादेवाच्या मंदिराजवळ येऊन पोहोचतो. मंदिरात भव्य शिवलिंग आहे. हा किल्ला बांधला जात असताना एक शिवलिंग सापडले व त्याची स्थापना ह्या मंदिरात केली गेली. माथ्यावर देवळासाठी व पिण्यासाठी पाण्याची सोय व्हावी यासाठी लहानसा बांधीव तलाव आहे. असे आणखी काही पाणीसाठेही गडावर आहेत. या मंदिरासमोरील पडीक चौथरा प्रशस्त सदरेचा असून कित्येक महत्वाचे निर्णय, न्यायनिवाडे, मसलती या सदरेतच झाल्या. केदारेश्वर मंदिराच्या मागील बाजूस वाड्याचे अवशेष आहेत. बालेकिल्ल्यावर एक शाळा असुन त्याच्याजवळ वेताळाचे मंदिर आहे. येथे उजवीकडे बागेच्या मधोमध शिवाजीमहाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे. स्वातंत्र्योत्तर काळात या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ५ मी. उंचीच्या भव्य अश्वारूढ पुतळयाची उभारण्यात आला. त्याचे अनावरण १९५७ च्या नोव्हेंबर महिन्यात त्यावेळचे पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांनी केले. शिवछत्रपती प्रतिष्ठानाने तेथे एक प्रशस्त सभागृह उभारले आहे. या पुतळ्याच्या जागीच पूर्वी राजांचा राहता वाडा होता. या पुतळ्याशेजारीच शासकीय विश्रामधाम असून येथील बागेतून उजव्या बाजूच्या वाटेने तटावर जाऊन तटबंदीवरून फेरफटका मारताना जावळी खोऱ्याचे विहंगम दृश्य दिसते. किल्ल्याला महादरवाज्याखेरीज घोरपडीचे चित्र असणारा राजपहाऱ्याचा दिंडी दरवाजा आहे. गडाच्या दक्षिण व उत्तर टोकाला अनुक्रमे दुपदरी बांधणीचा यशवंत बुरुज व रेडका बुरुज आहे. या दोन बुरुजांमध्ये नासके तळे व गोडे तळे आहे. त्याच्यापुढे सूर्य बुरूज आहे. अफजलखानाने दगा केल्यावर शिवाजी महाराजांनी त्याला मारले. त्यानंतर संभाजी कावजी यांनी अफजलखानाचे शिर या बुरुजात पुरले असे इतिहास सांगतो. या गडावरुन पश्चिमेला रायगड तर दक्षिणेला मकरंद गड दिसतो. त्याच्या पूर्वेला महाबळेश्वरचे विस्तृत पठार, आजूबाजूला घनदाट जंगल, खाली पार घाट व पश्चिमेकडे कोकण आहे. येथे आपली ही किल्ल्याची फेरी पूर्ण होते. प्रतापगडावर शिवनिर्मित गडांची सर्व वैशिष्ट्ये एकत्र पहाता येतात. प्रतापगडाच्या इतिहासात डोकावल्यास १६५६ मध्ये चंद्रराव मोऱ्याचा पराभव करुन महाराजांनी जावळी ताब्यात घेतल्यावर तिथले किल्लेही महाराजांनी जिंकले. त्यावेळी जावळीच्या खोऱ्यात पारघाटाच्या तोंडावर व रडतोंडी घाटाच्या नाकावर भोरप्या डोंगर एखाद्या रखवालदारासारखा उभा होता. शिवाजीमहाराजांनी जावळी खोरे जिंकल्या नंतर मोरो त्रिंबक पिंगळे यांनी १६५६ मध्ये भोरप्या डोंगरावर हा बुलंद व अभेदय किल्ला बांधला. प्रतापगडचे पहिले किल्लेदार म्हणून महाराजांनी अर्जोजी यादव ह्यांची नेमणूक केली. इ.स १६५९ साली अफजलखान प्रचंड सैन्यानिशी स्वराज्यावर चालून आला. चढे घोडियानिशी त्या डोंगरातल्या उंदराला पकडून आणीन महाबळेश्वरच्या जटांत व पारघाटाच्या ओठात शिवाजी महाराजांनी प्रतापगड हा बुलंद किल्ला बांधला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा वध ह्याच किल्ल्याच्या पायथ्याशी केला. महाबळेश्वर-महाड रस्त्यावर महाबळेश्वरपासून २०कि.मी. अंतरावर प्रतापगड आहे. पार आणि किनेश्वर या दोन गावांमधल्या भोरप्या नावाच्या डोंगरावर या किल्ल्याची बांधणी झाली आहे. प्रतापगडाची समुद्र सपाटीपासून उंची ३५०० फुट असून दोन्ही बाजूस ६०० ते ८०० फुट खोल दरी आहे. मुख्यकिल्ला व बालेकिल्ला असे या किल्ल्याचे दोन भाग होतात. दोन्ही भागांत पाण्याची उत्तम सोय असून संरक्षणाच्या दृष्टीने किल्ल्याच्या चोहोबाजूंस भक्कम तटबंदी व बुरूज आहेत. बालेकिल्ल्याचे क्षेत्रफळ ४००००चौ.फुट तर मुख्य किल्ल्याचे ४२०००चौ.फुट असून दक्षिणेकडील बुरूज ३० ते ५० फुट उंचीचे आहेत. महाबळेश्वर येथुन महाडला जाणारी गाडी कुंभरोशी गावाजवळ आली की तेथून अर्ध्या तासाच्या प्रवासात प्रतापगडला जाता येते. प्रतापगडावर असणाऱ्या सोयीसुविधा यामुळे किल्ल्यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अशा या जावळीच्या प्रांतात पायथ्यापासून प्रतापगड सुरू होतो. त्या गडाच्या खाली डाव्या हाताला दर्गा शरीफकडे जाण्याची वाट अशी पाटी दिसते. दर्गाशरीफ म्हणजे अफजलखानाची कबर. येथून गडावर जाताना उजव्या बाजूला तटबंदी आहे. तटबंदीत जागोजागी जंग्यांची रचना केलेली आहे. जंग्या म्हणजे तटबंदीत बनवलेली छिद्र, यात बंदूकी किंवा धनुष्य बाण ठेऊन शत्रूवर मारा केला जात असे. जंग्यांची रचना अशी असते की, गडावरून सुरक्षित राहून शत्रूवर सहज मारा करता येतो, पण शत्रूला खालून मारा करता येत नाही. जंग्यांच्या अशा रचनेमुळे प्रवेशद्वाराकडे येणारा शत्रु, बंदुकीच्या व बाणांच्या टप्प्यात रहात असे. प्रतापगडाच्या प्रवेशव्दाराच्या डाव्या बाजूस गुहा आहे. वाहनतळावरून गडाच्या दक्षिणेच्या टेहळणी बुरुजाखालून सरळ जाणाऱ्या पायवाटेने आपण थोड्या वेळातच तटबंदीत लपविलेल्या पश्चिमाभिमुख महादरवाज्यात येऊन पोहोचतो. प्रतापगडाचे एक वैशिष्ट्य म्हणजे शिवकालाप्रमाणे आजही महादरवाजा सूर्यास्तानंतर बंद केला जातो व सूर्योदयापूर्वी उघडला जातो. या महाद्वाराची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की, तोफांचा मारा थेट दरवाजावर करता येऊ नये. जमिनीपासून उंचावर असल्यामुळे व दरवाजासमोर पायऱ्या असल्याने हत्ती किंवा ओंडक्यांनी धडका देवून दरवाजा तोडता येत नसे. महाद्वाराच्या आतील बाजूस पहारेकऱ्यासाठी देवड्या आहेत. यातील उजव्या बाजूच्या देवडीत एक तोफ ठेवलेली आहे. महाद्वारातून आत आल्यावर समोरच लांबवर पसरलेली माची आणि चिलखती बांधणीचा बुरूज दिसतो. या माचीवरील वाट टेहळणी बूरुजावर जाते. या बुरुजावर ध्वजस्तंभ असुन या बुरुजाखालीच वहानतळ आहे. बुरुजावरून प्रतापगडाचा बालेकिल्ला, जावळीचे खोरे व उजव्या बाजूला एका उंचवट्यावर असलेली अफजलखानाची कबर दृष्टीपथात येते. टेहळणी बुरुज पाहून परत किल्ल्याच्या महाद्वारापाशी यावे. येथून पायऱ्याची वाट गडावर गेली आहे. या वाटेच्या डाव्या बाजूस सध्या वापरात नसलेली वाट, दूसरा आणि तिसरा दरवाजा आहे. पायऱ्या चढून वर गेल्यावर आपण श्रीभवानी मंदिरात पोहोचतो. मंदिरात भवानीमातेची सालंकृत प्रसन्न मूर्ती आहे. ही मूर्ती महाराजांनी नेपाळमधील गंडकी नदीतून शाळिग्राम शिळा आणून त्यातून घडवून घेतली. भवानीची मूर्ती घडवण्यासाठी लागणारा दगड आणायला मंबाजी नाईक पानसरेला नेपाळ नरेश राजा लीलासेनकडे पाठवले होते. मोरोपंत पेशवे याने ललित पंचमीचा सुमुहूर्त गाठून देवीची स्थापना केली. या मूर्तीशेजारीच शिवाजी महाराजांच्या नित्य पूजेतील स्फटिकाचे शिवलिंग व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे. भवानी देवीचे मूळ मंदिर हे फक्त दगडी गाभाऱ्याचे होते. १८२०साली सातारच्या प्रतापसिंह महाराजांनी इ.स.१८१८-३९ तेथे लाकडी मंडप बांधला. औरंगजेब दक्षिणेत आला असता या मंदिरासउपद्रव झाला आणि हा मंडप आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. भवानीमंदिरात सभामंडप व नगारखाना असुन यांचा १९३५मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला. श्रीभवानी मंदिराच्या आवारात ५ ते ६ छोट्या तोफा पाहायला मिळतात. मंदिरासमोर दगडी दिपमाळा आहेत. देवळाबाहेर मोठी दीपमाळही पाहण्यासारखी आहे. ह्या दीपमाळेवरच्या खुंट्या हत्तीच्या डोक्याच्या आकाराच्या आहेत. शिवाजी महाराजांनी या देवीसाठी रोज सनई चौघडा वाजविण्याची प्रथा सुरू केली होती. हडप आडनावाचा पुजारी तिला पंचामृतासह नैवेद्य दाखवीत असे. त्यानंतर सन १६७४ मध्ये राज्याभिषेकासमयी शिवरायांनी देवीला सोन्याची छत्री अर्पण केली होती. दुर्भाग्यवश सन १९२९ मध्ये देवीचे दागिने व ही सोन्याची छत्री चोरीला गेली. मंदिरामागील पायवाटेने आपण गडाच्या टोकावर असलेल्या तळे व तटबंदीत असलेला चोर दरवाजा पाहू शकतो. ह्या मंदिरासमोरून बालेकिल्ल्याकडे चालू लागल्यास उजव्या हाताला समर्थस्थापित हनुमानाची मूर्ती दिसते. मंदिरापासून शे-दोनशे पायऱ्या चढल्यावर एक छोटेखानी दरवाजा लागतो आणि तेथून बालेकिल्ल्यात प्रवेश होतो. पुढे बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर आपण केदारेश्वर महादेवाच्या मंदिराजवळ येऊन पोहोचतो. मंदिरात भव्य शिवलिंग आहे. हा किल्ला बांधला जात असताना एक शिवलिंग सापडले व त्याची स्थापना ह्या मंदिरात केली गेली. माथ्यावर देवळासाठी व पिण्यासाठी पाण्याची सोय व्हावी यासाठी लहानसा बांधीव तलाव आहे. असे आणखी काही पाणीसाठेही गडावर आहेत. या मंदिरासमोरील पडीक चौथरा प्रशस्त सदरेचा असून कित्येक महत्वाचे निर्णय, न्यायनिवाडे, मसलती या सदरेतच झाल्या. केदारेश्वर मंदिराच्या मागील बाजूस वाड्याचे अवशेष आहेत. बालेकिल्ल्यावर एक शाळा असुन त्याच्याजवळ वेताळाचे मंदिर आहे. येथे उजवीकडे बागेच्या मधोमध शिवाजीमहाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे. स्वातंत्र्योत्तर काळात या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ५ मी. उंचीच्या भव्य अश्वारूढ पुतळयाची उभारण्यात आला. त्याचे अनावरण १९५७ च्या नोव्हेंबर महिन्यात त्यावेळचे पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांनी केले. शिवछत्रपती प्रतिष्ठानाने तेथे एक प्रशस्त सभागृह उभारले आहे. या पुतळ्याच्या जागीच पूर्वी राजांचा राहता वाडा होता. या पुतळ्याशेजारीच शासकीय विश्रामधाम असून येथील बागेतून उजव्या बाजूच्या वाटेने तटावर जाऊन तटबंदीवरून फेरफटका मारताना जावळी खोऱ्याचे विहंगम दृश्य दिसते. किल्ल्याला महादरवाज्याखेरीज घोरपडीचे चित्र असणारा राजपहाऱ्याचा दिंडी दरवाजा आहे. गडाच्या दक्षिण व उत्तर टोकाला अनुक्रमे दुपदरी बांधणीचा यशवंत बुरुज व रेडका बुरुज आहे. या दोन बुरुजांमध्ये नासके तळे व गोडे तळे आहे. त्याच्यापुढे सूर्य बुरूज आहे. अफजलखानाने दगा केल्यावर शिवाजी महाराजांनी त्याला मारले. त्यानंतर संभाजी कावजी यांनी अफजलखानाचे शिर या बुरुजात पुरले असे इतिहास सांगतो. या गडावरुन पश्चिमेला रायगड तर दक्षिणेला मकरंद गड दिसतो. त्याच्या पूर्वेला महाबळेश्वरचे विस्तृत पठार, आजूबाजूला घनदाट जंगल, खाली पार घाट व पश्चिमेकडे कोकण आहे. येथे आपली ही किल्ल्याची फेरी पूर्ण होते. प्रतापगडावर शिवनिर्मित गडांची सर्व वैशिष्ट्ये एकत्र पहाता येतात. प्रतापगडाच्या इतिहासात डोकावल्यास १६५६ मध्ये चंद्रराव मोऱ्याचा पराभव करुन महाराजांनी जावळी ताब्यात घेतल्यावर तिथले किल्लेही महाराजांनी जिंकले. त्यावेळी जावळीच्या खोऱ्यात पारघाटाच्या तोंडावर व रडतोंडी घाटाच्या नाकावर भोरप्या डोंगर एखाद्या रखवालदारासारखा उभा होता. शिवाजीमहाराजांनी जावळी खोरे जिंकल्या नंतर मोरो त्रिंबक पिंगळे यांनी १६५६ मध्ये भोरप्या डोंगरावर हा बुलंद व अभेदय किल्ला बांधला. प्रतापगडचे पहिले किल्लेदार म्हणून महाराजांनी अर्जोजी यादव ह्यांची नेमणूक केली. इ.स १६५९ साली अफजलखान प्रचंड सैन्यानिशी स्वराज्यावर चालून आला. चढे घोडियानिशी त्या डोंगरातल्या उंदराला पकडून आणीन जिंदा या मुर्दा ' अशा वल्गना करीत निघालेला अफजलखान, तुळजापूरच्या भवानीला अन् पंढरपूरच्या विठ्ठलाला उपद्रव देत, स्वराज्याकडे धावला. महाराजांनी युक्तीने त्याला प्रतापगडाखाली जावळीच्या खोऱ्यात आणले. १० नोव्हेंबर १६५९ म्हणजे मार्गशीर्ष शु.७ शके १५८१ रोजी शिवरायांची फत्ते झाली. शिवराय-अफजलखान भेटीत अफजलखानाने दगाफटका केल्यावर महाराजांनी अफजलखानचा कोथळा बाहेर काढला. सय्यद बंडा यांने तलवार उगारली पण जिवा महाल हा सावध असल्याने त्याने सय्यद बंडाला मारले. होता जिवा म्हणून वाचला शिवा या म्हणीच्या रुपाने या गडाचा इतिहास अजरामर झाला. दूपारी २ वाजता शिवरायांनी प्रतापगडावर अफजलखानाचा वध केला आणि त्याच्या प्रचंड सैन्याचा गनिमी काव्याने धुव्वा उडवून दिला. स्वराज्यावर आलेले हे संकट उधळून लावले. जगाच्या इतिहासात जी अनेक युद्ध झाली त्यातील एक अप्रतीम युद्ध इथे झाले. भौगोलिक परिस्थितीचा फायदा स्वतःच्या बाजूने करुन घेऊन शिवाजीराजांनी त्याच्यापेक्षा काही पटीने बलाढ्य अशा आदिलशाही सेनेचा पूर्ण पराभव केला. प्रतिस्पर्ध्याला काही सुगावा लागु न देता काही तासांच्या लढाईत सगळे संपवले गेले. ह्यावेळी शिवाजीराजाकडे अंदाजे सात हजारांचे सैन्य असेल. ह्या युद्धाने आदिलशाहीला खूप मोठा धक्का बसला. त्यानंतर राजांनी आदिलशाहीवर केलेल्या चौफेर आक्रमणाने उलटवार करण्याचे त्यांचे बळच खचले. प्रतापगड हा शिवशाहीचा भाग्यमणी ठरला. अफझलखानवधाने राजांचे नाव हिंदुस्थानभर झाले आणि खऱ्या अर्थाने स्वराज्याचा पाया मजबूत झाला. इ.स. १६६१ मध्ये महाराजांनी गडावर मोरो त्रिंबक पिंगळे यांच्या हस्ते महिषासूरमर्दिनी भवानी देवीची स्थापना केली. छत्रपती राजारामसुद्धा जिंजीस जात असताना प्रथम प्रतापगडास आले. पेशवाईत नाना फडणीसाने येथे सखाराम बापूस काही दिवस नजरकैदेत ठेवले होते (१७७८). पुढे ज्यावेळी नाना फडणीसाविरुद्ध दौलतराव शिंदे व त्यांचा विश्वासू मंत्री बाळोबा कुंजीर हे चालून आले तेव्हा नानाने १७९६ मध्ये काही दिवस या किल्ल्याचा आश्रय घेतला. १८१८ च्या ब्रिटिश-मराठे युद्धानंतर तो ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. सन १६५७ मधे हा गड बांधल्यापासून ते सन १८१८ मधे इंग्रजांनी तो जिंकेपर्यंत तो अजिंक्य राहिला. ह्याला एकच अपवाद होता तो म्हणजे १६८९ साली काही महिने तो मुघलांकडे गेला होता. पण त्यावेळीही तो जिंकून घेतला नव्हता व लगेच परत मराठ्यांनी तो जिंकुन घेतला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/210?page=1", "date_download": "2018-04-24T03:15:47Z", "digest": "sha1:452MGG37GLAOS6TKUS3IXDNDTJLZECMM", "length": 16758, "nlines": 82, "source_domain": "mr.upakram.org", "title": "वेदकालीन ज्ञानाची शास्त्रीयदृष्ट्या पडताळणी- एक माहितीपट | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nवेदकालीन ज्ञानाची शास्त्रीयदृष्ट्या पडताळणी- एक माहितीपट\nआर्य भारतात बाहेरून आले की ते भारतीयच होत . या विषयी अनेक संशोधकांनी आपापल्या पद्धतीने संशोधन करून मते मांडलेली आहेत. त्यासाठी निरनिराळे पुरावे दिले जातात आणि मग त्यांचे खंडन-मंडन होत असते.\nया मध्ये टिळकांसारख्या विद्वानाचे 'आर्टिक होम इन द वेदाज'* हा संशोधन ग्रंथ आपल्या परिचयाचा आहेच. त्यात ते वेद, त्यातील वर्णन केलेल्या खगोलीय घटना आणि इतर भौगोलिक संदर्भ तसेच त्या काळी विकसित भूशास्त्रीय मते यांना अनुसरून आर्यांचे मूलवस्तिस्थान हे उत्तरध्रुव प्रदेशात होते असे म्हणतात. तर माझ्या वाचनात विवेकानंदांचे असे मत आले आहे आहे की आर्य भारतात इतरत्र कठून तरी आले हा भ्रम आहे. या साठी ते काय पुरावे देतात ते माझ्या वाचनात नाही. तर या प्रश्नावर अनेक वर्षे उहापोह चालूच आहे.\nया विषयी काही मते मांडणारा 'सायन्टिफिक व्हेरिफिकेशन ऑफ वेदिक नॉलेज' हा माहितीपट आताच काही दिवसांपूर्वी माझ्या पाहण्यात आला. तो गुगल व्हिडियोज वर पाहता येईल. ( http://video.google.com/videoplay\nया मध्ये आर्य हे भारतीयच होत असा मुख्य सूर आहे. आर्किओलॉजीतील संशोधनाच्या सहाय्याने ते पुढील मते मांडतात.\n१. वेदात आणि इतर भारतीय प्राचिन ग्रंथांमध्ये वर्णिलेली स्थळे म्हणजे सिंधू-सरस्वतीच्या खोर्‍यांचा प्रदेश आहेत.\n२. सिंधू-सरस्वतीच्या खोर्‍यांत प्रचंड प्रमाणात मिळणारे प्राचीन संस्कृतीचे पुरावे आणि त्याला निगडित असणार्‍या साहित्याचा अभाव तर दुसर्‍या बाजूला प्रचंड प्राचीन साहित्य आणि त्याच्याशी निगडित असणार्‍या स्थळांद्दल काहिच माहिती नसणे या व्याघातातून सुटका.\n३. वेद आणि इतर साहित्यातील संदर्भांचा पुरावा उत्खननातील वस्तूंवरील खोदकामात आणि द्वारिके सारख्या नगरींच्या भग्नावशेषांमध्ये.\n४. या सर्वांचे खंडन आणि मंडन करणार्‍या विद्वानांच्या मतांचा विचार आणि आर्य भारतातून आले हा समज पसरवणे हा इंग्रजांच्या कूटनितीचा भाग होता असे मत प्रतिपादन.\nअशा तर्‍हेचा हा माहितीपट आहे. आपण सर्वांनी तो अर्धा तास सवड काढून पहावा आणि आपणाला या माहितीबद्दल आणि तसेच मूळ प्रतिपाद्य विषयाबद्दल काय वाटते ते सुद्धा येथे मांडावे. ही चर्चा आपणासारख्या माहितगार आणि व्यासंगी उपक्रमींमुळे उद्बोधक होईल अशी खात्री वाटते.\nभलतेच उशीरा पाठवलेले उत्तर\nतो व्हिडियो माझ्या एका आप्तांनी मला पाठवला. वेदकालीन, मध्ययुगातील आणि हल्लीहल्लीच्या तपशिलांचा सावळा गोंधळ घालून ऐतिहासिक पुराव्यांचा विपर्यास केलेला आहे.\nथोड्याच वेळात मी जे सांगत होते त्याच्यापेक्षा जसे सांगत आहेत (style rather than content) याच्याकडे जास्त लक्ष देऊ लागलो. उदा. सूत्रधार कोणी काळासावळा भारतीय नसून भगवा सदरा घातलेला गोरा कशाला निवडला, वगैरे. परंतु पाच मिनिटांत त्याचाही कंटाळा आला.\nपदोपदी जर चुका असल्या तर त्यांचे मुद्देसूद खंडन करणे केवळ मुश्किल होते.\nअशा प्रकारचे \"सबळ पुराव्यासकट\" व्हिडियो अधूनमधून काही ख्रिस्ती आप्तही पाठवतात. त्यांचेही मुद्देसूद खंडन करावे की नाही असा धावता विचार मनात येतो. पण साधारणपणे त्या प्रकारात मी पडत नाही.\nपण येथे आप्त स्वकीयही असल्यामुळे मनाची आणखी ओढाताण\nशिल्पा बडवे [06 May 2010 रोजी 07:03 वा.]\nवरील वाचले...प्रश्न असा पडला कि...प्राचीन काळी बरीच जमीन जोडलेली होती (बरेच वेगवेगळे खंड नव्ह्ते ) तेंव्हा जे काही घडले ते एकाच खंडात...अफगाणिस्तान सुद्धा भारताचा भाग होता. गांधारी कंधार ची होती...कालांतराने खंड वेगवेगळे झाले तेंव्हा लोक सुद्धा विभागले गेले असतील ना जमिनीबरोबरच म्हणजे दोन तीन जमाती असाव्यात व नंतर विभागल्या गेल्या असाव्यात असे वाटते.\n आर्य आणि द्रविड यांच्यात काय फरक आपण जर आर्य असू तर द्रविड कोठे गेले आपण जर आर्य असू तर द्रविड कोठे गेले गोरे लोक स्वतःला आर्य म्हणवतात आणि सावरकरांनी त्यांच्या इतिहासाची ६ सोनेरी पाने पुस्तकात आर्यांचा वैदिक धर्म म्हंटले आहे आणि आपला धर्म जो कि हिंदू वैदिक परंपरा सांगतो मग आपण आर्य का\nआर्य जर बाहेरून आले तर आधीची संस्कृती (म्हणजे लोक)कोठे गेली. हिटलरने आर्य संस्कृतीच्या नावाखाली स्वस्तिक चिन्ह घेऊन थैमान मांडले...आपण स्वस्तिक पुरातनकालापासून वापरतो...मग काय समजायचे. हिटलरने आर्य संस्कृतीच्या नावाखाली स्वस्तिक चिन्ह घेऊन थैमान मांडले...आपण स्वस्तिक पुरातनकालापासून वापरतो...मग काय समजायचे अजूनही खूप प्रश्न आहेत...सध्या यांची उत्तरे मिळाली तरी खूप.\nअफगाणिस्तान आणि भारत/ पाकिस्तान हे अद्यापही जोडलेलेच आहेत. जेव्हा खंड सरकले तेव्हा मानववस्ती नसावी, असल्यास मानवी संस्कृती नसावी असे वाटते.\nबाकी प्रश्न उपक्रमावर अनेक चर्चा आणि लेखांतून सोडवले आहेत. थोडे शोधल्यास नक्की मिळतील.\nशिल्पा बडवे [08 May 2010 रोजी 17:10 वा.]\nमी दाखल्यादाखल दिलेले देश आजही जरी जोडलेले आहेत हे खरे असले तरी मला settlers च्या भ्रमणाबद्दल म्हणायचे होते...आता अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया इ. खंड विभागलेले आहेत. ग्रीनलंड चा सुद्धा कोणत्याही देशाशी जमिनीवरून संबंध नाही...प्राचीन काळी इतक्या तुकड्याऐवजी २-३ खंडच अस्तित्वात होते (भूगोल)...तेंव्हा माणूस भ्रमण करत असणारच...आणि जेंव्हा हे खंड वेगवेगळे झाले तेंव्हा लोकही विभागले गेले असणारच....उदा. अमेरिकेतील नोवाहो जमात वगैरे. नाहीतर तिथे हे अप्रगत लोक कसे गेले असतील ...त्या काळी.\nमाझ्या म्हणण्याचा अर्थ असा कि जगातील लोक ज्यांना आपण आर्य, द्रविड इ. म्हणतो त्यांचा अंश सगळीकडे असणारच.. नाही का असो...अजून माझे या विषयावरील सगळे धागे वाचून झालेले नाहीत...काही न कळल्यास परत विचारेन.\nपूर्वी समुद्राची पातळी कमी होती त्यामुळे रशियातून अलास्कात जाता आले असे वाचल्याचे आठवते.\nसुमारे ११-१२००० वर्षांपूर्वी काही जमाती सायबेरिया ओलांडून अलास्काकडून द. अमेरिकेकडे वळल्या. तो काळ खूप जुना नाही. त्यांना छातीठोकपणे आर्य किंवा द्रवीड म्हणता येत नाही असे वाटते. आर्य आणि द्रवीड यांच्या व्यतिरिक्त अनेक जमाती अस्तित्वात होत्या.\nइतके मात्र खरे की माणूस नावाचा प्राणी आफ्रिकेत प्रथम जन्मला आणि तेथूनच बाहेर पडला.\nमाझ्या मते, सरस्वती नदी बद्दल अजुन माहिती देता आली असती.\nऋग्वेदामध्ये सरस्वती चा उल्लेख सिन्धु आणि गंगे पेक्षा अधिक वेळेस येतो. भुगर्भशास्त्रज्ञांनी सरस्वती नदी आटण्याचा कालावधी ४००० ते ३००० ई.स.पु ठरवलेला आहे. महाभारतामध्ये सुद्धा श्रीकृष्णा ने सरस्वती नदीच्या आटण्याचा उल्लेख केलेला आहे.\n१. महाभारतात् दिलेल्या ग्रहमानानुसार ई.स.पु. ३१०१ हा काळ दिसतो.\n२. सरस्वती नदी साधारण त्याच सुमारास लुप्त झाली.\n३. चालुक्य राजा पुलिकेशी याच्या ऐहोल शिलालेखा वरुन सुद्धा महाभारत युद्धाचा काळ ३००० ई.स.पु येतो.\n४. भारतात प्रचलित असलेला युगाब्द संवत्सर सुद्धा ई.स.पु ३००० या काळाकडे अंगुलीनिर्देश करतो.\nश्री. निकोलस कझानास यांच्या रीसर्चनुसार सुद्धा ऋग्वेदाची रचना सिंधु-सरस्वती संस्कृतीच्या आधी झाली असण्याची शक्यता अधिक आहे.\nया सर्व गोष्टींवरु वाटते की या दोन महाकाव्यांमध्ये भारताचा इतिहास दडलेला आहे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2011/05/blog-post_7049.html", "date_download": "2018-04-24T02:39:04Z", "digest": "sha1:TAYJPZ67VJWDJUBCJZC73EGP3A2TYLJZ", "length": 6468, "nlines": 99, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: तुझे भास होते..", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nशुक्रवार, १३ मे, २०११\nनिळ्या त्या जळी चांदणे खास होते\nमला सांग ते सत्य की भास होते\nजिथे या मनाला विसावा मिळाला\nदिवास्वप्न की ते तुझे भास होते\nवसंती कळ्यांना तुझी आस होती\nतुझ्या अमृताची जणू प्यास होती\nकळ्यांना हळूवार फ़ुलवून गेले\nतुझे स्पर्श की ते तुझे भास होते\nउन्हाला जरा पावसाचा इशारा\nफ़ुलूदे जरा सप्तरंगी नजारा\nबहरले नव्याने कमानी मध्ये त्या\nतुझे रंग की ते तुझे भास होते..\nनवे सूर झरती तुझ्या लोचनातुन\nनवे स्वप्न वाहे तुझ्या पापण्यातुन\nमनी आज झंकारले सांग आता\nतुझे गीत की ते तुझे भास होते..\nहळू बोलसी तूच सौधात माझ्या\nभिजूदे तुझे श्वास श्वासात माझ्या\nदिसे जे मला पाहता दर्पणी त्या\nतुझे बिंब की ते तुझे भास होते\nनिळ्या त्या जळी चांदणे खास होते\nमला सांग ते सत्य की भास होते\nजिथे या मनाला विसावा मिळाला\nदिवास्वप्न की ते तुझे भास होते\nवसंती कळ्यांना तुझी आस होती\nतुझ्या अमृताची जणू प्यास होती\nकळ्यांना हळूवार फ़ुलवून गेले\nतुझे स्पर्श की ते तुझे भास होते\n१५ मे, २०११ रोजी ११:४४ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://gangadharmute.wordpress.com/2013/10/09/ankur_sahitya/", "date_download": "2018-04-24T02:39:31Z", "digest": "sha1:LYHA4BGVA7WJRJG3ZUCVD2FGIXW5SLRY", "length": 37061, "nlines": 556, "source_domain": "gangadharmute.wordpress.com", "title": "अंकुर साहित्य संघ, वर्धा – साहित्य संमेलन | रानमोगरा", "raw_content": "\n‘सकाळ’ने घेतली ‘रानमेवा’ ची दखल.\nप्रा. मधुकर पाटील, बोरीवली (पश्चिम), मुंबई\nअभिप्राय : डॉ मधुकर वाकोडे\nशरद जोशी यांचे हस्ते सत्कार\nनागपुरी तडका – अभिवाचन\nसरकारची होळी – स्टार माझा बातमी\nसत्कार समारंभ : आर्वी (छोटी)\n← साप गिळतोय सापाला\nशेतकरी संघटना १२ वे संयुक्त अधिवेशन – चंद्रपूर →\nअंकुर साहित्य संघ, वर्धा – साहित्य संमेलन\nअंकुर साहित्य संघ, वर्धा शाखेच्यावतीने\nहिंगणघाट : तालुका प्रतिनिधी “लोकमत”\nअंकुर साहित्य संघाच्यावतीने लक्ष्मी मंगल कार्यालयात आयोजित साहित्य संमेलनाचे उद्घाटन ‘सखे साजणी’ फेम कवी प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रा. उषाकिरण थुटे होत्या.\nया कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी जि.प. शिक्षण सभापती उषाकिरण थुटे, प्रसिद्ध कवी व चित्रपट दिग्दर्शक प्रा. ज्ञानेश वाकुडकर, अंकुर साहित्य संघाचे संस्थापक हिंमत शेगोकार, प्रा.डॉ. शिवानंद भानुसे, माजी पोलीस अधिकारी गंगाधर पाटील, काशीनाथ भारंबे भुसावळ, निंबाजी हिवरकर जळगाव, प्रा.डॉ. रवींद्र ठाकरे, प्रा.डॉ. सुरेखा देशमुख, प्रा. शीतल ठाकरे, जिल्हा मार्गदर्शक रा.न. शेळके, वा.च. ठाकरे, सुधाकर हेमके उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनीषा रिठे यांनी केले तर मान्यवरांचा परिचय गंगाधर मुटे यांनी करून दिला. कार्यक्रमात रवींद्र शेषराव वानखेडे लिखीत काव्यसंग्रह ‘माय-प्रेमाचं विद्यापीठ’ व वसंत विठुजी गिरडे यांचा काव्यसंग्रह ‘पुष्पांजली’चे विमोचन प्रा. वाकुडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर आयोजित बालकवी संमेलनात बालकवींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यात प्रथम पुरस्कार नांदगाव माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी निखीता बंडूजी दाभणे तर द्वितीय पुरस्कार सेंट जॉन्स हायस्कूलची प्रशंसा संदेश शेळके हिने पटकाविला. त्यांना प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. याच कार्यक्रमात प्रा.डॉ. रवींद्र ठाकरे, प्रा. शीतल ठाकरे, रवींद्र वानखेडे, स्वाती वानखेडे तसेच वसंत गिरडे व पुष्पा गिरडे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी लावणी नृत्य अविष्कार स्वराली संजय रिठे हिने तर रवींद्र वानखेडे यांनी ‘निदान आमच्यासाठी तरी’ हा एकपात्री नाट्यप्रयोग सादर केला. प्रा. वाकुडकर यांनी मर्ढेकर व वाकुडकर यांच्या काव्यातील स्त्री प्रतिमाने या विषयावर विचार मांडून निवडक कविता सादर केल्या.\nसंचालन प्रशांत शेळके यांनी केले तर आभार गजानन नांदुरकर यांनी मानले. कार्यक्रमाला गंगाधर मुटे, वसंत पोहणकर, गीता मांडवकर, स्वाती वानखेडे, अर्चना झाडे आदींनी सहकार्य केले.\n( “लोकमत” च्या सौजन्याने : प्रकाशीत दिनांक – ०९-१०-२०१३)\n← साप गिळतोय सापाला\nशेतकरी संघटना १२ वे संयुक्त अधिवेशन – चंद्रपूर →\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा.\nवेळ : ३२ सेकंद - MP3 आकार - 1.22 MB\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.\nसंपूर्ण मायमराठीचे श्लोक ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nABP माझा TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २७-०१-२०१३\nस्टार TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २६-१२-२०१०\nगगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतू प्राण भारताचा, शक्ती ध्वजा-पताका\nसंगे हिमालयाला येण्यास मार हाका\nसमवेत घे सह्याद्री, मेरूस ये म्हणावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nसाथीस ब्रह्मपुत्रा, गोदावरी नि यमुना\nधारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना\nकन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी\nही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी\nआता अभय मनाच्या धुंदीस या जपावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nही माझी छोटीसी दुनिया...\nमाझ्या छोट्याशा दुनियेत आपले\nमाझ्या काही गद्य आणि पद्य रचना..\nशेतकरी म्हणुन जगतांना (\nमाझ्या साईटला भेट देणारांचे मनःपुर्वक स्वागत ...\nमाझ्या साईटवरील सर्व लेख,कविता,गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखन माझे स्वतःचे स्वरचित असुन सर्वाधिकार सुरक्षित आहेत.\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ई-मेल करू नका.\nआपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.संदर्भ देतांना लिंक आणि लेखक,कविचे नांव अवश्य नमुद करा.\nआपला नम्र - गंगाधर मुटे\nमाझे लेखन – वर्गवारीनुसार\nअच्छे दिन आनेवाले है (2)\nए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3)\nदिवाळी अंक – २०११ (6)\nभारत की जुबानी (1)\nभाषाशुद्धी आणि समृद्धी (2)\nमार्ग माझा वेगळा (89)\nशेतकरी साहित्य संमेलन (5)\nस्टार माझा स्पर्धा विजेता (5)\nस्वतंत्र भारत पक्ष (2)\nआपण येथे वाचू शकता,\nचर्चेत भाग घेऊ शकता,\nनवीन चर्चा सुरू करू शकता\nया, एक वेळ अवश्य भेट द्या.\n- गंगाधर मुटे, निमंत्रक\nतुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी\nजडो ध्यास हा छंद व्यासंग बोली\nतुझे शब्दलालित्य सूरास मोही\nतसा नादब्रह्मांस आनंद होई\nसुरांच्या नभी सूरगंगा नहाली\nजरी वेगळी बोलती बोलभाषा\nअनेकांत एकत्व ही प्राणभाषा\nअसे भाग्य आम्हां मराठी मिळाली\nअसा मावळा गर्जला तो रणाला\nतसा घोष \"हर हर महादेव\" झाला\nमराठी तुतारी मराठी मशाली\nअभय एक निश्चय मनासी करावा\nध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा\nसदा शब्द वाणीत ये सर्वकाली\nस्टार TV प्रक्षेपित बक्षिस वितरण\nस्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला स्टार माझा चॅनेलवर प्रसारण करण्यात आले.\n“वांगे अमर रहे”-ABP माझा बातमी\n“वांगे अमर रहे”-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nरानमेवा-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nया ईमेलवर संपर्क करा.\nसुंदर ते ध्यान उभे बांधावरी\nकासे पितांबर ते फ़ाटके धोतर\nतुळशीहार जणू घामाचीच धार\nपोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥\nचेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥\nआरतीला नाही त्याची रखुमाई\nराजा शेतकरी बळीराज यावे\nसुखी झाली ती साजणी ॥१॥\nम्हणे पगारी बरवा ॥२॥\nशेती बागा त्याचे घरी\nपरी नको शेतकरी ॥३॥\nपदोपदी दिसे खूप ॥४॥\nडोहामधी डुबक्या मारा ॥५॥\nया देशाचे पालक आम्ही\nआम्हीबी हकदार रे ...........||धृ||\nआम्हीबी हकदार रे ...........||१||\nकेवळ खुर्ची बदलून केले,\nआम्हीबी हकदार रे ...........||२||\nफ़ुंकून दे तू बिगुल आता,\nनव्या युगाचा होरा घे\nआम्हीबी हकदार रे ...........||३||\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nश्याम्याची बिमारी… on श्याम्याची बिमारी\nGangadhar Mute on पहाटे पहाटे तुला जाग आली\nअनामित on पहाटे पहाटे तुला जाग आली\nvinod chaudhari on बळीराजाचे ध्यान\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nchinmay moghe on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on स्वदेशीचे ढोंगधतूरे : नागपुरी…\nमनोज शेलार on माय मराठीचे श्लोक…\nडिम्पल भगवान ऊईके on मुरली खैरनार : एक जिंदादील…\ndatta salekar on बळीराजाचे ध्यान\nचौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत\nसंपादकीय : अंगारमळा : खरा शेती साहित्यिक कोण\n४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन\nएक लेख एका आत्मप्रौढीचा\nशेतीच्या हतबलतेला निसर्ग जबाबदार नाही\nये तू मैदानात : शेतकरी गीत\nझाडावर पाखरू बसलं : लावणी\nअभिमानाने बोल : जय विदर्भ\nपरतून ये तू घरी\n॥सांगा तुकारामा : अभंग-४॥\nस्मशानात जागा हवी तेवढी\n“रानमोगरा” ला लिंक होण्यासाठी खालील कोड HTML विजेट मध्ये पेस्ट करा.\n\"रानमोगरा\" या ब्लॉगला लिंक होण्यासाठी तुमच्या ब्लॉगच्या HTML विजेट मध्ये वरील कोड पेस्ट करा.\nMy Blog अभंग आंदोलन करुणरस कविता गझल छायाचित्र नागपुरी तडका पारंपारीक गाणी पारितोषक/सत्कार पुरस्कार बातमी भजन भोंडला,हादगा,भुलाबाई मराठी भाषा महिला महिलांच्या व्यथा मार्ग माझा वेगळा राजकारण रानमेवा वाङ्मयशेती विडंबन विनोदी शेतकरी काव्य शेतकरी गाथा शेतकरी गीत शेतकरी संघटक शेतीचे अनर्थशास्त्र शेती विषयक समिक्षण\nमाझ्या आवडीचे मराठी संकेतस्थळ\nरानमोगरा ( शेती आणि कविता )\nशेतकरी विहार – Blogspot\nमाझे लेखन कॅटेगरी निवडा Audio (2) अंगाई गीत (2) अंगारमळा (1) अंधश्रद्धा (5) अच्छे दिन आनेवाले है (2) अभंग (15) अशीही उत्तरे (3) आंदोलन (11) आरती (3) उत्पादन खर्च (2) ए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3) ओवी (4) करुणरस (9) कविता (130) कवी/गीतकार (1) कॅरावके (2) गझल (103) गौळण (7) चर्चा (2) छायाचित्र (10) जात्यावरची गाणी (1) टीव्ही प्रक्षेपण (4) तुंबडीगीत (1) दिवाळी अंक – २०११ (6) देशभक्ती (6) नागपुरी तडका (27) नाट्यगीत (1) निवेदन (2) पत्र (2) परिषद (2) पारंपारीक गाणी (19) पारितोषक/सत्कार (13) पुरस्कार (13) पोळ्याच्या झडत्या (2) पोवाडा (1) प्रकाशचित्र (7) प्रवासवर्णन (1) प्रसिद्धीमाध्यम सहभाग (1) बडबडगीत (1) बळीराजा (8) बातमी (10) बालकविता (5) बोधकथा (1) भक्तीगीत (4) भजन (11) भारत की जुबानी (1) भावगीत (2) भावानुवाद (1) भृणहत्त्या (1) भोंडला,हादगा,भुलाबाई (16) भ्रष्टाचार (7) भ्रष्टाचार मुक्ती (9) मराठी भाषा (9) भाषाशुद्धी आणि समृद्धी (2) भाषेच्या गमतीजमती (2) महादेवाची गाणी (2) महिला (15) महिलांच्या व्यथा (16) माझी भटकंती (1) माझे देशाटन (1) मार्ग माझा वेगळा (89) मुख्यमंत्र्यांशी चर्चा (2) राजकारण (10) रानमेवा (84) रामदेवबाबा (1) रावेरी-सीतामंदीर (1) लावणी (6) वांगमय शेती (7) वाङ्मयशेती (113) विडंबन (13) विनोदी (18) विनोदी कविता (8) शिक्षणपद्धती (1) शिवा-VDO (1) शेतकरी कलाकार (1) शेतकरी काव्य (15) शेतकरी गाथा (32) शेतकरी गीत (31) शेतकरी संघटक (23) शेतकरी संघटना (6) शेतकरी साहित्य संमेलन (5) शेती विषयक (33) शेतीचे अनर्थशास्त्र (19) समारंभ (4) समिक्षण (16) साहित्य चळवळ (8) स्टार माझा स्पर्धा विजेता (5) स्वतंत्र भारत पक्ष (2) हवामान (3) हायकू (1) My Blog (17) Ring Tone (1) VDO (7)\nदिवाळी अंक – २०११\nमोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११\nदीपज्योती ई-दीपावली अंक २०११\nमायबोली-हितगुज दिवाळी अंक २०११\nपिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो..., उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो..., हक्कासाठी लढणार्‍यांनो..., लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो..., स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो..., नव्या युगाच्या निर्मात्यांनो..., या जरासे खरडू काही..., काळ्याआईविषयी बोलू काही....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://gangadharmute.wordpress.com/2013/11/24/panful/", "date_download": "2018-04-24T02:32:14Z", "digest": "sha1:WTKEDDBBI3XBIE2KYY5KGNMAN5KDHHFC", "length": 45095, "nlines": 581, "source_domain": "gangadharmute.wordpress.com", "title": "शेतकर्‍यांची कैफ़ियत : पानफ़ूल आंदोलन | रानमोगरा", "raw_content": "\n‘सकाळ’ने घेतली ‘रानमेवा’ ची दखल.\nप्रा. मधुकर पाटील, बोरीवली (पश्चिम), मुंबई\nअभिप्राय : डॉ मधुकर वाकोडे\nशरद जोशी यांचे हस्ते सत्कार\nनागपुरी तडका – अभिवाचन\nसरकारची होळी – स्टार माझा बातमी\nसत्कार समारंभ : आर्वी (छोटी)\n← “माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचे प्रकाशन\nदॅट्स व्हाय इंडिया महान है : नागपुरी तडका →\nशेतकर्‍यांची कैफ़ियत : पानफ़ूल आंदोलन\nशेतकर्‍यांची कैफ़ियत : पानफ़ूल आंदोलन\n८, ९ आणि १० डिसेंबरला चंद्रपूर येथील शेतकरी संघटनेच्या संयुक्त अधिवेशनात घोषणा झाल्याप्रमाणे २३ नोव्हेंबर २०१३ ला राज्यव्यापी पानफ़ूल आंदोलन करण्यात आले.\nकापसाला ६०४० रू, सोयाबिनला ५०००रू. आणि धानाला ३२०० रू आधारभूत किंमत जाहिर करावी, या प्रमुख मागणीसह प्रस्तावित सिलींग , भुसंपादन कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी वर्धा जिल्हा शेतकरी संघटनेतर्फ़े वायगाव चौरस्ता, आर्वी, सेलडोह आणि जांब चौरस्ता येथे आज दि. २३ नोव्हेंबर रोजी ५ तासाचे पानफ़ूल आंदोलन करण्यात आले.\nयावर्षीच्या अतिवृष्टीमुळे कपाशी आणि सोयाबिनच्या उत्पादनात प्रचंड घट आलेली आहे. खरीप हंगामाने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडल्यानंतर पुन्हा शेतकरी रबी हंगामाच्या उदिमाला लागलेला आहे परंतू जिल्ह्यात १८ तास शेतीसाठी वीज भारनियमन असल्याने आणि ६ तास मिळणारी वीज कमी दाबाची आणि खंडीत असल्याने शेतकर्‍यांसमोर जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. परिणामत: पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्यांनी उचल खाल्ली असून जिल्ह्यात शेतकरी आत्महत्त्यांचे प्रमाण वाढलेले आहे.\nसरकार मात्र नेहमीप्रमाणेच शेतीच्या मदतीसाठी उदासिन असून शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर काहीही हालचाल सुरू झालेली नाही. देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री शेती विषयावर अवाक्षरही बोलायला तयार नाही. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही, हीच भुमिका शासनाची असल्याने आज राज्यभर पानफ़ूल आंदोलन करण्यात आले.\nया आंदोलनात प्रवाशी वाहनांना थांबवून त्यातील प्रवाशांचे पान-फ़ूल देवून स्वागत करण्यात आले. सध्याची शेतकर्‍यांची हलाखीची परिस्थिती आणि त्याबातची सरकारची शेतकरीविरोधी भूमिका याबद्दलची कैफ़ियत प्रवाशांसमोर मांडण्यात आली. सामान्य जनतेनेच आता शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून सरकारला वठणीवर आणण्यासाठी सहकार्य करावे, अशी प्रवाशांना हात जोडून विनंती करण्यात आली. प्रवाशांनी सुद्धा शेतकर्‍यांच्या आजच्या हलाखीच्या स्थितीशी सहमती दर्शवत सरकारने जगाच्या पोशिंद्या अन्नदात्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे मत व्यक्त केले.\nवायगाव चौरस्ता (वर्धा) – वायगाव येथिल पानफ़ूल आंदोलनात शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष गंगाधर मुटे, नंदूभाऊ काळे, प्रा. पांडुरंग भालशंकर, सतिश दाणी, दत्ता राऊत, महेश वल्लभवार, सौ. शारदा प्रभाकर झाडे, बापू ठाकरे, गोविंद भगत, बाबा साटोणे, महादेव गोहो, अरविंद राऊत, माणिक उघडे, शोभा कोरेकार, ज्योती भगत, तानू ठाकरे, मधूकर नेजेकार, देवराव हुडे, राजू इखार, नारायण होले यांचेसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.\nसेलडोह (वर्धा) – सेलडोह येथील पानफ़ूल आंदोलनात माजी आमदार सौ. सरोज काशीकर, सुनंदा तुपकर, निळकंठ घवघवे, रविंद्र खोडे, शकिल खोडे, चेतराम मेहुणे, धोंडबा गावंडे, शांताराम सोनटक्के, अरविंद बोरकर, रंजना सोनटक्के यांचेसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.\nजांब चौरस्ता (वर्धा) – जाम चौरस्ता येथे शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख मधुसूदन हरणे, प्रा. मधुकरराव झोटिंग, वसंतराव दोंदल, उल्हास कोटमकर, जीवन गुरनुले, अजाबराव राऊत, साहेबराव येडे, जि.प. सदस्य चंद्रमणि भगत, जि.प. सदस्य विणा राऊत, पं.स. सदस्य सुनिल बुरबुरे, दमडु मडावी, कैलास नवघरे, अनिल धोटे, केशव भोले, शंकर घुमडे, हरि जामुनकर, गणेश माथनकर, सुधाकर भगडे यांच्या नेतृत्वात पान, फुल आंदोलन करण्यात आले.\nआर्वी (वर्धा) – आर्वी-तळेगाव मार्गावर शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा शैलजा देशपांडे यांच्या नेतृत्वात आंदोलन पार पडले. यावेळी शेतकरी उपस्थित होते.\nबुलडाणा – शेतकरी संघटनेतर्फे आज, शनिवारी वेगळा विदर्भ व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पान-फुल आंदोलन संपूर्ण जिल्ह्यात करण्यात आले. बुलडाणा तालुक्‍यातर्फे धाड नाक्‍यावर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वाहनाला थांबवून प्रवाशांना पान-फुल देत त्यांचे स्वागत केले. संघटनेच्या मागण्यांचे पत्रकही त्यांना देण्यात आले.\nयावेळी वाहनधारकांची कोंडी झाली होती. त्या ठिकाणी झालेल्या छोटेखानी सभेत डॉ. हसनराव देशमुख, नामदेवराव जाधव यांनी वेगळ्या विदर्भाचे फायदे सविस्तर समजावून सांगितले. वेगळा विदर्भ झाला, तर विदर्भात होणारी वीज शेतकऱ्यांना, व्यावसायिकांना व नागरिकांना 24 तास मिळू शकते व उर्वरित वीज टिकून मोठा महसूल मिळू शकतो. 24 तास वीज मिळाल्यामुळे शेतीचे व कारखानदारीचे उत्पन्न वाढून शेतकऱ्यांना आत्महत्येला आळा बसू शकतो. त्यामुळे वेगळ्या विदर्भासाठी पाठिंबा देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.\nवणी (जि. यवतमाळ) – येथील शेतकरी संघटनेने वरोरा मार्गावरील वाहनांना थांबवून चालकांना पानफूल देऊन वेगळ्या विदर्भासह अनेक मागण्यांसाठी शनिवारी दुपारी एकला आगळेवेगळे आंदोलन केले.\nया आंदोलनादरम्यान, विविध मागण्यांसाठी घोषणाबाजीही करण्यात आली. दिवसेंदिवस सरकारी धोरणामुळे बुडत चाललेला शेतीव्यवसाय व उत्पादन शेतकरी, पिकांचा भरून न निघणारा उत्पादन खर्च, शेतकऱ्यांवरील वाढत चाललेला कर्जाचा बोजा, अशा अनेक समस्या शेतकऱ्यांना भेडसावत आहेत. कापसाला राज्य सरकारने शिफारस केल्याप्रमाणे 6040 रुपये प्रतिक्‍विंटल भाव केंद्राकडून जाहीर करावा, धान्याचा व खताचा वाढता खर्च लक्षात घेता सोयाबीनला पाच हजार रुपये केंद्राने जाहीर करावा, उसाला तीन हजार 200 रुपये भावाची पहिली उचल देण्यात यावी, शेतकऱ्यांचे वीजबिल व कर्ज माफ करण्यात यावे, तसेच वीजजोडणी थांबविण्यात यावी, विदर्भ राज्य तत्काळ घोषित करण्यात यावे, सर्व शेतमालावरील निर्यात बंदी हटविण्यात यावी, केंद्र सरकारने केलेल्या सीलिंगच्या कायद्यात सुधारणा करावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.\nवायगाव चौरस्ता. रापम च्या बस चालकाला पानफ़ूल देतांना\nBy Gangadhar Mute • Posted in आंदोलन, प्रकाशचित्र, शेतकरी गाथा, शेती विषयक\t• Tagged शेती आणि शेतकरी, शेती विषयक, शेतीचे अनर्थशास्त्र\n← “माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचे प्रकाशन\nदॅट्स व्हाय इंडिया महान है : नागपुरी तडका →\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा.\nवेळ : ३२ सेकंद - MP3 आकार - 1.22 MB\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.\nसंपूर्ण मायमराठीचे श्लोक ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nABP माझा TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २७-०१-२०१३\nस्टार TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २६-१२-२०१०\nगगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतू प्राण भारताचा, शक्ती ध्वजा-पताका\nसंगे हिमालयाला येण्यास मार हाका\nसमवेत घे सह्याद्री, मेरूस ये म्हणावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nसाथीस ब्रह्मपुत्रा, गोदावरी नि यमुना\nधारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना\nकन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी\nही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी\nआता अभय मनाच्या धुंदीस या जपावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nही माझी छोटीसी दुनिया...\nमाझ्या छोट्याशा दुनियेत आपले\nमाझ्या काही गद्य आणि पद्य रचना..\nशेतकरी म्हणुन जगतांना (\nमाझ्या साईटला भेट देणारांचे मनःपुर्वक स्वागत ...\nमाझ्या साईटवरील सर्व लेख,कविता,गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखन माझे स्वतःचे स्वरचित असुन सर्वाधिकार सुरक्षित आहेत.\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ई-मेल करू नका.\nआपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.संदर्भ देतांना लिंक आणि लेखक,कविचे नांव अवश्य नमुद करा.\nआपला नम्र - गंगाधर मुटे\nमाझे लेखन – वर्गवारीनुसार\nअच्छे दिन आनेवाले है (2)\nए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3)\nदिवाळी अंक – २०११ (6)\nभारत की जुबानी (1)\nभाषाशुद्धी आणि समृद्धी (2)\nमार्ग माझा वेगळा (89)\nशेतकरी साहित्य संमेलन (5)\nस्टार माझा स्पर्धा विजेता (5)\nस्वतंत्र भारत पक्ष (2)\nआपण येथे वाचू शकता,\nचर्चेत भाग घेऊ शकता,\nनवीन चर्चा सुरू करू शकता\nया, एक वेळ अवश्य भेट द्या.\n- गंगाधर मुटे, निमंत्रक\nतुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी\nजडो ध्यास हा छंद व्यासंग बोली\nतुझे शब्दलालित्य सूरास मोही\nतसा नादब्रह्मांस आनंद होई\nसुरांच्या नभी सूरगंगा नहाली\nजरी वेगळी बोलती बोलभाषा\nअनेकांत एकत्व ही प्राणभाषा\nअसे भाग्य आम्हां मराठी मिळाली\nअसा मावळा गर्जला तो रणाला\nतसा घोष \"हर हर महादेव\" झाला\nमराठी तुतारी मराठी मशाली\nअभय एक निश्चय मनासी करावा\nध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा\nसदा शब्द वाणीत ये सर्वकाली\nस्टार TV प्रक्षेपित बक्षिस वितरण\nस्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला स्टार माझा चॅनेलवर प्रसारण करण्यात आले.\n“वांगे अमर रहे”-ABP माझा बातमी\n“वांगे अमर रहे”-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nरानमेवा-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nया ईमेलवर संपर्क करा.\nसुंदर ते ध्यान उभे बांधावरी\nकासे पितांबर ते फ़ाटके धोतर\nतुळशीहार जणू घामाचीच धार\nपोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥\nचेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥\nआरतीला नाही त्याची रखुमाई\nराजा शेतकरी बळीराज यावे\nसुखी झाली ती साजणी ॥१॥\nम्हणे पगारी बरवा ॥२॥\nशेती बागा त्याचे घरी\nपरी नको शेतकरी ॥३॥\nपदोपदी दिसे खूप ॥४॥\nडोहामधी डुबक्या मारा ॥५॥\nया देशाचे पालक आम्ही\nआम्हीबी हकदार रे ...........||धृ||\nआम्हीबी हकदार रे ...........||१||\nकेवळ खुर्ची बदलून केले,\nआम्हीबी हकदार रे ...........||२||\nफ़ुंकून दे तू बिगुल आता,\nनव्या युगाचा होरा घे\nआम्हीबी हकदार रे ...........||३||\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nश्याम्याची बिमारी… on श्याम्याची बिमारी\nGangadhar Mute on पहाटे पहाटे तुला जाग आली\nअनामित on पहाटे पहाटे तुला जाग आली\nvinod chaudhari on बळीराजाचे ध्यान\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nchinmay moghe on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on स्वदेशीचे ढोंगधतूरे : नागपुरी…\nमनोज शेलार on माय मराठीचे श्लोक…\nडिम्पल भगवान ऊईके on मुरली खैरनार : एक जिंदादील…\ndatta salekar on बळीराजाचे ध्यान\nचौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत\nसंपादकीय : अंगारमळा : खरा शेती साहित्यिक कोण\n४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन\nएक लेख एका आत्मप्रौढीचा\nशेतीच्या हतबलतेला निसर्ग जबाबदार नाही\nये तू मैदानात : शेतकरी गीत\nझाडावर पाखरू बसलं : लावणी\nअभिमानाने बोल : जय विदर्भ\nपरतून ये तू घरी\n॥सांगा तुकारामा : अभंग-४॥\nस्मशानात जागा हवी तेवढी\n“रानमोगरा” ला लिंक होण्यासाठी खालील कोड HTML विजेट मध्ये पेस्ट करा.\n\"रानमोगरा\" या ब्लॉगला लिंक होण्यासाठी तुमच्या ब्लॉगच्या HTML विजेट मध्ये वरील कोड पेस्ट करा.\nMy Blog अभंग आंदोलन करुणरस कविता गझल छायाचित्र नागपुरी तडका पारंपारीक गाणी पारितोषक/सत्कार पुरस्कार बातमी भजन भोंडला,हादगा,भुलाबाई मराठी भाषा महिला महिलांच्या व्यथा मार्ग माझा वेगळा राजकारण रानमेवा वाङ्मयशेती विडंबन विनोदी शेतकरी काव्य शेतकरी गाथा शेतकरी गीत शेतकरी संघटक शेतीचे अनर्थशास्त्र शेती विषयक समिक्षण\nमाझ्या आवडीचे मराठी संकेतस्थळ\nरानमोगरा ( शेती आणि कविता )\nशेतकरी विहार – Blogspot\nमाझे लेखन कॅटेगरी निवडा Audio (2) अंगाई गीत (2) अंगारमळा (1) अंधश्रद्धा (5) अच्छे दिन आनेवाले है (2) अभंग (15) अशीही उत्तरे (3) आंदोलन (11) आरती (3) उत्पादन खर्च (2) ए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3) ओवी (4) करुणरस (9) कविता (130) कवी/गीतकार (1) कॅरावके (2) गझल (103) गौळण (7) चर्चा (2) छायाचित्र (10) जात्यावरची गाणी (1) टीव्ही प्रक्षेपण (4) तुंबडीगीत (1) दिवाळी अंक – २०११ (6) देशभक्ती (6) नागपुरी तडका (27) नाट्यगीत (1) निवेदन (2) पत्र (2) परिषद (2) पारंपारीक गाणी (19) पारितोषक/सत्कार (13) पुरस्कार (13) पोळ्याच्या झडत्या (2) पोवाडा (1) प्रकाशचित्र (7) प्रवासवर्णन (1) प्रसिद्धीमाध्यम सहभाग (1) बडबडगीत (1) बळीराजा (8) बातमी (10) बालकविता (5) बोधकथा (1) भक्तीगीत (4) भजन (11) भारत की जुबानी (1) भावगीत (2) भावानुवाद (1) भृणहत्त्या (1) भोंडला,हादगा,भुलाबाई (16) भ्रष्टाचार (7) भ्रष्टाचार मुक्ती (9) मराठी भाषा (9) भाषाशुद्धी आणि समृद्धी (2) भाषेच्या गमतीजमती (2) महादेवाची गाणी (2) महिला (15) महिलांच्या व्यथा (16) माझी भटकंती (1) माझे देशाटन (1) मार्ग माझा वेगळा (89) मुख्यमंत्र्यांशी चर्चा (2) राजकारण (10) रानमेवा (84) रामदेवबाबा (1) रावेरी-सीतामंदीर (1) लावणी (6) वांगमय शेती (7) वाङ्मयशेती (113) विडंबन (13) विनोदी (18) विनोदी कविता (8) शिक्षणपद्धती (1) शिवा-VDO (1) शेतकरी कलाकार (1) शेतकरी काव्य (15) शेतकरी गाथा (32) शेतकरी गीत (31) शेतकरी संघटक (23) शेतकरी संघटना (6) शेतकरी साहित्य संमेलन (5) शेती विषयक (33) शेतीचे अनर्थशास्त्र (19) समारंभ (4) समिक्षण (16) साहित्य चळवळ (8) स्टार माझा स्पर्धा विजेता (5) स्वतंत्र भारत पक्ष (2) हवामान (3) हायकू (1) My Blog (17) Ring Tone (1) VDO (7)\nदिवाळी अंक – २०११\nमोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११\nदीपज्योती ई-दीपावली अंक २०११\nमायबोली-हितगुज दिवाळी अंक २०११\nपिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो..., उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो..., हक्कासाठी लढणार्‍यांनो..., लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो..., स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो..., नव्या युगाच्या निर्मात्यांनो..., या जरासे खरडू काही..., काळ्याआईविषयी बोलू काही....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE,_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2018-04-24T02:43:54Z", "digest": "sha1:D3ALQK3GHGQDSCYA4VSM2KFGOK4PPOCT", "length": 11537, "nlines": 158, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भारतीय तंत्रज्ञान संस्था कानपूर - विकिपीडिया", "raw_content": "भारतीय तंत्रज्ञान संस्था कानपूर\n(भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nभारतीय तंत्रज्ञान संस्था कानपूर\nकानपूर, उत्तर प्रदेश, भारत\nभारतीय तंत्रज्ञान संस्था कानपूर (इंग्लिश: Indian Institute of Technology, Kanpur;लघुरूप: आय.आय.टी. कानपूर्) ही कानपूर, उत्तर प्रदेश येथे असलेली भारतातील एक नामांकित तंत्रशिक्षणसंस्था आहे.\n५ संशोधन आणि विकास\n६ प्रसिद्ध माजी विद्यार्थी\nफॅकल्टी बिल्डिंग, भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर\nभारतीय तंत्रज्ञान कानपूरची स्थापना १९५९ साली झाली. डिसेंबर १९५९मधे कानपूरमधील हारकोर्ट बटलर तंत्रसंस्थानाच्या (Harcourt Butler Technological Institute) काही खोल्यांमधे भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर कार्यान्वित झाली. नंतर १९६३ साली भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर, तिच्या सध्याच्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर सध्या ग्रँड ट्रंक रोडवर कल्याणपूरजवळ स्थित आहे.\nस्थापनेनंतरच्या पहिल्या १० वर्षात भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूरला Kanpur Indo-American Programme (KIAP)चा[मराठी शब्द सुचवा] मुबलक प्रमाणात फायदा झाला.[१] डॉ. पी. के. केळकर (डॉ. पुरुषोत्तम काशीनाथ केळकर) हे भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूरचे पहिले प्रबंधक होते. यांच्या सन्मानार्थ २००२ साली भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूरच्या मध्यवर्ती ग्रंथालयाचे नामकरण डॉ. पी. के. केळकर ग्रंथालय असे करण्यात आले.\n१९३६३ साली भारतात संगणक विज्ञानाचे प्रशिक्षण देण्यास सर्वप्रथम भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूरने सुरूवात केली. सुरुवातीस संगणक प्रशिक्षणासाठी आयबीएम १६२० ही प्रणाली वापरण्यात आली.\nआय. आय. टी. कानपूर या संस्थेत खालील शै़क्षणिक विभाग आहेत -\nसंगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभाग (आय. आय. टी. कानपूर)\nजैविक विज्ञान आणि जैवअभियांत्रिकी\nसंगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी\nमानवी आणि सामाजिक विज्ञान\nऔद्योगिक आणि प्रबंधन अभियांत्रिकी\nपर्यावरण अभियांत्रिकी आणि प्रबंधन\nनारायणमूर्ती - भारतातील प्रमुख माहिती-तंत्रज्ञान कंपनी इन्फोसिसचे संस्थापक.\n↑ केळकर, पी. के. (2006-03-17). \"भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर — इतिहास\" (इंग्लिश मजकूर). भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर. 2006-05-27 रोजी पाहिले.\n'भारतीय तंत्रज्ञान संस्था कानपूर' संस्थेचे अधिकृत संकेतस्थळ\nभारतीय प्रौद्योगिकी संस्थान (आय.आय.टी.)\nआय.आय.टी. भिलाई • आय.आय.टी. भुवनेश्वर • आय.आय.टी. मुंबई • आय.आय.टी. दिल्ली • आय.आय.टी. (आय.एस.एम.) धनबाद • आय.आय.टी. धारवाड • आय.आय.टी. गांधीनगर • आय.आय.टी. गोवा • आय.आय.टी. गुवाहाटी • आय.आय.टी. हैदराबाद • आय.आय.टी. इंदूर • आय.आय.टी. जम्मू • आय.आय.टी. कानपूर • आय.आय.टी. खरगपूर • आय.आय.टी. मंडी • आय.आय.टी. मद्रास • आय.आय.टी. पालक्काड • आय.आय.टी. पाटणा • आय.आय.टी. जोधपूर • आय.आय.टी. रूडकी • आय.आय.टी. र्पोअड • आय.आय.टी. तिरुपती • आय.आय.टी. (बी.एच.यू.) वाराणसी\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ एप्रिल २०१८ रोजी १३:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://tyaa-kavitaa.blogspot.com/2015/05/blog-post.html", "date_download": "2018-04-24T03:00:44Z", "digest": "sha1:C2QDVOW5C44ARYIU7YGUTIZD6NRMQRT4", "length": 7176, "nlines": 128, "source_domain": "tyaa-kavitaa.blogspot.com", "title": "’त्या’ कविता: जरूरी नही है- नरेश दधीच", "raw_content": "\nनिखळ, ख-याखु-या कविता पूर्ण समजायच्याही कितीतरी आधी आपल्याशी संवाद साधतात\nजरूरी नही है- नरेश दधीच\nतेरे सही होने के लि‌ए\nआसमान को नीला होने के लि‌ए\nधरती का लाल होना\nएक साथ मिल-जुलकर जीने के लिेए\nजानने और बनाने के लि‌ए\nहम दोनो एक साथ\nधरती का थम जाना\nन गलत अपने में गलत\nन सही अपने में सही\nतेरे-मेरे एक साथ सुख-चैन से जीने के लि‌ए\nजो कुछ भी लगे\nया ब्लॉगवरील कविता कॉपी-पेस्ट करता येणार नाहीत.\nआपणांस या कविता विनासायास, कुठलेही कष्ट न घेता आंतरजालावर एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याच्या बदल्यात आपण किमान कवितांच्या बाबतीत तरी कॉपी-पेस्टची अंगवळणी पडलेली सवय बाजूला ठेवावी असे संग्राहकाला वाटते.\nकविता सरसकट कॉपी-पेस्ट करणं टाळा.\nसुमारे साडे-तीनशेच्यावर कविता टा‌ईप करताना संग्राहकाने इन्व्हेस्ट केलेला वेळ, श्रम याचसाठी आहेत की तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा.\nकाही शंका असल्यास कमेंट लिहा, प्रश्न विचारा- त्यांची उत्तरं देण्याचा यथाशक्ती, यथामती प्रयत्न केला जा‌ईल.\nएखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, टा‌ईप करा. कवितेचं ते खरंखुरं हस्तांतरण असेल.\nकॉपी-पेस्ट्चा शॉर्टकट चोखाळू नये.\nआपण रसिक आहात, आपल्याकडून हे अपेक्षित नाही.\nअरविंद वामन कुलकर्णी (1)\nगजानन माधव मुक्तिबोध (1)\nभिलोरी बोलीतील कविता (3)\nमलिका अमर शेख (6)\nवि. दा. सावरकर (1)\nशमशेर बहादूर सिंग (2)\nश्री. कृ. कोल्हटकर (1)\nहरिवंश राय बच्चन (1)\nएक बार वक्त से, लम्हा गिरा कहीं\nवहॉं दास्तां मिली, लम्हा कहीं नहीं\nहे लम्हें वेचून जपण्याकरताच मी लिहिते, लिहीत राहीन.\n’त्या’ कवितांचा संग्रह करण्यातून संग्राहकाला कोणताही आर्थिक लाभ नाही. संग्राहक आर्थिक लाभाकरिता या कवितांचा वापर करत नाही; आणि, तसे करण्यास कोणालाही प्रोत्साहन देत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.gandhifoundation.net/marathi_books.htm?page=4", "date_download": "2018-04-24T02:54:32Z", "digest": "sha1:NHOG2AMUMLDTQXES3CH2CS6IJJEZ4FW5", "length": 8997, "nlines": 103, "source_domain": "www.gandhifoundation.net", "title": "GRF", "raw_content": "\n91 4911 महात्मा गांधींचा संदेश राव यू.एस.मोहन प्रकाशन विभाग, भारत सरकार 1969\n92 2244 महात्मा गांधींचा संदेश मोहनराव यू. एस. (संकलन, संपा.) प्रकाशन विभाग, सूचना और प्रसारण मंत्रालय, भारत सरकार 1969\n93 5522 महात्मा गांधींचीं अखेरची चार वर्षे देवगिरीकर त्र्य. र. भारत ग्रंथमाला, पुणे- २ 1970\n94 866 महात्माची अखेर फडनीस जगन लोकवाड;मय गृह, मुबंई 2004\n95 914 महात्माजींच्या सहवासातल्या काही आठवणी भावे बाळकोबा परंधाम प्रकाशन पवनार (वर्धा) 2001\n96 2439 महात्माजींच्या सहवासातल्या काही आठवणी बाळकोबा भावे परंधाम प्रकाशन पवनार (वर्धा) 1969\n97 5909 महात्माजींचे सत्याचे प्रयोग अथवा आत्मकथा पटवर्धन सीताराम पुरुषोत्तम - अनुवादक, जावडेकर शं.द. सुलभ राष्ट्रीय ग्रंथमाला, पुणे 1951\n98 2222 महात्माजींचे सत्याचे प्रयोग अथवा आत्मकथा पटवर्धन सीताराम पुरुषोत्तम - अनुवादक, जावडेकर शं.द. सुलभ राष्ट्रीय ग्रंथमाला, पुणे 1951\n99 1880 महात्माजींची विलायतची यात्रा देसाई महादेव, थत्ते यदुनाथ (अनु.) महाराष्ट्र ग्रंथ भांडार, गिरगाव, मुबंई 1945\n100 2246 महात्माजींची विलायतची यात्रा देसाई महादेवभाई, थत्ते यदुनाथ - अनु. महाराष्ट्र ग्रंथ भांडार, मुंबई 1945\n101 7268 महान भारतीय क्रांतीकारक (प्रथम पर्व १७७०-१९००) झांबरे स.ध. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई 2007\n102 6025 मंजिल दूरच राहिली धर्माधिकारी चंद्रशेखर मंजुल प्रकाशन, पुणे 2008\n103 5273 मो. क. गांधी (प्रा. निर्मलकुमार बोस यांच्या ‘स्टडीज इन गांधीझम‘ आणि ‘माय डेज वुईथ गांधी‘ या पुस्तकांच्या मराठी भाषांतराना लिहिलेल्या दोन प्रस्तावना) पळशीकर वसंत म.द. पाध्ये, औरंगाबाद 1974\n104 2445 मो. क. गांधी (प्रा. निर्मलकुमार बोस यांच्या ‘स्टडीज इन गांधीझम‘ आणि ‘माय डेज वुईथ गांधी‘ या पुस्तकांच्या मराठी भाषांतराना लिहिलेल्या दोन प्रस्तावना) पळशीकर वसंत म.द. पाध्ये, औरंगाबाद 1974\n105 580 मोहनमाला (म.गांधीच्या वाङ्मयातील वेचक विचार सुमने) प्रभू आर.के. - संकलक, चाफेकर सुधा - अनु. मुबंई सर्वोदय मंडळ, २९९ ताडदेव रोड, नाना चौक, मुबंई 1994\n106 1524 मोहनमाया भटकळ रामदास मौज प्रकाशन गृह, खटाववाडी, गिरगांव, मुबंई 2007\n107 5513 मायमाऊली मानवतेची ः गांधी जीवन दर्शन*.नाट्य निवेदन*. सूर्यवंशी कृ. गो. महाराष्ट्र राज्य समाज शिक्षण समिती, पुणे 1968\n108 7080 मैत्री धर्माधिकारी दादा परंधाम प्रकाशन पवनार (वर्धा) 1974\n109 913 मानवनिष्ठ भारतीयता धर्माधिकारी दादा परंधाम प्रकाशन पवनार (वर्धा) 1992\n110 5943 मानवतेचे महापुजारी राष्ट्रसंत तुकडोजी (जीवन व कार्य) कडवे रघुनाथ अमोल प्रकाशन, नागपूर 2010\n111 5261 मानवतेचा मापदंड महात्मा गांधी धर्माधिकारी दादा परंधाम प्रकाशन पवनार (वर्धा) 1994\n112 5280 मानवतेची आशाः गांधी मार्ग चौधरी मधुकरराव मुरलीधर गंधें, कार्यवाह, साने गुरुजी साहित्य संस्कृति संगम 1986\n113 6731 माझें पुराण कर्वे आनंदीबाई, कर्वे कावेरी - संपादिका केशव भिकाजी ढवळे, श्रीसमर्थ सदन, पहिली भटवाडी, गिरगाव, मुंबई-०३ 1944\n114 2361 मी पाहिलेले गांधीजी जोशी श्रीपाद उत्कर्ष प्रकाशन, रेणुका अपार्टमेंन्ट, पुणे 1997\n115 1166 मी पाहिलेले गांधीजी जोशी श्रीपाद उत्कर्ष प्रकाशन, रेणुका अपार्टमेंन्ट, पुणे 1997\n116 4664 मी पाहिलेले गांधीजी जोशी श्रीपाद जोशी आणि लोखंडे प्रकाशन, पुणे 1961\n117 6045 मी नास्तिक का आहे भगतसिग, चंद्र बिपन - प्रस्तावना लोकवाडःमय गृह, मुंबई 2007\n118 1067 मी नस्तिक का आहे भगतसिग शहिद,चंद्र बिपन लोक वाड;मय गृह, मुंबई 2007\n119 584 मुलांचे बापू मलनजी लल्लुभाई परधाम प्रकाशन, पवनार 1994\n120 4736 मुलांचे बापू (गांधीजींचे पावन प्रसंग) मकनजी लल्लुभाई परंधाम प्रकाशन पवनार (वर्धा) 1981\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/anvyartha-news/walid-abu-ali-palestine-ambassador-1609482/", "date_download": "2018-04-24T03:13:32Z", "digest": "sha1:6RHPKXEPLYE5DANA7D7TK3NIGMR4I6VH", "length": 16339, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Walid Abu Ali Palestine Ambassador | असंगाशी संग | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nराजनैतिक व्यवहारांत वैयक्तिक भावना आणि राष्ट्रहित यांत संघर्ष निर्माण झाला\nराजनैतिक व्यवहारांत वैयक्तिक भावना आणि राष्ट्रहित यांत संघर्ष निर्माण झाला की काय होते याचे उत्तम उदाहरण म्हणजे पॅलेस्टिनचे पाकिस्तानातील दूत वालिद अबू अली यांची करणी. गेल्या आठवडय़ात रावळपिंडीतील एका सभेत ते सहभागी झाले. ही सभा होती अमेरिकेच्या इस्रायलविषयक आणि खासकरून जेरुसलेमबाबतच्या धोरणाच्या निषेधाची. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याचा आगाऊपणा केला. ते ट्रम्प यांच्या इस्लामगंडास शोभेसेच झाले. हा निर्णय घेणे याचा अर्थ इस्लाम जगतास डिवचणे याची जाणीव ट्रम्प यांना नसणार असे मुळीच नाही. पाकिस्तानातील ती सभा झाली ती या डिवचण्यातूनच. दिफा-ए-पाकिस्तान परिषद ही त्या सभेची आयोजक. तिची रचना पाहिली म्हणजे जेरुसलेमचा मुद्दा कोणत्या वळणावर चालला आहे याची जाणीव व्हावी. त्या परिषदेत पाकिस्तानातील तमाम अतिरेकी आणि दहशतवादी संघटनांचा समावेश आहे. खासकरून लष्कर-ए-तय्यबा, सिपह-ए-साहेबा, जमात-उद्-दवा अशा काही शियाविरोधी संघटना त्यात आघाडीवर आहेत. त्या सभेला लष्कर-ए-तय्यबाचा संस्थापक हाफिझ सईद, आमीर हम्झा वगैरे मंडळी हजर असणारच होती. हे आंतरराष्ट्रीय दहशतवादी आहेत. सईद हा मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आहे याची माहिती पॅलेस्टिनी दूताला असणारच आणि तरीही तो त्यांच्या मांडीला मांडी लावून बसला. सभा जेरुसलेमबाबतची होती आणि त्याबाबत वालिद अबू अली यांच्या भावना प्रक्षुब्ध होत्या म्हणून ते तेथे गेले, असे म्हटल्याने त्याचे गांभीर्य कमी होत नाही. एखाद्या मंत्र्याप्रमाणे, ही माझी वैयक्तिक भूमिका आहे, असे म्हणून राजनैतिक अधिकाऱ्यास सुटका करून घेता येत नसते. त्यामुळेच भारताने त्याबाबत तीव्र आक्षेप घेतला. पॅलेस्टिनच्या मागे भारत पहिल्यापासून उभा आहे आणि त्याची कारणे संयुक्त राष्ट्रांत असलेल्या काश्मीर समस्येत आहेत. पॅलेस्टिन-इस्रायल संघर्षांकडेही धार्मिक चष्म्यातून पाहणे आपल्याला फार आवडते, पण सरकारमध्ये आले म्हणजे किमान शहाणपणा अंगी बाळगावाच लागतो. परिणामी पॅलेस्टिनबाबत जी आजवरची काँग्रेसची भूमिका होती तीच आता भाजपचीही आहे. २०१५ मध्ये आपण गाझाच्या पुनर्बाधणीसाठी पॅलेस्टिनला ४० लाख डॉलरची मदत दिली. रामल्लातील तंत्रोद्यानासाठी आपण १.२० लाख डॉलरचे साहाय्य दिले आहे. जेरुसलेमबाबत संयुक्त राष्ट्रांत आपण अमेरिकेच्या विरोधात ठाम उभे राहिलो. येत्या फेब्रुवारीत तर स्वत: मोदी पॅलेस्टिन दौऱ्यावर जाणार आहेत. या गोष्टींनी येथे अनेकांच्या काळजांना जखमा झाल्या असल्या, तरी मोदी सरकारने त्याची फिकीर केलेली नाही. असे असतानाही पॅलेस्टिनचा प्रतिनिधी हाफिझ सईदची दाढी कुरवाळतो ही बाब भारतासाठी संतापजनकच होती. आणि त्यामुळेच पॅलेस्टिनने तातडीने त्या असंगाशी संग करणाऱ्या दूतावर कारवाई केली व आपले मैत्र अभंग आहे असा संदेश दिला. परंतु याच घटनेने तो संदेश टिकाऊ आहे का असाही एक किंचित सवाल उभा केला आहे. गाझापट्टीत फलह-ए-इन्सानियत या पाकिस्तानी फाऊंडेशनने मानवतावादी कामाच्या नावाखाली विषाची पिके घेण्यास सुरुवात केलेली आहे. दुसरीकडे भारत-अमेरिका यांच्या वाढत्या मिठय़ा लपून राहिलेल्या नाहीत. अशा परिस्थितीत पॅलेस्टिनमधील भारताचा प्रभाव कमी करण्याचे प्रयत्न होऊ शकतात. जागतिक भू-राजकीय समीकरणे बदलण्याच्या खेळातील तो एक डाव असू शकतो. याचे भान पॅलेस्टिनने राखणे त्यांच्या गरजेचेच, पण भारतासाठीही ते महत्त्वाचे आहे. अशा काही घटनांमुळे ते गमावता कामा नये.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/aishwarya-rai-bachchan-is-my-mother-want-her-to-live-with-me-in-mangaluru-claims-sangeet-kumar-1610591/", "date_download": "2018-04-24T03:16:05Z", "digest": "sha1:7XHW4XP6KRXJUDLKM7FJIU26NX2WS6ME", "length": 14627, "nlines": 215, "source_domain": "www.loksatta.com", "title": "aishwarya rai bachchan is my mother want her to live with me in mangaluru claims sangeet kumar | ऐश्वर्या राय माझी आई, आंध्रप्रदेशमधील तरुणाचा दावा | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nऐश्वर्या राय माझी आई, आंध्रप्रदेशमधील तरुणाचा दावा\nऐश्वर्या राय माझी आई, आंध्रप्रदेशमधील तरुणाचा दावा\nगेली २७ वर्ष मी माझ्या कुटुंबापासून दूर आहे\nबॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन कोणत्या कारणांमुळे चर्चेत येऊ शकते काही सांगता येत नाही. कधी व्यावसायिक कारणांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळेही तिच्या नावाची चर्चा होतच असते. आता तुम्हाला वाटत असेल की बच्चन कुटुंबियांशी निगडीत नवीन गोष्ट असेल पण तसे नाहीये. यावेळी ऐश्वर्याचं नाव एका वेगळ्याच प्रकरणात गुंतलं गेलं आहे. आंध्रप्रदेशमधील २९ वर्षीय मुलाने ऐश्वर्या राय त्याची आई असल्याचा दावा केला आहे.\nएका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या वृत्तानुसार, विशाखापट्टनम येथे राहणाऱ्या संगीत कुमारने ऐश्वर्या त्याची आई असल्याचे म्हटले आहे. आयईएफमार्फत १९८८ मध्ये लंडनमध्ये त्याचा जन्म झाला. त्यानंतर पुढील दोन वर्ष ऐश्वर्याचे पालक वृंदा राय आणि कृष्णाराज राय यांनीच त्याचे पालन- पोषण केले. यानंतर संगीतचे वडील आदिवेलू रेड्डी यांनी त्याला विशाखापट्टनम येथे आणले. यानंतर तो रेड्डी कुटुंबियांसोबतच राहतो.\nसंगीत म्हणाला की, ‘माझ्या आईने २००७ मध्ये अभिषेकशी लग्न केले. सध्या ती वेगळी राहत आहे, त्यामुळे तिने माझ्यासोबत मंगळुरूमध्ये राहावं अशी माझी इच्छा आहे. गेली २७ वर्ष मी माझ्या कुटुंबापासून दूर आहे. मला आईची फार आठवण येते. मला पुन्हा विशाखापट्टणमला जायचं नाहीये. आईचा मोबाइल नंबर तरी मिळावा अशी माझी अपेक्षा आहे.’\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nसंगीत हा ऐश्वर्याचाच मुलगा आहे हे सिद्ध करणारा एकही पुरावा त्याच्याकडे नाही. याबद्दल खुलासा देताना तो म्हणाला की, ‘माझ्या नातेवाईकांनी सगळे कागदपत्र नष्ट केले. लहानपणी मला या गोष्टींचे योग्य ज्ञान नसल्यामुळे नक्की काय करायला हवे हे मला काहीच माहित नव्हते. पण आता मला सारं काही स्पष्ट झालं आहे. आई अभिषेकपासून दूर झाली असल्यामुळे तिने माझ्यासोबत राहावे एवढीच माझी इच्छा आहे.’\nगेल्या अनेक वर्षांपासून धनुषचे पालक कोण यावर न्यायालयात खटला सुरू असताना आता ऐश्वर्याचे नवे प्रकरण किती पुढे जाईल हेच कळत नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nहा ८८ मध्ये UK मध्ये जन्माला आला म्हणजे ऐश्वर्या राय तेव्हा १५ वर्षाची असायला हवी आणि ती तेव्हा भारतातच शिकत होती.\nइ सपोर्ट खास लोळ\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune-news/paperless-character-verification-by-maharashtra-police-1610414/", "date_download": "2018-04-24T03:03:25Z", "digest": "sha1:SQPCGVXKCDVEM6C4AWCY7LYGJ5VLQCAO", "length": 17932, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Paperless Character Verification by Maharashtra Police | पोलिसांकडून करण्यात येणारी चारित्र्य पडताळणी ‘पेपरलेस’ | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपोलिसांकडून करण्यात येणारी चारित्र्य पडताळणी ‘पेपरलेस’\nपोलिसांकडून करण्यात येणारी चारित्र्य पडताळणी ‘पेपरलेस’\nऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nचारित्र्यपडताळणी अर्ज स्वीकृती बंद; ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात\nपोलिसांकडून करण्यात येणाऱ्या चारित्र्य पडताळणीसाठी स्वीकारण्यात येणारी अर्जपद्धती पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.चारित्र्य पडताळणीसंदर्भात दाखल होणारे अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत. चारित्र्य पडताळणी ऑनलाइन झाल्यामुळे या पुढील काळात अर्जदारांना पोलीस आयुक्तालयात हेलपाटे मारण्याची गरज उरणार नाही.\nबहुराष्ट्रीय कंपनी, माहिती-तंत्रज्ञान कंपनी, सरकारी तसेच खासगी कार्यालयापासून अगदी रखवालदार, हॉटेलमधील कर्मचारी, मजुरांनी नोकरीसाठी अर्ज दिल्यानंतर त्याला चारित्र्य पडताळणी करणे बंधनकारक आहे. चारित्र्य पडताळणीसंदर्भात पोलिसांकडून दिलेला अहवाल किंवा शिफारसपत्र जोडल्यानंतर पुढील कार्यवाही पार पडते. पुणे पोलीस आयुक्तालयात चारित्र्य पडताळणी करून घेणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. चारित्र्य पडताळणी ऑनलाइन करण्याचा निर्णय सहा महिन्यांपूर्वी घेण्यात आला होता. त्यानुसार एक सप्टेंबरपासून चारित्र्य पडताळणीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात करण्यात आली होती. मात्र, चारित्र्य पडताळणीसाठी येणारे अर्ज देखील स्वीकारण्यात येत होते. गेल्या पंधरवडय़ापासून चारित्र्य पडताळणीसाठी स्वीकारण्यात येणारी अर्जस्वीकृती पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. यापुढील काळात चारित्र्य पडताळणी ऑनलाइन करण्यात येणार आहे. चारित्र्य पडताळणीचा अर्ज सादर करण्यासाठी पोलीस आयुक्तालयात येण्याची गरज राहणार नाही. या निर्णयाचा सामान्यांना फायदा होणार आहे, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्तालयातील विशेष शाखेतील सूत्रांनी दिली. चारित्र्य पडताळणी केल्याशिवाय पुढील प्रक्रिया पार पडत नाही. गेल्या काही वर्षांपासून पुणे शहराचा विस्तार वाढत आहे. माहिती-तंत्रज्ञान कंपन्या, बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये पुणे परिसरात आहेत. खासगी व्यवसायात देखील चारित्र्य पडताळणी करून घेणे बंधनकारक आहे. उच्चपदस्थ अधिकाऱ्यापासून अगदी शिपायाला देखील एखाद्या संस्थेत नोकरी मिळवायची असेल, तर त्याला चारित्र्य पडताळणी अहवाल सादर करावा लागतो, असे विशेष शाखेतील एका अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nऑनलाइन चारित्र्य पडताळणी सुविधा https://pcs.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. चारित्र्य पडताळणी करून घेणाऱ्यांमध्ये उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपासून रिक्षाचालक, परप्रांतीय मजूर आदींचा समावेश आहे. प्रादेशिक परिवहन विभागाकडून परमीट उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर चारित्र्य पडताळणी करून घेण्यासाठी रिक्षाचालकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. विशेष शाखेकडून जवळपास पंचवीस ते तीस हजार रिक्षाचालकांची पडताळणी करून त्यांना अहवाल देण्यात आला होता. चारित्र्य पडताळणीचा अहवाल तीस दिवसांत देणे बंधनकारक आहे. मात्र, विशेष शाखेतील अधिकारी, कर्मचारी चारित्र्य पडताळणीसंदर्भात आलेल्या प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करून पंधरा ते वीस दिवसांत चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र देतात. ऑनलाइन चारित्र्य पडताळणी करून घेणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे.\nचारित्र्य पडताळणीसाठी यापूर्वी अर्ज स्वीकारण्यात येत होते. चारित्र्य पडताळणी ऑनलाइन झाल्यामुळे अर्जदारांना पोलीस आयुक्तालयात हेलपाटे मारण्याची गरज उरणार नाही. निगडी, पिंपरी, हिंजवडी, दिघी भागातून पडताळणीसाठी येणाऱ्या नागरिकांना चरित्र्य पडताळणीसाठी यापूर्वी पोलीस आयुक्तालयात यावे लागत होते. या निर्णयामुळे पडताळणी करून घेणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/mahatma-gandhi-marathi/%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82-109100100026_1.htm", "date_download": "2018-04-24T02:57:27Z", "digest": "sha1:G25NL2HZWG7ELLMDQKE3WENCSS6SLN2F", "length": 11080, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कस्तूरबांचे प्रेरणास्थान- बापू | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nराष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे एक तत्त्व होते, ते जे काही सांगत ते आधी स्वत: कृतीत आणत. त्यांच्या संदर्भातील असे अनेक प्रसंग आजही प्रेरक ठरत आहेत. गांधीजींची पत्‍नी कस्तुरबा यांच्यासाठी तर ते प्रेरणास्थानच होते.\nकस्तुरबा नेहमी आजारी राहत. एके दिवशी गांधीजींनी त्यांना एक सल्ला दिला, की 'तुम्ही मीठ खाणे सोडून दिले पाहिजे. तुम्ही लवकर बर्‍या व्हाल.' यावर कस्तुरबाजींनी उत्तर दिले, 'मीठा विना अन्नाला काय चव राहणार\nगांधीजी बोलले 'मीठ आधी सोडून तर बघा' कस्तूरबाजी त्यावर म्हणाल्या, 'तुम्ही मीठाचा त्याग करू शकता' कस्तूरबाजी त्यावर म्हणाल्या, 'तुम्ही मीठाचा त्याग करू शकता' गांधीजींनी कुठल्याही क्षणाचा विलंब न करता 'हे घ्या केला मीठाचा त्याग ' गांधीजींनी कुठल्याही क्षणाचा विलंब न करता 'हे घ्या केला मीठाचा त्याग ' असा त्यांच्यासमोर संकल्प केला. तेव्हापासून मीठ काय असते, हे त्यांना माहीत नव्हते. गांधीजी आधी कृती करायचे आणि त्यानंतर समोरच्याला सांगायचे. त्यांच्यासाठी ते स्वत:च प्रेरक होते.\nसांगण्याचे तात्पर्य हेच की, व्यक्तीला आज जे काही आजार आहेत ते मीठाचे कमी-जास्त प्रमाणात सेवन केल्याने होतात. डॉक्टरांनीही हे मान्य केले आहे. डॉक्टर तर सांगतात की, जेवणात मीठाचा वापर चवीपुरताच केला पाहिजे. जेवणात वरून मीठ घेण्याची काही आवश्यकता नाही. ते आरोग्यास हानीकारक आहे. फळे व हिरव्या पालेभाज्यांमध्येही क्षार असतात. त्यांच्या माध्यमातून आपल्या शरीराला पाहिजे त्या प्रमाणात मीठ मिळत असते. त्याचप्रमाणे कोणी साखर व त्यापासून तयार झालेल्या पदार्थांचे अतिसेवन करतात. त्यामुळेही ते अनेक आजारांनी त्रस्त असतात. अधिक चहा व मादक द्रव्यांचे सेवन करून आपणच स्वत: आजाराला आमंत्रित करून 'आ बैल मुझे मार' ही म्हण सत्य करून दाखवतो.\nयावर अधिक वाचा :\nटीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार\nटाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nनाणार होणार नाही: उद्धव ठाकरे\nनाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...\nअबब, उमेदवाराची संपत्ती 1020.5 कोटी\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट ...\nस्वस्त झाला सॅमसंगचा हा स्मार्ट फोन\nजर आपण सॅमसंगचा मोबाईल खरेदी करायला जात असाल तर आपल्यासाठी चांगली बातमी आहे की सॅमसंगने ...\nव्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर\nयापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nजीमेलमध्ये येणार नव्या फीचर्स\nजीमेल आपल्या युजर्ससाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नव्या फीचर्सवर काम करत आहे. लवकरच आता ...\nमाहिती अधिक सुरक्षित करण्याचा फेसबुकचा प्रयत्न\nफेसबुकने भारतातील युजर्सना विश्वास देण्यासाठी अॅपमध्ये काही बदल करुन, युजर्सच्या माहितीला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/2017/03/14140249/Hardik-Joshi-meet-Raj-Thakarye-on-his-Dadar-house.vpf", "date_download": "2018-04-24T03:03:07Z", "digest": "sha1:MH5MB5JY46L7DYRXGJCGVHXFG2QX7FKO", "length": 13398, "nlines": 246, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "'राज'दरबारी पोहोचला महाराष्ट्राचा लाडका 'राणा' हार्दिक जोशी", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nरायगड - महामार्ग दरोडेखोरांना ७ वर्षे सक्त मजुरी व प्रत्येकी ५००० रु. दंड\nमुंबई - जीटीएस विभागाच्या ४ अधिकाऱ्यांना लाच घेण्याच्या आरोपाखाली अटक\nठाणे - कल्याण रेल्वेस्थानकातील फलाटालगतच्या मोकळ्या जागेवरील कचऱ्याला आग\nठाणे - मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीचे काम दोन दिवस पुढे ढकलले\nठाणे - उल्हासनगरमध्ये किरकोळ कारणावरुन मित्राने केली मित्राचीच हत्या\nमुंबई- नाणारचे भूसंपादन रद्द करण्याचा अधिकार देसाईंना नाही - मुख्यमंत्री\nरत्नागिरी- नाणार प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द - उद्योगमंत्री\nनवी दिल्ली- भाजप आणि संघाला संविधानाला हात लावू देणार नाही - राहुल गांधी\nनवी दिल्ली- काँग्रसने संविधानला उद्ध्वस्त केल्याचा अमित शाहांचा आरोप\nनवी दिल्ली- जिवाला धोका असल्याची व्यक्त केली इंद्राणी मुखर्जीने भीती\nमुंबई- राज्यातील ६५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर\nनवी दिल्ली- सानिया मिर्झा होणार आई,ट्विटरद्वारे सानियाने दिली गोड बातमी\nनागपूर- कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदाराच्या मृत्यूची चौकशी करा - आंबेडकर\n'राज'दरबारी पोहोचला महाराष्ट्राचा लाडका 'राणा' हार्दिक जोशी\nमुंबई - हार्दिक जोशी हे नाव आता महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले आहे. रांगडा पैलवान 'राणा'ची भूमिका तो 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत साकारतो आहे. हार्दिकने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्याच्यासोबत मनसेचे आक्रमक नेते बाळा नांदगावकर होते.\nआठवणीत रमले आर्ची आणि परशा, 'सैराट'ने बदलले...\n'सैराट' चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला याड लावलं. हा\nझी टॉकीजकडून पडद्यामागचा 'सैराट'...\nसंपूर्ण महाराष्ट्राला याड लावणारा चित्रपट 'सैराट'ला येत्या\nमराठी बिग बॉस स्पर्धकांच्या 'जप्त' झाल्या...\nकलर्स मराठीवरील बिग बॉस कार्यक्रमातील स्पर्धकांची एन्ट्री\nपहिल्याच दिवसापासून मराठी बिग बॉसच्या घरात...\nबिग बॉसचा पहिल्या दिवसाची सुरुवात जरा उशिराच झाली. हिंदी बिग\nचित्रपटसृष्टीतील स्त्री शोषणाचे भीषण सत्य...\nसध्या स्त्री-शोषणावर उघडपणे बरेच वक्तव्य केले जातेय आणि\nकॉम्प्युटर न वापरता हाताने रंगवलेलं...\nपूर्वी कुंचले आणि रंग वापरून कॅनवास वर पोस्टर बनवीत असत.\n'सरगम' चित्रपटात ऋत्विक केंद्रे पदार्पणातच गिरीश कर्नाडसोबत करतोय 'स्क्रीन शेअर' 'मानसीचा चित्रकार तो' या\nतेंडुलकरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 'तेंडल्या' चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण सचिन तेंडूलकरप्रती\nग्रामीण ढंगाची अनोखी प्रेमकथा 'वंटास' ४ मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला \nचित्रपटसृष्टीतील स्त्री शोषणाचे भीषण सत्य विनोदी गोळीत भरून केलेला 'शिकारी' \nसहा पुरस्काराची मानकरी ऋतुजा बागवे सांगते 'अनन्या' बनण्याची फीलिंग झी मराठीवरील 'नांदा सौख्य\n'डोण्ट वरी बी हॅप्पी' मध्ये दिसणार स्पृहा ऐवजी स्वानंदी उमेश कामत आणि स्पृहा जोशीने\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nसरकार स्थापनेसाठी कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाही - देवेगौडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/new-gadgets-marathi/reliance-jio-4g-volte-wi-fi-dongle-jiofi-is-available-at-a-special-price-117092100006_1.html", "date_download": "2018-04-24T02:54:28Z", "digest": "sha1:EQX3SDCFLX3GWBQMZCOPROH3EZRN26S2", "length": 9681, "nlines": 115, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "घ्या, जिओ डोंगल फक्त रु.999 मध्ये | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nघ्या, जिओ डोंगल फक्त रु.999 मध्ये\n'जिओ'ने फक्त रु.999 मध्ये जिओफाय डोंगल देण्याची घोषणा केली आहे. याआधी डोंगल घेण्यासाठी ग्राहकांना रु.1999 खर्च करावे लागत होते. ग्राहकांना जिओफाय डोंगलवर तब्बल 1 हजार रूपयांची सवलत देऊ केली आहे.\nग्राहकांना 20 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान जिओफाय डोंगल खरेदी करून ऑफरचा फायदा घेता येणार आहे. याआधी देखील जिओफाय डोंगलसाठी ऑफर देण्यात आली होती. त्यामध्ये एकदा रु.1999 डोंगल खरेदी केल्यास त्यावर तेवढ्याच किंमतीचा मोफत डेटा देण्यात आला होता.\nआता जिओच्या नव्या रु.999 च्या ऑफरनुसार जिओफाय खरेदी करणा-यांना चार रिचार्ज सायकलपर्यंत 28 दिवसांसाठी अमर्यादित कॉल्स, 2जीबीपर्यंत 4जी डेटा प्रति दिवस मिळणार असून, दररोज 100 एमएमएस मोफत किंवा 6 रिचार्ज सायकलपर्यंत 28 दिवसांसाठी अमर्यादित कॉल्स, 1 जीबीपर्यंत 4जी डेटा देण्यात येणार आहे.\nबीएसएनएल देणार दोन हजारात स्मार्टफोन\nव्हॉट्सअॅपवर 'डिलीट फॉर एव्हरीवन' चा ऑप्शन\nअॅप्पलच्या आयफोन X मध्ये काय आहे खास \nआता एअरटेलचा नवा 4G स्मार्टफोन येणार\nJioचा धमाल: 4जी फोनची बुकिंग लवकरच सुरू, असे करा रजिस्टर\nयावर अधिक वाचा :\nटीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार\nटाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nनाणार होणार नाही: उद्धव ठाकरे\nनाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...\nअबब, उमेदवाराची संपत्ती 1020.5 कोटी\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट ...\nस्वस्त झाला सॅमसंगचा हा स्मार्ट फोन\nजर आपण सॅमसंगचा मोबाईल खरेदी करायला जात असाल तर आपल्यासाठी चांगली बातमी आहे की सॅमसंगने ...\nव्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर\nयापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nजीमेलमध्ये येणार नव्या फीचर्स\nजीमेल आपल्या युजर्ससाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नव्या फीचर्सवर काम करत आहे. लवकरच आता ...\nमाहिती अधिक सुरक्षित करण्याचा फेसबुकचा प्रयत्न\nफेसबुकने भारतातील युजर्सना विश्वास देण्यासाठी अॅपमध्ये काही बदल करुन, युजर्सच्या माहितीला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.gandhifoundation.net/marathi_books.htm?page=8", "date_download": "2018-04-24T02:42:09Z", "digest": "sha1:ZDR3O5ZM3LCODEU6AWAB7WBI7WAYJN76", "length": 7600, "nlines": 103, "source_domain": "www.gandhifoundation.net", "title": "GRF", "raw_content": "\n211 571 बापूजींच्या गोड गोष्टी, भाग-३ साने गुरुजी साधना प्रकाशन, पुणे 1994\n212 572 बापूजींच्या गोड गोष्टी, भाग-४ साने गुरुजी साधना प्रकाशन, पुणे 1994\n213 573 बापूजींच्या गोड गोष्टी, भाग-५ साने गुरुजी साधना प्रकाशन, पुणे 1994\n214 574 बापूजींच्या गोड गोष्टी, भाग-६ साने गुरुजी साधना प्रकाशन, पुणे 1994\n215 1889 बापूजींचे जीवन प्रसंग गांधी मनुबहन, अनु. ना.ग. जोशी परंधाम प्रकाशन पवनार (वर्धा) 1959\n216 4667 बापूजींचे जीवन प्रसंग गांधी मनुबेन परंधाम प्रकाशन पवनार (वर्धा) 1966\n217 575 बापूजींचे जीवन प्रसंग गांधी मनुबेन परधाम प्रकेाशन, पवनार 2000\n218 4906 बापूजींची ओझरती दर्शने *ुस्र्ुर्ैस्र्ु*श्र् ब्फर्फव्र्ु ळ्ुुस्र्ु*ैं्*ु, ळ्ुुर्ैश्र्*श्र् ळ्ुु.ळु. नवजीवन प्रकाशन मंदीर, अहमदाबाद 1950\n219 2667 बापूजींची जीवन गंगा जोशी त्र्य. वा. - -\n220 7256 रामायणातील सुंदर गोष्टी अभ्यंकर अरुण बाळकृष्ण मे. सरस्वती बुक डिस्ट्रिब्युटर्स\n221 6483 रविद्रनाथ टागोर युगनिर्माता विश्वमानव, भाग-३ जाधव नरेंद्र (डॉ.) ग्रंथाली प्रकाशन, दादर, मुंबई 2011\n222 6482 रविद्रनाथ टागोर समग्र साहित्यदर्शन, भाग-२ जाधव नरेंद्र (डॉ.) ग्रंथाली प्रकाशन, दादर, मुंबई 2011\n223 2024 राष्ट्रपिता महात्मा गांधी गरूड दिलीप केदार प्रकाशन, पुणे 2006\n224 2025 राष्ट्रपिता महात्मा गांधी संपादकीय सन इंडस्ट्रीज, सोलापूर 2007\n225 1892 राष्ट्रपिता महात्मा गांधी अभ्यंकर एस. आर. नॅशनल बुक ट्रस्ट, इन्डिया, ए-५ गीन पार्क, नवी दिल्ली - १६ 1967\n226 1896 राष्ट्रपिता महात्मा गांधी अभ्यंकर एस. आर. नॅशनल बुक ट्रस्ट, इन्डिया, ए-५ गीन पार्क, नवी दिल्ली - १६ 1967\n227 1527 राष्ट्रपिता महात्मा गांधी अभ्यंकर एस. आर. नॅशनल बुक ट्रस्ट, इन्डिया, ए-५ गीन पार्क, नवी दिल्ली - १६ 1967\n228 1072 राष्ट्रपिता महात्मा गांधी टिकेकर सुजाता मुक्तरंग प्रकाशन, पुणे 2007\n229 7257 शब्दयोग - हिंद स्वराज और आधुनिक विमर्श पंत सुभाष योगदान, ९२२-२३, फैज रोड, करोल बाग, नई दिल्ली-०५ 2010\n230 6031 शेवटी शिल्लक शून्य भंडारी शांतिलाल चिरायु प्रकाशन, पुणे 2007\n231 4787 शेवटचे गांधी गडकरी माधव कोहिनूर प्रकाशन, मुंबई 1979\n232 2435 शांततामय मार्गाने अन्यायाशी झुंज देणारे ः मार्टिन ल्यूथर किग क्लेटन एड, थत्ते यदुनाथ - अनु. साधना प्रकाशन, पुणे 1966\n233 591 शोध महात्मा गांधींचा, खंड -१ सारथी अरुण अस्मिता प्रकाशन, पुणे 1998\n234 592 शोध महात्मा गांधींचा, खंड -२ सारथी अरुण अस्मिता प्रकाशन, पुणे 1998\n235 594 शोध गांधींचा धर्माधिकारी चंद्रशेखर अक्षर प्रकाशन, मुंबई 2006\n236 7227 शोध गांधींचा धर्माधिकारी चंद्रशेखर अक्षर प्रकाशन, मुंबई 2006\n237 861 शोध गांधींचा धर्माधिकारी चंन्द्रशेखर अक्षर प्रकाशन, मुंबई 2006\n238 6049 शासन निरपेक्ष समाज (मूळ हिदीचें मराठी भाषांतर) मजूमदार धीरेन्द्र सर्व सेवा संघ प्रकाशन, वाराणसी 1955\n239 5514 शास्त्रीय समाजवाद जावडेकर शं. द. सुलभ राष्ट्रीय ग्रंथमाला, पुणे 1943\n240 1068 हातमाग व्यवसायाची वाटचाल कुळकर्णी स. बा. पु. खा. जिल्हा औद्योगिक सहकारी मंडळ लि., जळगांव -\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8B_%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-04-24T02:48:29Z", "digest": "sha1:O2HQSHX65JH6GI6VKUEPC5DPOXTNDO7J", "length": 3575, "nlines": 79, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हिपोलितो मेजिया - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ जुलै २०१५ रोजी १२:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://nmk.co.in/s/ranjangaon-company-female-recruitment/6019/", "date_download": "2018-04-24T02:42:58Z", "digest": "sha1:W7DG75CN3AXFSMXNYYGCKNN56WCOZA66", "length": 7167, "nlines": 117, "source_domain": "nmk.co.in", "title": "रांजणगाव येथील नामांकित कंपनीत 'प्रशिक्षणार्थी' महिला उमेदवारांच्या १०० जागा - NMK", "raw_content": "\nरांजणगाव येथील नामांकित कंपनीत ‘प्रशिक्षणार्थी’ महिला उमेदवारांच्या १०० जागा\nरांजणगाव येथील नामांकित कंपनीत ‘प्रशिक्षणार्थी’ महिला उमेदवारांच्या १०० जागा\nएका नामंकित कंपनीच्या रांजणगाव, ता. शिरूर, जि. पुणे येथे नव्याने सुरु होत असलेल्या कारखान्यात एक वर्ष प्रशिक्षणार्थी म्हणूनं महिला उमेदवारांच्या एकूण १०० जागा भरण्यासाठी येथे थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. निवड झालेल्या उमेदवारांना कंपनीकडून बस आणि कॅन्टीन सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.\nपात्रता – आयटीआय फ्रेशर्स/ ६ महिने ते २ वर्षे अनुभव (फिक्टर, वेल्डर, टर्नर, इलेक्ट्रीशियन, पेंटर, मशिनिष्ट किंवा इतर कुठलेही ट्रेड)\nप्राधान्य – अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.\nमुलाखत – दिनांक १९ एप्रिल २०१८ (गुरुवार)\nमुलाखतीचे स्थळ – औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), हॉटेल यशच्या खाली, श्रेयस हॉटेलजवळ, कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे.\nअधिक माहितीसाठी मो. ९१५८०००४५३ (संगीता गायकवाड) यांच्याशी संपर्क साधावा. (जाहिरात)\nबँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर ‘ऑफिसर’ पदांच्या एकूण १५८ जागा\nपुणे येथे आपटी अकॅडमी मार्फत ‘चालू घडामोडी’ विषयाची मोफत व्याख्यानमाला\nपुणे येथे निवासी प्रशिक्षण केंद्रात मोफत प्रवेशासाठी सामाईक परीक्षेचे आयोजन\nमहाराष्ट्रात प्रथमच आयटीआय पास उमेदवारांसाठी रेग्युलर ‘टेक्निकल’ बॅच…\nपुणे येथे आपटी अकॅडमी मार्फत ‘चालू घडामोडी’ विषयाची मोफत व्याख्यानमाला\nपुणे येथील i-Can अकॅडमीत तलाठी/ पोलीस भरती/ जिल्हा परिषद बॅच उपलब्ध\nनवीन जाहिराती / घोषणा . . .\nस्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदांच्या २००० जागा\nकर सहाय्यक/ लिपिक-टंकलेखक/ जि.प.सरळसेवा/ तलाठी स्पेशल बॅच उपलब्ध\nलक्ष्यवेध . . .\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१८ मधील स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक उपलब्ध\nपरिस्थितीमुळे वॉचमनची नोकरी केलेला ‘मंजूर दार’ यंदाच्या IPL स्पर्धेत खेळणार\nप्रवेशपत्र . . .\nवैद्यकीय शिक्षण व संशोधन अधिपरिचारिका (नर्स) परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nसंयुक्त प्रवेश (मुख्य) परीक्षा ‘JEE-Main-2018’ प्रवेशपत्र\nनिकाल . . .\nपोलीस भरती-२०१८ मैदानी चाचणी/ लेखी परीक्षा निकाल\nशिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (सीईटी) परीक्षा-२०१७ निकाल\nमागोवा . . .\nमुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ‘शिपाई’ पदांच्या एकूण १३६ जागा\nकेंद्रीय विद्यालय संघटन यांच्या आस्थापनेवर ‘शिक्षक’ पदांच्या एकूण ५१९३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/WesternMaharashtra/Solapur/2017/03/20100348/News-In-Marathi-thief-in-basweshwar-temple-at-solapur.vpf", "date_download": "2018-04-24T03:06:50Z", "digest": "sha1:DSCJGIAKESEXWUXGW7WKX6AKOKXNJ6FG", "length": 12200, "nlines": 235, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "आता चोरांची देवावरही वाकडी नजर, बसवेश्वरांची मूर्ती पळवली", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nरायगड - महामार्ग दरोडेखोरांना ७ वर्षे सक्त मजुरी व प्रत्येकी ५००० रु. दंड\nमुंबई - जीटीएस विभागाच्या ४ अधिकाऱ्यांना लाच घेण्याच्या आरोपाखाली अटक\nठाणे - कल्याण रेल्वेस्थानकातील फलाटालगतच्या मोकळ्या जागेवरील कचऱ्याला आग\nठाणे - मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीचे काम दोन दिवस पुढे ढकलले\nठाणे - उल्हासनगरमध्ये किरकोळ कारणावरुन मित्राने केली मित्राचीच हत्या\nमुंबई- नाणारचे भूसंपादन रद्द करण्याचा अधिकार देसाईंना नाही - मुख्यमंत्री\nरत्नागिरी- नाणार प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द - उद्योगमंत्री\nनवी दिल्ली- भाजप आणि संघाला संविधानाला हात लावू देणार नाही - राहुल गांधी\nनवी दिल्ली- काँग्रसने संविधानला उद्ध्वस्त केल्याचा अमित शाहांचा आरोप\nनवी दिल्ली- जिवाला धोका असल्याची व्यक्त केली इंद्राणी मुखर्जीने भीती\nमुंबई- राज्यातील ६५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर\nनवी दिल्ली- सानिया मिर्झा होणार आई,ट्विटरद्वारे सानियाने दिली गोड बातमी\nनागपूर- कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदाराच्या मृत्यूची चौकशी करा - आंबेडकर\nआता चोरांची देवावरही वाकडी नजर, बसवेश्वरांची मूर्ती पळवली\nसोलापूर - चोरांची आता देवावरही वाकडी नजर पडली असून बसवेश्वरांची मूर्तीच चोरट्यांनी चोरुन नेल्याने खळबळ उडाली. ही घटना दक्षिण सोलापुरातील होनमुर्गी या गावात घडली आहे. बसवेश्वरांची मूर्तीच चोरट्यांनी चोरुन नेल्याने गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले असून तपास सुरू आहे.\nसहकार मंत्र्यांची सोलापूरकरांना साथ, मुंबईत...\nमुंबई - सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापूरच्या\nअपघातग्रस्त शेतकऱ्याच्या मदतीला धावले मंत्री...\nसोलापूर - आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास होनमुर्गी\nअपघातग्रस्त शेतकऱ्याच्या मदतीला धावले मंत्री सुभाष देशमुख सोलापूर - आज सकाळी साडेनऊ\nकुंपणच खातय शेत : पोलिसानेच केला महिला पोलिसाचा विनयभंग सोलापूर - कायद्याचे रक्षणकर्तेच\n दोन डोकी असलेल्या मुलाचा जन्म, आईसह 'सयामी बाळ' सुखरुप सोलापूर - शहरातील छत्रपती\nपोलीस निरीक्षकाच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थांचे उपोषण सोलापूर - करकंब पोलीस\nसहकार मंत्र्यांची सोलापूरकरांना साथ, मुंबईत सोलापूर सोशल फाउंडेशनची स्थापना मुंबई - सहकार मंत्री\nपंढरपूर तहसील कार्यालयाच्या आवारात तरुणाने स्वतःला घेतले पेटवून सोलापूर - पंढरपूर तहसील\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nसरकार स्थापनेसाठी कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाही - देवेगौडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/------------------1.html", "date_download": "2018-04-24T02:46:50Z", "digest": "sha1:KXH6M7V3ESDOCZEA67VX7IHZQJNZFEUU", "length": 16282, "nlines": 603, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "केळवे कस्टम कोट-१", "raw_content": "\nकेळवे कस्टम कोट- १\nपश्चिम रेल्वेवर असलेल्या केळवेचा समुद्रकिनारा मुंबईकरांमध्ये प्रसिध्द आहे. केळवे स्थानकात उतरुन ६ आसनी रिक्षाने केळवे गावात यावे. केळवे शितलादेवी मंदिरा वरुन बाजाराकडून पुढे जाणाऱ्या दांडाखाडी मार्गावरच उजव्या बाजुस केळवे कस्टम कोट-१ आहे. या कोटाशेजारीच हनुमान मंदिर व केळव्यामधील १०० वर्षे जुनी मराठी शाळा आहे. हा कोट म्हणजे पंचकोनी आकाराचा टेहळणीचा एकांडा बुरूज. केळवे कस्टम कोटाचे इतिहासातील नाव माहित नसल्याने, हा कोट शेजारील कस्टम कार्यालयाच्या नावाने व याच्या शेजारीच समांतर अजून दुसरा कोट असल्याने कस्टम कोट-१ म्हणूनच ओळखला जातो. कधीकाळी खाडीकिनारी असणारा हा बुरूज भौगोलिक व मानवी हस्तक्षेपामुळे याचे स्थान पुर्णपणे जमिनीवर आलेले आहे. बुरूज स्वरुपात असणाऱ्या या बांधकामाच्या आजुबाजूस तटबंदी अथवा तत्सम स्वरूपाचे कोणतेही बांधकाम दिसत नाही म्हणजेच याचा वापर खाडीच्या वाहतुक मार्गावर देखरेख करण्यासाठी आणि जकातनाका म्हणुन होत असावा. बुरूजावर चढण्यासाठी शिडीचा वापर करावा लागतो व हि शिडी कोटाशेजारील घरात उपलब्ध आहे. शिडीचा वापर करून बुरुजावर शिरण्यासाठी उत्तर दिशेला एक कमानीच्या आकाराची खिडकी आहे. बुरुजावर चढल्यावर आपल्याला चौकोनी आकाराच्या भिंतीरूप कार्यालयाच्या अवशेषांचे दर्शन होते. केळवे कस्टम कोटाचे म्हणजेच या बुरुजाचे स्थान दांडाखाडीच्या मुखाशीच आहे. २२ फुट उंचीच्या या बुरुजाच्या वरील कठड्याची उंची 5 फुट आहे. बुरुजावरील कार्यालयाच्या अवशेषाच्या मध्यभागी एक बांधीव चौथरा असुन भिंतीवरील नक्षीकाम,दिवे लावण्याची सोय व रंगकाम चांगल्या स्थितित आहे. साधारणतः १६व्या शतकात पोर्तुगीजानी उभारलेल्या या कोटाचा वापर जकात नाक्याच्या कार्यालयासाठी करण्यात आला असावा असे तेथील एकंदरीत अवशेषावरून वाटते. इ.स १७३९च्या वसई मोहिमेत माहिम किल्ल्यावरील विजयानंतर १० जानेवारी १७३९ रोजी केळवे किल्ला परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला. किल्ला छोटेखानी असून १० मिनीटात पाहून होतो. किल्ला पाहण्याच्या हेतुने येणाऱ्याचा येथे हिरमोड होण्याची शक्यता आहे पण ज्याला प्राचीन सागरी व्यापारी मार्गावरील पोर्तुगीजांची टेहळणी चौकी व तिचे भौगोलिक महत्व पाहायचे असेल त्याने या स्थानास अवश्य भेट द्यावी. डॉ. श्रीदत्त राउत यांच्या मार्गदर्शनाखाली ‘किल्ले वसई मोहिमे’ अंतर्गत या कोटावर संवर्धनाचे काम केले जाते. ------------------सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/promotions-songs-30569", "date_download": "2018-04-24T03:17:32Z", "digest": "sha1:WHERSGS6XVKTTPZY4JUYMMX6IATPEHEJ", "length": 14818, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "promotions songs प्रचार गीतेही ‘झिंग झिंग झिंगाट’ | eSakal", "raw_content": "\nप्रचार गीतेही ‘झिंग झिंग झिंगाट’\nमंगळवार, 14 फेब्रुवारी 2017\nपुणे - ‘झेंडा भल्या कामाचा, जो घेऊनी निघाला...तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची...पर्वाबी कुणाची’...‘लंडन देखा, पॅरिस देखा और देखा जापान...सारे जग में कहीं नहीं दुसरा हिंदुस्तान’....‘झिंग झिंग झिंगाट...’ अशा गाण्यांच्या चालींवर तयार केलेली प्रचार गीते सध्या मतदारांचे लक्ष वेधत आहेत.\nपुणे - ‘झेंडा भल्या कामाचा, जो घेऊनी निघाला...तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची...पर्वाबी कुणाची’...‘लंडन देखा, पॅरिस देखा और देखा जापान...सारे जग में कहीं नहीं दुसरा हिंदुस्तान’....‘झिंग झिंग झिंगाट...’ अशा गाण्यांच्या चालींवर तयार केलेली प्रचार गीते सध्या मतदारांचे लक्ष वेधत आहेत.\nकाहीतरी हटके आणि वेगळा प्रचार करण्यासाठी या गाण्यांच्या चालीवर तयार केलेल्या खास ‘रिंगटोन’ मतदारांच्या मोबाईलवर वाजत आहेत. वेगळ्या धाटणीने आपण मतदारांपर्यंत पोचावे, यासाठी उमेदवारांनी खास रिंगटोन तयार करून घेतल्या असून, त्यानुसार तयार केलेली प्रचार गीते फेमस होत आहेत. त्यात प्रचारासाठी विशिष्ट चालीत ही गाणी तयार करण्यात आल्याने प्रचाराचा हा फंडा लक्षवेधी ठरत आहेत.\nप्रत्येक प्रभागात खास प्रचार गीते वाजत आहेत. तसेच गाण्यांच्या चालीवर तयार केलेल्या खास ‘रिंगटोन’ मतदारांच्या मोबाईलवर वाजत आहेत. विशेष म्हणजे मतदान करा, मतदान कसे करावे, मत कोणालाही विकू नका, असा संदेशही गाण्यातून देण्यात येत आहे.\n‘गोष्ट आहे विकासकामाची, ऐकून घ्या ध्यान देऊनी, जाऊन सांगा घरोघरी’ असे आवाहन गाण्यातून केले जात आहे. गाण्याच्या शेवटी मात्र ‘मला मत द्या आणि बदल पाहा’, हे वाक्‍य न विसरता सर्वच उमेदवार मतदारांना सांगत आहेत. विविध गाण्यांच्या शब्दांचे स्वरूप जरी बदलले असले तरीही, आकर्षक चालींचा वापर करण्यात आला आहे. उमेदवार स्वत:चा प्रचार करण्याबरोबर स्त्री भ्रूणहत्या, हुंडाबळी, पर्यावरण संवर्धन या विषयीदेखील जागृती घडवून आणण्याचे काम गाण्यांमधून करत आहेत. एका पक्षाने स्वच्छ व पारदर्शक कारभाराची ग्वाही देताना ‘झिंगाट’ या गाण्याचा आधार घेऊन प्रचाराची धून असलेल्या सीडीचे प्रकाशन नुकतेच केले आहे.\nमूळ गाण्याच्या चालीवर तयार केलेली गाणी\nमूळ गीत : भुईला या मेघुटांचं दान..चहूंकडं बहरलं रान...पाटामदी झुळुझुळु पाणी...पाखरांच्या चोचींतली गाणी.\nया गाण्याची चाल वापरून केलेले गाणं : विकासाची गंगा प्रभागात....वाहणारी दिनरात....बहुजनांची सात.. विकासाच्या संग...\nसर्व प्रमुख पक्षांचे उमेदवार आणि अपक्ष उमेदवारही स्वत:वर आणि पक्षावर आधारित नावीन्यपूर्ण गाणी बनवून घेत आहेत. आतापर्यंत आम्ही १५ उमेदवारांच्या मागणीनुसार गाणी तयार करून दिली आहेत. एक ते पाच मिनिटांपर्यंतची गाणी तयार करण्यासाठी तीन हजार ते पंधरा हजार रुपयांपर्यंत खर्च येतो.\nमावळे लागले कामाला हो जीऽ जीऽऽ\n‘निवडणुकीच्या युद्धाचा सुरू हाय जागर...चारी बाजूंनी करूया जागे मतदार...व्हॉट्‌सॲप अन्‌ फेसबुकवर पोस्टचा करू वापर...विकासकामांचा प्रचार आता करू आरपार... मावळे लागले हो कामाला जीऽ जीऽऽ जीऽऽऽ’ अशा शाहिरांची ललकारी मतदारांच्या कानावर येत आहे. या आकर्षक पोवाड्यातून उमेदवार मतदारांना विकासकामांची व स्वतःची माहिती देत गंभीर प्रश्नांकडेही लक्ष वेधून घेत आहेत.\nरुग्णालयांत सुविधाच नाहीत; डॉक्‍टर काय करणार\nआर्थिक परिस्थितीमुळे प्रसूतीसाठी महिलांचा ओढा महापालिकेच्या रुग्णालयांकडे असला, तरीही प्रत्यक्ष नोंदणी झालेल्यांपैकी केवळ ३५ टक्के गर्भवतींचीच...\nलग्नासाठी रुपयाचाही खर्च नाही\nपुणे - लग्नसोहळा म्हटलं की हजारो-लाखो रुपयांचा खर्च... मुलीचं लग्न त्यातही अधिक खर्चिक... लग्नासाठी घेतलेलं कर्ज फेडताना आई-वडिलांचे होणारे हाल......\nपिंपरी - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ५० मिडीबस शहरात दाखल झाल्या असून, २७ मार्गांवर त्या धावत आहेत. या गाड्यांना प्रवाशांचा चांगला...\nमुंबई - चिनी इलेक्‍ट्रॉनिक उद्योगाला शह देण्यासाठी आता भारतानेही कंबर कसली असून नवे इलेक्‍ट्रॉनिक...\nरखरखतं ऊन अन्‌ उजाड माळरान\nमलवडी - संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळी तालुका म्हणून माणला ओळखले जाते. रखरखतं ऊन व ओसाड-उजाड माळरान असं भयावह चित्र या तालुक्‍यात उन्हाळ्यात सर्वत्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pailateer/four-years-old-girl-performs-sanskrit-chanting-38951", "date_download": "2018-04-24T03:12:27Z", "digest": "sha1:53CGPTQWACQWWPRM2XVBRFTRYUZXJ343", "length": 11097, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "four years old girl performs sanskrit chanting अमेरिकेत साडेचार वर्षांच्या चिमुरडीचे संस्कृत पाठांतर | eSakal", "raw_content": "\nअमेरिकेत साडेचार वर्षांच्या चिमुरडीचे संस्कृत पाठांतर\nशनिवार, 8 एप्रिल 2017\nमराठी नववर्षानिमित्त अमेरिकेतील कनेक्‍टिकट महाराष्ट्र मंडळाने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात स्वरा संतोष कायंदे या साडेचार वर्षांच्या चिमुरडीने भगवतगीतेचा पंधरावा अध्याय सादर केला. \"\"परदेशात असूनही स्वराचे उच्चार अत्यंत स्पष्ट होते. आपली संस्कृती जोपासण्याचे हे उत्तम उदाहरण आहे,'' असे कनेक्‍टिकट महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष आशय साठे यांनी सांगितले. स्वराने यापूर्वी अडीच वर्षांची असताना पसायदान मुखोद्गत करून सादर केले होते. इतक्‍या लहान वयात तिचे असणारे स्पष्ट उच्चार आणि पाठांतर हे खरोखर कौतुकास्पद आहे.\nवारकरी घराण्याचा वारसा लाभलेली स्वरा ही मूळची बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव-राजा तालुक्‍यातील उंबरखेडमध्ये या लहान गावात राहात होती. स्वराचे वडील 2007 पासून अमेरिकेत हार्टफोर्ड, कनेक्‍टिकट येथे एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीस आहेत. स्वराला हा वारसा तिच्या आईकडून मिळाला. विश्वशांती केंद्र आळंदी आणि श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समितीचे माजी समन्वयक स्व.अंगद भिकाजी केंद्रे स्वराचे आजोबा असून ते यांचे प्रेरणास्थान आहेत. \"माईर्स MIT' पुणेचे संस्थापक आणि विश्वशांती केंद्र आळंदीचे अध्यक्ष डॉ.विश्वनाथ कराड यांचे मार्गदर्शन आणि आशिर्वाद लाभले.\nपुणे जिल्ह्यातील 90 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहिर\nशिर्सुफळ (पुणे) : राज्य निवडणूक आयोगाने जून 2018 ते सप्टेंबर 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नव्याने स्थापित झालेल्या, तसेच रिक्त जागा असणाऱ्या...\nलग्नासाठी रुपयाचाही खर्च नाही\nपुणे - लग्नसोहळा म्हटलं की हजारो-लाखो रुपयांचा खर्च... मुलीचं लग्न त्यातही अधिक खर्चिक... लग्नासाठी घेतलेलं कर्ज फेडताना आई-वडिलांचे होणारे हाल......\nऊस बिलातून पाणीउपसा कराची वसुली\nकऱ्हाड - साखरेचे दर गडगडल्याने साखर कारखान्यांना एफआरपीची रक्कमही देणे मुश्‍कील बनले आहे. अनेक कारखान्यांनी पहिला हप्ताही दिलेला नाही. त्यामुळे...\nबीबीए विद्यार्थ्यांना हवी लेखापालाची संधी\nपुणे - महाराष्ट्र नगर परिषद सेवा लेखापरीक्षण आणि लेखासेवा या अंतर्गत लेखापाल आणि लेखापरीक्षक पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातील वाणिज्य...\nमुंबई - चिनी इलेक्‍ट्रॉनिक उद्योगाला शह देण्यासाठी आता भारतानेही कंबर कसली असून नवे इलेक्‍ट्रॉनिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2013/07/blog-post_29.html?showComment=1377084292982", "date_download": "2018-04-24T02:33:49Z", "digest": "sha1:MLTIEA6ZNRIIHPGWVTBK6N6QRRPQ22SA", "length": 5452, "nlines": 85, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: ......अज्ञान पावसाचे", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nसोमवार, २९ जुलै, २०१३\nगाऊ नको जराही, गुणगान पावसाचे\nबाहेर बघ जरा तू, थैमान पावसाचे\nआहे बरेच शिल्लक.. सामान पावसाचे\nगळली पिके उभ्याने, शेतात नांदणारी\nतरिही कसे गळेना अवसान पावसाचे\nकोठे किती झरावे, ठाऊक त्यास नाही\nहोईल दूर केव्हा, अज्ञान पावसाचे\nओला नि कोरडाही, दुष्काळ हा नशीबी\nचुकतेच नेहमी का अनुमान पावसाचे\nभिजलीस ना जराही, त्याच्यासवे म्हणूनी\nझालेय केवढे बघ, नुकसान पावसाचे\nबाहेर तू अवेळी , जाऊ नकोस 'प्राजू'\nभलतेच बघ इरादे, बेभान पावसाचे\n२१ ऑगस्ट, २०१३ रोजी ४:२४ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/senior-singer-ashalatha-karajgikar-1613805/", "date_download": "2018-04-24T03:09:08Z", "digest": "sha1:KI3O5Y5EBJEMFPIKWE3K7GBP55C4GISO", "length": 15596, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "senior singer Ashalatha Karajgikar | आशालता करलगीकर | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nसंगीतकार विश्वनाथ ओक आकाशवाणीत असताना ते ‘स्वरशिल्प’ नावाचा कार्यक्रम सादर करायचे.\n‘चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, आधी कळस मग पाया रे’ असा एकनाथ महाराजांचा कूट अभंग आशालता करलगीकर त्यांच्या बहुतांश कार्यक्रमांत म्हणायच्या. भैरवी रागात बांधलेल्या चालीमुळे सर्वाच्या तो ओठी आला. हैदराबादमध्ये महामहोपाध्याय स. भ. देशपांडे या गुरूंकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेणाऱ्या आशालता करलगीकर यांचे नुकतेच औरंगाबाद येथे निधन झाले आणि ‘आंध्रलता’चा सूर हरवला. करलगीकर यांनी एकदा राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसादांसमोर गाणे सादर केले होते आणि ते म्हणाले, ‘या तर आंध्रलता आहेत.’ तेव्हापासून त्यांना ही प्रेमाची उपाधी मिळाली.\nसंगीतकार विश्वनाथ ओक आकाशवाणीत असताना ते ‘स्वरशिल्प’ नावाचा कार्यक्रम सादर करायचे. हैदराबादमध्ये संगीताचे शिक्षण झालेल्या करलगीकरांच्या गाण्यांचा बाज काहीसा कर्नाटकी अंगाने जाणारा होता. शब्दोच्चारही कधी कधी दाक्षिणात्य असायचे. हैदराबादमध्ये राहणाऱ्या आशालताबाईंचे उर्दू भाषेवर विलक्षण प्रभुत्व होते. गाण्यातला शब्दार्थ त्यांना पक्का कळालेला असे. तो त्या स्वरातून मांडत. त्यामुळेच पं. नाथराव नेरळकरांबरोबर त्यांनी गज़्‍ालांचे कार्यक्रम केले. रागांचे व्याकरण त्यांना बारकाईने माहीत होते. आवाजाचा पल्लाही कुठपर्यंत वाढू शकतो आणि कुठे तो नियंत्रित करायचा, याचे उत्तम ज्ञान असणाऱ्या गायिका म्हणून त्यांचा नावलौकिक होता. ख्यालगायनाबरोबरच सुगम संगीताचे त्यांचे कार्यक्रमही लोकप्रिय होते.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nआशाताई विवाहानंतर औरंगाबादकर झाल्या. विजापूर हे त्यांचे जन्मगाव. वडील व्यवसायानिमित्त हैदराबाद येथे स्थायिक झाले आणि तेथेच त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. त्यांनी चित्रपटांसाठी पाश्र्वगायन केले; पण सिनेसंगीतऐवजी शास्त्रीय संगीताची बैठकच त्यांना अधिक भावत असे. शास्त्रीय संगीताचे दोन हजारांहून अधिक कार्यक्रम त्यांनी केले. पंडित भीमसेन जोशी, ज्येष्ठ नृत्यांगना इंद्राणी रहमान यांच्यासोबत त्यांनी काबूल शहरात १९६३ साली गायन केले होते. त्यांना सूरमणी, सूरश्री असे मानाचे सन्मान मिळाले होते. त्यांनी हिंदी व तेलुगू चित्रपटांमध्ये पाश्र्वगायन केले होते. १९६६ मध्ये ‘मुजरिम कौन’ या चित्रपटासाठी त्यांनी गायन केले होते. २०हून अधिक रचना त्यांनी गायिलेल्या आहेत. दर वेळी नवीन शिकण्याची त्यांची इच्छा असायची. कोणत्या गुरूकडून कोणत्या विषयाचे शिक्षण घ्यायला हवे, याचेही त्यांना आकलन होते. पंडित व्ही. आर. आठवले, तसेच इतरही गुरूंकडून त्यांनी काही शिक्षण घेतले. गज़्‍ाल या गायन प्रकारात शब्दार्थ सुरातून मांडायचे असतात. ती गज़ल उलगडून दाखवायची असते. काव्य पोहोचवायचे असते. आशालता करलगीकर हे काम अनोख्या पद्धतीने करायच्या.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/editor-letters/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%96%E0%A5%82%E0%A4%AA-%E0%A4%96%E0%A5%82%E0%A4%AA-%E0%A4%86%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0-108080100012_1.htm", "date_download": "2018-04-24T02:49:25Z", "digest": "sha1:AOOWURTF65TETFA6FZXX2AIDHSGCIX6M", "length": 8669, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "वेब दुनियाच्या सर्व टीमचे खूप-खूप आभार | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nवेब दुनियाच्या सर्व टीमचे खूप-खूप आभार\nवेब दुनियाच्या सर्व टीमचे खूप-खूप आभार\nआम्हाला नेहमी वाटायचं आपल्या मराठी मायबोलीत इ-मेल करता येईल असी एखादी वेबसाइट असावी. आणि ती तुम्ही आम्हाला दिली आहेत, त्यामुळे आम्ही आमच्या मित्रां समोर आपल्या भाषेतून आपले मत व्यक्त करू शकतो. त्यामुळे आम्हाला भाषेचे स्वातंत्र्य मिळाले.\nआमच्या सर्व मित्रांकडून पुन्हा एकदा वेब दुनियाच्या सर्व टीमचे मनस्वी आभार\nयावर अधिक वाचा :\nवेब दुनियाच्या सर्व टीमचे खूप-खूप आभार\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.majhimarathi.com/palak-puri-recipe-in-marathi/", "date_download": "2018-04-24T02:46:50Z", "digest": "sha1:M35XI3K4LUBMC7ERKIHVFJT6NUR7XPTK", "length": 7370, "nlines": 93, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "पालक पुरी बनवण्याची विधी - Palak Puri Recipe in Marathi", "raw_content": "\nआदिवासी क्रांतीकारक बिरसा मूंडा | Birsa Munda History In Marathi\nबेसन शेव बनवायची विधी | Besan Sev Recipe\nबराक ओबामांचे नोबेल पुरस्कार स्विकारतांनाचे भाषण | Barack Obama Speech\nबदामचे गुणकारी फायदे | Benefits of Almonds\nस्वयंपाकासाठी काही खास टिप्स | Kitchen tips in Marathi\nपी.व्ही सिन्धू बॅडमिंटन खेळाडू | Badminton Player PV Sindhu\nसाक्षी मलिक एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू | Wrestler Sakshi Malik Biography\nपिझ्झा बनविण्याची रेसेपी | Pizza Recipe In Marathi\nपालक आरोग्यासाठी फार लाभदायक असते यात अनेक जीवनसत्वे व पोषक तत्वे असतात. त्यामुळे पालक आहारात नक्कीच असावा. आज आम्ही तुमच्यासाठी पालकाच्या पुऱ्या कश्या बनवायच्या याची विधी घेवून आलो आहोत. तर मग, चला जाणुया पालक पुरी – Palak Puri कशी बनवतात.\nसाबुदाणा वड्यासाठी लागणारी सामग्री:\n1. गव्हाच पीठ – 200 ग्राम\n2. पालक – 1 किलो\n3. बटर किंवा तूप किंवा तेल – 2-3 चमचे\n4. आलं लसन पेस्ट – 1 चमचा\n5. हिरव्या मिरचीची पेस्ट – 1 चमचा\n6. जिरेपूड – 1 चमचा\n7. घट्ट दही – 1 कप\n8. मीठ – स्वादानुसार\n9. तेल – तळण्यासाठी\nसाबुदाणा वडा बनविण्याचा विधी:\nपालक तोडून घ्या व पाण्याने धुवून घ्या. आणि मिक्सर मधून पालकाची पेस्ट बनवून घ्या. आता गव्हाच पीठ घ्या त्यात जिरपूड, दही, 1 चमचा तूप, बटर किंवा तेल, आलं लसणाची पेस्ट, हिरव्या मिरचीची पेस्ट व स्वादानुसार मीठ हे मिश्रण चांगले मिसळून घ्या व त्यात पालकाची पेस्ट घाला व त्याची नरम कणिक मळून त्याचे छोटे छोटे गोळे बनवून त्याच्या पुऱ्या लाटून घ्याव्यात.\nगैस वर तेल कढई ठेवा त्यात तेल टाकून तेल गरम करून घ्या व त्यात एक एक करून पुऱ्या सोडा व पुऱ्या चांगल्या तळून घ्या. पुऱ्या जास्त जास्त कडक होऊ देऊ नका.\nयास दही, मिरचीचा ठेचा, लोणचे किंवा आलू च्या चटणी सोबत खायला द्या.\nलक्ष्य दया: पालक पुरी – Palak Puri रेसीपी तुम्हाला आवडली असेल किवा यामध्ये काही बदल करावयाचे असल्यास आम्हाला कमेन्ट मधे जरुर टाका. आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्\nबेसन शेव बनवायची विधी | Besan Sev Recipe\nस्वयंपाकासाठी काही खास टिप्स | Kitchen tips in Marathi\nपिझ्झा बनविण्याची रेसेपी | Pizza Recipe In Marathi\nPizza – पिझ्झा हे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडात पाणी येतं. मित्रहो आपण नेहमी टि. व्ही …\nदातांचे स्वास्थ चांगले ठेवण्यासाठी काही उपाय | Teeth Care Tips In Marathi\nभ्रामरी प्राणायाम कसे करावे | Bhramari Pranayam in Marathi\nचविष्ट केळीपासून होणारे फायदे | Benefits of Banana In Marathi\nदिव्यांचा सण दिवाळी बद्दल माहिती | Diwali Information In Marathi\nबालुशाही बनविण्याची विधी | Balushahi Recipe in Marathi\nदिव्यांचा सण दिवाळी बद्दल माहिती | Diwali Information In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/deepika-padukone-gym-deepika-padukone-video-viral-cbfc-padmavat-padmavat-release-1615890/", "date_download": "2018-04-24T03:14:00Z", "digest": "sha1:6UCNDO3CUF7HE2SQGUZPKK3LQXAWEX7W", "length": 13624, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "deepika padukone gym deepika padukone video viral cbfc padmavat padmavat release | ‘पद्मावत’ची चिंता सोडून सध्या ‘हे’ करतेय दीपिका पदूकोण | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\n‘पद्मावत’ची चिंता सोडून सध्या ‘हे’ करतेय दीपिका पदूकोण\n‘पद्मावत’ची चिंता सोडून सध्या ‘हे’ करतेय दीपिका पदूकोण\nयासाठी फार स्थिरता लागते\nपद्मावत या सिनेमामुळे सध्या दीपिका पदुकोण भलतीच चर्चेत आले. या सिनेमाचे भवितव्य अजूनही अंधारात असलं तरी याची फारशी चिंता दीपिका करताना दिसत नाही. ज्या गोष्टींवर आपले नियंत्रण नाही अशा गोष्टींची चिंता करत बसण्यापेक्षा सध्या ती तिचा वेळ जिममध्ये घालवत आहे. दीपिकाच्या जिम ट्रेनरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती फॉरवर्ड लंग्ज एक्सरसाइज करताना दिसत आहे.\nदीपिकाची ट्रेनर यास्मीन कराचीवालाने हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले की, ‘दीपिका वुंडा चेअरवर व्यायाम करत आहे. ती इतक्या सहजतेने व्यायाम करतेय याकडे पाहून हा व्यायाम सोपा आहे असा समज करु नका. यासाठी फार स्थिरता लागते.’ दीपिका आपल्या फिटनेसकडे फार लक्ष देते. बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेत्रींमध्ये तिचे नाव आवर्जुन घेतले जाते. जेव्हा ती कोणत्याही सिनेमांचे चित्रीकरण करत नाही. तेव्हा ती अधिकतर वेळ जिममध्येच घालवते.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nदीपिकाचा ‘पद्मावत’ सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. सेन्सॉर बोर्डाकडून अजूनही या सिनेमाला हिरवा कंदील मिळाला नसला तरी येत्या २५ जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होईल असे म्हटले जात आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या सिनेमात दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमाविरोधात अनेक राज्यांमध्ये अजूनही प्रदर्शनं केली जात आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://balkadu.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A1-%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6/", "date_download": "2018-04-24T02:36:48Z", "digest": "sha1:B4NCXI5YDQVZ7JNTDMVJFO7NF3GDP62C", "length": 14106, "nlines": 247, "source_domain": "balkadu.com", "title": "नांदेड – बाळकडू वृत्तपत्र", "raw_content": "\nनिफाड (जि.नाशिक) मधील २६ गावांसाठी दीड कोटींचा निधी मंजुर\nपाटण आणि सातारा विभागाचे शिवसेना पक्ष निरीक्षक श्री.अरुण सावंत यांचा इचलकरंजी शिवसेना शहर कार्यालयात सत्कार\nशिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांचा शिवसैनिकांशी संवाद.\nसाताऱ्यात निषेध मोर्चा. आरोपी पुतळ्यास प्रतीकात्मक फाशी. शिवसेनेचे नगर शहर उपप्रमुख संजय कोतकर आणि शिवसैनिक वसंत ठुबे यांना श्रद्धांजली अर्पण.\nअमरावती जिल्ह्यातील युवासेनेचे पदाधिकारी जाहीर\nहिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे \"बाळकडू\"\nउत्तर महाराष्ट्र व खान्देश\nउत्तर महाराष्ट्र व खान्देश\nमुंबई शहर-उपनगर पत्रकार टीम\nठाणे जिल्हा पत्रकार टीम\nपालघर जिल्हा पत्रकार टीम\nरायगड जिल्हा पत्रकार टीम\nरत्नागिरी जिल्हा पत्रकार टीम\nसिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार टीम\nनगर जिल्हा पत्रकार टीम\nपुणे जिल्हा पत्रकार टीम\nसांगली जिल्हा पत्रकार टीम\nसातारा जिल्हा पत्रकार टीम\nउत्तर महाराष्ट्र व खान्देश\nनाशिक जिल्हा पत्रकार टीम\nनंदुरबार जिल्हा पत्रकार टीम\nजळगाव जिल्हा पत्रकार टीम\nजालना जिल्हा पत्रकार टीम\nपरभणी जिल्हा पत्रकार टीम\nहिंगोली जिल्हा पत्रकार टीम\nनांदेड जिल्हा पत्रकार टीम\nबीड जिल्हा पत्रकार टीम\nलातूर जिल्हा पत्रकार टीम\nअमरावती जिल्हा पत्रकार टीम\nअकोला जिल्हा पत्रकार टीम\nबुलढाणा जिल्हा पत्रकार टीम\nवाशीम जिल्हा पत्रकार टीम\nवर्धा जिल्हा पत्रकार टीम\nचंद्रपूर जिल्हा पत्रकार टीम\nगोंदिया जिल्हा पत्रकार टीम\nभंडारा जिल्हा पत्रकार टीम\nगडचिरोली जिल्हा पत्रकार टीम\nपत्रकार व्हा. (पेमेंट गेटवे)\nसभासद व्हा. (पेमेंट गेटवे)\n“नांदेड जिल्हा – सभासद यादी”\n(शिवसेना नेते, उपनेते, संपर्कप्रमुख, सहसंपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, प्रवक्ते, खासदार, आमदार, तसेच शिवसेना संलग्न युवासेना, महिला आघाडी, भारतीय विद्यार्थी सेना, भारतीय कामगार सेना, महाराष्ट्र वाहतूक सेना, चित्रपट सेना, लोकाधिकार समिती, ग्राहक संरक्षक कक्ष, शिक्षक सेना, चर्मोध्योग सेना, एस.टी.कामगार सेना, शिव सहकार सेना, या अंगीकृत संघटनांच्या सर्व राज्य व जिल्हापातळीवरील पदाधिकारी यांना तसेच सर्व शासकीय अधिकारी यांना बाळकडू हे मासिक वृत्तपत्र पोस्टाने पाठवण्यात येत असते.)\n१. नांदेड तालुका (जि.नांदेड)\nसभासद कालावधी – मार्च २०१८ ते फेब्रुवारी २०१९\n(श्री. यांचे संदर्भाने )\n२. अर्धापूर तालुका (जि.नांदेड)\nसभासद कालावधी – मार्च २०१८ ते फेब्रुवारी २०१९\n(श्री. यांचे संदर्भाने )\n३. भोकर तालुका (जि.नांदेड)\nसभासद कालावधी – मार्च २०१८ ते फेब्रुवारी २०१९\n(श्री. यांचे संदर्भाने )\n४. बिलोली तालुका (जि.नांदेड)\nसभासद कालावधी – मार्च २०१८ ते फेब्रुवारी २०१९\n(श्री. यांचे संदर्भाने )\n५. देगलूर तालुका (जि.नांदेड)\nसभासद कालावधी – मार्च २०१८ ते फेब्रुवारी २०१९\n(श्री. यांचे संदर्भाने )\n६. धर्माबाद तालुका (जि.नांदेड)\nसभासद कालावधी – मार्च २०१८ ते फेब्रुवारी २०१९\n(श्री. यांचे संदर्भाने )\n७. हदगाव तालुका (जि.नांदेड)\nसभासद कालावधी – मार्च २०१८ ते फेब्रुवारी २०१९\n(श्री. यांचे संदर्भाने )\n८. हिमायतनगर तालुका (जि.नांदेड)\nसभासद कालावधी – मार्च २०१८ ते फेब्रुवारी २०१९\n(श्री. यांचे संदर्भाने )\n९. कंधार तालुका (जि.नांदेड)\nसभासद कालावधी – मार्च २०१८ ते फेब्रुवारी २०१९\n(श्री. यांचे संदर्भाने )\n१०. किनवट तालुका (जि.नांदेड)\nसभासद कालावधी – मार्च २०१८ ते फेब्रुवारी २०१९\n(श्री. यांचे संदर्भाने )\n११. लोहा तालुका (जि.नांदेड)\nसभासद कालावधी – मार्च २०१८ ते फेब्रुवारी २०१९\n(श्री. यांचे संदर्भाने )\n१२. माहूर तालुका (जि.नांदेड)\nसभासद कालावधी – मार्च २०१८ ते फेब्रुवारी २०१९\n(श्री. यांचे संदर्भाने )\n१३. मुदखेड तालुका (जि.नांदेड)\nसभासद कालावधी – मार्च २०१८ ते फेब्रुवारी २०१९\n(श्री. यांचे संदर्भाने )\n१४. मुखेड तालुका (जि.नांदेड)\nसभासद कालावधी – मार्च २०१८ ते फेब्रुवारी २०१९\n(श्री. यांचे संदर्भाने )\n१५. नायगाव तालुका (जि.नांदेड)\nसभासद कालावधी – मार्च २०१८ ते फेब्रुवारी २०१९\n(श्री. यांचे संदर्भाने )\n१६. उमरी तालुका (जि.नांदेड)\nसभासद कालावधी – मार्च २०१८ ते फेब्रुवारी २०१९\n(श्री. यांचे संदर्भाने )\nबाळकडू वृत्तपत्रासाठी पत्रकार होण्यास इच्छुक आहात काय बाळकडू मासिकाचे सभासद व्हायचेय का\nमला बाळकडू पत्रकार व्हायचेय\nमला बाळकडू मासिक सभासद व्हायचेय\nनिफाड (जि.नाशिक) मधील २६ गावांसाठी दीड कोटींचा निधी मंजुर 10/04/2018\nपाटण आणि सातारा विभागाचे शिवसेना पक्ष निरीक्षक श्री.अरुण सावंत यांचा इचलकरंजी शिवसेना शहर कार्यालयात सत्कार 10/04/2018\nबाळकडू वेबसाईट पाहणारे संख्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/Entertainment/Bollywood/2017/05/19153140/Tiger-Shroff-gets-on-board-for-Indian-Rambo-remake.vpf", "date_download": "2018-04-24T03:14:59Z", "digest": "sha1:4KB7BHGHZC4S2ZDPPCEIGHBW2PVH5AUQ", "length": 13337, "nlines": 248, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "'रॅम्बो'च्या हिंदी रिमेकमध्ये झळकणार टायगर श्रॉफ", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nरायगड - महामार्ग दरोडेखोरांना ७ वर्षे सक्त मजुरी व प्रत्येकी ५००० रु. दंड\nमुंबई - जीटीएस विभागाच्या ४ अधिकाऱ्यांना लाच घेण्याच्या आरोपाखाली अटक\nठाणे - कल्याण रेल्वेस्थानकातील फलाटालगतच्या मोकळ्या जागेवरील कचऱ्याला आग\nठाणे - मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीचे काम दोन दिवस पुढे ढकलले\nठाणे - उल्हासनगरमध्ये किरकोळ कारणावरुन मित्राने केली मित्राचीच हत्या\nमुंबई- नाणारचे भूसंपादन रद्द करण्याचा अधिकार देसाईंना नाही - मुख्यमंत्री\nरत्नागिरी- नाणार प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द - उद्योगमंत्री\nनवी दिल्ली- भाजप आणि संघाला संविधानाला हात लावू देणार नाही - राहुल गांधी\nनवी दिल्ली- काँग्रसने संविधानला उद्ध्वस्त केल्याचा अमित शाहांचा आरोप\nनवी दिल्ली- जिवाला धोका असल्याची व्यक्त केली इंद्राणी मुखर्जीने भीती\nमुंबई- राज्यातील ६५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर\nनवी दिल्ली- सानिया मिर्झा होणार आई,ट्विटरद्वारे सानियाने दिली गोड बातमी\nनागपूर- कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदाराच्या मृत्यूची चौकशी करा - आंबेडकर\nमुख्‍य पान मनोरंजन बॉलिवूड\n'रॅम्बो'च्या हिंदी रिमेकमध्ये झळकणार टायगर श्रॉफ\nकान्स - हॉलिवूडचा अॅक्शन चित्रपट 'रॅम्बो'च्या हिंदी रिमेकमध्ये अभिनेता टायगर श्रॉफ मुख्य भूमिका करणार आहे. मात्र सिल्वेस्टर स्टॅलोनची जागा घेणे शक्य नसल्याचे त्याने म्हटले आहे.\n'पानीपत' साठी पुन्हा बनविला जाणार शनिवार वाडा\nमुंबई - चित्रपट निर्माता आशुतोष गोवारीकर आपला आगामी 'पानीपत'\nमिलिंद-अंकिताच्या लग्नाची धूम, सोशल मीडियावर...\nनवी दिल्ली - प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण त्याची\nअतिप्रसिद्धीमुळेच महिला व मुलींवर अत्याचार,...\nमथुरा- अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी यांनी महिला\nरणबीर कपूर आणि दीपिकाची जोडी रुबाबात आली...\nमुंबई - बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी दीपिका आणि रणबीर कपूर पुन्हा\nसर्किटचा ५० वा वाढदिवस, त्याच्या करियरमधील...\nमुंबई - बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी आज ५० वर्षांचा झाला आहे.\nमिलिंद सोमण अखेर अर्ध्या वयाच्या गर्लफ्रेंड...\nमुंबई - प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता-मॉडेल मिलिंद सोमण व त्याची\n'नमस्ते इंग्लंड' चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये बदल मुंबई - अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफचा\n'स्टुडंट ऑफ द इयर २' चे देहरादूनमध्ये पहिले शेड्यूल पूर्ण देहरादून - प्रसिद्ध निर्माता\nमिलिंद सोमण अखेर अर्ध्या वयाच्या गर्लफ्रेंड बरोबर अडकला लग्नबेडीत मुंबई - प्रसिद्ध बॉलिवूड\n'दबंग ३' मध्येही एकत्र झळकणार 'चुलबुल पांडे' आणि 'रज्जो' मुंबई - 'थप्पड से डर नही लगता\nमराठमोळी शीतल काळेचे 'अटल फैसला' मधून बॉलिवूड पदार्पण आपला देश प्रगत झाला असे कितीही\nहिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा अनोखा संगम असलेला चित्रपट 'दाखिला'\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nगडचिरोलीत सलग दुसऱ्या दिवशीही चकमक, ६ नक्षलवाद्यांचा खात्मा गडचिरोली - अहेरी\nवाढदिवस विशेष : २० वर्षापूर्वी मास्टर ब्लास्टरने दिले होते अनमोल गिफ्ट हैदराबाद -\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-baba-amte/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%95-108020900034_1.htm", "date_download": "2018-04-24T02:44:30Z", "digest": "sha1:XWFSCBOAFEATTLBS2EHJCQZJJQKUMPLA", "length": 9794, "nlines": 112, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "बाबांच्या निधनाबद्दल देशभरात शोक | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nबाबांच्या निधनाबद्दल देशभरात शोक\nज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या निधनाबद्दल देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग व राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनीही शोक व्यक्त केला आहे. या दोघांनी आपल्या शोकसंदेशात सच्चा गांधीवादी व संत असा बाबांचा उल्लेख केला आहे.\nपंतप्रधान आपल्या शोक संदेशात म्हणतात, की बाबा आमटे यांच्या निधनाचे वृत्त समजताच, मोठा धक्का बसला. गांधींच्या विचारांना अंगीकारणारा एक सच्चा व महान गांधीवादी गेला आहे. कुष्ठरोग्यांसाठी त्यांनी केलेले कार्य महान आहे. त्यामुळे देशातील महान व्यक्तींमध्ये त्यांची गणना केली जाते. कालपटावर बाबांची पावले अक्षयपणे आपला ठसा उमटवून गेली आहेत.\nजळगावमध्ये आलेल्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनीही बाबांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. पददलितांसाठी आयुष्यभर बांधिलकी मानून काम करणार्‍याचे उत्तम उदाहरण म्हणून बाबा आमटे यांचे नाव घेता येईल, असे त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनीही बाबांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी केलेल्या कामाचे स्मरण केले.\nयावर अधिक वाचा :\nबाबांच्या निधनाबद्दल देशभरात शोक\nटीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार\nटाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nनाणार होणार नाही: उद्धव ठाकरे\nनाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...\nअबब, उमेदवाराची संपत्ती 1020.5 कोटी\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट ...\nस्वस्त झाला सॅमसंगचा हा स्मार्ट फोन\nजर आपण सॅमसंगचा मोबाईल खरेदी करायला जात असाल तर आपल्यासाठी चांगली बातमी आहे की सॅमसंगने ...\nव्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर\nयापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nजीमेलमध्ये येणार नव्या फीचर्स\nजीमेल आपल्या युजर्ससाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नव्या फीचर्सवर काम करत आहे. लवकरच आता ...\nमाहिती अधिक सुरक्षित करण्याचा फेसबुकचा प्रयत्न\nफेसबुकने भारतातील युजर्सना विश्वास देण्यासाठी अॅपमध्ये काही बदल करुन, युजर्सच्या माहितीला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/hand-blender/top-10-clearline+hand-blender-price-list.html", "date_download": "2018-04-24T02:42:34Z", "digest": "sha1:4CC55JQGVL2YGWZ5BSXCRV6M4VQNMAMP", "length": 15322, "nlines": 432, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 कलेअरलीने हॅन्ड ब्लेंडर | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nTop 10 कलेअरलीने हॅन्ड ब्लेंडर Indiaकिंमत\nशीर्ष 10 कलेअरलीने हॅन्ड ब्लेंडर\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 कलेअरलीने हॅन्ड ब्लेंडर म्हणून 24 Apr 2018 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग कलेअरलीने हॅन्ड ब्लेंडर India मध्ये कलेअरलीने एस्प्रेसो कॉफी मेकर विथ मिनी चॅप्पेर मल्टि Rs. 3,875 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 6 उत्पादने\nशीर्ष 10कलेअरलीने हॅन्ड ब्लेंडर\nकलेअरलीने एस्प्रेसो कॉफी मेकर विथ मिनी चॅप्पेर मल्टि\nकलेअरलीने अप्पकल्र००५ 250 व हॅन्ड ब्लेंडर व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 250 W\nब्लेंडर कम सूप मेकर मिक्सर ग्राइंडर बी कलेअरलीने 12 मोन्थ्स वॉररंटी\n- पॉवर कॉन्सुम्पशन 350 Watts\nकलेअरलीने अप्पकल्र००५ चॅप्पेर मल्टि कलर\nकलेअरलीने अप्पकल्र०१२ मिनी चॅप्पेर विथ ऑटो पॉप उप टॉलेस्टर व्हाईट\nकलेअरलीने कलेअरलीने कॉम्बो ऑफ मिनी चॅप्पेर मिक्सर ऑटो पॉप उप टॉलेस्टर चॅप्पेर्स व्हाईट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://nmk.co.in/s/msrtc-lipik-exam/2998/", "date_download": "2018-04-24T02:40:38Z", "digest": "sha1:CLHVZKGAJIMFLA4SAQV7ZRO3WZJDCKIX", "length": 5955, "nlines": 114, "source_domain": "nmk.co.in", "title": "महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ 'लिपिक-टंकलेखक' परीक्षा प्रवेशपत्र - NMK", "raw_content": "\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ ‘लिपिक-टंकलेखक’ परीक्षा प्रवेशपत्र\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ ‘लिपिक-टंकलेखक’ परीक्षा प्रवेशपत्र\nवैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधिनस्थ शासकीय महाविद्यालयांमधील ‘प्राध्यापक’ पदांच्या एकूण ३०० जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ नोव्हेंबर २०१७ आहे. (सौजन्य: चैतन्य कॉम्प्युटर, वांबोरी, जि. अहमदनगर.)\nयवतमाळ (उमेद) ग्रामीण जीवनोन्नती अभियानात विविध पदांच्या एकूण ९० जागा\nमहाराष्ट्र राज्य वीज निर्मिती निम्नस्तर लिपीक (मासं/लेखा) प्रवेशपत्र\nशिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (सीईटी) परीक्षा प्रवेशपत्र\nमहाराष्ट्र राज्य वीज निर्मिती निम्नस्तर लिपीक (मासं/लेखा) प्रवेशपत्र\nभारतीय अन्न महामंडळ (महाराष्ट्र व गोवा) लेखी परीक्षा प्रवेशपत्र\nमहाऑनलाईन भरती प्रक्रिया प्रवेशपत्र (युजरनेम/ पासवर्ड शिवाय)\nनवीन जाहिराती / घोषणा . . .\nस्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदांच्या २००० जागा\nकर सहाय्यक/ लिपिक-टंकलेखक/ जि.प.सरळसेवा/ तलाठी स्पेशल बॅच उपलब्ध\nलक्ष्यवेध . . .\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१८ मधील स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक उपलब्ध\nपरिस्थितीमुळे वॉचमनची नोकरी केलेला ‘मंजूर दार’ यंदाच्या IPL स्पर्धेत खेळणार\nप्रवेशपत्र . . .\nवैद्यकीय शिक्षण व संशोधन अधिपरिचारिका (नर्स) परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nसंयुक्त प्रवेश (मुख्य) परीक्षा ‘JEE-Main-2018’ प्रवेशपत्र\nनिकाल . . .\nपोलीस भरती-२०१८ मैदानी चाचणी/ लेखी परीक्षा निकाल\nशिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (सीईटी) परीक्षा-२०१७ निकाल\nमागोवा . . .\nमुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ‘शिपाई’ पदांच्या एकूण १३६ जागा\nकेंद्रीय विद्यालय संघटन यांच्या आस्थापनेवर ‘शिक्षक’ पदांच्या एकूण ५१९३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/2017/06/17/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%91%E0%A4%AB-%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2/", "date_download": "2018-04-24T02:55:18Z", "digest": "sha1:6XTSNESTQ5ACB2CZLSD7MIB4CYJ3GD6F", "length": 7559, "nlines": 128, "source_domain": "putoweb.in", "title": "मेकिंग ऑफ ज्युरासिक वर्ल्ड, बघा कसे एनिमेशन करून काल्पनिक पात्रांना जिवंत केले जाते.", "raw_content": "\nमेकिंग ऑफ ज्युरासिक वर्ल्ड, बघा कसे एनिमेशन करून काल्पनिक पात्रांना जिवंत केले जाते.\nसिनेमा पाहताना आपल्याला कायम प्रश्न पडतो कि हे कसे केले असेल\nमेकिंग ऑफ ज्युरासिक वर्ल्ड, बघा कसे एनिमेशन करून काल्पनिक पात्रांना जिवंत केले जाते.\n← आम्हाला पुणे एवढे का आवडते- तुम्हाला १००% आवडेल\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nचाणक्य के 20 सूत्र जो आपके जीने का तरीका बदल सकते हैं\n\"TITANIC\" पुण्यात बनला असता तर\nद परफेक्ट लाईफस्टाईल - I\n\"शोले\" जर पुण्यात बनला असता तर.\nपु ल देशपांडे यांचे दुर्मिळ कलेक्शन - पुणेकर, मुंबईकर आणि नागपूरकर\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nचाणक्य के 20 सूत्र जो आपके जीने का तरीका बदल सकते हैं\n\"TITANIC\" पुण्यात बनला असता तर\nद परफेक्ट लाईफस्टाईल - I\n\"शोले\" जर पुण्यात बनला असता तर.\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://www.typingstudy.com/mr-marathi-3/lesson/4/part/6", "date_download": "2018-04-24T02:36:40Z", "digest": "sha1:PXBDUIT45BNS4GN37MSGCFRX5XR73EDJ", "length": 2110, "nlines": 61, "source_domain": "www.typingstudy.com", "title": "टच टायपिंग ऑनलाईन धडे", "raw_content": "\nनवीन कळा: ु, प, व आणि ल\nनवीन कि ड्रिल 1\nनवीन कि ड्रिल 2\nब्लाइंड वर्ड ड्रिल 1\nब्लाइंड वर्ड ड्रिल 2\nब्लाइंड वर्ड ड्रिल 3\nवारंवार विचारण्यात येणारे प्रश्न\nआपण वापरकर्तानाव किंवा परवलीचा शब्द विसरला आहात\nइशारे वगळण्यासाठी येथे क्लिक कराआणि टायपिंग सुरु करा\nसंदर्भ वापरुन नवीन शब्द जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikiquote.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%80", "date_download": "2018-04-24T03:24:13Z", "digest": "sha1:BDYEPT2RJ6KOOAGFATCAB4572HBEIOT3", "length": 4381, "nlines": 99, "source_domain": "mr.wikiquote.org", "title": "वॉल्ट डिस्नी - Wikiquote", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोध\nLook up वॉल्ट डिस्नी in\nवॉल्ट डिस्नी हा लेखनाव/शब्द\nविकिपीडिया, या मुक्त ज्ञानकोशात पाहा\nवॉल्टर एलिआस डिस्नी उर्फ वॉल्ट डिस्नी (डिसेंबर ५,१९०१ - डिसेंबर १५,१९६६) हे अनेक ऑस्कर पुरस्कार विजेते अमेरिकन चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथालेखक, ध्वनी नायक (voice actor), ऍनिमेटर आणि उद्योजक होते.\nअशक्य (वाटणारी) गोष्ट करण्यातच एक प्रकारची गंमत आहे.\nकोणतेही काम करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे बोलणे सोडावे आणि काम सुरू करावे.\nइ.स. १९०१ मधील जन्म\nइ.स. १९६६ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ३ ऑगस्ट २०१५ रोजी ०५:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://nmk.co.in/s/aees-teacher-recruitment-2018/5529/", "date_download": "2018-04-24T02:31:13Z", "digest": "sha1:MRGEYXQJUF6V5CCQDIMW3KH7UCPGCGA3", "length": 6305, "nlines": 115, "source_domain": "nmk.co.in", "title": "परमाणू ऊर्जा शिक्षण संस्थेच्या आस्थापनेवर विविध 'शिक्षक' पदांच्या एकूण ५७ जागा - NMK", "raw_content": "\nपरमाणू ऊर्जा शिक्षण संस्थेच्या आस्थापनेवर विविध ‘शिक्षक’ पदांच्या एकूण ५७ जागा\nपरमाणू ऊर्जा शिक्षण संस्थेच्या आस्थापनेवर विविध ‘शिक्षक’ पदांच्या एकूण ५७ जागा\nपरमाणू ऊर्जा शिक्षण संस्थेच्या आस्थापनेवरील प्राथमिक शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक आणि पदव्युत्तर शिक्षक पदांच्या एकूण ५७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ एप्रिल २०१८ आहे.\n(सौजन्य: मायक्रो कॉम्प्युटर, कमानी वेस, आष्टी, जि. बीड.)\nकेंद्रीय लोकसेवा आयोगामार्फ़त ‘एकत्रित भू-वैज्ञानिक/ भूगोल अभ्यासक परीक्षा’ जाहीर\nपुणे येथे ४५०० रुपयात सेल्फस्टडी आणि क्लासेस सर्व निवासी सुविधासह उपलब्ध\nमुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ‘शिपाई’ पदांच्या एकूण १३६ जागा\nकेंद्रीय विद्यालय संघटन यांच्या आस्थापनेवर ‘शिक्षक’ पदांच्या एकूण ५१९३…\nअभ्युदय को-ऑप बँक लिमिटेड यांच्या आस्थापनेवर ‘लिपिक’ पदांच्या एकूण १०० जागा\nभारतीय स्टेट बँकेत ‘विशेष अधिकारी’ पदाच्या एकूण ११९ जागा (मुदतवाढ)\nनवीन जाहिराती / घोषणा . . .\nस्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदांच्या २००० जागा\nकर सहाय्यक/ लिपिक-टंकलेखक/ जि.प.सरळसेवा/ तलाठी स्पेशल बॅच उपलब्ध\nलक्ष्यवेध . . .\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१८ मधील स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक उपलब्ध\nपरिस्थितीमुळे वॉचमनची नोकरी केलेला ‘मंजूर दार’ यंदाच्या IPL स्पर्धेत खेळणार\nप्रवेशपत्र . . .\nवैद्यकीय शिक्षण व संशोधन अधिपरिचारिका (नर्स) परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nसंयुक्त प्रवेश (मुख्य) परीक्षा ‘JEE-Main-2018’ प्रवेशपत्र\nनिकाल . . .\nपोलीस भरती-२०१८ मैदानी चाचणी/ लेखी परीक्षा निकाल\nशिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (सीईटी) परीक्षा-२०१७ निकाल\nमागोवा . . .\nमुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ‘शिपाई’ पदांच्या एकूण १३६ जागा\nकेंद्रीय विद्यालय संघटन यांच्या आस्थापनेवर ‘शिक्षक’ पदांच्या एकूण ५१९३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://nmk.co.in/s/unique-academy-nanded-latur/5653/", "date_download": "2018-04-24T02:35:20Z", "digest": "sha1:JAV4WVNG476RM7JAGLZPOHYVRVIENR23", "length": 6522, "nlines": 121, "source_domain": "nmk.co.in", "title": "नांदेड व लातुर येथे द युनिक अकॅडमीच्या नवीन शाखा लवकरच सुरु होत आहेत - NMK", "raw_content": "\nनांदेड व लातुर येथे द युनिक अकॅडमीच्या नवीन शाखा लवकरच सुरु होत आहेत\nनांदेड व लातुर येथे द युनिक अकॅडमीच्या नवीन शाखा लवकरच सुरु होत आहेत\nद युनिक अकॅडमी, पुणे यांच्या वतीने नांदेड व लातूर शहरात स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव जून २०१८ पासून नवीन शाखा सुरु होत असून सदरील शाखेत UPSC Int. Batch, IAS 3 yr Batch, MPSC Batch, PSI-STI Batch, Banking कोर्सेस उपलब्ध असणार आहेत.\nभाग्य नगर, मेन रोड, नांदेड.\nश्री गोविंद नगर COCSIT काॅलेज समोर,\nमयुरबन जवळ, अंबाजोगाई रोड, लातूर.\nअधिक माहितीसाठी संबधित शाखेच्या भ्रमणध्वनी क्रमांकांवर संपर्क करावा. (जाहिरात)\nमुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ‘शिपाई’ पदांच्या एकूण १३६ जागा\nराष्ट्रीय बियाणे महामंडळ यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २५८ जागा\nकर सहाय्यक/ लिपिक-टंकलेखक/ जि.प.सरळसेवा/ तलाठी स्पेशल बॅच उपलब्ध\nपुणे येथे ४५०० रुपये प्रति महिना दरात सेल्फस्टडीच्या सर्व निवासी सुविधा उपलब्ध\nदहावी पास/ आय.टी.आय.पास उमेदवारांसाठी रेल्वे महाभरती फास्टट्रक बॅच उपलब्ध\nभारतीय आयुर्विमा महामंडळाच्या बीड शाखेत विमा प्रतिनिधीच्या एकूण १११ जागा\nनवीन जाहिराती / घोषणा . . .\nस्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदांच्या २००० जागा\nकर सहाय्यक/ लिपिक-टंकलेखक/ जि.प.सरळसेवा/ तलाठी स्पेशल बॅच उपलब्ध\nलक्ष्यवेध . . .\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१८ मधील स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक उपलब्ध\nपरिस्थितीमुळे वॉचमनची नोकरी केलेला ‘मंजूर दार’ यंदाच्या IPL स्पर्धेत खेळणार\nप्रवेशपत्र . . .\nवैद्यकीय शिक्षण व संशोधन अधिपरिचारिका (नर्स) परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nसंयुक्त प्रवेश (मुख्य) परीक्षा ‘JEE-Main-2018’ प्रवेशपत्र\nनिकाल . . .\nपोलीस भरती-२०१८ मैदानी चाचणी/ लेखी परीक्षा निकाल\nशिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (सीईटी) परीक्षा-२०१७ निकाल\nमागोवा . . .\nमुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ‘शिपाई’ पदांच्या एकूण १३६ जागा\nकेंद्रीय विद्यालय संघटन यांच्या आस्थापनेवर ‘शिक्षक’ पदांच्या एकूण ५१९३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mati-mansa-aani-maya/", "date_download": "2018-04-24T03:11:54Z", "digest": "sha1:JS2KRVLT2EFLB5AZSNOKE75VQ3J4KM74", "length": 9156, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "| Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nमाती, माणसं आणि माया..\nनिरागस, बोलक्या डोळ्यांचा संदेश\nया कोवळ्या मुलीवर असा अत्याचार करणारी ही माणसे ‘माणसे’ असूच शकत नाहीत.\nतीन तलाक बंदीच्या विरुद्ध निघणारे मुस्लीम स्त्रियांचे मोठे मोच्रे हे अंधारयुगाची आस दर्शवत आहेत.\nअलीकडील सर्वेक्षणांनुसार भारतातील ३८ टक्के मुलांची उंची बालपणीच्या कुपोषणामुळे खुंटलेली आहे.\nआखिर इस दर्द की दवा क्या है \nभ्रष्टाचार हा लोकसभा निवडणुकीतील प्रमुख मुद्दा होता. देशात तेव्हा मोदींची मोठी लाट होती.\nआरजू की आरजू होने लगी..\n५० टक्के नफ्याची हमी देणारे भाव दिले पाहिजेत\nशेतकऱ्यांना प्रत्यक्षात ५० टक्के नफा देणारे भाव मिळावेत अशी शिफारस होती.\nलोकसभेची २०१४ सालची निवडणूक केवळ विकासाच्या मुद्दय़ावर लढली गेली.\nहै कहां तमन्ना का दूसरा कदम..\nपंचवीस वर्षांपूर्वी असे कोणत्या राजकीय नेत्याने केले असते, तर त्याच्यावर टीकेचा भडिमार झाला असता.\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://tyaa-kavitaa.blogspot.com/2016/11/blog-post_15.html", "date_download": "2018-04-24T03:07:55Z", "digest": "sha1:GATRR4N6F53U2FKBTAEEZ5BWGZFY6EU7", "length": 7507, "nlines": 109, "source_domain": "tyaa-kavitaa.blogspot.com", "title": "’त्या’ कविता: देवगाव- बहिणाबाई", "raw_content": "\nनिखळ, ख-याखु-या कविता पूर्ण समजायच्याही कितीतरी आधी आपल्याशी संवाद साधतात\nदेवगांव माझे माहेंर साजणी \nदेवांचा समूह सर्व जयें ठायीं \n चातुर्मास्य वस्ती केलीं जेथें\nतेथुनी पश्चिमें शिवनग वहात तीर्थ हें अ तीर्थांमाजीं\nलक्ष तीर्थ जेथें येउनी सर्वदा लाक्षायणी सदा वास तेथें\nतें स्थळ पवित्र देखोनी अगस्ती \nवर हा दिधला ऋषी अगस्तीनें लक्ष तीर्थें जाण लावग्रामा\nस्नान-दान करी जप अनुष्ठान सिद्धि तेथें जाण होये नरा\nअगस्ती राहोनि देवगांवी जाण \nबहेणि म्हणे ऐसें स्थळ देवग्राम तेथें माझा जन्म झाला असे\nया ब्लॉगवरील कविता कॉपी-पेस्ट करता येणार नाहीत.\nआपणांस या कविता विनासायास, कुठलेही कष्ट न घेता आंतरजालावर एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याच्या बदल्यात आपण किमान कवितांच्या बाबतीत तरी कॉपी-पेस्टची अंगवळणी पडलेली सवय बाजूला ठेवावी असे संग्राहकाला वाटते.\nकविता सरसकट कॉपी-पेस्ट करणं टाळा.\nसुमारे साडे-तीनशेच्यावर कविता टा‌ईप करताना संग्राहकाने इन्व्हेस्ट केलेला वेळ, श्रम याचसाठी आहेत की तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा.\nकाही शंका असल्यास कमेंट लिहा, प्रश्न विचारा- त्यांची उत्तरं देण्याचा यथाशक्ती, यथामती प्रयत्न केला जा‌ईल.\nएखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, टा‌ईप करा. कवितेचं ते खरंखुरं हस्तांतरण असेल.\nकॉपी-पेस्ट्चा शॉर्टकट चोखाळू नये.\nआपण रसिक आहात, आपल्याकडून हे अपेक्षित नाही.\nअरविंद वामन कुलकर्णी (1)\nगजानन माधव मुक्तिबोध (1)\nभिलोरी बोलीतील कविता (3)\nमलिका अमर शेख (6)\nवि. दा. सावरकर (1)\nशमशेर बहादूर सिंग (2)\nश्री. कृ. कोल्हटकर (1)\nहरिवंश राय बच्चन (1)\nएक बार वक्त से, लम्हा गिरा कहीं\nवहॉं दास्तां मिली, लम्हा कहीं नहीं\nहे लम्हें वेचून जपण्याकरताच मी लिहिते, लिहीत राहीन.\n’त्या’ कवितांचा संग्रह करण्यातून संग्राहकाला कोणताही आर्थिक लाभ नाही. संग्राहक आर्थिक लाभाकरिता या कवितांचा वापर करत नाही; आणि, तसे करण्यास कोणालाही प्रोत्साहन देत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/saksham-ti-samarth-ti-news/pradhan-mantri-matru-vandana-yojana-1598090/", "date_download": "2018-04-24T03:11:33Z", "digest": "sha1:KUFHMKTNSYYMVCW2D2JQXTTRUC3X3VTX", "length": 28274, "nlines": 220, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Pradhan Mantri Matru Vandana Yojana | मजुरी बुडण्याची नको भीती | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nसक्षम ती समर्थ ती »\nमजुरी बुडण्याची नको भीती\nमजुरी बुडण्याची नको भीती\nतुम्ही म्हणाल मिळकत आणि आरोग्य याचा परस्पर काही संबंध आहे का\nतुम्ही म्हणाल मिळकत आणि आरोग्य याचा परस्पर काही संबंध आहे का तर तो बहुतांश प्रमाणात आहे असंच म्हणावं लागेल. जीवनशैली, आहारातील पोषणमूल्ये यावर शरीरस्वास्थ्य अवलंबून असले तरी त्याचा मिळकतीशी असलेला संबंध नाकारून चालत नाही. जर मिळकत चांगली असेल तर व्यक्ती आरोग्य सुविधांचा लाभ चांगल्या पद्धतीने घेऊ शकते आणि त्यातून त्याचे स्वास्थ्य चांगले राहण्यास मदत होते.\nव्यक्ती आणि समाजाचे आरोग्य हे आयुर्मर्यादा, माता-बाल मृत्यू दर आणि पोषण मूल्ये या मापदंडातून मोजले जाते. हे मापदंड तेव्हाच चांगले राहू शकतात जेव्हा एखादी सशक्त माता सदृढ बालकाला जन्म देते. पण अल्पपोषण, रक्ताची कमी हा स्त्रियांमधील आरोग्याचा प्रश्न आजही काही भागांमध्ये, समाजाच्या काही घटकांमध्ये दिसून येत आहे. अल्पपोषित माता ही कमी वजनाच्या बाळाला जन्म देते, तिथून कुपोषणाची सुरुवात होते आणि किमान त्या व्यक्तीच्या आयुष्यात दीर्घकाळापर्यंत हा प्रश्न तसाच राहातो. याला कारण असते आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती.\nआज ग्रामीण स्त्रियाही कुटुंबाला मोठय़ा प्रमाणात आर्थिक आधार देण्यासाठी काम करत आहेत, विविध स्वरूपाच्या रोजगारात गुंतल्या आहेत. असंघटित क्षेत्रातील रोजंदारीवर काम करणाऱ्या स्त्रियांना तर बाळंतपणानंतर पुरेसा आरामही मिळत नाही. दररोजचं कसं भागवायचं मजुरी बुडेल अशा अनेक विवंचनेला तिला सामोरं जावं लागतं आणि मग ती पुरेसा आराम न करता पुन्हा कामावर जायला लागते. जेव्हा की तिला त्या काळात सर्वात जास्त आरामाची गरज असते. तिचं शरीर काम करण्यासाठी तयार झालेलं नसतं. याचा तिच्या स्वत:च्या प्रकृतीबरोबर बाळाच्या आरोग्यावरही परिणाम होतो. आई कामावर गेल्याने बाळाला आईचं दूध मिळत नाही. बाळाचेही पोषण होत नाही आणि यातून कुपोषणाची समस्या जन्म घेते हीच बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजना’ १ जानेवारी २०१७ पासून राबविण्यास सुरुवात केली.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nयोजनेअंतर्गत माता आणि बालकांच्या आरोग्याचे रक्षण व्हावे, माता-बाल मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे, कुपोषणाच्या समस्येला यशस्वीपणे सामोरे जाता यावे या उद्देशाने विशेष प्रयत्न केले जातात. महाराष्ट्रात अंमलबजावणी- महाराष्ट्र शासनाने ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजना’ राज्याच्या सर्व जिल्ह्यंत राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शासन योजनेतील ४० टक्क्य़ांचा आर्थिक भार उचलणार आहे. योजनेचा लाभ राज्यातील लाखो स्त्रियांना मिळणार आहे. गर्भवती व स्तन्यदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहन देऊन त्यांच्या आरोग्यात सुधारणा केल्यास जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य सुधारते, ही बाब लक्षात घेऊन बुडणाऱ्या मजुरीची किंवा रोजगाराची चिंता गर्भवती स्त्रीला पडू नये, या काळातील तिचे आर्थिक उत्पन्न तिला योजनेतील अर्थसाहाय्याच्या रूपात मिळावे याची काळजी प्रधानमंत्री मातृवंदनेत घेण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना, निकष, कार्यपद्धती व केंद्र शासनाने विकसित केलेल्या संगणक प्रणालीद्वारे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची राज्यात अंमलबजावणी केली जाणार आहे. नुकतीच राज्य मंत्रिमंडळाने त्यास मंजुरी दिली आहे.\nही योजना राष्ट्रीय आरोग्य अभियानामार्फत राबविली जाईल. योजनेच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक तथा आरोग्य सेवेचे आयुक्त हे राज्य पातळीवरील समन्वय अधिकारी म्हणून काम करतील. ही योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे. त्यामुळे केवळ अमरावती आणि भंडारा जिल्ह्यंत महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणारी ‘इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना’ बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुरू असलेली जननी सुरक्षा योजना मात्र यापुढेही चालू राहील.\nपहिल्याच अपत्यासाठी लागू – ही योजना केवळ पहिल्याच अपत्यासाठी व सरकारने अधिसूचित केलेल्या संस्थेत नोंदणी झालेल्या स्त्रियांनाच लागू असून, लाभाची पाच हजार रुपयांची रक्कम तीन टप्प्यांत संबंधित लाभार्थी स्त्रीच्या खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. या योजनेचे लाभ वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या स्त्रियांना मिळणार नाही. योजनेसाठी राज्य सरकार ४० टक्के आपला हिस्सा उचलणार असून, त्यासाठी १४० कोटी खर्चाची आर्थिक तरतूद हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे केली जाणार आहे.\nमातृवंदना योजनेमधून स्त्रियांना तीन टप्प्यात अर्थसहाय्य केले जाणार आहे. यामध्ये आर्थिक साहाय्याचा पहिला हप्ता गर्भवती मातांनी शासकीय रुग्णालयात नोंद केल्यानंतर मिळणार आहे. तो एक हजार रुपयांचा असेल. दुसरा हप्ता बाळंतपूर्व तपासणी करताना गर्भधारणेच्या सहाव्या महिन्यानंतर मिळेल तो २ हजार रुपयांचा असेल. योजनेतील तिसरा आणि शेवटचा हप्ता हा ती स्त्री प्रसूत झाल्यानंतर बाळाला सर्व लसी दिल्याची खात्री केल्यानंतर मिळणार आहे आणि तोही २ हजार रुपयांचा असणार आहे.\nजननी सुरक्षा योजनेचा लाभ\nराज्यात संस्थात्मक प्रसूतीची संख्या वाढावी यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जननी सुरक्षा योजना राबविली जाते. ती योजना यापुढेही चालू राहील. प्रधानमंत्री मातृवंदना योजना आणि जननी सुरक्षा योजना यांची सांगड घातली गेली आहे. जननी सुरक्षा योजनेत सहभागी होऊन प्रसूतीचा लाभ घेणाऱ्या स्त्रीला प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतील पाच हजार रुपयांव्यतिरिक्त साधारणत: एक हजार रुपयांची प्रोत्साहनात्मक रक्कम संस्थात्मक प्रसूतीसाठी मिळेल व अशा प्रकारे या स्त्रीला सर्वसाधारणपणे ६ हजार रुपयांची रक्कम मिळू शकेल.\nलाभार्थी स्त्रीला योजनेत फक्त एकदा (पहिल्या अपत्यासाठी) लाभ मिळू शकणार आहे. परंतु एखादी स्त्री गर्भवती असताना तिने योजनेतील पहिल्या टप्प्याचा लाभ घेतला, पण तिचा गर्भपात झाला तर त्या स्त्रीला तिच्या पुढील गर्भारपणाच्या काळात योजनेतील उर्वरित दोन टप्प्याचे लाभ मिळण्यास ती पात्र ठरेल. अशाच प्रकारे जर तिने योजनेतील दुसऱ्या टप्प्यातील लाभ घेतल्यानंतर तिचा गर्भपात झाला किंवा मृत बालक जन्माला आले तर तिला तिच्या पुढील गर्भारपणामध्ये योजनेतील तिसऱ्या टप्प्यातील आर्थिक लाभ मिळण्यास ती पात्र राहणार आहे. योजनेतील तीन टप्प्याचे लाभ घेतल्यानंतर बालकाचा मृत्यू झाला तर अशा स्थितीत तिला पुन्हा योजनेचा लाभ मिळणार नाही.\nगर्भवती किंवा स्तन्यदा माता जी अंगणवाडी कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका म्हणून महिला व बालविकास विभागात काम करत असेल आणि आशा म्हणून जर ती आरोग्य विभागात काम करत असेल तर त्यांनाही प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ मिळू शकेल.\nयोजनेची अधिक माहिती हवी असल्यास महिला व बालविकास मंत्रालयाच्या www.wcd.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. तिथे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची स्वतंत्र लिंक दिली आहे. यावर जाऊन या योजनेतील अटी आणि शर्ती याची माहिती घेता येऊ शकेल.\nराज्यातील कार्यसहभागित्वात स्त्रियांची टक्केवारी\n‘प्रधानमंत्री मातृवंदना योजना’ ही कष्टकरी महिलेच्या आरोग्याला संरक्षक कवच देणारी, त्यासाठी अर्थसहाय्य करणारी योजना आहे. राज्यातील स्त्रियांची कार्य सहभागातील वस्तुस्थिती काय सांगते. राज्याची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ११ कोटी २४ लाख आहे. यातील स्त्रियांची टक्केवारी ४८.२ इतकी आहे.राज्याचा कार्य सहभाग दर ग्रामीण भागासाठी ४९.८ टक्के असून यातील स्त्रियांचे प्रमाण ४२.५ टक्के आहे. नागरीभागाचा कार्य सहभाग दर हा ३७ टक्के असून यात स्त्रियांचे प्रमाण १६.८ टक्के आहे. एकूण ४४ टक्क्यांच्या राज्याच्या कार्य सहभाग दरामध्ये स्त्रियांचा वाटा ३१.१ टक्क्यांचा आहे. यावरून दिसून येतं की ग्रामीण भागातील स्त्रियांचा कार्य सहभाग दर अधिक वाढता आहे. हे कार्य सहभागित्व प्रामुख्याने शेती, शेती पुरक व्यवसाय आणि असंघटित क्षेत्रातील रोजगाराशी निगडित आहे. राज्यात मुख्य आणि सीमांतिक कामगारांची संख्या ४४ टक्के आहे. यामध्ये स्त्री कामगारांची संख्या ३१.१ टक्के आहे. ३८.९ टक्क्यांच्या मुख्य कामगार क्षेत्रात स्त्रियांचे प्रमाण २५.४ टक्के आहे तर एकूण ५ टक्क्यांच्या सीमांतिक कामगारांमध्ये स्त्रियांचे प्रमाण ५.६ टक्के आहे. (एखाद्या व्यक्तीला वर्षांत ६ महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी हाताला काम मिळाले आहे अशी व्यक्ती म्हणजे सीमांतिक कामगार ज्याला इंग्रजीत मार्जिनल वर्कर असे संबोधले जाते. संदर्भ: राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सन २०१६-१७. )\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://amitkadam.in/2017/03/19/%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%82/", "date_download": "2018-04-24T02:33:01Z", "digest": "sha1:HUDI2DTWEDPWBXS2CM2ZSENGDA3ILJOJ", "length": 10681, "nlines": 73, "source_domain": "amitkadam.in", "title": "चुकतंय कुणाचं नेमकं? – Amit Kadam", "raw_content": "\n“फेसबुक च्या जगात …”\nilhe sie on चुकतंय कुणाचं नेमकं\nPrashant kamble on चुकतंय कुणाचं नेमकं\nswapnil gopale on चुकतंय कुणाचं नेमकं\n“अर्रर्रर्र, काय खरं आहे या जिओचं नेमकं भाऊ कदमची entry होते कुठं आणि संपलं 1 GB. पार मूड गायब केला या जिओने नेमकं भाऊ कदमची entry होते कुठं आणि संपलं 1 GB. पार मूड गायब केला या जिओने इकडे एक पिक्चर पण डाऊनलोड करायचं काम चालले होते…”, आपला डिस्चार्ज झालेला मोबाईल चार्जिंग ला लावता लावता दीपक पुटपुटत होता.\n“आता रात्री 12 पर्यंत वाट बघावी लागणार आहे पुन्हा 1 GB साठी. तोवर काय काम करायचं आता काल आज्या कडून आणलेलं बँकिंग चं पुस्तक वाचायचं कि सागर कडून आणलेला पिक्चर बघायचा काल आज्या कडून आणलेलं बँकिंग चं पुस्तक वाचायचं कि सागर कडून आणलेला पिक्चर बघायचा “, असा विचार चालूच होता, लगेच आईने आरोळी देऊन सांगितलं कि रानात गेलेल्या दादांना चारा आणू लागायला जा म्हणून.\n“अभ्यास करायचा तर कंटाळा येतोच, आता तेवढा चारा आणून टाकू एकदाचा घरी आणि बसू पिक्चर बघत 2-3 तास, नंतर थोडासा अभ्यास करू आणि 1 GB इंटरनेट येऊन जाईल मग 12 ला. ”\nअसा पूर्ण दिवसाचा प्लान करून दीपक ने खुळखुळ आवाज करणारी 4S गाडी काढली आणि झिंग झिंग झिंगाट गाणे म्हणत, आर्चीचे स्वप्न बघत निघाला शेताकडे.\n6-7 वर्षापूर्वी असं ऊस आणायला शेतामध्ये जावे लागायचे. पाउस पाणी भरपूर होता, जनावरे पण भरपूर होती घरी. नंतर काळ बदलत गेला, तसं उसावरून गव्हावर पिक आलं. नेमकं गव्हाचं पिक होईल इतकंच पाणी असायचं त्या वेळी. नंतर पाणी प्यायची पण पंचाईत.\nपुढे 3-4 वर्षापूर्वींची परिस्थिती बघितली तर शेतामध्ये ज्वारी दिसायला लागली. पुन्हा पुढे आल्यावर 2-3 वर्षांपूर्वी ज्वारीचं बाटूक झालं.\nआता यंदा फुटाफुटाच्या अंतरावर उगलेलं बाटूक आणि अर्ध्या वाटणीत हरभरा असं पिक आहे. यातच मानणार समाधान बाकी काही नाही..\nदीपक वडिलांना दादा म्हणतो. तो पाचवीला होता तेव्हापासून वडील आजारी पडले, पाऊस पडायचा कमी झाला. परिस्थिती खालावत गेली आणि दारिद्र्य वाढत गेले.\nरोजाची कामे करून आई वडिलांनी शिकवलं, Graduation पूर्ण केलं. आता तो स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतोय. खूप साऱ्या परीक्षा देऊनही अजूनपर्यंत यश काही मिळाले नाही.\nविश्वास नांगरे पाटलांचे आणि भरत आंधळेंचे भाषण ऐकून मनात विश्वास येतो, अंगावर पुन्हा शहारे येतात आणि अभ्यास करायची प्रेरणा मिळते, असे दीपकचे मत आहे.\nएकतर भांडवल नसल्यामुळे व्यवसाय करता येत नाही आणि English चा प्रॉब्लेम असल्यामुळे शहरात नोकरीसाठी जाता येत नाही. मग शेवटी पर्याय एकच उरला, स्पर्धा परीक्षा\nएका ठिकाणी नोकरी मिळायचीही आशा होती, पण 6 लाखांची लाच मागितल्यामुळे दीपक ने तो विषय सोडून दिला.\n2 बहिणींचे लग्न आणि नुकतेच बांधलेल्या घरामुळे जवळजवळ 8 ते 10 लाखांचे कर्ज डोक्यावर आहे. अशाही परिस्थितीत खचून न जाता अभ्यास करायची उमेद आहे अजून दीपकमध्ये.\nगेल्यावर्षी गावातील दीपकच्या एका मित्राने JCB घेतला, त्याने 11 वी नंतरच्या शिक्षणाला रामराम ठोकला होता. JCB ने केलेल्या बिझनेस मधून तो आता 13 लाखांचा बंगला बांधत आहे.\n2 ते 4 वर्षात व्यवसायामध्ये इतका जम बसलाय कि आता Graduation न केल्यामुळे काही समस्या अजूनतरी आल्या नाहीत असे त्या मित्राचे मत आहे.\nविश्वास नांगरे पाटलांचे भाषण त्यानेही ऐकले होते, पण आपल्यासारख्यांचे हे काम नाही म्हणून त्याने तिथच विषय थांबवला होता.\nदीपक आशावादी आहे अजूनही. पण तरीही नकळत संशयाची पाल त्याच्या मनात कुजबुजते कधीकधी, कि आपल्या काही मित्रांचे लग्न होउन त्यांना मुले झालीत, मग या स्पर्धा परीक्षा तर देतोय आपण पण घरचं सगळं काम बघून आपल्याला उरलेला वेळ अभ्यासाला द्यावा लागतोय.\nपुण्याला जाऊन शिक्षण घ्यावे, तर तशी परिस्थिती नाही.\nमग मी शिकतोय म्हणून माझं चुकतंय कि आईवडिलांनी शिकवलं म्हणून त्याचं चुकलं कि आईवडिलांनी शिकवलं म्हणून त्याचं चुकलं कि सध्याची शिक्षणपद्धती चुकीची आहे\nविचार करण्यासारखा विषय आहे हा….पण आपण जर याला त्याला दोष देत राहिलो तर काही तथ्य नाही…अर्थात शिक्षण किंवा शिक्षण पध्दती ला दोष देत बसलो तर आपल्या भावी आयुष्यात घडणाऱ्या किंवा आपण घडवून आणत असलेल्या गोष्टींना आणखी वीलम्ब होऊ शकतोच की….आणि कुणीतरी बदल घडवून आणेल आणि मग बदल होईल….अशी आशा बघण्यात चाललेला वेळ दवडन्यापेक्षा आपण आपण तर सहज बदलू शकतो की…\nप्रश्न योग्य उपस्तित केलाय पण लेखकाने वाचकांना संभ्रमित केलय. ही कथा एका सकारात्मक किंवा नकारात्मक शेवटात संपायला हावी होती एक वाचक म्हणून संभ्रम कायम राहतो आणि लिहन्याचा उद्देश फक्त एक प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा नकोच\nगावाकडचे वर्णन आणि बदलती परिस्थिती समर्पक शब्दात मनाला भिडते\n“फेसबुक च्या जगात …”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida-news/bengaluru-blasters-set-up-final-date-with-hyderabad-hunters-1615929/", "date_download": "2018-04-24T03:03:45Z", "digest": "sha1:7N4QAGO5SFEIEE464ZEC5ZKWABD3V3OC", "length": 15997, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bengaluru Blasters set up final date with Hyderabad Hunters | हैदराबादपुढे अंतिम फेरीत बेंगळुरूचे आव्हान | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nहैदराबादपुढे अंतिम फेरीत बेंगळुरूचे आव्हान\nहैदराबादपुढे अंतिम फेरीत बेंगळुरूचे आव्हान\nअहमदाबाद आणि बेंगळूरु यांच्यातील निर्णायक सामना चांगलाच रंगला.\nअहमदाबादच्या सौरभ वर्माने पुरुष एकेरीच्या लढतीत बेंगळूरुच्या चोंग वेई फेंगला १५-२, १४-१५, १५-१० असे पराभूत करत संघाला पहिला विजय मिळवून दिला.\nब्लास्टर्सचा अहमदाबाद स्मॅश मास्टर्सवर विजय\nउपांत्य फेरीत सर्वप्रथम धडक मारणाऱ्या अहमदाबाद स्मॅश मास्टर्सवर बेंगळूरु ब्लास्टर्सने ४-३ असा विजय मिळवत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. चार सामन्यांनंतर दोन्ही संघांची ३-३ अशी बरोबरी झाली होती. त्यानंतरचा पाचवा सामना चांगलाच रंगतदार झाला, पण हा सामना बेंगळूरुने जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला. रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीत बेंगळूरु आणि हैदराबाद हंटर्स यांच्यामध्ये झुंज पाहायला मिळेल.\nअहमदाबादच्या सौरभ वर्माने पुरुष एकेरीच्या लढतीत बेंगळूरुच्या चोंग वेई फेंगला १५-२, १४-१५, १५-१० असे पराभूत करत संघाला पहिला विजय मिळवून दिला. पहिला गेम सौरभने अनपेक्षितपणे १३ गुणांच्या फरकाने जिंकला. पण दुसऱ्या गेममध्ये चोंगने तोडीस तोड खेळ केला. दोघांचेही १४-१४ असे समान गुण असताना चोंगने महत्त्वाचा गुण मिळवत सामन्यात १-१ अशी बरोबरी केली. पण तिसऱ्या गेममध्ये चोंगकडून झालेल्या चुकांचा फायदा घेत सौरभने हा गेम पाच गुणांच्या फरकाने जिंकत सामना खिशात टाकला.\nबेंगळूरुने हुकमाचा सामना म्हणून पुरुष दुहेरीची निवड केली होती. या लढतीत बेंगळूरुच्या बोए मथिआस आणि किम सा रँग यांनी आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवला. बोए आणि किम यांनी किदम्बी नंदगोपाल आणि ली चून हेई रेगीनाल्ड यांच्यावर १५-१३, १५-१२ असा विजय मिळवत संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nअहमदाबादने हुकमाचा सामना म्हणून महिला एकेरीची निवड केली, कारण त्यांच्याकडून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेली ताय झू यिंग कोर्टवर उतरणार होती. पण यिंगला बेंगळूरुच्या क्रिस्ती ग्लिमोरने कडवी झुंज दिली. पण या अटीतटीच्या लढतीत यिंगने ग्लिमोरवर ८-१५, १५-१३, १५-८ अशी मात केली. यिंगने पहिला गेम गमावला होता. पण दुसऱ्या गेममध्ये तिने झुंजार खेळ केला आणि हा गेम १५-१३ असा जिंकत सामन्यात १-१ अशी बरोबरी केली. हा गेम जिंकल्यावर यिंगचे मनोबल कमालीचे उंचावले आणि तिने लौकिकाला साजेसा खेळ करत ग्लिमोरवर १५-८ असा विजय मिळवत सामनाही आपल्या नावावर केला.\nया गेमनंतर अहमदाबादने ३-२ अशी आघाडी मिळवली होती. त्यानंतरच्या लढतीत पुरुष एकेरीमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या व्हिक्टर अ‍ॅक्सेल्सनने एच. एस. प्रणॉयला १५-११, १५-१४ असे पराभूत केले आणि त्यांनी ३-३ अशी बरोबरी साधली. अहमदाबाद आणि बेंगळूरु यांच्यातील निर्णायक सामना चांगलाच रंगला. या निकराच्या झुंजीत बेंगळूरुच्या किम सा रँग आणि सिक्की रेड्डी यांनी अहमदाबादच्या कमिला रायडर जूल आणि लॉ चेऊक हीम यांच्यावर १५-१२, १३-१५, १५-९ असा विजय मिळवला आणि संघाला अंतिम फेरीचे दरवाजे खुले केले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/rte-first-lottery-today-33670", "date_download": "2018-04-24T03:24:43Z", "digest": "sha1:VECGLPDWIRZAJ3LA72N44PMDEIQQHFPL", "length": 11798, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "RTE first lottery today आरटीईची आज पहिली सोडत | eSakal", "raw_content": "\nआरटीईची आज पहिली सोडत\nसोमवार, 6 मार्च 2017\nनाशिक - आरटीईअंतर्गत 25 टक्के प्रवेशासाठीची पहिली सोडत उद्या (ता. 6) काढली जाणार आहे. निर्धारित मुदतीमध्ये सहा हजार 320 जागांसाठी 13 हजार 620 विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यासाठीची पहिली सोडत शासकीय कन्या विद्यालयामध्ये दुपारी एकला काढली जाणार आहे.\nनाशिक - आरटीईअंतर्गत 25 टक्के प्रवेशासाठीची पहिली सोडत उद्या (ता. 6) काढली जाणार आहे. निर्धारित मुदतीमध्ये सहा हजार 320 जागांसाठी 13 हजार 620 विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यासाठीची पहिली सोडत शासकीय कन्या विद्यालयामध्ये दुपारी एकला काढली जाणार आहे.\nशिक्षण हक्क कायद्यान्वये आर्थिक दुर्बल घटकातील पाल्यांना अनुदानित व विनाअनुदानित इंग्रजी-मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये 25 टक्के राखीव प्रवेशासाठी 2 मार्चपर्यंत पाल्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार नाशिकसह जिल्ह्यातील सहा हजार 320 जागांसाठी 13 हजार 620 विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यासाठीची पहिली सोडत उद्या दुपारी एकला शासकीय कन्या विद्यालयामध्ये काढली जाणार आहे. नाशिक शहरातील शाळांसाठी शंभर टक्के अर्ज आले आहेत, तर ग्रामीण भागातील 65 शाळांकडे एकही अर्ज आलेला नसल्याचे चित्र आहे. नव्याने सुरू झालेल्या शाळांकडे पालकांनी अर्ज केलेले नाही. सोडतीसंदर्भातील पालकांना शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून मोबाईलवर संदेश देण्यात आलेले आहेत. त्यानंतर सोडतीमध्ये नावे स्पष्ट झाल्यानंतर पालकांनी येत्या 15 मार्चपर्यंत संबंधित शाळेकडे कागदपत्रे सादर करीत प्रवेश निश्‍चित करावयाचा आहे. कागदपत्रांच्या अपूर्तेतेमुळे प्रवेश नाकारण्यात आल्यास संबंधित पाल्यास पुन्हा प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे पालकांनी प्रवेशासाठीचे कागदपत्रांची पूर्तता करावी, असे आवाहन प्राथमिकचे शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी केले.\nपुणे जिल्ह्यातील 90 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहिर\nशिर्सुफळ (पुणे) : राज्य निवडणूक आयोगाने जून 2018 ते सप्टेंबर 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नव्याने स्थापित झालेल्या, तसेच रिक्त जागा असणाऱ्या...\nमुंबई - चिनी इलेक्‍ट्रॉनिक उद्योगाला शह देण्यासाठी आता भारतानेही कंबर कसली असून नवे इलेक्‍ट्रॉनिक...\nनादुरुस्त गाड्या अन्‌ हताश प्रवाशी\nपाचगणी - मेढा आगाराच्या सहा गाड्यांचे एकूण २२ फेऱ्यांचे नियोजन पाचगणी-पाचवड मार्गावर करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात काही गाड्या सतत बंदावस्थेत...\nमहावितरणची मोबाईल सेवा लोकप्रिय\nसातारा - वीजबिलाचा तपशील, तसेच वीजपुरवठा बंद असण्याचा कालावधी व इतर माहिती वीज ग्राहकांच्या मोबाईलवर ‘एसएमएस’द्वारे पाठविण्याची सेवा ‘महावितरण’ने...\nअधिकारांचा मोह सरकारला सुटेना\nपंचायतराज संस्थांच्या कारभारात आमूलाग्र बदल घडविणारी ७३ वी घटनादुरुस्ती २४ एप्रिल १९९३ पासून अमलात आली. त्यास आज २५ वर्षे पूर्ण होत आहेत....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/2017/12/10/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BF/", "date_download": "2018-04-24T02:57:35Z", "digest": "sha1:GI5XGW5BIXGXTA6LD23RNREYPPXXW6ON", "length": 8860, "nlines": 160, "source_domain": "putoweb.in", "title": "आजारांचे वर्णन करणारी बॉलीवूड गाणी", "raw_content": "\nआजारांचे वर्णन करणारी बॉलीवूड गाणी\n👉हिंदी फ़िल्मी गीत जे आजारांचे वर्णन करतात👈\nगीत – 💥जिया जले, जान जले, रात भर धुआं चले💥\nगीत – 💥तड़प-तड़प के इस दिल से आह निकलती रही💥\nगीत – 💥बीड़ी जलाई ले जिगर से पिया, जिगर म बड़ी आग है💥\nगीत -💥 तुझमे रब दिखता है, यारा मैं क्या करूँ💥\nगीत – 💥तुझे याद न मेरी आई किसी से अब क्या कहना💥\nगीत – 💥मन डोले मेरा तन डोले💥\nगीत -💥 टिप-टिप बरसा पानी, पानी ने आग लगाई💥\nगीत – 💥जिया धड़क-धड़क जाये💥\n​आजार – 👉उच्च रक्तदाब​\nगीत -💥 हाय रे हाय नींद नहीं आये💥\nगीत -💥 बताना भी नहीं आता, छुपाना भी नहीं आता💥\nगीत – 💥लगी आज सावन की फिर वो झड़ी है💥\nPosted in पुटो च्या लेखणीतूनTagged कॉमेडी, गाणी, मजेदार लेख, puto च्या लेखणीतुनLeave a comment\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री →\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nचाणक्य के 20 सूत्र जो आपके जीने का तरीका बदल सकते हैं\n\"TITANIC\" पुण्यात बनला असता तर\nद परफेक्ट लाईफस्टाईल - I\n\"शोले\" जर पुण्यात बनला असता तर.\nपु ल देशपांडे यांचे दुर्मिळ कलेक्शन - पुणेकर, मुंबईकर आणि नागपूरकर\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nचाणक्य के 20 सूत्र जो आपके जीने का तरीका बदल सकते हैं\n\"TITANIC\" पुण्यात बनला असता तर\nद परफेक्ट लाईफस्टाईल - I\n\"शोले\" जर पुण्यात बनला असता तर.\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://bmm2017.org/index.php/uttarang/", "date_download": "2018-04-24T03:06:20Z", "digest": "sha1:3E2OOD3ZO5NHZCXV4SEJDNRPJMPT4R76", "length": 17418, "nlines": 306, "source_domain": "bmm2017.org", "title": "Uttar Rang | BMM 2017", "raw_content": "\nनमस्कार … उत्तर रंग, डेट्रॉईट च्या वतीने तुम्हाला हें आग्रहाचं आणि प्रेमाचं निमंत्रण.\nमंडळी, वाढवलो गेलो एका जगासाठी, आणि जगतो आहोत दुसऱ्याच परक्या जगांत, असं म्हणता-म्हणता­ आणि बघता-बघता, पन्नास-साठ वर्षं झाली की अडीच-तीन पिढ्यांचा हा प्रवास … “इथेच अपुली तीर्थ-त्रिस्थळी” असं म्हणत इथल्या निराळ्या मातींत आपली पाळं-मुळं आपण केंव्हाच खोलवर रुजवली देखील.उत्तर रंग चा हा समारंभ हा त्या प्रवासाचा आनंदोत्सव आहे.\n“कशा साठी पोटा साठी, खंडाळ्याच्या घाटा साठी” म्हणता-म्हणता आपली गाडी आतां पुढच्या काहीश्या कठीण वळणावर वळते आहे.\nपन्नास वर्षांपूर्वी साधी कोथिंबीर सांपडली तर कस्तुरी-मृग दिसल्याचा आनंद होणारे आपण… कित्ती मोठ्ठी परंपरा नेटानी, जाणीवपूर्वक सांभाळली आपण…\nउद्या IMMIGRATION चे RULES बदलतील, GLOBAL ECONOMY बदलेल … आपलाच एखादा पणतू कदाचित जळगांवला करिअर शोधायला देखील जाईल. आपल्या ह्या EXCITING साहसाचे अवशेष कांही काळानंतर उत्खननांत सापडले ना FOSSILS म्हणून, तर पुढच्या पिढ्या नक्की त्यांची पूजा करतील.\nपहिल्या पिढीच्या तुम्हा शिलेदारांना हा मानाचा मुजरा\nगुरुवार, जुलै ६, २०१७ रोजी सकाळीं ९ ते दुपारी ४ पर्यंत भरगच्च कार्यक्रम आयोजित केला आहे तुमच्यासाठी.\nआयुष्याच्या उत्तरार्धात नव्या दिशांचा शोध – Finding meaningful life in senior years\nनव्या दिशा – नवी अव्हानें 10:45 AM – 12:00 PM\nस्वप्न फक्त तरुणपणीच पाहायची आणि म्हातारपण फक्त जुन्या आठवणी काढत ढकलायचं हा आपला पिंडच नाही. म्हणूनच “पुनर्नवा”\nसेवा-निवृत्ती नंतर कर्तृत्वाची दिशा बदलून पुन्हा स्वत:ला “नव्याने घडवणारे” ( Re-invent करणारे ) दोन मान्यवर डॉक्टर सुधा पाटील आणि श्री. अशोक सप्रे आपल्याला प्रमुख पाहुणे (Keynote Speakers) म्हणून लाभले आहेत.\n“मोकळे जे हात, त्यांना निर्मितीचे डोहळे” असं म्हणतात ना\nवैद्यकीय व्यवसायांतून निवृत्त झाल्यावर द्राक्ष-वेलींना जोपासण्यापासून ते उत्कृष्ट प्रतीच्या आणि अनेक पुरस्कार मिळवणाऱ्या “नर्मदा वाईन्स” पर्यंतचा असा अगदी वेगळा प्रवास करणाऱ्या डॉक्टर सुधा पाटील.\nउत्तर अमेरिकेतल्या ज्येष्ठ मराठी नागरिकांना एकत्र आणण्याचा अविरत प्रयत्न करणारं दांपत्य – अशोक सप्रे आणि विद्या हर्डीकर-सप्रे. एक अभियंता म्हणून सेवा-निवृत्त झाल्यावर अशोक सप्रे यांनी केलेल्या सतत प्रयत्नांमुळेच हा उत्तर रंग चा सोहोळा. खास मराठी ज्येष्ठांकरिता बांधायच्या वसाहतींचं स्वप्न ते जोपासत आहेत.\nडॉक्टर सुधा पाटील आणि श्री. अशोक सप्रे या दोन मातब्बर शिलेदारांशी हितगुज करायची ही सुवर्ण-संधी … पुनर्नवा.\nनव्या दिशा – नवी आव्हानें\nनव्या दिशा – नवी आव्हानें\nहें तर आपल्या परिषदेचं सूत्र-वाक्य\nनव्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी लागणारे बळ आणि धोरण (STRATEGY) , आणि त्या साठी लागणार आराखडा म्हणजे FRAMEWORK किंवा ROAD-MAP देणारं हें चर्चा-सत्र: तज्ञांशी संवाद.\nआपलें कांही वक्तें आणि त्यांनी मान्यता मिळवलेली क्षेत्रं अशी आहेत …\nया कार्यक्रमाचं सूत्र-संचालन (COMPARING) करणार आहेत विद्या हर्डीकर-सप्रे.\nसकाळच्या भारदस्त चर्चा-सत्रांत आपण कठीण प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न केला. मग आतां “उत्तर रंग” शीर्षकांतलें रंगही शोधायला हवेत, नाहीं का\nरुचि-पालट म्हणून दुपारच्या झकास भोजनानंतर आहे एक छोटंसं नाटुकलं: कांचन संध्या.\n“आमची मुलं सुद्धा आता पन्नाशीला आलीत … किती दिवस भारतातल्या THEMES, PLOTS, CHARACTERS, आणि तिथल्या CELEBRITIES ना बघायचं आम्हाला RELATE करतां येईल असं कांही दाखवा – आपल्या इथल्या आयुष्यात दाखवण्यासारखी कथानकंआणि विनोद काय कमी आहेत आम्हाला RELATE करतां येईल असं कांही दाखवा – आपल्या इथल्या आयुष्यात दाखवण्यासारखी कथानकंआणि विनोद काय कमी आहेत” असें पडसाद गेल्या कांही संमेलनांत ऐकू आले. म्हणून डेट्रॉईटचें हौशी SENIOR CITIZENS एक नवा उपक्रम सुरूं करीत आहेत.\nउत्तर अमेरिकेतल्या मराठी SENIORS साठी बांधलेल्या या “काल्पनिक” (FICTIONAL) वसाहतीचं नांव आहे KANCHAN SANDHYA VILLAGE. तिथे राहणाऱ्या लोकांच्या आयुष्यातल्या छोट्या-मोठ्या गमती-जमाती आणि सुख-दुःख दाखवणाऱ्या या आगामी मालिकेचा हा PILOT म्हणजे पहिला प्रयोग खास तुमच्या करता राखून ठेवला आहे. North American SITCOM STYLE ने (म्हणजे प्रासंगिक विनोदिका शैलींत) लिहिलेलं हें हलकं-फुलकं आणि खुसखुशीत नाटुकलं पाहण्याची संधी सोडू नका\nगुरुवारीं दुपारीं १ वाजतां … कांचन संध्या\nलेखन आणि दिग्दर्शन: शुभदा शास्त्री.\nउत्तर रंग डिट्रॉईटचे हौशी कलाकार: शरयू दळवी, पूनम वालावलकर, मेधा उमरजी, शैला फाटक आणि शीला करवंदे.\nनव्या दिशा – नवी आव्हानें\nया माहिती-सत्रांत आपल्या जिव्हाळ्याच्या आणि महत्वाच्या खालील विषयांवर संबंधित तज्ज्ञांची भाषणं.\nउत्तरअमेरिकेच्या महाराष्ट्र मंडळांतील ज्येष्ट नागरिक संस्थांचा परिचय.\nतज्ञ वक्त्यांबरोबर प्रत्यक्ष (ONE-ON-ONE) संवांदांचीं BREAK-OUT SESSIONS.\nया भरगच्च कार्यक्रमाकरिता आत्तापर्यंत जोरदार प्रतिसाद मिळतो आहे.तुमची जागा राखून ठेवण्यासाठी लवकारांत लवकर उत्तर रंग कार्यक्रमासाठी आपली नांवं REGISTER करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/aruna-dhere-33787", "date_download": "2018-04-24T03:18:49Z", "digest": "sha1:TIU5J4PAHZKDVKCXVPTJ5RY2AMNU5YJB", "length": 12536, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "aruna dhere भाषेच्या प्रेमात पडल्याशिवाय कविता स्फुरत नाही - ढेरे | eSakal", "raw_content": "\nभाषेच्या प्रेमात पडल्याशिवाय कविता स्फुरत नाही - ढेरे\nमंगळवार, 7 मार्च 2017\nपुणे - \"\"कविता हे अनोखे विश्‍व आहे. कवितेच्या जगात अनेक गमती-जमती असतात. काव्यात जसे सौंदर्य असते, तसे या विश्‍वात स्वैरपणे फिरताना अनेक अडचणींचा सामनादेखील करावा लागतो. अशावेळी भाषेची सोबत असणे आवश्‍यक आहे. भाषेच्या प्रेमात पडल्याशिवाय कविता स्फुरत नाही,'' असे मत ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांनी सोमवारी व्यक्त केले.\nपुणे - \"\"कविता हे अनोखे विश्‍व आहे. कवितेच्या जगात अनेक गमती-जमती असतात. काव्यात जसे सौंदर्य असते, तसे या विश्‍वात स्वैरपणे फिरताना अनेक अडचणींचा सामनादेखील करावा लागतो. अशावेळी भाषेची सोबत असणे आवश्‍यक आहे. भाषेच्या प्रेमात पडल्याशिवाय कविता स्फुरत नाही,'' असे मत ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांनी सोमवारी व्यक्त केले.\nमहाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आयोजित \"मसाप गप्पा'मध्ये ढेरे यांच्या षष्ट्यब्दीनिमित्त साहित्यिक द. मा. मिरासदार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. नीलिमा बोरवणकर यांनी ढेरे यांच्याशी संवाद साधला. संस्थेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, कार्यवाह प्रकाश पायगुडे उपस्थित होते.\nढेरे म्हणाल्या, \"\"दर्जेदार साहित्यनिर्मिती ही एक महान कला आहे. केवळ जाज्वल्य भाषा नसते, तर वर्तमानाला समजून घेऊन, त्यावर आधारित काळाच्या पलीकडचे भाष्य करणारे साहित्य असले पाहिजे. संतांचे साहित्य असो किंवा बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या विचारवंतांचे असो, त्या साहित्यात काळाच्या मर्यादा ओलांडून आधुनिकतेचे अतिशय समर्पक वर्णन केलेले आढळते. येणाऱ्या काळातही अशाच साहित्याची निर्मिती झाली पाहिजे.''\nआपल्या लहानपणीची आठवण सांगताना ढेरे म्हणाल्या, \"\"वडिलांसोबत पुण्यातील अनेक ठिकाणांना मी भेट देत असे. त्या वेळी ते आवर्जून एखाद्या जागेचे सांस्कृतिक, ऐतिहासिक महत्त्व सांगत. त्यांच्या याच सवयीमुळे माणूस म्हणून घडले. मला मनापासून वाटते, मुलांना चांगला माणूस म्हणून घडविण्यासाठी वेगळे काही करण्यापेक्षा त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालविणे आवश्‍यक आहे.''\nपुणे जिल्ह्यातील 90 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहिर\nशिर्सुफळ (पुणे) : राज्य निवडणूक आयोगाने जून 2018 ते सप्टेंबर 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नव्याने स्थापित झालेल्या, तसेच रिक्त जागा असणाऱ्या...\nलग्नासाठी रुपयाचाही खर्च नाही\nपुणे - लग्नसोहळा म्हटलं की हजारो-लाखो रुपयांचा खर्च... मुलीचं लग्न त्यातही अधिक खर्चिक... लग्नासाठी घेतलेलं कर्ज फेडताना आई-वडिलांचे होणारे हाल......\nऊस बिलातून पाणीउपसा कराची वसुली\nकऱ्हाड - साखरेचे दर गडगडल्याने साखर कारखान्यांना एफआरपीची रक्कमही देणे मुश्‍कील बनले आहे. अनेक कारखान्यांनी पहिला हप्ताही दिलेला नाही. त्यामुळे...\nबीबीए विद्यार्थ्यांना हवी लेखापालाची संधी\nपुणे - महाराष्ट्र नगर परिषद सेवा लेखापरीक्षण आणि लेखासेवा या अंतर्गत लेखापाल आणि लेखापरीक्षक पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातील वाणिज्य...\nपिंपरी - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ५० मिडीबस शहरात दाखल झाल्या असून, २७ मार्गांवर त्या धावत आहेत. या गाड्यांना प्रवाशांचा चांगला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-poets/88-%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%96%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-114070100016_1.html", "date_download": "2018-04-24T02:58:04Z", "digest": "sha1:Z7AIPGGJPSCQC6W63KNHN3RT327EIY3D", "length": 9224, "nlines": 108, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "88 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पंजाबमध्ये | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n88 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पंजाबमध्ये\nयंदा पंजाबमध्ये मराठी सारस्वतांचा मेळा भरणार आहे. 88वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संत नामदेव महाराजांची कर्मभूमी असलेल्या पंजाब राज्यातील घुमान येथे रंगणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची आज (मंगळवार) पुण्यात बैठक झाली. संमेलन स्थळ निवडीवर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्‍यात आला.\nसाहित्य संमेलनाच्या आयोजनाची तयारी दर्शवणारी विक्रमी दहा निमंत्रणे यंदा महामंडळाकडे आली होती. त्यातून पंजाबमधील अमृतसरजळील 'घुमान' गावात संत नामदेव गुरुद्वारा सभेच्या निमंत्रणाचा स्वीकार करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.\nजानेवारी 2015 मध्ये होणार्‍या साहित्य संमेलनासाठी गुजरातमधील बडोद्यातील मराठी वाड्मय परिषदेने निमंत्रण दिले होते. तसेच शाहुपुरी शाखा, मसाप, सातारा, सार्वजनिक वाचनालय - कल्याण, कळवे येथील जवाहर वाचनालय - ठाणे, वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान - कणकवली, रात्र पाठशाळा समिती - जालना, उस्मानाबाद मसाप शाखा, कल्याण शिक्षण संस्था तळोशी - चंद्रपूर, आगरी यूथ फोरम - डोंबिवली येथूनही निमंत्रणे आली होती.\nयंदाचे 88 वे संमेलन मराठवाड्यात व्हावे, या मागणीने जोर धरला होता. यंदा उस्मानाबादमधील मराठी साहित्या परिषदेच्या शाखेने ही मागणी केली होती. विशेष म्हणजे मराठवाडा साहित्य परिषदेचे कौतिकराव ठाले पाटील यांनी यंदाचे संमेलन मराठवाड्यात व्हावे, असा आग्रही होते. मात्र, पंजाबने यंदा मराठवाड्यावर\n'उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होणार , हे निश्चित आहे'\nगोपीनाथ मुंडे यांचा संक्षिप्त परिचय\nबारावी परीक्षेचा आज निकाल\nयावर अधिक वाचा :\nटीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार\nटाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nनाणार होणार नाही: उद्धव ठाकरे\nनाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...\nअबब, उमेदवाराची संपत्ती 1020.5 कोटी\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/interviews-bjp-attendant-29th-42050", "date_download": "2018-04-24T03:16:28Z", "digest": "sha1:6HATYYHRWFTN4SDMOBOOTQ7GOF4AYMHZ", "length": 13194, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "Interviews on BJP Attendant on 29th भाजप इच्छुकांच्या २९ ला मुलाखती; कार्यकर्त्यांत संभ्रम | eSakal", "raw_content": "\nभाजप इच्छुकांच्या २९ ला मुलाखती; कार्यकर्त्यांत संभ्रम\nबुधवार, 26 एप्रिल 2017\nमालेगाव - महापालिका निवडणुकीसाठी भाजप इच्छुक उमेदवारांच्या २९ एप्रिलला मुलाखती घेण्यात येणार आहेत. पक्षाचे मालेगाव प्रभारी आमदार नरेंद्र पवार व संघटनमंत्री किशोर काळकर यांच्यासह कोर कमिटीचे सदस्य इच्छुकांच्या मुलाखती घेणार असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव यांनी ‘सकाळ’ला दिली. युवानेते अद्वय हिरे व महानगर अध्यक्ष सुनील गायकवाड यांच्यातील वाद अजून मिटलेला नाही. यामुळे इच्छुक व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.\nमालेगाव - महापालिका निवडणुकीसाठी भाजप इच्छुक उमेदवारांच्या २९ एप्रिलला मुलाखती घेण्यात येणार आहेत. पक्षाचे मालेगाव प्रभारी आमदार नरेंद्र पवार व संघटनमंत्री किशोर काळकर यांच्यासह कोर कमिटीचे सदस्य इच्छुकांच्या मुलाखती घेणार असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव यांनी ‘सकाळ’ला दिली. युवानेते अद्वय हिरे व महानगर अध्यक्ष सुनील गायकवाड यांच्यातील वाद अजून मिटलेला नाही. यामुळे इच्छुक व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.\nऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील वाद उफाळून आल्याने कार्यकर्त्यांमधील उत्साह कमी झाला आहे. हिरे व गायकवाड असे दोन गट पडले आहेत. आठवड्यात पक्ष निरीक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या गायकवाड समर्थकांच्या मेळाव्याकडे हिरे समर्थकांनी पाठ फिरविली होती. दोन्ही नेत्यांमध्ये समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून केला जात आहे. हिरे व गायकवाड यांनी इच्छुकांच्या याद्या वरिष्ठांकडे पाठविल्या आहेत. दोघांशीही संपर्क नसलेल्या काही जुन्या कार्यकर्त्यांनी उमेदवारीसाठी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना साकडे घालत त्यांच्याकडे तिसरी यादी दिली आहे. हिरे व गायकवाड यांच्यात समन्वय घडवून आणण्याची जबाबदारी संघटनमंत्री व मालेगाव प्रभारींवर सोपविण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ नेते दोघांशी संपर्क साधून आहेत. पक्षाची कोर कमिटी २९ एप्रिलला इच्छुकांच्या मुलाखती घेईल. पक्षातर्फे सर्व्हे केला जात आहे. मुलाखती व सर्व्हे विचारात घेऊन कमिटी उमेदवार निश्‍चित करेल. ३ किंवा ४ मेस यादी जाहीर होऊ शकेल. हिरे व गायकवाड यांच्यातील वाद व गैरसमज लवकरच दूर होईल. पक्ष एकोपा व एकजुटीने निवडणुकीत उतरेल. निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळेल, असा दावा श्री. जाधव यांनी केला.\nनेते ‘ए.सी.’मध्ये, कार्यकर्ते जेलमध्ये\nकोल्हापूर - पाचगावच्या राजकीय वर्चस्वातून २०१३ मध्ये झालेल्या दोन्ही खुनांचा निकाल जाहीर झाला. अशोक पाटील आणि धनाजी गाडगीळ यांच्या खुनातील अकरा...\nरुग्णालयांत सुविधाच नाहीत; डॉक्‍टर काय करणार\nआर्थिक परिस्थितीमुळे प्रसूतीसाठी महिलांचा ओढा महापालिकेच्या रुग्णालयांकडे असला, तरीही प्रत्यक्ष नोंदणी झालेल्यांपैकी केवळ ३५ टक्के गर्भवतींचीच...\nअहेरी दलम कमांडरसह सहा नक्षलवादी ठार\nगडचिरोली - अहेरी तालुक्‍यातील राजाराम खांदला जंगल परिसरात आज रात्री नऊच्या सुमारास पोलिसांबरोबर...\nमाण काबीज करण्याचे राष्ट्रवादीचे मनसुबे\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माण, खटाव तालुक्‍यांतील जलसंधारणाच्या कामांना भेटी देऊन लोकसहभागाला प्रोत्साहन दिले. मात्र, माजी सनदी...\nआमीर खान म्हणाला 'आया मैं खंडाळा...'\nअकोला - पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामाची पाहणी करण्यासाठी सोमवार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/Evezonely/Health/2017/03/07155826/news-in-marathi-Organ-donation-can-save-lives.vpf", "date_download": "2018-04-24T03:12:48Z", "digest": "sha1:67DMBZQNGTQNYD7GHITGWUVR3RVYCUTY", "length": 13057, "nlines": 248, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "अवयवदानाने मिळेल गरजवंतांना जीवनदान", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nरायगड - महामार्ग दरोडेखोरांना ७ वर्षे सक्त मजुरी व प्रत्येकी ५००० रु. दंड\nमुंबई - जीटीएस विभागाच्या ४ अधिकाऱ्यांना लाच घेण्याच्या आरोपाखाली अटक\nठाणे - कल्याण रेल्वेस्थानकातील फलाटालगतच्या मोकळ्या जागेवरील कचऱ्याला आग\nठाणे - मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीचे काम दोन दिवस पुढे ढकलले\nठाणे - उल्हासनगरमध्ये किरकोळ कारणावरुन मित्राने केली मित्राचीच हत्या\nमुंबई- नाणारचे भूसंपादन रद्द करण्याचा अधिकार देसाईंना नाही - मुख्यमंत्री\nरत्नागिरी- नाणार प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द - उद्योगमंत्री\nनवी दिल्ली- भाजप आणि संघाला संविधानाला हात लावू देणार नाही - राहुल गांधी\nनवी दिल्ली- काँग्रसने संविधानला उद्ध्वस्त केल्याचा अमित शाहांचा आरोप\nनवी दिल्ली- जिवाला धोका असल्याची व्यक्त केली इंद्राणी मुखर्जीने भीती\nमुंबई- राज्यातील ६५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर\nनवी दिल्ली- सानिया मिर्झा होणार आई,ट्विटरद्वारे सानियाने दिली गोड बातमी\nनागपूर- कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदाराच्या मृत्यूची चौकशी करा - आंबेडकर\nमुख्‍य पान मैत्रिण आरोग्‍य\nअवयवदानाने मिळेल गरजवंतांना जीवनदान\nआपल्या प्रिय व्यक्तीने जगाचा निरोप घेतल्यामुळे तयार होणारी पोकळी न भरून निघणारी असली तरी त्या व्यक्तीच्या स्मृती मात्र आपल्या सोबत राहतात. अवयव दानाच्या माध्यमातून आपल्या देहाचा सदुपयोग होऊन एका गरजवंताला जीवनदान मिळू शकते.\nवजन कमी करण्यासाठी सोपे उपाय\nआपले वजन आटोक्यात राहून शरीरही स्वस्थ राहावे अशी प्रत्येकाची\nडाव्या कुशीवर झोपण्याचे 'हे' आहेत फायदे\nझोप ही निरोगी आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे. यामुळे थकवा\nनिरोगी राहण्यासाठी पाणी कधी प्यावं\nआपले आरोग्य उत्तम राहण्याठी नियमित पाणी पिणे गरजेचे आहे.\nबळकट लोकांची बुद्धी अधिक प्रखर - संशोधन\nलंडन - जीममध्ये जाऊन फक्त शारीरिक सामर्थ्यच वाढते, हा समज\n'हे' आहेत डाळिंब खाण्याचे फायदे\nडाळिंबामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. याची रक्त\nया ७ पदार्थांच्या सेवनाने थांबेल तुमची केस...\nभांग पाडताना किंवा केस विंचरताना तुमच्या कंगव्यामध्ये\nवजन कमी करण्यासाठी सोपे उपाय आपले वजन आटोक्यात राहून शरीरही स्वस्थ राहावे अशी प्रत्येकाची\nबळकट लोकांची बुद्धी अधिक प्रखर - संशोधन लंडन - जीममध्ये जाऊन फक्त शारीरिक सामर्थ्यच\n'हे' आहेत डाळिंब खाण्याचे फायदे डाळिंबामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. याची रक्त\nया ७ पदार्थांच्या सेवनाने थांबेल तुमची केस गळती... भांग पाडताना किंवा केस विंचरताना\nनिरोगी राहण्यासाठी पाणी कधी प्यावं आपले आरोग्य उत्तम राहण्याठी नियमित पाणी पिणे गरजेचे\nडाव्या कुशीवर झोपण्याचे 'हे' आहेत फायदे झोप ही निरोगी आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे.\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nगडचिरोलीत सलग दुसऱ्या दिवशीही चकमक, ६ नक्षलवाद्यांचा खात्मा गडचिरोली - अहेरी\nवाढदिवस विशेष : २० वर्षापूर्वी मास्टर ब्लास्टरने दिले होते अनमोल गिफ्ट हैदराबाद -\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/decrease-in-employment-generation-of-mnrega-1613359/", "date_download": "2018-04-24T03:12:52Z", "digest": "sha1:TK2VRE3FHS4RBG73CVQV55H2DGQVDEQH", "length": 13036, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Decrease in employment generation of MNREGA | ‘मनरेगा’च्या रोजगार निर्मितीत घट | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\n‘मनरेगा’च्या रोजगार निर्मितीत घट\n‘मनरेगा’च्या रोजगार निर्मितीत घट\nराज्यात ‘मनरेगा’च्या योजनांची घसरण झाली आहे\nनापिकी, दुष्काळ यामुळे एकीकडे एका जिल्ह्य़ातून दुसऱ्या जिल्ह्य़ात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात शेतीची कामे करण्यासाठी शेतमजुरांचे स्थलांतर होत असताना दुसरीकडे राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (मनरेगा) योजनेच्या रोजगार निर्मितीत घट झाली आहे.\nराज्यातील काही जिल्ह्य़ांत पावसाच्या कमतरतेमुळे नापिकी आली. काही जिल्ह्य़ांत उत्पादन घटले. त्यामुळे शेतकरी आणि शेतमजूर कामासाठी शेजारच्या जिल्ह्य़ात, शहराकडे गेले. काही भागातील शेतकरी शेजारच्या राज्यात स्थलांतरित झाले. परंतु गावाच्या शेजारी ‘मनरेगा’ अंर्तगत कामे उपलब्ध होत असताना रोजगार निर्मिती तुलनेने कमी झाल्याचे दिसून आले. ‘मनरेगा’च्या वार्षिक अहवालात ही बाब समोर आली आहे.\nराज्यात ‘मनरेगा’च्या योजनांची घसरण झाली आहे. सन २०१५-१६ मध्ये सरासरी प्रतिकुटुंब रोजगार निर्मिती ६० मनुष्य दिवस एवढी होती. सन २०१६-१७ मध्ये हेच दिवस ४९ पर्यंत खाली आले आहेत. ‘मनरेगा’च्या वार्षिक अहवालातील आकडेवारीतून हे स्पष्ट झाले आहे. मनरेगा ही योजना मागणी प्रधान योजना आहे. ग्रामपंचायत यंत्रणा स्तरावर व्यवस्था ठेवण्यात येते. मागणी प्रमाणे मजुरांना कामे उपलब्ध करून देण्यात येतात. आदिवासी भागात कामाची मागणी आहे. परंतु मनरेगाचे काम उपलब्ध होत नाही. ग्रामीण भागातील कुटुंबे कामासाठी स्थलांतरित झाली असली तरी संबंधित यंत्रणा त्यांना रोजगार उपलब्ध करून देत नाही. याशिवाय मनरेगात मजुरीचे दर वाढले आहेत. परंतु इतर क्षेत्राच्या विशेषत बांधकाम क्षेत्राच्या तुलनेत कमी आहे. या योजनेत कामावर न येण्यास कामाच्या नियोजनापासून ते मजुरीच्या वाटपापर्यंत पुरेशी पारदर्शकता नसणे हेही एक प्रमुख कारण आहे. या योजनेच्या मुख्य उद्देशांपैकी एक स्थलांतर रोखणे आहे. परंतु मनरेगाने स्थलांतर थांबवलेले नाही. दुसरीकडे या योजनेतून रोजगार निर्मिती घटत चालली असल्याचे दिसून आले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/----------6.html", "date_download": "2018-04-24T02:43:44Z", "digest": "sha1:FDTIJVQT6ADB45JRROY5I3KSOZFJH6SS", "length": 20079, "nlines": 603, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "कलानंदीगड", "raw_content": "\nकोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेस चंदगड तालुक्यात लहानशा आकाराचा व सोपी चढण असल्याने सहज पाहता येण्यासारखा पण दुर्लक्षित असा कलानिधीगड हा डोंगरी किल्ला वसला आहे. सभासद बखरीनुसार हा किल्ला शिवरायांनी बांधला आहे. तसेच गोव्याकडील पोर्तुगिज दप्तरात कलानिधी गडाचा वारंवार उल्लेख येतो. हा महाराष्ट्रात असला तरी इथे जाण्यासाठी बेळगाव मार्गे शिनोले-पाटने फाटयावरून कलिवडे गावात यावे. कलिवडे हे गडाचे पायथ्याचे गाव आहे. कलानिधीगड ज्या डोंगरावर वसला आहे, त्याची रचना वैशिष्टयपूर्ण आहे. गड आटोपशीर असून उत्तम तटबंदीने वेढलेला आहे. कलिवडे गावापासून शेतातून जाणाऱ्या वाटेने आपण गडाच्या पूर्व बाजूच्या उतारावर असलेल्या वाडीवर पोहचतो. ही वस्ती पार करुन पुढे गेल्यावर गडावर जाणारा जांभ्या दगडातील पक्का रस्ता लागतो.या वाटेने जाताना विजेच्या ट्रान्सफोर्मरची खूण लक्षात ठेऊन उजवीकडील पायवाटेवर वळावे अन्यथा हा रस्ता फिरुन गडावर जात असल्याने आपला गडावर जाण्याचा एक तास वाढतो. पण पावसाळयात या रस्त्याने गेल्यास निसर्गाचे अतिशय सुंदर दर्शन होते. कारवीच्या छोटया छोट्या हिरव्या झाडांनी पुर्ण डोंगर व हि वाट हिरवीगार झालेली असते. पायवाटेने गेल्यावर डोंगराच्या पहिल्या टप्प्यात एक खिंड लागते हि बहुधा टेहळणीची जागा अथवा गडाचे मेट असावे कारण या ठिकाणी एका उध्वस्त वास्तुचे अवशेष दिसतात. हे ओलांडून आणखी १५ मिनिटे चालल्यावर आपण गडाच्या दरवाज्यात पोहचतो. कलानिधीगडाचे प्रवेशद्वार लहान असले तरी देखणे आहे. दरवाजातून आत गेल्यावर आपणास गड दोन भागात विभागल्याचे दिसते. उजव्या भागात दूरसंचार खात्याचा मनोरा आहे तर दरवाज्यासमोर डाव्या भागात आपणास अनेक जुनी बांधकामे दिसतात. समोरच कमी उंचीचे व पसरट छप्पर असलेले वैशिष्टय़पूर्ण मंदिर संकुल आहे. यात एक मंदिर असुन त्यात शिवलिंग आहे व त्यामागे भैरवाची मुर्ती आहे याशिवाय मंदिरात गडाची अधिष्ठाता भवानी देवीची लहान परंतु सुबक व शस्त्रसज्ज मुर्ती आहे. या मंदिराच्या दारात होयसाळ शैलीतील गणेशाची मुर्ती आहे. या मंदिरासमोर एक तुळशी वृंदावन व एक दगडात बांधलेली ओवारी आहे. अशीच दोन वृन्दावने दूरसंचार खात्याचा मनोरा असलेल्या भागात आहेत. .मंदिरे पाहून पुढे गेल्यावर तटबंदीच्या आत एक पायऱ्याचा मार्ग खोल विवरात उतरताना दिसतो. येथे एका चौकोनी हौदात दोन विहिरी खोदलेल्या पहावयास मिळतात. यातील एक विहिर झाडांनी भरुन गेली आहे, तर दुसरी विहिर वापरात आहे. या विहिरीतील पाणी पिण्यायोग्य आहे.या विहिर संकुलात दगडात कोरलेल्या अनेक पायऱ्या, देवळया व चौथरे दिसतात. विहिर संकुल पाहून आपण गडाच्या पश्चिम तटबंदीवर चढून पुढे चालायचे, येथील समोरचे व उतारावरचे जंगल अतिशय घनदाट आहे. या ठिकाणावरून पुढे आल्यावर किल्ल्याचे शेवटचे टोक लागते.या तटालगत समोरच्या डोंगराची सोंड आल्याने तटाखाली मैदान झाले आहे.या बाजूने शत्रूचा किल्ल्यात प्रवेश होणे सहज शक्य असल्याने या ठिकाणी दोन मोठे बुरुज बांधून त्यावर तशाच मोठया तोफांची सोय करण्यात आलेली आहे पण किल्ल्यावर तोफा मात्र कुठेही नजरेस पडत नाही. यातील टोकाकडील बुरुजाच्या बाहेरील अंगास ढासळलेळले काही बांधकाम नजरेस पडते. गडाच्या या दक्षिण बाजूकडील तटबंदीच्या मजबुतीकरणा संबंधात करवीरकर छत्रपतींच्या कागदपत्रात या गडाचा उल्लेख आलेला आहे. येथील तटाचा काही भाग पाडून दूरसंचार खात्याने वर येण्यासाठी सडक बनविलेली आहे दिसते. हा अपवाद सोडता संपूर्ण गडाची तटबंदी चांगल्या अवस्थेत आहे. या सडकेने खाली उतरुन गडाकडे पाहिल्यास गडाच्या तटबंदीचे बुरुजांचे फारच मनोहारी दृष्य दिसते. दूरसंचार टॉवरकडील तटबंदीमध्ये आपणास जागोजागी शौचकूप दिसतात तसेच दूरसंचार खात्याच्या कचेरी शेजारी आपणास जुन्या वाड्याचे अवशेष दिसतात. येथे एका ठिकाणी तटाला लागुनच असलेले जमीनीतील बांधकाम व पोकळी जाणवते. या ठिकाणी बहुदा गडाबाहेर विरूद्ध दिशेला बाहेर पडणारा चोर दरवाजा असावा. गडाच्या पूर्व बाजूला ताम्रपर्णी नदीच्या नागमोडी पात्राचे मोहक दर्शन होते. या ठिकाणी आपली गडफेरी पूर्ण होते.संपुर्ण किल्ला पाहून परत गावात येण्यास चार तास लागतात. ----------सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/Entertainment/Bollywood/2017/03/18142349/Deepika-Padukone-not-part-of-Rajinikanths-next.vpf", "date_download": "2018-04-24T03:03:16Z", "digest": "sha1:CXGFXVXPSO7DA2C42QF6TSIXAK4YGDRX", "length": 12897, "nlines": 246, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "रजनीकांतसोबत दीपिका पदुकोण झळकणार ?", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nरायगड - महामार्ग दरोडेखोरांना ७ वर्षे सक्त मजुरी व प्रत्येकी ५००० रु. दंड\nमुंबई - जीटीएस विभागाच्या ४ अधिकाऱ्यांना लाच घेण्याच्या आरोपाखाली अटक\nठाणे - कल्याण रेल्वेस्थानकातील फलाटालगतच्या मोकळ्या जागेवरील कचऱ्याला आग\nठाणे - मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीचे काम दोन दिवस पुढे ढकलले\nठाणे - उल्हासनगरमध्ये किरकोळ कारणावरुन मित्राने केली मित्राचीच हत्या\nमुंबई- नाणारचे भूसंपादन रद्द करण्याचा अधिकार देसाईंना नाही - मुख्यमंत्री\nरत्नागिरी- नाणार प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द - उद्योगमंत्री\nनवी दिल्ली- भाजप आणि संघाला संविधानाला हात लावू देणार नाही - राहुल गांधी\nनवी दिल्ली- काँग्रसने संविधानला उद्ध्वस्त केल्याचा अमित शाहांचा आरोप\nनवी दिल्ली- जिवाला धोका असल्याची व्यक्त केली इंद्राणी मुखर्जीने भीती\nमुंबई- राज्यातील ६५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर\nनवी दिल्ली- सानिया मिर्झा होणार आई,ट्विटरद्वारे सानियाने दिली गोड बातमी\nनागपूर- कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदाराच्या मृत्यूची चौकशी करा - आंबेडकर\nमुख्‍य पान मनोरंजन बॉलिवूड\nरजनीकांतसोबत दीपिका पदुकोण झळकणार \nचेन्नई - सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोण काम करणार असल्याची बातमी प्रसिध्द झाली होती. ही बातमी अफवा ठरली आहे.\n'पानीपत' साठी पुन्हा बनविला जाणार शनिवार वाडा\nमुंबई - चित्रपट निर्माता आशुतोष गोवारीकर आपला आगामी 'पानीपत'\nमिलिंद-अंकिताच्या लग्नाची धूम, सोशल मीडियावर...\nनवी दिल्ली - प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण त्याची\nअतिप्रसिद्धीमुळेच महिला व मुलींवर अत्याचार,...\nमथुरा- अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी यांनी महिला\nरणबीर कपूर आणि दीपिकाची जोडी रुबाबात आली...\nमुंबई - बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी दीपिका आणि रणबीर कपूर पुन्हा\nसर्किटचा ५० वा वाढदिवस, त्याच्या करियरमधील...\nमुंबई - बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी आज ५० वर्षांचा झाला आहे.\nमिलिंद सोमण अखेर अर्ध्या वयाच्या गर्लफ्रेंड...\nमुंबई - प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता-मॉडेल मिलिंद सोमण व त्याची\n'नमस्ते इंग्लंड' चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये बदल मुंबई - अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफचा\n'स्टुडंट ऑफ द इयर २' चे देहरादूनमध्ये पहिले शेड्यूल पूर्ण देहरादून - प्रसिद्ध निर्माता\nमिलिंद सोमण अखेर अर्ध्या वयाच्या गर्लफ्रेंड बरोबर अडकला लग्नबेडीत मुंबई - प्रसिद्ध बॉलिवूड\n'दबंग ३' मध्येही एकत्र झळकणार 'चुलबुल पांडे' आणि 'रज्जो' मुंबई - 'थप्पड से डर नही लगता\nमराठमोळी शीतल काळेचे 'अटल फैसला' मधून बॉलिवूड पदार्पण आपला देश प्रगत झाला असे कितीही\nहिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा अनोखा संगम असलेला चित्रपट 'दाखिला'\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nसरकार स्थापनेसाठी कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाही - देवेगौडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://mobhax.com/mr/clash-royale-cheats-for-android-no-survey-no-password/", "date_download": "2018-04-24T02:42:05Z", "digest": "sha1:A7PZAIEP6AXAEYSTICJTV6CMIINBHWR5", "length": 5772, "nlines": 50, "source_domain": "mobhax.com", "title": "Android साठी नाही सर्वेक्षण नाही पासवर्ड Royale फसवणूक फासा - Mobhax", "raw_content": "\nAndroid साठी नाही सर्वेक्षण नाही पासवर्ड Royale फसवणूक फासा\nपोस्ट: एप्रिल 26, 2016\nमध्ये: मोबाइल म्हणता (iOS & Android)\nआज आम्ही बद्दल एक लेख लिहा Clash Royale Cheats For Android No Survey No Password. आपण शोधत असाल तर Clash Royale आपण योग्य ठिकाणी आहेत खाच\nClash Royale Supercell एक व्यसन खेळ आहे. तो फक्त रोजी प्रकाशीत कारण हा खेळ Android आणि iOS गेमर तेही नवीन आहे 14 जानेवारी 2016. हा खेळ शैली आपण मजबूत मिळेल जेणेकरून आपल्या बेस सुधारणा ठेवण्यासाठी आपण सक्ती आहे स्ट्रॅटेजी व्हिडिओ गेम आहे. अनेक लोक त्यांच्या बेस अल्प कालावधीत मजबूत करण्यासाठी हिरे खरेदी करून हा खेळ पैसा भरपूर खर्च करू. पण सर्व खेळाडू हा खेळ खर्च पैसा भरपूर आहे.\nआपण हिरे मिळविण्यासाठी लढत आहेत Clash Royale आता नाही स्वागत करा Clash Royale खाच. या Clash Royale खाच त्वरित हिरे च्या अमर्यादित रक्कम निर्माण करू शकता. या खाच काम करीत आहे आणि iOS आणि Android व्यासपीठ चाचणी केली गेली आहे. आमच्या खाच साधन ऑनलाइन आधारित खाच साधन आहे. डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही आणि 100% व्हायरस मुक्त. वाचन ठेवा आणि तळाशी आपण एक दुवा सापडेल Clash Royale खाच. इमारत प्रारंभ आपल्या Clash Royale बेस आणि ते विनामूल्य हिरे मजबूत करा.\nखाच साधन वापरण्यास सुलभ.\nअँटी बंदी सुरक्षा प्रणाली.\nऑनलाईन खाच साधन, कोणत्याही डाउनलोड आवश्यक.\nसर्व मोबाइल प्लॅटफॉर्मवर चाचणी.\nनाही निसटणे किंवा रूट आवश्यक आहे.\nया खाच साधन कसे वापरावे :\nक्लिक करा “ऑन लाईन खाच” खालील बटण आणि आपण ऑनलाईन खाच निर्देशित केले जाईल.\nआपल्या ठेवा Clash Royale वापरकर्ता नाव.\nआपल्याला पाहिजे त्या हिरे रक्कम प्रविष्ट करा.\nसक्षम किंवा विरोधी बंदी संरक्षण अक्षम (सक्षम शिफारस केली आहे).\nबटण व्युत्पन्न क्लिक करा.\nआपले Clash Royale हिरे त्वरित व्युत्पन्न केले आहेत\nटीप : या ऑनलाइन खाच साधन वापरा तो कोणत्याही सॉफ्टवेअर डाउनलोड न कार्य करते. खाली ऑन-लाइन खाच बटणावर क्लिक करा.\nचाचणी केली आणि काम:\nआम्हाला वरून अंतिम, हा लेख शेअर करा, Clash Royale Cheats For Android No Survey No Password, हे साधन काम करीत आहे तर\nटॅग्ज: Royale खाच फासा\nGTA 5 मनी खाच PS3 मोफत डाऊनलोड नोव्हेंबर 4, 2015\nClans च्या फासा खाच नाही सर्वेक्षण तुरूंगातून निसटणे एप्रिल 28, 2015\nRoyale खाच कार्ड फासा एप्रिल 24, 2016\nगेम म्हणता (पीसी, Xbox आणि ता.क.)\nमोबाइल म्हणता (iOS & Android)\nBeatzGaming सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://gangadharmute.wordpress.com/2011/08/19/brashtachar-1/", "date_download": "2018-04-24T02:49:03Z", "digest": "sha1:7B3UV3T5FWQRJOLATH4OAA35C4JIJTV2", "length": 48165, "nlines": 577, "source_domain": "gangadharmute.wordpress.com", "title": "सत्तास्थळ हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र : भाग-१ | रानमोगरा", "raw_content": "\n‘सकाळ’ने घेतली ‘रानमेवा’ ची दखल.\nप्रा. मधुकर पाटील, बोरीवली (पश्चिम), मुंबई\nअभिप्राय : डॉ मधुकर वाकोडे\nशरद जोशी यांचे हस्ते सत्कार\nनागपुरी तडका – अभिवाचन\nसरकारची होळी – स्टार माझा बातमी\nसत्कार समारंभ : आर्वी (छोटी)\n← वादळाची जात अण्णा\nअनादि काळापासूनच भ्रष्टाचाराचा उगम – लेखांक – २ →\nसत्तास्थळ हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र : भाग-१\nसत्तास्थळ हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र : भाग-१\nअण्णाच्या सशक्त जनलोकपाल विधेयकाच्या निमित्ताने भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या विधेयकामुळे ६० ते ६५ टक्के भ्रष्टाचार कमी होईल असा अण्णांचा दावा असला तरी तशी शक्यता दिसत नाही. भ्रष्टाचाराचे अनेक प्रकार असले तरी सध्या जे आंदोलन चाललेय ते आर्थिक भ्रष्टाचाराशी निगडित असल्याने या लेखमालेत आपण केवळ आर्थिक भ्रष्टाचाराची चर्चा करणार आहोत. अण्णांनी जनलोकपालामुळे ६० ते ६५ टक्के भ्रष्टाचार कमी होईल असे म्हटले असले तरी ही टक्केवारी भ्रष्टाचार करणार्‍या व्यक्तींच्या संख्येशी संबंधित आहे की भ्रष्टाचारामुळे होणार्‍या एकूण अपहाराच्या रकमेशी याचा खुलासा झालेला नाही. सशक्त जनलोकपाल विधेयक आले आणि त्याची काटेकोरपणे व इमानेइतबारे अंमलबजावणी झाली असे गृहीत धरून रकमेच्या अनुषंगाने विचार केला तर ६० ते ६५ टक्के रकमेचा भ्रष्टाचार कमी होईल, अशी आशा बाळगायला काहीच हरकत नाही कारण कोट्यवधीपेक्षा जास्त रकमेचे होणारे भ्रष्टाचार जरी थांबवता आले तरी हे उद्दिष्ट सहज गाठले जाईल.\nमुळातच गेल्या काही वर्षात उच्चपातळीवरील राज्यकर्त्यांचे हजारो कोटीचे भ्रष्टाचार उघडकीस आल्याने आणि सरकार या भ्रष्टाचार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालण्यातच प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे, ही बाब जनसामान्याला प्रकर्षाने जाणवू लागल्यानेच जनप्रक्षोभाची कोंडी फुटून भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाला धार आली आणि नेमक्या याच पार्श्वभूमीवर अण्णांचे आंदोलन अधिक ठळकपणे जनतेच्या नजरेत भरायला लागले, हे अगदी उघड आहे.\nमात्र भ्रष्टाचार करणार्‍या व्यक्तींच्या एकूण संख्येचा विचार करता कितीही सशक्त जनलोकपाल विधेयक आणले तरी भ्रष्टाचारी व्यक्तींची संख्या एक टक्क्याने देखील कमी होण्याची शक्यता नाही. कारण भ्रष्टाचाराचे मूळ शासन संस्थेतच दडलेले आहे. सत्तास्थळ हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र झाले आहे. उद्योग, व्यापार, व्यवसायाच्या प्रत्येक वाटा लायसन्स-परमिटच्या जाचक बंधनातून जात असल्याने प्रत्येक पायरीवर विराजमान असलेल्या देवी-देवतेला नवस कबूल केल्याखेरीज पाऊल पुढे टाकताच येत नाही. नैवेद्य दाखवल्याखेरीज टेबलामागील देव प्रसन्न होत नाही आणि नवस फेडल्याखेरीज कुणाचेच कार्य सिद्धीस जात नाही. जेथे जेथे म्हणून शासकीय नियंत्रणे आहेत तेथे तेथे भ्रष्टाचाराच्या अमाप संधी उपलब्ध झाल्या आहेत आणि मिळालेल्या संधीचे सोने करायचे असते हे प्रत्येकाला पुरते ठाऊक असल्याने “संधीचे सोने” करण्याची संधी कुणीच दवडत नाही.\nयेणारे लोकपाल विधेयक आणि राबविणारी यंत्रणा सुद्धा शासनसंस्थेचाच एक भाग राहणार असल्याने ते भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ ठरण्याऐवजी भ्रष्टाचाराला पूरक आणि पोषकच ठरण्याची शक्यता जास्त आहे. जसे लाचलुचपत प्रतिबंधक कायदा असूनही भ्रष्टाचाराला आवर घालता आला नाही, अगदी तसेच लोकपालाच्या बाबतीत घडेल. मात्र यातून दोन गोष्टी चांगल्या घडण्याची शक्यता आहे. पहिली अशी की भ्रष्टाचार करणार्‍यांना या नव्या “सशक्त” व्यक्तींनाही संगनमत करून आपल्यात सामावून घ्यावे लागेल. त्यामुळे अपहाराची जी रक्कम दहा लोकांतच हडप केली जाणार होती तिथे वीस लोकांमध्ये वाटून घ्यावी लागेल, त्या निमित्ताने विकेंद्रीकरणाची सुरुवात झाल्यासारखे होईल. दुसरे असे की या लोकपाल संस्थेला वार्षिक कर्तबगारीचा अहवाल “दमदार” दिसण्यासाठी काही ना काही तरी कार्यवाही करावीच लागेल. त्यामुळे त्यांनी पाच-पन्नास मोठे मासे जरी गळाला लटकवले तरी ६० ते ६५ टक्के रकमेचा भ्रष्टाचार कमी होईल असा अण्णांचा दावा प्रत्यक्षात खरा उतरायला कठीण जाणार नाही; कारण उच्चस्तरीय शासक-प्रशासकांच्या घोट्याळ्यातील रकमेचा आकडाच एवढा प्रचंड आहे की, तो आकडा ऐकताना एखाद्या संवेदनशील माणसाला चक्क “मूर्च्छा”च यावी.\nअन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांपैकी संपूर्ण देशातल्या दारिद्र्यं रेषेखालील सर्व कुटुंबांना अन्न आणि वस्त्र या दोन मूलभूत गरजा एक वर्षासाठी फुकटात पुरवायच्या म्हटले तरी तो खर्च भागून शिल्लक उरेल एवढ्या प्रचंड रकमेचा अपहार एकट्या टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्यात झालेला आहे. देशातल्या संपूर्ण शेतकर्‍यांना कर्जबाजारीपणातून एका झटक्यात पूर्णतः मुक्त केले जाऊ शकते एवढ्या किंवा यापेक्षा जास्त रकमेचे क्रित्येक घोटाळे एका-एका व्यक्तीने केले आहेत. चव्हाट्यावर आलेले घोटाळेच जर इतके महाप्रचंड आहेत तर प्रकाशात न आलेल्या घोटाळ्यांची संख्या किती असेल याची कल्पना करताना अंगावर काटा उभारल्याशिवाय राहत नाही. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, कायद्याच्या कचाट्यात केवळ तेच भ्रष्टाचारी सापडतात ज्यांना रीतसर भ्रष्टाचार कसा करावा, याचे ज्ञान नसते. कायद्याला हवे तसे वाकविण्याचे कौशल्य नसते. मात्र जे पद्धतशीरपणे भ्रष्टाचार करण्यात पारंगत आहेत, ते कधीच कायद्याच्या कचाट्यात सापडत नाहीत. अगदीच स्वच्छ प्रतिमेचे महामेरू म्हणून उजळ माथ्याने मिरवत राहतात. अगदी स्विस बॅंकेत भरभक्कम खातेभरणी करूनही जनतेच्या नजरेत मात्र “बेदाग व्यक्तिमत्त्व” म्हणून अधिराज्य गाजवीत असतात.\nजोपर्यंत घोटाळ्याच्या रकमा सुसह्य होत्या तोपर्यंत जनतेलाही फारसे नवल वाटत नव्हते कारण “जो तळ्याची राखण करेल तो पाणी पिणारच” हे गृहीत धरले जात होते पण आता पाणी पिण्याऐवजी चक्क तळेच हडप करण्याची भ्रष्टाचार्‍यांची नवी संस्कृती उदयाला आल्याने आजपर्यंतचा सुसह्य भ्रष्टाचार आता असह्य वाटायला लागला आहे. अण्णांच्या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा मिळण्याचे गमक यात दडले आहे.\nअनादीकाळापासूनच भ्रष्टाचाराचा उगम – भाग २\nप्रचलित व्यवस्थेत भ्रष्टाचाराची अनिवार्यता : लेखांक – ३\nBy Gangadhar Mute • Posted in भ्रष्टाचार, भ्रष्टाचार मुक्ती, वाङ्मयशेती\t• Tagged भ्रष्टाचार, भ्रष्टाचार मुक्ती, राजकारण, ललित, लेख, वांगमय शेती, वाङ्मयशेती\n← वादळाची जात अण्णा\nअनादि काळापासूनच भ्रष्टाचाराचा उगम – लेखांक – २ →\n4 comments on “सत्तास्थळ हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र : भाग-१”\nmothmothya रकमेचे घोटाळे ऐकून सामान्य माणूस कदाचित प्रथमच जागा झाला आहे असे चित्र दिसते आहे . आजच्या तरुण पिढीला अण्णांनी एक चांगली दिशा दाखवली आहे .\nje महामेरू उजळ माथ्याने फिरताहेत त्यांच्या मागेच जनता जात असते , या आजवरच्या चित्राला अण्णांच्या आंदोलनाने छेद दिला आहे .\nआजवरच्या चित्राला अण्णांच्या आंदोलनाने छेद दिला आहे . हीच फ़ार मोठी उपलब्धी आहे असे मला वाटते.\nगांधी टोपी के मायने बदलके रखदिये अण्णाने.\nभ्रष्टाचाराची व्याख्या नक्की काय करायची हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण सद्यस्थितीला आपण प्रत्येक जण ह्या ना त्या माध्यमातून भ्रष्टाचार करतोच आहोत. अहो, दिवसभरात आपण सुट्टे नाहीत म्हणून ज्या ज्या वेळी पैसे सोडून देतो, त्या त्या वेळी आपणही अप्रत्यक्ष भ्रष्टाचारच करतच असतो की. आपल्या देशात शपथेवर, “मी भ्रष्टाचार करत नाही ” असं म्हणणारे असे किती सापडतील हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण सद्यस्थितीला आपण प्रत्येक जण ह्या ना त्या माध्यमातून भ्रष्टाचार करतोच आहोत. अहो, दिवसभरात आपण सुट्टे नाहीत म्हणून ज्या ज्या वेळी पैसे सोडून देतो, त्या त्या वेळी आपणही अप्रत्यक्ष भ्रष्टाचारच करतच असतो की. आपल्या देशात शपथेवर, “मी भ्रष्टाचार करत नाही ” असं म्हणणारे असे किती सापडतील अण्णां सारखे मोजकेच. अर्थात अण्णांनी जे आंदोलन छेडलय ती मात्र खरोखरच फार मोठी उपलब्धी आहे, पण आपण कोट्यावधीची जनता प्रामाणिकपणाने जगायला घाबरतो त्या करता बिचारे अण्णा काय करणार हा प्रश्न पडतो.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा.\nवेळ : ३२ सेकंद - MP3 आकार - 1.22 MB\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.\nसंपूर्ण मायमराठीचे श्लोक ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nABP माझा TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २७-०१-२०१३\nस्टार TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २६-१२-२०१०\nगगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतू प्राण भारताचा, शक्ती ध्वजा-पताका\nसंगे हिमालयाला येण्यास मार हाका\nसमवेत घे सह्याद्री, मेरूस ये म्हणावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nसाथीस ब्रह्मपुत्रा, गोदावरी नि यमुना\nधारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना\nकन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी\nही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी\nआता अभय मनाच्या धुंदीस या जपावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nही माझी छोटीसी दुनिया...\nमाझ्या छोट्याशा दुनियेत आपले\nमाझ्या काही गद्य आणि पद्य रचना..\nशेतकरी म्हणुन जगतांना (\nमाझ्या साईटला भेट देणारांचे मनःपुर्वक स्वागत ...\nमाझ्या साईटवरील सर्व लेख,कविता,गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखन माझे स्वतःचे स्वरचित असुन सर्वाधिकार सुरक्षित आहेत.\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ई-मेल करू नका.\nआपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.संदर्भ देतांना लिंक आणि लेखक,कविचे नांव अवश्य नमुद करा.\nआपला नम्र - गंगाधर मुटे\nमाझे लेखन – वर्गवारीनुसार\nअच्छे दिन आनेवाले है (2)\nए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3)\nदिवाळी अंक – २०११ (6)\nभारत की जुबानी (1)\nभाषाशुद्धी आणि समृद्धी (2)\nमार्ग माझा वेगळा (89)\nशेतकरी साहित्य संमेलन (5)\nस्टार माझा स्पर्धा विजेता (5)\nस्वतंत्र भारत पक्ष (2)\nआपण येथे वाचू शकता,\nचर्चेत भाग घेऊ शकता,\nनवीन चर्चा सुरू करू शकता\nया, एक वेळ अवश्य भेट द्या.\n- गंगाधर मुटे, निमंत्रक\nतुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी\nजडो ध्यास हा छंद व्यासंग बोली\nतुझे शब्दलालित्य सूरास मोही\nतसा नादब्रह्मांस आनंद होई\nसुरांच्या नभी सूरगंगा नहाली\nजरी वेगळी बोलती बोलभाषा\nअनेकांत एकत्व ही प्राणभाषा\nअसे भाग्य आम्हां मराठी मिळाली\nअसा मावळा गर्जला तो रणाला\nतसा घोष \"हर हर महादेव\" झाला\nमराठी तुतारी मराठी मशाली\nअभय एक निश्चय मनासी करावा\nध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा\nसदा शब्द वाणीत ये सर्वकाली\nस्टार TV प्रक्षेपित बक्षिस वितरण\nस्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला स्टार माझा चॅनेलवर प्रसारण करण्यात आले.\n“वांगे अमर रहे”-ABP माझा बातमी\n“वांगे अमर रहे”-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nरानमेवा-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nया ईमेलवर संपर्क करा.\nसुंदर ते ध्यान उभे बांधावरी\nकासे पितांबर ते फ़ाटके धोतर\nतुळशीहार जणू घामाचीच धार\nपोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥\nचेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥\nआरतीला नाही त्याची रखुमाई\nराजा शेतकरी बळीराज यावे\nसुखी झाली ती साजणी ॥१॥\nम्हणे पगारी बरवा ॥२॥\nशेती बागा त्याचे घरी\nपरी नको शेतकरी ॥३॥\nपदोपदी दिसे खूप ॥४॥\nडोहामधी डुबक्या मारा ॥५॥\nया देशाचे पालक आम्ही\nआम्हीबी हकदार रे ...........||धृ||\nआम्हीबी हकदार रे ...........||१||\nकेवळ खुर्ची बदलून केले,\nआम्हीबी हकदार रे ...........||२||\nफ़ुंकून दे तू बिगुल आता,\nनव्या युगाचा होरा घे\nआम्हीबी हकदार रे ...........||३||\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nश्याम्याची बिमारी… on श्याम्याची बिमारी\nGangadhar Mute on पहाटे पहाटे तुला जाग आली\nअनामित on पहाटे पहाटे तुला जाग आली\nvinod chaudhari on बळीराजाचे ध्यान\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nchinmay moghe on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on स्वदेशीचे ढोंगधतूरे : नागपुरी…\nमनोज शेलार on माय मराठीचे श्लोक…\nडिम्पल भगवान ऊईके on मुरली खैरनार : एक जिंदादील…\ndatta salekar on बळीराजाचे ध्यान\nचौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत\nसंपादकीय : अंगारमळा : खरा शेती साहित्यिक कोण\n४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन\nएक लेख एका आत्मप्रौढीचा\nशेतीच्या हतबलतेला निसर्ग जबाबदार नाही\nये तू मैदानात : शेतकरी गीत\nझाडावर पाखरू बसलं : लावणी\nअभिमानाने बोल : जय विदर्भ\nपरतून ये तू घरी\n॥सांगा तुकारामा : अभंग-४॥\nस्मशानात जागा हवी तेवढी\n“रानमोगरा” ला लिंक होण्यासाठी खालील कोड HTML विजेट मध्ये पेस्ट करा.\n\"रानमोगरा\" या ब्लॉगला लिंक होण्यासाठी तुमच्या ब्लॉगच्या HTML विजेट मध्ये वरील कोड पेस्ट करा.\nMy Blog अभंग आंदोलन करुणरस कविता गझल छायाचित्र नागपुरी तडका पारंपारीक गाणी पारितोषक/सत्कार पुरस्कार बातमी भजन भोंडला,हादगा,भुलाबाई मराठी भाषा महिला महिलांच्या व्यथा मार्ग माझा वेगळा राजकारण रानमेवा वाङ्मयशेती विडंबन विनोदी शेतकरी काव्य शेतकरी गाथा शेतकरी गीत शेतकरी संघटक शेतीचे अनर्थशास्त्र शेती विषयक समिक्षण\nमाझ्या आवडीचे मराठी संकेतस्थळ\nरानमोगरा ( शेती आणि कविता )\nशेतकरी विहार – Blogspot\nमाझे लेखन कॅटेगरी निवडा Audio (2) अंगाई गीत (2) अंगारमळा (1) अंधश्रद्धा (5) अच्छे दिन आनेवाले है (2) अभंग (15) अशीही उत्तरे (3) आंदोलन (11) आरती (3) उत्पादन खर्च (2) ए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3) ओवी (4) करुणरस (9) कविता (130) कवी/गीतकार (1) कॅरावके (2) गझल (103) गौळण (7) चर्चा (2) छायाचित्र (10) जात्यावरची गाणी (1) टीव्ही प्रक्षेपण (4) तुंबडीगीत (1) दिवाळी अंक – २०११ (6) देशभक्ती (6) नागपुरी तडका (27) नाट्यगीत (1) निवेदन (2) पत्र (2) परिषद (2) पारंपारीक गाणी (19) पारितोषक/सत्कार (13) पुरस्कार (13) पोळ्याच्या झडत्या (2) पोवाडा (1) प्रकाशचित्र (7) प्रवासवर्णन (1) प्रसिद्धीमाध्यम सहभाग (1) बडबडगीत (1) बळीराजा (8) बातमी (10) बालकविता (5) बोधकथा (1) भक्तीगीत (4) भजन (11) भारत की जुबानी (1) भावगीत (2) भावानुवाद (1) भृणहत्त्या (1) भोंडला,हादगा,भुलाबाई (16) भ्रष्टाचार (7) भ्रष्टाचार मुक्ती (9) मराठी भाषा (9) भाषाशुद्धी आणि समृद्धी (2) भाषेच्या गमतीजमती (2) महादेवाची गाणी (2) महिला (15) महिलांच्या व्यथा (16) माझी भटकंती (1) माझे देशाटन (1) मार्ग माझा वेगळा (89) मुख्यमंत्र्यांशी चर्चा (2) राजकारण (10) रानमेवा (84) रामदेवबाबा (1) रावेरी-सीतामंदीर (1) लावणी (6) वांगमय शेती (7) वाङ्मयशेती (113) विडंबन (13) विनोदी (18) विनोदी कविता (8) शिक्षणपद्धती (1) शिवा-VDO (1) शेतकरी कलाकार (1) शेतकरी काव्य (15) शेतकरी गाथा (32) शेतकरी गीत (31) शेतकरी संघटक (23) शेतकरी संघटना (6) शेतकरी साहित्य संमेलन (5) शेती विषयक (33) शेतीचे अनर्थशास्त्र (19) समारंभ (4) समिक्षण (16) साहित्य चळवळ (8) स्टार माझा स्पर्धा विजेता (5) स्वतंत्र भारत पक्ष (2) हवामान (3) हायकू (1) My Blog (17) Ring Tone (1) VDO (7)\nदिवाळी अंक – २०११\nमोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११\nदीपज्योती ई-दीपावली अंक २०११\nमायबोली-हितगुज दिवाळी अंक २०११\nपिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो..., उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो..., हक्कासाठी लढणार्‍यांनो..., लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो..., स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो..., नव्या युगाच्या निर्मात्यांनो..., या जरासे खरडू काही..., काळ्याआईविषयी बोलू काही....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.majhimarathi.com/dashrath-manjhi-story-in-marathi/", "date_download": "2018-04-24T02:37:56Z", "digest": "sha1:SOIU7A3AJK5SZII36OQCFRZYWBGIHIUF", "length": 11842, "nlines": 91, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "“माउंटन मन” दशरथ मांझी यांचे जीवनचरित्र | Dashrath Manjhi Story In Marathi", "raw_content": "\nआदिवासी क्रांतीकारक बिरसा मूंडा | Birsa Munda History In Marathi\nबेसन शेव बनवायची विधी | Besan Sev Recipe\nबराक ओबामांचे नोबेल पुरस्कार स्विकारतांनाचे भाषण | Barack Obama Speech\nबदामचे गुणकारी फायदे | Benefits of Almonds\nस्वयंपाकासाठी काही खास टिप्स | Kitchen tips in Marathi\nपी.व्ही सिन्धू बॅडमिंटन खेळाडू | Badminton Player PV Sindhu\nसाक्षी मलिक एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू | Wrestler Sakshi Malik Biography\nपिझ्झा बनविण्याची रेसेपी | Pizza Recipe In Marathi\n“माउंटन मन” दशरथ मांझी यांचे जीवनचरित्र | Dashrath Manjhi Story In Marathi\nDashrath Manjhi – दशरथ मांझी यांना “माउंटन मन” या नावानेही ओळखले जाते. त्यांनी सिद्ध केल कि मनात दृढ इच्छाशक्ती असल्यास कोणतेही कार्य अशक्य नाही.\nदशरथ मांझी हे अत्यंत गरीब होते त्यांनी स्वतः एका विशाल पहाडाला खोडून त्याच्या मधातून रस्ता बनविला. त्यांच्या या पराक्रमा पासून आपण सर्वांना नक्कीच प्रेरणा मिळते. त्यांनी २२ वर्षे कठीण परिश्रम करून उंच पहाडास मध्यभागातून खोडून तेथे रस्ता बनविला होता.\n“माउंटन मन” दशरथ मांझी यांचे जीवनचरित्र – Dashrath Manjhi Story In Marathi\nदशरथ मांझी हे बिहार येथील गया जवळील गहालौर या गावाचे एक गरीब कुटुंबात जन्मलेले कामगार होते. त्यांचे वडील खाणीत खानिकाचे काम करायचे वडिलांच्या मृत्यू नंतर ते घरातून पळून गेले होते पटना शहरात राहिल्यानंतर ते गावी परतले होते. आणि गावातील फाल्गुनी देवी सोबत त्यांनी विवाह केला.\nखाणीवर काम करताना गर्भस्थ पत्नी त्यांच्या साठी जेवणाचा डबा घेवून जातांना तिचा पाय घसरला व ती पहाडावरून खाली पडली त्यात तिचा मृत्यू झाला. पहाडा पलीकडे गया शहर होते परंतु पहाडावरून खाली रस्ता नव्हता दवाखान्यात जाई पर्यत खूप उशीर झाला.\nयाचा प्रतिशोध घेण्यासाठी दशरथ मांझी ने ठरवले कि या पहाडातून एक मोठा रस्ता बनला पाहिजे ज्यामुळे शहरात जाण्यास सरळ रस्ता तयार होईल त्यांनी मनात संकल्प घेवून आपल्या कामाला सुरुवात केली.\nप्रथमता लोक त्यांना वेद समजून नाकारत त्यामुळे मांझीची इच्छाशक्ती अधिकच प्रबळ होई. त्यांनी कुदळी, फावड आणि घमेले घेवून विशाल पहाडास खोदायला सुरुवात केली.\nमध्ये त्यांनी सरकार कडे याबाबत बरीच निवेदनही दिली परंतु कधीच कोणती कार्यवाही झाली नाही. परंतु मांझी कधीच निराश झाले नाही.\nसुमारे २२ वर्षे ( १९६० – १९८२ ) अथक परिश्रम करून त्यांनी ३६० फुट लांब, २५ फुट खोल, आणि ३० फुट रुंदीचा रस्ता गहलौर पहाडातून बनवून जवळील वजीरगांज ह्या शहराचे ५५ किमी चे अंतर १५ किमी करून एक महान कार्य केले.\nकाही लोक त्यांच्या मदतीला आले तर काहींनी त्यांची आलोचना केली परंतु जे महान कार्य त्यांनी केले ते सर्वांसाठी प्रेरणेचा झरा सिद्ध झाले.\nअखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नवी दिल्ली येथे पित्ताशयाच्या कॅन्सर मुले ७३ वर्षीय मांझीच १७ ऑगस्ट २००७ रोजी निधन झाले.\nत्यांच्या अतुलनीय कार्यासाठी बिहार सरकार ने त्यांना पुरस्कृत केले होते.त्यांना पद्मश्री देवून सन्मानित केले गेले.\nचित्रपट प्रभागाने यावर एक वृत्तचित्र चित्रपट “ द मन हु मूव्ह द माउंटन” बनवून संपूर्ण जगास मांझी यांच्या कार्याची माहिती दिली.\n२०१५ मध्ये “मांझी: द माउंटन मन” हा चित्रपट केतन मेहता या निर्मात्याने बनवला मांझीचे कार्य जगासमोर आले एवढेमोठे कार्य त्यांनी एकट्याने केल्यामुळे त्यांच्या कार्यास सर्वत्र सराहना केली गेली.\nआपल्या देशात असे अनेक मांझी आहेत ज्यांची कहाणी कधी सर्वांसमोर आली नाही. अश्या वीर पुत्रांचा या मायभूमीस नेहमी अभिमान आहे.\nलक्ष्य दया: तुमच्या जवळ दशरथ मांझी बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्\nPlease: आम्हाला आशा आहे की हा “माउंटन मन” दशरथ मांझी यांचे जीवनचरित्र – Dashrath Manjhi Story In Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुधा.\nनोट: Dashrath Manjhi Biography – दशरथ मांझी यांची जीवनी या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.\nपी.व्ही सिन्धू बॅडमिंटन खेळाडू | Badminton Player PV Sindhu\nसाक्षी मलिक एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू | Wrestler Sakshi Malik Biography\nहिंदी चित्रपट सृष्टितील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण | Ajay Devgan Biography\nप्रसिद्ध बास्केटबाल खेळाडू मायकल जार्डन | Michael Jordan Biography in Marathi\n“मी खूप असफलता अनुभवली आहे आणि त्यामुळे मी आज सफल आहे” – MICHAEL JORDAN हे …\nमहाकालेश्वर ज्योतिर्लिंगचा इतिहास | Mahakaleshwar Temple History in Marathi\nMarathi Suvichar Sangrah | सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार संग्रह\nदिव्यांचा सण दिवाळी बद्दल माहिती | Diwali Information In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.majhimarathi.com/kitchen-tips-in-marathi/", "date_download": "2018-04-24T02:33:45Z", "digest": "sha1:6QNNPC4A66TFGM3IBAE6IY5EH6FTU4M4", "length": 8778, "nlines": 92, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "स्वयंपाकासाठी काही खास टिप्स | Kitchen tips in Marathi", "raw_content": "\nआदिवासी क्रांतीकारक बिरसा मूंडा | Birsa Munda History In Marathi\nबेसन शेव बनवायची विधी | Besan Sev Recipe\nबराक ओबामांचे नोबेल पुरस्कार स्विकारतांनाचे भाषण | Barack Obama Speech\nबदामचे गुणकारी फायदे | Benefits of Almonds\nस्वयंपाकासाठी काही खास टिप्स | Kitchen tips in Marathi\nपी.व्ही सिन्धू बॅडमिंटन खेळाडू | Badminton Player PV Sindhu\nसाक्षी मलिक एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू | Wrestler Sakshi Malik Biography\nपिझ्झा बनविण्याची रेसेपी | Pizza Recipe In Marathi\nस्वयंपाकासाठी काही खास टिप्स | Kitchen tips in Marathi\nमैत्रिणींनो आपण नेहमी विचार करतो की आपणांस Kitchen tips – स्वयंपाकासाठी नवनवीन टिप्स व डिशेशची माहिती मिळावी तर आज आम्ही तुमच्यासाठी स्वयंपाक करतांना काही खास टिप्स ज्यांचा वापर तूम्ही आरामाने आपल्या किचन मध्ये करू शकता.\nस्वयंपाकासाठी काही खास टिप्स – Kitchen tips in Marathi\n1) टमाटरचा पल्प पटकन् काढण्यासाठी-\nटमाटरचा पल्प काढण्यासाठी कुकरमध्ये मीठ व पाण्यात उकळावे त्यानंतर त्याची साल पटकन् काढता येते. याचा उपयोग टमाटर सूप, ग्रेवी व ज्युस साठी करता येतो.\n2) नासलेल्या पोळीत ताजेपणा आणण्यासाठी-\nनासलेल्या पोळयांना कुकरमध्ये 1-2 शिट्टया देवून उकडून घ्याव्यात व तेलाने तव्यावर कडक भाजून घ्याव्या अशा पोळया रूचकर व नरम लागतात यास खाण्यासाठी आरामात वापरू शकता.\n3) लिंबांना जास्त दिवस ताजे ठेवण्यासाठी-\nउन्हाळयात लिंबू सरबत आरोग्यासाठी फार उर्जादायक असते. त्यासाठी लिंबू बाजारातून आणल्यावर ते लवकरच कडक होवून चवहीन होतात. त्यासाठी लिंबूना निट धूवून व नंतर पुसून त्यांना नारळाचे तेल लावल्यास व फ्रिजमध्ये ठेवल्यास ते बरेच दिवस ताजे राहातात.\n4) नारळास दोन समान भागात तोडण्यासाठी-\nजर तुम्हाला नारळाचे समान दोन भाग करायचे असतील तर त्यावर आपले बोट ठेवून जेथून तोडायचे आहे तेथे बोट ठेवावे व नंतर जोराने आपटावे, नारळ तेथूनच तुटेल याची खात्री आहे.\n5) नरम व मोकळा भात बनवण्यासाठी –\nतांदुळ शिजवतांना कुकर मध्ये शिजवावा त्याने भात नरम होतो. त्यात 1 चमचा लिंबू रस घातल्यास भात मोकळा होतो.\n6) कुरकुरीत पुऱ्या बनवण्यासाठी –\nपुऱ्या च्या कणकेत 2 चमचे गरम केलेले तेल घाला.\n7) कुरकुरीत भजे बनविण्यासाठी –\nमिश्रणात मक्याचे पीठ घालावे.\nवरील उपाय करून तुम्ही नक्कीच आपला वेळ वाचवु शकता.\nलक्ष्य दया: तुमच्या जवळ आणखी स्वयंपाकासाठी काही खास टिप्स असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्\nPlease: आम्हाला आशा आहे की हा स्वयंपाकासाठी काही खास टिप्स तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुधा.\nनोट: Kitchen tips – स्वयंपाकासाठी काही खास टिप्स या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.\nबेसन शेव बनवायची विधी | Besan Sev Recipe\nपिझ्झा बनविण्याची रेसेपी | Pizza Recipe In Marathi\nकढई चिकन बनविण्याची विधी | Kadai Chicken Recipe\nKadai Chicken – कढई चिकन हा उत्तरी भारतीय पर्वतीय भागातील एक पदार्थ आहे. यास गोश्त …\nविशाल बौद्ध मठ नालंदाचा इतिहास | Nalanda History In Marathi\nबेसन शेव बनवायची विधी | Besan Sev Recipe\nदिव्यांचा सण दिवाळी बद्दल माहिती | Diwali Information In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/news/general-elections-2014/pm-candidates", "date_download": "2018-04-24T03:18:32Z", "digest": "sha1:7EGIYQ3WEHE3WQRL36YEAWAKDFSGJWHP", "length": 6049, "nlines": 114, "source_domain": "zeenews.india.com", "title": "pm candidates - Latest News on pm candidates | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nवडेरांची सुरक्षा काढण्याची प्रियांकाची मागणी\nपत्नीचं नाव जशोदाबेन, मोदींची पहिल्यांदाच जाहीर कबुली\nजयललिता - तामिळनाडूला पहिल्यांदा पीएमपदाची संधी\nममता बॅनर्जीः पंतप्रधानांच्या शर्यतीत आघाडीवर\nमायावती - `बहेनजी`नाही व्हायचंय पंतप्रधान\nमुलायम सिंह यादव: किंग किंवा किंगमेकर\nनितीश कुमारः दिल्लीचे ‘स्वप्न’\nअरविंद केजरीवालः राजकारणातील ‘आम आदमी’\nशरद पवार : घड्याळाच्या काट्याची दिशा कोणाकडे\nराहुल गांधीः ‘युवराजा’ची वाट बिकट\nनरेंद्र मोदी – ७ रेसकोर्स रोडसाठी रेस\nनिवडणूकांत अपहरणासारख्या घटना होतात- आबा\n...तर नाशिकमध्ये मनसेला मदत - उद्धव\nठाण्यात ठाकरे पॅटर्न, नवा महापौर सेनेचाच\nठाण्यासाठी राज धावले, नाशिकसाठी सेना धावणार\nबाळासाहेबांसाठी ठाण्यात राजचे ‘एक पाऊल पुढे’\nराज ठाकरे करणार उद्या पत्ते खुले\nसुहासिनी लोखंडे यांना भाजपचा व्हीप\nसुहासिनी लोखंडे आघाडीत जाणार\nमनसेमुळे फुलणार भाजपचं 'कमळ'\n...म्हणून ५२ वर्षाच्या मिलिंद सोमणवर मुली होतात फिदा..हे आहे कारण\nआता या भारतीय अरबपतीने सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का\nनियमित फक्त '5' मिनिटांंच्या या उपायाने कमी होईल केसगळतीची समस्या\nनवऱ्याच्या वागणूकीवर चिडली दिव्यांका, बेडरूममध्ये शिकवला धडा\nएली अवरामशी हार्दिक पांड्याचा ब्रेकअप या अॅक्ट्रेसला करतोय करतोय डेट\nधक्कादायक : मृत्यूच्या 5 तासांंनंतर जिवंत झाली व्यक्ती\nआयपीएल जिंकलात तर... प्रिती झिंटाची पंजाबच्या खेळाडूंना स्पेशल ऑफर\nशूजमधून येणारी दुर्गंधी टाळण्यासाठी '5' घरगुती उपाय\nनाणार जमिनी अधिग्रहणाची अधिसूचना रद्द, सुभाष देसाईंची घोषणा\nसोनम कपूर आणि जया बच्चनने रिसेप्शनमध्ये केला जबरदस्त डान्स...पाहा व्हिडीओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/Evezonely/BeautyGrooming/2017/03/16170013/news-in-marathi-Lipstick-shades-for-dark-skin-tone.vpf", "date_download": "2018-04-24T03:13:42Z", "digest": "sha1:73PN2E5ZCMBULIUZJGJXJ4VGNDEFKFVP", "length": 12043, "nlines": 235, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "सावळ्या रंगावर शोभून दिसतील हे लिपस्टिकचे रंग", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nरायगड - महामार्ग दरोडेखोरांना ७ वर्षे सक्त मजुरी व प्रत्येकी ५००० रु. दंड\nमुंबई - जीटीएस विभागाच्या ४ अधिकाऱ्यांना लाच घेण्याच्या आरोपाखाली अटक\nठाणे - कल्याण रेल्वेस्थानकातील फलाटालगतच्या मोकळ्या जागेवरील कचऱ्याला आग\nठाणे - मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीचे काम दोन दिवस पुढे ढकलले\nठाणे - उल्हासनगरमध्ये किरकोळ कारणावरुन मित्राने केली मित्राचीच हत्या\nमुंबई- नाणारचे भूसंपादन रद्द करण्याचा अधिकार देसाईंना नाही - मुख्यमंत्री\nरत्नागिरी- नाणार प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द - उद्योगमंत्री\nनवी दिल्ली- भाजप आणि संघाला संविधानाला हात लावू देणार नाही - राहुल गांधी\nनवी दिल्ली- काँग्रसने संविधानला उद्ध्वस्त केल्याचा अमित शाहांचा आरोप\nनवी दिल्ली- जिवाला धोका असल्याची व्यक्त केली इंद्राणी मुखर्जीने भीती\nमुंबई- राज्यातील ६५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर\nनवी दिल्ली- सानिया मिर्झा होणार आई,ट्विटरद्वारे सानियाने दिली गोड बातमी\nनागपूर- कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदाराच्या मृत्यूची चौकशी करा - आंबेडकर\nमुख्‍य पान मैत्रिण मेकअप\nसावळ्या रंगावर शोभून दिसतील हे लिपस्टिकचे रंग\nसावळ्या रंगाचे एक वेगळे सौंदर्य आहे. नाकीडोळी सुंदर असलेल्या सावळ्या स्त्रीचे सौंदर्य गोऱ्या रंगावरही मात करते. सावळ्या रंगाच्या स्त्रियांचे डोळे व ओठ हे दोन अवयव सौंदर्यात भर घालण्यात महत्वाची भूमिका बजावतात. सुंदरसे काजळ लावल्याने डोळे सुंदर दिसतील तर ओठांवर योग्य लिपस्टिक लावून ओठही आकर्षक बनवता येतात. सावळ्या रंगाच्या स्त्रियांनी कोणते लिपस्टिक निवडावे याविषयी काही टिप्स.\nसकाळी मेकअप करताय, मग याकडे द्या लक्ष... प्रत्येक महिलेला वाटते आपण सर्वात सुंदर दिसावे.\nत्वचेचे सौंदर्य खुलविण्यासाठी 'या' काही चुका अवश्य टाळा.. त्वचेचे सौंदर्य खुलविण्यासाठी\nचेहऱ्यावरील तीळ दूर करण्यासाठी आपला चेहरा सुंदर व्हावा यासाठी मुली अथक प्रयत्न करतात.\nमेकअपचे साहित्य कसे ठेवावे, वाचा सविस्तर... मेकअपसाठी चांगल्या दर्जाची सौंदर्यप्रसाधने\nपुरुषांनी चेहरा धुताना 'या' चुका टाळायला हव्यात आजकाल प्रत्येकालाच आपल्या चेहऱ्याची काळजी\nव्हॅसलीनचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का हिवाळा आला की आपण व्हॅसलीन पॅक खरेदी करुन\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nगडचिरोलीत सलग दुसऱ्या दिवशीही चकमक, ६ नक्षलवाद्यांचा खात्मा गडचिरोली - अहेरी\nवाढदिवस विशेष : २० वर्षापूर्वी मास्टर ब्लास्टरने दिले होते अनमोल गिफ्ट हैदराबाद -\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A5%80_%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-04-24T02:36:58Z", "digest": "sha1:R4PQW4L4HZXZCBHK7UYILR7GPM7BAE3H", "length": 5424, "nlines": 133, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "यू.डी. आल्मेरिया - विकिपीडिया", "raw_content": "\n(युडी अलमेरीया या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nयुनियन देपोर्तिव्हो आल्मेरिया (स्पॅनिश: Unión Deportiva Almería, S.A.D.) हा स्पेन देशाच्या आल्मेरिया शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे.\nयू.डी. आल्मेरिया • अ‍ॅथलेटिक बिल्बाओ • अॅटलेटिको माद्रिद • एफ.सी. बार्सेलोना • रेआल बेटीस • सेल्ता दे व्हिगो • एल्के सी.एफ. • आर.सी.डी. एस्पान्यॉल • गेटाफे सी.एफ. • ग्रानादा सी.एफ. • लेव्हांते यू.डी. • मालागा सी.एफ. • सी.ए. ओसासूना • रायो व्हायेकानो • रेआल माद्रिद • रेआल सोसियेदाद • सेव्हिया एफ.सी. • वालेन्सिया सी.एफ. • रेआल बायादोलिद • व्हियारेआल सी.एफ.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ मार्च २०१४ रोजी १५:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://addcoll.sbitinfo.in/sarva%20shdharan%20mahiti.php", "date_download": "2018-04-24T02:30:34Z", "digest": "sha1:D3KCIMFB5FRK2SBZCDQSXRLWY34ICDIL", "length": 9990, "nlines": 238, "source_domain": "addcoll.sbitinfo.in", "title": "सर्वसाधारण माहिती", "raw_content": "\nविजय संगणक प्रणाली वर आपले स्वागत आहे\n36 आणि 36अ विक्री प्रकरण\nआदिवासी कडून आदिवासी कडे\nआदिवासी कडून बिगर आदिवासी कडे\nनवीन शर्तिच्या जमिनीचे विक्री प्रकरणे\nडेवस्तान इनाम जमिनीची माहिती\nशेती ची अतिक्रमणे नियमानुकुल केलेली प्रकरणे\nशेतीचे अतिक्रमण नियमअनुकूल केलेली प्रकरणे (सर्व तालुके)\nशासकीय कार्यालयाना वाटप केलेली शासकीय जमिनीची प्रकरणे (सर्व तालुके)\nइतराना वाटप केलेली शासकीय जमिनीची माहिती (सर्व तालुके) s\nबिनशेती अतिक्रमण नियमअनुकूल केलेली प्रकरणे (सर्व तालुके)\nसरकारी जमिन माजी सैनीकाना वाटप (सर्व तालुके)\nखंजन जमीन (मीठागर आणि कोलंबी प्रकरणे)\nक्षमता वृध्‍दी व प्रशिक्षण.\nवनहक्कांबाबत अंमलबजावणी व संनियंत्रण\nराज्यस्तरीय समिती बैठक – इतिवृत्ते\nशाशकीय जमिनीवरील खानपट्टा धारक\n2010-11 ची गौंणखानिज वसुली\nमंजूर ना-हरकत दाखले यादी\nअप्पर जिल्हाअधिकारी.ठाणे मुख्यालय जव्हार\nराज्य शसन पुरस्कृत योजना\nसंजय गांधी निवृत्ती वेतन योजना\n्रवणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना\nकेंद्र शासन पूरसकृत योजना\nइंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना\nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजना\nआम आदमी बिमा योजना\nचिंताजनक वन्‍यजीव वसतिस्‍थान बद्दल केंद्र शासनाच्‍या मार्गदर्शक सूचना\nवन हक्‍क कायदा 2006 चे अंमलबजावणीचे अनुपालन अहवाल एप्रिल 2011 अखेर\nवन हक्क कायदा 2006 - “मूळ रहिवास” बाबत दि. 9 जून 2008\nवन हक्क कायदा 2006-समित्यांचे सदस्य सचिवबाबत दि.25/02/08\nशहरी भागातील वन हक्कांबाबत\nवन हक्‍क कायदा 2006 कलम 3(2) प्रमाणे वन जमिनीचा वनेतर उपयोग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2012/02/blog-post.html", "date_download": "2018-04-24T02:52:16Z", "digest": "sha1:AYDC4M3KDLZAU2MB4ZR37TS6MEVMOPJF", "length": 29636, "nlines": 284, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: रिपब्लिकन पक्षाचे तीन तेरा...", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nमंगळवार, ७ फेब्रुवारी, २०१२\nरिपब्लिकन पक्षाचे तीन तेरा...\nकॉंग्रेस नावाच्या अत्यंत बलाढ्य नि शक्तीशाली पक्षाच्या विरोधात एक प्रबळ, सामर्थ्यशाली नि तोलामोलाचा विरोधीपक्ष असावा या दूरदर्शी व उदात्त हेतूने बाबासाहेबानी रिपब्लिकन पक्षाचा संकल्प सोडला. आपला स्वत:चा पक्ष या संकल्पित रिपब्लिकन पक्षात विलन करत अनेक तोलामोलाचे विचारवंत, राजकीयपटू नि समाजोद्धारकांचा समावेश असणारा हा पक्ष असे जाहीर केले. हा रिपब्लिकन पक्ष एका जातीचा व समाजाचा प्रतिनिधी नसून तो कॉंग्रेसच्या विरोधात उभा असणारा सर्व समाजाचा एक प्रबळ पक्ष असेल असे बाबासाहेबानी स्पष्ट नमूद करुन ठेवले आहे. स्वातंत्र्य, समता व बंधुतेवर अधिष्ठित हा समावेशक पक्ष असेल व तो मुख्यत्वे विरोधी पक्ष म्हणून मोठी कामगिरी बजावेल, अशी होती ती संकल्पना. पण बाबासाहेबांचे हे स्वप्न पुर्ण झाले नाही. लवकरच त्यांचे महापरिनिर्वाण झाले व हा संकल्पित पक्ष तसाच राहिला. पण बाबासाहेबाच्या अनुयायानी हे अपूरे स्वप्न पुर्ण करण्याचे अव्हान स्विकारले नि ३ ऑक्टोबर १९५७ रोजी “रिपब्लिकन पार्टि ऑफ इंडिया” ची स्थापना करण्यात आली.\nत्या नंतरचा एकंदरीत इतिहास मी सांगायची गरज नाही ते सर्वानी पाहिलेले आहे, वाचलेले आहे. आजही आर. पी. आय. वर सर्वत्र टिका होताना दिसते. गटातटाच्या राजकारणामूळे आर.पी.आय. हा नेहमीच मुख्य प्रवाहातील पक्षाच्या दावणीला बांधल्या गेला. सत्तेच्या लालसेपोटी निळ्या नेत्यानी स्वाभिमान गहाण टाकत मुख्य प्रवाहातील पक्षासोबत केलेल्या तडजोडी नि करार याची जबरदस्त किमत मोजताना रामदास आठवलेचा शिर्डित झालेला पराभव गाफिलपणाचा परिपाक होता हे सर्वानी याची डोळा, याची देही पाहिले. त्या नंतरच्या आठवलेच्या दोषारोपांच्या मालिका, पोरखेळ नाटकं नि हातपाय आपटून रडण्याचे अनेक प्रकार सर्वानी पाहिले. एकेकाचे नाव घेऊन आर. पी. आय. चे किस्से लिहायला घेतल्यास चार पाच खंडाची ग्रंथमालिकाच तयार होईल. गटातटाचा खेळ जर सर्वात जास्त कुणी खेळला असेल तर तो आर. पी. आय. नी. एक दुस-याला शिंमग्याच्या शिव्या देत सर्वानी स्वतंत्र चूली मांडल्या व निळ्या झेंड्याखाली बाबासाहेबांच्या संकल्पित प्रबळ नि सशक्त विरोधी पक्ष्याचे तीन तेरा वाजविले. चक्क पन्नास वर्षे उलटली तरी पक्षाची घडी बसेना. त्यामूळे आंबेडकरी समाजात मोठा संताप आकार घेत गेला. वेळ प्रसंगी या संतापाचे लहान सहान उद्रेकही झालेत. पण या सर्व प्रकरणात आर. पी. आय. च्या नेत्यांनी नेमकं कुठे चुकत आहे याचं आत्मचिंतन करायला पाहिजे होते ते झाले नाही. आर. पी. आय. ची राजकीय पटावरील थट्टा होण्याची कारणं काय आहे ते पाहू या.\nआर. पी. आय. च्या चुका:\nसर्वात मोठी चूक ही की हा पक्ष बौद्धानी बंदिस्त केला. किंबहूना महाराष्ट्रातील बौद्ध (पुर्वाश्रमीचे महार) यानी या पक्षाची व्यापकता न ओळखता पक्षाला स्वत:च्या धर्मापुर्ती, समाजापूर्ती मर्यादीत करुन टाकले. हा हा म्हणता राष्ट्रव्यापी उद्दिष्टे बाळगून उदयास आलेला पक्ष एका जातीच्या चौकटीत बंदिस्त झाला. आर. पी. आय. म्हणजे बौद्धांचा पक्ष असे समिकरण तयार झाले. ही ओळख समाजद्रोही व पक्षघातकी ठरली. संपूर्ण समाजाला कवेत घेऊन नवे राजकीय पर्याय उभे करण्याचे बळ ज्या पक्षाच्या मुलभूत मांडणीत होते त्याची दूरावस्था झाली. उदात्त हेतू, राजकीय दूरदृष्टी व संघटनात्मक कौशल्य याच्या अभावामूळे पक्षाच्या प्रसारावर आघात होत गेले. जोडीला पैशाची अडचण व स्वार्थबुद्धी त्यामूळे पक्षाचे सबलिकरण झाले नाही. सदैव कुणावरतरी अवलंबून राहावे लागले. ज्यांच्यावर हा भार टाकला त्यानी पक्षाला हवे तसे वागविताना पक्षाच्या मुलतत्वाना फाट्यावर मारत या पक्षाला परावलंबी नि दिशाहीन बनवित खिळखिळे करुन टाकले. मग प्रश्न असा पडतो की याला दोषी कोण खचितच आंबेडकरी अनूयायी. कर्तव्यबुद्धिला न जागता केलेले करार, नितीधैर्य न दाखविता स्विकारलेली धोरणं, मुलतत्वाला फाट्यावर मारत केलेली मनस्वी वाटचाल पक्षाला अत्यंत घातकी ठरली. ही झाली एक बाजू. रिपब्लिकनच्या दूरावस्थेस कारणीभूत दुसरी बाजू म्हणजे समाज परिवर्तनाचा अभाव.\nमूळात रिपब्लिकन नेत्यानी राजकीय समिकरण मांडताना समाज या घटकाचा प्रभाव, त्याचं सबलिकरन नि त्याची राजकीय उपयोगीता याची सांगळ घालताना फक्त मत एवढेच मुल्य गृहित धरले. प्रबळ राजकारणासाठी सशक्त सामाजाचे पाठबळ आवश्यक असते हे यांच्या डोक्यात कधी आलेच नाही. ईथेच सगळी गल्लत झाली. टिकावू राजकारणाचं बलस्थान एक सशक्त समाज असतो. जो समाज स्वत:च सशक्त नाही त्याचे राजकीय प्रतिनिधी तग धरु शकत नाही हे त्रिवार सत्य आहे. संख्याबळा पेक्षा त्या समाजाची सामाजिक स्थीत जास्त महत्वाची असते. बाबासाहेब म्हणायचे जो समाज सामाजिक दृष्टया विकसीत आहे, ज्याची मानसीक पातळीवर योग्य जडण घडण झाली आहे असा समाजच राजकारणाच्या रणांगणात तग धरतो.\nरिपब्लिकन नेत्यानी समिकरणच उलटे मांडले. राजकीय सत्ता मिळवून सामाजीक परिवर्तन घडवून आणू असा त्यांचा सिद्धांत आहे. त्यामूळे राजकारणात कधी टिकाव धरताच आला नाही आणि समाजकारणाचे तीनतेरा वाजले. खरतर आधी समाजाचे सबलिकरण करणे गरजेचे आहे. रंजल्या गांजल्या समाजात शैक्षणीक, सामाजीक, धार्मिक नि आर्थिक आघाड्यावर क्रांती घडवून आणल्यास हा समाज भक्कम होत गेला असता. मग असा सशक्त नि प्रबळ समाज राजकीय पटावर मोठा परिणाम दाखवून गेला असता. पण ईथे मात्र आधी राजकरण करा, राजकिय सत्ता हातात आली की मग समाजीक परिवर्तन घडवून आणू असा पवित्रा घेत सर्वानी निळे झेंडे हातात घेऊन धडाधड उड्या टाकल्या. पण ज्या समाजाच्या बळावर हा निळा झेंडा टिकवायचा आहे त्याचे सबलिकरण न झाल्यामूळे हे निळे झेंडे राजकारणाच्या वादळात पार उखडून फेकल्या गेले. झेंडे धरुन उड्या टाकलेल्या नेत्यांची पार वाताहत झाली. मग कुणाला पवारानी सावरले तर कुणाला पंजानी. पण एकंदरीत झालं काय तर ज्या समाजाच्या बळावर यानी उड्या टाकल्या तो समाज रंजल्या गांजल्यांचा एक शोषित व दुर्बल घटक. त्या समाजात योग्य ती सामाजिक क्रांती घडवून आणलीच गेली नव्हती. त्यामूळे राजकीय समिकरण धडाधड कोसळली. दारुच्या बाटल्या, गांधीची नोट अशा लहान सहान प्रलोभनास झूगारुन देण्यारा समाज निर्माण झाला नाही. शिक्षणाच्या अभावामूळे रोजगाराचा प्रश्नही उभा ठाकला. कमाईचे साधन नसल्यामूळे गावातिल पाटिल व मराठा मंडळीकडे सदैव मान तुकविणे चालू राहिले. अशा एकंदरीत परिस्थीत परावलंबी जिवन जगणारा समाज एक प्रबळ राजकीय नेतृत्व देण्यास असमर्थ ठरला. मग यावर उपाय काय माझे उत्तर आहे बौद्ध धम्म.\nबौद्ध धम्म एकमेव पर्याय\nआता प्रश्न असा आहे की बौद्ध धम्माने आर्थिक प्रश्न कसा काय सुटणार शैक्षणीक प्रश्न कसा काय सुटणार शैक्षणीक प्रश्न कसा काय सुटणार मी मात्र अत्यंत आत्मविश्वासाने सांगतो की या दोन्ही समस्याचे समाधान बौद्ध धम्मात आहे. कारण बौद्ध धम्म मानसिक पातळीवर जे परिवर्तन घडवून आणेल ते समाजाला वस्तूनिष्टतेकडे नेणारे असेल. दैववाद, अंधश्रद्धा व परावलंबन या पासून दूर नेण्याचे तत्वज्ञान धम्मात आहे. त्याच बरोबर ईथल्या अडचणीचे उत्तर स्वर्गातील देवावर न सोपविता ईथेच सोधण्याचे तंत्र बौद्ध धम्माकडे आहे. म्हणजेच आयुष्यातील अडीअडचीणींवर मात करण्याचा वस्तूनिष्ठ व प्रभाव मार्ग बौद्ध धम्मास शरण गेलेल्या प्रत्येक उपासकास स्वत:चा उत्कर्ष घडवून आणण्यास मदत करेल.\nआर्थिक प्रश्न सोडविताना वस्तूनिष्ठता मोठा परिणाम दाखवून जाईल. उपलब्ध परिस्थीती व सामुग्रीचा सर्वोत्तम उपयोग करुन विकास साधण्याची कला अंगी बाणत जाईल. आज पर्यंत देव दैवावर रडत बसून स्वत:चं सामर्थ्य न ओळखता दारिद्र्य ओढवून घेतलेला समाज मोठ्या जोमाने कामाला लागेल व आर्थिक परिस्थीतीवर मात करेल. सटवीच्या हातची लेखनी खेचून स्वत:चे भविष्य स्वत: लिहायला सुरुवात करेल. हे सर्व घडुन येईल फक्त बौद्ध धम्माच्या स्विकाराने. आर्थिक प्रश्न निकाली निघताना सामाजिक प्रश्नाचाही निकाल लागेल. अन हळू हळू धम्म रुजत गेल्यावर नैतिकतेची वृद्धी होईल. ही नैतिकता जेंव्हा प्रत्येक माणसात रुजेल तेंव्हा गांधीची नोट व दारुची बाटली झिटकरणारा एक नवा आदर्श समाज पहावयास मिळेल. ज्या समाजाची नैतिक पायाभरणी भक्कम असेल तो समाज आपले दायीत्व ओळखून वागेल. याचा एकंदरीत परिणाम असा असेल की लवकरच एक आदर्श समाज निर्माण होईल. पण वर उल्लेखीत आदर्श समाज हा राजकीय़ परिवर्तनातून वा विकासातून कधीच निर्माण होणार नाही. असा आदर्श समाज फक्त व फक्त बौद्ध धम्माच्या शिकवणीतूनच निर्माण होऊ शकेल. धम्माचे पालन करणारे, उच्चकोटीचे सामाजीक मुल्य जपणारे लोकं जेव्हा राजकाराणात असतील तेंव्हा हा देश खरी प्रगती करेल. म्हणून या देशाचे व समाजाचे हीत साधायचे असल्यास बौद्ध धम्म हा एकमेव पर्याय असेल.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: चळवळ, राजकिय कथ्याकूट\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nबोधिसत्व कसे प्राप्त होते\n२२ प्रतिज्ञा अभियान आणि शब्दप्रामाण्यवाद\nरिपब्लिकन पक्षाचे तीन तेरा...\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2012/10/blog-post.html", "date_download": "2018-04-24T02:54:42Z", "digest": "sha1:I5GXEDY7G552Q24IZAWLZVKGKERB2M3W", "length": 5319, "nlines": 80, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: तुझे म्हणून वागणेच व्यस्त वाटते मला", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nबुधवार, ३ ऑक्टोबर, २०१२\nतुझे म्हणून वागणेच व्यस्त वाटते मला\nसदैव लोक घालतात गस्त वाटते मला\n(तुला दुरून पाहणे प्रशस्त वाटते मला)\nसुखात राहतेच मी, कुठेच दु:ख ना अता\nस्वत:स हे बजावणेच मस्त वाटते मला\nवरुन सर्व आलबेल, छान छान भासते\nमनातल्या मनात मात्र ध्वस्त वाटते मला\nम्हणायचे सदैव 'हो', कुणास ना दुखावणे\nहसून दु:ख साजरे, सुखात आसवे उभी\nतुझे म्हणून वागणेच व्यस्त वाटते मला\nइमेल धाडते कधी, मधेच फ़ोन लावते\n... स्वस्त वाटते मला\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/7-dorowned-and-died-in-vena-lake-264702.html", "date_download": "2018-04-24T02:45:22Z", "digest": "sha1:R4UUEAJWQHSUOG4WVPSONL6Q55B5ILO3", "length": 12341, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नागपुरात वेणा धरणात बोट बुडाली;आठ जणांचा मृत्यू", "raw_content": "\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nनागपुरात वेणा धरणात बोट बुडाली;आठ जणांचा मृत्यू\nबोटीत क्षमतेपेक्षा जास्त म्हणजेच अकरा जण बसले होते त्यामुळेच तोल जाऊन हा अपघात झाला.\n10जुलै: नागपूर जिल्ह्यातल्या धामण्यातील वेणा जलाशयात बोट उलटून आठ युवकांचा बुडून मृत्यू झाला आहे. या बोटीत क्षमतेपेक्षा जास्त असे अकरा जण बसले होते त्यामुळेच तोल जाऊन हा अपघात झाला.\nही बोट बुडाल्यानंतर तीन जण पोहत बाहेर आले तर एक मृतदेह तलावाच्या काठावर आढळलाय. नागपूरच्या न्यू सुभेदार ले आऊट परिसरात राहणाऱ्या राहुल जाधव नावाच्या युवकाचा मृतदेह असल्याची ओळख पटलीय. तर अतुल बावने, रोशन दोडके, अमोल दोडके असे बचावलेल्या तिघांची नावं आहेत.\nमित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी संध्याकाळच्या सुमाराला हे तरुण वेणा डॅममध्ये गेले होते. बोट लहान असूनही त्यात नावाड्यासह एकूण अकरा जण बसले होते. आणि बोटीत त्यांची दंगामस्ती सुरू होती. बोटीत बसून हे तरुण फेसबुक लाईव्ह करत होते. यापैकी बहुतांश जणांना पोहायला येत नव्हतं, हे एक तरुणच फेसबुक लाईव्हमध्ये सांगताना ऐकायला मिळतंय. ही दंगामस्ती सुरू असताना बोट कलंडली. अकराही जण पाण्यात पडले. त्यापैकी दोन नावाड्यांसह तीन जण पोहून बाहेर आले. बाकीचे पाण्यात बुडाले.\nदरम्यान सिंचन विभागाच्या वेणा जलाशयात बोटिंग करण्याची परवानगीच नसताना या ठिकाणी अवैध बोटिंग होत असल्याची धक्कादायक माहिती पुढं आली आहे.\nदरम्यान सकाळपासून मोठ्या प्रमाणावर शोधकार्य सुरु आहे . या ठिकाणी परवानगी नसताना मासेमारी आणि बोटिंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केलीय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nअमरावतीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून हत्या, बलात्काराचा संशय\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://nmk.co.in/s/eklavya-aademy-pune/3878/", "date_download": "2018-04-24T02:36:31Z", "digest": "sha1:F24VLHPCZT72327BBJKBKOYCKXWSKFXA", "length": 6040, "nlines": 112, "source_domain": "nmk.co.in", "title": "कर सहाय्यक/ लिपिक-टंकलेखक/ जि.प.सरळसेवा/ तलाठी स्पेशल बॅच उपलब्ध - NMK", "raw_content": "\nकर सहाय्यक/ लिपिक-टंकलेखक/ जि.प.सरळसेवा/ तलाठी स्पेशल बॅच उपलब्ध\nकर सहाय्यक/ लिपिक-टंकलेखक/ जि.प.सरळसेवा/ तलाठी स्पेशल बॅच उपलब्ध\nपुणे येथील एकलव्य अकॅडमीत आगामी ‘कर सहाय्यक/ लिपिक-टंकलेखक/ जि.प.सरळसेवा/ तलाठी भरती’ परीक्षेची संपूर्ण तयारी करण्यासाठी सुरु होत असलेल्या निवासी/ स्पेशल बॅच करिता प्रवेश देणे सुरू असून प्रवेश मर्यादित असल्याने पूर्व नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. सपंर्क: एकलव्य अकॅडमी, नारायण पेठ पोलीस चौकी जवळ, पुणे किंवा ०२०-६०७०२०९०/ ९९२१९९३४३२ वर संपर्क साधावा. (जाहिरात)\nप्रा.सतीश वसे सर यांचे सामान्य बुद्धीमत्ता\nस्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदांच्या २००० जागा\nपुणे येथे ४५०० रुपये प्रति महिना दरात सेल्फस्टडीच्या सर्व निवासी सुविधा उपलब्ध\nनांदेड व लातुर येथे द युनिक अकॅडमीच्या नवीन शाखा लवकरच सुरु होत आहेत\nदहावी पास/ आय.टी.आय.पास उमेदवारांसाठी रेल्वे महाभरती फास्टट्रक बॅच उपलब्ध\nभारतीय आयुर्विमा महामंडळाच्या बीड शाखेत विमा प्रतिनिधीच्या एकूण १११ जागा\nनवीन जाहिराती / घोषणा . . .\nस्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदांच्या २००० जागा\nकर सहाय्यक/ लिपिक-टंकलेखक/ जि.प.सरळसेवा/ तलाठी स्पेशल बॅच उपलब्ध\nलक्ष्यवेध . . .\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१८ मधील स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक उपलब्ध\nपरिस्थितीमुळे वॉचमनची नोकरी केलेला ‘मंजूर दार’ यंदाच्या IPL स्पर्धेत खेळणार\nप्रवेशपत्र . . .\nवैद्यकीय शिक्षण व संशोधन अधिपरिचारिका (नर्स) परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nसंयुक्त प्रवेश (मुख्य) परीक्षा ‘JEE-Main-2018’ प्रवेशपत्र\nनिकाल . . .\nपोलीस भरती-२०१८ मैदानी चाचणी/ लेखी परीक्षा निकाल\nशिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (सीईटी) परीक्षा-२०१७ निकाल\nमागोवा . . .\nमुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ‘शिपाई’ पदांच्या एकूण १३६ जागा\nकेंद्रीय विद्यालय संघटन यांच्या आस्थापनेवर ‘शिक्षक’ पदांच्या एकूण ५१९३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arthbhan-news/marathi-articles-on-economy-of-india-2-1608201/", "date_download": "2018-04-24T03:06:21Z", "digest": "sha1:ANFUGGK4MSUE5K3PA3A55AQCPAPGKZPN", "length": 31339, "nlines": 219, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Marathi Articles on Economy of India | सुखी बाजाराचा ‘सतरा’ | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nहे वर्ष सुरू झालं त्या वेळी जागतिक अर्थव्यवस्थेवर सावळं धुकं होतं.\n( संग्रहीत छायाचित्र )\nहे वर्ष सुरू झालं त्या वेळी जागतिक अर्थव्यवस्थेवर सावळं धुकं होतं. २०१६ मध्ये ब्रिटनच्या जनतेने दिलेला ब्रेग्झिटचा कौल, युरोपात सुरू असलेलं एकीकरणविरोधी जनमताचं ध्रुवीकरण, अमेरिकेत ट्रम्प यांच्यासारख्या विवाद्य गृहस्थाची येऊ घातलेली अध्यक्षीय कारकीर्द, चीनच्या परकीय गंगाजळीला झपाटय़ाने लागलेली ओहोटी, ही सगळी पाश्र्वभूमी जागोजाग पेरलेल्या सुरुंगांप्रमाणे भासत होती. विकसित अर्थव्यवस्था अडखळत होत्या. गेली सहाएक वर्ष असा संकेतच बनून राहिला होता की वर्षांचे काही महिने उलटले की बहुतेक विश्लेषक त्या वर्षीच्या जागतिक आर्थिक विकास-दराच्या आपल्या अंदाजांना कात्री लावायचे. अशा बहुतांशी लेच्यापेच्या नकाशावर भारत मात्र जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी मुख्य अर्थव्यवस्था म्हणून उठून दिसत होता. नोटाबदलाचे परिणाम तोपर्यंत पुरते उलगडले नव्हते; आणि हा अल्पकालीन धक्का पचवून भारत आपली आघाडी कायम राखील, असाच अनेकांना विश्वास होता.\nपण केवळ सरळ रेषेत ओढून वर्तवलेले अंदाज अनेकदा चुकीचे ठरतात, याचा प्रत्यय २०१७ नेसुद्धा दिला. जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हे वर्ष अपेक्षेपेक्षा खूपच बरं गेलं. आधीच्या वर्षांचा संकेत मोडून जागतिक विकासदराचे अंदाज उलट मध्यावधीनंतर वरच्या दिशेने सुधारले गेले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या ताज्या अंदाजांनुसार या वर्षी जगाचा आर्थिक विकास-दर ३.६ टक्के आहे आणि तो पुढच्या वर्षी थोडं आणखी बाळसं धरून ३.७ टक्के असेल, अशी अपेक्षा आहे. अमेरिकेत बेरोजगारीचा दर सध्या अनेक वर्षांच्या नीचांकावर आहे, तर युरोपची आर्थिक आकडेवारी विश्लेषकांना सुखद धक्का देत सुधारली आहे. जागतिक व्यापारातल्या वाढीचा दरही चढणीच्या मार्गावर आहे.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nअशा सगळ्या आलबेल वातावरणात वित्तीय बाजारांना हे वर्ष सुगीचं ठरलं. उत्तर कोरियाच्या अणुयुद्धाच्या धमक्या, युरोपातली राजकीय स्थित्यंतरं, चिनी सरकारने पर्यायी बँकिंग व्यवस्थेविरुद्ध छेडलेली जंग, अशा बातम्यांचे काही पुसट आणि निसटते ओरखडे वगळता बाजाराचा कल हा जोखमेच्या घटकांकडे दुर्लक्ष करण्याचाच राहिला. बाजारांची चंचलता मोजणारी परिमाणं (जी जोखमीच्या घटकांना बाजार कितपत महत्त्व देतोय, त्याची निदर्शक असतात) अलीकडच्या काळात अनेक वर्षांच्या नीचांकावर पोचली. एकंदरीत, अडचणीच्या बातम्यांना ‘लांडगा आला रे..’च्या आविर्भावात उडवून लावत बाजारांची घोडदौड सुरू राहिली. विकसित अर्थव्यवस्थांची सुधारती आकडेवारी, तिथल्या केंद्रीय बँकांनी चालू दशकात केलेला अतिप्रचंड मुद्राविस्तार आणि बाजार घरंगळले तर केंद्रीय बँका हात देतीलच अशा आत्मविश्वासात मदमस्त असणारी बाजारमंडळी या घटकांच्या जोरावर वित्तीय बाजारांच्या निर्देशांकांनी आणि मूल्यांकनांनीही नवे विक्रम केले. दॉईशे बँकेच्या अभ्यासकांनी सप्टेंबरमध्ये एक अहवाल प्रसिद्ध केलाय. त्यात त्यांनी १५ मुख्य देशांमधल्या शेअर बाजारांच्या आणि रोखेबाजारांच्या गेल्या दोन शतकांमधल्या मूल्यांकनांचा इतिहास तपासला. त्यांना असं आढळलं की शेअर बाजार किंवा रोखेबाजार हे इतिहासातल्या काही काही टप्प्यांवर एकेकटे एवढय़ा ताणलेल्या मूल्यांकनांपर्यंत पोचले होते. पण सहसा आलटूनपालटून वर चढणारे हे दोन्ही बाजार एकाच वेळी सध्या एवढय़ा ताणलेल्या मूल्यांकनांपर्यंत पोचण्याची इतिहासातली पहिलीच वेळ आहे वित्तीय बाजारांचं चक्र उत्साही आरोहणात असलं की चलन-बाजारांमध्ये डॉलरचं मूल्य सहसा घसरतं, असा अनुभव आहे. या वर्षीही युरो आणि बहुतेक विकसनशील देशांची चलनं डॉलरच्या तुलनेत वधारली. त्यांच्या जोडीने रुपया सुमारे सहा टक्क्यांनी वधारल्यामुळे आपल्या उद्योगांच्या आणि निर्यातक्षेत्राच्या स्पर्धाक्षमतेवर मात्र विपरीत परिणाम झाला.\n२०१७ मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेचं चक्र साधारणपणे सुधारत असताना भारतासाठी बरेचसे फासे उलटे पडले. गेल्या वर्षी सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान असणारा तिमाही विकास दर चालू वर्षांत सहा टक्क्यांच्या घरात आला. अपेक्षा इतक्या खालावल्या की एप्रिल ते जून या तिमाहीतल्या ५.७ टक्क्यांवरून विकास दराने पुढच्या तिमाहीत ६.३ टक्के अशी माफक सुधारणा नोंदवली, तीदेखील मोठय़ा उत्साहाने साजरी केली गेली विकासदराच्या बाबतीत भारत या वर्षी परत एकदा चीनच्या तुलनेत पिछाडीवर गेला. नोटाबदलाच्या प्रयोगाचा जमाखर्च आतबट्टय़ाचा ठरला. विकास दरावर आणि असंघटित क्षेत्रातील रोजगार निर्मितीवर झालेला विपरीत परिणाम आणि रिझव्‍‌र्ह बँकेवर नोटाबदलाशी संबंधित खर्चामुळे आलेला भार, अशी घसघशीत किंमत मोजल्यानंतर सरकारच्या आयकर महसुलात भरीव, कायमस्वरूपी वाढ दिसायला हवी होती. २०१७-१८च्या अर्थसंकल्पात सरकारने आयकर महसुलात २५ टक्के वाढीची अपेक्षा केली होती. पण एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीतील आकडेवारीनुसार आयकराच्या महसुलात फक्त १६ टक्के वाढ झाली आहे.\nविकास दरावर या वर्षी परिणाम घडवणारा दुसरा घटक होता तो जीएसटीचा. या बहुप्रतीक्षित आर्थिक सुधारणेचे दीर्घकालीन परिणाम अर्थव्यवस्थेला मजबूत बनवणारे असले तरी जीएसटीची अंमलबजावणी अर्थव्यवस्थेला माफक आणि अल्पकालीन ताप आणणारी असेल, अशी सुरुवातीची अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र जीएसटीच्या यंत्रणेतल्या तांत्रिक त्रुटींमुळे आणि छोटय़ा उद्योगांच्या दृष्टीने त्याच्या पूर्ततेच्या प्रक्रियेतल्या गुंतागुंतींमुळे तो ताप चांगलाच लांबला. या अडचणींची प्रतिक्रिया म्हणून जीएसटी परिषदेने जीएसटीमधलं सर्वव्यापक इनपुट टॅक्स क्रेडिटचं तत्त्व पातळ करायला आणि करांचे दर घटवायला सुरुवात केली. परिणामी, पहिल्या तीन महिन्यांमध्ये ९० ते ९५ हजार कोटींच्या दरम्यान असणारं जीएसटीचं उत्पन्न ऑक्टोबरमध्ये ८३ हजार कोटी तर नोव्हेंबरमध्ये ८० हजार कोटी असं घसरलं.\nवर्षांअखेर दिसणारं वित्तीय परिस्थितीचं चित्र तसं चिंताजनक आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या काळातली केंद्राची वित्तीय तूट पूर्ण वर्षांच्या वित्तीय तुटीच्या उद्दिष्टाच्या ९६ टक्क्यांवर जाऊन पोचली आहे, तर महसुली तुटीने पूर्ण वर्षांचं उद्दिष्ट आताच पार केलं आहे. प्रत्येक वर्षीच सुरुवातीच्या महिन्यांमध्ये तुटीचा आकडा मोठा असतो, हे खरं असलं तरी या वर्षीची आतापर्यंतची आकडेवारी या दशकातली सर्वात जास्त तुटीची आहे. गेल्या तीनेक वर्षांमध्ये महागाईला आळा घालण्यासाठी शेतीमालाच्या आधारभूत किमतींमधली वाढ माफक ठेवण्यात आली होती. त्यामुळे शेतीचं अर्थकारण तणावाखाली येऊन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीने जोर पकडला. कर्जमाफीमुळे या वर्षी राज्यांची वित्तीय तूटही विस्तारली आहे. अलीकडे आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये कडाडलेले कच्च्या तेलाचे दर चढेच राहिले आणि त्यामुळे सरकारला वाहतूक इंधनांवरच्या करांमध्ये अजून कपात करावी लागली, तर भारतातली वित्तीय तुटीची परिस्थिती आणखी नाजूक बनेल. या पाश्र्वभूमीवर मूडीजने भारताचं पतमानांकन वाढवूनदेखील सरकारच्या रोख्यांवरचा परताव्याचा दर वाढू लागला आहे. रिझव्‍‌र्ह बँकेकडून नव्या वर्षांत धोरणात्मक व्याजदरातल्या कपातीची शक्यता आता जवळपास मावळली असून बँका हळूहळू व्याजदर वर खेचायला लागतील, असे संकेत आता मिळत आहेत.\nगेल्या काही वर्षांमध्ये खंतावलेल्या प्रकल्प गुंतवणुकीतल्या सुधारणेला २०१७ नेही हुलकावणी दिली. पण या वर्षांतली जमेची बाजू म्हणजे दिवाळखोरी कायद्याच्या अंमलबजावणीने घेतलेला आकार. बऱ्याच आजारी उद्योगांनी आपल्या काही मालमत्ता विकून किंवा फेररचना करून आपल्या ताळेबंदातलं कर्जाचं प्रमाण कमी करण्याची पावलं उचलली आहेत. काही कंपन्यांचे लिलाव होऊन त्यांचा ताबा येत्या काही महिन्यांमध्ये नव्या व्यवस्थापनांकडे जाईल. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या पुनर्भाडवलीकरणासाठी सरकारने व्यवहार्य योजना जाहीर केली आहे. दिवाळखोरी कायद्याची अंमलबजावणी आणि बँकांचं पुनर्भाडवलीकरण या दोन्हीतून बँकांच्या थकीत कर्जाचा अक्राळविक्राळ बनलेला प्रश्न सुटायची खात्री जरी नाही, तरी तशी आशा जागी झाली आहे, हे सरत्या वर्षांचं एक महत्त्वाचं फलित.\nएकीकडे अर्थव्यवस्थेतलं एकंदर नरमीचं चित्र आणि दुसरीकडे उत्साहाने फसफसणारा दलाल स्ट्रीट यांच्यातली दरी २०१७ मध्ये आणखी रुंदावली. जागतिक शेअर बाजारांप्रमाणेच भारतीय शेअर बाजारासाठीही हे वर्ष बंपर वाढीचं ठरलं. पण आपल्या बाजाराला मुख्य इंधन विदेशी गुंतवणूकदारांनी नाही, तर देशी गुंतवणूकदारांनी पुरवलं. कंपन्यांची नफ्याची पातळी गोठून राहिलेली असताना बाजार निर्देशांकाने मात्र वाढत्या मूल्यांकनांच्या जोरावर नवे विक्रम सर केले. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी निर्देशांकाचं कंपन्यांच्या प्रति शेअर नफ्याशी असणारं गुणोत्तर वर्ष संपता संपता २७च्या जवळपास पोचलं आहे. या गुणोत्तरातून दिसणारं मूल्यांकन यापूर्वी एवढं फुगलेलं होतं ते थेट जानेवारी २००८ मध्ये – म्हणजे जागतिक आर्थिक संकटाचे पडसाद भारतीय शेअर बाजारात उमटण्याच्या थोडं आधी. आतापर्यंत या फुगलेल्या मूल्यांकनांबद्दलचा इशारा बाजाराने नजरेआड केला असला तरी आगामी वर्षांत हा फुगवटा सपाट होण्याची जोखीम राहील, हे नक्की. त्या वेळी दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी आपले सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंटचे घुटके न थांबवता कायम राखणं हे त्यांच्या गुंतवणुकीच्या उद्दिष्टांसाठी महत्त्वाचं राहणार आहे.\nहे वर्ष संपतंय, तसंच ‘अर्थभान’ हे सदरही आज आपला निरोप घेतंय. गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या माध्यमांमधून भरघोस प्रतिसाद देणाऱ्या, नवे विषय सुचवणाऱ्या, मुद्दय़ांचा वाद-प्रतिवाद करणाऱ्या आणि प्रसंगी जास्त चपखल संज्ञा सुचवणाऱ्या, अशा सर्व वाचकांना अनेकानेक धन्यवाद. या सातत्याने उकळणाऱ्या अर्थकारणाच्या रसायनातून आपल्याला रसरशीत ऊर्जा लाभत राहो आणि त्या रसायनात आपलीही अर्थपूर्ण भर पडत राहो, यासाठी सर्वाना मन:पूर्वक शुभेच्छा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/crime-ulhasnagar-36234", "date_download": "2018-04-24T03:17:58Z", "digest": "sha1:74FKNOMA5UKFZAK4R42LRHQ62W77DIG4", "length": 10753, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "crime in ulhasnagar प्रेमप्रकरणातून महिलेला पेटवले; प्रियकरही होरपळला | eSakal", "raw_content": "\nप्रेमप्रकरणातून महिलेला पेटवले; प्रियकरही होरपळला\nबुधवार, 22 मार्च 2017\nउल्हासनगर - प्रेमप्रकरणातून महिलेला पेटवल्याची घटना मंगळवारी उल्हासनगरमध्ये घडली. तिला पेटवणारा प्रियकरही होरपळला आहे. या घटनेमुळे 25 वर्षांपूर्वी शहरात घडलेल्या रिंकू पाटील हत्याकांडाच्या आठवणी ताज्या झाल्या. दोन दिवसांत दोघांना पेटवल्याच्या घटना घडल्यामुळे उल्हासनगर हादरले आहे.\nउल्हासनगर - प्रेमप्रकरणातून महिलेला पेटवल्याची घटना मंगळवारी उल्हासनगरमध्ये घडली. तिला पेटवणारा प्रियकरही होरपळला आहे. या घटनेमुळे 25 वर्षांपूर्वी शहरात घडलेल्या रिंकू पाटील हत्याकांडाच्या आठवणी ताज्या झाल्या. दोन दिवसांत दोघांना पेटवल्याच्या घटना घडल्यामुळे उल्हासनगर हादरले आहे.\nउल्हासनगर कॅम्प दोनमधील मोना मार्केट या कापडाच्या बाजारातून दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास धूर येऊ लागला. काही जणांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा पार्वती शिवप्पा मेहेत्रे (30) या महिलेचा जळून मृत्यू झाल्याचे दिसले. पार्वती ही अंबरनाथ पश्‍चिम येथील चिंचपाडा परिसरात राहत होती. घटनास्थळावरून नरसिमन हनुमंता तलारी (49) हा जळालेल्या अवस्थेत रिक्षाने पळून गेला. नरसिमन हा मध्यवर्ती रुग्णालयात नंतर उपचारासाठी दाखल झाला. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. पार्वती व नरसिमन यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. याबाबतची तक्रार पाच वर्षांपूर्वी नरसिमनची पत्नी इरम्माने अंबरनाथ पोलिस ठाण्यात केली होती.\nनेते ‘ए.सी.’मध्ये, कार्यकर्ते जेलमध्ये\nकोल्हापूर - पाचगावच्या राजकीय वर्चस्वातून २०१३ मध्ये झालेल्या दोन्ही खुनांचा निकाल जाहीर झाला. अशोक पाटील आणि धनाजी गाडगीळ यांच्या खुनातील अकरा...\nकारवाईचे श्रेय \"सी-सिक्‍स्टी' जवानांचे - शरद शेलार\nनागपूर / गडचिरोली - 'नक्षलवाद्यांविरुद्ध रविवारी करण्यात आलेली कारवाई ही महाराष्ट्रातील चाळीस...\nराज्यात सुलभ वाहतुकीसाठी इंटलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट\nमुंबई - सुलभ वाहतुकीकरिता वाहतूक नियोजनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी इंटलिजन्स ट्रॅफिक...\nजालन्यात पकडले नऊ सट्टेबाज\nजालना - 'आयपीएल\" स्पर्धेतील सामन्यावर सट्टा लावणाऱ्या चार संशयितांना पोलिसांनी रविवारी (ता. 22)...\nबस स्थानकातील मार्ग बदलले\nसातारा - पोवई नाका येथे ग्रेड सेपरेटरचे काम सुरू असल्याने शहरातील वाहतूक पर्यायी रस्त्यांवरून वळविण्यात आली आहे. त्यामुळे बस स्थानकात ये- जा करणाऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/pm.html", "date_download": "2018-04-24T04:00:34Z", "digest": "sha1:7OXVXPBEEQYPJ7FXAQSE3MOBJ63RJCDJ", "length": 10411, "nlines": 125, "source_domain": "zeenews.india.com", "title": "Pm - Latest News on Pm | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nराष्ट्रपती, पंतप्रधानांनी बाबासाहेब आंबेडकरांना वाहिली आदरांजली\nसंविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त आदरांजली\nअखेर कठुआ-उन्नावच्या घटनांवर मोदींचं मौन सुटलं\nकठुआ आणि उन्नावमध्ये झालेल्या बलात्काराच्या घटना देशवासियांची मान शरमेनं खाली घालायला लावणाऱ्या आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनांचा निषेध केलाय. यामध्ये जे दोषी असतील, त्यांना कठोरात कठोर शिक्षा केली जाईल, असंही ते म्हणाले. उत्तर प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये घडलेल्या या घटनांबाबत देशभरात आक्रोश आहे.\nPHOTO : प्रियांकानं या अवतारात पीएम मोदींची पुन्हा घेतली भेट\nप्रियांका चोपडा हिनं पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत इन्स्टाग्रामवर आपला फोटो शेअर केलाय.\nपंतप्रधान राज्यातल्या आमदार-खासदारांना फोन करणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या आमदार आणि खासदारांशी संवाद साधणार आहेत.\nपंतप्रधान व्हायच्या प्रश्नावर योगी आदित्यनाथ म्हणतात...\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे भावी पंतप्रधान म्हणून त्यांचे समर्थक नेहमीच पाहत असतात.\nसीबीएसई पेपरफुटीमुळे पंतप्रधान नाराज\nसीबीएसईच्या 10 आणि 12 वीच्या परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\n'पंतप्रधान नवाझ शरीफांना भेटू शकतात, तर मी ममता बॅनर्जींना भेटू शकत नाही\nपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी झालेल्या कालच्या भेटीबद्दल उठणाऱ्या अनेक प्रश्नांवर शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी तिखट प्रत्यूत्तर दिलंय.\nव्हिडिओ : अमेरिकेत पाक पंतप्रधानांचे कपडे उतरवून चौकशी\nअमेरिका दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी यांचा अमेरिकन अधिकाऱ्यांनी एअरपोर्टवर अपमान केल्याचं समोर येतंय.\nमोदींच्या अॅपवरुन डेटा चोरी, राहुल गांधींचा गंभीर आरोप\nनमो अॅपच्या माध्यमातून तुमचा डेटा खासगी कंपनीला दिला जात असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केला आहे.\n'वीजासाठी कपडे काढता, पण आधारच्या माहितीसाठी समस्या'\nआधार कार्डासाठीच्या बायोमेट्रिक्सबद्दल केंद्रीय मंत्र्यानं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.\nसांगली बाजार समितीसाठी आजचा दिवस ऐतिहासिक\nसांगली कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे.\nओवेसींचं वादग्रस्त वक्तव्य, पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा\nएमआयएम पक्षाचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसींनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.\nटीडीपीचे मंत्री सत्तेतून बाहेर पण...\nकेंद्रातील मोदी सरकारला चंद्राबाबू नायडू यांनी झटका दिला आहे.\nकॅनडाच्या पंतप्रधानांना गॉर्ड ऑफ ऑनर\nकॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडेऊ यांना आज राष्ट्रपती भवनात गॉर्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्याआधी जस्टीन ट्रुडेऊ, त्यांची पत्नी आणि त्यांच्या मुलांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं.\nपाकिस्ताननं पंतप्रधान मोदींना पाठवलं २.८० लाख रुपयांचं बिल\nपंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकवेळा परदेश दौऱ्यावर जातात.\n...म्हणून ५२ वर्षाच्या मिलिंद सोमणवर मुली होतात फिदा..हे आहे कारण\nआता या भारतीय अरबपतीने सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का\nनियमित फक्त '5' मिनिटांंच्या या उपायाने कमी होईल केसगळतीची समस्या\nनवऱ्याच्या वागणूकीवर चिडली दिव्यांका, बेडरूममध्ये शिकवला धडा\nएली अवरामशी हार्दिक पांड्याचा ब्रेकअप या अॅक्ट्रेसला करतोय करतोय डेट\nधक्कादायक : मृत्यूच्या 5 तासांंनंतर जिवंत झाली व्यक्ती\nआयपीएल जिंकलात तर... प्रिती झिंटाची पंजाबच्या खेळाडूंना स्पेशल ऑफर\nशूजमधून येणारी दुर्गंधी टाळण्यासाठी '5' घरगुती उपाय\nनाणार जमिनी अधिग्रहणाची अधिसूचना रद्द, सुभाष देसाईंची घोषणा\nअभिनेता राजपाल यादवला ६ महिन्याची जेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/NorthMaharashtra/Ahmadnagar/2017/03/15204041/News-In-Marathi-EVM-Machine-should-be-updated.vpf", "date_download": "2018-04-24T03:08:50Z", "digest": "sha1:N2DXMTZ5A6CGIC24G77UYMOQRZFY2MDZ", "length": 12990, "nlines": 244, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "ईव्हीएम ऐवजी टोटलायजर मशीन वापराव्यात - आण्णा हजारे", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nरायगड - महामार्ग दरोडेखोरांना ७ वर्षे सक्त मजुरी व प्रत्येकी ५००० रु. दंड\nमुंबई - जीटीएस विभागाच्या ४ अधिकाऱ्यांना लाच घेण्याच्या आरोपाखाली अटक\nठाणे - कल्याण रेल्वेस्थानकातील फलाटालगतच्या मोकळ्या जागेवरील कचऱ्याला आग\nठाणे - मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीचे काम दोन दिवस पुढे ढकलले\nठाणे - उल्हासनगरमध्ये किरकोळ कारणावरुन मित्राने केली मित्राचीच हत्या\nमुंबई- नाणारचे भूसंपादन रद्द करण्याचा अधिकार देसाईंना नाही - मुख्यमंत्री\nरत्नागिरी- नाणार प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द - उद्योगमंत्री\nनवी दिल्ली- भाजप आणि संघाला संविधानाला हात लावू देणार नाही - राहुल गांधी\nनवी दिल्ली- काँग्रसने संविधानला उद्ध्वस्त केल्याचा अमित शाहांचा आरोप\nनवी दिल्ली- जिवाला धोका असल्याची व्यक्त केली इंद्राणी मुखर्जीने भीती\nमुंबई- राज्यातील ६५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर\nनवी दिल्ली- सानिया मिर्झा होणार आई,ट्विटरद्वारे सानियाने दिली गोड बातमी\nनागपूर- कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदाराच्या मृत्यूची चौकशी करा - आंबेडकर\nईव्हीएम ऐवजी टोटलायजर मशीन वापराव्यात - आण्णा हजारे\nअहमदनगर - ईव्हीएम मशीनमुळे वेळ वाचतो. पण सर्व मतदान आकडेवारी एकत्रीत करणारे टोटलायजर मशीन निवडणूकीत वापरावे, असा सल्ला ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी दिला आहे.\nकैलास गिरवले यांच्या मृत्यूला शिवसेना, पोलीस...\nअहमदनगर - मृत कैलास गिरवले यांची अटक आणि मृत्यूला पोलीस\nनगर दुहेरी हत्याकांड : जगताप समर्थक...\nअहमदनगर - आमदार जगताप यांच्या समर्थनार्थ पोलीस अधीक्षक\nगांधी, नेहरू कुटुंबाचा युट्यूबद्वारे...\nअहमदनगर - काँग्रेस, गांधी आणि नेहरू कुटुंबाबाबत अपप्रचार\nआगळावेगळा लग्नसोहळा; श्रमदान करून जोडप्याने...\nअहमदनगर - लग्न म्हटले की फेटे, हारतुरे, सत्कार, मानपान आणि\n'ते' गुन्हे मागे घ्या, शिवसेनेचा निषेध...\nअहमदनगर - राहाता शहराच्या दुषित पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर\nकठुआ, उन्नाव अत्याचाराच्या निषेधार्थ...\nअहमदनगर - कठुआ, उन्नाव आणि सुरतच्या निर्भयावरील अत्याचार हे\nकठुआ, उन्नाव अत्याचाराच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये विराट कँडल मार्च अहमदनगर - कठुआ, उन्नाव\nगांधी, नेहरू कुटुंबाचा युट्यूबद्वारे अपप्रचार, तक्रारीनंतर चॅनलवर गुन्हा दाखल अहमदनगर - काँग्रेस, गांधी\nकैलास गिरवले यांच्या मृत्यूला शिवसेना, पोलीस जबाबदार - धनंजय मुंडे अहमदनगर - मृत कैलास\n'ते' गुन्हे मागे घ्या, शिवसेनेचा निषेध मोर्चासह रास्तारोको अहमदनगर - राहाता शहराच्या\nआगळावेगळा लग्नसोहळा; श्रमदान करून जोडप्याने बांधली लग्नगाठ अहमदनगर - लग्न म्हटले की फेटे,\nटोलमुक्तीसाठी शिवसेनेचे आंदोलन, टोलनाक्याची तोडफोड अहमदनगर - जिल्ह्यातील नागरिकांना\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nसरकार स्थापनेसाठी कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाही - देवेगौडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/sc-refuses-give-early-hearing-ayodhya-case-37876", "date_download": "2018-04-24T03:13:27Z", "digest": "sha1:SNHM7QR4AKM4A52KNNEYB7CSP7V2QONY", "length": 7020, "nlines": 60, "source_domain": "www.esakal.com", "title": "SC refuses to give early hearing in Ayodhya case \"अयोध्या'प्रकरणी तातडीने सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार | eSakal", "raw_content": "\n\"अयोध्या'प्रकरणी तातडीने सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार\nशनिवार, 1 एप्रिल 2017\nसुनावणी दरम्यान सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांना या खटल्यात तुम्हीही एक पक्षकार असल्याचे आम्ही मानतो, असे सांगितले\nनवी दिल्ली - अयोध्येतील राम मंदिर-बाबरी मशीदप्रकरणी दाखल दिवाणी याचिकांवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. दोन्ही बाजूच्या पक्षकारांना आणखी वेळ देण्यासाठी न्यायालयाने हा निर्णय घेतला.\nसुनावणी दरम्यान सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांना या खटल्यात तुम्हीही एक पक्षकार असल्याचे आम्ही मानतो, असे सांगितले. या प्रकरणात तुम्ही पक्षकार नाही, असे तुम्ही आम्हाला सांगू नका. आम्हाला प्रसिद्धी माध्यमांमधूनच केवळ हे समजले आहे, असे खंडपीठाने नमूद केले.\nया मुद्यावर मी माझ्या पूजेच्या मूलभूत अधिकारांसह लढत असल्याचे मी स्पष्ट करू इच्छितो, असे स्वामी यांनी स्पष्ट केले. प्रलंबित प्रकरणामुळे माझ्या प्रार्थनेच्या अधिकारावर परिणाम होत आहे आणि मी मध्यस्थी अर्ज दाखल केला आहे, असेही ते म्हणाले. त्यावर खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी जलद गतीने होणार नसल्याचे स्पष्ट केले. यापूर्वी 21 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर न्यायालयाच्या बाहेर तोडगा काढण्यास सुचविले होते. धार्मिक आणि भावनिक असा मुद्दा चर्चेच्या माध्यमातून सोडविला जावा, असे न्यायालयाने म्हटले होते.\nरस्ते अपघातात 12 हजार जणांचा मृत्यू\nमुंबई - राज्यात एकूण 743 अपघातग्रस्त ठिकाणे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निश्‍चित करण्यात...\nलग्नासाठी रुपयाचाही खर्च नाही\nपुणे - लग्नसोहळा म्हटलं की हजारो-लाखो रुपयांचा खर्च... मुलीचं लग्न त्यातही अधिक खर्चिक... लग्नासाठी घेतलेलं कर्ज फेडताना आई-वडिलांचे होणारे हाल......\n\"उज्ज्वला योजनेचा 30 लाख महिलांना लाभ'\nपंढरपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दारिद्य्ररेषेखालील लोकांना, महिलांना धूरमुक्त...\nचलनाची टंचाई कुणाच्या पथ्यावर\n‘एटीएम’मध्ये खडखडाट निर्माण झाल्याने नुकतीच चलनी नोटांची टंचाई जाणवली. ज्या कारणासाठी एक हजाराच्या नोटा रद्द करण्यात आल्या, त्याच कारणासाठी आता दोन...\n'सहा महिन्यांत आम्ही तिकडे, तुम्ही इकडे'\nबापटांच्या भविष्यवाणीचा काँग्रेस आमदाराने केला गौप्यस्फोट सोलापूर: सहा महिन्यांनी आपल्या जागेची अदलाबदल होणार आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला जास्त...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%AB%E0%A4%B8", "date_download": "2018-04-24T02:47:02Z", "digest": "sha1:ZQHMKLYMKMLFEGLDEWGKFCFZ36DLGGYA", "length": 4933, "nlines": 123, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एंगेलबर्ट डॉलफस - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nअधिकारकाळ २० मे, इ.स. १९३२ - २५ जुलै, इ.स. १९३४\nजन्म ऑक्टोबर ४, इ.स. १८९२\nमृत्यू २५ जुलै, इ.स. १९३४\nएंगेलबर्ट डॉलफस (ऑक्टोबर ४, इ.स. १८९२:टेक्सिंग्टाल, ऑस्ट्रिया-हंगेरी - २५ जुलै, इ.स. १९३४:व्हियेना, ऑस्ट्रिया) हा ऑस्ट्रियाचा चान्सेलर होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १८९२ मधील जन्म\nइ.स. १९३४ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ ऑक्टोबर २०१४ रोजी २२:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2011/07/blog-post_29.html", "date_download": "2018-04-24T02:49:26Z", "digest": "sha1:IBL34TY6OJY4QEW3RVMAAGFHHZ2N5NHF", "length": 19997, "nlines": 98, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: ए दिल ए नादान..", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nशुक्रवार, २९ जुलै, २०११\nए दिल ए नादान..\nकेव्हातरी अचानक एखाद्या गाण्याची आठवण होते आणि मग ते गाणं इंटरनेटवर शोधून ऐकावंसं वाटतं. आताच्या हायटेक जमान्यात हे करणं सहज शक्यही आहे. त्या गाण्याला ऐकण्याच्या मोहात आपण यूट्यूब, धिंगाणा अशी एखादी साइट उघडतो आणि ते गाणं वाजू लागतं. आपल्याही नकळत आपण त्या गाण्याच्या आधीन होऊन जातो आणि ब्रम्हानंदी टाळी का काय म्हणतात ते होतं.\nए-दिल-ए -नादान.. हे गाणं पहिल्यांदा केव्हा कानावर पडलं आत्ता आठवतही नाही मला. पण या गाण्याची गहराई जेव्हा पहिल्यांदा जाणवली तो प्रसंग मी विसरूच शकणार नाही. साधारण १०-१२ वर्षापूर्वी....तेव्हा मी कॉलेजला होते आणि मी आणि काही मैत्रीणी कुठूनतरी येत होतो. बहुतेक पुण्याहूनच. कोणतीतरी ट्रॅव्हल्सची बस होती. साधारण रात्रीची वेळ होती ८-९ वाजत आले असतील. बसमधले सगळे दिवे बंद होते आणि कोणती तरी एकच खिडकी उघडी होती आणि त्यामुळे अंगाला गार वारा झोंबत होता. आणि बसमधल्या कुणीतरी ट्रांझीस्टर चालू केला आणि त्यावर हे गाणं चालू झालं. त्या अंधार भरल्या बस मध्ये केवळ रस्त्त्यावरच्या दिव्यांचा येणारा जाणारा प्रकाश चेहर्‍यांवर होणारा प्रकाश -अंधारचा खेळ, त्या एकाच उघड्या असणार्‍या खिडकीतून अंगाला जरासा झोंबून जाणारा वारा.. अर्धे पेंगणारे लोक आणि त्या गूढ वाटणार्‍या बसच्या घरघर आवाजातही स्वत:च्या आवाजाने काळजाला भेगा पाडणारा लताबाईंचा आवाज चेहर्‍यांवर होणारा प्रकाश -अंधारचा खेळ, त्या एकाच उघड्या असणार्‍या खिडकीतून अंगाला जरासा झोंबून जाणारा वारा.. अर्धे पेंगणारे लोक आणि त्या गूढ वाटणार्‍या बसच्या घरघर आवाजातही स्वत:च्या आवाजाने काळजाला भेगा पाडणारा लताबाईंचा आवाज तेव्हा हे गाणं इतकं कसं खोलवर गेलं खरंच नाही समजलं. पण तेव्हापासून या गाण्याने मनांत जे घर केलंय ते कायमचं. काय लिहू या गाण्याबद्दल\nए दिल-ए-नादान ए दिल-ए-नादान\nआरजू क्या हैं, जुस्तजू क्या हैं\nकुठेतरी अशाठिकाणी जाऊन बसावं जिथे केवळ मनाशीच संवाद होऊ शकेल. आणि त्या दुनिये मध्ये भरकटलेल्या मनाला, अंजारून गोंजारून विचारावं.. 'बोल रे वेड्या.. माझ्या मना बोल तुला काय हवंय अशी कोणती गोष्ट आहे ज्यासाठी तू इतका झुरतो आहेस इतकी सगळी सुख आहेत तुझ्या दाराशी.. मग कशाचा इतका शोध घेतो आहेस इतकी सगळी सुख आहेत तुझ्या दाराशी.. मग कशाचा इतका शोध घेतो आहेस नक्की काय शोधतो आहेस नक्की काय शोधतो आहेस बोल रे.. माझ्या मना.. बोल रे बोल रे.. माझ्या मना.. बोल रे\n हा प्रश्न म्हंटलं तर खूप गहिरा आहे. आणि मन तरी कुठे जाग्यावर असतं हो.. त्याला काही विचारायला, बोलायला.. मन एक जागी थांबायला तर हवं. म्हणून तर बहिणाबाई म्हणतात, 'मन वढाय वढाय.. उभ्या पिकातलं ढोर, किती हाकलं हाकलं.. फ़िरी येतं शिरावर' \nहम भटकते हैं, क्यों भटकते हैं दश्त-ओ-सेहरा में\nऐसा लगता हैं, मौज प्यासी हैं अपने दरीया में\nकैसी उलझन हैं, क्यों ये उलझन हैं\nएक साया सा, रुबरु क्या हैं\n आपलीच कथा त्याला ऐकवायची. आपली म्हणजे आपली आणि मनाची अशी दोघांची मिळून. कोणाच्या शोधात, कशाच्या शोधात आपण भटकतो अहोत का भटकतो आहोत अशी कोणती गोष्ट आहे जी आसपास नाहीये.. की जिच्यासाठी रानावनातून, वाळवंटातून आपण भटकतो आहोत.. काहीच समजत नाहीये. मना.. तू तरी सांग अरे मी माझ्या या दुनियेत असूनही का परकी वाटतेय.. मी माझ्या या दुनियेत असूनही का परकी वाटतेय.. अथांग सागरातली एखादी लाट तहानेने व्याकुळ व्हावी.. तशी मी आहे अथांग सागरातली एखादी लाट तहानेने व्याकुळ व्हावी.. तशी मी आहे का आहे काय नेमका गोंधळ होतोय माझा\nकुठेतरी कुणीतरी साद घालतंय का नक्की कुठून येतेय ही साद नक्की कुठून येतेय ही साद माझ्यासमोर मीच आहे का माझ्यासमोर मीच आहे का की साद घालणारी ती अज्ञात छाया आहे\nएकांती संवाद होताना इतके सगळे प्रश्न पडावेत, मनाच्या गाभार्‍यात कुठेतरी काहीतरी हळूवार हलून जावं. पाण्यावर एखादं पान पडल्यावर जसे तरंग निर्माण होतात तसेच मनावर तरंग उमटावे.. पण उत्तर सापडू नये काय अवस्था आहे ना\nक्या कयामत हैं, क्या मुसिबत हैं\nकह नहीं सकते, किस का अरमॉं हैं\nजिंदगी जैसे खोयी खोयी हैं, हैरान हैरान हैं\nये जमीन चूप हैं, आसमान चूप हैं\nफ़िर ये धडकन सी चार सू क्या हैं\n ते प्रश्न वारंवार येऊन दारावर धडका देताहेत पण दार उघडत नाहीये. आणि म्हणून मनाची अवस्था इतकी हळवी झालीये की, उत्तरे नाही मिळाली तर आता प्रलय येईल..संकट येईल.. काहीतरी भयंकर घडेल . काय घडेल.. नाही सांगता येत. नक्की काय हवंय कोणाची वाट पाहतंय हे मन.. कोणाची वाट पाहतंय हे मन.. माझं आयुष्य इतकं कुठे हरवून गेलं आहे माझं आयुष्य इतकं कुठे हरवून गेलं आहे का हरवून गेलं आहे का हरवून गेलं आहे इतकी कसली आस आहे मनाला की ज्याच्यामुळे संपूर्ण आयुष्य हैराण झालंय इतकी कसली आस आहे मनाला की ज्याच्यामुळे संपूर्ण आयुष्य हैराण झालंय कोण देईल याची उत्तरे कोण देईल याची उत्तरे कुठे मिळतील\nमनाच्या या अवस्थेचं वर्णन करताना जमीन आणि आकाश यांची घेतलेली मदत लाजवाब आहे. 'ये जमिन चूप हैं'.... एक गूढ शांतता. दूर पर्यंत फक्त आणि फक्त जमिनच आहे.. रखरखीत वाळवंटी जिथे साद घालावी आणि दूरपर्यंत केवळ आपलाच आवाज जावा पण जिवंतपणाचा काही मागमूसही नसावा. मग पुन्हा 'आसमान चूप है..\" पुन्हा तेच जिथे साद घालावी आणि दूरपर्यंत केवळ आपलाच आवाज जावा पण जिवंतपणाचा काही मागमूसही नसावा. मग पुन्हा 'आसमान चूप है..\" पुन्हा तेच संपूर्ण आकाशात ओळखीचा असा एखादाही रंग नसावा.. संपूर्ण आकाशात ओळखीचा असा एखादाही रंग नसावा.. या दोन्ही ठिकाणी असलेली शांतता काळजाला घरे पाडते. त्या जमिन आनि आसमानच्या मध्ये एका विचित्र अवस्थेत आपण अडकलोय हे मनाला जाणवतं आणि नकळत अंगावर एक शहारा येतो. आणि आता ही जमिन आणि हे आकाश दोन्हीही शांत आहेत.. चिडीचूप आहेत.. मग ही स्पंदने कोणाच्या हृदयाची आहेत .. मना या दोन्ही ठिकाणी असलेली शांतता काळजाला घरे पाडते. त्या जमिन आनि आसमानच्या मध्ये एका विचित्र अवस्थेत आपण अडकलोय हे मनाला जाणवतं आणि नकळत अंगावर एक शहारा येतो. आणि आता ही जमिन आणि हे आकाश दोन्हीही शांत आहेत.. चिडीचूप आहेत.. मग ही स्पंदने कोणाच्या हृदयाची आहेत .. मना चहू दिशांतून ऐकू येणारी ही स्पंदने.. काय आहेत चहू दिशांतून ऐकू येणारी ही स्पंदने.. काय आहेत ती माझ्यावर येऊन का आदळताहेत\nमग कुठेतरी मनाला अचानक झोपेतून जाग यावी तशी जाग येते आणि साक्षात्कार होतो प्रेमाचा त्या जमिनीचं, त्या आकाशाचं शांत असणं, आपल्याच मनाची छाया आपल्या समोर येऊन उभी राहणं , या सगळ्याच्या तळाशी असलेल्या प्रेमाचा चहू दिशातून येणारा हुंकार ऐकू यायला लागतो. आणि या परमोच्च आनंदासोबतच त्या प्रेमाला असलेली दु:खाची किनारही जाणवते. मनाची तरल अवस्था किती कोमल शब्दांत बांधली आहे पहा\nए दिल-ए-नादान ऐसी राहोन में कितने कांटे हैं\nआरजूओं ने हर किसी दिल को दर्द बांटे हैं\nकितने घायल हैं, कितने बिस्मिल हैं\nइस खुदाई में एक तू क्या हैं\n तू खरंच वेडा आहेस कशाला या प्रेमाच्या वाट्याला गेलास कशाला या प्रेमाच्या वाट्याला गेलास अरे या वाटेवर असंख्य काटे आहेत. ज्यानी प्रेमाची इच्छा केली.. म्हणजेच ज्यांनी ज्यांनी प्रेम केल त्या सगळ्यांनाच अगणित वेदना मिळाल्या आहेत. अरे, किती दु:ख करून घेशील अरे या वाटेवर असंख्य काटे आहेत. ज्यानी प्रेमाची इच्छा केली.. म्हणजेच ज्यांनी ज्यांनी प्रेम केल त्या सगळ्यांनाच अगणित वेदना मिळाल्या आहेत. अरे, किती दु:ख करून घेशील बघ जरा आजूबाजूला बघ... बघ जरा आजूबाजूला बघ... प्रेमामध्ये घायाळ झालेली, जखमी झालेली, विद्ध झालेली इतकी लोकं आहेत.. प्रेमामध्ये घायाळ झालेली, जखमी झालेली, विद्ध झालेली इतकी लोकं आहेत.. मग अरे वेड्या... तुझं दु:ख घेऊन काय कुरवाळत बसला आहेस \n सुरूवातीला पडलेले असंख्य प्रश्न, त्यांची उत्तरं शोधण्यासाठी केलेला जीवाचा आटापिटा , त्यातून आलेली आगतिकता मग.. मिळालेलं हे उत्तर\nआपलं प्रेम मिळू शकणार नाही याची झालेली बोचरी जाणिव, आणि मग मनानेच कढलेली मनाची समजूत एक छोटिशी कथा अगदी कोमल आणि हळव्या शब्दांत बांधलेली.\nया गाण्यातल्या नेमक्या कोणत्या बाजूबद्दल लिहू जान निस्सार अख्तर यांचे शब्द तर लाजवाब आहेतच जान निस्सार अख्तर यांचे शब्द तर लाजवाब आहेतच पण खय्याम यांचं संगीत पण खय्याम यांचं संगीत खरंच असं वाटतं की ते त्या जमिन आणि आसमान ला जाब विचारतंय, उत्तरं मागतंय. आणि या सगळ्याच्यावर.. या शब्दांना, त्या संगिताला न्याय देणारा लताबाईंचा आवाज खरंच असं वाटतं की ते त्या जमिन आणि आसमान ला जाब विचारतंय, उत्तरं मागतंय. आणि या सगळ्याच्यावर.. या शब्दांना, त्या संगिताला न्याय देणारा लताबाईंचा आवाज 'क्या कयामत है.. क्या मुसिबत है' गाताना टिपेला जाणारा.. तितकाच आर्त.. आणि 'ये जमिन चूप है' गाताना तितकाच हळवा होणारा\n हे गाणं मनावर का कोरलं गेलं असावं याची कारणं शोधली पण मलाही नेहमी वेगवेगळी कारणं मिळाली. सांगितिक दृष्ट्या या गाण्यातली सौंदर्यस्थळं मी नाही दाखवू शकनार. तितकी माझी पोचही नाही. मात्र हे गाणं जसं मला भावलं तसं तुमच्यासमोर ठेआयचा प्रयत्न केला आहे. हे गाणं बनवून जान निस्सार अख्तर, खय्याम साहेब आणि लताबाईंनी जे उपकार केले आहेत.. त्याची थोडीशी परतफ़ेड माझ्याकडून\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2015/12/blog-post_61.html?showComment=1450356984601", "date_download": "2018-04-24T02:31:54Z", "digest": "sha1:PBEXFD5GAETRKS57REMIIW5W2VCMNB3H", "length": 5349, "nlines": 85, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: पाहते अस्तास त्याला रोज जाताना", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nबुधवार, १६ डिसेंबर, २०१५\nपाहते अस्तास त्याला रोज जाताना\nपाहते अस्तास त्याला रोज जाताना\nआठवांच्या शेंदरी रंगात भिजताना\nकोणतेसे दु:ख सोबत रोज तो नेतो\nआसवांनी डोह हा खारावला जातो\nआणि भरते येत जाते मूक लाटांना\nकोणती अज्ञात आहे ओढ ना ठावे\nसांज पसरुन पंख काळोखात झेपावे\nलांबणार्‍या सावल्या हलकेच विरताना\nरोज येथे मी मनाला घेउनी येते\nरोज स्मरणांचे असे मोहोळही उठते\nअन धुके डोळ्यात उरते रात्र भिडताना\n१७ डिसेंबर, २०१५ रोजी ४:५६ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2011/01/blog-post_21.html", "date_download": "2018-04-24T02:46:32Z", "digest": "sha1:X6MZU7VP3S2YJN7YFSGTHC47RN6AKRIN", "length": 5225, "nlines": 82, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: सांग ना तू प्रिया..", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nशुक्रवार, २१ जानेवारी, २०११\nसांग ना तू प्रिया..\nसांग ना तू प्रिया काय झाले पुन्हा\nसोसवेना अता हा अबोला मना..\nकाय केली तुझी थोडि थट्टा अशी\nमांजरा च्या परी, फ़िस्करी तू मिशी\nसांग ना हाच का, होय माझा गुन्हा\nसोसवेना अता हा अबोला मना..\nहा दुरावा नको, हात हातात दे\nगंध जाई परी, आज श्वासात दे\nराग लटका तुझा, की खरा सांग ना\nसोसवेना अता हा अबोला मना..\nचिंब वर्षा ऋतू, देहि ओथंबला\nचांदणे शिंपुनी, चांद जाळी मला\nरात जाईल रे, हाय\nसोसवेना अता हा अबोला मना..\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://sonalisb.blogspot.com/2011/01/blog-post.html", "date_download": "2018-04-24T02:31:00Z", "digest": "sha1:7MSFCND57JVCFMHNADRSWHI6JBT3KBTM", "length": 12158, "nlines": 83, "source_domain": "sonalisb.blogspot.com", "title": "लिहायचं म्हणून...: एक दिवस", "raw_content": "\nसकाळी सकाळी ६ वाजता गाढ साखरझोपेतून उठवत असताना छोट्या हातांनी तिने माझा हात घट्ट धरून ठेवला. \"माझ्याजवळ बस ना ५ मिनिटं कालची ती गोष्ट सांग ना प्लीज.\"\nपण मी मात्र तिला तसंच अर्ध्या झोपेत उचललं आणि सरळ नेऊन पॊटीवर ठेवलं. \"चला आवरा आता. गोष्ट वगैरे काही नाही.\" तिचा चेहरा अगदी बारीक झाला. पेंगणारया तिला तसंच ठेवून मी माझ्या कामाला लागले.\n\"सकाळच्या गडबडीत गोष्टी काय सांगायच्या आवरायचं सोडून काय बसून राहायचं का आवरायचं सोडून काय बसून राहायचं का एवढं कळायला नको का आता रोजच्या सवयीनं एवढं कळायला नको का आता रोजच्या सवयीनं ६ वर्षाची झाली की ती आता ६ वर्षाची झाली की ती आता\nतिचं आवरणं, शाळेची तयारी, डबा... घडयाळाच्या काट्याबरोबर माझं तोंडही चालू. हिच्या उशिरा उठण्यामुळे माझ्या वेळापत्रकाचे कसे १२ वाजलेत हे काही हिला सांगून कळणार आहे का\nतिला अजून घडयाळ कळत नाही हे माहीत असूनही नेहमीप्रमाणे मी धाक घातला, \"ते बघ, तो मोठा काटा ८ वर येईपर्यंत दूध संपलं पाहिजे, काय\nरिक्शावाले काका आले म्हणताच तिची धांदल उडाली. अंगापेक्षा बोंगा जास्त असलेलं शाळेचं दप्तर, टिफ़िन बॆग, पाळणाघराची बॆग असा दिवसभराचा संसार घेउन सकाळी पावणे-सातला ती निघालीही. तिला शाळेच्या रिक्शामध्ये बसवताना, तिच्या हातातून माझा हात सोडवताना जाणवलंच की आता आपण थेट संध्याकाळीच भेटणार. क्षणभरच... पण मग लगेच पुढचा दिवस समोर दिसू लागला. मिटींग्जची एकामागून एक असलेली रांग, वाट पाहात असलेले निर्णय, कामांची न संपणारी मोठ्ठी यादी ...\nसुपरवूमन असल्याच्या नादात दिवसभरात कामाचा अगदी फ़डशा पाडला. मिटींग्ज रंगल्या, सगळेच नाही पण कितीतरी निर्णय मार्गी लागले. दुपारी जेवताना नेहमीप्रमाणे विषय निघाले, मूल, अभ्यास, घर, ऒफ़िस कसं संभाळायचं हे सगळं\n\"जमतं तसं सवयीनं, एकदा त्यात पडलं की मग काय\" मी हसून म्हणलं. हे बोलताना आत जाणवलेली बोच मी अगदी सराईतपणे लपवली.\nदुपारी बोलावून बॊसनं status विचारलं, कौतुकही केलं. कौतुकाच्या त्या नशेत २ नवीन जबाबदारया मी हसतच स्वीकारल्या. पुढचा दिवस कसा संपला काही कळलंच नाही.\nआता मात्र घरचे वेध लागले. तिचा चेहरा डोळ्यापुढे येऊ लागला. संध्याकाळच्या भर रहदारीतून वेळेत पाळणाघरात पोहोचणं म्हणजे एक दिव्यच होतं. उशीर होऊ लागला तशी माझी घालमेल सुरू झाली.\nपाळणाघराच्या रिकाम्या अंगणात वॊचमन काकांबरोबर तोंड पाडून उभी असलेली एकटी ती मला दिसू लागली. उद्यापासून १० मिनिटं लवकरच निघायचं, मी परत एकदा निश्चय केला.\nगाडीत बसल्या बसल्या तिने हुकूम सोडला, \"ए घरी नाही ग जायचं... मला फ़िरायचंय तुझ्याबरोबर. आपण मज्जा करू. घरी गेलं की तू लगेच काम करत बसतेस. मग मला नाही आवडत ते.\"\nझालं, मगाचा तिला भेटण्याआधीचा तो माझा दाटलेपणा कुठे गायबच झाला. \"घरी चला, रविवारी बसू फ़िरत.\" मी दामटून तिला घरी आणलं.\nघरात आल्या आल्या तिने माझ्यासाठी आणलेल्या गंमती दाखवायला सुरुवात केली. चॊकोलेटची चांदी, एक-दोन दगड, पाळणाघराच्या वाळूत सापडलेल्या बिया, सगळा खजिना तिनं माझ्यासमोर रिकामा केला. तोंडावर कुबेराचं धन लुटून आणल्याचा अविर्भाव. \"पाहिलंस तुझ्यासाठी आहे.\" मी मोठ्या कृतद्न्यतेने पाहिले. \"Thank you, मला इतक्या छान गंमती कधीच कोणी आणल्या नव्हत्या... बरं आता homework करुयात का... बरं आता homework करुयात का\nपुढच्या एक-दिड तासात थोडं गोडीनं - थोडं रागावून अभ्यास घेणं, धाक दाखवणं, वळण लावणं, जेवू घालणं अशी सगळी कामं मी efficiently उरकली. तिला T.V. पुढे बसवलं आणि माझा conference call चालू झाला. पण आज तिला T.V. नकोच होता. मग माझा फोनवर mute-unmute चा खेळ चालू झाला. तिला मध्येच येऊन काही सांगायचं होतं, स्वत: काढलेली चित्र दाखवायची होती. पण तिला कळलं बहुतेक की आईला आत्ताही वेळ नाही. माझा पुढचा call शांतपणे पार पडला.\nतोवर ती पेंगुळली होती. बाजूला मगाची चित्रं, थोडे खडू पडले होते. माझ्यासाठी आणलेल्या टिकल्या, चांदया मी हरवू नये म्हणून एका डबीत भरून ती डबी माझ्या बॆगेत टाकली होती.\nमी तिला जवळ घेतलं. अतिशय आसुसून ती माझ्या कुशीत शिरली. तिच्या चिमुकल्या हातांनी तिनं मला घट्ट मिठी मारली. माझ्या डोळ्यातून गरम पाणी तिच्या केसात पडलं. स्वत:चं आवडतं काम करायची धडपड, त्यापायी होणारी दगदग,तिची दिवसातून १० वेळा तरी होणारी आठवण, सतत सोबत करणारी काळजी आणि अपराधीपणा, सगळं अगदी साचून आलं.\nबास. फ़ार झालं. आता ब्रेक घ्यायचा, आणि फ़क्त तिला वेळ दयायचा. हीच तर वर्ष आहेत. नंतर कदाचित तिला माझी गरजही उरणार नाही. बास... आता हा प्रोजेक्ट संपला की सांगून टाकायचं. मी परत एकदा ठरवलं... नेहमीप्रमाणेच.\nमग अपराधीपणा जरा कमी झाला. पुढच्या दिवशीच्या कामांच्या विचारात मन बुडून गेलं. कधी डोळा लागला कळलंच नाही. जाग आली तेव्हा दुसरा दिवस सुरू झाला होता.\n- सोनाली सुहास बेंद्रे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-cricket/shahid-afridi-announces-retirement-international-cricket-31405", "date_download": "2018-04-24T03:25:52Z", "digest": "sha1:QAOEH4VULENMY2NZGYNXIKLHTQIWJRT6", "length": 12747, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Shahid Afridi announces retirement from international cricket आंतरराष्ट्रीय क्रिकेटला आफ्रिदीचा अलविदा | eSakal", "raw_content": "\nआंतरराष्ट्रीय क्रिकेटला आफ्रिदीचा अलविदा\nमंगळवार, 21 फेब्रुवारी 2017\nशारजा - पाकिस्तानचा अष्टपैलू शाहिद आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आपल्या तडाखेबंद फलंदाजीने क्रिकेटविश्‍वात आफ्रिदीने २१ वर्षे छाप पाडली होती.\nकसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधून अगोदरच निवृत्त झालेल्या आफ्रिदीने गेल्या वर्षी भारतात झालेल्या ट्‌वेन्टी-२० विश्‍वकरंडक स्पर्धेत पाकिस्तानचे नेतृत्व केले होते.\nपाकिस्तान संघाच्या अपयशी कामगिरीवरून आफ्रिदीला जबाबदार धरण्यात आले होते, त्याचवेळी त्याच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. कर्णधारपदाचा राजीनामा देऊन त्याने खेळत राहण्याची इच्छा जाहीर केली होती.\nशारजा - पाकिस्तानचा अष्टपैलू शाहिद आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आपल्या तडाखेबंद फलंदाजीने क्रिकेटविश्‍वात आफ्रिदीने २१ वर्षे छाप पाडली होती.\nकसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधून अगोदरच निवृत्त झालेल्या आफ्रिदीने गेल्या वर्षी भारतात झालेल्या ट्‌वेन्टी-२० विश्‍वकरंडक स्पर्धेत पाकिस्तानचे नेतृत्व केले होते.\nपाकिस्तान संघाच्या अपयशी कामगिरीवरून आफ्रिदीला जबाबदार धरण्यात आले होते, त्याचवेळी त्याच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. कर्णधारपदाचा राजीनामा देऊन त्याने खेळत राहण्याची इच्छा जाहीर केली होती.\nश्रीलंकेविरुद्ध १९९६ मध्ये एकदिवसीय सामन्यात ३७ चेंडूंत शतक करण्याचा त्याचा विक्रम १७ वर्षे कायम राहिला होता. आक्रमक फलंदाजीबरोबर गोलंदाज म्हणूनही सामने जिंकून देण्याची क्षमता त्याच्यामध्ये होती. २००९ मध्ये पाकिस्तानने मिळवलेल्या ट्‌वेन्टी-२० विश्‍वविजेतेपदामध्ये त्याची कामगिरी निर्णायक ठरली होती.\nकसोटी ः सामने २७, धावा १७१६, सर्वोच्च १५६, सरासरी ३६.५१, शतके ५, अर्धशतक ८, विकेट ४८\nवन-डे ः सामने ३९८, धावा ८०६४, सर्वोच्च १२४,\nस्ट्राइक रेट ११७.००, विकेट ३९५,\nटी-२० ः सामने ९८, धावा १४०५, सर्वोच्च नाबाद ५४\nअर्धशतके ४, विकेट ९७, इकॉनॉमी रेट ६.६१\nलहानपणीची एखादी सहज केलेली कृतीही पुढे आयुष्यभर प्रेरणा देत राहणारी ठरते. महर्षी अण्णासाहेबांच्या सत्काराची कल्पना राबवतानाचा अनुभवही असाच...\nकरवाढीच्या निषेधार्थ मुंढेविरोधात नाशिककर एकवटले,आंदोलनाद्वारे संताप\nनाशिक ः मालमत्ता करवाढीचे संकट आणि मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मनमानी कारभाराविरोधात आज शेतकरी,व्यापारी,उद्योजक,वकील,...\nकाश्‍मीरमध्ये पाकला मोकळे रान - दुलत\nपुणे - ‘‘काश्‍मीरमधील तरुण आता पाकिस्तानऐवजी अल्लाहसाठी लढत आहेत. हिंसाचार वाढण्याबरोबरच २०१६ पासून काश्‍मीरमध्ये पाकिस्तानला मोकळे रान मिळाले आहे....\nफ्रॅंचायजी क्रिकेटची वस्तुस्थिती समजते\nपुणे - फ्रॅंचायजी क्रिकेटची वस्तुस्थिती मला समजते. माझी निवड न करण्यात राजस्थानची काही कारणे असतील, जी मी समजू शकतो. शेवटी त्यांच्यासाठी हा व्यवसाय...\nचैत्राली गुजरला ‘वेगवान धावपटू’ किताब\nनागपूर - कोईम्बतूर येथील ज्युनिअर फेडरेशन करंडक ॲथलेटिक्‍स स्पर्धेत मुलींची शंभर मीटर शर्यत जिंकून महाराष्ट्राच्या चैत्राली गुजरने वेगवान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/shivsena-branch-chief-mla-disturbance-25513", "date_download": "2018-04-24T03:20:19Z", "digest": "sha1:35NL7LTRKYLIFZZ4GJGA4PRZBULGBQ3V", "length": 12894, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "shivsena branch chief & mla disturbance शाखाप्रमुख-आमदारामध्ये उद्धव ठाकरेंसमोरच तू तू मैं मैं | eSakal", "raw_content": "\nशाखाप्रमुख-आमदारामध्ये उद्धव ठाकरेंसमोरच तू तू मैं मैं\nबुधवार, 11 जानेवारी 2017\nमुंबई - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शाखांना भेट देण्याचा कार्यक्रम सुरू केल्यापासून शाखांशाखामध्ये धुमसणारा अंतर्गत कलह उफाळून येऊ लागला आहे. याची प्रचिती रविवारी (ता. 8) चेंबूरमध्ये आली.\nमुंबई - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शाखांना भेट देण्याचा कार्यक्रम सुरू केल्यापासून शाखांशाखामध्ये धुमसणारा अंतर्गत कलह उफाळून येऊ लागला आहे. याची प्रचिती रविवारी (ता. 8) चेंबूरमध्ये आली.\nचेंबूर येथील शिवसेना शाखा क्रमांक 146मध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोरच आमदार प्रकाश फातर्पेकर आणि शाखाप्रमुख शेखर चव्हाण यांच्यात तू तू मैं मैंचा एपिसोड सादर झाल्याने तेही सर्द झाल्याचे समजते. या दोघांमधील वाद पक्षप्रमुखांसमोरच चव्हाट्यावर आल्यामुळे तेथे असलेले खासदार राहुल शेवाळे आणि विभागप्रमुख मंगेश सातमकर यांना दरदरून घाम फुटला; मात्र \"साहेब' समोर असल्याने काय बोलावे या पेचात ते अडकले होते, असे खात्रीलायकरित्या समजते.\nउद्धव यांनी मुंबईतील शाखांना भेटी देण्याचा सपाटा लावला आहे. चेंबूरच्या 146 क्रमांकाच्या शाखेत ते रविवारी आले होते. शाखेतील कामाचा आढावा घेताना शाखाप्रमुख चव्हाण यांनी कामाचा अहवाल पक्षप्रमुखांना दाखवला. त्यावर, \"हा अहवाल फेक आहे. अशी काही कामेच झाली नाहीत, असा टोमणा आमदार फातर्पेकर यांनी सर्वांसमोर चव्हाण यांना लगावला. त्यावर, त्यांच्याकडे उद्धव यांनी एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि काहीही बोलणे टाळले, असे सांगण्यात येते.\nत्यानंतरचे दृश्‍य होते ते फातर्पेकर आपल्या नगरसेवक मुलीच्या कामाचा अहवाल पक्षप्रमुखांना दाखवतानाचे. त्यांनी अहवाल उघडताच शाखाप्रमुख चव्हाण यांनी हिशोब चुकता केला. \"हा अहवाल फेक आहे,' असे विधान त्यांनी खास शिवसेना स्टाईलमध्ये केले. त्यावर उद्धव यांनी त्यांच्याकडे फक्त एक कटाक्ष टाकला आणि बोलणे टाळले, असे समजते.\nशाखाप्रमुख आणि आमदारामधील हा वाद साहेबांसमोरच चव्हाट्यावर आल्याने खासदार शेवाळे आणि विभागप्रमुख सातमकर यांची पाचावर धारण बसली. काय बोलावे तेच कळेना. साहेबांसमोर काही बोलता येत नसल्याने ते गेल्यानंतर त्यांनी शिवसेना स्टाईलने आमदार आणि शाखाप्रमुखांना \"डोस'पाजल्याचे समजते. या प्रकाराची चर्चा चेंबूरमध्ये सुरू आहे.\nनेते ‘ए.सी.’मध्ये, कार्यकर्ते जेलमध्ये\nकोल्हापूर - पाचगावच्या राजकीय वर्चस्वातून २०१३ मध्ये झालेल्या दोन्ही खुनांचा निकाल जाहीर झाला. अशोक पाटील आणि धनाजी गाडगीळ यांच्या खुनातील अकरा...\nमाण काबीज करण्याचे राष्ट्रवादीचे मनसुबे\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माण, खटाव तालुक्‍यांतील जलसंधारणाच्या कामांना भेटी देऊन लोकसहभागाला प्रोत्साहन दिले. मात्र, माजी सनदी...\nसाखर सात रुपयांनी स्वस्त\nमुंबई - किरकोळ बाजारात साखर सात रुपयांनी स्वस्त झाली आहे. वर्षभर 40 ते 42 रुपये किलोवर असणाऱ्या...\nमिरज-सोलापूर रेल्वेच्या वेळापत्रकात बदल\nसोलापूर - सोलापूर-मिरज रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्याचा प्रस्ताव सोलापूर विभागाला पाठविण्यात आला...\nराज्यात सुलभ वाहतुकीसाठी इंटलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट\nमुंबई - सुलभ वाहतुकीकरिता वाहतूक नियोजनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी इंटलिजन्स ट्रॅफिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://gangadharmute.wordpress.com/2013/02/03/blogmajha-4/", "date_download": "2018-04-24T02:31:52Z", "digest": "sha1:2B3GFKFPT4QF22IJW4V5B2BITKN4YHVP", "length": 35326, "nlines": 568, "source_domain": "gangadharmute.wordpress.com", "title": "“रानमोगरा – माझी वाङ्मयशेती” दूरदर्शनवर (Vdo क्लिप) | रानमोगरा", "raw_content": "\n‘सकाळ’ने घेतली ‘रानमेवा’ ची दखल.\nप्रा. मधुकर पाटील, बोरीवली (पश्चिम), मुंबई\nअभिप्राय : डॉ मधुकर वाकोडे\nशरद जोशी यांचे हस्ते सत्कार\nनागपुरी तडका – अभिवाचन\nसरकारची होळी – स्टार माझा बातमी\nसत्कार समारंभ : आर्वी (छोटी)\n← एबीपी माझा, विनोद कांबळी आणि माझी भटकंती\n“रानमोगरा – माझी वाङ्मयशेती” दूरदर्शनवर (Vdo क्लिप)\n“रानमोगरा – माझी वाङ्मयशेती” दूरदर्शनवर\nएबीपी माझा TV – ब्लॉग माझा पुरस्कार सोहळा\nएबीपी माझा TV व्दारा नोव्हेंबर २०१२ मध्ये ब्लॉग माझा-४ या जागतीक ब्लॉग स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये जगाच्या कानाकोपर्‍यातून मराठी ब्लॉगर्सनी उत्स्फ़ुर्तपणे भाग घेतला होता. या स्पर्धेत माझ्या “रानमोगरा” या ब्लॉगला पुरस्कार मिळाला.\nमाझ्या “रानमोगरा” (https://gangadharmute.wordpress.com/) या ब्लॉगला सलगपणे दुसर्‍यांदा हे पारितोषिक मिळाले आहे. या स्पर्धेचे निकाल जाहीर झाल्यानंतर २७ जानेवारी २०१३ रोजी एबीपी माझाच्या मुंबई येथील स्टुडियोमध्ये बक्षिस वितरण समारंभ संपन्न झाला.\nब्लॉग माझा-४ स्पर्धेच्या कौतुक सोहळ्याच्या समारंभाचे आणि बक्षिस वितरण कार्यक्रमाचे एबीपी माझा TV वर दिनांक ०३ फ़ेब्रुवारी २०१३ रोजी दुपारी १२:३० वाजता प्रक्षेपण करण्यात आले.\nदिनांक – रविवार, ३ फेब्रुवारी २०१३\nवेळ – दुपारी १२.३० वा.\nचॅनेल – एबीपी माझा\n“रानमोगरा” विषयी प्रसारीत झालेली ३.१९ मिनिटांची VDO क्लिप\nपरिक्षकासोबत विजेत्यांचा ग्रूप फ़ोटो\nBy Gangadhar Mute • Posted in ए.बी.पी माझा स्पर्धा विजेता, छायाचित्र, पारितोषक/सत्कार, पुरस्कार, वाङ्मयशेती, स्टार माझा स्पर्धा विजेता, VDO\t• Tagged पारितोषक, पुरस्कार, वाङ्मयशेती, शेतकरी गाथा, शेती आणि शेतकरी, Poems, VDO\n← एबीपी माझा, विनोद कांबळी आणि माझी भटकंती\nOne comment on ““रानमोगरा – माझी वाङ्मयशेती” दूरदर्शनवर (Vdo क्लिप)”\nउत्तम ब्लॉग आहे आपला. असेच लिखाण करत राहुन नवनवीन प्रकारची साहित्यिक\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा.\nवेळ : ३२ सेकंद - MP3 आकार - 1.22 MB\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.\nसंपूर्ण मायमराठीचे श्लोक ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nABP माझा TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २७-०१-२०१३\nस्टार TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २६-१२-२०१०\nगगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतू प्राण भारताचा, शक्ती ध्वजा-पताका\nसंगे हिमालयाला येण्यास मार हाका\nसमवेत घे सह्याद्री, मेरूस ये म्हणावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nसाथीस ब्रह्मपुत्रा, गोदावरी नि यमुना\nधारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना\nकन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी\nही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी\nआता अभय मनाच्या धुंदीस या जपावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nही माझी छोटीसी दुनिया...\nमाझ्या छोट्याशा दुनियेत आपले\nमाझ्या काही गद्य आणि पद्य रचना..\nशेतकरी म्हणुन जगतांना (\nमाझ्या साईटला भेट देणारांचे मनःपुर्वक स्वागत ...\nमाझ्या साईटवरील सर्व लेख,कविता,गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखन माझे स्वतःचे स्वरचित असुन सर्वाधिकार सुरक्षित आहेत.\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ई-मेल करू नका.\nआपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.संदर्भ देतांना लिंक आणि लेखक,कविचे नांव अवश्य नमुद करा.\nआपला नम्र - गंगाधर मुटे\nमाझे लेखन – वर्गवारीनुसार\nअच्छे दिन आनेवाले है (2)\nए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3)\nदिवाळी अंक – २०११ (6)\nभारत की जुबानी (1)\nभाषाशुद्धी आणि समृद्धी (2)\nमार्ग माझा वेगळा (89)\nशेतकरी साहित्य संमेलन (5)\nस्टार माझा स्पर्धा विजेता (5)\nस्वतंत्र भारत पक्ष (2)\nआपण येथे वाचू शकता,\nचर्चेत भाग घेऊ शकता,\nनवीन चर्चा सुरू करू शकता\nया, एक वेळ अवश्य भेट द्या.\n- गंगाधर मुटे, निमंत्रक\nतुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी\nजडो ध्यास हा छंद व्यासंग बोली\nतुझे शब्दलालित्य सूरास मोही\nतसा नादब्रह्मांस आनंद होई\nसुरांच्या नभी सूरगंगा नहाली\nजरी वेगळी बोलती बोलभाषा\nअनेकांत एकत्व ही प्राणभाषा\nअसे भाग्य आम्हां मराठी मिळाली\nअसा मावळा गर्जला तो रणाला\nतसा घोष \"हर हर महादेव\" झाला\nमराठी तुतारी मराठी मशाली\nअभय एक निश्चय मनासी करावा\nध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा\nसदा शब्द वाणीत ये सर्वकाली\nस्टार TV प्रक्षेपित बक्षिस वितरण\nस्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला स्टार माझा चॅनेलवर प्रसारण करण्यात आले.\n“वांगे अमर रहे”-ABP माझा बातमी\n“वांगे अमर रहे”-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nरानमेवा-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nया ईमेलवर संपर्क करा.\nसुंदर ते ध्यान उभे बांधावरी\nकासे पितांबर ते फ़ाटके धोतर\nतुळशीहार जणू घामाचीच धार\nपोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥\nचेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥\nआरतीला नाही त्याची रखुमाई\nराजा शेतकरी बळीराज यावे\nसुखी झाली ती साजणी ॥१॥\nम्हणे पगारी बरवा ॥२॥\nशेती बागा त्याचे घरी\nपरी नको शेतकरी ॥३॥\nपदोपदी दिसे खूप ॥४॥\nडोहामधी डुबक्या मारा ॥५॥\nया देशाचे पालक आम्ही\nआम्हीबी हकदार रे ...........||धृ||\nआम्हीबी हकदार रे ...........||१||\nकेवळ खुर्ची बदलून केले,\nआम्हीबी हकदार रे ...........||२||\nफ़ुंकून दे तू बिगुल आता,\nनव्या युगाचा होरा घे\nआम्हीबी हकदार रे ...........||३||\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nश्याम्याची बिमारी… on श्याम्याची बिमारी\nGangadhar Mute on पहाटे पहाटे तुला जाग आली\nअनामित on पहाटे पहाटे तुला जाग आली\nvinod chaudhari on बळीराजाचे ध्यान\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nchinmay moghe on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on स्वदेशीचे ढोंगधतूरे : नागपुरी…\nमनोज शेलार on माय मराठीचे श्लोक…\nडिम्पल भगवान ऊईके on मुरली खैरनार : एक जिंदादील…\ndatta salekar on बळीराजाचे ध्यान\nचौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत\nसंपादकीय : अंगारमळा : खरा शेती साहित्यिक कोण\n४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन\nएक लेख एका आत्मप्रौढीचा\nशेतीच्या हतबलतेला निसर्ग जबाबदार नाही\nये तू मैदानात : शेतकरी गीत\nझाडावर पाखरू बसलं : लावणी\nअभिमानाने बोल : जय विदर्भ\nपरतून ये तू घरी\n॥सांगा तुकारामा : अभंग-४॥\nस्मशानात जागा हवी तेवढी\n“रानमोगरा” ला लिंक होण्यासाठी खालील कोड HTML विजेट मध्ये पेस्ट करा.\n\"रानमोगरा\" या ब्लॉगला लिंक होण्यासाठी तुमच्या ब्लॉगच्या HTML विजेट मध्ये वरील कोड पेस्ट करा.\nMy Blog अभंग आंदोलन करुणरस कविता गझल छायाचित्र नागपुरी तडका पारंपारीक गाणी पारितोषक/सत्कार पुरस्कार बातमी भजन भोंडला,हादगा,भुलाबाई मराठी भाषा महिला महिलांच्या व्यथा मार्ग माझा वेगळा राजकारण रानमेवा वाङ्मयशेती विडंबन विनोदी शेतकरी काव्य शेतकरी गाथा शेतकरी गीत शेतकरी संघटक शेतीचे अनर्थशास्त्र शेती विषयक समिक्षण\nमाझ्या आवडीचे मराठी संकेतस्थळ\nरानमोगरा ( शेती आणि कविता )\nशेतकरी विहार – Blogspot\nमाझे लेखन कॅटेगरी निवडा Audio (2) अंगाई गीत (2) अंगारमळा (1) अंधश्रद्धा (5) अच्छे दिन आनेवाले है (2) अभंग (15) अशीही उत्तरे (3) आंदोलन (11) आरती (3) उत्पादन खर्च (2) ए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3) ओवी (4) करुणरस (9) कविता (130) कवी/गीतकार (1) कॅरावके (2) गझल (103) गौळण (7) चर्चा (2) छायाचित्र (10) जात्यावरची गाणी (1) टीव्ही प्रक्षेपण (4) तुंबडीगीत (1) दिवाळी अंक – २०११ (6) देशभक्ती (6) नागपुरी तडका (27) नाट्यगीत (1) निवेदन (2) पत्र (2) परिषद (2) पारंपारीक गाणी (19) पारितोषक/सत्कार (13) पुरस्कार (13) पोळ्याच्या झडत्या (2) पोवाडा (1) प्रकाशचित्र (7) प्रवासवर्णन (1) प्रसिद्धीमाध्यम सहभाग (1) बडबडगीत (1) बळीराजा (8) बातमी (10) बालकविता (5) बोधकथा (1) भक्तीगीत (4) भजन (11) भारत की जुबानी (1) भावगीत (2) भावानुवाद (1) भृणहत्त्या (1) भोंडला,हादगा,भुलाबाई (16) भ्रष्टाचार (7) भ्रष्टाचार मुक्ती (9) मराठी भाषा (9) भाषाशुद्धी आणि समृद्धी (2) भाषेच्या गमतीजमती (2) महादेवाची गाणी (2) महिला (15) महिलांच्या व्यथा (16) माझी भटकंती (1) माझे देशाटन (1) मार्ग माझा वेगळा (89) मुख्यमंत्र्यांशी चर्चा (2) राजकारण (10) रानमेवा (84) रामदेवबाबा (1) रावेरी-सीतामंदीर (1) लावणी (6) वांगमय शेती (7) वाङ्मयशेती (113) विडंबन (13) विनोदी (18) विनोदी कविता (8) शिक्षणपद्धती (1) शिवा-VDO (1) शेतकरी कलाकार (1) शेतकरी काव्य (15) शेतकरी गाथा (32) शेतकरी गीत (31) शेतकरी संघटक (23) शेतकरी संघटना (6) शेतकरी साहित्य संमेलन (5) शेती विषयक (33) शेतीचे अनर्थशास्त्र (19) समारंभ (4) समिक्षण (16) साहित्य चळवळ (8) स्टार माझा स्पर्धा विजेता (5) स्वतंत्र भारत पक्ष (2) हवामान (3) हायकू (1) My Blog (17) Ring Tone (1) VDO (7)\nदिवाळी अंक – २०११\nमोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११\nदीपज्योती ई-दीपावली अंक २०११\nमायबोली-हितगुज दिवाळी अंक २०११\nपिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो..., उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो..., हक्कासाठी लढणार्‍यांनो..., लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो..., स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो..., नव्या युगाच्या निर्मात्यांनो..., या जरासे खरडू काही..., काळ्याआईविषयी बोलू काही....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://tattoosartideas.com/mr/gemini-tattoos/", "date_download": "2018-04-24T02:39:03Z", "digest": "sha1:J7CK6M4FBTAETSHL3NPHTI77KQLJ44L7", "length": 15323, "nlines": 93, "source_domain": "tattoosartideas.com", "title": "पुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्कृष्ट 23 जेमिनी टॅटूस डिझाइन आयडिया - टॅटूज कला कल्पना", "raw_content": "\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्तम 23 मिथुन टॅटू डिझाइन आयडिया\nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्तम 23 मिथुन टॅटू डिझाइन आयडिया\nसोनिटॅटू डिसेंबर 24, 2016\n1 महिलांसाठी वरच्या पिढीवर मिथुन टॅटू डिझाइन\nटॅटू खरोखर भयानक आणि सुंदर महिला वरील वर खरोखर आहे ते छान मध्ये खरोखर सर्वोत्तम आहे.\n2 मिथुन टॅटू डिझाइनची संकल्पना एखाद्या मुलीसाठी खालच्या पायावर पूर्णपणे अप्रतिम असते.\nखरोखर आश्चर्यकारक आहे की मुली किंवा स्त्रियांसाठी सर्वोत्तम टॅटू डिझाइन आणि आपल्या पाया वर तेही दिसत देण्यास सक्षम आहे.\n3 विशेष देखावा साध्य महिलांसाठी वरच्या जांभया वर मिथुन टॅटू कल्पना\nसर्वोत्तम टॅटू खरोखर सुंदर महिलांसाठी पूर्णपणे तेही आहे की रंग भरपूर खरोखर आहे.\n4 मिथुन टॅटू डिझाइनची संकल्पना खरोखरच सुंदर मुलींसाठी काळा रंगाची आहे.\nकाळ्या रंगाने टॅटू हे खरोखरच अद्वितीय आहे जे मुलीच्या पायांच्या पायांसाठी उत्तम आहे.\n5 अगं बॅक वर guys साठी कूल जेमिनी टॅटू\nटॅटूची कल्पना मुलंसाठी खरंच अत्यंत छान आहे जे वरच्या पाठीवर सर्वोत्तम देखावा प्रदान करण्यास सक्षम आहेत.\n6 मादाच्या खालच्या हाताने लहान मिथुन चिन्ह टॅटू कल्पना\nटॅटू खरोखर सुंदर आहे जे एक मुलगी खाली हात वर खरोखरच सुंदर आहे.\n7 मिथुन टाटू कल्पना एका मुलाच्या मर्दानाच्या हाताने खरोखर अद्वितीय आहे\nमुलगा आर्म खरोखरच छान जेमीनी टॅटू द्वारे अद्वितीय दिसू शकते\n8 मादीच्या खालच्या वरच्या छोट्या पण उत्तम मिथुन टॅटू कल्पना\nआपण चित्र मध्ये पाहू शकता म्हणून टॅटू त्यांच्या लोअर परत मादी साठी खरोखर परिपूर्ण आहे.\n9 महिलांसाठी छान रंगीत मिथुन प्रतीक टॅटू कल्पना\nत्यांच्या खालच्या पाय वर महिलांसाठी सर्वोत्तम टॅटू\n10 महिलांच्या वरच्या पिवळीवर अप्रतिम मिथुन टॅटू कल्पना\nमिथुन टॅटू खरंच खूप छान आहे म्हणून अनेक रंग आणि डिझाइनसह महिलेच्या वरच्या मागे खरोखर सुंदर आहे.\n11 नर साठी कमी हाताने लांब मिथून चिन्ह टॅटू\nजेमिनी टाटू खरोखर अनोखा आहे कारण तो एका मुलाच्या खालच्या बाजूला दिसतो\n12 मुलींच्या पायांवर उत्तम मिथुन चिन्ह टॅटू डिझाइन\nमिथुन टॅटू खरोखर छान आहेत की मुलींसाठी खरोखर छान आणि तेही आहे\n13 एका लहान मुलासाठी लहान हाताने लहान मिथून डिझाइन टॅटू कल्पना\nमिथुन टॅटू पूर्णपणे छान आणि छान आहे जे लहान डिझाइनसह खरोखर अद्वितीय आहे\n14 मुलींसाठी कमी परत उत्तम मिथुन टॅटू कल्पना\nत्यांच्या मागील मागच्या बाजूला असलेल्या मुलीसाठी सर्वोत्तम टॅटू डिझाइन.\n15 मादासाठी कमी हाताने लहान मिथुन टॅटू कल्पना\nखरोखर छान आणि छान आहे की त्यांच्या खालच्या हात वर मादी सर्वोत्तम आणि थंड मिथुन गोंदण डिझाइन कल्पना\n16 वरच्या पिढीतील मिथुन टॅटू डिझाईनची कल्पना\nपुरुष किंवा मुलांच्या मागच्या बाजूला पंख असलेल्या सर्वोत्तम मिथुन प्रतीक टॅटू\n17 मादाच्या वरच्या कव्हर वर मिथुन साइन टॅटू डिझाइनची कल्पना.\nमिथुन चिन्ह टॅटू खरोखर छान आहे आणि ते मुलींच्या मागे बाजूला पाहत आहे म्हणून तेही पूर्णपणे तेही आहे.\n18 उच्च परत साठी कूल जेमिनी प्रतीक टॅटू कल्पना\nसाध्या आणि लहान पण खरोखर अद्वितीय मिथुन प्रतीक टॅटू नर वरील वर परत खरोखर चांगले आहे\n19 मुलींसाठी उच्च मागे जेमिनी टॅटू डिझाइन कल्पना\nमादीच्या वरच्या छोट्या छोटय़ा टॅटूचे डिझाइन म्हणजे एक हळवे देखावा देणे.\n20 अगं साठी साधारण मिथुन टॅटू डिझाइन कल्पना\nमिथुनची टॅटू डिझाइन खरोखरच छान आणि छान मुलाच्या वरच्या छातीवर आहे\n21 कमी जांघ साठी मिथुन टॅटू डिझाइन कल्पना\nमादा साठी कमी पाय वर मिथुन प्रतीक टॅटू खरोखर अद्वितीय आहे\n22 रंगीबेरंगी मिथुन टॅटू मुलींसाठी कल्पना डिझाइन करते\nरंगीबेरंगी मिथुन टॅटू खरोखर सुंदर आणि मादास शोधण्यात छान आहे.\n23 मुलींसाठी सर्जनशील मिथुन साइन टॅटू डिझाइन कल्पना\nटॅग्ज:मुलींसाठी गोंदणे पुरुषांसाठी गोंदणे राशिचक्र चिन्ह टॅटू\nनमस्कार, मी सोनी आणि या टॅटू कला कल्पना वेबसाइट मालक मीना, अर्धविराम, क्रॉस, गुलाबाची, फुलपाखरू, सर्वोत्तम मित्र, मनगट, छाती, जोडप्यांना, बोट, फुल, डोक्याची खोडा, अँकर, हत्ती, घुबड, पंख, पाय, शेर, मेंढी, परत, पक्षी आणि हृदयाची टॅटू डिझाइन . मला माझी वेबसाइटवरील वेगवेगळ्या वेबसाइट शेअरमध्ये नवीन टॅटू कल्पना आवडली. आम्ही चित्रांवर कोणतेही हक्क सांगत नाही, फक्त त्यांना सामायिक करत आहे. आपण माझे अनुसरण करू शकता गुगल प्लस आणि ट्विटर\nछान टॅटू कल्पना शोधा\nपुरुषांसाठी आदिवासी Armband टॅटू\nड्रॅगन गोंद सह मुलगी\nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्तम 24 फ्लॉवर टॅटूस डिझाइन आयडिया\nमहिलांसाठी सर्वोत्तम 24 चेरी ब्लॉसम टॅटूस डिझाइन आयडिया\nछान साइड टॅटू स्याही विचार\nपुरुषांसाठी हवाईयन आदिवासी टॅटू\nपुरुष आणि स्त्रियांसाठी टॅटूज डिझाइन आयडिया\nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्कृष्ट एक्सएनएक्सएक्स फिदर टॅटूस डिझाइन आइडिया\nआपल्यासाठी सर्वोत्कृष्ट एक्सएनएक्सएक्स खांदा टॅटू डिझाइन आइडिया \nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्कृष्ट एक्सएनएक्सएक्स घुबड टॅटूस डिझाइन आइडिया\nचंद्र टॅटूउत्तम मित्र गोंदणेडोळा टॅटूहात टॅटूगुलाब टॅटूमांजरी टॅटूबटरफ्लाय टॅटूकमळ फ्लॉवर टॅटूफेदर टॅटूताज्या टॅटूहात टैटूमैना टटूहार्ट टॅटूमुलींसाठी गोंदणेडोक्याची कवटी tattoosगोंडस गोंदणपाऊल आणि वरचा पाय यांना जोडणारा सांधा टॅटूअँकर टॅटूदेवदूत गोंदणेशेर टॅटूबाण टॅटूआदिवासी टॅटूअर्धविराम टॅटूचेरी ब्लॉसम टॅटूराशिचक्र चिन्ह टॅटूपक्षी टॅटूअनंत टॅटूपाऊल गोंदणेजोडपे गोंदणेटॅटू कल्पनाक्रॉस टॅटूहोकायंत्र टॅटूबहीण टॅटूछाती टॅटूडवले गोंदणेड्रॅगन गोंदमेहंदी डिझाइनस्वप्नवतडायमंड टॅटूस्लीव्ह टॅटूहत्ती टॅटूमोर टॅटूवॉटरकलर टॅटूसूर्य टॅटूचीर टॅटूमागे टॅटूमान टॅटूफूल टॅटूगरुड टॅटूपुरुषांसाठी गोंदणे\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nकॉपीराइट © 2018 टॅटू कला कल्पना\nट्विटर | फेसबुक | गुगल प्लस | करा\nआमची वेबसाइट आमच्या अभ्यागतांना ऑनलाइन जाहिराती दाखवून शक्य झाले आहे. कृपया आपला जाहिरात ब्लॉकर निष्क्रिय करून आम्हाला समर्थन करण्याचा विचार करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-current-news/reason-women-s-shirts-button-on-the-left-117042600031_1.html", "date_download": "2018-04-24T02:43:53Z", "digest": "sha1:LDX2DXVI2Z5VMMVJP4OEQSLBGVHPABVS", "length": 12135, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "डाव्या बाजूलाच का असतात महिलांच्या शर्टची बटणे? | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nडाव्या बाजूलाच का असतात महिलांच्या शर्टची बटणे\nआपल्या अनेकदा लक्षात आले असेल की, पुरूषांच्या शर्टची बटणे उजव्या बाजूला तर महिलांच्या शर्टची बटणे डाव्या बाजूला असतात. असे का असते याबाबत कदाचीत खूपच कमी लोकांना माहिती असते. पण आता याचे कारण कळले असून खरेतर तर्क आणि दंतकथेवरच आधारीत हे कारण आहे.\nपूर्वीच्या काळी पुरूषांच्या आणि महिलांच्या पोषाखात फरक असे. त्यांना स्वत:असा वेगवेगळा पोषाख असे. त्यांच्या जबाबदाऱ्याही विभागलेल्या असत. पुरूष लढाई, संरक्षण आणि कष्टाची कामे करत असत. महिलाही कष्टाची कामे करत असत. पण त्यात फरक असे. बर्‍याचदा पुरूष लढाईवर असत. त्या काळी डाव्या हतात शस्त्र किंवा तलवार पकडायची पद्धत होती. त्यामुळे शर्टची बटणे घालताना त्यांना उजव्या हाताचा वापर करावा लागत असे. त्यामुळे पुरूषांच्या शर्टला उजव्या बाजूला बटणे असतात असे सांगितले जाते.\nमहिलांच्या बाबतीत बोलायचे तर, महिला घरकाम आणि मुलांचे संगपण करत असत. अशा वेळी महिलांच्या उजव्या कडेवर मुल असायचे. बहुतांश महिला आजही मुल उजव्याच कडेवर घेतात. त्यामुळे शर्टची बटने घालण्यासाठी त्या डाव्या हताचा वापर करत असत. म्हणून महिलांच्या शर्टची बटणे डाव्या बाजूला असतात.\nया पद्धतीला नेपोलियनचा आदेश जबाबदार असल्याचे काही लोकांचे मत आहे. नेपोलियनला एक हात शर्टमध्ये टाकून उभे रहायची सवय होती. त्याच्या या स्टाईलची महिला टिंगल करत असल्यामुळे नेपोलियनाल राग येत असे. म्हणून चिडलेल्या नेपोलियने महिला आपल्यापेक्षा वेगळ्या दिसाव्यात यासाठी महिलांच्या शर्टला डाव्या बाजूला बटणे ठेवण्याचा आदेश दिला. परंपरेने चालत आलेल्या प्रथा परंपरेला बर्‍याचदा उत्तरे नसतात. त्याबाबत विशेष माहितीही नसते. पण त्या चालत आलेल्या असतात. त्या काही दंतकथांवर आधारलेल्या असतात. त्याचा आपापल्या परीने अर्थ लावून घेणे इतकेच आपल्या हाती असते.\nवर्‍हाडींना मिळाले हेल्मेट गिफ्ट\nEarth Day 2017: वसुंधरेविषयी जाणून घ्या\nदिवा गेल्यावर 'हवा' जाईल का\nया गुहात आजार होतात छू मंतर, औषधांची गरज नाही\n पुरुषांपेक्षा पोर्न बघण्यात महिला पुढे, वय वाढल्यानंतर वाढतो चस्का...\nयावर अधिक वाचा :\nडाव्या बाजूलाच का असतात महिलांच्या शर्टची बटणे\nटीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार\nटाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nनाणार होणार नाही: उद्धव ठाकरे\nनाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...\nअबब, उमेदवाराची संपत्ती 1020.5 कोटी\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट ...\nस्वस्त झाला सॅमसंगचा हा स्मार्ट फोन\nजर आपण सॅमसंगचा मोबाईल खरेदी करायला जात असाल तर आपल्यासाठी चांगली बातमी आहे की सॅमसंगने ...\nव्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर\nयापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nजीमेलमध्ये येणार नव्या फीचर्स\nजीमेल आपल्या युजर्ससाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नव्या फीचर्सवर काम करत आहे. लवकरच आता ...\nमाहिती अधिक सुरक्षित करण्याचा फेसबुकचा प्रयत्न\nफेसबुकने भारतातील युजर्सना विश्वास देण्यासाठी अॅपमध्ये काही बदल करुन, युजर्सच्या माहितीला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://nmk.co.in/s/job-fair-deulgaon-raja/5296/", "date_download": "2018-04-24T02:32:55Z", "digest": "sha1:6FXXICYWTXRLIPAIPOAL6XWUT2YCC4VN", "length": 6546, "nlines": 115, "source_domain": "nmk.co.in", "title": "बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव-राजा येथे कौशल्य विकास व रोजगार मेळावा - NMK", "raw_content": "\nबुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव-राजा येथे कौशल्य विकास व रोजगार मेळावा\nबुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव-राजा येथे कौशल्य विकास व रोजगार मेळावा\nजिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलढाणा यांच्या वतीने २०० बेरोजगारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शुक्रवार दिनांक २३ मार्च २०१८ रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी ‘शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देऊळगाव-राजा’ येथे सकाळी ११:०० वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ०७२६२-२४२३४२ वर संपर्क साधावा.\nअधिक माहिती डाऊनलोड करा\n(जाहिरात सौजन्य: नोकरी मार्गदर्शन केंद्र, पत्रकार भवन, बीड.)\nमहिला व बाल विकास विभागात विविध ‘अधिकारी’ पदाच्या एकूण ४५ जागा\nवाशीम जिल्ह्यातील लाखाळा येथे कौशल्य विकास व रोजगार मेळाव्याचे आयोजन\nमुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ‘शिपाई’ पदांच्या एकूण १३६ जागा\nकेंद्रीय विद्यालय संघटन यांच्या आस्थापनेवर ‘शिक्षक’ पदांच्या एकूण ५१९३…\nअभ्युदय को-ऑप बँक लिमिटेड यांच्या आस्थापनेवर ‘लिपिक’ पदांच्या एकूण १०० जागा\nभारतीय स्टेट बँकेत ‘विशेष अधिकारी’ पदाच्या एकूण ११९ जागा (मुदतवाढ)\nनवीन जाहिराती / घोषणा . . .\nस्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदांच्या २००० जागा\nकर सहाय्यक/ लिपिक-टंकलेखक/ जि.प.सरळसेवा/ तलाठी स्पेशल बॅच उपलब्ध\nलक्ष्यवेध . . .\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१८ मधील स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक उपलब्ध\nपरिस्थितीमुळे वॉचमनची नोकरी केलेला ‘मंजूर दार’ यंदाच्या IPL स्पर्धेत खेळणार\nप्रवेशपत्र . . .\nवैद्यकीय शिक्षण व संशोधन अधिपरिचारिका (नर्स) परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nसंयुक्त प्रवेश (मुख्य) परीक्षा ‘JEE-Main-2018’ प्रवेशपत्र\nनिकाल . . .\nपोलीस भरती-२०१८ मैदानी चाचणी/ लेखी परीक्षा निकाल\nशिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (सीईटी) परीक्षा-२०१७ निकाल\nमागोवा . . .\nमुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ‘शिपाई’ पदांच्या एकूण १३६ जागा\nकेंद्रीय विद्यालय संघटन यांच्या आस्थापनेवर ‘शिक्षक’ पदांच्या एकूण ५१९३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://tyaa-kavitaa.blogspot.com/2011/10/blog-post_15.html", "date_download": "2018-04-24T03:02:52Z", "digest": "sha1:JBHTBJ5Z6KEQKYEYHTGY2A7LJV6JWPNQ", "length": 8981, "nlines": 120, "source_domain": "tyaa-kavitaa.blogspot.com", "title": "’त्या’ कविता: बोलणे. -पु.शि.रेगे", "raw_content": "\nनिखळ, ख-याखु-या कविता पूर्ण समजायच्याही कितीतरी आधी आपल्याशी संवाद साधतात\nत्यातून मी एक अलाहिदा अर्थ काढला\nत्याचीच ही गाणी झाली,\nहेच तुझे बोलणे होते..\nरेगे काही मी वाचले नाहीयेत. आता 'अरुवार' म्हणजे काये\nहा हा.. मी आहे ना मी सांगीन रेगे. (अर्थात मलाही कळले असतील तरच)\nनिखिल, ’अरुवार’ हा शब्द एकदा-दोनदा डोळे मिटून म्हणून बघ नं. शब्दांचं टेक्स्चर कसं आहे, ते कसे साऊंड करतात हे कळलं तरी बहुतेक वेळा अर्थ समजायला मदत होते. कधीकधी जो शब्द कळला नाही त्याचा ’होमोपोनिक’ शब्द शोधावा, अर्थ आसपासचाच असतो. अरुवार चा होमोफोनिक कोणता- अलवार, हळूवार.\nपहाटे पहाटे प्रकाशाची प्रखरता कशी असते अगदी प्रकाशाची tinge असते. पण त्यामुळे आपण प्रकाश नाही असं म्हणू शकत नाही. जे नाही असं वाटतं पण तिथे नक्की असतं, इतकं ते हळवं, किंचितसं असतं,( आणि ते किंचितसं असतं म्हणून त्याबद्दलचं आकर्ष्ण तेवढ्याच चढत्या भाजणीतलं) त्याला ’अरुवार’ म्हणतात. :)\nवेल, त्याचा विचार केला होता. पण दोन-दोनदा 'र' वापरून देखील अर्थ मुलायम असणे जरा अवघड वाटले. हळुवार, अलवार, अलगद मध्ये कसे 'ल' 'ळ' आहेत, 'र' असेल तरी एकदाच आहे. या 'र' ची पुनरुक्ती उच्चारसाधर्म्यापेक्षा वरचढ वाटली आणि गडबडलो. शब्द उगीच जास्त 'खरखरीत', 'रखरखीत' वाटला...\nया ब्लॉगवरील कविता कॉपी-पेस्ट करता येणार नाहीत.\nआपणांस या कविता विनासायास, कुठलेही कष्ट न घेता आंतरजालावर एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याच्या बदल्यात आपण किमान कवितांच्या बाबतीत तरी कॉपी-पेस्टची अंगवळणी पडलेली सवय बाजूला ठेवावी असे संग्राहकाला वाटते.\nकविता सरसकट कॉपी-पेस्ट करणं टाळा.\nसुमारे साडे-तीनशेच्यावर कविता टा‌ईप करताना संग्राहकाने इन्व्हेस्ट केलेला वेळ, श्रम याचसाठी आहेत की तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा.\nकाही शंका असल्यास कमेंट लिहा, प्रश्न विचारा- त्यांची उत्तरं देण्याचा यथाशक्ती, यथामती प्रयत्न केला जा‌ईल.\nएखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, टा‌ईप करा. कवितेचं ते खरंखुरं हस्तांतरण असेल.\nकॉपी-पेस्ट्चा शॉर्टकट चोखाळू नये.\nआपण रसिक आहात, आपल्याकडून हे अपेक्षित नाही.\nअरविंद वामन कुलकर्णी (1)\nगजानन माधव मुक्तिबोध (1)\nभिलोरी बोलीतील कविता (3)\nमलिका अमर शेख (6)\nवि. दा. सावरकर (1)\nशमशेर बहादूर सिंग (2)\nश्री. कृ. कोल्हटकर (1)\nहरिवंश राय बच्चन (1)\nएक बार वक्त से, लम्हा गिरा कहीं\nवहॉं दास्तां मिली, लम्हा कहीं नहीं\nहे लम्हें वेचून जपण्याकरताच मी लिहिते, लिहीत राहीन.\n’त्या’ कवितांचा संग्रह करण्यातून संग्राहकाला कोणताही आर्थिक लाभ नाही. संग्राहक आर्थिक लाभाकरिता या कवितांचा वापर करत नाही; आणि, तसे करण्यास कोणालाही प्रोत्साहन देत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/Sports/Cricket/2017/03/19094716/glenn-maxwell-mock-virat-kohli.vpf", "date_download": "2018-04-24T03:12:01Z", "digest": "sha1:W3UA2YQEXKM2WVIUC4AQBH5J442P4766", "length": 13472, "nlines": 247, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "पाहा व्हिडिओ : मॅक्सवेलने विराटच्या दुखापतीची नक्कल करून उडवली खिल्ली !", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nरायगड - महामार्ग दरोडेखोरांना ७ वर्षे सक्त मजुरी व प्रत्येकी ५००० रु. दंड\nमुंबई - जीटीएस विभागाच्या ४ अधिकाऱ्यांना लाच घेण्याच्या आरोपाखाली अटक\nठाणे - कल्याण रेल्वेस्थानकातील फलाटालगतच्या मोकळ्या जागेवरील कचऱ्याला आग\nठाणे - मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीचे काम दोन दिवस पुढे ढकलले\nठाणे - उल्हासनगरमध्ये किरकोळ कारणावरुन मित्राने केली मित्राचीच हत्या\nमुंबई- नाणारचे भूसंपादन रद्द करण्याचा अधिकार देसाईंना नाही - मुख्यमंत्री\nरत्नागिरी- नाणार प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द - उद्योगमंत्री\nनवी दिल्ली- भाजप आणि संघाला संविधानाला हात लावू देणार नाही - राहुल गांधी\nनवी दिल्ली- काँग्रसने संविधानला उद्ध्वस्त केल्याचा अमित शाहांचा आरोप\nनवी दिल्ली- जिवाला धोका असल्याची व्यक्त केली इंद्राणी मुखर्जीने भीती\nमुंबई- राज्यातील ६५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर\nनवी दिल्ली- सानिया मिर्झा होणार आई,ट्विटरद्वारे सानियाने दिली गोड बातमी\nनागपूर- कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदाराच्या मृत्यूची चौकशी करा - आंबेडकर\nमुख्‍य पान क्रीडा क्रिकेट\nपाहा व्हिडिओ : मॅक्सवेलने विराटच्या दुखापतीची नक्कल करून उडवली खिल्ली \nरांची - भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंमध्ये मैदानावर अनेकवेळा वादविवादाच्या घटना घडल्या आहेत. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंमध्ये सुरू असलेल्या संघर्षाची झलक बंगळुरूपाठोपाठ रांची कसोटीतही पाहायला मिळाली.\nVIDEO : दिनेश कार्तिकच्या अविश्वसनीय...\nजयपूर - बुधवारी राजस्थान आणि कोलकातामध्ये झालेल्या सामन्यात\nगेलला पंजाबच्या संघामध्ये घेऊन मी आयपीएल...\nहैदराबाद - आयपीएल २०१८ मध्ये पंजाब किंग्ज इलेव्हन संघाकडून\nकर्नाटक रणसंग्राम : राहुल द्रविड आणि अनिल...\nनवी दिल्ली - कर्नाटक विधानसभा निवडणुकीत तरुण मतदारांना\n...आणि कोहलीला राग अनावर, ऑरेंज कॅप...\nमुंबई - मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबीमध्ये बुधवारी वानखेडेवर\nलिलावात कुणीही वाली नव्हता, मात्र शतक झळकावत...\nमोहाली - आयपीएल लिलावात गेलला कुणीही बोली लावली नव्हती.\nVIDEO - वाघा बॉर्डरवर पाक क्रिकेटपटूचे...\nअमृतसर - वाघा बॉर्डरजवळ एका पाकिस्तानी क्रिकेटपटूने केलेल्या\nवाढदिवस विशेष : २० वर्षापूर्वी मास्टर ब्लास्टरने दिले होते अनमोल गिफ्ट हैदराबाद - भारतासारख्या\nक्रिकेटपटू युजवेंद्र चहल 'या' अभिनेत्रीसोबत अडकणार विवाहबंधनात मुंबई - भारतीय क्रिकेटर\nयुवराजसिंगची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचे संकेत, वाचा कधी घेणार निवृत्ती नवी दिल्ली - सध्या खराब\n'या' तीन दिग्गज खेळाडूंचा आयसीसीच्या वर्ल्ड रेस्ट इलेव्हन संघात समावेश दुबई - आईसीसीने\n'या' खेळाडूला कधी 'अ' संघातून होते वगळले, आता त्याच्या मॅचविनिंग खेळीची चर्चा मुंबई - आयपीएलमध्ये\nमहिला क्रिकेटपटूकडे सापडल्या ड्रग्जच्या १४ हजार गोळ्या ढाका - बांग्लादेशच्या एका\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nगडचिरोलीत सलग दुसऱ्या दिवशीही चकमक, ६ नक्षलवाद्यांचा खात्मा गडचिरोली - अहेरी\nवाढदिवस विशेष : २० वर्षापूर्वी मास्टर ब्लास्टरने दिले होते अनमोल गिफ्ट हैदराबाद -\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.majhimarathi.com/benefits-of-dalchini-in-marathi/", "date_download": "2018-04-24T02:39:23Z", "digest": "sha1:XNGX25JWF55QYBPIQBN5PHL2EEPAKKTW", "length": 17895, "nlines": 117, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "कलमीचे लाभदायक फायदे | Benefits Of Dalchini In Marathi", "raw_content": "\nआदिवासी क्रांतीकारक बिरसा मूंडा | Birsa Munda History In Marathi\nबेसन शेव बनवायची विधी | Besan Sev Recipe\nबराक ओबामांचे नोबेल पुरस्कार स्विकारतांनाचे भाषण | Barack Obama Speech\nबदामचे गुणकारी फायदे | Benefits of Almonds\nस्वयंपाकासाठी काही खास टिप्स | Kitchen tips in Marathi\nपी.व्ही सिन्धू बॅडमिंटन खेळाडू | Badminton Player PV Sindhu\nसाक्षी मलिक एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू | Wrestler Sakshi Malik Biography\nपिझ्झा बनविण्याची रेसेपी | Pizza Recipe In Marathi\nकलमी – Dalchini हि एक अत्यंत सुगंधित आणि गोड सुगंध पण असणारी एक वनौषधी आहे, त्यामुळे याचा बऱ्याच औषधामध्ये वापर केला जातो.\nकलमी एक मसाल्याचे पदार्थ जो त्याच्या झाडावरील सालीतून तयार केल्या जाते. प्राचीन रोमन लोक कलमी पासून सुगंधी द्रव्ये तयार करीत.\nकलमी हृदय आणि मूत्र पिंडासाठी फारच लाभदायक आहे. या वनौषधीमुळे रक्ताचे भिसरण वाढून आपले आपले आंतरिक तंत्र सुदृढ राहते. कलमीसोबत सहद मिसळून खाल्ल्यास वजन कमी करण्यास मदत होते.\nवैज्ञानिक नाव : सिन्नोमोमुम जेटलानिचुम, सिन्नोमोमुम वेरूम\nइतर नावे : कुरुवापता कायुमाणीस, कैसिया वेरा, करुंद दरूशीला कवाई , चायनीज कान्नेल्ल्ले, कानेला.\nहि वनौषधी मुख्यतः भारताच्या दक्षिणपूर्व भागात आणि पूर्वी आशियात जास्त सापडते. हि उष्णदमट वातावरणात जावा, सुमात्रा, मोरीशस, गयाना बोर्नेओ आणि दक्षिण अमेरिका आणि वेस्ट इंडीज देशातील बेटावर उगवल्या जाते. कलमी लौरसाए व्रुक्ष कुटुंबाशी सबंधित आहे.\nकलमी मध्ये एन्टीमायक्रोबियल, एन्टी क्लोटिंग आणि ड्यूरेटिक्स इत्यादी गुण आहेत. यामध्ये बऱ्याच मात्रेत एन्टीऑक्सिडेटस असतात. यात अनेक खनिज पदार्थ पण असतात. जसे कि, म्याग्निज, लोह, क्याल्शियम\nकलमीचे तेलामध्ये एस्ट्रीजेन्ट एन्टीसेप्टिक आणि कार्मिनेटीव्ह गुण असतात. कलमीमध्ये गोड सुगंध त्याच्यातील चीन्नमोनल्देहाईद या पदार्थामुळे येतो. याचा वापर शरीरावर जास्त करणे हानिकारक ठरतो.\nकलमी शरीरातील पोलीफिनोल आणि इन्सुलिन हे संप्रेरकांची वाढ करतो. कलमी कोलेस्ट्रोल कमी करतो, त्यामुळे हृदयासंबंधी आजार होत नाहीत. त्यासोबत शरीरातील मेद कमी करून रक्ताला शुद्ध करण्यास मदत करतो.\nकलमी नैसर्गिकरीत्या गळ्याच्या आजारांना, सर्दी आणि श्वसनाच्या संबंधी आजारांना कमी करण्याचा प्रयत्न करतो. त्यासोबतच पचनक्रिया मंद असणे उलट्या, पोटात वायू तयार होणे अशा समस्यांना ठीक करतो.\nत्याच्यातील एन्टीफंगल आणि एन्टी ब्याक्टेरीयल गुणांमुळे शरीरात संक्रमण होत नाही. कलमी शरीरात यीस्टमुळे होणारे संक्रमण होऊ देत नाही.\nकलमी सेवनामुळे मुखदुर्गंधी कमी होते. एक कपात एक चम्मच कलमी पावडर टाकून गुळण्या केल्यास हे एक उत्तम मुखशुद्धीकारक म्हणून काम करतो. याचा वापर कंडी आणि टूथपेस्ट मध्ये मिळवून तोंडातील कडूपणा दूर करू शकतो.\nकलमीचे अनेक फायदे आहेत जसे याच्या पुडीचे सेवन केल्यास माश्तीश्क ताजेतवाने होते.कपड्यात याची पूड बांधून सरळ सुगंध घेऊनही लाभ मिळतो त्याशिवाय डोकेदुखी, झोप न लागणे, नकारात्मकता वाढणे यावर एक उत्तम उपाय आहे.\nकलमी फक्त चाऊन खाल्ल्यास दात मजबूत होतात याशिवाय ५ चम्मच शहद आणि १ चम्मच कलमी पूड मिळवून प्राशन केल्यास मुखरोग आणि उदरातील रोगावर आळा बसतो.\nआपण जळल्याच्या जखमांच्या वेदना आणि हाडांच्या सांध्यामधील वेदनासाठी एक चम्मच कलमीपूड व चार चम्मच शहद मिळवून सकाळी नास्त्यासह केल्यास किंवा गरम पाण्यासह घेतल्यास बराच फायदा होतो. कलमीचे तुकडे पाण्यात उकडून त्याचा चहा पिल्यास आरोग्यासाठी लाभदायक ठरतो. चहा मसाल्यात कलमीचा वापर होतो.\n*गरम पाण्यात सुक्या अद्रकाची, लवंगाची आणि कलमीची पूड मिसळून एक कपसाठी एक चम्मच पूड चहात टाकून घेतल्यास कफाची व गळ्यातील संक्रमणापासून आराम मिळतो.\n*दररोज एक चिमुट कलमी पूड एक चम्मच शहदासोबत चाखल्यास मानसिक कोशिकांना उत्तेजना मिळून त्या त्याज्यातवान्या होतात. त्यामुळे शरीरात उर्जा वाढते. त्वचा गोरी करण्यासाठी शहद व कलमिपुड १/४ प्रमाणात मिसळून त्वचेवर लावून मालिश करावी. विशेषतः मान व हातावरील त्वचा.\n*चेहऱ्यावरील पुरळ आणि पिंपल्ससाठी १ चम्मच निम्बुचा रस व एक चम्मच कालमिपुड लावून मालिश केल्यास लवकर परिणाम दिसतात.\n*१/२ चम्मच कलमीपूड १ कप पाण्यात उकडून सकाळी घेतल्यास झोप जास्त लागत नाही.\n*व्यायाम करताना मास पेशींमध्ये वेदना होत असतील तर कालमिपूड चाहत टाकून घेतल्यास आराम मिळतो. याशिवाय १ कप दुधात १/२ चम्मच कलमीपूड घालून ते चांगल्याप्रकारे गरम करून सेवन केल्यास आराम मिळतो. यासोबत शहद घेतल्यास अधिक परिणाम मिळतात.\n*हगवनित आराम मिळविण्यासाठी पुढील पैकीचे मिश्रण बनवावे, एक चम्मच कलमीपूड, अद्रक, जिरपूड आणि ४ चम्मच शहद या मिश्रणास दिवसाला 3 वेळा घ्यावे. उलट्या येत असेल तर एक चिमुट कलमी पूड शहदासोबत घ्यावी, लवकरच आराम मिळेल.\n*डोके दुखीसाठी १ चम्मच पाणी, १ चम्मच कलमी पूड कपळावर लावून मालिश केल्यास किंवा लेपन केल्यास बराच आराम मिळतो.\n*वजन कमी करण्यासाठी १ चम्मच शहद व १/२ चम्मच कलमी पूड गरम पाण्यात टाकून घेतल्यास आराम मिळतो. हे मिश्रण रात्री झोपायच्या आधी आणि सकाळी उठल्यावर उपाशी पोटी घेतल्यास प्रभावी परिणाम मिळतात.\n*दररोज १/२ चम्मच कलमी पूड पाण्यासोबत घेतल्यास मधुमेह नियंत्रित करता येतो. ४० ते ४५ दिवस नियमित सेवनाने नक्कीच परिणाम दिसू लागतो.\nकलमी मुख्यतः एक नैसर्गिक संरक्षक आहे. जे प्रामुख्याने त्वचा आणि श्वसनातील अपायकारक जीवाणूंना मारण्याचे गुण असतात. त्यामुळे भारतीय आहारात हे एक महत्वाचे मसाल्याचे पदार्थ मानल्या जाते. याचा वापर गरम पेय पदार्थांमध्ये केला जातो.\n*कलमीमधील कैसिया यात कैमरीन पदार्थ जास्त मात्रेत असते. त्यामुळे यकृतासंबंधी आजारांना बळ मिळते.\n*ज्या लोकांना अल्सर ह आतड्यांचा आजार जो पोटातील आजारांतील एक आहे. त्या लोकांनी कलमी जास्त प्रमाणात खाल्ल्यास अल्सर चा त्रास वाढतो.\n*गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच कलमी तेलाचा वापर करावा. पोटांवर गर्भ धारणेवेळी धारा येतात त्यावर कलमी तेलाची मालिश करतात. परंतु योग्य सल्ला घेवून व कोणताही त्रास होत नसल्यास वापर करावा.\n*सामान्यतः कलमी पूड १ व २ चम्मच रोज पाणी किंवा शहदासोबत घेतल्यास त्याचा लाभच आहे.\nलक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी कलमीचे फ़ायदे असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्\nPlease :- आम्हाला आशा आहे की हा कलमीपासून होणारे काही स्वास्थ लाभ – Dalchini Benefits in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुधा.\nनोट : Benefits Of Dalchini – कलमीचे फ़ायदे या लेखात दिलेल्या कलमीच्या फायद्यांन – Benefits Of Dalchini बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.\nबदामचे गुणकारी फायदे | Benefits of Almonds\nBenefits of Drinking Water आपण बरेचदा ऐकतो की पाणी पिणे आरोग्यासाठी फार चांगले असते. वैज्ञानिकांच्या …\nपंजाबी लस्सी बनविण्याची विधी | Lassi Recipe in Marathi\nसाबुदाणा वडा बनविण्याची विधी | Sabudana Vada Recipe in Marathi\nMarathi Suvichar Sangrah | सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार संग्रह\nदसऱ्या चे मराठी एस एम एस | Dasara Marathi SMS\nदिव्यांचा सण दिवाळी बद्दल माहिती | Diwali Information In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/2017/02/23/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%95/", "date_download": "2018-04-24T02:39:30Z", "digest": "sha1:FQHG2VMEVRGWOGJLMMJDHWFFCK65QZJ7", "length": 7857, "nlines": 138, "source_domain": "putoweb.in", "title": "आपल्या नागरिकांकडून मी काय शिकलो", "raw_content": "\nआपल्या नागरिकांकडून मी काय शिकलो\nआपल्या नागरिकांकडून मी काय शिकलो\n← “शोले” जर पुण्यात बनला असता तर.\n2 thoughts on “आपल्या नागरिकांकडून मी काय शिकलो”\nतुमच्या सर्व पोस्ट्स मजेशीर आणि उपरोधिक असतात. कधी कधी हसता हसता गंभीर करून जातात. कृपया शुद्धलेखनाकडे लक्ष द्यावे म्हणजे वाचताना जास्त मजा येईल.\nकृपया शुद्धलेखनाकडे लक्ष द्यावे म्हणजे वाचताना जास्त मजा येईल. हा दिलेला सल्ला छान आहे पण आपण एकदा आपले स्वतःचे नाव काय लिहिले आहे ते काळजीपूर्वक बघा. प्रमथेश = प्रथमेश\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nचाणक्य के 20 सूत्र जो आपके जीने का तरीका बदल सकते हैं\n\"TITANIC\" पुण्यात बनला असता तर\nद परफेक्ट लाईफस्टाईल - I\n\"शोले\" जर पुण्यात बनला असता तर.\nपु ल देशपांडे यांचे दुर्मिळ कलेक्शन - पुणेकर, मुंबईकर आणि नागपूरकर\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nचाणक्य के 20 सूत्र जो आपके जीने का तरीका बदल सकते हैं\n\"TITANIC\" पुण्यात बनला असता तर\nद परफेक्ट लाईफस्टाईल - I\n\"शोले\" जर पुण्यात बनला असता तर.\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://gangadharmute.wordpress.com/2010/03/17/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A0%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2018-04-24T02:32:43Z", "digest": "sha1:J3YHM5SFQ4ZCOAOUZXTQFDFGNLFEFAEY", "length": 35430, "nlines": 589, "source_domain": "gangadharmute.wordpress.com", "title": "कुठे बुडाला चरखा? | रानमोगरा", "raw_content": "\n‘सकाळ’ने घेतली ‘रानमेवा’ ची दखल.\nप्रा. मधुकर पाटील, बोरीवली (पश्चिम), मुंबई\nअभिप्राय : डॉ मधुकर वाकोडे\nशरद जोशी यांचे हस्ते सत्कार\nनागपुरी तडका – अभिवाचन\nसरकारची होळी – स्टार माझा बातमी\nसत्कार समारंभ : आर्वी (छोटी)\n← घुटमळते मन अधांतरी\nकान पिळलेच नाही →\nराजकर्‍यांनो जनतेसाठी एवढे ध्यानी घ्यावे\nतुमच्यामध्ये काय ’वेगळे’ याचे उत्तर द्यावे…\nअकबर होता, जुलूम होता, अन सुलतानी सत्ता\nखुशालचेंडू मजेत होते, घामाची हालत खस्ता\nकाय निराळे आज भासते, तितुकेची सांगावे\nतुमच्यामध्ये काय ’वेगळे’ याचे उत्तर द्यावे…\nइंग्रज होते, लुटत होते, येथील कच्च्या माला\nपक्का करूनी, चौपट दामा, विकत ग्राहकाला\nकाय निराळे आज आढळे, तितुकेची बोलावे\nतुमच्यामध्ये काय ’वेगळे’ याचे उत्तर द्यावे…\nरेल्वे आली, विमान आले, आले शाळा-रस्ते\nकोर्ट-कचेर्‍या अन नोकर्‍या, त्याही गोर्‍या हस्ते\nकाय निराळे तुम्ही घडवले, तितुकेची हाकावे\nतुमच्यामध्ये काय ’वेगळे’ याचे उत्तर द्यावे ..\nटीव्ही आली, संगणक आले, आली कॉटन-बीटी\nइलेक्ट्रॉनने झेप घेतली, तुमचे योगदान किती\nकाय निराळे तुम्ही मढवले, तितुकेची सांगावे\nतुमच्यामध्ये काय ’वेगळे’ याचे उत्तर द्यावे…\nस्वदेशी ते काय उरले, बघा काढुनी बुरखा\nदिवे तुम्ही किती लावले, अभयाने दावावे\nतुमच्यामध्ये काय ’वेगळे’ याचे उत्तर द्यावे…\n← घुटमळते मन अधांतरी\nकान पिळलेच नाही →\n4 comments on “कुठे बुडाला चरखा\nतुमच्या आमच्यात नसलेली पराकोटीची हाव हेच वेगळे आहे यांच्यात.\nआपल्या प्रतिसादाने आत्मबळ वाढते.\nउत्तर आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे.. “काहीही वेगळं नाही”.. मोगलाई सुलतानी आणि इंग्रजी राजवट यावेळी जे चालायचं तसंच चाललंय अजूनही. 😦\nत्यांनी तसे स्विकारावे ना. म्हणजे उगीच कोणी भोळ्या भाबड्या आशा बाळगणार नाहीत.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा.\nवेळ : ३२ सेकंद - MP3 आकार - 1.22 MB\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.\nसंपूर्ण मायमराठीचे श्लोक ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nABP माझा TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २७-०१-२०१३\nस्टार TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २६-१२-२०१०\nगगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतू प्राण भारताचा, शक्ती ध्वजा-पताका\nसंगे हिमालयाला येण्यास मार हाका\nसमवेत घे सह्याद्री, मेरूस ये म्हणावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nसाथीस ब्रह्मपुत्रा, गोदावरी नि यमुना\nधारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना\nकन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी\nही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी\nआता अभय मनाच्या धुंदीस या जपावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nही माझी छोटीसी दुनिया...\nमाझ्या छोट्याशा दुनियेत आपले\nमाझ्या काही गद्य आणि पद्य रचना..\nशेतकरी म्हणुन जगतांना (\nमाझ्या साईटला भेट देणारांचे मनःपुर्वक स्वागत ...\nमाझ्या साईटवरील सर्व लेख,कविता,गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखन माझे स्वतःचे स्वरचित असुन सर्वाधिकार सुरक्षित आहेत.\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ई-मेल करू नका.\nआपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.संदर्भ देतांना लिंक आणि लेखक,कविचे नांव अवश्य नमुद करा.\nआपला नम्र - गंगाधर मुटे\nमाझे लेखन – वर्गवारीनुसार\nअच्छे दिन आनेवाले है (2)\nए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3)\nदिवाळी अंक – २०११ (6)\nभारत की जुबानी (1)\nभाषाशुद्धी आणि समृद्धी (2)\nमार्ग माझा वेगळा (89)\nशेतकरी साहित्य संमेलन (5)\nस्टार माझा स्पर्धा विजेता (5)\nस्वतंत्र भारत पक्ष (2)\nआपण येथे वाचू शकता,\nचर्चेत भाग घेऊ शकता,\nनवीन चर्चा सुरू करू शकता\nया, एक वेळ अवश्य भेट द्या.\n- गंगाधर मुटे, निमंत्रक\nतुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी\nजडो ध्यास हा छंद व्यासंग बोली\nतुझे शब्दलालित्य सूरास मोही\nतसा नादब्रह्मांस आनंद होई\nसुरांच्या नभी सूरगंगा नहाली\nजरी वेगळी बोलती बोलभाषा\nअनेकांत एकत्व ही प्राणभाषा\nअसे भाग्य आम्हां मराठी मिळाली\nअसा मावळा गर्जला तो रणाला\nतसा घोष \"हर हर महादेव\" झाला\nमराठी तुतारी मराठी मशाली\nअभय एक निश्चय मनासी करावा\nध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा\nसदा शब्द वाणीत ये सर्वकाली\nस्टार TV प्रक्षेपित बक्षिस वितरण\nस्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला स्टार माझा चॅनेलवर प्रसारण करण्यात आले.\n“वांगे अमर रहे”-ABP माझा बातमी\n“वांगे अमर रहे”-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nरानमेवा-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nया ईमेलवर संपर्क करा.\nसुंदर ते ध्यान उभे बांधावरी\nकासे पितांबर ते फ़ाटके धोतर\nतुळशीहार जणू घामाचीच धार\nपोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥\nचेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥\nआरतीला नाही त्याची रखुमाई\nराजा शेतकरी बळीराज यावे\nसुखी झाली ती साजणी ॥१॥\nम्हणे पगारी बरवा ॥२॥\nशेती बागा त्याचे घरी\nपरी नको शेतकरी ॥३॥\nपदोपदी दिसे खूप ॥४॥\nडोहामधी डुबक्या मारा ॥५॥\nया देशाचे पालक आम्ही\nआम्हीबी हकदार रे ...........||धृ||\nआम्हीबी हकदार रे ...........||१||\nकेवळ खुर्ची बदलून केले,\nआम्हीबी हकदार रे ...........||२||\nफ़ुंकून दे तू बिगुल आता,\nनव्या युगाचा होरा घे\nआम्हीबी हकदार रे ...........||३||\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nश्याम्याची बिमारी… on श्याम्याची बिमारी\nGangadhar Mute on पहाटे पहाटे तुला जाग आली\nअनामित on पहाटे पहाटे तुला जाग आली\nvinod chaudhari on बळीराजाचे ध्यान\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nchinmay moghe on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on स्वदेशीचे ढोंगधतूरे : नागपुरी…\nमनोज शेलार on माय मराठीचे श्लोक…\nडिम्पल भगवान ऊईके on मुरली खैरनार : एक जिंदादील…\ndatta salekar on बळीराजाचे ध्यान\nचौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत\nसंपादकीय : अंगारमळा : खरा शेती साहित्यिक कोण\n४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन\nएक लेख एका आत्मप्रौढीचा\nशेतीच्या हतबलतेला निसर्ग जबाबदार नाही\nये तू मैदानात : शेतकरी गीत\nझाडावर पाखरू बसलं : लावणी\nअभिमानाने बोल : जय विदर्भ\nपरतून ये तू घरी\n॥सांगा तुकारामा : अभंग-४॥\nस्मशानात जागा हवी तेवढी\n“रानमोगरा” ला लिंक होण्यासाठी खालील कोड HTML विजेट मध्ये पेस्ट करा.\n\"रानमोगरा\" या ब्लॉगला लिंक होण्यासाठी तुमच्या ब्लॉगच्या HTML विजेट मध्ये वरील कोड पेस्ट करा.\nMy Blog अभंग आंदोलन करुणरस कविता गझल छायाचित्र नागपुरी तडका पारंपारीक गाणी पारितोषक/सत्कार पुरस्कार बातमी भजन भोंडला,हादगा,भुलाबाई मराठी भाषा महिला महिलांच्या व्यथा मार्ग माझा वेगळा राजकारण रानमेवा वाङ्मयशेती विडंबन विनोदी शेतकरी काव्य शेतकरी गाथा शेतकरी गीत शेतकरी संघटक शेतीचे अनर्थशास्त्र शेती विषयक समिक्षण\nमाझ्या आवडीचे मराठी संकेतस्थळ\nरानमोगरा ( शेती आणि कविता )\nशेतकरी विहार – Blogspot\nमाझे लेखन कॅटेगरी निवडा Audio (2) अंगाई गीत (2) अंगारमळा (1) अंधश्रद्धा (5) अच्छे दिन आनेवाले है (2) अभंग (15) अशीही उत्तरे (3) आंदोलन (11) आरती (3) उत्पादन खर्च (2) ए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3) ओवी (4) करुणरस (9) कविता (130) कवी/गीतकार (1) कॅरावके (2) गझल (103) गौळण (7) चर्चा (2) छायाचित्र (10) जात्यावरची गाणी (1) टीव्ही प्रक्षेपण (4) तुंबडीगीत (1) दिवाळी अंक – २०११ (6) देशभक्ती (6) नागपुरी तडका (27) नाट्यगीत (1) निवेदन (2) पत्र (2) परिषद (2) पारंपारीक गाणी (19) पारितोषक/सत्कार (13) पुरस्कार (13) पोळ्याच्या झडत्या (2) पोवाडा (1) प्रकाशचित्र (7) प्रवासवर्णन (1) प्रसिद्धीमाध्यम सहभाग (1) बडबडगीत (1) बळीराजा (8) बातमी (10) बालकविता (5) बोधकथा (1) भक्तीगीत (4) भजन (11) भारत की जुबानी (1) भावगीत (2) भावानुवाद (1) भृणहत्त्या (1) भोंडला,हादगा,भुलाबाई (16) भ्रष्टाचार (7) भ्रष्टाचार मुक्ती (9) मराठी भाषा (9) भाषाशुद्धी आणि समृद्धी (2) भाषेच्या गमतीजमती (2) महादेवाची गाणी (2) महिला (15) महिलांच्या व्यथा (16) माझी भटकंती (1) माझे देशाटन (1) मार्ग माझा वेगळा (89) मुख्यमंत्र्यांशी चर्चा (2) राजकारण (10) रानमेवा (84) रामदेवबाबा (1) रावेरी-सीतामंदीर (1) लावणी (6) वांगमय शेती (7) वाङ्मयशेती (113) विडंबन (13) विनोदी (18) विनोदी कविता (8) शिक्षणपद्धती (1) शिवा-VDO (1) शेतकरी कलाकार (1) शेतकरी काव्य (15) शेतकरी गाथा (32) शेतकरी गीत (31) शेतकरी संघटक (23) शेतकरी संघटना (6) शेतकरी साहित्य संमेलन (5) शेती विषयक (33) शेतीचे अनर्थशास्त्र (19) समारंभ (4) समिक्षण (16) साहित्य चळवळ (8) स्टार माझा स्पर्धा विजेता (5) स्वतंत्र भारत पक्ष (2) हवामान (3) हायकू (1) My Blog (17) Ring Tone (1) VDO (7)\nदिवाळी अंक – २०११\nमोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११\nदीपज्योती ई-दीपावली अंक २०११\nमायबोली-हितगुज दिवाळी अंक २०११\nपिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो..., उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो..., हक्कासाठी लढणार्‍यांनो..., लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो..., स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो..., नव्या युगाच्या निर्मात्यांनो..., या जरासे खरडू काही..., काळ्याआईविषयी बोलू काही....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6", "date_download": "2018-04-24T02:40:52Z", "digest": "sha1:2EV3LYQ5NAWVJ3E33ICKUHFF3YZLXJBI", "length": 54608, "nlines": 299, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "स्वामी विवेकानंद - विकिपीडिया", "raw_content": "\n(विवेकानंद या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nस्वामी विवेकानंद १८९३ साली शिकागोमध्ये\nपूर्ण नाव नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त (संन्यास पूर्व)\nजन्म जानेवारी १२, १८६३\nकोलकाता, पश्चिम बंगाल, भारत\nमृत्यू शुक्रवार जुलै ४, १९०२\nकार्यक्षेत्र धर्म व अध्यात्म\nप्रमुख विषय वेदान्त, योग\nआई भुवनेश्वरी नंदलालजी बसु\nस्वामी विवेकानंद (१२ जानेवारी, १८६३ - ४ जुलै, १९०२) हे मूळचे बंगालचे रहिवासी असलेले भारतीय हिंदू विचारवंत होते. तरुणपणीच ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य झाले आणि रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोहचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. जगामध्ये रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा आहेत. भारत सरकारतर्फे विवेकानंदांचा जन्मदिवस हा युवक दिन म्हणून साजरा केला जातो.\n३ गुरु रामकृष्ण यांची भेट\n५ गुरुभेट व संन्यासदीक्षा\n१० तत्त्वविचार आणि शिकवण\n११ आत्मसाक्षात्काराचे ध्येय व ते गाठण्याच्या पद्धती\n१५ शिक्षण संदर्भातील विचार\n१६ स्वामी विवेकानंद यांचे उद्गार\n१९ भारतावर व जगावर विवेकानंदांचा प्रभाव\nउत्तर कलकत्त्यातील सिमलापल्ली येथे १२ जानेवारी १८६३, सोमवारी सकाळी ६:३३ वा. (पौष कृष्ण सप्तमी, संक्रांतीच्या दिवशी) विवेकानंदांचा जन्म झाला. त्यांचे नाव नरेंद्र ठेवण्यात आले. वडील विश्वनाथ दत्त हे कोलकाता उच्च न्यायालयात (वकील) अ‍ॅटर्नी होते. ते सामाजिक आणि धार्मिक बाबीत पुरोगामी विचाराचे आणि दयाळू स्वभावाचे होते. आई भुवनेश्वरी देवी या धार्मिक वृत्तीच्या होत्या. नरेंद्रनाथाच्या विचारसरणीला आकार देण्यात त्यांच्या पालकांचा वाटा होता. नरेंद्रनाथाला दर्शनशास्त्रे, इतिहास, समाजशास्त्रे, कला, साहित्य इत्यादी अनेक विषयांत रुची आणि गती होती. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, भगवद्गीता आदि धार्मिक साहित्यात त्याने विशेष आवड दाखवली. त्याला शास्त्रीय संगीताची देखील जाण होती आणि त्याने बेनी गुप्ता आणि अहमद खान या उस्तादांकडून गायन आणि वादनाचे रीतसर शिक्षणही घेतले. किशोरावस्थेपासूनच तो व्यायाम, खेळ आदी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेई. जुनाट अंधश्रद्धा आणि जात्याधारित भेदभाव यांच्या वैधतेसंबंधी त्याने लहान वयातच प्रश्न उपस्थित केले होते आणि सारासार विचार आणि व्यवहारी दृष्टिकोण यांचा आधार नसलेली कुठलीही गोष्ट स्वीकारण्यास नकार दिला होता. विवेकानंद हे मित्र परिवारात प्रिय होते, त्यांचे मित्र त्यांना बिले या नावाने हाक मारत तर त्यांचे गुरु नोरेन या शब्दाने. त्यांना वाचन, व्यायाम, कुस्ती, मुष्टियुद्ध, पोहणे, होडी वल्हवणे, घोडेस्वारी, लाठीयुद्ध, गायन आणि वादन इत्यादी छंद होते.\nनरेंद्रनाथांनी आपल्या घरीच शिक्षणाची सुरुवात केली. नंतर त्यांनी १८७१ साली ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला आणि ते १८७९ मध्ये प्रेसिडेन्सी कॉलेजची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले. काही दिवस या संस्थेत राहिल्यानंतर पुढे त्यांनी जनरल असेम्ब्लीज इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला. येथे त्यांनी तर्कशास्त्र, पाश्चात्त्य तत्त्वज्ञान, आणि युरोपचा इतिहास यांचा अभ्यास केला. १८८१ साली ते फाइन आर्टची आणि १८८४ मध्ये बी.ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले.\nनरेंद्रनाथांनी डेव्हिड ह्यूम, इमॅन्युएल कान्ट, गोत्तिलेब फित्शे, बारूच स्पिनोझा, जॉर्ज हेगेल, आर्थर शोपेनहायर, ऑगस्ट कोम्ट, हर्बर्ट स्पेन्सर, जॉन स्टुअर्ट मिल आणि चार्ल्स डार्विन इत्यादी विचारवंतांच्या लेखनाचा अभ्यास केला होता. हर्बर्ट स्पेन्सरच्या उत्क्रांतिवादाने ते प्रभावित झाले होते. गुरुदास चटोपाध्याय या बंगाली प्रकाशकासाठी त्यांनी स्पेन्सरच्या ‘Education’ या पुस्तकाचा अनुवादही केला होता. काही काळ त्यांनी स्पेन्सर यांच्याशी संपर्कही स्थापन केला होता. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासोबत त्यांनी प्राचीन संस्कृत आणि बंगाली ग्रंथांचाही गाढ अभ्यास केला होता. त्यांच्या प्राध्यापकांच्या मते नरेंद्र एक प्रतिभावान विद्यार्थी होते. १८८१-८४ मध्ये ते जेथे शिकले त्या स्कॉटिश चर्च कॉलेजचे प्राचार्य डॉ. विल्यम हेस्टी यांनी म्हटले आहे “ He is an excellent philosophical student. In all the German and English Universities , there is not one student so brilliant as he is”. “नरेंद्र खरोखरच बुद्धिमान आहे. मी खूप फिरलो, जग पाहिले परंतु त्याच्यासारखी प्रतिभा आणि बुद्धिसामर्थ्य असलेला मुलगा अगदी जर्मन विद्यापीठातल्या तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांमध्येही मला बघायला मिळाला नाही.” त्यांना ‘श्रुतिधारा’ (विलक्षण स्मरणशक्ती असलेला) म्हटले जात असे. “एवढ्या तरुण मुलाने एवढे वाचले असेल असे मला वाटले नव्हते.” असे महेंद्रलाल सरकारांनी त्यांच्याशी चर्चा केल्यावर म्हटले होते.\nगुरु रामकृष्ण यांची भेट[संपादन]\nकोलकात्यात शिमला नामक मोहल्ल्यात सुरेंद्रनाथ मित्र यांनी श्री रामकृष्ण परमहंस यांना आपल्या घरी एका समारंभासाठी बोलविले होते. त्यावेळी कुणी चांगला गायक न मिळू शकल्याने त्यांना आपल्या शेजारी राहणा-या नरेन्द्रला बोलावून आणले. इ.स.१८८१ च्या नोव्हेंबर महिन्यात श्री रामकृष्ण पहिल्यांदाच नरेंद्रला भेटले आणि त्याचे गायन ऐकून संतुष्ट झाले. त्यांनी त्याला दक्षिणेश्वर येथे येण्याचे आमंत्रण दिले. सूक्ष्म योगदृष्टीच्या साहाय्याने श्रीरामकृष्ण नरेंद्रनाथांचा महिमामय अति उज्ज्वल भावी काल पाहू शकले होते म्हणूनच ते नरेंद्राकडे आकृष्ट झाले, असे दिसते..[१]\nअनन्यचित्त होऊन गुरूने सांगितलेल्या मार्गाने साधना करीत नरेंद्र उन्नती साधत होता. रामकृष्णांच्या पवित्र सहवासात नरेंद्रात आमूलाग्र बदल झाले. त्यांच्यासह असलेल्या अन्य तरुण साधकांनी रामकृष्णांच्या आदर्शांना स्वीकारून काशीपूरच्या उद्यानात तपश्चर्या केली. रामकृष्णांच्या सेवेत हे सर्व तरूण सतत राहिल्याने त्या सर्वांच्यात अपूर्व आध्यात्मिक प्रेमसंबंध जोपासले गेले. येथे या ठिकाणीच भावी ‘ रामकृष्ण संघाची ‘ पायाभरणी झाली.[२]\nयाच ठिकाणी एका शुभ दिवशी श्री रामकृष्ण यांनी आपल्या यास सर्व शिष्यांना भगवी वस्त्रे देवून संन्यासदीक्षा दिली. संन्यासग्रहणानंतर गतकालीन युगप्रवर्तक संन्यासी मंडळींचे जीवन आणि उपदेश यांचे अनुशीलन करणे हेच नरेंद्राचे लक्ष्य बनले. नरेंद्राच्या घरी लहानाचे मोठे झालेले त्यांचे नातेवाईक डॉ. रामचंद्र दत्त हे रामकृष्णांचे भक्‍त होते. धर्मभावनेने प्रेरित होऊन नरेंद्राच्या मनात लहानपणीच तीव्र वैराग्य उत्पन्न झालेले पाहून डॉ. दत्त एकदा त्यांना म्हणाले, “भाई, धर्मलाभ हेच जर तुझ्या जीवनाचे उद्दिष्ट असेल, तर तू ब्राह्मोसमाज वगैरेंच्या भानगडीत पडू नकोस. तू दक्षिणेश्‍वरीला श्रीरामकृष्णांकडे जा.” एके दिवशी त्यांचे शेजारी श्री. सुरेंद्रनाथ यांच्याकडेच श्री रामकृष्ण परमहंसांचे त्यांना दर्शन झाले. सुरुवातीचे काही दिवस श्री रामकृष्ण नरेंद्रनाथांना आपल्यापासून क्षणभरही दूर ठेवू इच्छित नसत. त्यांना जवळ बसवून अनेक उपदेश करत. ते दोघेच असतांना त्यांची आपापसांत खूप चर्चा होत असे. श्री रामकृष्ण त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या कार्याचा भार नरेंद्रनाथांवर सोपवणार होते. एके दिवशी श्री रामकृष्णांनी एका कागदाच्या कपट्यावर लिहिले, `नरेंद्र लोकशिक्षणाचे कार्य करील.’ काहीसे आढेवेढे घेत नरेंद्रनाथ त्यांना म्हणाले, “हे सारे माझ्याने होणार नाही.” श्री रामकृष्ण त्यांना लगेच दृढपणे म्हणाले, “काय होणार नाही अरे तुझी हाडं हे काम करतील.” पुढे श्री रामकृष्णांनी नरेंद्रनाथांना संन्यासदीक्षा देऊन त्यांचे नामकरण `स्वामी विवेकानंद’ असे केले.धर्मप्रसाराच्या कार्याला सुरुवात : रामकृष्ण मठाची स्थापना श्री रामकृष्णांच्या महासमाधीनंतर स्वामी विवेकानंदांनी आपले एक गुरुबंधू तारकनाथ यांच्या मदतीने कोलकात्याजवळील वराहनगर या भागात एक पडक्या इमारतीत मठाची स्थापना केली. तत्पूर्वी त्या जागेत भुतांचा वावर आहे, असा लोकप्रवाद होता. विवेकानंदांनी श्रीरामकृष्णांनी वापरलेल्या वस्तू आणि त्यांच्या भस्मास्थींचा कलश त्या ठिकाणी नेऊन ठेवला आणि त्यांचे भक्‍त तेथे राहू लागले.\nराजा अजितसिंग खेत्री यांनी १० मे १८९३ रोजी स्वामीजींना 'विवेकानंद' असे नाव दिले.\nश्री रामकृष्ण यांच्या समाधीनंतर स्वामी विवेकानंद भारत भ्रमण करण्यास बाहेर पडले. अखेरीस ते कन्याकुमारी या भारताच्या दक्षिण टोकाला जाऊन पोहोचले. कन्याकुमारी मंदिराशेजारी एका खडकावर बसून त्यांनी ध्यान केले. त्यावेळी भारतातील दैन्य पाहून त्यांचे कासावीस झालेले मन अधिकच हळवे झाले. भारताच्या कल्याणासाठी, येथील जनतेच्या उद्धारासाठी आयुष्य समर्पित करणे आणि त्यासाठी या मातृभूमीचा सेवक बनून झटणे असा दृढ संकल्प स्वामीजींनी केला. अद्वैत वेदान्त विचार जगभरात पोचविणे आणि माणसातील सुप्त मनुष्यत्व जागे करणे यासाठी त्यांनी भारताच्या सीमा ओलांडून पाश्चिमात्य जगात जाण्याचेही ठरविले.[३]\nसप्टेंबर ११, १८९३ साली अमेरिकेतील शिकागो शहरातील शिकागो - आर्ट इन्स्टिट्यूट येथे सर्वधर्मीय परिषद भरली होती. त्या सभेला विवेकानंद गेले. तेथे त्यांनी \"अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो\" अशी भाषणास सुरुवात केली आणि सभेसाठी जमलेल्या सुमारे सात हजार लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला, जो दोन मिनिटे अखंड चालू होता. \"जिने जगाला सहिष्णुता आणि वैश्विकतेचा स्वीकार करण्याची शिकवण दिली आहे, अशा सर्वात प्राचीन असणाऱ्या संन्याशांच्या वैदिक परंपरेच्या वतीने, मी जगातील नवनिर्मित राष्ट्रांचे स्वागत करतो\" या शब्दात त्यांनी आपले व्याख्यान पुढे चालू केले. ह्या परिषदेत विवेकानंदांनी सनातन धर्माचे प्रतिनिधित्व करताना, वेदान्तावर व भारतीय संस्कृतीवर व्याख्यान दिले. जगातील सर्व धर्मांचे सारतत्त्व एकच आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यांनी फारच सुंदर वक्तृत्व करून अमेरिकन नागरिकांची मने जिंकली. आपल्या अल्पशा व्याख्यानात जणू त्यांनी विश्वधर्म परिषदेचे प्राणतत्त्वच विशद केले. काही दिवसांतच आपल्या विचारांनी त्यांनी अमेरिकेतील वृत्तपत्रांचे लक्ष वेधून घेतले. या वृत्तपत्रांनी स्वामींचे वर्णन 'भारतातून आलेला एक वादळी व्यक्तिमत्त्वाचा संन्यासी' असे केले. 'न्यूयॉर्क क्रिटिक'ने त्यांच्याबद्दल लिहिले आहे की \"ते दैवी वक्तृत्वाचे धनी तर आहेतच परंतु त्यांचे धीरगंभीर उद्‌गार देखील त्यांच्या काषाय वस्त्रात शोभून दिसणाऱ्या तेजस्वी मुखमंडलाहून काही कमी आकर्षक नाहीत.\" वेदान्त आणि योग या विषयावर त्यांनी अमेरिका, इंग्लंड आणि इतर काही युरोपीय देशांमध्ये जाहीर तसेच खाजगी व्याख्याने दिली. अमेरिका आणि इंग्लंड देशांमध्ये त्यांनी वेदान्त सोसायटी स्थापली.\nशुक्रवार, जुलै ४, १९०२ ह्या दिवशी त्यांनी कोलकात्याजवळील बेलूर मठात समाधी घेतली. समाधी घेण्याच्या दिवशी त्यांनी पहाटे बेलूर मठात परिव्राजकांना शुक्ल यजुर्वेदाचा पाठ शिकवला. आणि स्वामी प्रेमानंद या गुरुबंधूंसमवेत काही काळ फिरत असता त्यांना रामकृष्ण मठाच्या भविष्यासंबंधात काही सूचना केल्या. ध्यान करत असतांना रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी त्यांनी समाधी घेतली आणि चाळीस वर्षापर्यंत आपण जगू ही स्वतःची भविष्यवाणी खरी केली. कन्याकुमारी येथे समुद्रात काही अंतरावर त्यांचे विवेकानंद स्मारक विवेकानंद केंद्र या संस्थेच्या पुढाकाराने उभे राहिले आहे आहे.\nस्वामीजी हिंदू तत्त्वज्ञानाच्या 'वेदान्त' शाखेचे पुरस्कर्ते होते. आद्य शंकराचार्य यांच्या विचारांना पुढे नेत त्यांनी हे तत्त्वज्ञान प्रतिपादित केले.\nत्यांच्या मते सर्व प्राणिमात्र शिवाचे अंश आहेत, त्यामुळेच 'शिवभावे जीवसेवा' हे रामकृष्ण यांचे वचन त्यांनी शिरोधार्य मानले.\nप्रत्येक जीव हा मूळ रूपातच ईश्वरी/दैवी आहे.\nअंतर्गत आणि बाह्य स्वभावावर नियंत्रण मिळवून त्याच्यातील दैवी अंशास जागृत करणे हे आपले ध्येय आहे.\nकर्म किंवा पूजा किंवा मानसिक नियंत्रण किंवा तत्त्वज्ञान यापैकी एक किंवा अनेक मार्गांचा उपयोग करून मुक्ति मिळवली पाहिजे.\nउठा, जागे व्हा, आणि आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका.\nत्यांचे बंगालीतील সখার প্রতি (लिप्यंतरण: 'सखार प्रति') (या मथळ्याचा अर्थ : मराठी -\"मित्रास\"; ,इंग्लिश - \"To a Friend\") नावाच्या कवितेतील एक अंश:\nबहुरुपे सम्मुखे तोमार छाडि\nजीवे प्रेम करे जेई जन\nसेई जन सेविछे ईश्वर\nअर्थ: ईश्वर अनेक रूपाने तुझ्या समोर उभा आहे. ते सोडून तू कुठे ईश्वराला शोधतोस जे कोणी प्राणिमात्रांवर प्रेम करतात, तेच ईश्वराची (खरी) सेवा करतात. [४]\nआत्मसाक्षात्काराचे ध्येय व ते गाठण्याच्या पद्धती[संपादन]\nज्याप्रमाणे प्रत्येक शास्राच्या स्वतःच्या पद्धती असतात त्याप्रमाणे धर्माच्याही विशिष्ट पद्धती असतात. धर्माचे ध्येय गाठण्याच्या पद्धतींना आम्ही 'योग' म्हणतो, आणि आम्ही जे योग शिकवतो ते वेगवेगळ्या स्वभावांना व मनोधर्मांना जुळणारे असतात, यांचे वर्गीकरण असे—\n१.कर्मयोग— या पद्धतीनुसार कर्म व कर्तव्य यांच्या द्वारे मनुष्य र दिव्य स्वरूपाचा साक्षात्कार करून घेतो.\n२.भक्तियोग— यानुसार सगुण ईश्वरावर प्रेम करून व त्याची भक्ती करून मनुष्य आपल्या दिव्य स्वरूपाचा साक्षात्कार करून घेतो.\n३.राजयोग— यानुसार मनःसंयमाच्या द्वारे मनुष्य आपल्या दिव्य जीवनाचा साक्षात्कार करून घेतो.\n४.ज्ञानयोग—ज्ञानाच्या द्वारे मनुष्य साक्षात्कार करून घेतो.\nत्या एकमेव केंद्रस्थानाकडे म्हणजे ईश्वराकडे जाण्याचे हे भिन्न भिन्न मार्ग होत.( ग्रंथावली खं.८,पृ.३८६)[५]\nअखिल मानवजातीचे चरम वा अंतिम लक्ष्य ज्ञान हे होय. संसारामध्ये आम्हाला भोगाव्या लागणार्‍या एकूणेक दु:ख क्लेशांचे कारण हेच की आम्ही मोहग्रस्त होऊन सुखालाच आपल्या जीवनाचे अंतिम लक्ष्य ठरवून त्यासाठी सारखी धडपड करीत असतो. माणसाला आयुष्यात जेवढ्या म्हणून शक्तींना हाताळावे लागते, त्यापैकी मानवी चारित्र्य घडविणारी कर्म शक्ती हीच सर्वांपेक्षा अधिक प्रबल होय. आपल्याला कर्म हे करावेच लागेल पण त्याचबरोबर त्या कर्माच्या पाठीशी लपलेला कोणता हेतू आपल्याला कार्यास प्रवृत्त करीत आहे हेही आपण हुडकून काढले पाहिजे, आणि मग सुरुवातीला आपले बहुतेक सारेच्या सारे हेतू स्वार्थाने लडबडलेले असल्याचे आपल्याला आढळून येईल. परंतु चिकाटी धरल्यास ती स्वार्थमलिनता कमी होत जाऊन अखेरीस समय येईल ज्यावेळी आपण अधून मधून नि:स्वार्थ कर्म करण्यास समर्थ होऊ. ज्या मंगल क्षणी आपण संपूर्ण नि:स्वार्थ होऊ त्याच क्षणी आपली समस्त शक्ती एके जागी केंद्रीभूत होईल आणि आपल्यातील अंतरस्थ ज्ञान प्रकाशित होईल .[६]\nअद्वैत तत्वज्ञानानुसार ह्या विश्वात एकच गोष्ट सत्य आहे. आणि तिलाच तत्वज्ञानात ‘ब्रह्म’ म्हटले आहे; बाकी सर्वकाही असत्य असून ते मायेच्या शक्तीने ब्रह्मातून व्यक्त व तयार झाले आहे. परत त्या ब्रह्माप्रत जाऊन पोहोचणे हेच आपले लक्ष्य आहे.[७]\nभक्तियोग म्हणजे खर्‍या, अकृत्रिम भावाने भगवंताचे अनुसंधान. ह्या अनुसंधानाची उत्पती प्रेमातून, प्रेमानेच त्याचा परिपोष आणि त्याची परिसमाप्तीही प्रेमातच. अत्युत्कट भगवत प्रेमाचा क्षणभराचा दिव्योन्मादही आपल्याला कायमचे मुक्त करू शकतो.\nशिक्षण म्हणजे एखाद्याच्या अंगी अगोदरपासून असलेल्या पूर्णत्वाचा आविष्कार होय. विधार्थी जर शाळेत येत नसेल तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडे गेले पाहिजे.\nस्वामी विवेकानंद यांचे उद्गार[संपादन]\nस्वामी विवेकानंद हा शब्द/शब्दसमूह\nविकिक्वोट, या मुक्त मराठी अवतरणकोशात पाहा.\nविवेकानंदांचे चरित्र सर्वप्रथम इ.स. १८९८ साली, विवेकानंदांच्या हयातीत प्रकाशित झाले. ते चरित्र मराठीत होते. याशिवायची चरित्रे :-\nअमृतपुत्र विवेकानंद (बालसाहित्य, दत्ता टोळ)\nमानवतेचा महापुजारी (सुनील चिंचोलकर)\nस्वामी विवेकानंद (संदीप जावळे) (२०१५)\nस्वामी विवेकानंद : भारतातील गुरु-शिष्य परंपरेची मशाल (सरश्री)\nराष्टद्रष्टे विवेकानंंद : वि.वि. पेंंडसे, ज्ञान प्रबोधिनी प्रकाशन\nपुण्याच्या सुवर्णा कुलकर्णी या स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर ’परिव्राजक स्वामी विवेकानंद’ नावाची नृत्यनाटिका सादर करतात. (इ.स. २०१३)\nपुण्यातीलच ज्ञानप्रबोधिनीचा युवक विभाग ’परिव्राजक नरेंद्र’ नावाचे दोन अंकी नाटक रंगमंचावर सादर करतो. (इ.स. २०१३)\nशंकर अभ्यंकर हे ’स्वामी विवेकानंद’ या नावाचा चरित्र कथाकथनाचा कार्यक्रम करतात. (इ.स. २०१३)\nपुण्याची स्व-रूपवर्धिनी नावाची संस्था ’स्वामी विवेकानंद मातृभूमी पुरस्कार’ या नावाचा पुरस्कार देते. पुरस्कारार्थी : निनाद बेडेकर (२०१३)\nविवेकानंदांच्या १५०व्या जयंतीनिमित्त सोलापूर येथे ९-१० नोव्हेंबर २०१३ या तारखांना विवेकानंद साहित्य संमेलन भरले होते.\nस्वामी विवेकानंद यांच्या जीवनावरचे एक दोन अंकी हिंदी नाटक राधिका क्रिएशन्स ही संस्था सादर करते. संस्थेच्या प्रमुख राधिका देशपांडे, लेखिका शुभांगी भडभडे आणि दिगदर्शिका सारिका पेंडसे यांनी अनेक राज्यांत फिरून नाटकाचे प्रयोग केले आहेत.१७-७-२०१६ रोजी पुण्यात नाटकाचा १३९वा प्रयोग झाला. या नाटकात ३४ व्यक्तिरेखा असून एकूण ५० कलावंत काम करतात.\nविवेकानंदांच्या जन्म दिवशी महाराष्ट्रातील अनेक संस्था वक्तृत्व स्पर्धा, गीता पठण स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आदी आयोजित करतात. काही ठिकाणी सामुदायिक सूर्यनमस्कारांचा, योगासनांचा कार्यक्रम असतो. विविध शहरात जुलूस निघतात. काही संस्था स्वच्छता अभियान, छायाचित्र प्रदर्शन किंवा प्रश्नोत्तर स्पर्धा यांतला एखादा कार्यक्रम करतात.\nभारतावर व जगावर विवेकानंदांचा प्रभाव[संपादन]\nस्वामी विवेकानंदांच्या कार्याचा प्रभाव तत्कालीन समाजावर व स्वामीजींच्या अनुयायांवर दोन वेगवेगळ्या प्रकारे पडला. काही विषय, व्यक्ती आणि प्रसंग यांवर त्यांनी कडाडून तोफ डागली. तर काही बाबतीत वाऱ्याच्या मंद झुळकीने फुलाची पाकळी ज्या हळुवारपणे उमलते तसा त्यांचा प्रभाव होता.\nमानवी जीवनावर स्वामीजींच्या एकूण झालेल्या प्रभावाची खालीलप्रमाणे वर्गवारी करता येईल -\nत्यांनी वेदान्ताकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली .\nनिस्वार्थी मानवसेवा हाच खरा धर्म होय, असे त्यांनी आग्रहपूर्वक प्रतिपादन केले .\nभारतातील राष्ट्रीय चळवळी, आध्यात्मिक चळवळी व इतर सामाजिक सेवाकार्ये या सगळ्यांच्या मागे प्रत्यक्ष - अप्रत्यक्षरीत्या स्वामीजींची प्रेरणा होती व आहे.\nपाश्चिमात्य जगात त्यांनी भारताचे आध्यात्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातील दूत म्हणून भूमिका बजावली.\n↑ मुजुमदार सत्येंद्रनाथ, स्वामी विवेकानंद यांचे चरित्र, रामकृष्ण मठ नागपूर प्रकाशन आवृत्ती अकरावी, सन २०००\n↑ मुजुमदार सत्येंद्रनाथ, स्वामी विवेकानंद यांचे चरित्र, रामकृष्ण मठ नागपूर प्रकाशन आवृत्ती अकरावी, सन २०००\n↑ मुजुमदार सत्येंद्रनाथ, स्वामी विवेकानंद यांचे चरित्र, रामकृष्ण मठ नागपूर प्रकाशन आवृत्ती अकरावी, सन २०००\n↑ ज्ञानयोग, स्वामी विवेकानंद, आवृत्ती तेरावी, रामकृष्ण मठ नागपूर प्रकाशन सन २०००\n↑ ध्यान आणि त्याच्या पद्धती, स्वामी विवेकानंद, संपादक - स्वामी चेतनानंद, रामकृष्ण मठ नागपूर प्रकाशन सन २०१२\n↑ कर्मयोग, स्वामी विवेकानंद, रामकृष्ण मठ नागपूर प्रकाशन, आवृत्ती चौदावी, सन २०००\n↑ ज्ञानयोग, स्वामी विवेकानंद , आवृत्ती दहावी, रामकृष्ण मठ नागपूर प्रकाशन सन २०००\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nwww.vkendra.org विवेकानंद केंद्राचे संकेतस्थळ\nहिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय (ग्रंथ)\nमच्छिंद्रनाथ • गोरखनाथ • गहिनीनाथ • जालिंदरनाथ • कानिफनाथ • भर्तरीनाथ • रेवणनाथ • नागनाथ • चरपटीनाथ • नवनाथ कथासार • नवनाथ भक्तिसार (ग्रंथ)\nनिवृत्तिनाथ • ज्ञानेश्वर • सोपानदेव • मुक्ताबाई • नामदेव • गोरा कुंभार • केशवचैतन्य •तुकाराम • एकनाथ • चोखामेळा • संत बंका • निळोबा • पुंडलिक • सावता माळी • सोयराबाई चोखामेळा • कान्होपात्रा • संत बहिणाबाई • जनाबाई • चांगदेव • महिपती ताहराबादकर • गंगागिरीजी महाराज (सराला बेट) • नारायणगिरीजी महाराज (सराला बेट) •विष्णुबुवा जोग •बंकटस्वामी • भगवानबाबा • वामनभाऊ • भीमसिंह महाराज • रामगिरीजी महाराज (सराला बेट) • नामदेवशास्त्री सानप • दयानंद महाराज (शेलगाव) •\nसाईबाबा • श्रीस्वामी समर्थ • गजानन महाराज • गाडगे महाराज • गगनगिरी महाराज • मोरया गोसावी • जंगली महाराज • तुकडोजी महाराज • दासगणू महाराज • अच्युत महाराज • चैतन्य महाराज देगलूरकर;\nसमर्थ रामदास स्वामी • कल्याण स्वामी • केशव विष्णू बेलसरे • जगन्नाथ स्वामी • दिनकर स्वामी • दिवाकर स्वामी • भीम स्वामी • मसुरकर महाराज • मेरु स्वामी• रंगनाथ स्वामी • आचार्य गोपालदास • वासुदेव स्वामी • वेणाबाई • गोंदवलेकर महाराज • सखा कवी • गिरिधर स्वामी\nरेणुकाचार्य • एकोरामाध्य शिवाचार्य • विश्वाराध्य शिवाचार्य • बसवेश्वर • पंडिताचार्य • अल्लमप्रभु• सिद्धरामेश्वर • उमापति शिवाचार्य • चन्नबसव • वागिश पंडिताराध्य शिवाचार्य • सिद्धेश्वर स्वामी • सिद्धारूढ स्वामी • शिवकुमार स्वामी • चंद्रशेखर शिवाचार्य • वीरसोमेश्वर शिवाचार्य\nगोविंद प्रभू • चक्रधरस्वामी • केशिराज बास • लीळाचरित्र (ग्रंथ)\nतोंडैमंडल मुदलियार • नायनार • सेक्किळार • नंदनार• पेरियपुराण • आळवार • कुलसेकर आळ्वार् • आंडाळ• तिरुप्पाणाळ्वार् • तिरुमंगैयाळ्वार् • तिरुमळिसैयाळ्वार्• तोंडरडिप्पोडियाळ्वार् • तोंडैमंडल मुदलियार • नम्माळ्वार्• पुत्तदाळ्वार् • पेयरळ्वार् • पेरियाळ्वार• पोय्गैयाळ्वार् • मदुरकवि आळ्वार् • दिव्य प्रबंधम\nश्रीस्वामी समर्थ • टेंबेस्वामी • पद्मनाभाचार्य स्वामि महाराज\nवामनराव पै • रामदेव • अनिरुद्ध बापू • दयानंद सरस्वती• भक्तराज महाराज • विमला ठकार • डॉ. कुर्तकोटी • गोंदवलेकर महाराज • श्री पाचलेगांवकर महाराज • स्वामी असीमानंद * पूज्यनीय स्वामी शुकदास महाराज\nइ.स. १८६३ मधील जन्म\nइ.स. १९०२ मधील मृत्यू\nपोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती\nतुटलेल्या संचिका दुव्यांसह असलेली पाने\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल १२ मार्च २०१८ रोजी ११:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/balmaifalya-news/emperor-penguin-1601911/", "date_download": "2018-04-24T03:05:02Z", "digest": "sha1:WJJ7O3YINHVYDPUG4J6U5UQXVH7JITQD", "length": 15960, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Emperor penguin | ओळखीचे, तरी अनोळखी.. समुद्री पक्षी | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nओळखीचे, तरी अनोळखी.. समुद्री पक्षी\nओळखीचे, तरी अनोळखी.. समुद्री पक्षी\nबहुतांश पक्षी प्रजाती समुद्र आणि महासागरांच्या सान्निध्यात जगू शकत नाहीत.\nएम्परर पेंग्विन्स तब्बल ८०० फूट खोलीपर्यंत किंवा एखाद्या ७०-८० मजली उंच इमारतीएवढी खोल बुडी पाण्यामध्ये मारू शकतात.\nसमुद्र, महासागर हे शब्द मनात जरी आले तरी आपण पाणी, मासे, शंख, शिंपले यांचाच विचार करतो. पक्ष्यांचा विचार आपल्याला शिवतही नाही. मात्र माझ्या बालदोस्तांनो, समुद्री जीवनालाही आपलंसं केलेले अनेक पक्षी आहेत बरं का आज आपण अशाच समुद्री पक्ष्यांची माहिती करून घेऊ.\nबहुतांश पक्षी प्रजाती समुद्र आणि महासागरांच्या सान्निध्यात जगू शकत नाहीत. मात्र समुद्री पक्षी मात्र या खास आणि कठीण अशा वातावरणाशी जुळवून घेतातच, त्यावर यशस्वीपणे मातदेखील करतात. हे पक्षी समुद्राचं खारं पाणीच पितात, मात्र ते आजारी पडत नाहीत, कारण त्यांच्या शरीरामध्ये या पाण्यातले क्षार किंवा मीठ वेगळं करण्याकरता खास ग्रंथी असतात. गंमत म्हणजे या ग्रंथी पाण्यातील क्षार वेगळे करतात आणि पक्षी हे अतिरिक्त क्षार नाकपुडय़ांमार्गे शरीराबाहेर फेकतात.\nअनेक सागरी पक्षी पाण्यामध्ये खोल बुडय़ा मारू शकतात, एम्परर पेंग्विन्स तब्बल ८०० फूट खोलीपर्यंत किंवा एखाद्या ७०-८० मजली उंच इमारतीएवढी खोल बुडी पाण्यामध्ये मारू शकतात. गॅनेट्ससारखे सागरी पक्षी पाण्यातील मासा पकडण्याकरता इतक्या वेगाने आणि खोलवर बुडी मारतात, ती बुडी मारताना त्यांचं शरीर तब्बल ताशी ८५ किलोमीटर इतक्या प्रचंड वेगाने पाण्याला चिरत जातं. या प्रचंड वेगामध्ये बुडी मारताना स्वत:ला इजा टाळण्यासाठी आणि नाकामध्ये पाण्याचा शिरकाव होऊ नये याकरता या पक्ष्यांच्या शरीरामध्ये खास हवेच्या पिशव्या असतात आणि नाकपुडय़ांवर आवरण असतं.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nसमुद्री पक्ष्यांच्या डोळ्यांमध्येच गॉगल्ससारखी व्यवस्था असते. या पक्ष्यांच्या डोळ्यातील पडद्यावर एका तांबूस तेलाचा थर असतो, जो डोळ्यांवर आपण घालतो. त्या गॉगल्ससारखं संरक्षक आवरण तयार करतो. साऱ्या प्राणिजगतामध्ये समुद्री पक्ष्यांची दृष्टी सर्वाधिक रंग पाहू आणि ओळखू शकते.\nया समुद्री पक्ष्यांना, इतर पक्ष्यांविपरीत खूप मोठय़ा काळापर्यंत हवेमध्ये आणि विश्रांती घेण्याकरता पाण्यावर उतरलेच तर पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगता येता यायला हवं, या खास गरजेमुळे समुद्री पक्ष्यांची शरीररचना इतर पक्ष्यांच्या तुलनेत अधिकच हलकी तरी मजबूत असते. स्थलांतरादरम्यान अनेक सागरी पक्षी आवाढव्य अंतरं पार करतात. आक्र्टिक टर्न्‍स साधारणपणे ६५ हजार किलोमीटर प्रवास पार पाडतात. या स्थलांतरादरम्यात ते विषुववृत्त पार करतात, अर्थातच पृथ्वीच्या तब्बल अर्ध्या अंतराला ते सहज पार करतात.\nअनेक स्थलांतरित पक्ष्यांसोबतच खास आपल्याकडचे समुद्री पक्षी सध्या मुंबईसारख्या समुद्रकिनाऱ्यांवर दिसताहेत. तेव्हा जेव्हा तुम्ही समुद्र किनारी भेट द्याल किंवा समुद्र सफरींवर जाल तेव्हा या सागरी पक्ष्यांना शोधायला मात्र विसरू नका.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/WesternMaharashtra/Solapur/2017/03/17214634/news-in-marathi-zp-worker-agitation.vpf", "date_download": "2018-04-24T03:07:08Z", "digest": "sha1:BEGA2OF4K445DAV7O4SPLLXZJKXNHXOO", "length": 12162, "nlines": 235, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "लेखा कर्मचारी संघटनेचे लेखणीबंद आंदोलन", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nरायगड - महामार्ग दरोडेखोरांना ७ वर्षे सक्त मजुरी व प्रत्येकी ५००० रु. दंड\nमुंबई - जीटीएस विभागाच्या ४ अधिकाऱ्यांना लाच घेण्याच्या आरोपाखाली अटक\nठाणे - कल्याण रेल्वेस्थानकातील फलाटालगतच्या मोकळ्या जागेवरील कचऱ्याला आग\nठाणे - मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीचे काम दोन दिवस पुढे ढकलले\nठाणे - उल्हासनगरमध्ये किरकोळ कारणावरुन मित्राने केली मित्राचीच हत्या\nमुंबई- नाणारचे भूसंपादन रद्द करण्याचा अधिकार देसाईंना नाही - मुख्यमंत्री\nरत्नागिरी- नाणार प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द - उद्योगमंत्री\nनवी दिल्ली- भाजप आणि संघाला संविधानाला हात लावू देणार नाही - राहुल गांधी\nनवी दिल्ली- काँग्रसने संविधानला उद्ध्वस्त केल्याचा अमित शाहांचा आरोप\nनवी दिल्ली- जिवाला धोका असल्याची व्यक्त केली इंद्राणी मुखर्जीने भीती\nमुंबई- राज्यातील ६५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर\nनवी दिल्ली- सानिया मिर्झा होणार आई,ट्विटरद्वारे सानियाने दिली गोड बातमी\nनागपूर- कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदाराच्या मृत्यूची चौकशी करा - आंबेडकर\nलेखा कर्मचारी संघटनेचे लेखणीबंद आंदोलन\nसोलापूर - जिल्हा परिषदेच्या लेखासेवा वर्गातील कर्मचाऱ्यांचे दोन दिवासांपासून लेखणीबंद आंदोलन चालू आहे. यामुळे दररोज ५ कोटींचे नुकसान होत आहे. पदोन्नतीचा कोटा वाढवून वित्त व लेखा सेवा वर्ग ३ ची परीक्षा दरवर्षी नियमितपणे घेण्यात यावी. खंडपीठाच्या निर्देशानुसार ग्रेड पे देण्यात येत नसल्याने कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे.\nसहकार मंत्र्यांची सोलापूरकरांना साथ, मुंबईत...\nमुंबई - सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापूरच्या\nअपघातग्रस्त शेतकऱ्याच्या मदतीला धावले मंत्री...\nसोलापूर - आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास होनमुर्गी\nअपघातग्रस्त शेतकऱ्याच्या मदतीला धावले मंत्री सुभाष देशमुख सोलापूर - आज सकाळी साडेनऊ\nकुंपणच खातय शेत : पोलिसानेच केला महिला पोलिसाचा विनयभंग सोलापूर - कायद्याचे रक्षणकर्तेच\n दोन डोकी असलेल्या मुलाचा जन्म, आईसह 'सयामी बाळ' सुखरुप सोलापूर - शहरातील छत्रपती\nपोलीस निरीक्षकाच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थांचे उपोषण सोलापूर - करकंब पोलीस\nसहकार मंत्र्यांची सोलापूरकरांना साथ, मुंबईत सोलापूर सोशल फाउंडेशनची स्थापना मुंबई - सहकार मंत्री\nपंढरपूर तहसील कार्यालयाच्या आवारात तरुणाने स्वतःला घेतले पेटवून सोलापूर - पंढरपूर तहसील\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nसरकार स्थापनेसाठी कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाही - देवेगौडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://tyaa-kavitaa.blogspot.com/2011/10/blog-post_7645.html", "date_download": "2018-04-24T03:10:20Z", "digest": "sha1:EFGHCCSY243M7YX4OOZ373RMXFLJNPFV", "length": 6863, "nlines": 108, "source_domain": "tyaa-kavitaa.blogspot.com", "title": "’त्या’ कविता: परिपक्व झाडे -धामणस्कर", "raw_content": "\nनिखळ, ख-याखु-या कविता पूर्ण समजायच्याही कितीतरी आधी आपल्याशी संवाद साधतात\nरात्री सुचलेली गाणी झाडांना\nसांगायची नाहीत असे ठरवल्यापासून\nआकाशवाटांनी निघून जायचं आणि\nलवकर परतायचं नाही ...\nपक्ष्यांचे स्वातंत्र्य एकदम मान्य करतात;\nगाणे आपल्याच कंठात उद्‌भवते हा गैरसमज\nत्यांचा त्यांनाच उमगेपर्यंत झाडे\nवाट पाहावयास तयार आहेत.\nया ब्लॉगवरील कविता कॉपी-पेस्ट करता येणार नाहीत.\nआपणांस या कविता विनासायास, कुठलेही कष्ट न घेता आंतरजालावर एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याच्या बदल्यात आपण किमान कवितांच्या बाबतीत तरी कॉपी-पेस्टची अंगवळणी पडलेली सवय बाजूला ठेवावी असे संग्राहकाला वाटते.\nकविता सरसकट कॉपी-पेस्ट करणं टाळा.\nसुमारे साडे-तीनशेच्यावर कविता टा‌ईप करताना संग्राहकाने इन्व्हेस्ट केलेला वेळ, श्रम याचसाठी आहेत की तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा.\nकाही शंका असल्यास कमेंट लिहा, प्रश्न विचारा- त्यांची उत्तरं देण्याचा यथाशक्ती, यथामती प्रयत्न केला जा‌ईल.\nएखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, टा‌ईप करा. कवितेचं ते खरंखुरं हस्तांतरण असेल.\nकॉपी-पेस्ट्चा शॉर्टकट चोखाळू नये.\nआपण रसिक आहात, आपल्याकडून हे अपेक्षित नाही.\nअरविंद वामन कुलकर्णी (1)\nगजानन माधव मुक्तिबोध (1)\nभिलोरी बोलीतील कविता (3)\nमलिका अमर शेख (6)\nवि. दा. सावरकर (1)\nशमशेर बहादूर सिंग (2)\nश्री. कृ. कोल्हटकर (1)\nहरिवंश राय बच्चन (1)\nएक बार वक्त से, लम्हा गिरा कहीं\nवहॉं दास्तां मिली, लम्हा कहीं नहीं\nहे लम्हें वेचून जपण्याकरताच मी लिहिते, लिहीत राहीन.\n’त्या’ कवितांचा संग्रह करण्यातून संग्राहकाला कोणताही आर्थिक लाभ नाही. संग्राहक आर्थिक लाभाकरिता या कवितांचा वापर करत नाही; आणि, तसे करण्यास कोणालाही प्रोत्साहन देत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sangharsh-sanvaad-news/why-men-and-women-are-so-different-in-society-1265434/", "date_download": "2018-04-24T03:09:28Z", "digest": "sha1:GXHCZ7MBO3YD37UBRP3AARQZVYQ44Q4X", "length": 32781, "nlines": 232, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Why Men and Women Are So Different in society | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nमुस्लीमच काय कुठल्याही समाजात या ना त्या पद्धतीने पितृसत्ताक पद्धतीचा प्रभाव असतोच.\nमुस्लीमच काय कुठल्याही समाजात या ना त्या पद्धतीने पितृसत्ताक पद्धतीचा प्रभाव असतोच. त्यातून स्त्रियांचे न्याय्यहक्क डावलले जातात, त्यांना स्वातंत्र्य राहत नाही. प्रत्येक देश व समाजातील स्त्रियांची या अनुभवांची पातळी वेगळी आहे, पण स्त्रियांवर अन्याय, अत्याचार होत आहेत हे सत्य नाकारता येत नाही.\nसुरुवातीला पितृसत्ता शब्दाचा अर्थ कुटुंबात पित्याची किंवा पुरुषाची सत्ता असा होत होता. तसेच पुरुषप्रधान समाज हा शब्द प्रचलित होता; परंतु आजकाल याच पुरुषसत्तेचा वापर शक्ती संबंध दर्शविण्यासाठी केला जातो आहे. जिथे पुरुष स्त्रियांचे दमन करतात किंवा ती व्यवस्था, जिथे अनेक प्रकारे स्त्रियांना खालच्या दर्जाचे मानले जाते व पुरुषांच्या हाती वर्चस्व असते. पुरुषसत्तेमुळे असमानता असते. माणूस म्हणून स्त्रीला तिचा अधिकार नाकारला जातो.\nकोणत्याही जात, धर्म, वर्गाची स्त्री असू दे, रोजच्या जीवनात अनेक माध्यमांतून स्त्रिया दुय्यम दर्जा अनुभवत असतात. कुटुंब, कामाचे ठिकाण आणि समाजामध्ये आमच्यावर होणारा भेदभाव, अपमान, नियंत्रण, शोषण, अन्याय आणि हिंसा अशी त्याची अनेक रूपे आहेत. पितृसत्तेचे छोटे-मोठे स्वरूप असू शकते. स्त्रीवादी चळवळीच्या माध्यमातून पितृसत्तेचा बारकाईने अभ्यास केला जात आहे आणि त्यातून त्याला आम्ही आव्हान देण्याचा प्रयत्न करीत आहोत. आम्ही मुस्लीम महिला मंचाद्वारे एक कार्यशाळा आयोजित केली. त्यात मुस्लीम स्त्री कार्यकर्त्यां महिला उपस्थित होत्या. आम्ही पितृसत्तेवर जेव्हा चर्चा करायला सुरुवात केली तेव्हा सर्वप्रथम त्यांना पितृसत्ता काय आहे याची थोडी कल्पना दिली.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nकार्यशाळेच्या प्रसंगी जेव्हा मुस्लीम स्त्रियांना प्रश्न विचारले गेले की, पितृसत्ता आमच्या समोर कशा प्रकारे येत असते आम्ही आपल्या जीवनात त्याला ओळखू शकतो का आम्ही आपल्या जीवनात त्याला ओळखू शकतो का यावर बसलेल्या स्त्रियांपकी अनेक स्त्रियांनी उत्तरे दिली. त्यातील प्रत्येक उदाहरणात एक प्रकारच्या भेदभावाचे पितृसत्ताक रूप मुस्लीम समाजात दिसून येते.\nमी असे ऐकले आहे की, माझ्या जन्माच्या वेळी माझ्या कुटुंबातील लोक फार दु:खी होते. त्यांना मुलगा हवा होता. (वंशाचा दिवा म्हणून मुलाला महत्त्व) माझ्या भावांना खायला मागायचा अधिकार होता. त्यांना हवे ते हाताने घेता येत असे, परंतु आम्हाला म्हटले जात असे की, जोपर्यंत दिले जात नाही तोपर्यंत वाट बघा. आम्ही बहिणी शिल्लक खरकटय़ावर काम चालवायचो. (अन्नाच्या वाटपामध्ये मुलीबरोबर भेदभाव) मला घराच्या कामामध्ये आईला मदत करावी लागते. भाऊ काही करीत नाही. (घरगुती कामाचे स्त्रिया व मुलींवर ओझे) शाळेत जायला संघर्ष करावा लागत होता. माझ्या आई-वडिलांना वाटायचे की, आम्हाला शिक्षणाची काही गरज नाही. मी मत्रिणींना भेटायला किंवा खेळायला बाहेर जाऊ शकत नाही. (मुलींच्या स्वातंत्र्यावर अंकुश) मला बुरखा घालायचे बंधन आहे. परपुरुषांना चेहरा दिसणे पाप आहे, असे सांगितले जाते. धार्मिक दंगलीत आमच्यावर बलात्कार करण्यात येतो. मी सरकारी दवाखान्यात प्रसूतीकरिता गेले असताना ‘कितने बच्चे पदा करेंगी’ अशी अपमानास्पद वागणूक दिली जाते. मी जेव्हा हिंसेला कंटाळून माहेरी आले तेव्हा समाजातील मंडळींनी, नातेवाईकांनी मला परत जावयास सांगितले. माझे भाऊ रात्री कितीही वाजता घरी येऊ शकतात, परंतु मला अंधार पडायच्या आधी घरी परत यावे लागते. (मुलींच्या स्वातंत्र्यावर, येण्या-जाण्यावर बंधन) माझे वडील माझ्या आईला अनेक वेळा मारायचे (कौटुंबिक हिंसा). माझ्या भावाचे तर वडिलांपेक्षाही वाईट विचार होते. त्यांना कुठल्याही मुलाशी मी बोललेले आवडत नसायचे. (मुलींवर, स्त्रियांवर पुरुषाचे नियंत्रण) मी माझ्या अधिकाऱ्याची मागणी पूर्ण करायला तयार नव्हते म्हणून नोकरीतून काढून टाकण्यात आले. (कामाच्या ठिकाणी लैंगिक हिंसा) माझ्या वडिलांच्या संपत्तीत माझा वाटा नाही. माझा पतीच्याही संपत्तीत माझा वाटा नाही. खरे तर असे कुठलेही घर नाही ज्याला मी आपले म्हणू. (स्त्रियांचा संपत्तीत अधिकाराचा अभाव) माझ्या पतीची जेव्हा लहर येईल तेव्हा माझे शरीर त्याला द्यावे लागत असे. नाही तर तो जबरदस्ती करायचा. माझ्या इच्छेला काही महत्त्व नाही. मला या संबंधाची भीती वाटते. मला जरादेखील आवडत नाही. (स्त्रियांचे शरीर व तिच्या लैंगिकतेवर पुरुष नियंत्रण) मला गर्भनिरोधकाचा वापर करावा असे वाटते, परंतु पतीने नाही म्हटले. मला ऑपरेशनचीदेखील परवानगी दिली नाही. (जननक्षमतेवर नियंत्रण किंवा प्रजनन अधिकाराचा अभाव) इस्लाम में बच्चे अल्लाह की देन है, असे सांगण्यात येते. संस्कृतीच्या नावाखाली आम्हाला ‘पावित्र्य’, ‘नापाक’ व पतिव्रता शौहर निम्मेखुदा शब्दांमध्ये गुंतवून ठेवले जाते. (पुरुषप्रधान संस्कृती)\nमी पोलिसांत गेले, न्यायालयात केस टाकली, परंतु त्यांनी माझ्या पतीचीच बाजू घेतली. माझ्या पतीवर कुठलीही कारवाई झाली नाही. (पोलीस व न्यायाधीशांची पितृसत्ताक मानसिकता.)\nजेव्हा आम्ही या वेगवेगळ्या तुकडय़ांमधून आलेल्या उदाहरणांतील अनुभवांवर गंभीरपणे विचार करतो तेव्हा एक चित्र डोळ्यासमोर येते. ते असे की, यातील प्रत्येकीला जीवनात कुठल्या ना कुठल्या स्वरूपात भेदभावाचा सामना करावा लागला. मुले व पुरुषांच्या तुलनेत कनिष्ठ व निम्न दर्जाचा अनुभव आला. त्यातून या स्त्रियांचा आत्मविश्वास नष्ट झाला. आमच्या इच्छा, आकांक्षा व स्वप्नांच्या पंखांना पुरुषसत्ताक पद्धती कापून टाकते. आम्हाला पुरुषांच्या तुलनेत कमी लेखणाऱ्या प्रथा, रूढी व कायदे सर्व ठिकाणी दिसून येतात. उदा. आमचे कुटुंब, विवाह, सामाजिक संबंध, धर्म, कायदा, शाळा, पुस्तके, जनसंचार माध्यमे, राजकीय व्यवस्था, कारखाने, कामाचे ठिकाण इ. संस्थांमधून पितृसत्ताक मानसिकतेला बळकटी मिळते.\nकार्यशाळेत स्त्रियांनी दिलेल्या उत्तरांतून जे अनुभव समोर आले ते ऐकल्यानंतर हे लक्षात येते की, स्त्रियांबरोबर होणारा हा भेदभाव हा तिच्या नशिबाचा भाग नाही किंवा अपवादात्मक एक-दोन दुष्ट पुरुषांमुळे ही परिस्थिती नसून हे सगळे एका व्यवस्थेचा भाग म्हणून स्त्रियांविरोधात केले जाते. पुरुषप्रधानता आणि पुरुष नियंत्रणामुळे जिथे स्त्रियांचा सन्मान राहत नाही त्यांना अधिकार मिळत नाहीत.\nपितृसत्ता आमच्या सभोवताली आम्हाला आढळून येते काय या प्रश्नाच्या उत्तरामध्ये पितृसत्ता हा शब्दच आपल्या आतमध्ये तो अर्थ समाविष्ट करून घेतो. स्त्रीवादी याला धारणा म्हणून संबोधतात. या व्यवस्थेत ही मानसिकता जोडलेली आहे की, पुरुष स्त्रियांपेक्षा श्रेष्ठ आहे. स्त्रियांनी संपत्तीप्रमाणे पुरुषांच्या नियंत्रणात राहायला हवे. काही दक्षिण आशियाई भाषांमध्ये पतीकरिता वापरल्या जाणाऱ्या शब्दांमध्ये स्वामी, शौहर, पती, मालिक, साहेब, हजबंड इ. आहे. हे शब्दच श्रेष्ठ-कनिष्ठ भेदभाव दर्शवितात. त्यांच्या परिभाषेमध्येच असमानता दिसून येते.\nपितृसत्तेचे स्वरूप सर्व ठिकाणी एकसारखे असते का या प्रश्नाच्या उत्तरामध्ये असे म्हणता येईल की, नाही. सर्व ठिकाणी याचे स्वरूप एकसारखे नसते. इतिहासाच्या वेगवेगळ्या कालखंडांत विभिन्न समाज किंवा त्या समाजातील विभिन्न वर्गात याचे रूप वेगवेगळे असेल, परंतु ढोबळमानाने तीच राहत असते. पुरुषांचे नियंत्रण तर असतेच, मात्र पद्धती वेगळी असू शकते. उदाहरणार्थ, आमच्या आज्यांचे आणि आमचे पितृसत्तेविषयी अनुभव एकसारखे नाहीत. आदिवासी स्त्रिया व उच्च जातीच्या स्त्रियांच्या अनुभवात फरक दिसून येतो. अमेरिकेत राहणाऱ्या स्त्रिया व भारतात राहणाऱ्या स्त्रियांच्या अनुभवात भिन्नता असते. मुस्लीम स्त्रिया व हिंदू स्त्रियांचे अनुभव वेगवेगळे असतील; परंतु परिणाम सारखाच असतो.\nप्रत्येक सामाजिक व्यवस्थेत आणि ऐतिहासिक कालखंडात पितृसत्तेचे एक नवीन रूप समोर येत असते, ज्याअंतर्गत सामाजिक, सांस्कृतिक परंपरेत फरक दिसू शकतो; परंतु जसे वर उल्लेखिलेल्याप्रमाणे पितृसत्तेचे सिद्धांत तेच असतात- दमन, शोषण आणि नियंत्रणाचे.\nपितृसत्ताक व्यवस्थेचे कोणकोणत्या गोष्टींवर नियंत्रण असते या प्रश्नाचे उत्तर असे की, स्त्रियांच्या जीवनातील उत्पादन किंवा श्रमशक्तीवर नियंत्रण, प्रजनन शक्तीवर नियंत्रण, स्त्रियांच्या लैंगिकतेवर नियंत्रण, गतिशीलतेवर नियंत्रण, संपत्ती व आíथक संसाधनावर नियंत्रण आणि हे नियंत्रण जवळपास सर्व आíथक, राजनतिक, धार्मिक व सामाजिक संस्थांवर प्रभाव टाकत असते. जागतिक स्तरावर स्त्रीवाद्यांनी पितृसत्ताक व्यवस्थेला आव्हान देणे आवश्यक आहे. त्यासाठी स्त्रियांच्या प्रश्नांवर काम करणारे कार्यकर्ते, संस्था, संघटना, चळवळींना अधिक काम करणे आवश्यक आहे.\nया कार्यशाळेत सुधारणावादी, परिवर्तनवादी विचार मांडण्यात आले. चच्रेतून कार्यकर्ते जागृत होत आहेत असे वाटले. वेगवेगळ्या संस्थांतर्गत उदा. कुटुंब, धर्म, राजकीय व्यवस्था यावर प्रभाव टाकणाऱ्या पितृसत्ताक\nमानसिकतेला समजून घेणे आवश्यक आहे. स्त्रियांनी दमन, शोषण व हिंसेच्या विरोधात लढण्याची गरज आहे. काही स्वत:च्या घरातून, कुठे लिखाणाच्या माध्यमातून, कुठे आंदोलन करून, कुठे न्यायालयात तर कुठे प्रसारमाध्यमांतून पितृसत्ताक हिंसेचा विरोध करणे आवश्यक वाटते.\nलेखिका मुस्लीम समाजातील सुधारणावादी कार्यकर्त्यां आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nया घरामध्ये किंवा कोणत्याही घरामध्ये स्त्री दिवसभर असते कि पुरुष घरी असतो भांडी घासायला किंवा धुणे धुवायला किंवा अन्य काही कामाला मदत करायला आई मुलीलाच का बोलावते भांडी घासायला किंवा धुणे धुवायला किंवा अन्य काही कामाला मदत करायला आई मुलीलाच का बोलावते मुलांना जर लहानपणापासून सवय लावली तर ती हे काम करतात मुलांना जर लहानपणापासून सवय लावली तर ती हे काम करतात अनेक वेळा मुले चांगले काम करतात असे दिसून येते अनेक वेळा मुले चांगले काम करतात असे दिसून येते आणि मुलगी झाली म्हणून आजोबाना आणि वडिलांना वाईट वाटते कि आजीला आणि आई मावशीला आणि आत्याला हे नक्की ठरवून चौकशी करून सांगा आणि मुलगी झाली म्हणून आजोबाना आणि वडिलांना वाईट वाटते कि आजीला आणि आई मावशीला आणि आत्याला हे नक्की ठरवून चौकशी करून सांगा म्हणजे सत्य बाहेर येईल\nलेखिका फक्त एकाच बाजूने विचार करताना दिसते आहे. फक्त इस्लाम धर्मामध्ये स्त्रियांनां संपत्ती मध्ये हक्क दिला आहे. धर्माने हक्क दिला आहे पण लोक स्त्रियांवर अन्याय करतात आणि हे सर्व धर्म व जातीमध्ये, समाजामध्ये होत आहे.. शरियत मध्ये जेवढे हक्क स्त्रियांना मिळाले आहेत ते इतर कोणत्याही धर्माने स्त्रियांना दिलेले नाहीत. तेव्हा फक्त इस्लामच्या नावाने बोंबाबोंबी करण्यापलीकडे जाऊन हे सामाजिक प्रश्न समजून त्यावर उपाय शोधावेत. मीडिया फक्त अतिरंजित बातम्या देऊन इस्लाम आणि मुस्लिम समाजाला बदनाम करत आहे\nहिंदू मध्ये हे प्रमाण कमी आहे ...स्रियांना सामान अधिकार भेटत आहे. हे चांगली गोस्ट आहे . आम्ही बदल लवखर स्वीकारले . मुस्लिमांनी आता बदल स्वीकारायला पाहिजे त्यातच समाजाचे भले आहे\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pcmc-bjp-internal-politics-38135", "date_download": "2018-04-24T03:24:16Z", "digest": "sha1:NMK2ASD5JMCQDM3ANGBAX6PONZ475X4M", "length": 15385, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "pcmc bjp internal politics ‘स्वीकृत’बाबत भाजपचे गुप्तगू | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 3 एप्रिल 2017\nपिंपरी - महापालिकेत सत्तेवर आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने पदाधिकारी व विषय समित्यांच्या निवडीपाठोपाठ आता स्वीकृत सदस्य निवडीवर खल सुरू केला आहे. या संदर्भात रविवारी भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्यालयात पक्षाच्या निवडक पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली. त्यात संभाव्य पाच नावे काढण्यात आली आहेत. सभागृहातील पक्षाचे बळ पाहता भाजपच्या वाट्याला तीन जागांवर सदस्य नियुक्त करता येणार आहेत.\nपिंपरी - महापालिकेत सत्तेवर आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने पदाधिकारी व विषय समित्यांच्या निवडीपाठोपाठ आता स्वीकृत सदस्य निवडीवर खल सुरू केला आहे. या संदर्भात रविवारी भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्यालयात पक्षाच्या निवडक पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली. त्यात संभाव्य पाच नावे काढण्यात आली आहेत. सभागृहातील पक्षाचे बळ पाहता भाजपच्या वाट्याला तीन जागांवर सदस्य नियुक्त करता येणार आहेत.\nभाजप शहराध्यक्ष आमदार जगताप यांच्याबरोबर खासदार अमर साबळे, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार, नगरसेवक नामदेव ढाके, महिला मोर्चाच्या प्रमुख शैला मोळक आणि काही प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत चिंचवड, पिंपरी आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातून प्रत्येकी एक असे तीन स्वीकृत सदस्य निवडीवर चर्चा झाली. त्यात सारंग कामतेकर, निहाल पानसरे, उमा खापरे, मोरेश्‍वर शेडगे, योगेश लांडगे किंवा सचिन लांडगे यांच्या नावाची चर्चा झाली. यापैकी अंतिम तीन नावे निवडली जाण्याची शक्‍यता विश्‍वसनीय सूत्रांनी व्यक्त केली.\nगेल्या काही दिवसांपासून स्वीकृत सदस्यांच्या संभाव्य नावांविषयी वेगवेगळी नावे समोर येत आहेत. भाजपचे शहर संघटक माउली थोरात, सरचिटणीस बाबू नायर, भाईजान काझी, महेश कुलकर्णी, सदाशिव खाडे, प्रमोद निसळ, अमोल थोरात आदींच्या नावांची चर्चा सुरू होती. मात्र, यापैकी एकाचेही नाव आजच्या गुप्त बैठकीत चर्चेला आले नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून अमोल देशपांडे यांचे नाव सुचविण्यात आले होते; त्यावरही ‘फुली’ मारल्याचे कळते.\nपार्टी वुईथ डिफ्रंट असलेला भाजप सत्तेवर आल्यानंतर महापालिकेतील अनेक प्रथा मोडणार अशी चर्चा आहे. त्यामुळे राजकारणविरहित स्वीकृत सदस्य निवडले जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, आजच्या बैठकीत राजकारणविरहित नावे दिसली नाहीत. शहरात सामाजिक काम करणारे अनेक लोक आहेत. पिंपरी- चिंचवड सिटीझन फोरमचे अमोल देशपांडे, प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे विजय पाटील, पर्यावरणप्रेमी धनंजय शेडबाळे, विकास पाटील, महिलांच्या सुरक्षेसाठी काम करणाऱ्या अर्चना दाभोळकर अशी कितीतरी नावे घेता येतील; पण अशा लोकांना पक्षाने थारा दिलेला नाही. यालाच ‘डिफ्रंट पार्टी’ म्हणायचे का, असा सवाल केला जात आहे.\nनवा पायंडा पाडणार का\nस्वीकृत सदस्यपदासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांकडून एक व महापालिका प्रशासनाकडून एक असे दोन सदस्य विशेष अधिकारात नियुक्त करता येतात. मुख्यमंत्र्यांतर्फे त्यांचे सचिव व महापालिका प्रशासनातर्फे आयुक्त एका सदस्याचे नाव सुचवू शकतात. पण, आवश्‍यकता असेल तरच तसे होऊ शकते. त्यानुसार भाजप स्वीकृत सदस्यांची निवड करून नवा स्वागतार्ह पायंडा पाडू शकेल काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.\nनेते ‘ए.सी.’मध्ये, कार्यकर्ते जेलमध्ये\nकोल्हापूर - पाचगावच्या राजकीय वर्चस्वातून २०१३ मध्ये झालेल्या दोन्ही खुनांचा निकाल जाहीर झाला. अशोक पाटील आणि धनाजी गाडगीळ यांच्या खुनातील अकरा...\nरुग्णालयांत सुविधाच नाहीत; डॉक्‍टर काय करणार\nआर्थिक परिस्थितीमुळे प्रसूतीसाठी महिलांचा ओढा महापालिकेच्या रुग्णालयांकडे असला, तरीही प्रत्यक्ष नोंदणी झालेल्यांपैकी केवळ ३५ टक्के गर्भवतींचीच...\nलग्नासाठी रुपयाचाही खर्च नाही\nपुणे - लग्नसोहळा म्हटलं की हजारो-लाखो रुपयांचा खर्च... मुलीचं लग्न त्यातही अधिक खर्चिक... लग्नासाठी घेतलेलं कर्ज फेडताना आई-वडिलांचे होणारे हाल......\nमाण काबीज करण्याचे राष्ट्रवादीचे मनसुबे\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माण, खटाव तालुक्‍यांतील जलसंधारणाच्या कामांना भेटी देऊन लोकसहभागाला प्रोत्साहन दिले. मात्र, माजी सनदी...\n\"पाणी घेता का पाणी...'\nऔरंगाबाद - नागरी क्षेत्रातून निघणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते उद्योगांना देण्याचे धोरण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/Shivsena-bhavan.html", "date_download": "2018-04-24T02:58:11Z", "digest": "sha1:ZKKZXAOAOPXI6QVDOANWPXHQYXBPW6KP", "length": 5055, "nlines": 78, "source_domain": "zeenews.india.com", "title": "Shivsena bhavan - Latest News on Shivsena bhavan | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nशिवसेना बैठकीत भाजपविरोधी रणनितीवर भर\nदादर येथील शिवसेना भवन येथे शिवसेनेची बैठक झाली. या बैठकीत भाजपविरोधात वातावरण तापवा, असे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. तसेच शिवसेनेकडून भाजपविरोधी रणनिती संदर्भात पुस्तिकेचे वाटप करण्यात आलेय.\nसाई मंदिर आणि शिवसेना भवन उडवण्याची धमकी\nशिर्डीतलं साई मंदिर तसंच मुंबईतलं शिवसेना भवन उडवून देण्याची धमकी देणारं पत्र साई संस्थानाला मिळालंय. दिवाळीमध्ये 9 नोव्हेंबरला साईबाबा मंदिर उडवून देणार असल्याचं पत्र संस्थानाला मिळालंय.\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजताच शिवसैनिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले.\n...म्हणून ५२ वर्षाच्या मिलिंद सोमणवर मुली होतात फिदा..हे आहे कारण\nअंड्याचा पांढरा भाग खाणं 'या' कारणांसाठी ठरू शकतो त्रासदायक \nआता या भारतीय अरबपतीने सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का\nनियमित फक्त '5' मिनिटांंच्या या उपायाने कमी होईल केसगळतीची समस्या\nनवऱ्याच्या वागणूकीवर चिडली दिव्यांका, बेडरूममध्ये शिकवला धडा\nICC ने मितालीला विचारले, कोणत्या सट्टेबाजाने तुझ्याशी संपर्क केला होता का\nएली अवरामशी हार्दिक पांड्याचा ब्रेकअप या अॅक्ट्रेसला करतोय करतोय डेट\nधक्कादायक : मृत्यूच्या 5 तासांंनंतर जिवंत झाली व्यक्ती\nशूजमधून येणारी दुर्गंधी टाळण्यासाठी '5' घरगुती उपाय\nनाणार जमिनी अधिग्रहणाची अधिसूचना रद्द, सुभाष देसाईंची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/pm-narendra-modi-thanks-rahul-gandhi-34710", "date_download": "2018-04-24T03:13:40Z", "digest": "sha1:WWJXPQ2FPOUL6ZOOITYJSJJFXUSO5SFN", "length": 11166, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "pm narendra modi thanks rahul gandhi अभिनंदन! : राहुल गांधींचे ट्विट, मोदींचे रिट्विट! | eSakal", "raw_content": "\n : राहुल गांधींचे ट्विट, मोदींचे रिट्विट\nशनिवार, 11 मार्च 2017\nपंजाबमध्ये काँग्रेसला मिळालेल्या विजयाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी कॅप्टन अमरिंदरसिंग यांचे फोनवरून अभिनंदन केले.\nभाजपला दोन राज्यांत विजय मिळाल्याबद्दल काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांचे जाहीर अभिनंदन केले आहे. राहुल यांची पोस्ट मोदींनी रिट्विट करून त्यांना धन्यवाद दिले आहेत.\n\"धन्यवाद. लोकशाही दीर्घायु होवो\" असे मोदींनी राहुल यांच्या ट्विटला प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.\nराहुल यांचे अभिनंदन नाही\nयूपी, उत्तराखंडमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले असले तरी, पंजाबमध्ये काँग्रेसची एकहाती सत्ता मिळवली असून, मणिपूर आणि गोवा या राज्यांतही काँग्रेस बहुमताच्या जवळ गेला आहे.\nराहुल यांनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले असले तरी मोदींनी मात्र त्यांचे थेट अभिनंदन केले नाही. पंजाबमध्ये काँग्रेसला मिळालेल्या विजयाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी कॅप्टन अमरिंदरसिंग यांचे फोनवरून अभिनंदन केले. तसेच, अमरिंदर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.\nचार राज्यांमध्ये आम्ही भाजपचे सरकार स्थापन करू असे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी दुपारी पत्रकार परिषदेत सांगितले. पंरतु त्यांचे हे वक्तव्य जरा घाईचे ठरले. त्यानंतर निकालांमधील कौल बदलत गेला. पंजाब, मणिपूर आणि गोवा या राज्यांमध्ये काँग्रेस बहुमताच्या जवळ जात असल्याचे चित्र दिसून आले.\nनेते ‘ए.सी.’मध्ये, कार्यकर्ते जेलमध्ये\nकोल्हापूर - पाचगावच्या राजकीय वर्चस्वातून २०१३ मध्ये झालेल्या दोन्ही खुनांचा निकाल जाहीर झाला. अशोक पाटील आणि धनाजी गाडगीळ यांच्या खुनातील अकरा...\nरुग्णालयांत सुविधाच नाहीत; डॉक्‍टर काय करणार\nआर्थिक परिस्थितीमुळे प्रसूतीसाठी महिलांचा ओढा महापालिकेच्या रुग्णालयांकडे असला, तरीही प्रत्यक्ष नोंदणी झालेल्यांपैकी केवळ ३५ टक्के गर्भवतींचीच...\nसुनावणीला उपस्थित न राहण्याची राहुल यांना मुभा\nभिवंडी - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी काढलेल्या अनुद्‌गारप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल...\nमुंबई - चिनी इलेक्‍ट्रॉनिक उद्योगाला शह देण्यासाठी आता भारतानेही कंबर कसली असून नवे इलेक्‍ट्रॉनिक...\n‘व्यवस्थे’मुळेच होतेय आरोग्याची हेळसांड\n‘..तर माझं बाळ अन्‌ ती वाचली असती’ या ‘सकाळ’मधील बातमीवर वाचकांनी आपले अनुभव, मते लिहून पाठविली. त्यापैकी काही प्रातिनिधिक मते देत आहोत. सरकारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.majhimarathi.com/category/marathi-biography/", "date_download": "2018-04-24T02:45:50Z", "digest": "sha1:RLTZVMYAZYTWR4FB2DOQDPN3K27IYY5T", "length": 12818, "nlines": 85, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "Marathi Biography Archives - MajhiMarathi", "raw_content": "\nआदिवासी क्रांतीकारक बिरसा मूंडा | Birsa Munda History In Marathi\nबेसन शेव बनवायची विधी | Besan Sev Recipe\nबराक ओबामांचे नोबेल पुरस्कार स्विकारतांनाचे भाषण | Barack Obama Speech\nबदामचे गुणकारी फायदे | Benefits of Almonds\nस्वयंपाकासाठी काही खास टिप्स | Kitchen tips in Marathi\nपी.व्ही सिन्धू बॅडमिंटन खेळाडू | Badminton Player PV Sindhu\nसाक्षी मलिक एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू | Wrestler Sakshi Malik Biography\nपिझ्झा बनविण्याची रेसेपी | Pizza Recipe In Marathi\nपी.व्ही सिन्धू बॅडमिंटन खेळाडू | Badminton Player PV Sindhu\n2016 च्या खेळांचा महाकुंभ म्हंटले जाणा-या आॅलम्पीक मध्ये भारतीय महिलांचे प्रदर्शन भारतीयांसाठी नक्कीच सन्मानाचे ठरले. त्यांनी कमावलेल्या दोन पदकांनी भारतीयांची मान सन्मानानी उंचावली. बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिन्धू आणि कूस्तीपटू साक्षी मलीक यांनी अनुक्रमे रौप्य आणि रजत पदक मिळवून भारताची आलम्पीकमधली कामगिरी उंचावली. पी.व्ही सिन्धू बॅडमिंटन खेळाडू – Badminton Player PV Sindhu पुर्सला …\nसाक्षी मलिक एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू | Wrestler Sakshi Malik Biography\nSakshi Malik – साक्षी मलीक एक भारतीय महिला कूस्तीपटू आहे. तिने 2016 रिओ आॅलंपीक मध्ये कुस्तीत ब्राॅंझ मेडल पटकावून सर्व भारतीयांचा सन्मान उंचावला होता. हे भारताचे पहिले पदक होते. आॅलंपीक मधील पदकांचा दुष्काळ तीने भरून काढला होता. या आधी साक्षी 2014 मध्ये ग्लासको काॅमनवेल्थ खेळांमध्ये सिल्वर मेडल आणि 2015 दोहा …\nहिंदी चित्रपट सृष्टितील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण | Ajay Devgan Biography\nभारतीय चित्रपटांमध्ये प्रसिध्द अभिनेता म्हणून Ajay Devgan – अजय देवगण यांची ख्याती आहे. चित्रपटसृष्टीतील एक बहूपरिचीत आणि सुंदर अभिनय व एक्शन हिरो अशी ओळख असलेले अजय देवगण यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. चला तर या लोकप्रिय अभिनेत्याविषयी जाणुन घेउया . . . हिंदी चित्रपट सृष्टितील प्रसिद्ध अभिनेता अजय …\n“माउंटन मन” दशरथ मांझी यांचे जीवनचरित्र | Dashrath Manjhi Story In Marathi\nDashrath Manjhi – दशरथ मांझी यांना “माउंटन मन” या नावानेही ओळखले जाते. त्यांनी सिद्ध केल कि मनात दृढ इच्छाशक्ती असल्यास कोणतेही कार्य अशक्य नाही. दशरथ मांझी हे अत्यंत गरीब होते त्यांनी स्वतः एका विशाल पहाडाला खोडून त्याच्या मधातून रस्ता बनविला. त्यांच्या या पराक्रमा पासून आपण सर्वांना नक्कीच प्रेरणा मिळते. त्यांनी …\nप्रसिद्ध बास्केटबाल खेळाडू मायकल जार्डन | Michael Jordan Biography in Marathi\n“मी खूप असफलता अनुभवली आहे आणि त्यामुळे मी आज सफल आहे” – MICHAEL JORDAN हे उद्गार आहेत जगात आपल्या खेळासाठी प्रसिद्ध बास्केटबाल खेळाडू मायकल जार्डन यांचे. होय ते मायकल जार्डन आहेत जे बास्केटबाल खेळासाठी जगभरात जाणले जातात. परंतु मायकलचा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास एवढा सोपा नव्हता. मायकलचा जन्म एका गरीब कुटुंबात …\nMohammed Rafi – मोहम्मद रफी भारतीय चित्रपटातील एक सुप्रसिद्ध गायक होते. त्यांना भारतीय उपमहाद्वीपाच्या शतकातील श्रेष्ठ गायकांमध्ये समावेश करण्यात आला आहे. मोहम्मद रफी यांची पवित्र आणि सौम्य आवाजातील गाणी आणि देशभक्तीवर गीतांसाठी अजरामर झाले आहेत. त्यासोबतच त्यांनी अनेक प्रसिद्ध रोमँटिक गीत, कव्वाली, गझल आणि भजन गायले आहेत. जी श्रोत्यांच्या मुखावर …\nPandit Bhimsen Joshi – भीमसेन गुरुराज जोशी हे कर्नाटक चे भारतीय शास्त्रीय संगीताचे एक महान गायक होते. ते गायनाच्या खयाल या प्रकारासाठी प्रसिद्ध होते. सोबतच ते आपल्या प्रसिद्ध भक्तिमय भजनांसाठी हि फार पसंत केले जायचे. त्यांचे अभंगाचे गायन फार गाजले होते. शास्त्रीय गायक भीमसेन जोशी – Pandit Bhimsen Joshi …\nSuresh Raina – सुरेश रैना हे एक भारतीय क्रिकेटपटू आहेत. डाव्या हाताचे मध्यमक्रमाचे फटकेबाज आहेत. त्यासोबतच ते ऑफ स्पिनर बॉलर म्हणून हि जबाबदारी सांभाळतात. यासोबतच ते क्रिकेट जगतातील सर्वोत्तम फिल्डर्स मधून एक आहेत. त्यासोबतच IPL मध्ये आता गुजरात संघाचे कर्णधार आहेत. त्यांनी भारतीय “ब” संघाचे व मुख्य “अ” संघाचे हि …\nप्लेब्लैक सिंगर उदित नारायण यांचे जीवन – चरित्र | Udit Narayan Biography In Marathi\nUdit Narayan – उदित नारायण झा हे एक नेपाली प्लेब्लैक गायक आहेत. त्यांनी नेपाली आणि भारतीय बॉलीवूड चित्रपटामध्ये अनेक अमर गीत गायिले आहेत. याशिवाय त्यांनी भारतातील मराठी, गुजराती, कन्नड, तेलगु, गढवाली, मैथिली, तुलू, मल्याळम, सिंधी, पंजाबी, ओरिया, आसामी, मणिपुरी, भोजपुरी, आणि बंगाली, या भाषांमध्ये असंख्य गीत गायिले आहेत. उदित नारायण …\nShilpa Shetty – शिल्पा शेट्टी एक भारतीय अभिनेत्री, प्रोडयुसर,भूतपूर्व मोडेल आणि ब्रिटीश रियालिटी शो “बिग ब्रदर ५” ची विजेती आहे. शेट्टी हिंदी चित्रपटामध्ये आपल्या अभिनयासाठी आणि नृत्य अदाकारीसाठी जाणल्या जातात. त्यांनी तेलगु,तमिळ, आणि कन्नड चित्रपटामध्ये काम केले आहे. भारतातील सर्वात प्रसिध्द व्यक्तीमध्ये शिल्पा शेट्टीचे नाव गणल्या जाते. त्यांनी अनेक सम्मान …\nविशाल बौद्ध मठ नालंदाचा इतिहास | Nalanda History In Marathi\nचमचमीत चकली बनविण्याची विधी | Chakli Recipe In Marathi\nदसऱ्या चे मराठी एस एम एस | Dasara Marathi SMS\nदातांचे स्वास्थ चांगले ठेवण्यासाठी काही उपाय | Teeth Care Tips In Marathi\nदिव्यांचा सण दिवाळी बद्दल माहिती | Diwali Information In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://amitkadam.in/2017/02/", "date_download": "2018-04-24T02:30:16Z", "digest": "sha1:EMCABSUPYCPFITRSXFPOKDJWWXCHCUKH", "length": 1510, "nlines": 27, "source_domain": "amitkadam.in", "title": "February 2017 – Amit Kadam", "raw_content": "\n“फेसबुक च्या जगात …”\nilhe sie on चुकतंय कुणाचं नेमकं\nPrashant kamble on चुकतंय कुणाचं नेमकं\nswapnil gopale on चुकतंय कुणाचं नेमकं\n“फेसबुक च्या जगात …”\nबघता बघता ४ फेब्रुवारी ला १३ वर्षांचे झाले फेसबुक फेसबुक आणि WhatsApp ने हाकेच्या अंतरावर आणलेल्या या सोशिअल युगामध्ये जुन्या आणि नवीन दोन्हीही पिढ्यांना खिळवून ठेवलंय. मोबाईल मध्ये एकदा का फेसबुक चं नीळ App उघडलं आणि नवीन अपडेट बघत खाली यायला सुरुवात केली कि थांबवासे हि वाटत नाही आणि कंटाळा तर नाहीच नाही. मग पुढे […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/Evezonely/BeautyGrooming/2017/03/16120756/news-in-marathi-look-gorgeous-even-when-youre-beyond.vpf", "date_download": "2018-04-24T03:13:52Z", "digest": "sha1:3O6I7LNPZS3ENF5AXFGC7XZJMHNCMBCA", "length": 11462, "nlines": 235, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "तीशीनंतरही कसे दिसावे सुंदर ?", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nरायगड - महामार्ग दरोडेखोरांना ७ वर्षे सक्त मजुरी व प्रत्येकी ५००० रु. दंड\nमुंबई - जीटीएस विभागाच्या ४ अधिकाऱ्यांना लाच घेण्याच्या आरोपाखाली अटक\nठाणे - कल्याण रेल्वेस्थानकातील फलाटालगतच्या मोकळ्या जागेवरील कचऱ्याला आग\nठाणे - मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीचे काम दोन दिवस पुढे ढकलले\nठाणे - उल्हासनगरमध्ये किरकोळ कारणावरुन मित्राने केली मित्राचीच हत्या\nमुंबई- नाणारचे भूसंपादन रद्द करण्याचा अधिकार देसाईंना नाही - मुख्यमंत्री\nरत्नागिरी- नाणार प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द - उद्योगमंत्री\nनवी दिल्ली- भाजप आणि संघाला संविधानाला हात लावू देणार नाही - राहुल गांधी\nनवी दिल्ली- काँग्रसने संविधानला उद्ध्वस्त केल्याचा अमित शाहांचा आरोप\nनवी दिल्ली- जिवाला धोका असल्याची व्यक्त केली इंद्राणी मुखर्जीने भीती\nमुंबई- राज्यातील ६५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर\nनवी दिल्ली- सानिया मिर्झा होणार आई,ट्विटरद्वारे सानियाने दिली गोड बातमी\nनागपूर- कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदाराच्या मृत्यूची चौकशी करा - आंबेडकर\nमुख्‍य पान मैत्रिण मेकअप\nतीशीनंतरही कसे दिसावे सुंदर \nआपल्या दिसण्याचा परिणाम प्रत्येक ठिकाणी पडतो, ही बाब नाकारता येणार नाही. आपले वय कितीही असले तरी तरूण दिसण्याची इच्छा प्रत्येक स्त्रीला असते. यासाठी व्यायाम, ग्रुमिंग व त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे.\nसकाळी मेकअप करताय, मग याकडे द्या लक्ष... प्रत्येक महिलेला वाटते आपण सर्वात सुंदर दिसावे.\nत्वचेचे सौंदर्य खुलविण्यासाठी 'या' काही चुका अवश्य टाळा.. त्वचेचे सौंदर्य खुलविण्यासाठी\nचेहऱ्यावरील तीळ दूर करण्यासाठी आपला चेहरा सुंदर व्हावा यासाठी मुली अथक प्रयत्न करतात.\nमेकअपचे साहित्य कसे ठेवावे, वाचा सविस्तर... मेकअपसाठी चांगल्या दर्जाची सौंदर्यप्रसाधने\nपुरुषांनी चेहरा धुताना 'या' चुका टाळायला हव्यात आजकाल प्रत्येकालाच आपल्या चेहऱ्याची काळजी\nव्हॅसलीनचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का हिवाळा आला की आपण व्हॅसलीन पॅक खरेदी करुन\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nगडचिरोलीत सलग दुसऱ्या दिवशीही चकमक, ६ नक्षलवाद्यांचा खात्मा गडचिरोली - अहेरी\nवाढदिवस विशेष : २० वर्षापूर्वी मास्टर ब्लास्टरने दिले होते अनमोल गिफ्ट हैदराबाद -\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.zeetalkies.com/gossip/%E0%A4%9D%E0%A5%80-%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE.html", "date_download": "2018-04-24T02:55:25Z", "digest": "sha1:VXTGRCSUPFRY6FHWFQ4W3IYK2VMPR2UL", "length": 8746, "nlines": 112, "source_domain": "www.zeetalkies.com", "title": "झी टॉकीजवर कॉमेडीचा धमाका Zee Talkies latest Gossip online at ZeeTalkies.com", "raw_content": "\nझी टॉकीजवर कॉमेडीचा धमाका\n‘झी टॉकीज कॉमेडी अवॉर्डस’ सोहळा म्हणजे प्रेक्षकांसाठी हटके कलाविष्कारांची मेजवानी असते. यंदाच्या सोहळ्यातही एक सो बढकर एक कलाविष्कार सादर झाले. यावर्षी ‘कल आज और कल’ अशी हटके थीम घेऊन हा सोहळा रंगला. मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांच्या उपस्थितीत रंगलेल्या ‘झी टॉकीज कॉमेडी अॅवॉर्डस’ सोहळ्याची ही रंगत रविवार २४ जुलै सायंकाळी ७ वाजता झी टॉकीजवर पहायला मिळणार आहे.\nउर्मिला कानिटकर हिच्या गणेश वंदनेने या पुरस्कार सोहळ्याची धमाकेदार सुरुवात झाली. ‘कल आज और कल’ या थीम नुसार जुन्या व नव्या गीतांवर मानसी नाईक, वैभव तत्ववादी , पूजा सावंत यांनी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. मानसी नाईकचा ग्लॅम डान्स या सोहळ्यातील खास आकर्षण ठरला. सागर कारंडे, प्रियदर्शन जाधव, भूषण कडू, कुशल बद्रिके, विनीत भोंडे, अतुल तोडणकर, प्राजक्ता हनमघर, रमेश वाणी यांच्या ‘सैराट २’ प्रहसनाने सोहळ्यात चांगलीच रंगत आणली. संतोष पवार, विशाखा सुभेदार, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, विनीत भोंडे यांनी सादर केलेलं बाजीराव – मस्तानी या प्रहसनाने हास्याचा बार उडवून दिला. अतुल तोडणकर, संतोष पवार, श्रेया बुगडे, अभिजीत केळकर, नम्रता आवटे, रमेश वाणी या कलाकारांनी सादर केलेली ‘सात्विक बरं’ही नाटिका ही भन्नाट होती. या शिवाय सर्वात धमाल आणली ती भाऊ कदम यांच्या ‘मेहमूदच्या’ स्कीटने व मेहमूदच्या विवध गाण्यांवर भाऊ कदम, विशाखा सुभेदार, विघ्नेश जोशी, अभिजीत केळकर, समीर चौघुले यांनी धरलेल्या ठेक्याने. समीर चौघुले, विघ्नेश जोशी, सागर कारंडे, भूषण कडू, अतुल तोडणकर, प्राजक्ता हनमघर, प्रियदर्शन जाधव, यांनी सादर केलेलं\n‘नाटकबंदी’ यांचं प्रहसन ही चांगलच वाजलं.\nमोहन जोशी, पुष्कर क्षोत्री, क्रांती रेडकर, प्रथमेश परब यांचं धम्माल निवेदन, प्रत्येक पुरस्कारागणिक वाढत जाणारी उत्कंठा, मंचावर सादर होणारे एकापेक्षा एक बहारदार कलाविष्कारांनी ‘झी टॉकीज कॉमेडी अवॉर्डस’ ची रंगत चांगलीच वाढवली. मनोरंजन क्षेत्रातील विनोदी कलावंताच्या कार्याची दखल घेणारा हा शानदार सोहळा येत्या २४ जुलैला सायंकाळी ७.०० वा. झी टॉकीजवर प्रसारित होणार आहे.\nकट्यार काळजात घुसली टॅाकीज प्रीमियर\nश्रवणीय संगीताच्या जोरावर आजवर अनेक रसिक प्रेक्षकांची मने जिंकणारं हे नाटक चित्रपटाच्या माध्यमातून मराठी संगीत रंगभूमीवरचं मानाचं पान असलेलं अजरामर नाटक म्हणजे संगीत कट्यार काळजात घुसली.\nतात्यासाहेब शिरवाडकर यांच्या अलौकिक प्रतिभेने विस्तारलेले मराठीतील नाटक म्हणजेच 'नटसम्राट'. नाटकाप्रमाणे चित्रपटाच्या रूपातही प्रेक्षकांसमोर आलेल्या या कलाकृतीला प्रेक्षकांनी आपलसं केलं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://balkadu.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-04-24T02:37:15Z", "digest": "sha1:OCKROOTY4COLVTZUY2D7ZEUA72GBVTV3", "length": 10519, "nlines": 233, "source_domain": "balkadu.com", "title": "नागपूर जिल्हा पत्रकार टीम – बाळकडू वृत्तपत्र", "raw_content": "\nनिफाड (जि.नाशिक) मधील २६ गावांसाठी दीड कोटींचा निधी मंजुर\nपाटण आणि सातारा विभागाचे शिवसेना पक्ष निरीक्षक श्री.अरुण सावंत यांचा इचलकरंजी शिवसेना शहर कार्यालयात सत्कार\nशिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांचा शिवसैनिकांशी संवाद.\nसाताऱ्यात निषेध मोर्चा. आरोपी पुतळ्यास प्रतीकात्मक फाशी. शिवसेनेचे नगर शहर उपप्रमुख संजय कोतकर आणि शिवसैनिक वसंत ठुबे यांना श्रद्धांजली अर्पण.\nअमरावती जिल्ह्यातील युवासेनेचे पदाधिकारी जाहीर\nहिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे \"बाळकडू\"\nउत्तर महाराष्ट्र व खान्देश\nउत्तर महाराष्ट्र व खान्देश\nमुंबई शहर-उपनगर पत्रकार टीम\nठाणे जिल्हा पत्रकार टीम\nपालघर जिल्हा पत्रकार टीम\nरायगड जिल्हा पत्रकार टीम\nरत्नागिरी जिल्हा पत्रकार टीम\nसिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार टीम\nनगर जिल्हा पत्रकार टीम\nपुणे जिल्हा पत्रकार टीम\nसांगली जिल्हा पत्रकार टीम\nसातारा जिल्हा पत्रकार टीम\nउत्तर महाराष्ट्र व खान्देश\nनाशिक जिल्हा पत्रकार टीम\nनंदुरबार जिल्हा पत्रकार टीम\nजळगाव जिल्हा पत्रकार टीम\nजालना जिल्हा पत्रकार टीम\nपरभणी जिल्हा पत्रकार टीम\nहिंगोली जिल्हा पत्रकार टीम\nनांदेड जिल्हा पत्रकार टीम\nबीड जिल्हा पत्रकार टीम\nलातूर जिल्हा पत्रकार टीम\nअमरावती जिल्हा पत्रकार टीम\nअकोला जिल्हा पत्रकार टीम\nबुलढाणा जिल्हा पत्रकार टीम\nवाशीम जिल्हा पत्रकार टीम\nवर्धा जिल्हा पत्रकार टीम\nचंद्रपूर जिल्हा पत्रकार टीम\nगोंदिया जिल्हा पत्रकार टीम\nभंडारा जिल्हा पत्रकार टीम\nगडचिरोली जिल्हा पत्रकार टीम\nपत्रकार व्हा. (पेमेंट गेटवे)\nसभासद व्हा. (पेमेंट गेटवे)\nनागपूर जिल्हा पत्रकार टीम\n१. नागपूर शहर तालुका प्रतिनिधी\n२. नागपूर ग्रामीण तालुका प्रतिनिधी\n३. सावनेर तालुका प्रतिनिधी\n४. कळमेश्वर तालुका प्रतिनिधी\n५. नरखेड तालुका प्रतिनिधी\n६. काटोल तालुका प्रतिनिधी\n७. पारशिवनी तालुका प्रतिनिधी\n८. रामटेक तालुका प्रतिनिधी\n९. हिंगणा तालुका प्रतिनिधी\n१०. मौदा तालुका प्रतिनिधी\n११. कामठी तालुका प्रतिनिधी\n१२. उमरेड तालुका प्रतिनिधी\n१३. भिवापूर तालुका प्रतिनिधी\n१४. कुही तालुका प्रतिनिधी\nपत्रकार क्र. :- १\nनाव. :- श्री. जितेंद्र भोजराज बिलवने.\nडेटलाईन :- नागपूर वार्ताहर\nपत्ता :- २०,न्यू ओम नगर, हुड्केश्वर रोड, नागपूर ३४\nबाळकडू वृत्तपत्रासाठी पत्रकार होण्यास इच्छुक आहात काय बाळकडू मासिकाचे सभासद व्हायचेय का\nमला बाळकडू पत्रकार व्हायचेय\nमला बाळकडू मासिक सभासद व्हायचेय\nनिफाड (जि.नाशिक) मधील २६ गावांसाठी दीड कोटींचा निधी मंजुर 10/04/2018\nपाटण आणि सातारा विभागाचे शिवसेना पक्ष निरीक्षक श्री.अरुण सावंत यांचा इचलकरंजी शिवसेना शहर कार्यालयात सत्कार 10/04/2018\nबाळकडू वेबसाईट पाहणारे संख्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://dainikaikya.com/SearchNews.aspx?s=4", "date_download": "2018-04-24T02:32:34Z", "digest": "sha1:PJWJSEZPVTZ2NSOLEDRJBVINFG6D25ZY", "length": 13015, "nlines": 40, "source_domain": "dainikaikya.com", "title": "Dainik Aikya", "raw_content": "छोट्या जाहिराती | ई-पेपर | मागोवा | आपला अभिप्राय | Download Font | लॉग-इन | लोग आउट\nश्रमदानाच्या कामामुळे माण तालुक्याचा पाण्याचा दुष्काळ निश्‍चित हटेल : खा. पवार\n5पळशी, दि. 22 : राज्यात सुरू असलेल्या वॉटर कप स्पर्धेत माण तालुक्यातील सर्वाधिक गावांनी सहभाग घेतला आहे. या गावात श्रमदानाचे काम हे अतिशय वेगाने सुरू आहे. श्रमदानाच्या कामामुळे माण तालुक्याचा पाण्याचा दुष्काळ निश्‍चित हटणार आहे. याचे तुम्ही सर्वजण साक्षीदार बनाल. माण तालुक्यात सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामामुळे श्रमदानाला गती मिळाली आहे. श्रमदानाची कामे पाहिली असल्याने येथील दुष्काळ नक्कीच हटेल, असा विश्‍वास माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केला. वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या माण तालुक्यातील विविध गावातील श्रमदानाच्या पाहणी दौर्‍यादरम्यान खा. शरद पवार यांनी लोधवडे या आदर्श गावाला भेट दिली. लोधवडे गावचे सुपुत्र माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या निवासस्थानी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आ.\nवांग-मराठवाडी प्रकल्पग्रस्तांना बागायतीदराने मोबदला हा ऐतिहासिक निर्णय : ना. पाटील\n5सणबूर, दि. 22 : वांग-मराठवाडी प्रकल्पामध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना जमिनींच्या बदल्यात जमीन मिळत नसेल तर चांगली रक्कम मिळावी. त्या माध्यमातून ते भविष्यात जमिनी घेऊन व्यवसाय करू शकतील अशी कल्पना मांडली. आपण पुनर्वसन मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला तेव्हा असे लक्षात आले की गेल्या 65-70 वर्षांपासून धरणग्रस्तांचे पुनर्वसनासह अनेक प्रश्‍न आजही प्रलंबित आहेत. त्यामुळे आमच्या शासनाने प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन या विषयाला प्रथम प्राधान्यक्रम देवून अनेक निर्णय घेतले. वांग-मराठवाडी प्रकल्पग्रस्तांना जमिनीच्या बदल्यात बागायती दराने मोबदला हा महाराष्ट्रात पहिलाच ऐतिहासिक निर्णय आहे, असे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी केले. वांग-मराठवाडी प्रकल्पातील बुडीत ज्या धरणग्रस्तांना जमिनी देता आल्या नाहीत त्यांनी मागणी केल्यानुसार त्यांना जमिनीच्या बदल्यात रोख रक्कम देण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्या रकमेच्या धनादेशाच्या वितरणाचा कार्यक्रम वांग-मराठवाडी धरणस्थळी आयोजित केला होता. त्याप्रसंगी ना. पाटील बोलत होते. यावेळी भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी, आ. नरेंद्र पाटील, आ.\nअक्षय तृतीयेला सोने खरेदीला उधाण\n5सातारा/कराड, दि. 18 : सोने खरेदी हा भारतीयांचा आवडता विषय. विविध सण-समारंभाच्या निमित्ताने सोने खरेदी केली जाते. त्यातील एक सण म्हणजे अक्षय तृतीया. हा अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत आज (बुधवारी) नागरिकांनी सोन्याची मोठी खरेदी केली. सराफ बाजार दिवसभर गर्दीने फुलून गेला होता. गुढीपाडव्यापेक्षा आज जास्त खरेदी झाल्याचे सराफांनी सांगितले. अक्षय तृतीयेला खरेदी वा कार्यारंभ केल्यास उत्तरोत्तर प्रगती होते, असे मानले जाते. या दिवशी सोने-चांदी खरेदीचाही मुहूर्त साधला जातो. लग्नसराईच्या पार्श्‍वभूमीवर देखील वधू-वरांसाठी दागिने खरेदी करण्यासाठी या दिवसाची खास निवड केली जाते. त्यामुळे यंदाही सोने खरेदीला उधाण आले होते. सकाळी नऊपासून सराफी दुकानांमध्ये नागरिकांची सोने खरेदीला गर्दी दिसत होती. दुपारपर्यंत सुवर्णपेढ्या गजबजून गेल्या होत्या. एकूण ग्राहकांमध्ये बहुतांश ग्राहकांनी गुंतवणुकीचा विचार ठेवून सोन्याची वेढणी, नाण्यांची खरेदी करताना दिसले तर अन्य ग्राहकांनी दागिन्यांना पसंती दिली.\nअज्ञात वाहनाच्या धडकेत युवक जागीच ठार\n5देशमुखनगर, दि. 18 : अपशिंगे-वर्णे रस्त्यावर मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास दुचाकी क्रमांक ए. एच.-12 ए. डब्ल्यू 4202 गाडीला अज्ञात वाहनाने ठोकरल्याने दुचाकी चालक संतोष मारुती साळुंखे, वय- 40, रा. गणेशवाडी, ता. सातारा हे जागीच ठार झाले. बामणवाडी गावच्या यात्रेसाठी ते निघाले असताना अपशिंगे-वर्णे रोडवरती वर्णे गावच्या हद्दीत समोरून येणार्‍या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्या़चा जागीच मृत्यू झाला. याबाबत बोरगाव पोलीस ठाण्यात शिवाजी साळुंखे यांनी निर्याद दिली असून तपास सपोनि. संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली खान करत आहेत.\nकुसरुंडमध्ये विजेच्या धक्क्याने म्हैस ठार\n5नाटोशी, दि. 18 : पाटण तालुक्यात गेले दोन दिवस वादळी वार्‍यासह जोरदार गारांचा पाऊस झाला. मोरणा विभागातही पावसाने कहर केला. विभागातील कुसरुंड येथील मोरणा नदीलगत असणार्‍या मळीचा शिवार येथील वीज पुरवठा करणारे चार विजेचे खांब काल झालेल्या वादळी वार्‍याने उन्मळून जमीनदोस्त झाले. या विद्युत खांबांच्या तारांमध्ये अडकल्याने 40 हजार रुपये किंमतीची म्हैस विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडली तर तिला सोडवण्यास गेलेली वृद्ध महिला गंभीररीत्या जखमी झाली असून त्यांना कराड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत माहिती अशी, सोमवार व मंगळवारी सलग दोन दिवस मोरणा विभागात दुपारनंतर वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला. मंगळवारी वादळी पावसामुळे मोरणा विभागातील पूर्वेकडे असणार्‍या व कुसरुंड येथील मोरणा नदीलगत असणार्‍या मळीच्या शिवारात वीजपुरवठा करणारे चार खांब उन्मळून जमीनदोस्त झाले होते. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरू असल्याने या शिवारामध्ये कोणीही फिरकले नाही. बुधवार, दि.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/family-dramas-demand-17782", "date_download": "2018-04-24T03:30:30Z", "digest": "sha1:QKFZRUCHCZU4JEJ6YAGKPWRWHFGVD3WT", "length": 15496, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "family dramas in demand 'पर्सनल अफेअर्स'ने जिंकली मने | eSakal", "raw_content": "\n'पर्सनल अफेअर्स'ने जिंकली मने\nशुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016\nमहोत्सवाच्या आयनॉक्‍स व गोवा कला अकादमी या दोन ठिकाणी यंदा खाद्यपदार्थांची रेलचेल कमी असली, तरी मांडवी नदीच्या तीरावर मोठी जत्राच भरली आहे. संगीत व नृत्याचे कार्यक्रम, विविध खेळ व त्याच्या जोडीला गोवा आणि महाराष्ट्राबरोबर जगभरातील विविध पदार्थांची चव चाखायला मिळत आहे. संध्याकाळी भरणाऱ्या या जत्रेत सहभागी होण्यासाठी सिनेरसिकांसह शहरातील नागरिक गर्दी करीत आहेत.\nपणजी ः आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) चौथ्या दिवशी कौटुंबिक चित्रपटांचाच बोलबाला होता. त्यातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील \"पर्सनल अफेअर्स'ने प्रेक्षकांची मने जिंकली, तर इराणचा \"इनव्हर्जन', अझरबैजानचा \"इनर सिटी'ने अंतर्मुख केले. दरम्यान, महोत्सवातील वातावरण आता टिपेला पोचले असून, सर्व प्रकारच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.\nइफ्फीमध्ये आज चर्चा रंगली \"पर्सनल अफेअर्स' या महा हज दिग्दर्शित इस्राईलच्या चित्रपटाची. एकत्रित कुटुंब विभक्त झाल्यानंतर नात्यांमध्ये आलेला तणाव व त्यातून बाहेर पडण्याची प्रत्येकाचीच धडपड चित्रपटात मांडण्यात आली आहे. कुटुंबाचे कर्ते पुरुष व त्यांच्या पत्नीत अनेक वर्षांच्या सहवासानंतर कटुता आली आहे. त्यांचा एक मुलगा घरापासून दूर राहतो आहे. त्याने लग्न न करण्याचा निर्णय घेतला असला, तरी त्याची प्रेयसी लग्नासाठी आग्रही आहे. वयस्कर दांपत्याची मुलगी गरोदर आहे, तर तिच्या गॅरेज चालविणाऱ्या पतीला चित्रपटात काम मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. प्रत्येक नात्याला पीळ बसला असून, काहींना त्यातून सुटायचे आहे, तर काहींना कायमचे जोडले जायचे आहे. ही कोंडी कशी फुटते, याचे चित्रण चित्रपटामध्ये ब्लॅक ह्युमरच्या आधारे करण्यात आले आहे. गंभीर विषयाची हलकी फुलकी मांडणी व खुमासदार संवादांमुळे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. \"इनव्हर्जन' हा बेहनाम बहजादी दिग्दर्शित इराणचा चित्रपट याच विषयाला आणखी थोडे पुढे नेणारा ठरला. एकत्र कुटुंबामध्ये मुलीला तिचे करिअर व आयुष्याचे निर्णय घेण्याच्या बाबतीत गृहीत धरले जाते आणि त्याचा परिणाम मुलींच्या विकासावर होतो, हे सर्वत्र दिसणारे चित्र. तेहरानमध्ये राहणाऱ्या निलोफरला याचाच सामना करावा लागतो. मोठा भाऊ दिवंगत वडिलांचा व्यवसाय सांभाळत वेगळे राहत असल्याने आईची जबाबदारी निलोफरवर आली आहे. त्यातच शहरातील वाढलेल्या प्रदूषणाचा आईला त्रास होऊ लागतो व डॉक्‍टर त्यांना शहराबाहेर हलवण्यास सांगतात. भाऊ ही जबाबदारी टाळतो व त्यामुळे निलोफरवर करिअर, मित्र, आशा-आकांक्षा गुंडाळून ठेवत बाहेर पडण्याची वेळ येते. मात्र, एका महत्त्वाच्या क्षणी ती सर्व बंधने झुकारून देत संघर्षाचा पवित्रा घेते. निलोफरचे अतिशय ताकदीने उभे केलेले पात्र, तेहरानची प्रदूषित हवा दाखविणारे चित्रण व वेगवान मांडणीमुळे चित्रपटाने वाहवा मिळवली.\nमहोत्सवाच्या आयनॉक्‍स व गोवा कला अकादमी या दोन ठिकाणी यंदा खाद्यपदार्थांची रेलचेल कमी असली, तरी मांडवी नदीच्या तीरावर मोठी जत्राच भरली आहे. संगीत व नृत्याचे कार्यक्रम, विविध खेळ व त्याच्या जोडीला गोवा आणि महाराष्ट्राबरोबर जगभरातील विविध पदार्थांची चव चाखायला मिळत आहे. संध्याकाळी भरणाऱ्या या जत्रेत सहभागी होण्यासाठी सिनेरसिकांसह शहरातील नागरिक गर्दी करीत आहेत.\nपुणे जिल्ह्यातील 90 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहिर\nशिर्सुफळ (पुणे) : राज्य निवडणूक आयोगाने जून 2018 ते सप्टेंबर 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नव्याने स्थापित झालेल्या, तसेच रिक्त जागा असणाऱ्या...\nरुग्णालयांत सुविधाच नाहीत; डॉक्‍टर काय करणार\nआर्थिक परिस्थितीमुळे प्रसूतीसाठी महिलांचा ओढा महापालिकेच्या रुग्णालयांकडे असला, तरीही प्रत्यक्ष नोंदणी झालेल्यांपैकी केवळ ३५ टक्के गर्भवतींचीच...\nलग्नासाठी रुपयाचाही खर्च नाही\nपुणे - लग्नसोहळा म्हटलं की हजारो-लाखो रुपयांचा खर्च... मुलीचं लग्न त्यातही अधिक खर्चिक... लग्नासाठी घेतलेलं कर्ज फेडताना आई-वडिलांचे होणारे हाल......\nऊस बिलातून पाणीउपसा कराची वसुली\nकऱ्हाड - साखरेचे दर गडगडल्याने साखर कारखान्यांना एफआरपीची रक्कमही देणे मुश्‍कील बनले आहे. अनेक कारखान्यांनी पहिला हप्ताही दिलेला नाही. त्यामुळे...\nबीबीए विद्यार्थ्यांना हवी लेखापालाची संधी\nपुणे - महाराष्ट्र नगर परिषद सेवा लेखापरीक्षण आणि लेखासेवा या अंतर्गत लेखापाल आणि लेखापरीक्षक पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातील वाणिज्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://tyaa-kavitaa.blogspot.com/2011/08/blog-post_1254.html", "date_download": "2018-04-24T03:12:16Z", "digest": "sha1:SS67QGWT6ZDRO62Y4DNQAN4PANP4BHCL", "length": 7814, "nlines": 136, "source_domain": "tyaa-kavitaa.blogspot.com", "title": "’त्या’ कविता: अरे संसार संसार -बहिणाबाई", "raw_content": "\nनिखळ, ख-याखु-या कविता पूर्ण समजायच्याही कितीतरी आधी आपल्याशी संवाद साधतात\nअरे संसार संसार -बहिणाबाई\nखोटा कधीं म्हनु नही\nलोटा कधीं म्हनु नही\nम्हनु नको रे लोढण\nबाकी अवघा लागे गोड\nम्हनु नको रे भीलावा\nया ब्लॉगवरील कविता कॉपी-पेस्ट करता येणार नाहीत.\nआपणांस या कविता विनासायास, कुठलेही कष्ट न घेता आंतरजालावर एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याच्या बदल्यात आपण किमान कवितांच्या बाबतीत तरी कॉपी-पेस्टची अंगवळणी पडलेली सवय बाजूला ठेवावी असे संग्राहकाला वाटते.\nकविता सरसकट कॉपी-पेस्ट करणं टाळा.\nसुमारे साडे-तीनशेच्यावर कविता टा‌ईप करताना संग्राहकाने इन्व्हेस्ट केलेला वेळ, श्रम याचसाठी आहेत की तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा.\nकाही शंका असल्यास कमेंट लिहा, प्रश्न विचारा- त्यांची उत्तरं देण्याचा यथाशक्ती, यथामती प्रयत्न केला जा‌ईल.\nएखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, टा‌ईप करा. कवितेचं ते खरंखुरं हस्तांतरण असेल.\nकॉपी-पेस्ट्चा शॉर्टकट चोखाळू नये.\nआपण रसिक आहात, आपल्याकडून हे अपेक्षित नाही.\nअरविंद वामन कुलकर्णी (1)\nगजानन माधव मुक्तिबोध (1)\nभिलोरी बोलीतील कविता (3)\nमलिका अमर शेख (6)\nवि. दा. सावरकर (1)\nशमशेर बहादूर सिंग (2)\nश्री. कृ. कोल्हटकर (1)\nहरिवंश राय बच्चन (1)\nएक बार वक्त से, लम्हा गिरा कहीं\nवहॉं दास्तां मिली, लम्हा कहीं नहीं\nहे लम्हें वेचून जपण्याकरताच मी लिहिते, लिहीत राहीन.\n’त्या’ कवितांचा संग्रह करण्यातून संग्राहकाला कोणताही आर्थिक लाभ नाही. संग्राहक आर्थिक लाभाकरिता या कवितांचा वापर करत नाही; आणि, तसे करण्यास कोणालाही प्रोत्साहन देत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://dainikaikya.com/SearchNews.aspx?s=5", "date_download": "2018-04-24T02:32:59Z", "digest": "sha1:HCLFCOSG7FF7T6CKB52GU4TXTZ7ADNSJ", "length": 13453, "nlines": 40, "source_domain": "dainikaikya.com", "title": "Dainik Aikya", "raw_content": "छोट्या जाहिराती | ई-पेपर | मागोवा | आपला अभिप्राय | Download Font | लॉग-इन | लोग आउट\nजिल्हा कारागृहात संशयिताजवळ मोबाईल सापडल्याने खळबळ\n5सातारा, दि. 22 : सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात संशयित आरोपी संजय नामदेव जाधव (वय 39, रा. मु. पिंपळवाडी, पो. धावडशी, ता. सातारा) याच्याकडे मोबाईल सापडला आहे. या घटनेने खळबळ उडाली असून जेल सुरक्षा व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे समोर आले आहे. संशयित आरोपी हा शौचालयात मोबाईलवर बोलत असताना पोलिसांना आढळून आला. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत प्राथमिक माहिती अशी, रविवारी कारागृहात पोलीस हवालदार दत्तात्रय चव्हाण हे कार्यरत होते. जेलमधील स्वच्छतागृहाकडे गेल्यानंतर त्यांना दोन व्यक्ती बोलत असल्याचे निदर्शनास आले. संबंधित संभाषण कुठे सुरु आहे हे पाहण्याचा पोलिसाने प्रयत्न केला असता संशयित आरोपी संजय जाधव हा फोनवर बोलत असल्याचे त्यांना दिसले. या घटनेची माहिती त्यांनी तातडीने वरिष्ठांना दिल्यानंतर जाधव याची झडती घेण्यात आली. त्यावेळी त्याच्याकडे मोबाईल सापडला. मोबाईलमध्ये सीमकार्ड व बॅटरी होती. त्याशिवाय मोबाईल चार्जरही मिळून आला आहे. या प्रकारानंतर संशयिताकडे पोलिसांनी कसून चौकशी केली.\nतारळे येथे पोहायला गेलेल्या पुण्यातील युवकाचा मृत्यू\n5सातारा, दि. 22 : पुण्याहून फिरायला आलेल्या एका युवकाचा तारळे, ता. पाटण येथे मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या युवकाचे राहुल रमेश शिर्के (वय 26, रा. पुणे) असे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी, राहुल आपल्या काही मित्रांसमवेत तारळे परिसरात आला होता. तो सकाळी तारळी नदीवरील बंधार्‍यात पोहण्यासाठी गेला होता. पोहून झाल्यानंतर बंधार्‍याच्या काठावर बसला असता अचानकपणे त्याच्या छातीत दुखू लागले. त्यानंतर तो चक्कर येवून बेशुध्द पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली. टाकल्याचे सांगितले. भिंतीवरुन मोबाईल खाली पडल्यानंतर तो मी घेतला असल्याचेही त्याचे म्हणणे आहे. कारागृहात संशयित आरोपीच अनधिकृतरीत्या मोबाईल वापरत असल्याच्या प्रकाराने जेल प्रशासन हादरुन गेले. त्यानंतर त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. जेलमध्ये सीसीटीव्ही असल्याचे बोलले जाते.\nशुक्रवार पेठेत डॉक्टर महिलेला काठीने मारहाण\n5सातारा, दि. 22 : शुक्रवार पेठेत एका महिलेला दुसरी महिला मारहाण करत असल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली. या घटनेनंतर परिसरात बघ्यांनीही गर्दी केली होती. डॉ. दीपाली राजेश निकम (वय 31, रा. यादोगोपाळ पेठ) या शुक्रवार पेठेतून दुचाकीवरुनजात असताना संबंधित महिलेने त्यांना काठीने मारहाण केली. या प्रकरणी संशयित महिला अभिनेत्री गजानन खंडागळे हिच्यासह एका अनोळखी व्यक्तीवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, समर्थ हॉस्पिटल येथे तक्रारदार डॉ. दीपाली निकम या कामाला आहेत. आर्यांग्ल हॉस्पिटलसमोरील रस्त्यावरुन शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्या दुचाकीवरुन निघाल्या होत्या. त्यावेळी अभिनेत्री खंडागळे या महिलेने तक्रारदार डॉक्टर महिलेची दुचाकी रस्त्यामध्ये अडवली. तू तुझ्या नवर्‍याला सोडून जा, आमचा कोर्टात दावा सुरु आहे, असे म्हणत हातातील काठीने डॉक्टर महिलेला त्यांनी मारहाण केली. दरम्यानच्या काळात संशयित महिलेसोबत असणार्‍या व्यक्तीने डॉक्टर महिलेची दुचाकी पाडून गाडीचे नुकसान केले. या घटनेत तक्रारदार डॉक्टर जखमी झाल्या.\nकारीच्या युवकाचा कोचीन येथे बुडून मृत्यू\n5सातारा, दि. 19 : मित्राच्या ट्रकमधून कोचीन येथे दुचाकी वाहने पोहोचवण्यासाठी गेलेल्या कारीच्या युवकाचा तेथील कॅनॉलमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. दरम्यान, या प्रकरणी त्याच्या मित्राला पोलिसांनी अटक केली आहे. राहुल अंकुश जीमन (वय 21, रा. जीमनवाडी, कारी, ता. सातारा) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी, कारी येथील राहुल जीमन हा गजवडी येथील मित्रासोबत दि. 13 रोजी सकाळी सातारा येथून दुचाकी वाहने पोहोचवण्यासाठी ट्रकमधून कोचीन येथे गेला होता. तेथे सोमवारी (दि. 16) रोजी तो एका कॅनॉलमध्ये पोहण्यासाठी उतरला. त्यावेळी राहुलने मद्यपान केले होते. त्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला. दरम्यान, कोचीन पोलिसांनी त्याच्यासोबत असलेल्या मित्राला अटक केली असून ट्रकही जप्त केला आहे.\nमांढरदेव घाटातील महिलेची ओळख पटवण्यात पोलिसांना यश\nगुन्ह्याच्या तपासात काही संशयित ताब्यात 5सातारा, दि. 19 : मांढरदेव घाटातील गुंडेवाडी गावालगत दि. 15 रोजी अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला होता. या घटनेच्या मुळाशी जावून शोध घेण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आल्याचे समजते. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार मृत महिला व संशयित आरोपी हे मुंबई परिसरातील असल्याची चर्चा असून काही जणांना या प्रकरणात ताब्यात घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. याबाबत अधिक माहिती अशी, रविवारी दुपारी मांढरदेव घाटात अनोळखी (अंदाजे वय 27) महिलेचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. त्यामुळे खळबळ उडाली होती. महिलेच्या हातावर बानू असे नाव लिहिल्याव्यतिरिक्त अन्य कोणतीही माहिती पोलिसांकडे नव्हती. त्यामुळे तपास करताना अडचणी येत होत्या. मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी सातारा पोलिसांनी सोशल मीडियाचा आधार घेतला होता. सर्वत्र मृत महिलेचे फोटो पाठवले होते. खुनाच्या घटनेनंतर दोन दिवस झाले तरी मृत महिलेची ओळख पटत नव्हती. मंगळवारी दुपारी या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला याबाबत माहिती मिळाली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/set-new-benchmark-environmental-component-ganesamurti-12301", "date_download": "2018-04-24T03:11:34Z", "digest": "sha1:LCKBUTOJIFBS7GO3SQSKA63C2OOFEECT", "length": 15142, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Set a new benchmark environmental component ganesamurti पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचा नवा पायंडा | eSakal", "raw_content": "\nपर्यावरणपूरक गणेशमूर्तीचा नवा पायंडा\nसोमवार, 12 सप्टेंबर 2016\nकळणे - उत्सवांच्या परंपरांमधील कालबाह्य गोष्टींना छेद देण्याचा प्रयत्न नेहमीच केला जातो. बांद्यातील अनुराधा रुपेश पाटकर यांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जनाचा नवा पायंडा घातला आहे. घरच्या गणपतीची पूजा करण्यासाठी पुरोहिताची वाट पाहण्याची परंपरा आपल्याकडे आहे; परंतु सौ. पाटकर यांनी पुरोहिताशिवायच स्वतःच गणपतीची पूजा केली.\nकळणे - उत्सवांच्या परंपरांमधील कालबाह्य गोष्टींना छेद देण्याचा प्रयत्न नेहमीच केला जातो. बांद्यातील अनुराधा रुपेश पाटकर यांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जनाचा नवा पायंडा घातला आहे. घरच्या गणपतीची पूजा करण्यासाठी पुरोहिताची वाट पाहण्याची परंपरा आपल्याकडे आहे; परंतु सौ. पाटकर यांनी पुरोहिताशिवायच स्वतःच गणपतीची पूजा केली.\nगणेशोत्सवातील प्रदूषण हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, मूर्तींसाठी वापरण्यात येणारे घातक रासायिक रंग आदींमुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते. त्यामुळे गणेश मूर्ती दान करण्याची मोहीम अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सुरू केली आहे. अर्थात या मोहिमेला शहरी भागात प्रतिसाद मिळत आहे; परंतु कोकणातील ग्रामीण भागात मूर्ती दान करण्याचा विचार रुजणे जरा कठीणच. येथील गणपतीच्या मूर्तींचे नद्या, ओढे, तळ्यांमध्ये विर्सजन करण्यात येते. गेल्या काही वर्षांत घरगुती गणपतींचे आकारही वाढतच आहेत. त्यामुळे जलप्रदूषणाचा प्रश्‍न ग्रामीण भागातही निर्माण होत आहे. अर्थात जुन्या परंपरा व उत्सवी वातावरणात पर्यावरणाला घातक ठरत असलेल्या या पारंपरिक विसर्जन पद्धती बदलण्यासाठीच्या मुद्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. सामाजिक स्तरावर विर्सजनाच्या नव्या पद्धतींचा स्वीकार होणे कठीण असले, तरी बांद्याच्या अनुराधा पाटकर यांच्या कुटुंबीयांनी मात्र पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जनाची पद्धती गेल्या तीन वर्षांपासून अमलात आणली आहे. तीन वर्षांपूर्वी पाटकर यांनी घराशेजारच्या हौदात मूर्ती विसर्जन केले होते. गेल्या वर्षी त्यांनी घरात असलेल्या लहान गणेशमूर्तीला नव्याने रंग देऊन प्रतिष्ठापना केली. पाचव्या दिवशी मूर्तीची उत्तरपूजा केली. त्यानंतर मूर्ती घरातच जतन करून ठेवली. यंदा त्याच मूर्तीला नव्याने रंग दिला व प्रतिष्ठापना केली. कोकणातील घरगुती गणेशोत्सवात घरातील पुरुषांच्या हस्ते पुरोहिताच्या मार्गदर्शनाखाली गणेशाची प्रतिष्ठापना करण्याची परंपरा आहे; परंतु गेल्या दोन वर्षांपासून सौ. पाटकर स्वतः गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करतात. दररोजची पूजाही त्याच स्वतः करतात. पाटकर कुटुंबीयांनी गणेशोत्सवातील पारंपरिकतेलाही नवा आयाम देण्याचा प्रयत्न केला आहे. गणेशोत्सवातील प्रदूषण टाळण्यासाठी त्यांनी घालून दिलेले उदाहरण निश्‍चितच आदर्शवादी ठरेल.\n\"माझे पती डॉ. रूपेश पाटकर यांनी तीन वर्षांपूर्वी गणपतीचे हौदात विसर्जन करण्याची कल्पना मांडली. त्या वेळी ती गोष्ट माझ्या मनाला फारशी पटली नाही; मात्र गेल्या दोन वर्षांत आम्ही गणपतीची एकच मूर्ती रंगवून पूजली. हे करताना मला कुठेही अपराध वाटला नाही. गणपतीचे उत्साहाने व भक्तिभावाने पूजन केल्यानंतर मला विर्सजनाची परंपरा मोडल्याचा कुठेही खेद वाटला नाही. शेवटी शेतकऱ्यांचे सण, उत्सव हे शेतकऱ्यांच्या हिताचे ठरायला हवेत. म्हणजेच ते पर्यावरणपूरक ठेवायला हवेत, हे मला मनोमन पटले.\n- अनुराधा पाटकर, लेखिका\n\"पाणी घेता का पाणी...'\nऔरंगाबाद - नागरी क्षेत्रातून निघणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते उद्योगांना देण्याचे धोरण...\nरेल्वेत मिळणार कागदी ग्लासातून पेय\nमुंबई - पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून राज्यात प्लॅस्टिक बंदीचा निर्णय लागू करण्यात आला आहे. त्यामुळे...\nसागरी किनारा संरक्षण प्रकल्प सुरू करण्यास मान्यता\nमुंबई - शाश्वत सागर किनारा संरक्षण प्रकल्पांतर्गत माहीम, मरिन ड्राइव्ह, गणपतीपुळे आदी ठिकाणच्या...\nलहानपणीची एखादी सहज केलेली कृतीही पुढे आयुष्यभर प्रेरणा देत राहणारी ठरते. महर्षी अण्णासाहेबांच्या सत्काराची कल्पना राबवतानाचा अनुभवही असाच...\nबलवडी येथे रविवारी ग्रामीण मराठी साहित्य संमेलन\nआळसंद - बलवडी भा. (ता. खानापूर) येथील सिध्दनाथ मंदीर सभामंडपात जोर्तिलिंग साहित्य सेवा मंडळ व माऊली साहित्य मंचच्यावतीने रविवारी (ता. 29) 26 वे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lekhaa-news/russian-city-from-youth-point-of-view-1611389/", "date_download": "2018-04-24T03:15:59Z", "digest": "sha1:3OINHJV5A6ZN2WN4FDANFELT5FZ2QC3R", "length": 28874, "nlines": 217, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Russian city From youth point of view | ‘जग’ते रहो : स्वावलंबी रुसी! | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\n‘जग’ते रहो : स्वावलंबी रुसी\n‘जग’ते रहो : स्वावलंबी रुसी\nमॉस्कोला मुंबई मानलं तर मध्ये असलेल्या अंतरामुळे त्वेरमध्ये येता येता पुण्याचा फील येऊन जातो.\nनिरंजन नेने त्वेर, रशिया\nलोकल ते ग्लोबल ही उक्ती सध्या सहजगत्या बोलली जाते आहे. आपल्याकडील तरुणाई शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने विदेशात राहते आहे. या तरुणाईच्या दृष्टिकोनातून तो तो देश, त्यांचा भोवताल, तिथली संस्कृती, साहित्य-कला, आहार-विहार, शिक्षण-करिअर आणि तिथल्या तरुणाईचा सामाजिक-राजकीय सहभाग आदी अनेक मुद्दय़ांचं प्रतिबिंब ठरणारं हे सदर.\nबाळाचे पाय पाळण्यात दिसतात आणि देशाचे तरुणाईत. ज्याप्रमाणे पर्यावरणाच्या स्वास्थ्यासाठी वनराई जरुरी असते, तसेच देशाच्या स्वास्थ्यासाठी तरुणाई. दुसऱ्या महायुद्धानंतर रशियातील तरुणाई डबघाईला गेलेली. प्रत्येक स्त्रीमागील पुरुषी संख्या रसातळाला गेलेली. दुसऱ्या महायुद्धामुळे रशियातील आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती हादरलेली. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी लोक प्रयत्न करत होते. पण तारुण्याची ऊर्जा कमी पडत होती. हळूहळू परिस्थिती बदलली. आत्ताच्या या नव्या जोमाच्या तरुणाईवर एक नजर टाकून बघू\nमी राहतो त्या शहराचं नाव त्वेर. मॉस्कोपासून साधारण १८० किमी अंतरावर, वोल्गा नदीच्या काठी वसलेलं छोटंसं आणि शांत शहर. दुसरं महायुद्ध डोळ्यांनी पाहिलेलं आणि युद्धाचे विपरीत परिणाम भोगणारं असं एक शहर. मुळात लहान असलेलं शहर, पण शिस्तबद्ध रचनेमुळे आल्हाददायक वाटणारं. नागरी सुविधा, शिक्षण, कला, खेळ यांबाबतीत विकसित असं हे शहर. मॉस्कोला मुंबई मानलं तर मध्ये असलेल्या अंतरामुळे त्वेरमध्ये येता येता पुण्याचा फील येऊन जातो.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nकुठल्याही देशाची प्रगती होते, तिकडच्या साक्षर नागरिकांमुळे. सरकारी शाळा गल्लोगल्ली असल्यामुळे येथील तरुणांना मोफत आणि इतर खर्च पकडून बऱ्यापैकी कमी खर्चात शालेय शिक्षण पूर्ण करता येतं. वयाच्या अठराव्या वर्षांच्या आसपास येथील मुलांना एक वर्षांचा लष्करी उपक्रम पूर्ण करावा लागतो. हा उपक्रम अनिवार्य नसला तरीही राष्ट्रप्रेमापोटी बहुतांश लोक तो पूर्ण करतात. नैसर्गिक गोरा रंग, काळे, निळे किंवा घारे डोळे, ब्लॉन्ड किंवा काळे केस, हेवा वाटावा अशी उंची या सगळ्यांमुळे इथली तरुणाई वयाच्या मानाने जास्त परिपक्व भासते. शाळेत असल्यापासून फुटबॉल, बास्के टबॉल, टेबल टेनिस, बर्फावरील खेळ (आइस हॉकी, स्केटिंग), बॉक्सिंगसारखे खेळ खेळत हे लहानाचे मोठे होतात. प्रत्येकजण स्वत:च्या स्वास्थ्याबद्दल जागरूक आहे. व्यायामशाळेत नियमित जाणे, योग्य आहार खाणे, चालणे यांसारख्या गोष्टी इथल्या तरुणाईला खऱ्या अर्थाने सक्षम बनवतात.\nमहाराष्ट्रात राज ठाकरे मराठी भाषा आलीच पाहिजे, या विचाराचे पुरस्कर्ता आहेत, तसेच इथे रशियन अध्यक्ष व्लादिमिर व्लादिमीरोविच पुतिन. सगळ्यांचं शिक्षण रशियन भाषेत झालेलं असलं तरीही येथील बऱ्याच तरुणांना इंग्रजी भाषेची ओढ आहे. बहुभाषिक असणं ही इथे गरज नसून सवय आहे. जर्मन, स्पॅनिश, स्वीडिश, इंग्रजी, चिनी काही अंशी हिंदी भाषा येणारी तरुण पिढी इथे मोठय़ा तसेच छोटय़ा शहरांमध्येही आढळते.\nअमेरिकन चालीरीतींचा त्यांच्यावर पगडा दिसत असला तरीही, आपल्या जुन्या शत्रूंना ही पिढी पूर्णत: विसरलेली नाही. त्यामुळे हॅलोविनसारखे दिवस साजरा करणारा तरुणवर्ग, देशाचा विजयी दिवस साजरा करताना जास्त भावुक होतो. आपल्या पूर्वजांनी केलेल्या बलिदानाची त्यांना जाण आहे. मॉस्कोसारख्या मोठय़ा शहरातून फिरताना कात्युशाचं गाणं (प्रसिद्ध रशियन युद्धगीत) गायला या तरुणांना अभिमान वाटतो तो याच देशप्रेमापोटी.\nआपल्याकडे नाक्यानाक्यावर तरुणवर्ग आपलं तारुण्य चैतन्यकांडी ओढून, ओवाळून टाकत असलेला दिसतो, तसाच तो इथंही आहे. पण त्यांच्याकडे ‘आमच्याकडे ना मरणाचा हिवाळा असतो’, हे वाक्य कमरेला लटकवलेलं असतं. ‘पान’ नावाचं प्रकरण नाक्याच्या गादीवर मिळत नसल्यामुळे, शहरं रंगवलेली दिसत नाहीत. त्याऐवजी इथली तरुण-तरुणी स्प्रे पेंटिंगने भिंती रंगवतात. ‘चलो मॉस्को’ वगैरेचे संदेश न लिहिता, एखादा आधुनिक कलेचा नमुना किंवा निसर्ग, सामाजिक संदेश असे प्रकार भिंतीवर दिसतात. कधी कधी प्रेमही व्यक्त करतात भिंतीवर. प्रेम व्यक्त करण्यात आपल्यापेक्षा जास्त प्रगत आणि लाज बाजूला ठेवलेले, असं म्हणायला हरकत नाही. रस्त्यात, मेट्रोमध्ये, बसमध्ये कुठेही हे प्रेम व्यक्त होतं आणि बाजूचे लोक त्यात काडीचाही रस घेत नाहीत हे विशेष. बदलापूर-कर्जतला राहणारा माणूस सरासरी दिवसाला जेवढे डास मारतो, त्या सरासरीला लाजवेल इतक्या वेळा तर ते गालगुच्चे घेतात. मुलींची संख्या अजूनही मुलांपेक्षा जास्त आहे.\nस्वावलंबीपणा हा गुण या तरुणांकडून शिकण्यासारखा आहे. वयाच्या १६-१७व्या वर्षांपासून हे मिळेल ते काम करतात. शिक्षण चालू असतंच, पण त्याबरोबर फास्ट फूडच्या दुकानात किंवा इकडच्या अपना बाजारमध्ये (सुपरमार्केट) काम कर, अनुवादक म्हणून पर्यटकांबरोबर फीर, टॅक्सी चालव असे बरेच उद्योग इकडची तरुणाई करते, लोक काय म्हणतील म्हणून घरी बसत नाही. डीटी, पब, हुक्काह पार्लर, विविध मनोरंजक खेळाची ठिकाणं (पेंट बॉल, बोलिंग) या जागी काम करणारा नोकरवर्ग हा पॉकेटमनीसाठी काम करणारा तरुणच आहे. तरुणाई म्हटली की वेग हा ओघाने आलाच. त्याला नत्थूही (रशियन लोकांना या नावानं संबोधलं जातं) अपवाद नाहीत. गाडय़ा सुसाट चालव, ड्रिफ्ट मार, स्पर्धा लाव यासारखे खेळ चालू असतात. हिवाळा कडक असल्यामुळे मोटरबाइक्स फक्त उन्हाळ्यात मिरवल्या जातात. गाडय़ांचा शौक असला तरीही प्रवास सुखद आणि जलद होण्यासाठी तरुणवर्ग मोठय़ा प्रमाणात मेट्रोचा वापर करतो.\nरशियन युथनं त्यांचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जपला आहे. वास्तुसंग्रहालये, किल्ले यांची टूर घडवणारे वाटाडे हे बऱ्याचदा तरुण असतात, त्यातही तरुण मुलींची संख्या अधिक आहे. रशियन पारंपरिक नृत्यप्रकार प्रत्येकाला अवगत असतो. ऑपेरा आणि थिएटर हे दोन विकसित कलाप्रकार आहेत. सिनेमाही आहे पण, तेवढा प्रसिद्ध नाही. तरुणवर्ग अनुवादित केलेले हॉलीवूड आणि बॉलीवूडचे चित्रपट आवडीनं बघतो. रशियन तरुण रस्त्यावर कुठलीही लाज न बाळगता प्रेम व्यक्त करू शकतो म्हणूनच कदाचित, त्याला ऐतिहासिक वास्तूंवर प्रेम व्यक्त करण्याची गरज भासत नाही. कचरा, कचरापेटीतच टाकणारा तरुण, बस पकडायची असेल तर मात्र सिगरेट खाली फेकून ती विझवायचीही तसदी घेत नाही.\nइकडचा तरुणवर्ग मांसाहार करणारा असला तरीही भाज्यांचे लाड करतच नाही, असं काही नाही. आहार हा कमी तिखट असतो आणि संध्याकाळी सातनंतर शक्यतो हलका आहार घेतो. रशियन आहार आवडत असला तरीही, मोठय़ा मनानं भारतीय, स्पॅनिश आहारही तेवढाच आपला समजून खातो. भारतीय मसाल्यांबद्दल खास आकर्षण. बटर चिकन, मासे, चहा, गाजर हलवा, मसाले हे आवडते भारतीय पदार्थ आहेत. गोवा ही त्यांची भारतातली आवडती जागा आहे. तर साडी, उदबत्ती या आवडत्या भारतीय गोष्टी आहेत. आहार हा कमी तिखट असल्यामुळे की काय, बोलायला खूप सौम्य आणि ऐकायला खूप गोड अशी त्यांची वाणी आहे. भारतीयांबद्दल जाणून घ्यायची त्यांची विजिगीषू वृत्तीच आपल्याला बरेच रशियन मित्र आणि जरा जास्त मैत्रिणी देऊन जाते. (मुलींचे प्रमाण जास्त असल्यामुळे..). ‘सातच्या आत घरात’, ‘शुभंकरोती’सारखी काही बंधनं नसली तरीही सगळेच काही नास्तिक नाहीत. देवळाच्या बाहेरून देवाला नमस्कार करणारे जसे आपल्याकडे असतात तसेच रशियात चर्चच्या बाहेरून क्रॉस करणारेही महभाग आहेत. मुलगी वयात आली की, रशियन पारंपरिक पदार्थ ‘ब्लिनी’ हा प्रत्येक मुलीला येतोच. उकडलेले जिन्नस आहारात खूप असतात आणि पाणी जरी पीत असले तरीही शरीरात रक्त कमी आणि बिअर जास्त, अशी परिस्थिती.\nस्वातंत्र्य नसानसांत भिनलेली ही तरुणाई, पंख फुटताच घरटय़ातून उडून जाते. फार कमी तरुण इथे पालकांबरोबर राहतात. अगदी एक बिल्डिंग सोडून का होईना, पण स्वत:चा, बायकोविना तर बायकोविना वेगळा संसार थाटतात. पालकांचा त्यांना विसर नसतो पडलेला, पण त्यांची साथ आपल्याला कमकुवत करेल, प्रगती खुंटेल म्हणून ते वेगळं राहणं पसंत करतात. मेडिकल विम्याच्याबाबतीत जागृत असलेली ही तरुणाई, मेडिकलमध्ये जाऊन कुठलीच गोष्ट मागण्यास घाबरत नाही. रंगांची आवड असणारी ही तरुणाई, फॅशनच्या बाबतीत खूप अप टू डेट आहे. हिवाळ्यात पूर्ण अंग झाकणारी ही पोरंपोरी उन्हाळ्यात आपल्याला वरदान म्हणून मिळालेल्या आणि मेहनतीनं कमावलेल्या शरीराची झलक दाखवताना, हाती काहीच राखून धरत नाहीत.\nवर्षांतील पाच महिने आजूबाजूला असलेल्या बर्फामुळे आयुष्यात आलेला शुष्कपणा कमी करण्यासाठी ते उन्हाळ्यात खूप धमाल करतात. तलावात पोहायला जा, फुलबाग फुलव, बारबेक्यूला जा, समुद्रकिनारी टॅन होत बस, असे बरेच उद्योग ते करत असतात. स्वावलंबन आणि आरोग्याबद्दल जागरूकता या त्यांच्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.\n(वरील वर्णनाला खोटे पाडणारे नमुनेही भेटतील, पण त्या अपवादांमुळेच वरील माहिती चिरतरुण राहील).\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/loksatta-vyakti-vedh-dr-sanghamitra-bandyopadhyay-1602407/", "date_download": "2018-04-24T03:15:46Z", "digest": "sha1:63RXTGM3ARTOZTH62522QPXLRJH6ED5C", "length": 17815, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta Vyakti Vedh Dr Sanghamitra Bandyopadhyay | डॉ. संघमित्रा बंडोपाध्याय | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nसंगणनात्मक जीवशास्त्र हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे.\nकोलकात्याच्या भारतीय सांख्यिकी संस्थेच्या त्या पहिल्या महिला संचालक आहेत, पण त्यांची ओळख केवळ सांख्यिकीतज्ज्ञ ही नाही तर संगणनात्मक जीवशास्त्र हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे. संगणकशास्त्र, सांख्यिकी, वैद्यकशास्त्र या तिन्ही शाखांचा मिलाफ त्यांच्या आजवरच्या कामात आहे. त्यांचे नाव डॉ. संघमित्रा बंडोपाध्याय. संघमित्रा यांना संगणक विज्ञान व अभियांत्रिकी शाखेत नुकताच इन्फोसिसचा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.\nसंघमित्रा यांचा जन्म १९६८ मधला. त्यांनी भौतिकशास्त्रात पदवी घेतल्यानंतर संगणक अभियांत्रिकीत कोलकाता विद्यापीठातून मास्टर्स पदवी घेतली. नंतर खरगपूर आयआयटीमधून त्या एमटेक व नंतर सांख्यिकी संस्थेतून पीएचडी झाल्या. संगणक अभियांत्रिकीचा हा प्रवास त्यांना जीवशास्त्रीय संशोधनाकडे केव्हा घेऊन गेला हे त्यांनाही कळले नाही. संगणकातील प्रगत तंत्र, आरेखनावरून निष्कर्ष, यंत्र शिक्षण, जैवमाहितीशास्त्र या शाखेत त्यांना सारखीच गती आहे. त्यांना २०१० मध्ये शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार मिळाला. एकीकडे सांख्यिकी संस्थांच्या पाच शाखांचे काम सांभाळत असताना त्या कर्करोग, अल्झायमर, एचआयव्ही या रोगांच्या उत्पत्तीवर गेली दहा वर्षे संशोधन करीत आहेत. संगणकशास्त्राच्या मदतीने पेशींच्या वर्तनावर लक्ष ठेवता येते हे त्यांनी सांगितले. जैविक माहितीचे विश्लेषण करण्यासाठी संगणकाचा वापर केला. मानवी पेशीची गुपिते समजली तर कर्करोग व एड्सवर मात करणे शक्य आहे यात शंका नाही, ते आव्हान पेलणाऱ्या वैज्ञानिकांपैकी त्या एक आहेत. कर्करोगाच्या पेशींचे वर्तन संगणकीय नकाशाच्या माध्यमातून तपासण्याचे काम त्या करीत आहेत व त्याला जगात मान्यता मिळाली आहे. स्तनाचा व आतडय़ाचा कर्करोग कसा होतो व नेमकी सुरुवात कशी होते याचा शोध त्या घेत आहेत. सूक्ष्म आरएनए पातळीवर हे संशोधन आहे, रेणूंच्या एकमेकांशी ज्या आंतरक्रिया होतात त्यातून प्रथिनांच्या निर्मितीचे नियंत्रण केले जाते. पेशीत जेव्हा प्रथिननिर्मितीत असमतोल निर्माण होतो तेव्हा पेशींचे विभाजन व पेशींचा मृत्यू यातील समतोल बिघडतो तिथून कर्करोगाची खरी सुरुवात होते, असे त्यांचे म्हणणे आहे. आरएनए हे जनुकीय खुणेसारखे असतात. त्यातून कर्करोग आधीच समजू शकतो किंबहुना या खुणाच कर्करोगाचा सांगावा घेऊन येतात, पण तो आपल्याला एरवी समजत नाही. आरएनए रेणूंचे कर्करोग पेशीतील वर्तन व निरोगी पेशीतील वर्तन यांच्या माहितीच्या आधारे संघमित्रा यांनी काही जैवसंगणकीय नकाशे तयार केले आहेत. जनुकीय क्रमवारीने आता कर्करोगाचे निदान खूप आधीच करता येणे शक्य आहे. आणखी पन्नास वर्षांनी रक्ताच्या चाचणीसारखीच कर्करोगाची चाचणी अगदी सर्वपरिचित झालेली असेल, असे त्या सांगतात. त्यांनी एक सॉफ्टवेअर तयार केले आहे त्याचा वापर सांदिया नॅशनल लॅबोरेटरी येथे दूषित पाण्यातील घटक ओळखण्यासाठी केला जातो. त्यांनी स्तनाच्या कर्करोगाची जनुकीय खूण म्हणजे जेनेटिक मार्कर शोधला, तो संशोधनात खरा असल्याचे सिद्ध झाले. भारतीय विज्ञान अकादमीचा तरुण वैज्ञानिक पुरस्कार, विज्ञान-तंत्रज्ञान विभागाची स्वर्णजयंती फेलोशिप, भारतीय अभियांत्रिकी अकादमीचा तरुण अभियंता पुरस्कार, हुम्बोल्ट फेलोशिप असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले आहेत. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री उभी असते, पण संघमित्रा यांच्या पाठीमागे त्यांचे पती उज्ज्वल मौलिक भक्कमपणे उभे आहेत. त्यांना अनेक कंपन्यांचे देकार आले, पण त्यांनी सांख्यिकी, संगणकविज्ञान क्षेत्रातच काम करण्याचे निश्चित केले होते. त्यांच्या या संशोधनातून कर्करोग, अल्झायमर व एड्सचे कोडे उलगडण्यास मदत होणार आहे.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/2017/03/15103308/Telugu-actress-Jayasudhas-husband-Nitin-Kapoor-kills.vpf", "date_download": "2018-04-24T03:03:25Z", "digest": "sha1:C32ODQS7I75YFLEPA2QW3QFXZT76QYG2", "length": 13418, "nlines": 246, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "अभिनेता जितेंद्रचे भाऊ नितिन कपूर यांची आत्महत्या", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nरायगड - महामार्ग दरोडेखोरांना ७ वर्षे सक्त मजुरी व प्रत्येकी ५००० रु. दंड\nमुंबई - जीटीएस विभागाच्या ४ अधिकाऱ्यांना लाच घेण्याच्या आरोपाखाली अटक\nठाणे - कल्याण रेल्वेस्थानकातील फलाटालगतच्या मोकळ्या जागेवरील कचऱ्याला आग\nठाणे - मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीचे काम दोन दिवस पुढे ढकलले\nठाणे - उल्हासनगरमध्ये किरकोळ कारणावरुन मित्राने केली मित्राचीच हत्या\nमुंबई- नाणारचे भूसंपादन रद्द करण्याचा अधिकार देसाईंना नाही - मुख्यमंत्री\nरत्नागिरी- नाणार प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द - उद्योगमंत्री\nनवी दिल्ली- भाजप आणि संघाला संविधानाला हात लावू देणार नाही - राहुल गांधी\nनवी दिल्ली- काँग्रसने संविधानला उद्ध्वस्त केल्याचा अमित शाहांचा आरोप\nनवी दिल्ली- जिवाला धोका असल्याची व्यक्त केली इंद्राणी मुखर्जीने भीती\nमुंबई- राज्यातील ६५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर\nनवी दिल्ली- सानिया मिर्झा होणार आई,ट्विटरद्वारे सानियाने दिली गोड बातमी\nनागपूर- कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदाराच्या मृत्यूची चौकशी करा - आंबेडकर\nअभिनेता जितेंद्रचे भाऊ नितिन कपूर यांची आत्महत्या\nमुंबई - दाक्षिणात्य अभिनेत्री जयसुधा यांचे पती निर्माता नितिन द्वारकादास कपूर यांनी इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. नैराश्य आल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. अंधेरी पश्चिममधील एका सहा मजली ईमारतीवरुन त्यांनी उडी मारली. शेजारच्या लोकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.\n'पानीपत' साठी पुन्हा बनविला जाणार शनिवार वाडा\nमुंबई - चित्रपट निर्माता आशुतोष गोवारीकर आपला आगामी 'पानीपत'\nमिलिंद-अंकिताच्या लग्नाची धूम, सोशल मीडियावर...\nनवी दिल्ली - प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण त्याची\nअतिप्रसिद्धीमुळेच महिला व मुलींवर अत्याचार,...\nमथुरा- अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी यांनी महिला\nरणबीर कपूर आणि दीपिकाची जोडी रुबाबात आली...\nमुंबई - बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी दीपिका आणि रणबीर कपूर पुन्हा\nसर्किटचा ५० वा वाढदिवस, त्याच्या करियरमधील...\nमुंबई - बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी आज ५० वर्षांचा झाला आहे.\nमिलिंद सोमण अखेर अर्ध्या वयाच्या गर्लफ्रेंड...\nमुंबई - प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता-मॉडेल मिलिंद सोमण व त्याची\n'नमस्ते इंग्लंड' चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये बदल मुंबई - अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफचा\n'स्टुडंट ऑफ द इयर २' चे देहरादूनमध्ये पहिले शेड्यूल पूर्ण देहरादून - प्रसिद्ध निर्माता\nमिलिंद सोमण अखेर अर्ध्या वयाच्या गर्लफ्रेंड बरोबर अडकला लग्नबेडीत मुंबई - प्रसिद्ध बॉलिवूड\n'दबंग ३' मध्येही एकत्र झळकणार 'चुलबुल पांडे' आणि 'रज्जो' मुंबई - 'थप्पड से डर नही लगता\nमराठमोळी शीतल काळेचे 'अटल फैसला' मधून बॉलिवूड पदार्पण आपला देश प्रगत झाला असे कितीही\nहिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा अनोखा संगम असलेला चित्रपट 'दाखिला'\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nसरकार स्थापनेसाठी कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाही - देवेगौडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2012/11/blog-post_906.html", "date_download": "2018-04-24T02:53:30Z", "digest": "sha1:62N6B3E7UTHDV44ZDBF63YA3B6PFM5LB", "length": 5287, "nlines": 82, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: का असे होतेय वारंवार हल्ली?", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nगुरुवार, २२ नोव्हेंबर, २०१२\nका असे होतेय वारंवार हल्ली\nका असे होतेय वारंवार हल्ली\nदाटते आहे निराशा फार हल्ली\nतू कसा घेशील माझ्या चाहुली रे\nपैंजणे करतात ना झंकार हल्ली\nमी जरा यादीच करते मागण्यांची\n'तू' म्हणे देतोस ना होकार हल्ली\nनोट फेकुन काम कर म्हणती तयाला\nदेवही दिसतो अता लाचार हल्ली\nदैनिकातुन जागरण व्हावे कशाने\nलेखणीला ना कुणाच्या धार हल्ली\nसौख्य बघ बोलावुनीही येत नाही\nदु:ख ठोठावीत असते दार हल्ली\nटाक ना 'प्राजू' जरा पाउल पुढे, का\nवाटते घ्यावी अता माघार हल्ली\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2017/12/2g.html", "date_download": "2018-04-24T03:10:43Z", "digest": "sha1:JWITFE75E6YPA43I6ZXGRNVN3HQDKJLX", "length": 34988, "nlines": 324, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: 2G घोटाळा असा घडला!", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nशुक्रवार, २२ डिसेंबर, २०१७\n2G घोटाळा असा घडला\nकाल न्यायालयानी २जी घोटाळ्यातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या निर्णयावर देशातून मोठ्या प्रमाणात टिका होताना दिसत आहे तर काही कॉंग्रेसी मित्र व पत्रकारांनी विनोद रॉयवर विनोद झाडून २जी घोटाळा कसा विरोधकांचा कल्पना विलास होता हे सिद्ध करणारे संपादकीय लेख लिहुन भाटगिरी सिद्ध केली. थोडक्यात न्यायालयावर रोष व घोटाळा झालाच नाही हा निष्कर्ष, या दोन्ही गोष्टी वास्तवाला धरुन नाहीत. न्यायालयाचा निकाल पुराव्यांच्या आधारे येतो. या केसमध्ये पुरावे तोकडे पडले त्यामुळे निर्णय तसा योग्यच म्हणावा लागेल. तसच आरोपी सुटले म्हणजे घोटाळा झालाच नाही हा निष्कर्षच चुकीचा आहे. कारण घोटाळा तर झालाच आहे, फक्त तो करतांना नियमांना अशा पद्धतिने वाकविण्यात आलं की त्यातून आरोप सिद्ध होऊ शकत नाही. याला हवतर कायदेशीर चालाखी म्हणता येईल. हा सगळा घोळ पाहता हा एकूण घोटाळा नेमकं काय आहे ते व्यवस्थीत समजून घेण्याची गरज आहे. तर चला २जी घोटाळा म्हणजे नेमका काय प्रकार आहे ते अगदी सुरुवाती पासून समजावून घेवू या. म्हणजे कळेल की नेमकं काय घडलं ते\n२-G प्रकरण काय आहे\nभारत हा आकाराने प्रचंड मोठा देश आहे. एकूण क्षेत्रफक साधारण ३३ लाख स्वेअर किलोमिटर आहे. एवढं अवाढव्य आकार पाहता २२ टेलेकम्युनिकेशन झोन पाडण्यात आले असून एकूण २८१ झोनल लायसेन्स दिले जातात. त्यातील १२२ झोनल लायसेन्स २००८ मध्ये लिलाव पद्धतीने वाटण्यात आले होते. हे लायसेन्स तत्कालीन टेलेकम्युनिकेशन मंत्री ए.राजा यांनी वाटले. हे वाटतांना त्यांनी घोटाळा केला. तो घोटाळा इतका मोठा होता की भारतीय घोटाळ्याच्या इतिहासात त्या तारखेपर्यंतच्या नोंदीतील तो सर्वात मोठा घोटाळा म्हणून नमूद आहे. घोटाळ्याच्या किंमत रु. १.७६ लाख कोटी इतकी असल्याचे कॅगने म्हटले होते. तर यात नेमकं काय झालं ते ते पाहू या.\n२००१ मध्ये प्रमोद महाजन यांनी टेलेकम्युनिकेशन क्रांती घडवित स्पेक्ट्रम वाटले होते. तेंव्हा भारतात नुकतीच मोबाईल युगाची सुरुवात झाली होती. तेंव्हा इथे भारतीय टेलेकम्युनिकेशन क्षेत्रात काम करण्या-या एक्का दुक्का कंपन्या असल्यामुळे स्पर्धा, रेट व लिलाव या सर्व बाबी दुय्यम व undisputed होत्या. सगळं मस्तपैकी आरामात पार पडलं. त्यातून मग रिलायन्सनी टेलेकम्युनिकेशन क्षेत्रात हाहाकार उडवून दिला होता. अगदी अधीकरी, बिझनेसमेन ते अटो रिक्षावाल्यापर्यंत सगळ्याच्याच हाती मोबाईल फोन पोहचले. जेंव्हा प्रमोद महाजनानी स्पेक्ट्रम विकले तेंव्हा भारतात एकूण मोबाईल कनेक्शनची संख्या होती ४०,००,०००/- (चाळीस लाख) तर ही झाली २००१ मधली प्रमोद महाजन यांच्या वेळी झालेली पहिली स्पेक्ट्रम लिलावाची घटना. तेंव्हा सगळं बिनबोभाट पार पडलं होतं.\nत्यानंतर भाजपचं सरकार गेलं व युपीएचं सरकार आलं. मधल्या काळात मोबाईल तंत्रात बरीच प्रगती झाली व आता सेकंड जनरेशन म्हणजेच 2G नावाचं विकसीत तंत्रज्ञान बाजारात उतरवायची वेळ आली होती. तेंव्हा म्हणजे २००७ मध्ये टेलेकॉम मिनिस्ट्री ए. राजाकडे होती. अन मग घोटाळ्याची सुरुवात झाली.\nदि. २४ सप्टेबर २००७ रोजी टेलेकॉम मिन्स्ट्री जाहिरात देते की स्पेक्ट्रमचा लिलाव करायचा असून ईच्छूक कंपन्यानी अर्ज पाठवावेत. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख १ आक्टोबर असून त्या दिवसा पर्यंत पोहचलेले अर्जच लिलावासाठी ग्राह्य धरल्या जातील. तर दिलेल्या तारखे पर्यंत एकूण ५७५ कंपन्यांकडून अर्ज दाखल होतात. त्यानंतर मधले ३ महिने या मंत्रालयाकडून लिलावाबद्दल काहीच हालचाल होत नाही. तेंव्हा संबंधीत अर्जदार कंपन्यांकडून अधेमधे विचारणा होत असते. परंतू बाबू लोकं नेहमीचं ठरलेलं उत्तर ’अर्जांची छाणनी चालू आहे’ वगैरे सांगून वेळ मारुन नेतात. बघता बघाता वर्ष २००७ संपतो व २००८ उजाडतो.\n२००८ च्या जानेवारी महिन्यात मग ए. राजाला अचानक हुक्की येते व तो स्पेक्ट्रमचा लिलाव करण्याचा निर्णय घेतो, तो दिवस होता १० जानेवारी २००८. मग १० जानेवारील प्रेसनोट रिलीज केली जाते की आम्ही स्पेक्ट्रमचा लिलाव करत असून त्यासाठी फक्त त्याच कंपन्या क्वालिफाय होतील ज्यांनी दि. २५ सप्टेबर २००७ पर्यंत अर्ज केला होता. ज्यांनी २५ सप्टेबर २००७ नंतर अर्ज दिलेत ते सगळे या लिलावासाठी डिसक्वालिफाय झालेले आहेत. म्हणजे जी कटऑफ डेट होती ती आधी १ आक्टोबर होती, पण अचानक ती कमी केल्याची घोषणा कधी होतेय तर १० जानेवारी २००८ ला. म्हणजे ही अर्जदारांची शुद्ध फसवणूक होती. बरं हा प्रेसनोटमधला पहिला घोळ. दुसरा घोळ म्हणजे हे प्रेसनोट १० जानेवारीला रिलीज केले. ते ही मिनिस्ट्रीच्या वेबसाईटवर रिलीज केली जाते. एवढा कहर कमी होता की काय तर त्यात आजून महान अट होती ती म्हणजे त्याच दिवशी म्हणजे १० जाने २००८ लाच दुपारी ३.३० ते ४.३० या वेळेत संबंधीत कंपन्यानी कागदपत्रे व रु. १६.५० कोटी रकमेचा डी.डी. घेऊन मिनिस्ट्रीच्या कार्यालयात लिलावासाठी हजर राहावे.\nही प्रेसनोट रिलीज होते दुपारी २ वाजता. ती रिलीज झाल्यावर इतक्या वेगात चमत्कार घडतो की काही कंपन्या ती प्रेसनोट वाचतात, मग लगेच कागदांची जुळवाजुळव करतात. त्या नंतर बॅंकेत धावतात, रु. १६.५० कोटीचा डी.डी. तयार करुन घेतात. मग तो डी.डी. व कागदपत्रे घेऊन टेलेकॉम मिनिस्ट्रीमध्ये धडकतात. आपली बोली लावतात व चक्क स्पेक्ट्रमचा परवाना मिळवितात. किती तासात हे सगळं घडतं... तर दुपारी २ ला प्रेसनोट रिलीज झाल्यापासून ४.३० पर्यंत म्हणजे फक्त अडीच तासात. अर्ज किती कंपन्याचे आले होते ५७५ कंपन्याचे अर्ज आले होते. पण या विजेच्या वेगात बाकी सगळे नापास होऊन खालील कंपन्याना स्पेक्ट्रम दिले गेले.\nतुम्ही वरील कंपन्यांची नावं जरी वाचली तरी लक्षात येईल की यातल्या ब-याच कंपन्या टेलेकॉम क्षेत्रातल्या नसून त्या रियल इस्टेट व्यवसायातल्या कंपन्या आहेत. म्हणजे चक्क त्या कंपन्याना स्पेट्रम देण्यात आले ज्यांना त्या क्षेत्राचा ना अभुवभ होता ना त्या क्षेत्राशी यांचा काही संबंध होता. जर कुठला संबंध होता तर या कंपन्यांचा ए.राजा व त्यांच्या दलालांशी पैशाचा संबंध होता. त्यामुळेच या कंपन्याना स्पेट्रम देण्यात आले होते.\nयातल्या बाकी कंपन्यांचा मामला तेवढा भानगडबाज नव्हता पण खास करुन तीन कंपन्यानी घेतलेल्या स्पेक्ट्रमचं पुढे जे काही केलं त्यावरुन मात्र मामल्यात काहितरी घोळ आहे दिसू लागलं. त्या तीन कंपन्या म्हणजे\nस्वॅन टेलेकॉम: या कंपनीने स्पेक्ट्रम खरेदी केले रु. १५ अब्ज ३७ कोटीला. नियमा प्रमाणे तुम्ही मिळविलेली लायसेन्स ही किमान ३ वर्षे तरी स्वत: वापरायची असते. त्या नंतरच ती इतरांना विकता येते. पण स्वॅननी तो परवाना चालविण्यासाठी थोडीच घेतला होता. तो मुळात घेतलाच होता कोणालातरी विकून नफा कमविण्यासाठी. मग या कंपनीनी यातला ४५% हिस्सा ( म्हणजे ६ अब्ज ९२ कोटी एवढ्या किमतीचा हिस्सा) दुबई बेस्ड कंपनी Etisalat ला विकून टाकला. तो विकला कितीला तर चक्क रु. ४२ अब्ज एवढ्या किंमतीला विकला. म्हणजे लायसन्सचा एक तुकडाच विकला व त्या विक्रीवर चक्क रु. ६०७ % ( ६ पटीने विकला) नफा कमावला. याचाच अर्थ जो स्पेक्ट्रम विकत घेतला त्याचं बाजार मुल्य इतक्या टक्यानी कमी करुन ए. राजा व कंपूनी आपल्या जवळच्या लोकांना जवळपास तोट्यात (फुकटात) स्पेक्ट्रम वाटले होते. म्हणजे या हिशेबाने स्वॅनला जी लायसन्स दिली तीचं बाजार मुल्य किती निघतं तर रु. ९३.३३ अब्ज. पण स्वॅनला ते कितीत मिळालं तर चक्क रु. ४२ अब्ज एवढ्या किंमतीला विकला. म्हणजे लायसन्सचा एक तुकडाच विकला व त्या विक्रीवर चक्क रु. ६०७ % ( ६ पटीने विकला) नफा कमावला. याचाच अर्थ जो स्पेक्ट्रम विकत घेतला त्याचं बाजार मुल्य इतक्या टक्यानी कमी करुन ए. राजा व कंपूनी आपल्या जवळच्या लोकांना जवळपास तोट्यात (फुकटात) स्पेक्ट्रम वाटले होते. म्हणजे या हिशेबाने स्वॅनला जी लायसन्स दिली तीचं बाजार मुल्य किती निघतं तर रु. ९३.३३ अब्ज. पण स्वॅनला ते कितीत मिळालं फक्त रु. १५.३७ अब्ज. म्हणजे या एका व्यवहारात सरकारचं झालेलं नुकसान हे रु. ७७.९६ अब्ज ( रु. ९३.३३ – १५.३७ = ७७.९६) एवढा प्रचंड होता.\nयुनिटेक गृप : या कंपनीने स्पेक्ट्रम खरेदी केले रु. १६ अब्ज ६१ कोटीला. त्यातला ६०% हिस्सा Telenor नावाच्या नॉर्वे बेस्ड कंपनीला विकला. हा ६०% हिस्सा (म्हणजे रु. ९.९७ अब्ज एवढ्या किंमतीचा) विकला रु. ६२ अब्ज या किंमतीला. म्हणजे यानी सुद्धा ६०२ % ( सहा पट ) नफा कमावला. जर ६०% लायसन्सचं बाजारमुल्य रु. ६२ अब्ज भरत असेल तर पुर्ण (१००%) लायसन्सचं बाजार मुल्य किती ते भरतं रु. १०३.३३ अब्ज इतकं. याचाच अर्थ १०३.३३ अब्ज एवढ्या अवाढव्य किंमतीचं स्पेक्ट्रम युनिटेकनी फक्त रु. १६.६१ अब्ज एवढ्या चिल्लर किंमतीत मिळविलं व लगेच बाजार मुल्यानुसार ते दुस-याला विकून टाकलं. हे झालं या दोन कंपन्या बाबत. बाकीच्याही कंपन्यानी हे असं केलं व त्याची एकूण गोळाबेरीज केल्यास ते निघतं रु. १.७६ लाख कोटी... हे आहे सरकारचं २जी मध्ये झालेलं निव्वड नुकसान. यातून राजा व टीमने मात्र अब्जो छापले.\nतर ही झाली किंमतीतली हेराफेरी. २जी चे लायसन्स ए.राजा व कंपूने अशा प्रकारे बाजारा मुल्यापेक्षा खूप कमी किमतीत म्हणजे कवडीमोलात दोस्तभाईना वाटले व नंतर लगेच तीच लायसन्स इतरांना चढ्या भावाने विकून अब्जोचा नफा कमावला. हा झाला नफ्याचा मामला. पण याला आजून काही डायमेन्शन आहेत, ते खालील प्रमाणे.\nए. राजाचं म्हणंन आहे की मी हे स्पेक्ट्रम First Come First Serve बेसीवर दिले आहेत. पण वरील चक्रमगिरी पाहता हा दावा निकाली निघतो.\nत्याचं म्हणंन असं आहे की मी हे स्पेक्ट्रम जुन्या म्हणजे २००१ च्या दरात लिलाव केले. पण हे व्यवहाराच्या तर्कात बसत नाही. कारण जेंव्हा प्रमोद महाजनानी स्पेक्ट्रम विकले तेंव्हा भारतीय बाजारात साधारण ४० लाख मोबाईलफोन होते. पण जेंव्हा राजानी २००८ मध्ये स्पेक्ट्रम विकले तेंव्हा मात्र बाजारात जवळपास ६० कोटीच्या घरात मोबाईल कनेक्शन्स होते. म्हणजे वाढलेल्या मोबाईल कनेक्शन्सचा आकडा पाहता एक तर राजा मुर्ख होता किंवा आपल्याला उल्लू बनवू पाहात आहे.\nतिसरी गोष्ट अशी की Etsalat ही दुबई बेस्ड कंपनी जरी असली तरी त्याचे शेअर्स पाकिस्तानी कंपन्यांकडे आहेत. त्या कंपन्यांचे मालक माजी/आजी एजंट असून एका अर्थाने या कंपनीकडे स्पेक्ट्रमचा ताबा देणे म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा शत्रूच्या हाती देणे असे झाले.\nस्वॅनचा मालक शाहीद बलवा हा एक सामान्य हॉटेल चालक ते अचानक अब्जाधीश बनून थेट स्पेक्ट्रम पर्यंत पोहचतो ही गोष्ट तशी पचणारी नाहीच. काही रिपोर्टस नुसार त्याचा धनी दाऊद इब्राहिम असून हे सगळे पैसे तिकडूनच पुरविल्या गेल्याचं म्हटलं जातय.\nहे व असे अनेक तपशील २जी घोटाळयात दडलेले आहेत. सध्या एवढं वाचलात तरी तुम्हाला कळेल की हा घोटाळा म्हणजे नेमकं काय घडलं ते...\nPosted by एम. डी. रामटेके at २:५८ म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nANIKET CHAVAN २२ डिसेंबर, २०१७ रोजी ४:४७ म.उ.\nसर ,2g घोटाळा के हे आता व्यवस्थित समजलं.मला तुम्हाला एका मुद्या विषयी विचारायचं की महाराष्ट्र-विदर्भ वेगळे झाले तर त्याचे काय परिणाम होतील\nANIKET CHAVAN २२ डिसेंबर, २०१७ रोजी ११:५० म.उ.\nसर,खूप छान उत्तर मिळाले.\nमला एक प्रश्न आहे की जर विदर्भ महाराष्ट्रातून वेगळं झालं तर त्याचे काय परिणाम विदर्भ आणि महाराष्ट्रावर होतील\nव्यक्तिगत तुम्हाला ही फाळणी व्हावी अशी वाटते का\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nतीन तलाक - शाह बानो ते शायरा बानो\nजाधव भेटीतील भारतीय थिल्लरपणा\n2G घोटाळा असा घडला\nसुप्रिया सुळे, राष्ट्रवादिची राहुल गांधी.\nचिऊ-सेनेचं गुजरातेत काय झाल\nराहूल - गांधीमुक्त कॉंग्रेसची सुरुवात झालीय\nवेडा विकास वि. शिरजोर मुसलमान.\nमाहारकीचे डोहाळे लागतात तेंव्हा...\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://tyaa-kavitaa.blogspot.com/2011/07/blog-post_7464.html", "date_download": "2018-04-24T03:00:34Z", "digest": "sha1:RQIPJ7QFCBQOEG6B3JQLJMHCFBVAZ62S", "length": 6799, "nlines": 111, "source_domain": "tyaa-kavitaa.blogspot.com", "title": "’त्या’ कविता: इब्‍ने बतूता.. - गुलझार", "raw_content": "\nनिखळ, ख-याखु-या कविता पूर्ण समजायच्याही कितीतरी आधी आपल्याशी संवाद साधतात\nइब्‍ने बतूता.. - गुलझार\nपहने तो करता है चुर्रर\nउड उड आवे, दाना चुगेवे\nउड जावे चिडिया फुर्रर\nअगले मोड पे, मौत खड़ी है\nअरे मरने की भी क्‍या जल्‍दी है\nहोर्न बजाके, आ बगियन में\nहो दुर्घटना से देर भली है\nचल उड जा उड जा फुर फुर\nदोनों तरफ से बजती है ये\nआय हाय जिंदगी क्‍या ढोलक है\nहॉर्न बजाके आ आ बगियन में\nअरे थोड़ा आगे गतिरोधक है\nया ब्लॉगवरील कविता कॉपी-पेस्ट करता येणार नाहीत.\nआपणांस या कविता विनासायास, कुठलेही कष्ट न घेता आंतरजालावर एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याच्या बदल्यात आपण किमान कवितांच्या बाबतीत तरी कॉपी-पेस्टची अंगवळणी पडलेली सवय बाजूला ठेवावी असे संग्राहकाला वाटते.\nकविता सरसकट कॉपी-पेस्ट करणं टाळा.\nसुमारे साडे-तीनशेच्यावर कविता टा‌ईप करताना संग्राहकाने इन्व्हेस्ट केलेला वेळ, श्रम याचसाठी आहेत की तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा.\nकाही शंका असल्यास कमेंट लिहा, प्रश्न विचारा- त्यांची उत्तरं देण्याचा यथाशक्ती, यथामती प्रयत्न केला जा‌ईल.\nएखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, टा‌ईप करा. कवितेचं ते खरंखुरं हस्तांतरण असेल.\nकॉपी-पेस्ट्चा शॉर्टकट चोखाळू नये.\nआपण रसिक आहात, आपल्याकडून हे अपेक्षित नाही.\nअरविंद वामन कुलकर्णी (1)\nगजानन माधव मुक्तिबोध (1)\nभिलोरी बोलीतील कविता (3)\nमलिका अमर शेख (6)\nवि. दा. सावरकर (1)\nशमशेर बहादूर सिंग (2)\nश्री. कृ. कोल्हटकर (1)\nहरिवंश राय बच्चन (1)\nएक बार वक्त से, लम्हा गिरा कहीं\nवहॉं दास्तां मिली, लम्हा कहीं नहीं\nहे लम्हें वेचून जपण्याकरताच मी लिहिते, लिहीत राहीन.\n’त्या’ कवितांचा संग्रह करण्यातून संग्राहकाला कोणताही आर्थिक लाभ नाही. संग्राहक आर्थिक लाभाकरिता या कवितांचा वापर करत नाही; आणि, तसे करण्यास कोणालाही प्रोत्साहन देत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/bhima-koregaon-violence-dalit-party-protests-maharashtra-appeal-from-social-media-to-maintain-peace-1610635/", "date_download": "2018-04-24T03:16:54Z", "digest": "sha1:I6OVKTOBX4XMH3RDXSB5EYANDGCSMQH4", "length": 15781, "nlines": 219, "source_domain": "www.loksatta.com", "title": "bhima koregaon violence dalit party protests maharashtra appeal from social media to maintain peace | भीमा कोरगाव प्रकरण – रस्त्यावरची दुही टाळण्यासाठी सोशल मीडियावर एकीचं आवाहन | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nभीमा कोरेगाव प्रकरण – रस्त्यावरची दुही टाळण्यासाठी सोशल मीडियावर एकीचं आवाहन\nभीमा कोरेगाव प्रकरण – रस्त्यावरची दुही टाळण्यासाठी सोशल मीडियावर एकीचं आवाहन\nशांतता राखण्यात सोशल मीडियाचा चांगला वापर\nभीमा-कोरेगाव येथील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून त्याला राज्यभरात संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. मागील २ दिवसांपासून या प्रकरणाने राज्यभरात खळबळ माजली आहे. एखादी घटना घडली की सध्या सोशल मीडियाही पेटून उठतो. फेसबुक, व्हॉटसअॅप आणि ट्विटरसारख्या माध्यमांचा वापर करुन वातावरण पेटवण्याचे काम केले जाते. मात्र राज्यभरात काहीशी तणावाची परिस्थिती निर्माण झालेली असताना सोशल मीडियावर मात्र नेटीझन्स संयम दाखवत या प्रकरणाला प्रतिसाद देत असल्याचे दिसते. त्यामुळे सोशल मीडियाचा अशा परिस्थितीत चांगला वापर केला जाऊ शकतो हेच समोर येत आहे.\nयासाठी पोलिसांकडून नागरीकांनी कोणत्याही प्रकारचे चुकीचे मेसेज सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरविल्यास त्या व्यक्तीवर कठोर कारवाई होईल असे पोलिसांच्या सायबर सेलकडून सांगण्यात येत आहे. ‘समाजभावना भडकवणाऱ्या पोस्ट्स, अफवा सोशल मीडियावर आणि व्हाट्सऍप सारख्या इतर अँप द्वारे पसरवणाऱ्या समाजकंटक व्यक्तींविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.’ असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. पोलिसांबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काल नागरिकांना सोशल मीडियाचा चुकीच्या पद्धतीने वापर करु नका असे आवाहन केले होते. याशिवाय अनेक नेते आणि समाजातील जाणकारांकडूनही नागरीकांनी अशा परिस्थितीत शांत रहावे असे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत व्हॉटसअॅप ग्रुप आणि फेसबुकवर जातीचा तिढा सुटायला हवा, विशिष्ट झेंड्यापेक्षा भारताचा झेंड्याला सर्वोच्च मानायला हवे. तसेच इतिहासातील घटनांवर पुढे न जाता योग्य पद्धतीने विचार करुन आपले आणि आपल्या पुढील पिढीचे भविष्य चांगले राहील यासाठी प्रयत्न करायला हवेत. जात-पात विसरुन आपण माणूस म्हणून जगूया असे आवाहनही सोशल मीडियावरुन अनेकांकडून कऱण्यात येत आहे.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nसोशल मीडियावर सध्या काही एकता राखण्याच्यादृष्टीने सकारात्मक पोस्ट फीरत असून त्या खालीलप्रमाणे…\nप्रत्येक गोष्टीवर प्रत्येकानं बोलणं नको, इतिहास उकरणं नको,\nकोणाला चूक ठरवत व्देष नको. राजकारण्यांचं ऐकणं नको. माणूसकी सोडणं नको.\nइतिहासाचा गाळ वाहत येऊन वर्तमानावर साचू लागला की भविष्ये तुंबणारच\nना ब्राम्हण जिंकले ना मराठा ना दलित…\n२०० वर्षांनंतरही फूट पाडण्यात यशस्वी…\nते भगवा निळा हिरव्यावर बोलतील\nआपण मात्र तिरंग्यावर अडून राहू\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nजनतेचा वेळ वाया घालवू नका, आपल्या मागासलेल्या/गरीब देशाचा विचार करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRNO/MRNO061.HTM", "date_download": "2018-04-24T03:22:35Z", "digest": "sha1:PZVN5XSSNMYCMUVSLIMEHQG3AV3U3EWW", "length": 7967, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - नॉर्वेजियन नवशिक्यांसाठी | टपालघरात = På postkontoret |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > नॉर्वेजियन > अनुक्रमणिका\nजवळचे टपालघर कुठे आहे\nटपालघर इथून दूर आहे का\nजवळची टपालपेटी कुठे आहे\nमला काही टपालतिकीटे पाहिजेत.\nअमेरिकेसाठी टपाल शुल्क किती आहे\nसामानाचे वजन किती आहे\nमी ते हवाई टपालाने पाठवू शकतो / शकते का\nतिथे पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल\nमी कुठून फोन करू शकतो\nजवळचा टेलिफोन बूथ कुठे आहे\nआपल्याकडे टेलिफोन कार्ड आहे का\nआपल्याकडे टेलिफोन डायरेक्टरी आहे का\nआपल्याला ऑस्ट्रियाचा प्रदेश संकेत क्रमांक माहित आहे का\nएक मिनिट थांबा, मी बघतो. / बघते.\nलाईन नेहमी व्यस्त असते.\nआपण कोणता क्रमांक लावला आहे\nआपण अगोदर शून्य लावला पाहिजे.\nभावना खूप भिन्न भाषा बोलतात\nबर्‍याच विविध भाषा जगभरात बोलल्या जातात. एकही सार्वत्रिक मानवी भाषा आढळत नाही. पण आपल्यासाठी चेहर्‍याचे हावभाव कसे असतात ही सार्वत्रिक भावनेची भाषा आहे ही सार्वत्रिक भावनेची भाषा आहे नाही, इथेसुद्धा फरक आहे. सर्व लोकं त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी एकच मार्ग वापरतात असा त्यांचा गाढा विश्वास होता. चेहर्‍याची हावभावची भाषा ही जगभरात समजली जाते असे मानतात. चार्लस डार्विन याचे असे विचार होते की, भावना ही मनुष्याच्या जीवनातील एक खूप महत्त्वाचा भाग आहे. म्हणून, ते सर्व संस्कृतीमध्ये सारखेच समजू लागले. पण नवीन अभ्यासातून वेगवेगळे परिणाम येत आहेत. भावनांच्या भाषांमध्ये खूप प फरक आहे असे ते दाखवितात. असे आहे की, आपल्या चेहर्‍याचे हावभाव हे आपल्या रीती-रिवाजाने प्रभावित झाले आहेत. तथापि, जगभरातील लोक त्यांच्या भावना वेगवेगळ्या प्रकाराने दाखवितात आणि समजवितात. शास्त्रज्ञ वेगवेगळ्या सहा प्राथमिक भावनांमध्ये फरक स्पष्ट करतात ते आनंद, दुःख, राग, किळस, भिती आणि आश्चर्य हे आहेत. पण, युरोपियन यांच्या चेहर्‍यावरील भाव हे आशियन यांच्या भावांपेक्षा वेगळे आहेत. आणि एकाच हावभावावरुन ते वेगवेगळ्या भावना वाचतात. विविध प्रयोगाद्वारे याची पुष्टी केली आहे. त्यामध्ये, ते संगणकावर चेहरे पाहून परीक्षण करतात. त्या व्यक्तीला त्या चेहर्‍यात काय दिसते ह्याचे वर्णन करावे लागत असे. परिणाम वेगळे का आहेत ह्याची बरीच कारणे आहेत. भावना इतरांपेक्षा काही संस्कृतीत अधिक दर्शविल्या जातात. चेहर्‍यावरच्या हावभावाची जी ताकद असते ती सगळीकडे सारखी समजली जात नाही. तरीसुद्धा, विविध संस्कृतींतील लोक विविध गोष्टींकडे लक्ष देतात. आशियन जेव्हा चेहर्‍यावरील भाव वाचत असतात तेव्हा ते डोळ्यांवर लक्ष केंद्रित करतात. युरोपियन आणि अमेरिकन, दुसरीकडे, तोंडाकडे पाहतात. आपल्या चेहर्‍यावरचे हावभाव हे सर्व जातीच्या लोकांना समजले जातात. तथापि नाही, इथेसुद्धा फरक आहे. सर्व लोकं त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी एकच मार्ग वापरतात असा त्यांचा गाढा विश्वास होता. चेहर्‍याची हावभावची भाषा ही जगभरात समजली जाते असे मानतात. चार्लस डार्विन याचे असे विचार होते की, भावना ही मनुष्याच्या जीवनातील एक खूप महत्त्वाचा भाग आहे. म्हणून, ते सर्व संस्कृतीमध्ये सारखेच समजू लागले. पण नवीन अभ्यासातून वेगवेगळे परिणाम येत आहेत. भावनांच्या भाषांमध्ये खूप प फरक आहे असे ते दाखवितात. असे आहे की, आपल्या चेहर्‍याचे हावभाव हे आपल्या रीती-रिवाजाने प्रभावित झाले आहेत. तथापि, जगभरातील लोक त्यांच्या भावना वेगवेगळ्या प्रकाराने दाखवितात आणि समजवितात. शास्त्रज्ञ वेगवेगळ्या सहा प्राथमिक भावनांमध्ये फरक स्पष्ट करतात ते आनंद, दुःख, राग, किळस, भिती आणि आश्चर्य हे आहेत. पण, युरोपियन यांच्या चेहर्‍यावरील भाव हे आशियन यांच्या भावांपेक्षा वेगळे आहेत. आणि एकाच हावभावावरुन ते वेगवेगळ्या भावना वाचतात. विविध प्रयोगाद्वारे याची पुष्टी केली आहे. त्यामध्ये, ते संगणकावर चेहरे पाहून परीक्षण करतात. त्या व्यक्तीला त्या चेहर्‍यात काय दिसते ह्याचे वर्णन करावे लागत असे. परिणाम वेगळे का आहेत ह्याची बरीच कारणे आहेत. भावना इतरांपेक्षा काही संस्कृतीत अधिक दर्शविल्या जातात. चेहर्‍यावरच्या हावभावाची जी ताकद असते ती सगळीकडे सारखी समजली जात नाही. तरीसुद्धा, विविध संस्कृतींतील लोक विविध गोष्टींकडे लक्ष देतात. आशियन जेव्हा चेहर्‍यावरील भाव वाचत असतात तेव्हा ते डोळ्यांवर लक्ष केंद्रित करतात. युरोपियन आणि अमेरिकन, दुसरीकडे, तोंडाकडे पाहतात. आपल्या चेहर्‍यावरचे हावभाव हे सर्व जातीच्या लोकांना समजले जातात. तथापि ते एक छान हास्य आहे.\nContact book2 मराठी - नॉर्वेजियन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/International-Dance-Day.html", "date_download": "2018-04-24T03:03:29Z", "digest": "sha1:NDB3MEX4CDDMXGAIL5CDEKVTLUNYWSON", "length": 3739, "nlines": 72, "source_domain": "zeenews.india.com", "title": "International Dance Day - Latest News on International Dance Day | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nआंतरराष्ट्रीय नृत्य दिवसाच्या निमित्तानं नृत्याची आणि वैश्विक नात्यांची ही घट्ट गुंफण...\n...म्हणून ५२ वर्षाच्या मिलिंद सोमणवर मुली होतात फिदा..हे आहे कारण\nअंड्याचा पांढरा भाग खाणं 'या' कारणांसाठी ठरू शकतो त्रासदायक \nआता या भारतीय अरबपतीने सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का\nनियमित फक्त '5' मिनिटांंच्या या उपायाने कमी होईल केसगळतीची समस्या\nनवऱ्याच्या वागणूकीवर चिडली दिव्यांका, बेडरूममध्ये शिकवला धडा\nICC ने मितालीला विचारले, कोणत्या सट्टेबाजाने तुझ्याशी संपर्क केला होता का\nएली अवरामशी हार्दिक पांड्याचा ब्रेकअप या अॅक्ट्रेसला करतोय करतोय डेट\nधक्कादायक : मृत्यूच्या 5 तासांंनंतर जिवंत झाली व्यक्ती\nशूजमधून येणारी दुर्गंधी टाळण्यासाठी '5' घरगुती उपाय\nआयपीएल जिंकलात तर... प्रिती झिंटाची पंजाबच्या खेळाडूंना स्पेशल ऑफर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikiquote.org/wiki/Wikiquote:%E0%A4%95%E0%A5%8C%E0%A4%B2", "date_download": "2018-04-24T03:16:58Z", "digest": "sha1:Q7YPYMSTXQWSLKEJE3ZSHTRPVAOADIOU", "length": 7045, "nlines": 90, "source_domain": "mr.wikiquote.org", "title": "Wikiquote:कौल - Wikiquote", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोध\nविकिक्वोट प्रबंधक नामनिर्देशन Administrator Nomination Poll[संपादन]\nविकिपिडीयन्स, मी (User:gypsypkd) मराठी विकिक्वोटचा Administrator होवू इच्छितो. मी गेले काही महिने येथे नवीन लेख लिहिण्याचा, असलेले लेख संपादित करण्याचा व मराठी विकिपीडिया आणि विकिबुक्स अधिकाधिक सुसंबद्ध करण्याचा प्रयत्न चालविलेला आहे.\nमी मराठी विकिपीडियावर -- पेक्षा अधिक संपादने पार पाडली आहेत.माझे मराठी विकिपीडियावरील योगदान(My contributions on Marathi Wikipedia)\nAdministrator rights मिळाल्यास हे काम अधिक सुकर होईल. विकिपीडियाच्या नियमांनुसार मी विकि stewardsना माझी विनंती http://meta.wikimedia.org/wiki/Requests_for_permissions येथे करणार आहे. आता फक्त आपली (विकिपिडीयन्सची) संमती मिळवायची आहे. तरी आपले मी Administrator होण्या बद्दलचे मत (होय/नाही) व त्याची कारणे दिल्यास माझ्या विनंतीवर stewards विचार करून होय/नाही उत्तर देतील.\nआशा आहे आपण लवकरच आपले मत Wikiquote:कौलयेथेच खाली stewards सोयी करिता इंग्रजीत नोंदवावे ही विनंती. क.लो.अ.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ जून २०१० रोजी १५:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRPA/MRPA021.HTM", "date_download": "2018-04-24T03:17:53Z", "digest": "sha1:RW2OQRUS7NSV7XJ4CKD523GJE2DG5UIB", "length": 9218, "nlines": 131, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - पंजाबी नवशिक्यांसाठी | स्वयंपाकघरात = ਰਸੋਈਘਰ ਵਿੱਚ |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > पंजाबी > अनुक्रमणिका\nतुझे स्वयंपाकघर नवीन आहे का\nआज तू काय स्वयंपाक करणार आहेस\nतू विद्युत शेगडीवर स्वयंपाक करतोस / करतेस की गॅस शेगडीवर\nमी कांदे कापू का\nमी बटाट सोलू का\nमी लेट्यूसची पाने धुऊ का\nसुरी – काटे कुठे आहेत\nतुमच्याकडे डबा खोलण्याचे उपकरण आहे का\nतुमच्याकडे बाटली खोलण्याचे उपकरण आहे का\nतुमच्याकडे कॉर्क – स्क्रू आहे का\nतू या तव्यावर / पॅनवर सूप शिजवतोस / शिजवतेस का\nतू या तव्यावर / पॅनवर मासे तळतोस / तळतेस का\nतू ह्या ग्रीलवर भाज्या भाजतोस / भाजतेस का\nमी मेज लावतो / लावते.\nइथे सुरी – काटे आणि चमचे आहेत.\nइथे ग्लास, ताटे आणि रुमाल आहेत.\nशिक्षण आणि शिक्षणाची शैली\nकोणीतरी शिक्षणात जास्त प्रगती करत नसेल, तर त्याचा अर्थ असा आहे की, ते चुकीच्या पद्धतीने शिकत आहेत. म्हणजेच त्यांच्या \"शैली\" प्रमाणे ते शिकत नाहीत. साधारणपणे चार शिक्षण शैली ओळखल्या जातात. ह्या शैली ज्ञानेंद्रियांशी संबंधित आहेत. त्यात श्रवणविषयक, दृश्य, संवाद, आणि कारकीय शिक्षण शैली आहेत. श्रवणविषयक पद्धतीत ऐकण्यातून शिकवले जाते. उदाहरणार्थ, ते गाणी देखील लक्षात ठेवू शकतात. अभ्यास करताना ते स्वतःला वाचतात; ते मोठ्याने बोलून शब्दसंग्रह शिकतात. ह्या प्रकारे अनेकदा ते स्वतःशी बोलतात. एखाद्या विषयावरचे CDs किंवा व्याख्याने यासाठी उपयुक्त आहेत. दृश्य पद्धतीत पाहतो त्यातून उत्तम शिकले जाते. त्याचासाठी माहिती वाचणे महत्त्वाचे आहे. अभ्यास करताना तो भरपूर नोंदी काढतो. त्याला चित्रे, टेबल आणि फ्लॅश कार्ड वापरण्यात मजा येते. ह्या प्रकारात अनेकदा वाचणे आणि स्वप्ने बघणे होते, ते देखील रंगांमध्ये. ते एका छान वातावरणात चांगले शिकतात. बोलक्या प्रकारात संभाषणे आणि चर्चा करणे पसंत असते. त्यांना सुसंवाद किंवा इतरांसह संवाद आवश्यक आहे. ते वर्गात बरेच प्रश्न विचारतात आणि त्यांचा गट अभ्यास चांगला होतो. कारकीय प्रकार हालचालींच्या माध्यमातून शिकवतो. \"आधी करणे मग शिकणे\" अशी पद्धत ते पसंत करतात आणि त्यांना प्रत्येक गोष्ट वापरून पाहायची असते. त्यांना शरीर सक्रिय ठेवण्याची इच्छा असते किंवा अभ्यास करताना गोड गोळी चघळण्याची सवय असते. त्यांना सिद्धांत आवडत नाहीत, पण प्रयोग आवडतात. जवळजवळ प्रत्येकजण या प्रकारचे मिश्रण आहे हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे कोणीही एक प्रकार दर्शवत नाही. त्यामुळेच आपण चांगल्या पद्धतीने शिकतो जेव्हा आपण सर्व ज्ञानेंद्रियांचा उपयोग करतो. मग आपला मेंदू अनेक प्रकारे सक्रिय होतो आणि तसेच नवीन सामग्रीची साठवण करतो. शब्दसंग्र वाचा, चर्चा करा व ऐका आणि मग नंतर क्रीडा करा\nContact book2 मराठी - पंजाबी नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://sonalisb.blogspot.com/2006_01_01_archive.html", "date_download": "2018-04-24T02:34:56Z", "digest": "sha1:KMZB2STZGQ52P3UCQZNWBK7SCZQ6QHLQ", "length": 34001, "nlines": 173, "source_domain": "sonalisb.blogspot.com", "title": "लिहायचं म्हणून...: January 2006", "raw_content": "\nरविवार ... मी .. आणि .. माझी लेक\nरविवार. घरात आम्ही दोघीच .. मी आणि कृष्णा. कृष्णा म्हणजे माझी दीड वर्षांची लेक.\nतर रविवारी पहटेच्या साखरझोपेत असताना मला जाणवतं की कोणीतरी गपकन माझ्या पोटावर बसलयं. अर्ध्या गुंगीत, घाबरून मी डोळे उघडते तर ही बया माझ्या पोटावर बसून घोडा-घोडा खेळत असते. घड्याळात पाहावं तर पहाटेचे ६-३० \nरविवारची सुरुवात ही अशी होते. आईला सुट्टी म्हणजे आपला पुरेपूर सहवास हा तिला लाभलाच पाहिजे असा जणू तिचा पणच असतो.\nतिचा बाबा ऑफ़िसला गेल्यावर तर मला ही अगदीच एकाकी, विनारसद लढत वाटू लागते.\nउजाडल्यापासून पायाला चक्रं बांधल्यासारखी तिची घरभर फिरती चालू असते. कांद्या-बटाट्याची टोपली उचकून घरभर कांदे पसरवणं, बाथरूममध्ये जाउन अंगावर पाणी ओतून घेणं, वर्तमानपत्रं, भिंती इ. वर स्केचपेन-पेन्सिल यांनी गहन गिरगोट्या ओढणं अशी तिची एक ना अनेक महत्त्वाची कामं चालू असतात.\nआमच्या देवांना पूजेचा बहुमान हा फक्त शनिवार-रविवारीच मिळतो. आता पूजा करावी म्हणून मी देवघरापाशी जाते आणि बघते तर काय .. देव गायब मला कळत नाही देव कुठे गेले मला कळत नाही देव कुठे गेले आणि मग अचानक लक्षात येतं की कृष्णाचा बराच वेळ झाला आवाज नाहीये. बाथरूममधून पाण्याचा आवाज येतो. जाउन बघते तर काय .. तांब्यानं देवांवर अभिषेक चालू असतो.\nमला पाहून आधी ती जरा दचकते. आता ही आई आपल्यावर ओरडणार अशा खात्रीनं क्षणभर बघते आणि मग लगेच आपलं ते प्रोफेशनल गोड हसू चेहरयावर आणून मला म्हणते, 'बाप्पा .. मंबो' म्हणजे बाप्पाची शंभो चालू आहे.\n तो सर्व पसारा आवरून एकदाची बाप्पाची पूजा आटपते.\nआता मोठ्ठा कार्यक्रम ... कृष्णाचं जेवण.\nएका ताटात वरण-भात, दोन रिकाम्या वाट्या, २-३ चमचे, ३-४ चित्रांची पुस्तकं घेऊन कार्यक्रम सुरू होतो. त्याच्याबरोबरीनं खाल्लं नाहीतर भिती दाखावायला बुवा, गुरखा, डॉक्टर, टुचू वगैरे मदतीला असतातच.\n५-६ घास खाऊन झाले की हातात भात घेउन तो जमिनीवर सारवणं, केस उपटून टकल्या केलेल्या आणि लोळवून मळलेल्या बाहुलीला जबरदस्ती भरवणं, आदी चालू होतं. एका बाजूनं माझी लेकी बोले, सूने लागे बडबड चालूच असते.\n\"वेडी बाहूली .. खात नाही .. वेडी आहे ना\n\"थांब तिला बुवाकडेच देते. देउ का\n\"टुचू देउ का तिला बोलवू डॉक्टर काकांना\nसर्व प्रयत्न व्यर्थ जातात. पुढचा अर्धा तास कृष्णा, बाहुली आणि फरशी यांच्या सफाईत जातो.\nतोवर ही इकडे बाहुलीला ओरडत असते.\n\"टुचू .. हां ..\nजे काही थोडंफार बोलता येतं तेच ती माझी नक्कल करत बाहुलीला सुनावत राहते.\nबाहुलीनं आता ऐकलं अशी खात्री पटल्यावर मग पुढच्या उद्योगाचा शोध सुरू होतो.\nएवढ्यात आमच्या शेजारची कृष्णाची मैत्रीण 'अस्मी' खेळायला येते. कृष्णा आपली मळकी, टकली बाहुली सोडून बाकी पुस्तकं, दोरयानं ओढायचा हत्ती, वगैरे तिच्यापुढे आणून टाकते. ही अस्मी २ वर्षांचीच आहे आणि तशी खूपच शांत आहे. या दोघींचा संवादही अगदी 'पाहण्याजोगा' असतो. दोघीही काही मोजकेच शब्द आणि बाकी त्यांच्या अगम्य भाषेत काहीतरी बडबडत असतात.\n\"अंबी .. घे ..घे.. \" कृष्णा.\n\"कुतना .. ब (बस)\" अस्मी.\n\"च ..फू..\" कृष्णा. (बहुतेक चल फूल दाखवते असं असावं)\nअस्मी काही उठत नाही .. कृष्णा तिला हात धरून उठवायला जाते. अस्मीला वाटतं की ही आपल्याला मारतीये. ती रडायला लागते. \"मम्मी .....\"\nकृष्णा मला सांगयला येते. \"आंबी ऊं...\"\nमग रडारडीची कारणं शोधून शांतता प्रस्थापीत करणं, दोघींना वाटीत खाऊ देउन एकाजागी बसवणं वगैरे पार पडतं. कृष्णा पट्कन आपल्या वाटीतला थोडा खाऊ खाऊन, बराचसा सांडून पसरवते आणि मग अस्मीच्या वाटीत हात घालून तिचा खाऊ खायला लागते. आत मात्र अस्मी खूपच वैतागलेली .. रडवेली. कृष्णाच्या मते तिनं फारसं काही केलेलंच नसतं. त्यामुळे ती निवांतपणे आपल्या मैत्रीणीकडे पाहात बसते. मी जरा तिला 'सॉरी' म्हण. बघ तुझी मैत्रीण रडतीये ना. वगैरे संस्कार करायचा व्यर्थ प्रयत्न करते.\nएव्हाना तिच्यामागे धावून माझा जीव पार कंटाळलेला असतो. घराची अवस्था तर अगदी पाहण्याजोगी असते. घरभर पुस्तकं, खेळणी, कांदे-बटाटे, स्केच पेन्स, खायला दिलेले मुरमुरे, पाणी वगैरे इतस्तत: पसरलेलं असतं. एखाद दोन देव परत टेरेस मध्ये गेलेले असतात. टेरेस मधल्या झाडांची पानं, फुलं घरात आलेली असतात. एका बाजूला T.V. तर दुसरया बाजूला टेपवर ढणाढणा बडबड-गीतं वाजत असतात. मी अगदी थकून या पसारयाकडे पाहात राहते. आपोआपच डोळे मिटतात. जाग येते तर माझी चिमणी लेक आपल्या चिमण्या हातांनी माझ्या डोक्यावर जोरजोरात थोपटत म्हणत असते...गाउ..गाउ...\n- सोनाली सुहास बेंद्रे\nअचानक वेदना सुरु होतात आणि कुठेतरी मनात जाणवतं की हेच ते. कदाचित तो क्षण आता कुठेतरी वळणावरच आहे.\nदवाखाना .. ते वातावरण .. पण एक कोणतीतरी भिंत मध्ये उभी असल्यासारखं ते माझ्या मनापर्यंत पोहोचतच नाही. छातीतली धडधड मधेच वाढते .. कमी होते. आतलं ते हलणारं 'जीवन' प्रत्येक वेणेबरोबर स्वत:चं अस्तित्त्व सिध्द करतंय.\nजसं काही आतून आवाज उमटतोय .. येऊ का\nसारा दिवस आणि उभी रात्र .. अशीच सरते वाट पाहण्यात.\nसगळं जग झोपलेलं, शांत आणि नि:स्तब्ध. माझ्याबरोबर आलेली माझी माणसंही शांत झोपेच्या अधीन. मी मात्र टक्क जागी. रात्र वाढेल तसा वेदनेचा उत्सव अजूनच वाढतोय. मी आणि माझ्यातलं ते जीवन .. आमच्या दोघात वेदनेची एक लय बांधली जातीये. रात्रीच्या त्या नीरव शांततेत आपण दोघंही वाट बघतोय .. एकमेकांना सांगतोय की थांब, आता थोडक्यावरच आहे.\nत्या लयीतच उजाडतं. सकाळ होते. माझी माणसं विचारतात, 'बरी आहेस ना झोप लागली का' त्यांना काय सांगणार मी आणि तू .. आपला रात्रीतला तो संवाद .. आपण एकत्र भोगतोय त्या वेदना. त्यांना सांगून त्या कळाव्यात तरी कशा\nमी हसून म्हणते, 'बरीये.' तू पण आतून तेच म्हणलंस का\nदिवस चढेल तसा वेदनेचा एक अंगार उसळायला लागतो. एक वाढती आगच जशी काही. असं वाटतं की शरीर जसं काही पेटलयं. एक गरम वाफ अंग भाजून काढतीये. ही वाढती लय आता सोसत नाहीये. तुला होणारा त्रासही मला जाणवतोय. मला जाणवणारी .. पिळून काढणारी प्रत्येक वेणा तुलाही जशी पुढे ढकलतीये. तुझ्या प्रवासाचा शेवटचा टप्पा आता जवळ येतोय.\nआता मात्र मला थोड रागही येतोय. हा सर्व त्रास मला तुझ्यामुळे होतोय हे तुला माहितीये का भिंतींवर हात आपटून मी तो व्यक्तही करतीये. मला खूप मोठ्यांदा ओरडावंसं वाटतंय. पण माझा सुस्कृंतपणा आड येतोय.\nमाझी माणसं आता काळजीत. कसं होणार हिचं सगळं नीट होईल ना सगळं नीट होईल ना पण मी मात्र आता त्या लयीशी समरस झालीये .. आणि तू पण.\nमाझा कण न कण .. माझा श्वास आणि मन सारंच एका झोक्यावर आहे. एकदा तो झोका असा उंच जातो की श्वास पुरत नाही. मन, संवेदना बधीरतात.\nत्या हिंदोळ्यावर झुलताना मी सारं विसरलीये.\nआजूबाजूचं जग .. त्यातली माणसं .. मी .. माझं शरीर .. सारं काही.\nजाणवतंय ते फक्त तुझं अस्तित्त्व .. तुझा आकार .. तुझा वाढता जोर.\nवरवर जाणारा उंच झोका ... एवढा उंच .. उंच.\nमाझे पाय जमिनीवरून कधीचेच सुटलेत.\nतुझ्या - माझ्यातली वेदनेची ती लय आता सम गाठतीये.\nथकलेलं शरीर .. पण उत्सुक मन .. तुला पाहायला, जाणून घ्यायला.\nतू माझ्या हातात आणि मला ओळख पटते.\nतू डोळे किलकिले करून माझ्याकडे पाहातेस .. निरखून घेतेस.\nतुलाही ओळख पटलीये बहुतेक. कारण तू परत डोळे मिटून निवांत होतेस. विश्वासून माझ्या कुशीत गुरफटून घेतेस.\nसरल्या प्रवासाच्या वेदना .. त्या वेदनांच्या खुणा. ना तुझ्यावर .. ना माझ्यावर.\nआपण दोघी एकमेकींतच गर्क. परस्परातले ओळखीचे धागे बांधण्यात हरवलेल्या.\nमाझी लोकं मात्र म्हणतात, सुटली बिचारी एकदाची, थकली असेल. शेवटी जीवातनं जीव बाहेर यायचा म्हणजे...\n- सोनाली सुहास बेंद्रे\nआत्ता मी मिनॉपॉलिसच्या विमानतळावर गेट नं. १० वर बसलेली आहे.\nगेट म्हणजे थोडक्यात काय तर फलाट. माझं मिनॉपॉलिसहून बाल्टिमोरला जायचं विमान इथे लागणार.\nएस टी स्टँडवर बसणं आणि विमानतळावर बसणं यात मूळ स्तरावर काहीही फरक नाही. वातावरण बदलतं इतकंच. बाकी दोन्हीकडे लोकांचे हेतू सारखेच. एकीकडून दुसरीकडे जाणे. आणि मधला वेळ हा असा फलाटावर बसून घालवणं..म्हणजे वाचन, निरीक्षण, खाणं-पिणं, वगैरे.\nपलीकडेच्या फलाटावर असणारी गर्दी आपल्या विमानाची वाट पाहात होती. काहीजण वाचत, काही कॉफ़ी पीत, तर काही..काही न करताच गेट उघडण्याची वाट पाहात होते. त्यातलं एक छोटंसं बाळ मजेत इकडे-तिकडे रांगत होतं. त्याची आई सारखी त्याला उचलून आणत होती...प्रेमानं दटावत होती. पण बाळ भारी खट्याळ...आईचा डोळा चुकवून ते आपलं वेगळ्याच दिशेनं परत रांगत सुटायचं.\nत्यांच्या समोरच्याच रांगेत एक वयस्कर बाई बसल्या होत्या. बहुधा एकट्याच प्रवास करत असाव्यात. आजी मोठ्या रसिक दिसत होत्या. छान कलर केलेले केस..मेक-अप..गळ्यात मोत्यांची माळ..मोठ्या फुलांचं कानातलं..आणि हो..त्यांच्या त्या झग्याला शोभेल अशाच मोठी फुलं असणारया त्यांच्या चपला.\nआता बाळानं मोहोरा इकडे वळवला, तो थेट आजीबाईंच्या चपलांकडे.\nचपलांवरची ती मोठी रंगीत फुलं तोडावीत असं काहीतरी त्याच्या मनात असावं. छोटंसं पुस्तक वाचण्यात रमलेल्या आजी एकदम दचकल्या. घाबरून पायाकडं पाहतात तर काय..हे चिमणं मजेत त्यांच्या चपलांवरचं फूल धरून खेचत होतं. आजी झट्कन खाली वाकल्या. त्यांनी बोळकं पसरून हसणारया त्या बाळाला उचलून घेतलं. तेवढ्यात बाळाची आई आली. कौतुकानं आपल्या बाळाला दटावत आजींना sorry वगैरे म्हणाली. अगं ठीक आहे..चालायचंच..लहान आहे..इंग्रजीत आजी म्हणाल्या असाव्यात. एव्हाना बाळ आजीच्या मांडीत बसून त्यांच्या पर्सशी..मोठ्या फुलांच्या कानातल्याशी खेळत होतं. त्याला त्या रंगीत आजी भलत्याच आवडलेल्या दिसत होत्या. आजी मग काहीसं गाणं म्हणू लागल्या..आपल्या चिऊ-काऊ सारखं. माझा आपला एक अंदाज. बाळाची आई अगदी प्रेमानं बाळाकडं पाहात होती.\nफार मोहक द्रुश्य होतं ते. मला वाटतं..वात्सल्याची भावना ही इथून-तिथून सारखीच असावी.\nत्यांच्या विमानाचं गेट उघडलं. बाळाच्या आईनं बाळाचा पसारा आवरला. त्या दोघींनी एकमेकींचा निरोप घेतला.\nआजींनी आपल्या कानातली ती मोठाली फुलं काढून बाळाला दिली. बाळ खूश.\nइकडे आमच्या फलाटाकडे मगाचपासून एक बाई आपल्या मुलीला सारखं खेकसत होत्या. ती ५-६ वर्षांची मुलगी सारखी खुरडत खुरडत इकडे-तिकडे जायला बघत होती. आणि तिची आई ओरडत, खेकसत, तिला ओढून, खरंतर फरपटत परत जागेवर आणत होती. त्या मुलीला ते आवडत नसावं. मोठ्या आवाजात ती आपला निषेध नोंदवत होती. विचित्र हातवारे करून आईला कहीसं सांगू पाहात होती. बराच वेळ हे चालू होतं. ती आई बिचारी लोकाच्या नजरा टाळत, मुलीला जागेवर बसवायला बघत होती.\nमधेच समोरच्या रांगेतल्या खुर्च्यांकडे ती मुलगी गेली. तिथे एक तरुण मुलगा..पाठीला sack, पायाशी गिटार केस.. पुस्तकात तोंड खुपसून बसला होता. अजून एक बाई laptopवर काहीसं काम करत होत्या.\nही मुलगी आईचा डोळा चुकवून त्यांच्यापाशी गेली. laptopवर काम करणारया बाईंपाशी उभं राहून laptop कडे बोट दाखवून, तिच्या भसाड्या आवाजात त्यांना काहीसं सांगू लागली. तिला laptop पाहून खूप आनंद झाला असावा. तिच्या तोंडातून गळणारी लाळ बाईंच्या पायावर पडत होती. बाईंचं लक्ष वेधून घ्यायला ती त्यांचा स्कर्ट ओढू पाहात होती. कामात गर्क बाई दचकल्या..त्यांचं तिच्याकडे लक्ष गेलं..आणि त्यांचा चेहरा एकदम बदलला. अतिशय किळसवाणी गोष्ट पाहिल्यासारखा चेहरा करून त्यांनी तिचा आपल्या गुडघ्यावरचा हात झटकला. ती बेसावध मुलगी जराशी हेलपाटली..घाबरली. तेवढ्यात तिची आई धावत आलीच. पडेल चेहरयानॆ, परत-परत माफी मागत राहिली. फरपटतच तिनं आपल्या मुलीला परत खुर्चीशी आणलं.\nमुलगी तिच्या भसाड्या आवाजात किंचाळत होती..हात-पाय झाडत होती. आईच्या हातातून निसटून जायला पाहात होती. आई तिला सावरायचा प्रयत्न करत होती. तिचे कपडे नीट करत, तिच्या तोंडातून गळणारी लाळ पुसत होती. त्यांच्याकडेच पाहणारया आजूबाजूच्या माणसांची नजर चुकवायला बघत होती.\nआधी राग..मग तिरस्कार..अगतिकता..आणि मग केवळ प्रेम. आईच्या चेहरयावरचे भाव झरझर बदलत होते.\nएव्हाना स्वत: शांत होऊन, आईनं तिलाही शांत केलं होतं. एक मोठीशी बाहुली तिच्या हातात देऊन ती करुणेनं..प्रेमानं आपल्या मुलीकडं पाहात होती. ती मुलगी आपल्या त्याच भसाड्या आवाजात आईला काहीसं सांगत होती. त्या मायलेकी आता स्वत:च्याच विश्वात रमल्या होत्या.\nही एक आई..आणि मघाचीही आईच. हे आईचं प्रेम..आणि तेही तिचं प्रेमचं.\nमला वाटतं..खरचं वात्सल्याची भावना ही इथून-तिथून सारखीच असावी.\n- सोनाली सुहास बेंद्रे\nकामं आवरून परत निघताना असंच समोरच्या झाडाखाली लक्ष गेलं.\nअंथरलेलं एक पोतं...एका छोटया पत्र्याच्या डब्यात बारक्या चूका...प्लास्टिकच्या फ़ुटक्या भांडयात पाणी...कुठे चामडयाचे २-४ तुकडे आणि चप्पल ठेवायचा तो चिरपरिचित लोखंडी फणा.\nआणि एकदम लक्षात आलं की एवढयात आपण चांभार या व्यक्तीकडे गेलोच नाही.\nकिती महिने...वर्षं झाली काय माहीत\nपण चांभार या माणसाशी जसा संबंधंच उरलेला नाही.\nपरत त्या पोत्यावरच्या पसाऱ्याकडे आणि चप्पल तुटलेल्या गिऱ्हाइकांची वाट पाहणाऱ्या त्या चांभाराकडे पाहून कससंच वाटलं.\nशेवटचं मी चांभाराकडे कधी बरं गेले होते... काही नीट आठवत नाही.\nआमच्या कॉलेजच्या रस्त्यावर एक म्हातारे चांभार आजोबा बसायचे. तेव्हा त्यांच्याकडे कधी-मधी मी जायची.\nकुठे अंगठा तुटला...शिवण निघाली...१-२ रुपयात काम व्हायचं.\nमला आठवतं..ते आजोबा अगदी मान-पाठ एक करून टाका घालायचे.\nजाड काचेचा, धुळवटलेला..खिळखिळा झालेला त्यांचा तो चष्मा सारखा नाकावरून खाली घसरायचा..\nआजोबा काहीसं पुटपुटत तो वर घ्यायचे...आणि मग थोडं जास्तच वाकायचे.\nत्यांच्यामागच्या दोरीवर दोन-चार चपलांचे जोड टांगलेले असायचे.\nकोणी कधी त्या चपला विकत तरी घेतल्या का कोण जाणे...\nकाम असू..नसू..त्यांची नजर आपली सतत खाली..लोकांच्या पायांकडं आणि चपलांकडं.\nबरंच पुढं कधीतरी ते दिसेनासे झाले. ते ज्या भिंतीशी बसायचे त्या बँकेत मग मी विचारलं.\nते एक म्हातारे आजोबा..चांभार..इथे बसायचे..कुठे हो गेले\nतिथला शिपाई म्हणाला..ते म्हातारं होय\nबँकेची दुरुस्ती झाली..फ़ुडं थोडं वाढवलं..कुंड्या..नवा रंग अन काय काय.\nमग त्यात घालवलं त्याला.\nमला चांभार आजोबांच्या पागोट्याचा मळलेला, कधीतरी भडक गुलाबी असलेला रंग आत्ताही डोळ्यापुढे आला.\nआता चप्पल तुटली की लगेच नवी घ्यायची. नाही...असे कितीतरी जोड..चपला..बूट..फ़्लोटर्स..कपाटात पडलेले असतात.\nमग आधीची तुटलेली चप्पल दुरुस्त करायचा प्रश्नच येत नाही.\nती अडगळीत आणि मग पुढे कधीतरी भंगारातही जाते.\nघरातले मागच्या पिढीतले मग म्हणतात...\nतुम्हाला ना पैशाची किंमत नाही..काय बंदच तर तुटलाय ना.\nकोपऱ्यावरून लावून आण..२-३ रुपयात काम होईल.\n- सोनाली सुहास बेंद्रे\nपरत लिहायचं म्हणून... अशी वर्षे सरून गेली...\nकागद पडले पिवळे...अन् लेखणी सुकून गेली...\nआता लिहायचंच म्हणून किती संकल्पही केले\nपण वेळ तरी कुठे असतो म्हणत सोडूनही दिले\nआता लिहायचं म्हणलं तर हे जमवायलाच हवं..\nम्हणता म्हणता..करता करता..कुणीसं सुचवलं..\nआणि \"लिहायचं म्हणून...\" ब्लॊग उघडून एकदाचं जमवलं...\n- सोनाली सुहास बेंद्रे\nरविवार ... मी .. आणि .. माझी लेक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.majhimarathi.com/diwali-information-in-marathi/", "date_download": "2018-04-24T02:42:19Z", "digest": "sha1:H5PX3MXX3KKSYN7IMNAEKOJIZS2HF3ON", "length": 21949, "nlines": 121, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "दिव्यांचा सण दिवाळी बद्दल माहिती | Diwali Information In Marathi", "raw_content": "\nआदिवासी क्रांतीकारक बिरसा मूंडा | Birsa Munda History In Marathi\nबेसन शेव बनवायची विधी | Besan Sev Recipe\nबराक ओबामांचे नोबेल पुरस्कार स्विकारतांनाचे भाषण | Barack Obama Speech\nबदामचे गुणकारी फायदे | Benefits of Almonds\nस्वयंपाकासाठी काही खास टिप्स | Kitchen tips in Marathi\nपी.व्ही सिन्धू बॅडमिंटन खेळाडू | Badminton Player PV Sindhu\nसाक्षी मलिक एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू | Wrestler Sakshi Malik Biography\nपिझ्झा बनविण्याची रेसेपी | Pizza Recipe In Marathi\nदिव्यांचा सण दिवाळी बद्दल माहिती | Diwali Information In Marathi\nमित्रहो, दिवाळी – Diwali या सणाबद्दल सर्वांनाच माहिती आहे दिवाळीबद्दल काही महत्वाची माहिती आम्ही आणली आहे.\nदिव्यांचा सण दिवाळी बद्दल माहिती – Diwali Information In Marathi\nभारतात साजरया केल्या जाणाऱ्या सणांमध्ये सर्वात प्रसिद्ध आणि महत्वाचा उत्सव म्हणजे दिवाळी भारतात सर्व धर्मीय लोक यास मोठ्या आनंदात साजरा करतात. असे म्हटले जाते कि “दिवाळी” रोषणाई, उल्हास, उत्सवाचा, प्रेमानी भरलेला, मैत्रीचा आणि मानवतेने भरलेला उत्सव आहे.\nआपल्या देशात दिवाळी हिंदू महिना आश्विन च्या शेवटी म्हणजे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये मोठ्या उल्हासात साजरा करतो. आजकाल दिवाळी मोठ्या रंगीत माध्यमांनी साजरी होते. परंतु दिवाळीचे ऐतिहासिक महत्वास लोक आजही जाणतात.\nदरवर्षी दिवाळी अंधारया रात्रीत जगमगत्या दिव्यांनी व आकाश कंदील आणि फटाक्यांच्या रोषनाई नी याच्या दिव्यतेचा अंदाज येतो. दिवाळीत संपूर्ण घराला सजवले जाते. घरी बनविलेल्या मिठायांचे आदान प्रदान केले जाते. भारतात सर्व लोक घराला उजेडाने भरून टाकतात.\nदिवाळीचा दिवस हा तोच दिवस मानला जातो ज्या दिवशी भगवान श्रीराम हे रावणाचा वध करून माता सीता सह अयोद्धया परतले होते. त्यांच्या स्वागतासाठी अयोद्धयावासियांनी रोषणाई व दीपक लावून मोठ्या आनंदात तो दिवस साजरा केला होता.\nअसे म्हटले जाते कि शाही आदेशानुसारच श्रीराम व माता सीता यांचे अयोद्धया पासून ते मिथीला पर्यंत संपूर्ण प्रदेश दिव्यांच्या रोषनाई ने जगमगुण गेला होता. अशा प्रकारे त्या अंधाऱ्या रात्रीला दिव्यांच्या प्रकाशाने उजाळून टाकले होते.\nश्रीरामांचे स्वागत यासाठीही अधिक महत्वाचे होते कारण श्रीराम १४ वर्षाचा वनवास भोगून आपल्या स्वराज्यात वापस आले होते, त्यावेळी त्यांनी महामायावी दानव रावण याचा वधहि केला यामुळे हे स्वागत फार उत्साहाचे होते.\nदिवाळीला आम्रपर्नाचे तोरण व झेंडूच्या फुलांचे तोरण मुख्यप्रवेश द्वारावर लावले जाते. अंगणात मुख्य प्रवेश द्वारा समोर वेगवेळ्या रंगांच्या रांगोळ्या काढल्या जातात अशाप्रकारे येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करतात. असे म्हटले जाते कि रांगोळीला हिंदू धर्मात शुभकारक मानले जाते.\nत्याबरोबर घरात चारही बाजूंना तेलाचे दिपक एका रांगेत ठेवून घर सजवले जाते. त्यामुळे दिवाळी “दिपोत्सव” म्हणून ओळखली जाते.या दिवसासाठी बरेच लोक काही नवीन वस्तू खरेदी करतात. मुख्यतः महिला ह्या सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करतात.\nपारंपारिक रिती पद्धतीने आणि तज्ञांच्या मते या मुहूर्तावर नवीन वस्तू व सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानल्या जाते. त्यामुळे लोक सोने चांदी खरेदी करतात.\nदिवाळी साजरी करण्यामागे जरी कोणतेही कारण असो बाजारात या सणा दरम्यान फारच उत्साहाचे वातावरण असते. दर वर्षी लोक मिठाiई, कपडे आणि जरुरी वस्तू तसेच आभूषनाच्या दुकानावर मोठी गर्दी करतात. सामान्य मानुसही यावेळी मनमोकळेपणे खरेदी करतो.\nदिवाळी भारतातील प्राचीन आणि सर्वात प्रसिद्ध सणांमधील एक आहे. हिंदू धर्मात दिवाळीला विशेष महत्व दिले आहे. दिवाळी या शब्दाचा अर्थ “रोशनाईचा सन’ किंवा “दिपोत्सव” असा आहे. संस्क्रूत् मध्ये दिवाळी शब्दास “दिपावली” असा अर्थ मानला जातो. याचा अर्थ “दिव्यांची रांग” असा केला जातो.\nभारतात वेगवेगळ्या धर्माचे लोक आपल्या चालीरीती प्रमाणे यास साजरा करतात त्यामुळे या सणाला प्रत्येकाच्या घरी आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते.\nपाच दिवस चालनारा हा उत्सव फारच मनोरंजक असतो. लोक एक दोन आठवड्या आधीच दिवाळीची तयार सुरु करून देतात त्यामध्ये त्यामध्ये घराची साफसफाई आणि रंगरंगोटी चा समावेश होतो. कपडे आणि जरुरी वस्तू एक-दोन आठवड्या पूर्वीच खरेदी केले जातात.\nघरात आणि दुकानात फुलांनी आणि आंब्याच्या पानांच्या तोरणांनी सजवले जाते. आकाश कंदील घरासमोर लावल्या जातो. सुंदर रांगोळी काढल्या जाते. विविध रंगांनी ती सजवली जाते.\nदिवाळीच्या पाच दिवसांचे वर्णन\nदिवाळीच्या पाच दिवसांनी सरुवात हि धनत्रयोदशी ने होते या दिवशी लोक नवीन वस्तू आणि सोने चांदी खरेदी करणे शुभ मानतात. घर दिव्यांनी सजवतात. धनाची देवी धन्वंतरी ची पूजा करून अभिषेक केला जातो. असे म्हटले जाते कि यादिवशी देवी धन्वंतरी चा जन्म दिवस पण असतो.\nदेवीची उपासना करून आपल्या परिवाराच्या स्वास्थ आणि समृद्धीची कामना केली जाते. बरेचस्या लोकांचे मानणे आहे कि याच दिवशी देवी लक्ष्मी गृहप्रवेश करतात त्यामुळे दारिद्र्याचे पतन होते. सकारात्मक उर्जा घरात पसरली जाते.\nहा दिवस छोटी दिवाळी म्हणून जाणला जातो. हा दिवाळीचा दुसरा दिवस असतो. या दिवशी लोक घर रंगांनी सजवतात महिला हातांवर मेहंदी काढतात. दिवाळीची संपूर्ण तयारीचा आढावा घेतला जातो. लहान मुलांना उपहार दिले जातात.\nपाच दिवसांच्या दिवाळीतील सर्वात महत्वाचा दिवस ज्याला आपण दिवाळी असे हि म्हणतो. या दिवशी मोठ्या थाटामाटात आणि योग्य चालीरीती रिवाजात माता लक्ष्मी श्री गणेश भगवान आणि माता सरस्वती यांची पूजा केली जाते.\nया देविदेवताना आमंत्रित केले जाते. घरात नेहमीसाठी वास करण्याचे आवाहन केले जाते. त्यासाठी दरवाजे खिडक्या आणि बाल्कन्या खुले ठेवले जातात.तेथे सुंदर दिव्यांची सजावट व रांगोळी काढली जाते.\nपूजा रीतिरिवाजाने पूर्ण झाल्यावर देवतांच्या आगमनांच्या जल्लोषाला फटाके फोडून द्विगुणीत केले जाते. गोड पदार्थ खावू घातले जातात. एकमेकांना दिवाळीच्या मंगलमय शुभकामना दिल्या जातात या दिवशी व्यापारी व व्यावसायिक आपल्या दुकांनांमध्ये भगवान कुबेर आणि माता लक्ष्मीची पूजा करतात.\nदिवाळीचा चौथा दिवस हा पाडव्याचा असतो या दिवशी विवाहित दाम्पत्ती एकमेकांना छानसे उपहार देवून खुश करण्याचा प्रयत्न करतात. आजही बरेच लोक भगवान श्रीकृष्णांची गोवर्धन पूजा करतात.\nग्रामीण भागात घरातील पशूंना विशेषतः गाई बैल आणि म्हशी व बकरयाणा सजवून त्यांना दिवाळीचे मिष्ठान्न खायला देतात.\nदिवाळीचा पाचवा दिवस हा भाऊ-बहिणीच्या अतूट आणि असीम प्रेमाच्या नात्याला जोपासण्याचा असतो. ह्या दिवशी बहिणी आपल्या भावाला दिव्यांच्या आरास आणि मोठ्या आत्मीयतेने ओवाळून त्यांच्या समृद्धी व भरभराटीची शुभकामना करतात.\nभाऊ बहिणीला छानसे उपहार देवून खुश करतात. व आपल्या नात्याला अधिक मधुर बनवण्याचा प्रयत्न करतात. हा दिवस रक्षाबंधनाइतकाच पवित्र मानला जातो.\nहा दिवस भाऊ बहिण सोबत राहून साजरा करतात विवाहित बहिणी माहेरी येतात. भारतात हा दिवस काही राज्यांमध्ये “टीका” या नावाने ओळखला जातो.\nभारत हा असा देश आहे कि, जेथे विविध जातीधर्माचे समुदाय एकसाथ एका बंधनात राहतात आणि एकमेकाचे सन मोठ्या आनंदात साजरे करतात. आजच्या धकाधकीच्या जीवनात लोक एकमेकांना कमी भेटतात त्यावेळी दिवाळीचा सण आपल्या प्रिय व्यक्तींना भेटण्याच्या आनंदमयी संधी घेवून येते.\nलोक एकमेकांना शुभकामना देवून आणि उपहार व दिवाळीचे मिष्ठान्न देवून आपले नाते अधिक बळकट बनवतात.\nआजच्या काळात सर्व देशवासी पर्यावरणाला होत असलेल्या नुकसानाबाबत जागृत आहेत त्यामुळे बरेच परिवार प्रदूषण रहित दिवाळी साजरी करतात. दिवाळीत हानिकारक फटके फोडले जात नाहीत शाळा आणि इतर संस्थांमध्ये तसेच भारत सरकारही नागरिकांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची विनंती करतात.\nचला तर मग आपण हि येणारी दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी करण्याचा संकल्प करूया आणि देशांच्या हितामध्ये आपलेपण योगदान देवूया. हा आपला देश आहे, यास स्वच्छं व सुंदर ठेवणे आपण सर्वाचीच जबाबदारी आहे. देशाला फक्त राष्ट्र न समजता आपले घर समजून त्यास स्वच्छं व सुंदर ठेवले पाहिजे.\nलक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी दिवाळीबद्द्ल माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्\nPlease :- आम्हाला आशा आहे की हा दिवाळी / Diwali Information In Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुधा\nNext कुरकुरीत दही कबाब बनवण्याची विधी | Dahi Kabab Recipe\nनारळाचे तेलाला / Coconut Oil खूप लाभदायक मानल्या जात आहे. नारळाच्या तेलामध्ये चर्बीदार असिडचे चांगल्याप्रकारे मिश्रण …\nखूपच बढिया मला खूप आवडला. धनयवाद \nमला खुप आवडली माहीती\nहिंदी चित्रपट सृष्टितील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण | Ajay Devgan Biography\nराष्ट्रकवी रामधारीसिंह दिनकर यांचे जीवनचरित्र | Ramdhari Singh Dinkar Biography in Marathi\nदिव्यांचा सण दिवाळी बद्दल माहिती | Diwali Information In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2013/05/blog-post_13.html", "date_download": "2018-04-24T02:56:07Z", "digest": "sha1:4XQ3X2H2CWNVUMMJFIUJYTISKW5U3MJH", "length": 47942, "nlines": 311, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: जयभीम कॉम्रेड", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nसोमवार, १३ मे, २०१३\nआनंद पटवर्धन निर्मीत या माहितीपटाला देश-विदेशातले अनेक पुरस्कार मिळाले असून भारत सरकारचाही पुरस्कार मिळाला आहे. याचा एकंदरीत प्ररिणाम असा होत आहे की आंबेडकरी समाजाला हा माहितीपट आपला वाटत असून आनंद पटवर्धनानी आंबेडकरी समाजासाठी एक भरीव कार्य केल्याचा सर्वत्र प्रचार केला जात आहे. या प्रचारातील एक भाग म्हणजे अनेक ठिकाणी आंबेडकरी संघटना या माहितीपटाचे जाहीर खेळ दाखवत असून हा माहितीपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्याची जणू चळवळच उभी केली जात आहे. परवा पटवर्धन साहेबांशी चॅट करताना या चित्रपटा बद्दल मी आपली नाराजी व्यक्त केल्यावर पटवर्धन साहेब मला म्हणाले “आधी तुम्ही हा माहितीपट बघा... नंतर आपण बोलूया” अन लगेच दुस-या दिवशी त्यानी “जयभीम कॉम्रेडची” DVD माझ्या पत्यावर पाठवून दिली. ते पाहिल्यावर आता हे परिक्षण...\nया माहितीपटाचे नाव आहे जयभीम कॉम्रेड. माझा पहिला आक्षेप या नावालाच आहे. कारण जयभीम आणि कॉम्रेड या दोन गोष्टी परस्पर विरोधी गोष्टी आहेत. जयभीम हा आंबेडकरवाद्यांचा शूभघोष आहे तर कॉम्रेड ही कम्युनिस्टांची उपाधी आहे. तर काय झालं पण हे सगळं एवढं सोपं नाहीये. आंबेडकरवादी हा संविधान प्रिय समाज असून तो सत्याग्रहाच्या मार्गानी जाणारा एक सत्याग्रही समाज आहे. अगदी याच्या उलट कम्युनिस्टाना संविधान मान्य नसून ते रक्तरंजीत क्रांतीवर विश्वास ठेवणारे अन रक्ताची होळी खेळणारे क्रांतीकारी आहेत. म्हणून आंबेडकरवादी हा कॉम्रेड असूच शकत नाही. अन त्याच प्रमाणे कुठलाही कॉम्रेड हा आंबेडकरवादी असूच शकत नाही.\nआंबेड्करवादी म्हणजे काय, त्याची व्याख्या काय\nबुद्धाचा धम्म, संविधानाचा अवलंब. न्यायपालिकेवर विश्वास अन सत्याग्रहाची कास. हे ज्याला मान्य तो आंबेडकरवादी. आंबेडकरवादाची एवढी सरळ व सोपी वाख्या आहे अन ही माझी स्वत:ची व्याख्या आहे. या व्याखेची व्यापकता प्रचंड मोठी आहे. पहिली अट काय तर बुद्धाचा धम्म मान्य असावा. कारण धम्म स्वातंत्र्य, समता व बंधूता शिकवतो. दुसरी अट काय तर प्रत्येक कृती ही संविधानिक मार्गानेच व्हावी. तिसरी अट म्हणजे न्यायपालिकेवर विश्वास ठेवलाच पाहिजे. अन चौथी अट म्हणजे एखादी गोष्ट अमान्य असल्यास व त्याचा विरोध करायचा असल्यास सत्याग्रहाच्या मार्गानी करावा. तोच एकमेव अधिकृत मार्ग आहे. अशी आहे आंबेडकरवादाची व्याख्या.\n अन कॉम्रेड म्हणजे कोण\nकम्युनिस्ट म्हणजे तो, जो कार्ल मार्क्सच्या सिध्दांवर विश्वास ठेवतो. म्हणजेच “The Communist Manifesto” यावर ज्यांचा विश्वास आहे. हा मेनिफेस्टॊ म्हणजे मार्क्सवाद्यांचा स्वत:चा स्वतंत्र संविधानच आहे. काय म्हणतो हा संविधान संपत्तीचे समान वाटप, धर्माचे निर्मूलन, मजूरवर्गाची हुकूमशाही अन त्यासाठी रक्तरंजी क्रांती. हे ज्याला मान्य आहे तो कम्युनिस्ट. अन या कम्युनिस्ट संघटनेचा सैनिक (कार्यकर्ता नाही बरं का) म्हणजे कॉम्रेड. कॉम्रेडचा अर्थच आहे सह-सैनिक. मग सैनिक म्हटल्यावर सांगायची गरजच उरत नाही की त्याचे काम काय असते ते. बंदूक आलीच, उठाव आलाचा, रक्तपात आलाच. आंबेडकरी मात्र सैनिक नसतात. ते एकतर कार्यकर्ते असतात वा सत्याग्रही असतात. हा एवढामोठा बेसीक फरक आहे.\n“बुद्ध की कार्ल मार्क्स” या पुस्तकात बाबासाहेब लिहतात “कम्युनिस्टना समता हवी आहे पण त्याना स्वातंत्र्य व बंधूत्व मान्य नाही” हे सांगताना बाबासाहेब पुढे म्हणतात “मजूरांचे राज्य असले तरी विरोध करण्याचं स्वांतंत्र्य कमुनिस्टाना मान्य नाही. समता असली तरी त्यात बंधूभावाचा अभाव आहे” म्हणजे तुम्ही विरोध केला तर निर्दयपणे तुमचं शिरकान करण्याची निती कमुनिस्टांची आहे. त्यामुळे कम्युनिस्टांची समता काही कामाची नाही. हे बाबासाहेब सांगून गेलेत.\n...तर हा आहे मुलभूत फरक आंबेडकरवाद आणि कम्युनिस्ट यातला. म्हणून या माहितीपटाचं नावच चुकलं. एकतर ते कॉम्रेड असावं किंवा जयभीम असावं. दोन्ही संकल्पना परस्पर विरोधी असल्यामुळे जयभीम कॉम्रेड हे नावच चुकीच असून ती निर्मात्यानी आंबेडकरी समाजाशी केलेली लबाडी आहे. जयभीमवाल्याना सैनिक बनवून कापाकापीच्या संस्कृतीत रोवण्याचं हे काम पटवर्धनानी केलं. त्यानी ते नावं बदलावं. कारण आंबेडकरी हा कॉम्रेड असूच शकत नाही.\n... माहितीपटाची सुरुवात होते ते शाहीर विलास घोगरे यांच्या तंबोरा वदनाच्य विद्रोही गाण्यानी व रस्त्यावर उतरलेल्या रंजल्या गांजल्यांच्या निदर्शनानी. खाली सबटायटल्स सरकत असतात. अगदी १ मिनिट ०५ सेकंदावर एक सबटायटल येते “झूठे संसद को तोडो...” अन मी हादरुनच गेलो. हा मप (माहितीपट) कोणाचा आहे व पुढे काय असेल याचा अंदाज येथेच येतो. जयभीमवाले कुठलाही प्रश्न संसदीय मार्गाने सोडवत असतात. पण हा मप चक्क म्हणतो “झुठे संसद को तोडॊ\" मुळात आमची संसद झूठी आहे का आम्हा सर्वांची श्रद्धा जिथे आहे व या लोकशाहीचा जो मानबिंदू आहे त्या संसदेला झूठी म्हणतात त्याचा काही पुरावा दिला आहे का आम्हा सर्वांची श्रद्धा जिथे आहे व या लोकशाहीचा जो मानबिंदू आहे त्या संसदेला झूठी म्हणतात त्याचा काही पुरावा दिला आहे का अजिबात नाही. नुसतं झूठी संसद म्हणत आमच्या संसदेचा अपमान करण्याचे काम पटवर्धनानी केले. अन माथी मारले कुणाच्या तर आंबेडकरी समाजाच्या. आंबेडकरी समाज तर संसदेवर प्रगाढ श्रद्धा ठेवून लढा उभारणारा एक संविधानप्रिय समाज आहे. मग हा समाज संसेदेला झूठी संसद म्हणणार का अजिबात नाही. नुसतं झूठी संसद म्हणत आमच्या संसदेचा अपमान करण्याचे काम पटवर्धनानी केले. अन माथी मारले कुणाच्या तर आंबेडकरी समाजाच्या. आंबेडकरी समाज तर संसदेवर प्रगाढ श्रद्धा ठेवून लढा उभारणारा एक संविधानप्रिय समाज आहे. मग हा समाज संसेदेला झूठी संसद म्हणणार का अजिबात नाही. त्याही पुढे जाऊन संसदको तोडो असं म्हणणार का अजिबात नाही. त्याही पुढे जाऊन संसदको तोडो असं म्हणणार का शक्यच नाही. मग आंबेडकरी समाजाच्या तोंडून संसदेला तोडण्याची भाषा कोण बोलतोय शक्यच नाही. मग आंबेडकरी समाजाच्या तोंडून संसदेला तोडण्याची भाषा कोण बोलतोय तर ही भाषा बोलतोय कॉम्रेड... म्हणजेच कम्युनिस्ट... म्हणजे संसदेवर ज्याचा विश्वास नाही, लोकशाहीवर ज्याच विश्वास नाही अन त्याच बरोबर सत्याग्रहाचा मार्ग ज्याना मान्य नाही अन रक्ताची होळी खेळण्याची ज्यांची प्रथा आहे ते कम्युनिस्ट बोलतात या गाण्यातून...\nमाप पुढे सरकतो अन १ मिनिट ११ सेकंदावर आजून एक सबटायटल येते “नारा लगओ इंकलाब का” आमच्या बापदादानी शंभर वर्षापासून अनेक चळवळी केल्या. लाठ्याकाठ्या खाल्या. वेळप्रसंगी स्वत:चं रक्त सांडलं, जेलात गेले. तरी आम्ही कधी कोणावर हात उगारला नाही. ती माची प्रथाच नाही. एवढं झालं तरी आंबेडकरवादी कधीच इंकलाब म्हणाले नव्हते अन म्हणणारही नाही. जगातीळ सर्वात मोठी क्रांती बाबासाहेबानी घडवून आणली. पण रक्ताचं एक थेंब सांडलं नाही. पण ईथे चक्क निळीपट्टीवाले इंकलाब म्हणत आहेत. आता मात्र खबरदार होण्याची वेळ आली. कारण हा मप काहीतरी भलताच आहे हे माझ्या लक्षात आले. हा आंबेडकरी नावाखाली तयार केलेला कम्युनिस्टांचा प्रचारपट आहे.\n१५ जुलै १९९७ रोजी दलित शाहीर विलास घोगरे यानी आत्महत्या केली. ११ जुलै १९९७ रोजी घाटकोपर येथील दलित हत्याकांडाचा निषेध म्हणून विलास घोगरे यानी आत्महत्या केली होती. हा विलास घोगरे जरी दलित समाजातला होता तरी तो आंबेडकरवादी नसून तो कम्युनिस्ट होता हे ध्यानात घेणे महत्वाचे आहे. त्याची आत्महत्या म्हणजे आंबेडकरवादाचा अभाव नि कम्युनिजमचा प्रभाव याची परिणीती होती. आज पर्यंतची आंबेड्करी चळवळ पाहिली तर घाटकोपर हत्याकांडा सारखे अनेक कांड आमच्यासोबत नेहमीच घडत असतात. पण आंबेडकरी समाज त्यावर उपाय म्हणून आत्महत्या करत नाही, तर मोठया धैर्याने उभा राहतो अन संविधानीक मार्गाने सत्याग्रह करतो. आज पर्यंत आंबेडकरी समाज फक्त अन फक्त सत्याग्रहाच्याच मार्गाने लढत आला आहे. आमच्या बापानी... बाबासाहेबानी आम्हाला तोच मार्ग शिकवला आहे.\nविलास घोगरे मात्र चक्क आत्महत्या करतो, का कारण कम्यूनिस्ट लोकानी त्याची दिशाभूल केली. याच माहितीपटात आजुन एक सबटायटल येते.... “१९८० च्या दशकात तो कम्युनिस्टांकडे वळला” यातच सगळं आलं. विलास घोगरेनी आंबेडकरवाद सोडला अन कम्यूनिस्ट बनला हे वरील वाक्य अधोरेखीत करतं. थोडक्यात संयत, धीरगंभीर नि सत्याग्रहाच्या मार्गाचा त्याग करुन तो असंविधानिक, क्रांतिकारी नि रक्तरंजीत मार्गावर जाऊन ठेपला. अन त्यातून केली आत्महत्या. दोषी कोण, सरकार का कारण कम्यूनिस्ट लोकानी त्याची दिशाभूल केली. याच माहितीपटात आजुन एक सबटायटल येते.... “१९८० च्या दशकात तो कम्युनिस्टांकडे वळला” यातच सगळं आलं. विलास घोगरेनी आंबेडकरवाद सोडला अन कम्यूनिस्ट बनला हे वरील वाक्य अधोरेखीत करतं. थोडक्यात संयत, धीरगंभीर नि सत्याग्रहाच्या मार्गाचा त्याग करुन तो असंविधानिक, क्रांतिकारी नि रक्तरंजीत मार्गावर जाऊन ठेपला. अन त्यातून केली आत्महत्या. दोषी कोण, सरकार का नाही. विलास घोगरेच्या आत्महत्तेचे खरे दोषी आहेत कम्युनिस्ट. हाच विलास घोगरे जर आंबेडकरवादी असता तर त्यानी आत्महत्या केलीच नसती. त्यानी संयम दाखवत नि संविधानीक मार्गाचा अवलंब करत सत्याग्रह केला असता. थोडक्यात ही आत्महत्या म्हणजे कम्युनिस्टांचे पापक आहे. संविधानिक मार्गाने लढणा-या आंबेडकरी समाजाला रक्तरंजीत मार्गावर नेऊन उभा करणारा कम्युनिस्ट यानी विलास घोगरेंची हत्याच केली म्हणावी लागेल.\n... अशा प्रकारे विलास घोगरे पासून सुरु होणारा हा माप जसजसा पुढे सरकतो तसतसा एक एक दलित मुद्दे पुढे करतो. १८ व्या मिनटात येतं कचरा गाड्यावर काम करणा-या दलितांचं चित्रण. अत्यंत हृदय द्राव चित्र पाहून मन हेलावून जातं खरं. त्या नंतर रमाबाई नगर मधील हत्याकांडापासून तर भाई सांगारेची भाषण असा होत दुस-या भागात येऊन ठेपतो ते कबीर कला मंचच्या कार्यक्रमा पर्यंत. हा सगळा माप पुढे सरकत असताना ड्फचा ताल मात्र सतत वाजत असतो. तो ठेका सुरुवातीपासून तर शेवट पर्यंत अशा काही रितीन एडीटींग करुन बसवला की त्याला तोड नाही. त्यासाठी मात्र मी पटवर्शनांचं कौतूकच करेन. त्यानी दिलेली एकंदरीत माहीती नि १४ वर्षातील शुटींगचं सातत्य या सा-या गोष्टी या मापटील जमेच्या बाजू तर आहेतच पण ज्या चिकाटीने पटवर्धनानी ते केलं त्याला तोड नाही. फक्त विरोध कुठे आहे तर या सगळ्या घटनांचा वापर कम्युनिस्टांच्या प्रचारासाठी करताना केलेली ती मांडणी व आंबेडकरवाद्यांचा कॉम्रेड म्हणून केलेलं बारसं... हे अमान्य आहे. याचा विरोध झाला पाहिजे.\nभारतातील आंबेडकरी चळवळीचा इतिहास पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल की ही चळवळ व्याख्यानं, शिबीरं नि सत्याग्रह अशा वाटचालीचा वारसा बाळगते. बाबासाहेब म्हणायचे माझी दहा भाषणं एकीकडे अन तुमचा एक जलसा एकीकडे. यावरुन लोकं म्हणतील जलसा केवढं महत्वाचं. पण यातलं सत्य हे की लवकरच आंबेडकरी चळवळीने जलश्यांचे रुपांतर शिबीरात करुन टाकले. कॅडर कॅंम्प प्रकार सुरु झाला. अन त्यातून निर्माण झालेला आंबेडकरी संविधानिक मार्गाने लढताना सत्याग्रही बनत गेला. जलसे उरले केवळ नावा पुरतीच.\nपण याऊलट कम्युनिस्टांची चळवळ ही डफ घेऊन क्रांती गीते गाण्यावर भर देऊ लागली. लाल सलाम ठोकत रक्तरंजीत लढा उभारण्यावर कम्युनिस्टानी भर दिला. म्हणजे कम्युनिस्ट्नी व आंबेडकरवाद्यानी अगदी बाबासाहेबांच्या काळापासूनच परस्पर विरोधी दिशेने प्रवास सुरु केला. या मापत आंबेडकरवाद्यांची ही तेजस्वी प्रथा अजिबात दाखविण्यात आली नाही. आंबेडकरी समाज हा शिबीरातून, कॅडर कॅम्पातून वा साहित्यातून घ्डात गेला याचं कुठेच चित्रण नाही. आंबेड्करी माणूस एक संयत चळवळ उभारत गेला याचा अजिबात आढावा नाही. आमच्या चळवळीच्या सर्व बाजू झाकण्यात आल्या नि कम्युनिष्टांच्या बाजू आमच्या म्हणून दाखविण्यात आल्या. जे जे दाखवले ते सगळं गाण्यातून व डफच्या तालातून दाखविण्यात आले. फरक एवढाच की या डफच्या तालावर गाणारे व वाजविणारे निळ्या पट्ट्या बांधलेले आहेत. म्हणजेच आंबेडकरी चळवळीच्या नावाखाली कम्यूनिजमचा प्रचार करण्याची लबाडी आनंद पटवर्धन करतात. खरंतर त्यानी उघड उघड सांगायला हवं होतं की हा माप म्हणजे भारतीय कम्युनिजमचा प्रवास सांगणारा अधिकृत दस्तावेज आहे.\nसाहित्यिक व लेखकांचा एकही संदर्भ घेतला नाही.\nजयभीम कॉम्रेड हा माहितीपट पाहताना अत्यंत खटकणारी गोष्ट म्हणजे आंबेडकरी चळवळीच्या नावाखाली बनलेल्या या प्रोडक्टमध्ये आमचा साहित्यिक वारसा अजिबात दाखविला नाही. याचे कारण काय असावे. त्याच्या दोन शक्यता आहेत. एक तर आमचा साहित्यिक प्रवास पटवर्धनाना अमान्य असावा. किंवा हा माहितीपट आंबेडकरवाद्यांचा नसून तो कम्युनिस्टांचा आहे हे आडमार्गानी पण ठणकावून सांगायचं होतं. मागच्या दोन हजार वर्षात जेवढी साहित्य निर्मीती झाली नाही तेवढी आम्ही लोकानी मागच्या ६० वर्षात केली. आंबेडकरी समाज अत्यंत वेगाने प्रगती करण्याचे कारण म्हणजे वाचनातून आलेली सजगता. आमच्या या सजगतेवर या चित्रपटात ब्र शब्द नाही. का ते पटवर्धनच जाणे. कम्युनिस्टांच्या परंपरेत लेखनीला महत्व नसून तलवारीची व बंदूकीची परंपरा आहे. आंबेडकरी समाजाची साहित्यक चळवळ त्यामुळेच या माहितीपटात वर्ज्य ठरली असावी. तात्पर्य हा माप आंबेडकरी समाजावर आधारीत नसून तो कम्युनिजमचं कथन करणारा माप आहे. पण हा कम्युनिस्ट प्रोडक्ट आहे म्हटल्यास लोकं याला फाट्यावर मारतील म्हणून कॉम्रेडच्या आधी जयभीम लावण्याची शक्कल आनंद पटवर्शनाने लढविली आहे.\nया मापतील दुस-या भागातील शेवटचा अर्धा तास किंवा त्यापेक्षाही जास्त वेळ देण्यात आला ते कबीर कला मंचचा प्रचार करण्यासाठी. कबीर कलामंचचे कलाकारही आंबेडकरी वारसा सांगत नाहीत वा त्यांच्या गाण्यातून आंबेडकरी गीत येत नाहीत. त्यांची गीतं नीट लक्ष देऊन ऐकल्यास हे लक्षात येईल की कबीर कलामंचाचे कलाकार हे कम्यूनिस्टांची गाणी गात आहेत. अधे मधे बाबासाहेबांचं नाव जरूर घेतात पण ती गीते संविधान विरोधी, न्यायपालिका नाकारणारी नि सत्याग्रपासून दूर जाणारी आहेत. त्याच बरोबर ईथे राजकीय कायापालट असायला हवा म्हणताना क्रांती घडविण्याचा आशय असणारी ती सर्व गाणी कम्युनिस्टांचा अजेंडा राबविणारी आहेत. अगदी या उलट आंबेडकरी गीत हे संविधानाचे गुणागाण गाणारी, न्यायपालिकेचा सन्मान करणारी नि वेळच आली तर सत्याग्रहाच्या मार्गाने प्रश्न निकाली लावणारी असतात. मुलभूत फरक आहे तो विचारसरणीचाच. थोडक्यात कबीर कला मंच ही संघट्ना आंबेडकरवाद्यांची नसून कम्युनिस्टांची आहे. अन कम्युनिस्टांचा जगभराचा इतिहास पाहता त्याना रक्तरंजीत क्रांतीचा वारसा लाभला आहे. कम्युनिस्ट हे नेहमीच संविधान विरोधी कार्यक्रम राबवित असून रक्तरंजीत क्रांतीचे आग्रही असतात. कबीर कला मंचाच्या विस्तारातून उद्या रक्तरंजीत क्रांतीवर विश्वास ठेवणारा समाज उभा होईल हे निर्विवाद सत्य आहे. महाराष्ट्र सरकारनी कबीर कला मंचाला वेसन घालण्याचे काम केले ते एका अर्थाने बरेच झाले.\nजयभीम कॉम्रेड हा माहितीपट आंबेडकरी समाजाचा वा त्यांच्या कार्याचा नि वाटचालीचा आढावा घेणारा माहितीपट नसून आंबेडकर चळवळीतील काही घट्नांचा केवळ आधार घेण्यात आला आहे. या माहितीपटातून कम्युनिजमची पायाभरणी करण्याचा प्रयत्न करताना आंबेड्करी समाजाला त्याचा भाग म्हणून दाखविण्याची मल्लीनाथी करण्यात आली आहे. भाषणं, शिबीरं आणि पुस्तकं यातून प्रचार व प्रसार करण्याचा वारसा जपणा-या आंबेडकरी चळवळीच्या तेजस्वी परंपरेचा स्पर्शही या माहितीपटाला नसून कम्युनिस्ट धाटणींची गाणी, डफ नि क्रांतीकारी चळवळीचा भरणा यात आहे. या माहितीपटात सर्वत्र कॉम्रेडांचा(संविधान झुगारणा-यांचा) भरणा असून ते कॉम्रेड वाट भटकलेले महार होते. अशा वाट भटकलेल्या महारांचा फायदा उचलत डोक्यावर निळीपट्टी व तोंडात कम्युनिस्टांचे क्रांतीगीत असा तर्कविसंगत प्रकार या माहितीपटातून मांडण्यात आला आहे. आमच्या साहित्यिक क्रांतीला व सत्याग्रहाच्या मार्गाला फाट्यावर मारत ड्फ वाजविणे व क्रांतीगित गाणे एवढेच काय ते दाखविण्यात आले नि ते आमच्या नावावर दाखविण्यात आले हे दुर्दैव. जी लोकं या माहितीपटाला आंबेडकरवादी व दलितांचा माहितीपट म्हणून पाहायला जातील त्यांचा प्रचंड गोंधळ उडणार. पण जे लोकं हा कम्युनिस्टांचा माहितीपट असून त्यात अधेमधे आंबेडकरी समाजाच्या व्यथाही जोडल्या आहेत याची जाण ठेवून पाहितील त्याना एक गोष्ट लक्षात येईल की... हा सिनेमा म्हणजे जयभीम कॉम्रेड नसून तो फक्त कॉम्रेड आहे. अन सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉम्रेड हा संविधान विरोध असतो तर जयभीमवाला हा संविधानप्रिय असतो.\nपटवर्धन साहेबानी अत्यंत कष्ट घेऊन सतत १४ वर्षे राबून हा माहितीपट काढला त्यासाठी त्यांचे कौतूकच पण तो कारण नसताना आंबेडकरी समाजाशी जोडण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांचा निषेधही करतो. या माहितीपटातून आंबेडकरी चळवळीचा फायदा तर होणार नाहीच पण आमची एक नवीन ओळख होण्याची शकत्या आहे. आजवर आम्हाला लोकं वैचारीक चळवळीचा समाज म्हणून ओळखत... मात्र आता ड्फ वाजविणार म्हणून ओळखू लागतील. ज्याना विश्वास बसत नाही त्यानी नक्की बघावं नि खात्री करुन घ्यावी.\nमाहितीपटाचा उद्देश:- या माहितीपटाचा उद्देश काय तर आंबेडकरवादी बांधवाना सशस्त्र क्रांतीकडे वळविणे. आजवर ईथे हाच एक समाज असा आहे तो ईतरांच्या तुलनेत जास्त एकवटलेला तर आहेच पण लढाऊही आहे. फक्त फरक एवढाच आहे की तो आजवर सत्याग्रहाच्या मार्गाने लढतो आहे. त्याला तिथून खेचून रक्तपाताच्या मार्गावर नेऊन ठेवण्याचा हा कम्युनिस्टांचा डाव आहे. तो आपण वेळीच ओळखावा नि कम्युनिस्टांपासून दूर व्हावे. त्याच बरोबर कबीर कला मंचापासूनही आपण दूर राहावे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: कबीर कला मंच, कार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम, चित्रपट\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nकम्युनिजम एक अभिशाप: भाग-४ (लेनीन-I)\nकम्युनिजम एक अभिशाप: भाग-३ (कम्युनिस्ट जाहिरनामा)\nकम्युनिजम एक अभिशाप: भाग-२ (कार्ल मार्क्स)\nकार्ल मार्क्स हा बुद्धाचा लहान भाऊ\nगंदे मातरम... गंदे मातरम...\nकबीर कला मंच : (कम्युनिस्ट कला मंच)\nकम्यूनिजम एक अभिशाप: भाग-१ (साम्यवादाची सुरुवात )...\nएका आंबेडकराचा प्रवास कम्युनिज्मकडे\nबीफ बिर्यानी (गायीच्या मटनाची बिर्यानी)\nप्रकाश आंबेडकर : वाढ दिवसाच्या शुभेच्छा\nकबीर कला मंच आणि आंबेडकरवाद...\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2017/09/blog-post_13.html", "date_download": "2018-04-24T03:12:17Z", "digest": "sha1:IBL4JFUQGCNC4NWIIBR2XGYE522OIVHA", "length": 22477, "nlines": 283, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: भाजपनी स्वत:चा अंत सुरु केलाय, तो होण्याची वाट बघा.", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nबुधवार, १३ सप्टेंबर, २०१७\nभाजपनी स्वत:चा अंत सुरु केलाय, तो होण्याची वाट बघा.\nमध्यप्रदेशात आता ’येससर/येस मॅडम’ ऐवजी हजेरी देताना ’जय हिंद’ म्हणण्याचा फतवा काढण्याता आला म्हणे. एवढच नाही तर शालेय स्तरावर शिक्षकांनी १ आक्टोबर पासून याची अमलबजावणी करण्याची रंगीत तालिमही सुरु केल्याच्या बातम्या येऊन धडकत आहेत. सत्ता हाती आल्यावर माणसे कशी मस्तवाल आणि आंधळी होतात हे नुसते वाचले होते, पण भाजपच्या रुपात मला त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येत आहे. मला आधी उगीच वाटायचं की भाजपं हा हिंदुत्ववादी पक्ष आहे. हिंदुत्ववादी म्हणजे हिंदू धर्माला माननारा, अंधश्रद्धाना कवटाळून बसणारा, माणसापेक्षा देवा-दगडाना पुजणारा, जगातील तमाम औषधीपेक्षा गोमुत्र हे सर्वात जालिम औषध असून ते कोणत्याही आजारावर रामबाण म्हणून काम करतं यावर प्रगाढ श्रद्धा असलेला. आजही पृथ्वी ही भुजंग नागाच्या खांद्यावर असून होणारे भुकंप हे भुकंप नाहीतच तर नाग जेंव्हा केंव्हा खांदे पालटतो तेंव्हा पृथ्वीला कंप येतात असे समजणारा. अशा एकसे बढकर एक विनोद जपणारा व हे विनोद इतरानी विनोदी वृत्तीने घेऊ नये यासाठी प्राण पणाला लावून झगडणारा म्हणजे हिंदू. तर माझी जी काही हिंदू बद्दलची आजवरची समजूत होती ती अशी, अन भाजप या पक्षातले कार्यकर्ते ते नेते वरील परिभाषेत फिट्ट बसणारे असा समज होता. पण आता मात्र तो समज अगदीच छोटूसा ठरावा असे एकसे बढकर एक कारनामे भाजपाई लोकं करत आहेत. त्यामुळे आता मला भाजपायी लोकं हे भुतलावरील सर्वात मोठे माठ असल्याची प्रचिती येत आहे. म्हणजे राजकारणी कसे असु नये हे जर कोणाला सांगायचं असेल तर कोणत्याही भाजपवाल्याला धरा अन हे बघा असं असू नये म्हणून सांगा, एवढी किर्ती भाजपवाल्यानी मागली तीन वर्षात कमावली आहे.\nखरंतर भाजपचा एकुण करंटेपणा आधिपासूनच माहित होता, पण मोदीच्या रुपात भाजप जी काही कात टाकताना दिसली ते पाहून आता भाजपची पुढची पिढी मागास हिंदूच्या एकूण साच्यातून बाहेर पडत नव्या विचाराचा गाडा हाकणार असे वाटून गेले होते. हे मलाच नाही तर तमाम भारतीयांना व तरुणाना वाटले. त्याचा पक्का पुरावा म्हणजे २०१४ पासून भारतात भाजपाला मतदानातून मिळणारं यश हे होय. ६५-७० वर्षाच्या सत्तेत कॉंग्रेसच्या एकूण कार्यशैली व उदासीन वृत्तीला कंटाळलेल्या तरुणानी मोदी-शहाच्या जोडीने उभी केलेली नवी टीम भाजप आपल्या देशाचं काहितरी भलं करेल अशी आशा लावून बसली. नुसती बसली नाही तर मतदानातून भाजपाच्या पाठीशी आपला भक्कम पाठिंबा उभा केला.\nभाजप मात्र लोकांच्या भावनांचा वेध घेण्यात नेमकी चुकत गेली. प्रत्येक विजयागणिक भाजपनी हिंदुत्वाला शरण जाताना तमाम नव्या परिवर्तनवादी मतदात्यांच्या थोबाडीत मारत गेली. आपल्या विजयाचे शिल्पकार केवळ हिंदू असल्याचा गैरसमज अधिकाधिक घट्ट होत गेला नि भाजपला विजयामागील नेमकं तर्कशास्त्र समजावून घेण्याची व त्यावर चिंतन मनन करुन त्यानुरुप पुढील वाटचालिची आखणी करण्याची गरजच वाटली नाही. उलट आपण हिंदूत्वाच्या मुद्द्यामुळे सत्तेची पायरी चढल्याचा काही हिंदुत्वावादी संघटनानी घंटानाद चालु ठेवला व भाजपला तेच खरे वाटू लागले. यातून तत्पुरते नुकसान त्या बदल घडवू पाहणा-या मतदारांचे झाले, पण भाजप नावाच्या पक्षाचे मात्र कायमचे नि दीर्घकालीन नुकसान होत आहे. पण होणारा नुकसान किती प्रमाणात आहे याचं नेमकं मोजमाप या टप्प्यावर करता येत नसल्यामुळे भाजपं अधिक गाफील होत असून त्यातून चुकांवर चुका घडत आहेत. जेंव्हा या चुकांची शिक्षा फर्मावली जाईल तेंव्हा भाजपच्या हातात डॅमेज कंट्रोलसाठी कोणतेच पर्यार उरलेले नसणार, वेळ पूर्णपण निसटून गेलेली असेल.\nभाजपं सत्तेत आल्यावर स्वत:च्याच पायावर धोंडे मारुन घेणारे अनेक निर्णय घेत स्वत:चे भविष्य पोखरुन टाकण्याचा धडाकाच लावला. त्यात गोमासबंदी, लोकप्रतिनिधीवर टिका केल्यास देशद्रोहाचा गुन्हा, वंदे मातरम, काश्मिर प्रकरण असे एकसे बढकर एक धोंडे शोधून शोधून स्वत:च्या पायावर आपटणे सुरु ठेवले. यातून दुखावला गेलेला मतदार हा प्रचंड संयमी व योग्य वेळेवर घाव घालणारा असतो. तो येणा-या निवडणूकांमधुन काय सांगायचे ते सांगेलच पण आता मात्र गपगुमान राहण्यापलिकडे त्याच्याजवळ पर्याय नाही. हा पर्याय नसणे म्हणजे भाजपनी स्वत:चं अवलोकन न करता मोकाट वागावं असं अजिबात होत नाही, पण दुर्दैवाने आज तेच होत आहे.\nभाजपनी सध्या जो काही शाळेच्या पातळीवर भगविकरणाचा प्रकार चालविला व लहनग्या पोरांना ’जय हिंद’ म्हणायला भाग पडत आहे ही प्रचंड संताप आणणारी गोष्ट आहे. आज ना उद्या याचा हिशेब मतपेटीतुन होईलच. पण तो करण्याआधी भाजपनी शेखचिल्लीपणा टाकून देत भानावर यावे. राजकीय पक्षांनी असे जातीयपणे वागणे राजकारणाच्या नितिमुल्यांना धरुन नाही. तुम्हाला व्यक्तिगत पातळीवर कोणतिही मुल्य जपता येतात, पण एकदा सत्तेत बसलात की समावेश होऊन सत्ता हाकायची असते हे अगदी राजकारणातलं बेसीक प्रिन्सीपल आहे. भाजपं मात्र सत्तेच्या मस्तीत इतका मस्तवाल झालाय की तो बेबंध होऊन वागताना दिसत आहे. यातून एवढच म्हणता येईल... भाजपनी स्वत:चा अंत सुरु केलाय, तो होण्याची वाट बघा.\nPosted by एम. डी. रामटेके at ५:५४ म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: चालू घडामोडी, भाजप\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nफडणवीसांना उसंत द्या, भाजपच त्यांचा पराजय करेल.\nभारतात मुस्लीम असुरक्षीत, म्हणून रोहिंग्याना राहू ...\nखोलेंची स्वयंपाकीन, मराठा कावा\nभाजपनी स्वत:चा अंत सुरु केलाय, तो होण्याची वाट बघा...\n\"बंधू आणि भगिनिनो\"च्या पलिकडेही काही आहे का\nगौरी लंकेशची हत्या, पत्रकाराची हत्या नव्हेच\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2013/04/blog-post_26.html", "date_download": "2018-04-24T02:39:27Z", "digest": "sha1:2VIYFBO334XEEXCNPOX6QKLE72VPTL2Y", "length": 5561, "nlines": 82, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: जाग नावाला तुझ्या निर्धार कर बरसायचा", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nशुक्रवार, २६ एप्रिल, २०१३\nजाग नावाला तुझ्या निर्धार कर बरसायचा\nजाग नावाला तुझ्या निर्धार कर बरसायचा\nसोड मेघा छंद मातीला असा झुलवायचा\nचेहरा सांगे तुझा सारी खुशाली पण तरी\nकाय डोळे यत्न करती वेगळे सांगायचा\nतूच चोथ्याला जगाच्या टाळले कंटाळुनी\nसांगना 'काळा' तुझा घाणा कुणी फ़िरवायचा\nराग लटका का तुला कळलाच ना माझा कधी\nयत्न सुद्धा ना कधी केलास तू मनवायचा\nतू नको वाईट वाटूनी असा घेऊ मना\nघे जरा अनुभव तुही काहीतरी गमवायचा\nप्राक्तना रुसशील माझ्यावर किती तूही असा\nघेतला आहे वसा मीही तुला हसवायचा\nजीवनाच्या याच पाटीवर नव्याने चल मना\nसंयमाचाही धडा आहे अता गिरवायचा..\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/mohan-bhagwat-president-hindu-rashtra-says-sanjay-raut-37207", "date_download": "2018-04-24T03:23:50Z", "digest": "sha1:YKS2NZACKL75VI72725BV44LAIRYWYX7", "length": 12195, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mohan Bhagwat president for hindu rashtra says Sanjay Raut हिंदू राष्ट्रासाठी भागवतांना राष्ट्रपती करायला हवे - राऊत | eSakal", "raw_content": "\nहिंदू राष्ट्रासाठी भागवतांना राष्ट्रपती करायला हवे - राऊत\nमंगळवार, 28 मार्च 2017\nएनडीएच्या स्नेहभोजनाची चर्चा फक्त प्रसिद्धिमाध्यमांमध्ये सुरू आहे. स्नेहभोजनाचे निमंत्रण शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना मिळालेले नाही. राष्ट्रपती निवडणुकीत शिवसेनेचा पाठिंबा मागण्यासाठी हे स्नेहभोजन असेल, तर ती चर्चा आणि स्नेहभोजन \"मातोश्री'वरच होईल, अशी परखड भूमिका संजय राऊत यांनी मांडली.\nमुंबई - सरसंघचालक मोहन भागवत यांना राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत पाठिंबा देण्याचे संकेत शिवसेनेकडून मिळत आहेत. त्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांचे नाव या स्पर्धेतून मागे पडण्याची शक्‍यता आहे. \"हिंदू राष्ट्रासाठी भागवत यांना राष्ट्रपती करायला हवे,' अशी भूमिका शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मांडली आहे.\nया पदासाठी अडवानी यांच्या नावाची चर्चा होती. आता सरसंघचालक मोहन भागवत यांचेही नाव पुढे आले आहे. भागवत यांच्या नावाला शिवसेनेचीही पसंती असल्याचे संकेत मिळत आहेत. देशात हिंदुत्ववादी नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यात योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री आहेत. हिंदुत्ववादी राष्ट्राच्या उभारणीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने, प्रामुख्याने भाजपने सरसंघचालक मोहन भागवत यांना राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले पाहिजे, असे मत राऊत यांनी मांडले आहे. याबाबत अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच घेतील, असेही त्यांनी सांगितले. अडवानी आणि ठाकरे कुटुंबाचे अत्यंत जवळचे संबंध आहेत; पण शिवसेनेतून भागवत यांना पसंती मिळत असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.\nएनडीएच्या स्नेहभोजनाची चर्चा फक्त प्रसिद्धिमाध्यमांमध्ये सुरू आहे. स्नेहभोजनाचे निमंत्रण शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना मिळालेले नाही. राष्ट्रपती निवडणुकीत शिवसेनेचा पाठिंबा मागण्यासाठी हे स्नेहभोजन असेल, तर ती चर्चा आणि स्नेहभोजन \"मातोश्री'वरच होईल, अशी परखड भूमिका संजय राऊत यांनी मांडली.\nसाखर सात रुपयांनी स्वस्त\nमुंबई - किरकोळ बाजारात साखर सात रुपयांनी स्वस्त झाली आहे. वर्षभर 40 ते 42 रुपये किलोवर असणाऱ्या...\nदोनशे चालक ठेवतात दररोज जीपीएस बंद\nपुणे - पीएमपीच्या शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील विविध मार्गांवर दररोज सुमारे २०० चालक जीपीएस यंत्रणा बंद ठेवत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे....\nमिरज-सोलापूर रेल्वेच्या वेळापत्रकात बदल\nसोलापूर - सोलापूर-मिरज रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्याचा प्रस्ताव सोलापूर विभागाला पाठविण्यात आला...\nराज्यात सुलभ वाहतुकीसाठी इंटलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट\nमुंबई - सुलभ वाहतुकीकरिता वाहतूक नियोजनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी इंटलिजन्स ट्रॅफिक...\nजालन्यात पकडले नऊ सट्टेबाज\nजालना - 'आयपीएल\" स्पर्धेतील सामन्यावर सट्टा लावणाऱ्या चार संशयितांना पोलिसांनी रविवारी (ता. 22)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/problems-arise-from-political-leaders-say-vishwanath-sharma-1602046/", "date_download": "2018-04-24T03:08:44Z", "digest": "sha1:IFYYTVLBSA2WECILMZFFTCX3PGUUOWL2", "length": 16337, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Problems arise from political leaders say Vishwanath Sharma | | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nसमस्या राजकीय पुढाऱ्यांमुळे उद्भवतात\nसमस्या राजकीय पुढाऱ्यांमुळे उद्भवतात\nदेशसेवा हे जीवनाचे उद्दीष्ट असायला हवे, हा विचार वडिलांनी माझ्या मनावर बिंबवला.\nषण्मुखानंद सभागृहात ‘एसआयईएस, चंद्रशेखरेंद्र सरस्वती राष्ट्रीय प्रतिभावंत पुरस्कार’प्राप्त मान्यवर.\nमाजी लष्करप्रमुख जनरल विश्वनाथ शर्मा यांचे प्रतिपादन\nलष्करामुळे कधीच समस्या उद्भवत नाहीत. समस्या राजकीय पुढारी निर्माण करतात. लष्कर राजकीय पुढाऱ्यांचे मिंधे नाही. लष्कर भारतीय संविधानाच्या रक्षणार्थ सतत लढत असते, अशा भावना माजी लष्करप्रमुख जनरल (निवृत्त) विश्वनाथ शर्मा यांनी शनिवारी षण्मुखानंद सभागृहात ‘एसआयईएस, चंद्रशेखरेंद्र सरस्वती राष्ट्रीय प्रतिभावंत पुरस्कार’ स्वीकारताना व्यक्त केल्या.\nसाऊथ इंडियन एज्युकेशन संस्थेतर्फे कांची येथील चंद्रशेखर सरस्वती यांच्या स्मरणार्थ विविध क्षेत्रातील प्रतिभावंतांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदा निवृत्त जनरल शर्मा यांच्यासह माजी राष्ट्रपती प्रणब मखर्जी, नॅशनल इस्टिटय़ूट ऑफ अ‍ॅडव्हान्स स्टडिजचे संचालक डॉ. बलदेव राज, स्वामी ओंकारानंद आणि भारतीय भाषाविद डॉ. डेव्हीड डीन शुलमन यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याला उपस्थित न राहिलेल्या मुखर्जी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पुरस्कार स्वीकारला आणि उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.\nलष्करात भेदभाव नसतो. कारण प्रत्येक जवान देशाच्या प्रत्येक जातीधर्मातून संविधानाच्या, देशाच्या संरक्षणाचे ध्येय बाळगून लष्करात दाखल होतो. आम्ही सर्व सण-उत्सव एकत्र येऊन साजरे करतो. विजय दिनी हा पुरस्कार स्वीकारणे तमाम लष्करी जवानांचा सन्मान आहे, असे निवृत्त जनरल शर्मा यांनी सांगितले.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nदेशसेवा हे जीवनाचे उद्दीष्ट असायला हवे, हा विचार वडिलांनी माझ्या मनावर बिंबवला. पुढील शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाण्याची काहीही आवश्यकता नाही. इथेच शिक्षण घे आणि देशाची सेवा कर, असे ते नेहमी सांगत. हा पुरस्कार स्वीकारताना त्यांचे शब्द आठवत आहेत, अशी भावना डॉ. बलदेव यांनी व्यक्त केली.\nमी आयुष्यात कोणतेही पुरस्कार स्वीकारलेले नाहीत. पण हा पुरस्कार कांचीच्या शंकराचार्याच्या स्मरणार्थ असल्याने मी त्याचा स्वीकार करतो, असे सांगत स्वामी ओंकारानंद यांनी पुरस्काराचे दोन लाख रुपये संस्थेला परत केले आणि चांगल्या कार्यात वापरण्याची विनंती केली.\nमूळचे इस्त्रायलचे पण तामिळ, संस्कृत आणि हिंदी यांसह जगभरातल्या विविध भाषांवर प्रभुत्व असलेल्या डॉ. शुलमन यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. जेरुसलेमच्या हिब्रु विद्यापीठात ते भारतीय भाषा शिकवतात. विद्यापीठात भारतीय भाषांची गोडी असलेले अनेक विद्यार्थी असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या ते पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरावर अभ्यास करत आहेत.\nएसआयईएसने १९९८ पासून या पुरस्काराला सुरूवात केली. याआधी डॉ. शंकर दयाळ शर्मा, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, डॉ. आर. चिदंबरम, डॉ. जयंत नारळीकर, डॉ. एस. एस. सुब्बलक्ष्मी, लता मंगेशंकर, डॉ. वर्गीस कुरियन, सुनिल दत्त, अमिताभ बच्चन आणि दिलीप कुमार आदी मान्यवरांना गौरवल्याचे संस्थेचे अध्यक्ष व्ही. शंकर यांनी यावेळी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://gangadharmute.wordpress.com/2012/09/10/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2018-04-24T02:50:04Z", "digest": "sha1:2MXXC5CNGWANH5MQLPMS2HGZNQBUZH6R", "length": 61806, "nlines": 579, "source_domain": "gangadharmute.wordpress.com", "title": "भारतीय सणांचे अनर्थशास्त्र | रानमोगरा", "raw_content": "\n‘सकाळ’ने घेतली ‘रानमेवा’ ची दखल.\nप्रा. मधुकर पाटील, बोरीवली (पश्चिम), मुंबई\nअभिप्राय : डॉ मधुकर वाकोडे\nशरद जोशी यांचे हस्ते सत्कार\nनागपुरी तडका – अभिवाचन\nसरकारची होळी – स्टार माझा बातमी\nसत्कार समारंभ : आर्वी (छोटी)\n← जगणे सुरात आले\nपुढे माणसांचे यशू-बुद्ध होते →\nत्या दिवशी भल्या पहाटेच चक्रधर माझ्याकडे आला होता. त्याला माझ्याकडून प्रवाशीबॅग हवी होती पंढरपूरला जायला. असा अचानक चक्रधर पंढरपूरला जायची तयारी करतोय हे ऐकून मी उडालोच. आदल्या दिवशीच माझे त्याच्याशी बोलणे झाले होते. एका खासगी कीटकनाशक कंपनीच्या कार्यक्रमाला चलतोस का म्हणून विचारले तर म्हणत होता की, त्याला निदान एक पंधरवडा तरी अजिबात फुरसत नाहीच. शेतीची आंतरमशागत करायचीय, फवारणी करायचीय, निंदन-खूरपण करायचेय. अर्थात तो खोटेही बोलत नव्हता. त्याचे शेत माझ्या शेतापासून थोड्याशाच अंतरावर असल्याने मला त्याच्या शेतीची आणि शेतीतील पिकांची इत्थंभूत माहिती होती.\nचक्रधर शेती करायला लागल्यापासून पहिल्यांदाच त्याच्या शेतीत इतकी चांगली पिकपरिस्थिती होती. यंदा त्याने छातीला माती लावून सार्‍या गावाच्या आधीच कपाशीची धूळपेरणी उरकून टाकली होती. पावसानेही आपला नेहमीचा बेभरंवशाचा खाक्या सोडून चक्रधरला साथ दिली आणि त्याची कपाशीची लागवड एकदम जमून गेली. नशीब नेहमी धाडसी लोकांनाच दाद देत असते याची प्रचिती यावी असाच हा प्रसंग होता. त्यामुळे हुरूप आलेला चक्रधर दमछाक होईपर्यंत शेतीत राबायला लागला होता. त्याला विश्वास होता की, यंदा आपली “इडापिडा टळणार आणि सावकाराच्या पाशातून मुक्ती मिळणार”. भरघोस उत्पन्न आले आणि कर्मधर्म संयोगाने जर भावही चांगले मिळालेत तर ते अशक्यही नव्हते. त्यामुळे कीटकनाशक कंपनीच्या कार्यक्रमाला येत नाही म्हटल्यावर मलाही फारसे नवल वाटले नाही.\nपण चक्रधर आता असा अकस्मात पंढरपूरला जायची तयारी करतोय हे मला अनपेक्षित होते. नेमके काय गौडबंगाल आहे हे जाणून घ्यायची माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली. मी प्रथम त्याच्या हातात प्रवाशी बॅग दिली, प्रवासाला शुभेच्छा दिल्या, येताना माझ्यासाठी पांडुरंगांचा प्रसाद घेऊन यावा, अशी विनंती केली आणि मग हळूच विचारले होते,\n“काय चक्रधर, असा अचानक कसा काय बेत आखला बुवा पंढरपूरचा\n“आरं, मी कसला काय बेत आखतो पंढरीचा तो पांडुरंगच मला बोलवायला आलाय ना स्वतःहून” इति चक्रधर.\n“स्वतःहून थेट पांडुरंगच आला तुला निमंत्रण द्यायला” आश्चर्याने डोळे विस्फारून मी विचारले.\n इच्छा त्या पांडुरंगाची. दुसरं काय” चक्रधर निर्विकारपणे सांगत होता.\n“अरे, पण मी तर ऐकलंय की पांडुरंग निर्गुण-निराकार असतो. शिवाय तो बोलत पण नसतो” या विषयातील आपले तुटपुंजे ज्ञान उगाळत मी बोललो.\n“तसं नाही रे, पंढरीचा विठोबा स्वप्नात आलाय तो त्या रावसाहेबांच्या” माझ्या प्रश्नाचा उबग आल्यागत चक्रधर बोलत होता. पण आता मला संवाद थांबवणे शक्य नव्हते. माझी उत्कंठा शिगेला पोचली होती.\n रावसाहेब आणि तुला, दोघांनाही बोलावलं होय” मी प्रश्न फेकलाच.\n“आरं बाबा, तसं नाही रे. आत्ता पहाटेपहाटे विठोबा-रुक्मिणी दोघंबी रावसाहेबांच्या स्वप्नात आलेत आणि रावसाहेबांना आदेशच दिला की चक्रधरला तातडीने पंढरीला पाठवून दे. बिचारे रावसाहेब धावतपळत माझ्याकडे आलेत आणि म्हणालेत की, तू आताच्या आत्ता सकाळच्या गाडीने तातडीने पंढरपूरसाठी नीघ. मी पैशाची अडचण सांगायच्या आधीच रावसाहेबांनी माझ्या हातावर जाण्यायेण्याला पुरून उरतील एवढे पैसे पण ठेवलेत. लई मायाळू माणूस आहे बघा आपले रावसाहेब.” माझ्या प्रश्नाच्या सरबत्तीला वैतागलेल्या चक्रधरने एका दमात सगळे सांगून टाकले आणि झपाझप पावले टाकत निघून गेला.\nपंढरीची वारी करून चक्रधर जेव्हा परतला तेव्हा सारेच काही बदललेले होते. फवारणी अभावी कपाशीची वाढ खुंटून झाड खुरटले होते. मशागत व खुरपणी अभावी तणांची बेसुमार वाढ झाली होती. आल्याआल्या मशागत सुरू करावी तर पाऊस सुरू झाला होता. पाऊस नुसताच सुरू झाला नव्हता तर ठाण मांडून बसला होता. आकाशातील ढग पांगायचे नावच घेईना. म्हणजे झाले असे की, जेव्हा उघाड होती आणि मशागत करण्यायोग्य स्थिती होती तेव्हा चक्रधर पंढरपुरात होता आणि आता चक्रधर शेतात होता तर पावसामुळे मशागतीचे काम करणे अशक्य झाले होते. शेवटी तणाची वाढ एवढी झाली की शेतात जिकडेतिकडे गवतच गवत दिसत होते. कपाशी गवताखाली पूर्णपणे दबून गेली होती. त्यामुळे जे व्हायचे तेच झाले. एकावर्षात सावकाराच्या म्हणजे रावसाहेबाच्या कर्जाच्या पाशातून मुक्त व्हायची गोष्ट दूर, उलट कर्जबाजारीपणाचा डोंगरच वाढत जाणार होता.\nरावसाहेब सावकार मात्र आनंदी होते. त्यांनी स्वप्न पडल्याची मारलेली थाप त्यांना मस्तपैकी कामी आली होती. ऋणको जर स्वयंपूर्ण झाला तर धनकोची दुकानदारी कशी चालेल त्यासाठी ऋणको नेहमीच कर्जात बुडूनच राहावा, हीच धनकोची इच्छा असते. त्यासाठीच नाना तर्‍हेच्या कॢप्त्या लढविण्याचे कार्य धनकोद्वारा अव्याहतपणे चाललेले असते.\nमी जेव्हा ही गोष्ट अनेकांना सांगतो तेव्हा त्यांना सावकाराचाच राग येतो. कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढण्याचीही भाषा केली जाते मात्र शेतीच्या ऐन हंगामातच पंढरपूरची यात्रा का भरते याचे उत्तर कोणीच देत नाही. पंढरीच्या पांडुरंगाच्या भक्तवर्गामध्ये शेतकरी समाजच जास्त आहे. ज्या वेळी शेतकर्‍यांनी आपल्या शेतीतच पूर्णवेळ लक्ष द्यायची गरज असते, नेमकी तेव्हाच आषाढी किंवा कार्तिकीची महिमा का सुरू होते याचे उत्तर कोणीच देत नाही. पंढरीच्या पांडुरंगाच्या भक्तवर्गामध्ये शेतकरी समाजच जास्त आहे. ज्या वेळी शेतकर्‍यांनी आपल्या शेतीतच पूर्णवेळ लक्ष द्यायची गरज असते, नेमकी तेव्हाच आषाढी किंवा कार्तिकीची महिमा का सुरू होते याचा धार्मिक किंवा पुराणशास्त्रीय विचार करण्यापेक्षा तार्किक पातळीवर विचार करणे अत्यंत आवश्यक आहे.\nसंपूर्ण भारतवर्षात शेतीचा हंगाम सर्वसाधारणपणे जून महिन्यामध्ये सुरू होतो आणि डिसेंबर मध्ये मुख्य हंगाम म्हणजे खरीप हंगाम संपतो. विचित्र गोष्ट अशी की, भारतातील सर्व मुख्य सण याच काळात येतात. जून मध्ये हंगाम सुरू झाला की शेतीच्या मुख्य खर्चाला सुरुवात होते. आधीच कर्ज काढून शेती करणार्‍याला हे सण आणखीच कर्जात ढकलायला लागतात. या सणांच्या खर्चातून शेतकर्‍याला बाहेर पडताच येणार नाही, अशी पुरेपूर व्यवस्था झालेली आहे, हेही ठळकपणे जाणवते. या काळात येणार्‍या सर्व सणांचे त्या-त्या सणानुरूप करावयाच्या पक्वान्नाचे मेनू ठरलेले आहेत. नागपंचमीला करंजी, लाडू, चकल्या कराव्या लागतात. रक्षाबंधनाला राखी बांधायला भावाने बहिणीकडे किंवा बहिणीने भावाकडे जायचेच असते. मग एकाचा खर्च प्रवासात होतो तर दुसर्‍याचा पाहुणचार करण्यात. पोळा आला की बैलाला सजवावेच लागते. घरात गोडधड रांधावेच लागते. त्यातही एखाद्या चाणाक्ष काटकसरी शेतकर्‍याने पोळ्यानिमित्त घरात पंचपक्वान्न करून खाण्यापेक्षा तेवढ्याच पैशात शेतामध्ये दोन रासायनिक खताची पोती घालायचे ठरवले तरी ते शक्य होत नाही कारण या दिवशी शेतकर्‍याने आपल्या घरी गडीमाणूस जेवायला सांगणे, हा रितिरिवाज लावून दिल्या गेला आहे. परका माणूस घरात जेवायला येणार असल्याने पंचपक्वान्न करणे टाळताच येत नाही. अशा तर्‍हेने शेतकर्‍याला खर्चापासून परावृत्त होण्याचा मार्गच बंद करून टाकल्या गेला आहे. शिवाय पोळा हा तीन दिवसाचा असतो. वाढबैल, बैल आणि नंदीपोळा. हे तीन दिवस बैलाच्या खांद्यावर जू देता येत नाही. मग होते असे की जेव्हा उघाड असते आणि शेतात औतकाम करणे शक्य असते, त्यावेळेस पोळा असल्यामुळे काम करता येत नाही. पोळा संपला आणि जरका लगेच पाऊस सुरू झाला तर मग पावसामुळे काम करता येत नाही. कधी कधी या तर्‍हेने आठवडा किंवा चक्क पंधरवडा वाया जातो. मग त्याचे गंभीर परिणाम पिकांना भोगावे लागतात.\nहरितालिका, ऋषिपंचमी, मंगळागौर, कान्होबा, महालक्ष्मी-गौरीपुजन, श्रावणमास याच काळात येतात. आखाडी व अखरपख(सर्व पितृदर्श अमावस्या) या सणांचा मारही खरीप हंगामालाच सोसावा लागतो. गणपती बाप्पा आले की ठाण मांडून बसतात. शारदादेवी, दुर्गादेवी यांचे नवरात्र पाळायचे नाही म्हटले तर त्यांचा प्रकोप होण्याची भिती मनात घर करून बसली असते शिवाय यांना यायला आणि जायला गाजावाजा व मिरवणूक लागते. बाप्पांना दहा-पंधरा दिवस मोदक पुरवावेच लागतात. बदाम, नारळ खारका द्याव्याच लागतात. दुर्गादेवीची ओटी भरावीच लागते. ते संपत नाही तोच दसरा येतो, दसर्‍याची नवलाई संपायच्या आधीच भुलोजी राणाच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या भुलाबाई येतात. भोंडला, हादग्याला जुळूनच कोजागरी येते.\nशेतीचा हंगाम अगदी भरात असतो. ज्वारी हुरड्यावर, कपाशी बोंडावर आणि तुरी फ़ुलोर्‍यावर येण्याला सुरुवात झालेली असते. अजून पीक पक्व व्हायला, बाजारात जायला आणि शेतकर्‍याच्या घरात पैसा यायला अजून बराच अवकाश असतो आणि तरीही आतापर्यंत डबघाईस आलेल्या शेतकर्‍याचे कंबरडे मोडण्यासाठी मग आगमन होते एका नव्या प्रकाशपर्वाचे. दिव्यांची आरास आणि फटक्याच्या आतषबाजीचे. एकीकडे कर्ज काढून सण साजरे करू नये म्हणून शेतकर्‍याला वारंवार आवाहन करणार्‍या शहाण्यांचे पीक येते मात्र दुसरीकडे हे सर्व सण शेतकर्‍यांच्या दारासमोर दत्त म्हणून उभे ठाकत असते. दिवाळी जसा प्रकाश आणि आतषबाजीचा सण आहे तसाच पंचपक्वान्न व वेगवेगळे चवदार पदार्थ करून खाण्याचा सण आहे. शेतकर्‍याने जरी सण साजरा करायचे नाही असे ठरवले तर शेजार्‍याच्या घरातून खमंग वासाचे तरंग उठत असताना शेतकर्‍याच्या मुलांनी काय जिभल्या चाटत बसायचे दिवाळीला नवे कापड परिधान करायचे असते. नवीन कापड खरेदीसाठी पुन्हा कर्ज काढायचे किंवा कापड दुकानातून उधारीवर खरेदी करायची. लक्ष्मीपूजनासाठी स्पेशल दिवस नेमला गेला आहे. शेतीत पिकविलेला कोणताच शेतमाल जर विक्रीस गेला नसेल तर शेतकर्‍याच्या घरात लक्ष्मी तरी कुठून येणार दिवाळीला नवे कापड परिधान करायचे असते. नवीन कापड खरेदीसाठी पुन्हा कर्ज काढायचे किंवा कापड दुकानातून उधारीवर खरेदी करायची. लक्ष्मीपूजनासाठी स्पेशल दिवस नेमला गेला आहे. शेतीत पिकविलेला कोणताच शेतमाल जर विक्रीस गेला नसेल तर शेतकर्‍याच्या घरात लक्ष्मी तरी कुठून येणार मग लक्ष्मीपूजन तरी कोणत्या लक्ष्मीचे करायचे मग लक्ष्मीपूजन तरी कोणत्या लक्ष्मीचे करायचे शेतकरी ज्या लक्ष्मीचे पूजन करतो, ती लक्ष्मी उसणवारीची असून तिचे मालकीहक्क सावकार किंवा बॅंकेकडे असतात. त्याच्या घरावर झगमगणार्‍या आकाशदिव्यांचे कॉपीराईटस जनरल स्टोअरवाल्याच्या स्वाधीन आणि घरात तेवणार्‍या दिवावातीतील तेलाचे सर्वाधिकार किराणा दुकानदाराच्या ताब्यात असतात. शेतीचे खर्च आणि या सर्व सणांचे खर्च भागवण्यासाठी शेतातील उभे पीक शेतकर्‍याच्या घरात पोचायच्या आधीच गहाण झालेले असते. या सर्व सणांनी शेतकर्‍याला पुरेपूर कर्जबाजारी करून त्याच्या कमरेला धडूतही शिल्लक ठेवायचे नाही, असा निर्धारच केलेला दिसतो.\nआणि सर्वात महत्त्वाची आणि उपराटी बाब अशी की डिसेंबरमध्ये माल बाजारात जायला लागला आणि शेतकर्‍याच्या घरात पैसा यायला लागला की अचानक सणांची मालिका खंडीत होते. गाढवाच्या सिंगाप्रमाणे सण नावाचा प्रकारच गायब होतो. डिसेंबर नंतर जे सण येतात ते निव्वळच बिनखर्चिक असतात. “तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला” असे म्हणत तिळगुळाच्या भुरक्यावरच तिळसंक्रांत पार पडते. बारा आण्याच्या रंगामध्ये होळीची बोळवण केली जाते. तांदळाची खीर केली की अक्षय तृतीया आटोपून जाते. खरीप हंगामात येणारी श्रीकृष्ण जन्माष्टमी घराघरात साजरी केली जाते. मात्र उन्हाळ्यात येणारी रामनवमी व हनुमान जयंती केवळ मंदिरातच साजरी केली जाते आणि शेतकर्‍यांना पदरचा खडकूही न खर्च करता फुकटातच प्रसाद खायला मिळतो. म्हणजे असे की शेतकर्‍याच्या घरात जेव्हा त्याच्या कमाईचा पैसा येतो, तेव्हा त्याने त्या पैशाने सण वगैरे साजरे करण्याची अजिबात सोय नाही. स्वतः मिळविलेल्या मिळकतीतून नवीन कपडे खरेदी करायचे नाहीत. स्वत:च्या मिळकतीच्या पैशाने गोडधड-पंचपक्वान्ने करून मुलाबाळांना खाऊ घालायची नाहीत. बहिणीने भावाच्या घरी किंवा बापाने पोरीच्या घरी जायचे नाही. केवळ आणि केवळ माल विकून पैसा आला की त्याने किराणा, कापड दुकानाची उधारी फेडायची. बॅंका किंवा सावकाराची कर्जफेड किंवा व्याज फेड करायची आणि पुढील हंगामातील शेतीसाठी नव्याने कर्ज घ्यायला तयार व्हायचे. अजबच तर्‍हा आहे या कृषिप्रधान म्हणवणार्‍या देशातील सणांच्या संस्कृतीची.\nसणांच्या निर्मितीमागचे ऐतिहासिक महत्त्व विशद करणारे पुराणशास्त्री काहीही म्हणोत, परंतु शेतीमधल्या मिळकतीचा संचय शेतकर्‍याच्या घरात होताच कामा नये, शेतकरी कायमच कर्जबाजारी राहावा हा उद्देश स्पष्टपणे डोळ्यासमोर ठेवूनच सणांची निर्मिती आणि रीतिरिवाज अगदी प्राचीन काळापासून नियोजनबद्धरितीने आखल्या गेले आहे, हे उघड आहे. ज्या हंगामात शेतीमध्ये शेतकर्‍याने स्वतःला झोकून देऊन कामे करायची असतात त्याच काळात इतक्या सणांचा बडेजाव शेतीव्यवसायाला उपयोगाचा नाही. उत्पादनासंबंधी आवश्यक तो खर्च करावयाच्या काळात सणासारख्या अनुत्पादक बाबीवर अनाठायी खर्च करणे, शेतीव्यवसायाला कधीच फायदेशीर ठरू शकणार नाही. सणांचे अनर्थशास्त्र शेतीच्या अर्थशास्त्राला अत्यंत मारक ठरले आहे, ही खूणगाठ मनाशी बांधूनच पुढील वाटचाल होणे अत्यंत गरजेचे आहे.\n(पूर्वप्रकाशित – देशोन्नती दिवाळी अंक-२०१२)\nBy Gangadhar Mute • Posted in वाङ्मयशेती, शेतकरी गाथा, शेतकरी संघटक, शेती विषयक, शेतीचे अनर्थशास्त्र\t• Tagged लेख, वांगमय शेती, वाङ्मयशेती, विनोद, विनोदी, शेतकरी गाथा, शेतकरी संघटक, शेती आणि शेतकरी, शेतीचे अनर्थशास्त्र\n← जगणे सुरात आले\nपुढे माणसांचे यशू-बुद्ध होते →\n2 comments on “भारतीय सणांचे अनर्थशास्त्र”\nश्रावण वद्य अष्टमीला मध्यरात्री श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करतात. दिवसभर उपास देखील करतात, संपूर्ण रात्र भजन, किर्तन यामध्ये घालवतात. दुसरा‌ दिवस असतो तो गोपाळकाल्याचा. दही, दूध, लोणी, पोहे व लाह्या एकत्र करुन मटक्यात भरतात, त्याची दहिहंडी तयार केली जाते, ती लहान बाळगोपाळांकडून फोडली जाते. अश्याप्रकारे हे दिवस अतिशय उल्हासात पार पाडतात. आता मात्र या उत्सवाला स्पर्धा आणि एक करमणूक असे स्वरुप मिळाले आहे, त्यामागचा धार्मिक भाव कुठेच दिसत नाही. पण त्यामगचा उद्देश मात्र आजही जपला जातो, रोजच्या कामातुन, धकाधकीतुन वेळ काढुन लोक एकत्र येतात. एकमेकांच्या विचांरांची देवाणघेवाण केली जाते आणि परत एकदा दाखवून दिले जाते, “एकी हेच बळ”. तरी गोकुळअष्टमी, गोपाळकाला, दहिहंडी या विषयांवर या व्यतिरिक्त अजून काही माहिती असल्यास पाठवावी.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा.\nवेळ : ३२ सेकंद - MP3 आकार - 1.22 MB\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.\nसंपूर्ण मायमराठीचे श्लोक ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nABP माझा TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २७-०१-२०१३\nस्टार TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २६-१२-२०१०\nगगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतू प्राण भारताचा, शक्ती ध्वजा-पताका\nसंगे हिमालयाला येण्यास मार हाका\nसमवेत घे सह्याद्री, मेरूस ये म्हणावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nसाथीस ब्रह्मपुत्रा, गोदावरी नि यमुना\nधारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना\nकन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी\nही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी\nआता अभय मनाच्या धुंदीस या जपावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nही माझी छोटीसी दुनिया...\nमाझ्या छोट्याशा दुनियेत आपले\nमाझ्या काही गद्य आणि पद्य रचना..\nशेतकरी म्हणुन जगतांना (\nमाझ्या साईटला भेट देणारांचे मनःपुर्वक स्वागत ...\nमाझ्या साईटवरील सर्व लेख,कविता,गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखन माझे स्वतःचे स्वरचित असुन सर्वाधिकार सुरक्षित आहेत.\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ई-मेल करू नका.\nआपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.संदर्भ देतांना लिंक आणि लेखक,कविचे नांव अवश्य नमुद करा.\nआपला नम्र - गंगाधर मुटे\nमाझे लेखन – वर्गवारीनुसार\nअच्छे दिन आनेवाले है (2)\nए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3)\nदिवाळी अंक – २०११ (6)\nभारत की जुबानी (1)\nभाषाशुद्धी आणि समृद्धी (2)\nमार्ग माझा वेगळा (89)\nशेतकरी साहित्य संमेलन (5)\nस्टार माझा स्पर्धा विजेता (5)\nस्वतंत्र भारत पक्ष (2)\nआपण येथे वाचू शकता,\nचर्चेत भाग घेऊ शकता,\nनवीन चर्चा सुरू करू शकता\nया, एक वेळ अवश्य भेट द्या.\n- गंगाधर मुटे, निमंत्रक\nतुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी\nजडो ध्यास हा छंद व्यासंग बोली\nतुझे शब्दलालित्य सूरास मोही\nतसा नादब्रह्मांस आनंद होई\nसुरांच्या नभी सूरगंगा नहाली\nजरी वेगळी बोलती बोलभाषा\nअनेकांत एकत्व ही प्राणभाषा\nअसे भाग्य आम्हां मराठी मिळाली\nअसा मावळा गर्जला तो रणाला\nतसा घोष \"हर हर महादेव\" झाला\nमराठी तुतारी मराठी मशाली\nअभय एक निश्चय मनासी करावा\nध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा\nसदा शब्द वाणीत ये सर्वकाली\nस्टार TV प्रक्षेपित बक्षिस वितरण\nस्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला स्टार माझा चॅनेलवर प्रसारण करण्यात आले.\n“वांगे अमर रहे”-ABP माझा बातमी\n“वांगे अमर रहे”-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nरानमेवा-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nया ईमेलवर संपर्क करा.\nसुंदर ते ध्यान उभे बांधावरी\nकासे पितांबर ते फ़ाटके धोतर\nतुळशीहार जणू घामाचीच धार\nपोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥\nचेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥\nआरतीला नाही त्याची रखुमाई\nराजा शेतकरी बळीराज यावे\nसुखी झाली ती साजणी ॥१॥\nम्हणे पगारी बरवा ॥२॥\nशेती बागा त्याचे घरी\nपरी नको शेतकरी ॥३॥\nपदोपदी दिसे खूप ॥४॥\nडोहामधी डुबक्या मारा ॥५॥\nया देशाचे पालक आम्ही\nआम्हीबी हकदार रे ...........||धृ||\nआम्हीबी हकदार रे ...........||१||\nकेवळ खुर्ची बदलून केले,\nआम्हीबी हकदार रे ...........||२||\nफ़ुंकून दे तू बिगुल आता,\nनव्या युगाचा होरा घे\nआम्हीबी हकदार रे ...........||३||\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nश्याम्याची बिमारी… on श्याम्याची बिमारी\nGangadhar Mute on पहाटे पहाटे तुला जाग आली\nअनामित on पहाटे पहाटे तुला जाग आली\nvinod chaudhari on बळीराजाचे ध्यान\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nchinmay moghe on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on स्वदेशीचे ढोंगधतूरे : नागपुरी…\nमनोज शेलार on माय मराठीचे श्लोक…\nडिम्पल भगवान ऊईके on मुरली खैरनार : एक जिंदादील…\ndatta salekar on बळीराजाचे ध्यान\nचौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत\nसंपादकीय : अंगारमळा : खरा शेती साहित्यिक कोण\n४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन\nएक लेख एका आत्मप्रौढीचा\nशेतीच्या हतबलतेला निसर्ग जबाबदार नाही\nये तू मैदानात : शेतकरी गीत\nझाडावर पाखरू बसलं : लावणी\nअभिमानाने बोल : जय विदर्भ\nपरतून ये तू घरी\n॥सांगा तुकारामा : अभंग-४॥\nस्मशानात जागा हवी तेवढी\n“रानमोगरा” ला लिंक होण्यासाठी खालील कोड HTML विजेट मध्ये पेस्ट करा.\n\"रानमोगरा\" या ब्लॉगला लिंक होण्यासाठी तुमच्या ब्लॉगच्या HTML विजेट मध्ये वरील कोड पेस्ट करा.\nMy Blog अभंग आंदोलन करुणरस कविता गझल छायाचित्र नागपुरी तडका पारंपारीक गाणी पारितोषक/सत्कार पुरस्कार बातमी भजन भोंडला,हादगा,भुलाबाई मराठी भाषा महिला महिलांच्या व्यथा मार्ग माझा वेगळा राजकारण रानमेवा वाङ्मयशेती विडंबन विनोदी शेतकरी काव्य शेतकरी गाथा शेतकरी गीत शेतकरी संघटक शेतीचे अनर्थशास्त्र शेती विषयक समिक्षण\nमाझ्या आवडीचे मराठी संकेतस्थळ\nरानमोगरा ( शेती आणि कविता )\nशेतकरी विहार – Blogspot\nमाझे लेखन कॅटेगरी निवडा Audio (2) अंगाई गीत (2) अंगारमळा (1) अंधश्रद्धा (5) अच्छे दिन आनेवाले है (2) अभंग (15) अशीही उत्तरे (3) आंदोलन (11) आरती (3) उत्पादन खर्च (2) ए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3) ओवी (4) करुणरस (9) कविता (130) कवी/गीतकार (1) कॅरावके (2) गझल (103) गौळण (7) चर्चा (2) छायाचित्र (10) जात्यावरची गाणी (1) टीव्ही प्रक्षेपण (4) तुंबडीगीत (1) दिवाळी अंक – २०११ (6) देशभक्ती (6) नागपुरी तडका (27) नाट्यगीत (1) निवेदन (2) पत्र (2) परिषद (2) पारंपारीक गाणी (19) पारितोषक/सत्कार (13) पुरस्कार (13) पोळ्याच्या झडत्या (2) पोवाडा (1) प्रकाशचित्र (7) प्रवासवर्णन (1) प्रसिद्धीमाध्यम सहभाग (1) बडबडगीत (1) बळीराजा (8) बातमी (10) बालकविता (5) बोधकथा (1) भक्तीगीत (4) भजन (11) भारत की जुबानी (1) भावगीत (2) भावानुवाद (1) भृणहत्त्या (1) भोंडला,हादगा,भुलाबाई (16) भ्रष्टाचार (7) भ्रष्टाचार मुक्ती (9) मराठी भाषा (9) भाषाशुद्धी आणि समृद्धी (2) भाषेच्या गमतीजमती (2) महादेवाची गाणी (2) महिला (15) महिलांच्या व्यथा (16) माझी भटकंती (1) माझे देशाटन (1) मार्ग माझा वेगळा (89) मुख्यमंत्र्यांशी चर्चा (2) राजकारण (10) रानमेवा (84) रामदेवबाबा (1) रावेरी-सीतामंदीर (1) लावणी (6) वांगमय शेती (7) वाङ्मयशेती (113) विडंबन (13) विनोदी (18) विनोदी कविता (8) शिक्षणपद्धती (1) शिवा-VDO (1) शेतकरी कलाकार (1) शेतकरी काव्य (15) शेतकरी गाथा (32) शेतकरी गीत (31) शेतकरी संघटक (23) शेतकरी संघटना (6) शेतकरी साहित्य संमेलन (5) शेती विषयक (33) शेतीचे अनर्थशास्त्र (19) समारंभ (4) समिक्षण (16) साहित्य चळवळ (8) स्टार माझा स्पर्धा विजेता (5) स्वतंत्र भारत पक्ष (2) हवामान (3) हायकू (1) My Blog (17) Ring Tone (1) VDO (7)\nदिवाळी अंक – २०११\nमोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११\nदीपज्योती ई-दीपावली अंक २०११\nमायबोली-हितगुज दिवाळी अंक २०११\nपिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो..., उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो..., हक्कासाठी लढणार्‍यांनो..., लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो..., स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो..., नव्या युगाच्या निर्मात्यांनो..., या जरासे खरडू काही..., काळ्याआईविषयी बोलू काही....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/polling-booth-nashik-29795", "date_download": "2018-04-24T03:29:13Z", "digest": "sha1:EBUM5VWSDUGHNEIFR3XNB3GRLIJFXNUW", "length": 11243, "nlines": 202, "source_domain": "www.esakal.com", "title": "polling booth in nashik महापालिका निवडणुकीसाठी एक हजार 407 मतदान केंद्रे | eSakal", "raw_content": "\nमहापालिका निवडणुकीसाठी एक हजार 407 मतदान केंद्रे\nगुरुवार, 9 फेब्रुवारी 2017\nविभागनिहाय मतदान केंद्रांची संख्या\nपंचवटी- 291, नाशिक पश्‍चिम- 142, सातपूर- 154, नाशिक रोड- 263, पूर्व- 290, सिडको- 267 याप्रमाणे एकूण एक हजार 407 मतदान केंद्रे राहणार आहेत.\nनाशिक - अपक्ष उमेदवारांना चिन्हवाटप झाल्यानंतर प्रशासनाने निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून मतदान केंद्रांची निश्‍चिती केली आहे. त्यानुसार शहरात एकूण एक हजार 407 मतदान केंद्रांची निर्मिती केली जाईल. सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या प्रभाग 13 मध्ये सर्वाधिक 61, तर सर्वांत कमी लोकसंख्या असलेल्या प्रभाग 10 मध्ये 31 मतदान केंद्रे आहेत.\nनिवडणुकीसाठी साडेचार हजार मतदान यंत्रांचा वापर केला जाईल. यात बहुतांशी मतदानयंत्रे ही नगर जिल्ह्यातून मागविण्यात आली आहेत. निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या सनियंत्रण समितीच्या तपासणीनंतर मतदान केंद्रांची संख्या अंतिम केली जाईल. एका मतदान केंद्रावर सरासरी साडेसातशे ते आठशे मतदारांना मतदान करता येईल. बहुसदस्यीय प्रभागपद्धती असल्याने उमेदवारांची संख्या जास्त राहणार आहे. चार उमेदवारांना मतदान करताना किमान तीन ते चार मिनिटे वेळ लागणार आहे. मतदान केंद्रांवरील मतदारांची संख्या घटविण्यात आली आहे.\nप्रभागनिहाय मतदान केंद्रांची संख्या\nविभागनिहाय मतदान केंद्रांची संख्या\nपंचवटी- 291, नाशिक पश्‍चिम- 142, सातपूर- 154, नाशिक रोड- 263, पूर्व- 290, सिडको- 267 याप्रमाणे एकूण एक हजार 407 मतदान केंद्रे राहणार आहेत.\nरेल्वेत मिळणार कागदी ग्लासातून पेय\nमुंबई - पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून राज्यात प्लॅस्टिक बंदीचा निर्णय लागू करण्यात आला आहे. त्यामुळे...\nमहावितरणचे व्यवहार 1 मेपासून ऑनलाइन\nबारामती - केंद्र सरकारच्या धोरणानुसार महावितरणदेखील येत्या १ मेपासून सर्व रोख व्यवहार कमी करून ऑनलाइन व्यवहार करणार आहे. सर्व व्यवहारात अधिक गतिमानता...\nराज्यात राबवणार 'एक ई-चलन उपक्रम'\nमुंबई - वाहतुकीला शिस्त लागावी आणि पारदर्शक कारभारासाठी आता राज्यात \"एक राज्य-एक ई-चलन' हा उपक्रम...\nकल्याण पूर्व मधील स्कायवॉक रखडला; नागरिक हैराण\nकल्याण - कल्याण पूर्व मधील रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या दुसऱ्या टप्यातील सिद्धार्थ नगर ते गणपती चौकातील स्कायवॉकचे काम रखंडल्याने नागरीकांना अनेक अडथळे...\nबारामती नगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम\nबारामती - नागरिकांचा आणि माध्यमांच्या रेट्यानंतर बारामती नगरपालिकेने आज धडक अतिक्रमण हटाव मोहिम राबवली. अनेक वर्षानंतर गुनवडी चौक परिसराने आज मोकळा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/434", "date_download": "2018-04-24T03:04:18Z", "digest": "sha1:MW2JCJU2AGLTMVTPDMTCS2IJVRAVR2KD", "length": 11825, "nlines": 83, "source_domain": "mr.upakram.org", "title": "भारतातही महत्वाच्या मुद्द्यांवर सार्वमत घ्यावे काय? | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nभारतातही महत्वाच्या मुद्द्यांवर सार्वमत घ्यावे काय\nलोकशाहीचे राज्य असलेल्या जगातील अनेक देशांमध्ये सार्वजनिक महत्वाच्या मुद्द्यांवर सार्वमत घेतले जाते. त्यानुसारच निर्णय घेणे सरकारला बाध्य असते.\nउदा. अमेरिकेच्या मिशिगन राज्यातल्या २००६ सिनेट निवडणुकांवेळी 'राखीव जागा' मुद्द्यावर सार्वमत घेतले गेले. ती मतदान पत्रिका पहा. (यासाठी 'ऍडोब ऍक्रोबॅट रीडर' हवे.) दुसर्‍या पानावर ०६-२ या क्रमांकाच्या 'ऍफर्मेटीव ऍक्शन' वर बंदी घालण्याचा प्रस्ताव पहा.\nआपल्या देशातही लोकशाही आहे. पण एकदा सरकार सत्तेवर आले की सर्व निर्णय जनतेला गृहित धरून घेतले जातात. भारतातही असे सार्वमत घ्यावे असे आपल्याला वाटते काय\nभारतासाठी महत्वाचे मुद्दे स्पष्ट केलेत तर चर्चा चांगल्या प्रकारे पुढे नेता येईल...\nगोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण करावे काय या प्रश्नावर राज्यातील जनतेचे सार्वमत घेतले गेले होते.\nशरद् कोर्डे [19 Jun 2007 रोजी 08:23 वा.]\nगोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण करावे काय या प्रश्नावर राज्यातील जनतेचे सार्वमत घेतले गेले होते.\nकारण नसतांना. सार्वमतापूर्वी झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकींत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला बहुमत मिळाले होते. पण गोवा महाराष्ट्राला मिळू नये अशी नेहरूंची इच्छा होती कारण त्यांच्या मनाविरुद्ध मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला होता. त्यामुळे त्यांनी डूख धरून मुद्दाम सार्वमताचे नाटक केले असावे.\nमहत्वाचे मुद्दे- काही उदाहरणे-\n१. भारतातही महत्वाच्या मुद्द्यांवर सार्वमत घ्यावे काय\n२. राखीव जागा (धर्म/जात/लिंग यांवर आधारीत) - शिक्षण क्षेत्रात / राजकीय क्षेत्रात / खासगी - सरकारी उद्योगांमध्ये असाव्यात काय असाव्यात तर त्याची कालमर्यादा किती असावी\n३. भारतात अध्यक्षीय पद्धतीची लोकशाही असावी काय\n४. गुन्हेगार ठरलेल्या कोणत्याही व्यक्तीस प्रतिनिधी सभेत / मंत्रीमंडळात स्थान असावे काय\n५. परराष्ट्रात जन्म झालेल्या व नंतर भारतीय झालेल्या कोणत्याही व्यक्तीस प्रतिनिधी सभेत / मंत्रीमंडळात स्थान असावे काय\n६. दहशतवादविरोधी कायदा असावा की नसावा\nक्ष. मद्यगृहात नृत्यांगनांनी नृत्य करावे काय\nअसे अनेक मुद्दे आहेत. आणि नवे नवे मुद्दे येत रहातील.\nविसुनाना, महत्वाचे नक्कि काय हे ठरणे गरजेचे आहे. उद्या भावनीकरित्या महत्वाचे काहीही ठरू शकते. राजीव गांधी यांच्या हत्ये नंतर लगेचच सार्वमत घेउन सोनियांना पंतप्रधान करावे काय असे जर विचारले असते तर सोनियांना महात्मा गांधीचे वंशज समजून त्या नक्किच पंतप्रधान झाल्या असत्या.\nजर आपण महत्वाचे मुद्दे म्हणजे ज्यावर कायदातज्ञ कायदेशीर मत द्यायला कमी पडु शकतात असे मुद्दे म्हणायला काही हरकत नसावी.\n९० च्या दशकात राममंदिरासाठी सार्वमत घेतले असते तर आज ते उभे राहिले असते. पण आज घेतले तर लोक नक्किच पायाभुत सुविधांना राममंदिरापेक्षा जास्त प्राधान्य देतील. म्हणूनच सार्वमताचा निकष आगोदर ठरवणे मला योग्य वाटते.\nआर्य चाणक्यांशी सहमत. समूह मानसिकता आणि निकटदृष्टी यामुळे जनमत प्रभावित होते हे खरेच आहे. शिवाय आपल्याकडे निवडणुकीत चालणारे गैरप्रकार अश्या सार्वमतातही चालण्याची संभावना आहेच.\n~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: \nभारतातही असे सार्वमत घ्यावे असे आपल्याला वाटते काय\nभारतीय नागरीक अद्यापही अशा तर्‍हेचे मत नोंदवण्यासाठी अपरिपक्व आहेत असे वाटते. चू. भू. दे. घे. टप्प्याटप्प्याने त्यांना याची ओळख करून देता येईल.\nअसो. ही चर्चा वाचून सहजच कलेक्टर लीना मेहेंदळ्यांच्या या अनुदिनी लेखाची आठवण झाली.\nसार्वमत घ्यायची कल्पना चांगली आहे. असा काही प्रस्ताव सध्या शासनाच्या विचाराधीन असल्याची आपल्याला काही माहिती आहे का\nनवीन सार्वमत घडेल तेव्हा घडेल. पण जे सार्वमत न घडल्यामुळे नेहमी चर्चेत असते... किंवा असायचे म्हणणे अधिक योग्य... त्याचा उल्लेख येथे करणे संयुक्तिक ठरेल.\nकाश्मीर भारतात सामील व्हावे की पाकिस्तानात जावे याबद्दल सार्वमत न घेतले गेल्याबद्दल अजूनही वाद होत राहतात. पाकिस्तानी लष्कर हा अडचणीचा भाग असला तरीही स्वातंत्र्यानंतरच्या काही वर्षात हे घडते तर काश्मिरी जनतेने पाकिस्तानपेक्षाही भारताकडेच कल दाखविला असता असे माझे मत आहे.\nबरोबर आहे. ...तसेच लिहिणार होतो --- आणि लिहायला हवेही होते --- पण काश्मीरच्या सार्वमताचा प्रश्न असे प्रचलित असल्याने केवळ काश्मीर असे लिहिले. चुकले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2014/12/blog-post_30.html", "date_download": "2018-04-24T02:50:36Z", "digest": "sha1:QUQFUXSB4TXTUIZCEUAHZWP7UHMPQI6F", "length": 5634, "nlines": 82, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: दत्ता दिगंबरा....", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nमंगळवार, ३० डिसेंबर, २०१४\nब्रह्मा विष्णू आणि महेश्वराच्या अवतारा\nदर्शन दे रे त्रिगुणात्मका दत्ता दिगंबरा....\nअनूसयेचा बालक तू अन जगताचा कैवारी\nतीन मुखे अन सहा करांची, मूर्त दिसे साजरी\nतेजस कांती, श्यामल डोळे, करुणेच्या सागरा\nदर्शन दे रे त्रिगुणात्मका दत्ता दिगंबरा..\nगाय -वासरु उभे समोरी, श्वान बैसले चरणी\nकृष्णाकाठी वास तुझा अन प्रत्यय क्षणोक्षणी\nनामस्मरणे पावन केले देहाच्या मंदीरा\nदर्शन दे रे त्रिगुणात्मका दत्ता दिगंबरा..\nवैरागी तू, योगीराज तू, विश्वाच्या नाथा\nउत्पत्ती, अन स्थिती-लयाची गावी मी गाथा\nभास तुझे बघ होती मजला जळी स्थळी अंबरा\nदर्शन दे रे त्रिगुणात्मका दत्ता दिगंबरा...\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/two-trekers-rescued-at-peb-264729.html", "date_download": "2018-04-24T02:47:36Z", "digest": "sha1:2OBJQTRPEROWNUX3Q7RWI6TMUIVCZDDJ", "length": 13167, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "काळ आला होता पण... दरीत कोसळलेले ट्रेकर्स वाचले", "raw_content": "\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nकाळ आला होता पण... दरीत कोसळलेले ट्रेकर्स वाचले\nपेब किल्ल्याजवळच्या दरीत दोघं जण कोसळले. सुदैवानं दोघांनाही वाचवण्यात ट्रेकर्स तसंच प्रशासनाला यश आलंय.\nसंतोष दळवी, 10 जुलै : नागपूरच्या बातमीनं महाराष्ट्राला हादरवल्यानंतर माथेरानहूनही असंच वृत्त आहे. पेब किल्ल्याजवळच्या दरीत दोघं जण कोसळले. सुदैवानं दोघांनाही वाचवण्यात ट्रेकर्स तसंच प्रशासनाला यश आलंय.\nहर हर महादेवच्या घोषणा देत कधी काळी छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या दऱ्याखोऱ्यांमध्ये मावळ्यांना लढायला सज्ज केलं त्याच दऱ्यांमध्ये आता ह्या घोषणा होतायत ते दरीत कोसळलेल्या दोन ट्रॅकर्सना बाहेर काढताना. कारण रिया शहा आणि हर्षल व्होरा हे एक नाही दोन नाही तर रविवारी दुपारी अडीचशे फुट दरीत कोसळले. ही घटना घडली ते विकटगड म्हणजे पेब किल्ला उतरताना. दुपारी माथेरानच्या बाजूनं पेब किल्ला उतरताना रियाचा पाय घसरला आणि ती दरीत कोसळायला लागली. त्याच वेळेस हर्षलनं तिला हात देऊन पकडण्याचा प्रयत्न केला तर तोही तिच्यासोबत अडीचशे फुट खाली गेला.\nदरीत कोसळलेल्या हर्षल आणि रियाला काढण्यासाठी खोपोलीचे ट्रेकर्स दरीत उतरले. त्याला हळहळू संध्याकाळ झाली. सुदैवानं एवढ्या उंचीवरून पडूनही हर्षल आणि रिया दोघांचाही जीव वाचला होता. त्यांचे हात पाय मात्र फ्रॅक्चर झालेत.\nदरीतून वर काढतानाही स्थानिक आणि प्रशासनाला तेवढीच मेहनत घ्यावी लागली आणि चढण सोपी नव्हती. दोर बांधत, हर हर महादेवच्या घोषणा देत बाहेर काढलं आणि नंतर रूग्णवाहिकेनं दोघांनाही हॉस्पिटलला दाखल केलं. डोली तयार करून दोघांनाही हायकर्सनी जवळपास तीन किलोमीटरची चढण पार केली.\nकल्याणचा खजिना लुटून छत्रपतींनी पेब किल्ल्यावरच तो सुरक्षित ठेवला होता. तोच किल्ला आता मुंबईकरांसाठी ट्रेकिंगचं आकर्षण ठरलाय. तो फणसवाडीच्या बाजूनं चढला तर अवघड आहे. जशी चढण अवघड आहे तशी उतरणही. त्यामुळे आपण जर इथं ट्रेकिंगला जात असाल तर पूर्ण तयारीनिशीच जा. जाणकारांचा सल्ला अवश्य लक्षात ठेवा.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nपाणी द्यायला पोलीस आले, कैद्यांनी मारहाण करून जेलमध्ये टाकले अन् पळाले\nअमरावतीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून हत्या, बलात्काराचा संशय\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikiquote.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/Wikiquote:%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%9F:%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2018-04-24T03:24:55Z", "digest": "sha1:6YYG7XW4PSYCOGNSD7TOHRX44HXVK6KO", "length": 3183, "nlines": 50, "source_domain": "mr.wikiquote.org", "title": "\"Wikiquote:विकिक्वोट:परिचय\" ला जुळलेली पाने - Wikiquote", "raw_content": "\n\"Wikiquote:विकिक्वोट:परिचय\" ला जुळलेली पाने\nयेथे जा:\tसुचालन, शोध\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा Wikiquote Wikiquote चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख Wikiquote:विकिक्वोट:परिचय या पानांशी जोडले आहेत:\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसहाय्य:मदत मुख्यालय ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:साहाय्य ‎ (← दुवे | संपादन)\nWikiquote:विकिक्वोट (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nसहाय्य:Contents ‎ (← दुवे | संपादन)\nपहा (पूर्वीचे ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://nmk.co.in/s/manzoor-dar-ipl-journy/5685/", "date_download": "2018-04-24T02:40:57Z", "digest": "sha1:MBWHNVC3LXRZ2CXTZ2BLND23DKVMPKO5", "length": 9953, "nlines": 114, "source_domain": "nmk.co.in", "title": "परिस्थितीमुळे वॉचमनची नोकरी केलेला 'मंजूर दार' यंदाच्या IPL स्पर्धेत खेळणार - NMK", "raw_content": "\nपरिस्थितीमुळे वॉचमनची नोकरी केलेला ‘मंजूर दार’ यंदाच्या IPL स्पर्धेत खेळणार\nपरिस्थितीमुळे वॉचमनची नोकरी केलेला ‘मंजूर दार’ यंदाच्या IPL स्पर्धेत खेळणार\nआयपीएलच्या निमित्ताने त्यांनाही आपली प्रतिभा दाखवण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.आयपीएलमुळे अनेक छोटी शहरे, गावांमधून अनेक चांगले, टॅलेंटेड खेळाडू समोर आले आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणार मंजूर दार (२४) अशाच खेळाडूंपैकी एक आहे. जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील दुर्गम गावात राहणार मंजूर दार यंदाच्या आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचे प्रतिनिधीत्व करणार आहे. पंजाबने त्याला बेस प्राईसला म्हणजे २० लाख रुपयांना विकत घेतले. मंजूर हा यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणारा जम्मू-काश्मीरच्या एकमेव खेळाडू आहे. त्याच्याआधी जम्मू-काश्मीरचा कर्णधार परवेझ रसूल आयपीएलमधून खेळला आहे.\nमंजूरचे वैशिष्टय म्हणजे प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन तो इथपर्यंत पोहोचला आहे. घरची परिस्थिती गरिबीची असूनही फक्त क्रिकेटच्या आवडीमुळे आज हा दिवस पाहू शकलो असे त्याने सांगितले. आठ भावडांमध्ये सर्वात मोठा असलेल्या मंजूरवर घरची जबाबदारी आहे. चार बहिणी आणि तीन भाऊ असा त्याचा परिवार आहे.\nखेळावर लक्ष केंद्रीत करतानाच माझ्यावर कुटुंबाचीही जबाबदारी होती. बेताच्या परिस्थितीमुळे मला शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागले असे भावनिक झालेल्या मंजूरने सांगितले. मागच्यावर्षी उत्तर विभागाच्या सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत त्याने जम्मू-काश्मीरकडून पदार्पण केले. त्यानंतर मंजूरने मागे वळून पाहिलेले नाही.\nमंजूरला स्थानिक संघाकडून पहिली संधी मिळाली त्यावेळी त्याने पहिल्याच सामन्यात आठ षटकरांसह शतक ठोकले. श्रीनगरमध्ये पहिला सामना खेळताना त्याच्याकडे स्वत:चे बूटही नव्हते. कारण बूट विकत घेण्यासारखी माझी परिस्थिती नव्हती. परिस्थितीमुळे माझ्या कुटुंबाला अनेकदा उपाशीपोटी झोपावे लागले आहे असे मंजूर दारने सांगितले. दिवसा क्रिकेट खेळायला मिळावे यासाठी मंजूरने रात्रीच्यावेळी सुरक्षारक्षकाची नोकरी सुद्धा केली आहे. आता सर्व काही चांगले घडेल अशी मंजूरला अपेक्षा आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबच्या मोहालीमधील कॅम्पमध्ये सहभागी होण्याआधी त्याने नुकतीच बारावीची परीक्षा दिली. (सौजन्य: लोकसत्ता.)\nइंडियन बँकेच्या आस्थापनेवर विविध ‘विशेष अधिकारी’ पदांच्या एकूण १४५ जागा\nराज्यातील नगरपालिका-परिषदांच्या आस्थापनेवर ‘अभियांत्रिकी’ पदांच्या १८८९ जागा\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१८ मधील स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक उपलब्ध\nराज्यात अकरा लाख मुलींची कमी- मराठवाड्यात गंभीर- बीड सर्वांत पिछाडीवर\nप्लास्टिक बंदीची अधिसूचना जारी, दुधाच्या पिशवीची पुनर्खरेदी विक्रेताच करणार\n‘पानी फाऊंडेशन’च्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप 2018’ची घोषणा झाली\nनवीन जाहिराती / घोषणा . . .\nस्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदांच्या २००० जागा\nकर सहाय्यक/ लिपिक-टंकलेखक/ जि.प.सरळसेवा/ तलाठी स्पेशल बॅच उपलब्ध\nलक्ष्यवेध . . .\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१८ मधील स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक उपलब्ध\nपरिस्थितीमुळे वॉचमनची नोकरी केलेला ‘मंजूर दार’ यंदाच्या IPL स्पर्धेत खेळणार\nप्रवेशपत्र . . .\nवैद्यकीय शिक्षण व संशोधन अधिपरिचारिका (नर्स) परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nसंयुक्त प्रवेश (मुख्य) परीक्षा ‘JEE-Main-2018’ प्रवेशपत्र\nनिकाल . . .\nपोलीस भरती-२०१८ मैदानी चाचणी/ लेखी परीक्षा निकाल\nशिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (सीईटी) परीक्षा-२०१७ निकाल\nमागोवा . . .\nमुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ‘शिपाई’ पदांच्या एकूण १३६ जागा\nकेंद्रीय विद्यालय संघटन यांच्या आस्थापनेवर ‘शिक्षक’ पदांच्या एकूण ५१९३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.60secondsnow.com/mr/maharastra/yavatmal-rain-four-died-lightning-collapsed-on-tree-893131.html", "date_download": "2018-04-24T02:57:23Z", "digest": "sha1:LZRFLRLLD7374D5YUWECAKTBYRMAH4UT", "length": 5673, "nlines": 47, "source_domain": "www.60secondsnow.com", "title": "अवकाळी पावसाने घेतले बळी, वीज पडून चौघांचा मृत्यू | 60SecondsNow", "raw_content": "\nअवकाळी पावसाने घेतले बळी, वीज पडून चौघांचा मृत्यू\nमहाराष्ट्र - 8 days ago\nअवकाळी पावसाने यवतमाळमध्ये चौघांचा जीव घेतला आहे. पाऊस आल्यानंतर झाडाखाली थांबलेल्या चौघांचा वीज कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेत 4 जण जखमीही झाले आहेत. महागाव तालुक्यातील वाकोडी शिवारातील ही घटना घडली. मराठवाड्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. मराठवाड्यातील लातूरसह काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला.\nलोकलसमोर ढकलून 56 वर्षीय प्रवाशाची हत्या\nकिरकोळ वादातून एका प्रवाशाला धावत्या लोकलसमोर ढकलून त्याची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबईत मध्य रेल्वेवरील मुलुंड स्टेशनवर ही घटना घडली. दीपक चमन पटवा असे मृत व्यक्तीचे नाव आहे. दीपक पटवा हे मुलुंड पश्चिमेला राहत होते. दीपक शनिवारी दुपारी मुलुंड स्टेशनच्या फलाट क्रमांक 3 वरुन प्रवास करण्यासाठी निघाले होते. त्यावेळी एक महिला आणि पुरुषासोबत त्यांची शाब्दिक बाचाबाची झाली होती.\nपुण्यातील आयपीएलचे प्लेऑफ सामने हलवण्याची चिन्हे\nचेन्नईत कावेरी पाणीवाटपाला होत असलेल्या विरोधामुळे चेन्नईला पुण्याचे गहुंजे स्टेडिअम होम ग्राऊंड म्हणून देण्यात आले. परंतु आता परत चेन्नईला आपले बस्तान हलवावे लागण्याची शक्यता आहे. सध्या चेन्नईचे सामने पुण्यात रंगले आहेत. पण आता हा आनंद जास्त काळ टिकण्याची शक्यता नाही. 23 आणि 25 मे ला होणारे प्लेऑफ सामने इतर ठिकाणी हलविण्याची तयारी सुरू आहे. लखनौ येथे हे सामने खेळवले जाऊ शकतात.\nसेक्स ट्रिपला जाणाऱ्या व्यक्तीला 330 वर्ष कारावास\nचाइल्ड पॉर्नोग्राफीच्या आरोपाखाली फ्लोरिडामधील एका व्यक्तीला 330 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपी सेक्स ट्रिपसाठी फिलिपिन्सला जात होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. फिलिपिन्सच्या दौ-यावर गेल्यानंतर आरोपी लहान मुलांसोबत लैंगिक अत्याचार करत त्याचे व्हिडीओ रेकॉर्ड करुन सोशल मीडियावर शेअर करत असे अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे. डेव्हिड लिंच असे या आरोपीचे नाव आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.majhimarathi.com/advantage-and-disadvantages-of-milk-marathi/", "date_download": "2018-04-24T02:34:56Z", "digest": "sha1:MEEXVA23JTJ44X3CEVAZN3MBMBGCH34Y", "length": 17053, "nlines": 112, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "दूध प्यायचे फायदे आणि नुकसान | Advantage and Disadvantages of Milk in Marathi", "raw_content": "\nआदिवासी क्रांतीकारक बिरसा मूंडा | Birsa Munda History In Marathi\nबेसन शेव बनवायची विधी | Besan Sev Recipe\nबराक ओबामांचे नोबेल पुरस्कार स्विकारतांनाचे भाषण | Barack Obama Speech\nबदामचे गुणकारी फायदे | Benefits of Almonds\nस्वयंपाकासाठी काही खास टिप्स | Kitchen tips in Marathi\nपी.व्ही सिन्धू बॅडमिंटन खेळाडू | Badminton Player PV Sindhu\nसाक्षी मलिक एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू | Wrestler Sakshi Malik Biography\nपिझ्झा बनविण्याची रेसेपी | Pizza Recipe In Marathi\nशुद्ध दूध / Milk पूर्णपणे कॅल्शियम आणि महत्वाच्या खनिजांनी भरलेले आहे. आपण नेहमी पाहतो कि ग्रामीण भागातील लोक हे शहरी लोकांच्या तुलनेत अधिक जगतात. याचे कारण हे पण असू शकते कि ग्रामीण भागात शुद्ध दूध आरामात भेटून जाते.\nभारतीय घरांमध्ये दूध पिणे हि एक साधारण बाब आहे आणि यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. दूध उकडून ते आपण ते पिवू शकतो परंतु उकडल्यामुळे दुधातील कॅल्शियमची कमी होते आणि ते पचवण्यासाठी जड जाते. त्यामुळेच रक्तप्रवाह मधून कॅल्शियम दुधात पोहोचत नाही. यासोबत साखर आणि मीठ सारखे पदार्थ मूत्राद्वारे कॅल्शियमच्या कमीला आणखी वाढवण्यास मदत करतात.\nलोक प्राचीन काळापासून दुधाचे सेवन करत आलेले आहेत. बऱ्याच खाद्यपदार्थामध्ये दुधाचा वापर होतो. जेव्हा कि काही लोकांकडून हे पण माहित झाले आहे. कि दूध हे ना जास्त फायदेशीर आहे ना जास्त हानिकारक. हि बाब तुम्हाला विचार करायला भाग पाडेल कि मुलांना दूध पाजायचे कि नाही\nतुही पण चकित होवून जाल कि आपल्याला हि दुधाचे सेवन करायचे कि नाही जर याचे उत्तर “हो” आहे किंवा “नाही” तेव्हा आम्ही तुम्हाला दूध पिण्याचे फायदे आणि नुकसान या विषयी सविस्तर सांगणार आहोत कि जे तुम्हाला नक्कीच मदत करेल.\nदूध कॅल्शियम चा सर्वात चांगला स्रोत आहे. आणि दातांना फक्त आणि फक्त कॅल्शियमचीच गरज असते. यासोबत दूध दातांना गड्डे पडणे व सडणे यापासून वाचवतो. कॅल्शियम आपल्या शरीरात शोसल्या जाईल जेव्हा आपल्या शरीरात विटामिन – डी असेल यासाठी या गोष्टीचे विशेष ध्यान ठेवा कि दुधात विटामिन – डी चे प्रमाण चांगले असते.\nदूध हे त्वचेस कोमल बनवतो सोबतच मुलायम आणि चमकदार हि बनवतो. दुधात त्वचेसाठीचे उपयुक्त असे सर्व विटामीन्स आणि पोषकतत्वे पण असतात. याचा अर्थ असा नाही कि तुम्हाला एका बाथटब मध्ये दूध भरायचे आहे आणि त्यात बसून आराम करायचा आहे. याचा अर्थ असा कि तुम्हाला दिवसातून कमीत कमी दोन ग्लास दुध सेवन करणे जरुरी आहे.\nहे खरेच कि मुलांच्या हाडांना मजबूत करण्यासाठी त्यांना दूध पिणे जरुरी आहे. तेव्हाच त्याचा योग्य विकास होऊ शकणार हे पण सत्य आहे कि तरुण लोक सुद्धा दूध सेवन करून आपल्या हाडांना मजबूत बनवू शकतात. मग दुधातील फायदे त्यातील कॅल्शियम मुळेच असतात आणि यासाठी शरीरात विटामीन – डी ची जरुरत असते.\n४.वजन कमी करणे –\nअध्ययनाने हे सिद्ध झाले आहे कि ज्या महिला रोज दूध पितात त्याचे वजन हे दूध न पिणाऱ्या महिलांच्या तुलनेत कमी असते. जर आपण स्वस्थ स्नैक्स च्या शोधात असाल तर तुम्हाला नक्कीच एक ग्लास दूध सेवन करायला पाहिजे. डॉक्टर नेहमी सल्ला देतात कि रात्री जेवण केल्यावर व फळे खाल्ल्यावर एक ग्लास दूध जरूर प्यायला पाहिजे.\nस्नायूंच्या विकासात दूध सहाय्यक ठरते. हा फायदा दुधात असलेल्या प्रोटीनमुळे होतो. बरेच धावपटू व्यायाम केल्यावर दूध पिणे पसंत करतात.यामुळे शरीराला आवश्यक पोषके मिळतात आणि त्यांच्या स्नायूंचा विकास अधिक होतो. स्नायुमधील वेदनाही यामुळे दूर करण्यात मदत मिळते.\n६.काळजी कमी करणे –\nदुधात सापडणारे सर्व विटामिन्स आणि खनिजे आपल्यासाठी चिंता हारक ठरतात त्यामुळे त्याचे आभार मानले पाहिजे. दिवसभर काम केल्यावर जर एक ग्लास दूध पिल्यास स्नायू आणि मस्तकातील सर्व वेदना व काळजी कमी होण्यास मदत होते.\nवरील माहितीतून आपण जानले कि दूध पिल्याने किती फायदे मिळतात. परंतु तुम्ही हे जाणता काय कि, दूध हे एक सर्वोत्तम उर्जेचे भांडार मानले जाते. जेव्हा कधीही तुम्हाला थकल्यासारखे वाटते, मग एक ग्लास थंड दूध प्या. तुम्हाला काही वेळातच ताजेतवाने वाटेल.\n८.आजारासंबंधी लढण्यास सहाय्यक –\nदुधामुळे बऱ्याच आजारांना शरीरापासून दूर ठेवता येते. याचा शोध मागिल काही दशकांमध्ये लागला होता. या रोगांमध्ये रक्तदाबाची समस्या पासून ते हृदयरोगाच्या समस्यापर्यंतचा समावेश आहे. दुधात आपल्या लीवर मधून कोलेस्ट्रोल चे प्रमाण कमी करण्याची क्षमता असते. काही शोधकर्त्याच्या मते दुधात अनेक प्रकारच्या कॅन्सरांशी लढण्याची क्षमता असते.\nतुम्ही आता निश्चितपणे जाणला असाल कि दूध पिल्याने काय काय फायदे होतात जरी तुम्ही थोड थोड दूध पीत असाल परंतु ते नक्कीच प्या. हे काही महत्वाचे नाही कि तुम्ही रोज किती दूध पिता मग ते थंड असो व गरम या दोन्ही प्रकारच्या दुधापासून सारखेच फायदे मिळतात.\nदुधापासून काही प्रमुख नुकसान खालील प्रमाणे\n१.लहान मुलांना भेसळयुक्त दूध पाजल्यामुळे त्यापासून त्यांच्या स्वास्थावर विपरीत परिणाम होतात. दूध पावडर पासून बनलेले दूध हे कॅन्सर साठी कारणीभूत ठरू शकते.\n२.अध्ययनातून हे समजले आहे कि, दुध हे हाडांमधील कॅल्शियम शोषून घेतो यावर मात्र अजून शोध चालू आहे. त्यामुळे याबाबत पूर्ण सत्यता मानता येत नाही.\n3.काही मुलांमध्ये दुधात सापडणारे केंसीइन प्रोटीन सहन होत नाही त्यामुळे ह्यापासून अनेक आजार होण्याची भीती असते.\n४.काही मुलांमध्ये मधुमेहाला सहाय्यक म्हणून दूध घातक ठरू शकते त्यामुळे अशावेळी दुधाचे सेवन विपरीत परिणामकारक ठरते.\n५.दुधात अनेक प्रकारचे प्रोटीन्स असतात त्यापैकी केंसीइन प्रोटीन हृदयाशी संबंधित आजारांना आमंत्रण देतो. त्यामुळे दुधाचे सेवन हानिकारक ठरते.\nलक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी दुधाचे फ़ायदे असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्\nPlease :- आम्हाला आशा आहे की हा दुधाचे फ़ायदे – Advantage and Disadvantages of Milk in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुधा.\nनोट : Benefits of Milk – अंजिर चे फायदे या लेखात दिलेल्या दुधाच्या फायद्यांन -Benefits of Milk बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.\nNext विशाल बौद्ध मठ नालंदाचा इतिहास | Nalanda History In Marathi\nबदामचे गुणकारी फायदे | Benefits of Almonds\nBenefits of Drinking Water आपण बरेचदा ऐकतो की पाणी पिणे आरोग्यासाठी फार चांगले असते. वैज्ञानिकांच्या …\nराष्ट्रकवी रामधारीसिंह दिनकर यांचे जीवनचरित्र | Ramdhari Singh Dinkar Biography in Marathi\nमीनाक्षी अन्नम मंदिराचा इतिहास | Minakshi Mandir History In Marathi\nदिव्यांचा सण दिवाळी बद्दल माहिती | Diwali Information In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/250-crore-irrigation-project-36064", "date_download": "2018-04-24T03:22:04Z", "digest": "sha1:F3LIRITUQU5DBHNB3U6LNJRJN7QG3QSN", "length": 15226, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "250 crore to irrigation project सिंचन प्रकल्पांना २५० कोटी मिळणार | eSakal", "raw_content": "\nसिंचन प्रकल्पांना २५० कोटी मिळणार\nमंगळवार, 21 मार्च 2017\nअर्थसंकल्पाचा हातभार; रखडलेल्या पुनर्वसनासाठी जाणार निम्मा निधी\nसातारा - राज्याच्या अर्थसंकल्पात सिंचन प्रकल्पांसाठी मंजूर झालेल्या निधीतून सातारा जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना २५० कोटी रुपये उपलब्ध होतील. यापैकी निम्म्यापेक्षा अधिक निधी रखडलेल्या पुनर्वसनावर खर्च केला जाणार आहे. उर्वरित निधीतून प्रकल्पांची कामे केली जातील.\nअर्थसंकल्पाचा हातभार; रखडलेल्या पुनर्वसनासाठी जाणार निम्मा निधी\nसातारा - राज्याच्या अर्थसंकल्पात सिंचन प्रकल्पांसाठी मंजूर झालेल्या निधीतून सातारा जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना २५० कोटी रुपये उपलब्ध होतील. यापैकी निम्म्यापेक्षा अधिक निधी रखडलेल्या पुनर्वसनावर खर्च केला जाणार आहे. उर्वरित निधीतून प्रकल्पांची कामे केली जातील.\nराज्याच्या अर्थसंकल्पातून जिल्ह्याच्या वाट्याला काय पडणार का, याची उत्सुकता सर्वांना होती. त्यानुसार जलयुक्त शिवार योजना, कऱ्हाड विमानतळ, महाबळेश्‍वर येथे स्वतंत्र आर्किटेक्‍चर नेमणे, तसेच विविध योजनांतून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे. त्याबरोबरच राज्यातील एकूण सिंचन प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात मंजूर केलेल्या निधीतून सातारा जिल्ह्याला २५० ते २७५ कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत.\nत्यामुळे पाटबंधारे विभागासाठी हा अर्थसंकल्प सकारात्मक आहे. सध्या जिल्ह्यातील विविध सिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण झाली असून वितरण व्यवस्थेची कामे अपूर्ण आहेत. प्रकल्पांच्या पुनर्वसनांची कामे मोठ्या प्रमाणात अपूर्ण आहेत.\nया प्रकल्पांमुळे विस्थापित झालेल्यांना अद्याप त्यांच्या मागणीनुसार जमिनी उपलब्ध झालेल्या नाहीत. या प्रकल्पग्रस्तांना जमिनी उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी लागणार आहे. त्यामुळे सिंचन प्रकल्पांसाठी मिळणाऱ्या एकूण निधीतून निम्म्यापेक्षा अधिक निधी म्हणजेच १२५ ते १५० कोटी रुपये पुनर्वसनांच्या कामांवर खर्च केले जातील. त्यासाठी पाटबंधारे व पुनर्वसन विभागाने नियोजन केले आहे.\nअर्थसंकल्पातून सिंचन प्रकल्पांच्या वाटणीला आलेल्या २५० कोटींतील निम्म्यापेक्षा अधिक निधी हा पुनर्वसनांच्या कामांवर खर्च केला जाणार आहे. त्यामुळे जमिनी उपलब्ध होण्याची वाट पाहात बसलेल्या प्रकल्पग्रस्तांना हा निर्णय दिलासा देणारा आहे. पुनर्वसनानंतर उर्वरित १०० कोटींचा निधी हा सिंचन प्रकल्पांच्या कामांवर खर्च होईल. सध्या जिल्ह्यातील प्रमुख सिंचन प्रकल्पांतील धरणांची कामे पूर्ण आहेत. पण, वितरण व्यवस्थेची कामे अपूर्ण आहेत. जिहे-कठापूर, वसना-वांगणासारख्या उपसा सिंचन योजनांच्या कामांसाठीही निधी वापरला जाणार आहे. त्यामुळे या योजनांची कामेही मार्गी लागतील.\nमेडिकल कॉलेजकडे शासनाकडून दुर्लक्ष\nजिल्ह्यातील मेडिकल कॉलेज, महिलांसाठीचे स्वतंत्र जिल्हा सर्वसाधारण रुग्णालय या रखडलेल्या प्रश्‍नांकडे अर्थसंकल्पात दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. या अर्थसंकल्पात या दोन महत्त्वाच्या बाबींसाठी निधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करायला हवा. त्यासाठी पालकमंत्री विजय शिवतारे, सहपालकमंत्री सदाभाऊ खोत व जिल्ह्यातील आमदार काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nउरमोडी, तारळी, धोम-बलकवडी, कुडाळी,\nनेते ‘ए.सी.’मध्ये, कार्यकर्ते जेलमध्ये\nकोल्हापूर - पाचगावच्या राजकीय वर्चस्वातून २०१३ मध्ये झालेल्या दोन्ही खुनांचा निकाल जाहीर झाला. अशोक पाटील आणि धनाजी गाडगीळ यांच्या खुनातील अकरा...\nमाण काबीज करण्याचे राष्ट्रवादीचे मनसुबे\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माण, खटाव तालुक्‍यांतील जलसंधारणाच्या कामांना भेटी देऊन लोकसहभागाला प्रोत्साहन दिले. मात्र, माजी सनदी...\nविस्थापितांचे प्रश्‍न सोडवा, अन्यथा अधिकाऱ्यांना बंदी\nनाशिक - दमणगंगा नदीजोड प्रकल्पांतर्गत एकदरे (ता. पेठ) येथे उभारण्यात येत असलेल्या धरणाच्या...\nबस स्थानकातील मार्ग बदलले\nसातारा - पोवई नाका येथे ग्रेड सेपरेटरचे काम सुरू असल्याने शहरातील वाहतूक पर्यायी रस्त्यांवरून वळविण्यात आली आहे. त्यामुळे बस स्थानकात ये- जा करणाऱ्या...\n'गरज पडली तर राजकीय पक्ष काढू' - रघुनाथदादा पाटील\nलातूर - 'मलाही राजकीयदृष्ट्या सेटल व्हायचे आहे. ताकाला जाऊन मोरवं आम्ही लपवीत नाही. आमची उमेदवारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/republic-day-marathi/republic-day-110012500041_1.html", "date_download": "2018-04-24T02:55:59Z", "digest": "sha1:ZE2ZGVDBRZNRPBAZNHT63T4WTVGEVT2Y", "length": 11112, "nlines": 122, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Republic Day, 26 January, Republic Day Parade, Republic Day Festival | पहिल्या राष्ट्रपतींची निवडणूक | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nराज्यघटनेचा मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी मंजूर झाल्यानंतर २६ जानेवारी १९५० या दिवशी भारत प्रजासत्ताक देश ओळखला जाऊ लागला. संसद भवनात प्रसिद्ध पत्रकार शैलेन चटर्जी यांच्या उपस्थितीत राज्य घटनेचा मसुदा मंजूर केला होता. सर्व सदस्यांनी बाके वाजवून राज्यघटना मंजूर केली होती. संसद भवन 'वंदे मातरम्' आणि 'भारत माता की जय' या घोषणांनी गाजले होते.\nराज्य घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी आपल्या भाषणात राज्यघटनेचा प्रस्ताव आणि महात्मा गांधीना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर राज्यघटना समितीने 'जन गण मन...' या राष्ट्रगीताबरोबर ऐतिहासिक सत्र समाप्त झाले. राष्ट्रगीत स्वातंत्र्य सैनिक स्व. अरूणा असफ अली यांची बहीण पोर्णिमा बॅनर्जी यांनी गायले होते. मसुदा समितीने २४ जानेवारी १९५० रोजी विशेष सत्रात डॉ. राजेंद्रप्रसाद यांना स्वतत्र भारताचे राष्ट्रपती म्हणून निवडले गेले आणि २६ जानेवारी १९५० ला प्रजासत्ताक गणराज्य झाले.\nसध्या अस्तित्वात असलेला राष्ट्रपती भवनाचा दरबार हॉल २६ जानेवारी १९५० रोजी पाचशे पाहुण्यांनी भरगच्च भरला होता. तेव्हा त्याला गर्व्हमेंट हाऊस असे म्हटले जात होते. अंगात काळा कोट आणि डोक्यावर गांधी टोपी घातलेल्या डॉ. राजेंद्रप्रसाद यांना सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश हिरालाल कनिया यांनी स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून हिंदीत पद व गोपनीयतेची शपथ दिली होती.\nराष्ट्रीय सण : प्रजासत्ताक दिन\nमराठीत निबंध : प्रजासत्ताक दिन\nचीनची मुजोरी बूट पाठवले तिरंगा असलेल्या बॉक्समधून\nजिथे माकडाने फडकवला तिरंगा\nयावर अधिक वाचा :\nटीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार\nटाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nनाणार होणार नाही: उद्धव ठाकरे\nनाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...\nअबब, उमेदवाराची संपत्ती 1020.5 कोटी\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट ...\nस्वस्त झाला सॅमसंगचा हा स्मार्ट फोन\nजर आपण सॅमसंगचा मोबाईल खरेदी करायला जात असाल तर आपल्यासाठी चांगली बातमी आहे की सॅमसंगने ...\nव्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर\nयापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nजीमेलमध्ये येणार नव्या फीचर्स\nजीमेल आपल्या युजर्ससाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नव्या फीचर्सवर काम करत आहे. लवकरच आता ...\nमाहिती अधिक सुरक्षित करण्याचा फेसबुकचा प्रयत्न\nफेसबुकने भारतातील युजर्सना विश्वास देण्यासाठी अॅपमध्ये काही बदल करुन, युजर्सच्या माहितीला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vachak-pratikriya-news/loksatta-reader-response-on-chaturang-articles-4-1601647/", "date_download": "2018-04-24T03:08:57Z", "digest": "sha1:TJ7XBROWPIFVQIRNSEC7LUEAPGU2RZAB", "length": 20498, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta reader response on Chaturang Articles | कौतुकास्पद ‘प्रज्ञावती’ | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nदैवताविषयी वाचताना भक्ताच्या चेहऱ्यावर उमटावे तसे कौतुक वाटत होते.\n२८ ऑक्टोबरला प्रसिद्ध झालेल्या मीना वैशंपायन यांचा आईन रँडवरील ‘प्रज्ञावती’ हा सम्यक भाषेत लिहिलेला लेख वाचताना त्यांनीच लेखाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आपल्या दैवताविषयी वाचताना भक्ताच्या चेहऱ्यावर उमटावे तसे कौतुक वाटत होते.\nसर्वप्रथम नावाविषयी. आईन रँडला एका मुलाखतीत तिच्या नावाचा उच्चार कसा करावा असे विचारले असता ‘आईन.. टू ऱ्हाइम विथ माइन’ असे तिने स्वत:च सांगितले होते. त्यामुळे आईन म्हणणेच योग्य ठरेल. आईन रँडच्या अनेक मुलाखती यू टय़ूबवर पाहायला मिळतात. आईनच्या ‘फाऊंटनहेड’ आणि ‘अ‍ॅटलास श्रग्ड’ या दोन कादंबऱ्या ऑल टाइम हिट समजल्या जातात आणि या दोन कादंबऱ्यांमधूनच तिने प्रामुख्याने आपले तत्त्वज्ञान मांडले आहे. प्रकाशनानंतर सुमारे दोन वर्षांच्या काळानंतर ‘माऊथ पब्लिसिटी’ने ‘फाऊंटनहेड’ ही कादंबरी बेस्टसेलर ठरली तरी प्रकाशनापूर्वी १२ प्रकाशकांनी ती नाकारली होती.\n१९४३ मध्ये ‘फाऊंटनहेड’ प्रकाशित झाल्यानंतर १९५६ मध्ये १२ वर्षांनी ‘अ‍ॅटलास श्रग्ड’ प्रकाशित झाली; पण हा सर्व काळ आईन या महाकादंबरीकरिता वह्य़ा भरभरून अभ्यास करत होती, नोंदी काढत होती. तिचे अभ्यासक लेनर्ड पेकफ यांच्या म्हणण्यानुसार तिच्या वह्य़ांमध्ये ‘अ‍ॅटलास श्रग्ड’बद्दलच्या १ जानेवारी १९४५ पासूनच्या नोंदी सापडतात. (या नोंदीदेखील प्रकाशित झालेल्या आहेत.)\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nवैशंपायन यांनी आईनने मांडलेल्या वस्तुनिष्ठतावादाचा उल्लेख फक्त एका वाक्यात केला आहे; पण वस्तुनिष्ठतावाद हा आईनच्या विचारांचा, लेखनाचा आणि जगण्याचा सारांश आहे. वस्तुनिष्ठतावाद ही आईनने वैचारिक विश्वाला दिलेली देणगी आहे. ‘अ‍ॅटलास श्रग्ड’च्या भाषेत वस्तुनिष्ठतावाद म्हणजे‘अ एखादी गोष्ट सांगायची अथवा करायची असल्यास ती आडवळणाने न सांगता, भुई न धोपटता थेटपणे सांगणे किंवा करणे म्हणजे वस्तुनिष्ठतावाद. ‘मला असे म्हणायचे होते..’ असे मागाहून न म्हणता जे म्हणायचे आहे तेच म्हणणे म्हणजे वस्तुनिष्ठतावाद. वस्तुनिष्ठतावाद म्हणजे कायावाचामने भोंदूगिरीला तीव्र आणि स्पष्ट नकार. वस्तुनिष्ठतावाद म्हणजे कायिक, वाचिक, मानसिक आणि वैचारिक प्रतारणेला विरोध आणि म्हणूनच बोलण्याप्रमाणे न वागणारी आणि वागण्याप्रमाणे न बोलणारी राजकारणी माणसे या ‘अ‍ॅटलास श्रग्ड’मधील काळ्याकुट्ट व्यक्तिरेखा आहेत. आईनच्या नोंदींनुसार या कादंबरीत आईनला फादर आमेद्यूस नावाचे एक पात्रही दाखवायचे होते. हा धर्मगुरू प्रामाणिकपणे चांगल्याची भक्ती करणारी आणि तरीही सतत दयेतील नैतिकता आचरणारी सकारात्मक व्यक्तिरेखा असणार होता, पण अशी काही व्यक्तिरेखा वाचकांना पटवणे अशक्य वाटल्याने तिने ती बाद केली.\n‘अ‍ॅटलास श्रग्ड’नंतर आईनने फिक्शन म्हणावे असे लेखन केले नाही; पण तिच्या आवडत्या वस्तुनिष्ठतावादाबद्दल लेख लिहिले, पुस्तके लिहिली, भाषणे दिली, मुलाखती दिल्या आणि तरीही ‘तत्त्वज्ञान हे फक्त तत्त्वज्ञानाच्या पुस्तकातच राहते, फक्त अभ्यासकांपर्यंतच पोहोचते आणि म्हणूनच निखळ तत्त्वज्ञानाच्या पुस्तकापेक्षा ते तत्त्वज्ञान मांडणाऱ्या आणि किती तरी जास्त लोकांपर्यंत पोहोचणाऱ्या कादंबऱ्या लिहिणे हेच मला जास्त आवडते,’ असे आईनने म्हटले आहे. अतिशय चांगल्या विषयवस्तूबद्दल मीना वैशंपायन यांचे अभिनंदन.\n– मनीषा जोशी, कल्याण\nबालसंगोपन केंद्राचे गोकुळ करावे\nसंगीता बनगीनवार यांच्या ‘पालकत्वाचं नवं क्षितिज’ या सदरामधील २५ नोव्हेंबरला प्रसिद्ध झालेला ‘प्रेमाची पाखर’ हा लेख वाचून खूप छान वाटले. स्वत:च्या लेकरांची आई होणे कौतुकाचे नाही, कारण त्याला आपण जन्म दिलेला असतो; परंतु दुसऱ्या लेकराला जे कुणाचे आहे हेही माहीत नाही त्याला आईची माया देणे हे खूप महान कार्य आहे. पाखर संकुलमधील सर्व यशोदा मातांचे कार्य खूप कौतुकास्पद आहे. त्यांनी स्वत:ला सेविका म्हणून संबोधले नाही, तर ‘यशोदा’ म्हणून घेतात. किती सुंदर अर्थ आहे आणि त्या नावातच सगळे प्रेम, माया दिसून येते. एक महिन्याचे बाळ रेल्वे स्टेशन, बस स्टॉपवर सापडते, त्याला ‘मायेची पाखर’ अशा बालसंगोपन केंद्रातून मिळते. अशा केंद्रांना समाजातील प्रत्येकाने सहकार्य करावे आणि केंद्राचे गोकुळ करावे.\n– वैजयंती जोशी, सोलापूर\nकायद्याचा गैरफायदा घेतला जाईल\n‘सन्मान इच्छामरणाचा’ हा २८ ऑक्टोबरचा लेख वाचला. एखाद्या व्यक्तीच्या मरणाला कायद्याने मदत करणे शक्य नाही आणि त्यात डॉक्टरांचा सहभाग शक्य नाही. जगात कुठेही असा कायदा नाही. भारतात असा कायदा झाल्यास त्याचा गैरफायदा घेण्याची शक्यता जास्त आहे. एवढय़ा व्यक्तींना मरणाची इच्छा असेल तर जैन लोकांत असलेली संथ अथवा प्रायोपवेशन म्हणजे हळूहळू अन्नपाण्याचा त्याग करणे ही सोय आहेच. त्यासाठी कायदा करणे ही फार मोठी चूक ठरेल. एकीकडे प्राण्यांचा छळ होऊ नये म्हणून कायदे करण्याचा आग्रह धरला जातो आणि अशा स्थितीत कायदा करणे चुकीचे आहे. रुग्णाला उपचार नाकारण्याचा पूर्ण अधिकार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-stories/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%80-109050800024_1.html", "date_download": "2018-04-24T02:45:53Z", "digest": "sha1:PAT2XWSYBFWORWM5HVH4BDXBLR3GCYDR", "length": 11530, "nlines": 109, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मराठी कथा : माणुसकी | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमराठी कथा : माणुसकी\nती सुपरफास्ट एक्सप्रेस बस जिल्ह्यातून राजधानीकडे भर वेगाने जात होती. त्या बसमध्ये प्रवास करत असलेल्या प्रवाशांपैकी बहुतेक लोक काही ना काही कामासाठी राजधानीमधल्या सचिवालय व मंत्रालयामध्ये जात होते. तिथे त्यांची निरनिराळ्या प्रकारची सरकारी काम होती. कोणाला आपल्या भरलेल्या टेंडरच्या मंजुरीबद्दल माहिती काढायची होती, तर कोणाला आपल्या बदली किंवा प्रमोशनच्या संदर्भात मंत्र्यांना भेटायचे होते. प्रत्येकाचं काही ना काही काम होतं. त्यांना ऑफिस टाइममध्येच मंत्रालयात पोहोचायचं होत.\nबसचा ड्रायव्हर फारच वेगात गाडी चालवत होता. कधी सडकेवर चालणार्‍या वाटसरुच्या इतक्या जवळून गाडी न्यायचा की जणू तो गाडीखालीच येतो की काय. कधी एखाद्या सायकल चालकाजवळ जोराने हार्न वाजवून त्याला सडकेच्या खाली सायकल चालवायला भाग पाडायचा.\nड्रायव्हरच्या या वागणुकीबद्दल प्रवाशांमध्ये चर्चा सुरू झाली. प्रत्येक जण त्याच्या या हलगर्जीपणाबद्दल त्याच्यावर टीका करू लागला. कोणी म्हणालं की हे ड्रायव्हर माणसाला जनावरापेक्षा कमी किंमत देतात. तर काहींचं म्हणणं पडलं की आजकाल माणुसकी हा प्रकारच राहिला नाही आहे.\nइतक्यात ड्रायव्हरच्या चुकीने रस्ता सावकाशपणे ओलांडणारा एक म्हातारा गाडीचा धक्का लागून जखमी होऊन रस्त्यावर पडला. काही लोकांना वाटलं की तो बहुतेक मेला असावा. प्रवाशांपैकी काही लोक गाडीच्या खाली उतरले व पाहिले की म्हातारा बराच जखमी झाला होता त्याला हॉस्पिटलामध्ये घेऊन जाणं आवश्यक होत. अँक्सीडंटची केस असल्यामुळे पोलिसमध्ये जाणंही भाग होत.\nया घडलेल्या प्रकाराबद्दल लोक ड्रायव्हरला शिव्या घालू लागले व म्हणाले आम्ही मघाचपासून बघतोय तू तू किती निष्काळजीपणे गाडी चालवतोय. तुला अजिबात माणुसकी नाहीये.\nइतक्यात पोलिस आले. त्यांनी अँक्सीडेंटबद्दल चौकशी सुरू केली. त्यांनी सांगितले, की आता पंचनामा बनवून एफ.आय.आर नोंदवावा लागेल. मग गाडी पोलीस ठाण्यामध्ये जाईल आणि कोर्टाच्या परवानगीनंतरच सोडली जाईल.\nत्या बस प्रवाशांच्या लक्षात आलं, की जर असं झालं तर ते वेळेवर राजधानीमध्ये पोहचू शकणार नाहीत. त्यांची सगळी कामे लटकतील. तेव्हा सर्व प्रवाशांनी एकमताने ड्रायव्हर व्यवस्थित व ट्रॅफिकच्या नियमांप्रमाणे गाडी चालवत होता. पण या म्हातार्‍याचेच सडकेवर चालताना भान नव्हते. तो आपल्याच तंद्रीत चालत होता. तेव्हा चूक म्हातार्‍याचीच आहे अशी साक्ष दिली. त्याचबरोबर पोलिसाने प्रकरण निकालात काढले व रेकार्ड करून दिले. आणि त्या म्हातार्‍याला त्याच्या नशिबावर सोडून 'माणुसकी'चा बडेजाव सांगणार्‍या प्रवाशांना घेऊन ती बस राजधानीकडे निघून गेली.\nमराठी कथा : अगतिक\nमराठी कथा : आनंदी कावळा\nमराठी कथा : दोन हिरे\nएक अनुभव - एक धडा\nयावर अधिक वाचा :\nमाणुसकी साहित्य कथा कविता\nटीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार\nटाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nनाणार होणार नाही: उद्धव ठाकरे\nनाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...\nअबब, उमेदवाराची संपत्ती 1020.5 कोटी\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2011/07/blog-post_5367.html", "date_download": "2018-04-24T02:52:55Z", "digest": "sha1:27YJWUT5TRF52HP22U6NBPY7TN4ITTAT", "length": 5606, "nlines": 82, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: सांग तुझिया लोचनातिल चांदण्याची कारणे", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nरविवार, ३१ जुलै, २०११\nसांग तुझिया लोचनातिल चांदण्याची कारणे\nविटुन गेल्या जीवनाच्या रंगण्याची कारणे\nकाय होती वेदना आनंदण्याची कारणे\nमी तुला, अन तू मला हे ठाव आहे पण तरी\nगावती इतुकी कशी रे भांडण्याची कारणे\nवागणे भलते तुझे सार्‍या जगाच्या वेगळे\nशोधिसी का जीव माझा टांगण्याची कारणे\nएकमेका सोबतीने चालताना वाट ही\nखास होती ती, मनेही गुंतण्याची कारणे\nमांडलेला डाव अर्धा मोडुनी गेलास तू\nशोधली ना मी पुन्हा त्या मांडण्याची कारणे\nबोलले नाही कुणीही ना कुणी जोजावले\nकाय होती आसवांच्या सांडण्याची कारणे\nउजळले आकाश 'प्राजू', चांद नसताना तिथे\nसांग तुझिया लोचनातिल चांदण्याची कारणे\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/give-children-lessons-discipline-his-vehicle-25463", "date_download": "2018-04-24T03:24:56Z", "digest": "sha1:VT53N4CYOL4SSVK6QTLA2EBP3PVYLFWC", "length": 16072, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Give children the lessons of discipline in his vehicle मुलांकडे वाहन देताना शिस्तीचेही धडे द्या - जिल्हाधिकारी डॉ. सैनी | eSakal", "raw_content": "\nमुलांकडे वाहन देताना शिस्तीचेही धडे द्या - जिल्हाधिकारी डॉ. सैनी\nबुधवार, 11 जानेवारी 2017\nकोल्हापूर - सज्ञान मुलांकडे वाहन देताना आई-वडिलांनी स्वयंशिस्तीचे धडे द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी आज केले. २८ वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह व राज्य रस्ता सुरक्षा अभियान ९ ते २३ जानेवारी पंधरवड्याअंतर्गत ‘आपली सुरक्षा, कुटुंबाची रक्षा, रस्ता सुरक्षेवर लक्ष द्या’ या जनजागृती कार्यक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते.\nकोल्हापूर - सज्ञान मुलांकडे वाहन देताना आई-वडिलांनी स्वयंशिस्तीचे धडे द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी आज केले. २८ वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह व राज्य रस्ता सुरक्षा अभियान ९ ते २३ जानेवारी पंधरवड्याअंतर्गत ‘आपली सुरक्षा, कुटुंबाची रक्षा, रस्ता सुरक्षेवर लक्ष द्या’ या जनजागृती कार्यक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते.\nप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सभागृहात कार्यक्रम झाला. जिल्हा पोलिस अधीक्षक महादेव तांबडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. डी. टी. पवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुनील रामानंद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंखे उपस्थित होते.\nडॉ. सैनी म्हणाले, ‘‘प्रत्येक तासाला २ मृत्यू असे राज्यात प्रमाण आहे. दुसऱ्यांच्या चुकांमुळे अपघातांचे प्रमाण अधिक असल्यामुळे वाहनचालकांनी स्वयंशिस्त पाळणे आवश्‍यक आहे. वाहनमालकांनी त्यांच्या चालकांची मानसिकता विचारात घेणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक नागरिकाची सुरक्षा, त्याच्या कुटुंबाची सुरक्षा ही जाणीव लक्षात घेऊन वाहन चालविण्याचा परवाना देताना काटेकोर तपासणी गरजेची आहे.’’\nजिल्हा पोलिस अधीक्षक तांबडे म्हणाले, ‘‘प्रत्येकाला जीवाची काळजी असली पाहिजे. अतिघाई, व्यसनाधीनता, अहंकार, स्वयंशिस्तीचा अभाव ही अपघाताची प्रमुख कारणे आहेत. कायद्याची जाणीव जागृती होण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यातून जनजागृती होणे अपेक्षित आहे.’’\nओव्हरटेकप्रसंगी अहंकाराच्या प्रभावामुळे वाहनचालकाची एकाग्रता भंग होते. त्यामुळे अहंकार अपघाताचे महत्त्वाचे कारण आहे. यासाठी नियमांचे काटेकोर पालन केले तर अपघातांचे प्रमाण नक्कीच कमी होईल, असा विश्‍वास प्रादेशिक परिवहन अधिकारी डी. टी. पवार यांनी व्यक्त केला. बहुतांश अपघातांत डोक्‍यास गंभीर इजा झाल्याने मृत्यू असून, २० ते ३५ वयोगटात पुरुषांमध्ये हे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे, त्यामुळे हेल्मेट आवश्‍यक असल्याचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुनील रामानंद यांनी सांगितले.\nउपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांनी ‘आपली सुरक्षा कुटुंबाची रक्षा’ या कार्यक्रमात ८० कार्यक्रमांचा समावेश केला असून २० कार्यक्रम शाळा, महाविद्यालय स्तरावर घेणार असल्याचे सांगितले. येथे रस्ता सुरक्षा अभियानाबाबतच्या चिन्हांचे व साहित्याचे प्रकाशन जिल्हाधिकारी सैनी यांच्या हस्ते झाले. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, अपर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, लॉरी ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव, भाऊ घोगळे उपस्थित होते. शुभदा हिरेमठ यांनी सूत्रसंचालन केले. शहर पोलिस वाहतूक निरीक्षक अशोक धुमाळ यांनी आभार मानले.\nकोल्हापुरात १८ ठिकाणे धोकादायक\nकोल्हापूर शहरात १८ ठिकाणे अपघातप्रवण ठिकाणे म्हणून निश्‍चित केली आहेत. या ठिकाणी ‘टेस्टिंग ट्रप’ ही नवीन प्रणाली सुरू करण्यात येत असून या प्रणालीतून चालकांच्या चुका निदर्शनास येतील. त्यामुळे चांगले चालक निर्माण होतील, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंखे यांनी सांगितले.\n‘सुटा’ अध्यक्षपदी प्रा. आर. एच. पाटील\nकोल्हापूर - शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या (सुटा) मध्यवर्ती द्विवार्षिक निवडणुकीत डॉ. आर. एच. पाटील (के. आर. पी. कन्या महाविद्यालय, इस्लामपूर)...\nनेते ‘ए.सी.’मध्ये, कार्यकर्ते जेलमध्ये\nकोल्हापूर - पाचगावच्या राजकीय वर्चस्वातून २०१३ मध्ये झालेल्या दोन्ही खुनांचा निकाल जाहीर झाला. अशोक पाटील आणि धनाजी गाडगीळ यांच्या खुनातील अकरा...\nरस्ते अपघातात 12 हजार जणांचा मृत्यू\nमुंबई - राज्यात एकूण 743 अपघातग्रस्त ठिकाणे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निश्‍चित करण्यात...\nकारवाईचे श्रेय \"सी-सिक्‍स्टी' जवानांचे - शरद शेलार\nनागपूर / गडचिरोली - 'नक्षलवाद्यांविरुद्ध रविवारी करण्यात आलेली कारवाई ही महाराष्ट्रातील चाळीस...\nराज्यात सुलभ वाहतुकीसाठी इंटलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट\nमुंबई - सुलभ वाहतुकीकरिता वाहतूक नियोजनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी इंटलिजन्स ट्रॅफिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.majhimarathi.com/shev-puri-recipe-in-marathi/", "date_download": "2018-04-24T02:36:48Z", "digest": "sha1:PNSYCHZPTPCFF7POGMRCOOMDXJU57VMA", "length": 7140, "nlines": 93, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "शेवपुरी बनविण्याची विधी | Shev puri Recipe in Marathi", "raw_content": "\nआदिवासी क्रांतीकारक बिरसा मूंडा | Birsa Munda History In Marathi\nबेसन शेव बनवायची विधी | Besan Sev Recipe\nबराक ओबामांचे नोबेल पुरस्कार स्विकारतांनाचे भाषण | Barack Obama Speech\nबदामचे गुणकारी फायदे | Benefits of Almonds\nस्वयंपाकासाठी काही खास टिप्स | Kitchen tips in Marathi\nपी.व्ही सिन्धू बॅडमिंटन खेळाडू | Badminton Player PV Sindhu\nसाक्षी मलिक एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू | Wrestler Sakshi Malik Biography\nपिझ्झा बनविण्याची रेसेपी | Pizza Recipe In Marathi\nShev puri – शेवपुरी हे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. तुमच्याही तोंडाला पाणी आले कि नाही मित्रहो शेवपुरी आपण बाजारात जावून खातोच पण जर ती घरी बनविता आली तर किती मजा येईल नाही, चला तर आज आपण घरीच शेवपुरी कशी बनवायची ते जाणुया,\nशेवपुरी बनविण्याची विधी – Shevpuri Recipe in Marathi\n१० – २० मैद्याच्या छोट्या पुऱ्या ( बाजारात तयार मिळतात )\n२५ ग्रम बारीक शेव\n1 – 2 उकडलेले बटाट्याचा गर\n2 चमचे हिरव्या मिरचीचा ठेचा\nसांभार कापून (गरजेनुसार )\n1 छोटा कांदा बारीक कापून\nकाळे मीठ १/२ चमचा\nचिंचेचे पाणी 2 चमचे\nहिरव्या कांद्याची पात ( बारीक चिरलेली )\nसर्व प्रथम बटाट्याच्या गरात हिरव्या मिरचीचा ठेचा, कापलेला कांदा, मीठ, काळे मीठ, सांभार टाकून मिश्रण एकजीव करून घ्या.\nप्लेट मध्ये पुऱ्या घेवून त्याला वरून छिद्र पाडून त्यात आलूचे मिश्रण घाला त्यावर चिंचेचे पाणी व बारीक शेव घालून त्यास सजवा त्यावर बारीक चिरलेला हिरव्या कांद्याची पात टाका व चटपटीत शेवपुरी खायला द्या.\nशेव नेहमी ताजी आहेत कि नाही याची खात्री करूनच खरेदी करावे.\nलक्ष्य दया: Shev puri Recipe in Marathi – शेवपुरी बनविण्याची रेसीपी तुम्हाला आवडली असेल किवा यामध्ये काही बदल करावयाचे असल्यास आम्हाला कमेन्ट मधे जरुर टाका. आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्\nNext दोडक्याची भाजी बनविण्याची विधी | Indian Veg Recipes in Marathi\nबेसन शेव बनवायची विधी | Besan Sev Recipe\nस्वयंपाकासाठी काही खास टिप्स | Kitchen tips in Marathi\nपिझ्झा बनविण्याची रेसेपी | Pizza Recipe In Marathi\nPizza – पिझ्झा हे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडात पाणी येतं. मित्रहो आपण नेहमी टि. व्ही …\nलोकमान्य टिळकांचे प्रेरणादायी भाषण | Lokmanya Tilak Speech in Marathi\nस्वातंत्र्य दिनानिमीत्त भाषण | 15 August Independence Day speech\nहिंदी चित्रपट सृष्टितील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण | Ajay Devgan Biography\nचविष्ट केळीपासून होणारे फायदे | Benefits of Banana In Marathi\nदिव्यांचा सण दिवाळी बद्दल माहिती | Diwali Information In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/wani-not-terrorist-hutatma-pdp-mla-11644", "date_download": "2018-04-24T03:11:46Z", "digest": "sha1:JLMAYARWZS2BMDK7U6S4J4THZKCOAAVT", "length": 10993, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Wani not terrorist hutatma PDP MLA वणी दहशतवादी नव्हे हुतात्मा- पीडीपी आमदार | eSakal", "raw_content": "\nवणी दहशतवादी नव्हे हुतात्मा- पीडीपी आमदार\nमंगळवार, 9 ऑगस्ट 2016\nजम्मू- हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या बुऱ्हान वणी हा दहशतवादी नव्हे तर हुतात्मा आहे, असे वक्तव्य सत्ताधारी पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाचे नेते मुश्ताक अहमद शाह यांनी केल्याने खळबळ उडाली.\nशाह म्हणाले, \"मी स्वतः त्रालचा रहिवासी असल्यामुळे मला माहीत आहे की, लोकांमध्ये बुऱ्हान वणी यांच्याबद्दल किती प्रेम व आदर आहे. त्यांच्या मृत्युबद्दल लोकांनी शोक व्यक्त करणे समर्थनीय आहे.\"\nशाह हे त्रालमधील दक्षिण काश्मीर विधानसभा मतदारसंघातील ‘पीडीपी‘चे आमदार आहेत. बुऱ्हान वणी मूळचा येथील होता.\nजम्मू- हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या बुऱ्हान वणी हा दहशतवादी नव्हे तर हुतात्मा आहे, असे वक्तव्य सत्ताधारी पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाचे नेते मुश्ताक अहमद शाह यांनी केल्याने खळबळ उडाली.\nशाह म्हणाले, \"मी स्वतः त्रालचा रहिवासी असल्यामुळे मला माहीत आहे की, लोकांमध्ये बुऱ्हान वणी यांच्याबद्दल किती प्रेम व आदर आहे. त्यांच्या मृत्युबद्दल लोकांनी शोक व्यक्त करणे समर्थनीय आहे.\"\nशाह हे त्रालमधील दक्षिण काश्मीर विधानसभा मतदारसंघातील ‘पीडीपी‘चे आमदार आहेत. बुऱ्हान वणी मूळचा येथील होता.\n‘वणी यांच्या महान आणि पवित्र व्यक्तिमत्वामुळे लोकांनी त्यांना प्रेम दिले,‘ असे वादग्रस्त विधान शाह यांनी केले.\nनेते ‘ए.सी.’मध्ये, कार्यकर्ते जेलमध्ये\nकोल्हापूर - पाचगावच्या राजकीय वर्चस्वातून २०१३ मध्ये झालेल्या दोन्ही खुनांचा निकाल जाहीर झाला. अशोक पाटील आणि धनाजी गाडगीळ यांच्या खुनातील अकरा...\nमाण काबीज करण्याचे राष्ट्रवादीचे मनसुबे\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माण, खटाव तालुक्‍यांतील जलसंधारणाच्या कामांना भेटी देऊन लोकसहभागाला प्रोत्साहन दिले. मात्र, माजी सनदी...\n'सहा महिन्यांत आम्ही तिकडे, तुम्ही इकडे'\nबापटांच्या भविष्यवाणीचा काँग्रेस आमदाराने केला गौप्यस्फोट सोलापूर: सहा महिन्यांनी आपल्या जागेची अदलाबदल होणार आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला जास्त...\n\"जे.पीं'नी जागतिक शिक्षणाला दृष्टी दिली - शरद पवार\nउत्तूर - बहिरेवाडीसारख्या लहानशा गावात जे. पी. नाईक यांचा जन्म होवून गावात शिक्षणाची संधी नसतानाही त्यांनी जगातल्या शिक्षणाला नवी दृष्टी देण्याची...\nपीकविमा योजना शेतकऱ्यांना लुटणारी\nनागपूर - कर्जधारकांचा सक्‍तीने पीकविमा उतरविला जात असला तरी भरपाई मात्र मिळत नाही. या माध्यमातून पैसे लाटण्याचे काम विमा कंपन्यांकडून होत आहे,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/global-desh/sushma-swaraj-named-2016-global-thinker-foreign-policy-magazine-21010", "date_download": "2018-04-24T03:25:40Z", "digest": "sha1:QLRMT2XETIWSNWSASHHF4QEWETYIXZSS", "length": 9743, "nlines": 61, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sushma Swaraj named a 2016 'Global Thinker' by Foreign Policy magazine \"जागतिक विचारवंतां'च्या यादीत सुषमा स्वराज... | eSakal", "raw_content": "\n\"जागतिक विचारवंतां'च्या यादीत सुषमा स्वराज...\nबुधवार, 14 डिसेंबर 2016\nपश्‍चिम आशियात युद्ध सुरु झाल्यानंतर तेथे अडकलेल्या हजारो भारतीयांसाठीच्या सुटका मोहिमेपासून अत्यंत वैयक्तिक स्तरावरील प्रकरणांनाही भारताच्या परराष्ट्र मंत्री म्हणून स्वराज यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तसेच भारतीयांसहितच बिगर भारतीयांनाही स्वराज यांनी मदत केल्याचे आढळून आले आहे\nदिल्ली - गेल्या दोन वर्षांपासून आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीने विरोधकांची प्रशंसाही जिंकलेल्या भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना \"फॉरेन पॉलिसी' या जागतिक स्तरावरील महत्त्वपूर्ण मासिकाने या वर्षीच्या जागतिक विचावंतांच्या यादीमध्ये स्थान दिले आहे.\nस्वराज यांनी अवलंबिलेल्या \"ट्‌विटर डिप्लोमसी'च्या नावीन्यपूर्ण प्रकाराची विशेष दखल घेत या प्रभावी मासिकाने स्वराज यांना गौरविले आहे. फॉरेन अफेअर्सने या वर्षी प्रभावी ठरलेल्या 15 जागतिक विचारवंतांची यादी प्रकाशित केली आहे. या यादीमध्ये स्वराज यांच्यासहित अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्‍लिंटन, जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल आणि कॅनडचे पंतप्रधान जस्टीन त्रुडो यांचाही समावेश करण्यात आला आहे.\nस्वराज यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. \"आमच्या अत्यंत मेहनती परराष्ट्र मंत्र्यांचा जागतिक विचारवंतांच्या या यादीमध्ये समावेश झाल्याचा अत्यंत अभिमान वाटत असल्याची,' प्रतिक्रिया पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.\nपरराष्ट्र मंत्री म्हणून हाती सूत्रे घेतल्यानंतर स्वराज यांनी ट्‌विटरचा अत्यंत प्रभावी वापर केला आहे. मदतीसाठी विनंती केलेल्या विविध ट्‌विट्‌सना तत्परतेने प्रतिसाद देत स्वराज यांनी यासंदर्भातील प्रकरणांचा कार्यक्षम पाठपुरावा केल्याचे दिसून आले आहे. पश्‍चिम आशियात युद्ध सुरु झाल्यानंतर तेथे अडकलेल्या हजारो भारतीयांसाठीच्या सुटका मोहिमेपासून अत्यंत वैयक्तिक स्तरावरील प्रकरणांनाही भारताच्या परराष्ट्र मंत्री म्हणून स्वराज यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तसेच भारतीयांसहितच बिगर भारतीयांनाही स्वराज यांनी मदत केल्याचे आढळून आले आहे.\nप्रकृती बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर झालेल्या यकृत प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेनंतरही स्वराज यांच्या कामाचा वेग मंदावला नाही या पार्श्‍वभूमीवर, त्यांच्या या कार्याची उचित दखल फॉरेन अफेअर्सने घेतली आहे. याआधी वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राने स्वराज या \"सुपरमॉम ऑफ दी स्टेट' असल्याची स्तुतिसुमने उधळली होती.\nकोकणावर अन्याय करणाऱयांची राखरांगोळी करू: उद्धव ठाकरे\nनाणार (रत्नागिरी): नाणार प्रकल्प होऊ देणार नाही, नाणार हे नाणारच राहणार पण प्रकल्प जाणार. तुम्ही आमच्या जमिनी खरेदी करु शकता पण आमच्यातील देशभक्ती...\nराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत शरण्या विजेती\nपुणे - पाचगणी येथे झालेल्या सोळा वर्षांखालील गटाच्या राष्ट्रीय सीरिज टेनिस स्पर्धेत एकेरीत मुलींच्या गटात पुण्याच्या शरण्या गवारेने विजेतेपद...\nसाखरेच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आज दिल्लीत बैठक - शरद पवार\nकोल्हापूर - साखरेचे दर आणि साखर उद्योग अडचणीत आला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान यांना पत्र लिहिले. आज दिल्लीत साखरेच्या प्रश्नावर तोडगा...\nबलात्कार रोखण्यासाठी कडक कायद्याची गरज - अण्णा हजारे\nराळेगणसिद्धी (नगर) : देशात अल्पवयीन मुली व महिलांवर दिवसेंदिवस होणाऱ्या बलत्काराच्या संखेत वाढ होत आहे. ते रोखण्यासाठी अतिशय कडक कायद्याची गरज आहे....\nजम्मूमधील कथुआ, उत्तर प्रदेशातील उन्नाव, गुजरातमधील सुरत आदी ठिकाणी झालेले बलात्कार व हत्या प्रकरणांमुळे देशभर संतापाची लाट उसळली, टीकेचा भडिमार झाला...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/------6.html", "date_download": "2018-04-24T02:36:34Z", "digest": "sha1:734M5ST5RCCOPOU3OP4UO7VDBKLFUW4K", "length": 26666, "nlines": 613, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "सरसगड", "raw_content": "सरसगड उर्फ पगडीचा किल्ला उर्फ पालीचा किल्ला अशा विविध नावानी ओळखला जाणारा हा गिरीदुर्ग रायगड जिल्ह्यामधील सुधागड तालुक्यामधे पाली या गावाच्या पूर्वेस आहे. सरसगडाच्या भौगोलिक रचनेमुळे याचा उपयोग कोकण प्रदेशावर आणि त्यातल्या सवाष्णी घाटावर देखरेखीसाठी होत असावा. सरसगड किल्ल्याच्या पायथ्याशी पाली हे गाव वसलेले आहे. पाली हे गाव अष्टविनायकातील गणपती साठी प्रसिध्द आहे. पालीमधील गणपती हा बल्लाळेश्वर म्हणून ओळखला जातो. अष्टविनायकांची यात्रा करणारे भावीक दर्शनासाठी नेहेमीच पालीला येतात. भाविकांची संख्या जरी मोठी असली तरी त्यातील अनेकांना सरसगडाची पुसटशीही ओळख नसते. सह्याद्रीचा घाटमाथा आणि मुंबई-पणजी महामार्ग याच्यामधे पाली गाव आहे. आजूबाजूच्या महत्त्वांच्या गावांशी गाडीमार्गाने पाली जोडलेले आहे. पुणे-मुंबई महामार्गावरील खोपोली येथून पालीला जाता येते. तसेच मुंबई-पणजी महामार्गावरील नागोठणे येथूनही पालीला येता येते. पाली गावाला लगूनच असलेला सरसगड त्याच्या कातळमाथ्यामुळे अधिकच बेलाग झालेला आहे समुद्र सपाटीपासून ४४४ मीटर उंचीच्या सरसगडावर जाण्यासाठी उत्तर आणि दक्षिण अशा दोन बाजूंनी मार्ग आहे. उत्तरेकडील वाट तलई या लहानशा गावातल्या रामआळीतून गडावर जाते. तर गणपती मंदिराजवळून म्हणजे देउळवाडय़ाकडुन जाणारी वाट चांगलीच रुळलेली आहे. एका वाटेने चढून दुसऱ्या वाटेने उतरणे ही सोयीचे आहे. देउळवाडा वाटेने चढाईला सुरवात केल्यावर डावीकडे पाली गावाचा परिसर पहायला मिळतो तर उजवीकडे असलेले कावडीचा डोंगर हे तीन सुळके आपले लक्ष वेधून घेतात. गडावर जाण्यासाठी आजमात्र ‘दिंडी’ दरवाजाची ही एकच वाट वापरात आहे. ही वाट सरळसोट असून आपणास थेट गडाच्या बुरुजापर्यंत आणून सोडते. या पाय-या चढण्यापूर्वी डाव्या बाजूला एक भुयार दिसतं. हे भुयार प्रबळगडाच्या भुयाराशी साधर्म्य दाखवत. या भुयारावरून या गडाची निर्मिती हजारो वर्षापूर्वी झाल्याचा अंदाज लावता येतो. ही पायवाट सरसगडाला असलेले एका घळीतून वर जाते. या वाटेवर कातळात केलेल्या पायऱ्या आहेत. या ९६ पायऱ्या चांगल्या गुढगाभर उंचीच्या असुन चढाईचा चांगलाच कस काढणाऱ्या आहेत. या पायऱ्यामुळे आपण धापा टाकीतच वर मुख्य दरवाजावर पोहोचतो. या दरवाजाला लागूनच तिहेरी तटबंदीची रचना आपणास बघावयास मिळते. दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे वळावे आणि १५ पायऱ्यावर चढाव्यात म्हनजे तटबंदी दिसते. दरवाज्यतून आत शिरल्यावर डावीकडे गेल्यावर एक मोठा पाण्यचा हौद लागतो. पुढे एक भुयारी मार्ग लागतो. सध्या हा मार्ग मातीने पुर्णपणे भरून गेल्याने अस्तित्वात नाही. पुढे गडावर येणारा दुसरा मार्ग आहे. जर आपण उजवीकडे गेलो तर १५ पायऱ्या चढल्यावर बालेकिल्ल्याचा पायथा लागतो. बालेकिल्ल्याचा पायथा समोरच एक मोठा पाण्याचा हौद आहे. येथे बारामाही पाणी असते. हौदाच्या डाव्या बाजूस एक थडगे आहे. त्याच्या जवळूनच पुन्हा पाण्याची तळी आहेत. जवळच कपारीत शंकराची एक पिंड आहे. या कपारीत आपणास रहाता येते. हौदाच्या उजव्या बाजूला काही धान्यकोठारे, शस्त्रागरे आहेत. तसेच निवासस्थाने, आखाडा व कैदखाना देखील आहे. पुढे बालेकिल्ल्यावर जाण्याचा मार्ग लागतो. बालेकिल्ल्याच्या वाटोळ्या सुळक्याभोवती आपल्याला चक्कर मारता येते. आपण बालेकिल्ल्याकडे निघाल्यावर त्याच्या तळाला अनेक ठिकाणी कोरुन काढलेला भाग दिसतो. या कोरलेल्या भागात पाण्याची टाकी, गुहा, काही कोठ्या आहेत तसेच तालीमखानाही आहे. महाभारतकालात या गुहांमधे पांडवानी केला होता अशा काही कथा या गुहाबाबत सांगितल्या जातात. जेव्हा एखादया किल्ल्याचा संबध असा पुराणातील कथाशी जोडला जातो तेवा समजावे कि ही वास्तु प्राचीन आहे. या गुहांबरोबर दोन-तीन पाण्याची टाकी सुद्धा आढळतात. काही टाक्यांमध्ये निरखून पहिले असता आत मध्ये खांब असल्याचे जाणवतात. एक गुहा अतिशय मोठी असून तिचे प्रयोजन नक्की काय असावे असा प्रश्न पडतो. या गुहेचे आतून तीन भाग पाडले आहेत. या बाजूने अजून थोडे पुढे गेल्यावर गडाची उत्तरेची बाजू येते. येथे एक चोर दरवाजा असून तो अर्धवट बुजलेल्या अवस्थेत आहे. येथेच एक अस्पष्ट शिलालेख दिसतो. उनपावसाचा मारा खाऊन झिजलेल्या या शिलालेखावरची “जयम” एवढीच अक्षरे जाणवू शकतात. नक्की कोणत्या काळातील हा शिलालेख असावा याची कल्पना मात्र येत नाही. थोडे बाजूलाच गडाचा उत्तर दरवाजा आहे. अखंड कातळात खोदलेल्या या दरवाज्याच्या कमानीवर त्रिशूळ कोरलेले दिसते. गडावर येण्याची दुसरी वाट या दरवाज्याने येते. दरवाज्यासमोरच एका मोठ्या जोत्याचे अवशेष असून येथे पूर्वी सदरेची इमारत असावी. या जोत्याशेजारून डावीकडे जाणारी वाट आपल्याला बालेकिल्ल्यावर घेऊन जाते. तर उजवीकडे जाणारी वाट बुरुजावर घेऊन जाते. डाव्या वाटेने वर गेल्यावर एक टाके लागते. या टाक्याशेजारून माथ्यावर जाण्यास पायऱ्या आहेत. बालेकिल्ल्याच्या माथ्यावर खास बघण्यासारखे काही नाही. माथ्याचा विस्तार फार नसून आकाराने चिंचोळा आहे. माथ्यावर एक शाहपीराचे थडगे आहे. वैशाख पौर्णिमेला गडावरील शहापीराचा उरूस भरतो. पूर्वेला गेल्यास एक भलामोठा तलाव दिसतो. टेहळणीसाठी दोन बुरूज आहेत. या तलावाशेजारीच केदारेश्वराचे मंदिर आहे. या मंदिराची सध्याची अवस्था फारशी चांगली नसली तरी मंदिराचे गतवैभव आसपास पडलेल्या कोरीव दगडावरून जाणवते. महाशिवरात्रीला केदारेश्वराला भाविकांची गर्दी असते. माथ्यावरून सभोवतालचा प्रदेश फारच सुंदर दिसतो. हवा स्वच्छ असल्यास पूर्वेला सुधागड, तेलबैला, घनगड, कोरीगड तर पश्चिमेला अंबा नदीच्या खोऱ्यातील पालीगाव, अंबानदी, उन्हेरीची गरम पाण्याची कुंडे, जांभूळपाडा असा मोठा परिसर दिसतो. पायथ्याच्या पाली गावातून इथे येऊन ३-४ तासांत किल्ला फिरून होतो. गडावर तसे पाहिले तर राहण्याची व्यवस्थित सोय नाही मात्र ७ ते ८ जणांना दिंडी दरवाज्यासमोर असणाऱ्या देवड्यांमध्ये अथवा धान्यकोठारे, कैदखाना येथे रहाता येते. जेवणाची सोय आपण स्वतः करणे योग्य आहे. गडावर पाण्याची भरपूर टाकी आहेत पण बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी शहापीराच्या उजव्या बाजूस असणारा हौद पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे. इ.स. १३४६ मध्ये सिंहगड, तोरणा, पुरंदर किल्ले जिंकून घेतल्यावर मलिक अहमद ( निजामशाहीचा संस्थापक) कोकणात उतरला. त्या वेळी कोरीगड, सुधागड, सरसगड, सुरगड हे किल्ले त्याच्या ताब्यात आले.नंतर हे किल्ले आदिलशाहीत दाखल झाले. शिवाजी महाराजांनी नारो मुकुंदाना सुधागड व सरसगडाची सबनिशी दिली. शिवाजी महाराजांनी त्यांना सुधागडच्या देखभालीसाठी पाच हजार होन आणि सरसगडासाठी दोन हजार होन दिले. शिवाजीच्या मृत्यूनंतर हा भाग रामचंद्रपंत अमात्याकडे होता. ह्या भागातील आकरा किल्ल्यांची जबाबदारी शंकरजी नारायणकडे दिली गेली होती. सरसगड त्यातील एक होता. नंतर हा किल्ला भोर संस्थानाकडे गेला. सरसगडाची देखभाल १९४८ साला पर्यंत भोर संस्थानाकडे होती. त्यानंतर संस्थाने खालसा झाल्यावर सरसगडाची मालकी इतर गडांप्रमाणे सरकारकडे आली. किल्ल्याच्या डागडुजीकडे दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे सध्यातरी किल्ला निसर्गाच्या लहरीवर तग धरुन आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/Sports/OtherSports/2017/03/01224804/news-in-marathi-sheshnarayan-deshmukh-selected-for.vpf", "date_download": "2018-04-24T03:12:53Z", "digest": "sha1:XC6DBFOHHZDNRYM4Y74W35D4HIEPE5KR", "length": 12829, "nlines": 241, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "राष्ट्रीय पॉवर लिफ्टींग स्पर्धेसाठी शेषनारायण देशमुख यांची निवड", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nरायगड - महामार्ग दरोडेखोरांना ७ वर्षे सक्त मजुरी व प्रत्येकी ५००० रु. दंड\nमुंबई - जीटीएस विभागाच्या ४ अधिकाऱ्यांना लाच घेण्याच्या आरोपाखाली अटक\nठाणे - कल्याण रेल्वेस्थानकातील फलाटालगतच्या मोकळ्या जागेवरील कचऱ्याला आग\nठाणे - मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीचे काम दोन दिवस पुढे ढकलले\nठाणे - उल्हासनगरमध्ये किरकोळ कारणावरुन मित्राने केली मित्राचीच हत्या\nमुंबई- नाणारचे भूसंपादन रद्द करण्याचा अधिकार देसाईंना नाही - मुख्यमंत्री\nरत्नागिरी- नाणार प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द - उद्योगमंत्री\nनवी दिल्ली- भाजप आणि संघाला संविधानाला हात लावू देणार नाही - राहुल गांधी\nनवी दिल्ली- काँग्रसने संविधानला उद्ध्वस्त केल्याचा अमित शाहांचा आरोप\nनवी दिल्ली- जिवाला धोका असल्याची व्यक्त केली इंद्राणी मुखर्जीने भीती\nमुंबई- राज्यातील ६५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर\nनवी दिल्ली- सानिया मिर्झा होणार आई,ट्विटरद्वारे सानियाने दिली गोड बातमी\nनागपूर- कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदाराच्या मृत्यूची चौकशी करा - आंबेडकर\nमुख्‍य पान क्रीडा इतर क्रीडावृत्त\nराष्ट्रीय पॉवर लिफ्टींग स्पर्धेसाठी शेषनारायण देशमुख यांची निवड\nवाशिम - जम्मू-काश्मीर येथे होणार्‍या राष्ट्रीय पॉवर लिफ्टींग स्पर्धेकरीता तांदळवाडी येथील शेषनारायण देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. शेषनारायण हा सन्मती महाविद्यालयात शिकत असून तो जिल्हा पॉवर लिफ्टिंग असोसिएशनचा खेळाडू आहे.\nमाझ्या गुरुंनी पाहिलेले स्वप्न साकार केल्याचा...\nपुणे - ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये पार पडलेल्या २१ व्या\nराष्ट्रकुलमध्ये चार पदकांची कमाई करणारी मनिका...\nनवी दिल्ली - गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये ४ पदकांची\n'रिओ ऑलिम्पिकमध्ये सुशीलला पाठवले असते तर...\nनवी दिल्ली - गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सुवर्ण\nसानिया मिर्झा होणार आई\nनवी दिल्ली - भारतीय टेनिसपट्टू सानिया मिर्झाने आपल्या\nसानिया मिर्झा होणार आई नवी दिल्ली - भारतीय टेनिसपट्टू सानिया मिर्झाने आपल्या चाहत्यांसाठी\n'रिओ ऑलिम्पिकमध्ये सुशीलला पाठवले असते तर सुवर्ण मिळाले असते' नवी दिल्ली - गोल्ड कोस्ट\nमाझ्या गुरुंनी पाहिलेले स्वप्न साकार केल्याचा अभिमान - राहुल आवरे पुणे - ऑस्ट्रेलियातील\nकॉमनवेल्थ २०१८ : भारताने पटकाविले ६६ पदक, ग्लास्गोपेक्षा २ पदकांची भर गोल्ड कोस्ट -\nराष्ट्रकुलमध्ये चार पदकांची कमाई करणारी मनिका भारतात दाखल नवी दिल्ली - गोल्ड कोस्ट\nराष्ट्रकुलमधून नेमबाजी वगळणे युवा खेळाडूंसाठी नुकसानीचे - जितू राय नवी दिल्ली - बर्मिंगहॅम\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nगडचिरोलीत सलग दुसऱ्या दिवशीही चकमक, ६ नक्षलवाद्यांचा खात्मा गडचिरोली - अहेरी\nवाढदिवस विशेष : २० वर्षापूर्वी मास्टर ब्लास्टरने दिले होते अनमोल गिफ्ट हैदराबाद -\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/-------29.html", "date_download": "2018-04-24T03:00:04Z", "digest": "sha1:WUROOQEC65U4GZJBER7HG5MB6TIA7TRD", "length": 25335, "nlines": 607, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "सोनगिरी", "raw_content": "\nसोनगीर किल्ल्यास भेट देण्यासाठी धुळ्याहून १८ कि.मी.अंतरावर आग्रा हायवेवर असणारे गड पायथ्याचे सोनगीर गाव गाठायचे. सोनगीर फाट्यावरून गावात शिरताना चौकातच गडावरची गावात स्थापित केलेली तोफ आणि दक्षिणोत्तर पसरलेला सोनगीरचा किल्ला आपले लक्ष वेधून घेतो. सोनगीर किल्ल्याचा माथा समुद्रसपाटीपासून १००० फुट उंच आहे. दिसते. गावातील ग्रामपंचायती समोरुन एक छोटीशी वाट गडावर जाते. गडावर जाणारी ही एकमेव वाट असुन गडाच्या पाय-यांची सुरुवात नव्यानेच बांधलेल्या कमानीने होते. सुरुवातीच्या पाय-या या अलीकडील काळात सिमेंटने बांधलेल्या दिसून येतात. या वाटेच्या टोकावरच सोनगीर किल्ल्याचा कसाबसा तग धरुन उभा असलेला एकमेव दरवाजा दिसतो. पायथ्यापासून या पूर्वाभिमुख दरवाजापर्यंत पोहोचण्यासाठी १५ मिनिटांचा अवधी पुरेसा आहे. या वाटेने चढताना उजव्या हातास गडाची तटबंदी व त्यामध्ये असणारे वैशिष्ट्यपूर्ण आकाराचे चौकोनी बुरूज पाहायला मिळतात. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंच्या बुरूजांची पडझड झाली असून त्यातील दरवाजा मात्र उभा आहे. दरवाजावर कसलेच नक्षीकाम किंवा शिल्पांकन नाही. येथे पुर्वी एक शिलालेख होता. या शिलालेखाचा दगड प्रवेशद्वारावरुन खाली निखळून पडला. २७ इंच लांब आणि ९ इंच रुंद असलेला हा शिलालेखाचा दगड येथून उचलून धुळे येथील राजवाडे संशोधन मंडळात नेवून ठेवलेला आहे. त्यावर संस्कृत भाषेतील ओळी कोरलेल्या आहेत. दरवाजातून आत शिरल्यावर सुंदर नक्षीकाम केलेले चार दगडी स्तंभ व एक थडगे आपल्या नजरेत येते. हे स्तंभ पाहता इथं दरवाजापाशी एखादे देउळ असावे अथवा प्रवेशद्वाराची अतिशय सुंदर रचना केलेली असावी. ते पाहून आपण कातळात खोदून काढलेल्या पायऱ्यांच्या वाटेने वर जाताना डाव्या हातास सातीआसरा देवीची घुमटी लागते. सातीआसरा देवी ही लेकुरवाळ्या मातांचे दैवत असल्यामुळे याठिकाणी नवस म्हणून छोटे पाळणे ठेवलेले आहेत. पुढे माथ्यावर जाण्यासाठी कातळात कोरलेल्या पंधरा-वीस पायऱ्या चढून आपण गडावर पोहोचतो. पायथ्यापासून अर्ध्या तासात आपण किल्ल्याचा माथा गाठतो. सोनगीरचा माथा दक्षिणोत्तर पसरलेला असुन रुंदीला १६० फुट तर लांबीने १२०० फुट आहे. माथा बऱ्यापैकी सपाट असुन वर फारशी झाडी नाही. गडमाथ्यावर आपल्याला चुनाविरहीत तटबंदी दिसते. ती छोटे-छोटे दगड एकमेकांवर रचून केलेली असुन बऱ्याच ठिकाणी ढासळलेली आहे. आहे. ही तटबंदी न्याहाळून गडाच्या मधून जाणाऱ्या पायवाटेने दक्षिण बाजूला असणाऱ्या बुरूजाच्या माथ्यावर जायचे. या बाजूस तट व बुरूज वगळता दुसरे कोणतेही दुर्गअवशेष नाहीत. उत्तरेकडील तटबंदीवर बुरुजांचे अवशेष आपल्याला पहायला मिळतात. या टोकावर काळ्या पाषाणात बांधलेला गोलाकार बुरूज असून त्यात तोफेची तोंडे बाहेर काढण्यासाठी दगडी झरोके आहेत. या वाटेवर पडीक घरांचे अवशेष तसेच इतिहासकाळात तेल तुप साठविण्यासाठी वापरले जाणारे एकुण चार दगडी रांजण दिसतात. हे रांजण जमिनीच्या पोटात असून त्याच्या शेजारीच गडावर पाण्याची सोय व्हावी म्हणून एक मोठी आयताकृती १०० फूट खोल विहीर आहे. विहिरीतील झाडांच्या दाटीमुळे तिची खोली लक्षात येत नाही. आता या विहीरीत थोडसे पाणी असले तरी गड राबता असताना या विहीरीचे पाणी खापराच्या नळ्यांनी गडपायथ्याच्या शिबंदीसाठी नेत असत.या विहिरीला सासू-सुनेची विहीर म्हणतात. या विहीरीतून पाणी काढण्यासाठी अंबाडीच्या दोरासाठी साडेतीन रु. खर्च झाल्याची १८०६-०७ मधील एक नोंद जमाखर्चात आहे. या किल्ल्यात आजही गुप्तधन असल्याची चर्चा गावात केली जाते असे म्हटले जाते की ह्या विहीरीत तिथले दरोडेखोर त्यांची लूट ठेवत असत. असेही सांगितले जाते की शत्रूचा हल्ला झाल्यास पळून जाता यावे यासाठी ह्या विहीरीतून गडाखाली जाण्यासाठी एक गुप्त भुयारी मार्ग आहे. या विहीरीच्या बाजूला एका पुष्करणीचे अवशेष असून तिच्या चारही बाजूंच्या भिंतीत प्रत्येकी पाच कोनाडे बांधलेले आहेत. पाणी पाझरु नये म्हणून ते चारही बाजूने गिलावा देऊन सुरक्षीत केलेले आहे. माथ्यावरील पठारावर आज एकही वास्तू नाही. गडावरून पुर्वेला डोंगरगाव धरण, मुंबई- आग्रा तसेच धुळे- शहादा महामार्ग नजरेस पडतात. येथे आपली तासाभराची सोनगीरची गडफेरी पूर्ण होते. इ.स.१८५४ साली इंग्रजांनी या किल्ल्याची पहाणी केली त्यावेळी गडावर थोड्या वास्तू असल्याची नोंद त्यांनी केलेली आहे. सोनगीरचा किल्ला पाहून आपण २-३ तासात धुळ्याला परतू शकतो. धुळ्यामध्ये इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन केंद्र असून या ठिकाणी अनेक दुर्मिळ हस्तलिखिते, शिलालेख, सुंदर दगडी मूर्ती व तोफा यांचे संग्रहालय असून सोनगीर भेटीत आपण तेही पाहू शकतो. उत्तरेकडून दक्षिणेकडे येणारा आग्रा-नाशिक मार्ग मध्ययुगात महत्वाचा होता कारण उत्तरेकडील शासक दख्खनेवर आक्रमण करण्यासाठी या मार्गाचा वापर करीत. त्यामुळे या आक्रमकांना प्रतिबंध करण्या साठी मध्ययुगात उत्तर महाराष्ट्रातील या मार्गावर मोक्याच्या ठिकाणी किल्ले बांधण्यात आले. सुर्वणगिरी किल्ला नेमका कोणी बांधला याची इतिहासात नोंद नाही. सम्राट अशोकाच्या अधिपत्याखालील हा प्रदेश कालांतराने सातवाहनांकडे गेला व इ.स. 250 मध्ये अहिर राजांनी तो जिंकला. त्यानंतर वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट व देवगिरीच्या यादवांनी या प्रदेशावर राज्य केले. १२ व्या शतकात येथे यादवांचे राज्य असल्याने त्या राजांपैकी उग्रसेन नावाच्या राजाने हा किल्ला बांधला असावा. १३-१४ व्या शतकात सोनगीर किल्ल्यावर हिंदू राजाची सत्ता होती. पुढे खानदेशाचा फारूकी घराण्याचा संस्थापक राजा मलिक याने इ.स. १३७० मध्ये सोनगीरवर हल्ला चढवून हिंदू सरदाराकडून हा किल्ला जिंकून घेतला. पुढे फारूकी घराण्याचे राज्य इ.स. १६०१ मध्ये संपुष्टात आले त्यावेळी सोनगीरचा किल्लेदार फौलादखान नावाचा सरदार होता. त्याने बहादूरशहाचा पराभव झाल्याचे पाहताच मोगल सम्राट अकबराचे स्वामित्व मान्य केले त्यामुळे अकबराने त्याला सोनगीरचा किल्लेदार म्हणून कायम ठेवले. औरंगजेब हा सोनगीरवर सत्ता असणारा शेवटचा मुघल सम्राट होता. हा किल्ला १७५२ पर्यंत मोगलांच्या ताब्यात होता पण याचवर्षी मराठ्यांनी निजामाचा पराभव केला व त्यावेळी झालेल्या भालकीच्या तहानुसार हा गड मराठ्यांच्या ताब्यात आला. त्यावेळी बाळाजी बाजीराव पेशव्यांनी याचा ताबा नारोशंकरकडे दिला. शेवटी १८१८ मध्ये पेशवा दुसरा बाजीराव शरण आल्यानंतर या गडाचा ताबा इंग्रजांकडे गेला. इतिहासातील अनेक राजवटीचा आणि घटनांचा साक्षीदार असलेला सोनगीरचा किल्ला आज मात्र उपेक्षीत ठरला आहे. ----------------------सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/9-secret-video-115092200009_1.html", "date_download": "2018-04-24T02:45:10Z", "digest": "sha1:WLSA2KBEFMRLJHUBF2FTNQZ7NDADPAIP", "length": 11456, "nlines": 155, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "9 गुप्त गोष्टी ज्या कोणालाही सांगू नये... (व्हिडिओ) | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n9 गुप्त गोष्टी ज्या कोणालाही सांगू नये... (व्हिडिओ)\nप्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काही रहस्य असे असतात जे ते लोकं नेहमी लपवून ठेवतात. शास्त्रांप्रमाणे अश्या 9 गोष्टी आहे ज्या गुप्त ठेवाव्या. त्याबद्दल कोणालाही सांगू नये.\nपुढे वाच अश्या 9 गोष्टी ज्या लपवू नाही....\nमंगळवारी हे 5 उपाय करा आणि मारुतीची कृपा मिळवा\nTotake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके\nस्वप्नात दिसले बदाम आणि अंडी तर याचा अर्थ जाणू घ्या...\nयमराजाचे हे 7 मंदिर, कधी गेले आहात का आपण\nसायंकाळी पूजा करत असाल तर या सावधगिरी बाळगा\nयावर अधिक वाचा :\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...\nTotake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके\nगुलाब सर्वांना प्रिय फूल आहे. याचे अनेक फायदेही आहेत. पण या गुलाबाच्या फुलांचे काही टोटके ...\nअक्षय तृतीयेला विवाह असल्यास राशीनुसार पूजा करावी\nअक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. ...\nआपले धाडस वाढेल. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रूंवर आपला प्रभाव कायम राहील.\nअनेक संघर्ष आणि विघ्नांना पार पाडल्यानंतर आज आपणास यश मिळेल. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक विषयांमध्ये आपणास समर्थन मिळेल पण एखाद्याची जामीन देणे टाळा.\nआर्थिक विषयांसाठी स्थिती अनुकूल आहे. धनाच्या रुपात यश मिळवा. आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर चांगली वेळ घालवा. आपले व्यवसाय देखील प्रगती करेल याची शक्यता आहे.\nअत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. आरोग्य मध्यम राहील. वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा. वाहने काळजीपूर्वक चालवा.\nभावनात्मक स्वभावाचे असल्यामुळे आपणास नुकसान होणे शक्य आहे. अतः मनावर नियंत्रण ठेवा. पैशासंबंधी विषयांमध्ये काळ ठीक राहील. मातृपक्षाकडून प्रसन्नता राहील.\nकुटुंबियांबरोबर वार्तालाप केल्याने एकमेकांच्या आवश्यकता समजण्यात मदत मिळेल. एखाद्या विशिष्ट योजनेला सफाईचा हात देणे आपणास व्यस्त ठेऊ शकते.\nवेळ अनुकूल आहे. कामांमध्ये प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रू पराभूत होतील.\nआपल्या इच्छेवर आणि मनस्थितीवर संयम ठेवा. कौटुंबिक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. आर्थिक पक्षाबाबत सावध राहा.\nआपणास या वेळी काही प्रेमपूर्ण अनुभव येऊ शकतात व हा वेळ आपल्या एखाद्या आवडीच्या व्यक्तीबरोबर घालवू शकता. आपल्या सर्जनशील व कलात्मक विशेषतेंना देखील प्रेरणा आली आहे.\nइतर लोकांना आपल्या स्वतःच्या आवश्यकता व इच्छा सांगण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. आपल्या जुन्या लोकांबरोबर किंवा आधार देणार्‍या मित्रांना जोडणे या वेळी आपल्यासाठी फळदायी आहे.\nआपल्या सहकार्‍यांबरोबर झालेल्या मतभेदांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करा. हुशारीने गुंतवलेले धन आपणास ध्येयाजवळ घेऊन जाईल.\nजोखिम असलेले कार्ये टाळा. आरोग्य मध्यम राहील. जोखिम असलेल्या कार्यांमध्ये गुंतवणूक करू नये.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2012/06/blog-post.html", "date_download": "2018-04-24T02:43:31Z", "digest": "sha1:C7W5JTV42QKIUDDMF66YQRP2YDN56REE", "length": 5582, "nlines": 84, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: आहे बरेच काही पण बोलणार नाही", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nमंगळवार, १२ जून, २०१२\nआहे बरेच काही पण बोलणार नाही\nआहे बरेच काही पण बोलणार नाही\nपेचात मी कधीही तुज टाकणार नाही\nजातेच भरकटूनी, तरिही पुन्हा ठरवते\nपेटी तुझ्या सयींची मी खोलणार नाही\nकवटाळुनी उराशी दु:खास घेतलेले\nते पापण्यात आता बघ दाटणार नाही\nविझलाय जो निखारा, शिंपून काळ ओला\nफ़ुंकर नकोस घालू, तो पेटणार नाही\nकाळोख वाटतो मज आता हवाहवासा\nसुर्या प्रकाश आता, मी मागणार नाही\nहे स्पंद चांदण्यांचे, खुपले असे जणू की\nकुठलेच शब्द-काटे, मज बोचणार नाही\nझोळीस छिद्र असता, तू सौख्य घातलेले\nगेले गळून कितीसे, मी मोजणार नाही\n'प्राजू' तु लष्कराच्या, भाजू नकोस पोळ्या\nधडपड तुझी कुणीही बघ जाणणार नाही\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sheti-gati-ani-mati-news/raju-shetti-article-on-farmers-issue-in-loksatta-1606765/", "date_download": "2018-04-24T03:06:46Z", "digest": "sha1:R5J2MLLRONMKM5TIAHIOG7VPULZ4OUTQ", "length": 29583, "nlines": 220, "source_domain": "www.loksatta.com", "title": "दबून राहिलेला हुंदका.. | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nशेती..गती आणि मती »\nशेतकरी आत्महत्या या सरकारी यंत्रणेचे व सत्ताधीशांचे पाप आहे.\nसदर लिहिण्याने संघर्ष थांबणार नव्हताच. तो एरवीही थांबणार नाही. लुटीची आणि शेतकऱ्यांच्या दमनाची व्यवस्थाच अशी आहे की, संघर्ष अटळ आहे; पण या सदराने शेतकऱ्यांप्रमाणेच शहरी लोकांशीही संवाद साधण्याची संधी दिली. आता प्रत्यक्ष व्यवहारातही शेतकऱ्यांशी संवाद टिकावा..\n‘लोकसत्ता’मध्ये गेल्या वर्षभरापासून ‘शेती : गती आणि मती’ हे सदर मी लिहीत आहे. एरवी, शेतकरी चळवळीच्या माध्यमातून संपूर्ण देशभर फिरत आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा काय आहेत, हे जाणून या सदराच्या माध्यमातून मी शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला. दररोजच्या व्यापातून सदर लिहिणे तसे अवघडच होते. मात्र त्यातही वेळात वेळ काढून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर अभ्यास करून तो वाचकांच्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न केला. त्याला राज्यभरातून मला भरपूर व चांगला प्रतिसाद लाभला. शहरांमध्ये माझा एक मोठा वाचकवर्ग तयार झाला. ग्रामीण गावगाडय़ातील शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम मला ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून मिळाले. ईमेल, फोन, फॅक्स तसेच समाजमाध्यमांतून अथवा प्रत्यक्ष भेटून मला वाचकांच्या चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या. वर्षभरात लेखांचे अर्धशतक पूर्ण केले. शेतकऱ्यांच्या समस्यांच्या सर्वच व्यथा यामधून मांडण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला हे काम मला जरा अवघड वाटले होते, पण वाचकांचा प्रतिसाद पाहून अक्षरश: भारावून गेलो. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याचे एक हक्काचे व्यासपीठ या माध्यमातून मला मिळाले. ‘आत्मक्लेश यात्रे’च्या निमित्ताने पुणे ते मुंबई पदयात्रा काढली. त्यानंतर संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी १८३ शेतकरी संघटना एकत्रित आणण्याचे काम केले. दिल्लीत किसान मुक्ती यात्रा काढली. ही ऊर्जा या सदरामुळे मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेतून वाढत राहिली.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nअगदी गावगडय़ातील काबाडकष्ट करून जगणारा शेतकरी कसा संघर्ष करतो आहे, त्याच्या काय व्यथा आहेत, त्याला या व्यवस्थेशी कसा संघर्ष करावा लागतो, हे करीत असताना त्याला कोणकोणत्या अडचणी येतात, व्यवस्थेकडून त्याची कशी लूट होते, गलेलठ्ठ पगार घेऊन निर्ढावलेले सरकारी अधिकारी नि त्यांना साथ देणारे ‘पांढऱ्या कपडय़ातील दरोडेखोर’ पुढारी, पोखरलेली न्याय व्यवस्था, दलाल व व्यापाऱ्यांकडून होणारी संघटित लूट, फसलेली कर्जमाफी, शेतीमालाला न मिळणारा हमीभाव, असंघटित असलेला शेतकरीवर्ग आणि शेतकऱ्यांमध्ये वाढत असलेला असंतोष इत्यादी प्रश्न हाताळण्याचा प्रयत्न या सदरातून केला. प्रत्येक लेखातून शेतकऱ्यांच्या व्यथा काय आहेत, त्याची या व्यवस्थेकडून कशी लूट होत आहे, तो कर्जाच्या खाईत कसा रुतला गेला आहे, हे लिहिले.\nशेतकरी आत्महत्या या सरकारी यंत्रणेचे व सत्ताधीशांचे पाप आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी माझ्यासह संपूर्ण शेतकरी चळवळीला आलेले हे अपयशच आहे. मी हे प्रांजळपणे कबूल करतो. शेतकऱ्यांच्या मनांत अभय निर्माण करण्यात कुठे तरी आम्ही कमी पडलो आहोत, याचाही सल मनामध्ये आहे. शेतकरी असंघटित आहे, पण त्याच्या मनांत निखारा पेटलेला आहे. सगळ्यांकडून होणारी लूट तो ‘याचि देही याचि डोळा’ पाहत आहे. तो निखारा मोठय़ा ज्वाळेमध्ये रूपांतरित तर होणारच आहे. फक्त ठिणगी कधी पडेल याचाच अवकाश आहे. सरकारी बांडगुळांनी लुटींची दुकाने थाटलेली आहेत. सत्तापरिवर्तन झाले. मात्र या बांडगुळांनी आपल्या लुटीची पद्धत बदलली. हवामानानुसार या लुटीची पद्धतही बदलत आहे. शेतकरी मात्र लुटला जातो आहे. ही लूट काल होती, आज आहेच आणि उद्याही राहील, अशी व्यवस्थाच या राजकारण्यांनी करून ठेवलेली आहे. शेतकरी संघर्षशील झाला पाहिजे. जगाचा पोिशदा असलेला शेतकरी आज दोन-चार रुपयांच्या सरकारी अनुदानासाठी गावच्या चावडीपासून ते मंत्रालयाचे उंबरठे झिजवत आहे आणि तिथेही त्याला खाली पाडून तुडविले जाते. मग ही शोकांतिकाच म्हणावे लागेल.\nदेशाला स्वातंत्र्य मिळून आज ७० वर्षे होऊन गेली. इंग्रजांच्या तावडीतून देशाला सोडविण्यासाठी महात्मा गांधींनी अिहसेच्या मार्गाने आंदोलन केले. परिणामी देशातील प्रत्येक नागरिकाला जगण्याचा हक्क दिला गेला. मात्र शेतकरी आज गुलामगिरीची जिंदगी जगतो आहे. काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. कुणाच्या शेतीला पाणी नाही, तर कुणावर नसíगक आपत्ती आली आहे. कोण कर्जाच्या खाईत गेला आहे, तर कुणाची शेती ओसाड झाली आहे. मी किसान मुक्ती यात्रा घेऊन संपूर्ण देश िपजून काढला. मला एक गोष्ट प्रकर्षांने जाणवली ती इथे नमूद करावीशी वाटते. तमिळनाडू येथील शेतकरी गेल्या सहा महिन्यांपासून संसदेजवळ ‘शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा’ या मागणीसाठी बसलेले आहेत. त्यांनी जनावरांचे कच्चे मांस खाल्ले, सरडे, पाली खाल्ल्या, स्वत:चे मूत्र प्राशन केले. अगदी मानवी विष्ठा खाण्याचीही त्यांनी तयारी केली होती. तरीही निर्ढावलेले सरकार त्याची दखल घ्यायला तयार नाही. सरकारमधील एकाही मंत्र्याने त्यांची साधी विचारपूस करण्याची तसदी घेतली नाही. एवढे सगळे करूनही सरकार जर आपले ऐकले नाही तर मग शेतकरी हातात दंडुका घेतो व आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी या व्यवस्थेशी दोन हात करतो. हे करीत असताना तो जर िहसक झाला तर त्याला दोष देता येणार नाही.\nकेवळ कर्जमुक्त करून शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही अथवा एका रात्रीत शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न चुटकीसरशी सुटतील असेही नाही; पण निदान त्यावर गांभीर्याने चर्चा तर झाली पाहिजे. मग ते संसदेत असो वा विधानसभेत. देशातील सुमारे ७० टक्के आमदार व खासदार हे ग्रामीण भागाशी निगडित आहेत. त्या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांना माहीत आहेत; पण त्यांची नाळ जुळलेली नाही. म्हणूनच शेतकऱ्यांचे प्रश्न इथे पोटतिडिकीने मांडताना कुणी दिसत नाहीत.\nउद्या कोणी महात्मा येईल व शेतकऱ्यांना न्याय देईल, असे मलाच काय एकाही शेतकऱ्याला तसे वाटत नाही. जगाला अन्न पुरवणारा शेतकरी; आज तो स्वत:च उपाशी आहे. भ्रष्ट व्यवस्था नि कोडग्या न्यायव्यवस्थेलादेखील शेतकऱ्यांच्या आत्महत्येने पाझर फुटलेला नाही. इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे विराट व अनुष्काच्या लग्नाच्या बातम्या ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवून स्वत:चा टीआरपी वाढवून घेत असतील, तर मग शेतकऱ्यांच्या व्यथा या माध्यमात कशा मांडणार त्याला वाचा कशी फुटणार त्याला वाचा कशी फुटणार अर्थसंकल्प मांडून ‘लिपस्टिक, पावडर मी स्वस्त केली’ म्हणून सांगून बढाया मारणारेही राजकारणी या देशात आहेत. मात्र शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडून शेतकऱ्यांना आम्ही दिले तरी काय हे कधी तरी सांगायला नको काय अर्थसंकल्प मांडून ‘लिपस्टिक, पावडर मी स्वस्त केली’ म्हणून सांगून बढाया मारणारेही राजकारणी या देशात आहेत. मात्र शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडून शेतकऱ्यांना आम्ही दिले तरी काय हे कधी तरी सांगायला नको काय गेल्या पाच वर्षांत शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्ज पाच लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. शेतीमालाला हमीभाव, नसíगक आपत्तीपासून पिकांचे संरक्षण, कोरडवाहू शेती, अपूर्ण असलेल्या सिंचन योजना, ग्रामीण भागातील बिघडलेले अर्थकारण यांकडे लक्ष देऊन वितरण व्यवस्था, आधुनिक यांत्रिकीकरण, शेतीला हव्या असलेल्या पायाभूत सुविधा, गोडाऊन- वेअर हाऊसेस या सगळ्या सुविधा शेतकऱ्यांना पुरवायला हव्यात. तेव्हा कुठे शेतीचे अर्थकारण तग धरणार आहे.\nकर्जबाजारी झालो म्हणून शेतकऱ्यांनी निराश होऊ नये, तसेच आत्महत्येचा अघोरी मार्ग कदापि स्वीकारू नये. कारण एखाद्या शेतकऱ्याने जर आत्महत्या केली तर त्याच्यावर अवलंबून असणारे संपूर्ण कुटुंबच नरकयातना भोगत राहते. माणूस मेला म्हणून त्याचे कर्ज मरत नाही. आत्महत्या हा काही त्यावरील उपाय नाही. दिवस बदलत राहतात. माणसेही बदलतील. एकाही शेतकऱ्याने आत्महत्या करू नये, हे माझे कळकळीचे आवाहन आहे.\nया लेखणीमधून मी राज्यातील तसेच देशातील शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. शहरातील लोक मॉलमध्ये जाऊन ४५० रुपयांचे बर्गर खाताना भांडत बसत नाहीत; तसेच शेतकऱ्याची पाच-सात रुपयांची मेथीची पेंडी घेताना वाद घालत बसू नये. कारण त्याच्यात त्याचे कष्ट दडलेले असतात. एक एक करून मेथीची जुडी तयार करून तो विकत असतो नि त्याच्या हातात दोन-तीन रुपये पडत असतात. त्यामागील त्याने केलेले कष्ट समजावून घेतले पाहिजेत.\nसंघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही. शेतकऱ्यांनी संघटित झाले पाहिजे. सरकारची मती भ्रष्ट झालेली आहे. शेतकऱ्यांनी आता गतिमान व्हायला हवे, त्याशिवाय शेतीत सुधारणा होणार नाही. या सदराने मला भरपूर आनंद दिला. अनेक शहरी वाचक ज्यांचे मी आणि माझ्या चळवळीबद्दल गरसमज होते त्यांचे गरसमज दूर झाले असतील, अशी आशा व्यक्त करतो. अर्थात झापड लावणाऱ्यांना अथवा शेतकऱ्यांची दौलत लुटण्याचा अधिकारच बापजाद्यांनी दिलेला आहे असे वाटणाऱ्यांना, शेतकऱ्यांच्या शोषणातून मिळणाऱ्या लुटींचे लाभधारक असणाऱ्यांना माझे विचार पटणे शक्यच नाही. माझी तशी अपेक्षाच नाही; पण ज्यांच्या संवेदना अजून बधिर झालेल्या नाहीत, पण ज्यांच्याकडे सहृदयता शाबूत आहे, त्यांच्यापर्यंत शिवारात दबून राहिलेला शेतकऱ्यांचा हुंदका पोहोचवण्यात मला थोडेफार यश आलेले आहे. याचे समाधान जास्त आहे.\nलेखक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि विद्यमान खासदार आहेत. ईमेल : rajushetti@gmail.com\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nसरकार मध्य wata दिला नाही म्हणून आता आंदोलन करताय तुम्ही\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2010/02/blog-post.html", "date_download": "2018-04-24T02:59:52Z", "digest": "sha1:QSUVW4BJNJUV5RDMGBEEWZWA5J736RP7", "length": 5408, "nlines": 88, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: कविते, हे तर तुझेच देणे..!", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nशुक्रवार, ५ फेब्रुवारी, २०१०\nकविते, हे तर तुझेच देणे..\nरात्र काळी, चंद्र भाळी\nतरूण चांदणी नवी नव्हाळी\nनशा आगळी, सूर पाघळी\nपिसे जीवाला, वेड मनाला\nझुळझुळ वारा, गंध ओला\nकोण काजवा, उगा हासला\nधरेच्या गळा, साज आगळा\nपहाट वेळा, धुक्याची कळा\nरंग केशरी, या आभाळा\nशुभ्र धुक्याच्या, गर्द शाली\nपहाट लेणे, रूप देखणे,\nकिलबिल गाणे, नवे उखाणे\nशब्द रंगणे, मनी गुंफ़णे\nकविते, हे तर तुझेच देणे..\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/MumbaiKonkan/Thane/2017/03/21094500/news-in-marathi-mns-demands-action-on-non-maharashtrian.vpf", "date_download": "2018-04-24T03:10:13Z", "digest": "sha1:KAVGDWAMVXF2OXXSX3RNZW4BT3FBI3WI", "length": 13415, "nlines": 244, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "होमगार्ड महिला हल्ला प्रकरण पेटले, मनसे करणार 'खळ्ळखट्याक'", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nरायगड - महामार्ग दरोडेखोरांना ७ वर्षे सक्त मजुरी व प्रत्येकी ५००० रु. दंड\nमुंबई - जीटीएस विभागाच्या ४ अधिकाऱ्यांना लाच घेण्याच्या आरोपाखाली अटक\nठाणे - कल्याण रेल्वेस्थानकातील फलाटालगतच्या मोकळ्या जागेवरील कचऱ्याला आग\nठाणे - मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीचे काम दोन दिवस पुढे ढकलले\nठाणे - उल्हासनगरमध्ये किरकोळ कारणावरुन मित्राने केली मित्राचीच हत्या\nमुंबई- नाणारचे भूसंपादन रद्द करण्याचा अधिकार देसाईंना नाही - मुख्यमंत्री\nरत्नागिरी- नाणार प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द - उद्योगमंत्री\nनवी दिल्ली- भाजप आणि संघाला संविधानाला हात लावू देणार नाही - राहुल गांधी\nनवी दिल्ली- काँग्रसने संविधानला उद्ध्वस्त केल्याचा अमित शाहांचा आरोप\nनवी दिल्ली- जिवाला धोका असल्याची व्यक्त केली इंद्राणी मुखर्जीने भीती\nमुंबई- राज्यातील ६५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर\nनवी दिल्ली- सानिया मिर्झा होणार आई,ट्विटरद्वारे सानियाने दिली गोड बातमी\nनागपूर- कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदाराच्या मृत्यूची चौकशी करा - आंबेडकर\nहोमगार्ड महिला हल्ला प्रकरण पेटले, मनसे करणार 'खळ्ळखट्याक'\nठाणे - महिला होमगार्ड सुनिता नंदमहेर यांच्यावर रिक्षाचालक रवी गुप्ताने हल्ला केल्याची घटना रविवारी घडली होती. या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी परप्रांतीय रिक्षावाल्यांवर कारवाई न केल्यास खळ्ळखट्याक आंदोलनाचा इशारा दिला आहे.\nपालकमंत्र्यांसमोरच भाजप पदाधिकाऱ्यांची पोस्को...\nरायगड - विळे भागाड औद्योगिक क्षेत्रात पोस्को महाराष्ट्र\n'मरेन पण वाकणार नाही', सेना...\nठाणे - शहापूर शिवसेनेचे उपतालुकप्रमुख शैलेश निमसे यांची २\n अल्पवयीन दत्तक मुलीवर बापाचा...\nबीड - कठुवा, उन्नाव, सुरत येथील बलात्काराच्या घटनांनी आधीच\nपोलीस चौकीसमोरच्या अपार्टमेंटमध्ये तरुणाचा...\nसांगली - आपटा पोलीस चौकीसमोरील एका अपार्टमेंटमध्ये एका\nशिवसैनिकांच्या हत्येचे सत्र सुरूच; मुंबईत...\nमुंबई - अहमदनगर, शहापूरनंतर आता मुंबईत एका शिवसेना नेत्याची\nपैशासाठी विवाहितेला सासरच्यांनी जिवंत जाळले,...\nहिंगोली - कार घेण्यासाठी माहेरहून पैसे आणत नसल्याने एका\nकोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणातील साक्षीदाराचा मृत्यू; दोघांना अटक पुणे - महाराष्ट्राला\nपॉक्सो अंतर्गत राज्यातील पहिला गुन्हा दाखल; ८ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार परभणी - कठुआ आणि उन्नाव\nयवतमाळमध्ये खुनाचे सत्र सुरुच, तरुणाची चाकूने भोसकून हत्या यवतमाळ - शहरामध्ये खुनाचे सत्र\nयेरवडा कारागृहाचा कैदी अंबरनाथमधून फरार; गुन्हा दाखल ठाणे - जन्मठेपेची शिक्षा भोगत\nशिवसैनिकांच्या हत्येचे सत्र सुरूच; मुंबईत उपशाखाप्रमुखाची गोळ्या झाडून हत्या मुंबई - अहमदनगर,\nबिबट्याच्या शिकारीसह वाघाच्या कातडीचे तस्कर अटकेत; आरोपींची संख्या ४ वर ठाणे - बिबट्या आणि\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nगडचिरोलीत सलग दुसऱ्या दिवशीही चकमक, ६ नक्षलवाद्यांचा खात्मा गडचिरोली - अहेरी\nवाढदिवस विशेष : २० वर्षापूर्वी मास्टर ब्लास्टरने दिले होते अनमोल गिफ्ट हैदराबाद -\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2018/01/blog-post_13.html", "date_download": "2018-04-24T03:12:54Z", "digest": "sha1:ULY2OI2PM75C5BBBXGAHU2U6OO4KFLOG", "length": 22679, "nlines": 284, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: सुप्रिम कोर्टातले चार चिल्लर!", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nशनिवार, १३ जानेवारी, २०१८\nसुप्रिम कोर्टातले चार चिल्लर\nStats काल सुप्रिम कोर्टाचे ४ न्यायधिश न्या. चेल्लमेश्वर, न्या. गोगोई, न्या. लोकूर व न्या. कुरियन यांनी पत्रकार परिषद घेऊन देशभर खळबळ उडवून दिली. त्यानंतर दिवसभर तमाम मीडिया नि राज्यकर्ते लोकशाही कशी धोक्यात आली वगैरे दळण दळत होते. कधी नव्हेत ते थेट सुप्रिम कोर्टातल्या जजेसनी मीडियाचे पाय धरल्यामुळे “आता काही या देशाचं खरं नाही” चा आव आणत सर्वत्र बौद्धिक धुमाकूळ सुरु झाला. लोकसत्तानी तर चक्क ते पत्रच छापून टाकलं जे या चौघांनी चीफ जस्टीसना लिहलं. चीफ जस्टीसना लिहलेलं पत्र वाचल्यांवर लगेच लक्षात येतं की फार काही घडलं नसून या सिनियर या चौकडिने आपल्या इगोमुळे हे प्रकरण नको तेवढं पेटवलं. दिलेल्या पत्राप्रमाणे त्यांच्या प्रमूख दोन तक्रारी आहेत. १) चीफ जस्टीस मर्जीतल्या कनिष्ठ न्यायाधिशांकडे महत्वाची प्रकरणे सोपवित आहेत. २) मेमोरॅंडम ऑफ प्रोसेजर फालो केल्या जात नाही. ही दोन कारणं नक्कीच महत्वाची आहेत. पण हे पहिल्यांदाच होत आहे असे नाही. हे तर ज्युडिशिअरीतलं जुनं दुखणं आहे. या विरोधात आत्ताच अचानक एवढा जोर कसा काय आला हा महत्वाचा प्रश्न आहे. ही चौकडी जेंव्हा पासून नोकरीत आहे तेंव्हा पासून आजवरचा ज्युडिशिअरीचा इतिहास तपासल्यास हे दुखणं यांनी अनेक वर्षा पासून अनुभवलेलं आहे हे सिद्ध होतं. पण आजवर हेच जजेस मुकाट्याने हे दुखणं सहन करत होते. पण काल मात्र अचानक ते जगाच्यापुढे मांडण्याचा यांना मोह झाला. मी मोह हा शब्द मुद्दाम वापरत असून हिंमत वा धैर्य हा शब्द जाणीवपूर्वक टाळत आहे. कारण हिंमत/धैर्य हा शब्द लढण्याच्या कृतीसाठी वापरला जातो तर मोह हा शब्द स्वार्थ साधण्यासाठी वापरला जातो. काल या चौकडिनी केलेले बंड, लढण्याची कृती नव्हती तर आता रिटायर होता होता कमुनिस्टांसाठी थोडसं मटेरियल देऊन स्वत:ची निवृत्ती नंतरची चळवळीत सोय लावून घेण्याच्या स्वार्थातून केलेला प्रताप होता.\nज्युडिशिअरीवर शासनाचा प्रभाव ही नवी गोष्ट नाहीच. प्रत्येकवेळी जेंव्हा सरकार बदलले तेंव्हा हा प्रकार झाल्याचे दिसतेच. अगदी इंदिरा गांधी यांनी न्या. रे यांची केलेली नेमणूक असो वा त्या नंतरच्या राज्यकर्त्यांनी त्या त्या वेळी निवडलेले चीफ जस्टीस असो. शासन व ज्युडिशिअरी यांच्यात कायमच एक छुपं साटंलोटं राहिलं आहे. लालू जेंव्हा जेलातून सुटला तेंव्हा त्यांनी सोनिया गांधी यांना चक्क स्वत:ची आई घोषीत करुन टाकलं होतं. त्यातून काय संकेत मिळायचा तो देशाला मिळाला होताच. असे कित्येक उदाहरण देता येतील ज्यातून हे सिद्ध होतं की शासन व न्याय व्यवस्था यांच्यात एक विशिष्ट मर्यादे पर्यंत कायमच साटलोटं राहिलं आहे. प्रत्येक दुष्ट कृतीचा एक आवाका असतो. त्यातून येणारे दुष्परीणाम एका टप्या पर्यंत Tolerable असतातच व ते Tolerate केले जातात. या मागील हेतू एवढाच असतो की बंडातून फार काही साध्य होणे तसे दुरच पण उलट ती संस्था बदनाम होण्याचीच शक्यत आधीक असते. जगात कोणतीच मशिनरी ही १००% दोषरहित असूच शकत नाही हे वास्तव असून त्याचाच भाग म्हणून एका टप्प्या पर्यंत काही दोष खपवून घेणे शहाणपणाचे असते. हे असे दोष सामाजिक सजगतेतून हळू हळू कमी करत न्यायचे असतात. मीडिया वगैरेत तांडव करुन नुसताच धिंगाणा होतो. दोष तसेच राहून जातात.\nकाल या चार चौकडिने जो काही प्रताप केला तो नुसता थिल्लरपणा तर होताच पण त्याहीपेक्षा घातक बाजू ही की त्यांची पत्रकार परिषद संपताच न्या. चेल्लमेश्वर यांच्या घरी कमुनिस्ट नेते डी. राजा जाऊन पोहचले. चेल्लमेश्वर हे मुळचे आंध्र प्रदेशचे व तिथे कमुनिस्ट चळवळीचा कायमच मोठा प्रभाव राहिला आहे. वरुन हे चेल्लमेश्वर लवकरच निवृत्त होणार आहेत. सध्या देशभरात कमुनिस्टांनी जी उसळी मारण्याचा प्रयत्न चालविला आहे ते पाहता न्या. चेल्लमेश्वरांना यापुढील आयुष्य त्या चळवळीसाठी घालविण्याचा मोह झाला असल्याची दाट शक्यता आहे. पण त्यासाठी केलेले बंड मात्र नक्कीच त्यांच्या पेशाला व ज्युडिशिअरीला शोभणारे नव्हते.\nमीडियाला बोलावून या चौघानी काल वाजागाजा करत जे आरोप ठेवले त्या आरोपांचं स्वरुप पाहता ते मोघम स्वरुपाचे आरोप असून अशा आरोपातून ठोसं असा काही निर्णय येत नसतो व काही बदलही घडत नसतो. तात्पुरता धुराळा मात्र जरुर उडविल्या जातं. हे सगळं या चौघांनाही नीट माहीत आहे तरी मोघम आरोपांच्या माध्यमातून बंडाचा आव आणल्या गेला. त्यातून काही साधलं गेलं तर नाहीच पण उगीच न्यायसंस्था शंकेच्या टप्यात येऊन गेली. अत्यंत सन्माननीय ठिकाणी जबाबदारीच्या पदावर असलेल्या व्यक्तीने कसे वागू नये याचं उत्तम उदाहरण ही चौकडी आहे. आरोपांत जर सिरीयसनेस असता तर ते मीडियाकडे मांडायचे नसतात तर त्याला ठोस पुरावा जोडून संसदेत मांडायचं असतं. लढा जर लढायचाच होता वा न्यायव्यवस्थेतील दोष दूर करायचेच होते तर मग तसा पद्धतशीरपणे लढा उभारत चीफ जस्टीसच्या विरोधात महाभियोग चालविण्यासाठी संविधानिक मार्गाने जायचे असते. पण यातलं काही एक करण्याची यांची तयारी नाही. नुसता धुराळा उडविणे एढच यांना करायचं होतं. कालचं सगळं प्रकरण या लोकांचा थिल्लरपणा होता व तो करणारे अत्यंत सन्माननिय संस्थेचे चार चिल्लर होते, एवढच\nPosted by एम. डी. रामटेके at ७:१० म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: न्यायव्यवस्था, सुप्रिम कोर्ट, सुप्रिम कोर्टाचे दणके\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nसुप्रिम कोर्टातले चार चिल्लर\nलाल सलाम-४ : क्रांती अटळ आहे\nसंभाजी भिडेला आधी ताब्यात घ्या\nलाल सलाम-३ : सावधान... कमुनिस्ट येत आहेत.\nउदयनराजे नावाचा उपहास आम्ही खपवून घेऊ\nलाल सलाम-२ : प्रकाश आंबेडकर देशद्रोहीच.\nलाल सलाम-१ : आंबेडकर चळवळीची आत्महत्याच\nभीमा-कोरेगाव- माझ्या पुर्वजाना श्रद्धांजली माझा अध...\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2008/10/blog-post_6657.html", "date_download": "2018-04-24T02:58:30Z", "digest": "sha1:BQFXAZJ3VS6LP7H2KJ4QNE24CJYBUWIH", "length": 23665, "nlines": 93, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: फ्लाईंग टू यु.एस.....", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nगुरुवार, ३ एप्रिल, २००८\nU.S.A. युनायटेड स्टेटस ऑफ अमेरिका. सर्वसाधारण प्रत्येक माणसाच्या मनांत ज्या देशाबद्दल उत्सुकता असते तोच हा देश. एकदा तरी अमेरिकेला जायला मिळावं ही प्रत्येक भारतीयाची सुप्त इच्छा असते. मी ही त्याला अपवाद नव्हते. माझा नवरा जगदीश याला कामाच्या निमित्ताने बोस्ट्नला जावे लागणार होते. हे सगळे अचानकच ठरले. त्याचा विसा तयार असल्यामुळे तो मार्च मध्ये अमेरिकेला आला. त्याचे कंपनी मधील सहकारी तिथे आधीपासून होते त्यामुळे त्याची राहण्याची सोय लगेचच झाली. आणि तो लगेचच बोस्टन मध्ये स्थिरस्थावर झाला.\nपण आता वेळ होती माझी आणि माझ्या सव्वा दोन वर्षाच्या मुलाची. जगदीशच्या ऑफिसमधून आमच्या विसाचे कागदपत्र अमेरिकन कौन्सिलेट मध्ये पाठवले. आणि मला मुलाखतीसाठी १८ एप्रिल ला सकाळी ९.३० वाजता.. ही वेळ मिळाली. तोपर्यंत मी माझी खरेदी आणि इतर तयारी सुरू केली. मुंबईत सकाळी अमेरिकन कौन्सिलेट मध्ये मी सकाळी ९.३० वाजता पोहोचले. माझा लहानगा थोडा आजारी होता.. थोडा किरकिरत होता. तिथे कौन्सिलेट मध्ये लहान मुले बरोबर असणाऱ्यांना प्राधान्य दिलं जातं ही गोष्ट माझ्या पथ्यावर पडली आणि कोणतेही अडथळे न येता माझी मुलाखत पार पडली. दुसरे दिवशी विसा स्टँपिंग होऊन आमचे पासपोर्ट सुद्धा हातात मिळाले.\nमाझा परदेशीचा हा पहिलाच विमान प्रवास होता. आंतर देशीय विमान प्रवास खूप केले होते पण हा परदेशीचा आणि तो ही २२ तासांचा प्रवास ..... त्यामुळे कोणीतरी मला सोबत मिळते का ते मी पाहत होते. अमेरिकन कौन्सिलेट मध्ये एक काका-काकू भेटले ते ही बोस्टनला जाणार होते. मी त्यांचा फोन नंबर घेतला. ते काका-काकू ज्या विमानाने जाणार होते त्याच विमानाचं तिकिट बुक करायला मी माझ्या एजंटला सांगितलं. ते विमान २५ एप्रिल ला मध्य रात्री २.५० म्हणजे २६ च्या पहाटे.... असं होतं. मला तिकिट बुक झाल्याचं त्या एजंटनं सांगितलं आणि मग माझी खरी धावपळ सुरू झाली. माझे सासू-सासरे, आई-बाबा आणि घरातले इतर माझ्यासाठी धडपडत पुण्याला आले. मी बाहेरची कामे सांभाळत आणि उरकत होते आणि घरातले सगळे माझी बॅग भरत होते.. माझी आणि मुख्य म्हणजे माझ्या मुलाची. त्याचे कपडे, त्याची औषधे आणि त्याला लागणाऱ्या इतर वस्तू. अशी सगळी तयारी पूर्ण झाली आणि मी २५ तारखेला सकाळी तिकिट घेण्यासाठी त्या एजंटच्या कार्यालयात गेले. तर तिथं समजलं की त्या माझ्या तिकिटावर २६ एप्रिल ऐवजी २६ मे ची तारीख पडली होती.......... झालं माझं धाबं दणाणलं.... काय करावं सुचेना.. तयारी तर पूर्ण झाली होती. कामवाल्यांचे पगार, सगळी बिलं, असं सगळं उरकून मी निघाले होते. इतकंच काय पण पुण्याहून मुंबईला विमान तळावर जाण्यासाठी खाजगी गाडीही सांगून ठेवली होती. पण आता काय माझं धाबं दणाणलं.... काय करावं सुचेना.. तयारी तर पूर्ण झाली होती. कामवाल्यांचे पगार, सगळी बिलं, असं सगळं उरकून मी निघाले होते. इतकंच काय पण पुण्याहून मुंबईला विमान तळावर जाण्यासाठी खाजगी गाडीही सांगून ठेवली होती. पण आता काय\nमाझं नशीब जोरावर होतं म्हणून की काय मला त्याच दिवशीचे पण दुपारी १२ वाजताचे ब्रिटिश एअरवेज चे तिकिट मिळाले. पण मला आता सोबत कोणी नव्हतं. एकटीनेच सगळं सांभाळावं लागणार होतं. २५ तारखेची रात्र ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. माझे आई-बाबा, सासरे आणि सगळेचजण मला वेगवेगळ्या सूचना करत होते. शेवटी मला खूप दडपण आलं आणि मग रडू यायला लागलं. तेव्हा माझ्या सासूबाईंनी मला, 'तू नक्की व्यवस्थित जाशील, तुझ्यात तेवढे धाडस नक्की आहे, माझी खात्री आहे' असा मला धीर दिला, आणि मग खूप बरं वाटलं. पहाटे पुण्याहून सहारा विमानतळावर नेण्यासाठी तीच गाडी सांगितली, सगळी तयारी करून आम्ही सगळे झोपलो.\nदुसऱ्या दिवशी पहाटे निघालो. ही वेळ अतिशय महत्त्वाची होती. सगळ्यांचा निरोप घेताना डोळ्याची धार थांबत नव्हती. शेवटी आम्ही विमानतळावर जाण्यासाठी निघालो.\nविमानतळावर माझे बाबा आणि भाऊ बोस्ट्नला जाणारं कोणी भेटतंय का ते पाहत होते. शेवटी एक गृहस्थ त्यांच्या ५ वर्षांच्या मुलाला घेऊन चालले होते हे समजलं. बाबांनी माझी त्यांच्याशी ओळख करून दिली. विमानात नाही पण connecting flight (मराठी शब्द ) घेताना मला त्यांचा उपयोग झाला. पण एकटीने प्रवास करण्याची माझीही पूर्ण तयारी झाली होती.\nविमानतळावर सगळे check in चे सगळे सोपस्कार आटोपून पुन्हा एकदा भरपूर रडून सगळ्यांचा निरोप घेतला आणि मग मी imigration च्या खिडकी पाशी आले. तिथून आत प्रतीक्षालयात जाऊन बसले. तिथंही मला बोस्टनला जाणारे एक काका-काकू भेटले.... पण आता माझी मानसिक तयारी झाली होती.... एकटीनेच जाण्याची.\nflight announcement झाली आणि मी विमानाच्या दिशेने खोट्या का होईना पण आत्मविश्वासाने निघाले. एकेक पाऊल टाकत लाल रंगाच्या वेलड्रेस्ड हवाई सुंदरींकडून स्वागत () करून घेऊन आत विमानात जाऊन स्वतःच्या आसनावर जाऊन बसले.\nमनात प्रचंड खळबळ सुरु झाली. आता काही क्षणांत मी माझा देश.... माझा भारत देश.... माझी जन्मभूमी... .. माझी मायभूमी सोडणार होते. किमान एक वर्ष तरी मी परत येणार नव्हते. मला माझं कोल्हापुरंच घर .. जिथं मी लहानाची मोठी झाले.. बागडले.. नाचले.... घरातल्या कुत्र्या-मांजरांसोबत खेळले...... ते माझं माहेर, माझं सांगलीचं घर जिथं मला... सामावून घेणारी माणसं होती.... ज्या घरची मी लक्ष्मी आहे... जिथं माझ्या प्रत्येक गोष्टीचं अतोनात कौतुक झालं... ते माझं सासर... आणि.......... आणि ज्या घरी मी संसाराची स्वप्नं खरी होताना पाहिली... ज्या घराला मी सजवलं..... ज्या घरानं आजपर्यंत मला एखाद्या लहान मुली सारखं सावरलं.... ज्या घरानं माझ्या मुलाला पहिली पाउलं टाकताना गोंजारलं.... ज्या घरात गेली पाच वर्षं मी सतत काहीतरी करत होते.........ते माझं पुण्यातलं घर.. सगळं आठवायला लागलं मला. आत माझ्या घरावरून कोणाचा हात फिरेल.... कोण आवरेल सगळं..... माझ्या त्या घराला मी पोरकं करून निघाले होते. मनातली ही खळबळ न कळत डोळ्यातून अश्रू बनून गालावर ओघळली. माझा छोटा मात्र त्याची दुपारची झोपायची वेळ झाल्यामुळे निवांत माझ्या मांडीवर झोपला होता. त्याला काय कळणार होतं.. भारत-अमेरिका माझ्या त्या घराला मी पोरकं करून निघाले होते. मनातली ही खळबळ न कळत डोळ्यातून अश्रू बनून गालावर ओघळली. माझा छोटा मात्र त्याची दुपारची झोपायची वेळ झाल्यामुळे निवांत माझ्या मांडीवर झोपला होता. त्याला काय कळणार होतं.. भारत-अमेरिका मनांत विचारांचं काहूर माजलं की अथर्वशीर्ष म्हणावं असं माझी आई नेहमी म्हणते. मी अथर्वशीर्ष म्हणायला सुरुवात केली. विमानाने run way घेतला........ थोडा वेग जास्ती.... आणखी जास्ती..... खूप जास्ती..... आणि मग........ बस्स मनांत विचारांचं काहूर माजलं की अथर्वशीर्ष म्हणावं असं माझी आई नेहमी म्हणते. मी अथर्वशीर्ष म्हणायला सुरुवात केली. विमानाने run way घेतला........ थोडा वेग जास्ती.... आणखी जास्ती..... खूप जास्ती..... आणि मग........ बस्स take off.................. माझा माझ्या मातीशी संबंध तुटला..... आणि अखेर मी यू. एस. कडे प्रस्थान केलं.\nठराविक उंचीवर विमान गेल्यावर हवाई सुंदरींची ये-जा सुरू झाली. ज्यूस, पाणी, बियर, कोल्डड्रिंक्स..... जे हवं ते देण्यास सुरुवात झाली. समोर स्क्रीनवर आपण जमिनीपासून किती उंचीवर आहोत आणि भारतापासून किती लांब आलो आहोत तसंच लंडन ला पोहोचायला किती वेळ लागणार आहे हे सगळं दिसत होतं. विमानात २ भारतीय हवाईसुंदरीही होत्या.... मला थोडं बरं वाटलं. दुपारच्या जेवणात 'इंडियन फूड' आणि 'पास्ता\" असे २ प्रकार होते. जेवण जरा कमीच जेवावं अशा प्रकारचं होतं... पण काही इलाज नव्हता. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ६ वाजता नाश्ता आला. आणि त्यानंतर १ तासाने लंडन आलं... इथं माझा पहिला थांबा (हॉल्ट) होता.\nब्रिटनच्या त्या भूमीवर पाऊल ठेवताना मनात काही फार उत्साह नव्हता. कदाचित शाळेत असताना इतिहासात ब्रिटिश राजवटीबद्दल जे काही वाचले त्यामुळेही असेल. connecting flight ला जाण्यासाठी हिथ्रो विमानतळावर व्यवस्थित सूचना, बाण आणि फलक असल्यामुळे अडचण आली नाही. माझ्या बाबांनी ओळख करून दिलेल्या त्या प्रकाश नावाच्या गृहस्थाची मला फार मदत झाली. माझ्या छोट्याने 'मी अजिबात चाल चाल करणार नाही' असा निषेधात्मक पावित्रा घेतला.... मग काय मी बिचारी ती हॅन्डबॅग आणि कडेवर माझं दुसरं पार्सल (मुलगा) अशी कसरत करत निघाले... पण त्या प्रकाशनी माझी बॅग घेतली आणि मग मी माझ्या मुलाला कडेवर घेऊन भराभर चालत निघाले. कारण मध्ये वेळ फक्त १ तास च होता. कुठेही न थांबता आम्ही सरळ विमानातच जाऊन पोहोचलो. परत एकदा त्या लाल पोशाखातल्या हवाईसुंदरींकडून स्वागत करवून घेऊन , मी आणि प्रकाश दोघेही आपापल्या आसनावर जाऊन बसलो. आज प्रकाश कुठे आहेत मला माहीत नाही पण मी जन्मभर त्यांची आभारी राहीन.\nआता मात्र मी खूप शांत होते. मनात कुठल्याही प्रकारचं वादळ नव्हतं की विचारांचं काहूर माजलं नव्हतं. आता फक्त जगदीशला भेटण्याची आस लागली होती. एकेक तास पुढे सरकत अमेरिकन वेळेप्रमाणे रात्री ९.४५ ला बोस्टनला पोहोचले. जगदीश मला न्यायला विमानतळावर येणार होता. Imigration करून बॅगेज ताब्यात घेऊन बाहेर आले. जगदीशला बघून माझा छोटा एकदम खूश झाला. टॅक्सी करून आम्ही घरी आलो. हो घरी..... आता काही दिवसांसाठी का होईना पण आता हे माझं घरंच आहेना\n३ नोव्हेंबर, २००८ रोजी १:११ म.उ.\n1) \"विमानाने run way घेतला........ थोडा वेग जास्ती.... आणखी जास्ती..... खूप जास्ती..... आणि मग........ बस्सtake off.................. माझा माझ्या मातीशी संबंध तुटला.....\"\n११ नोव्हेंबर, २००८ रोजी ६:४५ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://tattoosartideas.com/mr/octopus-tattoos/", "date_download": "2018-04-24T03:08:35Z", "digest": "sha1:QFJB47DRORTZMYQV7XJZQZ2UFUHGZROZ", "length": 12380, "nlines": 71, "source_domain": "tattoosartideas.com", "title": "मुलींसाठी ऑक्टोपस टॅटू स्याही विचार - टॅटू कला कल्पना", "raw_content": "\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nमुलींसाठी ऑक्टोपस टॅटू स्याही विचार\nमुलींसाठी ऑक्टोपस टॅटू स्याही विचार\nसोनिटॅटू मार्च 14, 2017\n1 मनगट वर ऑक्टोपस टॅटू एक मुलगी पराक्रमी दिसत करते\nतपकिरी मुलींना त्यांच्या कलाईवर ऑक्टोपस टॅटू आवडतात; नारंगी इंक रंग असलेल्या या टॅटू डिझाइनला ते सुंदर बनविण्यासाठी त्वचेचा रंग जुळतात\n2 नारिंगी आणि जांभळ्या शाईची रचना असलेली ऑक्टोपस टॅटू स्त्रीला आकर्षक वाटतो\nकाळ्या रंगाच्या स्त्रियांना खांद्यावर नारिंगी आणि जांभळा कांबी डिझाइनसह ऑक्टोपस टॅटू आवडेल. या टॅटू डिझाइनमुळे ते लोकांना आकर्षक वाटतात\n3 वरच्या मांडीसाठी ऑक्टोपस टॅटू त्यांच्या नारीवादी देखावा आणते\nत्यांच्या वरच्या मांडी वर सुंदर ऑक्टोपस टॅटू सारख्या मुली. हे टॅटू डिझाइन आकर्षक आहे आणि त्यांची नाजूक गुणवत्ता वाढते आहे.\n4 एका पायावर ओक्टोपस टॅटू केल्याने एक मुलगी भलत्याच आकर्षक बनते\nमुलींना त्यांच्या बाजूला ऑक्टोपस टॅटू जसा प्रेम आहे. हे टॅटू डिझाइन त्यांना भव्य स्वरूप असेल\n5 डोळ्याच्या मांडीवर ऑक्टोपस टॅटू मुलींना आकर्षक देखावा देते\nमुली, विशेषत: एक छोटीशी झुळूक आणि लहान स्कर्ट परिधान करून पुरुषांना अधिक आकर्षक बनविण्यासाठी ऑक्टोपस टॅटूला त्यांच्या बाजूला जांभळ्यासाठी जावं लागेल.\n6 साइड जांभ्यावर ऑक्टोपस टॅटू नारीवादी देखावा आणते\nमुली त्यांच्या बाजूला मांडी वर सुंदर ऑक्टोपस टॅटू प्रेम. हे टॅटू डिझाइन शाई त्यांना सुंदर दिसत आहे\n7 तपकिरी त्वचेसह महिलांसाठी ऑक्टोपस टॅटू त्यांना सुंदर बनवतात\nब्राऊन महिला मांडीवर एक निळा पार्श्वभूमी शाई डिझाइन सह ऑक्टोपस टॅटू प्रेम. या टॅटूचे डिझाइन त्यांना सुंदर बनवतात\n8 मागे ऑक्सिओस टॅटू एक स्त्री मोहक दिसते\nमहिला त्यांच्या मागे ऑक्टोपस टॅटू प्रेम. या टॅटूचे डिझाइन त्यांना आकर्षक बनवितात\n9 पक्षांसाठी ऑक्टोपस टॅटू मुलींना बंदिस्त स्वरूपाचे स्वरूप देते\nलहान बहिरा ब्लाउज घातल्या गेलेल्या मुलींना त्यांच्या कॅप्टिव्ह व्यू जनतेसाठी आणण्यासाठी त्यांच्याकडे ऑक्टोपस टॅटू जाणार आहे\n10 खांद्यावर ऑक्टोपस टॅटू एक स्त्री मोहक दिसते\nबिनबाहींचा काळ्या अवस्थेत परिधान केलेला स्त्रिया गुलाबी शाई डिझाइनसह ऑक्टोपस टॅटूला प्रेम करतात; या टॅटू डिझाइन त्यांना आकर्षक आणि सुंदर करा\n11 खांद्यावर ऑक्टोपस टॅटू एक महिला आकर्षक दिसते\nमहिलांना त्यांच्या खांद्यावर ऑक्टोपस टॅटू प्रेम; हे टॅटू डिझाइन त्यांना मोहक दिसत करा\n12 शीर्ष खांद्यावर ऑक्टोपस टॅटू उत्कृष्ट नमुना आणते\nत्यांच्या वरच्या खांद्यावर गुलाबी शाई डिझाइन ऑक्टोपस टॅटूसारखे मुली हे टॅटू डिझाइन त्यांना उत्कृष्ट देखावा देते\nनमस्कार, मी सोनी आणि या टॅटू कला कल्पना वेबसाइट मालक मीना, अर्धविराम, क्रॉस, गुलाबाची, फुलपाखरू, सर्वोत्तम मित्र, मनगट, छाती, जोडप्यांना, बोट, फुल, डोक्याची खोडा, अँकर, हत्ती, घुबड, पंख, पाय, शेर, मेंढी, परत, पक्षी आणि हृदयाची टॅटू डिझाइन . मला माझी वेबसाइटवरील वेगवेगळ्या वेबसाइट शेअरमध्ये नवीन टॅटू कल्पना आवडली. आम्ही चित्रांवर कोणतेही हक्क सांगत नाही, फक्त त्यांना सामायिक करत आहे. आपण माझे अनुसरण करू शकता गुगल प्लस आणि ट्विटर\nछान टॅटू कल्पना शोधा\nपुरुष आणि स्त्रियांसाठी स्पाइन टॅटूस डिझाइन आयडिया\nअमेरिकन ध्वज टॅटू इंक आयडिया\nपुरुष आणि स्त्रियांसाठी वॉटरकलर टॅटू डिझाइन कल्पना\nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्कृष्ट एक्सएक्सएक्स लोटस टॅटूस डिझाइन आयडिया\nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्तम 24 फ्लॉवर टॅटूस डिझाइन आयडिया\nपुरुष आणि स्त्रियांसाठी शेर टॅटूस डिझाइन आयडिया\nमहिलांसाठी सर्वोत्तम 24 चेरी ब्लॉसम टॅटूस डिझाइन आयडिया\nचेरी ब्लॉसम टॅटूबटरफ्लाय टॅटूगरुड टॅटूचंद्र टॅटूडायमंड टॅटूक्रॉस टॅटूपाऊल आणि वरचा पाय यांना जोडणारा सांधा टॅटूफेदर टॅटूचीर टॅटूअर्धविराम टॅटूशेर टॅटूबहीण टॅटूगोंडस गोंदणअनंत टॅटूराशिचक्र चिन्ह टॅटूहार्ट टॅटूहात टॅटूहोकायंत्र टॅटूदेवदूत गोंदणेफूल टॅटूजोडपे गोंदणेकमळ फ्लॉवर टॅटूउत्तम मित्र गोंदणेमोर टॅटूवॉटरकलर टॅटूडोक्याची कवटी tattoosड्रॅगन गोंदस्वप्नवतमेहंदी डिझाइनडवले गोंदणेआदिवासी टॅटूमान टॅटूबाण टॅटूछाती टॅटूमैना टटूस्लीव्ह टॅटूमांजरी टॅटूसूर्य टॅटूहत्ती टॅटूटॅटू कल्पनापुरुषांसाठी गोंदणेमुलींसाठी गोंदणेहात टैटूगुलाब टॅटूपक्षी टॅटूडोळा टॅटूअँकर टॅटूमागे टॅटूताज्या टॅटूपाऊल गोंदणे\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nकॉपीराइट © 2018 टॅटू कला कल्पना\nट्विटर | फेसबुक | गुगल प्लस | करा\nआमची वेबसाइट आमच्या अभ्यागतांना ऑनलाइन जाहिराती दाखवून शक्य झाले आहे. कृपया आपला जाहिरात ब्लॉकर निष्क्रिय करून आम्हाला समर्थन करण्याचा विचार करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vichar-paranbya-news/thinking-like-a-child-can-change-your-life-1576538/", "date_download": "2018-04-24T03:13:13Z", "digest": "sha1:ZEQQEF3QVGAE26YFXN4KAXAEKLVVHOQU", "length": 28144, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Thinking Like a Child Can Change Your Life | ‘बाळ-बोध’ | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nलहान मुलं निरागस आणि निष्कपट असतात.\nलहान मुलं निरागस आणि निष्कपट असतात. मनात एक आणि तोंडी एक, असं बोलण्याची मोठय़ांची ‘समज’ त्यांना आलेली नसते. त्यांचं बोलणं आडाखेबंद नसल्यानं अनेकदा तडाखेबंदही होतं. कधी कधी ते नकळत गुगली टाकून ‘बोलचीत’ करतात, तर कधी आपल्याच सांगीव ‘ज्ञाना’चे माप आपल्या पदरात टाकून मोकळे होतात. बरेचदा त्यांच्या सहज निर्मळ अनपेक्षित विनोदानं ओठांच्या कडा रुंदावतात, तर कधी त्यांच्या निर्विष वृत्तीच्या बोलण्यानं डोळ्यांच्या कडा पाणावतात त्यांच्या बोलण्यानं कधी कधी मोठय़ांची मोठीच कोंडी होते, तर कधी मोठय़ांनाही सुचणार नाही असा मार्ग अनाहूतपणे सुचवून ते एखादी कोंडी फोडतातसुद्धा त्यांच्या बोलण्यानं कधी कधी मोठय़ांची मोठीच कोंडी होते, तर कधी मोठय़ांनाही सुचणार नाही असा मार्ग अनाहूतपणे सुचवून ते एखादी कोंडी फोडतातसुद्धा त्यांच्या बोलण्यातून शिकण्यासारखंही कधी काही गवसतं.. पण एखाद्या झऱ्यासारख्या वाहत असलेल्या या सहज ‘बाळ-बोधा’कडे आपण तितक्याच निर्मळ मनानं पाहातो का त्यांच्या बोलण्यातून शिकण्यासारखंही कधी काही गवसतं.. पण एखाद्या झऱ्यासारख्या वाहत असलेल्या या सहज ‘बाळ-बोधा’कडे आपण तितक्याच निर्मळ मनानं पाहातो का तसं पाहता आलं, तर जगण्याच्या लढाईत गुंतून दमछाक झालेल्या मनाला विश्रांतीची, हास्याची, उमेदीची आणि तृप्तीची संधी देणारी ही मुलं म्हणजे निरागस देवदूतच भासतील तसं पाहता आलं, तर जगण्याच्या लढाईत गुंतून दमछाक झालेल्या मनाला विश्रांतीची, हास्याची, उमेदीची आणि तृप्तीची संधी देणारी ही मुलं म्हणजे निरागस देवदूतच भासतील दूरवर दिसत असलेल्या मृगजळापाठी धावताना कवेत सामावणारे हे ‘ओअ‍ॅसिस’ दिसले मात्र पाहिजेत\nएकदा भर उन्हातून लहानगा हर्ष आईबरोबर एका नातेवाईकाकडे गेला होता. ‘‘निदान सरबत तरी करते,’’ असं म्हणत त्या बाई स्वयंपाकघरात गेल्या. थोडय़ाच वेळात सरबताचे पेले आले. सरबत पिता पिता हर्ष मोठय़ानं म्हणाला, ‘‘आई हे नुसतं पाणीच पाणी लागतंय’’ आईची आणि त्या बाईंचीही झालेली कोंडी हर्षला कुठून कळणार’’ आईची आणि त्या बाईंचीही झालेली कोंडी हर्षला कुठून कळणार त्या बाई ओशाळं हसून म्हणाल्या, ‘‘अहो लिंबू अर्धच उरलंय हे मला आठवलंच नव्हतं..’’ आई लगेच म्हणाली, ‘‘नाही हो.. चांगलं झालंय सरबत..’’ अर्थात ते चांगलं झालेलं नाही, हे सत्य त्या सरबताच्या घोटाबरोबर दोघींनी गिळून टाकलं त्या बाई ओशाळं हसून म्हणाल्या, ‘‘अहो लिंबू अर्धच उरलंय हे मला आठवलंच नव्हतं..’’ आई लगेच म्हणाली, ‘‘नाही हो.. चांगलं झालंय सरबत..’’ अर्थात ते चांगलं झालेलं नाही, हे सत्य त्या सरबताच्या घोटाबरोबर दोघींनी गिळून टाकलं बाहेर पडल्यावर आई म्हणाली, ‘‘असं बोलायचं नसतं.’’ त्यावर हर्ष म्हणाला, ‘‘पण तूच सांगतेस ना की नेहमी खरं बोलावं बाहेर पडल्यावर आई म्हणाली, ‘‘असं बोलायचं नसतं.’’ त्यावर हर्ष म्हणाला, ‘‘पण तूच सांगतेस ना की नेहमी खरं बोलावं’’ आई संस्कृत शिक्षिका होती. त्यामुळे, ‘सत्य बोलावं, पण प्रिय वाटेल असंच सत्य बोलावं,’ हा श्लोक तिला आठवला.. पण मग लोकांना सगळं सत्य का प्रिय नाही, हा प्रश्न आला असता\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nलहानगा अनिक म्हणजे अनिकेत बालवाडीतून येताना रस्ताभर चिवचिवाट करायचा. घराचे तीन जिने चढताना त्याचा चिमुकला हात मी अधिकच घट्ट पकडत असे. कारण बोलता बोलता तो काय काय घडलं ते मध्येच हातवारे करून सांगू पाहायचा. त्या नादात मध्येच एक पायरी खाली तरी रेंगाळायचा किंवा पुढच्या पायरीवर उडी घ्यायचा. एका हातात त्याची पाण्याची बाटली, खाऊचा डबा वगैरे असलेली आयताकृती पिशवी आणि दुसऱ्या हातात त्याचा चिमुकला हात घेतला असताना त्याच्या या उत्स्फूर्त एकपात्री प्रयोगातल्या उडय़ांनी, तो पडेल आणि मला त्याला नीट पकडून सावरता येणार नाही, असं वाटायचं. म्हणून मी त्याला अधेमधे रागे भरायचो की, ‘‘हे बघ, तुझा पाय सटकला आणि तू पडलास ना, तर मी एकटा वर घरी निघून जाईन. मग तू बस रडत आणि ये वर एकटा’’ तेव्हा तो समजल्यासारखा भाव किंवा आव चेहऱ्यावर आणून क्षणभर शांत राहायचा आणि मग पुन्हा किलबिल सुरू व्हायची. एकदा माझ्या चपलेचा अंगठा तुटला होता आणि त्यामुळे एका बाजूला अनिक आणि दुसऱ्या बाजूला चप्पल सावरत असताना माझा पाय सटकला. अनिकनं काळजीयुक्त स्वरात विचारलं, ‘‘काका तू आत्ता पडणार होतास ना’’ तेव्हा तो समजल्यासारखा भाव किंवा आव चेहऱ्यावर आणून क्षणभर शांत राहायचा आणि मग पुन्हा किलबिल सुरू व्हायची. एकदा माझ्या चपलेचा अंगठा तुटला होता आणि त्यामुळे एका बाजूला अनिक आणि दुसऱ्या बाजूला चप्पल सावरत असताना माझा पाय सटकला. अनिकनं काळजीयुक्त स्वरात विचारलं, ‘‘काका तू आत्ता पडणार होतास ना’’ मी होकार भरत विचारलं, ‘‘हो रे’’ मी होकार भरत विचारलं, ‘‘हो रे मी जिन्यात पडलो असतो तर तू काय केलं असतंस मी जिन्यात पडलो असतो तर तू काय केलं असतंस’’ आपल्या कुरळ्या केसांचा मुकुट सावरत अनिक माझ्याकडे टकमक पाहात होता तेव्हा, ‘मी रडलो असतो,’ असं काहीसं उत्तर ऐकायला माझे कान आतुरले होते. तर निमूट पुढची पायरी चढत अनिक म्हणाला, ‘‘काही नाही. मी एकटा घरी गेलो असतो’’ आपल्या कुरळ्या केसांचा मुकुट सावरत अनिक माझ्याकडे टकमक पाहात होता तेव्हा, ‘मी रडलो असतो,’ असं काहीसं उत्तर ऐकायला माझे कान आतुरले होते. तर निमूट पुढची पायरी चढत अनिक म्हणाला, ‘‘काही नाही. मी एकटा घरी गेलो असतो\nअनिकपेक्षा दोन-चार वर्षांनी मोठी होती त्याची बहीण आसा म्हणजे आसावरी. तिचा जन्म झाला तेव्हाच माझे वडील म्हणजे तिचे आजोबा नोकरीतून निवृत्त झाले होते, पण माझी आई म्हणजे तिची आजी नोकरी करीत होती. वडील जुन्या काळातले एलएल.बी. होते आणि चाळीस वर्षांच्या महापालिका सेवेतील निवृत्तीआधीची त्यांची बरीचशी वर्षे कायद्याशी संबंधित विभागात गेलेली. सरकारी आणि पालिका कर्मचाऱ्यांशी संबंधित अनेक कायदे, त्यातले बारकावे आणि खाचाखोचा त्यांना मुखोद्गत होत्या. त्यामुळे कायदेशीर सल्ल्यासाठी त्यांच्याकडे अनेक जण येत. पण बरेचदा मुलं शाळेत गेलेली असली किंवा दुपार कलल्यावर ती खेळायला गेलेली असली की हे लोक येत. त्यामुळे आजोबा आणि नातवंडांच्या सहवासात सहसा खंड पडत नसे. तेव्हा लहानपणापासून आजोबांचा सहवास आसाला अधिक मिळालेला. आजीची कामावर जाण्याची लगबग आणि कामावरून परतल्यावरचं थोडंसं थकलेपणही ती अनुभवत होती. नोकरीवर जाणाऱ्या या आजीचा लळा आणि संस्कार तिला लाभलेच, पण आपल्याला बरेचदा शाळेत नेणारे आणि आणणारे, रोज दुपारी जेवू घालणारे, कधी तर खमंग भाजीही बनवणारे, आपला अभ्यास घेणारे, परवचा आणि श्लोक पाठ करवून घेणारे आजोबा तिला जवळचे वाटत. एकदा मात्र गंमत झाली. लहानग्या अनिकचा अभ्यास आसा घेत होती. जवळच आरामखुर्चीत बसलेले आजोबा वर्तमानपत्र वाचता वाचता मध्येच या ‘बालशिक्षिके’कडे कौतुकानं पाहात होते.\nअनिक मन लावून अभ्यास करीत नाही, नुसता दंगामस्ती करतो, या भावनेनं आसा त्याला ओरडत होती. त्याच्यापेक्षा तीन-चार पावसाळे तिनं अधिक पाहिले होतेच ना तर ओरडता ओरडता ती म्हणाली, ‘‘तुला अभ्यास करून नीट शिकायचंय की आजोबांसारखा तू जन्मभर घरात बसून राहणार आहेस तर ओरडता ओरडता ती म्हणाली, ‘‘तुला अभ्यास करून नीट शिकायचंय की आजोबांसारखा तू जन्मभर घरात बसून राहणार आहेस’’ हा बोध ऐकून आजोबांना हसावं की रडावं ते कळेना\nया मुलांमधल्या ‘विचारवंता’ची चुणूकही कधी कधी मिळायची. आसा लहानपणी काही वेळा विचारायची की, ‘माझा जन्म कसा झाला तुम्ही मला घरी कसं आणलंत तुम्ही मला घरी कसं आणलंत’ एकदा तिचा जन्म झालेल्या प्रसूतीगृहावरून जाताना आजी म्हणाली, ‘‘तुझा जन्म इथं झाला बरं का’ एकदा तिचा जन्म झालेल्या प्रसूतीगृहावरून जाताना आजी म्हणाली, ‘‘तुझा जन्म इथं झाला बरं का तुला इथूनच आणलं आम्ही तुला इथूनच आणलं आम्ही’’ आदल्या महिन्यात दुकानात जाऊन बाबानं नव्या दूरचित्रवाणी संचासाठी नोंदणी केली होती. ते तिला आठवलं. लोकं तशीच मुलांसाठी नोंदणी करीत असतील, असं तिला वाटलं. त्यामुळे त्या प्रसूतीगृहाकडे तिनं कौतुकानं पाहिलं. त्या प्रसूतीगृहाच्या डॉ. म्हसकरबाईंकडे ती कौतुकानं पाहात असे. अनिकचा जन्मही त्याच रुग्णालयातला. मात्र त्याच्या जन्मानंतर आपल्या लाडात वाटेकरी निर्माण झाल्याची बालस्वाभाविक सल काही काळ ती अनुभवत होती. एकदा त्याच्याविषयीच्या तक्रारींचा पाढा वाचून ती म्हणाली, ‘‘हा मुलगा वाईट आहे. आपण म्हसकरबाईंना तो परत देऊन टाकू या’’ आदल्या महिन्यात दुकानात जाऊन बाबानं नव्या दूरचित्रवाणी संचासाठी नोंदणी केली होती. ते तिला आठवलं. लोकं तशीच मुलांसाठी नोंदणी करीत असतील, असं तिला वाटलं. त्यामुळे त्या प्रसूतीगृहाकडे तिनं कौतुकानं पाहिलं. त्या प्रसूतीगृहाच्या डॉ. म्हसकरबाईंकडे ती कौतुकानं पाहात असे. अनिकचा जन्मही त्याच रुग्णालयातला. मात्र त्याच्या जन्मानंतर आपल्या लाडात वाटेकरी निर्माण झाल्याची बालस्वाभाविक सल काही काळ ती अनुभवत होती. एकदा त्याच्याविषयीच्या तक्रारींचा पाढा वाचून ती म्हणाली, ‘‘हा मुलगा वाईट आहे. आपण म्हसकरबाईंना तो परत देऊन टाकू या’’ हसून आजीनं विचारलं, ‘‘अगं असं कसं करता येईल’’ हसून आजीनं विचारलं, ‘‘अगं असं कसं करता येईल’’ त्यावर फणकारून ती म्हणाली, ‘‘परवा शहाकाकांच्या दुकानातला ब्रेड खराब निघाला म्हणून तूच परत केलास ना तो’’ त्यावर फणकारून ती म्हणाली, ‘‘परवा शहाकाकांच्या दुकानातला ब्रेड खराब निघाला म्हणून तूच परत केलास ना तो काही न बोलता त्यांनी घेतलाच किनई काही न बोलता त्यांनी घेतलाच किनई\nएकदा मित्राकडे गेलो होतो. त्याचा लहानगा पुतण्या शार्दूल तिथं आला. मित्र त्याला अनेक प्रश्न विचारून भंडावू लागला. त्यात एक प्रश्न होता की, ‘‘मोठेपणी तू कोण होणार’’ आपणही लहानपणी या प्रश्नाचं उत्तर अनेकदा दिलंय आणि तसे आपण झालो नाही, हेसुद्धा आपल्याला माहीत आहे. तरीही आपण मुलांना हा प्रश्न विचारतोच. तर हा प्रश्न ऐकून लहानग्या शार्दूलनं काकाकडे नजर रोखून पाहत विचारलं, ‘‘तू अजून बरीच वर्ष आहेस ना’’ आपणही लहानपणी या प्रश्नाचं उत्तर अनेकदा दिलंय आणि तसे आपण झालो नाही, हेसुद्धा आपल्याला माहीत आहे. तरीही आपण मुलांना हा प्रश्न विचारतोच. तर हा प्रश्न ऐकून लहानग्या शार्दूलनं काकाकडे नजर रोखून पाहत विचारलं, ‘‘तू अजून बरीच वर्ष आहेस ना’’ माझा मित्र आश्चर्यमिश्रित हसून म्हणाला, ‘‘हो.. पण का’’ माझा मित्र आश्चर्यमिश्रित हसून म्हणाला, ‘‘हो.. पण का’’ त्यावर शार्दूल उद्गारला, ‘‘मग तुला दिसेलच ना मी कोण झालोय ते’’ त्यावर शार्दूल उद्गारला, ‘‘मग तुला दिसेलच ना मी कोण झालोय ते\nमीही एकदा गमतीनं लहानग्या अनिकला म्हणालो, ‘‘मी म्हातारा झालो की मला सांभाळशील ना’’ त्यावर पोक्त चेहरा करीत तो उद्गारला, ‘‘हो’’ त्यावर पोक्त चेहरा करीत तो उद्गारला, ‘‘हो मी तुला, आई-बाबा, आजी-आजोबा सगळ्यांना नीट सांभाळीन, पण आत्ता तुम्ही तेवढं मला नीट सांभाळा मी तुला, आई-बाबा, आजी-आजोबा सगळ्यांना नीट सांभाळीन, पण आत्ता तुम्ही तेवढं मला नीट सांभाळा\nमाझ्या मित्राच्या हॉटेलात एक गोंडस बिहारी मुलगा काम करीत होता. बालकामगार कायदा आल्यावर तो गावी परतायला निघाला. मी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला तेव्हा पाणावल्या डोळ्यांनी तो म्हणाला, ‘‘अब मैं बडम आदमी बनके आऊँगा’’ मी हसून म्हणालो, ‘‘बडम आदमी बनोगे तो यहाँ क्यू आओगे’’ मी हसून म्हणालो, ‘‘बडम आदमी बनोगे तो यहाँ क्यू आओगे\nआज वाटतं आपणही मोठं झाल्यावर लहानपणच्या त्या गोड अनुभवांकडे कुठे परततो उलट असं वाटतं की आपण वयानं कितीही वाढत गेलो तरी लहानपणचा गोडवा, निरागसता, सहृदयता जपण्याची समज मात्र वाढतच नाही.. नव्हे या गोष्टींना आपण बालिशच तर मानतो उलट असं वाटतं की आपण वयानं कितीही वाढत गेलो तरी लहानपणचा गोडवा, निरागसता, सहृदयता जपण्याची समज मात्र वाढतच नाही.. नव्हे या गोष्टींना आपण बालिशच तर मानतो लहानपणी चिमटीत मावणारं सुखही पुरेसं वाटायचं.. आता मात्र दोन्ही हातांनी कितीही ओरबाडलं तरी चिमूटभरसुद्धा सुख उरत नाही लहानपणी चिमटीत मावणारं सुखही पुरेसं वाटायचं.. आता मात्र दोन्ही हातांनी कितीही ओरबाडलं तरी चिमूटभरसुद्धा सुख उरत नाही त्यातल्या त्यात समाधान एवढंच की आज मृगजळ आहेच, पण ‘ओअ‍ॅसिस’सुद्धा आहेत त्यातल्या त्यात समाधान एवढंच की आज मृगजळ आहेच, पण ‘ओअ‍ॅसिस’सुद्धा आहेत मृगजळामागे जितकं धावाल, तितकं ते दूर-दूर जाईल आणि या ‘ओअ‍ॅसिस’कडे त्यांच्यातला एक होऊन फक्त हात पसरा.. ती स्वत: धावत येऊन तुम्हाला बिलगतील मृगजळामागे जितकं धावाल, तितकं ते दूर-दूर जाईल आणि या ‘ओअ‍ॅसिस’कडे त्यांच्यातला एक होऊन फक्त हात पसरा.. ती स्वत: धावत येऊन तुम्हाला बिलगतील तुमच्यातही नसेल इतक्या आपलेपणानं अन् विश्वासानं\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2013/12/blog-post_17.html", "date_download": "2018-04-24T03:01:01Z", "digest": "sha1:KWOS2FPAUXOZGHBP2VYZ26TXATDVDERN", "length": 26264, "nlines": 300, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: देवयानी प्रकरणातील जातीयवादी मानसिकता.", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nमंगळवार, १७ डिसेंबर, २०१३\nदेवयानी प्रकरणातील जातीयवादी मानसिकता.\nदेवयानी खोब्रागडेवरुन आंतरराष्ट्रीय पातळीवरील जातीयवाद अधोरेखीत झाले आहे. खरंतर देवयानी केसच्या दोन बाजू आहेत. एक दृश्य बाजू जी उघडपणे देवयानीला आरोपी बनवते...दुसरी बाजू बुरसटलेल्या मानसिकतेची असून ती लगेच लक्षात येत नाही. ती एक अनसीन फोर्स म्हणून काम करत आहे हे मात्र खरे. यातील दुर्दैवी सत्य असे की देवयानी या किमान वेतन देण्यात चुकल्या हे स्पष्टच आहे. मग त्यामागील युक्तीवाद काही असला तरी चूक ती चूकच. त्यामुळे आपण कितीही बौद्धिक घोडे दामटले अन चर्चा झाडल्या तरी या प्रकरणातील देवयानीचा गुन्हा, गुन्हा ठरत नाही असे अजिबात नाही. किंवा इतर कारणं सांगत कायद्यातून सुटही देण्याचं समर्थन तर्कविसंगत नि अप्रस्तूत ठरतं. हे सगळं मान्य केलं तरी हे प्रकरण वरवर दिसतं तसं नाहिये... यामागे एक धूर्त अशी खेळी आहे. मला ती खेळी अधोरेखित करायची आहे.\nतर प्रकरण काय आहे ते आधी पाहू या...\nदेवयानी खोब्रागडे या भारताच्या उपराजदूत म्हणून अमेरीकेत नियुक्त आहेत. त्याना भारत सरकार द्वारे दर माह ४१५० अमेरीकन डॉलर एवढा पगार मिळतो. या व्यतिरिक्त जे काही भत्ते वगैरे असतात ते अधिकचे मिळत असतात. हे अधिकचे मिळणारे भत्ते पगाराच्या कित्तेक पटीत असतात हे विशेष. तर देवयानी खोब्रागडेनी अमेरीकेला जाताना आपल्या दोन मुलांचा सांभाळ करण्यासाठी भारतातून एक बेबीसिटर नेली होती. अमेरीकेच्या नियमा प्रमाणे बेबीसिटरला किमान वेतनाच्या अटीनुसार दरमाह ४५०० डॉलर प्रतिमाह पगार देणे बंधनकारक होते. ही अट मान्य केल्याशिवाय इथून बेबी सिटर नेण्याची वा तिथली बेबीसिटर अपॉंइंट करण्याची परवानगीच मिळू शकत नव्हती. मग देवयानी खोब्रागडे यानी अनेक लोकं करतात ती गोष्ट केली. म्हणजे अमेरीकी सरकारला व इतर ठिकाणी दाखवायला एक ४५०० डॉलरवाला करार तयार केला अन दुसरा एक करार जो बाईला खरोखर किती पगार देणार तो केला, म्हणजे तो ३५० डॉलर प्रतिमाह असा होता. सगळे करतात म्हणून आपणही करु ही बेफिकीरी नडली. कारण आपण आंबेडकरी असून आपल्यावर ही सवर्ण लोकं टपून बसलेली असतात या गोष्टीचा खोब्रागडे बाईला विसर पडला नि इथेच घात झाला.\nअमेरीकेत गेल्यावर सुरुवातीचे काही महिने काम करुन पगार खात्यात पडू दिला व नंतर हळूच बेबी सिटर बाईनी आपलं खरं रुप दाखविलं. देवयानीच्या वडलांच्या म्हणन्या प्रमाणे तिनी खोब्रागडे बाईला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. म्हणजे काय तर तू मला जो पगार देतेस तो किमान वेतनाच्या नियमाप्रमाणे कमी असून मी तुझ्यावर अमेरीकेत केस दाखल करते वगैरे. यावरुन दोघात वाद झाले व आपल्याला डिप्लोमॅटीक इम्युनिटी कायद्याचे संरक्षण असल्यामुळे अमेरीकी सरकार मला अरेस्ट करु शकत नसून तुझा माझा करार भारतात झाला होता... त्यामुळे यावर जो खटला चालायचा तो भारतात चालेल असे देवयानी सुनावले व तसा खटला भारतात दाखलही केला. बेबीसिटर बाई मात्र अमेरीकेत कुठेतरी भुमिगत झाली. आजच्या घटकेला एकुण परिस्थीती अशी आहे की भारतीय न्यायालयाने बेबीसिटर बाईला पकडण्याचे वारंट काढले असून अमेरीकेला तसे कळविण्यात आले आहे. तर ही झाली केस....\nआता पुढची गंमत काय आहे बघा...\nअमेरीकेत एक मोठा नावाजलेला वकील आहे... त्याचे नाव आहे प्रीत भरारा.... हा वकिल भारतीय वंशाचा असून याचा तिकडे प्रचंड दरार आहे. तो सध्या अटर्नी जनरल या पदावर असून कारवाईचे आदेश यानीच दिले होते. यानी श्रीलंकेतील एका बिजनेसमॅनला व गुप्ता नावाच्या एका भारतीय सुपर मांईड बिजनेसमॅनला अमेरीकन कायद्याचा बडगा दाखवत हवालातमध्ये पाठविले आहे. या भरारानी प्रचंड उत्साह दाखवत देवयानीला अरेस्ट करण्याचे आदेश दिले. त्याचा युक्तीवाद असा की अमेरीकन कायद्याचे उल्लंघन करत देवयानी हिने किमान वेतनाचा नियम डावलून आपल्या बेबिसिटरला कमी पगार दिला. त्यामुळे देवयानीवर अमेरीकेतच कारवाई होईल व प्रचंड उत्साह दाखवत भर दिवसा शाळेच्या रस्त्यावर देवयानीच्या हातात बेड्या ठोकल्या...\nया प्रकरणात देवयानीला डिप्लोमॅटीक इम्युनिटी गैरलागू आहे असा भराराचा युक्तीवाद असून ते संरक्षण फक्त कार्यालयीन कामकाजा संबंधीत दिले जाते असे त्याचे म्हणणे आहे. हे प्रकरण कार्यालयीन कामाशी संबंधीत नसून वयक्तीक नोकराला कमी पगार दिल्याचा गुन्हा असून त्यामुळे डिप्लोमॅटीक इम्युनिटीचे संरक्षण घेता येणार नाही असा त्याचा युक्तीवाद आहे.\nअशाच सेम केसवर या आधी भराराचे काय म्हणणे होते\nभरारा भाऊ आज जे देवयानीच्या विरोधात एवढा कत्तावून उठला आहे. आज त्याला अमेरीकी कायद्याचे उमाळे आले असून त्या अंतर्गत देवयानीला दहा वर्षाची शिक्षा ठोठावण्यास जी उत्सुकता तो आज दाखवत आहे ती उत्सूकता यानी अशा केसमध्ये याआधि दाखविली का हे तपासणे क्रमप्राप्त आहे...\nतर या आधी अमेरीकेत अशा दोन केसेस घडल्या. प्रभू दयाल व नीना म्हलोत्रा यांच्या केसच्यावेळीही हा भरारा तिथे होता. नोकराला कमी पगार देणारे भारतीय (वरील) अधिकारी याना डिप्लोमॅटीक इम्युनिटी कायद्या अंतर्गत संरक्षण असल्यामुळे त्याना अरेस्ट करता येणार नाही असे ओरडून युक्तीवाद करताना भराराभाऊ थकता थकला नव्हता... आज मात्र नेमका उलट बोलू लागला आहे. का बरं असं घटना सेम... एका भारतीय अधिका-यानी वयक्तीक नोकराला अमेरीकेत कमी पगार दिला. आधि भरारा युक्तीवाद करतो की भारतीय अधिका-याना अटक करता येणार नाही कारण त्याना डिप्लोमॅटीक संरक्षण आहे. आज मात्र सेम केस बद्दल तो म्हणतो की देवयानीला डिप्लोमॅटीक संरक्षण गैरलागू असून तीला तातडीने अरेस्ट करा... नाही नाही भर रस्त्यात अरेस्ट करवलं. याला काय म्हणायचं घटना सेम... एका भारतीय अधिका-यानी वयक्तीक नोकराला अमेरीकेत कमी पगार दिला. आधि भरारा युक्तीवाद करतो की भारतीय अधिका-याना अटक करता येणार नाही कारण त्याना डिप्लोमॅटीक संरक्षण आहे. आज मात्र सेम केस बद्दल तो म्हणतो की देवयानीला डिप्लोमॅटीक संरक्षण गैरलागू असून तीला तातडीने अरेस्ट करा... नाही नाही भर रस्त्यात अरेस्ट करवलं. याला काय म्हणायचं मी जातीयवाद म्हणतो. कारण याच गुन्ह्यात अडकलेले आधीचे अधिकारी उच्च वर्णीय भारतीय होते तर या वेळेस हा गुन्हा करणारी आंबेडकरी अधिकारी आहे... देवयानी आंबेडकरी आहे हे कळताच पंजाबी रक्ताच्या अमेरीकन भराराची बुरसटलेली मानसिकता भरारी मारुन बाहेर पडली. देवयानीला भर रस्त्यात हातकड्या घालूनही याला शांती मिळाली नाही तर यानी तिला दहा वर्षाची शिक्षा ठोठावण्याचा घाट घातला आहे. ती गुन्हेगार आहे व कायदा काय तो निर्णय देइलच... पण मला इथे बुरसटलेला जातीयवाद कसा साता समुद्रापार जोपासला जात आहे एवढेच सांगायचे आहे. एकाच प्रकरणात हे जातीयवादी कसे दोन प्रकारचे परस्पर विरोधी युक्तीवाद करतात एवढेच सांगायचे आहे.\nराहिला प्रश्न देवयानी खोब्रागडेचा... बाईसाहेबानी कमी पगार दिला हा गुन्हाच. आता त्यावर योग्य ती कारवाई होईल व ती झालिही पाहिजे. पण फक्त आमच्या लोकाना अडकविण्यासाठी टपून बसलेले जातीयवादी आपण ठेचणे गरजेचे आहे. आपल्या सर्व अधिका-यानी मिळून जातीयवाद्यांचेही प्रकरण उकरुन काढावे... याना धडा शिकवावा\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nAmit २० डिसेंबर, २०१३ रोजी १०:२१ म.पू.\nशिरीष गानू १६ जानेवारी, २०१४ रोजी ६:४५ म.पू.\nAmrapali Jainjangde ८ सप्टेंबर, २०१६ रोजी ५:३६ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nदेवयानी प्रकरणातील जातीयवादी मानसिकता.\nआता येणार हुकुमी एक्का...\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/-------------.html", "date_download": "2018-04-24T02:48:01Z", "digest": "sha1:3ENVQIYVZT27KYNRJ4QETTTXBLSXHTVR", "length": 18971, "nlines": 613, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "बिवी का मकबरा", "raw_content": "\nमोगलकाळातील बीबी का मकबरा ही दख्खनमधील उत्तम वास्तू आहे. आग्रा येथे ताजमहालाच्या निर्मितीनंतर त्याच्याच धर्तीवर दख्खनमध्ये वास्तू असावी या दृष्टिकोनातून बीबी का मकबरा उभारण्यात आला. शहराच्या पश्चिमेस असलेल्या सिहांचल पर्वतरांगांच्या पायथ्याशी मकबरा उभारला आहे. मकब-यामध्ये केलेले कोरीव नक्षीकाम सर्वांनाच भुरळ पाडणारे असून याच्या निर्मितीसाठी काही ठिकाणी मार्बलचा वापर करण्यात आला आहे. चारबाग पद्धतीवर मकब-याची निर्मिती झालेली आहे. मकब-याच्या सुरक्षेसाठी येथे भक्कम तटबंदी उभारण्यात आली आहे. तटबंदीच्या चारही बाजूंना अष्टकोनी बुरूज आहेत.मोगलांच्या काळात पाण्याला विशेष महत्त्व होते. त्यामुळे बहुतेक वास्तू नदीच्या काठी उभारण्यात आल्या. यमुना नदीतीरी ताजमहाल तर बीबी का मकबरा खाम नदीच्या तीरावर उभारण्यात आला. बीबी का मकबरा कोणी बांधला यावरून अनेक मतप्रवाह आहेत. पुरातत्त्व खात्याने मकब-याबाहेर लावलेल्या माहितीफलकावर ही वास्तू औरंगजेबाचा मुलगा आझमशहा याने त्याची आई दिलरसबानो बेगमच्या आठवणीत उभारल्याचे म्हटले आहे. वास्तविक पाहता शासनाच्या औरंगाबाद गॅझेटियरमध्ये व कॅम्पबेल क्लाऊड या लेखकाने १८९८ मध्ये लिहिलेल्या ‘ग्लिम्प्सेस ऑफ निझाम डोमिनियन’ या पुस्तकातही मकबरा आझमशहाने बांधल्याचे नमूद केलेले आहे. परंतु मोगल बादशहांवर विपुल लिखाण करणा-या यदुनाथ सरकार यांनी औरंगजेबावर लिहिलेल्या पाच खंडांमध्ये आझमशहाचा जन्म १६५३ झाल्याचे म्हटले आहे. शिवाय जिन ट्रव्हेरनिअर यांनी ‘ट्रॅव्हल्स ऑफ इंडिया’ या पुस्तकात १६५३ मध्ये मकब-याच्या निर्मितीसाठी औरंगाबादजवळून ३०० बैलगाड्या मार्बल जात असल्याचे दाखले दिले आहेत. जर मकब-याची निर्मिती १६५३ मध्ये झाली आणि आझमशहाही त्याच वर्षी जन्मला तर त्याने मकबरा कसा बांधला इतिहास अभ्यासकांच्या मते १६३६-४४ दरम्यान औरंगजेब पहिल्यांदा दख्खनचा सुभेदार म्हणून शहरात आला. औरंगजेबाचा १६३७ मध्ये दिलरसबानो बेगमशी निकाह झाला. त्यानंतर १६४४ ला औरंगजेबाला काबूल, कंदाहार येथे पाठवण्यात आले. १६५२ मध्ये पत्नी दिलरसबानो बेगमसह पुन्हा आग्रा येथे औरंगजेबाचे आगमन झाले. त्या वेळी नुकतेच ताजमहालाचे काम पूर्ण झाले होते. ही वास्तू दिलरसबानो बेगमला प्रचंड आवडली. त्यामुळे तिने याची प्रतिकृती दख्खनमध्ये उभारण्याचा आग्रह धरला. दरम्यानच्या काळात १६५३ मध्ये दुस-यांदा औरंगजेबाला दख्खनमध्ये सुभेदार म्हणून पाठवण्यात आले. त्या वेळी औरंगजेबाने शहाजहानकडून बीबी का मकबरा उभारण्याची परवानगी मिळवली आणि येथे येऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. १६६० मध्ये मकब-याचे काम पूर्ण झाले, असा आहे मकबरा (चौरस फुटांत) ० ५०० बाय ३०० - संपूर्ण मकब-याचा परिसर ० १८ बाय २८ - मकब-यात प्रवेश केल्यानंतर पहिल्या हौदाचे क्षेत्रफळ ० ७२ बाय ७२ - मकब-याच्या प्लॅटफॉर्मचे क्षेत्रफळ ० ७२ फूट- मिनारची उंची ० ६१ - लांब हौदातील कारंज्यांची संख्या ० ४८८ x ९ x ३ फूट हौदाची लांबी x रुंदी x खोली * मकबरा हा अरबी शब्द आहे. मकबरा म्हणजे कबर असा त्याचा अर्थ होतो * ताजमहाल उभारणा-या उस्ताद अहमद लाहोरी यांचा मुलगा अताउल्ला खान याने बीबी का मकब-याचे काम केले या वास्तूच्या निर्मितीवेळी हसपतराय हे इंजिनिअर होते * बीबी का मकब-याच्या निर्मितीसाठी 6 लाख 68 हजार 203 रुपये सात आणे खर्च आला * काश्मीरमधील शालिमार गार्डननंतर मकब-यात सर्वात जास्त लांब पाण्याचे हौद आहेत * दिलरसबानो बेगमला राबिया-उल- दौरानी असेही म्हटले जाते * मकब-यातील बागांना पाणी देण्यासाठी नहर-ए-अंबरी, थत्ते हौद, हाथी कुआ यातून पाणी पुरवले जायचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.creapublicidadonline.com/mr/tag/crear-una-cuenta-en-twitter/", "date_download": "2018-04-24T03:05:53Z", "digest": "sha1:D7QUYYZMGBKQ5P5Z3CKLAM7HUZRR4RJL", "length": 7816, "nlines": 120, "source_domain": "www.creapublicidadonline.com", "title": "crear una cuenta en twitter archivos - Comprar Seguidores Baratos.", "raw_content": "\nआवडी खरेदी – फोटो / व्हिडिओ\nआवडी खरेदी – थेट व्हिडिओ\nखरेदी – थेट व्हिडिओ\nखरेदी पोसिटिव / नकारात्मक टिप्पण्या\nFanpage खरेदी करणे पसंत\nReproductions (उच्च धारणा) खरेदी\nखरेदी – थेट व्हिडिओ\nशेअर / शेअर खरेदी\nखरेदी ऑटो retweets / आवडी\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nहे खरेदी सूचीत टाका\nएक श्रेणी निवडा फेसबुक लोक टिप्पण्या पॅरा Fanpage आवडी प्रकाशन Fanpage आवडी गट सदस्य प्रतिक्रिया व्हिडिओ दृश्य तारे आढावा अनुयायी google + Instagram टिप्पण्या खाती छाप आवडी दृश्य अनुयायी स्वयंचलित सेवा संलग्न कनेक्शन कर्मचारी मित्रांनी केलेल्या शिफारशी गट सदस्य शिफारसी अनुयायी Periscope आवडी अनुयायी करा आवडी Repins अनुयायी वेब स्थिती Shazam Uncategorized Snapchat अनुयायी SoundCloud डाउनलोड आवडी गट सदस्य पुन्हा पोस्ट करा दृश्य अनुयायी Spotify टेलिग्राम वेब रहदारी ट्विटर खाती छाप मला हे आवडले दृश्य retweets अनुयायी जाणारी द्राक्षांचा वेल आवडी लूप्स Revines अनुयायी YouTube टिप्पण्या खाती आवडलेले आवडी स्थिती दृश्य Reproductions (उच्च गुणवत्ता) शेअर सदस्य\nरेट 4,74 5 पैकी\nपासून: 5,99€ पासून: 2,99€ / आठवड्यात सह 1 आठवड्यात विनामूल्य चाचणी\nSoundcloud प्लेलिस्टमध्ये आवडी खरेदी पासून: 3,00€\nरेट 4.53 5 पैकी\nपासून: 1,29€ पासून: 079€\nअनुयायी Soundcloud खरेदी पासून: 3,00€\nरेट 3.00 5 पैकी\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nहे खरेदी सूचीत टाका\nआपण सर्वोत्तम वापरकर्ता अनुभव असणे ही साइट कुकीज वापरते. आपण पूर्वी म्हटल्याप्रमाणे कुकीज स्वीकार व स्वीकृती करण्याची आपली संमती देत ​​आहेत ब्राउझ सुरू असेल तर आमच्या कुकीज धोरण\nआपण एक व्हाउचर 25 € इच्छिता\nमेल (Gmail जाहिराती फोल्डर) तपासा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/shivsena-friendly-fight-fonda-matane-23925", "date_download": "2018-04-24T03:21:38Z", "digest": "sha1:MV2L4TEVTGWILRQDQTRTJMBBCQUXOKVN", "length": 15506, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Shivsena friendly fight in Fonda, Matane माटणे, फोंड्यात सेनेची मैत्रीपूर्ण लढत | eSakal", "raw_content": "\nमाटणे, फोंड्यात सेनेची मैत्रीपूर्ण लढत\nसोमवार, 2 जानेवारी 2017\nदोडामार्ग - माटणे (ता. दोडामार्ग) व फोंडा (ता. कणकवली) जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणूक युती झाली तरीही शिवसेना मैत्रीपूर्ण लढतीने लढविणार आहे. दोन्ही जागांवर शिवसेनेला विजयाची खात्री असल्याने कणकवली येथे झालेल्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत तसा निर्णय झाल्याचे खात्रीदायक वृत्त आहे.\nदोडामार्ग - माटणे (ता. दोडामार्ग) व फोंडा (ता. कणकवली) जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणूक युती झाली तरीही शिवसेना मैत्रीपूर्ण लढतीने लढविणार आहे. दोन्ही जागांवर शिवसेनेला विजयाची खात्री असल्याने कणकवली येथे झालेल्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत तसा निर्णय झाल्याचे खात्रीदायक वृत्त आहे.\nमाटणे व फोंडा येथील जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे. सध्या माटणेत भाजपचा तर फोंड्यात कॉंग्रेसचे सदस्य आहेत. असे असले तरी दोन्ही जागा जिंकण्याची खात्री शिवसेनेला असल्याने या जागांवर मैत्रीपूर्ण लढत देण्याचा पर्याय शिवसेनेने भाजपसमोर ठेवला आहे. माटणेतून शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबूराव धुरी आणि फोंड्यातून ज्येष्ठ शिवसैनिक आबू पटेल यांच्या नावाची चर्चा आहे.\nमाटणे हा पूर्वीचा कसई जिल्हा परिषद मतदारसंघ. कसई दोडामार्ग नगरपंचायत अस्तित्वात आली आणि मतदारसंघाचे नाव कसईऐवजी माटणे असे झाले. कसई हा पूर्वी पंचायत समिती मतदारसंघ होता. माटणे व कसईचे आता माटणे व झरेबांबर असे नामकरण झाले. मागच्या वेळेला माटणे जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघ भाजपकडे तर कसई पंचायत समिती मतदारसंघ शिवसेनेकडे होता. तीनपैकी दोन जिल्हा परिषद भाजपकडे (माटणे व कोनाळ) तर सासोली शिवसेनेकडे होती. यापैकी सासोली व माटणेत युतीचे उमेदवार जिंकले, तर कोनाळमध्ये राष्ट्रवादीचा विजय झाला होता.\nआता युतीची चर्चा माटणे मतदारसंघावरच येऊन थांबते आहे. याला कारण आहे खुल्या प्रवर्गातील एकमेव जागा, कोनाळ व सासोली महिलांसाठी आरक्षित झालेत. त्यामुळे सर्व महत्त्वाकांक्षी उमेदवारांचे लक्ष माटणेकडेच लागले आहे. सद्य:स्थितीत युतीचे घोडे त्याच जागेमुळे अडले आहेत. भाजपचे विद्यमान सदस्य राजेंद्र म्हापसेकर यांचा त्या जागेवर दावा आहे, पण जागा खुल्या प्रवर्गासाठी असल्याने जिल्हा सचिव रंगनाथ गवस व भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष महेश गवसही तेथून लढण्यास इच्छुक आहेत. तिघेही आपापल्या परीने उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. दुसरीकडे शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबूराव धुरी यांनी त्या मतदारसंघात बऱ्यापैकी विकासकामे केली आहेत. खासदार विनायक राऊत व पालकमंत्री दीपक केसरकर यांचा निधी त्यांनी माटणेकडे वळवून गेल्या पाच वर्षांतील भाजपच्या त्या मतदारसंघाकडे झालेल्या दुर्लक्षाचा फायदा उठविण्याचा प्रयत्न केला आहे.\nमागच्या फॉर्म्युल्याप्रमाणे भाजप शिवसेनेला सासोली मतदारसंघ सोडायला तयार आहे, तर माटणेकडे भाजपचे झालेले दुर्लक्ष, यातून मतदारांची नाराजी आणि त्याचा फायदा उठवत शिवसेनेने विकासकामांच्या माध्यमातून मतदारांशी साधलेली जवळीक यामुळे शिवसेना सासोलीऐवजी माटणेसाठी आग्रही आहे, मात्र भाजपने ती जागा आपणच जिंकण्याचा मुद्दा उपस्थित करून ती सोडण्यास नकार दर्शविला आहे. त्या एका जागेसाठी युती तुटेल की का, अशी स्थिती आहे. त्यावर मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय काढण्यात येत असला तरी भाजपची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.\n‘सुटा’ अध्यक्षपदी प्रा. आर. एच. पाटील\nकोल्हापूर - शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या (सुटा) मध्यवर्ती द्विवार्षिक निवडणुकीत डॉ. आर. एच. पाटील (के. आर. पी. कन्या महाविद्यालय, इस्लामपूर)...\nपुणे जिल्ह्यातील 90 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहिर\nशिर्सुफळ (पुणे) : राज्य निवडणूक आयोगाने जून 2018 ते सप्टेंबर 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नव्याने स्थापित झालेल्या, तसेच रिक्त जागा असणाऱ्या...\nलग्नासाठी रुपयाचाही खर्च नाही\nपुणे - लग्नसोहळा म्हटलं की हजारो-लाखो रुपयांचा खर्च... मुलीचं लग्न त्यातही अधिक खर्चिक... लग्नासाठी घेतलेलं कर्ज फेडताना आई-वडिलांचे होणारे हाल......\nमाण काबीज करण्याचे राष्ट्रवादीचे मनसुबे\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माण, खटाव तालुक्‍यांतील जलसंधारणाच्या कामांना भेटी देऊन लोकसहभागाला प्रोत्साहन दिले. मात्र, माजी सनदी...\n654 ग्रामपंचायतींसाठी 27 मे रोजी मतदान\nमुंबई - राज्यातील 25 जिल्ह्यांमधील 654 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि 33 जिल्ह्यांतील सुमारे 2 हजार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/occasion-world-media-trial-word-12031", "date_download": "2018-04-24T03:21:24Z", "digest": "sha1:SZMGVBFVKK5WX3TORFBUQMFZ62N7CGN5", "length": 10580, "nlines": 67, "source_domain": "www.esakal.com", "title": "But for the occasion of the World \"media trial\" word! समाजहितासाठी प्रसंगी \"मीडिया ट्रायल' योग्यच! | eSakal", "raw_content": "\nसमाजहितासाठी प्रसंगी \"मीडिया ट्रायल' योग्यच\nसोमवार, 22 ऑगस्ट 2016\nजळगाव - समाजात खदखद व आक्रोश असेल तर त्याला समाजासमोर मांडण्याचे काम मीडिया करते, कुणी याला \"मीडिया ट्रायल‘ म्हणत असेल, तर समाजहितासाठी ते योग्यच आहे. परंतु हे करताना मीडियानेही आवश्‍यक ती लक्ष्मणरेषा ओलांडता कामा नये, असा सूर \"मीडिया ट्रायल‘ या विषयावरील चर्चासत्रातून उमटला.\nजळगाव - समाजात खदखद व आक्रोश असेल तर त्याला समाजासमोर मांडण्याचे काम मीडिया करते, कुणी याला \"मीडिया ट्रायल‘ म्हणत असेल, तर समाजहितासाठी ते योग्यच आहे. परंतु हे करताना मीडियानेही आवश्‍यक ती लक्ष्मणरेषा ओलांडता कामा नये, असा सूर \"मीडिया ट्रायल‘ या विषयावरील चर्चासत्रातून उमटला.\nगुरुवर्य अ. वा. अत्रे प्रतिष्ठान व जिल्हा पत्रकार संघातर्फे आज येथील कांताई सभागृहात आयोजित चर्चासत्रात \"एबीपी माझा‘चे संपादक राजीव खांडेकर, \"आयबीएन लोकमत‘चे संपादक महेश म्हात्रे, \"मी मराठी वृत्तवाहिनी‘चे माजी संपादक तुळशीदास भोईटे, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ऍड. उदय वारुंजीकर यांनी सहभाग घेतला. चर्चासत्राचे सूत्रसंचालन ऍड. सुशील अत्रे यांनी केले. नवजीवन सुपरशॉप व भवरलाल ऍण्ड कांताबाई जैन चॅरिटेबल ट्रस्टने हा कार्यक्रम प्रायोजित केला होता.\nदीपप्रज्वलनाने चर्चासत्राचे उद्‌घाटन झाले. अत्रे प्रतिष्ठानचे ऍड. अशोक माथुरवैश्‍य याप्रसंगी उपस्थित होते. प्रारंभी पत्रकार संघाचे विजय पाटील यांनी या उपक्रमामागची भूमिका मांडली. पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप तिवारी यांनी \"मीडिया ट्रायल‘संबंधी माहिती देत मान्यवरांचा परिचय करून दिला. उद्‌घाटन सत्राचे सूत्रसंचालन विजय डोहोळे यांनी केले. ऍड. पंकज अत्रे यांनी आभार मानले.\nकाय म्हणाले वक्ते आम्ही समाजाचे वकील - खांडेकर\nसमाजात नोकरशाही, राज्यकर्त्यांकडून कुणावर अन्याय होत असेल आणि या प्रभावशाली व्यक्ती न्यायव्यवस्थेचाही गळा घोटत असतील, तर त्याविरोधात मीडिया समाजाचे वकील म्हणून समाजातील आक्रोश मांडेलच. समाजातील प्रत्येक घटकाने आपापली जबाबदारी चोखपणे बजावल्यास \"मीडिया ट्रायल‘ची वेळच येणार नाही.\nमीडियावरही नियंत्रण आहेच - म्हात्रे\nप्रसारमाध्यमे ही समाजाचा आरसा आहेत. समाजासाठी माध्यमांच्या स्वामीनिष्ठेवर शंका घ्यायला नको. मीडियातही काही चुकीच्या वृत्ती असतील, त्यांचे समर्थन आम्ही करणार नाही. माध्यमांवरही वेगवेगळ्या संस्थांचे नियंत्रण आहेच. लोकशाहीतील इतर तीन स्तंभांनी चौथ्या स्तंभाचा थोडासा भार उचलला पाहिजे.\nसत्य शोधण्याचा प्रयत्न : भोईटे\nसमाजातील सत्य शोधण्याचा प्रयत्न कठोरपणे केला असेल, तर \"मीडिया ट्रायल‘ म्हणता येईल. मात्र, काहीवेळा ती विषयाची गरज असते. माध्यमे प्रसंगी त्यांच्या मालकांच्या विरोधातील काही बातम्या असतील, तर त्यादेखील देत असतात. काहीवेळा मात्र माध्यमांनाही मर्यादा येतात, कठोर भूमिका घेता येत नाही.\nन्यायव्यवस्थेत हस्तक्षेप नको - वारुंजीकर\nएखाद्या पीडित व्यक्तीला न्याय मिळाला नसेल, तर तो माध्यमांकडे जातो. अनेकदा न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप करणारे वृत्तांकन केले जाते. त्यामुळे त्याचा तपासावरही परिणाम होत असतो. माध्यमांकडून जाणते-अजाणतेपणाने या चुका होत असतात. माध्यमांनी याचे भान राखले पाहिजे.\nनेते ‘ए.सी.’मध्ये, कार्यकर्ते जेलमध्ये\nकोल्हापूर - पाचगावच्या राजकीय वर्चस्वातून २०१३ मध्ये झालेल्या दोन्ही खुनांचा निकाल जाहीर झाला. अशोक पाटील आणि धनाजी गाडगीळ यांच्या खुनातील अकरा...\nलग्नासाठी रुपयाचाही खर्च नाही\nपुणे - लग्नसोहळा म्हटलं की हजारो-लाखो रुपयांचा खर्च... मुलीचं लग्न त्यातही अधिक खर्चिक... लग्नासाठी घेतलेलं कर्ज फेडताना आई-वडिलांचे होणारे हाल......\nसुनावणीला उपस्थित न राहण्याची राहुल यांना मुभा\nभिवंडी - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी काढलेल्या अनुद्‌गारप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल...\n'गरज पडली तर राजकीय पक्ष काढू' - रघुनाथदादा पाटील\nलातूर - 'मलाही राजकीयदृष्ट्या सेटल व्हायचे आहे. ताकाला जाऊन मोरवं आम्ही लपवीत नाही. आमची उमेदवारी...\nलहानपणीची एखादी सहज केलेली कृतीही पुढे आयुष्यभर प्रेरणा देत राहणारी ठरते. महर्षी अण्णासाहेबांच्या सत्काराची कल्पना राबवतानाचा अनुभवही असाच...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2017/01/blog-post_13.html", "date_download": "2018-04-24T02:44:10Z", "digest": "sha1:7OLTE6H24RK3DHMA3JG4IZJLKOIJKXU4", "length": 5398, "nlines": 84, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: पाहुनीया तुला शिरशिरी यायची", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nगुरुवार, १२ जानेवारी, २०१७\nपाहुनीया तुला शिरशिरी यायची\nपाहुनीया तुला शिरशिरी यायची\nलपवली मी तरी अंगभर व्हायची\nमी भिजुन यायचे पावसा सोबती\nआणि हृदयी तुझ्या आग पेटायची\nप्रेम बेबंद कर, टाक भिजवूनिया\nपावसा घे मुभा मुक्त बरसायची\nवेळ येता जवळ भेटण्याची तुला\nअंतरेही अधिर होत धावायची\nराहिली होउनी चक्र जी पाउले\nती कधी अंगणी मुक्त नाचायची.\nयेउनी सय तुझी आडवेळी कधी\nस्पंदनांची जणू तार छेडायची\nये सख्या तोडुनी बांध सारे जुने\nसोवळी ही घडी ना पुन्हा यायची.\nमुक्त नाते तुझे आणि माझे खुळे\nत्यास नावे कशाला उगा द्यायची \nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://sonalisb.blogspot.com/2009_03_01_archive.html", "date_download": "2018-04-24T02:35:44Z", "digest": "sha1:6J5N5Z7YZLG3EN5O3QZTMCOTECRLRK5D", "length": 6797, "nlines": 61, "source_domain": "sonalisb.blogspot.com", "title": "लिहायचं म्हणून...: March 2009", "raw_content": "\nरात्री झोपायच्या आधीचा गोष्टींचा कार्यक्रम रंगात आला होता. एका छानशा पुस्तकातल्या गोष्टी वाचून त्याला कळेलसं रूप देउन मी कृष्णाला सांगत होते. म्हणजे माझ्या साडेचार वर्षांच्या मुलीला. दिवसभर बाहेर असणारया आम्ही तिच्यासाठी रोज करण्याच्या गोष्टींतली ही एक.\nतर त्यातल्या आपल्या सहा मुलांना एकटीने वाढवणारया आईची गोष्ट ऐकून अचानकच कृष्णा मला म्हणाली, \"आई तू आणि बाबा पण एकदा म्हातारे होणार ना\n\"आणि मग तुम्ही star पण होणार\n\"अगं किती विचार करतेस बाळ चल मी तुला एक गंमत सांगते.\"\n\"पण सांग ना आई असंच असतं ना\nआणि मग मी काही बोलायच्या आतच माझ्याकडे एकटक बघत ती मला म्हणाली,\n\"आई मग मी एकटीच राहणार का ग\nमला पोटात मोठा खड्डा जाणवला. माझ्या मनात अधूनमधून उठणारा विचार शब्दात माझ्यासमोर आला होता. आमच्या तिघांच्याच घरात, रात्रीच्या शांत वेळेत, आम्हा मायलेकीतला संवाद खूप अस्वस्थ करणारा होता. तिच्या वयापेक्षा खूप जास्त एकचित्ततेनं ती माझ्याकडे पाहात होती. तिच्याकडे पाहताना मला जाणवलं की ही वेळ काही खोटं सांगून मारून नेण्याची नव्हती. मला याआधी इतकं शब्दरहित कधीचं वाटलं नव्हतं. पण उत्तर देण्यात उशीर करून चालणार नव्हता. नाहीतर मी तिचा विश्वास गमावला असता.\nमी मनातले सगळे विचार बाजूला केले. चित्त पूर्ण एकाग्र केलं, माझ्या मनाचा सगळा सच्चेपणा आणि आत्मविश्वास एकवटला आणि तिला म्हणलं, \"नाही गं बाळा, तू कध्धीच एकटी नसणार. तू मोठ्ठी होशील, खूप शिकून माझ्यासारखी office ला जाशील. आणि तुझ्याबरोबर तुझा नवरा असेल, तुला छोटी-छोटी बाळं होतील.\"\nमाझा सच्चेपणा माझ्या डोळ्यातून तिच्यापर्यंत पोहोचला. तिच्या डोळ्यातली एकटेपणाची भिती कमी झाली. आता तिथे उत्सुकता होती.\nती मला म्हणाली, \"२-३ बाळं\nमला थोडं हसू आलं. \"हो.\"\n\"कुणाच्या पोटातून बाहेर येणार माझ्या नवरयाच्या\n\"नाही गं बाळा. बाळं ना फ़क्त girls च्याच पोटातून बाहेर येउ शकतात. आणि मग ते दोघं आई बाबा आपल्या बाळावर खूप प्रेम करतात.\"\n\"आई, मग मी तेव्हा एक puppy पण आणणार.\"\nमला हसू आलं, आत्ता जे नाही ते सगळं तिला तिच्या राज्यात करायचं होतं.\n\"आणि अगं आपला दादू, मुक्ताताई, ओमभय्या सगळे असतीलच की तुझ्याबरोबर.\"\nपरिचयातली आत्ये-मामे भावंडांची नावं ऐकून तिचा चेहरा काय फ़ुलून आला. खोडकर होऊन डोळे अगदी बोलू लागले.\n\"आणि आई शुभंकर दादा पण, मला तो खूप आवडतो.\"\n\" आता सगळ्या शंकांचं समाधान होऊन, आश्वस्त होऊन ती माझ्या कुशीत शिरली. तिच्या केसांचा वास घेत मी थोड्या वेळ शांत पडून राहिले.\n\"अगं आणि आपल्या सर्वांवर लक्ष ठेवणारा बाप्पा असतोच की. तो तुला कधीच एकटं पडून देणार नाही. हो की नाही\nमी बहुतेक मलाच समजवत होते. कारण माझी चिमणी तर निवांत होऊन केव्हाच झोपून गेली होती.\n- सोनाली सुहास बेंद्रे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/2017/09/11/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-2/", "date_download": "2018-04-24T02:58:25Z", "digest": "sha1:RKVQA3B4EFWAHTBVKASTFRYNXLF2KFV2", "length": 6628, "nlines": 126, "source_domain": "putoweb.in", "title": "वाचाल तर हासाल । भाग 02", "raw_content": "\nImagePosted in पुटो च्या लेखणीतूनTagged जोक्स, पुणेरी टोमणे, वाचाल तर हासाल, विनोद, jokes, puneri tomne, puto च्या लेखणी मधूनLeave a comment\n← Whatsapp Group वरील हा किस्सा वाचलाच पाहिजे\n कॉपीड निघाला राव →\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nचाणक्य के 20 सूत्र जो आपके जीने का तरीका बदल सकते हैं\n\"TITANIC\" पुण्यात बनला असता तर\nद परफेक्ट लाईफस्टाईल - I\n\"शोले\" जर पुण्यात बनला असता तर.\nपु ल देशपांडे यांचे दुर्मिळ कलेक्शन - पुणेकर, मुंबईकर आणि नागपूरकर\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nचाणक्य के 20 सूत्र जो आपके जीने का तरीका बदल सकते हैं\n\"TITANIC\" पुण्यात बनला असता तर\nद परफेक्ट लाईफस्टाईल - I\n\"शोले\" जर पुण्यात बनला असता तर.\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2012/10/blog-post_9.html", "date_download": "2018-04-24T02:47:59Z", "digest": "sha1:KEM2EZ673O55MXIWYSN7QMYFPTPPURCM", "length": 5051, "nlines": 81, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: नको ना सये तू अशी रागवू", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nमंगळवार, ९ ऑक्टोबर, २०१२\nनको ना सये तू अशी रागवू\nनको ना सये तू अशी रागवू\nकितीदा असा मी तुला आर्जवू\nकधी भेट होताच माझी तुझी\nजरा साठवू, अन पुढे आठवू\nपकडताच चोरी कुणी आपुली\nपरीचय न काही असे भासवू\nनको पावसाळा नको मोरही\nमनाचे पिसारे मनी नाचवू\nतुझे भाळ आकाश वाटे खुले\nनशीबास सुंदर तिथे रंगवू\nकिती राग 'प्राजू' तुझ्या लोचनी\nबिहागास* ये ना अता आळवू\n*बिहाग : शास्त्रीय संगीतातला एक शृंगारीक राग\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/2017/08/13/%E0%A4%9A%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9C-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2018-04-24T02:59:51Z", "digest": "sha1:RQMEVHDHF5HIBU5YCA62UG2HI6YZQ527", "length": 8181, "nlines": 151, "source_domain": "putoweb.in", "title": "चॅलेंज : या प्रश्नाचे उत्तर देऊन दाखवाच", "raw_content": "\nचॅलेंज : या प्रश्नाचे उत्तर देऊन दाखवाच\nअट:- खालील प्रश्न तुम्ही जास्तीजास्त 3 वेळाच वाचू शकतात, चिटिंग करू नये.\nएकदा एका अस्वलाला नदीच्या काठी 6 हत्तीचा कळप चाललेला दिसतो, प्रत्येकी एका हत्तीवर 2 या प्रकारे माकडे बसलेली असतात, त्यातील प्रत्येक माकडांच्या हातात एकेक सफरचंद असते, आणि त्यातील 3 सफरचंद मध्ये प्रत्येकी 3 अळ्या असतात, त्यातील एका माकडाला एक बिबट्या पळवतो, तर एका हत्तीवर एक सिंह चालून येतो,\nतर या कथेत एकूण किती जनावरे नदीच्या बाजूने चालले होते\nउत्तर द्यायचे प्रयत्न करा, तुमच्या मित्रांना ही विचारा.\nPosted in पुटो च्या लेखणीतून4 Comments\n← एक भन्नाट किस्सा- मी आणि माझा डॉक्टर मित्र\nनवीन चित्रपट – टॉयलेट एक प्रेम कथा →\n4 thoughts on “चॅलेंज : या प्रश्नाचे उत्तर देऊन दाखवाच”\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nचाणक्य के 20 सूत्र जो आपके जीने का तरीका बदल सकते हैं\n\"TITANIC\" पुण्यात बनला असता तर\nद परफेक्ट लाईफस्टाईल - I\n\"शोले\" जर पुण्यात बनला असता तर.\nपु ल देशपांडे यांचे दुर्मिळ कलेक्शन - पुणेकर, मुंबईकर आणि नागपूरकर\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nचाणक्य के 20 सूत्र जो आपके जीने का तरीका बदल सकते हैं\n\"TITANIC\" पुण्यात बनला असता तर\nद परफेक्ट लाईफस्टाईल - I\n\"शोले\" जर पुण्यात बनला असता तर.\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2012/11/blog-post_20.html", "date_download": "2018-04-24T03:04:03Z", "digest": "sha1:OLU2BAVOKCPRI2RGAQJPRBH7APDGQ6KB", "length": 18049, "nlines": 286, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: मरणांतानि न वैराणि...", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nमंगळवार, २० नोव्हेंबर, २०१२\nमागच्या दोन दिवसात माझा मोबाईल कधी नाही एवढा खणाणला. त्यातला प्रत्येक फोन मला अक्कल शिकविण्यासाठी आला होता अन प्रत्येकाच्या तोंडात एक वाक्य हमखास होतं...\nअरेच्चा... हे काय आता. म्हणे एखादा माणूस मेला की लगेच तो सदगृहस्थ बनतो म्हणे. कोणाचा आहे हा सिद्धांत हिंदूंचा. बाळ ठाकरे गेल्यावर मी त्यांच्या राडा-संस्कृती बद्धल लेख लिहला व सैनिकांचे( हिंदूंचा. बाळ ठाकरे गेल्यावर मी त्यांच्या राडा-संस्कृती बद्धल लेख लिहला व सैनिकांचे() धडाधड फोन येऊ लागले. त्याना अंदाज नव्हता ते ज्याच्याशी बोलत आहेत तो त्यांचाही बाप निघेल. एकेकाला फोनवरच असे फटके घातले की काहिनी पार क्षमा वगैरे मागून फोन ठेवला. काही मात्र शेवट पर्यंत भूंकत होते. काहिनी तर घरी येऊन मुडदा पाडण्याचा वगैरे आग्रह धरला. हे सगळं ठिक आहे पण सगळ्यांच्या म्हणण्यातील एक गोष्ट मात्र कॉमन होती ती म्हणजे माणूस गेल्यावर त्याच्या बद्दल वाईट बोलू नये. अगदी माझे मित्र संजय सोनवणी यांनी सुद्धा या अर्थाची पोस्ट फेबूवर टाकली.\nआता मला सांगा हे जर खर असेल तर हा न्याय ईतराना पण लागू व्हायला हवा कि नाही पण तसं काही झालेलं दिसत नाही.\nदर वरषी दस-याला रावण दहन होतो. कोण होता हा रावण अस्सल ऐतिहासिक पुरावे तपासल्यास लंकावतार सुत्तातून रावण बौद्ध असल्याचे सिद्ध होते. तरी आपण रावण बौद्ध होता की नव्हता हा मुद्दा बाजुला ठेवू या. फॉर द सेक ऒफ अर्गुमेंट तो वाईट होता हे जरी गृहीत धरलं, तरी वरचा निमय रावणाला लागू केल्याचे दिसत नाही. मग प्रश्न असा पडतो की मेल्या नंतर शत्रूत्व संपतो हा नियम रावणाच्या बाबतीत का लागू होत नाहिये. का बर हजारो वर्षाआधी मेलेल्या रावणाचं आजही दहन होतं अस्सल ऐतिहासिक पुरावे तपासल्यास लंकावतार सुत्तातून रावण बौद्ध असल्याचे सिद्ध होते. तरी आपण रावण बौद्ध होता की नव्हता हा मुद्दा बाजुला ठेवू या. फॉर द सेक ऒफ अर्गुमेंट तो वाईट होता हे जरी गृहीत धरलं, तरी वरचा निमय रावणाला लागू केल्याचे दिसत नाही. मग प्रश्न असा पडतो की मेल्या नंतर शत्रूत्व संपतो हा नियम रावणाच्या बाबतीत का लागू होत नाहिये. का बर हजारो वर्षाआधी मेलेल्या रावणाचं आजही दहन होतं का बरं बहूजन माणसाला तो न्याय लागू केला जात नाही. अभिजनातला गेला की मेल्या नंतर वैर संपतो पण बहूजनातला मरुन शतकं उलटली तरी वैराची वात धगधगती ठेवली जाते.\nअगदी याच धर्तीवर आजून काही संदर्भ पाहिल्यास हा नियम बहूजनाना कधीच लागू केल्या गेला नाही हे सिद्ध होते. उलट बहूजन व्यक्ती मरून कित्येक शतकं उलटली तरी त्याचा द्वेष केला जातो. त्याच्या नावाने अपप्रचार करण्यासाठी एक यंत्रणाच उभी केली जाते. एवढ्यावरच न थांबता बहूजन नायकाचा अपमान करण्यासाठी काही सण ठेवण्यात आले अन दर वर्षी त्या दिवशी त्यांच्या नावाने किंवा पुतळ्याचा अपमान करत अभिजन सण साजरा करतो.\nकंस हा एक अत्यंत कार्यक्षम राजा होता. त्याला मारण्यात आले. त्या नंतर ग्रंथाचे ढीगच्या ढीग रचून व संत महंतां द्वारे प्रवचनाचे अनेक कार्यक्रम राबवत कंसाची सातत्याने बदनामी केली जाते. हे का बरं थांबत नाही. तो वाईट होता हे सांगण्याची प्रथा का बरं पाडली जाते.\nत्याच बरोबर दुर्योधनालाही सातत्याने बदनाम करण्यात आले आहे. तो मरून शतकं उलटली तरी आजही दुर्योधनाच्या नावानी साहित्याच्या माध्यमातून का बर बदनामीच्या मोहीमी चालविल्या जातात. कारण ते बहूजन होते म्हणून. बास.\nबडी राजाचा खून करून व त्यांच्या मुलांची कत्तल करून राज्य बळकावणा-या वामनाची पूजा व दिवाळीच्या दिवशी बलिप्रतिपदा... व्वा रे हिंदूनो... अरे तुमचा तो मुत्यू नंतर वैर संपतोवाला नियम ह्या वरील लोकाना का बरं लावला गेला नाही.\nहे एक कावेबाज वाक्य असून त्याचा प्रचार करणारे हे खोटारडे व समाजकंटक लोकं आहेत.\nहे वाक्य बहूजनांच्या बाबतीत कधीच लागू केले गेले नाही. अभिजनांचे पाप झाकण्यासाठी मात्र हे वाक्य नेहमीच उपयोगी पडले आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: अवांतर, चळवळ, चालू घडामोडी, बातमी, शिवसेना\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nएका बहूजन द्वेष्ट्याचा अंत\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://gangadharmute.wordpress.com/2011/05/29/hatyakarayalashik/", "date_download": "2018-04-24T02:53:53Z", "digest": "sha1:YRZF27NSRTYSJ465RWXEDJRGPM6E3EW4", "length": 41730, "nlines": 559, "source_domain": "gangadharmute.wordpress.com", "title": "हत्या करायला शीक | रानमोगरा", "raw_content": "\n‘सकाळ’ने घेतली ‘रानमेवा’ ची दखल.\nप्रा. मधुकर पाटील, बोरीवली (पश्चिम), मुंबई\nअभिप्राय : डॉ मधुकर वाकोडे\nशरद जोशी यांचे हस्ते सत्कार\nनागपुरी तडका – अभिवाचन\nसरकारची होळी – स्टार माझा बातमी\nसत्कार समारंभ : आर्वी (छोटी)\n← बळीराजा डॉट कॉम\nविद्येविना मती गेली, मतीविना निती गेली, नितीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले, असे महात्मा जोतीबा फुले म्हणायचे. शेतकर्‍यांची मुलं शाळा-कॉलेजात शिकायला गेली की शिकून-सवरून शहाणी होतील आणि मग शिकून-सवरून शहाणी झालेली शेतकर्‍यांची मुले आपल्या घरातल्या, गावातल्या म्हणजे पर्यायाने शेतकरी समाजातल्या दारिद्र्याचा समूळ नायनाट करतील, असे महात्मा जोतीबा फ़ुलेंना वाटायचे.\nविद्या आली की मती येईल, मती आली की निती येईल, निती आली की गती येईल, गती आली की वित्त येईल आणि वित्त आले की अस्मानी-सुलतानी संकटांशी लढण्याचे सामर्थ्यही आपोआपच येईल आणि शेतकर्‍यांचा दिवस उजाडेल असाच दुर्दम्य आशावाद जोपासत म. फुले जगले.\nम. फुले गेल्याला शंभरावर वर्षे लोटली. वाहत्या काळाच्या ओघात बर्‍याच उलथापालथी झाल्यात. शिक्षणाचा प्रसार झाला. सर्वदूर शाळा निघाल्यात. महाविद्यालयीन शिक्षणाची व्यवस्था झाली. भरीस भर म्हणून रात्रीच्या शाळाही निघाल्यात आणि शूद्र शेतकर्‍यांची पोरं शिकून मोठी झालीत. उच्च पदावर गेलीत. राजकारणात सत्तास्थानी विराजमानही झाली. पण एकंदरीत शेतकरी समाजाची दुर्दशा काही खंडीत झाली नाही. शेतकर्‍यांची मूठभर पोरं गलेलठ्ठ पगार मिळवती झाली किंवा शेतकर्‍यांची मूठभर पोरं लाल दिव्याच्या गाडीत फिरायला लागली याचा अर्थ एकंदरीत संपूर्ण शेतीमध्येच समृद्धी आली असा कसा घेता येईल\nमग शिक्षणाने नेमके काय केले याचा जरा शोध घेऊन बघितला तर मोठे मजेदार निष्कर्ष बाहेर यायला लागतात. झाले असे की, शिक्षणाने विद्या आली. विद्येमुळे मतीही आली, पण मती मुळे निती येण्याऐवजी थेट गती आणि वित्त आले. निती नावाचा मधला एक टप्पाच गहाळ झाला. शिवाय वित्त आले की लढण्याचे सामर्थ्यही आपोआपच येईल, असा जोतीबांनी केलेला कयासही शेतकरीपुत्रांनी-शुद्रपुत्रांनी उताणा-उपडा-तोंडघशी पाडला. शूद्राचा पोरगा जेवढा अधिक शिकला तेवढा तो आपल्या इतर शेतकरी बांधवापासून दूर गेला आणि आत्मकेंद्रीत झाला असेच समीकरण दृग्गोचर झाले. संपूर्ण देशात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू झाले पण हा उच्चशिक्षित शेतकरीपुत्र हादरला नाही, पाझरला नाही, विव्हळला नाही आणि पेटून वगैरे तर अजिबातच उठला नाही. शेतकर्‍याच्या जळणार्‍या चिता पाहतानाही तो ढिम्मच्या ढिम्मच राहिला.\n“एकजूटीची मशाल घेउनी पेटवतील हे रान” या साने गुरुजींच्या ओळी साकार करण्याचा शिकल्या-सवरल्या-शहाण्या आणि बर्‍यापैकी वित्तप्राप्ती केलेल्यांनी कधी प्रयत्नच केला नाही किंवा चुकून कधी त्या मार्गालाही शिवले नाहीत. कदाचित यात त्यांचा दोषही नसावा. जळत्या घरात आगीचे चटके सोसल्यानंतर त्या घरातल्या एखाद्याला त्या पेटत्या घरातून जर बाहेर पडायची संधी मिळाली तर तो स्वत:चा जीव मुठीत घेऊन जीवाच्या आकांताने पळत सुटतो. पुन्हा मागे वळून त्या घराकडे पाहण्याच्या फंदात पडत नाही किंबहुना मागे वळून त्या घराकडे पाहण्याची त्याच्यामध्ये इच्छाशक्ती उरलेलीच नसते. कदाचित अशाच तर्‍हेच्या सामूहिक मानसिकतेतून शेतीच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी झगडण्याऐवजी आहे त्या व्यवस्थेत स्वत:ला समरस करून घेण्याच्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून ही शिकली-सवरली शेतकर्‍यांची मुले “अडवणूक त्या करणारांची उडवू दाणादाण” असे स्वनातही म्हणायला धजावली नसावीत.\n“किसान मजूर उठलेले, कंबर लढण्या कसलेले” असे दृश्य अनेक पाहायला मिळते पण लढण्यासाठी कंबर कसणार्‍यांमधे अशिक्षित आणि अर्धशिक्षित लोकांचाच जास्त भरणा असतो. उच्चशिक्षितांची संख्या मोजायला एका हाताची बोटे देखिल पुरेशी ठरतात किंवा तितकेही नसतात आणि असलेच तर ते लढण्यासाठी नव्हे तर लढणार्‍यांना हुसकावून लावण्यासाठी असतात, लाठ्या घालण्यासाठी असतात किंवा गोळीबाराचे आदेश देण्यासाठी असतात. आणि नेमका येथेच म. फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या “शिक्षणातून क्रांती घडेल” या तत्त्वाचा पराभव झाला असावा, असे समजायला बराच वाव आहे. पुढे वाचण्यासाठी क्लिक करा.\nBy Gangadhar Mute • Posted in वाङ्मयशेती\t• Tagged लेख, वांगमय शेती, वाङ्मयशेती, शेतकरी गाथा, शेती आणि शेतकरी, शेतीचे अनर्थशास्त्र\n← बळीराजा डॉट कॉम\nOne comment on “हत्या करायला शीक”\nखरोखर नीती हा विषय सुशिक्षितांच्या मनातून नाहीसा झाला आहे. प्रत्येकजन पदवीधर झाला कि फक्त चांगल्या पगाराच्या नोकरीची अपेक्षा करतो. पण एकालाही वाटत नाही कि आपण आपल्या शेतकरी बांधवांच्या कल्याणाचा एक तरी मार्ग त्यांना दाखवावा. प्रत्येक पदाविधाराने आपल्या ज्ञानाचा शेतीच्या समृद्धीसाठी उपयोग करायला हवा. हे करण्याची वेळ आली आहे. कारण अन्न हि एकच गोष्ट असी आहे जी जीवन जगवू शकते.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा.\nवेळ : ३२ सेकंद - MP3 आकार - 1.22 MB\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.\nसंपूर्ण मायमराठीचे श्लोक ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nABP माझा TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २७-०१-२०१३\nस्टार TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २६-१२-२०१०\nगगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतू प्राण भारताचा, शक्ती ध्वजा-पताका\nसंगे हिमालयाला येण्यास मार हाका\nसमवेत घे सह्याद्री, मेरूस ये म्हणावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nसाथीस ब्रह्मपुत्रा, गोदावरी नि यमुना\nधारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना\nकन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी\nही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी\nआता अभय मनाच्या धुंदीस या जपावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nही माझी छोटीसी दुनिया...\nमाझ्या छोट्याशा दुनियेत आपले\nमाझ्या काही गद्य आणि पद्य रचना..\nशेतकरी म्हणुन जगतांना (\nमाझ्या साईटला भेट देणारांचे मनःपुर्वक स्वागत ...\nमाझ्या साईटवरील सर्व लेख,कविता,गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखन माझे स्वतःचे स्वरचित असुन सर्वाधिकार सुरक्षित आहेत.\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ई-मेल करू नका.\nआपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.संदर्भ देतांना लिंक आणि लेखक,कविचे नांव अवश्य नमुद करा.\nआपला नम्र - गंगाधर मुटे\nमाझे लेखन – वर्गवारीनुसार\nअच्छे दिन आनेवाले है (2)\nए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3)\nदिवाळी अंक – २०११ (6)\nभारत की जुबानी (1)\nभाषाशुद्धी आणि समृद्धी (2)\nमार्ग माझा वेगळा (89)\nशेतकरी साहित्य संमेलन (5)\nस्टार माझा स्पर्धा विजेता (5)\nस्वतंत्र भारत पक्ष (2)\nआपण येथे वाचू शकता,\nचर्चेत भाग घेऊ शकता,\nनवीन चर्चा सुरू करू शकता\nया, एक वेळ अवश्य भेट द्या.\n- गंगाधर मुटे, निमंत्रक\nतुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी\nजडो ध्यास हा छंद व्यासंग बोली\nतुझे शब्दलालित्य सूरास मोही\nतसा नादब्रह्मांस आनंद होई\nसुरांच्या नभी सूरगंगा नहाली\nजरी वेगळी बोलती बोलभाषा\nअनेकांत एकत्व ही प्राणभाषा\nअसे भाग्य आम्हां मराठी मिळाली\nअसा मावळा गर्जला तो रणाला\nतसा घोष \"हर हर महादेव\" झाला\nमराठी तुतारी मराठी मशाली\nअभय एक निश्चय मनासी करावा\nध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा\nसदा शब्द वाणीत ये सर्वकाली\nस्टार TV प्रक्षेपित बक्षिस वितरण\nस्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला स्टार माझा चॅनेलवर प्रसारण करण्यात आले.\n“वांगे अमर रहे”-ABP माझा बातमी\n“वांगे अमर रहे”-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nरानमेवा-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nया ईमेलवर संपर्क करा.\nसुंदर ते ध्यान उभे बांधावरी\nकासे पितांबर ते फ़ाटके धोतर\nतुळशीहार जणू घामाचीच धार\nपोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥\nचेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥\nआरतीला नाही त्याची रखुमाई\nराजा शेतकरी बळीराज यावे\nसुखी झाली ती साजणी ॥१॥\nम्हणे पगारी बरवा ॥२॥\nशेती बागा त्याचे घरी\nपरी नको शेतकरी ॥३॥\nपदोपदी दिसे खूप ॥४॥\nडोहामधी डुबक्या मारा ॥५॥\nया देशाचे पालक आम्ही\nआम्हीबी हकदार रे ...........||धृ||\nआम्हीबी हकदार रे ...........||१||\nकेवळ खुर्ची बदलून केले,\nआम्हीबी हकदार रे ...........||२||\nफ़ुंकून दे तू बिगुल आता,\nनव्या युगाचा होरा घे\nआम्हीबी हकदार रे ...........||३||\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nश्याम्याची बिमारी… on श्याम्याची बिमारी\nGangadhar Mute on पहाटे पहाटे तुला जाग आली\nअनामित on पहाटे पहाटे तुला जाग आली\nvinod chaudhari on बळीराजाचे ध्यान\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nchinmay moghe on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on स्वदेशीचे ढोंगधतूरे : नागपुरी…\nमनोज शेलार on माय मराठीचे श्लोक…\nडिम्पल भगवान ऊईके on मुरली खैरनार : एक जिंदादील…\ndatta salekar on बळीराजाचे ध्यान\nचौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत\nसंपादकीय : अंगारमळा : खरा शेती साहित्यिक कोण\n४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन\nएक लेख एका आत्मप्रौढीचा\nशेतीच्या हतबलतेला निसर्ग जबाबदार नाही\nये तू मैदानात : शेतकरी गीत\nझाडावर पाखरू बसलं : लावणी\nअभिमानाने बोल : जय विदर्भ\nपरतून ये तू घरी\n॥सांगा तुकारामा : अभंग-४॥\nस्मशानात जागा हवी तेवढी\n“रानमोगरा” ला लिंक होण्यासाठी खालील कोड HTML विजेट मध्ये पेस्ट करा.\n\"रानमोगरा\" या ब्लॉगला लिंक होण्यासाठी तुमच्या ब्लॉगच्या HTML विजेट मध्ये वरील कोड पेस्ट करा.\nMy Blog अभंग आंदोलन करुणरस कविता गझल छायाचित्र नागपुरी तडका पारंपारीक गाणी पारितोषक/सत्कार पुरस्कार बातमी भजन भोंडला,हादगा,भुलाबाई मराठी भाषा महिला महिलांच्या व्यथा मार्ग माझा वेगळा राजकारण रानमेवा वाङ्मयशेती विडंबन विनोदी शेतकरी काव्य शेतकरी गाथा शेतकरी गीत शेतकरी संघटक शेतीचे अनर्थशास्त्र शेती विषयक समिक्षण\nमाझ्या आवडीचे मराठी संकेतस्थळ\nरानमोगरा ( शेती आणि कविता )\nशेतकरी विहार – Blogspot\nमाझे लेखन कॅटेगरी निवडा Audio (2) अंगाई गीत (2) अंगारमळा (1) अंधश्रद्धा (5) अच्छे दिन आनेवाले है (2) अभंग (15) अशीही उत्तरे (3) आंदोलन (11) आरती (3) उत्पादन खर्च (2) ए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3) ओवी (4) करुणरस (9) कविता (130) कवी/गीतकार (1) कॅरावके (2) गझल (103) गौळण (7) चर्चा (2) छायाचित्र (10) जात्यावरची गाणी (1) टीव्ही प्रक्षेपण (4) तुंबडीगीत (1) दिवाळी अंक – २०११ (6) देशभक्ती (6) नागपुरी तडका (27) नाट्यगीत (1) निवेदन (2) पत्र (2) परिषद (2) पारंपारीक गाणी (19) पारितोषक/सत्कार (13) पुरस्कार (13) पोळ्याच्या झडत्या (2) पोवाडा (1) प्रकाशचित्र (7) प्रवासवर्णन (1) प्रसिद्धीमाध्यम सहभाग (1) बडबडगीत (1) बळीराजा (8) बातमी (10) बालकविता (5) बोधकथा (1) भक्तीगीत (4) भजन (11) भारत की जुबानी (1) भावगीत (2) भावानुवाद (1) भृणहत्त्या (1) भोंडला,हादगा,भुलाबाई (16) भ्रष्टाचार (7) भ्रष्टाचार मुक्ती (9) मराठी भाषा (9) भाषाशुद्धी आणि समृद्धी (2) भाषेच्या गमतीजमती (2) महादेवाची गाणी (2) महिला (15) महिलांच्या व्यथा (16) माझी भटकंती (1) माझे देशाटन (1) मार्ग माझा वेगळा (89) मुख्यमंत्र्यांशी चर्चा (2) राजकारण (10) रानमेवा (84) रामदेवबाबा (1) रावेरी-सीतामंदीर (1) लावणी (6) वांगमय शेती (7) वाङ्मयशेती (113) विडंबन (13) विनोदी (18) विनोदी कविता (8) शिक्षणपद्धती (1) शिवा-VDO (1) शेतकरी कलाकार (1) शेतकरी काव्य (15) शेतकरी गाथा (32) शेतकरी गीत (31) शेतकरी संघटक (23) शेतकरी संघटना (6) शेतकरी साहित्य संमेलन (5) शेती विषयक (33) शेतीचे अनर्थशास्त्र (19) समारंभ (4) समिक्षण (16) साहित्य चळवळ (8) स्टार माझा स्पर्धा विजेता (5) स्वतंत्र भारत पक्ष (2) हवामान (3) हायकू (1) My Blog (17) Ring Tone (1) VDO (7)\nदिवाळी अंक – २०११\nमोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११\nदीपज्योती ई-दीपावली अंक २०११\nमायबोली-हितगुज दिवाळी अंक २०११\nपिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो..., उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो..., हक्कासाठी लढणार्‍यांनो..., लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो..., स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो..., नव्या युगाच्या निर्मात्यांनो..., या जरासे खरडू काही..., काळ्याआईविषयी बोलू काही....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.60secondsnow.com/mr/maharastra/cool-west-jacket-distributed-nagapur-police-892959.html", "date_download": "2018-04-24T03:07:13Z", "digest": "sha1:ZJYO2FUL23VU75JX6HZWAKLBI4DZAMLB", "length": 5751, "nlines": 47, "source_domain": "www.60secondsnow.com", "title": "भर उन्हातही नागपूर वाहतूक पोलीस राहणार चिल्ड | 60SecondsNow", "raw_content": "\nभर उन्हातही नागपूर वाहतूक पोलीस राहणार चिल्ड\nमहाराष्ट्र - 8 days ago\nरणरणत्या उन्हात वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसांना कूल वेस्ट जॅकेट उपलब्ध करून देण्यात आले आहे. बाहेरील तापमानापेक्षा 6 अंशांपर्यंत कमी तापमान राखण्यास मदत करणाऱ्या या जॅकेटमुळे तप्त उन्हातही पोलिसदादा कूल कूल राहतील. शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत उभारण्यात आलेल्या व्हर्च्युअल क्‍लासरूमचे शुक्रवारी पोलीस महासंचालक सतीश माथूर यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले.\nलोकलसमोर ढकलून 56 वर्षीय प्रवाशाची हत्या\nकिरकोळ वादातून एका प्रवाशाला धावत्या लोकलसमोर ढकलून त्याची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबईत मध्य रेल्वेवरील मुलुंड स्टेशनवर ही घटना घडली. दीपक चमन पटवा असे मृत व्यक्तीचे नाव आहे. दीपक पटवा हे मुलुंड पश्चिमेला राहत होते. दीपक शनिवारी दुपारी मुलुंड स्टेशनच्या फलाट क्रमांक 3 वरुन प्रवास करण्यासाठी निघाले होते. त्यावेळी एक महिला आणि पुरुषासोबत त्यांची शाब्दिक बाचाबाची झाली होती.\nपुण्यातील आयपीएलचे प्लेऑफ सामने हलवण्याची चिन्हे\nचेन्नईत कावेरी पाणीवाटपाला होत असलेल्या विरोधामुळे चेन्नईला पुण्याचे गहुंजे स्टेडिअम होम ग्राऊंड म्हणून देण्यात आले. परंतु आता परत चेन्नईला आपले बस्तान हलवावे लागण्याची शक्यता आहे. सध्या चेन्नईचे सामने पुण्यात रंगले आहेत. पण आता हा आनंद जास्त काळ टिकण्याची शक्यता नाही. 23 आणि 25 मे ला होणारे प्लेऑफ सामने इतर ठिकाणी हलविण्याची तयारी सुरू आहे. लखनौ येथे हे सामने खेळवले जाऊ शकतात.\nसेक्स ट्रिपला जाणाऱ्या व्यक्तीला 330 वर्ष कारावास\nचाइल्ड पॉर्नोग्राफीच्या आरोपाखाली फ्लोरिडामधील एका व्यक्तीला 330 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपी सेक्स ट्रिपसाठी फिलिपिन्सला जात होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. फिलिपिन्सच्या दौ-यावर गेल्यानंतर आरोपी लहान मुलांसोबत लैंगिक अत्याचार करत त्याचे व्हिडीओ रेकॉर्ड करुन सोशल मीडियावर शेअर करत असे अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे. डेव्हिड लिंच असे या आरोपीचे नाव आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/bhalchandra-joshi-article-on-aadhar-card-registration-1615618/", "date_download": "2018-04-24T03:06:54Z", "digest": "sha1:Y6SP7O2GVJCYOLZKXFCYTHPMN366VFJ4", "length": 18284, "nlines": 221, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bhalchandra Joshi article on Aadhar Card Registration | | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nसांगतसे जना, ‘आधार’ नोंदणी सत्वर करा\nसांगतसे जना, ‘आधार’ नोंदणी सत्वर करा\nलोकांच्या दैनंदिन जीवनमानाशी वित्तीय सेवा जगताचे विविध घटक थेट निगडित आहेत.\nलोकांच्या दैनंदिन जीवनमानाशी वित्तीय सेवा जगताचे विविध घटक थेट निगडित आहेत. बँकांचे खातेदार, ठेवीदार, विमा पॉलिसीधारक ते म्युच्युअल फंडांचे गुंतवणूकदार म्हणून आपल्या प्रत्येकाला या सेवांच्या बऱ्या-वाईट अनुभवांना सामोरे जावे लागते. तुमच्या अशाच सेवाविषयक शंका-प्रश्नांचे तज्ज्ञांद्वारे समाधान करणारा स्तंभ प्रत्येक शनिवारी..\n* म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराला आधार नोंदणी करणे आवश्यक आहे का\n– प्रत्येक म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराला आपला फोलिओ (गुंतवणुकीचे खाते) ३१ मार्च २०१८ पर्यंत आधार क्रमांकाशी संलग्न करणे सक्तीचे आहे. ही औपचारिकता एकदाच करायची आहे. मुख्य फोलिओधारक आणि सहफोलिओधारक यांचे आधार क्रमांक फोलिओशी संलग्न करणे आवश्यक आहे. ज्या फोलिओसाठी मुख्यत्यारपत्र (पॉवर ऑफ अटर्नी) दिलेली आहे त्या फोलिओसाठी मुखत्यारपत्रधारक आणि अल्पवयीन मुलांच्या नांवे गुंतवणूक करणाऱ्या पालकांचे आधार संलग्न करणे आवश्यक आहे.\n* आधार आणि फोलिओ यांची सांगड घालण्यापासून कोणाला सवलत देण्यात आली आहे काय\n– एनआरआय, जम्मू काश्मीर, आसाम आणि नागालँड राज्यांत वास्तव्यास असलेल्या गुंतवणूकदारांना आधार आणि फोलिओ यांची सांगड घालण्यापासून सवलत देण्यात आली असून त्यांनी आधार बदल्यात मतदाता ओळखपत्र, पासपोर्ट यासारखे ओळखपत्र आपल्या फोलिओशी संलग्न करणे गरजेचे आहे.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\n* म्युच्युअल फंडाचा फोलिओ आणि आधार क्रमांक संलग्न न केल्याचे काय परिणाम होतील\n– पूर्व निर्धारित तारखेपर्यंत आधार क्रमांक संलग्न न केल्यास तुमचे म्युच्युअल फंड खाते (फोलिओ) गोठवले जाईल. खाते गोठवले गेल्यास त्या खात्यासंबंधी कोणतेही आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत.\n* फोलिओशी आधार कसे संलग्न करावे\nभारतातील म्युच्युअल फंड उद्योगांसाठी वेगवेगळ्या कंपन्या रजिस्ट्रार अ‍ॅन्ड ट्रान्स्फर एजंट म्हणून काम करतात. या रजिस्ट्रार अ‍ॅन्ड ट्रान्स्फर एजंट कंपन्यांनी आधार आणि फोलिओ संलग्न करण्यासाठी ऑनलाइन दुवे (लिंक) उपलब्ध करून दिल्या असून त्या माध्यमातून आधार आणि फोलिओ संलग्न करता येईल. म्युच्युअल फंडघराण्यांच्या शाखेत जाऊन स्वत: आधार कार्डधारक आपला फोलिओ आणि आधार क्रमांक यांची सांगड घालू शकतो. एसएमएसच्या माध्यमातूनसुद्धा आपला फोलिओ आणि आधार क्रमांक यांची सांगड घालता येते. या व्यतिरिक्त तुम्ही फोलिओ आणि आधार क्रमांक यांची सांगड घालण्यासाठी तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंड वितरकाची मदत घेऊ शकता. ऑनलाइन दुवे खालीलप्रमाणे आहेत.\n* माझा फोलिओ आणि आधार क्रमांक यांची सांगड घातली गेली आहे हे मला कसे कळेल\n– आधार आणि म्युच्युल फंड खाते यांची यशस्वी सांगड घातली गेल्याची तुम्हाला ईमेल साधारणपणे १५ दिवसात पाठवण्यात येते. तसेच खातेधारकाच्या अकाउंट स्टेटमेंटवर खातेधारकाच्या आधार क्रमांकाची नोंद होते.\n* हिंदू अविभक्त कुटुंबे (एचयूएफ), भागीदारी कंपन्या आणि कंपन्या यांच्या फोलिओशी आधार क्रमांक संलग्न कसे करता येईल\n– हिंदू अविभक्त कुटुंबाच्या गुंतवणुकीच्या संदर्भात त्या कुटुंबाच्या कर्त्यांच्या फोलिओशी ‘आधार’ची सांगड घालणे गरजेचे असते तर भागीदारी कंपन्यांत गुंतवणुकीची सांगड भागीदारांच्या आधार क्रमांकाशी घालणे गरजेचे आहे तर कंपन्यांच्या बाबतीत अधिकृत स्वाक्षरी कर्ते किंवा कंपनी सचिव यांच्या आधारची त्या कंपनीच्या फोलिओशी सांगड घालणे गरजेचे आहे.\n’(लेखक गेली २७ वर्षे बँकिंग आणि आर्थिक सेवा क्षेत्रात कार्यरत असून, सध्या रिलायन्स म्युच्युअल फंडात गुंतवणूकदार सेवा आणि ऑपरेशन्स विभागाचे प्रमुख आहेत)\nजमेल तितक्या तुमच्या प्रश्नांना स्तंभात समाविष्ट करून त्यांची उत्तरे देण्याचा प्रयत्न असेल, तेव्हा आपले प्रश्न – aaaarthmanas@expressindia.com या ईमेलवर युनिकोडमध्ये मराठीत टाइप करून पाठवा.)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2011/05/blog-post_4647.html", "date_download": "2018-04-24T02:38:41Z", "digest": "sha1:6LAOV5JBLIHPKA64AFSFTMITLHMDWS5R", "length": 6958, "nlines": 108, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: मोहिनी खिन्नतेची ..", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nसोमवार, ३० मे, २०११\nमराठी कविता समुहाच्या \"कविता एक अनुवाद अनेक - भाग ११\" या उपक्रमासाठी भावानुवाद करण्याचा माझा प्रयत्न.\nआकाश अन सागर भिजवत,\nथकुन भागून संध्येच्या कुशीत\nसामावून जात.. त्या भास्करला\nमी अस्ताचलास जाताना पाहिले\nते दृष्य पहात तीरावर बसलेल्या\nमाझ्या मनांत एक प्रश्न थरथरला\nजो अजूनही स्थिरावला नाही\nकी, पाठवणीस नववधूचा कंठ दाटून येतो,\nभर दिवसा उगाच.. अंधार भरून येतो,\nजेव्हा अंधार संध्येला कुशीत घेतो,\nतेव्हा खिन्नतेचा चेहराही सुंदर नसतो का\n- (स्वैर अनुवाद) प्राजु\nअम्बुधि लहरों के शोर में\nअसीम शान्ति की अनुभूति लिए,\nअपनी लालिमा के ज़ोर से\nअम्बर के साथ – लाल सागर को किए,\nविहगों के होड़ को\nघर लौट जाने का संदेसा दिए,\nदिनभर की भाग दौड़ को\nसंध्या में थक जाने के लिए\nदूर क्षितिज के मोड़ पे\nसूरज को डूब जाते देखा\nतब, तट पे बैठे\nइस दृश्य को देखते\nबाजुओं को आजानुओं से टेकते\nइस व्याकुल मन में\nकिंतु उस उलझन का,\nपरामर्श आज भी नही पाया\nकी जब विदाई में एक दुल्हन रोती है,\nजब बिन बरखा-दिन में धुप खोती है,\nजब शाम अंधेरे में सोती है,\nतब, क्या उदासी खुबसूरत नही होती है\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F.%E0%A4%A1%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82.%E0%A4%A1%E0%A5%80._%E0%A4%8F%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2018-04-24T02:51:22Z", "digest": "sha1:PSNHZPO5NHMUE5TZZTZELBW342BXKGUK", "length": 6774, "nlines": 112, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नीडरजाक्सनस्टेडियोन - विकिपीडिया", "raw_content": "\n(ए.डब्ल्यू.डी. एरेना या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nए.डब्ल्यू.डी. अरेना (जर्मन: AWD-Arena ; इ.स. २००२ सालापर्यंत प्रचलित नाव: Niedersachsenstadion, नीडरजाख्सन-स्टाडिओन ;) हे जर्मनीतील हानोफर राज्यातील कालेनबेर्गर नॉयश्टाट जिल्ह्यातील फुटबॉल मैदान आहे. ते बुंडेसलीगा फुटबॉल साखळी स्पर्धेतील हानोफर ९६ संघाचे घरचे मैदान आहे. मुळात ८६,००० आसनक्षमता असलेले हे मैदान इ.स. १९५४ साली पहिल्यांदा बांधण्यात आले व नंतर प्रमुख फुटबॉल स्पर्धांच्या निमित्ताने त्याची वरचे वर पुनर्बांधणी/डागडुजी होत आली आहे. सध्या या मैदानात ४९,००० आच्छदित आसने आहेत. इ.स. २००६ सालातील जर्मनीतील फिफा विश्वचषक स्पर्धेतील ५ सामने या मैदानावर खेळवण्यात आले.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nअधिकृत संकेतस्थळ (जर्मन मजकूर)\n२००६ फिफा विश्वचषक मैदाने\nसिग्नल इडूना पार्क (डॉर्टमुंड) • कॉमर्झबँक-अरेना (फ्रांकफुर्ट) • फेल्टिन्स-अरेना (गेल्सनकर्शन) • इमटेक अरेना (हांबुर्ग) • नीडरजाक्सनस्टेडियोन (हानोफर) • ऱ्हाईनएनर्जीस्टेडियोन (क्योल्न) • अलायंझ अरेना (म्युनिक) • फ्रांकनस्टेडियोन (न्युर्नबर्ग) • फ्रिट्झ-वॉल्टर-स्टेडियोन (काइझरस्लाउटर्न) • मर्सिडिझ-बेन्झ अरेना (श्टुटगार्ट) • ऑलिंपिक मैदान (बर्लिन) • रेड बुल अरेना (लाइपझिश)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ फेब्रुवारी २०१६ रोजी ११:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2013/09/blog-post_14.html", "date_download": "2018-04-24T02:55:30Z", "digest": "sha1:PUTKW35WFWZOV5YN2ZWCU3GAVHGIESZ2", "length": 28383, "nlines": 311, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: स्वामी विवेकानंद : भाग-२ विडया ओढणारा सन्यासी", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nशनिवार, १४ सप्टेंबर, २०१३\nस्वामी विवेकानंद : भाग-२ विडया ओढणारा सन्यासी\nस्वामी विवेकानंदाचा फुगा कोणी व कसा फुगविला हे सांगायला सुरुवात केल्यापासून मला अनेक फोन आलेत. प्रत्येकानीच विवेकानंदाची बाजू उचलुन धरण्याचा प्रयत्न केला खरा पण त्यांच्याच मठानी प्रकाशीत केलेल्या पुस्तकातील संदर्भ पुढे केल्यावर ही सगळी लबाड लोकं तोंडघशी पडली. तरी सुद्धा गिरे तो भी टांग उपरच्या उक्ती प्रमाणे विवेकानंद भक्तानी स्वामीभक्तीचं तुणतुणं वाजविणे सुरुच ठेवलं. आज पर्यंत स्वामी विवेकानंदांवर कोणीचे एवढे कठोर आरोप केले नव्हते म्हणून मी ही ते करु नये असा एकंदरीत भक्तांचा सूर जाणवला. पण माझं म्हणणं अगदी साधं व सोपं आहे. मी स्वामी विवेकानंदांवर एकही आरोप करत नाहीये. मी फक्त रामकृष्ण मठानी प्रकाशीत केलेल्या पुस्तकातील संदर्भ माझ्या ब्लॉगवर अधोरेखीत करत आहे. त्यातून जर स्वामी विवेकानंदांची खरी प्रतिमा पुढे येत असेल तर हा दोष नसून चांगली गोष्ट आहे. खरा विवेकानंद लोकाना कळणे हे नित्य स्वागतार्हच असायला हवे. त्यात कोणाला अडचण वाटायला नको होती. काहींचं म्हणण आहे की मी शिंतोळे उडवतोय. पण तसं अजिबात नाहीये. हे मी उडविलेले शिंतोळे नसून भक्तानी लिहून ठेवलेले संदर्भ आहेत. माझ्या मनानं काहीच सांगत नाहीये, सगळं भक्तानीच लिहलेलं आहे. विवेकानंदाच्या एकुण प्रतिमेशी विसंगत असे अनेक संदर्भ या पुस्तकात येतात यात माझा दोष काय अन असे सगळे संदर्भ तपासल्यावर हे सिद्ध होते की स्वामी विवेकानंद जे आम्हाला सांगितल्या गेले किंवा सांगतले जाते ते सोयीचे विवेकानंद असून गैरसोयीचे विवेकानंद पुस्तकात असुन सुद्धा जाणीवपुर्वक दडपले गेले आहे. अशीच दडपलेली अजुन एक घटना...\nसन १९८८ मध्ये स्वामी विवेकानंद रामजन्मभूमी अयोध्या नगरीत देवदर्शनासाठी येतात. त्या नंतर फिरत फिरत तिकडचे सगळेच तिर्थस्थळाना भेट देत पुढे आग्राला येऊन पोहचतात. मुस्लिम शासकानी बांधलेले राजे रजवाडे पाहून स्वामी विवेकानंद चक्रावुन जातात. त्याही पुढे जेंव्हा ते ताजमहल पाहतात तेंव्हा मुस्लीम शासकांच्या कलेची व भव्यदिव्यतेची कुवत नि अफाटता पाहुन थक्क होतात. हे सगळ पाहुन झाल्यावर स्वामी विवेकानंद वृंदावन पाहण्यासाठी निघतात. वृंदावनला जात असताना रस्त्याच्या कडेला एक माणूस बसलेला दिसतो. हा माणूस तंबाखू ओढत असतो. स्वामी विवेकानंदाना तंबाखू ओढण्याची हुक्की येते. ते लगेच त्या माणसाकडॆ धावतात व तंबाखू ऒढायचं आहे असं सांगतात. पुढचा माणूस सन्यासी, वरुन इतका गोरा गोमटा व चेह-यावर एक तेज... हे सगळं पाहून बिचारा हुक्केबाज उडालाच. कारण हा तंबाखू ओढणारा माणूस जातीने भंगी होता, त्यामुळे तो घाबरला. कारण जर या सन्यास्याला तंबाखू दिला व नंतर त्याला कळले की देणारा भंगी आहे तर फुकटचा मारा खावा लागणार हे पक्क माहित होतं. वरुन गावातलेही बदडून काढतील आमच्या बुवाला बाटवलास म्हणून.... हा तंबाखूवाला माणूस लगेच मागे सरकतो व म्हणतो... “नाही महाराज. आपण सन्यासी आहात व मी खालच्या जातीचा भंगी आहे. त्यामुळे मी आपल्याला माझा तंबाखू देऊ शकत नाही” पुढचा माणूस भंगी आहे हे कळतात स्वामी विवेकानंद दोन पावलं मागे सरकतात. खालच्या जातीच्याकडनं तंबाखू घेणे हे स्वामी विवेकानंदालाही अमान्य होते. ते सरळ निघून जातात.\nपण थोडया दूर गेल्यावर त्यांच्या लक्षात येते की काही झाले तरी आपल्याला नशा करायचीच आहे. कारण आपला नशेवर अजिबात नियंत्रण नाही. जगाला जरी आपण संयमी व निर्धारी म्हणून सांगतो तरी नशेच्या बाबतीत आपला निरुपाय आहे हे ते जाणत होते. इंद्रीयांवर पराकोटीचे नियंत्रण असलेला सन्याशी अशी ज्याची ख्याती आहे तो स्वामी विवेकानंद खरच किती संयमी होता याचा भांडाफोड करणारी घटना इथे घडते. स्वामी लगेच परत फिरतात व ज्यानी कधीच अस्पृश्याच्या हातचं खाल्लं नव्हतं त्याच्या हातुन तंबाखू घेतात. आजवर पाळलेली अस्पृश्यता सोडतात .... कशासाठी तर नशेसाठी आणि मनाची शांती मिटेस्तोवर तंबाखू ओढतात. अशी आहे एकुण घटना.\nवरील घटना वाचल्यावर तुम्हाला खरच वाटते का, की स्वामी विवेकानंद संयमी वगैरे होते बघा ज्या माणसाला तंबाखू ओढायचा मोह आवरत नाही त्याचं खरच इंद्रीयांवर वगैरे नियंत्रण असेल का बघा ज्या माणसाला तंबाखू ओढायचा मोह आवरत नाही त्याचं खरच इंद्रीयांवर वगैरे नियंत्रण असेल का कोणीही सांगेल... अजिबात नाही. मग आजवर आम्हाला ह्या घटना जशाच्या तशा का सांगितल्या गेल्या नाही कोणीही सांगेल... अजिबात नाही. मग आजवर आम्हाला ह्या घटना जशाच्या तशा का सांगितल्या गेल्या नाही संयमी व इंद्रीयांवर नियंत्रण असलेला स्वामी विवेकानंद रंगविताना नेमकी विसंगती का म्हणून दडपण्यात आली. अन कहर काय तर काही स्वामी विवेकानंदाच्या भक्तानी हीच घटना चक्क त्यांच्या सोयीची बनेल अशी बदलवुन सांगितली ती अशी...\n...एकदा स्वामी विवेकानंद एक घनदाड अरण्यातून जात असतात. त्याना प्रचंड भूक लागलेली असते. मग झाडाखाली एक गरीब माणूस अन्न घेऊन बसलेला दिसला. स्वामीनी त्याच्याकडे पाहिल्यावर त्यानी अन्न दिले. पण लगेच त्यानी आपण अस्पृश्य असल्याचे सांगितले. मग स्वामी लगेच मागे सरकतात. थोडं दूर निघून जातात. पण नंतर त्यांच्या लक्षात येते की अरे आपण तर सन्याशी आहोत. सन्याश्याला कसली आली जात पात... ते परत फिरतात व अस्पृश्याच्या हातचं जेवण घेतात. अन अशा प्रकारे स्वामी विवेकानंदानी जाती पाती नकारली.......वगैरे वगैरे....\n...केवढी ही लबाडी बघा. तुम्ही सुद्धा ही बनावट कथा ऐकलीच असेल. हे भक्त लोकं किती भ्याड व लबाड असतात हे मला चांगलच माहीत आहे. स्वामी विवेकानंद ओढतात तंबाखू पण त्याची लाज वाटल्यामुळे अन्न खालं म्हणून सांगतात. यांच्या अधिकृत पुस्तकात जे रामकृष्ण मठानी प्रकाशीत केलं तिथे लिहलं आहे की अस्पृश्याकडून घेतलं ते तंबाखू होतं पण ही लोकं व्याख्यानांमधून सांगतात काय तर ते अन्न होतं. आहे की नाही लबाडी. आता कोणी म्हणेल अहो त्या दोन वेगवेगळ्या घटना आहेत. एकदा अन्नही घेतलं होतं.... तर मग माझा प्रश्न असा असेल की, जर पहिल्यावेळी अस्पृश्याचा तंबाखू/अन्न घेताना आत्मचिंतन करुन जाती पाती नसतात हे मान्य केलं तर मग परत एकदा अन्न/तंबाखू घेताना नेमकी जुनीच वृत्ती का रिपीट होते जर एकच चूक स्वामी विवेकानंद दोनदा करत असतील तर मग मागच्यावेळीचा अस्पृश्यता न माणन्याचा निर्धार हा बनाव होता. ते तंबाखू खाण्यापुरतं तसा दिखावा करातात असं सिद्ध होतं. जर हे मान्य नसेल तर मग या दोन वेगवेगळ्या घटना नसून एकच आहे... फक्त ती तंबाखूची घटना होती हे सांगायची लाज वाटते म्हणून स्वामी विवेकानंदाच्या भक्तानी थोडीसी बदलुन सांगायला सुरुवात केली.\nथोडक्यात काय तर मित्रानो स्वामी विवेकानंदाच्या संयमा बद्द्ल व निर्धारा बद्दल जे काही सांगितलं जातं ते सगळं खोटं असून स्वामी विवेकानंद हे विड्या ओढणा-या अनेक साधू-संता प्रमाणे स्वत:ही विड्या ओढणारे संन्यासी होते.\nसंदर्भग्रंथ: स्वामी विवेकानंद यांचे चरित्र\nवरील संदर्भ:- पृष्ठ क्रमांक ९३-९४ मध्ये सापडतो.\nलेखक:- स्त्येंद्रनाथ मुजुमदार (मूळ बंगाली लेखक)\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLalit Chahar १४ सप्टेंबर, २०१३ रोजी ६:०९ म.उ.\nबहुत सुन्दर प्रस्तुति.. आपको सूचित करते हुए हर्ष हो रहा है कि आपकी पोस्ट हिंदी ब्लॉगर्स चौपाल में शामिल की गयी और आप की इस प्रविष्टि की चर्चा {रविवार} 15/09/2013 को ज़िन्दगी एक संघर्ष ..... - हिंदी ब्लॉगर्स चौपाल - अंकः005 पर लिंक की गयी है , ताकि अधिक से अधिक लोग आपकी रचना पढ़ सकें कृपया आप भी पधारें, आपके विचार मेरे लिए \"अमोल\" होंगें | सादर ....ललित चाहार\nM. D. Ramteke १४ सप्टेंबर, २०१३ रोजी ६:५८ म.उ.\nमै जरुर कोशीश करुंगा.\nshantanu २९ सप्टेंबर, २०१३ रोजी ७:३९ म.उ.\nSavkara Khairnar २७ सप्टेंबर, २०१५ रोजी १०:१३ म.उ.\nसर लेखाच्या सुरुवातीला 1988 चा उल्लेख आलाय तो चुकीचा आहे का \nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nवामन देणार बामसेफला वारस... वाममार्गाने\nमुस्लिमानी केली गणपतीची पुजा, हिंदू कधी धरणार रमजा...\nऐसा पोप होणे नाही\nरणशिंग-२०१४ : भाग-०१ मोदी हवा किंवा मोदी नको\nआसाराम बापू:- आरोप झालाय, दोष सिद्ध व्हायचा आहे\nअनिसं:- श्याम मानवांचा विवेकानंद\nस्वामी विवेकानंद : भाग-२ विडया ओढणारा सन्यासी\nस्वामी विवेकानंद :- भाग-१ ज्योतिषगिरी व अंधश्रद्धा...\nअनिस: माझी ती श्रद्धा तुझी ती अंधश्रद्धा\n११ सप्टेंबर: अमेरीकेतील भाषण व हल्ला.\nसाहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोण\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/republic-day-marathi/%E0%A4%90-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%82-110012500028_1.htm", "date_download": "2018-04-24T02:50:03Z", "digest": "sha1:DTUQUHY4OFFXGPGTMJ7YR7GHCKUDH6WB", "length": 10251, "nlines": 146, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Republic Day, 26 January, Republic Day Parade, Republic Day Festival | ऐ मेरे वतन के लोगों | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nऐ मेरे वतन के लोगों\nऐ मेरे वतन के लोगों तुम खूब लगा लो नारा\nये शुम दिन है हम सबका लहरा लो तिरंगा प्यारा\nपर मत भूलो सीमा पर वीरों ने हैं प्राण गवांए\nकुछ याद उन्हें भी करलो जो लौट के घर ना आए-२\nऐ मेरे वतन के लोगों जरा आंख में भर लो पानी\nजो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुरबानी\nजब घायल हुआ हिमालय खतरे में पड़ी आजादी\nजब तक थी सांस लड़े वो फिर अपनी लाश बिछा दी-२\nहो गए वतन पे निछावर वो वीर थे कितने गुमानी\nजो शहीद हुए हैं उनकी...\nजब देश में थी दिवाली वो खेल रहे थे होली\nजब हम बैठे थे घरों में वो झेल रहे थे गोली\nथे धन्य जवान वो अपने थी धन्य उनकी जवानी\nजो शहीद हुए हैं उनकी...\nशेरों की तरह झपटे थे भारत के बहादुर बेटे\nइस मुल्क की लाज बचाते मर गए बर्फ पर लेटे\nसंगीन पर धर कर माथा सो गए वीर बलिदानी\nजो शहीद हुए हैं उनकी...\nकोई सिख कोई जाट मराठा, कोई गोरखा कोई मद्रासी\nसरहद पर मरने वाला-२ हर वीर था भारतवासी\nजो खून गिरा पर्वत पर वो खून था हिन्दुस्तानी\nजो शहीद हुए हैं उनकी...\nथी खून से काया लथपथ काया फिर भी बन्दूक उठाके\nएक-एक ने दस को मारा फिर गए होश गवां के\nजब अन्त समय आया तो-२ कह गए कि हम मरते हैं\nखुश रहना देश के प्यारों अब हम तो सफर करते हैं\nतस्वीर नयन में खींची क्या लोग थे वो अभिमानी\nजो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुरबानी\nयावर अधिक वाचा :\nटीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार\nटाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nनाणार होणार नाही: उद्धव ठाकरे\nनाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...\nअबब, उमेदवाराची संपत्ती 1020.5 कोटी\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट ...\nस्वस्त झाला सॅमसंगचा हा स्मार्ट फोन\nजर आपण सॅमसंगचा मोबाईल खरेदी करायला जात असाल तर आपल्यासाठी चांगली बातमी आहे की सॅमसंगने ...\nव्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर\nयापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nजीमेलमध्ये येणार नव्या फीचर्स\nजीमेल आपल्या युजर्ससाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नव्या फीचर्सवर काम करत आहे. लवकरच आता ...\nमाहिती अधिक सुरक्षित करण्याचा फेसबुकचा प्रयत्न\nफेसबुकने भारतातील युजर्सना विश्वास देण्यासाठी अॅपमध्ये काही बदल करुन, युजर्सच्या माहितीला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2018-04-24T02:55:45Z", "digest": "sha1:JSTGK5BAIIE5K3NUGA2MTAXI33A6PWWL", "length": 9707, "nlines": 136, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तूर - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nशेतातील तुरीचे एक झाड\nहे एक द्विदल धान्य आहे.तसाच हा एक स्वयंपाकात वरचेवर वापरल्या जाणारा एक पदार्थ आहे. याचे वरण बहुतेक लोकं आवडीने खातात.\n४ तूर पिकावरील प्रमुख किडी\nतुरीचा उगम आफ्रिकेमधला मानला जातो. नव्या संशोधनानुसार ही वनस्पती मूलतः भारतीय असू शकतो. या वनस्पतीचा उल्लेख इ.स. पूर्व चौथ्या शतकातील बौद्ध ग्रंथात आढळून येतो. चरक या वनस्पतीचा नामनिर्देश तुवरिका असा करतात.\nतूर लागवडीसाठी मध्यम ते भारी (४५ ते ६० सें.मी. खोल) पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन तूर पिकास योग्य असते. चोपण, पाणथळ, क्षारयुक्त जमिनीत हे पीक चांगले येत नाही. पेरणीयोग्य पाऊस झाल्यावर आणि जमिनीत वाफसा येताच म्हणजेच जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा या दरम्यान तुरीची पेरणी पूर्ण करावी. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास पाच ग्रॅम ट्रायकोडर्मा किंवा दोन ग्रॅम थायरम अधिक दोन ग्रॅम कार्बेन्डाझिम एकत्र करून चोळावे. यानंतर प्रति १० किलो बियाण्यास चवळी गटाचे रायझोबियम जिवाणूसंवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.\nपेरणीसाठी आय.सी.पी.एल- ८७ (१२० दिवस), ए.के.टी.- ८८११ (१४० दिवस), बी.एस.एम.आर.- ८५३ (१६० दिवस), बी.एस.एम.आर.- ७३६ (१७० दिवस), विपुला (१४५- १६० दिवस) हे वाण निवडावेत. आंतरपीक पद्धतीने लागवड करताना तूर अधिक बाजरी (१-२), तूर अधिक सूर्यफूल (१-२), तूर अधिक सोयाबीन (१-३), तूर अधिक ज्वारी (१-२ किंवा १-४), तूर अधिक कापूस (१-६ किंवा १-८), तूर अधिक भुईमूग (१-३), तूर अधिक मूग (१-३), तूर अधिक उडीद (१-२) या पद्धतीने लागवड करावी. सलग पीक घ्यावयाचे असल्यास आय.सी.पी.एल- ८७ या अति लवकर तयार होणाऱ्या वाणाकरिता ४५ बाय १० सें.मी. अंतर ठेवावे. ए.के.टी.- ८८११ वाणासाठी ४५ बाय २० सें.मी. अंतर ठेवावे. लवकर वाढणाऱ्या वाणाकरिता ६० बाय २० सें.मी. अंतर ठेवावे. विपुला या मध्यम कालावधीच्या वाणाकरिता ९० बाय २० सें.मी. अंतर ठेवावे.\nसुधारित वाण खत आणि पाणी यास चांगला प्रतिसाद देत असल्याने त्यासाठी खताची मात्रा योग्य प्रमाणात देणे गरजेचे असते. प्रति हेक्‍टरी चांगले कुजलेले पाच टन शेणखत किंवा कंपोस्ट खत किंवा सेंद्रिय खत शेवटच्या कुळवणीच्या वेळी शेतात पसरावे. पेरणी करताना २५ किलो नत्र आणि ५० किलो स्फुरद म्हणजे १२५ किलो डीएपी प्रति हेक्‍टरी द्यावे.\nतुरीमध्ये २२ प्रथिने, ५८ कर्बोदके नगण्य प्रमाणात तंतू आणि स्निग्ध पदार्थ असतात. या शिवाय तुरीमध्ये कॅल्शियम, लोह यासारखी खनिजे असतात. तुरीच्या रोपाला शेंगा लागतात.\nतूर पिकावरील प्रमुख किडी[संपादन]\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ एप्रिल २०१८ रोजी २०:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A5%A7%E0%A5%AE-%E0%A4%AE%E0%A5%87.html", "date_download": "2018-04-24T03:44:59Z", "digest": "sha1:3ORVVNCPBCRNJLUYO6EN24WHXWQR5CBM", "length": 3850, "nlines": 72, "source_domain": "zeenews.india.com", "title": "१८ मे - Latest News on १८ मे | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nMPSC परीक्षा १८ मे रोजी\nप्रचंड घोळानंतर रद्द झालेली एमपीएससीची परीक्षा आता आता 18 मे रोजी होणार आहे. आतापर्यंत 2 लाख 58 हजार परीक्षार्थींनी प्रोफाईल अपडेट केलंय. अजूनही परीक्षार्थी प्रोफाईल अपडेट करु शकतात.\n...म्हणून ५२ वर्षाच्या मिलिंद सोमणवर मुली होतात फिदा..हे आहे कारण\nआता या भारतीय अरबपतीने सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का\nनियमित फक्त '5' मिनिटांंच्या या उपायाने कमी होईल केसगळतीची समस्या\nनवऱ्याच्या वागणूकीवर चिडली दिव्यांका, बेडरूममध्ये शिकवला धडा\nएली अवरामशी हार्दिक पांड्याचा ब्रेकअप या अॅक्ट्रेसला करतोय करतोय डेट\nधक्कादायक : मृत्यूच्या 5 तासांंनंतर जिवंत झाली व्यक्ती\nआयपीएल जिंकलात तर... प्रिती झिंटाची पंजाबच्या खेळाडूंना स्पेशल ऑफर\nशूजमधून येणारी दुर्गंधी टाळण्यासाठी '5' घरगुती उपाय\nनाणार जमिनी अधिग्रहणाची अधिसूचना रद्द, सुभाष देसाईंची घोषणा\nअभिनेता राजपाल यादवला ६ महिन्याची जेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2016/08/blog-post_32.html", "date_download": "2018-04-24T02:50:53Z", "digest": "sha1:LTRXOXT6GXT3DKUE3AIJ76PZ5WVNN6JF", "length": 5645, "nlines": 84, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: प्रश्नांचे का उठते वादळ", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nशुक्रवार, १२ ऑगस्ट, २०१६\nप्रश्नांचे का उठते वादळ\nप्रश्नांचे का उठते वादळ तुला पाहुनी\nढवळुन निघतो हृदयाचा तळ तुला पाहुनी\nइवली जिवणी, ताठ नाक अन ओठ चिमुकले\nविसरुन गेले प्रसुतीची कळ , तुला पाहुनी\nघेउन ये धारांना सोबत ढगा जरासा\nमनी धरेच्या फुलेल हिरवळ, तुला पाहुनी\nसुस्त पहुडल्या मनातल्या या रस्त्यावरती\nपुन्हा सयींची झाली वर्दळ , तुला पाहुनी\nसांजेची बघ भरते ओंजळ तुला पाहुनी\nमळवट भाळी, त्रिशूळ हाती, माय भवानी\nमनात घुमते अखंड संबळ , तुला पाहुनी\nवसंत नाही तरी पोपटी पालवते मी\nहोउन सळसळणारा पिंपळ, तुला पाहुनी\nपडले झडले कितीक वेळा आई, तरीही\nपुन्हा लढाया मिळते मज बळ, तुला पाहुनी\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/veterinary-officer-farmers-should-be-friends-34383", "date_download": "2018-04-24T03:26:20Z", "digest": "sha1:ICBI5UEFBSNTA2IE3JUMAICHZQ4B5OBC", "length": 13823, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Veterinary officer, farmers should be friends पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शेतकरी मित्र व्हावे | eSakal", "raw_content": "\nपशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शेतकरी मित्र व्हावे\nशुक्रवार, 10 मार्च 2017\nसांगली - जिल्ह्यातील शेतकरी, मजुरांचा आर्थिक कणा म्हणून दुग्धोत्पादनाकडे पाहिले जाते. प्रत्येक पशुवैद्यकीय अधिकारी त्या कुटुंबीयांचा प्रमुख आधार आहे. त्यांनी शेतकऱ्यांचा मित्र म्हणून काम करावे. त्यामुळे केवळ कुटुंबाचे नव्हे तर देशाचा उलाढाल वाढणार आहे, असे प्रतिपादन विविध वक्‍त्यांनी आज येथे केले.\nसांगली - जिल्ह्यातील शेतकरी, मजुरांचा आर्थिक कणा म्हणून दुग्धोत्पादनाकडे पाहिले जाते. प्रत्येक पशुवैद्यकीय अधिकारी त्या कुटुंबीयांचा प्रमुख आधार आहे. त्यांनी शेतकऱ्यांचा मित्र म्हणून काम करावे. त्यामुळे केवळ कुटुंबाचे नव्हे तर देशाचा उलाढाल वाढणार आहे, असे प्रतिपादन विविध वक्‍त्यांनी आज येथे केले.\nजिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे \"ऍसकॅड' अंतर्गत जिल्ह्यातील पशुधन अधिकाऱ्यांची कार्यशाळा झाली. अध्यक्षा स्नेहल पाटील यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. कृषी, पशुसंवर्धन सभापती संजीवकुमार सावंत अध्यक्षस्थानी होते. किफायतशीर दुग्ध व्यवसाय, स्वच्छ दुग्धोत्पादन या विषयावर डॉ. श्‍याम लोंढे, डॉ. सुरेंद्र भरमे यांनी मार्गदर्शन केले.\nअध्यक्षा स्नेहल पाटील म्हणाल्या, \"\"पशुंचे आजार जाणून घेऊन उपचार तुम्ही करता. शेतकरी कुटुंबे त्यांच्या मुक्‍या प्राण्यांवर जीवापाड प्रेम करतात. त्या कुटुंबीयांचा तुम्ही आधार आहात. तुम्ही ठरवले तर त्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य तुम्ही आणू शकता.''\nसभापती सावंत म्हणाले, \"\"जिल्ह्यातील शेतकरी चांगले दुग्धोत्पादन घेतोय. भविष्यात गुणवत्तापूर्ण दुधाला मागणी वाढेल. शेतकऱ्यात प्रबोधनाची मुख्य जबाबदारी विभाग अन्‌ पशुवैद्यकीयांची आहे. माडग्याळी शेळीचा प्रकल्प जतला होण्यासाठी पाठपुरावा केला. तो डॉ. सावंत पुढे सुरू ठेवतील.'' अतिरिक्त सीईओ दिलीप पाटील यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कामांमुळेच शेतकरी तग धरून असल्याचे स्पष्ट केले. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय सावंत यांनी प्रास्ताविकात विभागातील कामाचा आढावा घेतला.\nबल्क कुलरला प्राधान्य हवे - डॉ. लोंढे\nडॉ. श्‍याम लोंढे म्हणाले, \"\"दुधाच्या उत्पादनवाढीसह गुणवत्तेत वाढ करावयाची असेल तर \"बल्क कुलर'ला दूध संस्थांनी प्राधान्य दिले पाहिजे. यामुळे दूध उत्पादकांना अधिक लाभ होण्याबरोबरच ग्राहकांना देखील उत्तम गुणवत्तेचे दूध व दुग्धजन्य पदार्थ मिळू शकतील. यासाठी गावागावातील सर्व दूध संस्थांनी मान, प्रतिष्ठा बाजूला ठेवून एकत्र येऊन गावात बल्क कुलर बसवून आधुनिक दुग्ध व्यवसायाचा मार्ग स्वीकारावा. त्यामुळे सर्वांचीच प्रगती होईल. सर्व दूध संस्था बल्क कुलरद्वारे दूध संकलित करून उच्चतम गुणवत्तेचे दूध पुरवतील.''\n‘सुटा’ अध्यक्षपदी प्रा. आर. एच. पाटील\nकोल्हापूर - शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या (सुटा) मध्यवर्ती द्विवार्षिक निवडणुकीत डॉ. आर. एच. पाटील (के. आर. पी. कन्या महाविद्यालय, इस्लामपूर)...\nनेते ‘ए.सी.’मध्ये, कार्यकर्ते जेलमध्ये\nकोल्हापूर - पाचगावच्या राजकीय वर्चस्वातून २०१३ मध्ये झालेल्या दोन्ही खुनांचा निकाल जाहीर झाला. अशोक पाटील आणि धनाजी गाडगीळ यांच्या खुनातील अकरा...\nमाण काबीज करण्याचे राष्ट्रवादीचे मनसुबे\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माण, खटाव तालुक्‍यांतील जलसंधारणाच्या कामांना भेटी देऊन लोकसहभागाला प्रोत्साहन दिले. मात्र, माजी सनदी...\nकारभारणींमुळे शिक्षण, आरोग्य, पाण्याचे प्रश्‍न सुटले\nनाशिक - पंचायत राजदिनाचा रौप्यमहोत्सव साजरा होत असताना आजवरच्या ग्रामविकासाचे सिंहावलोकन केल्यास...\nजालना जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या\nराजूर - खामखेडा (ता. भोकरदन) येथील शेतकरी काकासाहेब सुखदेव नागवे (वय 38) यांनी सोमवारी (ता.23) सकाळी आठच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.majhimarathi.com/category/religion/", "date_download": "2018-04-24T02:47:28Z", "digest": "sha1:3F7EX44X6PBMZZKSZPH65324LQPU5APO", "length": 3127, "nlines": 48, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "Religion Archives - MajhiMarathi", "raw_content": "\nआदिवासी क्रांतीकारक बिरसा मूंडा | Birsa Munda History In Marathi\nबेसन शेव बनवायची विधी | Besan Sev Recipe\nबराक ओबामांचे नोबेल पुरस्कार स्विकारतांनाचे भाषण | Barack Obama Speech\nबदामचे गुणकारी फायदे | Benefits of Almonds\nस्वयंपाकासाठी काही खास टिप्स | Kitchen tips in Marathi\nपी.व्ही सिन्धू बॅडमिंटन खेळाडू | Badminton Player PV Sindhu\nसाक्षी मलिक एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू | Wrestler Sakshi Malik Biography\nपिझ्झा बनविण्याची रेसेपी | Pizza Recipe In Marathi\nमाझीमराठी.कॉम वर सर्व मराठी प्रेमीचे स्वागत आहे. ही साईट म्हणजेच माझीमराठी.com गणपतिं बापाच्या चरणीं अर्पण करीत आहो…. गणपतिं बापा मोरया – Ganpati Bappa Morya\nMarathi Suvichar Sangrah | सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार संग्रह\nअभिनेता अनुपम खेर यांचे जीवनचरित्र – Anupam Kher Biography In Marathi\nदोडक्याची भाजी बनविण्याची विधी | Indian Veg Recipes in Marathi\nडोळ्यांतील इन्फेक्शन साठी घरगुती उपाय | Home Remedies For Eye Infection\nमीनाक्षी अन्नम मंदिराचा इतिहास | Minakshi Mandir History In Marathi\nदिव्यांचा सण दिवाळी बद्दल माहिती | Diwali Information In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/Raigad.html", "date_download": "2018-04-24T03:52:56Z", "digest": "sha1:TEKMJ2VKSCMYI7PYTS4PSAW2FL5OBECY", "length": 10987, "nlines": 124, "source_domain": "zeenews.india.com", "title": "Raigad - Latest News on Raigad | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nखालापूर तहसीलदारांनी मागितली १० लाखांची लाच, गुन्हा दाखल\nलाच मागितल्याप्रकरणी ठाणे लाचलुचपत विभागाने रायगड जिल्ह्याच्या खालापूर तहसीलदारांवर गुन्हा दाखल केला आहे.\nअवकाळी पावसाने रायगडला झोडपले\nआजच्‍या पावसाने हवेत गारवा निर्माण झाला असला तरी यात आंबा आणि काजू पिकांचे मोठे नुकसान झालं. याशिवाय वीटभटटयांना या पावसाचा फटका बसला आहे.\nरायगडमधील महिला बचत गटांचा LED बल्ब निर्मितीचा अनोखा उपक्रम\nमहिला बचत गट म्हंटलं की डोळयासमोर येतात लोणची, पापड किंवा साडया विकण्याचा व्यवसाय... मात्र, आता महिला बचतगट ही कात टाकायला लागलंय. रायगड जिल्ह्यातील महागावमधल्या एका महिला बचतगटाने चाकोरी बाहेर जावून काम केलंय. पाहुया या महिलांनी नेमकं काय केलयं\nव्हिडिओ : काळ नदीच्या पात्रात दुर्मिळ पाणमांजराचं दर्शन\nएक लाखाची लाच घेताना रायगडमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला अटक\nरायगड पोलीस दलाला नेमकं झालाय तरी काय खालापूरमधील एका पोलीस कर्मचाऱ्यांवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असताना खोपोली शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन जगताप याला एक लाखाची लाच घेताना ठाणे लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.\nमुरुड येथे शिडाच्या होड्यांच्या स्पर्धेचा थरार\nशिडांच्‍या होडया कालबाहय होत असतानाचा मुरूड तालुक्‍यातील राजपुरी खाडीत पर्यटकांना या होडयांच्‍या स्‍पर्धेचा थरार\nभिराच्या तापमानामागचं रहस्य आहे तरी काय\nसध्या तापमानाचा पारा चांगलाच वाढलाय. मात्र देशभरात चर्चा होत आहे, ती रायगड जिल्ह्यातल्या भिराच्या तापमानाची.\nरायगडावर शिवकालीन वस्तू आणि अवशेष सापडले\nकिल्‍ले रायगडावर सुरू असलेल्या उत्खननात शिवकालीन वस्‍तू आणि त्‍यांचे अवशेष सापडत आहेत.\nरायगडमध्ये राष्‍ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष एकत्र\nराष्‍ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष हे दोन्‍ही पक्ष आता रायगडात एकत्र आले आहेत.\nतटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर मुरुड किनारी कोसळले\nभारतीय तटरक्षक दलाचे एक हेलिकॉप्टर रायगड जिल्ह्यातील मुरुड समुद्र किनारी कोसळले. या अपघातात ४ जण जखमी झालेत. यात महिला पायलट गंभीर आहे.\nहोळी निमित्ताने पारपांरिक होड्या चालवण्‍याची स्‍पर्धां\nअलिबाग तालुक्‍यातील साखर कोळीवाडा इथे कोळी समाजातर्फे वल्हवायच्‍या पारपांरिक होड्या चालवण्‍याची स्‍पर्धां आयोजित करण्‍यात आली.\n...इथे होळीला होड्यांना बांधला जातो मोठा मासा\nरायगडमधील ठिकठिकाणच्‍या कोळीवाडयांमध्‍ये उत्‍साहाचं वातावरण आहे.\nराज्यात पुढचे 36 तास उष्णतेची लाट\nमार्च महिन्याचा आज पहिला दिवस आहे.\nसरकारच्‍या सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजनेचा बोजवारा\nआदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी सुरु करण्यात आलेल्या राज्‍य सरकारच्‍या सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजनेचा रायगड जिल्ह्यात बोजवारा उडाला आहे.\nराय़गड पोषण आहार भ्रष्टाचाराप्रकरणी 8 जणांना अटक\nरायगड जिल्ह्यातील खालापुरात पोषण आहारात भ्रष्टाचार झाल्याचं उघडकीस आलंय... येथे दिला जाणारा पोषण आहार हा निकृष्ट दर्जाचा आढळून आलाय. या प्रकरणी पोलिसांनी एका महिला बचतगटाविरोधात गुन्हा दाखल केला असून भ्रष्टाचार करणा-यांचं अटक सत्र सुरु झालंय.. त्यामुळे आता या प्रकरणी अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता निर्माण झालीये..\n...म्हणून ५२ वर्षाच्या मिलिंद सोमणवर मुली होतात फिदा..हे आहे कारण\nआता या भारतीय अरबपतीने सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का\nनियमित फक्त '5' मिनिटांंच्या या उपायाने कमी होईल केसगळतीची समस्या\nनवऱ्याच्या वागणूकीवर चिडली दिव्यांका, बेडरूममध्ये शिकवला धडा\nएली अवरामशी हार्दिक पांड्याचा ब्रेकअप या अॅक्ट्रेसला करतोय करतोय डेट\nधक्कादायक : मृत्यूच्या 5 तासांंनंतर जिवंत झाली व्यक्ती\nआयपीएल जिंकलात तर... प्रिती झिंटाची पंजाबच्या खेळाडूंना स्पेशल ऑफर\nशूजमधून येणारी दुर्गंधी टाळण्यासाठी '5' घरगुती उपाय\nनाणार जमिनी अधिग्रहणाची अधिसूचना रद्द, सुभाष देसाईंची घोषणा\nअभिनेता राजपाल यादवला ६ महिन्याची जेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune-news/pankaja-munde-visit-to-pune-1615473/", "date_download": "2018-04-24T03:05:55Z", "digest": "sha1:6R62G44Z5V2CYIFG2IYTSDSRYASQJG65", "length": 15093, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Pankaja Munde visit to Pune | पिंपरीतील राजकारणात मुंडे समर्थकांवर अन्याय | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपिंपरीतील राजकारणात मुंडे समर्थकांवर अन्याय\nपिंपरीतील राजकारणात मुंडे समर्थकांवर अन्याय\nखाडे यांची वर्णी लावण्याचे पंकजा यांना साकडे\nपिंपरी भाजपच्या शिष्टमंडळाने पुण्यात पंकजा मुंडे यांची भेट घेतली.\nखाडे यांची वर्णी लावण्याचे पंकजा यांना साकडे\nपिंपरी भाजपमध्ये अनेक वर्षे मुंडे समर्थकांचा वरचष्मा होता. मात्र, गेल्या काही महिन्यांमधील घडामोडीत विशेषत: भाजपचे वर्चस्व प्रस्थापित झाल्यानंतर मुंडे समर्थकांना पद्धतशीरपणे डावलण्यात येत आहे. अशीच भावना असलेल्या शहर भाजपच्या एका गटाने ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेऊन माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांना निश्चित झालेले पिंपरी प्राधिकरणाचे अध्यक्षपद मिळवून द्यावे, असे साकडे घातले. खाडे यांना न्याय मिळवून देण्याची ग्वाही पंकजा यांनी शिष्टमंडळाला दिली.\nपंकजा मुंडे पुण्यात असताना खाडे यांच्या नेतृत्वाखालील हे शिष्टमंडळ त्यांना जाऊन भेटले. नगरसेवक माउली थोरात, बाबू नायर, केशव घोळवे, मोरेश्वर शेडगे, माजी नगरसेवक राजु दुर्गे, रघुनंदन घुले, आबा नागरगोजे यांच्यासह भाजपच्या इतर कार्यकर्त्यांचा या ७० जणांच्या शिष्टमंडळात समावेश होता. मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात होणारे कार्यक्रम काही कारणास्तव दोन वेळा लांबणीवर पडले. आता तीन फेब्रुवारीला या कार्यक्रमासाठी शहरात येण्याचे पंकजा यांनी या वेळी मान्य केले. राजु दुर्गे यांनी मुंडे समर्थकांवर अन्याय होत असल्याचे सांगत खाडे यांच्या प्राधिकरण अध्यक्षपदाचा मुद्दा उपस्थित केला. आम्हाला काही नको. मात्र, खाडे यांना न्याय द्या, अशी विनंती त्यांनी सर्वाच्या वतीने केली. तेव्हा खाडे यांच्यावर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही देत मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात चर्चा करण्याची ग्वाही त्यांनी सर्वाना दिली.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nपिंपरी पालिका निवडणुकीत मुंडे समर्थकांना डावलण्यात आले होते. सत्ता आल्यानंतरही त्यांना बाजूला ठेवण्यात येत असल्याची तक्रार आहे. खाडे हे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जात होते. पिंपरी प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी त्यांचे नाव निश्चित झाले होते. मात्र, ती निवड जाहीर होऊ शकली नाही. पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कारभार देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, मुंढे यांनी शेवटपर्यंत तो पदभार स्वीकारलाच नाही. त्यानंतर, मुंडे गटाने पुन्हा उचल खाल्ली. खाडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तगादा लावला आहे. शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनीही मुख्यमंत्री घेतील, तो निर्णय मान्य असल्याची भूमिका घेतली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vishesha-news/artist-g-s-majgaonkar-1611274/", "date_download": "2018-04-24T03:06:29Z", "digest": "sha1:A54CBNXLAYETE3OOED7CFST34QPFTD4Q", "length": 23351, "nlines": 261, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Artist g s majgaonkar | अरूपाचे रूप : माजगावकरी सहजयोग | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nअरूपाचे रूप : माजगावकरी सहजयोग\nअरूपाचे रूप : माजगावकरी सहजयोग\nचित्रातील रूपाकारांचे सुलभीकरण झाले आहे.\nचित्रातील रूपाकारांचे सुलभीकरण झाले आहे. चित्रांमधील फॉर्म्सना सहजभाव प्राप्त झाला आहे. याला माजगावकरी सहजयोग असेही म्हणता येईल.\nकोल्हापूरस्थित प्रसिद्ध चित्रकार जी. एस. माजगावकर माहीत नाहीत, असा रसिक महाराष्ट्राच्या कलाक्षेत्रात तरी सापडणार नाही. गेली तब्बल चाळीसहून अधिक वर्षे माजगावकर चित्रकलेच्या क्षेत्रात नानाविध प्रयोग करत आहेत. काळ बदलत गेला तसे त्यांच्या चित्रांतील प्रयोगही बदलत गेले. अनेकदा केवळ उमेदीच्या कालखंडातच कलावंत स्वतच्या शैलीच्या शोधात असतात आणि मग एकदा शैली सापडली व ती शैली रसिकांना आवडू लागली किंवा परिचित झाली की, त्याच शैलीत ते आयुष्यभर खेळत बसतात. माजगावकर यांचे मात्र असे कधीच झाले नाही. माजगावकर यांचे प्रदर्शन म्हणजे निसर्गदृश्य हे माहीत असले तरी त्यात यंदा नवीन काय असणार असा प्रश्न नियमित प्रदर्शनांना येणाऱ्या रसिकांच्या मनात हमखास असणारच. मुंबईतील जहांगीर कलादालनात माजगावकर यांचे प्रदर्शन अलीकडेच पार पडले. यावेळचे खास म्हणजे जपानी चित्रपरंपरेचा प्रभाव त्यांच्या चित्रांवर जाणवत होता. पण ही केवळ जपानी चित्रशैलीतील चित्रे नव्हती तर जपानी पारंपरिक पद्धती माजगावकरी शैलीत पाहायला मिळाली, हे विशेष\nनिसर्गचित्रणाच्या सुरुवातीस सर्वाना असे वाटते की, समोर जे जसे दिसते ते तसेच चितारणे म्हणजे निसर्गचित्रण. माजगावकर यांना अगदी सुरुवातीच्याच काळात जाणीव झाली की, जे दिसते ते नाही तर डोळ्यांना जे जाणवते ते चित्रात आले पाहिजे. मग जे दिसत होते त्यातील अनेक गोष्टी चित्रांतून आपोआप वजा होत गेल्या. आज माजगावकरी शैली म्हणून जे परिचित आहे त्यात रूपाकारांचे सुलभीकरण झाले आहे. चित्रांमधील फॉम्र्सना सहजभाव प्राप्त झाला आहे. याला माजगावकरी सहजयोग असेही म्हणता येईल. झाडं, फुल, पानं, निसर्गातील अनेक घटक या सर्वानाच हा माजगावकरी सहजयोग प्राप्त झाला.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nपण गेल्या तीन- चार वर्षांमधील चित्रे आता आणखीन बदललेली दिसतात. या खेपेस या चित्रांमध्ये जपानी चित्रशैलीचाही सहजयोगी मिलाफ पाहायला मिळाला. आधीच अस्तित्वात असलेल्या माजगावकरी शैलीमध्ये जपानी शैली बेमालूम मिसळून गेलेली दिसते. हा जपानी शैलीचा प्रभाव वाटेलही कुणाला, पण ते तसे नाही. जपानी शैलीतील सौंदर्यमूल्ये आता माजगावकरी शैलीने आत्मसात केलेली दिसतात. अनेकदा गोष्टी आत्मसात करताना, माणसे बदलतात. तशी मूळ माजगावकरी शैली बदललेली नाही. तर माजगावकरी शैली अधिकचे ‘चार चाँद’ लेवून समोर आली आहे. त्यामुळेच माजगावकर हे वाटत असले तरी ते रूढार्थाने यथार्थवादी नाहीत. त्यांच्या शैलीमध्ये आधुनिकता आहे. आता जपानीशैलीसोबतचा संयोग हाही पारंपरिक नाही तर आधुनिकतेच्या अंगाने जाणारा आहे.\nमाजगावकर यांचा हा सारा कलाप्रवास सुरू झाला तो कोल्हापुरातील त्यांच्या घराच्या गल्लीमध्येच. प्रसिद्ध चित्रकार गणपतराव वडणगेकर घराजवळच राहायचे. वडील शंकरराव गणेश मूर्ती साकारायचे. मुलगा जीडीआर्ट झाला तर गणपतीही वेगळे, सुबक असतील व्यवसाय चांगला होईल, अशी वडिलांची इच्छा होती.\nऔपचारिक कलाशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सांगली येथील कलाविश्व महाविद्यालयात अध्यापनास सुरुवात केली. एक एक पायरी पुढे जात अखेरीस २००६ साली निवृत्त झाले त्यावेळेस जी. एस. माजगावकर प्राचार्य होते. यात २००४ साली त्यांना राज्य पुरस्काराने गौरविण्यातही आले. अध्यापनाची सर्वच वर्षे त्यांनी कोल्हापूर ते सांगली असा रोजचा प्रवास केला. अनेक मंडळी सांगलीला मुक्काम करून आठवडय़ाअखेरीस कोल्हापूरला जायची. पण मग असे का, असे विचारता माजगावकर सांगतात, कोल्हापुरातील मान्यवर व दिग्गज कलावंतांचा सहवास खूप महत्त्वाचा होता. त्याचा प्रभाव पूर्ण कला कारकिर्दीवर आहे. कोल्हापूरात रवींद्र मिस्त्री यांच्यासारखा दिग्गज कलावंत असायचा. त्यांच्या स्नेहाचा व मार्गदर्शनाचा खूपच फायदा झाला, तशी कलापरंपरा त्यावेळेस सांगलीला नव्हती. चित्रकाम व्हायचे ते मात्र शनिवार— रविवार सुट्टीच्या कालखंडातच.\nमाजगावकर यांनी सुरुवात तशी पारदर्शक तैलरंगांपासून केली. १० टक्के ओपेक आणि ९० टक्के पारदर्शक असे सुरुवातीचे काम होते. कोल्हापूरचा परिसर निसर्गरम्य असल्याने तो सतत चित्रांमधून डोकावायचा.\nसाधारणपणे १९८१च्या सुमारास गटप्रदर्शनांना सुरुवात झाली. महाविद्यालयीन जीवनातील मित्र गुलजार गवळी, मुकुंद देशमुख आणि माजगावकर अशा त्रयीने नंतर तब्बल डझनभर प्रदर्शने एकत्र केली. गट प्रदर्शनांमध्ये चित्र- शिल्पकारांचा गट तयार होतो आणि साधारणपणे त्यानंतरच्या तीन- चार प्रदर्शनांमध्येच त्यांच्यात मतभेद होऊन मंडळी आपापल्या मार्गाने जाऊ लागतात. या पाश्र्वभूमीवर हा गट दीर्घकाळ टिकला. सर्वानीच एकत्र येऊन त्यानंतर एकमताने स्वतंत्रपणे प्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अलीकडेच पार पडलेले माजगावकर यांचे प्रदर्शन हे चौथे एकल प्रदर्शन होते.\nमाजगावकर यांचे रंगलेपन आणि रंगहाताळणी नेहमीच वेगळी राहिली आहे. त्यात आता जपानी मिलाफ पाहायला मिळतो. त्याबद्दल ते सांगतात, मध्यंतरी जपोनिझम नावाचे पुस्तक हाती आले. त्यात व्हॅन गॉगसह सर्वच गाजलेल्या चित्रकारांवर जपानी शैलीचा प्रभाव किती व कसा आहे. ते जाणवले. मग आपण का नाही, असा प्रश्न पडला, त्याचे उत्तर कॅनव्हॉसवर शोधले, त्यातून जे गवसले ते आज जगासमोर आहे.\nउत्तम चित्रणाचे म्हणून असलेले सर्व रूढ निकष या चित्राला लागू होतात. पण आधुनिक चित्रकलेच्या प्रेमात असलेल्यांना ‘ती’ आधुनिकता यात सापडणार नाही. पण त्याचा शोधही घेऊ नये. ही चित्रे जपानी झेन गार्डनप्रमाणे आहेत. ती तुम्हाला एक वेगळा आनंद देतात त्या आनंदाचा अर्थ शोधत बसायचा नसतो\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://tyaa-kavitaa.blogspot.com/2011/12/blog-post_25.html", "date_download": "2018-04-24T03:09:58Z", "digest": "sha1:MFBAU2I3BI3MIUPAOH5DJVR7NK5GQK7W", "length": 7127, "nlines": 119, "source_domain": "tyaa-kavitaa.blogspot.com", "title": "’त्या’ कविता: तीन प्रवासी- विंदा करंदीकर", "raw_content": "\nनिखळ, ख-याखु-या कविता पूर्ण समजायच्याही कितीतरी आधी आपल्याशी संवाद साधतात\nतीन प्रवासी- विंदा करंदीकर\nविमान आले डुंबत डुंबत\nआणि उतरले तीन प्रवासी\n’आज विसरलो नाक घरी मी’\n’परवा माझे असेच झाले;\nस्वस्थ झोपलो डोळे उघडुन\nआणि भावली पळून गेली’\n’अता दुधाचा प्रश्न न उरला,\nकाल नवी मधमाशी व्याली.’\nएक काजवा येऊन बसला.\nत्याला पाहुन ते म्हातारे\nया ब्लॉगवरील कविता कॉपी-पेस्ट करता येणार नाहीत.\nआपणांस या कविता विनासायास, कुठलेही कष्ट न घेता आंतरजालावर एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याच्या बदल्यात आपण किमान कवितांच्या बाबतीत तरी कॉपी-पेस्टची अंगवळणी पडलेली सवय बाजूला ठेवावी असे संग्राहकाला वाटते.\nकविता सरसकट कॉपी-पेस्ट करणं टाळा.\nसुमारे साडे-तीनशेच्यावर कविता टा‌ईप करताना संग्राहकाने इन्व्हेस्ट केलेला वेळ, श्रम याचसाठी आहेत की तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा.\nकाही शंका असल्यास कमेंट लिहा, प्रश्न विचारा- त्यांची उत्तरं देण्याचा यथाशक्ती, यथामती प्रयत्न केला जा‌ईल.\nएखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, टा‌ईप करा. कवितेचं ते खरंखुरं हस्तांतरण असेल.\nकॉपी-पेस्ट्चा शॉर्टकट चोखाळू नये.\nआपण रसिक आहात, आपल्याकडून हे अपेक्षित नाही.\nअरविंद वामन कुलकर्णी (1)\nगजानन माधव मुक्तिबोध (1)\nभिलोरी बोलीतील कविता (3)\nमलिका अमर शेख (6)\nवि. दा. सावरकर (1)\nशमशेर बहादूर सिंग (2)\nश्री. कृ. कोल्हटकर (1)\nहरिवंश राय बच्चन (1)\nएक बार वक्त से, लम्हा गिरा कहीं\nवहॉं दास्तां मिली, लम्हा कहीं नहीं\nहे लम्हें वेचून जपण्याकरताच मी लिहिते, लिहीत राहीन.\n’त्या’ कवितांचा संग्रह करण्यातून संग्राहकाला कोणताही आर्थिक लाभ नाही. संग्राहक आर्थिक लाभाकरिता या कवितांचा वापर करत नाही; आणि, तसे करण्यास कोणालाही प्रोत्साहन देत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/bogus-call-center-mira-road-39452", "date_download": "2018-04-24T03:23:11Z", "digest": "sha1:6DQ5W4M7ASAGXHND5IZLEYM742X3MKXO", "length": 18034, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Bogus Call Center in Mira Road कसलेला शॅगी पोलिसांपुढे कूल... कूल! | eSakal", "raw_content": "\nकसलेला शॅगी पोलिसांपुढे कूल... कूल\nमंगळवार, 11 एप्रिल 2017\nठाणे - सागर ऊर्फ शॅगी ठक्कर... मिरा रोडमधील बोगस कॉल सेंटरद्वारे अमेरिकेतील अनेक नागरिकांना करचुकवेगिरीबद्दल धमकावून गंडवल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी. ठाणे पोलिसांच्या ताब्यात आलेल्या या शॅगीची पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी खास पोलिसी खाक्‍यात तब्बल तासभर झाडाझडती घेण्याचा प्रयत्न केला; पण बर्फासारखा ‘कूल’ राहिलेल्या शॅगीने आपले पाताळयंत्री व्यक्तिमत्त्व पाण्यातल्या हिमनगासारखे दडवून ठेवले. हे पाणी वेगळेच आहे, इतकाच निष्कर्ष तूर्तास काढून पोलिस आयुक्तांनी आता त्याची सगळी कुंडली मांडण्याची तयारी सुरू केली आहे.\nठाणे - सागर ऊर्फ शॅगी ठक्कर... मिरा रोडमधील बोगस कॉल सेंटरद्वारे अमेरिकेतील अनेक नागरिकांना करचुकवेगिरीबद्दल धमकावून गंडवल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी. ठाणे पोलिसांच्या ताब्यात आलेल्या या शॅगीची पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी खास पोलिसी खाक्‍यात तब्बल तासभर झाडाझडती घेण्याचा प्रयत्न केला; पण बर्फासारखा ‘कूल’ राहिलेल्या शॅगीने आपले पाताळयंत्री व्यक्तिमत्त्व पाण्यातल्या हिमनगासारखे दडवून ठेवले. हे पाणी वेगळेच आहे, इतकाच निष्कर्ष तूर्तास काढून पोलिस आयुक्तांनी आता त्याची सगळी कुंडली मांडण्याची तयारी सुरू केली आहे.\nशॅगी म्हणजे सायबर गुन्ह्यांच्या दुनियेतला कसलेला खिलाडी असल्याचे पोलिसांचे मत बनले आहे. त्याला अमेरिका आणि भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील संगणक प्रणालीची पुरेपूर माहिती आहेच, शिवाय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पुरेपूर ज्ञानही आहे. माझ्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत इतकी हुशार आणि माहीतगार व्यक्ती पाहण्यात आली नाही, असे आयुक्तांनीच सांगितले त्याच्यासोबतच्या केवळ एका तासाच्या बोलण्यामधून तो गुन्हेगार आहे, असे कोणालाही वाटणार नाही; मात्र आम्ही त्याच्या प्राथमिक बोलण्यावर विश्‍वास ठेवणार नाही. त्याची कसून चौकशी केली जाईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.\nशॅगी ठक्करने पोलिसांना दाखवलेल्या ‘ॲटीट्यूट’ने सगळेच अवाक्‌ झाले आहेत. मिरा रोड बोगस कॉल सेंटर प्रकरणात फरारी असलेल्या सागरला शुक्रवारी रात्री पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी त्याचे पाणी जोखण्याचा प्रयत्न केला. ठक्करला मुंबई विमानतळावर ब्युरो ऑफ इमिगेशन आणि सीएसआय एअरपोर्टच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन ठाणे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. रेड कॉर्नर नोटिशीच्या भीतीने तो दुबईतून भारतात परतला आहे.\nठक्करने वयाच्या पंधराव्या वर्षी वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. त्या अनुभवातूनच त्याने बोगस कॉल सेंटरचा ‘धंदा’ सुरू केला. भारतीय आणि अमेरिकन कायदे, महिती तंत्रज्ञान क्षेत्रातील संगणक प्रणालीची माहिती घेतल्यामुळे त्याच्या या कॉल सेंटरचे जाळे वाढत गेले. त्याचे काही मित्र त्याला सामील झाले. त्याचा हा व्यवसाय चांगलाच फोफावला, अशी माहिती आयुक्तांनी दिली. सिंग यांनी झाडलेल्या प्रश्‍नांच्या फैरीतून सागर ठक्करने सफाईदारपणे आपला बचाव केला. त्यामुळे तो एक सर्वसामान्य तरुण वाटतो, असे त्यांनी सांगितले.\nआपल्याकडे जास्त पैसेच नसल्याची बतावणी शॅगीने केली आहे. अर्थात त्याच्या बोलण्यावर आमचा विश्‍वास नाही, असे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणी अद्याप फरारी असलेल्या आरोपींपैकी तवेश गुप्ता हा ठक्करला अमेरिकेतील नागरिकांचे फोन नंबर मिळवून देण्याचा प्रयत्न करीत असे. परदेशातील काही व्यक्तीही या प्रकरणात गुंतल्या असण्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.\nसागर ठक्करचे भारतातील बोगस कॉल सेंटरचे प्रकरण उघड झाल्यानंतर त्याने दुबईमध्ये पलायन केले होते. तेथे तो एका नातेवाईकाच्या संपर्कात होता, असे समजते. त्याच्या कृत्यांची माहिती होताच त्यांनी त्याला तेथून बाहेर काढले. सागरच्या मैत्रिणीनेही त्याला भारतात परत येण्याविषयी बजावल्याचे समजते; मात्र त्याविषयी बोलण्यास पोलिसांनी नकार दिला.\n- मिरारोड परिसरात काही व्यक्ती बनावट कॉल सेंटरद्वारे परदेशी नागरिकांची फसणवूक करीत असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेला मिळाली होती.\n- ऑक्‍टोबरमध्ये पोलिसांनी हरीओम आय.टी. पार्क बिल्डिंग, ओसवाल पॅरेडाईज आणि एमबाले हाऊस या ठिकाणी छापा टाकून कॉल सेंटरचा पर्दाफाश केला.\n- या कॉल सेंटरद्वारे अमेरिकन नागरिकांना इंटरनल रेव्हेन्यू सर्व्हिसेसचे अधिकारी असल्याचे सांगून टॅक्‍स डिफॉल्टर असल्याची धमकी दिली जात होती. या प्रकरणी अटक होऊन शिक्षा होईल, असे सांगून अमेरिकन नागरिकांकडून आयट्युन कार्डस, टारगेट कार्डस, व्हेनिला कार्डस, मनीग्रामच्या माध्यमातून व रोख स्वरूपात कोट्यवधी यु.एस. डॉलरची मागणी करून फसवणूक करण्यात आली.\nनेते ‘ए.सी.’मध्ये, कार्यकर्ते जेलमध्ये\nकोल्हापूर - पाचगावच्या राजकीय वर्चस्वातून २०१३ मध्ये झालेल्या दोन्ही खुनांचा निकाल जाहीर झाला. अशोक पाटील आणि धनाजी गाडगीळ यांच्या खुनातील अकरा...\nसाखर सात रुपयांनी स्वस्त\nमुंबई - किरकोळ बाजारात साखर सात रुपयांनी स्वस्त झाली आहे. वर्षभर 40 ते 42 रुपये किलोवर असणाऱ्या...\nआमीर खान म्हणाला 'आया मैं खंडाळा...'\nअकोला - पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामाची पाहणी करण्यासाठी सोमवार...\nऊस बिलातून पाणीउपसा कराची वसुली\nकऱ्हाड - साखरेचे दर गडगडल्याने साखर कारखान्यांना एफआरपीची रक्कमही देणे मुश्‍कील बनले आहे. अनेक कारखान्यांनी पहिला हप्ताही दिलेला नाही. त्यामुळे...\n\"पाणी घेता का पाणी...'\nऔरंगाबाद - नागरी क्षेत्रातून निघणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते उद्योगांना देण्याचे धोरण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.majhimarathi.com/gharguti-upay-in-marathi/", "date_download": "2018-04-24T02:49:04Z", "digest": "sha1:Y3TYQH5QT2ITDDRT2BR3W2H6QHRG2S2S", "length": 15298, "nlines": 112, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "सोपे आणि सरळ घ रगुती उपाय | Gharguti Upay In Marathi", "raw_content": "\nआदिवासी क्रांतीकारक बिरसा मूंडा | Birsa Munda History In Marathi\nबेसन शेव बनवायची विधी | Besan Sev Recipe\nबराक ओबामांचे नोबेल पुरस्कार स्विकारतांनाचे भाषण | Barack Obama Speech\nबदामचे गुणकारी फायदे | Benefits of Almonds\nस्वयंपाकासाठी काही खास टिप्स | Kitchen tips in Marathi\nपी.व्ही सिन्धू बॅडमिंटन खेळाडू | Badminton Player PV Sindhu\nसाक्षी मलिक एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू | Wrestler Sakshi Malik Biography\nपिझ्झा बनविण्याची रेसेपी | Pizza Recipe In Marathi\nमित्रहो आपण नेहमी छोट्या-छोट्या गोष्टींमुळे त्रासून जातो. कधी कधी तर असे वाटते कि या रोजच्या समस्यांवर घरगुती उपाय – Gharguti Upay असते तर किती चांगले झाले असते. आपल्याला माहितच नसते कि या समस्याचे उपाय आपल्या घरामध्येच आरामात सापडतात. आज आम्ही असेच काही उपयोगी उपाय आणले आहेत. ज्यांच्या मदतीने आपण आपले जीवन आरामदायक बनवू शकतो.\nघरगुती काळजी हानिकारक कीटकांपासून बचाव (पेस्ट कंट्रोल)\nघरातील कोपऱ्यामध्ये संत्र्याच्या सुकलेल्या साली जाळून त्याचा धुपट घरात केल्यास मच्छर घरात येत नाही.\nमुंग्यांच्या आक्रमणावर हळद रामबाण उपाय आहे. त्यांच्या मार्गावर हळद टाकल्यास त्या पडतात.\nकोकरोच आणि कीटक यांना घरातून हाकलण्यासाठी गव्हाच्या आट्यात बोरिक असिड एकास दहा या प्रमाणात मिळवून त्याचे गोल गोळे बनवून किड्यांच्या प्रवेशावर तालीच्या, पाईपच्या तोंडावर भिंतीवरील रेकवर ठेवा. सुपारी बारीक करून अल्मारीच्या आतील किनाऱ्यावर ठेवल्यामुळे कोकरोच पडतात.\nफ्रेममध्ये फोटो टाकण्याआधी सुगंधित पावडर त्यात शिंपडलयास फोटो त्यास चिकटत नाही.\nटूथपेस्ट गोंदात मिळवून पोस्टर व फलक चीपकवावे. त्यामुळे भिंतीवरील रंग खराब होणार नाही.\nथंडीच्या दिवसात खोबरेल तेल गोठू नये त्याकरिता त्यात एरंडीचे तेल मिसळावे.\nकरडईच्या तेलाचे काही थेंब शु पोलिशमध्ये रात्री टाकून ठेवून सकाळी पोलीशने बूट चमकवले तर चांगली चमक मिळते.\n२ चम्मच दही आणि शहदाच्या काही थेंबांना मिळवून हे मिश्रण केसांच्या मुळांशी लावल्यास केसांतील कोंडा दूर होतो.\nनिम्बुचा रस मोहरीच्या तेलात मिळवून तयार मिश्रण डोक्यात केसांच्या मुळाशी लावावे.केसांना चमकदार आणि कोंडामुक्त करण्यासाठी शिजवलेली हरभरा डाळ आणि मेथीची ताजी पाने एक तासांनी धुवून घ्यावे.\nकोंडा कमी करण्यासाठी १० ग्राम कमी तिखट मिरची पूड, १ चम्मच निंबू रस आणि १/२ कप दूध केसांच्या मुळाशी लावावे.\nचुईंग गम कपड्यावरून काढण्यासाठी\nज्या कपड्याला च्युईंग गम चीपकले असेल त्यास प्लास्टिक पिशवीस एका तासासाठी फ्रीज मध्ये ठेवा नंतर काढून त्याचे च्युइंगम आरामात निघते.\nकपड्यात पांढऱ्या विनेगरच्या पाण्यात भिजवून ठेवून नंतर नीट धुवून काढावे.\nच्युईंग गम लागलेल्या जागी अंड्यातील पांढरा बल्क घेवून त्याने चांगल्या प्रकारे धुवावे. नंतर चांगल्या पाण्याने साफ करावे.फरशीवर च्युइंगम चिपकून कडक झाल्यास त्यावर केरोसीन टाकून नंतर काही वेळाने पुसून काढावे.\nकेसांमध्ये चीपकलेले चुईंगगमवर शह्दाने घासून काढावे चुईंगगम लवकरच निघेल.\nकपड्यांची देखभाल ( काळजी )\nकपड्यांचा रंग जाऊ नये यासाठी कपड्यांना १० मिनिटे मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवावे.\nआईसक्रीमचे डाग काढण्यासाठी त्यांना डागावर धुण्याच्या सोड्याने घासून नंतर पाण्याने धुवून घ्यावेत.\nमसाल्यांच्या डागावर पांढऱ्या टूथपेस्ट चांगल्या प्रकारे लावून २ तास ठेवून चांगल्या पाण्याने धुवून घ्यावे. पेनांच्या शाईचे डाग टमाटरने त्यावर घासुनहि काढता येतात.\nपेनांच्या शाईचे डाग पाण्याने धुण्याआधी त्यावर सुगंधित पावडर टाकून घासावे व नंतर पाण्याने धुवावे.\nबॉलपेनच्या शाईचे डाग नेलपोलिश रीमुवरने घासून काढता येतात.\nकपड्यावरील प्रेसचे डाग मिटविण्यासाठी धुताना त्यावर मीठ टाकून नंतर चांगल्याप्रकारे धुवून घ्यावे.\nकॉलर वर लागलेले डाग बाहेर चांगल्या डीटरजंट ने धुवूनच वॉशिंग मशीन मध्ये धुण्यास टाकावे.\nसेलो टेपवरील काढायचे आवरण दिसत नसेल तर दोन मिनिटे फ्रीजर मध्ये ठेवावे. टेपवरील आवरण दिसू लागेल व ते काढता येईल.\nनिरुपयोगी आईसट्रेपासून आपण रंगीत पट्ट्या कापुन त्या चित्रकलेत कामात आणू शकतो. कडक झालेल्या गोंदावर विनेगर टाकल्यास तो पातळ होवून कामास येते.\nजर गोंदाच्या बादलीचे झाकण घट्ट गोंदाने बंद झाल्यास त्यामध्ये ग्लिसरीन टाकावे झाकण उघडण्यास मदत होईल.\nखडू दुधात भिजवून भूरया रंगाच्या पेपरवर चालविल्यास चांगली चमक मिळते.\nनेहमी वार्निश आणि एनामलच्या झाकनांना बंद करायला विसरू नये.\nकमी कामांसाठी छोटे पाहिजे तेवढे मोठे वर्निश आणि एनामलचे डबे घ्यावे त्यामुळे ते वाया जात नाही.\nवर्निश व एनामलचे डबे खुले ठेवल्यावर त्यातील वरील थर घट्ट होवून कामाचा रहात नाही त्याकरिता डबा उल्टा ठेवावा. त्यामुळे ते खराब होत नाही.\nवार्निश करण्यासाठी योग्य दर्जेदार ब्रश घ्यावा त्यामुळे वेळ आणि मेहनतीची बचत होते.\nवेगवेगळ्या वर्निश रंगासाठी वेगवेगळे ब्रश घ्यावे. त्यामुळे ते जास्त खराब होत नाही.\nवर्निश करताना ओल्या ब्रशचा वापर करू नये तो चांगला सुकलेला असावा.\nशिलाई मशिनच्या सुईस खरपाच्या दगडावर चालवून अनकुचीदार बनविता येते.\nमातीच्या भिंतीवर रंग लावताना त्यांना थोड पाणी टाकून भिजवून घ्या त्यामुळे जास्त रंग लागणार नाही. या घरगुती उपायांचा वापर करून आपण दैनंदिन जीवनात बऱ्याच प्रमाणात समस्यांचे निराकरण करू शकतो.\nलक्ष्य दया :- सोपे घरगुती उपाय – Gharguti Upay In Marathi तुम्हाला आवडले असेल किवा यामध्ये काही बदल करावयाचे असल्यास आम्हाला कमेन्ट मधे जरुर टाका. आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्\nदिव्यांचा सण दिवाळी बद्दल माहिती | Diwali Information In Marathi\nदसऱ्या चे मराठी एस एम एस | Dasara Marathi SMS\nदसरा / Dasara म्हणजेच विजयादशमी / Vijayadashami आश्विन शुध्द दशमी ला दसरा हा सण साजरा केला …\nदातांचे स्वास्थ चांगले ठेवण्यासाठी काही उपाय | Teeth Care Tips In Marathi\nजलाल उद्दीन अकबर चा इतिहास | Akbar History In Marathi\nपी.व्ही सिन्धू बॅडमिंटन खेळाडू | Badminton Player PV Sindhu\nस्वयंपाकासाठी काही खास टिप्स | Kitchen tips in Marathi\nदिव्यांचा सण दिवाळी बद्दल माहिती | Diwali Information In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/loksatta-interview-with-dr-uday-bodhankar-1615384/", "date_download": "2018-04-24T03:13:39Z", "digest": "sha1:SYRYDLC3ZXEYOKOQBHWZSKIHUDB72GLS", "length": 19849, "nlines": 216, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta interview with Dr Uday Bodhankar | शासकीय रुग्णालयांत बालकांसाठी तुटपुंज्या सोयीसुविधा | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nशासकीय रुग्णालयांत बालकांसाठी तुटपुंज्या सोयीसुविधा\nशासकीय रुग्णालयांत बालकांसाठी तुटपुंज्या सोयीसुविधा\nलोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट\nलोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट\nनागपूर महापालिकेचे दवाखाने व रुग्णालयांसह शासनाच्या मेडिकल, मेयो, डागा या रुग्णालयांत आजही नवजात अर्भकांसह लहान मुलांवर उपचारासाठी आधुनिक सुविधांची कमी आहे, अशी खंत सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ आणि कॉमनवेल्थ असोसिएशन फॉर हेल्थ अ‍ॅण्ड डिसॅबिलिटी (कोमहाड)चे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उदय बोधनकर यांनी व्यक्त केली.\n‘लोकसत्ता’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली असता ते बोलत होते. डॉ. उदय बोधनकर अध्यक्ष असलेल्या ‘कोमहाड’ संघटनेत ५४ देशांतील बालरोगतज्ज्ञांचा समावेश आहे. शहरातील नवजात बालकांसह सर्वच वयोगटातील नागरिकांना आरोग्याच्या सर्व सुविधा देण्याची जबाबदारी नागपूर महापालिकेची आहे, परंतु त्यांच्या दवाखान्यात आजही पुरेसे बालरोग तज्ज्ञ नाही. काही दवाखान्यात डॉक्टर असल्यास तेथे आवश्यक सुविधा व साधने नाहीत. त्यामुळे येथून रुग्णांना थेट डागा, मेडिकल, मेयो येथे पाठवले जाते. डागात रुग्ण गेल्यास तेथे ‘टर्शरी केयर’ नसल्याचे सांगत मुलांना मेडिकल, मेयोत पाठवले जाते. तेथे दाखल रुग्णांच्या तुलनेत अत्यवस्थ बालकांसह इतर मुलांसाठी आवश्यक जीवनरक्षक प्रणाली व इतर साधनांची कमी आहे. त्यामुळे बालकांच्या उपचारादरम्यान पालकांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागतो, असे डॉ. बोधनकर म्हणाले.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nमहापालिको रुग्णालय आणि डागा रुग्णालयांत लहान मुलांचे एनआयसीयू (अत्यवस्थ) विभाग गरजेचे आहे. मेडिकल, मेयोतही उपचार घेणाऱ्या मुलांची संख्या बघता एनआयसीयूची संख्या वाढवण्याची गरज आहे. या खाटा वाढवण्यासह जीवनरक्षक प्रणाली, डॉक्टरांची संख्या वाढवल्यास रुग्णालयांत मध्य भारतातून येणाऱ्या बालकांना आरोग्य सुविधा उपलब्ध होईल.\nबालकांना होणाऱ्या एकूण आजारांपैकी ९० टक्के आजार टाळता येण्यासारखे असतात. त्यासाठी प्रत्येकाने हात स्वच्छ धुवावे, बालकांना स्वच्छ ठेवावे, हाताची नखे वाढू देऊ नये, स्वच्छ पाणी प्राशन करावे, धुळीपासून मुलांचा बचाव, दूषित अन्नाचे सेवन न करणे, आदी स्वरूपाची काळजी घेणे गरजेचे आहे, असा सल्ला, डॉ. बोधनकर यांनी दिला.\nजन्मजात बाळाला सहा महिने आईच्या दुधाशिवाय इतर काहीही देऊ नये. त्यानंतर सुमारे दोन वर्षांपर्यंत बालकांना पुरवणी पद्धतीने दूध द्यायला हवे. सहा महिन्यानंतर बालकांना जास्त पातळ पदार्थाच्या ऐवजी थोडी घट्ट डाळ व इतर तत्सम पदार्थ खायला द्यावे. त्याने बाळाची वाढ चांगली होते. पालकांनी बालकांना जास्त पातळ पदार्थ नित्याने दिल्यास त्याला कुपोषण होण्याची शक्यता वाढते. त्यातच बाळ कुपोषित दिसल्यास त्याला गूळ, शेंगदाणे, तूप, तेल दिल्यास लोह, प्राथिने व इतर घटक मिळून तो चांगला होऊ शकतो, असेही बोधनकर म्हणाले.\nवैद्यकीय संघटनांनी शिबिरांवर भर द्यावा\nविद्यार्थ्यांला डॉक्टर होण्यासाठी समाजाची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत होते, तर दुसरीकडे गोर-गरीब नागरिकांनाही अद्ययावत वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हायला हव्या. त्यासाठी सर्व डॉक्टर्सच्या संघटनांनी पुढाकार घेत आदिवासी, दुर्गम भागासह शहरातील गरिबांच्या वस्त्यांमध्ये आरोग्य शिबीर घ्यावे. यात गंभीर रुग्ण आढळून आल्यास त्यांच्यावर औषधोपचार व शस्त्रक्रियाही नि:शुल्क करण्याची गरज डॉ. बोधनकर यांनी व्यक्त केली.\nवैद्यकीय संशोधन सक्तीचे व्हावे\nभारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) प्रत्येक डॉक्टरला वैद्यकीय संशोधन करणे आवश्यक आहे, परंतु नागपूर जिल्ह्य़ात मेडिकल, मेयोसह खासगी असे तीन वैद्यकीय महाविद्यालये असतानाही फारसे संशोधन होत नाही. हे चित्र बदलून डॉक्टरांना संशोधनाची सक्ती करून त्याचा लाभ थेट रुग्णांना उपलब्ध करण्याची गरज डॉ. बोधनकर यांनी व्यक्त केली.\nजागतिक आरोग्य संघटनेसह भारत सरकारने लहान मुलांना विविध आजारांपासून दूर ठेवण्यासाठी वेळोवेळी लसीकरणाला महत्त्व दिले आहे. लसीकरण वाढल्याने बालकांमधील आजारही कमी झाले आहेत, परंतु शासकीय रुग्णालयांत टायफॉईडसह एमएमआरसारख्या काही स्वस्त लसी मिळत नाही. त्या उपलब्ध झाल्यास हेही आजार कमी होण्यास मदत होणे शक्य असल्याचे डॉ. बोधनकर म्हणाले.\nप्रत्येक बालरोगतज्ज्ञ बालकांना विविध तपासणी करून गरजेनुसार औषधोपचार करतो, परंतु काही पालक सर्दी, खोकला, तापासाठी डॉक्टरांनी पूर्वी बालकाला दिलेले औषध देतात. त्यामुळे बालकांना गंभीर धोका संभवतो, तर बालकांना प्रतिजैविकाची मात्रा अधिक देण्यात आली तर या मुलांतील जिवाणू-विषाणूंची प्रतिकार शक्ती वाढून बालकांना औषधच लागत नाही, असे डॉ. बोधनकर म्हणाले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2016/10/blog-post_1.html", "date_download": "2018-04-24T02:51:15Z", "digest": "sha1:F4DQDLFUKNLQFHMH3U2Y2B5M2CERAM4L", "length": 33230, "nlines": 288, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: मराठा मोर्चाची प्रेरणा: सामाजिक उत्थान की, राजकीय बस्तान!", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nशनिवार, १ ऑक्टोबर, २०१६\nमराठा मोर्चाची प्रेरणा: सामाजिक उत्थान की, राजकीय बस्तान\nमराठा समाजाच्या लाखोच्या मोर्च्याने सध्या महाराष्ट्र हादरला असून प्रतिक्रिया नोंदविताना विचारवंतांचा प्रचंड गोंधळ उडाल्याचे दिसत आहे. या मराठा मोर्च्याला राजकीय किनार नसल्यामुळे बहुतेकांचे म्हणणे असे पडले आहे की ५% विकसीत मराठा सोडला की बाकी वर्षानुवर्षे शोषित राहिलेल्या तळागळातल्या मराठा समाजाचा हा एल्गार आहे. दर दोन तीन दिवसानी निघणारे लाखोचे मोर्चे हे उत्स्फुर्त आहेत व ही एका नव्या क्रांतीची चाहूल आहे वगैरे लोकाना वाटत आहे. पण मला तसे अजिबात वाटत नाही. ना हा तळागळातल्यांचा मोर्चा आहे ना उत्स्फूर्त आहे. दलिताना मिळणा-या विशेष सोयी (आरक्षण, अट्रोसीटी कायद्याचे कवच इ.) व ओबीसीना मंडल आयोगाद्वारे खुल्या झालेल्या नव्या संध्या यातून मराठा समाजातील ग्रामीण राजकारणाला एका अर्थाने नव्वदीपासून आव्हान उभे झाले व या समाजातील ग्रामीन नेत्यांमध्ये तेंव्हापासूनच अस्वस्थता सुरु झाली. पण त्यातून उद्रेक व्हावा एवढ्या प्रमाणात संत्तांतर झाला नसल्यामुळे ती खदखद सुप्त अवस्थेत होती. पण मागल्या काही वर्षात ग्रामीण मराठ्याच्या हातची सत्ता पुरती निसटताना दिसत आहे. त्यात ओबीसींचा वाटा वाढू लागला आहे. त्याच बरोबर इतर समाज जो कायम मराठ्याच्या दावणीला बांधला होता तो सुद्धा मराठ्याच्या विरोधात उभा ठाकू लागला आहे. या बदलाचे अग्रणी सैनिक दलित व ओबिसी असून ग्रामिन पातळीवर मराठा समाज जमेल तसे ठोकशाही पद्धतीने या सैनिकांना मार्गी लावत असतो. पण अट्रोसीटी नावाच्या कायद्याने यात मराठ्यांची गोची करुन सोडली असून दंडेलशाहीला अटकाव घालण्याचे काम बजावले. थोडक्यात दलित व ओबीसी हा मराठ्याच्या हातून सत्ता हिसकावू नेताना मराठा हतबल होऊन पाहण्या पलिकडे फारसं काही करु शकत नाही हे नवीन डेव्हलपमेंट आहे. व त्यातून मराठा समाज अस्वस्थ होत गेला. अशाच अस्वस्थतेच्या संचयातून उसळला तो लाखोंचा मराठा मोर्चा. त्याला निमित्त ठरली बलात्काराची एक दुर्दैवी घटना.\nलाखोंच्या मोर्च्याची प्रेरणा काय आहे हे या घडीला नक्की कळत नसले तरी मागासलेपणाच्या विरोधात आलेला हुंकार नक्कीच नाही एवढे मात्र ठामपणे सांगता येईल. मोदी लाटेत भुईसपाट झालेलं मराठा राजकारण यामागची प्रेरणा असावी असा माझा अंदाज आहे. परत उठून राजकीय मैदानात उभं राहताना भक्कम तयारी म्हणून सर्व पातळीवर मराठ्यांची मोर्चेबांधणी करण्यासाठी आखलेला एक डाव आहे. त्याची फळे चाखणारे चेहरे समाजात नव्या चळवळीचा मुखवटा घेऊन फिरत आहेत एवढेच. लाखोच्या मोर्च्या मागील प्रेरणा ग्रामीण पातळीवर मराठ्याना हवी असलेली अमर्याद सत्ता ही असून त्यासाठी सगळी धडपड सुरु आहे. थोडक्यात सत्तेची लालसा हीच या चळवळीची प्रेरणा आहे.\nफाशीची शिक्षा मागणे चुकच आहे. त्यासाठी न्यायपालिका आहे:\nअत्यंत परिपक्वता दाखवत दाखल होणारा मराठा मोर्चा जेंव्हा आपल्या मागण्यांच्या यादित हे म्हणतो की आरोपीला फाशीचीच शिक्षा द्या, तेंव्हा नवल वाटतं. कायद्यात काय तरतूद आहे त्याला काही अर्थ असतो की नाही. की मराठ्याना वाटतं म्हणून फाशी द्यावं न्यायपालिका काम करत आहे ना, ते करू द्यावं. बरं हेच मराठे खैरलांजी घडते तेंव्हा मग फाशीची शिक्षा का मागत नाही न्यायपालिका काम करत आहे ना, ते करू द्यावं. बरं हेच मराठे खैरलांजी घडते तेंव्हा मग फाशीची शिक्षा का मागत नाही तेंव्हा का नाही उतरले मराठे रस्त्यावर तेंव्हा का नाही उतरले मराठे रस्त्यावर याचाच अर्थ मराठ्याना ’बलात्कार’ हा गुन्हा फाशीस पात्र वाटला नव्हता. तो मराठा मुलीवर झाला की मग फाशी दयावी इतका टोकाचा गुन्हा ठरतो. हा आहे दुटप्पीपणा. या मागणीच्या मानसीकतेचं अवलोकन केल्यास मराठा मोर्चा म्हणजे एका पिढितीच्या निमित्ताने उसळलेली मराठा अरेरावी असून सामाजिक आत्मभान वगैरे बाबिशी काही सोयरसुतक नाही हेच खरे. मोर्च्यात दाखविलेली शिस्त व परिपक्वता मागण्यांमधुनही दिसायला हवी होती, पण ती दिसत नाही. धोरनात्मक व दूरदर्शी कार्यक्रम आणि त्यासाठीच्या मागण्या असं कोरिलेशन दिसत नाही. दुसरं म्हणजे आरोपीला फाशी व अट्रोसिटीत बदल यातून मराठ्यांचा विकास कसा होणार ते मला कळत नाही. अन त्यासाठी निघत आहेत लाखोचे मोर्चे… थोडक्यात मागण्यांचं व मराठा उत्थानाचं को-रिलेशन बसत नाहीये. म्हणजे नक्की कुठेतरी घोळ आहे. मोर्चात शिस्तबद्द वागणारा मराठा वेगळा आहे व मागण्याची आखणी करणारा मराठा वेगळा आहे. वरील सगळा प्रकार ताकाला जाऊन भांडं लपविण्यासारखा वाटतो.\nअट्रोसिटीचा गैरवापर थांबविणे म्हणजे नक्की काय\nमराठा मोर्चाची एक प्रमुख मागणी म्हणजे अट्रोसिटी कायद्याचा गैरवापर थांबला पाहिजे. म्हणजे नेमकं काय ही मागणीच लबाड व खोडसाड आहे. कारण आरोप खोटे असतील तर ते कोर्टात सिद्ध होणार नाही. म्हणजे घाबरायचं कारणच नाही. बरं हा गैरवापर थांबावा म्हणून मराठ्यानी लाखोचा मोर्चा काढावं एवढ्या प्रमाणात याचा वापर गावात होत आहे असे एकानेही सिद्ध केले नाही. निव्वड मोघम प्रचार केला जात असुन या कायद्या बद्धल गैरसमजूत पसरविण्याचे काम सुरु आहे. बरं मान्य जरी केलं की गैरवापर होत आहे तर मग प्रश्न पडतो की मराठ्यांच्याच विरोधात गैरवापर का होत आहे ही मागणीच लबाड व खोडसाड आहे. कारण आरोप खोटे असतील तर ते कोर्टात सिद्ध होणार नाही. म्हणजे घाबरायचं कारणच नाही. बरं हा गैरवापर थांबावा म्हणून मराठ्यानी लाखोचा मोर्चा काढावं एवढ्या प्रमाणात याचा वापर गावात होत आहे असे एकानेही सिद्ध केले नाही. निव्वड मोघम प्रचार केला जात असुन या कायद्या बद्धल गैरसमजूत पसरविण्याचे काम सुरु आहे. बरं मान्य जरी केलं की गैरवापर होत आहे तर मग प्रश्न पडतो की मराठ्यांच्याच विरोधात गैरवापर का होत आहे इतर समाजही गावात राहतो त्यांच्या विरोधात का होत नाही\nकी मराठ्यांच्या मते अट्रोसिटीचा वापर करणारा सोडला की दुसरा फक्त मराठाच राहतो ग्रामीण भागात म्हणजे इतर समाज राहातच नाही की काय म्हणजे इतर समाज राहातच नाही की काय बरं आपल्या देशात अनेक कायदे आहेत व त्यातील अनेक कलमांचा विविध प्रकारे गैरवपर होत असतो. मग इतर कायद्यातील कलमांच्या गैरवापरा बद्दल मराठा चकार शब्द बोलायला तयार का नाही बरं आपल्या देशात अनेक कायदे आहेत व त्यातील अनेक कलमांचा विविध प्रकारे गैरवपर होत असतो. मग इतर कायद्यातील कलमांच्या गैरवापरा बद्दल मराठा चकार शब्द बोलायला तयार का नाही RTI नावाच्या कायद्याचा अनेक पातळ्यांवर सर्रास गैरवापर होताना दिसतो. ग्रामिण पातळीवर विरोधकांना शह देण्यासाठी आरटीया एका शस्त्राप्रमाणे वापरला जात आहे. त्यातून अनेकांची कारकिर्द संपविण्यात आल्याची अनेक उदाहरणं आहेत. त्यावर का मराठ्यांचा रोष नाही. एवढेच नाही तर अगदी आय.पी.सी. मधील चोरी, दरोडा, धमकी पासून तर किडनॅपिंग पर्यंतचे कलम गैर व सैर पद्धतिने वापरताना दिसतात मग त्या विरोधात मराठ्यांचा रोष का बरं नाही. त्यातल्या त्यात तरुण पोरगी प्रियकरासोबत पळून गेली की लगेच किडनॅपिंगचं कलम लावल्या जातं. मग याच्या गैरवापरा बद्दल मराठा लाखोचा मोर्चा कधी काढणार आहे ते सांगावं. नसेल काढणार तर त्यांचा नुसतं अट्रोसिटीवर विशेष रोष का आहे ते स्पष्ट करावं. जो कायदा स्वत:साठी सोयीचा आहे तो याना गोड वाटतो. पण जो कायदा यांच्या सत्तेवर व अहंकारावर टाच आणतो त्याच्या विरोधात लगेच कांगावा करायचा… हे दुटप्पी धोरण झाले. अट्रोसिटीनी मराठ्यांचं कोणतं घोडं मारलं ज्यामुळे हे सगळे एवढ्या मोठ्या प्रमाणात हात धुवून त्या कायद्याच्या मागे लागलेत RTI नावाच्या कायद्याचा अनेक पातळ्यांवर सर्रास गैरवापर होताना दिसतो. ग्रामिण पातळीवर विरोधकांना शह देण्यासाठी आरटीया एका शस्त्राप्रमाणे वापरला जात आहे. त्यातून अनेकांची कारकिर्द संपविण्यात आल्याची अनेक उदाहरणं आहेत. त्यावर का मराठ्यांचा रोष नाही. एवढेच नाही तर अगदी आय.पी.सी. मधील चोरी, दरोडा, धमकी पासून तर किडनॅपिंग पर्यंतचे कलम गैर व सैर पद्धतिने वापरताना दिसतात मग त्या विरोधात मराठ्यांचा रोष का बरं नाही. त्यातल्या त्यात तरुण पोरगी प्रियकरासोबत पळून गेली की लगेच किडनॅपिंगचं कलम लावल्या जातं. मग याच्या गैरवापरा बद्दल मराठा लाखोचा मोर्चा कधी काढणार आहे ते सांगावं. नसेल काढणार तर त्यांचा नुसतं अट्रोसिटीवर विशेष रोष का आहे ते स्पष्ट करावं. जो कायदा स्वत:साठी सोयीचा आहे तो याना गोड वाटतो. पण जो कायदा यांच्या सत्तेवर व अहंकारावर टाच आणतो त्याच्या विरोधात लगेच कांगावा करायचा… हे दुटप्पी धोरण झाले. अट्रोसिटीनी मराठ्यांचं कोणतं घोडं मारलं ज्यामुळे हे सगळे एवढ्या मोठ्या प्रमाणात हात धुवून त्या कायद्याच्या मागे लागलेत मला विचाराल तर एवढच म्हणेन… यांचं सत्तेचं घोंड मारलं, बास\nमराठा मोर्च्याची अजून एक मागणी म्हणजे ’मराठा आरक्षण’. ही सुद्धा एक पोरकट मागणी आहे. त्यांच्या कोअर कमिटीत जे बसले त्यांनी किमान विधीतज्ञांचं मार्गदर्शन घ्यायला हवं होतं. मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या कोणत्या तरतूदी व शक्यता संविधानात आहेत हे तपासायला हवं होतं. किंबहूना त्याना हे ठावूकही आहे की अशी कोणतीच तरतूद नाही व शक्यताही नाही. हे सगळं माहित असताना केवळ झुंडशाही व संख्येचा दरारा दाखवून आरक्षण मिळविण्यासाठी पुकारलेला एल्गार म्हणजे एका अर्थाने शिस्तीत चालणा-या मोर्चाची बेशिस्त मनोवृत्ती आहे. कारण आरक्षण म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नसून ज्या समाजाला प्रतिनिधित्व नाकारल्या गेलं त्याला प्रतिनीधित्व देण्याचा कार्यक्रम आहे. दलित व ओबीसी समाजाच्या सगळ्या संध्या हिरावून मराठ्या व इतर उच्चवर्णीच्याना हजारो वर्षे आयत्या वाढून देण्यात आल्या होत्या. त्यातून एक मोठं सामाजिक असंतूलन निर्माण होत गेलं. दलित व ओबीसी मुख्य प्रवाहातून बाहेर फेकल्या गेला होता. त्याला मुख्य प्रवाहात आणन्यासाठी प्रतिनिधित्व देण्याचा जो कार्यक्रम राबविण्यात येतो तो म्हणजे आरक्षण. म्हणजेच आरक्षण हा गरिबी हटाव कार्यक्रम नसून तो प्रतिनिधित्व नाकारलं गेलेल्या समाजाला प्रतिनिधीत्व देण्याचा कार्मक्रम आहे. मराठ्यांचं समाज म्हणून सर्वत्र प्रतिनिधीत्व असताना त्याना परत विशेष तरतूदीतून वाढीव प्रतिनिधीत्व देणे मुळात तर्कविसंगत तर आहेच पण संविधानात न बसणारं आहे. त्यामुळे ही मागणीसुद्धा पोरकटपणाच ठरते. हे वाढीव प्रतिनिधीत्व संख्याबळाचा दरारा दाखवून मिळविण्याचा मानस असेल तर मग त्यावर न बोललेलं बरं.\nमराठ्यांच्या मागासपणाचे दोषी कोण:\nमराठा समाजाला हजारो वर्षापासून या मातीत सर्व संध्या होत्या. शेकडो वर्षा पासून हा समाज इथला राज्यकर्ता आहे. अगदी ब्रिटीशांना पिटाळल्यावरही मराठा मात्र गादीला चिकटून राहिला. शेतीवाडीतील मराठ्यांची मक्तेदारी प्राचीन काळापर्यंत मागे जाते. आधुनिक काळातही व्यापार, शिक्षण व राजकारण सारख्या क्षेत्राचा ताबा मराठ्यानीच घेतला आहे. तरी काही प्रमाणात तो विकासापासून दूर राहिला असेल तर याचा अर्थ संधीचा उपयोग करण्यात तो वयक्तिक पातळीवर नापास आहे, त्याला दलित व ओबीसी सारखी सामाजिक भेदभावाची किनार अजिबात नाही. त्यामुळे मराठ्याच्या मागासपणास इतर कोणीच जबाबदार ठरत नाही. दलितांची व ओबीसींची परिस्थीती मात्र अगदी उलट आहे. अनेक शतकं त्यांची संधीच हिरावून घेतली गेली व ती ज्याला दिली त्यात मराठा होता हे विशेष. त्यातून सामाजिक असंतूलन निर्माण होत गेलं. आता हे असंतूलन मिटविणे गरजेचं असून त्यामुळे दलित-ओबीसीला विशेष संधी मिळावी हे जस्टीफाय होतं. मराठ्याला मात्र ही संधी देता येणार नाही. त्याना देता का, मग आम्हालाही द्या असं म्हणताना त्यांची व आमची सामाजीक स्थिती यातील फरक समजावून घ्यावा लागतो. मराठा मोर्चाचे लोक ती समजावून घेण्याच्या मूडात(मूड मध्ये) नाहीत असे दिसते.\nमराठा समाजाचे निघणारे लाखोचे मोर्चे ही सत्ता गमावलेल्या समाजाची अस्वस्थता सांगणारे मोर्चे असून त्याला सामाजिक मागणीचा मुखवट चढविलेला आहे. तो आज ना उद्या गडून पडेल. कारण त्यांच्या मागण्यांची बारकाईने चिकित्सा केल्यास सामाजिक उत्थानाच्या पायाभरणीसाठीचा मटेरिअल त्याच्यात मिसींग असल्याचे दिसते. त्यामुळे या मोर्च्यांची प्रेरणा सामाजीक उत्थान की राजकीय बस्तान असा प्रश्न पडतो. बाकी काय ते येणारा काळच सांगेल.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nमराठा मोर्चा: रोग गरिबी व उपचार मागासपणावरचे.\nमराठा आरक्षण: संविधानाच्या कोनातून\nमराठा मोर्चाची प्रेरणा: सामाजिक उत्थान की, राजकीय ...\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/network-terrorism-selling-pepsi-41337", "date_download": "2018-04-24T03:28:06Z", "digest": "sha1:DY4BKBWDNEBWJ54BLYRFCGUWWW4DQLXX", "length": 11642, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "The network of terrorism by selling Pepsi पेप्सी विक्रीच्या आडून दहशतवादाचे जाळे | eSakal", "raw_content": "\nपेप्सी विक्रीच्या आडून दहशतवादाचे जाळे\nशनिवार, 22 एप्रिल 2017\n'इसिस'मध्ये तरुणांना ओढण्याची नाझिमवर होती जबाबदारी\n'इसिस'मध्ये तरुणांना ओढण्याची नाझिमवर होती जबाबदारी\nठाणे - उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाने मुंब्य्रातून अटक केलेला उमर ऊर्फ नाझिम शमशाद अहमद हा दहशतवादी कारवायांतील मोठा मासा ठरण्याची शक्‍यता आहे. सायकलवरून पेप्सी विक्री करून त्याने मुंबई परिसरात नेटवर्क तयार करण्याचे प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. तरुणांना भडकावून त्यांना \"इसिस'मध्ये सामील करणे आणि त्यासाठी पैसे गोळा करण्याची जबाबदारी नाझिमवर होती. अशा प्रकारे त्याने 12 तरुणांची माथी भडकवली आहेत. या कारवाईनंतर मुंब्य्राचे नाव पुन्हा दहशतवादी कारवायांशी जोडले गेले आहे.\nठाण्यातील मुंब्रा हा दाट लोकवस्तीचा परिसर आहे. या भागात स्वस्तात आणि चौकशीविना राहण्याची सोय होते. त्याचा फायदा दहशतवादी कारवायांत करून घेतला जात असल्याचे पुन्हा उघड झाले आहे. देवरीपाडा येथील समाधान अपार्टमेंटमधील अकरम मंझील इमारतीत नाझिम तिसऱ्या मजल्यावर वन रूम किचन फ्लॅटमध्ये राहत होता. तो उत्तर प्रदेशातील बिजनोर येथील आहे. दोन वर्षांपासून तो येथे होता. घरमालक गावी गेल्यानंतर त्याने आणखी दोघांना येथे राहण्यासाठी आणले. शेजाऱ्यांना ते नातेवाईक असल्याचे सांगितले होते. गतवर्षी मुंबई एटीएसने या भागातून तबरेझ आलम, तर राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने (एनआयए) मुद्दबीर शेख यांना अटक केली होती. या आरोपींचे इंटरनेट आणि सोशल मीडिया हे संपर्काचे प्रमुख साधन असल्याचे दिसून आले आहे. नाझिम हाही ऑनलाइन चॅट ऍप्लिकेशनच्या मदतीने परदेशांत संपर्क साधत होता. त्यातून कट रचत असल्याचे तपासात उघड झाले आहे.\nसाखर सात रुपयांनी स्वस्त\nमुंबई - किरकोळ बाजारात साखर सात रुपयांनी स्वस्त झाली आहे. वर्षभर 40 ते 42 रुपये किलोवर असणाऱ्या...\nऊस बिलातून पाणीउपसा कराची वसुली\nकऱ्हाड - साखरेचे दर गडगडल्याने साखर कारखान्यांना एफआरपीची रक्कमही देणे मुश्‍कील बनले आहे. अनेक कारखान्यांनी पहिला हप्ताही दिलेला नाही. त्यामुळे...\nबीबीए विद्यार्थ्यांना हवी लेखापालाची संधी\nपुणे - महाराष्ट्र नगर परिषद सेवा लेखापरीक्षण आणि लेखासेवा या अंतर्गत लेखापाल आणि लेखापरीक्षक पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातील वाणिज्य...\nरखरखतं ऊन अन्‌ उजाड माळरान\nमलवडी - संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळी तालुका म्हणून माणला ओळखले जाते. रखरखतं ऊन व ओसाड-उजाड माळरान असं भयावह चित्र या तालुक्‍यात उन्हाळ्यात सर्वत्र...\nकारभारणींमुळे शिक्षण, आरोग्य, पाण्याचे प्रश्‍न सुटले\nनाशिक - पंचायत राजदिनाचा रौप्यमहोत्सव साजरा होत असताना आजवरच्या ग्रामविकासाचे सिंहावलोकन केल्यास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.de/search/label/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2%20%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%80.", "date_download": "2018-04-24T02:48:10Z", "digest": "sha1:DIDC4SYNRNTZCMZ7ZEKIPE2RGI5PAHSG", "length": 5340, "nlines": 66, "source_domain": "marathikavitabox.blogspot.de", "title": "असेल कुणीतरी. | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर: असेल कुणीतरी. | All Post", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nअसेल कुणीतरी, जी माझ्यासाठी देवाने बनवली असेल,\nअसेल कुणीतरी, जी माझी वाट बगत असेल,\nअसेल कुणीतरी, जी नेहमी माझाच विचार करत असेल,\nअसेल कुणीतरी, जी स्वप्नात सुधा मला शोधत असेल,\nअसेल कुणीतरी, जी चेहऱ्याने सुंदर नसली तरी मनाने सुंदर असेल,\nअसेल कुणीतरी, जी थोडीशी नाजूक, थोडीशी भावूक आणि थोडीशी लाझ्री असेल,\nअसेल कुणीतरी, जी चांद ताऱ्यान मध्ये देखील मला शोधत असेल,\nअसेल कुणीतरी, जी जीवाला जीव देणारी असेल,\nअसेल कुणीतरी, जी दिवसात सुधा स्वप्नं बगत असेल,\nअसेल कुणीतरी, जी आपल्यावरती रागवेल आणि त्या रागात सुधा आपल्यावरती प्रेम करणारी असेल,\nअसेल कुणीतरी, जी आपण कितीही रागावलो तरी प्रेमाने मनवनारी असेल,\nअसेल कुणीतरी, जी मनात माझा विचार करून गालातल्या गालात हसणारी असेल,\nअसेल कुणीतरी, जी माझ्या सुखात आणि दुखात आयुष्भर मला साथ देणारी असेल,\nअसेल कुणीतरी, जी फक्त माझ्यावर फक्त माझ्यावर मरे पर्यंत प्रेम करणारी असेल,\nअसेल का अशी कुणीतरी, जी माझ्यासारखाच विचार करणारी असेल.\nअसेल कुणीतरी........ ............. असेल कुणीतरी, जी माझ्यासाठी देवाने बनवली असेल, असेल कुणीतरी, जी माझी वाट बगत असेल, असेल कुणीतरी, ...\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/2017/03/17/1294/", "date_download": "2018-04-24T03:00:27Z", "digest": "sha1:3TL57URGHOBKIKHBVANGFYRKDBKQ5Q2M", "length": 8104, "nlines": 136, "source_domain": "putoweb.in", "title": "नोटबंदी नंतर बँकांबाहेर लागलेल्या पुणेरी पाट्या / 2016", "raw_content": "\nनोटबंदी नंतर बँकांबाहेर लागलेल्या पुणेरी पाट्या / 2016\n​warning – या वेबसाईट वरील सर्व लेख आणि मटेरियल याचे सर्व हक्क पुणेरी टोमणे आणि putoweb कडे असून कुठल्याही बाह्य वितरणाची परवानगी puto देत नाही, तुम्ही फक्त लेख पेजमार्फतच शेअर करू शकता.\nया लेखातील सर्व घटनास्थळे, व्यक्ती, संवाद काल्पनिक असून कुठल्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा\nतुम्हाला हा लेख कसा वाटला खाली रेटिंग, कमेंट देऊन शेअर करा.\nPosted in पुटो च्या लेखणीतूनTagged नोटबंदी, पुणेरी टोमणे, पुणेरी पाट्या, बँक, लेख, लेखणीतून, featured, puneri time1 Comment\nसतत कम्प्युटर समोर बसणाऱ्यांसाठी महत्वाच्या २० टिप्स. – VIDEO →\nOne thought on “नोटबंदी नंतर बँकांबाहेर लागलेल्या पुणेरी पाट्या / 2016”\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nचाणक्य के 20 सूत्र जो आपके जीने का तरीका बदल सकते हैं\n\"TITANIC\" पुण्यात बनला असता तर\nद परफेक्ट लाईफस्टाईल - I\n\"शोले\" जर पुण्यात बनला असता तर.\nपु ल देशपांडे यांचे दुर्मिळ कलेक्शन - पुणेकर, मुंबईकर आणि नागपूरकर\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nचाणक्य के 20 सूत्र जो आपके जीने का तरीका बदल सकते हैं\n\"TITANIC\" पुण्यात बनला असता तर\nद परफेक्ट लाईफस्टाईल - I\n\"शोले\" जर पुण्यात बनला असता तर.\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/NorthMaharashtra/Jalgaon/2017/03/11155153/news-in-marathi-girish-mahajan-celebrates-bjp-win.vpf", "date_download": "2018-04-24T03:09:27Z", "digest": "sha1:FLGQSGSH3AGXOENSK5UAZPTQZLJZ7OKB", "length": 11300, "nlines": 231, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "उत्तरप्रदेशात भाजप सुसाट, जळगावात आमदार 'झिंगाट'", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nरायगड - महामार्ग दरोडेखोरांना ७ वर्षे सक्त मजुरी व प्रत्येकी ५००० रु. दंड\nमुंबई - जीटीएस विभागाच्या ४ अधिकाऱ्यांना लाच घेण्याच्या आरोपाखाली अटक\nठाणे - कल्याण रेल्वेस्थानकातील फलाटालगतच्या मोकळ्या जागेवरील कचऱ्याला आग\nठाणे - मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीचे काम दोन दिवस पुढे ढकलले\nठाणे - उल्हासनगरमध्ये किरकोळ कारणावरुन मित्राने केली मित्राचीच हत्या\nमुंबई- नाणारचे भूसंपादन रद्द करण्याचा अधिकार देसाईंना नाही - मुख्यमंत्री\nरत्नागिरी- नाणार प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द - उद्योगमंत्री\nनवी दिल्ली- भाजप आणि संघाला संविधानाला हात लावू देणार नाही - राहुल गांधी\nनवी दिल्ली- काँग्रसने संविधानला उद्ध्वस्त केल्याचा अमित शाहांचा आरोप\nनवी दिल्ली- जिवाला धोका असल्याची व्यक्त केली इंद्राणी मुखर्जीने भीती\nमुंबई- राज्यातील ६५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर\nनवी दिल्ली- सानिया मिर्झा होणार आई,ट्विटरद्वारे सानियाने दिली गोड बातमी\nनागपूर- कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदाराच्या मृत्यूची चौकशी करा - आंबेडकर\nउत्तरप्रदेशात भाजप सुसाट, जळगावात आमदार 'झिंगाट'\nजळगाव - भाजपला उत्तरप्रदेशमध्ये अभूतपूर्व यश मिळाले आहे. हे यश राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव येथे नाचून साजरे केले.\nडॉ. आंबेडकर जयंती मिरवणुकीत गिरीश महाजनांनी लेझीमच्या तालावर धरला ठेका जळगाव - महामानव डॉ.\nजळगावात गाजावाजा करून सुरू केलेली विमानसेवा खंडित जळगाव - मोठा गाजावाजा करून पालकमंत्री\nजामनेर नगरपरिषदेवर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची एकहाती सत्ता जळगाव - जामनेरमध्ये\nअंजली दमानिया अडचणीत; खडसेंनी ठोकला १० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा जळगाव - माजी महसूलमंत्री\nसीसीटीव्हीवरील कपडा पडला आणि पितळ उघडं जळगाव - म्हणतात ना खोट कधीच लपत नाही, अशीच काहीशी\nखिशातच मोबाईलचा स्फोट, तरुण गंभीर जखमी जळगाव - मोबाईल जेवढा सोयीचा असतो तेवढा तो\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nगडचिरोलीत सलग दुसऱ्या दिवशीही चकमक, ६ नक्षलवाद्यांचा खात्मा गडचिरोली - अहेरी\nवाढदिवस विशेष : २० वर्षापूर्वी मास्टर ब्लास्टरने दिले होते अनमोल गिफ्ट हैदराबाद -\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/33?page=11", "date_download": "2018-04-24T03:10:06Z", "digest": "sha1:RVE4QZIUOVYERJBF34MXBC47BQEIJ5RG", "length": 7558, "nlines": 157, "source_domain": "mr.upakram.org", "title": "बातमी | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nएका दुर्दैवी कमांडोची व्यथा -\nसैन्यातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने पाठविलेली मेल, नेवीतील माझ्या एका मित्राने मला forward केली. त्याचे शब्दशः भाषांतर खाली देत आहे.\nकोल्हापुरातील विश्वशांती यज्ञाच्या संयोजकांना अटक\nकोल्हापूर येथे २ ते १३ नोव्हेंबर दरम्यान विश्वशांती यज्ञ पार पडला. विश्वशांती यज्ञाच्या नावाखाली काढलेले हे धर्माचे दुकान तोट्यात गेले आहे.\nसुरेशभट डॉट इन गझल विशेषांक: दिवाळी २००८\nसुरेशभट डॉट इन गझल विशेषांक: दिवाळी २००८\nसुरेशभट डॉट इन गझल विशेषांक: दिवाळी २००८\nसुरेशभट डॉट इन गझल विशेषांक: दिवाळी २००८\nउपक्रम दिवाळी अंक २००८\n'उपक्रम'च्या सर्व सदस्यांना आणि वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा\nआज नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी अचानक ही बातमी वाचण्यास मिळाली. ही गोष्ट यापूर्वीही वाचली असली तरी आज पुन्हा नव्याने वाचतानाही तेवढाच खेद वाटला. तिचा दुवा येथे चिकटवत आहे.\nबिग बॅग प्रयोगावर सायबर गुन्हेगारांची वक्रदृष्टी\nलार्ज हॅड्रॉन कोलायडर (Large Hadron Collider, LHC), बिग बँग यंत्र या नावाने प्रसिद्ध असलेल्या या वैज्ञानिक प्रयोगाने संपूर्ण जगाचे लक्ष बर्‍यावाइट कारणांनी वेधून घेतले आहे.\nउबुंटु ८.०४: हार्डी हेरॉन\nसाधारण ८ महिने मी उबुंटू ७.१ वापरले. त्याला प्रचलित नाव म्हणजे गट्सी गिबन. अतिशय आनंददायी अनुभव. माझा ल्यापटॉप ड्युएल बूट आहे.\nहेराफेरी - डीएनएस कॅश पॉइजनिंग\nइंटरनेटचे सध्याच्या काळातले महत्त्व काही वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. इंटरनेट आता खर्‍या अर्थाने सर्वव्यापक झाले आहे. मनोरंजन, अभ्यास, संशोधन यापासून बँकिंग, तिकीट आरक्षण, बिल भरणे इ.\nसृजनशीलता - तंत्र व मंत्र\nआज ११ ऑगस्ट २००८, आत्ताच सकाळी १० वाजता ऑलिंपिक स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळाले आहे. १० मी टर एअर रायफल प्रकारात अभिनव बिंद्राने हे सुवर्णपदक मिळवले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.majhimarathi.com/category/suvichar/", "date_download": "2018-04-24T02:42:35Z", "digest": "sha1:4DQTBJWQIIZ5DJPL4QZH6NMBEJKRZLP3", "length": 4468, "nlines": 52, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "Suvichar Archives - MajhiMarathi", "raw_content": "\nआदिवासी क्रांतीकारक बिरसा मूंडा | Birsa Munda History In Marathi\nबेसन शेव बनवायची विधी | Besan Sev Recipe\nबराक ओबामांचे नोबेल पुरस्कार स्विकारतांनाचे भाषण | Barack Obama Speech\nबदामचे गुणकारी फायदे | Benefits of Almonds\nस्वयंपाकासाठी काही खास टिप्स | Kitchen tips in Marathi\nपी.व्ही सिन्धू बॅडमिंटन खेळाडू | Badminton Player PV Sindhu\nसाक्षी मलिक एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू | Wrestler Sakshi Malik Biography\nपिझ्झा बनविण्याची रेसेपी | Pizza Recipe In Marathi\nमित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी प्रेरणादायक सुविचार / Best 51 Motivational Quotes In Marathi आणले आहेत खात्री आहे तुम्हाला ते नक्कीच आवडतील – 51 प्रेरणादायक सुविचार / Best 51 Motivational Quotes In Marathi 1. भरलेला खिसा माणसाला दुनियी दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो. 2. स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे …\nMarathi Suvichar Sangrah | सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार संग्रह\nजशी झाडाला पाण्याची गरज असते, जशी लेकराला मायेची गरज असते तसेच मनाला सुविचाराची गरज असते.सुविचार आपल्या मनासाठी प्रेरणादायक असतात, सुविचार आपल्याला कमी शब्दात खुप महत्वाच्या गोष्टी सांगतात ज्या आपल्या जीवनाला अधिक उर्जावान बनवतात. जीवन जगावं कस हे शिकवतात, म्हणून नियमित सुविचाराचे वाचन व मनन केले पाहिजे. आम्ही तुमच्यासाठी येथे सर्वात …\nकांद्यापासून होणारे काही स्वास्थ लाभ | Onion Benefits in Marathi\nरागावर नियंत्रणासाठी काही टिप्स | How To Control Anger Marathi\nपंजाबी लस्सी बनविण्याची विधी | Lassi Recipe in Marathi\nस्वयंपाकासाठी काही खास टिप्स | Kitchen tips in Marathi\nदिव्यांचा सण दिवाळी बद्दल माहिती | Diwali Information In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://itstechschool.com/mr/top-paying-certifications-in-2017/", "date_download": "2018-04-24T02:42:30Z", "digest": "sha1:YUFL3LDKLIG5LJGWVTFNXUAUCQOK7YF6", "length": 49655, "nlines": 384, "source_domain": "itstechschool.com", "title": "15 मधील 2017 शीर्ष देय श्रेय | त्याचे", "raw_content": "\nITIL सेवा धोरण (एसएस)\nITIL सेवा डिझाईन (एसडी)\nITIL सेवा संक्रमण (एसटी)\nITIL सेवा ऑपरेशन (SO)\nITIL नित्य सेवा सुधारणा (CSI)\nEC- परिषद आपत्ती पुनर्प्राप्ती व्यावसायिक (EDRP)\nईसी-कौन्सिल सिक्युरिटेड सिक्युरिटी स्पेशालिस्ट (ईसीएसएस)\nईसी-कौन्सिलचे प्रमाणित मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (सी | सीआयएसओ)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड इसादंड हॅन्डलर (ECIH)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (ECSP.net)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (जावा)\nसंगणक हॅकिंग फॉरेंसिक इन्व्हेस्टिगेटर (सीएचएफआय)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड एन्क्रिप्शन स्पेशलिस्ट (ईसीईएस)\nप्रमाणित सुरक्षित संगणक वापरकर्ता (CSCU)\nCAST 614 प्रगत नेटवर्क संरक्षण\nCAST 613 हॅन्डिंग आणि हार्डनिंग कॉर्पोरेट वेब अॅप / वेब साइट\nकास्ट 612 प्रगत मोबाइल Forensics आणि सुरक्षा\nCAST 616 संरक्षित विंडोज इन्फ्रास्ट्रक्चर\nएलपीटी (परवानाधारक प्रवेश ट्रस्टर)\nप्रमाणित नेटवर्क डिफेंडर (सीएनडी)\nECSA v10 (EC-Council प्रमाणित सुरक्षा विश्लेषक)\nमास्टर ट्रेनर अँड फॅसिलिटेटर (एमटीएफ)\nप्रमाणन भरती विश्लेषक (सीआरए)\nसर्टिफाईड सायकोमेट्रिक टेस्ट प्रोफेशनल (सीपीटीपी)\nप्रमाणित कार्यप्रदर्शन आणि क्षमता विकासक (सीपीसीडी)\nप्रमाणित OD हस्तक्षेप व्यावसायिक (CODIP)\nप्रमाणित संस्थात्मक विकास विश्लेषक (सीओडीए)\nप्रमाणित शिक्षण आणि विकास व्यवस्थापक (सीएलडीएम)\nप्रमाणित प्रशिक्षणात्मक डिझायनर (सीआयडी)\nप्रमाणित एचआर बिझिनेस पार्टनर (सीएचआरबीपी)\nएचआर एनालिटिक्समध्ये प्रमाणित व्यावसायिक (सीएएमपी)\nप्रमाणित कार्यकारी आणि जीवन प्रशिक्षक (सीएलसी)\nप्रमाणित बॅलन्स स्कोर कार्ड प्रोफेशनल (CBSCP)\nAWS प्रशिक्षण वर आर्किटेक्चिंग\nAWS तांत्रिक आवश्यकता प्रशिक्षण\nएसीआय मोड v9000 मध्ये सिस्को नेक्सस 2.0 स्विचचे कॉन्फीस करणे\nCCNA मार्गक्रमण आणि स्विचिंग v3.0\nसीसीएनपी रूटिंग व स्विचिंग\nएचपी सॉफ्टवेअर ऑटोमेशन चाचणी\nRanorex v8.x (प्रगत मूलभूत)\nपूर्वी कालखंड रेखांकित सह सेलेनियम\nITIL सेवा धोरण (एसएस)\nITIL सेवा डिझाईन (एसडी)\nITIL सेवा संक्रमण (एसटी)\nITIL सेवा ऑपरेशन (SO)\nITIL नित्य सेवा सुधारणा (CSI)\nEC- परिषद आपत्ती पुनर्प्राप्ती व्यावसायिक (EDRP)\nईसी-कौन्सिल सिक्युरिटेड सिक्युरिटी स्पेशालिस्ट (ईसीएसएस)\nईसी-कौन्सिलचे प्रमाणित मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (सी | सीआयएसओ)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड इसादंड हॅन्डलर (ECIH)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (ECSP.net)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (जावा)\nसंगणक हॅकिंग फॉरेंसिक इन्व्हेस्टिगेटर (सीएचएफआय)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड एन्क्रिप्शन स्पेशलिस्ट (ईसीईएस)\nप्रमाणित सुरक्षित संगणक वापरकर्ता (CSCU)\nCAST 614 प्रगत नेटवर्क संरक्षण\nCAST 613 हॅन्डिंग आणि हार्डनिंग कॉर्पोरेट वेब अॅप / वेब साइट\nकास्ट 612 प्रगत मोबाइल Forensics आणि सुरक्षा\nCAST 616 संरक्षित विंडोज इन्फ्रास्ट्रक्चर\nएलपीटी (परवानाधारक प्रवेश ट्रस्टर)\nप्रमाणित नेटवर्क डिफेंडर (सीएनडी)\nECSA v10 (EC-Council प्रमाणित सुरक्षा विश्लेषक)\nमास्टर ट्रेनर अँड फॅसिलिटेटर (एमटीएफ)\nप्रमाणन भरती विश्लेषक (सीआरए)\nसर्टिफाईड सायकोमेट्रिक टेस्ट प्रोफेशनल (सीपीटीपी)\nप्रमाणित कार्यप्रदर्शन आणि क्षमता विकासक (सीपीसीडी)\nप्रमाणित OD हस्तक्षेप व्यावसायिक (CODIP)\nप्रमाणित संस्थात्मक विकास विश्लेषक (सीओडीए)\nप्रमाणित शिक्षण आणि विकास व्यवस्थापक (सीएलडीएम)\nप्रमाणित प्रशिक्षणात्मक डिझायनर (सीआयडी)\nप्रमाणित एचआर बिझिनेस पार्टनर (सीएचआरबीपी)\nएचआर एनालिटिक्समध्ये प्रमाणित व्यावसायिक (सीएएमपी)\nप्रमाणित कार्यकारी आणि जीवन प्रशिक्षक (सीएलसी)\nप्रमाणित बॅलन्स स्कोर कार्ड प्रोफेशनल (CBSCP)\nAWS प्रशिक्षण वर आर्किटेक्चिंग\nAWS तांत्रिक आवश्यकता प्रशिक्षण\nएसीआय मोड v9000 मध्ये सिस्को नेक्सस 2.0 स्विचचे कॉन्फीस करणे\nCCNA मार्गक्रमण आणि स्विचिंग v3.0\nसीसीएनपी रूटिंग व स्विचिंग\nएचपी सॉफ्टवेअर ऑटोमेशन चाचणी\nRanorex v8.x (प्रगत मूलभूत)\nपूर्वी कालखंड रेखांकित सह सेलेनियम\nटाका पहा चेक आउट\n15 मधील 2017 शीर्ष देय श्रेय\nद्वारा पोस्ट केलेलेऋषि मिश्रा\nखात्री करणे प्राप्त आयटी व्यवसायात आपल्या व्यवसायावर चालना देण्यासाठी एक sureshot पद्धत आहे. आपण एखाद्या एंटरप्राइझ, खाजगी उपक्रम, वैद्यकीय सेवा, सरकार किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जे आयटी विशेषज्ञ वापरतात त्यापैकी काहीही असले तरीही, व्यावसायिक यशोगासाठी आपला सर्वात तार्किक पर्याय आपली योग्यता आणि सूचनांचे प्रमाणपत्र जाणूनबुजून घेण्यात येणारी प्रमाणपत्रे\n15 शीर्ष देय श्रेय\nCRISC: जोखीम आणि माहिती प्रणाली नियंत्रण प्रमाणित\nCISM: प्रमाणित माहिती सुरक्षा व्यवस्थापक\nसीसीएनपी रूटिंग व स्विचिंग\nसीसीपी -5: सिट्रिक्स सर्टिफाईड प्रोफेशनल - व्हर्च्युअलायझेशन\nCISSP: प्रमाणित माहिती प्रणाली सुरक्षा व्यावसायिक\nसीआयएसए: प्रमाणित माहिती प्रणाली अंकेक्षण\nसीसीडीए: सिस्को प्रमाणित डिझाईन असोसिएट\nCCDP: सिस्को प्रमाणित डिझाईन व्यावसायिक\nपीएमपी: प्रकल्प व्यवस्थापन व्यावसायिक\nएमसीएसई: मायक्रोसॉफ्ट सर्टिफाइड सिस्टीम इंजिनियर\nसीसीएनए: सिस्को प्रमाणित नेटवर्क सहकारी\nMCSA: मायक्रोसॉफ्ट सर्टिफाईड सोल्युशन्स असोसिएट\nसीसीए-एन: सिट्रिक्स प्रमाणित सहकारी - नेटवर्किंग\n15 शीर्ष देय श्रेय\nसंदर्भातील आणखी एक महत्त्वपूर्ण मुद्दा असे आहे की प्रत्येक प्रतिवादीकडे विशिष्ट प्रतिज्ञा असा वार्षिक वार्षिक मोबदला देण्यात येतो. चाचणीसाठी तयारी आणि योजना कशी करायची याबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी काही प्रमाणपत्रांमध्ये अतिरिक्त प्रशिक्षण मालमत्ता आहे आणि या प्रत्येकासाठी. येथे कमी करणे आहे:\nCRISC: जोखीम आणि माहिती प्रणाली नियंत्रण प्रमाणित\nमाहिती प्रणाली ऑडिट व नियंत्रण संघटनेनुसार, सीआरआयएससी मान्यता हे सुनिश्चित करते की धारक डेटा प्रणालीला धोकादायक आहे आणि डिझाइनिंग / अंमलबजावणी समाधान. CRISC प्रतिज्ञा धारकाकडे $ 119,227 / वर्षांचा सामान्य वेतन आहे.\nCISM: प्रमाणित माहिती सुरक्षा व्यवस्थापक\nसीआयएसएम ची पुष्टी डेटा सुरक्षा व्यवस्थापनातील क्षमता समजते, एखाद्या विशिष्ट संलग्नतेसाठी डेटा सुरक्षेचे नियमन, डिझाईन आणि आकलन करणारी कोणीतरी कौशल्य आणि वेतन अहवालाद्वारे सूचित केल्याप्रमाणे, या पुष्टीकरणाचे धारक सामान्य $ 118,348 / वर्ष मिळवितात.\nसीसीएनपी रूटिंग व स्विचिंग\n$ 97,038 / वर्ष सामान्य वार्षिक पगारावर, हे CCNP प्रतिज्ञा एखाद्या प्रशासकीय अनुभवाच्या एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी उपयुक्त आहे आणि सुनिश्चित करते की सीसीएनपी विवादात्मक धारक विस्तीर्ण-क्षेत्रीय व्यवस्था ठेवू शकतील आणि समाधानासाठी स्वामींबरोबर काम करू शकेल.\nITIL v3 प्रमाणन - ITIL मास्टर - ITIL मास्टर पुष्टीधारकांसाठी सामान्य वार्षिक वेतन $ 95,434 / वर्ष होते. मास्टर पुष्टीकरण एक ITIL एक्सपर्ट मान्यता आवश्यक आहे आणि खरे परिस्थितीत आयटी समाधान ITIL कल्पना लागू करू शकेल लोक ओळखतो.\nसीसीपी -5: सिट्रिक्स सर्टिफाईड प्रोफेशनल - व्हर्च्युअलायझेशन\nविहंगावलोकन द्वारे दर्शविल्याप्रमाणे, वर्चुअलाइजेशन 2017 मधील वाढीव एंटरप्राइज खर्चाच्या शीर्ष रांगांपैकी एक आहे. CCP-V प्रमाणन धारकांसाठी सामान्य वार्षिक वेतन $ XNUM $ होता. हे सिट्रिक्स प्रमाणित व्यावसायिक - वर्च्युअलाइजेशन प्रमाणीकरणासह विशेषज्ञांसाठी स्वारस्य दर्शविते\nCISSP: प्रमाणित माहिती प्रणाली सुरक्षा व्यावसायिक\nसर्वात विस्मयकारक देय प्रमाणपत्रांची कमीतकमी संख्या 3 प्रमाणित माहिती प्रणाली सुरक्षा व्यावसायिक किंवा (आयएससी) 2 पैकी आहे. हे प्रमाणपत्रे सुरक्षा आणि धोका व्यवस्थापनाची क्षमता, आणि प्रोग्रामिंग सुधारणा सुरक्षा या पुष्टीकरण धारकांना वार्षिक वार्षिक घोषित केले जाणारे नुकसान $ 110,603 / वर्ष होते.\nसीआयएसए: प्रमाणित माहिती प्रणाली अंकेक्षण\nसीआयएसए हमी देते की इन्फॉर्मेशन सिस्टीम परीक्षकांना योग्य आक्षेप घेणारी यंत्रणा आहे ज्यात यंत्रणेचे मूल्यमापन करणे आणि \"डेटा सिस्टम्समधून सन्मान मिळविणे आणि सन्मान करणे\" यासाठी विहित कार्यपद्धती घेणे आवश्यक आहे. येथे एक व्यावसायिक सामान्य वेतन $ 106,181 / वर्ष होते.\nसीसीडीए: सिस्को प्रमाणित डिझाईन असोसिएट\nया रिकनटाने पुढे सीसीडीए आहे, सिस्टम डिझाइनसाठी सिस्कोची पुष्टी. याव्यतिरिक्त आपण दुसर्या सिस्को पुष्टीकरणासह पुष्टी केल्याची हमी, उदाहरणार्थ, सीसीएनपी रूटिंग आणि स्विचिंग, कारण ही सीसीडीएसाठी आवश्यक आहे. सीसीडीएच्या धारकाचा सामान्य मोबदला $ 99,701 / वर्ष होता.\nCCDP: सिस्को प्रमाणित डिझाईन व्यावसायिक\nसीसीडीपी धारकांना $ 105,088 / वर्षांचा सामान्य वेतन प्राप्त होते. वरिष्ठ-स्तरीय आर्किटेक्ट्ससाठी अधिक व्यावसायिक प्रणाली अवस्थेमध्ये आणि प्रशासनाची रचना करणे आवश्यक असलेल्या या व्यावसायिक पातळीवरील प्रमाणन प्रस्तावित केले जाते.\nपीएमपी: प्रकल्प व्यवस्थापन व्यावसायिक\nप्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोफेशनल प्रोफेमेणेशन कदाचित प्रोजेक्ट चीफ पोस्टसाठी मान्यताप्राप्त मुख्य व्यवसाय आहे. ही एक जागतिक पुष्टी आहे आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्स्टीट्यट ऑफ अर्निंग पॉवरच्या अनुसार: या धारकासाठी सामान्य वार्षिक वेतन $ 116,094 / वर्ष आहे.\nएमसीएसई: मायक्रोसॉफ्ट सर्टिफाइड सिस्टीम इंजिनियर\nमायक्रोसॉफ्टने एमसीएसई (आता मायक्रोसॉफ्ट सर्टिफाईड सोल्युशन्स एक्सपर्टसाठी राहतो) ची पद्धत बदलली आहे ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर विशिष्ट नियंत्रणांवर लक्ष केंद्रित केलेल्या ऐवजी फॉर्मच्या विस्तृत वर्गीकरणापेक्षा नवीन नवकल्पना प्रत्यक्षात आणण्यावर मोठ्या प्रमाणावर अनावरण करण्यात आले आहे. त्यांच्यासाठी सामान्य नुकसान $ 96,215 / वर्ष आहे.\nसीसीएनए: सिस्को प्रमाणित नेटवर्क सहकारी\nसिस्को प्रमाणित नेटवर्क सहकारी (सीसीएनए) यांना $ 107,045 चे सामान्य वेतन मिळणे, एक्सएनएक्सएमध्ये सीसीएनए प्रतिज्ञान ट्रॅक प्रदर्शित केले गेले आणि वाढीसाठी लक्ष केंद्रित केले, उदाहरणार्थ, स्टॉकिंग, आयोजिने, वर्च्युअलाइजेशन, रजिस्टर आणि सिस्टम व्यवस्थापन.\nMCSA: मायक्रोसॉफ्ट सर्टिफाईड सोल्युशन्स असोसिएट\nएमसीएसएचा पुष्टीकरण विविध मायक्रोसॉफ्टच्या आयटम्ससाठी आयटी मास्टर ऍन्फर्मेशन समजला जातो आणि अनेक क्षमतांनी वर्गीकृत केले जाऊ शकते, उदाहरणार्थ, डेस्कटॉप, सर्व्हर, डेटाबेस आणि डेव्हलपर. ज्या स्पर्धक एक वर्षाचा अनुभव नाही तितका जवळजवळ $ 50,649 मिळेल आणि हे 75,850 वर्षांच्या अनुभवासह किंवा लक्षणीय अधिकसह $ 10 वर वाढेल.\nसीसीए-एन: सिट्रिक्स प्रमाणित सहकारी - नेटवर्किंग\nसिट्रिक्स सर्टिफाइड असोसिएट - नेटवर्किंग (सीसीए-एन) प्रमाणन क्षमतेला मान्यता देण्यासाठी आणि नेटवर्केअर गेटवेला डेस्कटॉप, डेटा आणि ऍप्लिकेशन्सना सुरक्षित रिमोट प्रवेशास असलेल्या एंटरप्राइज वातावरणास व्यवस्थापित करण्यास अपेक्षित शिकण्याची रचना केली आहे. मास्टर सहभागावर अवलंबुन, एक अधिकृत प्रतिनिधी जो ही मान्यता प्राप्त करतो तो दर वर्षी $ 43,000 आणि मोठ्या प्रमाणात मिळू शकेल.\nसॉफ्टवेअर डेव्हलपमेंट: अ हूक म्हणजे काय\nऍझ्युरवर लिनक्स कसे चालवायचे, भाग आय: मूलभूत\nप्रत्युत्तर द्या उत्तर रद्द\nआपण मानव आहात आणि या क्षेत्रात दिसत असल्यास, कृपया रिक्त सोडा.\nएक द्वारे चिन्हित फील्ड * आवश्यक आहेत\nअफगाणिस्तानअल्बेनियाअल्जेरियाअमेरिकन सामोआअँडोरअंगोलाअँग्विलाअंटार्क्टिकाएंटीग्वा आणि बार्बुडाअर्जेंटिनाअर्मेनियाअरुबाऑस्ट्रेलियाऑस्ट्रियाअझरबैजानबहामाजबहरैनबांगलादेशबार्बाडोसबेलारूसबेल्जियमबेलिझबेनिनबर्म्युडाभूतानबोलिव्हियाबॉस्निया आणि हर्जेगोविनाबोत्सवानाबोउवेट बेटब्राझीलब्रिटिश इंडियन ओशन टेरीटरीब्रुनै दारुसलामबल्गेरियाबुर्किना फासोबुरुंडीकंबोडियाकॅमरूनकॅनडाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहसेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकचाडचिलीचीनख्रिसमस आयलॅन्डकोकोस (कीलिंग) बेटेकोलंबियाकोमोरोसकॉंगोकांगो, लोकशाही प्रजासत्ताककुक बेटेकॉस्टा रिकाकोटे दिल्वोरेक्रोएशिया (स्थानिक नाव: क्रोएशिया)क्युबासायप्रसझेक प्रजासत्ताकडेन्मार्कजिबूतीडॉमिनिकाडोमिनिकन रिपब्लीकतिमोर-लेस्ट (पूर्व तिमोर)इक्वाडोरइजिप्तअल साल्वाडोरइक्वेटोरीयल गिनीइरिट्रियाएस्टोनियाइथिओपियाफॉकलंड बेटे (मालव्हिनास)फेरो द्वीपसमूहफिजीफिनलंडफ्रान्सफ्रान्स, महानगरफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाफ्रेंच दक्षिणी प्रदेशगॅबॉनगॅम्बियाजॉर्जियाजर्मनीघानाजिब्राल्टरग्रीसग्रीनलँडग्रेनाडा, विंडवर्ड आयलॅन्डग्वादेलोपगुआमग्वाटेमालागिनीगिनी-बिसाउगयानाहैतीहर्ड आणि मॅक् डोनाल्ड बेटेहोली सी (व्हॅटिकन सिटी स्टेट)होंडुरासहाँगकाँगहंगेरीआइसलँडभारतइंडोनेशियाइराण (इस्लामिक रिपब्लिक ऑफ)इराकआयर्लंडइस्राएलइटलीजमैकाजपानजॉर्डनकझाकस्तानकेनियाकिरिबाटीकोरिया, डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफकोरिया, रिपब्लिक ऑफकुवैतकिरगिझस्तानलाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफलाटवियालेबनॉनलेसोथोलायबेरियालिबियालिंचेनस्टाइनलिथुआनियालक्संबॉर्गमकाओमॅसेडोनिया, माजी युगोस्लाव्ह प्रजासत्ताकमादागास्करमलावीमलेशियामालदीवमालीमाल्टामार्शल बेटेमार्टिनिकमॉरिटानियामॉरिशसमायोट्टेमेक्सिकोमायक्रोनेसिया, फीडरेटेड स्टेट्स ऑफमोल्दोव्हा, गणराज्यमोनॅकोमंगोलियामाँटेनिग्रोमॉन्टसेरातमोरोक्कोमोझांबिकम्यानमारनामिबियानऊरुनेपाळनेदरलँड्सनेदरलॅंन्ड ऍन्टीलेसन्यू कॅलेडोनियान्युझीलँडनिकाराग्वानायजरनायजेरियानीयूनॉरफोक द्वीपउत्तर मारियाना बेटेनॉर्वेओमानपाकिस्तानपलाऊपनामापापुआ न्यू गिनीपराग्वेपेरूफिलीपिन्सकांगोपोलंडपोर्तुगालपोर्तु रिकोकताररियुनियनरोमेनियारशियन फेडरेशनरवांडासेंट किट्स आणि नेविजसेंट लुसियासेंट विन्सेंट आणि ग्रेनेडाईन्झसामोआसॅन मरिनोसाओ टोमे आणि प्रिन्सिपेसौदी अरेबियासेनेगलसर्बियासेशेल्ससिएरा लिऑनसिंगापूरस्लोव्हाकिया (स्लोव्हाक गणराज्य)स्लोव्हेनियासोलोमन आयलॅन्डसोमालियादक्षिण आफ्रिकादक्षिण जॉर्जिया, दक्षिण सँडविच बेटेदक्षिण सुदानस्पेनश्रीलंकासेंट हेलेनासेंट पियर आणि मिकेलॉनसुदानसुरिनामस्वालबार्ड आणि जॅन मायेन बेटेस्वाझीलँडस्वीडनस्वित्झर्लंडसिरियन अरब रिपब्लीकतैवानताजिकिस्तानटांझानिया, युनायटेड रिपब्लिक ऑफथायलंडजाण्यासाठीटोकेलाऊटोंगात्रिनिदाद आणि टोबॅगोट्युनिशियातुर्कीतुर्कमेनिस्तानतुर्क आणि कायकोझ आयलॅंन्डटुवालुयुगांडायुक्रेनसंयुक्त अरब अमिरातीयुनायटेड किंगडमसंयुक्त राष्ट्रयुनायटेड स्टेट्स मायनर आऊटलाईंग आयलॅन्डउरुग्वेउझबेकिस्तानवानुआटुव्हेनेझुएलाव्हिएतनामव्हर्जिन बेटे (ब्रिटिश)व्हर्जिन बेटे (अमेरिका)वालिस आणि फुटुना बेटेपश्चिम सहारायेमेनयुगोस्लाव्हियाझांबियाझिम्बाब्वे\nTOGAF प्रशिक्षण आणि प्रमाणन मिळविण्याकरिता 10 कारणे\nवर पोस्टेड20 एप्रिल 2018\nXVCX मध्ये Inverview मध्ये विचारले SCCM प्रश्न आणि उत्तरे\nवर पोस्टेड17 एप्रिल 2018\nओरॅकल सर्टिफिकेशन कोर्सच्या व्यवसायातील संधी आणि फायदे\nवर पोस्टेड13 एप्रिल 2018\nवर पोस्टेड12 एप्रिल 2018\nभारतातील सर्वोत्तम सॉफ्टवेअर चाचणी अभ्यासक्रम काय आहेत\nवर पोस्टेड05 एप्रिल 2018\nनोएडा मधील प्रशिक्षण कक्ष\nचेन्नई मधील प्रशिक्षण कक्ष\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nबी एक्सएक्सएक्स ए, दक्षिण सिटी एक्सएक्सएक्स, स्वाक्षरी टॉवर्स जवळ, गुडगाव, HR, भारत - 122001\nकॉपीराइट © 2017 - सर्व राखीव सुरक्षित - अभिनव तंत्रज्ञान सोल्युशन्स | गोपनीयता धोरण\nआपण मानव आहात आणि या क्षेत्रात दिसत असल्यास, कृपया रिक्त सोडा.\nएक द्वारे चिन्हित फील्ड * आवश्यक आहेत\nअफगाणिस्तानअल्बेनियाअल्जेरियाअमेरिकन सामोआअँडोरअंगोलाअँग्विलाअंटार्क्टिकाएंटीग्वा आणि बार्बुडाअर्जेंटिनाअर्मेनियाअरुबाऑस्ट्रेलियाऑस्ट्रियाअझरबैजानबहामाजबहरैनबांगलादेशबार्बाडोसबेलारूसबेल्जियमबेलिझबेनिनबर्म्युडाभूतानबोलिव्हियाबॉस्निया आणि हर्जेगोविनाबोत्सवानाबोउवेट बेटब्राझीलब्रिटिश इंडियन ओशन टेरीटरीब्रुनै दारुसलामबल्गेरियाबुर्किना फासोबुरुंडीकंबोडियाकॅमरूनकॅनडाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहसेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकचाडचिलीचीनख्रिसमस आयलॅन्डकोकोस (कीलिंग) बेटेकोलंबियाकोमोरोसकॉंगोकांगो, लोकशाही प्रजासत्ताककुक बेटेकॉस्टा रिकाकोटे दिल्वोरेक्रोएशिया (स्थानिक नाव: क्रोएशिया)क्युबासायप्रसझेक प्रजासत्ताकडेन्मार्कजिबूतीडॉमिनिकाडोमिनिकन रिपब्लीकतिमोर-लेस्ट (पूर्व तिमोर)इक्वाडोरइजिप्तअल साल्वाडोरइक्वेटोरीयल गिनीइरिट्रियाएस्टोनियाइथिओपियाफॉकलंड बेटे (मालव्हिनास)फेरो द्वीपसमूहफिजीफिनलंडफ्रान्सफ्रान्स, महानगरफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाफ्रेंच दक्षिणी प्रदेशगॅबॉनगॅम्बियाजॉर्जियाजर्मनीघानाजिब्राल्टरग्रीसग्रीनलँडग्रेनाडा, विंडवर्ड आयलॅन्डग्वादेलोपगुआमग्वाटेमालागिनीगिनी-बिसाउगयानाहैतीहर्ड आणि मॅक् डोनाल्ड बेटेहोली सी (व्हॅटिकन सिटी स्टेट)होंडुरासहाँगकाँगहंगेरीआइसलँडभारतइंडोनेशियाइराण (इस्लामिक रिपब्लिक ऑफ)इराकआयर्लंडइस्राएलइटलीजमैकाजपानजॉर्डनकझाकस्तानकेनियाकिरिबाटीकोरिया, डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफकोरिया, रिपब्लिक ऑफकुवैतकिरगिझस्तानलाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफलाटवियालेबनॉनलेसोथोलायबेरियालिबियालिंचेनस्टाइनलिथुआनियालक्संबॉर्गमकाओमॅसेडोनिया, माजी युगोस्लाव्ह प्रजासत्ताकमादागास्करमलावीमलेशियामालदीवमालीमाल्टामार्शल बेटेमार्टिनिकमॉरिटानियामॉरिशसमायोट्टेमेक्सिकोमायक्रोनेसिया, फीडरेटेड स्टेट्स ऑफमोल्दोव्हा, गणराज्यमोनॅकोमंगोलियामाँटेनिग्रोमॉन्टसेरातमोरोक्कोमोझांबिकम्यानमारनामिबियानऊरुनेपाळनेदरलँड्सनेदरलॅंन्ड ऍन्टीलेसन्यू कॅलेडोनियान्युझीलँडनिकाराग्वानायजरनायजेरियानीयूनॉरफोक द्वीपउत्तर मारियाना बेटेनॉर्वेओमानपाकिस्तानपलाऊपनामापापुआ न्यू गिनीपराग्वेपेरूफिलीपिन्सकांगोपोलंडपोर्तुगालपोर्तु रिकोकताररियुनियनरोमेनियारशियन फेडरेशनरवांडासेंट किट्स आणि नेविजसेंट लुसियासेंट विन्सेंट आणि ग्रेनेडाईन्झसामोआसॅन मरिनोसाओ टोमे आणि प्रिन्सिपेसौदी अरेबियासेनेगलसर्बियासेशेल्ससिएरा लिऑनसिंगापूरस्लोव्हाकिया (स्लोव्हाक गणराज्य)स्लोव्हेनियासोलोमन आयलॅन्डसोमालियादक्षिण आफ्रिकादक्षिण जॉर्जिया, दक्षिण सँडविच बेटेदक्षिण सुदानस्पेनश्रीलंकासेंट हेलेनासेंट पियर आणि मिकेलॉनसुदानसुरिनामस्वालबार्ड आणि जॅन मायेन बेटेस्वाझीलँडस्वीडनस्वित्झर्लंडसिरियन अरब रिपब्लीकतैवानताजिकिस्तानटांझानिया, युनायटेड रिपब्लिक ऑफथायलंडजाण्यासाठीटोकेलाऊटोंगात्रिनिदाद आणि टोबॅगोट्युनिशियातुर्कीतुर्कमेनिस्तानतुर्क आणि कायकोझ आयलॅंन्डटुवालुयुगांडायुक्रेनसंयुक्त अरब अमिरातीयुनायटेड किंगडमसंयुक्त राष्ट्रयुनायटेड स्टेट्स मायनर आऊटलाईंग आयलॅन्डउरुग्वेउझबेकिस्तानवानुआटुव्हेनेझुएलाव्हिएतनामव्हर्जिन बेटे (ब्रिटिश)व्हर्जिन बेटे (अमेरिका)वालिस आणि फुटुना बेटेपश्चिम सहारायेमेनयुगोस्लाव्हियाझांबियाझिम्बाब्वे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://gangadharmute.wordpress.com/2013/08/02/pani-laun-hajamat/", "date_download": "2018-04-24T02:53:34Z", "digest": "sha1:EDP77M26MNNFCH3RXBQ3SUKPS6OHVKWA", "length": 35456, "nlines": 597, "source_domain": "gangadharmute.wordpress.com", "title": "पाणी लाऊन हजामत | रानमोगरा", "raw_content": "\n‘सकाळ’ने घेतली ‘रानमेवा’ ची दखल.\nप्रा. मधुकर पाटील, बोरीवली (पश्चिम), मुंबई\nअभिप्राय : डॉ मधुकर वाकोडे\nशरद जोशी यांचे हस्ते सत्कार\nनागपुरी तडका – अभिवाचन\nसरकारची होळी – स्टार माझा बातमी\nसत्कार समारंभ : आर्वी (छोटी)\n← चीन विश्वासपात्र नाही\nगुदस्ता पाऊस आलाच नव्हता\nकुठं पडला, कुठं पडलाच नव्हता\nजे उगवलं ते जगलंच नव्हतं\nजे जगलं ते वाढलंच नव्हतं\nजे वाढलं ते फ़ळलंच नव्हतं\nसरकार आलं होतं, मुठभर घेऊन आलं होतं\nआमच्या हातावर भुरका ठेऊन म्हणालं होतं\nपण एक येडं होतं, सर्वांच्या पुढं होतं\nमात्र ते मख्ख होतं, ते बोल्लंच नव्हतं\nहात काही त्यानं पसरलाच नव्हता….\nऔंदा मात्र पाऊस आला\nछाती फोडून दरवाजा केला\nउभं पीक वाहून गेलं\nजे वाहवलं नाही ते दबून गेलं\nजे दबलं नाही ते कुजून गेलं\nजे कुजलं नाही ते सडून गेलं\nजे सडलं नाही ते मरून गेलं\nसरकार आलं, मुठभर घेऊन आलं,\nआमच्या हातावर भुरका ठेऊन म्हणालं,\nपण एक येडं होतं, सर्वांच्या मागं होतं\nहात काही त्यानं पसरलाच नाही….\nमात्र ते मख्ख नव्हतं, आता ते बडबडत होतं\nजवा-जवा पिकलं, भरमसाठ पिकलं\nतवा-तवा ह्यांनी, सस्त्यामधी लुटलं\nरुपयाचा शेतमाल चार आण्यात नेला\nम्हून माहा धंदा घाट्यामंधी गेला\nह्यांच्यापायी लक्षुमीवर अवदसा आली\nगावासंग ग्रामदेवता पुरी भकास झाली”\n“हक्काचं टनभर सरकारवर लुटणं\nकणभर मदतीची भीक मागत सुटणं”\nभिकंपरिस उपास बरा हक्क मिळेपावतर”\nयेडा असेल तो-तो, ’अभय’ बडबडत असतो\nमात्र आम्हा शहाण्यांना फ़रक पडत नसतो\nBy Gangadhar Mute • Posted in कविता, मार्ग माझा वेगळा, शेतकरी काव्य\t• Tagged कविता, वाङ्मयशेती, शेतकरी काव्य, Poems, Poetry\n← चीन विश्वासपात्र नाही\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा.\nवेळ : ३२ सेकंद - MP3 आकार - 1.22 MB\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.\nसंपूर्ण मायमराठीचे श्लोक ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nABP माझा TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २७-०१-२०१३\nस्टार TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २६-१२-२०१०\nगगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतू प्राण भारताचा, शक्ती ध्वजा-पताका\nसंगे हिमालयाला येण्यास मार हाका\nसमवेत घे सह्याद्री, मेरूस ये म्हणावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nसाथीस ब्रह्मपुत्रा, गोदावरी नि यमुना\nधारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना\nकन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी\nही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी\nआता अभय मनाच्या धुंदीस या जपावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nही माझी छोटीसी दुनिया...\nमाझ्या छोट्याशा दुनियेत आपले\nमाझ्या काही गद्य आणि पद्य रचना..\nशेतकरी म्हणुन जगतांना (\nमाझ्या साईटला भेट देणारांचे मनःपुर्वक स्वागत ...\nमाझ्या साईटवरील सर्व लेख,कविता,गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखन माझे स्वतःचे स्वरचित असुन सर्वाधिकार सुरक्षित आहेत.\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ई-मेल करू नका.\nआपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.संदर्भ देतांना लिंक आणि लेखक,कविचे नांव अवश्य नमुद करा.\nआपला नम्र - गंगाधर मुटे\nमाझे लेखन – वर्गवारीनुसार\nअच्छे दिन आनेवाले है (2)\nए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3)\nदिवाळी अंक – २०११ (6)\nभारत की जुबानी (1)\nभाषाशुद्धी आणि समृद्धी (2)\nमार्ग माझा वेगळा (89)\nशेतकरी साहित्य संमेलन (5)\nस्टार माझा स्पर्धा विजेता (5)\nस्वतंत्र भारत पक्ष (2)\nआपण येथे वाचू शकता,\nचर्चेत भाग घेऊ शकता,\nनवीन चर्चा सुरू करू शकता\nया, एक वेळ अवश्य भेट द्या.\n- गंगाधर मुटे, निमंत्रक\nतुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी\nजडो ध्यास हा छंद व्यासंग बोली\nतुझे शब्दलालित्य सूरास मोही\nतसा नादब्रह्मांस आनंद होई\nसुरांच्या नभी सूरगंगा नहाली\nजरी वेगळी बोलती बोलभाषा\nअनेकांत एकत्व ही प्राणभाषा\nअसे भाग्य आम्हां मराठी मिळाली\nअसा मावळा गर्जला तो रणाला\nतसा घोष \"हर हर महादेव\" झाला\nमराठी तुतारी मराठी मशाली\nअभय एक निश्चय मनासी करावा\nध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा\nसदा शब्द वाणीत ये सर्वकाली\nस्टार TV प्रक्षेपित बक्षिस वितरण\nस्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला स्टार माझा चॅनेलवर प्रसारण करण्यात आले.\n“वांगे अमर रहे”-ABP माझा बातमी\n“वांगे अमर रहे”-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nरानमेवा-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nया ईमेलवर संपर्क करा.\nसुंदर ते ध्यान उभे बांधावरी\nकासे पितांबर ते फ़ाटके धोतर\nतुळशीहार जणू घामाचीच धार\nपोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥\nचेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥\nआरतीला नाही त्याची रखुमाई\nराजा शेतकरी बळीराज यावे\nसुखी झाली ती साजणी ॥१॥\nम्हणे पगारी बरवा ॥२॥\nशेती बागा त्याचे घरी\nपरी नको शेतकरी ॥३॥\nपदोपदी दिसे खूप ॥४॥\nडोहामधी डुबक्या मारा ॥५॥\nया देशाचे पालक आम्ही\nआम्हीबी हकदार रे ...........||धृ||\nआम्हीबी हकदार रे ...........||१||\nकेवळ खुर्ची बदलून केले,\nआम्हीबी हकदार रे ...........||२||\nफ़ुंकून दे तू बिगुल आता,\nनव्या युगाचा होरा घे\nआम्हीबी हकदार रे ...........||३||\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nश्याम्याची बिमारी… on श्याम्याची बिमारी\nGangadhar Mute on पहाटे पहाटे तुला जाग आली\nअनामित on पहाटे पहाटे तुला जाग आली\nvinod chaudhari on बळीराजाचे ध्यान\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nchinmay moghe on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on स्वदेशीचे ढोंगधतूरे : नागपुरी…\nमनोज शेलार on माय मराठीचे श्लोक…\nडिम्पल भगवान ऊईके on मुरली खैरनार : एक जिंदादील…\ndatta salekar on बळीराजाचे ध्यान\nचौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत\nसंपादकीय : अंगारमळा : खरा शेती साहित्यिक कोण\n४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन\nएक लेख एका आत्मप्रौढीचा\nशेतीच्या हतबलतेला निसर्ग जबाबदार नाही\nये तू मैदानात : शेतकरी गीत\nझाडावर पाखरू बसलं : लावणी\nअभिमानाने बोल : जय विदर्भ\nपरतून ये तू घरी\n॥सांगा तुकारामा : अभंग-४॥\nस्मशानात जागा हवी तेवढी\n“रानमोगरा” ला लिंक होण्यासाठी खालील कोड HTML विजेट मध्ये पेस्ट करा.\n\"रानमोगरा\" या ब्लॉगला लिंक होण्यासाठी तुमच्या ब्लॉगच्या HTML विजेट मध्ये वरील कोड पेस्ट करा.\nMy Blog अभंग आंदोलन करुणरस कविता गझल छायाचित्र नागपुरी तडका पारंपारीक गाणी पारितोषक/सत्कार पुरस्कार बातमी भजन भोंडला,हादगा,भुलाबाई मराठी भाषा महिला महिलांच्या व्यथा मार्ग माझा वेगळा राजकारण रानमेवा वाङ्मयशेती विडंबन विनोदी शेतकरी काव्य शेतकरी गाथा शेतकरी गीत शेतकरी संघटक शेतीचे अनर्थशास्त्र शेती विषयक समिक्षण\nमाझ्या आवडीचे मराठी संकेतस्थळ\nरानमोगरा ( शेती आणि कविता )\nशेतकरी विहार – Blogspot\nमाझे लेखन कॅटेगरी निवडा Audio (2) अंगाई गीत (2) अंगारमळा (1) अंधश्रद्धा (5) अच्छे दिन आनेवाले है (2) अभंग (15) अशीही उत्तरे (3) आंदोलन (11) आरती (3) उत्पादन खर्च (2) ए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3) ओवी (4) करुणरस (9) कविता (130) कवी/गीतकार (1) कॅरावके (2) गझल (103) गौळण (7) चर्चा (2) छायाचित्र (10) जात्यावरची गाणी (1) टीव्ही प्रक्षेपण (4) तुंबडीगीत (1) दिवाळी अंक – २०११ (6) देशभक्ती (6) नागपुरी तडका (27) नाट्यगीत (1) निवेदन (2) पत्र (2) परिषद (2) पारंपारीक गाणी (19) पारितोषक/सत्कार (13) पुरस्कार (13) पोळ्याच्या झडत्या (2) पोवाडा (1) प्रकाशचित्र (7) प्रवासवर्णन (1) प्रसिद्धीमाध्यम सहभाग (1) बडबडगीत (1) बळीराजा (8) बातमी (10) बालकविता (5) बोधकथा (1) भक्तीगीत (4) भजन (11) भारत की जुबानी (1) भावगीत (2) भावानुवाद (1) भृणहत्त्या (1) भोंडला,हादगा,भुलाबाई (16) भ्रष्टाचार (7) भ्रष्टाचार मुक्ती (9) मराठी भाषा (9) भाषाशुद्धी आणि समृद्धी (2) भाषेच्या गमतीजमती (2) महादेवाची गाणी (2) महिला (15) महिलांच्या व्यथा (16) माझी भटकंती (1) माझे देशाटन (1) मार्ग माझा वेगळा (89) मुख्यमंत्र्यांशी चर्चा (2) राजकारण (10) रानमेवा (84) रामदेवबाबा (1) रावेरी-सीतामंदीर (1) लावणी (6) वांगमय शेती (7) वाङ्मयशेती (113) विडंबन (13) विनोदी (18) विनोदी कविता (8) शिक्षणपद्धती (1) शिवा-VDO (1) शेतकरी कलाकार (1) शेतकरी काव्य (15) शेतकरी गाथा (32) शेतकरी गीत (31) शेतकरी संघटक (23) शेतकरी संघटना (6) शेतकरी साहित्य संमेलन (5) शेती विषयक (33) शेतीचे अनर्थशास्त्र (19) समारंभ (4) समिक्षण (16) साहित्य चळवळ (8) स्टार माझा स्पर्धा विजेता (5) स्वतंत्र भारत पक्ष (2) हवामान (3) हायकू (1) My Blog (17) Ring Tone (1) VDO (7)\nदिवाळी अंक – २०११\nमोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११\nदीपज्योती ई-दीपावली अंक २०११\nमायबोली-हितगुज दिवाळी अंक २०११\nपिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो..., उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो..., हक्कासाठी लढणार्‍यांनो..., लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो..., स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो..., नव्या युगाच्या निर्मात्यांनो..., या जरासे खरडू काही..., काळ्याआईविषयी बोलू काही....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/MumbaiKonkan/Raigarh/2017/03/03191848/news-in-marathi-gadkari-on-mumbaigoa-highway.vpf", "date_download": "2018-04-24T03:04:59Z", "digest": "sha1:5EXIRYPBOHLO4ZKUXYQDUBS3WACKOGD4", "length": 13489, "nlines": 243, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "मुंबई- गोवा महामार्गाचे काम २०१८ अखेरीस पूर्ण होणार - नितीन गडकरी", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nरायगड - महामार्ग दरोडेखोरांना ७ वर्षे सक्त मजुरी व प्रत्येकी ५००० रु. दंड\nमुंबई - जीटीएस विभागाच्या ४ अधिकाऱ्यांना लाच घेण्याच्या आरोपाखाली अटक\nठाणे - कल्याण रेल्वेस्थानकातील फलाटालगतच्या मोकळ्या जागेवरील कचऱ्याला आग\nठाणे - मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीचे काम दोन दिवस पुढे ढकलले\nठाणे - उल्हासनगरमध्ये किरकोळ कारणावरुन मित्राने केली मित्राचीच हत्या\nमुंबई- नाणारचे भूसंपादन रद्द करण्याचा अधिकार देसाईंना नाही - मुख्यमंत्री\nरत्नागिरी- नाणार प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द - उद्योगमंत्री\nनवी दिल्ली- भाजप आणि संघाला संविधानाला हात लावू देणार नाही - राहुल गांधी\nनवी दिल्ली- काँग्रसने संविधानला उद्ध्वस्त केल्याचा अमित शाहांचा आरोप\nनवी दिल्ली- जिवाला धोका असल्याची व्यक्त केली इंद्राणी मुखर्जीने भीती\nमुंबई- राज्यातील ६५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर\nनवी दिल्ली- सानिया मिर्झा होणार आई,ट्विटरद्वारे सानियाने दिली गोड बातमी\nनागपूर- कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदाराच्या मृत्यूची चौकशी करा - आंबेडकर\nमुंबई- गोवा महामार्गाचे काम २०१८ अखेरीस पूर्ण होणार - नितीन गडकरी\nरायगड - मुंबई - गोवा महामार्गाचे काम २०१८ सालच्या अखेरपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. ''या महामार्गाला 'ग्रीन हायवे' बनवण्याचा आमचा संकल्प आहे. तसेच महामार्गावरील पळस्पे ते इंदापूर दरम्यान रखडलेल्या कामासाठी ५४० कोटी रुपये महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून देण्याचे निश्चीत केले आहे'', असेही गडकरी म्हणाले.\nरेवस रो-रो जेट्टीला तडे, ४ कोटी खर्च करूनही...\nरायगड : अलिबाग तालुक्यात इंग्रजांनी बांधलेल्या रेवस जेट्टीचे\nसुनिल तटकरेंबाबत व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह...\nरायगड - विळे भागाड येथील पोस्को स्टिल कंपनीच्या आंदोलनाला\nअलिबागच्या तरुणांनी घेतली किल्ले संवर्धनाची...\nरायगड - रयतेचे राज्य यावे यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी\nविहिरीत सापडला बिना मुंडकीचा मृतदेह, ठार...\nरायगड - एका विहिरीत बिना मुंडकीचा मृतदेह सापडल्याने परिसरात\nपाण्यासाठी ठाकूरवाडी पाहते 'रेल्वे'ची वाट...\nरायगड - कर्जत तालुक्यातील मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर\n'माथेरानची राणी' जुन्या ढंगात; मिनी ट्रेन...\nरायगड - नेरळ-माथेरान दरम्यान ज्यावेळी मिनीट्रेन सेवा सुरू\nरेवस रो-रो जेट्टीला तडे, ४ कोटी खर्च करूनही काम निकृष्ट रायगड : अलिबाग तालुक्यात\nविहिरीत सापडला बिना मुंडकीचा मृतदेह, ठार मारल्याचा संशय रायगड - एका विहिरीत बिना मुंडकीचा\nपनवेल, उरण तालुक्यातील खारबंदिस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू रायगड - खाडी किनाऱ्यालगत उरण\nकाशिद समुद्रात बुडून कोल्‍हापूरचा पर्यटक बेपत्‍ता रायगड - मुरूड तालुक्‍यातील काशिद\nनाणार प्रकल्प अलिबागमध्ये आणा, शेतकरी संघटनेची मागणी रायगड - जिल्ह्यात होणाऱ्या नाणार\nअलिबागच्या तरुणांनी घेतली किल्ले संवर्धनाची प्रतिज्ञा, १७ ठिकाणचे करणार संवर्धन रायगड - रयतेचे राज्य यावे\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nसरकार स्थापनेसाठी कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाही - देवेगौडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.majhimarathi.com/minakshi-mandir-history-in-marathi/", "date_download": "2018-04-24T02:31:46Z", "digest": "sha1:AY7X4JH2K3V3F5QSL2POSHKAZTGMAQIX", "length": 14891, "nlines": 92, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "मीनाक्षी अन्नम मंदिराचा इतिहास | Minakshi Mandir History In Marathi", "raw_content": "\nआदिवासी क्रांतीकारक बिरसा मूंडा | Birsa Munda History In Marathi\nबेसन शेव बनवायची विधी | Besan Sev Recipe\nबराक ओबामांचे नोबेल पुरस्कार स्विकारतांनाचे भाषण | Barack Obama Speech\nबदामचे गुणकारी फायदे | Benefits of Almonds\nस्वयंपाकासाठी काही खास टिप्स | Kitchen tips in Marathi\nपी.व्ही सिन्धू बॅडमिंटन खेळाडू | Badminton Player PV Sindhu\nसाक्षी मलिक एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू | Wrestler Sakshi Malik Biography\nपिझ्झा बनविण्याची रेसेपी | Pizza Recipe In Marathi\nमीनाक्षी अन्नम मंदिराचा इतिहास | Minakshi Mandir History In Marathi\nMinakshi Mandir – मीनाक्षी अन्नम मंदिर हे एक ऐतिहासिक हिंदू मंदिर आहे. जे भारतातील तामिळनाडू राज्यातील मदुराई शहरात वाहणाऱ्या वैणाई नदीच्या किनाऱ्यावर स्थापीत आहे. हे मंदिर माता पार्वतीला समर्पित आहे. पार्वती मातेस मीनाक्षी असेही म्हटले जाते. शिवांना सुन्दरेश्वर नावाने ओळखले जाते. हे मंदिर २५०० वर्ष जुने असून मदुराई शहराचे हृदय मानले जाते. हे तामिळनाडू येथील सर्वात महत्वाचे आकर्षण मानले जाते.\nमीनाक्षी अन्नम मंदिराचा इतिहास – Minakshi Mandir History In Marathi\nअसे म्हटले जाते कि ह्या मंदिराची स्थापना व निर्माण स्वयं इंद्रदेवानी केली आपल्या कर्माचे फळ भोगण्यासाठी ते तीर्थयात्रेस निघाले तेव्हा भगवान शिव आणि पार्वती यांनी त्यांना मार्गदशन केले. तेव्हा या स्थानावर इंद्र्देवांनी एक पवित्र मंदिराची स्थापना केली. येथे दर्शन दिल्यावर भगवान शिव व देवी पार्वती एका शिवलिंग मध्ये विलीन झाले. ह्या लिंगाची स्थापना स्वयं इंद्रदेवानी केली अशी मान्यता आहे. इंद्रदेव नित्यनियमाने लिंगाची पूजा अर्चना करायचे. इंद्र देव कमलपुष्प अर्पित करून शिव पार्वतीस प्रसन्न करायचे.\nसेवा दर्शन्शास्त्राचे प्रसिद्ध हिंदू संत धीरुग्ननासम्बदर यांनी या मंदिराचे वर्णन ७ व्या शतकाआधीच केले होते. १५६० मध्ये राजा विश्वनाथ नायक यांनी मंदिरातील अनेक वस्तूंची निर्मिती केली होती. त्यामध्ये वसंत मंडपम,किलीकुंदू मंडपम आणि मीनाक्षी नायकर मंडपम यांचा समावेश आहे.\nप्राचीन पांडियन राजा या मंदिराच्या देखरेख व दुरुस्तीसाठी जनतेकडून कर वसुली करत लोक त्यावेळी सोने व चांदीमध्ये आपला कर चुकवत लोकांच्या घरी स्वतः राजा वर्षातून एकदा जावून तांदळाची शिक्षा मांगायचे व जमा धान्य मंदिरास दिले जाई. लोक भावनिक दृष्ट्या ह्या मंदिराशी जुळलेले होते.\nया मंदिराच्या वर्तमान स्वरूपास इ.स.१६२३-२५ च्या आसपास बनविले गेले होते. मूळ मंदिराची दुरुस्ती ६ व्या शतकास कुमारी कदम राणीच्या पूत्रांद्वारा केला होता. १४ व्या शतकात यांची मुघलांनी लूटमार केली होती. मंदिरातील मौल्यवान रत्न व दागिने तो सोबत घेवून गेला.\n१६ व्या शतकाच्या शेवटी विश्वनाथ नायक द्वारा या मंदिरास पुनर्निर्मित केले गेले. हे मंदिर शिल्प शास्त्रानुसारच बनविले गेले. त्यामुळे भारतातील कलात्मक दृष्ट्या याचे शिल्प सर्वोत्तम मानले जाते.याचे १४ प्रवेशद्वार ४५-५० मीटर उंचीचे आहेत. याचा सर्वात उंच स्तंभ ५१.९ मीटर उंच आहे.मंदिर बाहेरून फारच सुंदर व कलात्मक आहे.\nमीनाक्षी अन्नम मंदिरातील उत्सव\nमंदिराशी जुळलेला एक महत्वाचा उत्सव येथे साजरा होतो. त्यास “मीनाक्षी थिरूकल्यानम” ( मीनाक्षीचा दिव्य सोहळा ) असे म्हणतात.\nस्थानिक लोक प्रत्येक वर्षी एप्रिल महिन्यात ह्या परम दिव्य जोडप्यास सजवून, त्याचे रीतीवत व विधिवत लग्न लावतात. घ्या विवाह प्रथेस लोक आपला विवाह करताना अंगिकारतात. हि प्रथा “मदुराई विवाह प्रथा” म्हणून ओळखली जाते. पुरुषप्रधान विवाह प्रथेस “चिदंबरम विवाह प्रथा” असे म्हणतात. हा शिव पार्वतीचा विवाह सोहळा पाहण्यास शैव आणि वैष्ण व दोन्ही पंथाचे लोक उत्साहाने येतात.\nकाल्पनिक कथेनुसार या विवाहात देव, देवी, मनुष्य, पाताळवासी व स्वर्गवासी लोक हजर होते. हा पर्व एक महिना चालतो. मोठ्या आनंदाने लोक हा उत्सव साजरा करतात. पौराणिक मान्यतेनुसार भगवान शिव अत्यंत सुंदर रुपात देवी मीनाक्षीशी विवाह करण्या हेतू येथे पृथ्वीवर आले होते. देवी मीनाक्षी ने मदुराई राजाच्या पुत्रीच्या रुपात अवतार घेतला होता. देवी मीनाक्षीने शिवांना पती म्हणून स्वीकार केला होता. घोर तपस्या केली होती. प्रसन्न होवून शिवांनी देवी मीनाक्षी सोबत विधिवत लग्न केले.\nदर दिवशी २०००० हून अधिक लोक या मंदिरास भेट देतात. विशेषतः शुक्रवारी ३०००० पर्यंत लोक दर्शनासाठी येतात.\nवर्षातील महाशिवरात्री येथील लोक मोठ्या आनंदाने साजरी करतात. या मंदिरात एकूण ३३००० मुर्त्या आहेत. “न्यू सेवन वंडर ऑफ द वर्ल्ड” मध्ये या मंदिराचा समावेश आहे.\nभारतातील प्रमुख ३० जागेपैकी एक महत्वाचे पर्यटन स्थळ म्हणून या मंदिराची ख्याती आहे. दरवषी एप्रिल व मे महिन्यातील मीनाक्षी तीरुकल्यानम महोत्सवात लोक दूर दुरून येतात. यावेळी येथे प्रतिदिन १ लाखापेक्षा लोक दर्शनास येतात.\nहे मंदिर भारतातील सर्वात सुंदर व पांरपारिक प्रतिक मानले जाते.\nलक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी मीनाक्षी अन्नम मंदिर बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्\nPlease :- आम्हाला आशा आहे की हा मीनाक्षी अन्नम मंदिराचा इतिहास – Minakshi Mandir History In Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुध्दा.\nनोट : Minakshi Mandir History – मीनाक्षी अन्नम मंदिर या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.\nPrevious कांद्यापासून होणारे काही स्वास्थ लाभ | Onion Benefits in Marathi\nNext सफरचंदामुळे होणारे आरोग्यदायक लाभ | Benefits Of Apple In Marathi\nआदिवासी क्रांतीकारक बिरसा मूंडा | Birsa Munda History In Marathi\nमहाकालेश्वर ज्योतिर्लिंगचा इतिहास | Mahakaleshwar Temple History in Marathi\nSanchi Stupa – सांचीचा विहार महान स्तूपासाठी प्रसिध्द मानल्या जाते. भारताच्या मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यात …\nकांद्यापासून होणारे काही स्वास्थ लाभ | Onion Benefits in Marathi\nमीनाक्षी अन्नम मंदिराचा इतिहास | Minakshi Mandir History In Marathi\nदिव्यांचा सण दिवाळी बद्दल माहिती | Diwali Information In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://indiafoodclub.wordpress.com/2015/03/04/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80/", "date_download": "2018-04-24T03:29:38Z", "digest": "sha1:C4J3KGDL3LV236EJP5IN2MX5MA5KJ5J5", "length": 3565, "nlines": 86, "source_domain": "indiafoodclub.wordpress.com", "title": "पुरणपोळी | India Food Club", "raw_content": "\nआता होळीची तयारी बहुतेक ठिकाणी झालीच असणार , भारतात प्रत्येक प्रांतात होळी तर पेटवतातच पण पद्धतीत थोडा फार फरक आहेच.\nमहाराष्ट्रात होळीची तयारी तरूण मुले एखादा महिना आधीच करायला लागतात , लाकडे जमवा जमवी करायला लागतात .\nपोर्णिमेच्या सायंकाळी सोयीच्या ठिकाणी होळी पेटवतात, सर्वप्रथम जमीनीवर लहानसा खड्डा करून मधे एरंड उभा करून व त्याभोवती गोवरया व लाकडे रचली जातात .\nव्रतकर्ता स्नान करून ‘ होलिकायै नमः ‘ हा मंत्र म्हणून होळी पेटवतात आणि होळीची प्रार्थना करून व प्रदक्षिणा घालून शंखध्वनी करतात.\nहोळी चांगली पेटल्यावर सुवासिनी स्रीया होळीची प्रार्थना करुन पुरणपोळीचा नेवैद्य अर्पण करतात .\nतर आपणही होळीचे स्वागत पुरणपोळीचा नेवैद्य दाखवून करूया .\nचणाडाळ . . . . . . २ वाट्या\nचिरलेला गुळ . . . २ वाट्या\nगव्हाची कणिक . . .२ वाट्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "https://tyaa-kavitaa.blogspot.com/2011/07/blog-post_8979.html", "date_download": "2018-04-24T03:09:25Z", "digest": "sha1:IWT2RIPHQ4AN7BRA55V4APY64BYQVTGX", "length": 6926, "nlines": 105, "source_domain": "tyaa-kavitaa.blogspot.com", "title": "’त्या’ कविता: ओल्या पापांची", "raw_content": "\nनिखळ, ख-याखु-या कविता पूर्ण समजायच्याही कितीतरी आधी आपल्याशी संवाद साधतात\nओठांवर आली पूजा, भरे मनांत कापरें\nओल्या पापांची वाळून, झालीं वातड खापरें\nपापांतून पापाकडे , जा‌ई पाप्याचा विचार\nआणि पुण्याचीं किरणें, लोळतात भु‌ईवर\nमाथीं घेतलें गा ऊन, कटींखांदीं काळेंबेरें\nतुझ्या आवडीचा क्षण, डोळ्यांतून मागे फिरे\nगढूळला तोही क्षण, मतलबाच्या मातीने\nकैसें पोसावे त्यांवर, आर्द्र स्वप्नांना स्वातीने\nघडय़ाळांत आता फक्त, एक मिनिट बाराला\nरात्रही का वैऱ्याचीच, घालशील गा जन्माला\nया ब्लॉगवरील कविता कॉपी-पेस्ट करता येणार नाहीत.\nआपणांस या कविता विनासायास, कुठलेही कष्ट न घेता आंतरजालावर एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याच्या बदल्यात आपण किमान कवितांच्या बाबतीत तरी कॉपी-पेस्टची अंगवळणी पडलेली सवय बाजूला ठेवावी असे संग्राहकाला वाटते.\nकविता सरसकट कॉपी-पेस्ट करणं टाळा.\nसुमारे साडे-तीनशेच्यावर कविता टा‌ईप करताना संग्राहकाने इन्व्हेस्ट केलेला वेळ, श्रम याचसाठी आहेत की तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा.\nकाही शंका असल्यास कमेंट लिहा, प्रश्न विचारा- त्यांची उत्तरं देण्याचा यथाशक्ती, यथामती प्रयत्न केला जा‌ईल.\nएखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, टा‌ईप करा. कवितेचं ते खरंखुरं हस्तांतरण असेल.\nकॉपी-पेस्ट्चा शॉर्टकट चोखाळू नये.\nआपण रसिक आहात, आपल्याकडून हे अपेक्षित नाही.\nअरविंद वामन कुलकर्णी (1)\nगजानन माधव मुक्तिबोध (1)\nभिलोरी बोलीतील कविता (3)\nमलिका अमर शेख (6)\nवि. दा. सावरकर (1)\nशमशेर बहादूर सिंग (2)\nश्री. कृ. कोल्हटकर (1)\nहरिवंश राय बच्चन (1)\nएक बार वक्त से, लम्हा गिरा कहीं\nवहॉं दास्तां मिली, लम्हा कहीं नहीं\nहे लम्हें वेचून जपण्याकरताच मी लिहिते, लिहीत राहीन.\n’त्या’ कवितांचा संग्रह करण्यातून संग्राहकाला कोणताही आर्थिक लाभ नाही. संग्राहक आर्थिक लाभाकरिता या कवितांचा वापर करत नाही; आणि, तसे करण्यास कोणालाही प्रोत्साहन देत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/osho-mhane-news/osho-philosophy-1612158/", "date_download": "2018-04-24T03:04:21Z", "digest": "sha1:57KESQ3WSTYGITMYSSFI42XV2AF5JKUF", "length": 27796, "nlines": 236, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Osho philosophy | समुद्राचं नदी होणं! | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nनदी असणं किती विलक्षण आहे,\nनदी असणं किती विलक्षण आहे,\nजणु तुमच्यासोबत नाचणं, गाणं,\nमग सागरापर्यंत पोहोचायचंय कुणाला\nकधीकधी मनात आस दाटून येते, पण मला माहीत नाही ती कशासाठी असते ती.\nतुम्ही ओळखाल असं तुम्ही म्हणता\nते ऐकून खूप आनंद होतो.\nपण, पुन्हा याचा अर्थ म्हणजेही\nआणि कोणाला तिथे जायचंय,\nहे आयुष्य विश्वास न बसण्याइतकं\nकी मला खरा मुद्दाच समजत नाहीये का\nसमजून घेतलं पाहिजे असं काही आहे का यात कृपा करून मला उत्तर सांगा.\nमाफ कर पण मला वाटतं, तुला यातला खरा मुद्दाच समजत नाहीये. हे आयुष्य सुंदर आहे, हे अस्तित्व विलक्षण आहे, हा क्षण आनंदाने ओतप्रोत भरलेला आहे; पण याहीपेक्षा अधिक असं खूप काही आहे. ही तर केवळ सुरुवात आहे आणि सुरुवातीलाच असं थांबणं याहून दुसरं दुर्दैव नाही. आणि कुठे तरी आत, खोलवर तुलाही हे जाणवतंय; नाहीतर हा प्रश्नच तुला पडला नसता.\nतू म्हणतो आहेस, ‘‘नदी असणं किती विलक्षण आहे, पण सागरापर्यंत पोहोचायचं कोणाला मग मुळात हा प्रश्न तुझ्या मनात उमटलाच का मग मुळात हा प्रश्न तुझ्या मनात उमटलाच का वरकरणी असं वाटतंय की तुला सागरापर्यंत पोहोचायचंच नाहीये- ही नदी सुंदर आहे, तिचं गाणं सुंदर आहे, तिचं नृत्य सुंदर आहे. पण ती समुद्रात विरघळते ना, तेव्हा ते अधिक मोठय़ा गाण्यात विरघळणं असतं. ती समुद्रात मिसळते, तेव्हा वैश्विक अशा गाण्यात, शाश्वत अशा नृत्यात मिसळणं असतं. नद्या येतात आणि जातात, सागर मात्र कायम असतो. आणि नदीचं ते नृत्य, तिचं गाणं, तिचं सौंदर्य समुद्रामुळेच तर असतं. ती नाचते, आनंदी होते; कारण प्रत्येक क्षणाला ती समुद्राच्या जास्त जवळ जात असते. हीच नदी जर वाळवंटात लुप्त होणार असेल, तर तिचं नृत्य नाहीसं होईल, तिचं गाणं थांबेल. ते एक मरणच असेल.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nनदी अतीव सुखात असते, कारण ती समुद्राला मिळणार आहे हे तिला माहीत असतं. समुद्राशी पोहोचली की, नदी नाहीशी झाल्यासारखी वाटते खरी, पण खरं तर तिचे काठ तेवढे नाहीसे झालेले असतात- नदी असतेच. आणि हे काठ म्हणजे तरी काय, बंधनच. नदी नाचत होती, पण तिच्या पायात साखळदंड होते. ते काठ म्हणजे तिच्यासाठी तुरुंगच होता. नृत्य सुरूच राहील, उलट ते अधिक मुक्त होईल- ते इतकं विस्तीर्ण असेल की, तुला ते दिसणारही नाही कदाचित, कारण नदी कधीच नाहीशी होणार नाही, तिचा समुद्र होणार आहे..\nतू महत्त्वाचा प्रश्न विचारला आहेस. कारण, प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला हा प्रश्न पडतो. सुरुवातच इतकी सुंदर असते की, बहुतेकांना वाटतं ते पोहोचलेच आहेत जिथे पोहोचायचं होतं तिथे आणि आता पुढे जाण्याची गरजच नाही. प्रत्येक आरंभाचं रूपांतर कधीही थांब्यात करायचं नाही, तर त्यातून आणखी नवीन आरंभ करायचा हे तुला लक्षात ठेवावं लागेल. आणि प्रवास तर नेहमी अमर्यादच असतो. त्यामुळे तुला जेव्हा केव्हा वाटेल की हीच ती थांबण्याची जागा, तेव्हा तू चुकत असशील, कारण अस्तित्व कुठेही थांबत नाही. ते सतत उमलत, पुढे जात राहतं. त्याला ना मर्यादा असते, ना सीमा हे आपण नदीच्या दृष्टिकोनातून बघितलं- आणि तू तर नदी नाहीस, तू केवळ नदीकडे बघत आहेस- ती समुद्रात नाहीशी झाल्यासारखी वाटतेय. पण तू याच्या उलटही म्हणू शकतोस- समुद्र नदीत नाहीसा झालाय.\nया देशातल्या महान द्रष्टय़ांपैकी एक कबीर. त्यांच्या तरुणपणी त्यांनी प्रथमच अनंतात विरघळणं, मिसळणं अनुभवलं, तेव्हा एक छोटीशी कविता केली- त्यातल्या दोन ओळी अशा आहेत :\nदवबिंदू नाहीसा झाला महासागरात.\nकबीर आता नाहीयेत. कबिरांनी शोधाचा आरंभ केला होता, त्यांना जे शोधायचं होतं सापडलंही; पण शोधणारा हरवून गेलाय. या ओळी सुंदर आहेत पण कबीर शेवटच्या घटका मोजत होते तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलाला, कमालला, बोलावलं आणि त्याला म्हणाले, ‘‘तू त्या दोन ओळींमध्ये बदल कर. मी खूप लहान होतो तेव्हा आणि माझ्यासाठी तो अनुभव नवीनच होता. ‘‘दवबिंदू महासागरात नाहीसा झाला, हे मी लिहिलं, पण मी लिहिलं होतं त्याच्याविरुद्ध काही तरी मला या पिकल्या वयात दिसतंय. तेव्हा त्यात बदल कर. लिही :\nदोन्ही सत्य आहेत पण त्यातल्या दुसऱ्या ओळीला अधिक गहिरा ध्वन्यार्थ आहे. मानवच ईश्वराच्या शोधात असतो असं नाही. मानवच ईश्वरात विलीन होतो असं नाही; ईश्वरही मानवाच्या शोधात असतोच. आणि जेव्हा ही भेट होते, तेव्हा असं म्हणणं अधिक अर्थपूर्ण होतं की, ईश्वर मानवात नाहीसा झाला. तुला याची जाणीव आहे; अन्यथा तुझ्या मनात हा प्रश्नच आला नसता.\nमहान सम्राट अकबराने त्याच्या ‘अकबरनामा’ या आत्मचरित्रात लिहिलेली एक घटना तुझ्या या प्रश्नाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. अकबर शिकारीसाठी जंगलात गेला होता आणि रस्ता चुकला. सूर्यास्त होत होता. तो एका झाडाखाली नमाज पढण्यासाठी बसला. नमाज सुरू असताना एक तरुण मुलगी त्याच्या बाजूने पळत गेली, त्याला जवळपास धक्का देऊन. तो काही बोलू शकला नाही पण अतिशय संतापला. पहिली गोष्ट म्हणजे नमाज सुरू असताना कोणाचंही लक्ष विचलित करायचं नसतं. आणि तो सामान्य नव्हताच, तो सम्राट होता. अकबराची नमाज अदा करून झाली. तो त्या मुलीच्या परतीची वाट बघत बसला. ती परत आली. अकबराचा राग अजून शमलेला नव्हता. तो म्हणाला, ‘‘तू तर खूपच उद्धट आणि असंस्कृत दिसतेस. तुला दिसलं नाही मी नमाज अदा करत होतो ते आणि मी सम्राट आहे या देशाचा.’’ ती मुलगी म्हणाली, ‘‘मला माफ करा पण मला विचाराल तर मी तुम्हाला बघितलंच नाही. माझा तुम्हाला धक्का लागला असेल पण तुमचा स्पर्श मला झाला की नाही हेही मला आठवत नाही. कारण, मी माझ्या प्रियकराला भेटायला निघाले होते. त्याच्या स्मृतींनी मला असं काही भारून टाकलं होतं की, मी माझ्यात नव्हतेच. मी काही जाणूनबुजून तुमचं चित्त विचलित केलं नाही. पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. मी माझ्या सामान्य प्रियकराला भेटायला निघाले होते आणि तुम्ही जगातल्या सर्वात महान प्रियकराची, देवाची, प्रार्थना करत होतात, तरीही तुमचं चित्त विचलित झालं, तुम्ही रागावलात, मला शिक्षा करण्यासाठी माझी वाट बघत बसलात. ती प्रार्थना नव्हतीच. नाही तर तुमच्या लक्षातच आलं नसतं, इथून कोणी गेलं हे, तुम्हाला त्याचा धक्का लागला हे. तुम्ही त्या सर्वोच्च प्रियकरासोबत खोल हरवून गेला असतात.’’ अकबर समजूतदार सम्राट होता. तो मुलीला म्हणाला, ‘‘तुझं बरोबर आहे. तुझं प्रेम खरं आहे. माझी प्रार्थना खोटी,केवळ दिनचर्या.’’\nजेव्हा नदी गात, नाचत निघते, तेव्हा ती तिच्या प्रियकराकडे, सागराकडे निघालेली असते. या क्षणाचं सौंदर्य अनुभवण्यात चूक काहीच नाही. पण लक्षात ठेव, हे सौंदर्य वाढत गेलं पाहिजे. आणि आत खोलवर तुझीही हीच इच्छा आहे. म्हणूनच तू म्हणतो आहेस, ‘‘पर्वा कोणाला आहे कोणाला सागरापर्यंत पोहोचायचं आहे कोणाला सागरापर्यंत पोहोचायचं आहे कधी कधी खूप आसही वाटते.’’ ही आस कशासाठी आहे कधी कधी खूप आसही वाटते.’’ ही आस कशासाठी आहे- कारण हे नृत्य आणि आनंद सागरासाठीच आहे हे तू लक्षात घेत नाही आहेस. म्हणूनच तुला कशाची आस लागलीये हे तुला कळत नाहीये. ती तुझ्या हृदयातच आहे- सागराची आस\nतुला असं वाटतं का की, ही सीमा आहे तुला वाटतं हे एवढंच आहे तुला वाटतं हे एवढंच आहे तुला अचूक माहीत आहे सगळं. तू कितीही दडपत राहिलास, तरी तुझ्या आत्म्याला माहीत आहे की हे एवढंच नाही. हा केवळ आरंभ आहे- याला अंत समजू नकोस. खरं तर, अंत असा काही नसतोच. ही नेहमी सुरुवातच असते, अधिकाधिक उंची गाठायची, अधिकाधिक खोली गाठायची, अधिकाधिक जवळ पोहोचायचं. पण हा नेहमी आरंभच असतो. आणि हीच उदात्तता आहे आयुष्याची- तुम्ही कधीही पूर्णविरामाशी पोहोचत नाही, कारण पूर्णविराम म्हणजे मृत्यू. आयुष्यात स्वल्पविराम, अल्पविराम येऊ देत कितीही पण पूर्णविराम नको कधीच. आयुष्य खुलं ठेव नेहमी. मग तुझं नृत्य अधिक समृद्ध होईल, गाणं अलौकिक होईल.\nतुला यातली मेख समजत नाही आहे. तू किती छोटय़ा गोष्टींत समाधान मानतोस. एक आध्यात्मिक शोधक काहीशा विचित्र समतोलात कायम राहतो. त्याला जे काही मिळतं त्यात तो समाधानी असतो, तरीही आणखी मिळवण्यासाठी असामाधानाची भावना तो सोडत नाही. हा मुद्दा समजून घेणं कठीणच आहे. कारण, तो विसंगत भासतो. आपल्याला वाटतं की एक तर कोणी समाधानी असू शकतो किंवा असमाधानी. अर्थात आध्यात्मिक शोधक हे दोन्ही असतो. आयुष्याने जे काही दिलं आहे त्यात तो समाधानी असतो पण त्यापेक्षा खूप काही आणखी आहे हे माहीत असल्याने तो असमाधानीही असतो. भूतकाळासाठी समाधानी आणि भविष्यकाळासाठी असमाधानी. म्हणूनच, त्याला प्रत्येक क्षणाला काही तरी नवीन गवसत राहतं.\nभाषांतर – सायली परांजपे\n( ओशो -‘द रेझर’स् एड्ज्’ या पुस्तकातून साभार, सौजन्य -ओशो टाईम्स इंटरनॅनशल / ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2085", "date_download": "2018-04-24T03:22:43Z", "digest": "sha1:MV2O6W5LBJ4IZXYSBWTNAPSG2JLWTHTM", "length": 14824, "nlines": 76, "source_domain": "mr.upakram.org", "title": "हे काय असावे? | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nपाऊस पडला की घरात विविध प्रकारचे किडे येतात. काल एक डासाप्रमाणे दिसणारा किडा पाहिला. नेहेमीच्या डासापेक्षा थोडा मोठा, पाय अधिक लांब. एखादा वेगळ्या प्रकारचा डास असावा म्हणून सोडून देणार इतक्यात तो भिंतीवर जाऊन बसला. भिंतीवर बसल्याबरोबर त्याने सर्व पाय शरीराला समांतर असे एका रेषेत केले. यानंतर भिंतीवर एखादी रेघ असावी तसा तो दिसू लागला. आधी कल्पना नसती तर हा एखादा प्राणी आहे असे वाटलेली नसते.\nकाही वेळाने त्याचा एक साथीदार पाहिला. हा आकाराने मोठा, अधिक लांब होता. आधी वाटले गोमेचे पिल्लू आहे पण हा ही तसाच उडाला आणि भिंतीवर रेघ बनून राहीला.\nवसंत सुधाकर लिमये [14 Oct 2009 रोजी 02:50 वा.]\nकाल आहारात काही वावगे आले होते का पावसाळ्याच्या दिवसात जपून राहा.\nमाझ्या प्रकृतीबद्दल काळजी (दाखवली) यासाठी आभार. जंत मला ओळखता येतील असे वाटते.\nहा बहुधा व्हिप स्पायडर असावा असे वाटते. हा कोळी जाळे विणत नाही, त्याला ओळखणे कठीण असल्याने भक्ष्य त्याच्या जवळपास जाऊ शकते. हा सिंगापूरमध्ये आढळतो असे दिसते.\n(चूभूद्याघ्या. नेमक्या निदानासाठी अर्थातच प्राणिशास्त्रज्ञच हवा/हवी.)\nसिंगापूरमधला कोळी युरोपात कसा किंवा त्या सदृश जात असावी का\nतसेच, मला तो डासाप्रमाणे उडणारा किटक आहे असे लेख वाचून वाटले. असे मोठाले डास (म्हणजे डासासदृश किटक) अमेरिकेतही पानगळीच्या मौसमात दिसतात पण त्यांची अशी एक रेषा होते असे आठवत नाही किंवा त्या दृष्टीने निरीक्षण केलेले नाही.\nयुरोप नव्हे, सध्या भारत. :)\nहा तोच कोळी आहे किंवा ती प्रजाती आहे असे ठामपणे म्हणणे धाडसाचे ठरेल. दोघांच्या एका रेषेत रहाण्याच्या पद्धती सारख्याच आहेत.\nऐकावं - बघावं ते नवलच\nअसं जीववैविध्य बघितलं की निसर्गाची कमाल वाटते\nसमाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव\nअसं जीववैविध्य बघितलं की निसर्गाची कमाल वाटते\nसहमत आहे. इथे डॉकिन्स आठवले.\nप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.\nकाय गमतीदार जीवजंतू आहे मला तर भरतकामातील जाड रेशमी धागा वाटला - याच्या दोन्ही बाजूचे तंतू उसवत असल्यासारखे भासले.\nभिंतीवर बसल्याबरोबर क्षणार्धात तो सर्व पाय एका रेषेत करत होता. हे बघणे फारच रोचक होते. त्याचा कॅमोफ्लाज फारच विलक्षण होता.\nप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/------11.html", "date_download": "2018-04-24T02:35:26Z", "digest": "sha1:RIF2X37WV5QF7RLXBECVVAN4PYFE2ZB5", "length": 19839, "nlines": 613, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "भिलईगड", "raw_content": "\nनाशिक जिल्ह्यातील सटाणा-कळवण तालुका हा भाग पुर्वी बागलाण म्हणून ओळखला जात असे. सटाण्याकडे सालबारी-डोलबारी म्हणून एक पर्वतरांग सुटावलेली आहे. अगदी सपाट अशा या भागात एकदम उठावलेले गगनचुंबी पर्वत दिसतात. याच सटाणा तालुक्यातील भिलाई हा एक अपरिचित किल्ला. कुठल्याही गॅझेटियर किंवा पुस्तकांत उल्लेख नसणारा हा किल्ला १९८५ साली इतिहास अभ्यासक गिरीश टकले यांनी वैनतेय गिर्यारोहण – गिरिभ्रमण संस्थेच्या माध्यमातून प्रकाशात आणला. समुद्रसपाटीपासून या किल्ल्याची उंची ३४७८ फुट तर पायथ्यापासुन साधारण १८०० फुट आहे. सटाणा गाव मध्यवर्ती ठेवून विविध आगळ्यावेगळ्या किल्ल्यांची भटकंती करता येते. साल्हेर- सालोटा, मुल्हेर- मोरा- हरगड हे दुर्ग असलेली सेलबारी डोलबारी रांग एका बाजूला आणि सातमाळा रांग दुसऱ्या बाजूला. तर मध्यभागी असलेल्या बागलाणात भिलाई, कऱ्हा, बिष्टा, अजमेरा, दुंधा, मोहनदर,पिंपळा, पेमगिरी असे अनेक किल्ले उभे आहेत. सटाणा शहर मध्यवर्ती ठेउन या सर्व किल्ल्यांची भटकंती करता येते. सटाणापासून २५ कि.मी.वरील दगडी साकोडे हे भिलई किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. सटाणा- निकवेलवरून दगडी साकोडे या गावी गेले की आपण भिलाई दुर्गाच्या पायथ्याशी येतो. दगडी साकोडे गावातून रस्ता आवळबारी खिंडीमध्ये येउन पोहोचतो. हे अंतर ४ किमी आहे. आवळबारी खिंडीतून किल्ल्याकडे जाणारी वाट आहे. गडावर पाण्याची सोय नसल्याने गावातुन पाणी घेऊनच गडाकडे निघावे. शक्य झाल्यास भिलईगड गाईड घेऊनच पाहावा कारण गडावर जाण्यास ठळक अशी वाट असली तरी ढोरवाटामुळे ती बऱ्याचदा भरकटते व गडावर जाण्यास वेळ लागतो. आवळबारी खिंडीला लागुन असलेल्या उजव्या बाजुच्या डोंगर सोंडेवरून किल्ल्यावर जाणारी वाट सुरू होते. या वाटेवर बऱ्याच ठिकाणी मुरुमाचा घसारा आहे त्यामुळे जपून जावे. या वाटेने पाउण तासात आपण माचीसारख्या टप्प्यावर पोहोचतो. येथुन समोरच्या डोंगरात सर्वोच्च भागात झेंडा फडकताना दिसतो तोच भिलई किल्ला. या खड्या चढाई नंतर आपण भिलाई किल्ल्याच्या सुळक्या खाली असलेल्या कड्यापाशी पोहोचतो. येथे कडा उजवीकडे ठेउन आडवे गेल्यावर काही मिनिटात एक छोटासा १५ फुटाचा कातळ टप्पा लागतो. हा कातळ टप्पा चढुन आल्यावर हि वाट पुढे वरवर जाताना दिसते. या वाटेच्या डोंगराच्या उजव्या तसेच डाव्या बाजुस देखील एक पायवाट दिसतात. येथे प्रथम डाव्या वाटेकडे वळावे. डावीकडे २ मिनिट चालल्यावर आपण पाण्याच्या चार टाक्याकडे पोहोचतो. यातील दोन टाक्यांमध्ये पाणी आहे पण ते पिण्यालायक नाही. उरलेल्या दोन टाक्यामध्ये खुप मोठया प्रमाणात झुडुपे उगवली आहेत. टाके पाहुन मागे मुळ वाटेवर परत यावे व उजव्या वाटेकडे वळावे. हि वाट डाव्या बाजूला किल्ल्याचा डोंगर आणि उजव्या बाजूला नजर फिरवणारी खोल दरी यातुन पुढे सरकत एका खोबणीवजा गुहेकडे येउन पोहोचते. या गुहेच्या वाटेत काही ठिकाणी डोंगराला शेंदूर फासला आहे तर छोटयाशा गुहेत अलीकडीच्या काळातील सप्तशृंगी देवीची मुर्ती ठेवण्यात आली आहे. देवीचे दर्शन घेऊन परत मुळ वाटेवर यावे. वरवर जाणाऱ्या या मधल्या पायवाटने दहा मिनिटात आपण गडावर ध्वजापाशी पोहोचतो पण वाटेत खुपच घसारा असल्याने जपून जावे लागते. या वाटेने गडाचा दरवाजा आज अस्तित्वात नसुन गडावर इतर काहीही अवशेष पाहायला मिळत नाहीत. येथे आपली गडफेरी पुर्ण होते. भिलई गडाचा गडमाथा लहान असल्याने गड पाहाण्यासाठी पंधरा मिनिटे पुरतात पण पायथ्यापासुन गडावर येण्यास दोन तास लागतात. माथ्यावरुन साल्हेर-सालोटा, मुल्हेर, व संपुर्ण सेलबारी डोलबारी पर्वतरांग तर दक्षिणेला सगळी सातमाळा रांग अप्रतिम दिसते. या किल्ल्यांचा आकार व रचना पाहाता यावर फारच थोडी शिबंदी रहात असावी असे वाटते. हा किल्ल्याचा डोंगर सुटा उभा असल्यामुळे या किल्ल्यावरुन आजूबाजूचा विस्तृत प्रदेश दिसतो त्यामुळे या किल्ल्यांचा उपयोग टेहळणीसाठी करण्यात आला असावा. दुर्दैवाने किल्ल्याचा इतिहास धुंडाळला असता फारशी माहिती मिळत नाही. -------------------सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/no-profit-karwa-chauth-vrat-13816", "date_download": "2018-04-24T03:08:27Z", "digest": "sha1:ENXQBX5IZR6FPWFGJYCA6THVV65RXN5Y", "length": 11544, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "no profit by karwa chauth vrat करवाचौथ व्रताचा फायदा नाही - ट्‌विंकल | eSakal", "raw_content": "\nकरवाचौथ व्रताचा फायदा नाही - ट्‌विंकल\nबुधवार, 19 ऑक्टोबर 2016\nनवी दिल्ली - महिलांनी करवाचौथ व्रत करण्याचा काहीही फायदा नाही. हल्ली चाळीशीत दुसरा विवाह करण्याचा प्रसंग तुमच्यावर येऊ शकतो. मग करवाचौथचा उपयोग काय असा सवाल करीत पुरुषांना दीर्घायुष्याची गरज नसते, असे ट्विट अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिने बुधवारी केले.\nनवी दिल्ली - महिलांनी करवाचौथ व्रत करण्याचा काहीही फायदा नाही. हल्ली चाळीशीत दुसरा विवाह करण्याचा प्रसंग तुमच्यावर येऊ शकतो. मग करवाचौथचा उपयोग काय असा सवाल करीत पुरुषांना दीर्घायुष्याची गरज नसते, असे ट्विट अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिने बुधवारी केले.\nबॉलिवूडचा \"खिलाडी' अक्षय कुमार याची पत्नी असलेल्या ट्विंकलच्या या ट्विटचे पडसाद सोशल मीडियात उमटले नसते तर नवल. अनेकांनी यावर रिट्विट करीत ट्विंकलला प्रतिप्रश्‍न केला. जर हे व्रत केल्याने लाभ झाला काय किंवा तुम्ही व्रत न केल्याने पतीचे निधन झाले तर काय फरक पडणार आहे, असे नेटिझन्सने विचारले आहे. यात आशावाद व सकारात्मक विचारांचा अभाव आहे, अशी टिप्पणीही केली आहे.\nयाची दखल घेत ट्विंकलने त्यालाही त्याच भाषेत उत्तर दिले आहे. ती म्हणाली, की असेही घडू शकते. म्हणूनच मी पुरुषांच्या दीर्घायुष्याची आकडेवारी तपासली आहे. यात 100 देश असे आढळले की कोणतेही व्रत न करता तेथील पुरुष भारतीय पुरुषांपेक्षा जास्त वर्षे जगतात. ट्‌विंकलची अभिनयातील कारकीर्द दखल घेण्यासारखी नसली, तरी हल्ली ट्‌विटवर सक्रिय असल्याने सतत चर्चेत असते. \"मिसेस फनी बोन्स' हे तिचे पुस्तकही नुकतेच प्रकाशित झाले आहे.\nसई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्र दिन\nमहाराष्ट्र दिनी फक्त महाराष्ट्राच्या मातीचे गोडवे न गाता, आपल्या घामानं महाराष्ट्राच्या मातीचे ऋण फेडायला अभिनेत्री सई ताम्हणकर पुण्याजवळच्या गावात...\nउल्हासनगरात वेगळ्या थाटणीतील दोन लेखसंग्रहांचे प्रकाशन\nउल्हासनगर - जेष्ठ विचारवंत-साहित्यिक-कवी-पत्रकार यांच्या हार-प्रहार आणि शिक्षक शांताराम निकम यांच्या कडू-डोस अशा दोन अतिशय वेगवेगळ्या थाटणीतील...\nकोकणावर अन्याय करणाऱयांची राखरांगोळी करू: उद्धव ठाकरे\nनाणार (रत्नागिरी): नाणार प्रकल्प होऊ देणार नाही, नाणार हे नाणारच राहणार पण प्रकल्प जाणार. तुम्ही आमच्या जमिनी खरेदी करु शकता पण आमच्यातील देशभक्ती...\n'डोण्ट वरी बी हॅप्पी'मध्ये दिसणार स्वानंदी टिकेकर\nउमेश कामत आणि स्पृहा जोशीने गाजवलेल्या 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकातील प्रणोतीची जागा कोणती अभिनेत्री घेणार हि बऱ्याच दिवसांपासून लागलेली...\nराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत शरण्या विजेती\nपुणे - पाचगणी येथे झालेल्या सोळा वर्षांखालील गटाच्या राष्ट्रीय सीरिज टेनिस स्पर्धेत एकेरीत मुलींच्या गटात पुण्याच्या शरण्या गवारेने विजेतेपद...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/make-low-cost-drugs-38991", "date_download": "2018-04-24T03:19:28Z", "digest": "sha1:DHW5ROJHI637PUC3LGKTLWTPUSUXGO2A", "length": 14047, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Make low-cost drugs मनोविकारावरील औषधांच्या किमती कमी व्हाव्यात | eSakal", "raw_content": "\nमनोविकारावरील औषधांच्या किमती कमी व्हाव्यात\nशनिवार, 8 एप्रिल 2017\nमुंबई - समाजात वाढणारे नैराश्‍याचे प्रमाण हे चिंताजनक आहे. त्यासाठी मानसिक आजारांच्या औषधांच्या किमती कमी झाल्या पाहिजेत. मनोरुग्णालयात औषधांची कमतरता असल्याचे डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले.\nमुंबई - समाजात वाढणारे नैराश्‍याचे प्रमाण हे चिंताजनक आहे. त्यासाठी मानसिक आजारांच्या औषधांच्या किमती कमी झाल्या पाहिजेत. मनोरुग्णालयात औषधांची कमतरता असल्याचे डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले.\nसार्वजनिक आरोग्य विभाग आणि जागतिक आरोग्य संघटनेतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जागतिक आरोग्य दिनानिमित्त \"डिप्रेशन लेट्‌स टॉक' अशी थीम होती. यावर ते बोलत होते. या वेळी आरोग्य मंत्र्यांनी राज्यातील मनोरुग्णालयांमध्येही सुधारणा करण्याची आवश्‍यकता असून त्या दृष्टीने प्रयत्न होत असल्याचे सांगितले. तसेच मनोरुग्णांसाठी आवश्‍यक दवाखाने लवकरच सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली. यासाठी मनोविकारतज्ज्ञांची संख्या अपुरी असल्याची समस्या त्यांनी मांडली. यावर उपाय म्हणून खासगी मनोविकारतज्ज्ञांची मदत घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.\nतर सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विजय सतबीर सिंघ यांनी राज्यातील मानसिक आरोग्य दुर्लक्षित असल्याची खंत व्यक्त केली. आर्थिक नियोजनात मानसिक आरोग्यासाठी अवघे 3 टक्के रक्कम खर्च करत असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. पूर्वी मनोरुग्णांचे प्रमाण 4 ते 5 टक्के होते. 2005 ते 2015 या काळात ते वाढून 18 टक्के झाल्याचे त्यांनी सांगितले.\nया कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील मानसिक आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे सांगितले. तरुणांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये हे प्रमाण मोठे असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. लोकांमधील एकटेपणा वाढत असल्याचे सांगताना पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे 100 नंबरवर सर्वाधिक फोन हे वृद्धांचे येतात. एकटेपणामुळे सर्वाधिक फोन येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मोकळे बोलले पाहिजे आणि मुलांना त्यांच्या भाव भावना व्यक्त करता आल्या पाहिजेत, असे मत व्यक्त केले.\nया कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणित उपचार पद्धती, आरोग्य पत्रिका, नैराश्‍य विषयावरील पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. मानसिक आरोग्यावर आधारित जिंगल लॉंच करण्यात आले. मानसिक आरोग्यावर आधारित कासव या डॉक्‍युमेंट्रीतील काही क्षणचित्रे दाखविण्यात आली.\nया कार्यक्रमात सार्वजनिक आरोग्य खात्याचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, एफडीएचे आयुक्त हर्षदीप कांबळे, डॉ. मोहन आगाशे उपस्थित होते.\n-जगात 30 कोटी नागरिक नैराश्‍यग्रस्त असतात\n-भारतात 5.7 कोटी रुग्ण आहेत\n-महाराष्ट्रातील 3 टक्के लोक नैराश्‍यग्रस्त आहेत\nनेते ‘ए.सी.’मध्ये, कार्यकर्ते जेलमध्ये\nकोल्हापूर - पाचगावच्या राजकीय वर्चस्वातून २०१३ मध्ये झालेल्या दोन्ही खुनांचा निकाल जाहीर झाला. अशोक पाटील आणि धनाजी गाडगीळ यांच्या खुनातील अकरा...\nरुग्णालयांत सुविधाच नाहीत; डॉक्‍टर काय करणार\nआर्थिक परिस्थितीमुळे प्रसूतीसाठी महिलांचा ओढा महापालिकेच्या रुग्णालयांकडे असला, तरीही प्रत्यक्ष नोंदणी झालेल्यांपैकी केवळ ३५ टक्के गर्भवतींचीच...\nसाखर सात रुपयांनी स्वस्त\nमुंबई - किरकोळ बाजारात साखर सात रुपयांनी स्वस्त झाली आहे. वर्षभर 40 ते 42 रुपये किलोवर असणाऱ्या...\nऊस बिलातून पाणीउपसा कराची वसुली\nकऱ्हाड - साखरेचे दर गडगडल्याने साखर कारखान्यांना एफआरपीची रक्कमही देणे मुश्‍कील बनले आहे. अनेक कारखान्यांनी पहिला हप्ताही दिलेला नाही. त्यामुळे...\nबीबीए विद्यार्थ्यांना हवी लेखापालाची संधी\nपुणे - महाराष्ट्र नगर परिषद सेवा लेखापरीक्षण आणि लेखासेवा या अंतर्गत लेखापाल आणि लेखापरीक्षक पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातील वाणिज्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/education-will-travel-easy-11637", "date_download": "2018-04-24T03:11:06Z", "digest": "sha1:7Z5O35QZF2O2JCPPFONA5RSYGZXG36GW", "length": 14754, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Education will travel easy शिक्षणासाठीचा प्रवास होणार सुकर | eSakal", "raw_content": "\nशिक्षणासाठीचा प्रवास होणार सुकर\nमंगळवार, 9 ऑगस्ट 2016\nमैत्री परिवाराने दिली साथ - साठ शाळांमधून दीडशे विद्यार्थ्यांची निवड\nनागपूर - मानेवाडा परिसरातील राजनचे घर नि शाळा यांचे अंतर तीन किलोमीटरचे. पाऊण तास शाळेत जाण्यात तर पाऊण तास घरी येण्यात खर्च व्हायचा. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने सायकल खरेदी करणे शक्‍य नव्हते. मैत्री परिवाराने दिलेल्या सायकलने शिक्षणासाठीचा प्रवास सुकर होईल, असा विश्‍वास राजनने व्यक्त केला. सायकल मिळाल्याने त्याच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसत होते.\nमैत्री परिवाराने दिली साथ - साठ शाळांमधून दीडशे विद्यार्थ्यांची निवड\nनागपूर - मानेवाडा परिसरातील राजनचे घर नि शाळा यांचे अंतर तीन किलोमीटरचे. पाऊण तास शाळेत जाण्यात तर पाऊण तास घरी येण्यात खर्च व्हायचा. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने सायकल खरेदी करणे शक्‍य नव्हते. मैत्री परिवाराने दिलेल्या सायकलने शिक्षणासाठीचा प्रवास सुकर होईल, असा विश्‍वास राजनने व्यक्त केला. सायकल मिळाल्याने त्याच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसत होते.\nमैत्री परिवारातर्फे नागपूर शहरातील दीडशे विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले. नागपुरातील साठ शाळांमधून या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. अंध विद्यालयाजवळील बीआरए मुंडले सभागृहात रविवारी (ता. ७) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मैत्री परिवारतर्फे गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीकरिता गेल्या तीन वर्षांपासून ३०० विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना राबविण्यात येत आहे. इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे. या कार्यक्रमाला बार्टीचे संचालक राजेश ढाबरे, लोहमार्ग पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, पोलिस उपायुक्त दीपाली मासीरकर, मोटिव्हेटर डॉ. नरेंद्र भुसारी आणि गुन्हे अन्वेषण विभागाचे माजी पोलिस अधीक्षक संदीप तामगाडगे, मैत्री परिवारचे संजय भेंडे, प्रमोद पेंडके, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. डॉ. नरेंद्र भुसारी आणि संदीप तामगाडगे यांची भाषणे झाली.\nमैत्रीच्या वतीने अलीकडेच आंतरशालेय चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. दोन गटांत झालेल्या या स्पर्धेत ‘पर्यावरण’ हा विषय विद्यार्थ्यांना देण्यात आला. पहिल्या फेरीत १,९०० विद्यार्थी सहभागी झाले. यातून २३६ विद्यार्थी अंतिम फेरीत पोहोचले. ३१ जुलैला ‘विष्णूजी की रसोई’ येथे अंतिम फेरी झाली. यातील विजेत्यांनाही यावेळी पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. दत्तक योजनेचे धनादेश व सायकलींचेही वाटप यावेळी झाले. संचालन माधुरी यावलकर यांनी केले, तर आभार प्रमोद पेंडके यांनी मानले. सिसोंग रियांग, सलोनी साठवणे, शांती मेसखा, जान्हवी काळे, दुर्गा शाहू, प्रियांका सहारे यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक पटकावला.\nसमाज आपली दखल घेईल, असे काम विद्यार्थ्यांनी करावे. आयुष्य सगळेच जगतात; पण आपले कार्य समाजासाठी आदर्श ठरले पाहिजे.\nआयुष्यात समस्या येतात, परंतु त्या सोडविण्यासाठी उपाय शोधले पाहिजेत.\nअशा कार्यांमध्ये प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे. विद्यार्थ्यांनीदेखील मदतीची जाणीव ठेवायला हवी.\nनेते ‘ए.सी.’मध्ये, कार्यकर्ते जेलमध्ये\nकोल्हापूर - पाचगावच्या राजकीय वर्चस्वातून २०१३ मध्ये झालेल्या दोन्ही खुनांचा निकाल जाहीर झाला. अशोक पाटील आणि धनाजी गाडगीळ यांच्या खुनातील अकरा...\nदोनशे चालक ठेवतात दररोज जीपीएस बंद\nपुणे - पीएमपीच्या शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील विविध मार्गांवर दररोज सुमारे २०० चालक जीपीएस यंत्रणा बंद ठेवत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे....\nनादुरुस्त गाड्या अन्‌ हताश प्रवाशी\nपाचगणी - मेढा आगाराच्या सहा गाड्यांचे एकूण २२ फेऱ्यांचे नियोजन पाचगणी-पाचवड मार्गावर करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात काही गाड्या सतत बंदावस्थेत...\nकारवाईचे श्रेय \"सी-सिक्‍स्टी' जवानांचे - शरद शेलार\nनागपूर / गडचिरोली - 'नक्षलवाद्यांविरुद्ध रविवारी करण्यात आलेली कारवाई ही महाराष्ट्रातील चाळीस...\nराज्यात सुलभ वाहतुकीसाठी इंटलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट\nमुंबई - सुलभ वाहतुकीकरिता वाहतूक नियोजनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी इंटलिजन्स ट्रॅफिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.phulora.in/phulora-staff/", "date_download": "2018-04-24T02:49:58Z", "digest": "sha1:G6DWXXMZRHXRMDC6VIJ7UMQGSA5ZH57L", "length": 5112, "nlines": 61, "source_domain": "www.phulora.in", "title": "शिक्षकवृंद | फुलोरा", "raw_content": "\nफुलोराच्या दैनंदिन कामाची रचना –\nनियमित येणारे शिक्षक – ४ मार्गदर्शक शिक्षक – ४ वाचनालय प्रमुख – १ मदतनीस – १\nसुप्रियाताईंचा कोणतंही काम नीटनेटकं व शिस्तबद्ध करण्याकडे कल असतो.\nनंदिनीताई इंग्रजी अध्यापनात नवनवे प्रयोग करतात. शिकवण्यात जुन्या – नव्याचा चांगला मेळ घालतात.\nशामलीताई वेगवेगळ्या कामांची जबाबदारी मनापासून घेतात. कायम उत्साही असतात.\nसानिकाताई मुलांमध्ये छान रमतात. गाणी, गोष्टी, खेळ घेण्याची आवड आहे.\nमानद शिक्षक व मार्गदर्शक\nनिमाताई भाषेच्या अध्यापनात वेगवेगळे प्रयोग करतात.गाणी, नाटुकली यांची विपुल निर्मिती, पालक-शिक्षकांसाठी नाट्यलेखन करतात.ओरिगामीचा छंद जोपासला आहे.\nमुलांच्या शिक्षणाबद्दल यांना अत्यंत कळवळा अहे. ‘शिक्षण प्रवाहाच्या उगमापाशी’ या पुस्तकाला राज्य शासनाचा पुरस्कार व इतर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. विज्ञानात रस निर्माण होईल असे प्रयोग मुलांसाठी करतात. बौद्धिक खेळ घेण्याची आवड.\nकिशोरीताई फुलोराच्या ‘perfectionist’ म्हणून ओळखल्या जतात. कोणतंही काम सुबक, नीटनेटकं, अत्यंत सौंदर्यपूर्ण असते. हस्तकलेतल्या अनेक प्रकारात निपुण आहेत.चित्रकला, भरतकामातून निर्मितीचा छंद जपला आहे.\nशिल्पाताई मराठी भाषेचे अध्यापन करतात. कलात्मक कामं विशेष चांगली करतात.बालवाडी प्रशिक्षित, स्पेशल एज्युकेटर म्हणून या काम करतात.\nगौरीताई पालक म्हणून फुलोरा कुटुंबात आल्या आणि पुढं शिक्षक झाल्या. वाचनाची आवड आहे. वचानालायचं काम गेली अनेक वर्ष सांभाळत आहेत. यांना गाण्याचा छंद आहे.\nसोनलताई वक्तशीर आहेत. मुलांशी प्रेमानं वागतात आणि जबाबदारीनं काम करतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/maharashatara-day-110042900028_1.html", "date_download": "2018-04-24T02:54:47Z", "digest": "sha1:YU4PNP4EIOUL4XOWUUBBXUD2VLXAI5OF", "length": 17718, "nlines": 122, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मराठी असे जरी आमुची मायबोली | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमराठी असे जरी आमुची मायबोली\nमराठी ही महाराष्ट्राची लोकभाषा, मातृभाषा व एकमेकांशी संवाद करण्याची भाषा म्हणून निदान सातशे वर्षे सातत्याने वापरात आहे. आपण ज्या भाषेत जन्मतो, वाढतो ती भाषा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग असते. आचार, विचार, भाषा व वेशभूषा यांची अनुकरण प्रक्रिया कालानुसार व परिस्थितीनुसार बदलत असली तरी ती एका ठराव‍िक संथ गतीने प्रवाही राहिल्यास समाजातील घटकांना त्यापासून धक्का बसत नाही. साहित्यिकांनी मराठी भाषेला नटवून थटवून सुंदर केले, शुध्द केले. महाराष्ट्रातील आचार व‍िचारांच्या परंपरांनी मराठी संस्कृतीची जडणघडण केली. हे सर्व स्वातंत्र्यपूर्व कालात सहज संथप्रवाही स्थितीत बहरत राहिले.\nभारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर मराठी भाषिकांना मात्र वेगळे राज्य न दिल्याने महाराष्ट्रावर अन्याय झाला व मराठी अस्मिता दुखावली. त्याचेच प्रत्यंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीत होऊन तेरा वर्षे एकीकडे वनवास तर दुसरीकडे लढा यात माणसे व वेळ खर्ची पडली. शेवटी चळवळीला यश येऊन महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले व मुंबई ही त्याची राजधानी झाली. परंतु त्या अगोदर परप्रांतीय अमराठी लोकांनी मुंबईत मूळ धरले, एवढेच नव्हे तर त्यांचा वाढता प्रभाव जाणवू लागला होता. मराठी लोकांच्या दुर्बल आर्थिक परिस्थितीचा फायदा उठवून परप्रांतीयांनी त्यांना मुंबईबाहेर घालवून स्वत:ची टक्केवारी मुंबईत वाढवली. याची परिणती मराठीने सोन्याचा मुकुट धारण केला तरी अंगावर लक्तरेच आहेत असे परखडपणे म्हणण्यात झाली. असे हे मराठीचे दुखणे सुरू झाले. अन्य प्रांतात व्यवहारासाठी तेथली भाषा येणे गरजेचे असते. तसे महाराष्ट्रात नाही. मराठीशिवाय महाराष्ट्रात अन्य प्रांतीय पिढ्यानपिढ्या राहू शकतात. हा आपल्या भाषेवर अन्याय आहे असे म्हणण्याचे धाडस कोण करेल वर्षानुवर्ष महाराष्ट्रात राहूनही आमची भाषा इतरांना येत नाही यात भूषणावह काय आहे\nमातृभाषिक लोकसंख्येचे संतुलन बिघडले तर कालांतराने त्याचे परिणाम दिसतात. अमराठी लोकांचे वर्चस्व मराठीभाषिक राज्यात अशा काही तर्‍हेने होत राहिले की महाराष्ट्रात मुंबई आहे पण मुंबईत महाराष्ट्र कुठे आहे, असे खेदाने म्हणण्याची पाळी आली. आता तर वेगळा विदर्भ मागणार्‍यांत अमराठी लोकच जास्त आहेत.\nज्यांची मातृभाषा मराठी नाही असे महाराष्ट्रातील सर्वच लोक मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीबद्दल आत्मियता दाखवतील व त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील राहतील अशी आशा करणे फोल आहे. प्रांतात राहायचे म्हणून वरवर मराठीबद्दल आस्था असल्याचा वरवर देखावा करणे वेगळे व आम्ही मराठी आहोत व मराठी आमची भाषा असे म्हणणे वेगळे. तेव्हा मुंबईत व पर्यायाने महाराष्ट्रा‍त अमराठी लोकांचे मराठीकरण करणे हाच यावर तोडगा दिसतो. मुंबईसारख्या ठिकाणी अमराठी लोकांसाठी मराठी शिकण्याचे अल्प दरात विशेष वर्ग सुरू करायला हवेत. मुंबईत अमराठी लोकांच्या शेकडोंनी संख्या असाव्यात. त्यांची जवळीक साधून अशा संस्थांतून मराठी वर्ग चालवले तर त्यांचा जास्त उपयोग होईल. यासाठी मराठी भाषा प्रसार समिती नावाची एखादी संस्था काढायला हरकत नाही. मराठी शिकणार्‍या व शिकविणार्‍यांना उत्तेजनाथो पारितोषिके देता येतील. अमराठी लोकांमध्ये मराठीचा प्रसार करण्यासाठी असे अनेक उपक्रम योजिता येतील. भाषाभाषांमधील स्पर्धेत मराठीला आपले अस्तित्व व अस्मिता टिकवायची असेल तर हे अपरिहार्य आहे.\nआर्थिक व्यवहार व सुबत्ता यांचेशी भाषेचे फार जवळचे नाते असते. ज्याच्या हातात आर्थिक सत्तेची दोरी त्याचीच भाषा प्यारी न्यारी-अशी परिस्थिती नाकारून चालणार नाही. यासाठी मराठी लोकांनी चाकरमानी मानसिकता सोडून स्वतंत्र व्यवसायात पडावे. स्वत:चे उद्योग सुरू करावे. या सुरू झालेल्या चळवळीचे स्वगतच करायला हवे. नाहीतर इतरांची नोकरी करून कालांतराने त्यांच्या भाषेचे आक्रमण थोपविणे कठिण होईल. घराघरातून स्वतंत्र व्यवसायी उद्योगपती तयार होतील व अर्थकारणाच्या सर्व नाड्या आपल्या ताब्यात येतील तो मराठी भाषेचा सुदिन ठरेल.\nगेल्या पन्नास वर्षात दर दहा वर्षांनी महाराष्ट्रातले चित्र कसे बदलले आहे व मराठी भाषेची परिस्थिती कुणीकडे झुकत आहे याचा शास्त्रीय अभ्यास होणे आवश्यक आहे. त्यादृष्ट्रीने पुढील गोष्टींचा विचार होणे अगत्याचे वाटते.\nभारतीय जनगणनानुसार मराठी मातृभाषिक लोकसंख्या किती वाढली आहे इतरांच्या मानाने टक्केवारानुसार किती वाढली किंवा क‍िती घटली आहे इतरांच्या मानाने टक्केवारानुसार किती वाढली किंवा क‍िती घटली आहे इतर भाषिकांची संख्या महाराष्ट्रात दर दहा वर्षांत कुठे कुठे व किती वाढली इतर भाषिकांची संख्या महाराष्ट्रात दर दहा वर्षांत कुठे कुठे व किती वाढली त्यांची टक्केवारीने स्थिती काय आहे त्यांची टक्केवारीने स्थिती काय आहे इतर भाषिकांमध्ये मराठी येणार्‍यांची संख्या किती आहे इतर भाषिकांमध्ये मराठी येणार्‍यांची संख्या किती आहे या सर्वांची कारणमीमांसा होऊन मराठी भाषेवर त्याचे काय परिणाम होत आहेत यांचा शोध घ्यायला हवा.\nयावर अधिक वाचा :\nमराठी असे जरी आमुची मायबोली\nटीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार\nटाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nनाणार होणार नाही: उद्धव ठाकरे\nनाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...\nअबब, उमेदवाराची संपत्ती 1020.5 कोटी\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट ...\nस्वस्त झाला सॅमसंगचा हा स्मार्ट फोन\nजर आपण सॅमसंगचा मोबाईल खरेदी करायला जात असाल तर आपल्यासाठी चांगली बातमी आहे की सॅमसंगने ...\nव्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर\nयापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nजीमेलमध्ये येणार नव्या फीचर्स\nजीमेल आपल्या युजर्ससाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नव्या फीचर्सवर काम करत आहे. लवकरच आता ...\nमाहिती अधिक सुरक्षित करण्याचा फेसबुकचा प्रयत्न\nफेसबुकने भारतातील युजर्सना विश्वास देण्यासाठी अॅपमध्ये काही बदल करुन, युजर्सच्या माहितीला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-cricket/r-ashwin-cricket-india-versus-bangladesh-icc-rankings-29857", "date_download": "2018-04-24T03:26:47Z", "digest": "sha1:G26MJCB7GWIAXTZLXWTBJXTB6M3PLMZ2", "length": 12156, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "R Ashwin Cricket India versus Bangladesh ICC Rankings कसोटी क्रिकेट कारकिर्दीत अश्‍विनला विक्रमाची संधी | eSakal", "raw_content": "\nकसोटी क्रिकेट कारकिर्दीत अश्‍विनला विक्रमाची संधी\nगुरुवार, 9 फेब्रुवारी 2017\nहैदराबाद : भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्‍विन याला कसोटी कारकिर्दीत सर्वांत वेगवान 250 विकेट्‌स पूर्ण करण्याच्या विक्रमाची संधी आजपासून सुरू होणाऱ्या बांगलादेश कसोटी सामन्यातून साधता येईल.\nआयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानावर असणाऱ्या आश्‍विनने 44 कसोटींत 248 गडी बाद केले असून, त्याला सर्वांत वेगवान अडीचशे विकेट्‌सचा टप्पा ओलांडण्याची संधी आहे. अशी कामगिरी केल्यास अश्‍विन ऑस्ट्रेलियाच्या डेनिस लिली यांचा विक्रम मोडेल. त्यांनी 48 कसोटींत ही कामगिरी केली होती.\nहैदराबाद : भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्‍विन याला कसोटी कारकिर्दीत सर्वांत वेगवान 250 विकेट्‌स पूर्ण करण्याच्या विक्रमाची संधी आजपासून सुरू होणाऱ्या बांगलादेश कसोटी सामन्यातून साधता येईल.\nआयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानावर असणाऱ्या आश्‍विनने 44 कसोटींत 248 गडी बाद केले असून, त्याला सर्वांत वेगवान अडीचशे विकेट्‌सचा टप्पा ओलांडण्याची संधी आहे. अशी कामगिरी केल्यास अश्‍विन ऑस्ट्रेलियाच्या डेनिस लिली यांचा विक्रम मोडेल. त्यांनी 48 कसोटींत ही कामगिरी केली होती.\nअश्‍विनला हा विक्रम मोडण्यासाठी आणखी तीन कसोटी सामने असले तरी, तो बांगलादेशविरुद्धच ही कामगिरी करेल. हैदराबाद येथील मैदानावर त्याने यापूर्वी चार डावांत दोन वेळा पाचहून अधिक गडी बाद केले आहेत. मुख्य म्हणजे तो पूर्ण भरात आहे.\nअलीकडेच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याने पाच कसोटी सामन्यात 28 गडी बाद केले होते. अश्‍विनने कारकिर्दीत कमी कसोटीत 200 गडी बाद करण्याचाही विक्रम केला आहे. त्याने 37 कसोटींत अशी कामगिरी करताना पाकिस्तानच्या वकार युनूसचा विक्रम मोडीत काढला होता. त्याने 38 कसोटींत ही कामगिरी केली होती.\nलहानपणीची एखादी सहज केलेली कृतीही पुढे आयुष्यभर प्रेरणा देत राहणारी ठरते. महर्षी अण्णासाहेबांच्या सत्काराची कल्पना राबवतानाचा अनुभवही असाच...\nचेन्नई सुपर किंग्जचा चार धावांनी विजय\nहैदराबाद - टी २० क्रिकेटमधील अनिश्‍चिततेचा अनुभव घेत चेन्नई सुपर किंग्जने रविवारी यजमान सनरायझर्स हैदराबाद संघावर ४ धावांनी विजय मिळविला....\nपाच सामन्यांत चार विजय; 'चेन्नई' पुन्हा पहिल्या क्रमांकावर\nमुंबई : शेवटच्या षटकात सामना जिंकण्याची यंदाची 'परंपरा' कायम राखत चेन्नई सुपर किंग्जने 'आयपीएल'च्या गुणतक्‍त्यात पुन्हा आघाडी घेतली आहे....\nलोकांच्या घामाला माझ्या निधीची साथ - शरद पवार\nमलवडी - पावसाचा थेंब न्‌ थेंब साठविल्याशिवाय माणची दुष्काळी तालुका ही ओळख बदलणार नाही. ही ओळख बदलण्याचा निर्णय माणवासीयांनी घेतला आहे. या लोकांच्या...\nहैदराबादची झुंज अपयशी; चेन्नईचा 4 धावांनी विजय\nहैदराबाद : टी 20 क्रिकेटमधील अनिश्‍चिततेचा अनुभव घेत चेन्नई सुपर किंग्जने रविवारी यजमान सनरायझर्स हैदराबाद संघावर 4 धावांनी विजय मिळविला. पाच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2012/01/blog-post.html", "date_download": "2018-04-24T02:40:33Z", "digest": "sha1:255YSVEAWFJ2X3UFGANOM7VBNUTRGYCB", "length": 5649, "nlines": 93, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: मदारी..", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nशुक्रवार, ६ जानेवारी, २०१२\nजिवाला फ़ुका वेदनांची उधारी\nपुन्हा टोचणे भावनांचे जिव्हारी\nकिती सोसले घाव हृदयावरी मी\nतुझी जीभ होती मुळातच कट्यारी\nनसे धीर द्याया कुणी सोबतीला\nबुळे शब्द झाले कधीचे फ़रारी\nमनाला पहा डंख झाले हजारो\nतुझी ही नजर हाय इतकी विषारी\nअसे छाटले पंख माझे जगाने\nपुन्हा घेतली ना कधी मी भरारी\nन येतात मधुमास येथे अता की\nजणू काय त्यांचीच येते शिसारी\nअशी वादळाच्या तडाख्यात फ़सले\nकधी लागले ना कुणाच्या किनारी\nगळा दोर काळा, मणी सोनियाचे\nमला नाचवाया उभे हे मदारी\n१७ जानेवारी, २०१२ रोजी ७:४४ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra-pune/rajgurunagar-child-abuse-death-penalty-case-12485", "date_download": "2018-04-24T03:09:30Z", "digest": "sha1:WCAQ5MAF2HBWRXMJ5IW6PMJGUPB6F25Y", "length": 10307, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rajgurunagar: child abuse in the death penalty case राजगुरुनगर:मुलावरील अत्याचार प्रकरणी फाशी | eSakal", "raw_content": "\nराजगुरुनगर:मुलावरील अत्याचार प्रकरणी फाशी\nगुरुवार, 22 सप्टेंबर 2016\nपुणे - राजगुरुनगर येथे आठ वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करुन त्याचा गळा दाबून खून करणाऱ्या खलकसिंग जनकसिंग पांचाळ या 35 वर्षीय तरुणास राजगुरुनगर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनाविली आहे.\nपुणे - राजगुरुनगर येथे आठ वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करुन त्याचा गळा दाबून खून करणाऱ्या खलकसिंग जनकसिंग पांचाळ या 35 वर्षीय तरुणास राजगुरुनगर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनाविली आहे.\nराजगुरुनगर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. जगताप यांनी पांचाळला मरेपर्यंत फाशीची व जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. कडाचीवाडी (चाकण, ता. खेड, जि. पुणे) येथे 15 मे 2013 रोजी ही घटना घडली होती. रोहित उर्फ सोनू गोरख डुकरे असे मयत मुलाचे नाव आहे. आरोपीने यापुर्वीही 29 सप्टेंबर 11 रोजी नऱ्हे (पुणे) येथे एका बांधकामावर काम करीत असलेल्या कटुंबातील आठ वर्षाच्या मुलीचा खून केला होता. बाललैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत या न्यायालयाने दिलेली ही पहिलीच गंभीर शिक्षा आहे.\nलग्नासाठी रुपयाचाही खर्च नाही\nपुणे - लग्नसोहळा म्हटलं की हजारो-लाखो रुपयांचा खर्च... मुलीचं लग्न त्यातही अधिक खर्चिक... लग्नासाठी घेतलेलं कर्ज फेडताना आई-वडिलांचे होणारे हाल......\nपिंपरी - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ५० मिडीबस शहरात दाखल झाल्या असून, २७ मार्गांवर त्या धावत आहेत. या गाड्यांना प्रवाशांचा चांगला...\nपालिकेत जाऊनही उंड्रीकर तहानलेलेच\nउंड्री - शासनाला कराच्या रूपाने कोट्यवधींचे उत्पन्न देणारे उंड्री गाव सध्या पाणीटंचाईने प्रचंड त्रस्त आहे. पुणे महापालिकेत समावेश झाल्यानंतर...\nवसमत तालुक्‍यात मुलीवर अत्याचार\nवसमत - बदनामी करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीस पळवून नेत अत्याचार केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध वसमत...\nरेल्वे बंदमुळे नोकरदारांचे हाल\nदुरुस्तीच्या कामासाठी रेल्वे बंद असल्याने नोकरदार, विद्यार्थी, कामगार आदींचे सोमवारी (ता. २३) हाल झाले. पुणे मंडळाच्या वतीने पुणे- दौंडमधील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.majhimarathi.com/category/uncategorized/", "date_download": "2018-04-24T02:42:54Z", "digest": "sha1:RFNTAEJGAC3KDN2MJ7A7CDNAZSNYQEA4", "length": 8186, "nlines": 68, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "Uncategorized Archives - MajhiMarathi", "raw_content": "\nआदिवासी क्रांतीकारक बिरसा मूंडा | Birsa Munda History In Marathi\nबेसन शेव बनवायची विधी | Besan Sev Recipe\nबराक ओबामांचे नोबेल पुरस्कार स्विकारतांनाचे भाषण | Barack Obama Speech\nबदामचे गुणकारी फायदे | Benefits of Almonds\nस्वयंपाकासाठी काही खास टिप्स | Kitchen tips in Marathi\nपी.व्ही सिन्धू बॅडमिंटन खेळाडू | Badminton Player PV Sindhu\nसाक्षी मलिक एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू | Wrestler Sakshi Malik Biography\nपिझ्झा बनविण्याची रेसेपी | Pizza Recipe In Marathi\nदिव्यांचा सण दिवाळी बद्दल माहिती | Diwali Information In Marathi\nमित्रहो, दिवाळी – Diwali या सणाबद्दल सर्वांनाच माहिती आहे दिवाळीबद्दल काही महत्वाची माहिती आम्ही आणली आहे. दिव्यांचा सण दिवाळी बद्दल माहिती – Diwali Information In Marathi भारतात साजरया केल्या जाणाऱ्या सणांमध्ये सर्वात प्रसिद्ध आणि महत्वाचा उत्सव म्हणजे दिवाळी भारतात सर्व धर्मीय लोक यास मोठ्या आनंदात साजरा करतात. असे म्हटले जाते …\nमित्रहो आपण नेहमी छोट्या-छोट्या गोष्टींमुळे त्रासून जातो. कधी कधी तर असे वाटते कि या रोजच्या समस्यांवर घरगुती उपाय – Gharguti Upay असते तर किती चांगले झाले असते. आपल्याला माहितच नसते कि या समस्याचे उपाय आपल्या घरामध्येच आरामात सापडतात. आज आम्ही असेच काही उपयोगी उपाय आणले आहेत. ज्यांच्या मदतीने आपण आपले …\nमाय विज़न फॉर इंडिया – अब्दुल कलाम / apj abdul kalam – डॉ. कलम यांनी हैदराबादच्या इंडियन इंस्टिट्यूट ऑफ़ टेक्नोलॉजी (IIT) मध्ये 25 मे 2011 ला आपले सर्वोत्कृष्ट भाषण दिले होते, तेथे त्यांनी भारताविषयीचे आपला दृष्टीकोन सांगितला होता, चला तर मग अब्दुल कलाम यांचे पूर्ण भाषण वाचूया – माय विज़न फॉर …\nनारळाचे तेलाला / Coconut Oil खूप लाभदायक मानल्या जात आहे. नारळाच्या तेलामध्ये चर्बीदार असिडचे चांगल्याप्रकारे मिश्रण झालेले असते. आणि खूप काही नैसर्गिक आणि औषधीय गुण असतात. नारळाच्या तेलाचा दैनिक उपयोग केल्याने खूप स्वास्थ लाभ होऊ शकतो.. नारळामध्ये जास्त प्रमाणात लोरिक एसिड असते जे आपल्याला विविध संक्रमनांशी लढण्यास सहायक असते. नारळाच्या तेलामध्ये …\nदसऱ्या चे मराठी एस एम एस | Dasara Marathi SMS\nदसरा / Dasara म्हणजेच विजयादशमी / Vijayadashami आश्विन शुध्द दशमी ला दसरा हा सण साजरा केला जातो. त्याआधी आश्विन शुध्द प्रतिपदेला देवीच्या घटांची स्थापना करून नऊ दिवस नवरात्राचे उपवास आणि पूजाविधी केली जाते आणि दहाव्या दिवशी दसरा / Dussehraहा सण साजरा केला जातो. चला या दसऱ्यात आपल्या लोकांना काही नवीन sms …\n स्वप्न बदलते, मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशिबाच माहित नाही, वेळ नकीच बदलते. 2. प्रेम सर्वांवर, मात्र श्रद्धा फक्त गणपती रायावर. बेस्ट व्हाट्सअप स्टेटस मराठी – …\nपी.व्ही सिन्धू बॅडमिंटन खेळाडू | Badminton Player PV Sindhu\nरागावर नियंत्रणासाठी काही टिप्स | How To Control Anger Marathi\nमहाकालेश्वर ज्योतिर्लिंगचा इतिहास | Mahakaleshwar Temple History in Marathi\nसाक्षी मलिक एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू | Wrestler Sakshi Malik Biography\nसफरचंदामुळे होणारे आरोग्यदायक लाभ | Benefits Of Apple In Marathi\nदिव्यांचा सण दिवाळी बद्दल माहिती | Diwali Information In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%AB_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9F", "date_download": "2018-04-24T02:52:44Z", "digest": "sha1:I7CNPYAJ3GETJTR7X3DRXFUP44C4373I", "length": 4221, "nlines": 79, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जोसेफ निकोलेट - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nजोसेफ निकोलस निकोलेट (जुलै २४, इ.स. १७८६ - सप्टेंबर ११, इ.स. १८४३) हा फ्रेंच गणितज्ञ व भूगोलतज्ञ होता.\n१८३०च्या सुमारास निकोलेटने मिसिसिपी नदीच्या उगमाच्या आसपासच्या प्रदेशाचे सर्वेक्षण करून तेथील नकाशे काढले.\nयाला ज्याँ-निकोलस निकोलेट या नावानेही ओळखले जायचे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १७८६ मधील जन्म\nइ.स. १८४३ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ ऑक्टोबर २०१३ रोजी १८:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2017/01/blog-post_14.html", "date_download": "2018-04-24T02:37:28Z", "digest": "sha1:IFLWB6H5QWWNZROOLPWXO772XDDUXM2I", "length": 5730, "nlines": 85, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: संध्येचा पदर", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nगुरुवार, १२ जानेवारी, २०१७\nलाल केशरी पिवळा .. झाला संध्येचा पदर\nत्याला डोंगराचा काठ, आणि क्षितिजाची जर\nलाख चांदण्यांचे छोटे, बुट्टे नाजुक रुपेरी\nवेलबुट्टी नदीची या, त्यात गुंफली सोनेरी\nअस्ताचलाचा ग तिच्या, मळवट भाळावर\nचांदव्याचा तनमणी, मिरविते गळ्यावर\nअशी शृंगारली सांज, येई क्षितिजाच्या दारी\nपायघड्या काजव्यांच्या, घाला विश्वाच्या या तिरी\nडोई वरचा पदर , येते सावरत कुणी\nतिच्या स्वागतास आणि, दिवा लावीत अंगणी\nओल्या वाटेवर ठसे, सांजेच्या गं पावलांचे\nजणू गोंदण नाजूक, भिजलेल्या आठवांचे\nझरे हळवासा गंध, सांजकुपीतून मंद\nदान प्राजक्ताचे जणू, झुले अंगणाचा स्पंद\nअशी सोवळी सुंदर, संध्या पाझरे मनात\nडोळे मिटूनिया हात नकळत जुळतात.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida/mumbai-marathon-sculpture-will-not-disturb-metro-25672", "date_download": "2018-04-24T03:30:17Z", "digest": "sha1:VR3D3VWDAPRDIEQRNQOKNDRFWVVLULBV", "length": 12304, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mumbai Marathon: sculpture, will not disturb the Metro मुंबई मॅरेथॉन: खोदकाम, मेट्रोचा अडथळा येणार नाही | eSakal", "raw_content": "\nमुंबई मॅरेथॉन: खोदकाम, मेट्रोचा अडथळा येणार नाही\nगुरुवार, 12 जानेवारी 2017\nमुंबई- मुंबई शहरात सध्या सुरू असलेल्या मेट्रोच्या कामाचा मुंबई मॅरेथॉनच्या संयोजनावर थेट परिणाम होणार नाही; मात्र केवळ या ठिकाणी शर्यत येताना गर्दी नसेल, याचाच आधार संयोजक घेत आहेत.\nमुंबई- मुंबई शहरात सध्या सुरू असलेल्या मेट्रोच्या कामाचा मुंबई मॅरेथॉनच्या संयोजनावर थेट परिणाम होणार नाही; मात्र केवळ या ठिकाणी शर्यत येताना गर्दी नसेल, याचाच आधार संयोजक घेत आहेत.\nमुंबई मॅरेथॉनच्या मार्गावर आझाद मैदान, हिंदुजा, तसेच सिद्धिविनायक परिसरात मेट्रोचे काम सुरू आहे. आझाद मैदानात मेट्रो स्थानकाच्या उभारणीचे काम सुरू झाले आहे. याच ठिकाणी मॅरेथॉन स्पर्धकांसाठी रिफ्रेशमेंटपासून सर्व सुविधा असतात; मात्र उपलब्ध जागेत आम्ही सर्व काही तयार केले आहे, असे मुंबई मॅरेथॉनचे प्रवर्तक असलेल्या \"प्रोकॅम'चे विवेक सिंग यांनी सांगितले; मात्र सुविधा कोठेही कमी पडणार नाहीत किंवा गर्दीही जास्त होणार नाही, याची खबरदारी घेतली आहे. काही गेट बदलले आहेत, असे सांगतानाच त्यांनी बुजुर्गांच्या शर्यतीच्या मार्गात बदल केला नसला, तरी त्यांच्या व्यवस्थेत काही प्रमाणात बदल केला असल्याचे सांगितले.\nहिंदुजा, तसेच सिद्धिविनायक येथेही मेट्रोचे काम सुरू झाले आहे. तेथील रस्ता लहान झाला असला, तरी या टप्प्यात येईपर्यंत स्पर्धकांची गर्दी कमी झालेली असते. हेच अखेरच्या काही मीटरमध्ये जरी काम सुरू असले, तरी त्या वेळी स्पर्धकांचा जथा नसतो. त्यामुळे कोणताही प्रश्‍न निर्माण होणार नाही, असे रेस डायरेक्‍टर ह्युज जोन्स यांनी सांगितले.\nदोन वर्षे मॅरेथॉनमध्ये कोणतीही कटू घटना घडलेली नाही. यंदाही काही घडणार नाही. शर्यतीच्या अंतिम टप्प्यात स्पर्धकांवर जास्त लक्ष दिल्यास हे टाळता येते, हे आमच्या लक्षात आले आहे, असे एशियन हार्ट इन्स्टिट्यूटचे मेडिकल डायरेक्‍टर डॉ. नीलेश गौतम यांनी सांगितले. त्यांना वातावरण थंड असल्यामुळे डीहायड्रेशनचा त्रास होणार नसल्याचेही सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून 60 स्वयंसेवकांनाही प्राथमिक मार्गदर्शन करण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.\nसाखर सात रुपयांनी स्वस्त\nमुंबई - किरकोळ बाजारात साखर सात रुपयांनी स्वस्त झाली आहे. वर्षभर 40 ते 42 रुपये किलोवर असणाऱ्या...\nमिरज-सोलापूर रेल्वेच्या वेळापत्रकात बदल\nसोलापूर - सोलापूर-मिरज रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्याचा प्रस्ताव सोलापूर विभागाला पाठविण्यात आला...\nराज्यात सुलभ वाहतुकीसाठी इंटलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट\nमुंबई - सुलभ वाहतुकीकरिता वाहतूक नियोजनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी इंटलिजन्स ट्रॅफिक...\nजालन्यात पकडले नऊ सट्टेबाज\nजालना - 'आयपीएल\" स्पर्धेतील सामन्यावर सट्टा लावणाऱ्या चार संशयितांना पोलिसांनी रविवारी (ता. 22)...\nमहावितरणचे व्यवहार 1 मेपासून ऑनलाइन\nबारामती - केंद्र सरकारच्या धोरणानुसार महावितरणदेखील येत्या १ मेपासून सर्व रोख व्यवहार कमी करून ऑनलाइन व्यवहार करणार आहे. सर्व व्यवहारात अधिक गतिमानता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://tyaa-kavitaa.blogspot.com/2011/07/blog-post_4482.html", "date_download": "2018-04-24T03:05:46Z", "digest": "sha1:PPGRZE2W3JLTT34CTATNUPZSVML4G5S7", "length": 8516, "nlines": 144, "source_domain": "tyaa-kavitaa.blogspot.com", "title": "’त्या’ कविता: कशाले काय -बहिणाबाई", "raw_content": "\nनिखळ, ख-याखु-या कविता पूर्ण समजायच्याही कितीतरी आधी आपल्याशी संवाद साधतात\nत्याले बोंड म्हनू नही\nत्याले तोंड म्हनू नही\nत्याले पान म्हनू नही\nत्याले कान म्हनू नही\nत्याले मया म्हनू नही\nत्याले डोया म्हनू नही..\nतिले रात म्हनू नही\nत्याले हात म्हनू नही\nज्याच्या मधि नाही पानी\nत्याले हाय म्हनू नही\nत्याले पाय म्हनू नही\nतिले मोट म्हनू नही\nत्याले पोट म्हनू नही\nतिले गाय म्हनू नही\nजीले नही फुटे पान्हा\nतिले माय म्हनू नही\nकधी साप म्हनू नही\nत्याले बाप म्हनू नही\nतिले साय म्हनू नही\nजिची माया गेली सरी\nतिले माय म्हनू नही\nत्याले नेक म्हनू नही\nत्याले लेक म्हनू नही...\nत्याले भक्ति म्हनू नही\nत्याले शक्ति म्हनू नही\nखरचं बहिणाबाईंच्या कविता खूप खूप छान आहेत .....\nमला असे वाटते कि आपल्या महाराष्ट्राला आता अशा बहिनाबींची सक्त गरज आहे...\nया ब्लॉगवरील कविता कॉपी-पेस्ट करता येणार नाहीत.\nआपणांस या कविता विनासायास, कुठलेही कष्ट न घेता आंतरजालावर एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याच्या बदल्यात आपण किमान कवितांच्या बाबतीत तरी कॉपी-पेस्टची अंगवळणी पडलेली सवय बाजूला ठेवावी असे संग्राहकाला वाटते.\nकविता सरसकट कॉपी-पेस्ट करणं टाळा.\nसुमारे साडे-तीनशेच्यावर कविता टा‌ईप करताना संग्राहकाने इन्व्हेस्ट केलेला वेळ, श्रम याचसाठी आहेत की तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा.\nकाही शंका असल्यास कमेंट लिहा, प्रश्न विचारा- त्यांची उत्तरं देण्याचा यथाशक्ती, यथामती प्रयत्न केला जा‌ईल.\nएखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, टा‌ईप करा. कवितेचं ते खरंखुरं हस्तांतरण असेल.\nकॉपी-पेस्ट्चा शॉर्टकट चोखाळू नये.\nआपण रसिक आहात, आपल्याकडून हे अपेक्षित नाही.\nअरविंद वामन कुलकर्णी (1)\nगजानन माधव मुक्तिबोध (1)\nभिलोरी बोलीतील कविता (3)\nमलिका अमर शेख (6)\nवि. दा. सावरकर (1)\nशमशेर बहादूर सिंग (2)\nश्री. कृ. कोल्हटकर (1)\nहरिवंश राय बच्चन (1)\nएक बार वक्त से, लम्हा गिरा कहीं\nवहॉं दास्तां मिली, लम्हा कहीं नहीं\nहे लम्हें वेचून जपण्याकरताच मी लिहिते, लिहीत राहीन.\n’त्या’ कवितांचा संग्रह करण्यातून संग्राहकाला कोणताही आर्थिक लाभ नाही. संग्राहक आर्थिक लाभाकरिता या कवितांचा वापर करत नाही; आणि, तसे करण्यास कोणालाही प्रोत्साहन देत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/-------30.html", "date_download": "2018-04-24T02:52:44Z", "digest": "sha1:4OSAVHWRXPR7EOJDN66S2D7OQUNE6UCA", "length": 18332, "nlines": 608, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "अमंळनेर", "raw_content": "\nअमळनेर हे शहर तापी नदीच्या खो-यात बोरी नदीच्या काठी वसलेले असून जळगाव जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. १९०६ पुर्वी हल्लीचे जळगाव व धुळे या दोन जिल्ह्याचे मिळून एकच खानदेश जिल्हा होता त्या खानदेशातील अमळनेर व पारोळा ही मध्यवर्ती ठिकाणे होती. साने गुरुजी यांची ही कर्मभूमी असुन इथल्या प्रताप हायस्कूलमध्ये साने गुरुजींनी अध्यापन केले आहे. सुमारे दीडशे-पावणेदोनशे वर्षापुर्वी अमळनेर येथे सखाराम महाराज संत होऊन गेले. बोरी नदीच्या पात्रात त्यांची समाधी आहे. श्री संत सखाराम महाराजांच्या वास्तव्यामुळे अमळनेरला क्षेत्र म्हणून मिळालेली प्रसिद्धी आजही कायम असुन ते खानदेशचे पंढरपुर समजले जाते. याशिवाय अंमळनेरात मंगळ ग्रहाचे मंदिर आहे. कधीकाळी अंमळनेर हा नगरकोट होता पण शहर वाढल्याने किल्ल्याचे अस्तित्वच नष्ट झाले आहे. या शहराच्या एका बाजूस बोरी नदीपात्राचे असलेले नैसर्गिक संरक्षण अधिक भक्कम करण्यासाठी नदीच्या बाजूस तटबंदी व बुरुज बांधण्यात आले होते. शहराच्या उरलेल्या तीन बाजूला ३ दरवाजे व २० फुटी तटबंदी व बुरुज बांधून संरक्षित केले होते. आजही अंमळनेर शहरात किल्ल्याचा २० फूट उंच बुलंद दरवाजा व त्याच्या बाजूचे दोन भक्कम बुरुज पहायला मिळतात. बोरी नदीच्या पात्रातील रस्त्याने संत सखाराम महाराज समाधी मंदीराकडे जाताना उजव्या बाजुस किल्ल्याची चाळीस फुट लांब तटबंदी व त्यातील दोन बुरुज दिसतात. या तटबंदीत नदीपात्राच्या दिशेने कोटाचा एक लहानसा दरवाजा असुन त्यांवर मशीदीसारखे छोटे मिनार आहेत. तटबंदीवर स्थानिकांनी घरे बांधली आहेत. नदीवरील वाडी संस्थानकडून किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे जाताना वाटेत पाच-सहा जुने वाडे पहायला मिळतात. या सर्व वाड्यावर सुंदर लाकडी नक्षीकाम केलेले आहे. याशिवाय वाडी संस्थानाच्या धर्मशाळेच्या शेजारी एक प्राचीन मुर्ती झाडाखाली उघडयावर ठेवलेली आहे. अंमळनेर नगरकोट केव्हा व कुणी बांधला याचा इतिहास उपलब्ध नाही. पेशवाईत या किल्याची व्यवस्था मालेगांव येथील राजेबहाद्दरांकडे होती. इ.स १८१८ मध्ये हा किल्ला पेशव्यांचे प्रतिनिधी माधवराव यांच्या ताब्यात होता. ब्रिटीशांनी खानदेशावर आपला ताबा बसविला त्यावेळी पेशव्यांच्या आज्ञेप्रमाणे माधवरावाने किल्ला ब्रिटीशांच्या ताब्यात देण्याचे ठरविले पण किल्ल्याचा जमादार अली व त्याच्या हाताखालची अरब फलटण यांनी ब्रिटीशांच्या ताब्यात किल्ला देण्याचे नाकारले. तेव्हा मालेगाव येथून ब्रिटीश कर्नल हस्कीन्सन याच्या अधिपत्याखाली ब्रिटीशांची सुमारे एक हजार भिल्ल बटालीयन तोफखाना व घोडदळ यांसह किल्ल्यावर चालून आली. त्यांनी नदीच्या पूर्वेकडून किल्ल्यांवर तोफांचा मारा केला. जमादार अली व त्याच्या सैन्याने प्रयत्नाची शर्थ केली पण एवढ्या मोठ्या फौजेशी सामना देणे त्यांना नव्हते. ब्रिटीशांनी चारही बाजूंनी त्यांची कोंडी केली होती. दक्षिणेकडील बहादरपूर किल्ला ब्रिटीशांनी ताब्यात घेतल्यामुळे त्या किल्ल्यावरुन येणारा दारुगोळा व रसद बंद झाली त्यामुळे त्यांना किल्ला खाली करावा लागला. अली जमादार व त्याच्या सैन्याने आपली शस्त्रे किल्ल्याबाहेर आणून ठेवली व नदीच्या पात्रातून पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पण ते सर्वजण इंग्रजांचे कैदी बनले व अमळनेर किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. --------------सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lekh-news/little-habits-that-can-change-your-life-1607549/", "date_download": "2018-04-24T03:10:05Z", "digest": "sha1:FDNSUCUVELSSL2KONLDVIPBWIK2DQNXN", "length": 41581, "nlines": 221, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Little Habits That Can Change Your Life | संक्रमणकाळाशी मैत्री | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nअंटाक्र्टिकामधल्या एका मोठय़ा हिमनगावर पेंग्विन्सची एक वसाहत असते.\nअंटाक्र्टिकामधल्या एका मोठय़ा हिमनगावर पेंग्विन्सची एक वसाहत असते. पूर्वापार काळापासून, तो हिमनग हेच त्यांचं घर आणि त्यांचा कळप हेच कुटुंब असतं. एकत्र कुटुंबात असणारे मतभेद आणि प्रेम दोन्ही त्यांच्यातही असतं. तसंच किलर व्हेल आणि हिमवादळ या दोन जन्मजात शत्रूंपासून एकत्र राहूनच आपण सामना करू शकतो हेही पेंग्विनना कळत असतं. संतुलित विचार करणारा लुईस हा त्यांचा प्रमुख पेंग्विन असतो. एखादी गोष्ट पटली की ती पूर्ण होईपर्यंत तिचा पिच्छा न सोडणारी एलीस, सदैव ‘नाही नाही’नेच वाक्याची सुरुवात करणारा नोनो आणि असेच आणखी काही पेंग्विन त्यांच्या नेतृत्व गटात असतात.\nया वसाहतीत फ्रेड नावाचा एक गोडगोजिरा पेंग्विन असतो. थोडा अबोल. भोवतालाबद्दल जरा जास्तच कुतूहल असणारा, समुद्राचं निरीक्षण करत तासन्तास एकटाच भटकणारा फ्रेड एकदा समुद्राच्या तळाशी हिंडत असताना, हिमपर्वतात त्याला एक मोठी घळ दिसते. कुतूहलानं तो आत शिरतो. आत एक प्रचंड गुहा असते. तिचं पलीकडचं तोंड किंवा पलीकडची बर्फाची भिंतही दिसत नसते इतकी मोठी. दोन्ही बाजूंच्या बर्फाच्या भिंतींवर असंख्य मोठमोठय़ा भेगा असतात आणि त्यातून पाणी आत झिरपत असतं. ते पाहून फ्रेडच्या मनात धोक्याची घंटा वाजू लागते. एवढं पाणी इथे जमतंय याचा अर्थ आपला हिमनग वितळतोय. हे साठलेलं प्रचंड पाणी हिवाळ्यात गोठणार आणि या हिवाळ्यात किंवा पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या हिवाळ्यात आतल्या बर्फाच्या दाबाने आपला हिमनग फुटणार याची त्याला खात्रीच होते.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nपरतल्यावर ज्यांच्या ज्यांच्याशी हे बोलण्याचा तो प्रयत्न करतो, ते ते त्याला वेडय़ात काढतात. एलीस मात्र त्याच्याबरोबर समुद्राच्या तळाशी जाऊन गुहा प्रत्यक्ष पाहते. तिची खात्री पटल्यावर लुईसच्या मागे लागून या समस्येवर उपाय शोधण्यासाठी ती सर्व पेंग्विन्सची बैठक बोलावते. ‘आपला हिमनग वितळतोय’ या बातमीने सर्वाना जबरदस्त धक्का बसतो. मग ‘असं घडेलच कसं’ यावरच चर्चा, होकार- विरोध वगैरे चालू होतात. अखेरीस ‘समजा हिमनग फुटलाच आणि नेमका हिमवादळ चालू असताना फुटला तर आपल्या मुलांचं, आजी-आजोबांचं काय होईल’ यावरच चर्चा, होकार- विरोध वगैरे चालू होतात. अखेरीस ‘समजा हिमनग फुटलाच आणि नेमका हिमवादळ चालू असताना फुटला तर आपल्या मुलांचं, आजी-आजोबांचं काय होईल कल्पना करा.’ असं भावनिक आवाहन एलीस करते, तेव्हा कुठे संकट आपल्या दारात उभं असल्याचा धसका त्यांच्यापर्यंत पोहोचतो. त्यानंतर, ‘त्या गुहेच्या डोक्यावर एक मोठं छिद्र पाडू म्हणजे पाणी वाहून जाईल’ पासून ‘गुहाच बुजवू’ पर्यंत अनेक अतक्र्य उपाय सुचवले जातात. वितळणाऱ्या बर्फाला गोठवण्याची ताकद कुणातच नाही हे सर्वानाच ठाऊक असल्यामुळे चर्चा-चर्चा आणि भीती यात बराच काळ जातो.\nअचानक या काळात त्यांना एक भटका समुद्रपक्षी भेटतो. पेंग्विनना समुद्रपक्षी माहीतच नसतात. पक्षी सांगतो, ‘आम्ही ऋतुनुसार घरं बदलणारे भटके – अनिकेत आहोत. पुढच्या वसाहतीसाठी सोयीची जागा शोधणाऱ्या टीममधला मी स्काऊट आहे. हिमवादळात सापडून रस्ता चुकून इथे पोचलोय.’ पेंग्विन वर्षांनु वर्ष एकाच जागी राहताहेत याचं त्याला नवल वाटतं, तर एखाद्याला कायमचं घरच नसणं, आयुष्यभर पुढचं घर शोधत वणवण करण्याची कल्पना पेंग्विनना भयंकर, असुरक्षित वाटते. फ्रेड आणि कंपनीला मात्र त्या पक्ष्याच्या स्थलांतरात कुठेतरी आपल्या समस्येचं उत्तर जाणवतं. मग नवा सोयीचा हिमखंड शोधण्यासाठी तरुण स्काऊटच्या टीम सर्व दिशांना पाठवल्या जातात. त्यातच घाबरून काल्पनिक धोक्यांबद्दल सर्वाशी चर्चा करत फिरणाऱ्या नोनोच्या टोळक्यामुळे प्रचंड भीती पसरते. या भीतीतून बाहेर पडून सर्वानी स्थलांतराला तयार व्हावं यासाठी, पेंग्विनांची मानसिकता बदलण्यासाठी विविध उपाय शोधावे लागतात. कालांतराने मनासारखी नवीन जागा सापडते. सगळे पेंग्विन स्थलांतर करून त्या जागी नवीन वसाहत वसवतात. गरजेप्रमाणे हिमनग बदलण्यासाठी तयार असणारी अनिकेत जीवनशैली स्वीकारल्यानंतर, बदल घडला तर माझं काय होणार ही भीतीच पेंग्विनना वाटेनाशी होते. या मुक्त, निर्भय वातावरणात वाढणाऱ्या पुढच्या पिढीला याच जीवनशैलीचं बाळकडू मिळतं आणि सगळे सुखी होतात. अशा प्रकारे ही कहाणी सुफळ संपूर्ण होते.\n‘अवर आइसबर्ग इज मेल्टिंग’ नावाचं हे पुस्तक. ‘कुठल्याही परिस्थितीत यशस्वी कसं व्हायचं’ त्याची दिशा दाखवणारं,असं लेखक जॉन कोटर म्हणतो. यशाची व्याख्या सापेक्ष असते. ‘बदलाला न घाबरता ताणविरहित आनंदात राहायची मानसिकता मिळवता येणं’ यात ‘यश’ किंवा ‘सुख-समाधान’ दडलेलं असतं असं मला वाटतं आणि त्यासाठी हे रूपक मनाला जरूर पटतं. कथेतला हिमखंड हा ‘चल’ (व्हेरिएबल) आहे. परंपरागत जीवनशैली, आदर्शाच्या कल्पना, रूढी, कुटुंब-घर-संसार-जोडीदार-नाती, भूमिका, स्त्री-पुरुषांच्या मर्यादांच्या कल्पना असं काहीही तिथे असू शकतं. हिमखंड असो की भारतखंड, खरी गरज असते ती, ‘सर्व काही बदलू शकतं, कारण बदल शाश्वत/स्थायी आहे – ‘चेंज इज कॉन्स्टंट’ हे स्वीकारण्याची. तरच आलेल्या बदलाशी जुळवून घेण्याच्या दिशेनं विचार सुरू होऊ शकतो. अन्यथा पिढय़ान्पिढय़ा सांभाळलेल्या या गोष्टी चूक असूच कशा शकतील’ त्याची दिशा दाखवणारं,असं लेखक जॉन कोटर म्हणतो. यशाची व्याख्या सापेक्ष असते. ‘बदलाला न घाबरता ताणविरहित आनंदात राहायची मानसिकता मिळवता येणं’ यात ‘यश’ किंवा ‘सुख-समाधान’ दडलेलं असतं असं मला वाटतं आणि त्यासाठी हे रूपक मनाला जरूर पटतं. कथेतला हिमखंड हा ‘चल’ (व्हेरिएबल) आहे. परंपरागत जीवनशैली, आदर्शाच्या कल्पना, रूढी, कुटुंब-घर-संसार-जोडीदार-नाती, भूमिका, स्त्री-पुरुषांच्या मर्यादांच्या कल्पना असं काहीही तिथे असू शकतं. हिमखंड असो की भारतखंड, खरी गरज असते ती, ‘सर्व काही बदलू शकतं, कारण बदल शाश्वत/स्थायी आहे – ‘चेंज इज कॉन्स्टंट’ हे स्वीकारण्याची. तरच आलेल्या बदलाशी जुळवून घेण्याच्या दिशेनं विचार सुरू होऊ शकतो. अन्यथा पिढय़ान्पिढय़ा सांभाळलेल्या या गोष्टी चूक असूच कशा शकतील हा बदलच चुकीचा आहे’ अशा निर्थक चूक-बरोबरमध्ये अडकून मन गोंधळून जातं. हिमनगाचं वितळणं रोखणं आपल्या कुणाच्याच हातात नाही हे जेव्हा पक्कं उमजतं तेव्हा सवयीचा कम्फर्ट झोन तुटण्याची भीती वाटते. असाहाय्य वाटतं, संताप होतो, अस्वस्थता आणि ताण तिथे निर्माण होतात, अर्थात आनंद संपतो.\nसध्याच्या वेगवान बदलाच्या काळात अनेक हिमखंड वितळतायत. उदाहरणार्थ मोबाइल-कॉम्प्युटरच्या वापरामुळे संवाद संपतोय, नाती संपताहेत, स्त्री-पुरुष मोकळेपणाच्या कल्पना बदलताहेत. पुस्तकं, वाचन कमी होतंय इत्यादी. आपल्या सवयीच्या कम्फर्ट झोनला हे बदल झेपत नाहीयेत, एक अस्वस्थ चिडचिड होतेय. इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सच्या वापराबाबत मुलं आपल्या पुढे आहेत कारण त्यांच्या जन्मापासून या गॅजेट्सची त्यांना सवय आहे. कदाचित मुलांची यातली सहजता हेदेखील आपल्या नाराजीचं एक कारण असू शकतं. मोठय़ांनी लहानांना शिकवायचं, सांगायचं आणि मुलांनी ऐकायचं (पालकांनी दिलेला आकार निमूटपणे घ्यायचा) या पूर्वापार गृहीतकाचा हिमखंड इथे वितळायला लागतो. त्याचा धक्का बसतो. आता मुलं हाताबाहेर जातील किंवा त्यांना व्हॉट्सअ‍ॅप, इंटरनेटचं व्यसन लागेल याची मोठय़ांना जीवनमरणाची भीती वाटते. या आपल्या भीतीकडे आधी नीट पाहायला हवं. उपाय न शोधता भीतीचं ‘भयंकरीकरण’ करणाऱ्या नोनो पेंग्विनच्या टोळक्यासारख्या चर्चा थांबवायला हव्यात. काळ बदलतोय आणि यापुढच्या पिढीसाठी मोबाइल हाच वही, पुस्तक, पेन असणार आहे हे आपल्याला समजून घ्यायला हवं. त्यातले धोके मान्यच आहेत. पण धोके कशात नसतात साध्या ‘सेफ्टी मॅच-काडेपेटी’तल्या काडीनंही आग लागण्याचा धोका असतोच की. फक्त आता आपल्याला त्याची सवय झालीय आणि काय काळजी घ्यायची ते माहीत आहे. तसाच इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठी हा संक्रमणकाळ आहे. उद्या त्यांचीही सवय झाल्यावर सावधानताही अंगवळणी पडणार आहे यावर आपण विश्वास ठेवायला हवा. आनंदानं जगणं कदाचित त्या विश्वासामुळे जमू शकेल.\nआपल्या जुन्या सवयींचा अनेकदा ‘संस्कार’ म्हणून आपण कम्फर्ट झोन बनवून घेतो. आपला लहानपणीचा संस्कार घेण्याचा काळ वातावरणासारखा आपल्या सोबत असतो. त्यात स्वत:ला गुरफटून घेऊन ‘आमच्या वेळी’मध्ये आपण अडकलेलो असतो. उदाहरणार्थ काटकसर करण्याचा संस्कार. त्या वेळच्या परिस्थितीत काटकसर ही तीव्र गरज होती, पण आजच्या गरजा, उपलब्धी, वस्तू-सेवांच्या किमती याचा विचार न करता, ‘आमच्या वेळी’शी तुलना करत राहिलो, अजूनही त्या संस्कार-सवयीच्या गुरफटून घेतलेल्या पांघरुणातून डोकं बाहेर काढणं जमलं नाही, तर नव्या पिढीच्या वागण्याचा प्रचंड ताण येतो, असाहाय्य वाटतं, प्रचंड काळजी, भीती वाटते आणि राग येतो. जग पुढे जातच असतं, आपण या सगळ्या चक्रात अडकून एकटे पडायला लागतो, आणखी असाहाय्यता.. भीती.. संताप. काटकसर योग्यच असते पण सोबत बदलत्या परिस्थितीचंही भान ठेवावं हे आपल्याला सुचत नाही, पटत नाही. ‘आमच्या वेळी’ हा मनाचा खुलेपणा अडवणारी वाट आहे, आपल्याला बांधून ठेवणारा पिंजरा आहे हे ओळखू शकलो नाही, तर २०१८ उगवलं तरी आपण १९५०, ६०, ७०, ८० इथंच अडकलेले असू. अगदी चांगुलपणाचे संस्कारसुद्धा, आपल्यात अतिरेकी रुतून बसलेले लक्षात येण्यासाठी मन खुलं ठेवायलाही शिकावं लागतं. आनंदानं जगायला शिकताना हे अडकून न राहणं आपल्याला शिकायचंय, अंगवळणी पाडायचंय.\n‘आजकालच्या मुलांना वाचायला अजिबात आवडत नाही, मग ती वाढणार कशी जगायला लायक होणार कशी जगायला लायक होणार कशी’ हा शहरी पालकांचा आणखी एक जिव्हाळ्याचा विषय – वितळता हिमनग’ हा शहरी पालकांचा आणखी एक जिव्हाळ्याचा विषय – वितळता हिमनग काही भाषातज्ज्ञांचं मत असं की, व्यक्तिश: किंवा समाज म्हणून आपलं भाषांवर कितीही प्रेम असू दे, मानवाच्या मेंदूसाठी, मुलांना वाचायला आवडेनासं होणं हादेखील एक टप्पा आहे. मेंदूसाठी समोर दिसलेलं भाषेत व्यक्त करणं आणि व्यक्त झालेलं समजून घेणं ही गुंतागुंतीचीच प्रक्रिया आहे. भाषेचा शोध लागून सुमारे ७५,००० वर्ष झाली. ही अर्थ लावण्याची प्रक्रिया करून मेंदू आता दमलाय. आत्ताआत्तापर्यंत व्यक्त होण्यासाठी किंवा मोठय़ा समुदायापर्यंत पोहोचण्यासाठी भाषा हाच दुवा होता. आता एकीकडे जग लहान होतंय आणि जोडीला व्हिज्युअल कम्युनिकेशनचे अनेक सशक्त पर्याय उभे राहताहेत. त्यामुळे भाषांचा संकोच होणारच आहे. भाषा संपणार नाहीत पण कमी होतील आणि त्यातले स्थानिक बारकावे संपतील, त्याला वेगळं रूप येईल, हे मत तर्कबुद्धीला पटू शकतं. तरीही हा भावी (अजून बराच वेळ आहे) बदल स्वीकारायला खूप अवघड आहे. आमच्या पिढीला पायाखालची चादरच ओढून घेतल्यासारखं वाटतं. पण उद्याचा विचार करता, जन्मापासून कॉम्प्युटर-मोबाइल पाहिलेल्या मुलांचं ‘व्हिज्युअल कम्युनिकेशन’ कदाचित भाषिक संवादापेक्षा उपजत आणि चांगलं असू शकेल. थोडक्यात, भाषिक संवाद हा काही वर्षांनंतर वितळणार असलेला हिमनग असू शकतो, हे समजून घ्यायला हवं. आपल्या सवयीच्या लाडक्या गृहीतकाकडे पाहण्यातला अभिनिवेश आपण जेवढय़ा लवकर तपासू, तेवढय़ा लवकर बदलाशी जुळवून घ्यायला, मैत्री व्हायला मदत होईल.\nभारतात दीडशे वर्षांच्या काळातल्या संस्कृती एकाच वेळी नांदतात असं म्हटलं जातं. त्यामुळे ग्रामीण – शहरी- आदिवासी – महानगरी अशा प्रत्येक विभागातली वाचनाबाबतची परिस्थिती वेगवेगळी असू शकते. एकीकडे ग्रामीण भागांत पुस्तक वाचनाचं प्रमाण वाढलं आहे अशी निरीक्षणे आहेत. तो सामाजिक विकासाचा भाग असावा. पण ज्या वेगाने इलेक्ट्रॉनिक समाजमाध्यमांचा आवाका आणि प्रसार वाढतो आहे, ते पाहता समान संधी आणि किमान समान सामाजिक पातळी कल्पनेच्या टप्प्यात नक्कीच आली आहे. थोडक्यात, आकलनासाठी फक्त भाषा हे माध्यम न राहता व्हिज्युअल माध्यमेही खूप लवकर सर्वासाठी उपलब्ध असतील.\nएखाद्या नवीन गोष्टीला विरोध करण्यात, नावं ठेवण्यात शक्ती घालवतो तेव्हा त्या गोष्टीच्या सामर्थ्यांकडे नकळत दुर्लक्ष होतं. खासगी वाहिन्या सुरू झाल्या. त्या काळात ‘दूरदर्शन’वर नवनवे प्रयोग करणाऱ्या आणि प्रस्थापित होऊ घातलेल्या एका तरुण लेखक-कलाकाराने अलीकडे एक खंत व्यक्त केली होती. ते म्हणाले, ‘‘त्या वेळी दूरदर्शनच ‘सबकुछ’ होतं. आमच्या कार्यक्रमांच्या दर्जावर आम्ही खूश होतो. खासगी वाहिनी ही संकल्पना नवी होती त्यामुळे वाहिन्यावाले धडपडत होते. आम्ही वाहिन्यांना नावं ठेवत राहिलो. वाहिन्या नवीन असताना त्यांच्यासाठी खरंतर आमच्याकडे असलेला अनुभव महत्त्वाचा होता. लोकांना तर वाहिन्यांची सवयच नव्हती. समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा असणाऱ्या आमच्यासारख्या लोकांनी तेव्हा वाहिन्यांचा आवाका ओळखायला हवा होता. जाणीवपूर्वक एकत्र येऊन हे महत्त्वाचं माध्यम जमेल तेवढं हातात घ्यायला हवं होतं. कदाचित थोडंफार वेगळं वळण देणं तेव्हा शक्य झालं असतं. पण विरोधाच्या नादात आमचा विचार तिथे पोचलाच नाही. आर्थिक गणितं सगळीकडेच असतात पण नंतर ती फार प्रबळ झाली, निर्ढावलेपण आलं. त्या वेळी आमचं-तुमचं करत बसल्यामुळे परिवर्तनाची क्षमता असलेली खूप मोठी संधी हातातून कायमची गेली असं वाटतं.’’\nबदलाची चिन्हे ओळखण्याची आणि त्याचा वेग, आवाका समजून घेण्याची सवय लागणं यासाठी महत्त्वाचं आहे. बदल अचानक होत नाही. रोज थोडाथोडा होत असतो. तो जाणवत असतो पण तो विचार, आचार स्वीकारणारा समाज एका विशिष्ट संख्येपर्यंत पोहोचला की बदल दिसायला लागतो. या संख्येला ‘क्रिटिकल मास’ म्हटलं जातं. शंभर माकडांची एक गोष्ट यासंदर्भात सांगतात. एका बेटावर खूप माकडं असतात, त्यांना जमिनीखालचे बटाटे उकरून खाणं माहीत असतं. त्यांच्यापैकी काहींना बटाटे धुऊन खाण्याची सवय लावली जाते. त्यांचं पाहून आणखी काही माकडं बटाटे ‘स्वच्छ’ धुऊन खायला लागतात. सुरुवातीला या ‘स्वच्छ’ माकडांची संख्या अतिशय संथ वेगाने, पण वाढत असते. करत करत शंभर माकडं बटाटे धुऊन खायला लागतात. आणि शंभरानंतर मात्र हा स्वच्छ माकडांचा वेग विलक्षण वाढतो. त्यानंतर फारच थोडय़ा काळात जवळजवळ सगळीच माकडं बटाटे धुऊन खायला लागतात. यातला शंभर हा आकडा म्हणजे माकडांचं ‘क्रिटिकल मास’, की ज्यानंतर बदल एकदम वेगाने स्वीकारला जातो. तर मुद्दा असा, की आपण पहिल्या काही माकडांमध्ये असलो तर बदलाशी दोस्ती करून त्याला समजून घ्यायला वेळ मिळतो. शंभराव्या माकडानंतर सगळेच बटाटे धुऊन खाणार असतात.\nबदलाला वेळेवर ओळखून स्वीकारणं आणि त्याच्याशी दोस्ती करून त्यातलं चांगलं वाईट समजून घेत काळासोबत राहणं हीच तर परिपक्वता. म्हणून नव्या पिढीच्या प्रत्येक गोष्टीला नावं ठेवत, राग आणि भीती पसरवताना आपण नोनो पेंग्विनसारखे भयभीत तर नाही ना नव्या पिढीकडे त्यामुळे नकळतपणे अविश्वास, राग, द्वेष, भीती, नाकारलेपणाची भावना तर आपण संक्रमित करत नाही ना नव्या पिढीकडे त्यामुळे नकळतपणे अविश्वास, राग, द्वेष, भीती, नाकारलेपणाची भावना तर आपण संक्रमित करत नाही ना हे तपासायलाच हवं. नव्या पिढीचे प्रश्नही नवे, वेगळे आहेत. त्यांची उत्तरही त्यांनाच शोधायची आहेत. या संक्रमण काळात पुढच्या पिढीशी मैत्री करणं म्हणजेच बदलाशीही ओळख करून घेणं. त्यासाठी विरोध-भीती-अविश्वासाच्या जागी हवं स्वीकार-प्रेम-विश्वास आणि खुलं मन. मग बदलाची आणि त्याच्या वेगाची दोन्हीची भीती कमी होते. भीती, असुरक्षितता संपल्यावर उरतं काय हे तपासायलाच हवं. नव्या पिढीचे प्रश्नही नवे, वेगळे आहेत. त्यांची उत्तरही त्यांनाच शोधायची आहेत. या संक्रमण काळात पुढच्या पिढीशी मैत्री करणं म्हणजेच बदलाशीही ओळख करून घेणं. त्यासाठी विरोध-भीती-अविश्वासाच्या जागी हवं स्वीकार-प्रेम-विश्वास आणि खुलं मन. मग बदलाची आणि त्याच्या वेगाची दोन्हीची भीती कमी होते. भीती, असुरक्षितता संपल्यावर उरतं काय\nनिसर्गचक्राचं कणाकणाने पुढे जाणं अव्याहतपणे चालूच असतं आणि तरीही रोजचा सूर्योदय नवाच असतो. १ जानेवारी किंवा गुढीपाडवा या फक्त आपल्या सोयीच्या खुणा, बदल साजरा करण्यासाठी, ‘हॅप्पी न्यू इयर’च्या शुभेच्छा परस्परांना देण्यासाठी\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nसंक्रमणकाळाशी मैत्री हा लेख फारच सुंदर आहे. एखाद्या नवीन गोष्टीला विरोध करण्यात, नावं ठेवण्यात शक्ती घालवतो तेव्हा त्या गोष्टीच्या सामर्थ्यांकडे नकळत दुर्लक्ष होतं. इंग्लिश भाषेत एक म्हणं आहे. Time अँड tide wait for none . काळा बरोबर राहण्यातच शहाणपण आहे.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavitabox.blogspot.de/search/label/I%20LoveYou%20%E0%A4%86%E0%A4%88.", "date_download": "2018-04-24T02:48:45Z", "digest": "sha1:3BOEIX36Q23PNEDHXCJTTLT3LLAMLFYS", "length": 5891, "nlines": 74, "source_domain": "marathikavitabox.blogspot.de", "title": "I LoveYou आई. | Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर Marathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर: I LoveYou आई. | All Post", "raw_content": "\nMarathi Kavita | मराठी कविता | कवितांचे माहेरघर\nसर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...\nएक ७ वर्षाच्या मुलाची आई मरते\nएक ७ वर्षाच्या मुलाची आई मरते.. वडील दूसर लग्न करतात...\nएक दिवस वडिल आपल्या मुलाला विचारतात कि\nबेटा, तुला तुझ्या जुन्या आईत आणि नविन आईत काय फरक जाणवला..\nमुलगा बोलला : माझी नवी आई खरी आहे आणि जुनी आई खोटी होती..\nहे ऐकुन वडिलांना आश्चर्य वाटलं, त्यांनी परत विचारलं : का तुला असं का वाटलं बेटा..\nजिने तुला जन्म दिला ती खोटी आणि काल परवा आलेली नवी आई खरी कशी..\nमुलगा बोलला : जेव्हा मी मस्ती करायचो तेव्हा माझी जुनी आई बोलायची कि\n\"जर तु अशीच मस्ती करत राहिलास तर तुला जेवण मिळणार नाही\"तरी मी\nखुप मस्ती करत रहायचो आणि ती मला पुर्ण गावातुन शोधुन घरी आणायची आणि\nअपल्या जवळ बसवुन जेऊ घालायची..\nही नवी आई बोलते कि \"जर तु मस्ती करत राहिलास तर तुला जेवण नाही देणार....\nआणि खरच तिने मला आज तीन दिवस झाले जेवण नाही दिले...\nएक ७ वर्षाच्या मुलाची आई मरते\nएक ७ वर्षाच्या मुलाची आई मरते.. वडील दूसर लग्न करतात... एक दिवस वडिल आपल्या मुलाला विचारतात कि बेटा, तुला तुझ्या जुन्या...\nRelated Tips : I LoveYou आई., VERTICAL SLIDER, आई साठी काय लिहू, एक ७ वर्षाच्या मुलाची आई मरते., माझी आई\n५ वर्षाचा मुलगा : I LoveYou आई.. . आई : ILoveYou Too . १८ वर्षाचा मुलगा : I LoveYou आई... . आई : पैसे मिळणार नाहीत... . २५ वर्षाचा मुलगा : I LoveYou आई... . आई : कोण आहे ती मुलगी . आई ही आई असते सगळ ओळखते.... ILove my आई....\n५ वर्षाचा मुलगा : I LoveYou आई.. . आई : ILoveYou Too . १८ वर्षाचा मुलगा : I LoveYou आई... . आई : पैसे मिळणार नाहीत... . २५ वर्षाचा मुलगा : I...\n\"प्रे\" म्हणजे प्रेरणा तुझी \"म\" म्हणजे मन माझ. ❤ ❣ ❤ प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे. ❤ ❣ ❤ ❤ ❣ ...\nप्रेम म्हणजे अर्धी-अर्धी खाल्लेली पाणीपुरी, प्रेम म्हणजे स्वप्नासारखी दुनिया, खरीखुरी. प्रेम म्हणजे हॉटेल, डिस्क, आणिप्रेजेंट्स भा...\nथोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...\nतुझे हदय् आणी माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी ........................... प्रश्न मला येतील पन उत्तर तु व्हावे कळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/agralekh-news/over-100-nations-vote-at-un-against-donald-trump-decision-on-jerusalem-1605895/", "date_download": "2018-04-24T03:09:56Z", "digest": "sha1:224ZVN4WKNVSMVY3R2A4TNTAI7NMUOQU", "length": 34491, "nlines": 231, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Over 100 Nations Vote At UN Against Donald Trump Decision On Jerusalem | विरोधाचे वंगण.. | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nअमेरिकेच्या निर्णयावर भारत काय भूमिका घेतो याविषयी उत्सुकता होती.\nअमेरिकेचा- आणि इस्रायलचाही- निषेध करणाऱ्या प्रस्तावाच्या बाजूने मतदान करून आपण आपल्या आर्थिक प्राधान्यक्रमाचा समतोल राखला आहे.\nजेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याचा अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारचा निर्णय किती आततायी आणि अविचारी होता, हे या निर्णयाचा बहुमताने धिक्कार करून संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने, म्हणजे आंतरराष्ट्रीय समुदायाने दाखवून दिले आहे. या निर्णयाच्या विरोधात मतदान करून भारतानेही सार्वत्रिक विवेकाची तळी उचलून धरली हेही बरेच झाले. भारताच्या या निर्णयाचे स्वागत करणे विशेष आवश्यक आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारत-इस्रायल संबंध कमालीचे सुधारले आहेत. येथील हिंदुत्व परिवाराला इस्रायलविषयी आणि त्यांच्या अरबविरोधी किंवा मुस्लीमविरोधी भूमिकेविषयी नेहमीच ममत्व वाटत आले आहे. या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेरुसलेमला भेट दिली, त्या वेळी तिथले पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी त्यांचे केलेले स्वागत आजही कित्येकांच्या स्मरणात आहे. एखाद्या भारतीय पंतप्रधानाची ती पहिलीच इस्रायलवारी होती आणि या वेळी पंतप्रधान पॅलेस्टाइनला गेले नव्हते विशेष म्हणजे पॅलेस्टाइनला वगळण्याच्या या निर्णयाची दखल इस्रायली प्रसारमाध्यमांनी घेतली होती. त्यामुळे इस्रायलच्या जेरुसलेममधील पुंडाईला राजनयिक अधिष्ठान देणाऱ्या आणि वैश्विक मान्यता मिळवू पाहणाऱ्या अमेरिकेच्या निर्णयावर भारत काय भूमिका घेतो याविषयी उत्सुकता होती. पण पॅलेस्टाइनविषयी आणि जेरुसलेमविषयी भारत वर्षांनुवर्षे घेत आलेल्या भूमिकेपासून आताच्या सरकारने फारकत घेतलेली नाही, ही आश्वासक बाब ठरते.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nजेरुसलेमचा मुद्दा मूळचा पॅलेस्टाइन आणि इस्रायलशी संबंधित असला तरी गुरुवारी आमसभेत झालेल्या मतदानाच्या केंद्रस्थानी अमेरिका आणि ट्रम्प प्रशासन होते. आयसिसचा पाडाव झाला असला तरी येमेनमधील यादवीमुळे पश्चिम आशियाई टापू अद्याप धगधगतो आहे. त्यात ट्रम्प यांच्या निर्णयामुळे आणखी एक ठिणगी पडली. जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याचा निर्णय हा विवेक, विचार, जाण, भान या सगळ्या मूल्यांना तिलांजली देणारा होता. संयुक्त राष्ट्रांनी अमेरिकेच्या जेरुसलेमविषयक निर्णयाचे गांभीर्य ओळखून तो धिक्कारणाऱ्या ठरावावर मतदानही घडवून आणले. अमेरिकाविरोधी मतदान करणाऱ्या देशांची मदत रोखू, अशी अभूतपूर्व धमकी मतदान सुरू होण्यापूर्वी अमेरिकेने देणे, ही ट्रम्प यांच्या बालिशपणाची परिसीमा होती. पण ट्रम्पच ते. प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी १९३-सदस्यांच्या आमसभेत भारतासह १२८ देशांनी अमेरिकेचा निषेध करणाऱ्या ठरावाच्या बाजूने मतदान केले. अमेरिका, इस्रायलसह अवघ्या नऊच देशांनी अमेरिकेचा धिक्कार करण्यास मताद्वारे नकार दिला. अमेरिकेची कड घेणाऱ्या या देशांमध्ये होंडुरास, ग्वाटेमाला आणि प्रशांत महासागरातील तीन छोटय़ा देशांचा समावेश आहे. एकंदर ३५ देशांनी मतदानात भाग घेतला नाही. यात मालीसारख्या छोटय़ा देशाचा समावेश होता. ट्रम्प यांच्या धमकीला काही देश बधले हे स्वाभाविकच होते. ठरावाच्या विरोधात मतदान करणाऱ्यांमध्ये ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स हे अमेरिकेचे ‘नाटो’मधील सहकारी होते. जपान, दक्षिण कोरिया हे आशियातील सहकारी होते. शिवाय रशिया, चीन या सुरक्षा समितीमधील इतर दोन स्थायी सदस्यांनीही विरोधात मतदान केले. कॅनडा आणि मेक्सिको हे दोन शेजारी देश मतदानात सहभागी झाले नाहीत. अमेरिकेची मदत सध्या ज्या देशांना सर्वाधिक मिळते असे इजिप्त, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या देशांनीही अमेरिकेच्या धमक्यांना भीक घातली नाही. या मतदानानंतर इस्रायली पंतप्रधानांनी संयुक्त राष्ट्र आमसभेचे वर्णन ‘असत्यप्रेरित सभागृह’ असे केले. त्यांच्या संयुक्त राष्ट्रांमधील दूताने तर ठरावाच्या बाजूने मतदान करणाऱ्यांची ‘कळसूत्री बाहुल्या’ अशा शब्दांत निर्भर्त्सना केली. अमेरिका आणि इस्रायल आंतरराष्ट्रीय समुदायाला, संयुक्त राष्ट्रांना किंवा आमसभेच्या ठरावांना काय किंमत देतात, हे या थयथयाटातून दिसून येते. आंतरराष्ट्रीय राजकारणात संयुक्त राष्ट्रांमधील ठरावाच्या वेळी इतक्या खालच्या थराला कोणी गेल्याचे दुसरे उदाहरण सापडणार नाही. ट्रम्प यांनी तर एखाद्या गल्लीतल्या दादासारखी ‘मत द्या नाही, नाही तर पाणी बंद’ छापाची भूमिका घेतली.\nआमसभेत अमेरिकेच्या विरोधात बहुसंख्येने संमत झालेला हा ठराव तसा प्रतीकात्मकच आहे. पण या अनुषंगाने अमेरिकेला असल्या उचापतखोरींबाबत आपण एकाकी आहोत याची जाणीव होईल, अशी आशा आहे. गेल्या आठवडय़ात ट्रम्प प्रशासनाने अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा धोरण जाहीर केले. त्यात आंतरराष्ट्रीय संघटना आणि आंतरराष्ट्रीय संकेतांचे पालन केले जाईल, असे एक आश्वासन आहे. ट्रम्प यांची जेरुसलेमबाबतची सध्याची धोरणे त्या आश्वासनाशी पूर्णपणे विसंगत आहेत. ही विसंगती त्या सरकारचा स्थायिभाव बनत चालली आहे हे येथील धोरणकर्त्यांनी लक्षात ठेवलेले बरे. त्या मसुद्यात भारताविषयी आशावाद व्यक्त करण्यात आला आहे. चीनच्या विरोधात भारताकडे अमेरिका नवीन मित्र म्हणून पाहू लागली आहे वगैरे सिद्धान्त हल्ली चर्चिले जातात. भारताचे अरब जगताशी सौहार्दाचे संबंध होते आणि आहेत, त्याला आर्थिक गरजेचा- तेलपुरवठय़ाचा – आधारही आहे. विशेषत: इराणवर अमेरिकी निर्बंध असतानाही आपण त्या देशाशी व्यवहार केलाच. भारतीय परराष्ट्र धोरणाची ही आर्थिक बाजू आजही फार बदललेली नाही. पण इस्रायलशी आपली मैत्रीही वृद्धिंगत होत आहे. अमेरिकेशी संबंध सुधारत असतानाच एकाच वेळी इराण, रशिया यांच्याशीही आपले संबंध चांगले आहेत किंवा प्रगतिपथावर आहेत. चीनशी डोकलामसारख्या विषयांवर आपले वाद होत असले, तरी ते सौहार्दाने मिटवण्याची किंवा किमान तात्पुरते शीतपेटीत ठेवण्याची गरज आपल्याइतकीच चीनलाही वाटू लागली आहे. ‘ब्रिक्स’, शांघाय सहकार्य परिषद, जी-२०, पूर्व आशिया शिखर परिषद अशा अनेक प्रभावशाली आणि सक्रिय संघटनांचा भारत सदस्य आहे. आज रूढार्थाने आपण अलिप्त नसलो, तरी कोणा एका राष्ट्राच्या वा समूहाच्या गोटातले वा गटातलेही नाही. एकराष्ट्रीय किंवा द्विराष्ट्रीय प्रभावाखालील व्यवस्थेऐवजी बहुकेंद्रीय व्यवस्थेकडे जगाची वाटचाल सुरू असून, भारताच्या वर्षांनुवर्षांच्या आकांक्षांशी ती सुसंगतच आहे. मात्र असे करताना, कोण्या एका देशाला दुखावले जाणार नाही ही कसरत आपल्या पंतप्रधानांना, परराष्ट्र खात्याला, सरकारला करावी लागते. जेरुसलेम निषेध प्रस्तावाच्या बाजूने मतदान करून आपण आपल्या आर्थिक प्राधान्यक्रमाचा समतोल राखला आहे.\nपंतप्रधान मोदी यांच्या ‘भलत्याच यशस्वी’ इस्रायल-भेटीनंतर भारताचा कल पश्चिम जेरुसलेमकडे अधिक राहील, अशी अटकळ बांधली गेली होती. ती वावडीच ठरली, हे उत्तम झाले. जेरुसलेमबाबत ट्रम्प यांच्या घोषणेनंतर काही अरब देशांच्या दिल्लीस्थित चिंताग्रस्त राजदूतांनी परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांची भेट घेऊन शंका उपस्थित केल्या होत्या. खरे तर या वर्षी संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क परिषदेशी संबंधित पाच मतदानांपैकी चार वेळा भारताने इस्रायलच्या विरोधी मतदान केले होते. तरीही जेरुसलेमबाबत आमसभेच्या ठरावावर भारत कोणती भूमिका घेतो, याविषयी खात्रीने कोणीही सांगू शकत नव्हते. अशी शंका उपस्थित होणे हे सुलक्षण मानता येणार नाही. भारताने इतर १२७ राष्ट्रांच्या बरोबरीने संयुक्त राष्ट्रांच्या १९४८ मधील ठरावाशी बांधिलकी दाखवली आणि शेवट गोड केला. पण हा विषय केवळ एखाद्या ठरावाने थांबणारा नाही. भविष्यात अधिक ठाम आणि नेमकी भूमिका घेण्याचे प्रसंग येतच राहतील. आपल्याला जगाने मान्यता द्यावी असा भारताच्या धोरणकर्त्यांचा आग्रह असेल, तर निव्वळ मतदानात भाग घेण्याच्या बिनचेहऱ्याच्या भूमिकेपलीकडे जावे लागेल. या विवेकी विरोधाच्या वंगणाने आपल्या धोरणाविषयी किंवा भूमिकेविषयी नसती संदिग्धताही राहणार नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nजेरुसलेम सध्या इस्राएल देशाच्या साधारण मध्यभागी असले किंवा त्यांची संसद तेथे, त्यांच्या राजधानीच्या ठिकाणी, कार्यरत असली तरी जेरुसलेम असलेला टापू अत्यंत अशांत आहे. अर्थात तेथे आपली वकिलात ठेवणे फार कोणाला आवडत नाही. त्या ऐवजी तेलअवीवला ती ठेवणे, आपण पसंत करतो. म्हणून मोदी सरकारने घेतलेली भूमिका बरोबर आहे. अमेरिकेत प्रसिद्ध होणा-या सर्व नकाशात पाकव्याप्त काश्मीरचा भाग भारतात किंवा भारताचा भाग म्हणून दाखवत नाहीत. अर्थात अमेरिका जेरुसलेम बद्दल काय म्हणतो त्याची आपण पर्वा करण्याची जरूर नाही. म्हणून, . . . आज रूढार्थाने आपण अलिप्त नसलो, तरी कोणा एका राष्ट्राच्या वा समूहाच्या गोटातले वा गटातलेही नाही.\nप्रत्येक चांगल्या निर्णयात नकारात्मकच दाखवणे हे चांगले नाही. वृत्तपत्राने जागल्याची भूमिका करावी व प्रसंगी नकारात्मकतेचा ठपका बसला तरी बेहत्तर, हे ठीक. पण एका मर्यादेपर्यंतच हे सत्य आहे. सतत घालून पडून बोलण्याने मुले बिघडतात तसेच सतत उगाच खुसपट काढण्याने तुमच्यावरही लोकांचा विश्वास जाईल. तेव्हा तुमचा कुमार केतकर होण्याआधी थोडेसे अंतर्मुख व्हावे हि सदिच्छा.\nखरे म्हणजे, आपण अमेरिकेच्या बाजूने मतदान करायला हवे होते. ट्रम्प आणि त्यांचे धोरण जरा बाजूला ठेवू . पण आपली आणि इस्रायलची परिस्थिती पुष्कळ सारखीच आहे. त्या देशाने विविध शोध लावून त्यांचा देश पुढे आणला. आपल्याला त्यांच्यापासून खूप शिकायचे आहे. बरे ा वाटत नाही कि कधी त्या देशाने आपल्या कुठल्याही धोरणावर टीका केली. त्यातल्या त्यात इतर मुस्लिम राष्टांकडून आपल्यला द्वेष खेरीज काय मिळाले\nआंतर राष्ट्रीय वादात न्याय्य अन्याय्य याला महत्व न देता शुद्ध स्वार्थाचे ठरेल असे मतदान करावे. ज्यावेळी अमेरिका पाकिस्तानला भरघोस मदत करत होती तेव्हा आपल्याला ते अन्याय्य वाटत होते पण शेवटी तो अमेरिकेचा निर्णय होता आणि आपल्याला न्यायी वाटणाऱ्या ओबामा यांनी तो घेतला होता. या वादात आपल्याला अमेरिका आणि इस्राएल याना दुखावणे परवडणार नसेल तर बिनदिक्कत त्यांच्या बाजूने मत द्यायला हवे होते. कदाचित अरब राष्ट्रे-इराण यांच्याबरोबरचे व्यवहार जास्त फायदेशीर असतील. त्याचाही विचार केला गेला असेल. शेवटी आपण भारतात तरी न्यायाला कुठे महत्व देतो १९४७ नंतर इतका काळ गेला पण अजूनही पूर्ण ५० टक्के असलेले आरक्षण चालू आहेच. हे ज्यांना आरक्षण नाही त्यांच्यासाठी अन्याय्य आहे. पण या पेक्षाही जास्त लोकांना आरक्षण हवे आहे आणि तुम्हाला ते मिळणार नाही हे ठणकावून सांगण्याची कोणत्याही पक्षाची हिम्मत नाही. तेव्हा न्याय गेला खड्ड्यात. बळी तो कान पिळी हाच न्याय अं करतो. मुस्लिमांची संख्या शून्य असलेल्या भारतात आज आक्रमणातून एवढे मुस्लिम तयार झाले हा सुद्धा अन्यायच आहे.\n \"खरे तर या वर्षी संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क परिषदेशी संबंधित पाच मतदानांपैकी चार वेळा भारताने इस्रायलच्या विरोधी मतदान केले होते. तरीही जेरुसलेमबाबत आमसभेच्या ठरावावर भारत कोणती भूमिका घेतो, याविषयी खात्रीने कोणीही सांगू शकत नव्हते.\" मात्र, अशी शंका उपस्थित होणे हे सुलक्षण आहे It simply goes on to show that no one can take us for granted, and places us on the map as a confident, sovereign nation\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2013/04/blog-post_7944.html", "date_download": "2018-04-24T03:00:42Z", "digest": "sha1:4MCZPR226CCHYQ2X3CMYMWSE3GPL4OWN", "length": 22040, "nlines": 299, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: विक्रम गोखले:- ताठ चेह-याचा अभिनेता.", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nमंगळवार, २३ एप्रिल, २०१३\nविक्रम गोखले:- ताठ चेह-याचा अभिनेता.\nविक्रम गोखलेला नुकताचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला उभ्या महाराष्ट्रातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. वृत्तपत्रानी तर भरभरुन लिहलं अन पुढचे काही दिवस पुरवण्यांमधून त्यांची कारकिर्द उलगडणारे अनेक लेख आलेत. अनेक वर्षापासून ते या क्षेत्रात असल्यामुळे मी सुद्धा त्यांचे काही सिनेमे पाहिले आहेत. चेह-याचे हावभाव, डोळ्यातील भावना नि संवाद या तीन गोष्टी तीन वेगवेगळ्या दिशेनी सुसाट पळविण्यात त्यांचा हतखंडा असून एकमेकांत ताळमेळ कसे नसावे याचा उत्तम नमुना म्हणजे विक्रम गोखले. किंबहून अभिनय कसे नसावे हे सांगण्यासाठीच त्यांचा जन्म झाला असावा असे अधुन मधुन वाटून जाते. अन जेंव्हा वाचलो की त्याना चक्क राष्ट्रिय पुरस्कार........मी तर पार उडालोच. कसं काय बुवा मी डोकं आपटून आपटून थकलो पण मला काही कळलं नाही. खरतर विक्रम गोखलेला अजिबात अभिनय येत नाही या गोष्टिवर माझा प्रचंड विश्वास आहे. का मी डोकं आपटून आपटून थकलो पण मला काही कळलं नाही. खरतर विक्रम गोखलेला अजिबात अभिनय येत नाही या गोष्टिवर माझा प्रचंड विश्वास आहे. का कारण त्याचा चेहरा... चेहरा हा अभिनयाचा सर्वात प्रभावी माध्यम. चेह-यातून अनेक भाव व्यक्त केले जतात अन आपण रोज ते अगदी सामन्य संवादात सुद्धा करत असतो. पण गोखलेंच्या चेह-याला भावना व्यक्त न करण्याचा जणू शापच आहे. त्यांनी किती कूंथुन अभिनय केला तरी ते भाव काही चेह-यावर उमटत नाहीत.\nविक्रम गोखलेचा चेहरा ताठ/राठ असा तो चेहरा आहे. त्याना कुठलिही भुमिका द्या... तो चेहरा मात्र ताठच. मग त्या ताठ चेह-या पर्यंत येता येता अभिनय कुठे बुजून जातो ते कळतच नाही. टिकास फावडा धरुन तो चेहरा खोदून काढला तरी अभिनय काही सापडायचा नाही. चेह-यावर अनेक भाव तरळायला हवेत ही अभिनयाची प्राथमिक अट व गरज. गोखलेंचा चेहरा हा दगडा सारखा असल्यामुळे अभिनयाची ती पिल्लं बिचारी पार कंसाने गरगर फिरवून कसं आपटलं तस गोखलेच्या चेह-यावर आपटले जातात अन तुकडे तुकडे होऊन फेकले जातात. मग उरतो तो राठ चेहरा... मी मात्र बिच्चारा बनून अभिनय शोधत बसतो. चेह-याच्या हालचाली वगैरे गोष्टी गोखलेच्या गावीच नाहीत. थोडक्यात चेह-यावर व्यक्तिरेखा उमटविण्याची पहिली अटच विक्रम गोखले पुर्ण करु शकत नाहीत. कारण त्यांच्या दगडा सारख्या चेह-यावर ते अभिनयाचे विविध रंग पार टिकतच नाहीत. सटासट घसरुन जातात अन उरतो तो दगड.... त्या दगडावर जर एखादी माशी बसली तर माशिही हालणार नाही अन दगडालाही कळणार नाही तो जिवंत दगडी चेहरा म्हणजे गोखलेंचा चेहरा. मला एकदा त्यांच्या चेह-यावर माशी बसलेली पाहायची आहे. असे काही ताठ चेहरे या इंडस्ट्रीत होते खरे पण ते दगडाच्या खालचे होते. विक्रम गोखलेचा चेहरा मात्र नुसता दगड नाही तर उच्च कोटीचा असा दगड आहे ज्यावर भावना कधी उमटतच नाहीत...\nअभिनयातील दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे डोळे. प्रत्येक भाव हा डोळ्यात उमटत असतो. माणूस एकही शब्द न बोलता डोळ्यानी बरच काही बोलू शकतो अन पुढचा ते समजूही शकतो ईतकं ते प्रभावी संवादाचं माध्यम आहे. पण विक्रम गोखले मात्र ईथेही मार खातो. गोखलेच्या डोळ्यातून कायम एकच भाव वाहताना मी पाहिले आहे. सिंहाच्या डोळ्यात पाहताना जसे सूई हृदयात टोचते ती सुई गोखलेच्या डोळ्यात नेहमी दिसते. थोडक्यात धडकी भरविणारी ती करारी नजर आहे. खरं तर ही नजर मिळने वरदानच असते पण कलाकारानी ती नजर भुमिकेनुरुप बदलावी... तेंव्हा ते अभिनय. नाही बदलली तर त्याला अभिनय म्हणताच येणार नाही. गोखलेंच्या बाततीत हेच घडते. त्यांची ही करारी नजर अभिनयात मात्र वरदान न ठरता हसा ठरते. ते जेंव्हा एखादी भुमिका करताते तेंव्हा गोखलेच्या अभिनयातील नजर पात्राशी मेळ खात नाही. भावनेशी एकरुप होत व्यक्त होताना ही करारी नजर तशीच राहते अन अभिनयाचं पाणी होतं.\nआवाजाच्या बाबतीत मात्र गोखले उजवे आहेत. पण संवादफेकीत परत तोच ताठरपणा... आवज-डोळे-चेहरा या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या तीन दिशेनी सैरभैर धावत असतात. चेह-याचे भाव ताठर... मग पात्र काहिही असो, नजर करारी.... अगदी केविलवाणा प्रसंग असला तरी, अन संवाद भलताच... कोणाचा कोणाशी मेळ नसतो. थोडक्यात अभिनयातील तिन्ही प्रभावी माध्यमं चेह-याचे हावभाव-नजर-संवाद हे दिशाहिन धावताना पाहायचे असल्यास विक्रम गोखलेना पहा........ तरी ते अभिनयात कसे काय टिकून आहेत हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. बहुतेक त्यांच्या त्या करारा नजरेनी लोकाना ईतर मापदंड लावून मुल्यमापना पर्यंत येऊच दिले नाही. त्या नजरेच्या प्रभावात सगळं दडून गेलं.\nतरी त्याना राष्ट्रिय पुरस्कार मिळाला...कमाल आहे\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nशरद पवार : भाग-०५ शुभ मंगल सावधान\nशरद पवार : भाग- ०४ विधानसभेत पहिले पाऊल.\nविक्रम गोखले:- ताठ चेह-याचा अभिनेता.\nशरद पवार : भाग-०३ पाझर तलाव\nशरद पवार : भाग-०२ महाविद्यालयीन कारकिर्द\nईथले बलात्कार हे कृष्णलिलांच्या आधुनिक आवृत्या आहे...\nशरद पवार: भाग-०१ पुरोगामी पर्व\nमी श्री. रामटेके नाही, आयु. रामटेके आहे.\nदिवसभर झाडू मारुन थकलो बघा\nहरी नरके याना जाहीर विनंती.\nएल.बी.टी वाद: रेशनिंग दुकानाची साखळी हाच पर्याय\nरेणके आयोगावरील मानेंचे भाष्य\nलक्ष्मण माने प्रकरण:- रेणके खूश हुवा और हुवी...\nअजित पवाराच्या विनोदावर एवढा बाऊ का\nअसं आंघोळ घालण्याची पद्धतच आहे...दुष्काळाचा काय सं...\nमिनरल वॉटर - पाण्याची नासाडी\nलक्ष्मण माने प्रकरण:- त्या बायकाना चाबकाचे फटके मा...\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/254", "date_download": "2018-04-24T03:18:49Z", "digest": "sha1:TAEVTPENLYFMXTG6Z7ZDNFOJGINN46SO", "length": 12737, "nlines": 57, "source_domain": "mr.upakram.org", "title": "म्युच्युअल फंडातील गुंतवणुक | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nआज भारतामध्ये अनेक् देशी व विदेशी म्युच्युअल फंड्स् कार्यन्वित आहेत, हे आपल्यासारख्या सुजाण वाचकांना माहितच आहे. ज्यांना शेअर बाजाराचा अनुभव नाही त्यांनी या फंडांमध्ये गुंतवणुक करणे हे जास्त उचित समजले जाते. तरी एखादा म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी कसा उपयुक्त ठरवावा याबाबतचे मार्गदर्शन आपल्यातील अनुभवी व्यक्तींनी माझ्यासारख्या तरुणांना करावे अशी माझी सर्वांना नम्र विनंती आहे. त्याकरिता खाली काही प्रश्न दिले आहेत. त्यांचा संदर्भ घेऊन मार्गदर्शन अपेक्षित आहे.\n१] म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे फायदे(टॅक्सशी संबंधित)\n२] गुंतवणुकीचे अन्य पर्याय व फंडातील गुंतवणुकीची सुरक्षितता\n३] इकॉनॉमिक टाईम्समध्ये जी सारणी(टेबल) येते, त्यातून कोणत्या गोष्टी समजतात त्यातील कोणत्या बाबी पाहाव्यात त्यातील कोणत्या बाबी पाहाव्यात\nयाशिवाय अन्य सदस्यांनीही काही प्रश्न मांडावेत. मला खात्री आहे की योगेश, सर्किट, तात्या(विसोबा) यांसारखे अनुभवी सदस्य उत्तम मार्गदर्शन करतील.\nम्युच्युअल फंड गुंतवणुकीचे फायदे\nसाधारणपणे एका विशिष्ट पातळीपेक्षा अधिक उत्पन्न मिळवणार्‍या व्यक्तीस प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी करभरणा करणे आवश्यक असते. गुंतवणूकदारांनी त्या आर्थिक वर्षामध्ये आपल्या गुंतवणुकीतून मिळवलेल्या फायद्याचा काही भाग हा कररुपाने सरकारजमा करावा लागतो. कर वजा करुन जाता राहिलेल्या रकमेची पुनर्गुंतवणूक करता येते. अर्थात हे करभरणा करण्याचे हे तत्त्व म्युच्युअल फंडांमध्ये होणार्‍या गुंतवणुकीस लागू नाही. :)\nम्युच्युअल फंड योजनांना गुंतवणुकीतून मिळणार्‍या फायद्यावर काहीही कर द्यावा लागत नाही. त्यामुळे जास्त रकमेची पुनर्गुंतवणूक करणे शक्य होते. म्युच्युअल फंडांमध्ये मिळणारे डिव्हिडंड्स हे करमुक्त असतात.\nगुंतवणुकदाराने त्याचे गुंतवणुकीचे लक्ष्य साध्य झाल्यानंतर म्युच्युअल फंड्स ची विक्री* केल्यास त्याला झालेल्या फायद्याचा कर-आकारणीसाठी विचार केला जातो. मात्र ही विक्री जर दीर्घकालीन भांडवली फायद्याच्या निकषानुसार योग्य कालावधीनंतर केली तर हा फायदाही करमुक्त आहे.\nसध्या भारतात समभागाधारित गुंतवणुकींवर दीर्घकालीन भांडवली फायदा मोजण्यासाठीचा कालावधी हा एक वर्ष इतका आहे.\nउदा. जर तुम्ही १५ एप्रिल २००७ रोजी एचडीएफसी टॉप २०० फंड विकत घेतला व १४ एप्रिल २००८ नंतर त्याची विक्री केली तर तुम्हाला होणारा फायदा हा संपूर्णपणे करमुक्त आहे. मात्र जर तुम्ही १४ एप्रिल २००८ पूर्वी त्याची विक्री केली तर होणार्‍या फायद्यावर अल्पकालीन फायद्याच्या तरतुदींप्रमाणे फायद्याच्या १०% इतका कर भरणे आवश्यक आहे.\nशिवाय या अवधीमध्ये एचडीएफसी टॉप २०० या फंडाने जाहीर केलेला कोणताही डिव्हिडंड हा पूर्णपणे करमुक्त आहे.\nसमभाग-रोखे बाजारातील गुंतवणूक ही अतिशय वेळखाऊ व तज्ज्ञ लोकांनी अभ्यास करुन करण्याची अविरत चालणारी प्रक्रिया आहे. सामान्य गुंतवणूकदारांना या गुंतवणुकीसाठी लागणारा अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ व सर्व साधने उपलब्ध असणे अतिशय अवघड असते. आपल्या पैशाच्या वृद्धीसाठी व्यावसायिक व्यवस्थापनाचा वापर करून घेण्याची संधी अतिशय कमी खर्चामध्ये गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड योजनांद्वारे मिळते.\nअनेक म्युच्युअल फंड कंपन्या, ब्रोकरेज हाऊसेस, दलाल यांनी त्यांच्या ठिकठिकाणच्या केंद्रांद्वारे, इंटरनेटद्वारे म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणे हे अधिक सोपे केले आहे. आगाऊ सूचनांद्वारे गुंतवणूकदार हे नियमित गुंतवणूक(एस.आय.पी.), नियमित विक्री(एस.डब्लू.पी.), व नियमित योजनाबदल(एस.टी.पी.) याचे आदेश म्युच्युअल फंड कंपन्यांना देऊ शकतात.\nम्युच्युअल फंडांच्या ओपन एन्डेड योजनांची विक्री हवी तेव्हा करणे गुंतवणूकदारांना शक्य असते. समभाग बाजारातील व्यवहारांप्रमाणे या विक्रीसाठी कोणी ग्राहक मिळेल का याची चिंता करण्याची गरज नसते.\nअतिशय कमी रकमेमध्ये उत्तम डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ तयार करणे गुंतवणूकदारांना शक्य होते.\nउदा. इन्फोसिस या कंपनीच्या समभागाची किंमत बाजारात २००० रुपये आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराकडे केवळ १००० रुपये असतील तर त्याला इन्फोसिसचा शेअर घेणे शक्य नाही. मात्र याऐवजी त्याने इन्फोसिसचा अंतर्भाव असलेल्या इंडेक्सवर आधारित म्युच्युअल फंडचे युनिट घेतले तर त्याच्य पोर्टफोलिओमध्ये आपोआप इन्फोसिसचा समावेश होईल.\nरिलायन्स व आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल सारख्या अग्रगण्य फंड हाऊसेसनी लहान गुंतवणूकदारांना आपल्या योजनांकडे आकर्षित करण्यासाठी ५०-१०० रुपयांनी सुरू होणार्‍या समभागाधारित म्युच्युअल फंडांचा प्रस्ताव आता ठेवला आहे. यावरुन अतिशय लहान रकमेपासून समभागांमध्ये अप्रत्यक्ष गुंतवणूक करणे हे शक्य होणार आहे.\nतुमच्या दुसर्‍या प्नश्नाचे उत्तर विस्तारभयास्तव या प्रतिसादात दिलेले नाही. ते वेगळ्या प्रतिसादात जसे जमेल तसे देतो.\nइकॉनॉमिक टाईम्समध्ये येणार्‍या कोणत्या सारणी(टेबल) विषयी तुम्हाला शंका आहे हे समजले नाही. या वॄत्तपत्रात सारण्याच सारण्या असतात. :)\n*(येथे गोंधळ टाळण्यासाठी युनिट हा शब्द मुद्दाम वापरलेला नाही)\nचूक भूल देणे घेणे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.majhimarathi.com/martin-luther-king-speech-marathi/", "date_download": "2018-04-24T02:35:43Z", "digest": "sha1:XFHMJGI2RXO6IBRVJPB7R72QTAETZF6Y", "length": 24092, "nlines": 114, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "मार्टिन लूथर किंग का भाषण | Martin Luther King Speech", "raw_content": "\nआदिवासी क्रांतीकारक बिरसा मूंडा | Birsa Munda History In Marathi\nबेसन शेव बनवायची विधी | Besan Sev Recipe\nबराक ओबामांचे नोबेल पुरस्कार स्विकारतांनाचे भाषण | Barack Obama Speech\nबदामचे गुणकारी फायदे | Benefits of Almonds\nस्वयंपाकासाठी काही खास टिप्स | Kitchen tips in Marathi\nपी.व्ही सिन्धू बॅडमिंटन खेळाडू | Badminton Player PV Sindhu\nसाक्षी मलिक एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू | Wrestler Sakshi Malik Biography\nपिझ्झा बनविण्याची रेसेपी | Pizza Recipe In Marathi\nमार्टिन लूथर किंग, Jr.\nवाशिंगटन डी.सी. | 28 आॅगस्ट 1963\nमी फार आनंदी आहे की आज अशा शुभ क्षणी मी आपल्या सोबत आहे. यास जगातील या देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा संघर्षमयी लढा मानला जाईल. पाच ेबवतम वर्षा आधी एका महान अमेरीकीच्या प्रतिकात्मक छायेत आपण सगळे उभे आहोत त्यांनी उद्घोषणेवर हस्ताक्षर केले होते. या निर्णयाने लाखो अन्यायग्रस्त निग्रो लोकांच्या मनात एक आशेची किरण जागृत झाली होती. हा आनंद बराचकाळ अंधकाराच्या कैदेत राहील्यानंतर एका प्रकाशाच्या किरणा प्रमाणे उर्जा देणारा ठरला.\nपरंतु आज शंभर वर्षानंतरही निग्रो लोक स्वतंत्र झाले नाहीत शंभर वर्षानंतरही निग्रो समृध्दीच्या सागरात गरीबांच्या एका छोटया बेटावर राहात आहेत. निग्रोंचे जीवन विरोधी भाव आणि भेदभावाच्या बेडयांमधे बंदी झाले आहे. शंभर वर्षानंतरही निग्रोंचे जीवन समाजाच्या कानाकोप-यात सडते आहे. त्यांना स्वतःच्या देशात शरणार्थी सारखे वाटते, त्यामुळे आज अशा स्वतःची लाज वाटणा-या दशेत आपण एकत्र आलो आहोत. ज्यावेळी आपल्या स्वातंन्न्याच्या जाहीरनाम्यावर शिल्पकारांनी हस्ताक्षर केले त्यावेळी त्या स्वातंन्न्याचा भागीदार हा अमेरीकेतील प्रत्येक नागरीक झाला होता.\nहा जाहीरनामा एक वचन होते ज्यामध्ये सर्वांना समान हक्क आणि स्वातंन्न्य दिले होते. मग तो काळा असो वा गोरा सर्वांना हे स्वातंन्न्य अबाधित केले होते त्यामुळे आज जी परिस्थिती आहे ती फारच असंवैधानिक मानायला हरकत नाही. आज हे स्पष्ट झाले आहे की अमेरिकेत अश्वेत नागरिकांना आपले स्वातंत्र अजूनही मिळाले नाही. निग्रो लोकांना असा चेक मिळाला आहे ज्यात अपर्याप्त कोष लिहून वापर केला आहे.\nआज अमेरिकेची न्याय व्यवस्था पूर्णपणे भ्रष्ट झाली आहे. आम्ही हे मानण्यास तयार नाही आहोत की या देशात संधीच्या तिजोरीत अपर्याप्त कोष म्हणून घोषित केले आहे. यामुळे आता आपणांस आपला हक्क हवा आहे. स्वतंत्रता आणि न्याय हवा आहे. आपण या पवित्र स्थानावर यासाठी आलो आहोत की अमेरिकेस आठवण करून दयायची आहे की आता स्वतःस शांत बसवण्याची तसेच मनास दिलासा देण्याची वेळ नाही. ही वेळ लोकतंत्रास दिलेल्या वचनास पाळण्याची आहे. अंधारी आणि निर्जन घाटातून निघून समानतेच्या तळावर मूक्तपणे संचार करण्यासाठी सर्वांनी एकसाथ चालावे.\nआता वेळ आली आहे आपल्या देशास वंशीय भेदभावापासून मुक्त करण्याची. आपल्या देशास वंशभेदाच्या दलदलीतून बाहेर काढून बंधूभावाच्या अतूट बंधनात बांधण्याची. आता वेळ आली आहे वंशभेदास मिटवून प्रभूच्या सर्व संतानांना एकसमान बनविण्याची. या गोष्टीस दुर्लक्ष करणे हे अमेरिकेसाठी आता फारच घातक ठरेल. अश्वेतांचे मन जोपर्यंत शांत होत नाही जोवर त्यांना समान हक्क आणि न्याय मिळत नाही, 1963 हे वर्ष एका खराब काळाचा अंत नसून तो एका सुखद काळाची सुरूवात मानली जावी. तो आपणाकडून आशा करतो की निग्रोंनी त्यांचा राग शांत करून आपला हक्क घ्यावा.\nअमेरीकेत सुखशांती तोवर होणार नाही जोवर त्यांना नागरीकतेच्या सर्व गोष्टी सक्षमपणे मिळत नाही. विद्रोहाचा ज्वालामुखी मनात धगधगत आहे त्यामूळे त्याचा स्फोट झाल्यास ऐतिहासीक अमेरीकेचा इतिहास बदलून जाईल. आज न्यायमहलाच्या दारावर उभा राहून मी आपल्या लोकांना म्हणेल की, आपला हक्क मिळविण्या साठी अनूचित कार्याने स्वतःस पापी बनवू नका. आपणांस आपल्या स्वातंन्न्यास व्देष आणि हिंसेने कटूतेचा प्याला पिउन मिळवायचे नाही.\nनेहमी आपल्या संघर्षास अनुशासन आणि सन्मानानेच पूढे न्यायचे आहे. आपल्याला आपल्या संघर्षास त्या स्तरावर घेउन जायचे आहे जेथे शारिरीक बळाचा विरोध आत्मबळाने केला जातो.\nआज निग्रो समुदाय हा एका विशेष आतंकवादाने घेरला गेला आहे. आम्हाला असे काहीच करायचे नाही ज्यामुळे श्वेत लोक आपणा सर्वांवर कधीच विश्वास ठेवणार नाहीत. आपले श्वेतबंधू जाणून चुकले आहेत की त्यांचे भाग्य आपणा सर्वांशी जोडलेले आहे. त्यामूळे सर्वांनी संयमाने विरोध करावा.\nआपण एकटे चालणार नाही आहोत . . . . . . . . . आपण जसे जसे पूढे जाउ आपण प्रण करूया की आपण नेहमी पूढे जाउ या आपण कधीच परतू नाही. काही लोक आपल्याला विचारत आहेत की तूम्हाला तूमचे नागरी हक्क केव्हा मिळतील, तूम्ही केव्हा समाधानी व्हाल. याचे एकच उत्तर आम्ही तोवर संतृष्ट होणार नाही जोवर एक ही निग्रो स्वतःस अन्यायग्रस्त म्हणणार नाही. आम्ही तोवर संतृष्ट होणार नाही जोवर प्रत्येक गावात, शहरात, हाॅटेलमध्ये, रस्त्यावर समानतेसाठी न्याय मिळत नाही.\nआम्ही तोवर संतृष्ट होणार नाही जोवर एक अश्वेत एका छोटया मर्यादित समाजातून एक विशाल समाजात राहायला जात नाही आमच्या मुलांना चांगले हक्काचे शिक्षण मिळत नाही. जोवर मिस्सिसिप्पीचा निग्रो मतदान करत नाही आणि न्युयाॅकेतील निग्रो यास असे वाटत नाही की हे माझ्या मुलांसाठीचे स्वर्ग आहे. तोवर आम्ही संतृष्ट होणार नाही आम्ही तोवर समाधानी होणार नाही जोवर न्याय जलासमान आणि धर्म धारदार प्रवाहासारखा प्रवाहीत होत नाही.\nमी या गोष्टी जाणतो की तूम्ही येथे अपार कष्ट सहन करून येथे आले आहात. तुमच्यापैकी काही आजच तुरूंगातून मोठे कष्ट सोसून आले आहेत काही लोक अशा जागेहून आले आहेत जे स्वातंन्न्याचे पर्व पाहण्यासाठी अतोनात कष्ट आणि पोलीसांचा अन्याय सहन करत ते येथे आहेत त्यांचा त्याग आणि भावना आपण सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. मिस्स्सििप्पीत परत जा, अलबामा परत जा, साउथ कॅरोलिना वापस जा, जाॅर्जिया, लुजीयाना, उत्तरीय शहरातील झोपडपट्टया आणि वस्त्या वापस जा, कारण नक्कीच परिस्थिती बदलणार आहे. त्यामुळे निराश होउ नका. नव्या आशेने परत जा. मित्रहो मी तूम्हाला सांगू इच्छितो की, माझे एक सूंदर अमेरिकेचे स्वप्न आहे ज्याचे खरे रूप आता आपणांस साकारायचे आहे.\nमाझे स्वप्न आहे की आपला देश ख-या अर्थाने आपल्या न्यायप्रिय सिध्दांतांना अमलात आणून एक समानतेचा देश म्हणून विकास करेल. माझे स्वप्न आहे की एके दिवशी जाॅर्जियाचे लाल पहाडावरचे गुलामांचे पुत्र आणि मालकांचे पुत्र एकाच टेबलावर बसून जेवण करतील तेथे समानतेची लहर सगळीकडे पसरलेली असेल. माझे स्वप्न आहे की एके दिवशी मिस्सिसिप्पी राज्यात अन्याय व अत्याचाराच्या आगीस न्याय आणि स्वतंत्रतेच्या पावसाने पूर्णपणे मिटवून समानतेच्या सागराचा निर्माण होईल.\nमाझे स्वप्न आहे की एक दिवस येथील सर्व बालक आनंदाने नांदतील. त्यांच्यात रंगाचा भेद नसेल तर चारिन्न्यावरून भेद असेल. आज माझे एक स्वप्न आहे की अलबामात अनिष्ट जातिवाद आणि प्रशासनही संघाच्या कोणत्याच कायदयास न मानण्याचा हट्टीपणा नष्ट होईल आणि काळा असो वा गोरा सर्व एकत्र वाढतील आणि शिकतील.\nमाझे एक स्वप्न आहे की एक दिवस प्रत्येक नागरिक समान होतील त्यांच्यात कोणतेच उच्चनिच्च भाव नसेल. सर्व अनिष्ट रूढीपरंपरा नष्ट होउन समानतेच्या सागरात सर्व समान आणि उत्साहाने वावरतील. ही आमची आशा आहे की आपण प्रत्येक जण परत जाउ. मी दक्षिण ला परत जाईल की आपण आपसातील कलह मिटवून आपले सर्व हेवेदावे विसरून एक शांतिमय स्थिर जीवनाकडे आपण वळणार आहोत. मला आशा आहे की आपण सर्व गोरे काळे एकत्र काम करू, पूजा करू, संघर्ष करू. सोबत एक दुस-याच्या सुखदुःखात एक सोबत राहू.\nहा एक असा दिवस असेल जेव्हा प्रभूची सर्व संतान एकाच नव्या अर्थाने गाउ शकतील.\nआणि जर अमेरिकेस एक महान देश बनवायचे असेल तर खरोखरच मानवतेने परिवर्तन करावे लागेल.\nयासाठी न्यू हॅम्पशायर च्या विलक्षण पहाडांमध्ये समानतेचे नारे नांदू दया.\nन्यूयाॅर्कच्या विशाल पर्वतामध्ये स्वातंन्न्याच्या आवाजास नांदू दया.\nपेन्सिलवेनिया च्या अल्घेनीज पर्वतामध्ये स्वातंन्न्याची नारे नांदू दया.\nबर्फानी झाकलेल्या कोलरॅडो च्या टेकडयांवर स्वातंन्न्याचे नारे गरजू दया.\nकॅलिफोर्निया च्या वळणदार घाटांमध्ये स्वातंन्न्याचे नारे गरजू दया.\nहेच नाही जाॅर्जिया च्या इस्टोन माउंटेन मधूनही स्वातंन्न्याचे नारे गरजू दया.\nटेनेसी च्या लुकआउट माउंटन मधून स्वातंन्न्याची नारे गंुजू दया.\nमिस्स्सििप्पी च्या द-यांमधूनही स्वातंन्न्याची नारे गरजू दया.\nयेथील सर्व पहाडांमधून पर्वतातून, नदयांच्या कपारींमधून स्वातंन्न्याचे नारे गरजू दया.\nआणि जेव्हा असे होईल तेव्हा आपण स्वातंन्न्याचे नारे प्रत्येक वस्तीत, गावात प्रत्येक राज्यात आणि शहरात आनंदाने नांदू लागेल तेव्हा त्यादिवशी या ईश्वराचे सर्व पुत्र श्वेत, अश्वेत, यहूदी, किंवा कोणत्याही जाती धर्माची प्रोटेस्टंट असो वा कॅथलीक सर्व जण आपल्या हातात हात घालून निग्रोचे आध्यात्मिक गाणे गातील.\nकाय तूम्ही या आधी हे गाणे ऐकले होते हे एक आध्यात्मिक संगीत आहे जे उत्तर अमेरीकेवर आधारीत आहे . . .\nPlease: आम्हाला आशा आहे की हा मार्टिन लूथर किंग चे भाषण – Martin Luther King Speech तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुद्धा.\nनोट: Martin Luther King Speech – मार्टिन लूथर किंग चे भाषण या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.\nNext पिझ्झा बनविण्याची रेसेपी | Pizza Recipe In Marathi\nबराक ओबामांचे नोबेल पुरस्कार स्विकारतांनाचे भाषण | Barack Obama Speech\nस्वातंत्र्य दिनानिमीत्त भाषण | 15 August Independence Day speech\nलोकमान्य टिळकांचे प्रेरणादायी भाषण | Lokmanya Tilak Speech in Marathi\nमाय विज़न फॉर इंडिया – अब्दुल कलाम / apj abdul kalam – डॉ. कलम यांनी हैदराबादच्या …\nलोकमान्य टिळकांचे प्रेरणादायी भाषण | Lokmanya Tilak Speech in Marathi\nबालुशाही बनविण्याची विधी | Balushahi Recipe in Marathi\n“माउंटन मन” दशरथ मांझी यांचे जीवनचरित्र | Dashrath Manjhi Story In Marathi\nदिव्यांचा सण दिवाळी बद्दल माहिती | Diwali Information In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/pm-narendra-modi-can-speak-tv-pop-concerts-why-not-parliament-congress-vp-rahul-gandhi-17455", "date_download": "2018-04-24T03:21:51Z", "digest": "sha1:NOKZHHPMO6CTAPYVTN5UEWAH4N3EE4MU", "length": 10222, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "PM Narendra Modi can speak on TV, at pop concerts, but why not in the Parliament?: Congress VP Rahul Gandhi मोदी कॉन्सर्टमध्ये बोलतात, संसदेत नाही- राहुल | eSakal", "raw_content": "\nमोदी कॉन्सर्टमध्ये बोलतात, संसदेत नाही- राहुल\nमंगळवार, 22 नोव्हेंबर 2016\nसध्या ते फक्त टीव्हीवर बोलतात किंवा कोल्डप्ले सारख्या कार्यक्रमात बोलतात; मग संसदेत का बोलत नाहीत\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी नोटबंदीच्या निर्णयावर टीव्ही, कोल्डप्लेसारख्या कॉन्सर्टमध्ये बोलतात, पण संसदेत बोलत नाहीत, अशी विखारी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.\nपाचशे आणि हजार रुपयांच्या नोटबंदीच्या निर्णयावरून विरोधी पक्षांकडून सत्ताधारी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका करण्यात येत आहे. पंतप्रधानांनी संसदेतील चर्चेत सहभागी होण्याची मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. मात्र, अद्याप पंतप्रधान हिवाळी अधिवेशनात संसदेत उपस्थित राहिलेले नाहीत.\nयाच मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना लक्ष्य करत पंतप्रधान संसदेत आले तर ते आणखी भावूक होतील. सध्या ते फक्त टीव्हीवर बोलतात किंवा कोल्डप्ले सारख्या कार्यक्रमात बोलतात; मग संसदेत का बोलत नाहीत\nसुनावणीला उपस्थित न राहण्याची राहुल यांना मुभा\nभिवंडी - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी काढलेल्या अनुद्‌गारप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल...\n\"उज्ज्वला योजनेचा 30 लाख महिलांना लाभ'\nपंढरपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दारिद्य्ररेषेखालील लोकांना, महिलांना धूरमुक्त...\nराज्यात राबवणार 'एक ई-चलन उपक्रम'\nमुंबई - वाहतुकीला शिस्त लागावी आणि पारदर्शक कारभारासाठी आता राज्यात \"एक राज्य-एक ई-चलन' हा उपक्रम...\nकापसास भाव देण्यावरून जिनिंगमध्ये मारहाण\nमानवत (परभणी): कापसाला जास्त भाव न देण्यात येत नसल्यामुळे मानवत येथील एका जिनिंग मध्ये जाऊन तेथील कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यानी मारहाण केल्याची...\n'सहा महिन्यांत आम्ही तिकडे, तुम्ही इकडे'\nबापटांच्या भविष्यवाणीचा काँग्रेस आमदाराने केला गौप्यस्फोट सोलापूर: सहा महिन्यांनी आपल्या जागेची अदलाबदल होणार आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला जास्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/independence-day-marathi/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%82-112081400016_1.html", "date_download": "2018-04-24T02:46:33Z", "digest": "sha1:VDL2QGAXADC4WSGYTHB3VUXMKFHOZIUN", "length": 12882, "nlines": 122, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Independence Day In Marathi, Independence Day Marathi Kavita, | चाफेकर बंधू | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nस्वातंत्र्य दिन विशेष : चाफेकर बंधू\nचाफेकर बंधूंचा जन्म कोकणात चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. कालांतराने ते पुण्यातील चिंचवड येथे स्थायिक झाले. वडील ‍हरिपंत पुणे व मुंबईत हरिकथा सांगायचे. त्यांमुळे चाफेकर बंधूंच्या शिक्षणात खंड पडला. बालवयात तिघेही भाऊ हरि कीर्तनात वडिलांना मदत करायचे.\nपुण्यातील राजकीय घडामोडींनी प्रेरीत होऊन चळवळीकडे वळले. ब्रिटिशांनी आणलेल्या संमती वयाच्या विधेयकास त्यांचा तीव्र विरोध होता. भारतीय संस्कृतीत हस्तक्षेप करणार्‍या ब्रिटीशांबिरूद्ध टिळकांनी केसरीमधून घणाघाती प्रहार करायला सुरूवात केली होती. या आवाहनाने तीनही भाऊ प्रेरित झाले. त्यांनी लोकसंगटन केले. याचवेळी पुण्यात प्लेगच्या साथीने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केल्याने ब्रिटिशांनी रॅडला भारतात पाचारण केले. रॅडने सामाजिक पायदंड पायदळी तुडवून लोकांचा असंतोष ओढवून घेतला. यामुळे चाफेकर बंधूच्या मनात ब्रिटिशाविरुद्ध तिरस्कार निर्माण झाला. या सार्‍याचा सूड घेण्याची योजना त्यांनी तायर केली.\nत्यावेळी व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाचा हीरकमहोत्सव यावेळी साजरा करण्यात येत होता. सगळीकडे रोषणाई करण्यात आली होती. दामोदर चाफेकर या तरुणाने गाडी काढली व गणेश खिंड येथील निवास्थानातून बाहेर पडलेल्या रॅड ह्याचेवर जवळून गोळ्या झाडल्या. वेळ होती 22 जून 1897 सालच्या मध्यरात्रीची. रॅड मरण पावला.\nयाचवेळेस दामोदराच्या भाऊ बाळकृष्णाने रॅड सोबत बसलेल्या लेफ्टनंट आयरिस्टवर गोळ्या झाडल्या. नंतर तिघाही भावांना पकडण्यात आले. दामोदराला मुंबईत अटक झाली व 18 एप्रिल 1898 रोजी त्यास फासावर चढवण्यात आले. त्यापाठोबाठ वासुदेवाला 8 मे 1899 व बाळकृष्णाला 16 मे 1899 रोजी फासावर चढवण्यात आले. भगतसिंह़ राजगुरू व सुखदेवप्रमाणेच चाफेकर बंधूही शहीद झाले.\nचाफेकर बंधूचे बलिदान एकोणविसाव्या शतकाच्या शेवटची सर्वात उल्लेखनीय घटना होय. स्वातंत्रलढ्यात बलिदानाची अनेक उदाहरणे आहेत. मात्र, एकाच कुटुंबातील तीनही भाऊ भारतमातेस पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी स्वत:चा प्राण अर्पण करतात, हे शौर्याच्या गाथेतील एकमेव उदाहरण आहे. पारतंत्र्य व परिकीयांचे भारतीय परंपरा व संस्कृतीवरील आक्रमण त्यांना कदापि मान्य नव्हते.\nबधीर मुलांच्या चेहेऱ्यावर फुलणार हास्य \n15 ऑगस्ट : तुम्हाला माहीत आहे का, या दहा गोष्टी\nने मजसी ने परत मातृभूमीला\nयावर अधिक वाचा :\nटीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार\nटाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nनाणार होणार नाही: उद्धव ठाकरे\nनाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...\nअबब, उमेदवाराची संपत्ती 1020.5 कोटी\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट ...\nस्वस्त झाला सॅमसंगचा हा स्मार्ट फोन\nजर आपण सॅमसंगचा मोबाईल खरेदी करायला जात असाल तर आपल्यासाठी चांगली बातमी आहे की सॅमसंगने ...\nव्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर\nयापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nजीमेलमध्ये येणार नव्या फीचर्स\nजीमेल आपल्या युजर्ससाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नव्या फीचर्सवर काम करत आहे. लवकरच आता ...\nमाहिती अधिक सुरक्षित करण्याचा फेसबुकचा प्रयत्न\nफेसबुकने भारतातील युजर्सना विश्वास देण्यासाठी अॅपमध्ये काही बदल करुन, युजर्सच्या माहितीला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://nmk.co.in/s/lakshyavedh/", "date_download": "2018-04-24T02:45:29Z", "digest": "sha1:RD5PYEG7PGHQCRJSDAJDFLVISZNFIBAK", "length": 10672, "nlines": 113, "source_domain": "nmk.co.in", "title": "Lakshyavedh | NMK", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१८ मधील स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक उपलब्ध\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन २०१८ मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अदांजीत वेळापत्रक व सद्यस्थिती दर्शविणारी माहिती प्रसिद्ध केली असून उमेदवारांना ती संबंधित लिंक द्वारे पाहता/…\nपरिस्थितीमुळे वॉचमनची नोकरी केलेला ‘मंजूर दार’ यंदाच्या IPL स्पर्धेत खेळणार\nआयपीएलच्या निमित्ताने त्यांनाही आपली प्रतिभा दाखवण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.आयपीएलमुळे अनेक छोटी शहरे, गावांमधून अनेक चांगले, टॅलेंटेड खेळाडू समोर आले आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणार…\nराज्यात अकरा लाख मुलींची कमी- मराठवाड्यात गंभीर- बीड सर्वांत पिछाडीवर\nमुलींचा जन्मदर हा दिवसेंदिवस चिंतेचा विषय झाला असून, मराठवाड्यात सर्वाधिक वाईट परिस्थिती भ्रूणहत्येने गाजलेल्या बीड जिल्ह्याची आहे. या जिल्ह्यात एक हजार मुलांमागे 912 मुली आहेत; तर परभणी जिल्ह्यात…\nप्लास्टिक बंदीची अधिसूचना जारी, दुधाच्या पिशवीची पुनर्खरेदी विक्रेताच करणार\nराज्यात प्लास्टिक आणि थर्माकोल वस्तूंवर बंदी घालण्याची अधिसूचना राज्य सरकारने शुक्रवारी रात्री जारी केली. शनिवारपासून राज्यभरात या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश महापालिका आणि…\n‘पानी फाऊंडेशन’च्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप 2018’ची घोषणा झाली\nमुंबई : 'पानी फाऊंडेशन'च्या 'सत्यमेव जयते वॉटर कप 2018' स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. जागतिक जल दिनाच्या निमित्ताने आमीर खानची पत्नी, दिग्दर्शिका किरण राव आणि 'पानी फाऊंडेशन'च्या सत्यजीत भटकळ यांनी…\nवैद्यकीय शिक्षण व संशोधन अधिपरिचारिका (नर्स) परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nसंचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्या आस्थापनेवरील अधिपरिचारिका (नर्स) पदाच्या एकूण ५२८ जागा भरण्यासाठी ३१ मार्च २०१८ रोजी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून…\nआंतरजातीय विवाह करणाऱ्यांना संरक्षणाबरोबरच नोकरीत प्राधान्य देण्याचा विचार \nराज्यात आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना संरक्षण व आर्थिक साहाय्य देण्यासाठी खास कायदा करण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. या कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे.…\nराज्यातील जिल्हा परिषदांमध्ये गट-क संवर्गातील रिक्तपदांसाठी लवकरच भरती\nराज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील सरळसेवेच्या कोट्यातील गट-क संवर्गातील रिक्त असलेल्या सर्व पदांची भरती केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर वेग आला आहे. विविध जिल्हा…\nकेन्द्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ संयुक्त प्रवेश (मुख्य) परीक्षा- २०१८ प्रवेशपत्र उपलब्ध\nकेन्द्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या 'संयुक्त प्रवेश (मुख्य) परीक्षा - २०१८' ची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती संबंधित 'वेबसाईट लिंक' द्वारे डाऊनलोड करता येतील.…\nउमेदवारांच्या मागण्या तथ्यहीन असल्याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची भूमिका\nस्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांच्या बहुतांशी मागण्या या शासनाच्या धोरणाशी संबंधित आहेत, तर काही मागण्यांबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कार्यवाही सुरू केली आहे, अशी भूमिका आगोयाने घेतली आहे. स्पर्धा…\nनवीन जाहिराती / घोषणा . . .\nस्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदांच्या २००० जागा\nकर सहाय्यक/ लिपिक-टंकलेखक/ जि.प.सरळसेवा/ तलाठी स्पेशल बॅच उपलब्ध\nलक्ष्यवेध . . .\nपोलीस भरती-२०१८ साठी घेण्यात आलेल्या मैदानी चाचणी परीक्षेचे निकाल उपलब्ध\nशिक्षणापासून वंचित असलेल्या बेघर मुलांसाठी ‘उपाय’ संस्थेचा संस्कार उपक्रम\nप्रवेशपत्र . . .\nसंयुक्त प्रवेश (मुख्य) परीक्षा ‘JEE-Main-2018’ प्रवेशपत्र\nमहाराष्ट्र राज्य पोलीस भरती- २०१८ मैदानी चाचणी प्रवेशपत्र\nनिकाल . . .\nपोलीस भरती-२०१८ मैदानी चाचणी/ लेखी परीक्षा निकाल\nशिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (सीईटी) परीक्षा-२०१७ निकाल\nमागोवा . . .\nमुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ‘शिपाई’ पदांच्या एकूण १३६ जागा\nकेंद्रीय विद्यालय संघटन यांच्या आस्थापनेवर ‘शिक्षक’ पदांच्या एकूण ५१९३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/bhima-koregaon-violence-cm-devendra-fadnavis-assures-complete-investigation-will-be-taken-to-logical-end-1610813/", "date_download": "2018-04-24T03:16:12Z", "digest": "sha1:BEK56UCFRUYEEQ4RAEK7TO4TZQDYVG7A", "length": 24137, "nlines": 237, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bhima Koregaon violence CM Devendra Fadnavis assures complete investigation will be taken to logical end | भीमा कोरेगाव हिंसाचारातील दोषींवर कठोर कारवाई होणारच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nभीमा कोरेगाव हिंसाचारातील दोषींवर कठोर कारवाई होणारच: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nभीमा कोरेगाव हिंसाचारातील दोषींवर कठोर कारवाई होणारच: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nनागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (संग्रहित छायाचित्र)\nभीमा कोरेगाव हिंसाचाराप्रकरणी सरकारने न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले असून चौकशीसाठी हायकोर्टातील विद्यमान न्यायमूर्तींची नियुक्ती करण्याची प्रक्रीया सुरु आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई होणारच, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी, असे आवाहन त्यांनी केले.\nभीमा कोरेगावमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बुधवारी आंबेडकरवादी संघटनांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. संध्याकाळी हा बंद मागे घेण्यात आला असला तरी या बंदमुळे विविध शहरांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले होते. बुधवारी सकाळपासून आंदोलकांनी मुंबईतील रेल्वे मार्ग आणि रस्त्यांवर ठाण मांडल्याने मुंबईतील वाहतूक सहा तासांपेक्षा जास्त वेळ खोळंबली होती. राज्याच्या विविध भागांमध्ये दगडफेकीच्या घटनांनी काही काळ तणाव निर्माण झाला होता. या घटनांच्या पार्श्वभूमीवर संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.\nभीमा कोरेगावात जो हिंसाचार झाला, त्याची चौकशी करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई होणारच, असे त्यांनी सांगितले. नागरिकांनी शांतता राखावी. दोन समाज समोरसमोर येणार नाही याची सर्वांनीच दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. माध्यमांनीही या प्रकरणात पहिल्या दिवशी जो संयम दाखवला तो यापुढेही दाखवावा व शांतता राखण्यात सहकार्य करावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nजातीपातीमध्ये स्वार्थासाठी फूट पाडून अशा दंगली घडवणे हा आपल्या देशातील तथाकथित सेक्युलर पक्षांच्या नेत्यांच्या डाव्या हाताचा (किंवा पंजाचा) मळ आहे. जोपर्यंत अशा नेत्यांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई होणार नाही आणि दंग्यातील जाळपोळीमध्ये झालेले नुकसान त्यांच्या खाजगी मालमत्तेमधून वसूल केले जाणार नाही तोपर्यंत हा आत्मघातकी खेळ थांबणार नाही \nमुंबई महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला वेठीला धरल्यानंतर, गोरगरीब जनतेची मालमत्ता नष्ट केल्यानंतर, त्यांच्या रोजच्या पोळी-भाजीवर टाच आणल्यानंतर, सार्वजनिक मालमत्तेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केल्यानंतर, देशाचे अब्जावधी रुपयांचे व्यावसायिक नुकसान केल्यानंतर, स्वतःचे उपद्रवमुल्य वाढवल्यानंतर प्रकाश आंबेडकरांचा पोटशूळ शांत झाला. सरकारने या दंगलींना कारणी ठरलेल्या सर्वांना कायद्याच्या कचाट्यात आणून त्यांना कडक शिक्षा होण्यासाठी त्वरीत पावले उचललीच पाहिजेत. देशाच्या जनतेमध्ये, विविध मुद्यांवर विष कालवून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करणारे देशाच्या मूळावर उठले आहेत. देशाच्या सरकारकडून सर्व प्रकारच्या सवलती आणि हक्क उपटणारे हे नेते देशाच्याच नुकसानीची गोष्ट करतात हे बघून संताप येतो. आपल्या देशात लोकशाहीचाच अतिरेक झाला आहे असे वाटते. कोणताही बुद्रुक माणूस उठून सर्व समाजालाच वेठीला धरू शकतो हे फक्त भारतातच होऊ शकते \nमुख्यमंत्री महोदय, गौतम बुद्धाचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन, त्यांच्या अहिंसा तत्वाला माती फासून, समाजात जातीय विष कालवून, हिंसाचार करून, हातावर पोट असणाऱ्यांच्या भाकरीवर टाच आणून, सार्वजनिक संपत्तीचे अगणित नुकसान करून, देशाचे करोडो रुपयांचे व्यावसायिक नुकसान करून, सर्वसामान्य नागरीकांचे जीणे हराम करून सुद्धा जिग्नेश मेवानी, हार्दिक पटेल, राहुल गांधी, उमर खलिद आणि प्रकाश आंबेडकर अजून मोकळे का आहेत देशाच्या मूळावर उठलेले हे लोक कधीकाळी कायद्याचा हिसका अनुभवणार आहेत की नाहीत देशाच्या मूळावर उठलेले हे लोक कधीकाळी कायद्याचा हिसका अनुभवणार आहेत की नाहीत सतत स्वार्थासाठी सामाजिक शांततेला, धार्मिक ऐक्याला, जातीय सलोख्याला सतत धोका पोचवून देशाच्या अस्तित्वासाठीच धोकादायक असलेल्या या घटकांना कायद्याची, न्यायाची भीती कशी वाटत नाही सतत स्वार्थासाठी सामाजिक शांततेला, धार्मिक ऐक्याला, जातीय सलोख्याला सतत धोका पोचवून देशाच्या अस्तित्वासाठीच धोकादायक असलेल्या या घटकांना कायद्याची, न्यायाची भीती कशी वाटत नाही की त्यांना लायसन्स टू डू एनिथिंग दिलेले आहे कोणी\nनेहमी प्रमाणे मुख्यमंत्र्यांनी चौकशी जाहीर केली. आता काही फुटकळ दोषींवर कारवाई केल्याचा फार्स केला जाईल. बड्या धेंडांना क्लीन चिट देण्याचा कार्यक्रम पार पाडण्यात येईल.\nप्रकाश आंबेडकर काल रिपब्लिक टीव्हीवर अर्नाब गोस्वामीच्या \"डिबेट\" या कार्यक्रमात रात्री नऊ वाजता भागी झाले होते. अर्नाब गोस्वामीने त्यांना पहिलाच प्रश्न विचारला. तो असा. \"उमर खलिद हा माणूस देशाच्या सर्वोच्च संसदेवर अतिरेकी हल्ला करून सुरक्षा रक्षकांचा बळी घेणाऱ्या अफजल गुरुचा समर्थक होता आणि दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये देशद्रोही घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा तो नेता होता आणि अत्यंत प्रक्षोभक आणि देशद्रोही घोषणा देणाऱ्यांमध्ये तो सक्रीय भागीही होता. या दोन गोष्टींशिवाय त्याच्या नावावर तिसरा कोणताही \"पराक्रम\" रजिस्टर नाही. मग अशा इसमामध्ये तुम्ही अशी कोणती गोष्ट बघितली की शनिवारवाड्यासमोर झालेल्या \"एल्गार\" परिषदेमध्ये त्याला तुम्ही प्रमुख वक्ता म्हणून सन्मानाने आमंत्रित केले होतेत\" अर्नाब गोस्वामीच्या या पहिल्याच प्रश्नावर आंबेडकरांची दातखीळ बसली आणि त्या प्रश्नाला उत्तर न देताच ते कार्यक्रम सोडून अक्षरश: पळून गेले \" अर्नाब गोस्वामीच्या या पहिल्याच प्रश्नावर आंबेडकरांची दातखीळ बसली आणि त्या प्रश्नाला उत्तर न देताच ते कार्यक्रम सोडून अक्षरश: पळून गेले अशा माणसाकडून देशाप्रति कसल्याही बांधिलकीची, जबाबदारीची, कर्तव्याची अपेक्षा करता येईल का असा माझा सवाल आहे. कोणीही याचे सत्य आणि सुस्पष्ट उत्तर द्यावे.\nमुख्यमंत्री महोदय, समाजात जातीय फूट पाडून सत्तेची भूक भागवण्याची आत्मघातकी सवय लागलेल्या विध्वंसक नेत्यांचे हे प्रताप आहेत. या दंगलीला, नुकसानीला जबाबदार असलेल्यांना त्वरीत अटक करून त्यांच्याविरुद्ध फास्ट कोर्टामध्ये खटले चालवून त्यांना कडक शिक्षा झाल्याशिवाय समाजात जातीय विद्वेष पसरवणाऱ्यांची मस्ती कमी होणार नाही. तसेच सार्वजनिक संपत्तीच्या झालेल्या सर्व नुकसानीची भरपाई यातील आरोपींकडून वसूल करण्यात यावी. सध्याच्या स्पर्धेच्या जगात जातीय विद्वेषाचा आत्मघातकी खेळ आपल्या देशाला परवडणारा नाही.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2011/09/blog-post_25.html", "date_download": "2018-04-24T03:02:59Z", "digest": "sha1:URCQL7PQ4ZENFTFJN3GZYXEOZA2RUE2W", "length": 27211, "nlines": 296, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: बामसेफ ही जातींची संघटना आहे, जाती निर्मूलनाची नाही.", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nरविवार, २५ सप्टेंबर, २०११\nबामसेफ ही जातींची संघटना आहे, जाती निर्मूलनाची नाही.\nबामसेफची स्थापना कधी व कुठे झाली या बाबत संस्थापकांमधे मतभिन्नता आहे. डी.के. खापर्डे म्हणतात की बामसेफची स्थापना १९७३ मधे पुण्यात झाली. तर बामसेफचे दुसरे संस्थापक सी. पी. थोरात म्हणतात की ६ डिसेंबर १९७३ रोजी करोलबाग, दिल्ली येथे बामसेफची स्थापना झाली. या स्थापनेच्या कार्यासाठी पुण्याहून ७० लोकं दिल्लीत हाजर झाली होती व दिल्लीतला एक जण म्हणजेच एकून ७१ जणांच्या उपस्थीतीत बामसेफची स्थापना झाली असे थोरातांचे मत आहे. खर काय ते त्यानाच माहित. म्हणजे अगदी स्थापना या विषयापासून बामसेफचा खोटारडेपणा सुरु होतो. म्हणून पुढच्या लोकाना लबाडी व खोटे बोलण्या बद्दल दोषी धरता येणार नाही. कारण त्यानी खोटे बोलण्याचा, वाक्य फिरविण्याचा वसा संस्थापक मंडळीकडुनच उचलला आहे तेंव्हा समस्त बामसेफिना खोटे बोलण्या बद्दल आपण क्षमा करु या.\n६ डिसेंबर हा महापरिनिर्वाण दिन आहे\n६ डिसेंबरला देशाच्या काना कोप-यातून बाबासाहेबांचे अनुयायी मुंबईतील चैत्यभूमित दाखल होतात. बाबासाहेबाना आदरांजली वाहण्यासाठी लोकांच्या अलोट गर्दी मुंबईतील रस्त्या रस्त्यातून वाहत असते. याच ६ डिसेंबरला बदनाम करण्यासाठी किंवा याचं महत्व कमी करण्यासाठी आर. एस. एस. नी बाबरी मशीद पाडली व आंबेडकरी जनतेच्या एक महान दिवशी मानवी मुल्याना गालबोट लावणारे दुष्कृत्य घडवून आणले. अगदि याच धर्तीवर आंबेडकरी समाजाला चैत्यभूमीपासून दूर नेण्यासाठी बामसेफनी याच दिवशी आपली संघटना स्थापन केली अन महापरिनिर्वाण दिनाला पर्यायी दिवस उभा केला व त्याला नाव दिले निर्धार दिन. याच्यावरुन तुमच्या लक्शात येईल की बामसेफ बहुजनांची संघटना नसून आर. एस. एस. ला आड मार्गाने मदत करणारी मनूवादी संघटना आहे. आमच्या महापरिनिर्वाणदिनाला निर्धार दिनानी रिप्लेस करु पाहणारी हि बामसेफ संघटना आंबेडरी जनतेची फसवून करत आहे.\n१९७३ ते १९७८ दरम्यानच्या काळात बामसेफची पाळ मुळं रुजविण्याचे काम चालविले गेले. त्या नंतर ६ डिसेंबर १९७८ रोजी बामसेफची अधिकृतरित्या स्थापना करण्यात आली. नंतर डी. एस. फोर चीही स्थापना झाली. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाला निर्धारदिन म्हणताना बाबासाहेबानी कशाचा निर्धार केला जातिनिर्मुलनाचा, बौध्दमय भारताचा, समतेचा यातल्या एकातरी गोष्टीचा निर्धार केला का जातिनिर्मुलनाचा, बौध्दमय भारताचा, समतेचा यातल्या एकातरी गोष्टीचा निर्धार केला का अजिबात नाही. तसं असतं तर ते बौद्ध झाले असते. म्हणजे त्यानी बौद्धमय भारताचा निर्धार केला नाही. त्यानी जाती निर्मूलनाचा निर्धार केला का अजिबात नाही. तसं असतं तर ते बौद्ध झाले असते. म्हणजे त्यानी बौद्धमय भारताचा निर्धार केला नाही. त्यानी जाती निर्मूलनाचा निर्धार केला का नाही. अन्यथा त्यानी जातींची संघटना म्हणजेच बामसेफ तयार केली नसती. मग काय समतेचा निर्धार केला काय नाही. अन्यथा त्यानी जातींची संघटना म्हणजेच बामसेफ तयार केली नसती. मग काय समतेचा निर्धार केला काय मूळीच नाही. अन्यथा त्यानी बामसेफद्वार असमतेची नवीन चळवळ उभी केली नसती. म्हणजेच कांशिराम यांचा निर्धारदिन हा बाबासाहेबांच्या चळवळीशी काळीमात्र संबंधित नाही. म्हणून हा निर्धार कशाचा होता ते गुपितच आहे.\nमग या बामसेफनी निर्धार कशाचा केला होता. बामणाला शिव्या घालून बामणांच्याच जातीत राहण्याचा. कांशिराम स्वत: याचं मुर्तिमंत उदाहरण आहेत. सहा हजार जातीना एकत्र करुन जांतीची संघटना उभारण्याचा. अन्यथा जातीनिर्मूलनाचे काम हाती घेण्यात आले असते. लोकाना शिव्या शाप देण्याचा. अन्यथा विधायक काम हाथी घेण्यात आले असते. असा होता एकंदरीत बामसेफचा निर्धार. विषमतावादी धर्म व जातींची व्यवस्था यातच राहून जनसामान्याना दिशाभूल करण्याचा निर्धार करण्यात आला. मनूच्या धर्मात, जातिव्यवस्थेत राहण्याचा निर्धार करण्यात आला. जातींचं निर्मूलन होऊ नये म्हणून बौद्ध धर्माचा स्विकार न करण्याचा निर्धार करण्यात आला. तसा हा आहे बामसेफचा निर्धार.\nबामसेफ ही आर. एस. एस. चा पिल्लू आहे\nकांशिराम हा आर. एस. एस. नी प्रभावीत झालेलं व्यक्तीमत्व होतं. यांच्या पुढे संघाचा(RSS) आदर्श होता. संघचे ध्येय काय आहे तर हिंदू राष्ट्र होय. पण संघाला हिंदू राष्ट्र उभं करताना एक अडचण जाणवू लागली होती. संघातील एकंदरीत कार्यकर्ते व मुख्य अधिकारी हे सवर्ण असल्यामूळे हिंदू धर्मातील ईतर जातीतील लोकं संघाकडे पाठ फिरवू लागली होती. सवर्णांचे नेतृत्व ब्राह्मणेत्तर लोकानी नाकारले त्यामूळे संघाची हिंदू राष्ट्र ही संकल्पना पुर्णत्वास नेण्यात बाधा येत होती. यावर तोडगा काढण्यासाठी हिंदू धर्मातील ब्राह्मणेत्तर जातीना एकत्रीत आणणारी एक संघटना संघाला हवी होती. खालच्या जातीतील लोकं वरच्या जातीचे नेतृत्व स्विकारत नाही यावर उत्तम तोडगा म्हणजे खालच्या जातींची एक स्वतंत्र संघटना उभारणे होय. अन बामसेफ म्हणजे संघाच्या गरजेतून निर्माण झालेली हिंदुच्या खालच्या जातींची संघटना होय. बामसेफ व संघाने संगनमताने असे ठरविले की संघाने वरच्या जातीचे नेतृत्व करायचे अन बामसेफनी खालच्या जातीचे. अन या दोन्ही संघटनानी मिळून जातीव्यवस्था तशीच कायम राहील याचे भान राखूनच चळवळ चालवायची. अन यातून हिंदू राष्ट्र हि संकल्पना पुर्णत्वास न्यायचे. म्हणून जाती त्याग हा बामसेफचा अजेंडा नाही, समता हा बामसेफचा अजेंडा नाही. बौद्ध धम्म हा बामसेफचा अजेंडा नाही. म्हणूनच तर बामसेफ वर वर पाहता मनूला शिव्या देते पण मनूच्या वर्णव्यवस्थेतच राहते आहे.\nभाजपाशी गठबंधन करुन केंद्रात सत्ता उपभोगली. सुरुवातील लोकाना हे पटायचंच नाही की बामसेफ ही संघाशी संबंधित आहे. पण जेंव्हा कांशीरामनी संघाची राजकीय पार्टी भाजप केंद्रात व उत्तर प्रदेशात सत्तेवर विराजमान झाली तेंव्हा बामसेफची राजकीय पार्टी बी.एस.पी. नी आपला पाठिंबा दिला. तेंव्हा हे उघड झाले की संघ हिंदुच्या सवर्णाची भाजपा चालविते तर बामसेफ ईतर जातींची बी.एस.पी. चालविते. अन सत्ता उपभोगताना दोघेही एकत्र येतात व लोकांच्या पैशावर डल्ला मारतात. वरील घटनांवरुन हे सिद्ध होते की बामसेफ ही समतेसाठी स्थापन झालेली संघटना नसून हिंदू राष्ट्र उभ करण्यासाठी संघानी तयार केलेला पिल्लू आहे. भाजपाला राजकीय लाभ मिळावा या साठी बसपाने जागोजागी (क्षमता नसतानाही) आपले उमेदवार उभे केले अन दलितांच्या मताची विभाजनी केली. याचा फायदा भाजपाला व्हावा ही बामसेफची व बसपाची चलाखी. आता बामसेफवाले आजकाल असेह म्हणतात की आमचा व बसपाचा काही संबंध नाही. पण हे सत्य नाही. बसपानी उघड उघड भाजपाशी असलेले नाते स्विकारल्यामूळे आंबेडकरी जनता बामसेफला जाब विचारु लागली. आता मात्र बसपाशी फारकत घेण्याचं सोंग केल्याशिवाय तग धरणे कठीण होते हे जाणलेल्या बामसेफनी वरवर हे नाटक केले खरे पण आजही आतून ते संबंध घट्ट आहेत. म्हणूनच तर बामसेफ संघ, बसपा व भाजप यांच्या विरोधात भ्र शब्द उच्चारत नाही.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\njyoti dethe १० नोव्हेंबर, २०१२ रोजी ५:०६ म.उ.\npramod khare १८ जानेवारी, २०१३ रोजी १०:३७ म.पू.\nAryan Dighade ३० एप्रिल, २०१४ रोजी १०:३१ म.पू.\nअगदी बरोबर आहे साहेब माझ्या गावाशेजारीच भारत मूक्ती मोर्चाची सभा होती त्यात माझ्या एका ओबिसी मित्राने त्यांना प्रश्न विचारला की राम आदर्श घेण्यास पात्र आहे काय यावर तो वक्ता म्हणाला की या प्रश्नामुळे इतर समाजातील लोक दुरावले जातील सध्या या विषयावर बोलणे महत्वाचे नाही. त्यांच्या या बोलण्यावरुन लक्षात येत की वर वर हिंदुच्या देवांना शिव्या द्यायच्या आणि स्वतःमात्र देव व जातीच्या चौकटितुन बाहेर पडायचे नाही याचा अर्थ की विचार नाव बुद्धाचे घ्यायचे आणि आदर्श रामाचा घ्यायचा असेच आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\n... आणि “भारतरत्न पुरस्कार” कृतार्थ झाला.\nबामसेफकडे आदर्श विचार नाहीत तर सत्तेचा व्यवहार आहे...\nबामसेफ ही जातींची संघटना आहे, जाती निर्मूलनाची नाह...\nपुणे कराराचा धिक्कार म्हणजे बाबासाहेबांचा धिक्कार\nलव-जिहाद- भविष्यातील एक समस्या.\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2017/09/blog-post_63.html", "date_download": "2018-04-24T03:11:52Z", "digest": "sha1:NKC37X6MSSRDQOYWZFJEB5I5O653KPPB", "length": 17600, "nlines": 282, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: \"बंधू आणि भगिनिनो\"च्या पलिकडेही काही आहे का?", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nसोमवार, ११ सप्टेंबर, २०१७\n\"बंधू आणि भगिनिनो\"च्या पलिकडेही काही आहे का\n११ सप्टेंबर १८९३ रोजी म्हणजे बरोबर आजच्या दिवशी स्वामी विवेकानंदाने अमेरीकेत जाउन \"बंधू आणि भगिनिनो” म्हटले अन त्याचा जगभर गाजावाजा होऊन तमाम भारतीयांचे ऊर ५६ इंची होऊन गेले. ही कथा मी लहानपणापासून ऐकत आलो अन माझेही लहानसे ऊर दर वर्षी आहे त्यापेक्षा कित्येक इंचाने मोठे होत जायचे. मग शाळेत दर वर्षी विवेकानंद जयंती/पुन्यतिथी व आजुन कोणते निमित्य होऊन यावर बोलायची संधी मिळाली की गुरुजींच्या मदतीने एखादे भाषण लिहून घेऊन मग ते शाळेच्या व्यासपिठावरुन() ठोकायचे हे माझे नित्याचे झाले होते. मग त्यावर पडणा-या टाळ्य़ा व नंतर शिक्षकांकडून होणारं कौतूक पाहिल्यावर तर हे विवेकानंद प्रकरण वर्षातून जास्तीत जास्त वेळ का रिपीट होत नाही म्हणून दु:खही वाटायचं. तर हे झालं शालेय जिवनातील विवेकानंद. पण मग जरा मोठा झाल्यावर मी कॉलेजात दाखल झालो व माझ्या वक्तृत्व कलेला अजून झाळाळी येत गेली व मी विवेकानंदाच्या मर्यादीत साठ्याच्या बाहेर पडून आपला वकृत्व साठ्याचा आवाका वाढविण्याच्या नादात मग टिळक, सानेगुरुजी, गांधी, नेहरू ते अगदी कम्युनिजम व मार्क्स, लेनीन व माओ पर्यंतचे जुगाडू भाषण ठोकायला लागलो. यात त्या आयडिओलॉजिशी काही देणं घेणं नसायचं, टाळ्या मिळविणे हा एकमेव उद्देश असायचा.\nपण याच काळात माझी आंबेडकरी चळवळीशी नाड जुडली नि वैचारीक जडणघडण होताना वक्तृत्व कला अधिक तेजाळत गेली त्यातून मला अनेक नव्या दिशा सापडल्या. मग एखादे वाचन हे नुसते कौतूक करवुन घेण्यासाठी करायचे नसते तर त्यातील गाभा समजून घ्यायचा असतो हा नविनच प्रकार अनुभवत गेलो. हा टप्पा ख-या अर्थाने माझ्या वैचारीक मशागतीचा होता. त्यामुळे तमाम आंबेडकरी साहित्याचा व लेखकांचा मी सदैव ऋणी राहिन.\nपण एकदा या टप्यातून गेल्यावर मग जेंव्हा मी स्वामी विवेकानंद वाचला तेंव्हा मला माझीच गंमत वाटली. कारण विविकानंदाच्या बुद्धिमत्तेचा जो प्रचार मी लहानपणापासून ऐकत आलो त्याची पडताळणी करत वाचणे सुरु झाले. आणि मग मला माझेच हसू यायचे. कारण विवेकानंद यांची किर्ती फक्त “बंधू आणि भगिनिनो” या दोन शब्दानी दिलेली असून त्यापलिकडे त्यांचं स्वत:चं असं फारसं काहीच नाही हे सत्य उमगत गेलं. गंमत म्हणजे वरील दोन शब्द म्हणजे विवेकानंदाची निर्मिती नसून माझ्या पुर्वजांचा वारसा आहे. थोडक्यात काय तर विवेकानंद हे माझ्या पुर्वजांचा वारसा वापरुन किर्तीमान झालेत. कारण बंधू आणि भगिनिनो या पलिकडे विवेकानंदाची अजून एखादी कर्तबगारी असावी हे मलातरी दिसलेले नाही. असल्यास प्लीज सांगा\nतर स्वामी विवेकानंद म्हणजे आपल्या पुर्वजांनी पारंपारिक पद्धतिने जपलेल्या बंधू आणि भगिनिनोचं एनकॅशमेंट करणारे चतूर स्वामी होते. त्या चतूरपणाचं मी कौतूक करतो व त्या आजच्या शिकागो भाषणाच्या १२४ व्या वर्षपुर्तीच्या शुभेच्छा देतो.\nPosted by एम. डी. रामटेके at ६:५२ म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nफडणवीसांना उसंत द्या, भाजपच त्यांचा पराजय करेल.\nभारतात मुस्लीम असुरक्षीत, म्हणून रोहिंग्याना राहू ...\nखोलेंची स्वयंपाकीन, मराठा कावा\nभाजपनी स्वत:चा अंत सुरु केलाय, तो होण्याची वाट बघा...\n\"बंधू आणि भगिनिनो\"च्या पलिकडेही काही आहे का\nगौरी लंकेशची हत्या, पत्रकाराची हत्या नव्हेच\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/MumbaiKonkan/Thane/2017/03/19193727/news-in-marathi-women-home-guard-beaten-by-auto-rickshaw.vpf", "date_download": "2018-04-24T03:09:45Z", "digest": "sha1:UPCGEU245GLMDZ3JU27LBXNQQVWRNOVT", "length": 13473, "nlines": 244, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "मुजोर रिक्षाचालकाने महिला होमगार्डचे अपहरण करून फेकले नाल्यात", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nरायगड - महामार्ग दरोडेखोरांना ७ वर्षे सक्त मजुरी व प्रत्येकी ५००० रु. दंड\nमुंबई - जीटीएस विभागाच्या ४ अधिकाऱ्यांना लाच घेण्याच्या आरोपाखाली अटक\nठाणे - कल्याण रेल्वेस्थानकातील फलाटालगतच्या मोकळ्या जागेवरील कचऱ्याला आग\nठाणे - मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीचे काम दोन दिवस पुढे ढकलले\nठाणे - उल्हासनगरमध्ये किरकोळ कारणावरुन मित्राने केली मित्राचीच हत्या\nमुंबई- नाणारचे भूसंपादन रद्द करण्याचा अधिकार देसाईंना नाही - मुख्यमंत्री\nरत्नागिरी- नाणार प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द - उद्योगमंत्री\nनवी दिल्ली- भाजप आणि संघाला संविधानाला हात लावू देणार नाही - राहुल गांधी\nनवी दिल्ली- काँग्रसने संविधानला उद्ध्वस्त केल्याचा अमित शाहांचा आरोप\nनवी दिल्ली- जिवाला धोका असल्याची व्यक्त केली इंद्राणी मुखर्जीने भीती\nमुंबई- राज्यातील ६५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर\nनवी दिल्ली- सानिया मिर्झा होणार आई,ट्विटरद्वारे सानियाने दिली गोड बातमी\nनागपूर- कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदाराच्या मृत्यूची चौकशी करा - आंबेडकर\nमुजोर रिक्षाचालकाने महिला होमगार्डचे अपहरण करून फेकले नाल्यात\nठाणे - काही दिवसांपूर्वीच कल्याणच्या एस.टी डेपोमधील चालकाला एका रिक्षाचालकाने बेदम मारहाण केली होती. ही घटना ताजी असतानाच आज रामनगर पोलीस ठाण्यासमोरून महिला होमगार्डचे रिक्षाचालकाने अपहरण केल्याची घटना घडली आहे. रिक्षाचालकाने अपहरण केल्यानंतर तिला बेदम मारहाण करीत ठाकुर्ली नजीकच्या नाल्यात फेकून दिले.\nशिवसेनेच्या तालुका उपप्रमुखाची निर्घृण हत्या\nपालघर - शिवसेनेचे शहापूर तालुका उपप्रमुख शैलेश निमसे यांची\nवेळीच पोलिसांनी कारवाई केली नसती तर 'ते' ५...\nठाणे - गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड भागात सी-६० या नक्षलवादी\n'संघाला पँट बदलण्यासाठी ७० वर्ष लागली, ते काय...\nठाणे - ज्यांना पँट बदलण्यासाठी ७० वर्ष लागली, ते काय संविधान\n'मरेन पण वाकणार नाही', सेना...\nठाणे - शहापूर शिवसेनेचे उपतालुकप्रमुख शैलेश निमसे यांची २\nचलन तुटवड्याचा बळी; पैसे नाकारल्याने...\nठाणे - पंजाब नॅशनल बँकेचा आर्थिक घोटाळा देशभर गाजत असतानाच\nआधी २७ गावांची नगरपालिका, नंतरच ग्रोथ सेंटर...\nठाणे - कल्याण डोंबिवली महापालिकेतून वगळलेल्या २७ गावांची\nदेशी दारूच्या गुत्त्यावर तळीरामांचा राडा, घटना सीसीटीव्हीत कैद ठाणे - येथील सरकारमान्य\nयेरवडा कारागृहाचा कैदी अंबरनाथमधून फरार; गुन्हा दाखल ठाणे - जन्मठेपेची शिक्षा भोगत\nबिबट्याच्या शिकारीसह वाघाच्या कातडीचे तस्कर अटकेत; आरोपींची संख्या ४ वर ठाणे - बिबट्या आणि\nदिलेले पैसे मागण्यासाठी गेलेल्या महिलेवर चौकडीचा जीवघेणा हल्ला ठाणे - व्यापारासाठी दिलेले\nशेत जमीन वाटपाच्या वादातून चुलत भावाचा तरुणावर जीवघेणा हल्ला ठाणे - शेत जमीन वाटपाच्या\nअनैतिक संबंधातून जन्माला आलेले अर्भक फेकले कचरा कुंडीत ठाणे - अनैतिक संबंधातून जन्माला\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nगडचिरोलीत सलग दुसऱ्या दिवशीही चकमक, ६ नक्षलवाद्यांचा खात्मा गडचिरोली - अहेरी\nवाढदिवस विशेष : २० वर्षापूर्वी मास्टर ब्लास्टरने दिले होते अनमोल गिफ्ट हैदराबाद -\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.majhimarathi.com/motivational-quotes-in-marathi/", "date_download": "2018-04-24T02:41:23Z", "digest": "sha1:ZRHAERVO4KJYOAJ56HDI6D7UTYEBEULG", "length": 25508, "nlines": 183, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "51 प्रेरणादायक सुविचार | Best 51 Motivational Quotes In Marathi", "raw_content": "\nआदिवासी क्रांतीकारक बिरसा मूंडा | Birsa Munda History In Marathi\nबेसन शेव बनवायची विधी | Besan Sev Recipe\nबराक ओबामांचे नोबेल पुरस्कार स्विकारतांनाचे भाषण | Barack Obama Speech\nबदामचे गुणकारी फायदे | Benefits of Almonds\nस्वयंपाकासाठी काही खास टिप्स | Kitchen tips in Marathi\nपी.व्ही सिन्धू बॅडमिंटन खेळाडू | Badminton Player PV Sindhu\nसाक्षी मलिक एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू | Wrestler Sakshi Malik Biography\nपिझ्झा बनविण्याची रेसेपी | Pizza Recipe In Marathi\nमित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी प्रेरणादायक सुविचार / Best 51 Motivational Quotes In Marathi आणले आहेत खात्री आहे तुम्हाला ते नक्कीच आवडतील –\n1. भरलेला खिसा माणसाला दुनियी दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.\n2. स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.\n3. ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही.\n4. चुकण हि ‘प्रकृती’, मान्य करण हि ‘संस्कृती’ आणि सुधारणा करण ही ‘प्रगती’ आहे.\n5. समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.\n6. शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येत.\n7. आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडिन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन.\n8. नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही.\n9. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.\n10. स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.\n11. कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.\n12. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.\n13. मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.\n14. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा.\n15. खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील\n16. या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते, तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्वकाही असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.\n17. “जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.”\n18. डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.\n19. भूक आहे तेवढे खाणे हि प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे हि विकृती आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे हि संस्कृती..\n20. यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे.\n21. माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात..एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं.\n22. आपल्या नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.\n23. जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल, हसा इतके कि आनंद कमी पडेल, काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा कि परमेश्वराला देणे भागच पडेल ………..\n24. शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण.\n25. कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे रहावे लागते.\n26. कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच, कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी.\n27. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे कि, जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो, पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे, ज्यामुळे तत्काळ सुख मिळत, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते.\n28. मानवाचा दानव होणे ही त्याची हार, मानवाचा महामानव होणे, हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा माणूस होणे हे त्याचे यश आहे.\n29. आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्यांना तुम्ही आवडता, त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते, अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही.\n30. स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नका, तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करता आहात.\n31. चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.\n32. विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.\n33. सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते ते एकाच वेळी उघडझाप करतात एकाचवेळी रडतात एकाचवेळी झोपतात ते ही आयुष्यभर एकमेकांना न बघता.\n34. नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात, तर आयुष्यभर एकटे राहाल.\n35. अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.\n36. जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका. कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.\n37. मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.\n38. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा. चुकाल तेव्हा माफी मागा, अन कुणी चुकलं तर माफ करा.\n39. मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणस हवीत कारण, ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी.\n40. कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही, डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, अन भाषा गोड असेल तर माणस तुटत नाहीत.\n41. कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा, खूप ससे येतील आडवे.बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा, जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका | कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले तर ते पुसायला किती जन येतात ते मोजा.\n42. प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे, जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही प्रेमानच वागल पाहिजे ते चांगले आहेत म्हणून नाही, तर तुम्ही चांगले आहात म्हणून …\n43. न हरता, न थकता न थाबंता प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हरत.\n44. कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही..आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.\n45. नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.\n46. छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते, तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.\n47. तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्कीच तुमचा दोष असेल.\n48. व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन असण्यात खूप फरक असतो.\n49. विचार असे मांडा कि तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.\n50. ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्व्ठ्ला सिद्ध करण्याची जिद्द असावी.\n51. कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा जास्त महत्वाची आहे.\nलक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी Marathi Suvichar असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्\nPlease :- आम्हाला आशा आहे की हा 51 प्रेरणादायक मराठी सुविचार संग्रह – Best 51 Motivational Quotes In Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुधा.\nनोट : Best 51 Motivational Quotes In Marathi – सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार संग्रह या लेखात दिलेल्या मराठी सुविचार – Marathi Suvichar बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.\nMarathi Suvichar Sangrah | सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार संग्रह\nपैशाचे नाव अर्थ पण तो करतो मोठा अनर्थ (\nदुर्जनाला वेदांतात बुडवले तरी त्याला सुजनत्व येत नाही\nत्याग हा सर्व प्रकारच्या कलेचा बिंदूच आहे.\nयुध्दाची खरी भयानकता त्यात माणसे मरतात ही नसून माणूस माणसाला मारायला तयार होतो ही आहे.\nजेष्ठत्व केवळ वयामुळे नाही तर गुणांमुळे येते.\nलहान मुलांमध्ये आढळणारी चौकसवृत्ती म्हणजे ज्ञानाची भूक होय.\nआपले विचार वाळूत लिहा, क्षमेचे वारे त्यांना उडवून लावेल. आपले सुख दगडात कोरा, ते कोणीही खोडू शकणार नाही.\nसत्तेपेक्षा सामर्थ्य महत्त्वाचे असते.\nदीपज्योतीमध्ये असे सामर्थ्य आहे की स्वत: प्रज्वलीत होऊन दुसयाला प्रजलीत करते.\nआयुष्यात निश्चित काही मिळवावयाचे असल्यास साहस असावयास पाहिजे.\nउगीच जिथे रूजत नाही तेथे बी पेरू नये.\nजिथे मोल जाणत नाही तिथे शब्द टाकू नये.\nसंस्कारामुळे माणसाला खरे माणूसपण येते.\nग्रंथहीन घर म्हणजे देहहीन शरीर.\nशब्द जपून वापरावेत, शब्दांची धार तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे.\nअंहकार आणि लोभ हे माणसांच्या जीवनातील सर्वात मोठे दु:ख आहे.\nचंद्र आणि चंदनापेक्षा सज्जनांचा सहवास शीतल असतो.\nकाजव्याला वाटते जग आपल्याच लुकलुकण्यामुळे उजळले आहे.\nकर्तव्यदक्ष असावे पण कर्मठ नसावे.\nउत्साही असावे पण उतावीळ होऊ नये.\nकृतज्ञ असावे पण कृतघ्न नसावे.\nपवित्र असावे पण पतित होऊ नये.\nत्याग करावा पण ताठा नसावा.\nस्वाभिमान असावा पण गर्व नसावा.\nआत्मविश्वास असावा पण अंहकार नसावा.\nस्वतंत्र असावे पण स्वैर नसावे.\nघाम गाळल्याशिवाय दामाची खरी किंमत कळत नाही.\nमाणसाचे प्रेम हे धरती सारखे असते अगोदर एक दाणा पेरावा लागतो.\nसुखी होण्यासाठी सुखी होण्याचा मार्ग म्हणजे निसर्गावर, नियतीवर, परमेश्वरावर कोणावर तरी विश्वास ठेवा\nमानवी संबंध धावणाया आगगाडीच्या वेळापत्रकाप्रमाणे नसतात…ते असतात औदुबंराच्या आडव्यातिडव्या पाय वाटासारखे.\nश्रध्दा ही सामर्थ्यवान असते. कशावर तरी श्रध्दा ठेवल्याशिवाय माणूस जिवंत राहू शकत नाही.\nज्याच्या जीवनामध्ये निश्चित ध्येय नसते त्यालाच वेळ घालविण्यासाठी साधन शोधण्याची गरज भासते.\nपाण्याचा एक थेंब महत्त्वाचा नसेल पण ह्या थेंबाची संततधार जर दगडावर पडली तर ती धार दगडाला विंधते.\nजीवन क्षणभंगूर आहे आणि कडूही आहे असे सगळेच सांगत आले पण त्याचा प्रत्येक क्षण अडुळशाच्या फुलासारखा देठात मधाने भरलेला असतो.\nकोणतीही गोष्ट तोडून टाकणे सोपे. पण जोडण्याकरिता कौशल्य आणि सावधगिरी लागते.\nजीवन ही आश्चर्याची श्रृंखला असते. आज आपल्याला उद्याचा रागरंग कधीच कळत नाही.\nसुसंस्कृता अंगीकारण्यास काही द्यावे लागत नाही. पण तिच्यामुळे बरेच काही प्राप्त होते\nसमृध्दता हे एक जगण्याचे साधन आहे, त्याची पूजा करून दैवत बनायचे नसते.\nपुस्तक प्रेमी मनुष्य अत्यंत श्रीमंत आणि सुखी असतो.\n” विश्वास ठेवा देवावर जे नशिबात लिहिलेले ते तर मीळणारचजे नशिबात लिहिलेले ते तर मीळणारच पण विश्वास ठेवा स्व:च्या मेहनतीवर काय सांगावे देव तेच लिहिलं काय सांगावे देव तेच लिहिलं जे तुम्हाला हवं आहे'”\nप्लेब्लैक सिंगर उदित नारायण यांचे जीवन – चरित्र | Udit Narayan Biography In Marathi\nबेसन शेव बनवायची विधी | Besan Sev Recipe\nकांद्यापासून होणारे काही स्वास्थ लाभ | Onion Benefits in Marathi\nदिव्यांचा सण दिवाळी बद्दल माहिती | Diwali Information In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.phulora.in/", "date_download": "2018-04-24T02:49:14Z", "digest": "sha1:Y56JBLQLN6OSUJRCRQEJC4SBKBROWAUM", "length": 3739, "nlines": 51, "source_domain": "www.phulora.in", "title": "Phulora Playschool, Kolhapur", "raw_content": "\nफुलोरा – एक वेगळी कल्पना \n‘ शिकणं ‘ ही प्रेरणा नैसर्गिक आहे. लहान मुलांना आनंदानं शिकण्यासाठी आपण वेगवेगळ्या वाटा दाखवून त्यांना आतून उमलून येण्यासाठी मदत करायला हवी, या विचारातून ‘ फुलोरा ‘ सुरु झाली. बघता बघता आज फुलोराला पंचवीस वर्षं झाली \nशाळेचा पहिला दिवस – ११ जून १९९०\nअनुभवातून आणि कृतीतून शिक्षण\nसृजनशीलता, निर्मिती यासाठी प्रोत्साहन\nनिसर्गातील बदल, भेटणारी माणसं, परिसरात घडणाऱ्या घटना या सर्वांकडे कुतूहलानं पाहण्याची संधी\nखेळातून शिक्षण, मैत्रीला महत्व, सहकाराची पेरणी पण स्पर्धा नाही\n२० मुलांसाठी १ शिक्षक\nपुढील शिक्षणासाठी इंग्रजीची पूर्वतयारी\nमुलांसाठी आणि पालकांसाठी वाचनालय\nकौतुक संमेलन आणि ठकू – वीरूचा लगीन सोहळा\nनाताळ निमित्त चर्चभेट – दि. २८/१२/१७ गुरुवार\nफुलोरात सांता क्लॉजचे आगमन २२/१२/२०१७\n७ जानेवारी रविवार – बाळगताचा पालकांसह आणि शिक्षकांसह ३ कि.मी. चालणे उपक्रम\n२१ जानेवारी – पालकसभा\nजानेवारी पहिला आठवडा – मुलं भरवतील भाजी बाजार स्थळ : प्रतिभानगर सभागृहात\n२६ जानेवारी – प्रजासत्ताक दिन (प्रतिभानगर सभागृहात)\n३१ जानेवारी – कागलची बाग सहल\nफेब्रुवारी – पालक स्पर्धा\nकौतुक संमेलन – मार्च पहिला आठवडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://bookings.swamiannacchatra.org/", "date_download": "2018-04-24T02:50:13Z", "digest": "sha1:HT6WIHTHLUCNBVQ6VF2P5EKBPJVOHOSM", "length": 4519, "nlines": 13, "source_domain": "bookings.swamiannacchatra.org", "title": " Online Phone Booking", "raw_content": "यात्री निवास व यात्री भुवन\nयात्री निवास व यात्री भुवन मध्ये बुकिंग करण्यास खालील दूरध्वनी वर संपर्क करावे. खालील क्रमांकावर फोन करून आरक्षण करता येईल.\nयात्री निवास संपर्क क्रमांक - ०२१८१ - २२२५५५\nयात्री भुवन संपर्क क्रमांक- ०२१८१ - २२२५८७\nयात्री निवास संपर्क क्रमांक - ०२१८१ - २२२५५५\nही इमारत मंदिरसदृश्य असुन भव्य आणि देखणी वास्तु आहे. ही वास्तु म्हणजे सोलापुर जिल्हयाच्या सौंदर्यात भर असे म्हटले तरी वावगे ठरू नये. ही इमारत ३ मजली असुन या इमारतीत मोठे १८ हॉल्स आणि 66 खोल्या आहेत. ही इमारत १५००० चौ.फुट जमिनीवर व्यापली आहे. या इमारतीत अंदाजे ५००० स्वामीभक्त आराम करतील अशी क्षमता व व्यवस्था येथे आहे. तसेच या इमारतीमध्ये जवळपास ७५ च्यावर सेवेकरी अहोराञ पाळयांमध्ये काम करीत असतात. या ठिकाणी लॉकर्सची सुविधा आहे. कार्यतत्पर सेवेकरी, स्वच्छता टापटीप, हवेशीरपणा, प्रसन्न व मोकळे वातावरण, सेवेकर्यांची विनम्र वागणुक, भरपुर पाणी, सुरक्षा व्यवस्था आणि वाहनतळ लगतच अन्नछञ व अगदी समोरच श्री. स्वामी समर्थांचे मंदिर तसेच नाममात्र देणगी शुल्क अशी या वास्तुची वैशिष्टये आहेत.\nयात्री भुवन संपर्क क्रमांक- ०२१८१ - २२२५८७\nही इमारत यात्री निवास १ इमारती शेजारी असुन श्री शमिविघ्नेश गणेशमंदिरा समोर आहे. सद्या या इमारतीचे बांधकाम चालु असुन ही अद्यावत आणि आरामदायी व व्ही आय पी सुट ने परिपुर्ण असलेली इमारत आहे. सदर इमारतीत १०६ खोल्या असुन ही इमारत ३ मजली आहे. या इमारतीत १८ वातानुकूलीत खोल्या ए सी खोल्या प्रत्येक मजल्यास ६ आहेत. प्रसन्न व मोकळे वातावरण, सेवेकर्यांची विनम्र वागणुक, भरपुर पाणी, सुरक्षा व्यवस्था आणि वाहनतळ लगतच अन्नछञ व अगदी समोरच श्री. स्वामी समर्थांचे मंदिर तसेच नाममात्र देणगी शुल्क अशी या वास्तुची वैशिष्टये आहेत.\nश्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट, अक्कलकोट, सोलापूर.\n☎ दुरध्वनी : कार्यालय : ०२१८१ – २२११८० / यात्री निवास : ०२१८१ - २२२५५५ / यात्री भुवन : ०२१८१ - २२२५८७\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://gangadharmute.wordpress.com/2011/04/21/manase/", "date_download": "2018-04-24T02:46:16Z", "digest": "sha1:OGE5VE3TASX6NEE2UQUADSIR2FUMEE6Z", "length": 34285, "nlines": 568, "source_domain": "gangadharmute.wordpress.com", "title": "कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू? | रानमोगरा", "raw_content": "\n‘सकाळ’ने घेतली ‘रानमेवा’ ची दखल.\nप्रा. मधुकर पाटील, बोरीवली (पश्चिम), मुंबई\nअभिप्राय : डॉ मधुकर वाकोडे\nशरद जोशी यांचे हस्ते सत्कार\nनागपुरी तडका – अभिवाचन\nसरकारची होळी – स्टार माझा बातमी\nसत्कार समारंभ : आर्वी (छोटी)\n← अण्णा, सेवाग्रामला या\nगवसला एक पाहुणा : लावणी →\nकुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू\nकुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू\nकिती ज्येष्ठ आहे, किती श्रेष्ठ आहे, किती सभ्य आहेत ही माणसे\nपरी माणसासारखी वागताहे, असे चित्र नाही दिसे फारसे\nकधी भाट होई सख्या चेहर्‍यांची, कधी घोटती लाळ द्रव्यापुढे\nखरे रूप दावी असे धैर्य नाही, किती भ्रष्ट झालेत हे आरसे\n“घराणे” उभे राहिले गावगावी, कुठे लोकशाहीस नेतो अम्ही\nसग्यासोयर्‍यांचे अता राज्य आले, पदे भोगण्याला नवी वारसे\nजरा गंध नाही मुळी झोपडीला, नव्या इंडियाच्या युगाचा नव्या\nकुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू, मिटवले कुणी पावलांचे ठसे\nकुणी एक वेडा म्हणे जागवावी, अभय झोपलेली इथे माणसे\nपरी घेतले सोंग ज्याने निजेचे, कळेना तया जागवावे कसे…\nगझल वृत्त – सुमंदारमाला\nलगावली – लगागा लगागा लगागा लगागा, लगागा लगागा लगागा लगा\n← अण्णा, सेवाग्रामला या\nगवसला एक पाहुणा : लावणी →\nOne comment on “कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू\nहल्ली वृत्तात लिहिणारे कवीही लुप्त झाले आहेत. हे मंदारमालेतले लिखाण वाचून फार बरे वाटले. मुटेसाहेब, आपण विषयही उत्तम मांडला आहे. धन्यवाद.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा.\nवेळ : ३२ सेकंद - MP3 आकार - 1.22 MB\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.\nसंपूर्ण मायमराठीचे श्लोक ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nABP माझा TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २७-०१-२०१३\nस्टार TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २६-१२-२०१०\nगगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतू प्राण भारताचा, शक्ती ध्वजा-पताका\nसंगे हिमालयाला येण्यास मार हाका\nसमवेत घे सह्याद्री, मेरूस ये म्हणावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nसाथीस ब्रह्मपुत्रा, गोदावरी नि यमुना\nधारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना\nकन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी\nही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी\nआता अभय मनाच्या धुंदीस या जपावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nही माझी छोटीसी दुनिया...\nमाझ्या छोट्याशा दुनियेत आपले\nमाझ्या काही गद्य आणि पद्य रचना..\nशेतकरी म्हणुन जगतांना (\nमाझ्या साईटला भेट देणारांचे मनःपुर्वक स्वागत ...\nमाझ्या साईटवरील सर्व लेख,कविता,गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखन माझे स्वतःचे स्वरचित असुन सर्वाधिकार सुरक्षित आहेत.\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ई-मेल करू नका.\nआपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.संदर्भ देतांना लिंक आणि लेखक,कविचे नांव अवश्य नमुद करा.\nआपला नम्र - गंगाधर मुटे\nमाझे लेखन – वर्गवारीनुसार\nअच्छे दिन आनेवाले है (2)\nए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3)\nदिवाळी अंक – २०११ (6)\nभारत की जुबानी (1)\nभाषाशुद्धी आणि समृद्धी (2)\nमार्ग माझा वेगळा (89)\nशेतकरी साहित्य संमेलन (5)\nस्टार माझा स्पर्धा विजेता (5)\nस्वतंत्र भारत पक्ष (2)\nआपण येथे वाचू शकता,\nचर्चेत भाग घेऊ शकता,\nनवीन चर्चा सुरू करू शकता\nया, एक वेळ अवश्य भेट द्या.\n- गंगाधर मुटे, निमंत्रक\nतुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी\nजडो ध्यास हा छंद व्यासंग बोली\nतुझे शब्दलालित्य सूरास मोही\nतसा नादब्रह्मांस आनंद होई\nसुरांच्या नभी सूरगंगा नहाली\nजरी वेगळी बोलती बोलभाषा\nअनेकांत एकत्व ही प्राणभाषा\nअसे भाग्य आम्हां मराठी मिळाली\nअसा मावळा गर्जला तो रणाला\nतसा घोष \"हर हर महादेव\" झाला\nमराठी तुतारी मराठी मशाली\nअभय एक निश्चय मनासी करावा\nध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा\nसदा शब्द वाणीत ये सर्वकाली\nस्टार TV प्रक्षेपित बक्षिस वितरण\nस्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला स्टार माझा चॅनेलवर प्रसारण करण्यात आले.\n“वांगे अमर रहे”-ABP माझा बातमी\n“वांगे अमर रहे”-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nरानमेवा-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nया ईमेलवर संपर्क करा.\nसुंदर ते ध्यान उभे बांधावरी\nकासे पितांबर ते फ़ाटके धोतर\nतुळशीहार जणू घामाचीच धार\nपोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥\nचेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥\nआरतीला नाही त्याची रखुमाई\nराजा शेतकरी बळीराज यावे\nसुखी झाली ती साजणी ॥१॥\nम्हणे पगारी बरवा ॥२॥\nशेती बागा त्याचे घरी\nपरी नको शेतकरी ॥३॥\nपदोपदी दिसे खूप ॥४॥\nडोहामधी डुबक्या मारा ॥५॥\nया देशाचे पालक आम्ही\nआम्हीबी हकदार रे ...........||धृ||\nआम्हीबी हकदार रे ...........||१||\nकेवळ खुर्ची बदलून केले,\nआम्हीबी हकदार रे ...........||२||\nफ़ुंकून दे तू बिगुल आता,\nनव्या युगाचा होरा घे\nआम्हीबी हकदार रे ...........||३||\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nश्याम्याची बिमारी… on श्याम्याची बिमारी\nGangadhar Mute on पहाटे पहाटे तुला जाग आली\nअनामित on पहाटे पहाटे तुला जाग आली\nvinod chaudhari on बळीराजाचे ध्यान\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nchinmay moghe on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on स्वदेशीचे ढोंगधतूरे : नागपुरी…\nमनोज शेलार on माय मराठीचे श्लोक…\nडिम्पल भगवान ऊईके on मुरली खैरनार : एक जिंदादील…\ndatta salekar on बळीराजाचे ध्यान\nचौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत\nसंपादकीय : अंगारमळा : खरा शेती साहित्यिक कोण\n४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन\nएक लेख एका आत्मप्रौढीचा\nशेतीच्या हतबलतेला निसर्ग जबाबदार नाही\nये तू मैदानात : शेतकरी गीत\nझाडावर पाखरू बसलं : लावणी\nअभिमानाने बोल : जय विदर्भ\nपरतून ये तू घरी\n॥सांगा तुकारामा : अभंग-४॥\nस्मशानात जागा हवी तेवढी\n“रानमोगरा” ला लिंक होण्यासाठी खालील कोड HTML विजेट मध्ये पेस्ट करा.\n\"रानमोगरा\" या ब्लॉगला लिंक होण्यासाठी तुमच्या ब्लॉगच्या HTML विजेट मध्ये वरील कोड पेस्ट करा.\nMy Blog अभंग आंदोलन करुणरस कविता गझल छायाचित्र नागपुरी तडका पारंपारीक गाणी पारितोषक/सत्कार पुरस्कार बातमी भजन भोंडला,हादगा,भुलाबाई मराठी भाषा महिला महिलांच्या व्यथा मार्ग माझा वेगळा राजकारण रानमेवा वाङ्मयशेती विडंबन विनोदी शेतकरी काव्य शेतकरी गाथा शेतकरी गीत शेतकरी संघटक शेतीचे अनर्थशास्त्र शेती विषयक समिक्षण\nमाझ्या आवडीचे मराठी संकेतस्थळ\nरानमोगरा ( शेती आणि कविता )\nशेतकरी विहार – Blogspot\nमाझे लेखन कॅटेगरी निवडा Audio (2) अंगाई गीत (2) अंगारमळा (1) अंधश्रद्धा (5) अच्छे दिन आनेवाले है (2) अभंग (15) अशीही उत्तरे (3) आंदोलन (11) आरती (3) उत्पादन खर्च (2) ए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3) ओवी (4) करुणरस (9) कविता (130) कवी/गीतकार (1) कॅरावके (2) गझल (103) गौळण (7) चर्चा (2) छायाचित्र (10) जात्यावरची गाणी (1) टीव्ही प्रक्षेपण (4) तुंबडीगीत (1) दिवाळी अंक – २०११ (6) देशभक्ती (6) नागपुरी तडका (27) नाट्यगीत (1) निवेदन (2) पत्र (2) परिषद (2) पारंपारीक गाणी (19) पारितोषक/सत्कार (13) पुरस्कार (13) पोळ्याच्या झडत्या (2) पोवाडा (1) प्रकाशचित्र (7) प्रवासवर्णन (1) प्रसिद्धीमाध्यम सहभाग (1) बडबडगीत (1) बळीराजा (8) बातमी (10) बालकविता (5) बोधकथा (1) भक्तीगीत (4) भजन (11) भारत की जुबानी (1) भावगीत (2) भावानुवाद (1) भृणहत्त्या (1) भोंडला,हादगा,भुलाबाई (16) भ्रष्टाचार (7) भ्रष्टाचार मुक्ती (9) मराठी भाषा (9) भाषाशुद्धी आणि समृद्धी (2) भाषेच्या गमतीजमती (2) महादेवाची गाणी (2) महिला (15) महिलांच्या व्यथा (16) माझी भटकंती (1) माझे देशाटन (1) मार्ग माझा वेगळा (89) मुख्यमंत्र्यांशी चर्चा (2) राजकारण (10) रानमेवा (84) रामदेवबाबा (1) रावेरी-सीतामंदीर (1) लावणी (6) वांगमय शेती (7) वाङ्मयशेती (113) विडंबन (13) विनोदी (18) विनोदी कविता (8) शिक्षणपद्धती (1) शिवा-VDO (1) शेतकरी कलाकार (1) शेतकरी काव्य (15) शेतकरी गाथा (32) शेतकरी गीत (31) शेतकरी संघटक (23) शेतकरी संघटना (6) शेतकरी साहित्य संमेलन (5) शेती विषयक (33) शेतीचे अनर्थशास्त्र (19) समारंभ (4) समिक्षण (16) साहित्य चळवळ (8) स्टार माझा स्पर्धा विजेता (5) स्वतंत्र भारत पक्ष (2) हवामान (3) हायकू (1) My Blog (17) Ring Tone (1) VDO (7)\nदिवाळी अंक – २०११\nमोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११\nदीपज्योती ई-दीपावली अंक २०११\nमायबोली-हितगुज दिवाळी अंक २०११\nपिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो..., उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो..., हक्कासाठी लढणार्‍यांनो..., लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो..., स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो..., नव्या युगाच्या निर्मात्यांनो..., या जरासे खरडू काही..., काळ्याआईविषयी बोलू काही....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/event-news-marathi/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF-108071600005_1.htm", "date_download": "2018-04-24T03:01:12Z", "digest": "sha1:SDK46ZZV3GABNCRYSQNTAZVTIAUHNXOT", "length": 11586, "nlines": 114, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "स्वातंत्र्यवीरांचे आश्रयस्थान टिळक विद्यालय | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nस्वातंत्र्यवीरांचे आश्रयस्थान टिळक विद्यालय\nनागपूरच्या धनतोलीतील टिळक विद्यालयाला मोठी परंपरा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे 1921 साली ही शाळा सुरू झाली. स्वातंत्र्यवीरांच्या प्रेरणेतूनच या शाळेची स्थापन झाली होती. दादा धर्माधिकारी, श्री. दातार श्री. गाडगे, दामोदर कान्हेरे यांचा संस्थेच्या स्थापनेत महत्त्वाचा सहभाग होता. त्यामुळेच स्वातंत्र्यसंग्रामातही शाळेने अप्रत्यक्षपणे भाग घेतला होता. अनेक स्वातंत्र्यवीरांनी त्या काळी येथे भूमिगत आश्रय घेतला होता.\nनुसते शिक्षण नव्हे तर संस्कार करणे हे या शाळेचे उद्दिष्ट आहे, असे संस्थेचे अध्यक्ष व्हि. पी. जगदाळे सर यांनी सांगितले. शाळेचे सचिव राजीव देशपांडे तर खजिनदार आनंद जगदाळे आहेत. मराठी पहिली ते सातवीच्या मुख्याध्यापिका उषा जवादे तर इंग्रजीच्या मुख्याध्यापिका आदिती नाईक आहेत. मराठीच्या आठवी ते दहावीच्या मुख्याध्यापिका पेंढारकर मॅडम आहेत. शाळेतील मुलांची एकूण संख्या दीड हजार असून ती दोन शिफ्टमध्ये चालते.\nशाळेत विद्यार्थ्यांचा कल आता इंग्रजीकडे वाढला आहे. 1971 इंग्रजी माध्यम सुरुवात झाली. आता इंग्रजी माध्यमाकडे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वळत असल्याचे जगदाळे सरांनी सांगितले.\nशाळेत भारतीय संस्कृतीची जोपासना करण्यावर भर दिला जातो. रामरक्षा, मनाचे श्लोकही शिकवले जातात. ‍शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवरही चमकदार कामगिरी केली आहे. मेरीटचे विद्यार्थी तयार न करता उत्कृष्ठ नागरिक घडवणे हेच आमचे उद्दीष्ट्य असल्याचे जगदाळे सरांनी सांगितले.\nशाळेतली शिक्षिका चंदा रंजीत ठाकूर यांना नंदादीप पुरस्कार मिळाला आहे. 1777 पासून डॉय वसंतराव वानकर हे संस्थेचे आधारस्तंभ आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील नामांकीत डॉ. कुसुमताई वानकर मार्गदर्शिका आहेत. शाळेच्या या लौकीकामुळे अनेक राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनी तिला भेट दिली आहे.\nयावर अधिक वाचा :\nस्वातंत्र्यवीरांचे आश्रयस्थान टिळक विद्यालय\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/2017/07/31/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%8B/", "date_download": "2018-04-24T02:58:59Z", "digest": "sha1:WZQMTXBCHQDLPXB3FUV56TDOWU77ZQ5T", "length": 19084, "nlines": 133, "source_domain": "putoweb.in", "title": "नवीन किस्सा – शेजारच्या जोसी काकांकडचा साप", "raw_content": "\nनवीन किस्सा – शेजारच्या जोसी काकांकडचा साप\n एक फॉर्मेलिटी म्हणून – यातील सर्व पात्रे, नावे काल्पनिक असून जीवित अथवा मृत व्यक्तीसोबत संबंध आल्यास निव्वळ योगायोग समजावा…\nलेखक – पुणेरी टोमणे (Nikhil)लेख प्रदर्शित तारीख – 7/2017\nप्लिज नोट – या वेबसाईट वरील सर्व लेख हे पुणेरी टोमणे (putoweb.in) याची मालमत्ता असून कॉपी पेस्ट करण्यास Putoweb कुठलीही परवानगी देत नाही, तुम्ही फक्त शेअर करूनही इतरांना आनंद देऊ शकता.\nरात्री ऑफिस वरून घरी येत होतो, जरा लवकरच निघालेलो, कारण आई बाबा आणि त्यांचा मित्र परिवार गेले होते 2 दिवस गणपती पुळे येथे आणि बायको गेलेली माहेरी, म्हणजे एकदम शेकडो वर्षातून एकदिवस येतो तसा तो सुवर्णयोग जुळून आलेला. त्यामुळे येताना सगळी तयारी पार्सल घेऊन आलो होतो. घरी आलो, नेहमीप्रमाणे लाईट गेलेलीच होती, आणि पाहतो तो आमच्या शेजारच्याच जोसी काकांकडे 10-12 लोकं जमलेली, मला आधी काळजी वाटली म्हटलं झालं काय कारण एवढ्या पार्टी ची तयारी करून आल्यावर आता नंतर दुसरी कुठली तयारी करायची माझी अजिबात इच्छा न्हवती, आणि शिवाय आपल्याला सवय असतेच गर्दीत डोकवायची. तिथे गेलो, त्यातील काही जण टॉर्च घेऊन, काहींचा मोबाईल मधील टॉर्च सुरू आणि 4-5 जणांच्या हातात काठ्या दिसल्या, एवढे सगळे जण आणि अशी तयारी मला आधी वाटलं काय बिबट्या विबट्या आला की काय कारण एवढ्या पार्टी ची तयारी करून आल्यावर आता नंतर दुसरी कुठली तयारी करायची माझी अजिबात इच्छा न्हवती, आणि शिवाय आपल्याला सवय असतेच गर्दीत डोकवायची. तिथे गेलो, त्यातील काही जण टॉर्च घेऊन, काहींचा मोबाईल मधील टॉर्च सुरू आणि 4-5 जणांच्या हातात काठ्या दिसल्या, एवढे सगळे जण आणि अशी तयारी मला आधी वाटलं काय बिबट्या विबट्या आला की काय त्यामुळे जरा सा लांबूनच विचारलं,\n एक काका म्हणाले, अरे भला मोठा काळा साप आहे, दुसरे काका म्हणाले, krait असेल krait… आता तो क्रेट काय प्रकार असतो ते मला समजले नाही पण नावावरून काहीतरी भयानक असल्याााची कल्पना यााली ,माझी तर आधी टरकलीच कारण काळा मोठा साप, आणि एमएसइबी च्या मेहरबानी मुळे गेलेले लाईट हा सुद्धा सुवर्णयोगच. मी पण पटकन मोबाईल मधील टॉर्च सुरू करून आधी माझा पायाच्या आजूबाजूला नजर मारली, आणि साप सापडणे खूप जरुरी होते ओ, कारण त्यांचा घराच्या आणि माझा घराच्या मध्ये फक्त जाळी च्या तारेचे कम्पोउंड, कधीही येऊ शकतो… यात ही मध्ये मध्ये काहींचे आपापले किस्से, “अत्ता या सोसायट्या झाल्या, पण अमच्यावेळी हे इथे सगळे जंगल, रोज एक साप पकडायचो, तेव्हा तर असले मोठे मोठे म्हणजे 10-10 फुटी साप असल्याचे, आत्ताचे साप कसले वीतभर असतात, फालतू” “आमचा चंदू तर एका हातात पकडतो” मला त्यांचा किस्सामध्ये काही ही रस न्हवता, कारण मला माझी बाटली बोलवत होती.\nआता आमच्या सोसायटीत जरा देशस्थ कोकणस्थ मिक्स मंडळी जास्त, त्यामुळे विनोदबुद्धिमत्तेची अजिबात कमतरता नाही, पलीकडचे बर्वे काका, लुंगी मध्ये असतात कायम, त्यामुळे मधेच एकाने, “बर्वेकाका, लुंगी सांभाळा , सापाला लुंगीत शिरायला आवडतं…” मग सगळे हसले, बर्वे काका पण जोर जोरात हसता हसता लोकांना टाळ्या द्यायच्या बहाण्यात हळूच लुंगी थोडी वर उचलून धरली…\nबराच वेळ शोधून साप सापडेना… मी हुन मग जोसी काकांना विचारले, तुम्हाला दिसला होता का नक्की साप ते म्हणाले हो… पण नक्की कळायला मार्ग नाही की अंगणात आहे का घराच्या बाहेर गेला…कारण गेट पाशी दिसला मी आतून काठी अनेस्तोवर कुठे गेला ते कळत नाहीये, मग लगेच त्यातील काही मंडळी गेट च्या बाहर जाऊन शोध घ्यायला लागली… एकतर ति बाहर रस्त्यावर झाड़े मोठी, खोर्पोरेशनची ने लावलेली, है खर्पोरेशन ची झाड़े लावणे म्हणजे तर ते कही लोकांचे असते ना कि नुसतीच मुले काढायची आणि मग लक्ष न देता वार्यावर सोडून द्यायची, तशी स्थिति त्या खारपोरेशन झाडांची असते, नुसती झाड़े लावून जातात, स्वतःपण काळजी घेत नाहीत आणि आपल्याला पण कापू देत नाहीत… त्या झाडांच्या मोठ्या फांद्या माझ्या घरात आलेल्या, माझा रूम च्या खिडकीपाशी… म्हणजे नवीन टेन्शन… मी पटकन रक काकांच्या हातातील टॉर्च घेऊन संपूर्ण झाडाच्या फांद्यावर मारत 10 मिनिटे शोधले… मग तिथे ही नाही दिसल्यावर सगळे पुन्हा आत आले…\nइतक्यात एक सर्वात वयस्कर आजोबा आले, आमच्या समोरच राहतात… आता एक लक्ष्यात घ्या… आपल्या देशात दर 3 लोकांमागे एक आयुर्वेद अभ्यासक असतो, आणि मग त्याला कुठेतरी काहीतरी वाचलेले किंवा ऐकलेले आठवते… ते आजोबा लगेच, “गेटवर लायनीने मीठ टाका, खडे मीठ, म्हणजे साप ते ओलांडून आत येणार नाही” मग जोसी काका लगेच पळत आत जाऊन मिठाची बरणीच घेउन आले… ते मीठ गेटपाशी टाकायला लागले, इथे माझा कपाळात, मी पटकन पुढे येऊन त्यांना म्हणालो की ” आधी साप तुमच्या आंगणात नाही ना ते बघा, नाहीतर मीठ पाहून तो परत गेट च्या बाहेर जाणार नाही” आता यावर हसण्यासारखे काही न्हवते… पण 5-6 लोकांनी यावर पण हसून घेतले. मला त्यांचा हसण्यापेक्षा ही महत्वाचे म्हणजे एकतर लाईट गेलेली आणि जर खरंच मिठाचा असा परिणाम होणार असता आणि साप घरातच असता तर तो त्या मिठवाल्या गेट मधून बाहेर न जाता थेट कम्पोउंड मधून माझा घरात आला असता…\nआता अर्धा पाऊण तास होऊन गेला पण साप काय दिसला नाही, लग्नानंतर वधू जाताना जशी वधूकडील लोकांची हिर्मुसलेली तोंड असतात ना, तशाच तोंडाने सगळे जण तो भला मोठा काळा साप उर्फ krait पाहायला नाही मिळाला म्हणून घरी जायला निघाले… इकडे या अर्धातासात माझी बिअर बाटली पण नरम झालेली.. मी घरात आलो, येताना पण पायाखाली 2-3 वेळा बघत वगैरे… मग कुलूप उघडणार इतक्यात लाईट आली… फ्रेश झालो…मस्त रूम मध्ये आलो, pendrive मधून आणलेला गेम ऑफ थ्रोन्स चा एपिसोड लावला . आणि बसलो … आता एकटे असल्यावर घर खायला निघते या वाक्याचा अर्थ आणि अनुभव यायला लागला, खिडकीतून ती बेडरूम जवळ ची ती खर्पोरेशन च्या झाडाची फांदी लटकताना दिसत होती, म्हणून पटकन बेड खाली डोकावून काही दिसत तर नाही ना ते पाहिले…. मग निवांतपणे दोन घोट पोटात गेले… मग जी ताकद आली, म्हणजे आता साप काय अजगर आला तरी काही फरक पडणार नाही आशा अविर्भावाने निवांत बसलो.\nPosted in पुटो च्या लेखणीतूनTagged नवीन लेख, पुणेरी टोमणे, वाईनशॉप, साप, PUTO च्या लेखणीतूनLeave a comment\n← सोनी टीव्ही ची 3017 पर्यन्तची टीव्ही ची टेक्नॉलॉजी लीक.. पहा कसे असतील फ्युचर टीव्ही.\nएका मुलाने आईवडिलांचे केले स्वप्न पूर्ण, पाहून व्हाल थक्क. →\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nचाणक्य के 20 सूत्र जो आपके जीने का तरीका बदल सकते हैं\n\"TITANIC\" पुण्यात बनला असता तर\nद परफेक्ट लाईफस्टाईल - I\n\"शोले\" जर पुण्यात बनला असता तर.\nपु ल देशपांडे यांचे दुर्मिळ कलेक्शन - पुणेकर, मुंबईकर आणि नागपूरकर\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nचाणक्य के 20 सूत्र जो आपके जीने का तरीका बदल सकते हैं\n\"TITANIC\" पुण्यात बनला असता तर\nद परफेक्ट लाईफस्टाईल - I\n\"शोले\" जर पुण्यात बनला असता तर.\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/4-dead-13-injured-after-blast-inside-ship-at-cochin-shipyard-282177.html", "date_download": "2018-04-24T02:43:23Z", "digest": "sha1:YDUEPWORHW7KQLN3UH5ANVA3PDPINJ64", "length": 11114, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोची शिपयार्डमध्ये भीषण स्फोट, 4 जणांचा मृत्यू, 13 जखमी", "raw_content": "\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nकोची शिपयार्डमध्ये भीषण स्फोट, 4 जणांचा मृत्यू, 13 जखमी\nकेरळच्या कोची शिपयार्ड इथे दुरूस्तीसाठी आलेल्या ओएनजीसीच्या ‘सागर भूषण’ जहाजावर झालेल्या स्फोटामुळे चार कामगार ठार तर १३ जण जखमी झाले.\n13 फेब्रुवारी : केरळच्या कोची शिपयार्ड इथे दुरूस्तीसाठी आलेल्या ओएनजीसीच्या ‘सागर भूषण’ जहाजावर झालेल्या स्फोटामुळे चार कामगार ठार तर १३ जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरू आहे.\nस्फोट कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. ओएनजीसीचे हे जहाज दुरूस्तीसाठी कोची शिपयार्ड येथे आले होते. जहाजावरील पाण्याच्या टाकीत हा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. अजूनही दोन कामगार त्या टाकीत असल्याचे समजते. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.\nमृतांपैकी दोघांची ओळख पटली असून गेवीन आणि रामशाद अशी त्यांची नावे आहेत. महाशिवरात्री असल्यामुळे कोची शिपयार्ड आज बंद आहे. पण दुरूस्तीच्या कामासाठी काही विभाग सुरू आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nमोदींच्या मनात दलितांबद्दल स्थान नाही - राहुल गांधी\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://nmk.co.in/s/mpsc-admit-card/2567/", "date_download": "2018-04-24T02:38:50Z", "digest": "sha1:BY4COQ3J73TXO6R2ID2U76COW2QY22JK", "length": 5767, "nlines": 114, "source_domain": "nmk.co.in", "title": "महाराष्ट्र लोकसेवा आयोग युजरनेम/ पासवर्ड शिवाय प्रवेशपत्र - NMK", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग युजरनेम/ पासवर्ड शिवाय प्रवेशपत्र\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग युजरनेम/ पासवर्ड शिवाय प्रवेशपत्र\nमहाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण यांच्या आस्थापनेवरील विविध पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचा अभ्यासक्रम उपलब्ध झाला असून उमेदवारांना सबंधित वेबसाईट लिंकवरून डाऊनलोड करता येतील. (सौजन्य: श्रमिक कॉम्प्युटर, खडकेश्वर, औरंगाबाद.)\nमहाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण परीक्षा अभ्यासक्रम\nराज्य परीक्षा परिषद ‘शिक्षक पात्रता परीक्षा’ अभ्यासक्रम\nशिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (सीईटी) परीक्षा प्रवेशपत्र\nमहाराष्ट्र राज्य वीज निर्मिती निम्नस्तर लिपीक (मासं/लेखा) प्रवेशपत्र\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ ‘लिपिक-टंकलेखक’ परीक्षा प्रवेशपत्र\nभारतीय अन्न महामंडळ (महाराष्ट्र व गोवा) लेखी परीक्षा प्रवेशपत्र\nनवीन जाहिराती / घोषणा . . .\nस्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदांच्या २००० जागा\nकर सहाय्यक/ लिपिक-टंकलेखक/ जि.प.सरळसेवा/ तलाठी स्पेशल बॅच उपलब्ध\nलक्ष्यवेध . . .\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१८ मधील स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक उपलब्ध\nपरिस्थितीमुळे वॉचमनची नोकरी केलेला ‘मंजूर दार’ यंदाच्या IPL स्पर्धेत खेळणार\nप्रवेशपत्र . . .\nवैद्यकीय शिक्षण व संशोधन अधिपरिचारिका (नर्स) परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nसंयुक्त प्रवेश (मुख्य) परीक्षा ‘JEE-Main-2018’ प्रवेशपत्र\nनिकाल . . .\nपोलीस भरती-२०१८ मैदानी चाचणी/ लेखी परीक्षा निकाल\nशिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (सीईटी) परीक्षा-२०१७ निकाल\nमागोवा . . .\nमुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ‘शिपाई’ पदांच्या एकूण १३६ जागा\nकेंद्रीय विद्यालय संघटन यांच्या आस्थापनेवर ‘शिक्षक’ पदांच्या एकूण ५१९३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/", "date_download": "2018-04-24T03:10:26Z", "digest": "sha1:H4DTI3QZGRTA3JLIFIQYTOEDJ6NO3TAL", "length": 75186, "nlines": 319, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nमंगळवार, २० मार्च, २०१८\nजगात अनेक समाज नि संस्कृत्या आहेत. आज त्यातल्या बहुतांश समाज घटकांनी प्रगती केली नि आधुनिकता स्विकारताना जुन्या चालिरितीना टाकुन दिलं. पण याचं समाजाचा दोनतीन शतकं मागे जाऊन अभ्यास केल्यास आपल्याला विश्वास बसणार नाही एवढा मुर्खपणा ते जोपासायचे हे दिसते. अगदी युरोपियन, अमेरीकन जापनीज, चायनिज ते भारतीय. हे सगळे आज समाज म्हणून आधुनिक असले तरी दोन तीन शतका आधिचा त्यांचा इतिहास मानवी मुल्यांच्या निकषावर अत्यंत क्रूर, स्त्रीला दासी मानणारा, विविध वर्गभेद जपणारा नि चक्क मानवाला गुलाम म्हणून बाजारात विकण्या पर्यंत लाजिरवाना प्रकार या आधुनिक समाजाच्या नावे त्याच्या इतिहासात नोंदलेलं सापडतं. पण या समाजानी स्वत:चा विवेक वापरत त्यावर मात केली आणि नवी सामाजिक मुल्ये स्विकारली. त्यामागील भुमिका एकच... माणसाचं जिवन सुखकर करतांना material progress सोबत त्याला अधिकाधीक स्वातंत्र्य नि सन्मानाचं जगणं जगता यावं. अन असं जगणं लाभण्यासाठी त्या अनुरुप समाजरचना उभी करत न्यायची. यासाठी समाजातूनच लढे उभारले गेले नि मग हळूहळू का असेना पण वरील देशात सन्मानाने जगता येणारी नवी समाज रचना उभी होत गेली.\nपण अरबी समाज मात्र त्याला अपवाद ठरत गेला. त्या समाजात असे सामाजिक लढे उभेच राहिले नाही. त्यामुळे सामाजिक बदल घडलाच नाही. खरं पाहिलं अर इतर देशांच्या तुलनेत अरबी देशांचा (काही अपवाद सोडता) पेट्रोलची लॉटरी लागल्यामुळे पैशाचा प्रश्न सुटला. त्यामुळे खरंतर सामाजिक, वैज्ञानिक, शैक्षणीक अशा विविध आघाड्यावर झपाट्याने विकास व्हायला हवा होता. पण तो झाला नाही. याला कारण एकच...इस्लामला घट्ट कवटाळून बसणे. इस्लाम ख-या अर्थाने मानवाला शाप ठरत आहे हे तमाम मुस्लिम समाजाची वाटचाल पाहून सिद्ध होते. अगदी सौदी सारख्य गडगंज श्रीमंत देशाकडे बघूनही हेच सिद्ध होते की नुसता पैसा येणं पुरेसं नसतं तर आलेल्या पैशाचा समाजाच्या उर्कर्षासाठी उपयोग होणे खरी गरज असते. ती अरेबीक मुस्लीम राष्ट्रात होताना दिसत नाही. पुर्वेकडची मुस्लीम राष्ट्रे मात्र या बाबतीत सर्वस्वी भिन्न आहेत. त्यांनी काळाचं भान ठेवत व्यवहार चातुर्य दाखवितांना जे जे विकासाभिमूख आहे ते ते स्विकारलं. त्यात धर्माची आडकाठी होणार नाही एवढी दक्षता घेतली. भारतीय मुस्लीम मात्र बदलत्या काळात अरेबियन मुस्लीमाच्या वाटेनी जाताना दिसतोय.\nखरंतर भारतीय मुस्लीम कन्फ्युज्ड मुस्लीम आहे. या समाजावर भारतीय पंरपरेचा पगडा असला तरी धार्मीक श्रद्धा मक्का-मदिनेशी इमान सांगणारी आहे. त्यातून मग त्याच्या इमानाची विभागणी होते. कुराण की भारतीय संविधान असा थेट प्रश्न टाकल्यास मुस्लीम समाजाकडून येणारं उत्तर नुसतंच चतूर नसतं तर लबाडीपूर्ण चतूर असतं. ही चतूरी त्याची फितूरी अधोरेखीत करुन जाते... अगदी स्पष्ट बोलायचं तर मुस्लीमाला संविधानापेक्षा कुराण कधीही प्रथम स्थानी असतं. हे असं असणं देश व समाजासाठी घातक आहे. त्याची चुणूक अधुन मधुन दिसत असते. पण नुकतच मुस्लीम स्त्रीयांनी मोर्चे काढून जो संविधनद्रोह दाखविला ही अत्यंत दुदैवी वाटचाल म्हणावे लागेल.\nतीन तलाख ही पुरुषाच्या हुक्कीला कुराणाने दिलंल वरदान आहे. तर त्याची दुसरी बाजू म्हणजे ही तरतूद मुस्लीम स्त्रीच्या लग्नावर असलेली टांगती तलवार आहे. ही तलवार दूर करण्यासाठी सभागृहात बील (पास झाल्यास कायदा) मांडण्यात आलं. येऊ घातलेल्या नव्या कायद्याद्वारे मुस्लीम नव-याचा तीने वेळा तलाख म्हणून बायकोला हाकलून लावायचा अधिकार बेकायदेशीर ठरणार असून त्यामुळे मुस्लीम स्त्रीच्या विवाहाला कायद्याचा आधार लाभणार आहे. तीन तलाकच्या विरोधात मुस्लीम स्त्रीयांनीच आवाज उठविला ही खूप महत्वाची बाब आहे. ज्या समाजात अत्याचार होतो त्याच समाजातून जोवर उद्रेक उसळत नाही तोवर बाहेरच्यांकडून फारशी ढवळाढवळ होणे अपेक्षीत नसते. जगभारतल्या सामाजिक क्रांत्या पाहिल्यास हाच पॅटर्न दिसतो. समाजिक लढ्याचा हा पॅटर्न आजवर मुस्लीम धर्मात दिसला नाही... पण सुदैवाने तीन तलाकच्या निमित्याने तो पहावयास मिळाला. जेंव्हा Victim विद्रोहावर उतरतो तेंव्हा प्रस्थापितांची तटबंधी उध्वस्त करत नवा इतिहास घडत असतो. आज न उद्या मुस्लीम स्त्रीनी उचललेला तलाक विरोधी आवाज तमाम विरोध झुगारुन तीन तलाकाचा निकाल लावणार एवढं नक्की. पण याच दरम्यांन त्याच समाजातील स्त्रीयांचा एक गट येऊ घातलेल्या कायद्याचा विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरतो तेंव्हा मात्र मन खिन्न होतं. या रस्त्यावर उतरण्याच्या बायकांची नक्की मागणी काय माझ्यावर अत्याचार करा अशा धाटणीची ही मागणी झाली. आता जगात असा कुठला माणूस आहे जो मोर्चा काढून म्हणेल की माझ्यावर अत्याचा करा माझ्यावर अत्याचार करा अशा धाटणीची ही मागणी झाली. आता जगात असा कुठला माणूस आहे जो मोर्चा काढून म्हणेल की माझ्यावर अत्याचा करा कोणीच नाही म्हणणार. पण या मुस्लीम स्त्रीया तर अगदी तेच म्हणत आहेत. कोणताच माणूस जे मागत नाही नेमकी तीच गोष्ट या बायका मागत आहेत. त्यांच्या मोर्चाचा अर्थ असाच निघतो की “त्यांच्या नव-यांकडे असा अधिकार असावा ज्याचा वापर करुन या बायकांना कधिही लाथ घालता यावी” मला लाथ घालण्याचा अधिकार माझ्या नव-याला द्या.... ही नक्की कशाची मागणी आहे कोणीच नाही म्हणणार. पण या मुस्लीम स्त्रीया तर अगदी तेच म्हणत आहेत. कोणताच माणूस जे मागत नाही नेमकी तीच गोष्ट या बायका मागत आहेत. त्यांच्या मोर्चाचा अर्थ असाच निघतो की “त्यांच्या नव-यांकडे असा अधिकार असावा ज्याचा वापर करुन या बायकांना कधिही लाथ घालता यावी” मला लाथ घालण्याचा अधिकार माझ्या नव-याला द्या.... ही नक्की कशाची मागणी आहे ज्याची कशाची असेल पण ती आत्मसन्मानाची नक्कीच नाही. मग आत्मसन्मान नको म्हणणारी मुस्लीम स्त्री ही या काळात नेमकी कोणत्या मानसिकतेला कवटाळून जगत आहे असा प्रश्न पडतो.\nजरा खोलात जाऊन विचार केल्यास याचं उत्तर सापडतं. भारतीय़ मुस्लीम हा मक्के-मदिनेशी इमान सांगताना तो भारतीय संविधान नि इथले कायदे याला हळुहळु दुय्यम मानू लागला आहे. एवढेच नाही तर जे जे इस्लामचं आहे तेच सर्वोत्तम अशा अविचाराने हा समाज व्यापला जात आहे. इस्लामची थोरवी गाताना अगदी आत्मसन्मान गहाण टाकण्याची ही धारणा समाज म्हणून स्वत: मुस्लीमास तर मारक ठरतेच पण असा समाज ज्या देशात राहतो त्या देशाचाही संथ गतीने घात होत असतो. ही संथ गती कधी उसळी मारुन वाहू लागेल याचा नेम नाही. पण जेंव्हा त्याला वेग येईल तेंव्हा जे काही होणार त्यातून देश सावरायचा नाही. मुस्लीमाचा अविवेक वाढत गेला की देशावर मोठा विध्वंस ओढविल्या शिवाय राहणार नाही. थोडक्यात ही वाटचाल बरोबर अरेबीयन मुस्लीमांशी साम्यता सांगणारी आहे. कुराणाला व त्यातील समाजघातकी विचाराना कवटाळून ठेवल्यामुळे अतोनात पैसा येऊनही जसं अरेबीयन देशं मागास, अविकसीत नि अविचारी राहून गेली. अगदी तसच भारतीय मुस्लीम कुराणाच्या शापामुळे अविवेकी बनत चालला आहे. हे खरच असं घडत आहे की नाही याबद्दल जे साशंक आहेत त्यांना जणू पुरावा देण्यासाठीच आज भारतीय मुस्लीम स्त्रीयांनी मोर्चा काढून “तीन तलाख बीलाला” विरोध केला. हे विरोधी मोर्चे नुसता विरोध नसून मुस्लीम समाज कसा अविवेकाच्या गाळात रुतत चालला आहे याची साक्ष आहे. त्याला तिथून खेचून बाहेर काढणे जर आज टाळले तर उद्या तो आपल्याला व या देशाला त्याच गाळात खोलवर खेचल्या शिवाय राहणार नाही, एवढं नक्की.\nहे सगळं उघड्या डोळ्यांनी दिसत असतांना निव्वड स्वार्थापायी मुस्लीमांचे लाड होत असतील तर हा लाडावलेला मुस्लीम एक दिवस उभ्या देशाच्या विध्वशाचं कारण बनेल. त्याची झलक आज “तीन तलाख विरोधी कायद्याच्या” विरोधात मोर्चा काढून संविधानद्रोही मुस्लीम स्त्रीयांनी दाखवून दिली आहे.\nPosted by एम. डी. रामटेके at ६:३९ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: तीन तलाक, भारतीय मुस्लीम\nरविवार, १८ मार्च, २०१८\nऔरंगझेब माणूस म्हणून सज्जनच\nआज गुढी पाडवा... महाराष्टात आज काही लोकं नववर्ष साजरा करत आहेत तर काही लोकं संभाजिच्या खुनाचा दिवस तो आजच म्हणत काळा दिवस पाळत आहेत. कोण काय पाळावं हा ज्याचा त्याचा प्रश्न पण. एकमेकांवर आरोप करताना संभाजी महाराजांचा कातील म्हणून औरंगजेबावर ज्या पातळीवर जाऊन आरोप केले जातात ते न पटणारे आहेत. शिवाजी महाराज व ओरंगजेब यांच्यात वैर होतं. ते वैर एक सम्राट व एक राजा या दोन महत्वकांक्षांचा टकराव होता. दोघेही सत्ताधीश म्हणून एकमेकांच्या विरोधात जे करत होते ते तत्कालीन राजकीय परिस्थितीला धरूनच होते. शत्रुला पाणी पाजणे व सत्ता अधीक बळकट करणे हे दोघांचेही धोरण होते. त्यासाठी नीति, कूटनीति, डावपेच नि रक्तपात हे दोन्ही बाजुनी खेळले गेले. त्यामागील ऊद्देश एकच.... सत्ता. सत्ता महाराजाना हवी होती तशी ती औरंगजेबालाही हवी होती. याच सत्ता संघर्षात संभाजी महाराजाना पकडून देहदंड फर्मावण्यात आले. एक सम्राट म्हणून औरंगजेबाजी ती कृती तसं त्याच्या पदाला धरूनच होती. कारण शिवाजी महाराजांपासून ते संभाजी पर्यंत सगळेच औरंगजेबाच्या साम्राज्याला सुरुंग लावते होते. आजच्या भाषेत बोलायचे तर औरंगजेबासाठी शिवाजी नि संभाजीचा रोल हा War Against State यात मोडतं. अन या गुन्ह्यासाठी देहदंड हीच शिक्षा असते. ती आजही आहेच. कसाबची कृती War Against State याच परिभाषेत बसवून त्याला फाशी फरमाविण्यात आली. अगदी हेच निकष संभाजी महाराजाना लावून त्यांच्या देहदंड देण्यात आला. म्हणजे सत्ताधीश म्हणून औरंगजेबाची कृती Justified (न्याय्य) ठरते.\nपण या घटनेला काही लोकं जातीय रंग देऊन ओरंगजेबाची निंदा नालस्ती करतात जे मला पटत नाही. ती करताना औरंगजेबाचं राज्य परकीय तर शिवाजी महाराजांचं राज्य स्वराज्य ही संकल्पना मांडतात. पण मला ही स्वराज्यवाली संकल्पनाच पटत नाही. खरं पाहिल्यास शिवाजीचं राज्य जेवढं स्वराज्य होतं तेवढच औरंगजेबाचं राज्यही स्वराज्यच होतं. औरंगजेब बाहेरचा नव्हताच मुळी. तो याच मातीत जन्मलेला होता व त्याचं साम्राज्य 100% स्थानिकच होत. तो ब्रिटीशांसारखा ना बाहेरून आलेला होता ना ईथला खजीना तो कुठे परदेशात नेत होता. तो तर ईथला म्हणूनच राज्य करत होता. त्याचा खजिना इथल्याच लोकांसाठी रिता होत होता. म्हणजे तो इथली संपत्ती लुटून नेणारा वगैरेही नव्हता. तेंव्हा औंगजेबाचा राज्य परकीय नि शिवाजीचं मात्र स्वराज्य... ही संकल्पना मांडणे म्हणजे एका अर्थाने लोकांचा बुध्दीभेद करणे होय.\nऔरंगजेब हा केवळ मुस्लीम असल्यामुळे हा प्रकार केला गेला हे त्यामागील सत्य. त्यामुळे लोकांना खरच असं वाटू लागलं की औरंगजेब हा परका तर शिवाजी आपला. पण वास्तवात दोघेही आपलेच. त्यांचा झगडा दोन सत्ताधीशांचा झगडा होता. ते शत्रूत्व समाजाची विभागणी करणारी नव्हती तर सत्तेसाठीची होती. आपण मात्र त्याचं Interpretation चुकीच्या पद्धतीने मांडत आलो व आज शिवाजी आपला तर औरंगजेब परका हा भ्रम करुन बसलोय. खरंतर औरंगजेब अत्यंत जबाबदारने व नैतिकतेने वागणारा माणूस होता ही गोष्ट त्याचा कारभार नि इतर वागणूकीचा अभ्यास केल्यास दिसून येते. तो कट्टर मुस्लीम असेलही पण शासक म्हणून त्यांची वागणूक Justified होती हेच सिद्ध होते.\nजसे की संभाजीना मृत्यूदंड दिल्यावर औरंगजेबानी संभाजी महाराजांच्या पत्नी व मुलाची मोठ्या सन्मानाने सोय लावली. शाहू महाराजांचं शिक्षण, प्रशिक्षण व राजकीय धडे याची सर्व सोय औरंगजेबानी लावली. राजकारभार हाकण्याची कुवत आल्यावर शाहू महारांजाना त्यांची गादी सुपूर्द केली. या सगळ्या वागणुकीतून औरंगजेबानी त्याची शालीनता दाखविली. किंबहुना औरंगजेबात ती शालीनता होतीच. त्या मानाने त्याला शिव्या हासडणारे आम्ही शालीनतेनी वागताना कमी पडतो. स्वराज्य ही संकल्पना तर निव्वड बकवास आहे. कारण स्वराज्य संकल्पना शिवाजी महाराजांना योग्य ठरविण्यापेक्षा औरंगजेबाला परकीय ठरविते त्यामुळे ती बकवास ठरते. ही संकल्पना ज्याच्या डोक्यातून जन्माला आली तो खरा देशद्रोही. किंबहुना अशा भावनेतून समाजाची विभागणी करणारी मांडणी केल्या बद्दल त्याचा निषेध व्हायला हवा.\nआजच्या दिवशी संभाजी महाराज गेले याचं दु:खच आहे... पण औरंगजेबाला शिव्या हासडणे हे काही परिपक्वतेचं लक्षण नाही. संभाजींचा मृत्यू हे दोन सत्ताधीशांच्या महत्वकांक्षेतून घडलेली घटना होती, एवढच. जेवढा संभाजी या भुमिचा होता, तेवढाच औरंगजेबही याच भुमिचा होता. उलट औरंगजेबाला अजस्त्र नि अवाढ्वय देशाचा डोलारा सांभाळायचा होता जो त्यानी मोठ्या जबाबदारी, कर्तव्यदक्ष व शालीनतेनी सांभाळला. त्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला शिवाजी, संभाजी यांच्या इतकाच आदर औरंगजेबाचाही असायला हवं. बाकी स्वराज्य वगैरे भंपकपणा करणे आता थांबले पाहिजे.... कारण औरंगजेबाचं राज्य हे परकीय राज्य नव्हतं.... ते 100% एका भारतीयाचच राज्य होतं आणि औरंगजेब एक माणूस म्हणून सज्जनच होता.\nगुढी पाडवा साजरा करा वा नका करु पण एका भारतीयाला(औरंगजेबाला) परका म्हणून हीनवू नका. तो शिवाजी नि संभाजी महाराजां ईतकाच या मातीचा होता व त्यांनी मातीशी ईमान जपला.\nPosted by एम. डी. रामटेके at ४:४१ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: औरंगझेब, छत्रपती शिवाजी\nगुरुवार, १५ मार्च, २०१८\nभारतीय राजकारणात दलित समाजाला अनन्यसाधारण महत्व आहे. खाजगित दलितांना शिव्या हासडल्या तरी सार्वजनीक जिवनात एकगठ्ठा मताच्या दबावातून दलितांबद्दल आदर असण्याचा खोटा आव आणने क्रमप्राप्त होऊन बसते. त्यामुळे तमाम राजकारणी दलितांबद्दल प्रचंड कळवळा नि उदारता बाळगताना दिसतात. दलित समाजाचे लाड पुरवितांना त्यांच्या आदर्शांचे आदर्श बाळगणेही आलेच. त्यातूनच मग दलितांचे आदर्श बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल राजकरण्याना प्रचंड आदर वाटू लागतो. यामागे बाबासाहेबांची कर्तबगारी पुढारी लोकांना भावते असे नसून बाबासाहेबांना मानणारा मोठा वर्ग मतांच्या रुपांने त्याना खुणावत असतो हे खरे कारण. त्यातूनच मग दलित वस्तीत आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी तमाम राजकारणी धावपळ करताना दिसतात. दलितांचे मोर्चे निघाले की लगेच उडी मारुन साथ द्यायला धावुन येणारे पुढारी व सेक्युलर राजकारणी कायमच दलितांचे हीतचिंतक ते आम्हीच हे दाखविण्यात अग्रणी राहिले आहेत. उजवे किंवा भाजप वगैरे मात्र यापासून दूर होते व त्यांना कायमच त्याचा तोटा सहन करावा लागला. पण हल्ली मात्र दलित मताचं राजकीय मुल्य ओळखलेले उजवे सुद्धा दलितांना जवळ खेचण्याच्या स्पर्धेत उतरले आहेत. अगदी भाजपं व सेना सुद्धा दलित वस्त्यांतुन आपली राजकीय बांधणी करताना दिसतात. हे करतांना बाबासाहेब या दलित आयकोनला लोटांगण घातल्या शिवाय भागत नाही हेही तेवढच खरय. मग सगळेच ते कसे जास्त आंबेडकरवादी आहेत याची स्पर्धा खेळू लागतात. थोडक्यात दलितांच्या एकगठ्ठा मताचं गणित मांडून तमाम राजकरणी दलितांचे लाड करताना दिसतात. पण कालवर आपल्या हक्काचा मतदार असलेला हा दलित हल्ली उजव्यांनाही मत देतो हे लक्षात आल्यावर राजकरण्यांना त्यांची राजकीय गरज म्हणून नविन दलित शोधणे क्रमप्राप्त होते. अन तो चक्क शेतक-यांच्या रुपात सापडला. मग तमाम राजकारणी या नव्या दलिताचे(शेतक-याचे) कसे हितचिंतक आहेत वा नव्या दलितांचा त्याना कसा कळवळा आहे हे दाखविण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करु लागले. यातुनच मग शेतकरी नावाच्या नवदलिताला भारतीय राजकारणातील आपले स्थान आणि उपद्रवमुल्य याचा साकात्कार होऊ लागला.\nखरंतर शेतकरी आजवर राजकारण्यांच्या दृष्टीने तसा फार महत्वाचा घटक कधीच नव्हता. कारण हा शेतकरी विविध जाती नि आर्थीक गटात मोडत असल्यामुळे त्याचं एका विशिष्ट राजकीय़ पक्षाचं मत म्हणून उपयोग करण्याचं कोणतच समिकरण अस्तित्वात नव्हतं. जात नि धर्म हे दोन घटक जसं एकगठ्ठा मताचं समिकरण होती तसं शेतकरी कधीच नव्हता. त्यामुळे शेतक-याकडे शासनानी कायमच दुर्लक्ष केलं नि पाणि व वीज याची त्या दृष्टीने सोय न लावल्यामुळे शेती व्यवसाय धोक्यात येत गेलं. ही एक बाजू आहे. याची दुसरी बाजू म्हणजे घरातील सगळ्यात ’काबील’ मुलगा नोकरी करेल तर सर्वात \"नालायक\" मुलगा शेती करेल ही पारंपारीक Practice. यातून ख-या अर्थाने शेती व्यवसायांनी मात खाल्ली असून याचं पाप शेतक-याच्या माथी जातं. कारण सर्वात काबील पोराला नोकरीला पाठविणारा शेतकरी हा ख-या अर्थाने पहिला शेत-द्रोही ठरतो व शासन दुस-या क्रमांकाचा द्रोही ठरतो. शेतीला ख-या अर्थाने ज्यांनी मात दिली तो खुद्द शेतकरीच आहे.\nजोडिला सततचे दुष्काळ नि होणा-या आत्महत्या यातून शेतकरी \"बिचारा\" म्हणून प्रोजेक्ट होऊल लागला. एकदा ’बिचारा’ हा शिक्का बसला की शासनावर तुटून पडण्याचा पट्टाच(लायसेन्स) मिळतो. हा पट्टाआ शेतक-याच्या वतीने मीडियांनी वापरणे सुरु केले व शासनाला घेराव पडत गेला. पण प्राथमिक अवस्थेत पडणारा हा घेराव फारसा लक्षात न आल्यामुळे शासन कायमच गाफील राहिलं. मग त्याचा उद्रेक होण्याच्या दिशेने वाटचाल होत गेली. आपलं उपद्रव मुल्य हळूहळू लक्षात आल्यावर शेतक-यांनी त्याचा पहिला विस्फोट घडविण्याचं ठरविलं आणि हा विस्फोट पुण्यात घडला. हडपसरच्या पुलावरुन दुधाचं पूर ओतून तमाम शेतक-यांनी शासनाल जेरीस आणलं. इथे शेतकरी नावाच्या नव-दलिताचा जन्म झाला(या आधीच्या शेतकरी आंदोलनातून नवदलित जन्मला नव्हता). नवदलित व्याख्येत बसण्यासाठी हवे असलेले सगळे ऐवज \"बिचारा\" म्हणून एकवटणा-या शेतक-यात होते हे दोन्ही गटांना कळले. शासनाला शेक-याचं उपद्रवमुल्य नि एकगठ्ठ मत या दोन्हीचा साक्षात्कार झाला तो इथेच मग तिथून त्यांचे लाड करणे सुरु झाले. एकदा कोणी आपले लाड करतो हे कळलं की माणूस अधिकच लाडावत जातो व शेतक-यांचे तेच झाले. काही झालं, कोणी कशामुळेही आत्महत्या केली तरी ते शासनाला झोडपू लागले व शेतक-यांच्या या अवस्थेसाठी शासन जबाबदार असल्याचा ओरडा करण्यासाठी मीडिया नि विरोधक तर सज्जच होते. त्यातून शेतकरी नावाचा “बिचारा” हा नवा वर्ग अधिक भक्कम होत गेला. मग या वर्गाला आपल्याकडे ओढण्यासाठी तमाम पराजीत धुरंधरांनी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून या नवदलिताला आपल्या बाजुने खेचण्याचे प्रयत्न चालविले तर शासनानी नवदलिताच्या उदयाचं अचूक टायमिंग ओळखत त्यांना लुभावण्याचे प्रयत्न सुरु केले. यातूनच मग लाडावलेला हा नवदलित वेगवेगळ्या मागण्या मागत कर्जमाफी पर्यंत येऊन ठेपला. कर्जमाफीचा धिंगाना बरेच दिवस चालला शेवटी तो कसाबसा आवरला गेल्यावर आता या नवदलिताची विविध ठिकाणी नवी नाटकं सुरु झालीत, ती आपण बघतो आहेच.\nएवढं कमी की काय म्हणून शेतक-याला अन्नदाता म्हणून चण्याच्या झाडावर चढविणे सुरु झाले. सगळे लबाड हे विसरतात की शेती हा व्यवसाय असून अन्न पिकवून विकणारा शेतकरी व्यापारी असतो किंबहुना त्यांनी तसं वागायला हवं. एकदा शेतीला व्यापार म्हणून पाहणे सुरु झाले की नफ्या तोट्याची जबाबदारी स्वत:ची असते. ती जबाबदारी अंगावर घेण्याची परिपक्वता शेतक-यात कशी येईल याची काळजी घेणे खरी गरज आहे. तसे घडले की कोणतेही पीक घेतांना मार्केटचा विचार करुन तसा पीक घेणे सुरु होईल. प्रत्येक व्यवसायात शासनाचा रोल जरुर असतो पण आपल्या या अवस्थेला शासनच सर्वस्वी जबाबदार आहे ही भावना शेतक-यांच्या मनात रुजविणे कधीच हिताचे नाही. वरुन त्याला अन्नदाता असण्याचा नवा साक्षात्कार होऊ लागला की ते आजून आत्मघातकी ठरेल. शेती ही शुद्ध व्यापारी तत्वाकडे कशी वळेल हे शेतकरी नि शासन या दोघांनिही पाहायचं आहे. आज मात्र अगदी याच्या उलट होतांना दिसत आहे. शेतक-याच्या प्रत्येक –हासाला शासन जबाबर असल्याचं रंगवून शेतकरी नावाचा नवा ’बिचारा’ आपण जन्मास घालत आहोत. हा बिचार मग आपल्यावर अन्याय होत आहे या भावनेतून शासनाच्या विरोधात एकवट जात असून या एकवटण्याचा राजकीय़ उपयोग करण्यासाठी निघालेले तमाम राजकारणी शेतक-याचे फुकाचे लाड पुरवू लागले आहेत. त्यातूनच मग शेतकरी नावाचा नवा दलित उदयास येत असून त्याच्या मागण्या दिवसें दिवस वाढतच आहेत. या नवदलिताला जन्मास घालण्याचं पाप राजकारणी करत असून त्यामागील भुमिका शेतक-याचं हीत साधणे नसून हा मतांचा ओघ आपल्याकडे वळता करण्याची धूर्त चाल आहे. राजकरण्यांच्या या डावपेचातून जे काही निर्माण होते आहे ते एका टप्यावर समाजाला मारकच ठरणार आहे. आत्ताच या नवदलिताला रोखले नाही तर तो दिवसें दिवस अधिकाधिक मागण्या करत शासनाला जेरीस धरेल. एक दिवस हा नवदलीत त्याच्याच जिवावर उठेल ज्यांनी याला जन्मास घातलं. हे होऊ नये असे वाटत असल्यास या नवदलिताचे अवाजवी लाड करणे थांबले पाहिजे, एवढच\nPosted by Adv. M. D. Ramteke at १:१३ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: शेतकरी नावाचा नवदलित, शेती व शेतकरी\nसोमवार, १२ मार्च, २०१८\nशेतकरी मोर्चा- एक दोशद्रोही कट.\nसध्या नाशिकहून निघालेला शेतकरी मोर्चा आझाद मैदानात पोहचला असून सर्वत्र त्याची चर्चा सुरु आहे. कम्युनिस्टांची शेतकरी वींग म्हणजे \"अखिल भारतीय किसान सभा\". सध्या ती जवळवळ मृतावस्थेत पोहचली होती. पण शासनाच्या उदासीन धोरणानी तिच्यात परत जीव फुंकल्याचा हा पुरावा आहे. मागच्या अनेक दशकात ही किसान सभा नामशेष होताना दिसते. पण आता मात्र अचानक उसळी मारून मैदानात येण्यामागे या सभेचं वा कम्युनिस्टांची कर्तबगारी नसून शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांचा हा परिणाम आहे. विविध पक्षांनी मतांचं गणित पुढे ठेवून मोर्चाला चुचकारणे सुरु केले. यातील प्रत्येकच नेता व राजकारणी स्वत:च्या फायद्यासाठी किती टोकाचं ढोंग करु शकतो याचे एकसे एक नमुने इथे पाहायला मिळत आहेत. काल आदित्य ठाकरे, राज ठाकरे वगैरे थेट शेतक-यांना भेटायला जाऊन आलेत. ही सगळी नौटंकी मीडियाही मोठ्या कौतुकाने दाखवत आहे. अगदी बोलीवूड स्टार्सही ट्वीटरवरुन शेतक-यांना पाठींबा दर्शविण्या पर्यंत या मोर्चाला ग्लॅमर मिळालय. बाकी इतर पक्ष तर सरळ लोटांगण घालून शेतकरी मोर्चाला पाठींबा ठोकून देत आहेत. हे सगळं ऐकतांना बरही वाटतं, पण या मोर्चाची एकूण बांधणी, त्याची प्रेरणा व त्याचं नेतृत्व कोणत्या विचारधारेतून होत आहे यावर कोणी बोलायचा तयार नाही. शेतक-यांचा मोर्चा निघणे हे कधीच आक्षेपार्ह होऊ शकत नाही. पण, एखाद्या देशविघातक संघटनेच्या प्रेरणेतून असा मोर्चा निघणे निक्कीच आक्षेपार्ह ठरते. या देशाचा कर्ताधर्ता शेतकरी असून त्याच्या मागणीला नक्कीच तमाम राज्यकर्त्यांनी झुकतं माप द्यायला हवं. पण शेतक-यांला या सर्वानी आतापर्यंत निव्वड फाट्यावर मारण्याचे काम केले. यातूनच मग एक देशद्रोही संघटना शेतक-यांच्या उपेक्षीत भावनेला हेरुन त्यांच्या भल्यासाठी उभं होत असल्याचा आव आणत शासनाच्या विरोधात शेतक-याला उभं करते. अन मग तमाम शेतकरी लाल फेटे बांधून लाल-सलामचा नारा देत आझाद मैदानाकडे झेपावतात. हा घोंघावता वादळ दारी धडकेस्तोवर सुस्तवाल असलेलं सरकार मग अचानक खळबडून जागं होतं नि मग काहितरी थातूरमातूर करत प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न करतो.\nशेतकरी हा अन्नदाता असून त्याची काळजी घेणे शासनाची जबाबदारी असते. पण उद्योगपतींना बेल-आऊटच्या नावानी पैसे वाटणारं सरकार शेतक-यांच्या बाबतीत कायमच उदासीन राहीलं आहे. हे मी देवेंद्र फडणवीस सरकार बद्दल बोलत नसून जे जे सत्तेत होते त्यांच्या बद्दल बोलतोय. कारण सगळेच शेतक-यांच्या प्रश्नांवर उदासीन राहिले आहेत. या उदासीनतेचा परिपाक म्हणून शेतकरी अखेर लाल-द्रोहाच्या विचाराकडे लोटला गेला आहे. अन तो आता चक्क लाल-सलाम म्हणत आझाद मैदानापर्यंत झेपावला ही शासनासाठी शरमेची बाब आहेच, पण तमाम बुद्धीवादी नी देशभक्तांसाठी सुद्धा शरमेची बाब आहे. कारण लाल-सलाम हा शब्द उच्चारणे म्हणजे आपण देशाचा घात करण्याच्या दिशेनी चाललो याची कबुली देणे होय. दुर्दैवानी अजाणतेपणे शेतकरी आज ते करायला निघाला नि तमाम नौटंकीबाज नेते त्याला पाठींबा देण्याचं पाप करत आहेत. आज शेतकरी जर लाल-आगीत ओढल्या गेला वा ढकलल्या गेला तर याची तुलना मी चीनच्या माओवादी क्रांतीशी करतो. कारण ती क्रांती सुद्धा थोड्या फार फरकांनी अशाच पद्धतिने पेटविली गेली.\nचीनची लाल क्रांती काय होती\nपहिल्या कम्युनिस्ट क्रांतीचा जनक लेनीन यांनी १९१७ मध्ये रशियात लाल क्रांती घडवीत जगातील पहिले कम्युनिस्ट सरकार स्थापण केले. कम्युनिस्ट सरकार म्हणजे काय थोडक्यात बोलायचं तर हुकूमशाही... अशी हुकूमशाही जिथे एकच पक्ष असतो, त्यांचे पोलिटब्युरो (निवडणूकीत मत देण्याचा अधिकार असलेले पक्षाचे कार्यकर्ते) असतात. हा अधिकार इतर कोणत्याच नागरिकाला नसतो. सगळं हुकूमशाहाच्या मर्जीनुसार चालतं व सामान्य नागरीकाला कोणताच अधिकार नसतो. फक्त नि फक्त हुकूमशाहाच्या उदारतेवर नागरिकांचं जिवन मरण अवलंबून असतं. देशातील १००% गोष्टींवर या हुकूमशाहाचं १००% नियंत्रण म्हणजे कम्युनिस्ट शासन. तर अशा कम्युनिस्ट शासनाच्या स्थापनेत लेनीनच्या चळवळीचा साथिदार होता तिथला कामगार. लेनीनच्या चळवळीत रशियन शेतकरी कधीच नव्हता हे सर्वात महत्वाचं. लेनिननी शेतक-यांना शिव्या हासडत चळवळ दामटली होती. त्यानंतर हीच लाल चळवळ चीनमध्ये सुरु झाली. पण चीन हा शेतक-यांचा देश असल्यामुळे तिथे कामगारांची चळवळ शहरी वेस ओलांडून पलिकडे जातच नव्हती. मग अशावेळी शेतकरी कुटूंबातून माओ आला व त्यांनी शेतक-यांच्या अस्मितेचे मुद्दे हाती घेत चळवळ पेटवली. शेतकरी पेटतांना जे सुस्तवाल होऊन पडले होते त्यांना मग एके दिवशी ही शेतक-यांची लाल-चळवळ भस्म करुन गेली. अशा प्रकारे चीनमध्ये साम्यवादी चळवळ यशस्वी झाली. थोडक्यात चीनची लाल क्रांती कम्युनिस्टांनी शेतक-यांना हाताशी घेऊन घडविली. अगदी भारतातही सर्व प्रयत्न करुन हारलेले लाले आता शेतक-यांना हाताशी धरुन चळवळ पेटवायच्या दिशेनी पाऊल टाकत आहेत. हा देशासाठी सर्वात मोठा धोका असून वेळीच याचा बंदोबस्त नाही केला तर एक दिवस आपल्यालाही लाल आगीत भस्म व्हावे लागेल, एवढं नक्की. कोणी म्हणतील भारत खूप मोठा देश असून इथे ते शक्य नाही. पण रशीया व चीन भारतापेक्षा आकाराने कित्येक पट मोठे होते... चीन तर लोकसंख्येनीही मोठा होता. आपला देश ३३ लाख चौरस किमी आहे तर चीन ९६ लाख चौरस किमी आहे. त्यामुळे गैरसमजात राहणे धोक्याचे आहे. लाल्यांना वेळीच आवरावे लागेल.\nलाल चळवळीचा बदलता पॅटर्न\nमागच्या शंभर दिडशे वर्षात लाल चळवळीने इथे रुजण्यासाठी खूप झुंज दिली पण इथल्या भक्कम रुजलेल्या विविध विचारांनी तिला कायमच पिटाळले. पण मागच्या काही वर्षात शासनानी राबविलेलं शेतकरी विरोधी नि उदासीन धोरण यातून सामान्य माणसाच्या उरात एक विद्रोह धुसफुसत गेला नि मनातील या विद्रोहाला बरोबर हेरणारी लाल विचारधारा मोक्याच्या वेळी मैदानात उडी मारुन त्यातून लाल क्रांतीचा भडका उडवून देण्याच्या मनसुब्यांने जागोजागी आपले उपद्रव करत सुटली आहे. खरतर लाल विचारधारेला ना लोकशाही मान्य आहे ना व्यक्ती स्वातंत्र्य. पण या दोन्हींचा पूर्ण आव आणत या विविध विचारांच्या गोटात शिरून लाल क्रांती आकारास येत आहे हे वास्तव आहे. ती पुरेसं बळ प्राप्त झाल्यावर जेंव्हा भडका उडवून देईल तेंव्हा मग कोणालाच तो भडका आवरता येणार नाही. याचा बंदोबस्त आत्ताच करणे आवश्यक आहे. थोडक्यात लाल क्रांती ही कामगारांची संघटना म्हणून बरेच वर्षे झीजून झाल्यावर आपला पॅटर्न बदल, ती आता शेतक-यांची अस्मिता नि प्रश्न पेटवायला निघाली आहे. एकदा ही आग पेटली की ती कोणाच्या बापाला आवरणार नाही व यातून लाल्यांचा स्वार्थ नि छुपा हेतू बरोबर साध्य होईल.\nया लाल चळवळीने आपला पॅटर्न बदलतांना सर्वात आधी आंबेडकर चळवळीत घुसखोरी केली. ही घुसखोरी करतांना त्यांनी बाबासाहेबांचं थोडसं गुणगाण करुन जयभीम म्हणत निळा झेंडा एका खांद्यावर घेतला तर दुस-या खांद्यावर लाल झेंडा घेतला. आंबेडकरी चळवळीतील मुर्खांना दुस-या खांद्यावरील लाल झेंड्याचा अर्थच कळला नाही. हा हा म्हणता आज ही लाल चळवळ आंबेडकरी चळवळीत खोलवर रुजत असून तमाम आंबेडकरवाद्यांचा बुद्दीभेद करत आपले लाल विचार (जे देशद्रोहीच आहेत) रुजवणे सुर केले. जयभीमच्या जोडीने लाल सलाम ठोकून आंबेडकरी चळवळ दामटणे नव्याने सुरु झाले असून ही एका उदात्त चळवळीच्या पतनाची सुरुवात आहे. योग्य वेळ येताच हे लाले खांद्यावरचा निळा झेंडा भिरकावून लाल झेंडा उंचावणार ही काळ्य़ा दगडावरची रेघ आहे. पण ती वेळ येईल तेंव्हा सगळच हातून गेलेलं असेल.\nथोडक्यात देशद्रोही कमुनिस्टांनी मार्क्स-लेनीन-माओ यांची लाल विचारधारा म्हणजेच हुकूमशाही रुजविण्यासाठी आधी कामगारांची चळवळ करुन पाहिली. ती फेल गेल्यावर, हळूच आंबेडकरी चळवळीत शिरून आपल्या विचारांचा नि चळवळीचा प्रसार सुरु केला. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून आंबेडकरी चळवळीतून बरोबर स्वार्थ साधले जात आहे. मग जोडीला आता शेतक-यांचा प्रश्न हाती घेऊन कम्युनिस्टांनी लाल विचाराच्या राक्षशी पंखाखाली भोळ्याभाबळ्या शेतक-यालाही घेणे सुरु केले. वरवर पाहता यात वाईट काहीच नाही असे जरी वाटले तरी कमुनिस्टांच्या पंखाखाली जाणारी प्रत्येक संघटना शेवटी कशी देशघातकी ठरते हे जगातील तमाम कम्युनिस्ट चळवळीवर नजर फिरविल्यास लक्षात येते. आज आमची आंबेडकरी चळवळ नि आता शेतकरी चळवळ कमुनिस्टांच्या कवेत जाताना दिसत आहे. कमुनिस्टांचे हात रक्तांनी माखलेले असून अख्या जगाला त्याची प्रचिती आली आहे. या अशा रक्तरंजीत विचारांच्या संघटनेला कवटाळून शासन विरोधी डरकाळी फोडणारा शेतकरी जरी त्याच्या प्रश्नांची नि समस्यांची यादी वाचत असला तरी लाल सलामच्या सोबतीने जी वाटचाल होणार आहे ती १००% देशद्रोहाच्या दिशेनी घेऊन जाणारी असून त्यात १% ही किंतू परंतूचा प्रश्न उरत नाही. त्यामुळे आज निघालेला शेतकरी मोर्चा हा वरवर जरी शेतक-यांच्या प्रश्नांसाठीचा वाटला तरी त्याचे खरे सुत्रधार लाले असल्यामुळे त्यातून निघणारा परिणाम हा निव्वड देशद्रोहीच राहणार आहे. हे शेतक-यांना कळण्याइतका त्यांचा अभ्यास नक्कीच नाही, पण इथल्या विचारवंत नि पत्रकार(फक्त अभ्यासू) यांना मात्र व्यवस्थीत माहीत आहे. थोडक्यात हा शेतकरी मोर्चा साध्या भोळ्या लोकांना हाताशी धरुन केलेला देशद्रोहाचा कट आहे, एवढेच\nPosted by Adv. M. D. Ramteke at १२:४३ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: लाल सलाम, शेतकरी मोर्चा, शेतकरी संघटना, शेती व शेतकरी\nजरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nऔरंगझेब माणूस म्हणून सज्जनच\nशेतकरी मोर्चा- एक दोशद्रोही कट.\nमहाराष्ट्राचं बजेट - २०१८-१९\nत्रिपुरा: भाजपही डाव्यांच्या वाटेनी निघालाय\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/category/photo-gallery/", "date_download": "2018-04-24T02:41:28Z", "digest": "sha1:ETX6GJDODMJM5KKDBGJ7CZEIT7WKPQF2", "length": 11462, "nlines": 161, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "News18 Lokmat Photo Gallery: in Marathi Photo Gallery", "raw_content": "\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n10 सामन्यांनंतर बदलला आहे आयपीएलमध्ये सामने जिंकायचा फॉर्म्यूला\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nमहाराष्ट्र Apr 16, 2018\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nदेशातल्या 'या' दहा कंपन्या देतायत हजारो नोकऱ्या\nशहीद किरण थोरात यांना अखेरचा निरोप\nअसं आहे नवी दिल्लीतील आंबेडकर स्मारक\nहे आहेत 65व्या राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी\n'वीरे दी वेडिंग'च्या गाण्यात करिना-सोनमचा बोल्ड अंदाज\nभाजप नेते कुठे कुठे करणार उपवास\nमार्क झकरबर्ग रमला त्याच्या कुटुंबात\nकुठे कुठे मिळणार म्हाडाची अल्प उत्पन्न गटातली घरं\nस्पोर्टस Apr 9, 2018\nमुंबई इंडियन्स ते चेन्नई सुपरकिंग्जपर्यंत आयपीएलचा रोमांचक इतिहास\nस्पोर्टस Apr 9, 2018\nशाहरुखसोबत मुलगी सुहानाने लुटला विजयाचा आनंद\nस्पोर्टस Apr 4, 2018\n'दिल्ली'ची धुरा गंभीरकडे; जेतेपद पटकावणार का\nस्पोर्टस Apr 4, 2018\nIPL2018 : केकेआरला तिसऱ्यांदा जेतेपद पटकावण्याची संधी\nस्पोर्टस Apr 4, 2018\nIPL2018 : 'हैदराबादी नवाबां'ची यंदा जेतेपदावर नजर\nस्पोर्टस Apr 4, 2018\nIPL 2018 : यंदाच्या हंगमात 'हे' नवीन इतिहास रचणार धोनी, रैना आणि जडेजा\nस्पोर्टस Apr 4, 2018\nIPL 2018 : धोनीच्या 'चेन्नई एक्स्प्रेस'ची घरवापसी\nस्पोर्टस Apr 2, 2018\nIPL 2018 : रोहित शर्माची टीम यंदाही ठरेल का चॅम्पियन \nस्पोर्टस Apr 2, 2018\nविराट कोहलीचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू चॅम्पियन होण्यासाठी 'ही' आहेत कारणं\nफोटो गॅलरी Apr 4, 2018\nकोण आहे केन विल्यमसन\nआयपीएल सुरू होण्याआधीच हे खेळाडू झाले 'नंबर वन'\nअण्णांच्या 'या' मागण्या तत्त्वत: मान्य\nमुक्ता सन्मान सोहळ्याची क्षणचित्रं\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/3123?page=1", "date_download": "2018-04-24T03:17:08Z", "digest": "sha1:2ZPWLBXKV462ZRZOPWRQD7PX3FV4YEE3", "length": 62251, "nlines": 356, "source_domain": "mr.upakram.org", "title": "नास्तिकांचा विश्वास तरी कशावर आहे? | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nनास्तिकांचा विश्वास तरी कशावर आहे\nखरे पाहता नास्तिकांच्या टीकाकारांना नास्तिकांची श्रद्धा तरी कशावर आहे असा प्रश्न विचारायचा असतो. मुळात या टीकाकारांच्या मते नास्तिकांचा कुठल्याही गोष्टीवर विश्वास नसल्यामुळे ते पाखंडी, संवेदनाविहीन, नैतिकमूल्यांची चाड नसणारे, कायमचे वाकड्यात शिरणारे, भावना दुखविणारे.... असतात. परमेश्वर व धर्म यावर श्रद्धा नसणारेसुद्धा नैतिक असू शकतात, त्यांच्याही भावना असतात, यावर त्यांचा अजिबात विश्वास नाही. अशाच प्रकारचा खोचक प्रश्न मायकेल शेर्मर या चिकित्सकाला विचारल्यावर त्यानी दिलेले उत्तर 'उपक्रमीं'ना (अशा लेखांचा कंटाळा आलेल्या रिटे, घाटपांडे व इतरांची क्षमा मागून) विचार करण्यास प्रवृत्त करू शकेल म्हणून हा लेखनप्रपंच.\nमाझा स्वातंत्र्य या तत्त्वावर पूर्ण विश्वास आहे. प्रत्येकाला विचार करण्याचे, इतरावर भरवसा ठेवण्याचे व त्याप्रमाणे कृती करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. फक्त या स्वातंत्र्यामुळे इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा येणार नाही वा स्वातंत्र्याचा संकोच होणार नाही या मर्यादेतच त्यांनी स्वातंत्र्य भोगायला हवे.\nआपल्या देशाच्या घटनेत नमूद केलेले मानवी अधिकार, मानवी स्वातंत्र्य (ज्यात भाषण व लेखन स्वातंत्र्य, संघटित होण्याचे स्वातंत्र्य, शांत रीतीने अडचणी इतरांसमोर मांडण्याचे स्वातंत्र्य, ईश्वराची पूजा करण्याचे ( वा न करण्याचे) स्वातंत्र्य इत्यादी आहेत) यांच्यावर माझा विश्वास आहे.\nखाजगी मालमत्ता, कायद्याचे राज्य व समता यांच्यावर माझा विश्वास आहे.\nमी मुक्त स्वातंत्र्य, मुक्त निवड, नैतिक अधिष्ठान व वैयक्तिक जवाबदारी यावर विश्वास ठेवतो.\nमी नेहमीच सत्याच्या शोधात असतो व खरे बोलण्यावर माझा विश्वास आहे.\nएखाद्यावरील भरवसा व विश्वासार्हता या मला मान्य आहेत.\nमाझा न्याय वर्तणुकीवर व न्याय वर्तणुकीच्या परतफेडीवर विश्वास आहे.\nमाझे प्रेम, विवाह, पती-पत्नीमधील एकमेकाशी निष्ठा यांच्यावर विश्वास आहे.\nइतरांशी गौरवयुक्त वर्तन, कुटुंबियाबद्दल आस्था - जिव्हाळा, मित्र व समाजातील इतरांबरोबर सलोख्याचे संबंध - वर्तन यावर मी विश्वास ठेवतो.\nमनापासून विचारलेल्या प्रामाणिक क्षमायाचनेवर माझा विश्वास आहे.\nदया, करुणा, अडलेल्यांना मदतीचा हात, समाजोपयोगी कार्यासाठी देणगी यावर माझा विश्वास आहे.\nनिसर्ग नियम व सृष्टीत घडत असलेल्या घटनांचे स्पष्टीकरण देण्यासाठी विज्ञानाची फार मोठी देणगी आहे, यावर माझा विश्वास आहे.\nसमस्यांची उत्तरं शोधणारे, आयुष्यातील गुंतागुंतीचे उकल करू शकणारे, संदिग्ध परिस्थितीतून बाहेर काढण्यास मदत करणारे तर्क, विवेक व विचारशक्ती या मानवी जाणीवांच्या साधनांवर माझा पूर्ण विश्वास आहे.\nमी तंत्रज्ञान, संस्कृती, व नैतिकता यांच्या प्रगतीचा पुरस्कर्ता आहे.\nमाझा मानवाच्या अमर्याद क्षमतेवर, त्याच्या सर्जनशीलेवर, कल्पकतेवर, नाविन्यतेवर व मानवासकट इतर सर्व जाती-प्रजाती या पृथ्वीवर सुख व समाधानाने नांदण्यासाठी तो करत असलेल्या प्रयत्नावर विश्वास आहे.\nही यादी परिपूर्ण आहे वा यात बदल होणार नाही असा दावाही नाही. या यादीवर ओझरती नजर टाकल्यास परमेश्वर, धर्म, यांच्याविनासुद्धा आपण नैतिक व माणूस म्हणून जगू शकतो हे लक्षात येईल.\nसूज्ञास जास्त सांगणे न लगे\n(मराठीकरण करताना काही चुका असण्याची शक्यता आहे. चू.भू.दे.घे.)\nप्रमोद सहस्रबुद्धे [04 Feb 2011 रोजी 14:32 वा.]\n\"गीता ही अहिंसेची शिकवण देत होती\". माझे असे मत नाही, पण हिंसा सर्वदृष्ट्या \"अनैतिक आहे\" असे आपले मत आहे काय\nमोघम प्रतिसाद, जे वाचले ते सांगा, मनुस्मृतीतील तत्वे सांगा, उदाहरणे व्यनितून कळवली तरी चालतील, पण तोपर्यंत सिद्धता होत नाही.\nमोघम प्रतिसाद : मान्य\nतुमच्या प्रिमायसेस मधे मनुस्मृती धर्माचा भाग होते की नाही ते कळवा. त्यानंतर नेमकी उदाहरणे द्यायची तसदी घेईन.\nयात तुम्हाला दोन वाटा आहेत. मी वाचलेल्या मनुस्मृतीचा अनुवाद तुम्ही मान्य करणार नाहीत. किंवा जी नीतिला धरून नाही ती मनुस्मृती मान्य करणार नाहीत.\nतुमच्या प्रिमायसेस नुसार धार्मिक आणि नैतिक एकच होतो. पण तुमचा धर्म लौकिक धर्म नाही असे स्पष्ट दिसते.\n\"गीता ही अहिंसेची शिकवण देत होती\". माझे असे मत नाही, पण हिंसा सर्वदृष्ट्या \"अनैतिक आहे\" असे आपले मत आहे काय\nमग गीतेत हिंसा सांगितल्यास ती नैतिकतेला धरून आहे हि शक्यता आहेच. गांधीजी खरे बोलले कि खोटे हा मुद्दा इथे अवांतर. आणि मी सोयीस्कर अर्थ काढतो हे हि अजून ठरले नाही.\nतुमच्या प्रिमायसेस मधे मनुस्मृती धर्माचा भाग होते की नाही ते कळवा. त्यानंतर नेमकी उदाहरणे द्यायची तसदी घेईन.\nयात तुम्हाला दोन वाटा आहेत. मी वाचलेल्या मनुस्मृतीचा अनुवाद तुम्ही मान्य करणार नाहीत. किंवा जी नीतिला धरून नाही ती मनुस्मृती मान्य करणार नाहीत.\nमनुस्मृती नक्कीच धर्माचा भाग आहे. तुम्ही जोपर्यंत तुमचा अनुवाद सांगत नाही तोपर्यंत मी मान्य तरी कसे करू मी फक्त विरोधासाठी विरोध करत नाही, पण माझा असा विश्वास आहे कि जे सांगितले आहे आणि जो अर्थ समाजात काढला गेला आहे किंवा राबवला गेला आहे त्यात फरक आहे. जे समाजात धर्म म्हणून दिसते तो तसाच धर्म आहे असे समजल्यास आपल्या मताशी मी सहमत होईनही. पण हे मूळ धर्माचे काही अंशी भ्रंश/भ्रष्ट रूप आहे असे माझे मत आहे. तरीही तुम्ही अनुवाद सांगावा हि विनंती.\nतुमच्या प्रिमायसेस नुसार धार्मिक आणि नैतिक एकच होतो. पण तुमचा धर्म लौकिक धर्म नाही असे स्पष्ट दिसते.\nकुठलाच लोकमान्य/तत्वज्ञ पण धार्मिक माणूस धर्म=नैतिकता हेच सांगतो, मी लोकमान्य/तत्वज्ञ नाही पण काही प्रमाणात धार्मिक असू शकेन. त्यामुळे आपण जो लौकिक धर्म म्हणत आहात तो अनैतिक शिकवण देत असेल तर तो धर्म नाही असेच मी म्हणेन.\nप्रमोद सहस्रबुद्धे [05 Feb 2011 रोजी 01:45 वा.]\nमनुस्मृती नक्कीच धर्माचा भाग आहे. तुम्ही जोपर्यंत तुमचा अनुवाद सांगत नाही तोपर्यंत मी मान्य तरी कसे करू मी फक्त विरोधासाठी विरोध करत नाही, पण माझा असा विश्वास आहे कि जे सांगितले आहे आणि जो अर्थ समाजात काढला गेला आहे किंवा राबवला गेला आहे त्यात फरक आहे. जे समाजात धर्म म्हणून दिसते तो तसाच धर्म आहे असे समजल्यास आपल्या मताशी मी सहमत होईनही. पण हे मूळ धर्माचे काही अंशी भ्रंश/भ्रष्ट रूप आहे असे माझे मत आहे. तरीही तुम्ही अनुवाद सांगावा हि विनंती.\nवेद शास्त्र संपन्न बापट गुरुजी यांनी मनुस्मृतीचा १९४० पूर्वी अनुवाद केला आहे. (हल्लीचे प्रकाशक गजानन बुक डेपो. मराठी पुस्तके वर हे पुस्तक येऊ देण्याचा आमचा मानस आहे.) हे पुस्तक वाचून ठरवा की ते नैतिकता दर्शवते की अनैतिकता, लावलेला अनुवाद योग्य की अयोग्य आणि शेवटचे ते तुमच्या धर्मात घ्यायचे की नाही.\nपुस्तक मोठे असल्याने अनुवाद येथे देणे अयोग्य ठरेल. केवळ मला माहित असलेली उदाहरणे वानगी दाखल दिल्यावर त्यातील श्लोक-अर्थावर वाद घालता येतो. हा वाद संपल्यावर ते धर्माचे भ्रष्ट रूप आहे असे तुम्ही म्हणता आहातच. म्हणून तुम्हाला ही विनंती की हे पुस्तक वाचून त्यातील सर्व भाग तुमच्या ध्रर्मात बसतो की नाही हे सांगा. जर का सर्व भाग बसणार नसेल तर उदाहरणे देण्यात काहीच मतलब नाही.\nया दुव्यावर बायबलासंबंधी काही लोकांनी केलेली टिपणी आहे. त्याच बरोबर रसेलने लिहिलेला 'व्ह्याय आय ऍम नॉट ख्रिश्चन' यातही बायबल वर थोड्याप्रमाणात टिपणी आहे.\nलौकिक अर्थाने जी पुस्तके धर्मसंस्थेचा भाग आहेत (वा होते) ती पुस्तके धर्माचे भ्रष्ट रूप आहे असे तुम्ही म्हणू शकता. पण लौकिक धर्म आणि तुम्ही म्हणत असलेला धर्म यात फारकत आहे असे म्हणावे लागेल.\nवेद शास्त्र संपन्न बापट गुरुजी यांनी मनुस्मृतीचा १९४० पूर्वी अनुवाद केला आहे. (हल्लीचे प्रकाशक गजानन बुक डेपो. मराठी पुस्तके वर हे पुस्तक येऊ देण्याचा आमचा मानस आहे.) हे पुस्तक वाचून ठरवा की ते नैतिकता दर्शवते की अनैतिकता, लावलेला अनुवाद योग्य की अयोग्य आणि शेवटचे ते तुमच्या धर्मात घ्यायचे की नाही.\nपुस्तक मोठे असल्याने अनुवाद येथे देणे अयोग्य ठरेल. केवळ मला माहित असलेली उदाहरणे वानगी दाखल दिल्यावर त्यातील श्लोक-अर्थावर वाद घालता येतो. हा वाद संपल्यावर ते धर्माचे भ्रष्ट रूप आहे असे तुम्ही म्हणता आहातच. म्हणून तुम्हाला ही विनंती की हे पुस्तक वाचून त्यातील सर्व भाग तुमच्या ध्रर्मात बसतो की नाही हे सांगा. जर का सर्व भाग बसणार नसेल तर उदाहरणे देण्यात काहीच मतलब नाही.\nमुद्दा ईंटरप्रिटेशनचाच आहे, तरीदेखील अज्ञानामुळे अनुमान-प्रमाण किंवा काही लोकांचे शब्द-प्रमाण मानावे लागते. तरी मी जरूर हे पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करीन. आपणास काही त्यातील जे मुद्दे अनैतिक वाटतात ते ह्या चर्चेच्या बाहेर कळवावेत, त्यावर मी माझे मत आपणास नक्कीच कळवीन. ती चर्चा खरडीतून अथवा व्यनितून करूयात.\nप्रमोद सहस्रबुद्धे [05 Feb 2011 रोजी 03:52 वा.]\nबाकीच्या दुव्यांबद्दल आपले मत कळवा. ते तर पूर्णपणे उपलब्द्ध आहेत.\nमाझा ख्रिश्चन धर्माबद्दल अभ्यास नाही.\nबाकीच्या दुव्यांवर ख्रिश्चन' धर्माबद्दल टिप्पणी आहे, तो माझा धर्म नाही व त्याचा अभ्यास देखील नाही तेव्हा मी त्याबद्दल काही विधान करणे चुकीचे असू शकते.\nतरी रसेलच्या ख्रिश्चन ची व्याख्या देव/येशू/नरक ह्याशी जास्त जवळ जाणारी आहे, ह्या गोष्टी म्हणजे ख्रिश्चन' धर्म असेल तर त्या धर्माबद्दल मला नक्कीच शंका आहे.\nप्रमोद सहस्रबुद्धे [05 Feb 2011 रोजी 13:25 वा.]\n\"अनीति सांगणारा तो धर्म नाहीच हे प्रेमीस आहे त्यामुळे असे आढळल्यास ती नास्तीकताच मानावी.\"\nहे तुमचे पहिल्या काही प्रतिसादातील वाक्य.\nख्रिश्चन हा एक लौकिक धर्म आहे. आणि तुम्ही आता म्हणता की\nतरी रसेलच्या ख्रिश्चन ची व्याख्या देव/येशू/नरक ह्याशी जास्त जवळ जाणारी आहे, ह्या गोष्टी म्हणजे ख्रिश्चन' धर्म असेल तर त्या धर्माबद्दल मला नक्कीच शंका आहे.\nतो तुमच्या दृष्टीने धर्म आहे की नाही तुम्हाला सांगता येत नाही. असेच मनुस्मृतीबद्दल तुमचे मत असेल तर आपला वादच मिटतो. (तुम्ही ती वाचली नाही. वाचल्याशिवाय तिच्या नैतिकतेबद्दल बोलण्याचा तुमचा अधिकार नाही असे मी मानतो.)\nतुमचा धर्म आणि लौकिक अर्थाने धर्म शब्द वापरला जातो यात खूप फरक आहे. तुम्ही नास्तिकतेची व्याख्या ही लौकिकार्थापेक्षा वेगळी करता. तुम्ही असे करण्यास माझी काहीच हरकत नाही. पण त्यावेळी तुमची व्याख्या आधीच समजावून सांगितली असती तर बरे झाले असते.\nमला ख्रिस्चन धर्माबद्दल बोलणे टाळायचे होते. पण आता तुम्ही मुद्दा काढलाच आहे तर उत्तर देतो -\nख्रिश्चन हा एक लौकिक धर्म आहे. आणि तुम्ही आता म्हणता की\nतरी रसेलच्या ख्रिश्चन ची व्याख्या देव/येशू/नरक ह्याशी जास्त जवळ जाणारी आहे, ह्या गोष्टी म्हणजे ख्रिश्चन' धर्म असेल तर त्या धर्माबद्दल मला नक्कीच शंका आहे.\nतो तुमच्या दृष्टीने धर्म आहे की नाही तुम्हाला सांगता येत नाही. असेच मनुस्मृतीबद्दल तुमचे मत असेल तर आपला वादच मिटतो. (तुम्ही ती वाचली नाही. वाचल्याशिवाय तिच्या नैतिकतेबद्दल बोलण्याचा तुमचा अधिकार नाही असे मी मानतो.)\nआपल्याला खात्रीशीर रित्या असे वाटते का, की रसेल एका परिच्छेदात ख्रिस्चन धर्माची जी व्याख्या करतो ती म्हणजेच तो धर्म होय मला त्यार्थी विरोध नोंदवायचा होता कि इतिहास बघता धर्म म्हणून मान्यता मिळालेला हा पंथ नक्कीच एवढा उथळ नाही, पण त्याची तत्वे मला माहित नाही व माझ्या धर्मानुसार तो धर्मच नाही त्यामुळे त्याबद्दल बोलणे मला रुचत नाही.\nमनुस्मृती ज्ञात नसून तिचा अनुवाद ज्ञात आहे, तुम्हास आणि मला देखील, आपण जो संदर्भ दिला तो संदर्भ देण्यासारखा आहे असे आपणास तरी वाटते का मी ते पुस्तक आजच बघितले, त्यामध्ये विचार करून अनुवाद न लिहिता केवळ संस्कृत शब्दांचे भाषांतर लिहिले आहे असे दिसते पण मनुस्मृतीचा इतर अनुवाद जो संदर्भ देण्यासारखा आहे तो मी शोधात असल्याने त्यावर भाष्य करण्याचे टाळले. श्री बापट ह्यांचा अनुवाद वाचल्यास विचार करणारे आस्तिक देखील नास्तिक होतील ह्यात शंका नाही. मला जे अनुवाद माहित आहेत त्यामध्ये लेखकाने स्वतःच्या बुद्धीने अनुवाद केला आहे त्यामुळे तो मनुस्मृतीचा सोयीस्कर अनुवाद असू शकतो, पण मान्यवर लोकांनी सामान्य लोकांना समजेल तसेच फक्त भाषांतर नसेल असे काही उपलब्ध आहे का हे मी बघतो आहे . तसे सापडल्यास आपणास नक्की कळवेन. आपल्याला जो अनुवाद ज्ञात आहे त्यानुसार धर्म अनैतिक आहे असे बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही असे मी मानतो.\nह्याउपर आपणास काही आक्षेप असेल तर जरूर सांगा मी माझ्या कुवतीनुसार शंका-निवारणाचे प्रयत्न करेन.\nप्रमोद सहस्रबुद्धे [05 Feb 2011 रोजी 18:09 वा.]\nया वादात काही प्रश्नांचा निकाल लागला असे वाटले. त्यात तुमचे म्हणणे मला समजले.\nयोग्य अनुवादित मनुस्मृतीचे अवलकोन करून एक चांगला ससंदर्भ लेख (शिवाय बापटशास्त्र्यांचे कुठे चुकले असा तौलोनिक विचार देखील) वाचायला मिळेल अशी आशा करतो.\n' अनीति सांगणारा तो धर्म नाहीच.' हे फार उत्तम. म्हणजे अनीतिमान काही दिसले तर ते धर्मातून काढून टाकायचे.\nअसे केले तर बहार येईल. दुर्दैवाने(धर्म-प्रगती दृष्टीने), असे झालेले बर्‍याच धर्मात दिसत नाही.\nबहुतेक,मुळात अनीती सांगणारं काही आहे हे मान्यच न करण्याच्या भुमिकेमुळे असेल. बाकी अनीती सांगणार धर्मच जर् बाद केला तर कसे\nधर्माची अनैतिक व्याख्या करणाऱ्यांना बाद करायला हवे, अगदीच शेजारचा धर्म उदाहरण म्हणून घेतल्यास पैगाम्बारालादेखील हे अपेक्षित असेल असे वाटत नाही पण काही बुडव्यानी नको तो अर्थ धर्म म्हणून मांडला असावा. मग धर्म वाईट असे न मानता त्याचा लावला गेलेला अर्थ वाईट असे होऊ शकते ना\nअहो, मुद्दा वेगळा आहे. धर्म कशाकरता सुरु केला हा मुद्दाच् नाहीए इथे.\nसद्ध्या क्ष धर्म अस्तित्वात् आहे, त्या धर्मात अबकड तत्वे आहेत जी आजचे लोक् पाळतात. त्याचा प्रचार करणारे लोक देवावर, कर्मावर इ. विश्वास् ठेवतात, ते आस्तिक आहेत. श्री. प्रमोद आणि श्री. रिकामटेकडा यांच्या युक्तिवादात् अश्याच लोकांच्या नितीमत्तेवर भाष्य आहे.\nमग ह्या तत्वाने सद्य परिस्थिती बघता राजकारण वाईट असे देखील म्हणता येईल. सद्य राजकारणातून चांगले काही घडताना तर दिसतच नाहीये, हे मान्य आहे काय\nराजकारणाशी तुलना करुन काय् सिद्ध करायचे आहे\nधर्मग्रंथासारख्या ग्रंथाचे आचरण राजकारणात होते का धार्मिक तीर्थस्थानांप्रमाणे राजकारणी लोक कुठल्या राजकीय तीर्थस्थानांना मानतात का धार्मिक तीर्थस्थानांप्रमाणे राजकारणी लोक कुठल्या राजकीय तीर्थस्थानांना मानतात का राजकारणात कुठला सत्यनारायण घातला जातो का राजकारणात कुठला सत्यनारायण घातला जातो का मुंज, सुंता, बाप्तीजम असले काही केल्याशिवाय राजकारणात् प्रवेश नाही असे काही असते का मुंज, सुंता, बाप्तीजम असले काही केल्याशिवाय राजकारणात् प्रवेश नाही असे काही असते का\nराजकारणात काही वाईट् गोष्टी आहेत, काही चांगल्याही आहेत (तसेच धर्माबाबतही) पण् त्याचा इथे काय् संबंध चर्चेच्या अनुशंगाने मुद्दे मांडलेत तर बरे होईल.\nतत्व लक्षात घेतले असते तर पुढे समजावून सांगणे सोपे पडले असते, पण मुदलात काही नाही तेंव्हा असहमतीस सहमती असणेच योग्य ठरेल.\nतत्वाचा या चर्चेसंबंधात् काही उपयोग असता तर समजावुन घेण्याचे प्रयत्न केले असते, पण संबंध नाही हे वर लिहले असतानाही त्यावर काही स्पष्टीकरण नाही तेव्हा काही न लिहणेच योग्य ठरेल.\nवरील सर्व मुद्दे आस्तिकही ठामपणे मांडू शकतो त्यामुळे एखाद्या नास्तिकाचे मनोगत/विचार/ विश्वास त्यातून प्रकट होतात असे वाटत नाही.\nआपल्या देशाच्या घटनेत नमूद केलेले मानवी अधिकार, मानवी स्वातंत्र्य (ज्यात भाषण व लेखन स्वातंत्र्य, संघटित होण्याचे स्वातंत्र्य, शांत रीतीने अडचणी इतरांसमोर मांडण्याचे स्वातंत्र्य, ईश्वराची पूजा करण्याचे ( वा न करण्याचे) स्वातंत्र्य इत्यादी आहेत) यांच्यावर माझा विश्वास आहे.\nहे जर खरे असेल आणि सर्व स्वातंत्र्ये मान्य असतील तर ईश्वराची पूजा करण्याच्या विरोधात लेख का बरे लिहिले जातात पण ओह हे नानावटींचे विधान नाही मायकेल शेर्मरची विधाने आहेत.\nशारिरीक बंधने घातली जाणार नाहीत इतकेच स्वातंत्र्य आहे. त्यासोबत टीका, टिंगल सहन करण्याचे कर्तव्य स्वीकारावे लागते कारण इतरांना अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे.\nसर्व धर्मांना \"समान वागणूक\" द्यावी अशी अपेक्षा आहे पण \"आदराचीच वागणूक द्यावी\" असे स्पष्ट नाही असे मला वाटते. सर्वच धर्मांवर समान जिझिया लादला तरी त्या तत्त्वाचा भंग होत नाही. त्या पैशांतून सरकारने शालेय मुलांसाठी विज्ञान केंद्रे, तारांगणे उभारली तरी त्या तत्त्वाचा भंग होत नाही.\nछानच आहे ही यादी\nछानच आहे ही यादी.\nसदर (किंवा अशा प्रकारच्या आधी झालेल्या अनेक) चर्चांमध्ये प्रत्येकाची - आस्तिक किंवा नास्तिक- कशावर ना कशावर श्रद्धा असणे आवश्यक आहे / प्रत्येकाची कशावर ना कशावर श्रद्धा असते हे गृहितक म्हणून धरले आहे. या गृहितकाची वैधता - व्हॅलिडिटी काय कशावरही श्रद्धा नसताना जगणे शक्य नाही काय\nश्रद्धा हा जरासा गंभीर शब्द आहे. विश्वास हा त्या मानाने खेळकर शब्द आहे. समज हा त्याखालचा शब्द, पण त्याविषयी बोलणे नको.\nउपक्रमावर इतर सर्व संकेतस्थळांप्रमाणेच कंपूबाजी चालते, असा माझा समज आहे. पण असे असले तरी मुळात इथले लोक वाईट प्रवृत्तीचे नाहीत, अस माझा विश्वास आहे.एकूणात माणूस हा सद्प्रवृत्तीचाच असतो, अशी माझी श्रद्धा आहे - ही चढती भाजणी बरोबर आहे का आणि यातली शेवटची पायरी आवश्यक आहे का\nवरील उदाहरण हे फक्त उदाहरण म्हणून घेतलेले आहे, त्याचा वस्तुस्थितीशी संबंध नाही- असा माझा समज आहे. की विश्वास\nतुमचा स्वभाव कसा आहे गिरण्या बंद पडण्यापूर्वी कसा होता\nप्रकाश घाटपांडे [04 Feb 2011 रोजी 15:12 वा.]\nवरील उदाहरण हे फक्त उदाहरण म्हणून घेतलेले आहे, त्याचा वस्तुस्थितीशी संबंध नाही- असा माझा समज आहे. की विश्वास\nखर तर अशी आपली खात्री आहे असा माझा समज आहे\nउपक्रमावर इतर सर्व संकेतस्थळांप्रमाणेच कंपूबाजी चालते, असा माझा समज आहे. पण असे असले तरी मुळात इथले लोक वाईट प्रवृत्तीचे नाहीत, अस माझा विश्वास आहे.एकूणात माणूस हा सद्प्रवृत्तीचाच असतो, अशी माझी श्रद्धा आहे\nहा प्रतिसाद राजेश घासकडवींच्या चर्चेत यायला हवा होता. नेहमीपेक्षा विरुद्ध विचारांचे प्रतिसाद लिहिण्याची विनंती राजेशने केली आहे.\nतेच आणि तेच चर्‍हाट - तुमचेही नि माझेही\nतेच आणि तेच चर्‍हाट - तुमचेही नि माझेही\nनास्तिकांचा कुठल्याही गोष्टीवर विश्वास नसल्यामुळे ते पाखंडी, संवेदनाविहीन, नैतिकमूल्यांची चाड नसणारे, कायमचे वाकड्यात शिरणारे, भावना दुखविणारे.... असतात. परमेश्वर व धर्म यावर श्रद्धा नसणारेसुद्धा नैतिक असू शकतात, त्यांच्याही भावना असतात, यावर उपक्रमावरील विविध तर्कट चर्चांनंतर माझाही अजिबात विश्वास उरला नाही.*\nमला त्यापेक्षा विनोबा बरे वाटतात. ते म्हणतात, 'तर्काला छाटून श्रद्धा व प्रयोग या दोन पंखांवरच मी गीतेच्या भरार्‍या मारत असतो'.\nमनोविकारातून सुटका मिळवण्यासाठी मलाही हेच बरे वाटते. पण सगळ्यांना ते पटेल असेही नाही. आयुष्याचा आपापला मार्ग\nमाझी जुनी(च) सही हे सांगतेच\n~काही सदस्यांच्या सदैव तर्कटपणामुळे मला उपक्रमाचा कंटाळा आला आहे. हल्ली येथे फार काही मजा येत नाही. चर्चा करणेच नको वाटते\n*(हे उपक्रमाचे यशापयश वगैरे नव्हे तो वेगळा विषय आहे.)\nनास्तिकांच्या उपक्रमावरील वावरावर इतकेच म्हणावेसे वाटते-\nहेल्ड होस्टेजः व्हेन नास्तिक्स् कंट्रोल संकेतस्थळ्स्\n(ह्याचा संदर्भ शुचि ह्यांच्या ह्या लेखनात आलेला आहे)\nनास्तिकांचा कंट्रोल असता तर आस्तिकांच्या नास्तिकांबद्दलच्या व्याखेनुसार त्यांनी स्वतःच्या (नास्तिकांच्या) क्रूर वगैरे विशेषणांना खरे करत आस्तिकांच्या पार्श्वभागावर वळ उमटुन त्यांना हाकलले असते, बरोबर\nतसे इथे(किंवा अजुन् कुठल्याच स्थळावर) झालेले दिसत् नाही, म्हणजे जर तुमचे म्हणणे खरे असेल् तर इथले कंट्रोल असलेले नास्तिक नैतिकच म्हणायला हवेत\nनास्तिकता आणि नैतिकता अन्टॉनिम्स् असल्यासारखे तुम्ही म्हणताय हे\nमी चर्चेत उद्धृत केलेले गृहीतक जर खरे असेल तर असे स्पष्ट लिहलं आहे\nहोय, खरंय. नास्तिकांना राग येत नसतो, म्हणून बरे आहे, नाहीतर खैर नाही.\nप्रकाश घाटपांडे [04 Feb 2011 रोजी 10:55 वा.]\nमानव या प्राण्यात इश्वर नावाची संकल्पना मानली जाते. ही संकल्पना नेमकी काय आहे याबाबत मतभिन्नता आहे. निर्गुण निराकार , सगुण साकार, भक्तवत्सल करुणाघन वगैरे वगैरे प्रारुपे मानवण्यावरुन् देखील तुंबळ वाग् युद्धे होतात. ती फार फार पुर्वी पासुन चालत आली आहेत ती अशीच चालत रहाणार आहेत असे भाकीत् आम्ही वर्तवतो.\nअवांतर- गुंडोपंतांना याचा कंटाळा आला तरी त्यांच्यावर इश्वराचा वरद हस्त आहे.अन्यथा कठोर नास्तिकांनी त्यांना आपल्या बाजुला खेचल असत.\nप्रत्येक नास्तिक विचारवंत असतो; प्रत्येक विचारवंत\nप्रत्येक नास्तिक विचारवंत असतो; प्रत्येक विचारवंत\n>> तो कोणते विचार करतो यावर ते अवलंबून आहे... ;)\nअनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा\nप्रभाकर नानावटी [06 Feb 2011 रोजी 05:47 वा.]\nमाझ्या मते येथे विचारवंत ऐवजी विवेकी हवे:\nप्रत्येक विवेकी नास्तिक असतो, परंतु प्रत्येक नास्तिक विवेकी असेलच असे नाही.\nप्रत्येक नास्तिक विवेकी असतो, पण प्रत्येक विवेकी आस्तिक असेलच् असे नाही.\nअनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा\nमाझ्या मते येथे विचारवंत ऐवजी विवेकी हवे:\nप्रत्येक विवेकी नास्तिक असतो, परंतु प्रत्येक नास्तिक विवेकी असेलच असे नाही.\nप्रत्येक नास्तिक विवेकीच् असतो.\nइतर सांगतात म्हणुन तो देवावर अजिबात विश्वास ठेवत नाही.\nपण प्रत्येक विवेकी नस्तिक असतो असे काही नाही. तुम्हाला विवेकानंद हे 'विवेकी' नव्हते असं म्हणयचय का\nअनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा\nपण प्रत्येक विवेकी नस्तिक असतो असे काही नाही. तुम्हाला विवेकानंद हे 'विवेकी' नव्हते असं म्हणयचय का\nते अधिभौतिक अस्तित्व मानत म्हणून ते विवेकी नव्हते.\nते अधिभौतिक अस्तित्व मानत म्हणून ते विवेकी नव्हते.\n>> अधिभौतिक अस्तित्व म्हणजे काय त्याचा विवेक/अविवेकाशी काय संबंध\nअनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा\nअधिभौतिक अस्तित्व म्हणजे काय त्याचा विवेक/अविवेकाशी काय संबंध\nमाझा खालील प्रश्न मि. रिटॆ सातत्याने का टाळतायत ते समजत नाही....\nअधिभौतिक अस्तित्व म्हणजे काय त्याचा विवेक/अविवेकाशी काय संबंध\nअधिभौतिक किंवा मेटॅफिजीकल म्हणजे काय त्याचा विवेक/अविवेकाशी काय संबंध\nअनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा\nनुकत्याच् हाती आलेल्या माहितीनुसार,\nजगात जे एकूण तीन ताप(त्रिविध/त्रिताप) आहेत...त्यातीलच् एक ताप म्हणजे अधिभौतिक हा ताप होय\nते तीन ताप-- १.अधिभौतिक\nदॅट्स् ऑल फॉर नाऊ. आगेका इन्व्हेस्टिगेशन चल रहा है|\nअगर आपको कोई खबर हो तो इसी सूत्र पर बताना....\nअनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा\nअधिभौतिक किंवा मेटॅफिजीकल म्हणजे काय त्याचा विवेक/अविवेकाशी काय संबंध\nमेटॅफिजिकल म्हणजे विज्ञानाच्या पलिकडचे विषय, किंवा, वैज्ञानिक तपास करता येणार नाहीत असे विषय होत. विज्ञानात विवेकाने जगाचा अभ्यास केला जातो. म्हणूनच, अधिभौतिक अस्तित्व मानणे* अविवेकी असल्याचे मी म्हटले आहे.\n* 'अस्तित्व मानणे' हे 'जगाविषयी काहीएक मत बनविणे' असल्यामुळे 'विवेकाने अस्तित्व मानणे' ही कृती विज्ञानाच्या पर्व्यूमध्ये येते.\n'जो विचार रवंथ करत बसतो' तो विचारवंत\n>> तो कोणते विचार करतो यावर ते अवलंबून आहे..\nतुम्हाल असे म्हणायचे आहे का 'विचारवंत तो असतो जो कोणते विचार रवंथ करत असतो त्यावर ते अवलंबून असते....'\nकारण प्रतिसादाचा विशय तुम्ही 'विचारवंथ' असा दिला आहे.\nकारण प्रतिसादाचा विशय तुम्ही 'विचारवंथ' असा दिला आहे.\nबहुतेकदा ष ऐवजी श समजून घेता येतो तसेच त ऐवजी थ समजून घेता येऊ शकेल असे वाटते.\nबहुतेकदा ष ऐवजी श समजून घेता येतो तसेच त ऐवजी थ समजून घेता येऊ शकेल असे वाटते.\nसाउथ इंडीयन पण त आणि थ एकच मानतात बहुतेक. कारण कामत च स्पेल्लिन्ग ते कामथ आसे करतात.\nआणि क्रांतीसिंह रावलेमहाराज (भाषिक क्रांतीजनक) आपण फारच् हुषार असल्याने बरोब्बार ओळखलेत मला तेच म्हणायचे होते. :)\nअनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा\nसाउथ इंडीयन पण त आणि थ एकच मानतात बहुतेक.\nनाही, तुमची माहिती चुक आहे. तुम्ही लिहण्याआधी माहिती तपासुन पाहता का\nबहुतेक चूक असेलही किंवा नसेलही...........\nसाउथ इंडीयन पण त आणि थ एकच मानतात बहुतेक.\nनाही, तुमची माहिती चुक आहे. तुम्ही लिहण्याआधी माहिती तपासुन पाहता का\nइथे मुळ मुद्दा म्हणजे मी माहिती दिली नव्हती, शक्यता वर्तवली होती. बहुतेक या शब्दाचा अर्थ माझ्या 'माहितीप्रमाणे' असावे असावा कदाचित् इ इ या अर्थी मराठीत वापरला जातो.\nती ऐकीव गोष्ट होती. आणि 'इथे' ऐकीव गोष्टी बद्दल काही सांगण्यास मनाई असेल तर तसे सांगावे. आणि अशा ऐकीव गोष्टी कुठे तपासून पहाता येतात तेही समजावावे.\nअनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा\nशक्यता वर्तवताना त्याबद्दल काही माहिती आहे याची खात्री तुम्ही करता का (नुतसे त चे स्पेलिंग पाहुन शक्यता वर्तवणे म्हणजे माहिती असणे नव्हे (नुतसे त चे स्पेलिंग पाहुन शक्यता वर्तवणे म्हणजे माहिती असणे नव्हे\nऐकिव गोष्टी सांगाव्यात पण त्यावर् थोडा सारासार् विचार (जमत असेल् तर) करावा अथवा कुणा जाणकाराशी बोलावे असा संकेत समाजात दिसतो( असे केल्याने समाजात आपण् पुर्ण मुर्ख आहोत अशी प्रतिमा न बनण्यास मदत होते).\nशक्यता वर्तवताना त्याबद्दल काही माहिती आहे याची खात्री तुम्ही करता का\n>> शक्यतोवर करते अन्यथा शक्य नसेल तर नाही.\n(नुतसे त चे स्पेलिंग पाहुन शक्यता वर्तवणे म्हणजे माहिती असणे नव्हे\nऐकिव गोष्टी सांगाव्यात पण त्यावर् थोडा सारासार् विचार (जमत असेल् तर) करावा\n>> बरोबर आहे.. जमेल जमेल\nअथवा कुणा जाणकाराशी बोलावे असा संकेत समाजात दिसतो\n>> कोण आहे तो इकडे\n( असे केल्याने समाजात आपण् पुर्ण मुर्ख आहोत अशी प्रतिमा न बनण्यास मदत होते).\n>> इथे कोणाला बदलायचीय्... शहाणे होऊन खुळ्या जगात राहण्यापेक्षा मुर्ख राहिलेल जास्त् परवडतं\nअनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा\nबदलण्याबद्दल् कुणाला विचारलं नाहीए.\nशहाणे होऊन खुळ्या जगात राहण्यापेक्षा मुर्ख राहिलेल जास्त् परवडतं\nआपण जे नसु ते होणं अवघडच नाही तर खार्चिकही होउ शकतं हे मान्य आहे.\nपण मुद्दा तो नव्हता. असो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://tyaa-kavitaa.blogspot.com/2011/12/blog-post_30.html", "date_download": "2018-04-24T03:05:10Z", "digest": "sha1:AAJIR4E6OR4JEXFCRKGRDWTQTYHCG2W3", "length": 7866, "nlines": 122, "source_domain": "tyaa-kavitaa.blogspot.com", "title": "’त्या’ कविता: इतिहासाचे अवघड ओझे!- विंदा करंदीकर", "raw_content": "\nनिखळ, ख-याखु-या कविता पूर्ण समजायच्याही कितीतरी आधी आपल्याशी संवाद साधतात\nडोक्यावर घेऊन ना नाचा;\nकरा पदस्थल त्याचे; आणिक\nचढुनी त्यावर भविष्य वाचा\nमाझ्या माहिती प्रमाणे. ...\nइतिहासाचे अवघड ओझे .... असे शब्द विंदांच्या कवितेत नव्हते. ...\nइतिहासाचे अवजड ओझे ..... असे शब्द होते.\nमाझ्या माहिती प्रमाणे. ...\nइतिहासाचे अवघड ओझे .... असे शब्द विंदांच्या कवितेत नव्हते. ...\nइतिहासाचे अवजड ओझे ..... असे शब्द होते.\nमी असाच घोळ ’कवितेच्या टिकाऊ वळचणीला\nअसं लिहून केला होता.\nमला त्यातही अर्थ सापडला तरी मूळ कवीचे शब्द ते नव्हते.\nखूप उशीर झालाय कमेण्ट द्यायला, आणि एडिट करायला, तरी यापुढे वाचणा-यांचे रसभंग टळतील, त्याकरता थॅंक्स\nया ब्लॉगवरील कविता कॉपी-पेस्ट करता येणार नाहीत.\nआपणांस या कविता विनासायास, कुठलेही कष्ट न घेता आंतरजालावर एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याच्या बदल्यात आपण किमान कवितांच्या बाबतीत तरी कॉपी-पेस्टची अंगवळणी पडलेली सवय बाजूला ठेवावी असे संग्राहकाला वाटते.\nकविता सरसकट कॉपी-पेस्ट करणं टाळा.\nसुमारे साडे-तीनशेच्यावर कविता टा‌ईप करताना संग्राहकाने इन्व्हेस्ट केलेला वेळ, श्रम याचसाठी आहेत की तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा.\nकाही शंका असल्यास कमेंट लिहा, प्रश्न विचारा- त्यांची उत्तरं देण्याचा यथाशक्ती, यथामती प्रयत्न केला जा‌ईल.\nएखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, टा‌ईप करा. कवितेचं ते खरंखुरं हस्तांतरण असेल.\nकॉपी-पेस्ट्चा शॉर्टकट चोखाळू नये.\nआपण रसिक आहात, आपल्याकडून हे अपेक्षित नाही.\nअरविंद वामन कुलकर्णी (1)\nगजानन माधव मुक्तिबोध (1)\nभिलोरी बोलीतील कविता (3)\nमलिका अमर शेख (6)\nवि. दा. सावरकर (1)\nशमशेर बहादूर सिंग (2)\nश्री. कृ. कोल्हटकर (1)\nहरिवंश राय बच्चन (1)\nएक बार वक्त से, लम्हा गिरा कहीं\nवहॉं दास्तां मिली, लम्हा कहीं नहीं\nहे लम्हें वेचून जपण्याकरताच मी लिहिते, लिहीत राहीन.\n’त्या’ कवितांचा संग्रह करण्यातून संग्राहकाला कोणताही आर्थिक लाभ नाही. संग्राहक आर्थिक लाभाकरिता या कवितांचा वापर करत नाही; आणि, तसे करण्यास कोणालाही प्रोत्साहन देत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2017/12/blog-post_19.html", "date_download": "2018-04-24T03:11:45Z", "digest": "sha1:BUOPHIAAIYFHWPCV2V7ZBAQRLV6EPMWD", "length": 27053, "nlines": 290, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: राहूल - गांधीमुक्त कॉंग्रेसची सुरुवात झालीय!", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nमंगळवार, १९ डिसेंबर, २०१७\nराहूल - गांधीमुक्त कॉंग्रेसची सुरुवात झालीय\nगुजरातच्या निवडणूकांचा निकाल लागून एक दिवस उलटला व आता मुख्यमंत्री कोण यावर चर्चा सुरु झाल्यात. यात भाजपच्या जागा कमी झाल्या तरी त्यांना मिळालेली मतांची टक्केवारी मागच्यापेक्षा वाढलेली आहे. त्यामुळे कमी झालेल्या जागांवरुन कितीही कल्ला केला तरी भाजपचा मतदार निसटून गेलेला नाही याची ही साक्ष आहे. याच्या अगदी उलट कॉंग्रेसच्या जागाही वाढल्या व मतदारांची टक्केवारीही वाढली यात मात्र घोळ आहे. तो घोळ म्हणजे मिळालेलं यश ही निव्वड कॉंग्रेसची कमाल नसून हार्दीक-अल्पेश-जिग्नेश या तिकडीच्या मदतीतून मिळालेली उभारी आहे. याचा अर्थ राहूलची जादू चालली असा निघत नसून स्थानीक पातळीवरील नेत्यांनी राहूलच्या लढाईत कॉंग्रेसचे स्थान भक्कम करुन दिले असा होतो. पण तमाम बुद्धीवादी मात्र या तिकडीचं योगदान दुय्यम स्थानी ढकलत राहूलचा ढोल बडवायला लागले आहेत. म्हणजे परत एकदा प्राप्त परिस्थीतीचं चुकीचं अवलोकन व चुकीचं चित्रण सुरु झालय. काही वृत्तपत्रांनी तर चक्क राहुलचं व्यक्तिमत्वच बदललं, तो खूप भारी झालाय, लढावू झालाय वगैरे स्तुती आजच्या वृत्तपत्रातून पहिल्या पानावर छापलीये. याला भाटगिरीचा अस्सल नमूना म्हणतात. अन याच भाटगिरीने कॉंग्रेसला वास्तवापासून कायम दूर नेले व त्यातूनच मग कॉंग्रेसला मारक असलेली परिस्थीती निर्माण झाली तरी वरिष्ठांना त्याची भनक लागत नव्हती. मग सुरु झाला कॉंग्रेसचा पाडाव. तो पाडाव कॉंग्रेसला इतका पोखरत गेला की आज कॉंग्रेस फक्त ४ राज्यां पुरती नाममात्र होऊन बसली आहे.\nगुजरातच्या विजयात दोन संदेश आहेत. एक म्हणजे भाजपचे दिवस भरत आलेले आहेत. अन दुसरं म्हणजे राहूल गांधी कायम पप्पूच राहणार आहे. पहिला संदेश भाजप कसं घेतो ते येणा-या काळात कळेलच. कारण मिळालेली टक्केवारी जरी जास्त असली तरी जिंकणा-या जागांमुळे तुमचं स्थान ठरत असतं. ते गुजरातेत डगमगायला लागले हे वास्तव आहे. १५० जागांची बढायी मारणारा अमीत शहा तसा शाहणा आहे. १५०चं ९९ होणं तो किती सिरियसली घेतो व पुढे काय नियोजन करतो ते कळेलच, त्यावर आताच मतप्रदर्शन करणं योग्य ठरणार नाही. पण हे जर असच चाललं तर भाजपचा अतिआत्मविश्वास त्यांना नडणार व त्याची सुरुवात त्यांच्याच गृहराज्यातून झाली एवढं मात्र नक्की.\nमोदी व काही गिनेचुने नेते सोडले की भाजप हा तसाही लोकांना आवडणारा पर्याय नक्कीच नाही. तरी त्यांना सत्ता मिळत आहे याची दोन कारणं एकतर कॉंग्रेस व टीमचा मागील १०-१५ वर्षाचा सत्तेचा अनुभव येथील मतदाराला फारसा आवडलेला नाही. व दुसरं कारण म्हणजे कॉंग्रेस आजही लोकांना आवडेल असा पर्याय देण्यात अपयशी ठरत आहे. या दोन कारणामुळे लोकं भाजपला मत देत आहेत. इथे गुजरात हे एकमेव निकष न मानता इतर राज्यात भाजपला मिळणारा कल पाहता असा निष्कर्ष काढत आहे. याचा दुसरा अर्थ असा निघतो की भाजपला मिळणारं मत हे भाजपच्या कर्तबगारीमुळे मिळत नसून कॉंग्रेसचे वरील दोन घटक त्यास कारणीभूत आहेत. त्यातला पहिला घटक “कॉंग्रेस बद्दलची नाराजी” ही तात्पुरती असून काही काळानंतर लोकं ती विसरुन जातील. पण दुसरं कारण मात्र दुर्लक्षीत ठेवून चालणार नाही. कॉंग्रेसला सत्तेत येण्यासठी मतदाराला भाजपच्या सत्तेचा कंटाळा येईस्तोवर वाट पहावी लागेल किंवा तुल्यबळ चेहरे नि भाजपला पुरुन उरतील असे पर्याय जागोजागी उभे करावे लागतील.\nयात पहिल्याच झटक्यात कॉंग्रेस मात खाते. कारण कितीही आव आणला तरी राहूल गांधी हा काही मोदीला पर्याय ठरु शकत नाही. म्हणजे मोदी जोवर राष्ट्रीय राजकारणात आहेत तोवर राहूल व त्याची कॉंग्रेस यांचा राष्ट्रीय राजकारणात काही टिकाव लागू शकणार नाही. म्हणजे मोदी आहे तोवर राहूल हा राष्ट्रीय पप्पू ठरलेला आहे. त्याची कायमच टिंगल टवाळी होत राहील. कारण राहूल गांधी कुठल्याही अर्थाने खूप सिरियसली घेतल्या जावं असं व्यक्तीमत्व नक्कीच नाही. बाप-आजोबाच्या आशिर्वादाने जेवढी मजा करता येते त्यापेक्षा कैक पटीने अधीक मजा त्यानी करुन घेतली आहे. आता इथून सुरु होतो त्याचा पाडाव. हा पाडाव राहुलचा तर सत्यानाश करणारच पण तो जेवढा जास्त काळ कॉंग्रेसची सुत्रे हातात ठेवेल तितकं जास्त कॉंग्रेस पोखरुन निघेल. म्हणजेच तेवढाच जास्त काळ भाजप हा सत्तेत टिकून राहण्याची शक्यता वाढत जाईल. राष्ट्रीय राजकारणात राहूल हा ख-या अर्थाने भाजपसाठी फायद्याचा माणूस आहे. राहूल गांधी पक्षाचा अध्यक्ष असणे व पंतप्रधान पदाची स्वप्ने पाहणे म्हणजे भाजपची केंद्रातील सत्ता अधीक बळकट होत जाणे असं ते समिकरण असेल. हे जितकं दिघकाळ चालेल तितकीच भाजपची सत्ता दिर्घायू बनत जाईल. अंगात कोणतीच कर्तबगारी नसतांना राष्टीय पक्षाचा हेड बनणे म्हणजे त्या पक्षाची व तमाम कार्यकर्त्यांची वाट लावणे होय. ती राहुलबाबा पद्धतशीरपणे लावत असून सध्याचे कॉंग्रेसी ती लावू देत आहेत. कारण या कणा नसलेल्या कॉंग्रेसींमध्ये स्वबळावर पक्षात जान फुंकण्याची धमक नाही. व बाहेर पडून काही करण्याची कुवत नाही. मग राहुलमुळे काही मिळालं तर मिळालं... या भावनेतून गुपचूप बसलेले हे कॉंग्रेसी एका टप्प्यावर सगळं असाह्य झालं की बंडावर उतरतील. ती वेळ किती वर्षानी येईल ते आता तरी सांगता येणार नाही. पण नव्या दमाचे कॉंग्रेसी जेंव्हा केंव्हा बंडावर उतरतील तेंव्हा नुसतं राहुलला कॉंग्रेस बाहेर काढून फेकतील असं नाही.... तर राहूल गांधी हा कॉंग्रेसवर हक्क सांगणारा शेवटचा गांधी असेल.\nनव्या पिढीला तसही घराणेशाही फारशी पसंद नाही. तरी जुन्या कॉंग्रेसीना त्याची सवय झाल्यामुळे राहुल गांधी यावेळेस पक्षाध्यपद मोठ्या लबाडीने घश्यात घालून बसलाय. पण पुढच्या ५ ते १० वर्षात येणारा नवा कॉंग्रेसी कार्यकर्ता यापेक्षा अगदी वेगळ्या मेंटालिटीचा असेल. त्याला कॉंगेसमध्ये गांधी या नावापेक्षा कर्तबगारीची असलेली गरज अधीक जाणवेल. मोदी व टीमची विजयी घोडदौड हे कर्तबगारीला मिळालेला कल आहे हे उमगलेला नवा कॉंग्रेसी, पक्षातील घरणेशाहीला नापसंद करणारा असेल. या विचाराला दुस-या बाजूनी नव्या मतदाराचीही जोड मिळत जाईल. हा नवा मतदार मत देताना आजच मोठा चोखंदळ बनलाय, येणा-या काळात तो अधीक सजग नि परिपक्व असेल. या सगळ्याचा एकूण परिणाम म्हणून कर्तबगारी नसलेले सगळे नाममात्र नेते बाहेर फेकले जातील. यात सगळ्यात वरच्या क्रमांकावर ते असतील जे घराणेशाहीतून राजकारणात शिरकाव करुन बसलेले आहेत. राहूल गांधी हे नाव अशा यादीत सगळ्यात वरच्या क्रमांकावर असेल. एकदा मतदारांनी नाकारले की गांधी नावातील जादू शुन्यावर जाऊन पोहचेल. एकदा गांधी या नावाचं मुल्य शुन्यावर गेलं की राहुलची कॉंग्रेसमधून हाकलपट्टी अटळ असेल. ते व्हायला फार फार तर पुढच्या दोन निवडणूका पुरुन उरतील.\nअंगात कुठलिही कर्तबगारी नसताना केवळ गांधी हे नाव धारण करुन कॉंग्रेसचे अध्यक्ष बनून बसलेला हा पप्पू हा कॉंग्रेस पक्षाचा गांधी घराण्यातून बनलेला शेवटचा अध्यक्ष असून त्याला पिटाळण्याची प्रोसेस खरतर सुरु झाली आहे. ती आता इतक्या प्राथमिक अवस्थेत आहे की ती सुरु झाली हे कोणाला पटणारच नाही. पण गांधीमुक्त कॉंग्रेसची सुरुवात झालीय एवढी मात्र नक्की\nPosted by एम. डी. रामटेके at ३:४७ म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी, राहुल गांधी\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nतीन तलाक - शाह बानो ते शायरा बानो\nजाधव भेटीतील भारतीय थिल्लरपणा\n2G घोटाळा असा घडला\nसुप्रिया सुळे, राष्ट्रवादिची राहुल गांधी.\nचिऊ-सेनेचं गुजरातेत काय झाल\nराहूल - गांधीमुक्त कॉंग्रेसची सुरुवात झालीय\nवेडा विकास वि. शिरजोर मुसलमान.\nमाहारकीचे डोहाळे लागतात तेंव्हा...\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jokes-sms/marathi-joke-117041900008_1.html", "date_download": "2018-04-24T02:40:48Z", "digest": "sha1:ZKQFWN25UD4MNP23UOOBX56GGLNYIHTX", "length": 6195, "nlines": 115, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "नशिबात प्रायश्चित | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nज्यांच्या नशिबात प्रायश्चित लिहिलेलं असतं.....\nशक्यतो त्यांच्या बायका सुट्टीत माहेरी जात नाहीत....\nगोलूला आवडली विवाहित स्त्री\nउन्हाळ्यात थंडावा जाणवतो जेव्हा...\nविमानात 4 ते 5 ड्रिंक घेतल्यावर....\nगंभीर प्रश्नांचे मजेदार उत्तर\nयावर अधिक वाचा :\nव्हॉट्स अॅप मराठी विनोद\nतर ही आहे मलाइकाची आवडती बेड पोझिशन\nबॉलीवूडची यम्मी मॉम मलाइका अरोराची हॉटनेस तिच्या वयासोबत वाढत आहे. ती सोशल मीडियावर ही ...\nआंबा हंगामामुळे नवीन मराठी म्हणी\nआंबा खावासा वाटल्यावर झाड लावणे. ( तहान लागल्यावर विहीर खोदणे )\nश्रीकृष्णाच्या भूमिकेविषयी आमिर द्धिधा मनस्थितीत\nपरफेक्शनिस्ट आमिर खान महाभारतावर बनत असलेल्या एका वेब सीरिजमध्ये श्रीकृष्णाची भूमिका ...\n\"केशवा जर ‘मृत्यू‘ सगळ्यांना येणार असेल तर हे भजन-कीर्तन, पुजा-अर्चा, हा सत्संग ...\nमिलिंद सोमण आणि अंकिता विवाहबद्ध\nगेल्या काही दिवसांपासून मिलिंद सोमण आणि त्याची गर्लफ्रेंड अंकिताच्या ब्रेकअपच्या चर्चांना ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/--.html", "date_download": "2018-04-24T02:55:04Z", "digest": "sha1:7BWZGYRXYQ45TOAI3K7UIEZSCVAFWPKM", "length": 16998, "nlines": 614, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "थळ", "raw_content": "\nदुर्गप्रकार - सागरी किल्ला\nउंदेरी या जलदुर्गावर करडी नजर ठेवून असलेला थळ समुद्रकिनाऱ्यावरील किल्ला म्हणजे थळचा किल्ला किंवा खुबलढा किल्ला होय. खांदेरी किल्ल्याच्या उभारणीवेळी व नंतरही या किल्ल्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. थळचा किल्ला अलिबाग पासून १० किमी उत्तरेकडे आहे. खांदेरी - उंदेरी किल्ले पहाण्यासाठी थळला जावेच लागते तेव्हा या इतिहासात लुप्त झालेल्या किल्ल्याची मोक्याची जागा पहाता येते. थळच्या किनाऱ्यावर असणाऱ्या नैसर्गिक उंचवट्यावर खुबलढा किल्ला उभा होता. ऐतिहासिक कागदपत्रातील नोंदीप्रमाणे या किल्ल्याला साधारण १०० फुट लांब तर ९० फुट रुंद तटबंदी असुन या किल्ल्याला चार बुरुज होते. आता या किल्ल्याचे केवळ पायाचे अवशेषच शिल्लक आहे या पायातील दोन बाजुचे बुरुजाचे अवशेष स्पष्टपणे ओळखुन येतात. बाकी पहाण्यासारखे काही उरलेले नाही. इथून दूरवर समुद्रात उंदेरी व खांदेरीची बेटे आपल्याला दिसतात. किल्ला छोटेखानी असून १० मिनीटात पाहून होतो. किल्ला पाहण्याच्या हेतुने येणाऱ्याचा येथे हिरमोड होण्याची शक्यता आहे पण ज्याला मराठयांच्या आरमारी पराक्रमाचा साक्षीदार व त्याचे भौगोलिक महत्व पाहायचे असेल त्याने या किल्ल्यास अवश्य भेट द्यावी. इ.स १६५९ खांदेरी किल्ल्याची बांधणी सुरु केल्यावर या किल्ल्याला बांधकामाची रसद व इतर मदत पुरविण्यासाठी चौकीवजा असलेल्या या लहानशा किल्ल्याची बांधणी शिवाजी महाराजांनी केली. खांदेरी किल्ल्यातील सैनिक व मजूरांना बांधकामाची सामुग्री व इतर रसद पुरवण्याची जबाबदारी तसेच इंग्रज व सिद्दी यांच्यापासून नवीन तयार होणाऱ्या किल्ल्याचे जमिनीकडील बाजूकडून संरक्षण करण्याची जबाबदारी थळ किल्ल्यावर होती. आकाराने छोटा असला तरी या किल्ल्याच्या अवतीभवती बऱ्याच लढाया झालेल्या आहेत आणि किल्ल्याचा इतिहास देखील रक्तरंजित आहे. संभाजी महाराजांच्या निधनानंतर हा किल्ला सिद्दीच्या ताब्यात गेला. सेखोजी आंग्रे यांनी 8 जुलै १७३३मध्ये पेशव्यांच्या मदतीने पुन्हा या किल्ल्यावर ताबा मिळवला.यानंतर परत काही वर्षांनी म्हणजे १६ जुन १७४७ला परत हा किल्ला सिद्दीच्या ताब्यात गेला. पुढे १७५० मध्ये मानाजी आंग्रे याने हा किल्ला परत जिंकून घेतला. या युध्दात सिद्दीची २०० माणसे मारली गेली. या लढाईच्या वेळेस मानाजी आंग्रे यांच्या पायास गोळी लागली व ते मुक्कामी कुलाब्यास गेले. पेशवेकाळात मराठ्यांना थळच्या किल्ल्याचे रक्षण करणे जिकरीचे झाल्याने त्यांनी किल्ला मोडून त्यावरील तोफा कुलाबा किल्ल्यावर पाठवल्या याबाबत १७५१ च्या पत्रातील उल्लेख असा आहे कि मानाजी आंग्रे यांनी थळचा कोट,रेवसचा कोट मोडून तोफादेखील कुलाबियास आणिल्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2013/08/blog-post.html", "date_download": "2018-04-24T02:58:19Z", "digest": "sha1:YYKSK4ADANRISPR5YB4KUY76XVNRNBI4", "length": 18195, "nlines": 286, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: साहित्य सम्राटाच्या जयंतीच्या शुभेच्छा!", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nगुरुवार, १ ऑगस्ट, २०१३\nसाहित्य सम्राटाच्या जयंतीच्या शुभेच्छा\nआण्णाभाऊ साठेंची आज जयंती. योगायोग म्हणजे आजच टिळकांचा स्मृतीदिन. १ ऑगष्ट १९२० मध्ये टिळकांचा मृत्यू झाला अन अगदी त्याच दिवशी म्हणजे १ ऑगष्ट १९२० ला आण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला. दोघेही प्रखर राष्ट्रवादी, चळवळे आणि साहित्यिक. टिळकांनी स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहेची हाक देत उभा देश पेटवुन दिला तर आण्णाभाऊनी ’ये आजादी झूठी है, यंहा की जनता भुकी है’ चा नारा दिला. आण्णाभाऊ आयुष्यभर दलितांसाठी(कम्युनिस्टांच्या छावणीतून, आंबेडकरी नव्हे) लढले व तळागळातल्या लोकांच्या व्यथा साहित्यातुन मांडत राहिले तर टिळकानी स्वातंत्र्याचा महायज्ञ अखेर पर्यंत चालू ठेवला. मंडालेच्या तुरुंगात बसुन टिळकानी ’गीतारहस्य’ सारखं अजोड तत्वज्ञानाचा ठेवा निर्माण केला तर “सांगुन गेले भीमराव..” सारख्या अजरामर ओळी आण्णाभाऊच्या लेखणीतुन उतरल्या. दोघेही महान व अत्युल्य व्यक्तीमत्व होते. त्यांचं स्वत:चं तत्वज्ञान होतं. जिवनातील ध्येय, जगण्याचा उद्देश व वाटचालीचा मार्ग स्पष्ट होता. त्यासाठी हे दोघेही आयुष्यभर लढतही राहीले. आजच्या घडीला त्यांच मुल्यांकन करण हेच मुळात चुकेल. कारण त्या त्या ठिकाणी दोघेही महानच.\nअण्णाभाऊ कट्टर कम्युनिस्ट होते हे एक कटू सत्य आहे. बहुजन नेत्यानी वा लेखकानी आण्णाभाऊंचं थोडफार का होईना उदात्तीकरणच केलं हे मान्य करावच लागणार. आण्णाभाऊ साठे हे बाबासाहेबांच्या हयातीत कधीच आंबेडकर चळवळीचा भाग नव्हते. आज आम्ही कितीही छाती बळवली तरी खरं ते खरच. आण्णाभाऊनी आयुष्यातील उमेदीचा काळ कम्युनिस्ट चळवळीत घालविला. बाबासाहेब तर कट्टर कम्युनिस्ट विरोधी. म्हणजे ओघानेच आण्णाभाऊ हे बाबासाहेबांचे विरोधक होते. जेंव्हा हा देश स्वतंत्र झाला व बाबासाहेब तिथे दिल्लीत बसून देशाच्या पुढच्या वाटचालीची दिशा ठरवत होते तेंव्हा अण्णाभाऊ मात्र मुंबईच्या शिवाजीपार्कच्या सभेतून “ये आझादी झुठी है...” चा नारा देत होते. केवढा हा विरोधाभास. कम्युनिस्टांच्या छावणीतून आण्णाभाऊनी दिलेला प्रत्येक हुंकार हा आंबेडकरी चळवळीला पोळुन काढत होता. कारण कम्युनिस्टानी नेहमीच बाबासाहेबांची कोंडी करण्याची भुमिका घेतली होती. याचाच अर्थ आण्णाभाऊनीही या कार्यात थोडा का होईना हातभार लावलाच होता. पण सुदैवाने देर आये दुरुस्त आये... म्हणतात तसं शेवटी शेवटी अण्णाभाऊना कम्युनिस्टांची चळवळ कशी आत्मघातकी आहे हे लक्षात आले अन शेवटी का होईना पण कम्युनिस्टाना जयभीम ठोकून अण्णाभाऊ आंबेडकरी चळवळीत उतरले. तो पर्यंत बाबासाहेब गेले होते. असो.\nथोडक्यात आण्णाभाऊनी आपली चूक दुरुस्त केली. ही खूप मोठी गोष्ट होती. आण्णाभाऊंचा हा निर्णय अत्यंत महत्वाचा ठरला. अण्णाभाऊंच्या या निर्णयामुळे त्यांचा समाज आंबेडकरी चळवळीशी एकरुप झाला. त्यातुन आंबेडकरी चळवळीची ताकत वाढत गेली. अण्णाभाऊंच्या या निर्णयाला सलाम. अन्यथा आज त्यांचा समाज कम्युनिस्टांच्या मागे फरफटत जाताना दिसला असता.\nआज साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे यांची जयंती. त्या निमित्ताने मी त्याना मानवंदना देतो.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nनक्षलवादावर एकमेव उपाय, आंबेडकरी चळवळ\nरेल्वे दुर्घटना, झुंडशाहीपुढे लोटांगण\nवर्णद्वेषाचा फटका ओप्रा विनफ्रेलाही\nनरेंद्र दाभोळकराना भावपुर्ण श्रद्धांजली\nमराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार\nशरद जोशींनी स्वत: बलुतेदारी करावी. माझ्या शुभेच्छा...\nसाहित्य सम्राटाच्या जयंतीच्या शुभेच्छा\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/dalit-community-will-stay-with-bjp-says-ramdas-athawale-1616019/", "date_download": "2018-04-24T03:11:12Z", "digest": "sha1:YON6L5KW3ZTVVEKWATCI5EWG63GHU4LL", "length": 16886, "nlines": 219, "source_domain": "www.loksatta.com", "title": "dalit community will stay with bjp says Ramdas Athawale | उना, भीमा-कोरेगाव घडले तरीही.. दलित समाज भाजपबरोबरच राहील ! | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nउना, भीमा-कोरेगाव घडले तरीही.. दलित समाज भाजपबरोबरच राहील \nउना, भीमा-कोरेगाव घडले तरीही.. दलित समाज भाजपबरोबरच राहील \nकाँग्रेसचे सरकार असतानाही खैरलांजीसारख्या दलित अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत\nकेंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले (संग्रहित छायाचित्र)\nरामदास आठवले यांचा दावा; पंतप्रधानांनी गंभीर दखल घेण्याची मागणी\nदलितांवरील अत्याचार काही भाजपच्याच राजवटीत वाढले असे नाही, तर काँग्रेसच्या राजवटीतही खैरलांजीसारख्या दलित अत्याचाराच्या अमानुष घटना घडल्या होत्या, त्यामुळे रोहित वेमुलाची आत्महत्या, उनातील दलित युवकांना झालेली मारहाण किंवा भीमा-कोरागावचे ताजे हल्ला प्रकरण, यांमुळे सत्ताधारी पक्षांच्या विरोधात काही प्रमाणात दलितांचा रोष असला तरी, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये दलित समाज भाजपच्या बाजूनेच राहील, असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी लोकसत्ताशी बोलताना केला.\nभीमा-कोरेगाव हल्ल्यानंतर झालेल्या आंदोलनात केंद्रीय मंत्री असल्याने काहीसे पिछाडीवर राहिलेल्या रामदास आठवले यांना, रोहित वेमुला, उना व भीमा-कोरेगाव प्रकरणामुळे देशातील दलित समाज भाजपच्या विरोधात जात आहे काय, असे विचारले असता, त्यांनी त्याचा इन्कार केला. किंबहुना दलितांवर अत्याचार काही भाजपच्या राजवटीतच वाढले असे नाही, तर त्या आधी काँग्रेसचे सरकार असतानाही खैरलांजीसारख्या दलित अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत, याकडे आठवले यांनी लक्ष वेधले.\nकोणत्याही प्रकारची अन्याय-अत्याचाराची घटना घडली की, सरकारविरोधात लोक रोष व्यक्त करत असतात. या तिन्ही प्रकरणातही दलित समाजात भाजप सरकारविरोधात रोष आहे, परंतु त्यामुळे हा सर्व समाज भाजपच्या विरोधात जाईल, असे आपणास वाटत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान बदलणार नाही, आरक्षण रद्द केले जाणार नाही, अशी त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे.\nत्याचबरोबर काँग्रेसच्या राजवटीत रखडलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्मारके उभारली जात आहेत, त्यात लंडन येथील बाबासाहेबांचे वास्तव्य राहिलेले घर ताब्यात घेऊन त्याचे स्मारकात रूपांतर करणे व इंदू मिलच्या संपूर्ण जमिनीवर भव्य स्मारक उभारण्याचा घेतलेला निर्णय, यांचा समावेश आहे. उनाच्या घटनेनंतर दलित समाजावर अन्याय करू नका, असे त्यांनी तथाकथित गोरक्षकांना बजावले.\nभीमा-कोरेगाव प्रकरणाचीही मोदी यांनी गंभीर दखल घेऊन दलित समाज नाराज होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे पक्षाला त्यांनी सांगितले आहे. मोदी यांची भूमिका दलित समाजाच्या बाजूची आहे, त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये दलित समाज भाजपच्या विरोधात जाणार नाही, असा दावा आठवले यांनी केला.\nऐक्य व्हावे ही जनतेची इच्छा\nरिपब्लिकन ऐक्य व्हावे ही जनतेची इच्छा आहे, परंतु प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालीच ऐक्य होऊ शकते. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची माझी तयारी आहे. परंतु आंबेडकर यांना ऐक्य मान्य नसेल, तर त्याला माझा नाइलाज आहे, अशी प्रतिक्रिया आठवले यांनी व्यक्त केली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nआंबेडकरी चळवळीचा मारेकरी रामदास आटवले आहे\nपैशांनं पुढे लाज काहीच नसते. त्याची ही प्रचिती येणारच... सत्ता पिसासू लोक म्हणू तरी काय शकतात\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/republic-day-marathi/26-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8-110012500045_1.html", "date_download": "2018-04-24T02:42:20Z", "digest": "sha1:OOWOO6NSJXMRIYM66NY3E23KNUIQDBU4", "length": 12878, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Republic Day, 26 January, Republic Day Parade, Republic Day Festival | 26 नोव्हेंबर हा ''संविधान दिन'' | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n26 नोव्हेंबर हा 'संविधान दिन'\nभारतीय इतिहासातील 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून जरी साजरा केला जात असला तरी संविधानच्या अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून करण्यात आली आहे. भारतीय लोकशाही आज, 26 जानेवारी 2013 रोजी 63 वर्ष पूर्ण करत आहे. मात्र भारत सरकारसह भारतीय जनतेला या द‍िनांचा विसर पडत आहे. असे निदर्शनात आले आहे. 26 नोव्हेंबरला हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो. मुंबईवर 26/11 दहशतवादी हल्ला झाल्यापासून हा दिवस 'काळा दिन' म्हणून पाळत आहे.\nजगातील सर्वात मोठी लोकशाही असणार्‍या भारताने भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीने खर्‍या अर्थाने लोकशाहीची प्रस्थापना झाली. सर्वश्रेष्ठ संविधान समजले जाणारे भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने स्वीकारले होते. मात्र त्याची खर्‍या अर्थाने अंमलबजावणी मात्र 26 जानेवारी 1950 पासून करण्यात आली.\nभारतीय संविधानासंदर्भात जन-जागृती, माहिती व्हावी यासाठी संविधान दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असे, मात्र ते सार्वत्रिक पातळीवर होत नाहीत. याबाबत महाराष्‍ट्र शासनाने यापुर्वी जनतेला 26 नोव्हेंबरला 'भारतीय संविधान द‍िन' साजरा करण्याचे ही आवाहन केले होते. मात्र यासंदर्भात राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची महाविद्यालये आदी आजही अनभिज्ञ दिसत आहे. शासनाने भारतीय संविधानची माहिती जनतेला करून देण्यासाठी 26 नोव्हेंबरला पोस्टर प्रदर्शन, बॅनर्स, निंबध स्पर्धा घेण्याच्या सुचना दिल्या होत्या मात्र त्या पाळल्या जात नसल्याचे चित्र समोर दिसत आहे.\nगतवर्ष 26/11 ला मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. तो दिवस होता 26 नोव्हेंबर, 'भारतीय संविधानदिन'. मात्र तेव्हापासून शासन दरबारी हा दिवसाची 'काळा दिन' म्हणून नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे हा दिवस 'काळा दिवस' म्हणून भारतीय जनतेमध्ये कायमचाच रूजला जात असून शासनाला आता संविधान दिनाचा पुरता विसर पडला आहे.\nदेशावर येणार्‍या संकटप्रसंगी सारे भारतीय, सारे भेद विसरून एकत्र येतात. ही ताकद आपल्याला भारतीय संविधानाचीच आहे. या संविधानामुळेच देशाचे ऐक्य व एकात्मता कायम टिकून आहे. या दिनाप्रमाणेच 15 ऑगस्ट व 26 जानेवारी हे दिवस सरकारच्या कालदर्शिकेतून नाहिसे होणार की काय अशी भिती आता वाटू लागली आहे.\n20 ते 26 नोव्हेंबर 2016 भविष्यफल\nजन गण मन अधिनायक जय हे\nयावर अधिक वाचा :\nटीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार\nटाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nनाणार होणार नाही: उद्धव ठाकरे\nनाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...\nअबब, उमेदवाराची संपत्ती 1020.5 कोटी\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट ...\nस्वस्त झाला सॅमसंगचा हा स्मार्ट फोन\nजर आपण सॅमसंगचा मोबाईल खरेदी करायला जात असाल तर आपल्यासाठी चांगली बातमी आहे की सॅमसंगने ...\nव्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर\nयापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nजीमेलमध्ये येणार नव्या फीचर्स\nजीमेल आपल्या युजर्ससाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नव्या फीचर्सवर काम करत आहे. लवकरच आता ...\nमाहिती अधिक सुरक्षित करण्याचा फेसबुकचा प्रयत्न\nफेसबुकने भारतातील युजर्सना विश्वास देण्यासाठी अॅपमध्ये काही बदल करुन, युजर्सच्या माहितीला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2011/05/blog-post_9190.html", "date_download": "2018-04-24T02:53:15Z", "digest": "sha1:XCUH5MKZKBDIBNPSDLKL5LWUBOZULUGW", "length": 16447, "nlines": 296, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: बाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०२", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nशनिवार, २८ मे, २०११\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०२\nमे १९३१ मधले पत्र जिथे भवानी नाही.\n१९३१ मधिल हे पत्र व त्या लेटरहेड वरील चित्रातील बदल हे सांगते की बाबासाहेबानी भवानीला जयभीम ठोकला अन आपल्या लेटरहेडवर आता फक्त तलवार व लेखनी एवढचं ठेवलं.\nपहिल्या पत्रात तलावर अन लेखनी सोबत तो-यात दिसणारी भवानी माता ईथे बाबासाहेबानी सन्मानपुर्वक बाजूला सारून आपण त्या विचारधारेपेक्शा वेगळ्या विचारधारेचे आहोत याचा पुरावा दिला. आपल्या हजारो पिढ्यानी ज्या भवानीला कुलदैवत म्हणुन जोपासले त्या देवीचा सुरुवातीला बाबासाहेबानाही अभिमान वाटे हे पहिल्या लेटरहेडवरुन खुलासा होतो. पण आता मात्र ती देवी माझ्या वा माझ्या बांधवांच्या दु:खाचे निवारण करणार नाही व नुसती फसवी अन आभासी आदर्श बाबासाहेबानी ओळखली अन लगोलगो त्याना आपल्या आयुष्यात काहिच स्थान नाही हे सिद्ध करणारा पुरावा म्हणजे या दोन लेटरहेडमधील बदल होय.\nबाबासाहेबांच्या जीवनात एक एक गोष्ट कशी बदलत गेली. त्यानी एकदम धर्मांतर केला नसुन तो विचार हळू हळु कसा आकार घेत गेला याचा अंदाज तुम्हाला या अस्सल पत्रांच्या लेखमालिकेतुन येईलच. बाबासाहेबांच्या सुरुवातीच्या काळातील अन शेवटच्या काळातील परस्पर टोकाचे वाटणारे धार्मिक विचार मधल्या काळातील एकंदरीत जुलमी अन जातियभेदाच्या समर्थन करणा-या हिंदूमुळे आकार घेत गेले. बाबासाहेबानी स्वत: आपल्यातील हिंदुला विसर्जीत करायला सुरुवात केली. बाबासाहेबांचे वडील अत्यंत धार्मिक हिंदु गृहस्थ होते. लहानपणी त्याना श्लोक व स्त्रोते म्हटल्याशिवाय सायंकाळचे जेवण मिळत नसे. अशा धार्मिक वातावरणात ज्याची जडण घडण झाली त्या बाबासाहेबानी आतल्या हिंदूचे विसर्जन करायला बराच वेळ लागेल हे ताळले होते. अन वरील पत्रांतील नमुन्यातुन ती आतमधल्या हिंदुच्या विसर्जनाची श्रुंखला आपल्याला बघता येईल.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: बाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - १०\nबाबासाहेबांची अमुल्य़ पत्रं - ०९\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०८\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं- ०७\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०६\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं- ०५\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०४\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०३\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०२\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०१\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २२ (गोलमेज परिषद-दुस...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २१ (मणिभवन येथे गांध...\nआर्थिक मागासलेपणा म्हणजे शोषण नव्हे.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २० (गोलमेज परिषद- पह...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १९ ( काळाराम मंदिर स...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १८ (छात्रवास, व ईतर ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १७ (सायमन कमिशन )\nजयंती मधे वाजतात D.J. ..........एक आरोप\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9D", "date_download": "2018-04-24T02:42:05Z", "digest": "sha1:P53F2ZUR6DDWKXORR27EKVTI42FLV27K", "length": 3872, "nlines": 83, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हेन्रिक रोझ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nहेन्रिक रोझ (ऑगस्ट ६ १७९५ - जानेवारी २७ १८६४) हे प्रसिद्ध जर्मन रसायनशास्त्रज्ञ आणि खनिज तज्ज्ञ होते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १७९५ मधील जन्म\nइ.स. १८६४ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी १०:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://tyaa-kavitaa.blogspot.com/2011/07/blog-post_3596.html", "date_download": "2018-04-24T03:10:42Z", "digest": "sha1:K4GWYJSDRVPF73DX3NVTX6BNG3TRMBW4", "length": 6773, "nlines": 107, "source_domain": "tyaa-kavitaa.blogspot.com", "title": "’त्या’ कविता: सकाळी उठोनी", "raw_content": "\nनिखळ, ख-याखु-या कविता पूर्ण समजायच्याही कितीतरी आधी आपल्याशी संवाद साधतात\nया ब्लॉगवरील कविता कॉपी-पेस्ट करता येणार नाहीत.\nआपणांस या कविता विनासायास, कुठलेही कष्ट न घेता आंतरजालावर एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याच्या बदल्यात आपण किमान कवितांच्या बाबतीत तरी कॉपी-पेस्टची अंगवळणी पडलेली सवय बाजूला ठेवावी असे संग्राहकाला वाटते.\nकविता सरसकट कॉपी-पेस्ट करणं टाळा.\nसुमारे साडे-तीनशेच्यावर कविता टा‌ईप करताना संग्राहकाने इन्व्हेस्ट केलेला वेळ, श्रम याचसाठी आहेत की तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा.\nकाही शंका असल्यास कमेंट लिहा, प्रश्न विचारा- त्यांची उत्तरं देण्याचा यथाशक्ती, यथामती प्रयत्न केला जा‌ईल.\nएखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, टा‌ईप करा. कवितेचं ते खरंखुरं हस्तांतरण असेल.\nकॉपी-पेस्ट्चा शॉर्टकट चोखाळू नये.\nआपण रसिक आहात, आपल्याकडून हे अपेक्षित नाही.\nअरविंद वामन कुलकर्णी (1)\nगजानन माधव मुक्तिबोध (1)\nभिलोरी बोलीतील कविता (3)\nमलिका अमर शेख (6)\nवि. दा. सावरकर (1)\nशमशेर बहादूर सिंग (2)\nश्री. कृ. कोल्हटकर (1)\nहरिवंश राय बच्चन (1)\nएक बार वक्त से, लम्हा गिरा कहीं\nवहॉं दास्तां मिली, लम्हा कहीं नहीं\nहे लम्हें वेचून जपण्याकरताच मी लिहिते, लिहीत राहीन.\n’त्या’ कवितांचा संग्रह करण्यातून संग्राहकाला कोणताही आर्थिक लाभ नाही. संग्राहक आर्थिक लाभाकरिता या कवितांचा वापर करत नाही; आणि, तसे करण्यास कोणालाही प्रोत्साहन देत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/shirts/checkered+shirts-price-list.html", "date_download": "2018-04-24T02:37:57Z", "digest": "sha1:P27QMITCEADJ6XQDLVTFC64VSL22RCIM", "length": 21812, "nlines": 634, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "चेकेरेड शिर्ट्स किंमत India मध्ये 24 Apr 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nIndia 2018 चेकेरेड शिर्ट्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nचेकेरेड शिर्ट्स दर India मध्ये 24 April 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 4074 एकूण चेकेरेड शिर्ट्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन पार्क अवेणूने में s चेकेरेड फॉर्मल शर्ट SKUPDdehT1 आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Snapdeal, Homeshop18, Flipkart, Naaptol, Shopclues सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी चेकेरेड शिर्ट्स\nकिंमत चेकेरेड शिर्ट्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन गंत में s चेकेरेड सासूल शर्ट SKUPDbyvIM Rs. 7,999 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.119 येथे आपल्याला पीओतले बॉय s चेकेरेड सासूल शर्ट SKUPDdeEZz उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nलोकप्रिय किंमत याद्या पहा:.. कूल चेकेरेड Shirts Price List, बिबा चेकेरेड Shirts Price List, बोरसे चेकेरेड Shirts Price List, ब्रँडेड चेकेरेड Shirts Price List, फॅब अले चेकेरेड Shirts Price List\nदर्शवत आहे 4074 उत्पादने\nउ स पोलो अससोसिएशन\nयुनाइटेड कॉलोर्स ऑफ बेनेटतों\nरस 2000 2001 अँड दाबावे\nरस र 500 अँड बेलॉव\nसेमी कट अवे कॉलर\nब्यफोर्ड बी पॅन्टालून्स में s चेकेरेड सासूल शर्ट\nफ्लयिंग माचीच्या में s चेकेरेड सासूल शर्ट\nरोडस्टर में s चेकेरेड सासूल शर्ट\nकुलपल्स में s चेकेरेड सासूल शर्ट\nQuiksilver में s चेकेरेड सासूल शर्ट\nबीच गुया में s चेकेरेड सासूल शर्ट\nबीच गुया में s चेकेरेड सासूल शर्ट\nलेवी s में s चेकेरेड सासूल शर्ट\nपार्क्स में s चेकेरेड सासूल शर्ट\nI ओक में s चेकेरेड सासूल शर्ट\nवरंगलेर में s चेकेरेड सासूल शर्ट\nला मिळणो में s चेकेरेड सासूल शर्ट\nमेल्टिं में s चेकेरेड सासूल शर्ट\nबसूसास में s चेकेरेड सासूल शर्ट\nपार्क्स में s चेकेरेड सासूल शर्ट\nराफ्टर्स में s चेकेरेड सासूल शर्ट\nमस्त & हार्बर में s चेकेरेड सासूल शर्ट\nह्र्क्स में s चेकेरेड सासूल शर्ट\nरोडस्टर में s चेकेरेड सासूल शर्ट\nकॉत्तोंवोर्ल्ड में s चेकेरेड सासूल शर्ट\nमयांक मोदी में s चेकेरेड सासूल शर्ट\nरोडस्टर में s चेकेरेड सासूल शर्ट\nथे इंडियन गर्गे कॉ में s चेकेरेड सासूल शर्ट\nथे इंडियन गर्गे कॉ में s चेकेरेड सासूल शर्ट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2017/01/blog-post_39.html", "date_download": "2018-04-24T02:47:22Z", "digest": "sha1:N2YW4NXD7HLYV7QSNQOZMWU5TA7GWGRZ", "length": 5729, "nlines": 82, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: कुणाचा स्पर्श देहावर असा दिनरात जाणवतो", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nगुरुवार, १२ जानेवारी, २०१७\nकुणाचा स्पर्श देहावर असा दिनरात जाणवतो\nकुणाचा स्पर्श देहावर असा दिनरात जाणवतो\nशहारा रोमरोमावर गुलाबी रंग कालवतो\nतुला स्वप्नामध्ये कित्येकदा मी धाडते अवतण\nतुझी मग वाट बघण्यातच दिवस रात्रीस मालवतो\nतशी मी चांगली आहे तुला ठाऊक नाही का\nक्वचित केव्हातरी माझ्या मनाचा तोल ढासळतो\nफुलावे तू फुलावे मी मिठीतूनी फुलावे तन\nपहा नुसत्या विचारांनी जणू रोमांच मोहरतो\nतुझ्या डोळ्यातुनी तू पेरलेले बीज प्रेमाचे\nतुझा गंधाळलेला स्पर्श होता देह पालवतो\nसुरू होते जसे हे सत्र वेड्या आठवांचे अन्\nमनाला वाटते सुंदर तरी एकांत गहिवरतो\nजराशी वादळे येतील भिडता शब्द शब्दाला\nबघू सोडून अपुला 'मी' कुणाला कोण सावरतो\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/category/mumbai/", "date_download": "2018-04-24T02:42:26Z", "digest": "sha1:I57WSEWJGVZCLB2LT53MWSIFFAT4JMKR", "length": 10656, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Mumbai News in Marathi: Mumbai Latest & Breaking News Marathi – News18 Lokmat", "raw_content": "\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबई Apr 23, 2018 मुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\nमुंबई Apr 23, 2018 19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nमुंबई Apr 22, 2018 कांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nअल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाची लोकांनी केली धुलाई\nकार पार्किंगसाठी साडेचार हजार रुपये दंड, नवी मुंबई पालिकेचा प्रस्ताव\nविधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक\nपेट्रोल-डिझेलचा उच्चांकी भडका, साडेचार वर्षांतील सर्वोच्च दर\nकोण होणार मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू\nअबू सालेमच्या लग्नाच्या मनसुब्यावर पाणी, पोलीस आयुक्तांनी नाकारला पॅरोल\nउद्या मध्य, पश्चिम, हार्बर रेल्वेवर मेगाब्लाॅक\nमुलुंडजवळ दोन ट्रकचा भीषण अपघात,सुदैवानं जीवितहानी नाही\nबॅनरबाजांना 'मॅक्स भाई'ची चपराक\nदाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करा - सुप्रीम कोर्ट\nविजयकुमार गावितांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं \nआता एटीएमचा वापर महागणार, द्यावा लागेल अधिक चार्ज \nमुंबईत मुलींच्या अपहरणाच्या घटनेत 15 पटीनं वाढ\nकाँग्रेसच्या कठुआ निषेध मोर्चात कार्यकर्तीचीच काढली छेड\n'लालबागचा राजा मंडळा'ला ६० लाखांचा दंड\nमहामंडळ नियुक्त्यांवर तोडगा, म्हाडा शिवसेनेकडे तर सिडको भाजपच्या वाट्याला - सूत्र\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2015/12/blog-post.html", "date_download": "2018-04-24T02:52:36Z", "digest": "sha1:3MCJ2H42FUDH6TB5YNFYMUPZO5ZCTBZK", "length": 5260, "nlines": 70, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: सत्य शिवाहूनही सुंदर तू..", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nबुधवार, १६ डिसेंबर, २०१५\nसत्य शिवाहूनही सुंदर तू..\nसत्य शिवाहूनही सुंदर तू जल वायू अग्नी अंबर तू तू प्रेरणा तू कामना आशा मनी नवचेतना\nदे ज्ञान तू, सन्मान तू मज जीवनी दे भान तू आधार तू निर्धार तू मी गीत अन् गंधार तू दे जाण तू जपण्या मनी माणुसकी, संवेदना.... तू प्रेरणा तू कामना आशा नवी नव चेतना....\nझेपावण्या गगनावरी तू धैर्य दे पंखांवरी राहोत पाय जमिनीवरी सार्या जगा जिंकू जरी हृदयांतरी विश्वास दे स्वप्ने नवी दे लोचना.... तू प्रेरणा तू कामना आशा नवी नव चेतना.... -प्राजू\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/-------31.html", "date_download": "2018-04-24T02:39:46Z", "digest": "sha1:KRWQLXZ74CHEV7QVE4ICJZDWEZUUZTJN", "length": 18154, "nlines": 613, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "वैदयनाथ", "raw_content": "\nदत्त संप्रदायात नृसिंह सरस्वती यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या ठिकाणांमधे औदुंबर, नरसोबावाडी आणि गाणगापुर या ठिकाणांचा प्रामुख्याने समावेश होतो. गुरुचरित्रात उल्लेख असणाऱ्या ठिकाणांमधे गुरुंचे वास्तव्य जेथे १२ वर्षे होते अशा ठिकाणाची माहिती फारशी प्रचलित नाही पण यातील एक ठिकाण आहे कोल्हापूर- बेळगाव सीमेवरील देवरवाडी गावातील वैदयनाथ आरोग्यभवानी मंदिर. श्री गुरु चरित्राच्या १४ व्या अध्यायात या स्थानाचा दक्षिणेतील महाक्षेत्र असा उल्लेख आहे. गुरुचरित्र पाठ करताना त्यात पुढिल श्लोक वाचनात येतो. ऐसेपरी सांगोनी श्रीगुरु निघाले तेथोनी (अध्याय १४) आजपर्यंत हे ठिकाण म्हणजे परळी वैजनाथ असावे असेच वाटत होते परंतु नृसिंह सरस्वतींचे जीवनकार्य व वास्तव्य असणाऱ्या स्थानाशी या ठिकाणाची जवळीक व प्राचीनता तसेच श्लोकातील आरोग्यभवानी देवी मंदिर आणि तेथील दत्त पादुका स्थान पाहता वर उल्लेख केलेले ठिकाणच हेच असावे असे वाटते. वैदयनाथ आरोग्यभवानी मंदिर कोल्हापूर- बेळगाव सीमेवर कोल्हापूर जिल्ह्यात असुन महाराष्ट्रात फारसे प्रसिद्ध नसणारे हे मंदिर कर्नाटकातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. वैदयनाथ मंदिर महिपालगडाच्या पायथ्याशी रमणीय व शांत परीसरात वसलेले असुन या परिसरात अनेक दुर्मिळ वनौषधी सापडतात. बेळगावहून सावंतवाडी रस्त्याने साधारणतः १२ कि.मी. अंतरावर आपण पुन्हा कोल्हापूर हद्दीत येतो. तेथे शिनोळी गावातून उजव्या हाताला देवरवाडी फाटा लागतो. बेळगावहुन ४५ मिनिटात आपण गडपायथ्याच्या देवरवाडी गावात पोहचतो. या गावातून गडाच्या चढणीला सुरवात होते. अर्धा चढ चढल्यानंतर आपण प्राचीन वैदयनाथ व आरोग्य भवानी मंदिर संकुलाजवळ पोहचतो. मंदिर संकुलाच्या बाहेरच एक भला मोठा घडीव दगडांनी बांधलेला तलाव आहे. मंदीर संकुलात वैदयनाथ मंदिराला जोडून बाजूला आरोग्य भवानीचे मंदिर आहे. वैदयनाथ व आरोग्यभवानी हि स्वतंत्र मंदिरे असुन मधील बांधकाम अलीकडचे आहे. मंदिराच्या पुर्व बाजुला धर्मशाळा असुन तेथे रहाण्याची सोय होते. मुख्य मंदिर ११ व्या शतकातील असुन सध्या ऑईल पेंटने रंगवले आहे. प्रवेशद्वारातच एक शिलालेख असुन मंदिरासमोर एक सुंदर नंदी आहे. वैजनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंग आहे तर आरोग्य भवानी मंदिरात भवानीची दोन हात उंचीची उग्र व अष्ट्भुजा मुर्ती आहे. मंदिराच्या मंडपात सुमारे ३ फूट उंचीचा काळ्या पाषाणातील गणपती आहे. या भागात काळा पाषाण नसल्याने ही मुर्ती किंवा त्याचा दगड बाहेरून आणला असावा. मंदिरातील खांब कोरीव असुन आकर्षक व घाटदार आहेत. मंदिरा मागील आवारात दत्त पादुकां असुन त्यासमोर पाण्याचे घडीव दगडाने बांधलेले कुंड आहे. यातील पाणी पिण्यासाठी वापरतात. या कुंडात दगडावर कोरलेली अनेक शिल्पे दिसून येतात. मंदिर परिसरातूनच महिपाल गडाचे दर्शन होते. मंदिरा पासून गड ३ कि.मी. अंतरावर आहे. वैजनाथाचे दर्शन करुन मंदिराच्या मागील वाटेने महिपालगडाकडे जाताना या वाटेवर काही गुहा आहेत. गुहा ऐसपैस असुन दर्शनी गुहेखाली आणखी एक गुहा आहे. तेथे जाण्यासाठी दोन वाटा असुन खालील गुहा वर्षभर पाण्याने भरलेली असते. -----------------सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://sanvaad.blogspot.com/2011/09/blog-post.html?utm_source=feedburner&utm_medium=feed&utm_campaign=Feed%3A+sanvaad_blog+%28%3F%3F%3F%3F%3F%29", "date_download": "2018-04-24T04:07:35Z", "digest": "sha1:ZJXWSYXOLP2XRMQUTJIFDTTN4I2XUSLL", "length": 17434, "nlines": 128, "source_domain": "sanvaad.blogspot.com", "title": "संवाद: देवभूमीला जाण्याआधी...२", "raw_content": "\nमाझ्या मनातला सातत्याने चाललेला विचारांचा प्रवास...माझ्यातल्या चाकोरीबाहेरच्या नव्या जाणिवा, नव्या सृजनाची जाण...त्याची अभिव्यक्ति म्हणजेच हा संवाद...मर्मबंधातली ठेव ही\nस्वाती माझ्याबरोबर पुण्याहून प्रवासात सोबत असणार होती. म्हणता म्हणता ५ तारीख उजाडणार होती. पण कितीतरी कामं अजून बाकीच होती खरेदी व्हायची होती, इतिकिटांच्या प्रती प्रिंटायच्या होत्या, रैना आणि स्वातीशी पुन्हा थोडं व्हॅलीबद्दल, होणार्‍या प्रवासाबद्दल बोलायचं होतं, हे कमी म्हणून बरीच लक्षात न येणारी, कदाचित अ‍ॅक्च्युअलमध्ये नसलेली पण व्हर्च्युअलमध्ये विनाकारण मला भेडसावणारी, करायची राहिलेली खूऽऽऽपशी कामं आ वासून माथ्यात आणि माथ्यावर थयथयाट करत होती खरेदी व्हायची होती, इतिकिटांच्या प्रती प्रिंटायच्या होत्या, रैना आणि स्वातीशी पुन्हा थोडं व्हॅलीबद्दल, होणार्‍या प्रवासाबद्दल बोलायचं होतं, हे कमी म्हणून बरीच लक्षात न येणारी, कदाचित अ‍ॅक्च्युअलमध्ये नसलेली पण व्हर्च्युअलमध्ये विनाकारण मला भेडसावणारी, करायची राहिलेली खूऽऽऽपशी कामं आ वासून माथ्यात आणि माथ्यावर थयथयाट करत होती दिवसभराचं ऑफिस आणि इतर कामं सांभाळताना आणि प्रवासाची तयारी करताना तारांबळ मात्र भरपूर उडाली. शेवटी प्रवासाच्या आदल्या वीकांताला इंच इंच लढवूच्या थाटात मी सगळ्या आवश्यक खरेदीचा फडशा पाडला. हुश्श दिवसभराचं ऑफिस आणि इतर कामं सांभाळताना आणि प्रवासाची तयारी करताना तारांबळ मात्र भरपूर उडाली. शेवटी प्रवासाच्या आदल्या वीकांताला इंच इंच लढवूच्या थाटात मी सगळ्या आवश्यक खरेदीचा फडशा पाडला. हुश्श आता आमचं आरक्षण नक्की झालं का पहायचं होतं आणि जर ते झालं नाही तर काय, हा एक प्रश्न भेडसावत होता, वाकुल्या दाखवत होता आणि जे काय तत्सम करुन डोक्यावरचे केस पिकवता येतील ते सगळं करत होता आता आमचं आरक्षण नक्की झालं का पहायचं होतं आणि जर ते झालं नाही तर काय, हा एक प्रश्न भेडसावत होता, वाकुल्या दाखवत होता आणि जे काय तत्सम करुन डोक्यावरचे केस पिकवता येतील ते सगळं करत होता स्वातीही मला मध्ये मध्ये फोन करुन हाच प्रश्न विचारुन घाबरवत होती. तिच्या प्रश्नांना उत्तरंच नसायची माझ्याकडे कधीकधी. जपा, जपा तोच मंत्र जपा, जो भी होगा, देखा जायेगा... ठीके स्वातीही मला मध्ये मध्ये फोन करुन हाच प्रश्न विचारुन घाबरवत होती. तिच्या प्रश्नांना उत्तरंच नसायची माझ्याकडे कधीकधी. जपा, जपा तोच मंत्र जपा, जो भी होगा, देखा जायेगा... ठीके ओक्के. ते राजधानीचं सांगायचं राहिलंच आहे, नैका ओक्के. ते राजधानीचं सांगायचं राहिलंच आहे, नैका\nतशात, मध्येच स्वातीला आपण येताना राजधानीने यायच्या ऐवजी फ्लाईट घेऊयात, असं वाटायला लागलं आणि योग्य फ्लाईटची शोधाशोध सुरु झाली पण एकूणातच ते त्रासदायक ठरणार आहे अशा निर्णयाप्रत मी आले आणि त्याला कारण म्हणजे, दिल्लीमधे आयुष्य घालवून आता पुण्यात येऊन नोकरी करणार्‍या आणि पुन्हा कधीही दिल्लीला जायची स्वप्नं न पाहणार्‍या कलीगकडून ऐकलेल्या दिल्ली रेल्वे ठेसन ते दिल्ली एअरपोर्ट ह्या प्रवासाच्या सुरस कथा -ट्रॅफिक इन्क्लूडेड, माइंड प्लीजच. तेह्वा स्वातीचा बेत, आपलं सामान आपणच वहायचं आहे, ह्या बागुलबुवाच्या मागे लपून हाणूनच पाडला. बाईसाहेबांना दिल्लीत शॉपिंग करायचं होतं पण एकूणातच ते त्रासदायक ठरणार आहे अशा निर्णयाप्रत मी आले आणि त्याला कारण म्हणजे, दिल्लीमधे आयुष्य घालवून आता पुण्यात येऊन नोकरी करणार्‍या आणि पुन्हा कधीही दिल्लीला जायची स्वप्नं न पाहणार्‍या कलीगकडून ऐकलेल्या दिल्ली रेल्वे ठेसन ते दिल्ली एअरपोर्ट ह्या प्रवासाच्या सुरस कथा -ट्रॅफिक इन्क्लूडेड, माइंड प्लीजच. तेह्वा स्वातीचा बेत, आपलं सामान आपणच वहायचं आहे, ह्या बागुलबुवाच्या मागे लपून हाणूनच पाडला. बाईसाहेबांना दिल्लीत शॉपिंग करायचं होतं किती उत्साह आहे ह्या मुलीला किती उत्साह आहे ह्या मुलीला भारी कौतुक वाटलं. ट्रेकनंतर शॉपिंग करायची शक्ती उरलेली असेल का, हा प्रश्नही तिच्या मनात आला नव्हता. काय म्हणायच भारी कौतुक वाटलं. ट्रेकनंतर शॉपिंग करायची शक्ती उरलेली असेल का, हा प्रश्नही तिच्या मनात आला नव्हता. काय म्हणायच हा उत्साह असाच राहूदेत इतकंच म्हणते.\nसॅक्स भरायचं अजून एक मुख्य काम बाकी होतं.. सामान वगैरे भरायला मला जाम कंटाळा येतो. पहिल्या फटक्यात मनाला येईल अश्या प्रकारे मी कधीच बॅग व सॅक भरु शकलेले नाहीये. आजवर तसा बर्‍यापैकी प्रवास झालेला आहे, तरी दर वेळी नवीन च्यायलेंज असतं हे एक ह्यात काहीच फरक नाही. कधीकधी मी इतका कंटाळा केला आहे, की प्रवासाच्या काही तास आधी नाईलाजाने बॅग भरलेली आहे. असो. तर काय म्हणत होते, की प्रवासाचा कंटाळा नाही येत, पण सामान भरायचा मात्र येतो, तेह्वा ते सॅका भरायचं सतत उद्यावर ढकलत होते, पण सामान एकत्र करुन ठेवलं होतं मात्र. जणू काय ते आपण होऊनच सॅकमध्ये जाऊन बसणार होते, आपसूक. आता असं होत नाही, पण तरीही आशावादी राहून चांगल्या इच्छा मनात धरायला काय हरकत आहे ह्यात काहीच फरक नाही. कधीकधी मी इतका कंटाळा केला आहे, की प्रवासाच्या काही तास आधी नाईलाजाने बॅग भरलेली आहे. असो. तर काय म्हणत होते, की प्रवासाचा कंटाळा नाही येत, पण सामान भरायचा मात्र येतो, तेह्वा ते सॅका भरायचं सतत उद्यावर ढकलत होते, पण सामान एकत्र करुन ठेवलं होतं मात्र. जणू काय ते आपण होऊनच सॅकमध्ये जाऊन बसणार होते, आपसूक. आता असं होत नाही, पण तरीही आशावादी राहून चांगल्या इच्छा मनात धरायला काय हरकत आहे\nघरुन फिदफिदत आहेर मिळालाच, \"सामान जाईल सॅकेत | आधी भरलेचि पाहिजे ||\" असूद्यात, असूद्यात. एवढं काय नै, आणि सामान एकत्र ठेवणं ही तितकंच महत्वाचं आहे. पटपट मिळतं भरायच्या वेळी. घेतलं ना भरायला एकदा, की धा मिनटांत आटपून टाकीन, हाय काय अन् नाय काय असं म्हणत, आणि त्यावर घे तरी एकदाचं मग. बाई येतात त्यांना केर काढायला त्रास होतो.. असा आहेर मिळाला. बघा आता असं म्हणत, आणि त्यावर घे तरी एकदाचं मग. बाई येतात त्यांना केर काढायला त्रास होतो.. असा आहेर मिळाला. बघा आता २ दिवस एका कोपर्‍यात सामान काय ठेवलं इतकूस्सं तर लगेच अडचण व्हावी का हो २ दिवस एका कोपर्‍यात सामान काय ठेवलं इतकूस्सं तर लगेच अडचण व्हावी का हो काय काय करावं माणसानं काय काय करावं माणसानं नोकरी, खरेदी, हिमालयात ट्रेकींग, पुस्तकवाचन, तिकिटं बुक करणं, व्हॅलीत जायच्या आधी व्हॅलीची माहिती देणारी काही पुस्तकं आहेत का शोधणं.. एक जान भला क्या क्या करेगी नोकरी, खरेदी, हिमालयात ट्रेकींग, पुस्तकवाचन, तिकिटं बुक करणं, व्हॅलीत जायच्या आधी व्हॅलीची माहिती देणारी काही पुस्तकं आहेत का शोधणं.. एक जान भला क्या क्या करेगी चार तारखेच्या रात्री, दहाच्या पुढे एकदाच्या सॅक्सही भरल्या. ऑफिसमधून घरी येऊन भरल्या हो चार तारखेच्या रात्री, दहाच्या पुढे एकदाच्या सॅक्सही भरल्या. ऑफिसमधून घरी येऊन भरल्या हो त्याचं काय कौतुकच नव्हतं आणि कोणाला त्याचं काय कौतुकच नव्हतं आणि कोणाला तुलाच जायचं आहे ना हिमालयात, मग हे करायलाच पाहिजे ना हे सगळं, असं सडेतोड आणि मुद्देसूद उत्तर ऐकून गप्प बसले. काय करणार तुलाच जायचं आहे ना हिमालयात, मग हे करायलाच पाहिजे ना हे सगळं, असं सडेतोड आणि मुद्देसूद उत्तर ऐकून गप्प बसले. काय करणार खरंच की ते. सगळ्यांचा कोकणी पिंड आणि त्यातून पुण्यात स्थायिक. तस्मात् सडेतोड उत्तरं, खरी उत्तरं वगैरेंना आमच्या घरात तोटा नाही. मुबलक प्रमाण आहे. फालतू लाड आणि खरोखरचं कारण नसेल तर समोरच्याला काय वाटेल वगैरे भानगड नस्से. त्यामुळे विचार करुनच बोलावे लागत अस्से. फालतूपणा चालत नस्से हा मुद्दा.\nतेह्वा गपगुमान सॅक्स भरायला सुरुवात केली आणि काय सांगू चिमित्कार म्हाराजा एकदम फिट्ट आणि मस्त बसलं की सगळं सामान, पैल्या फटक्यात. जय हो एकदम फिट्ट आणि मस्त बसलं की सगळं सामान, पैल्या फटक्यात. जय हो स्वतःचं सामान स्वतःच वाहून न्यायचं असल्याने मोजकंच सामान घेतलं होतं, त्याचाही फायदा सॅक भरताना झाला असणार. नक्कीच. काही का असेना, मनाजोगतं पॅकींग झालं होतं. ४ तारीख संपली. झोप. थकल्यामुळे २ मिनिटांत ठार.\nएक सांगायचं राहूनच गेलं. व्हॅलीची माहिती देणारं एक तरी पुस्तक मिळावं म्हणून हाताशी असलेल्या तुटपुंज्या वेळामध्ये दुकानं पालथी घातली होती. मिळालं का तर हो, मिळालं. जसं हवं तसंच मिळालं. पुस्तक मिळाल्याचा मात्र मनापासून आनंद झाला.\nदुसरं म्हंजे येताना दुरांतोची आणि आमची वेळ जुळत नव्हती, तेह्वा मुंबैपरेंत राजधानीने येऊन तिथून पुढे बस, टॅक्सी, रेल्वे जे काही मिळेल ते रामभरोसे घ्यावे असा विचार केला होता. जिंदगीमें थोडा डेरिंग जरुरी हय. तर राजधानी मुंबई सेंट्रलपरेंत आहे, पण सेंट्रल हे वेगळे ठेसन आणि शिवाजी टर्मिनस हे वेगळे हे ज्ञान मला वेळेवारी नसल्याने - आता नाय म्हायती काय करायचं - मी त्याला शिवाजी टर्मिनस समजून तिथूनच येताना आपल्याला पुण्याची गाडी पकडायला कित्ती सोपं असे समजून सुखात होते. यथावकाश सगळ्यांनी मिळून ज्ञानदान करुन शहाणे करुन टाकिले आणि अजून एका धडकीने मनात घरटे केले. एव्हांना अशा अनेक धडक्यांची घरटी बाळगून मनाची घरटी-चाळ झाली होती\nरैना, मी आणि स्वाती निघण्यापूर्वी एकदा कॉन्फरन्स कॉल करुन बोललो. बोललो कमी आणि एकूणातल्याच अज्ञात प्रवासाच्या थोडयाफार टेन्शनमुळे येड्यासारख्या हसलो जास्ती. तिघींनाही तिघीही मनातून बर्‍यापैकी टरकलो आहोत हे समजले. तरीही एकमेकींच्या सोबतीमुळे आश्वस्त होतो. स्वतःची चिंता नव्हती. हे किती मह्त्त्वाचे काम किती सहजगत्या झाले होते\nआता प्रत्यक्ष प्रवासाची सुरुवात करुन अनुभव घ्यायचे मात्र राहिले होते. बाकीचा फापटपसारा मागे पडला होता. आम्हीही आता तयार होतो.\nबॉ...लय डेअरिंगै तुझ्यात. मला प्रवास आणि असोसिएटेड गोष्टींचा सॉलीड बाऊ आहे पण मी तरीही करत राहातो. पण ट्रेक म्हणजे अ-श-क्य. मी सिंहगडपण गाडीने चढलोय :)\n लयच डेरिंगबाज बघ मी\nहर हर गंगे.. १\nप्रवासाच्या सुरस कथा- २\nमाझिया मना जरा सांग ना\nप्रतिबिंब - आणि हा ब्लॉग बघणीय पण :)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/sustaining-analysis-27264", "date_download": "2018-04-24T03:22:45Z", "digest": "sha1:KBE4TJMSJL2Y2I46UWDMGH7F5ZXB42DN", "length": 14951, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "a sustaining analysis एक टिकाऊ समीक्षा (पहाटपावलं) | eSakal", "raw_content": "\nएक टिकाऊ समीक्षा (पहाटपावलं)\nसोमवार, 23 जानेवारी 2017\nएखाद्या कचरा डेपोच्या जवळ राहणाऱ्या नियतकालिकाच्या संपादकाकडे साहित्यही तशाच प्रकारचं येत राहणं हा दैवदुर्विलास म्हणावा, की योगायोग की तो त्याच्या अटळ नियतीचा जन्मशाप असावा\nसंपादकाकडे किती सीमेचं रटाळ नि टुकार साहित्य येत असतं याची वाचकाला कुठून कल्पना असणार त्यासाठी, \"आपण एखादा रटाळ साहित्य विशेषांक काढूया' अशी माझ्या वडिलांची एक व्रात्य इच्छा होती. स्वीकारार्ह साहित्य अत्यल्प आणि \"साभार परतीय' उदंड अशी कायमच इथली अवस्था. चांगल्या साहित्याची नेहमीच मोदींच्या पाचशे रुपयांच्या नोटेसारखी चणचण. कधी कधी वाटतं, नोटाबंदीऐवजी अपात्रांसाठी लेखनबंदी आली असती, तर किती संपादक (आणि पर्यायानं वाचकही) आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त झाले असते.\nयंदाच्या दिवाळी-अंकासाठी माझ्याकडे एक अनाहूत कविता आली. तिचा मगदूर म्या पामरानं काय वर्णावा मी काही कोण्या वाङ्‌मयीन ( मी काही कोण्या वाङ्‌मयीन () मासिकाचा संपादक नाही, की (पुस्तक न वाचता) परीक्षण करणारा साक्षेपी समीक्षकही नाही.\nकवितेचा आविष्कार असा :\nहृदयामधल्या शुभ्र फुलांचा भाव तुम्ही केला\nनिर्मल, कोमल प्राणावरी ह्या घाव तुम्ही केला\nनव्हते माहीत मजला, तुम्ही वस्त्र-विरहित बसले\nराब-राबलोय मी अन्‌ अपुला गाव तुम्ही केला\nमध-माशीचे धोरण माझे, फोल ठरविले तुम्ही\nविजय आपुला होईल, ऐसा डाव तुम्ही केला\nतुमचे वर्तन, \"तुमच्यासाठी' आदर्शांचे पाठ\nमळ-भरल्या कपट्यास कोरा, ताव तुम्ही केला\n\"देशासाठी झटूया' - पोचट, आवाहन ते तुमचे\nदौलतीच्याही निर्मोहाचा... आव तुम्ही केला\nमी, मूल्यांच्या आचरणास्तव जीव ठेवला सोलून\nपुरणाच्या पोळीचा माझ्या, पाव तुम्ही केला\nपोपट-पंची ऐकून तुमची बुडले कित्येक भोळे\nजखमांचाही पैशास्तव त्या लिलाव तुम्ही केला\nमी स्वप्नांना शब्द देऊनी, बसलो आहे निष्ठत\nस्वप्नांमधल्या, सत्यांचा पाडाव तुम्ही केला\nस्वतःशी मनसोक्त हा हसतोय, तेवढ्यात माझा समीक्षक मित्र घटोत्कच बिंबिसार माझ्याकडे आला. \"टाकाऊ मराठी-साहित्यातील टिकाऊ वैश्‍विक मूल्ये आणि अनुलेपनाधिष्टित परिवर्तनवादी अभिव्यक्ती' या विषयात त्यानं पीएच.डी. केली आहे. त्याच्या तज्ज्ञ दृष्टीखालून जावी अशा हेतूनं ती कविता त्याच्या हाती सुपूर्त केली. दोन-तीनदा कविता वाचून झाल्यावर तो घनघोर गांभीर्यानं निरूपण करू लागला.\n\"काय जबरदस्त आविष्कार आहे रे हा ही कविता दुहेरी अंगानं बोलते. आपला बाप आणि नालायक, नतद्रष्ट, राजकारणी आणि कष्टार्जित स्वातंत्र्याचा ऱ्हास चालवणारे पुढारी यांना उद्देशून हा कवी विद्रोहाची आग ओकतो आहे. स्वजनांविषयीची सात्त्विक चीड त्यातून व्यक्त होते. त्याचा निरर्गल बाप, त्याची शिंदळकी, त्याची श्रेयासक्ती आणि राजकारण्यांची निर्लज्ज वक्तव्यं, त्यांचा अमर्याद भ्रष्टाचार, दांभिक देशबुडवं आचरण; आणि गरीब बिचाऱ्या असाह्य, अगतिक, अन्यायपीडित, शोषणग्रस्त सामान्यजनांचा दुःखोद्‌गार हे सारं समर्थपणे आणि पर्दाफाश पद्धतीने या कवितेतून प्रत्ययास येतं ही कविता दुहेरी अंगानं बोलते. आपला बाप आणि नालायक, नतद्रष्ट, राजकारणी आणि कष्टार्जित स्वातंत्र्याचा ऱ्हास चालवणारे पुढारी यांना उद्देशून हा कवी विद्रोहाची आग ओकतो आहे. स्वजनांविषयीची सात्त्विक चीड त्यातून व्यक्त होते. त्याचा निरर्गल बाप, त्याची शिंदळकी, त्याची श्रेयासक्ती आणि राजकारण्यांची निर्लज्ज वक्तव्यं, त्यांचा अमर्याद भ्रष्टाचार, दांभिक देशबुडवं आचरण; आणि गरीब बिचाऱ्या असाह्य, अगतिक, अन्यायपीडित, शोषणग्रस्त सामान्यजनांचा दुःखोद्‌गार हे सारं समर्थपणे आणि पर्दाफाश पद्धतीने या कवितेतून प्रत्ययास येतं हा कवी खरोखर युगप्रवर्तक ठरणार बघ... हा कवी खरोखर युगप्रवर्तक ठरणार बघ...\nबिंबिसारची समीक्षा चांगलीच फॉर्मात आली होती; आणि इकडे एखाद्याच्या पुरणपोळीचा पाव होणं म्हणजे काय हे एव्हाना मला पुरतेपणी समजून चुकलं होतं.\nनेते ‘ए.सी.’मध्ये, कार्यकर्ते जेलमध्ये\nकोल्हापूर - पाचगावच्या राजकीय वर्चस्वातून २०१३ मध्ये झालेल्या दोन्ही खुनांचा निकाल जाहीर झाला. अशोक पाटील आणि धनाजी गाडगीळ यांच्या खुनातील अकरा...\nचलनाची टंचाई कुणाच्या पथ्यावर\n‘एटीएम’मध्ये खडखडाट निर्माण झाल्याने नुकतीच चलनी नोटांची टंचाई जाणवली. ज्या कारणासाठी एक हजाराच्या नोटा रद्द करण्यात आल्या, त्याच कारणासाठी आता दोन...\nबलवडी येथे रविवारी ग्रामीण मराठी साहित्य संमेलन\nआळसंद - बलवडी भा. (ता. खानापूर) येथील सिध्दनाथ मंदीर सभामंडपात जोर्तिलिंग साहित्य सेवा मंडळ व माऊली साहित्य मंचच्यावतीने रविवारी (ता. 29) 26 वे...\nउल्हासनगरात वेगळ्या थाटणीतील दोन लेखसंग्रहांचे प्रकाशन\nउल्हासनगर - जेष्ठ विचारवंत-साहित्यिक-कवी-पत्रकार यांच्या हार-प्रहार आणि शिक्षक शांताराम निकम यांच्या कडू-डोस अशा दोन अतिशय वेगवेगळ्या थाटणीतील...\nमिस कॉल देवून घरपोच मिळवा किराणा\nसोलापूर - मोबाईलवर मिस कॉल दिल्यावर तुम्हाला लगेच फोन येतो... सर, मॅडम तुम्हाला काय हवे आहे.. असे विचारून आवश्‍यक किराणा मालाची यादी केली जाते......\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.60secondsnow.com/mr/india/cobra-eaten-chicken-egg-892838.html", "date_download": "2018-04-24T03:00:57Z", "digest": "sha1:E7S2ZI53S367ANFNU5QMUI6VA2ZOJA3C", "length": 5832, "nlines": 47, "source_domain": "www.60secondsnow.com", "title": "नागाने तोंडातून ओकली कोंबडीची अंडी, व्हिडिओ व्हायरल | 60SecondsNow", "raw_content": "\nनागाने तोंडातून ओकली कोंबडीची अंडी, व्हिडिओ व्हायरल\nसोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या कमालीचा व्हायरल होत आहे. या व्हिडीओ एक नाग चक्क कोंबडीची अंडी देताना दिसत आहे. केरळमधील सर्पमित्राने हा व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट केला आहे. केरळमध्ये एका शेतातील कोंबड्यांच्या खुराड्यात नाग शिरला. या नागाने कोंबडीला मारुन टाकले, तर तिची सर्व अंडी फस्त केली. यानंतर तो खुराड्यात निपचिप्त पडला होता. सर्पाला बाहेर काढल्यानंतर त्याने पोटातील ही अंडे बाहेर काढली.\nलोकलसमोर ढकलून 56 वर्षीय प्रवाशाची हत्या\nकिरकोळ वादातून एका प्रवाशाला धावत्या लोकलसमोर ढकलून त्याची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबईत मध्य रेल्वेवरील मुलुंड स्टेशनवर ही घटना घडली. दीपक चमन पटवा असे मृत व्यक्तीचे नाव आहे. दीपक पटवा हे मुलुंड पश्चिमेला राहत होते. दीपक शनिवारी दुपारी मुलुंड स्टेशनच्या फलाट क्रमांक 3 वरुन प्रवास करण्यासाठी निघाले होते. त्यावेळी एक महिला आणि पुरुषासोबत त्यांची शाब्दिक बाचाबाची झाली होती.\nपुण्यातील आयपीएलचे प्लेऑफ सामने हलवण्याची चिन्हे\nचेन्नईत कावेरी पाणीवाटपाला होत असलेल्या विरोधामुळे चेन्नईला पुण्याचे गहुंजे स्टेडिअम होम ग्राऊंड म्हणून देण्यात आले. परंतु आता परत चेन्नईला आपले बस्तान हलवावे लागण्याची शक्यता आहे. सध्या चेन्नईचे सामने पुण्यात रंगले आहेत. पण आता हा आनंद जास्त काळ टिकण्याची शक्यता नाही. 23 आणि 25 मे ला होणारे प्लेऑफ सामने इतर ठिकाणी हलविण्याची तयारी सुरू आहे. लखनौ येथे हे सामने खेळवले जाऊ शकतात.\nसेक्स ट्रिपला जाणाऱ्या व्यक्तीला 330 वर्ष कारावास\nचाइल्ड पॉर्नोग्राफीच्या आरोपाखाली फ्लोरिडामधील एका व्यक्तीला 330 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपी सेक्स ट्रिपसाठी फिलिपिन्सला जात होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. फिलिपिन्सच्या दौ-यावर गेल्यानंतर आरोपी लहान मुलांसोबत लैंगिक अत्याचार करत त्याचे व्हिडीओ रेकॉर्ड करुन सोशल मीडियावर शेअर करत असे अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे. डेव्हिड लिंच असे या आरोपीचे नाव आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/265", "date_download": "2018-04-24T03:17:28Z", "digest": "sha1:FIVAVLI2UNXSQRPEQXWEYTSWLIPD22OL", "length": 6067, "nlines": 53, "source_domain": "mr.upakram.org", "title": "मराठी संकेतस्थळ सुरु करावयासाठी दुसरे कोणते किबोर्ड लेआऊट चा वापर करता येईल काय..? | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमराठी संकेतस्थळ सुरु करावयासाठी दुसरे कोणते किबोर्ड लेआऊट चा वापर करता येईल काय..\nमी जात्याचा वेब डिजायनर आहे परंतु मराठी मध्ये अजुन एकहि संकेतस्थळ तयार केलेले नाहि.\nआता मला एक खाजगी संकेतस्थळ तयार करावयाचे आहे.\nतरी गमभन मराठी लेआऊट वापरा व्यतिरीक्त मराठी संकेतस्थळ सुरु करावयासाठी दुसरे किबोर्ड लेआऊट\nचा वापर करता येईल काय..\nउपाय सुचवावेत हि विनंती...\nविसोबा खेचर [07 May 2007 रोजी 05:43 वा.]\nमी जात्याचा वेब डिजायनर आहे\n'जात्याचा' वेब डिजायनर म्हणजे काय हे कळेल का\n'मी जात्याच वेब डिजायनर आहे' असे म्हणायचे आहे\nबाय द वे, मराठी माणसांनी एकत्र येणे, फाळणी, मराठी माणसांकरता काय करता येईल, गाभा, खोली अन् काय काय अगम्य शब्दांची चर्चा सुरू असताना अजून एक मराठी माणूस नव्याने एक नवं संकेतस्थळ उभारू पाहण्यास उत्सुक आहे हे बाकी गंमतीशीर आहे\nमराठी विद्यार्थ्यांकरताही एक संकेतस्थळ उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत असे कळते. बरं का दिपकजी, आपल्यालाही एक संकेतस्थळ उभारायचे आहे असे आपण म्हटले आहे. आपणच का नाही या निमित्ताने शाळेत समाधान न झालेल्या मराठी विद्यार्थ्यांकरता एखादे संकेतस्थळ उभारून देत मराठी विद्यार्थ्यांकरता पहिले संकेतस्थळ उभारण्याचे श्रेय लाटायला मिळेल मराठी विद्यार्थ्यांकरता पहिले संकेतस्थळ उभारण्याचे श्रेय लाटायला मिळेल ;) बघा बुवा\nलोहा गरम है, मार दो हातोडा\n१) मीही काही मित्रांच्या सांगण्यावरून विकिपिडियाचा सदस्य झालो आहे, पण तिथे मी फारसा जात नाही\n२) मी गमभन वापरत नाही. इथेच काय ते डयरेक्ट लिहितो आता इथे लिहिणंही गमभनचाच वापर केल्याने होतं की काय, ही तांत्रिक माहिती मला नाही\nइंडिक वेब इनपुट ही आणखी एक मुक्त टंकलेखन प्रणाली आहे. तिचा वापर करून मराठीसह इतर भारतीय भाषांमध्ये टंकलेखन करता येते. उच्चारानुसारी (फोनेटिक) पद्धतीबरोबरच Inscript आणि WX हे पर्याय उपलब्ध आहेत.\nइंडिक वेब इनपुट इथून उतरवून घेता येईल. चालते उदाहरण इथे पाहता येईल. इंडिक वेब इनपुट ड्रुपलबरोबर कसे जोडावे याची माहिती चित्तरंजन यांनी इथे दिली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/news/category/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95/%E0%A4%9D%E0%A5%80-24-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%97?Page=3", "date_download": "2018-04-24T03:44:52Z", "digest": "sha1:VVR4HHKF67ZJAMUCQZPZZSWGKH4BQQ2Z", "length": 6025, "nlines": 119, "source_domain": "zeenews.india.com", "title": "झी 24 तास ब्लॉग - Latest News on झी 24 तास ब्लॉग | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nझी 24 तास ब्लॉग\nडिअर जिंदगी : आपल्या जीवनातील दुसऱ्याचा 'वाटा'\nडिअर जिंदगी : 'वस्तूं'च्या जागी निवडा अनुभव...\nडिअर जिंदगी : माझ्या परवानगी शिवाय, तुम्ही मला दु:खी करू शकत नाही\nआणि पिंपरी चिंचवडचे स्वप्न पूर्ण झाले...\n'तहान लागली आणि त्याने इंटरनेटवर विहिरच खोदली'\nपिंपरी चिंचवड : राम, मुख्यमंत्री आणि निष्ठा...\nसिंहगडावरील दूरदर्शन केंद्राच्या आवारात कर्मचारी विवस्त्र अवस्थेत\nइंटरनेटवरही मराठी भाषा 'अभिजात' होणे गरजेचे\nब्लॉग : ...आणि शहराला मंत्रीपद मिळाले\n'लव्हिंग विन्सेन्ट'... कॅन्व्हॉसवरचा सिनेमा\nअखेर माधुरीला मराठीत ‘मुहूर्त’ मिळाला \nरबाडाची एक शिवी आणि विराटने १५ सेकंदात सेट केला मॅचचा निकाल\nआणि आता राम हसतोय....\n कॅरी, कीप इट अप\nBLOG रजनीकांत : चेहरा की ‘मोहरा’\nएक स्टेशन, एक तारीख, चाळीस मृत्यू\nब्लॉग : ...आणि अखेर शंकराने नंदीला फटकारले\nब्लॉग : आधार एक आजोळ\nप्रिय राहुल, पत्रास कारण की....\n...म्हणून ५२ वर्षाच्या मिलिंद सोमणवर मुली होतात फिदा..हे आहे कारण\nआता या भारतीय अरबपतीने सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का\nनियमित फक्त '5' मिनिटांंच्या या उपायाने कमी होईल केसगळतीची समस्या\nनवऱ्याच्या वागणूकीवर चिडली दिव्यांका, बेडरूममध्ये शिकवला धडा\nएली अवरामशी हार्दिक पांड्याचा ब्रेकअप या अॅक्ट्रेसला करतोय करतोय डेट\nधक्कादायक : मृत्यूच्या 5 तासांंनंतर जिवंत झाली व्यक्ती\nआयपीएल जिंकलात तर... प्रिती झिंटाची पंजाबच्या खेळाडूंना स्पेशल ऑफर\nशूजमधून येणारी दुर्गंधी टाळण्यासाठी '5' घरगुती उपाय\nनाणार जमिनी अधिग्रहणाची अधिसूचना रद्द, सुभाष देसाईंची घोषणा\nअभिनेता राजपाल यादवला ६ महिन्याची जेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1405", "date_download": "2018-04-24T03:19:21Z", "digest": "sha1:JODCJZBW7ZIQR7CVZ3DD2O6L3UOVEIPY", "length": 34127, "nlines": 165, "source_domain": "mr.upakram.org", "title": "भारतीय आणि मांसाहार | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमहामहोपाध्याय पां. वा. काणे यांच्या चरित्राचे लेखन् चालू आहे. त्यांनी १९३५ साली दिलेल्या व्याख्यानांमधे 'भक्ष्याभक्ष्य'चा ऊहापोह केला आहे. त्यात एके ठिकाणी ते असे म्हणतात कि त्यावेळच्या एका नेत्याया मते भारतीय लोक दुबळे आहेत, त्यंच्यात संघशक्ती नाही, कारण ते मांस खात नाहीत. तेव्हा अशी संघशक्ती निर्माण करण्यासाठी भारतीयांनी मांसभक्षण सुरू करावे असा त्यांचा आग्रह होता. हे पुढारी कोण होते कुणी सांगू शकेल शाकाहार-मांसाहार यासंबंधीचे वाद यावर अधिक प्रकाश हवा आहे.\nमहामहोपाध्याय पां. वा. काणे कोण त्यांची व्याख्याने कशाबद्दल होती त्यांची व्याख्याने कशाबद्दल होती ज्या नेत्याने भारतीय लोक दुबळे आहेत, त्यंच्यात संघशक्ती नाही, कारण ते मांस खात नाहीत हे विधान केले ते कशासंदर्भात केले ज्या नेत्याने भारतीय लोक दुबळे आहेत, त्यंच्यात संघशक्ती नाही, कारण ते मांस खात नाहीत हे विधान केले ते कशासंदर्भात केले याबाबत काहीच माहिती नसल्याने चर्चेत भाग घेता येत नाही. क्षमस्व\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nपुढारी कोण माहित नाही बॉ..(वाइल्ड गेस - उद्योगपती टाटा) ..पण त्यांचे मत पटले\nजवागल श्रीनाथने एकदा शोएब अख्तरला 'इतका वेगवान चेंडू तू कसा काय टाकू शकतोस मला का ते जमत नाही मला का ते जमत नाही' असे विचारले असता शोएबने त्याला,' आधी बैलाचे मांस खायला सुरु कर' असे सांगीतले होते.\nहाच किस्सा मी श्रीनाथ आणि अक्रम यांच्याबद्दल ऐकला आहे.\nअवांतरः चांगदेव पाटलानेही एका स्वगतात असेच म्हटले आहे की हिंदूंची पीछेहाट होण्याचे कारण ते बीफ खात नाहीत. याचई खंत वाटून त्याने शेख मास्तरांना बीफ बनवायला सांगितले आणि नंतर चापून खाल्ले. :)\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\n२००८ सालात बरेच भारतीय बीफ खातात. मीही खाल्ले आहे. याचा अर्थ आता भारतीय अधिक शक्तिशाली झाले आहेत असा घ्यायचा का\nता. क. चिकन खाल्ले तर ५०% शक्तीशाली होता येईल काय\nआपल्या प्रश्नाचे उत्तर होय कदाचित असेच द्यावे लागेल. मला असे ही वाटते आहे की हल्ली भारतीय जास्त मांसाहारी होऊ लागल्यानेच भारत महासत्ता बनणार आहे असे म्हणतात की काय\nशाकाहार - विकसनशील देश\nमांसाहार - जागतिक महासत्ता\nमांसाहार केल्याने शारिरिक ताकद वाढते हे कदाचित समजू शकतो पण संघशक्ती कशी वाढेल हे कळत नाही. तसे असेल तर महासत्ता बनण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे म्याकडोनाल्ड मध्ये रोज जेवायला जाणे. उलट अमेरिकेत Obesity सर्वात जास्त आहे.\nतसेच आफ्रिकेतील गरीब देश मांसाहारी असूनही गरीबच आहेत.\nकोंबडीची शक्ती बैलाच्या ५० टक्के असते का\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nकिती कोंबड्या खाणार ते दिले नसल्याने वरील प्रतिसाद फाऊल धरावा.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nकोंबडीत अंडे देण्याची क्षमता आहे तर बैलात अंड्यातुन परत मांसाहाराची निर्मिती आहेच. तात्विकदृष्ट्या कोंबडीच जास्त शक्तिशाली.\nप्रश्न बरोबरच आहे, ५०% हे गणीत फाउल धरावे. याला काही आधार नाही. (थोडेफार वर्तक ष्टाईल आहे :) )\n१९३५ सालच्या भारतात आजचा पाकिस्तान आणि बांगलादेशही समाविष्ट होता. साहजिकच मुस्लिमांचे एकूण् लोकसंख्येतील् प्रमाण ४०% च्या आसपास असावे, जे नि:संशय मांसाहारी होते. त्याखेरीज हिंदू आणि अन्य धर्मियांतदेखील मांसाहारी होतेच. तेव्हा भारतीय मांस खात नाहीत म्हणजे नक्की काय\nकी भारतीय म्हणजे हिंदू हेच अभिप्रेत होते ज्यांच्यात ही तथाकथित संघशक्ती( ज्यांच्यात ही तथाकथित संघशक्ती(\nहिंदूंमध्येही \"शुद्ध शाकाहारींची\" संख्या किती\nकाणे यांनी श्रोतृसमूहाला उद्देशून भारतीय हा शब्द वापरला असावा.\nकाणे यांच्याविषयी आदर राखूनही समजावून देण्यासाठी खालील उदाहरण देत आहे. मात्र काणे - आझमी - ठाकरे अशी तुलना नाही.\n१. अबू असीम आझमी 'हम मुसलमान यह करेंगे' असे म्हणतात. तेव्हा त्याचा अर्थ सर्वच मुसलमान तसे करतील किंवा समोर बसलेत तेवढेच मुसलमान असा नाही.\n२. बाळासाहेब ठाकरेही 'हिंदूंनो तुम्ही हे करा' असे म्हणतात. तेव्हा त्याचा अर्थ सर्वच हिंदू तसे करतील किंवा समोर बसलेत तेवढेच हिंदू असा नाही.\nश्रीराम जयराम जयजय राम\nला इलाह इल्लला मोहम्मदुर रसूल अल्लाह.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nसेन्सस इंडिया या लोकसंख्यामोजणीच्या स्थळावर काही माहिती मिळाली नाही मात्र येथे काही माहिती मिळाली.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nभारतात १९३५ आणि त्याच्या आधीच्या शतकात केवळ ब्राह्मण आणि जैन वगैरे अल्पसंख्य लोक वगळता बहुतेक सर्व हिंदू अधिकृतपणे () मांसाहार करत होते. आता तर सर्व जातीपातींचे हिंदू मांसाहार करतात. अगदी पूर्वीच्या काळी ब्राह्मणही मांसभक्षण करत होते त्यामुळे मांसाहार भारताला त्याज्य नाही.\nहे काही दुवे आपल्याला उपयुक्त ठरतील असे वाटते -\n१. हिंदू आणि मांसाहार\n२. हिंदू आणि गाय\n३. 'तो' नेता सावरकर असावेत असे वाटले. पण सावरकरांनी गायीला संरक्षित करावे अशा आशयाचे लिखाण केले आहे असे दिसते.\nत्याहीपुढे शोधले असता तो हिंदू नेता अथवा धर्माधिकारी स्वामी विवेकानंद तर नसावेत असे वाटले -\nके.एस. सुंदरम ऐय्यर आपल्या आठवणीत सांगतात:\nरोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त\nरोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त\nरोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त\nरोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त\nरोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त\nरोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त\nरोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त\nरोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त\nरोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त\nरोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त\nरोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त\nरोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त\nरोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त रोमन अक्षरे वापरल्याचे प्रायश्चित्त\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [25 Aug 2008 रोजी 15:22 वा.]\nमांसाहारात आता वर्गीकरण केले पाहिजे असे वाटते, जसे मासे,मटन ( बोकड्याचे ) कोंबडे, अंडी, असा एक वर्ग.\nआणि बडे का ( गाय, बैल, म्हैस, इत्यादी ) खाणारे दुसर्‍या वर्गात टाकले पाहिजे. आता जे दुसर्‍या वर्गातले ते अशा खाण्याने माणसे संतापी बनतात असे कोणी तरी म्हटल्याचे वाचले आहे. पण अशा आहारामुळे संघशक्ती निर्माण झाल्याचे शास्त्रीय / आध्यात्मिक माहिती नाही.\nशाकाहार-मांसाहार यातील चांगले काय आणि वाईट काय ह्या संदर्भात खालील प्रतिसाद नाही पण एक नैसर्गीक माहीती:\nहत्ती हा शाकाहारी असतो. बुद्धीमान प्राणी आहे, शक्तीमान प्राणी आहे जो वाघ-सिंहाशी टक्कर देऊ शकतो. शिवाय तो दिर्घायुषीपण आहे.\nतेच मला वाटते गेंड्यासंदर्भात.\nरामकृष्ण आणि मला वाटते विवेकानंदपण बाकी मांसाहारी नसतील पण मासे खायचे.\nदुसर्‍या टोकाचे उदाहरण म्हणजे हिटलर हा शाकाहारी होता...\nजाता जाता एक जुना विनोद:\nएका रेल्वेत एक हडकुळा दाक्षिणात्यचढतो आणि त्याला त्याची ट्रंक काही केल्या पेलवत वरती लगेज रॅकवर ठेवता येत नसते. बाजूला असलेला एक सरदार त्याला म्हणतो, \"ओय मद्रास के पापे, सिर्फ डालभात खाते हो, ताकद कैसी आयेगी कुछ मुर्ग खाओ, रोटी बिटी खाओ और ताकद कमाओ..\" असे म्हणत म्हणत तो एक झटक्यात ती ट्रंक वर ठेवतो. डब्यातले सर्व फिदीफिदी हसतात. तो दाक्षिणात्य काही बोलत नाही.\nथोड्यावेळाने गाडीने वेग घेतल्यावर तो दाक्षिणात्य उठतो आणि चेन ओढायचा नुसता प्रयत्न करतो/तसे दाखवतो. परत सरदार उठतो आणि म्हणत, \"सिर्फ डालभात खाते हो, ताकद कैसी आयेगी कुछ मुर्ग खाओ, रोटी बिटी खाओ और ताकद कमाओ..\" तो चेन ओढतो. टिसी विचारत येतो की कोणी चेन ओढली कुछ मुर्ग खाओ, रोटी बिटी खाओ और ताकद कमाओ..\" तो चेन ओढतो. टिसी विचारत येतो की कोणी चेन ओढली सरदार म्हणतो \"मी\" त्याला ५०० रुपयाचा दंड होतो. गाडी परत चालू होते, तो दाक्षिणात्य या वेळेस शांतपणे म्हणतो, \"डालभात खाओ और अक्कल कमाओ\nथोडक्यात काय खाता या पेक्षा किती खाता आणि आहारा बरोबरच तनाला आणि मनाला व्यायाम करायला लावताय का ते महत्वाचे\nआता पालेभाज्या खाल्यावर नाकासमोर मुळं लटकल्यासारखे वाटणार / कोंबडी रिचवल्यावर डोक्यावरचा तुरा तपासायला हात जाणारसे वाटते :)\nजगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे\nसृष्टीलावण्या [06 Oct 2008 रोजी 17:13 वा.]\nखराखुरा मांसाहारी एकच. मॅन व्हर्सेस वाईल्ड मालिकेचा नायक एडवर्ड मायकल. माझी सर्व भारतीय मांसाहार प्रेमींना नम्र विनंती आहे की मांसाहार करताना त्यांनी खुल्या दिलाने मांसाहार करावा. एडवर्ड मायकल सारखा, वाळवी-गोमेपासून, कुत्रा आणि झेब्र्यापर्यंत. केवळ निवडक गोष्टी खाऊ नयेत. खाण्याच्या बाबतीत सर्व प्राण्यांवर सारखेच प्रेम करावे.\nविसोबा खेचर [07 Oct 2008 रोजी 06:27 वा.]\nन लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा\nहे म्हणजे शाकाहारी लोकांना कारल्यापासून गवतापर्यंत, (व्हाया वड, पिंपळ ते काँग्रेस गवत) हे सर्व खावे असे म्हणण्यासारखे आहे.\nज्याची चव आवडते ते सर्व आम्ही खाऊच. टगेराव म्हणतात त्याप्रमाणे काळजी नसावी. :)\nसृष्टीलावण्या [10 Oct 2008 रोजी 04:17 वा.]\nमी १ वर्ष जव्हार-मोखाडा भागात होते. त्यावेळी १) जव्हार मधील एका पट्ट्यात कुठलेही पाखरु दिसत नव्हते. बरोबरचा शिक्षक म्हणाला, इथे कावळा आणि साळुंखी सोडून सर्व बारीक सारीक पक्षी खातात. तिथे एक चखोट नावाचे साधन असते. त्याला चिकट गोंद लावलेली असते. ते चखोट झाडाच्या सर्वात वर भल्या पहाटे लावतात. पाखरे उडून दमल्यावर झाडाच्या शेंड्यावर येऊन बसतात आणि त्यांचे पंख ह्या चखोट चिकटतात. मग ते त्या चखोटापासून दूर व्हायचा दिवसभर निष्फळ प्रयत्न करतात आणि त्यातच त्यांचा मृत्यु होते. तसे मी बरेच शिकारीचे भीषण प्रकार ऐकले होते. हा तसाच एक. २) एका पाड्यावर एका घरात बरीच पक्ष्यांची पंख फुटलेली पिल्ले एका दोराला थोड्या थोड्या अंतरावर बांधली होती. मग कळले की घरातील लहान मुलांसाठी हे खेळणे आहे. ती पिल्ले १-२ फूट वर उडतात. ते पाहून मुलांना मजा वाटते. ही ४-५ वर्षाची मुले त्या पाखरांना हाताळतात, चोमाळतात. मग त्या पक्ष्यांचे पंख, पाय वै. मोडतात. काही वेळाने मग ती जखमी पिल्ले मारून चुलीवर चढवली जातात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2013/02/blog-post_6831.html?showComment=1373984243443", "date_download": "2018-04-24T02:36:41Z", "digest": "sha1:ISSVJSGAWOT2JXB4FT32T2Y2UEH4ACBB", "length": 5879, "nlines": 88, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: संध्या..", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nगुरुवार, १४ फेब्रुवारी, २०१३\nतेजस बैरागी जाताना क्षितीज विस्कटले\nलाल जांभळे तांबुस केशर रंगच फ़िस्कटले\nघणघण घंटा निनादली अन झांज किणकिणली\nपाण्यावरचे हलके नाजूक तरंग भरकटले\nपरत चालली गुरे, उजेडा ओहोटी लागली\nधूळ माखली सांज तिरावर विश्वाच्या वाकली\nअबोल झाल्या झाडेवेली, अबोल गोठा, घरटे\nकुठे तिहाई जोगीयाची दिशातुनी वाहिली\nभरतीवेड्या चंद्रासोबत चांदणकणही आले\nदंगुन त्यांना पाहू जाता हळूच पाऊल भिजले\nबुडून जाणार्‍या गोलाला पाहुन डोळे भरता\nनमन कराया नकळत माझे हात जुळोनी आले\nही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.\n१५ फेब्रुवारी, २०१३ रोजी १:१५ म.पू.\nसौ गीतांजली शेलार म्हणाले...\nमला ते सांजेला बैरागी आणि चांदण्यांची चांदणकण उपमा खूप भावली ....\n१६ जुलै, २०१३ रोजी ७:१७ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://gangadharmute.wordpress.com/2011/07/15/baliraja/", "date_download": "2018-04-24T02:43:54Z", "digest": "sha1:62YGDXY3RFYX665R3CNFYRKAT6UJ2BTK", "length": 47247, "nlines": 568, "source_domain": "gangadharmute.wordpress.com", "title": "बळीराजा़ डॉट कॉम – स्वागतम् | रानमोगरा", "raw_content": "\n‘सकाळ’ने घेतली ‘रानमेवा’ ची दखल.\nप्रा. मधुकर पाटील, बोरीवली (पश्चिम), मुंबई\nअभिप्राय : डॉ मधुकर वाकोडे\nशरद जोशी यांचे हस्ते सत्कार\nनागपुरी तडका – अभिवाचन\nसरकारची होळी – स्टार माझा बातमी\nसत्कार समारंभ : आर्वी (छोटी)\nएहसान कुरेशी – एक सच्चा शेतकरीपुत्र →\nबळीराजा़ डॉट कॉम – स्वागतम्\nअनेक दिवसापासूनची एक इच्छा होती की, कोट्यवधी शेतकरी असलेल्या या विशालप्राय देशात किमान काही हजार शेतकरी मंडळी एकाच व्यासपीठावर एकत्र येऊन शेती या विषयावर त्यांनी आपसात चर्चा केली पाहिजे. आपल्या सुखदु:खात एकमेकाला समरस केले पाहिजे. शेतीत आयुष्य व्यतीत केल्यानंतर आलेल्या अनुभवांची आपसात देवाण-घेवाण केली पाहिजे. नवनवे तंत्रज्ञान अवगत करताना आणि त्याचा आपल्या शेतीत वापर करताना येणार्‍या अडचणी सोडवून घेण्यासाठी आपसात विचारविनिमय झाला पाहिजे.\nशेतकरी संघटनेच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून एक कायमची खंत व्यक्त केली जात आहे की, जगाच्या इतिहासातील एवढी मोठी शेतकरी चळवळ, ज्या चळवळीच्या मेळाव्यांनी व अधिवेशनांनी गर्दीचे सर्व उच्चांक मोडले. ज्या चळवळीने लाखापेक्षा जास्त महिलांना एकत्र आणण्याचा विस्मयकारक चमत्कार घडवून आणला, इतिहासानेही तोंडात बोटे घालावी, असे आंदोलन यशस्वी करून दाखवले; त्या चळवळीला प्रसारमाध्यम आणि साहित्यक्षेत्रात मात्र फारशी चमकदार कामगिरी करून दाखवता आली नाही. या चळवळीला पूरक असे दर्जेदार साहित्यसुद्धा थोडाफार अपवाद वगळता फारसे काही निर्माण झाले नाही.\nमुळातच शेतकरी समाज मुका आहे. त्याला स्वतःला व्यक्त होण्याची संधीच मिळत नाही. आर्थिकस्थितीने पुरेपूर परावलंबी असल्याने इतरांना जे रुचेल तेच बोलण्याखेरीज त्याला पर्याय उरत नाही. त्याला बोलण्यापूर्वी पहिल्यांदा परिणामांचा विचार करावा लागतो. कर्ज देणे थांबवेल म्हणून सावकार किंवा बॅंकाच्या विरोधात बोलू शकत नाही. उधारीवर किराणा मिळणे बंद होईल म्हणून व्यापार्‍यांच्या विरोधात बोलू शकत नाही. ७/१२ चा उतारा मिळायला त्रास जाईन म्हणून प्रशासनाच्या विरोधात बोलू शकत नाही आणि पुढार्‍यावाचून तर बरेच काही अडते, मग त्यांच्या विरोधात बोलायची तो कशी काय हिंमत करू शकेल अन्यायाने कितीही मर्यादा ओलांडल्या तरी….. त्याला त्याच्या मनातली खदखद जिभेवर आणताच येत नाही. सर्वांना रुचेल असेच बोलणे, हीच परिस्थितीची गरज असल्याने त्याला स्वतःची अशी भाषा उरतच नाही.\nपरिणामांची तमा न बाळगता एखाद्याने स्वतःला व्यक्त करायचे ठरवलेच तर तसे व्यासपीठच उपलब्ध नाही. शेतकर्‍याकडे जो कोणी येतो तो त्याला ऐकवायलाच येतो, त्याचे ऐकायला कोणीच येत नाही. कृषिविभागाच्या किंवा राजकीय पक्षाच्या मेळाव्यांत तो केवळ श्रोता असतो. कागदावर लिहून पाठवले तर गैरसोयीचे असल्याने वृत्तपत्रही शेतकर्‍यांचे मनोगत छापण्याची हिंमत दाखवत नाही. पुस्तक लिहायचे तर छपाईचा खर्च परवडण्यासारखा नाही. रेडियो-टीव्ही यांना तर एकंदरीतच शेती या शब्दाची ऍलर्जी आहे. मग शेतकर्‍याने व्यक्त व्हायचे तरी कसे अभिव्यक्ती व्यक्त करताच येत नसेल तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य असून-नसून काय उपयोगाचे\nपण आता या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. शासन, प्रशासन आणि समाज यांनी नव्हे तर नियतीने व नव्या तंत्रज्ञानाने ती संधी शेतकर्‍यांना उपलब्ध करून दिली आहे. इंटरनेटने आता अल्पशा खर्चात अगदी दुर्गम प्रदेशातील आम माणसाला सुद्धा थेट जगाच्या नकाश्यावर आपली छाप सोडण्याची नामी संधी मिळवून दिली आहे. अगदी नाममात्र खर्चात आता इंटरनेटच्या माध्यमातून करोडो शेतकरी, जाती-पाती, धर्म-पंथ, स्त्री-पुरूष, देश-प्रांत या सर्व भेदाभेदाच्या सीमा ओलांडून एकाच वेळी एकाच व्यासपीठावर एकत्र येणे सहज शक्य झाले आहे.\nतंत्रज्ञानाने गरूडझेप घेतली आणि सूर्य-चंद्र, मंगळ-अमंगळ तारे मनुष्याच्या टापूत यायला सुरुवात झाली. मात्र या कृषिप्रधान देशातला बहुसंख्य शेतकरी आणि एकूणच शेती हा विषय अडगळीत पडला आहे. विकासाच्या आणि प्रगतीच्या व्याख्येचे संदर्भ आणि अर्थ बदलत आहेत. शासनाच्या चुकीच्या आणि शेतकरी विरोधी धोरणामुळे शेती हा विषयच फारफार मागे ढकलला गेला आहे.\nमंगळ कह्यात आला, कक्षेत तारका\nभैरू अजून खातो, कांदा न भाकरी\nशेतकर्‍यांच्या अनेक पिढ्या उलटून गेल्या पण आमचा भैरू मात्र अजूनही कांदा-भाकर खाऊनच आला दिवस ढकलत आहे. त्याच्या न्याहारीचा ‘मेनू’ बिघडल्या घड्याळाच्या काट्यासारखा आहे त्याच स्थितीत स्थिर असून त्यात काही फारसा बदल घडत नाहीये. हे चित्र बदलण्याची सक्त गरज आहे. शेतकर्‍यांच्या जीवनातले नैराश्य संपून चैतन्य निर्माण होण्यासाठी आणि शेतकर्‍याच्या आयुष्यात सुखाचा व सन्मानाचा दिवस उजाडण्यासाठी प्रयत्न होण्याची नितांत आवश्यकता आहे.\nशेतीचे यतार्थ चित्रण करणारे आणि परिवर्तनाला भाग पाडणारे साहित्य निर्माण झाले पाहिजे, असे आपल्याला वाटते. पण आपण म्हणतो की आम्ही मात्र लिहिणार नाही. ते इतरांनी लिहिले पाहिजे. आमचे आयुष्य जगलो आम्ही, आमच्या हालअपेष्टा भोगल्या आम्ही, आंदोलनात उतरलो आम्ही, तुरुंगाची हवा खाल्ली आम्ही, लाठ्यागोळ्या झेलल्या आम्ही आणि आम्ही म्हणतो की आम्ही लिहिणार नाही. ते कुणीतरी लिहावे. हे कसे शक्य आहे हे कदापि शक्य नाही. शेतकरी चळवळीचा विचार पुढे नेणारी साहित्यनिर्मिती शेतकरी चळवळीमध्ये काम केलेला आंदोलक जेवढ्या प्रभावीपणे करू शकेल तेवढ्या प्रभावीपणे चळवळीबाहेरचा साहित्यिक करू शकणार नाही मग तो कितीही मोठ्ठा प्रभावशाली साहित्यिक असू देत. आपली अनुभूती आपणच साकारायलाच हवी. अस्सल आणि अभिजात लेखन करायला लेखनशैलीची गरज भासत नाही. बोबडेबोल जरी अस्सल आणि अभिजात असेल तर त्यात जिवंतपणा असतो व तो जिवंतपणाच त्या लेखनाला परिणामकारकता प्रदान करतो. लेखन करणे ही एक कला असते, हे मान्य; पण लेखनात कलाकौशल्य वगैरे वापरल्याने ते लेखन कलाकृतीकडे झुकते आणि मग ती कलाकृती वास्तविकतेपासून फारकत घेण्याची दाट शक्यता असते. कला ही कला असते आणि वास्तव हे वास्तव. त्यामुळे फारसा विचार करायची गरज नाही. जसे लिहिता येईल तसे आणि जसे जमेल तसे लिहायचा प्रयत्न शेतकर्‍यांनी करायलाच हवा.\n“पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न” असे ब्रिदवाक्य असलेले बळीराजा डॉट कॉम (www.baliraja.com) हे संकेतस्थळ तुमच्यासाठीच आहे. येथे तुम्ही तुमच्या मनातल्या भावना स्पष्टपणे चितारू शकता. कविता, लेख लिहू शकता. इतरांच्या लेखनावर परखडपणे प्रतिक्रिया नोंदवू शकता. अगदी चारपाच ओळीचा मुद्दा किंवा मनोगत सुद्धा व्यक्त करू शकता. शेतकरी म्हणून जीवन जगताना आलेले अनुभव कथन करू शकता. आजवरच्या वेगवेगळ्या आंदोलनाविषयीची माहिती लिहू शकता. आंदोलनाचे तुमच्याकडे काही फोटो असल्यास ते प्रकाशित करू शकता.\nप्रवेश कसा घ्यायचा, सदस्यत्व कसे घ्यायचे, मराठीत कसे लिहायचे या विषयीची सर्व माहिती बळीराजा डॉट कॉम (www.baliraja.com) वर उपलब्ध आहे.\nम्हणून काळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो…. या,\nशेतीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण इथे थोडीशी धडपड करूया….\nपिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न – बळीराजा डॉट कॉम\nBy Gangadhar Mute • Posted in बळीराजा, वाङ्मयशेती\t• Tagged बळीराजा, बळीराजा डॉट कॉम, वांगमय शेती, वाङ्मयशेती, शेतकरी गीत, शेतकरी संघटक, शेती आणि शेतकरी, शेती विषयक, शेतीचे अनर्थशास्त्र\nएहसान कुरेशी – एक सच्चा शेतकरीपुत्र →\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा.\nवेळ : ३२ सेकंद - MP3 आकार - 1.22 MB\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.\nसंपूर्ण मायमराठीचे श्लोक ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nABP माझा TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २७-०१-२०१३\nस्टार TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २६-१२-२०१०\nगगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतू प्राण भारताचा, शक्ती ध्वजा-पताका\nसंगे हिमालयाला येण्यास मार हाका\nसमवेत घे सह्याद्री, मेरूस ये म्हणावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nसाथीस ब्रह्मपुत्रा, गोदावरी नि यमुना\nधारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना\nकन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी\nही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी\nआता अभय मनाच्या धुंदीस या जपावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nही माझी छोटीसी दुनिया...\nमाझ्या छोट्याशा दुनियेत आपले\nमाझ्या काही गद्य आणि पद्य रचना..\nशेतकरी म्हणुन जगतांना (\nमाझ्या साईटला भेट देणारांचे मनःपुर्वक स्वागत ...\nमाझ्या साईटवरील सर्व लेख,कविता,गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखन माझे स्वतःचे स्वरचित असुन सर्वाधिकार सुरक्षित आहेत.\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ई-मेल करू नका.\nआपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.संदर्भ देतांना लिंक आणि लेखक,कविचे नांव अवश्य नमुद करा.\nआपला नम्र - गंगाधर मुटे\nमाझे लेखन – वर्गवारीनुसार\nअच्छे दिन आनेवाले है (2)\nए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3)\nदिवाळी अंक – २०११ (6)\nभारत की जुबानी (1)\nभाषाशुद्धी आणि समृद्धी (2)\nमार्ग माझा वेगळा (89)\nशेतकरी साहित्य संमेलन (5)\nस्टार माझा स्पर्धा विजेता (5)\nस्वतंत्र भारत पक्ष (2)\nआपण येथे वाचू शकता,\nचर्चेत भाग घेऊ शकता,\nनवीन चर्चा सुरू करू शकता\nया, एक वेळ अवश्य भेट द्या.\n- गंगाधर मुटे, निमंत्रक\nतुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी\nजडो ध्यास हा छंद व्यासंग बोली\nतुझे शब्दलालित्य सूरास मोही\nतसा नादब्रह्मांस आनंद होई\nसुरांच्या नभी सूरगंगा नहाली\nजरी वेगळी बोलती बोलभाषा\nअनेकांत एकत्व ही प्राणभाषा\nअसे भाग्य आम्हां मराठी मिळाली\nअसा मावळा गर्जला तो रणाला\nतसा घोष \"हर हर महादेव\" झाला\nमराठी तुतारी मराठी मशाली\nअभय एक निश्चय मनासी करावा\nध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा\nसदा शब्द वाणीत ये सर्वकाली\nस्टार TV प्रक्षेपित बक्षिस वितरण\nस्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला स्टार माझा चॅनेलवर प्रसारण करण्यात आले.\n“वांगे अमर रहे”-ABP माझा बातमी\n“वांगे अमर रहे”-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nरानमेवा-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nया ईमेलवर संपर्क करा.\nसुंदर ते ध्यान उभे बांधावरी\nकासे पितांबर ते फ़ाटके धोतर\nतुळशीहार जणू घामाचीच धार\nपोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥\nचेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥\nआरतीला नाही त्याची रखुमाई\nराजा शेतकरी बळीराज यावे\nसुखी झाली ती साजणी ॥१॥\nम्हणे पगारी बरवा ॥२॥\nशेती बागा त्याचे घरी\nपरी नको शेतकरी ॥३॥\nपदोपदी दिसे खूप ॥४॥\nडोहामधी डुबक्या मारा ॥५॥\nया देशाचे पालक आम्ही\nआम्हीबी हकदार रे ...........||धृ||\nआम्हीबी हकदार रे ...........||१||\nकेवळ खुर्ची बदलून केले,\nआम्हीबी हकदार रे ...........||२||\nफ़ुंकून दे तू बिगुल आता,\nनव्या युगाचा होरा घे\nआम्हीबी हकदार रे ...........||३||\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nश्याम्याची बिमारी… on श्याम्याची बिमारी\nGangadhar Mute on पहाटे पहाटे तुला जाग आली\nअनामित on पहाटे पहाटे तुला जाग आली\nvinod chaudhari on बळीराजाचे ध्यान\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nchinmay moghe on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on स्वदेशीचे ढोंगधतूरे : नागपुरी…\nमनोज शेलार on माय मराठीचे श्लोक…\nडिम्पल भगवान ऊईके on मुरली खैरनार : एक जिंदादील…\ndatta salekar on बळीराजाचे ध्यान\nचौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत\nसंपादकीय : अंगारमळा : खरा शेती साहित्यिक कोण\n४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन\nएक लेख एका आत्मप्रौढीचा\nशेतीच्या हतबलतेला निसर्ग जबाबदार नाही\nये तू मैदानात : शेतकरी गीत\nझाडावर पाखरू बसलं : लावणी\nअभिमानाने बोल : जय विदर्भ\nपरतून ये तू घरी\n॥सांगा तुकारामा : अभंग-४॥\nस्मशानात जागा हवी तेवढी\n“रानमोगरा” ला लिंक होण्यासाठी खालील कोड HTML विजेट मध्ये पेस्ट करा.\n\"रानमोगरा\" या ब्लॉगला लिंक होण्यासाठी तुमच्या ब्लॉगच्या HTML विजेट मध्ये वरील कोड पेस्ट करा.\nMy Blog अभंग आंदोलन करुणरस कविता गझल छायाचित्र नागपुरी तडका पारंपारीक गाणी पारितोषक/सत्कार पुरस्कार बातमी भजन भोंडला,हादगा,भुलाबाई मराठी भाषा महिला महिलांच्या व्यथा मार्ग माझा वेगळा राजकारण रानमेवा वाङ्मयशेती विडंबन विनोदी शेतकरी काव्य शेतकरी गाथा शेतकरी गीत शेतकरी संघटक शेतीचे अनर्थशास्त्र शेती विषयक समिक्षण\nमाझ्या आवडीचे मराठी संकेतस्थळ\nरानमोगरा ( शेती आणि कविता )\nशेतकरी विहार – Blogspot\nमाझे लेखन कॅटेगरी निवडा Audio (2) अंगाई गीत (2) अंगारमळा (1) अंधश्रद्धा (5) अच्छे दिन आनेवाले है (2) अभंग (15) अशीही उत्तरे (3) आंदोलन (11) आरती (3) उत्पादन खर्च (2) ए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3) ओवी (4) करुणरस (9) कविता (130) कवी/गीतकार (1) कॅरावके (2) गझल (103) गौळण (7) चर्चा (2) छायाचित्र (10) जात्यावरची गाणी (1) टीव्ही प्रक्षेपण (4) तुंबडीगीत (1) दिवाळी अंक – २०११ (6) देशभक्ती (6) नागपुरी तडका (27) नाट्यगीत (1) निवेदन (2) पत्र (2) परिषद (2) पारंपारीक गाणी (19) पारितोषक/सत्कार (13) पुरस्कार (13) पोळ्याच्या झडत्या (2) पोवाडा (1) प्रकाशचित्र (7) प्रवासवर्णन (1) प्रसिद्धीमाध्यम सहभाग (1) बडबडगीत (1) बळीराजा (8) बातमी (10) बालकविता (5) बोधकथा (1) भक्तीगीत (4) भजन (11) भारत की जुबानी (1) भावगीत (2) भावानुवाद (1) भृणहत्त्या (1) भोंडला,हादगा,भुलाबाई (16) भ्रष्टाचार (7) भ्रष्टाचार मुक्ती (9) मराठी भाषा (9) भाषाशुद्धी आणि समृद्धी (2) भाषेच्या गमतीजमती (2) महादेवाची गाणी (2) महिला (15) महिलांच्या व्यथा (16) माझी भटकंती (1) माझे देशाटन (1) मार्ग माझा वेगळा (89) मुख्यमंत्र्यांशी चर्चा (2) राजकारण (10) रानमेवा (84) रामदेवबाबा (1) रावेरी-सीतामंदीर (1) लावणी (6) वांगमय शेती (7) वाङ्मयशेती (113) विडंबन (13) विनोदी (18) विनोदी कविता (8) शिक्षणपद्धती (1) शिवा-VDO (1) शेतकरी कलाकार (1) शेतकरी काव्य (15) शेतकरी गाथा (32) शेतकरी गीत (31) शेतकरी संघटक (23) शेतकरी संघटना (6) शेतकरी साहित्य संमेलन (5) शेती विषयक (33) शेतीचे अनर्थशास्त्र (19) समारंभ (4) समिक्षण (16) साहित्य चळवळ (8) स्टार माझा स्पर्धा विजेता (5) स्वतंत्र भारत पक्ष (2) हवामान (3) हायकू (1) My Blog (17) Ring Tone (1) VDO (7)\nदिवाळी अंक – २०११\nमोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११\nदीपज्योती ई-दीपावली अंक २०११\nमायबोली-हितगुज दिवाळी अंक २०११\nपिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो..., उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो..., हक्कासाठी लढणार्‍यांनो..., लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो..., स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो..., नव्या युगाच्या निर्मात्यांनो..., या जरासे खरडू काही..., काळ्याआईविषयी बोलू काही....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://gangadharmute.wordpress.com/tag/%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%A6-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80/", "date_download": "2018-04-24T02:30:18Z", "digest": "sha1:M6MUYCKXUSGGY4LOGDRCDS56BX7JAUG3", "length": 100808, "nlines": 603, "source_domain": "gangadharmute.wordpress.com", "title": "शरद जोशी | रानमोगरा", "raw_content": "\n‘सकाळ’ने घेतली ‘रानमेवा’ ची दखल.\nप्रा. मधुकर पाटील, बोरीवली (पश्चिम), मुंबई\nअभिप्राय : डॉ मधुकर वाकोडे\nशरद जोशी यांचे हस्ते सत्कार\nनागपुरी तडका – अभिवाचन\nसरकारची होळी – स्टार माझा बातमी\nसत्कार समारंभ : आर्वी (छोटी)\nलासलगाव रेल्वे रोको आंदोलन\nलासलगाव रेल्वे रोको आंदोलन\nकांदा आणि बटाटा या शेतमालाची जीवनावश्यक वस्तूंच्या यादीमधून मुक्तता करणे, शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमुक्ती, शेतीवरील वीजपंपाची संपूर्ण वीजबील मुक्ती, कांद्याच्या बाजारपेठेत सरकारचा हस्तक्षेप आणि तंत्रज्ञानावर बंधने नको, या प्रमुख मागण्या ऐरणीवर आणून केंद्र शासनाच्या कांदा-बटाटा विषयक धोरणाला जोरदार हादरा देण्यासाठी आशिया खंडातली कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे दिनांक १४ ऑगष्ट २०१४ ला दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत १ तासाचे रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. श्री. शरद जोशी यांनी केले.\nलासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून दीड किलोमीटर अंतरावरील लासलगाव रेल्वेस्थानकापर्यंत शेतकरी संघटनेचे सहा हजार आंदोलक पाईक घोषणा देत प्रचंड मिरवणूक काढून गेले व रेल्वेट्रॅकवर ठाण मांडून बसले. सुमारे एक तास मनमाड-इगतपुरी ही शटल रेल्वे गाडी अडविण्यात आली. रेल्वेट्रॅकवर पत्रकारांशी वार्तालाप करताना मा. शरद जोशी म्हणाले की, सत्तेवर येताच मोदी सरकारने शेतकरीविरोधी धोरणांचा सपाटा लावला आहे. कांद्याचे निर्यातमूल्य वाढविल्यामुळे कांदा २०० ते ३०० रुपयांनी घसरला असून यापुढे कांदा उत्पादकांचा शासनाने अंत पाहू नये अन्यथा १९८० सालच्या आंदोलनाची पुनरावृत्ती करीत राज्यव्यापी रेल व रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. शेतकर्‍यांना शेतमाल विक्रीचे स्वातंत्र्य असले पाहिजे. मोदी सरकार वांधा करणारा निर्णय घेणार असेल तर शेतकरी मतपेटीतून त्याचा रोष प्रकट करतील आणि त्याचे गंभीर परिणाम मोदी सरकारला भोगावे लागतील, त्यामुळे निर्णयाचा फेरविचार करण्याचे त्यांनी मोदींना आवाहन केले.\nपोलिस अधीक्षक संदीप आटोळे, उपअधीक्षक माणुरी कांगणे, चंद्रमोहन मिश्रा, ए.के. स्वामी यांचेसह आंदोलनस्थळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रेल्वे स्टेशनला छावणीचे स्वरूप आलेले होते तरीही शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शांततेने व अहिंसेच्या मार्गाने आंदोलन यशस्वी करून दाखविले. शेतकरी देशाचा खराखुरा राजा असून तो देशाच्या साधनसंपत्तीची नासधूस करीत नाही. जाळपोळ, आगी लावणे, लूटमार करणे, दगडफेक करणे हे सच्च्या शेतकर्‍याला आवडत नाही, हे या शांततापूर्ण रेल्वे रोको आंदोलनाने सिद्ध केले. खरंतर रेल्वे अडवणे हेही शेतकर्‍यांचे काम नाहीच पण;\nआसुड उगारणारा माझा स्वभाव नाही\nपण; वेळ आणली या मग्रूर लांडग्याने\nअसे स्वत:च्या मनाशी म्हणतच तो नाईलाजाने रस्त्यावर उतरत असतो. पण नाईलाजाने का होईना पण जेव्हा केव्हा उतरतो तेव्हा तेव्हा शासनसत्तेला हादरवून सोडतो. तद्वतच याही प्रसंगी शेतकरी संघटना, शरद जोशी जिंदाबाद आणि प्रमुख मागण्यांच्या घोषणांनी त्यांनी परिसर दुमदुमून टाकला होता.\nमा. शरद जोशी यांच्या नेतृत्वात सर्व आंदोलनकर्ते अपसाईडच्या लूप लाईनवर ठिय्या मांडून बसले. मनमाड-इगतपुरी शटलचे आगमन होताच इंजिनवर बसून कार्यकर्त्यांनी गाडी रोखून धरली. शेतकर्‍यांनी गळ्यात कांदा, बटाट्याच्या माळा घालून सरकार विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी रेल्वेगेट बंद असल्यामुळे मनमाड लासलगाव मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती त्यामुळे रस्ता रोकोही अनायासे सफल झाला होता. ठीक ४ वाजता या आंदोलनाचे सेनापती गुणवंत पाटील हंगरगेकर यांनी छोटेखानी समयोचित भाषण करून सर्व आंदोलकांचे व उत्तम तर्‍हेने परिस्थिती हाताळल्याबद्दल पोलिस खात्याचे आभार मानले व रेल्वे रोको आंदोलन समाप्तीची घोषणा केली.\nतत्पूर्वी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दुपारी १२ वाजता कांदा उत्पादक शेतकरी मेळावा घेण्यात आला. मेळाव्याला मार्गदर्शन करताना मा. शरद जोशी म्हणाले की, केंद्र शासनाचे कृषी विषयक धोरण शेतकरीविरोधी असून मागील सरकारचीच धोरणे मोदी सरकार पुढे नेत आहे. कांदा, बटाट्यासारख्या नगदी पिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत टाकून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी करणाऱ्या शुद्ध हरवलेल्या सरकारच्या नाकाला आता कांदा फोडून लावण्याची वेळ आली आहे. सरकारने शेतकर्‍यांचा अधिक अंत न पाहता कांदा व बटाटा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून त्वरित वगळला पाहिजे. शेतमालाला खुल्या बाजारपेठेचे स्वातंत्र्य व तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य अशी शेतकरी संघटनेची दोन प्रमुख उद्दिष्टे असून कोणत्याही सरकारने शेतमालाच्या बाजारपेठेमध्ये हस्तक्षेप करू नये. कांदा, बटाट्याला जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत घातल्याने या दोन्ही शेतमालाची वाहतूक करता येत नाही, उत्पादनावर बंधने आली आहेत, प्रक्रियेवर बंधने आली आहेत व साठवणुकीवर बंधने घालण्यात आली असल्याने ते आम्हाला मान्य नाही. केंद्रातील भाजप सरकार शेतकरीविरोधी धोरणे राबवून शेतकर्‍यांवर अन्याय करीत असून, या सरकारचे पानिपत करण्याची ताकद शेतकरी संघटनेत आहे. कांदा हा जीवनावश्यक नसून, कांदा न खाल्ल्याने आजपर्यंत कोणी दगावला आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कृषी क्षेत्र दिवसेंदिवस संकुचित होत असून, त्यात होणारी वाढ असून नसल्यासारखी आहे. दुसरीकडे लोकसंख्या भूमितीय पद्धतीने वाढत असून, ४०० पट वाढलेल्या लोकसंख्येला पुरेल एवढा अन्नसाठा शेतकर्‍यांनी नवीन तंत्रज्ञानाच्या जोरावर उभा करून दाखविला म्हणून ही लढाई तंत्रज्ञानाच्या स्वातंत्र्याची लढाई आहे. केवळ शेतकर्‍यांमध्ये जागृती करून शेतकरी संघटना थांबणार नाही, तर शेतकर्‍यांना बाजारपेठेचे स्वातंत्र्य व तंत्रज्ञान मिळावे, यासाठी शेतकर्‍यांचा पक्ष स्थापन करण्याचे संघटनेने ठरवले आहे. मात्र या आंदोलनात महिलांचा सहभाग नसल्याबद्दल मा. शरद जोशी यांनी खंत व्यक्त केली.\nलासलगाव येथे शेतकरी संघटनेच्या वतीने पुकारलेल्या रेलरोको आंदोलनापूर्वी बाजारसमितीमध्ये झालेल्या विराट सभेच्या व्यासपीठावर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर, स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष डॉ. मानवेंद्र काचोळे, स्वतंत्र भारत पक्षाचे प्रांताध्यक्ष अ‍ॅड दिनेश शर्मा, अ‍ॅड वामनराव चटप, रवी देवांग, रामचंद्रबापू पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्षा शैलेजा देशपांडे, स्मिता गुरव, निर्मलाताई जगझाप, अर्जुन तात्या बोराडे, देविदास पवार, संजय कोल्हे, तुकाराम निरगुडे आदी शेतकरी संघटनेचे नेते उपस्थित होते. प्रारंभी लासलगाव बाजार समितीत सभापती नानासाहेब पाटील यांनी शरद जोशी व इतर पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.\nआंदोलनात किसनराव कुटे, शिवाजीराव राजोळे, दत्तात्रय मोगल, शंकरराव पूरकर, सांडूभाई शेख, भास्कर सोनवणे, शांताराम जाधव, फुलाआप्पा, बाबासाहेब गुजर, विष्णू ताकाटे, रामकिसन बोंबले, डॉ. श्याम आष्टेकर, गिरिधर पाटील, भानुदास ढिकले, केदू बोराडे, विलास देशमाने, मधुकर हांबरे, प्रभाकर हिरे, अशोक भंडारी, सुभाष गवळी, सुरेश जाधव, सोपान संघान, विशाल पालवे, लक्ष्मण मापारी, विनोद पाटील, संतू झांबरे, शिवाजी राजोळे आदींसह देवळा, कळवण, लासलगाव, सटाणा, तसेच धुळे जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.\nकांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या खांद्याला खांदा लावून समर्थन देण्यासाठी आंदोलनात संपूर्ण राज्यभरातून शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते. परभणीवरून श्री गोविंद जोशी, राम शिंदे, प्रल्हाद बारतले, मदन शिंदे, शेषराव राखुंडे, वर्ध्यावरून गंगाधर मुटे, सतीश दाणी, धोंडबा गावंडे, शांताराम भालेराव, गणेश मुटे, अशोक कातोरे, मनोहर जयपूरकर, गोपाल चदनखेडे, अमरावतीवरून श्रीकांत पाटील पुजदेकर, राजेंद्र आगरकर, जालन्यावरून पुंजातात्या, लातूरवरून मदन सोमवंशी, माधव मल्लाशे, माधव कल्ले, बुलढाण्यावरून दामोदर शर्मा, समाधान कणखर, सादीक देशमुख, नामदेव जाधव, भिकाजी सोलंकी, शेषराव साळके, प्रल्हाद सोनुने, जळगाववरून कडुआप्पा पाटील, उल्हास चौधरी, मधुकर वेडु पाटील, धुळ्यावरून शांतुभाई पटेल, गुलाबसिंग रघुवंशी, ए.के.पाटील, आत्माराम अण्णा पाटील, सांगलीवरून शितल राजोबा, सिंधुताई गुरव, सिंधू कोळी, नवनाथ पोळ, रामचंद्र कनसे, अण्णासो पाटील, सातार्‍यावरून ज्ञानदेव सकुंडे, बाळासाहेब चव्हाण, कोल्हापूरवरून अण्णासो कुरने, अनिल पाटील, अरुण सावंत, पूण्यावरून लक्ष्मण राजणे यांनी आंदोलन सफ़ल करण्यात मोलाची भूमिका पार पाडली.\nया रेलरोको आंदोलनाला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता गेल्या काही काळापासून सुस्त पडलेल्या नाशिक जिल्हा शेतकरी संघटनेला या आंदोलनाने प्रचंड उर्जित अवस्था प्राप्त झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी भविष्यकाळासाठी आश्वस्त झाल्यासारखा भासत होता.\nमहासचिव, स्वभाप, महाराष्ट्र प्रदेश\nलासलगाव रेल्वेरोको आंदोलन – प्रचंड पोलिस बंदोबस्त\nलासलगाव रेल्वेरोको आंदोलन – शेतकरी रुळावर ठिय्या देऊन बसले\nशिस्तबद्ध मोर्चा काढून आंदोलक शेतकरी रेल्वेकडे जाताना\nआंदोलनापूर्वी झालेल्या सभेस मार्गदर्शन करताना मा. शरद जोशी\nस्वतंत्र भारत पक्षाचे प्रांताध्यक्ष आंदोलकांना मार्गदर्शन करताना\nआंदोलन शिस्तीत आणि शांततेत पार पडले पाहिजे, याविषयी सुचना देताना माजी अध्यक्ष श्री रवी देवांग\nकानात तेल ओतून आपल्या प्राणापेक्षा प्रिय साहेबांचे विचार ऐकताना उपस्थित पाईक\nBy Gangadhar Mute • Posted in आंदोलन, छायाचित्र, प्रकाशचित्र, बळीराजा, शेतकरी संघटना\t• Tagged Agriculture, आंदोलन, शरद जोशी, शेतकरी, शेतकरी संघटना, शेती आणि शेतकरी, स्वतंत्र भारत पक्ष, sharad joshi\nसंघाच्या तावडीतून मोदींना सोडवणे गरजेचे – शरद जोशी\nसंघाच्या तावडीतून मोदींना सोडवणे गरजेचे\nआज पिंपळगावला या बैठकीसमोर बोलताना माझ्या मनात दोन विचार येतात. पहिला विचार हा की ज्यांच्याबरोबर सगळं आंदोलन उभं राहिलं ते माधवराव मोरे जर का आज इथे हजर असते तर मोठी मजा आली असती. त्यांची प्रकृती बरी नाही, ते अगदी आजाराने झोपून असल्यामुळे ते इथे येऊ शकले नाही. त्यांच्या वतीने मी तुमची सगळ्यांची माफी मागतो. शेतकरी संघटनेचे आंदोलन चाकण येथे १९७८ साली सुरू झालं आणि तेव्हाच्या आंदोलनाची तत्त्व फार सोपी होती. सगळ्या शेतकर्‍यांना घामाचे दाम मिळायला पाहिजे हे तत्त्व नंबर एक आणि घामाचे दाम कसे मिळाले पाहिजे त्या साठी सोपी उपाय सांगितले ते तत्व नंबर म्हणजे दोन. पाहिली गोष्ट म्हणजे सरकारने बाजारपेठेमध्ये हस्तक्षेप करता कामा नये, हात घालता कामा नये. कांद्याला काय भाव मिळायचा तो मिळेल; कमी मिळाला तरी चालेल, जास्त मिळाला तर आनंदच आहे परंतु सरकारने भाव पाडण्यासाठी काही करू नये, हा पहिला सिद्धांत. दुसरा सिद्धांत असा की, शेतीमध्ये उत्पादन किती निघतं, उत्पादन किती निघतं हे जमिनीबरोबरच शेतीला तुम्ही कोणतं खत, औषध वापरता, तंत्रज्ञान कोणतं वापरता यावर सगळं उत्पादन अवलंबून असतं. त्याचप्रमाणे सरकारनं बाजारपेठेमध्ये हात घालू नये, तंत्रज्ञानाच्या व्यवस्थेमध्ये हात घालू नये आणि सरकारने एवढे जरी केले तरी शेतीमालाला आपोआपच घामाचे दाम भरून मिळेल. हे तीन तत्त्व घेऊन त्यावेळी आपण शेतकरी संघटना स्थापन केली.\nसटाण्याला जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये संघटनेची राजकीय भूमिका सांगताना मी असं म्हटलं की आपल्या उरावरती एक चोर बसलेला आहे. त्याला जर उठवायचं असेल तर त्याच्यावर एक उपाय असा आहे की दुसऱ्या चोराची मदत घ्यायची आणि पहिल्याला हाकलून द्यायचं. पहिल्या चोराला उठवलं म्हणजे आपण कोलांडी उडी मारून त्या दुसर्‍या चोरालाही हाकलून लावू शकतो. २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत जे काही झालं त्याच्यामध्ये लोकांची कल्पना अशी आहे की या मोदी सरकारला लोकांनी फार मोठ्या संख्येनी निवडून दिलं, त्याला ३००-४०० जागा मिळाल्या, त्याकाही आपोआप मिळालेल्या नाहीत. मी तुम्हाला सांगतो की, शेतकरी संघटनेच्या सटाणा अधिवेशनामध्ये जो निर्णय झाला होता. त्या निर्णयाप्रमाणे म्हणजे एका चोराला उठवून देण्यासाठी दुसऱ्या चोराची मदत आपण केली त्यामुळे आता दुसर्‍या चोराला विजय मिळाला हे सर्वांनी कबूल केलेले आहे. पण त्याचा अर्थ असा की एका चोराला आपण बाजूला काढलं. पहिल्यांदा गोरा इंग्रज आला त्या गोर्‍या इंग्रजाला काढून त्याजागी काळा इंग्रज आला. काळ्या इंग्रजाला काढून आता तिसरा इंग्रज आला आहे, त्यालाही बाजूला काढून ठेवण्यासाठी काय व्यवस्था करायची आहे, ते मला सांगायचे आहे.\nपरंतु; हा विषय फार कठीण आहे. उदाहरणार्थ कांद्याला नव्या केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूच्या यादीमध्ये घातलं. कांदा ही जीवनावश्यक वस्तू नाही. कांदा खायला मिळाला नाही तर लोकांचा जीव कदाचित कासाविस होईल हे खरं; पण कांदा न खाल्ल्यामुळे कुणाचा जीव गेला असं कधी घडलेलं नाही. याउलट माझ्याजवळ शंभरपेक्षा जास्त औषधांची यादी आहे ती औषधं जीवनावश्यक वस्तुच्या यादीमध्ये घातली असती तर उपयोगाचे झाले असते. मी पूर्वी सांगायचो की, चाकणच्या बाजारामध्ये एखादी बाई आणि तिचा मुलगा डॉक्टर कडे जाते आणि डॉक्टरला म्हणते की पोराला ताप चढलाय, डॉक्टर मुलाला तपासतो व म्हणतो की तुम्ही पोराला आधी का नाही आणलंत आता त्याला फार ताप चढला आहे. मग डॉक्टर चिठ्ठी लिहून देतो, ती बाई चिठ्ठी घेऊन दुकानामध्ये जाते आणि औषधाची किंमत फार तर सध्याच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर ६७ रुपये असं सांगितलं तर ती बाई म्हणते की मला ते परवडणार नाही आणि मग ती पोराला घेऊन पायऱ्या उतरून खाली जाते आणि मग ते तापाने तडफणार पोर तसंच पडलेलं असते.\nज्या सरकारला जीवनावश्यक वस्तूमध्ये औषधं घालायचं सुचत नाही ते सरकार कांद्याला मात्र जीवनावश्यक वस्तूच्या यादीत धरते. याचा अर्थ काय पहिलं अर्थ असा की तुम्हाला किती उत्पादन करायचं याचा अधिकार तुम्हाला नाही, सरकार ते ठरवणार. सरकारने तुम्हाला सांगितलं की कांदा इतका नाही इतका पिकवायला पाहिजे तर तो तुम्हाला पिकवावा लागेल. दुसरी गोष्ट अशी की वाहतूक करता येणार नाही, साठवणूक करता येणार नाही, त्याच्यावर प्रक्रिया करता येणार नाही, एवढेच नाही तर कांद्याची निर्यात सुद्धा करता येणार नाही. कांद्यावर इतकी बंधने घातली याचा अर्थ सरकारने बाजारपेठेमध्ये हात घातला. एवढेच नव्हे तर मला असे सांगायचे आहे की डब्ल्यूटीओला विरोध करून या मोदी सरकारने केवळ देशातल्या बाजारपेठेमध्येच नव्हे तर परदेशातल्या बाजारपेठेमध्ये सुद्धा ढवळाढवळ केली आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत पण सरकार हस्तक्षेप करत आहे आणि त्याच मूळ स्वदेशी जागरण मंच व भारतीय किसान संघ या संघपरिवाराच्या संघटना यांच्यामध्ये दडलेलं आहे.\nअशी कित्येक औषधे आहेत की जिच्यामध्ये जीन तंत्रज्ञान वापरलं जातं. उदा. साखरेचा त्रास कमी करण्या करिता ईन्सुलिन ज्या तंत्रज्ञानाने तयार होते तेच तंत्रज्ञान शेतीच्या बाबतीत मात्र आणायला मात्र सरकारने बंदी आणली आहे. नवीनं पंतप्रधानाला आपण निवडून दिलं, त्यांच्याकडून आपल्या काही पुष्कळशा अपेक्षा होत्या आणि आहेतही पण काही दृष्ट मंडळी त्यांच्याभोवती बसलेली आहे. स्वदेशी जागरण मंच आणि भारतीय किसान संघ या लोकांनी नरेंद्र मोदीला वेढून टाकलेलं आहे आणि नरेंद्र मोदीची यातून सुटका करणे हे आपलं शेतकर्‍यांचं कर्तव्य आहे आणि आपण त्यांची सुटका करणार आहोत हे नक्की.\nआतापर्यंत अनेक वेळा मी तुम्हाला आदेश दिला आणि तुम्ही तो पाळलेला आहे, हे मला मान्य आहे. आता मी थोडक्यात मांडतो आहे ते येवढ्याकरिता की आतापर्यंत सर्वच वक्त्यांनी एवढी तेजस्वी भाषणे केली आहेत की त्याच गोष्टी मी पुन्हा पुन्हा सांगावं असा मला वाटत नाही. परंतु जर का काही करायचं असेल आणि त्यांच्यामध्ये नाशिक जिल्ह्याची भीती दिल्लीला फ़ार आहे. कालच्या सभेत मी खुर्चीवर बसून बोललो. पुंजाजी गोवर्धने ज्यांनी भाताचे आंदोलन पहिल्यांदा सुरू केलं आणि ते यशस्वी करून दाखवलं, त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं आणि ते प्रकाशन करताना मी खुर्चीवर बसलेलो होतो. उभे राहून बोलण्याची माझी ताकत नव्हती. पण आज तुमच्या सगळ्या लोकांचा उत्साह पाहिला आणि असं वाटलं की खुर्चीवर बसून बोलणं काही योग्य नाही. तुमच्या सगळ्यांचा उत्साह पाहिल्यानंतर तुमच्या उत्साहाला प्रतिसाद देण्याकरिता निदान आजच्या दिवस तरी मी उभं राहून बोललं पाहिजे. मला अगदी पाहिल्यासारखं शांत स्वरात बोलता येत नसलं तरी मी जे काही बोलणार आहे ते तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न कराल याची मला खात्री आहे.\nआपल्याला जो निर्णय घ्यायचा आहे तो थोडक्यात सांगतो. पहिली गोष्ट अशी की हा प्रश्न मुंबईला सुटणारा नाही. हा प्रश्न आपल्याला दिल्लीला मांडायचा आहे आणि त्याच्याकरिता आपल्याला नाशिक मधील जास्तीत जास्त मंडळीला दिल्लीला येण्याचे मी आवाहन करतो. त्यासोबतच येत्या १० नोव्हेंबर रोजी नाशिक जिल्ह्यात पिंपळगावला किंवा जवळपास जिथे कांद्याचा प्रश्न ज्वलंत आहे तिथे शेतकरी संघटनेचं अधिवेशन घेतलं जावं. संघटनेचं अधिवेशन आपण केव्हा घेतो जेव्हा फार मोठा प्रश्न उभा राहतो आणि निर्णय घेणं कार्यकारिणीला शक्य नसतं त्यावेळी आपण अधिवेशन घेतो. हा प्रश्न खरंच मोठा आहे. आता आपण एका चोराला छातीवरून उठवून लावलं आणि त्याच्याऐवजी आता दुसरा चोर त्याच पद्धतीने छातीवर बसतो आहे आणि त्याच पद्धतीने शेतकर्‍याचं शोषण चालू ठेवत आहे. हा प्रश्न खरंच खूप आगळावेगळा आहे, नवीनं आहे आणि तो सोडविण्याकरिता आपल्याला स्वतंत्र वेगळं अधिवेशन घ्यायला पाहिजे. त्या अधिवेशनामध्ये जो पाहिजे तो निर्णय होऊ शकतो. ते अधिवेशन पिंपळगाव, लासलगाव किंवा नाशिकच्या आसपास झालं पाहिजे. स्थानिक मंडळींना जी जागा योग्य वाटेल ती निवडावी आणि अधिवेशन १० नोव्हेंबरच्या जवळपास म्हणजे दिवाळीच्या आधी घ्यावं. १० नोव्हेंबर ही तारीख आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे, त्यादिवशी अधिवेशन व्हावं आणि मग दिल्लीला जाण्यांसंबंधीचा निर्णय व्हावा. दिल्लीला जाऊन आपल्याला नरेंद्र मोदीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत स्वदेशी जागरण मंच व भारतीय किसान संघ या संघटनांच्या तावडीतून सोडवायचं आहे हे लक्षात ठेवा. १० नोव्हेंबर नाशिकच्या अधिवेशनामध्ये सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने यावं आणि ती संख्या इतकी मोठी असली पाहिजे की ती संख्या पाहूनच दिल्लीला घाम सुटला पाहिजे.\n(पिंपळगाव बसवंत जि. नाशिक येथील कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या बैठकीला संबोधित करतांना मा. शरद जोशी यांनी केलेल्या भाषणाचा सारांश. शब्दांकन – अक्षय मुटे)\nBy Gangadhar Mute • Posted in आंदोलन, शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष\t• Tagged Agriculture, आंदोलन, शरद जोशी, शेतकरी संघटना, शेती आणि शेतकरी, शेती विषयक, स्वतंत्र भारत पक्ष, Farmer, sharad joshi\nदोन दिवसापूर्वी मी एका वृत्तपत्राच्या कार्यालयात गेलो होतो. तिथे काही अनोळखी राजकीय मंडळी बसली होती. माझ्या छातीवरचा बिल्ला बघून चर्चेला तोंड फुटले. तसा हा नेहमीचाच प्रकार आहे. बिल्ला बघितल्याबरोबर काही विशिष्ट लोकांच्या टाळक्यात प्रसुतीवेदनेच्या कळा उठायला लागतात आणि शेतकरी संघटना व शरद जोशी यांच्याविषयी काहीतरी खोचक वाक्य प्रसवल्याशिवाय त्यांचे मन काही शांत होत नाही. लालबिल्लेवालेसुद्धा शरद जोशी नावाच्या जागतिक दर्जाच्या विद्यापीठाचे विद्यार्थी असल्याने तितक्याच ताकदीने त्यांचे वार परतवून लावत असतात. विषय आर्थिक असो की सामाजिक, मुद्दा धोरणात्मक असो की तार्किक, शेतकरी संघटनेच्या पाईकाजवळ शेतीच्या अर्थकारणाची जेवढी खोलवर जाणीव आहे तेवढी क्वचितच कुणाकडे असेल. चार वर्ग शिकलेले शेतकरी संघटनेचे पाईक मोठमोठ्या अर्थतज्ज्ञांना निरुत्तर करू शकतात, हे जवळजवळ सर्वमान्य झाले आहे.\nतर झाले असे की, चर्चेला सुरवात झाली. खरं तर या चर्चेला चर्चेपेक्षा वादविवाद स्पर्धेचे नाव देणे अधिक योग्य राहील. केंद्रसरकारची धोरणं कशी शेतकरी हिताची आहे, कापूस निर्यातबंदीचा निर्णय कसा ग्राहकांच्या हिताचा आहे, हे तो माझ्यावर बिंबवण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु त्या समर्थनार्थ तो ज्या मुद्द्याचा आधार घेत होता ते मुद्दे एवढे तकलादू होते की माझ्या एकाच उत्तराने तो गारद व्हायचा. त्या उत्तरावर प्रतिप्रश्न करण्यासाठी त्याच्या जवळ काहीच उरत नसल्याने मग तो लगेच दुसरा मुद्दा पुढे रेटायचा. सरतेशेवटी केंद्रसरकारच्या धोरणांची बाजू घेऊन आपला टिकाव लागणार नाही हे लक्षात आल्यावर मग चक्क वैयक्तिक पातळीवर घसरणे आणि शरद जोशींवर टीका करणे ही बहुतेकांना सवयच असते तसाच तोही घसरला. पण इथेही त्याचा टिकाव काही लागला नाही. शेवटी युद्धात हार पत्करल्याच्या मानसिकतेने शस्त्र खाली ठेवावीत, अशा हावभावाने त्याने कान पाडले आणि चर्चा संपली.\nविचारांचे आदानप्रदान करण्यासाठी चर्चा करावयाची असते. चर्चेतून जे सकस, चांगले, अधिक तार्किक असेल ते स्वीकारायचे असते. आपल्या मनातील अर्धवट किंवा कोणत्याही निष्कर्षाप्रत न पोचलेल्या विचारांना अधिक तर्कसंगत करण्यासाठी किंवा एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करण्यासाठी चर्चा हे प्रात्यक्षिकासारखे माध्यम ठरू शकते. वादविवादातून आपण जोपासलेल्या विचारांची खोली पडताळण्याची संधी निर्माण होते. चर्चा ही समुद्रमंथनासारखी असते. प्रचंड समुद्रमंथनानंतर जे काही विष किंवा अमृत निघेल तेव्हा त्यातील काय स्वीकारायचे आणि काय अव्हेरायचे, याचा विवेकाच्या आधाराने सारासार विचार करून मग त्यापुढील निर्णय घ्यायचे असतात.\nपरंतु, दुर्दैवाने असे फारसे घडताना दिसत नाही. बहुतांश चर्चा एकतर जिंकण्याच्या, फड गाजवण्याच्या किंवा आपापले घोडे दामटण्याच्या उद्देशानेच केल्या जातात. विधानभवन आणि संसदही याला अपवाद नाही. एखाद्या विधेयकावर किंवा धोरणात्मक मसुद्यावर सांगोपांग चर्चा झाली आणि त्या चर्चेला अनुरूप असे धोरण आखले गेले, असेही फारसे घडत नाही. संसदेतील चर्चा रंगणे म्हणजे आखाड्यात दोन पहिलवानांची कुस्ती रंगावी, अशासारखाच प्रकार असतो. सत्ताधारी पक्ष एका बाजूने तर विरोधी पक्ष दुसर्‍या बाजूने तावातावाने आपापले घोडे दामटत असतात. त्यात विषयाचे मूळ गांभीर्य कुठेच दिसत नाही किंवा उकल करण्याच्या उद्देशाने मुद्देसूद उहापोह होत आहे, असेही दिसत नाही. चर्चेच्या माध्यमातून एखादा जटिल किंवा सर्वसामान्य जनतेच्या जीवनमरणाचा प्रश्न मार्गी लागला आहे, असे फारसे कधीच घडत नाही आणि मग,\nझाले अता पुरेसे, ते बोलले बहू\nबाळंत होत ना ती, चर्चा झडू नये\nअसे म्हणायची वेळ येते.\nत्या दिवशी माझ्यावरही तीच वेळ आली होती. त्यामुळे मी केवळ उत्तरे तेवढे देत होतो. तो निरुत्तर होत असला तरी त्याला मात्र माझे म्हणणे पटवून घ्यायचेच नव्हते. त्याला त्याचे विचार, चर्चेच्या नावाखाली माझ्यावर लादायचे होते. विषय शेती आणि शेतकरी असला तरी शेतीचे बरे किंवा वाईट यापैकी काहीतरी व्हावे हा त्याचा उद्देशच नव्हता, केवळ मला हरवून जिंकायच्या ईर्ष्येनेच तो तावातावाने माझ्यावर तुटून पडत होता.\nफळाच्या अपेक्षेने केलेले कर्म म्हणजे सकाम कर्म आणि फळाची अपेक्षा न बाळगता केलेले कर्म म्हणजे निष्काम कर्म. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत दोनच कर्मयोग सांगितलेत. पण काही माणसं अशीही असतात की “कुठल्याही स्थितीत फळ मिळताच कामा नये, असा पक्का निर्धार करूनच कर्म करतात” त्याला कोणता कर्मयोग म्हणावे, याचा उलगडा बहुतेक भगवान श्रीकृष्णाला सुद्धा झाला नसावा, म्हणून तर त्याने एवढी मोठी गीता कथन करूनही त्यात अशा कर्मयोग्याबद्दल अवाक्षर सुद्धा उच्चारले नाही.\nवृत्तपत्राच्या कार्यालयातील माझे काम आटोपून मी जेव्हा बाहेर पडत होतो. तेव्हा त्याने परत एकदा उचल खाल्ली अन म्हणाला, “तू शरद जोशींचा आंधळा समर्थक आहेस.” मी मागे वळून पाहिले, स्मित केले, अन पुढे निघून आलो.\nशरद जोशींचे शिष्य, बगलबच्चे, पित्तू, चमचे ही विशेषणे संघटनेच्या कार्यकर्त्यांसाठी कुणी ना कुणी यापूर्वी वापरलेलीच आहेत. शेतकरी संघटनेचा मी पाईक आहे, हे प्रत्येक कार्यकर्ता अभिमानाने सांगतच असतो. पण आंधळा समर्थक हे विशेषण माझ्यासाठी नवीन होते. शेतकरी संघटनेच्या विचारांवर माझी श्रद्धा आहे, शरद जोशींनी दिलेल्या “शेतमालास उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव” या एककलमी कार्यक्रमाचा मी समर्थक आहे. मात्र डोळस समर्थक की आंधळा समर्थक, याचा मी कधी विचारच केला नव्हता. गावाच्या गरिबीचे शाळेतील गुरुजनांनी सांगितलेले कारण, महाविद्यालयात प्राध्यापकांनी आणि लायब्ररीतील पुस्तकांनी वर्णन केलेले कारण यापेक्षा शरद जोशींनी सांगितलेले कारण हे अधिक प्रामाणिक, तर्कशुद्ध आणि वास्तवाच्या जवळ जाणारे असल्याने ते मला पटले होते. याच कारणाने मी अल्पवयातच शेतकरी संघटनेकडे खेचल्या गेलो, हे मला माहीत होते. तरीही मी आंधळा समर्थक तर नाहीना या विचाराने मला ग्रासायला सुरुवात केली होती. श्रद्धा की अंधश्रद्धा, आंधळा समर्थक की डोळस समर्थक हे सिद्ध करण्यासाठी काही शास्त्रशुद्ध फूटपट्ट्याही उपलब्ध नाहीत. आपापल्या सोयीनुसार, कुवतीनुसार व आकलनशक्तीनुसार प्रत्येकजण यासंबंधात वेगवेगळ्या फूटपट्ट्या ठरवीत असतो. या फूटपट्ट्यांचे निकषही व्यक्तीसापेक्ष किंवा समूहासापेक्ष असतात. त्यामुळे या अशास्त्रीय फूटपट्ट्यांनी माझ्या गोंधळात आणखीच भर घातली. मग त्या रात्री काही केल्या झोपच येईना.\nआणि अचानकच मला एक फूटपट्टी गवसली. आंधळे की डोळस याचा हमखास निकाल लावून देणारे सूत्र गवसले.\nगेल्या तीस-बत्तीस वर्षातील शेतकरी संघटनेची वाटचाल ही एकखांबी तंबूसारखीच राहिली आहे. शेतकरी संघटना म्हणजे शरद जोशी आणि शरद जोशींचे विचार म्हणजेच शेतकरी संघटनेचे विचार. जेव्हा जेव्हा शेतकरी संघटनेला राजकीय स्वरूपाचे किंवा अत्यंत महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घ्यायची वेळ आली तेव्हा तेव्हा शेतकरी संघटनेने अधिवेशन बोलावून खुलेपणाने चर्चा घडवून आणली. अधिवेशनाच्या पहिल्याच सत्रात शरद जोशींनी बीजभाषण करायचे आणि मग त्यावर प्रतिनिधींनी चर्चा करायची. शरद जोशींनी केलेले बीजभाषण शेतकरी प्रतिनिधींना खूप रुचायचे, शरद जोशींच्या शब्दामध्ये शेतीची दशा पालटवण्याचे सामर्थ्य दिसायचे आणि मग त्या बीजभाषणाला एवढे समर्थन मिळायचे की शरद जोशींचे वाक्य हेच ब्रह्मवाक्य ठरायचे. शेतकरी संघटनेच्या पहिल्या/दुसर्‍या फळीतील काही नेते मंडळी वेगळाच किंवा अगदीच उलट सूर काढायचीत पण त्याला अजिबातच समर्थन न मिळाल्याने ते मुद्दे आपोआपच बाजूला पडायचे. विचार शरद जोशींचेच पण त्याला लोकमान्यता मिळाल्याने ते विचार शेतकरी संघटनेचे विचार ठरायचे. महत्त्वाचे निर्णय शरद जोशींचेच असले तरी ते अधिवेशनाच्या माध्यमातून जनमान्यता पावल्याने त्याला लोकशाही प्रक्रियेचे अधिष्ठान प्राप्त व्हायचे आणि म्हणूनच अधिवेशनात घेतलेले सर्व निर्णय शेतकरी संघटनेच्या पाईकांनीच घेतले होते, असे म्हणावे लागेल.\nआंधळे की डोळस याचा हमखास निकाल लावून देणारे मला गवसलेले सूत्र असे की, आजपर्यंतच्या शेतकरी संघटनेच्या प्रवासात जेवढे काही निर्णय घ्यायची वेळ आली आणि निर्णय घेतले गेले, ते निर्णय जर मला अजिबात चुकीचे वाटत नसेल किंवा योग्यच वाटत असेल तर मला ते योग्यच का वाटतात, याचा शोध घेणे गरजेचे ठरते. ते मला मनोमन पटले म्हणून मी समर्थन केले की केवळ शरद जोशींवर नितांत श्रद्धा आहे म्हणून मी डोळे मिटून समर्थन केले याचा जर शोध घ्यायचा असेल तर “शरद जोशी ऐवजी जर मी असतो तर काय निर्णय घेतले असते, असा विचार करून शक्यता पडताळून पाहणे” यापेक्षा अधिक चांगला दुसरा मार्ग असू शकत नाही. मी जेव्हा असा विचार करतो तेव्हा असे दिसते की, अनेक निर्णय मी तसेच घेतले असते, जसे शरद जोशींनी घेतले आहेत. त्यात मला आजवर कुठलाच विरोधाभास आढळला नाही. मला असा एकही निर्णय दिसत नाही की येथे शरद जोशींचे चुकले, असे मी म्हणू शकेन. मात्र असे काही निर्णय आहेत की, मी अगदी त्याच्या उलट निर्णय घेतले असते, असे मला वाटते. जसे की, जर अभ्यास आणि आकलन शक्तीच्या बळावर निर्णय घ्यायची माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ आली असती तर मी डंकेल प्रस्तावाला, गॅट कराराला, बिटी तंत्रज्ञानाला, मुक्तअर्थव्यवस्थेला कडाडून विरोध केला असता.\nमी नक्की असेच केले असते कारण की मी आयुष्यातले १६-१७ वर्ष शाळा-कॉलेजात शिक्षण घेण्यात खर्ची घालवले, अवांतर साहित्याची पुस्तके वाचून डोळेफ़ोड केली, पुढार्‍यांची भाषणे मन लावून कानात तेल ओतून ऐकलीत; त्याबदल्यात या सर्वांनी मिळून त्यांना ऐदीने जीवन जगता यावे यासाठी शेतीला लुटून आपापले ऐश्वर्य वाढविण्यासाठी त्यांचा एक हस्तक/दलाल म्हणून मला घडविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. सरकार हे शेतकर्‍यांसाठी मायबाप असते व व्यापारी मात्र लुटारू असून ते पावलोपावली शेतकर्‍यांची लूट करतात, असेच माझ्या मनावर ठसविण्यात या शिक्षणप्रणालीने कुठलीच कसर बाकी ठेवली नव्हती. शरद जोशी जर भारतात आले नसते आणि या शेतीच्या लुटीच्या रहस्याचा सप्रमाण भेद जर शेतकरी समाजासमोर खुला केला नसता तर आमच्या सारख्या शेतकरीपुत्रांना मुक्तअर्थव्यवस्थेतच शेतकर्‍यांचे हित आहे हे कधी कळलेच नसते.\nशेतकरी संघटनेचा विचार कानात पडला आणि माझ्या आयुष्याची दिशा बदलली. हे गमक ज्याक्षणी मला कळले त्याच क्षणी मुखातून शब्द बाहेर पडले होते,\nसरकारच्या धोरणापायी, छक्के-पंजे आटले\nबरं झालं देवाबाप्पा, शरद जोशी भेटले\nसंघटना शेतकर्‍यांची असली तरी या संघटनेचा विचार केवळ शेतकर्‍यांचे हित साधण्यापुरताच मर्यादित नाही. शेतकरी संघटनेने देश वाचविण्याचा विचार मांडला आहे. हा विचार म्हणजे अनेक तुकडे एकत्र करून बांधलेल्या गोधड्यांचे गाठोडे नसून एकाच धाग्याने विणलेले महावस्त्र आहे. बेरोजगारी पासून महागाईपर्यंत सर्व समस्यांचे निराकरण करण्याची ताकद या विचारसरणीत आहे. संघटनेचा विचार म्हणजे एक मार्ग आहे. ज्याला ज्याला संघटना कळली त्या सर्वांची वाटचाल ह्याच मार्गावरून व्हायला हवी. विचारधारेतच दिशानिर्देशन करायचे सामर्थ्य असेल तर त्या विचाराशी बांधिलकी जोपासणारे एकाच मार्गाने जात आहे, असे म्हणावे लागेल. त्यात कुणी कुणाचे अंधानुकरण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.\n१९८० च्या सुमारास संघटना, चळवळ आणि संप-आंदोलनाचे पेवच फुटले होते. शिक्षकांचा संप, कामगारांचा संप, आसामचे आंदोलन, कर्मचार्‍यांच्या संघटना, हमालांच्या संघटना, उग्रवादी चळवळीमध्ये बोडोलॅन्ड, नागालॅन्ड, काश्मीर, खलिस्तान वगैरे. कुणाच्याच पदरात काहीच न पडताच या सर्व चळवळी संपून गेल्यात. फक्त शेतकरी संघटनाच एवढा प्रचंड काळ टिकून आहे त्याचे कारण विचारांची ताकद हेच आहे. शरद जोशी नावाचा विचार शेतकर्‍याच्या घराघरात पोहचला आहे. शेतीतील दारिद्र्याचा नायनाट करण्याची क्षमता केवळ शरद जोशींनी दाखविलेल्या मार्गात आहे, याची सर्वांना खात्री पटली आहे.\nमुक्तअर्थव्यवस्थेचा पुरस्कार करण्यासाठी जेव्हा या देशातले मोठमोठे उद्योगपती, नामवंत अर्थशास्त्रज्ञ, अर्थशास्त्राचे प्राध्यापक जेव्हा कचखाऊ वृत्ती बाळगून आहे, तेव्हा या देशातला अनपढ-अनाडी शेतकरी मात्र मुक्तअर्थव्यवस्थेच्या बाजूने खंबीरपणे उभा ठाकला आहे. जे भल्याभल्यांना समजत नाही ते अर्थशास्त्र शेतकर्‍यांना कळलेले आहे आणि हा चमत्कार शरद जोशी नावाच्या वादळाने घडवून आणला आहे.\nअडीच तपा एवढा प्रदीर्घ काळ कोटी कोटी शेतकर्‍यांच्या हृदयात अनभिषिक्त अधिराज्य गाजवणारे वादळ ३ सप्टेंबरला वयाचे ७६ टप्पे पूर्ण करून ७७ व्या टप्प्यात पदार्पण करीत आहे, त्यानिमित्ताने त्यांना उदंड आयुष्य लाभावे म्हणून समस्त शेतकरी बांधवातर्फे माझ्या त्यांना लाखलाख शुभेच्छा…\nBy Gangadhar Mute • Posted in वाङ्मयशेती\t• Tagged लेख, वाङ्मयशेती, शरद जोशी, शेतकरी संघटक, शेतकरी संघटना, शेती आणि शेतकरी, sharad joshi\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा.\nवेळ : ३२ सेकंद - MP3 आकार - 1.22 MB\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.\nसंपूर्ण मायमराठीचे श्लोक ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nABP माझा TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २७-०१-२०१३\nस्टार TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २६-१२-२०१०\nगगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतू प्राण भारताचा, शक्ती ध्वजा-पताका\nसंगे हिमालयाला येण्यास मार हाका\nसमवेत घे सह्याद्री, मेरूस ये म्हणावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nसाथीस ब्रह्मपुत्रा, गोदावरी नि यमुना\nधारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना\nकन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी\nही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी\nआता अभय मनाच्या धुंदीस या जपावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nही माझी छोटीसी दुनिया...\nमाझ्या छोट्याशा दुनियेत आपले\nमाझ्या काही गद्य आणि पद्य रचना..\nशेतकरी म्हणुन जगतांना (\nमाझ्या साईटला भेट देणारांचे मनःपुर्वक स्वागत ...\nमाझ्या साईटवरील सर्व लेख,कविता,गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखन माझे स्वतःचे स्वरचित असुन सर्वाधिकार सुरक्षित आहेत.\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ई-मेल करू नका.\nआपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.संदर्भ देतांना लिंक आणि लेखक,कविचे नांव अवश्य नमुद करा.\nआपला नम्र - गंगाधर मुटे\nमाझे लेखन – वर्गवारीनुसार\nअच्छे दिन आनेवाले है (2)\nए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3)\nदिवाळी अंक – २०११ (6)\nभारत की जुबानी (1)\nभाषाशुद्धी आणि समृद्धी (2)\nमार्ग माझा वेगळा (89)\nशेतकरी साहित्य संमेलन (5)\nस्टार माझा स्पर्धा विजेता (5)\nस्वतंत्र भारत पक्ष (2)\nआपण येथे वाचू शकता,\nचर्चेत भाग घेऊ शकता,\nनवीन चर्चा सुरू करू शकता\nया, एक वेळ अवश्य भेट द्या.\n- गंगाधर मुटे, निमंत्रक\nतुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी\nजडो ध्यास हा छंद व्यासंग बोली\nतुझे शब्दलालित्य सूरास मोही\nतसा नादब्रह्मांस आनंद होई\nसुरांच्या नभी सूरगंगा नहाली\nजरी वेगळी बोलती बोलभाषा\nअनेकांत एकत्व ही प्राणभाषा\nअसे भाग्य आम्हां मराठी मिळाली\nअसा मावळा गर्जला तो रणाला\nतसा घोष \"हर हर महादेव\" झाला\nमराठी तुतारी मराठी मशाली\nअभय एक निश्चय मनासी करावा\nध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा\nसदा शब्द वाणीत ये सर्वकाली\nस्टार TV प्रक्षेपित बक्षिस वितरण\nस्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला स्टार माझा चॅनेलवर प्रसारण करण्यात आले.\n“वांगे अमर रहे”-ABP माझा बातमी\n“वांगे अमर रहे”-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nरानमेवा-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nया ईमेलवर संपर्क करा.\nसुंदर ते ध्यान उभे बांधावरी\nकासे पितांबर ते फ़ाटके धोतर\nतुळशीहार जणू घामाचीच धार\nपोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥\nचेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥\nआरतीला नाही त्याची रखुमाई\nराजा शेतकरी बळीराज यावे\nसुखी झाली ती साजणी ॥१॥\nम्हणे पगारी बरवा ॥२॥\nशेती बागा त्याचे घरी\nपरी नको शेतकरी ॥३॥\nपदोपदी दिसे खूप ॥४॥\nडोहामधी डुबक्या मारा ॥५॥\nया देशाचे पालक आम्ही\nआम्हीबी हकदार रे ...........||धृ||\nआम्हीबी हकदार रे ...........||१||\nकेवळ खुर्ची बदलून केले,\nआम्हीबी हकदार रे ...........||२||\nफ़ुंकून दे तू बिगुल आता,\nनव्या युगाचा होरा घे\nआम्हीबी हकदार रे ...........||३||\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nश्याम्याची बिमारी… on श्याम्याची बिमारी\nGangadhar Mute on पहाटे पहाटे तुला जाग आली\nअनामित on पहाटे पहाटे तुला जाग आली\nvinod chaudhari on बळीराजाचे ध्यान\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nchinmay moghe on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on स्वदेशीचे ढोंगधतूरे : नागपुरी…\nमनोज शेलार on माय मराठीचे श्लोक…\nडिम्पल भगवान ऊईके on मुरली खैरनार : एक जिंदादील…\ndatta salekar on बळीराजाचे ध्यान\nचौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत\nसंपादकीय : अंगारमळा : खरा शेती साहित्यिक कोण\n४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन\nएक लेख एका आत्मप्रौढीचा\nशेतीच्या हतबलतेला निसर्ग जबाबदार नाही\nये तू मैदानात : शेतकरी गीत\nझाडावर पाखरू बसलं : लावणी\nअभिमानाने बोल : जय विदर्भ\nपरतून ये तू घरी\n॥सांगा तुकारामा : अभंग-४॥\nस्मशानात जागा हवी तेवढी\n“रानमोगरा” ला लिंक होण्यासाठी खालील कोड HTML विजेट मध्ये पेस्ट करा.\n\"रानमोगरा\" या ब्लॉगला लिंक होण्यासाठी तुमच्या ब्लॉगच्या HTML विजेट मध्ये वरील कोड पेस्ट करा.\nMy Blog अभंग आंदोलन करुणरस कविता गझल छायाचित्र नागपुरी तडका पारंपारीक गाणी पारितोषक/सत्कार पुरस्कार बातमी भजन भोंडला,हादगा,भुलाबाई मराठी भाषा महिला महिलांच्या व्यथा मार्ग माझा वेगळा राजकारण रानमेवा वाङ्मयशेती विडंबन विनोदी शेतकरी काव्य शेतकरी गाथा शेतकरी गीत शेतकरी संघटक शेतीचे अनर्थशास्त्र शेती विषयक समिक्षण\nमाझ्या आवडीचे मराठी संकेतस्थळ\nरानमोगरा ( शेती आणि कविता )\nशेतकरी विहार – Blogspot\nमाझे लेखन कॅटेगरी निवडा Audio (2) अंगाई गीत (2) अंगारमळा (1) अंधश्रद्धा (5) अच्छे दिन आनेवाले है (2) अभंग (15) अशीही उत्तरे (3) आंदोलन (11) आरती (3) उत्पादन खर्च (2) ए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3) ओवी (4) करुणरस (9) कविता (130) कवी/गीतकार (1) कॅरावके (2) गझल (103) गौळण (7) चर्चा (2) छायाचित्र (10) जात्यावरची गाणी (1) टीव्ही प्रक्षेपण (4) तुंबडीगीत (1) दिवाळी अंक – २०११ (6) देशभक्ती (6) नागपुरी तडका (27) नाट्यगीत (1) निवेदन (2) पत्र (2) परिषद (2) पारंपारीक गाणी (19) पारितोषक/सत्कार (13) पुरस्कार (13) पोळ्याच्या झडत्या (2) पोवाडा (1) प्रकाशचित्र (7) प्रवासवर्णन (1) प्रसिद्धीमाध्यम सहभाग (1) बडबडगीत (1) बळीराजा (8) बातमी (10) बालकविता (5) बोधकथा (1) भक्तीगीत (4) भजन (11) भारत की जुबानी (1) भावगीत (2) भावानुवाद (1) भृणहत्त्या (1) भोंडला,हादगा,भुलाबाई (16) भ्रष्टाचार (7) भ्रष्टाचार मुक्ती (9) मराठी भाषा (9) भाषाशुद्धी आणि समृद्धी (2) भाषेच्या गमतीजमती (2) महादेवाची गाणी (2) महिला (15) महिलांच्या व्यथा (16) माझी भटकंती (1) माझे देशाटन (1) मार्ग माझा वेगळा (89) मुख्यमंत्र्यांशी चर्चा (2) राजकारण (10) रानमेवा (84) रामदेवबाबा (1) रावेरी-सीतामंदीर (1) लावणी (6) वांगमय शेती (7) वाङ्मयशेती (113) विडंबन (13) विनोदी (18) विनोदी कविता (8) शिक्षणपद्धती (1) शिवा-VDO (1) शेतकरी कलाकार (1) शेतकरी काव्य (15) शेतकरी गाथा (32) शेतकरी गीत (31) शेतकरी संघटक (23) शेतकरी संघटना (6) शेतकरी साहित्य संमेलन (5) शेती विषयक (33) शेतीचे अनर्थशास्त्र (19) समारंभ (4) समिक्षण (16) साहित्य चळवळ (8) स्टार माझा स्पर्धा विजेता (5) स्वतंत्र भारत पक्ष (2) हवामान (3) हायकू (1) My Blog (17) Ring Tone (1) VDO (7)\nदिवाळी अंक – २०११\nमोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११\nदीपज्योती ई-दीपावली अंक २०११\nमायबोली-हितगुज दिवाळी अंक २०११\nपिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो..., उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो..., हक्कासाठी लढणार्‍यांनो..., लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो..., स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो..., नव्या युगाच्या निर्मात्यांनो..., या जरासे खरडू काही..., काळ्याआईविषयी बोलू काही....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://nmk.co.in/s/high-court-peon-recruitment/6046/", "date_download": "2018-04-24T02:38:04Z", "digest": "sha1:QQZFRKQBQJQLOPEB743NENPHMTBGXWBP", "length": 8497, "nlines": 126, "source_domain": "nmk.co.in", "title": "मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात 'शिपाई' पदांच्या एकूण १३६ जागा - NMK", "raw_content": "\nमुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ‘शिपाई’ पदांच्या एकूण १३६ जागा\nमुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ‘शिपाई’ पदांच्या एकूण १३६ जागा\nमुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील शिपाई पदांच्या जागा भरण्यासाठी निवड यादी/ प्रतीक्षा यादी तयार करण्याकरिता पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.\nशिपाई पदाच्या एकूण १३६ जागा\nनिवड यादी ६८ जागा आणि प्रतीक्षा यादी ६८ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार कमीत-कमी सातवी पास असावा.\nइतर पात्रता – शिपाई पदाला अनुषंगिक व दैनंदिन जीवनाला उपयुक्त अशी कला किंवा विशेष अर्हता/ प्राविण्य असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. मात्र प्रत्यक्ष मुलाखतीच्या वेळी त्याबाबतचा पुरावा म्हणून आवश्यक दाखले/ अनुभव प्रमाणपत्र दाखल करावी लागतील. उमेदवारास कोणत्याही फॉऊंजदारी न्यायालयाने शिक्षा ठोठावलेली नसावी अथवा कोणतेही फौजदारी प्रकरण/ खटला प्रलंबित नसावा.\nवयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमल वयोमर्यादा ४३ वर्षे राहील. तसेच उच्च न्यायालयीन व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी वयोमर्यादेची अट लागू नाही.\nप्रवेशपत्र उपलब्ध होण्याची तारीख– ३ मे २०१८\nचाळणी परीक्षा तारीख – ६ मे २०१८\nशाररीक चाचणी तारीख – १४ ते १८ मे २०१८\nतोंडी मुलाखत तारीख – २६ मे २०१८ ते २ जून २०१८ दरम्यान\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ एप्रिल २०१८ (सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत)\nअधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पहावी.\nसौजन्य: लिमरा नेट कॅफे, कडा, जि. बीड.\nदहावी पास/ आय.टी.आय.पास उमेदवारांसाठी रेल्वे महाभरती फास्टट्रक बॅच उपलब्ध\nनांदेड व लातुर येथे द युनिक अकॅडमीच्या नवीन शाखा लवकरच सुरु होत आहेत\nकेंद्रीय विद्यालय संघटन यांच्या आस्थापनेवर ‘शिक्षक’ पदांच्या एकूण ५१९३…\nअभ्युदय को-ऑप बँक लिमिटेड यांच्या आस्थापनेवर ‘लिपिक’ पदांच्या एकूण १०० जागा\nभारतीय स्टेट बँकेत ‘विशेष अधिकारी’ पदाच्या एकूण ११९ जागा (मुदतवाढ)\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘उपनिरीक्षक’ पदाच्या १२२३ जागा (मुदतवाढ)\nनवीन जाहिराती / घोषणा . . .\nस्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदांच्या २००० जागा\nकर सहाय्यक/ लिपिक-टंकलेखक/ जि.प.सरळसेवा/ तलाठी स्पेशल बॅच उपलब्ध\nलक्ष्यवेध . . .\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१८ मधील स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक उपलब्ध\nपरिस्थितीमुळे वॉचमनची नोकरी केलेला ‘मंजूर दार’ यंदाच्या IPL स्पर्धेत खेळणार\nप्रवेशपत्र . . .\nवैद्यकीय शिक्षण व संशोधन अधिपरिचारिका (नर्स) परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nसंयुक्त प्रवेश (मुख्य) परीक्षा ‘JEE-Main-2018’ प्रवेशपत्र\nनिकाल . . .\nपोलीस भरती-२०१८ मैदानी चाचणी/ लेखी परीक्षा निकाल\nशिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (सीईटी) परीक्षा-२०१७ निकाल\nमागोवा . . .\nमुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ‘शिपाई’ पदांच्या एकूण १३६ जागा\nकेंद्रीय विद्यालय संघटन यांच्या आस्थापनेवर ‘शिक्षक’ पदांच्या एकूण ५१९३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2009/11/blog-post.html", "date_download": "2018-04-24T03:06:04Z", "digest": "sha1:R65C63RNIW7RTZIDY4BUTK4S2UD2VD4R", "length": 28690, "nlines": 288, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: दलित- हिंदू व क्रिश्चन", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nमंगळवार, १० नोव्हेंबर, २००९\nदलित- हिंदू व क्रिश्चन\nस्वातंत्र्यापुर्वी किंवा बाबासाहेबानी धर्मातंर करण्याआधी दलितांची काय अवस्था होती हे सगळयानाच माहित आहे. पण स्वातंत्र्य मिळाल्यावर मुख्य प्रवाहाबाहेर असणार्‍या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्य़ासाठी विशेष सवलती देणे गरजेचे होते. शिक्षण आणी इतर संधींचा लाभ मिळालेल्या समाजाला व हजारो वर्ष या संध्याना मुकलेल्या समाजाला एकाच स्पर्धेसाठी उतरविता येणार नव्हते. किंवा ते अन्यायकार ठरले असते. शिक्षणाचा जन्मजात वारसा लाभलेला व याचा गंधही नसलेला या दोघांची स्पर्धा म्हणजे चांगला खाऊन पिऊन तायर झालेला तालमीतला पहीलवान आणी कुपोषीत मुलगा यांच्यामध्ये होणारी लढत जशी असावी तसा हा प्रकार असता. ही लढत स्पर्धा नसून पढित समाजावरील अन्याय ठरला असता. दलिताना यातुन बाहेर आणण्यासाठी आरक्षणाची तरतुद करण्यात आली. हा अन हाच एकमेव उपाय होता. बाबासाहेबांच्या दूरदर्शी नजरेनी भविष्याचं अचूक वेध घेतला अन आरक्षण नावाचं भीमकवच आमच्या अंगावर चढवलं. आज ब-याच दलितानी त्याचा सदुपयोग केलेला दिसतो. उपेक्षीत घटकाला पुरेशी संधी दिल्याने व आरक्षणामुळे कमी बुध्दीचे(ब्राह्मणी अत्याचारामूळे बौद्धिक विकासाला मुकलेले) लोक पुढे आल्याने इतर क्षेत्रात काही तोटा नक्कीच झाला असावा, पण हजारो वर्षापासुन जागा बळकावुन बसलेल्या लोकांमुळे होणारे आर्थीक विषमतेचे दुष्परिणाम, दोन समाजातिल असंतोष, टोळियुद्ध व यादवी टाळता आली. वर्षानुवर्षे उपेक्षीत राहिल्याने व सामाजीक पिळवणुकिचे चटके बसल्याने केंव्हातरी असा हा समाज पेटुन उठतो, आणि मुख्य प्रवाहाच्या विरोधात बंड पुकारतो, त्याही पलिकडे जाऊन सशस्त्र क्रांती करतो, याला ईतिहास साक्षी आहे. आरक्षणामुळे दलिताना सुरक्षीतता जाणवू लागली व या देशात व समाजात आपला विचार केला जातो असा सकारात्मक संदेश गेला म्हणुन हि १२५ कोटीची लोकशाही भक्कम राहिली. नाहीतर ती विद्रोहाची बीजे आपल्यालाही उध्वस्त करुन गेली असती हे वेगळ सांगायची गरज नाही. सामाजीक समतोलता राखण्यासाठी सर्व घटकांचा विकास होणे आवश्यक असते, जे आरक्षाणातुन साधल्या जात आहे. म्हणुन दलिताना आजुन किमान २०० वर्षे तरी आरक्षणाची गरज आहे.\nहिंदू धर्मात दलिताना हीन दर्जाची वागणूक मिळत आलेली आहे, व आजही ते गावपातळिवर चालुच आहे. दलिताना माणूस म्हणुन हक्क नाकारणारे हिंदू धर्मच होय ना. गळयात मडके व मागे खराटा बांधण्याची प्रथा हिंदुनीच चालु केली. या व्यतिरिक्त ब-याच प्रथा मानवजातिला काळीमा फासणा-या होत्या, बाबासाहेबानी या प्रथांमधे काही बदल होतो का, याची बरीच वाट बधितली, शेवटी काहीच सकारात्मक प्रतिसाद येत नाही हे लक्षात आल्यावर धर्मांतर हा एकमेव पर्याय त्यांच्यापुढे होता. आपल्या माणसाना जर धर्माच्या/जातिच्या नावाखाली अपमानास्पद वागणूक मिळत असेल व सुधारणा होण्याची काहीच लक्षणे दिसत नसेल तर तो धर्म सोडणे हा एकमेव पर्याय होता. बाबासाहेबानी दलिताना बौद्ध धर्माची दिक्षा देऊन लाखो लोकांना त्यांच्या अस्तित्वाची व मानवतेची जाण करुन दिली. मागील ५० वर्षात दलित समाजाचे अनुयायी (मग ते सुशील कुमार सारखे हिंदु दलीत असोत, गायकवाड, कांबळे ते मायावती सारखे बौद्ध दलित असोत व के.आर. नारायण सारखे आणखीन कोणते असोत.) गल्लीपासुन दिल्लीपर्यंत पोहचले आहेत. हे सगळ फक्त बाबासाहेबांमुळे झाले. व धर्मांतरामूळे दलिताना स्वत:चा हक्काचा धर्म मिळाला.\nभारतातिल दलिताना सन्मानाने जगविण्याचा पहिलं श्रेय क्रिश्चनाना जातो. संपुर्ण देश जेंव्हा दलितांना माणूस म्हणुन सुद्धा स्विकारायला तयार नव्हता. कुत्र्यासारखी वागणूक दिली जात होती, तेंव्हा या मिशन-याने त्यांची खाण्यापिण्यापासुन, शिक्षणापर्यंत सगळी सोय केली. माझ्या ओळखीतिल बरीच मंडळी या मिशन-यांच्या शाळेत शिकुन, बाबासाहेबांच्याच काळात मोठ्य पदावर काम करुन निवृत्त झालीत. फक्त त्या बदल्यात त्याना क्रिश्चन धर्म स्विकारावा लागला, ही तर आनंदाची गोष्ट आहे. एकिकडे हिंदुधर्मात राहण्याच्या मोबदल्यात तुम्हाला कुत्र्याची वागणुक मिळते तर दुसरीकडे फक्त धर्म स्विकारला तर तुमच्या सगळ्या सोयी केल्या जातात, व माणुस म्हणुन तर वागणुक मिळतेच, पण शिक्षणापासुन ते राहण्या, खाण्यापिण्याची सोय होते, मग वाईट काय, तो धर्म स्विकारण्यात. हिंदुच्या लाथापेक्षा तिथली वागणुक लाख पटिने चांगली नाही का ज्या दलितानी १००-१५० वर्षापुरवी क्रिश्चन धर्म स्विकारला त्यांचा विकास इतर दिलितांच्या तुलनेने अधिक झाला. आज केरळ व मुझोरॅम मध्ये याची प्रचिती येते. जरी त्यांचे चर्च वेगवेगळे आहेत, पण त्याना स्वत:ची हक्काची जागा, धर्म, शिक्षणाची सोय व इतर गोष्टी उपलब्ध झाल्यात. आणि त्याच वेळी जे दलीत हिंदुची चाकरी करत इथेच थांबले, त्याना बाबासाहेब येईपर्यंत लाथाबुक्क्या खाऊन जिवन जगाव लागलं. आजही जिथे सरकारी सोय पोहचत नाही अशा दुर्मिळ भागात या मिशन-याच्या शिक्षण व वैधकीय सेवा उपलब्ध आहेत. ओरिसा मध्ये आजही दलिताना मिशन-यांच मोठा आधार (शैक्षणिक व आर्थिक) मिळतो. आमच्या भामरागड भागात सुद्धा मिशन-यांचे मोठ्य प्रमाणावर कार्य चालते. तळागळातल्या लोकांमध्ये हि लोकं सगळयात जलद गतीने पोहचतात. आजही गावपातळीवर हिंदुतर्फे अपमानीत होणा-या दलिताना मिशन-यांचा आधार मिळतो. मी जरी ख्रिश्चन नसलो तरी मी मिशन-यांचं समर्थनच करतो. दलित वर्गाला सन्मानाने वागविण्याचा पहिला मान ज्यांचा त्या ख्रिस्ती समाजाच्या या सम्यक वृत्ती व कृतीला सलाम करतो. आजचे हिंदूवादी लोकं मिशन-यांच्या विरोधात रान पेटवताना दिसतात. पण हिच मंडळी वेळ प्रसंगी आम्हाला जातीयवादाच्या नावाखाली तुडवायला मागे पुढे पाहात नाही. आज ख्रिश्चनांमूळे थोडीफार का हाईना दलितांची प्रगतीच झाली असे ठामपणे म्हणता येते.\nआजही दलितांचा मोठा वर्ग आरक्षणाच्या कुबड्या धरुनच चालत आहे, मग ते राजकीय क्षेत्र असो, शैक्षणिक असो व इतर कुठेले असो. पण आज इतर क्षेत्रात जिथे आरक्षण नाही, तिथे दलिताना बघुन फार बरं वाटतं. आज सगळ्याच बहुराष्टीय कंपन्यात (जिथे आरक्षाणाच अ देखील नाही) दलित कुठल्या ना कुठल्या पदावर कामाला आहे. यावरुन दलितानी कुबड्या सोडायला सुरुवात केली हे दिसुन येते. आजुन २०-३० वर्ष जाउद्या, हाच आकडा ब-यापैकी फुगलेला दिसेल. ही आरक्षणाच्या रिंगणातुन बाहेर उडी मारण्याची सुरुवात आहे. राजकीय क्षेत्रात दलितांची पार पिछेहाट झालेली दिसते, ऐक्य नसने हे त्यातिल म्हत्वाचे कारण होय.\nएकंदरित काय, तर हिंदु धर्माचा त्याग केल्यावर दलित समाज बौद्ध व क्रिश्चन धर्माचा स्विकार करुन सन्मानाने जगतो आहे. शिक्षण, नौकरी, व्यवसाय, मान-सन्मान, सगळया गोष्टी त्याच्या पायाशी आल्यात. परंतू आजही हिंदुना हे पहावत नाही, म्हणुन दलितांची गावपातळिवर या हिंदु़कडुन कशी मानहानी होते. दलितानी अत्यल्प काळात बाबासाहेबांच्या आशिर्वादाने गरूडझेप घेतली आहे. प्रत्येक क्षेत्रात दलितानी सर्व बाजून मुसंडी मारली आहे. सरकारी, निम सरकारी ते खाजगी क्षेत्रातील अगदी आय.टी. कंपन्या पर्यंत दलितांनी आपल्या बुद्धिची चुणूक दाखविली आहे. आज पर्यंत दारिद्रयात खितपत पडलेला हा बहुजन समाज आत्ता कुठे उठून उभा राहतो आहे. आज पर्यंतच्या दास्यातील आयूष्याला बाबासाहेबांचं पारीसस्पर्श नवी चकाकी देऊन गेलं. दलितांची पहिली पिढी जी बाबासाहेबांसोबत धर्मांतर सोहळ्यात होती ती आजही जीवंत आहे. त्यानी शिक्षणाची कास धरताना अनेक अडचणी आल्या. पण आमची पिढी म्हणजे दुसरी पिढी ही मात्र शिक्षणाच्या क्षेत्रात आपला लोहा मनवून पुढे निघून गेली आहे. आपल्या क्षमता सिद्ध करुन जागो जागी भीमसेना अधिराज्य गाजवित आहे. सर्व स्थारातून व सर्व क्षेत्रात बाबासाहेबांच्या लेकरांची रेलचेल दिसू लागली आहे. भारतातच नाही तर दूर देशीही आमच्या भीमपुत्रानी निळा झेंडा फडकवीला आहे. आत्ता ही दुसरी पिढीच भूतलावर सर्वदूर निळा रंग उधळते आहे तर विचार करा आजून चार पिढ्या नंतर काय चित्र असेल. या भीम पुत्रांच्या यशाचं सर्व श्रेय बाबासाहेबानाच जातं. म्हणून आम्ही सर्व भीमपुत्र कुठेही असलो तरी बाबासाहेबांच्या प्रती सदैव कृतज्ञ राहू. त्याच बरोबर ज्या दलितानी ख्रिश्चन धर्म स्विकारुन स्वत:चा विकास साधला त्यांनाही शुभेच्छा.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nkiran shelke १८ जानेवारी, २०१३ रोजी ८:४८ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nदलित- हिंदू व क्रिश्चन\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra-uttar-maharashtra/there-festivals-needed-farmers-15483", "date_download": "2018-04-24T03:26:59Z", "digest": "sha1:HNTHCLJKQU7C5CNY2DTRKBLDS235MPAI", "length": 14660, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "There festivals needed for farmers शेतकऱ्यांसाठी व्हावेत असे उत्सव... | eSakal", "raw_content": "\nशेतकऱ्यांसाठी व्हावेत असे उत्सव...\nशनिवार, 5 नोव्हेंबर 2016\nनाशिक येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय फलोत्पादन परिषदेच्या निमित्ताने राज्यभरातील फलोत्पादन क्षेत्राशी संबंधित शेतकरी, तज्ज्ञ आणि व्यावसायिक तसेच राजकीय नेते एकाच छताखाली एकत्र आले आहेत. यानिमित्ताने समोर आलेली काही निरीक्षणे...\nनाशिक येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय फलोत्पादन परिषदेच्या निमित्ताने राज्यभरातील फलोत्पादन क्षेत्राशी संबंधित शेतकरी, तज्ज्ञ आणि व्यावसायिक तसेच राजकीय नेते एकाच छताखाली एकत्र आले आहेत. यानिमित्ताने समोर आलेली काही निरीक्षणे...\nफलोत्पादनातील सर्वांत महत्त्वाचे उत्पादन आणि बाजारभाव हे आहे. वेळोवेळी येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती आणि अवकाळी, अनिश्‍चितता पाऊस यामुळे उत्पादनही बेभरवशाचे झाले आहे.\nत्याचप्रमाणे मालाला मिळणारे भाव स्थिर नसतात. त्यामुळे शेतकऱ्याला नुकसान सहन करावे लागते. या गोष्टी लक्षात घेऊन फलोत्पादन परिषदेत हवामान बदल (Climate Change) आणि प्रक्रिया उद्योग या विषयांवर भर देण्यात आला आहे. तो शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायदेशीर ठरणारा आहे.\nजास्तीत जास्त प्रक्रिया उद्योग उभारल्यास कृषिमालाची बाजारात होणारी गर्दी थांबेल. त्यामुळे बाजारातील शेतमालाचे भाव स्थिर राहण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे प्रक्रियेमुळे नाशवंत मालाचे टिकाऊ मालामध्ये रुपांतर करण्यास मदत होईल. यामुळे शेत मालाचे मूल्य वाढणेही शक्‍य होईल. उत्पादनातील व विपणनातील अनिश्‍चितता व धोके कमी करण्यास निश्‍चित उपयोग होईल, असे फळ उत्पादनात नव्याने येणारे तंत्रज्ञान एका छताखाली पाहण्याची संधी प्रदर्शनांमधून मिळते. हे तंत्रज्ञान केवळ पाहण्याची नव्हे तर ते अभ्यासण्याची, त्याबद्दल सखोल माहिती घेऊन त्याबद्दल जाणून घेण्याची ही एक पर्वणीच शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होत असते. त्यामुळे केवळ साधारण कृषि प्रदर्शन म्हणून विविध विषयांची मोघम माहिती देण्याऐवजी शेतीतील एकाच विषयाला समर्पित अशी कृषि प्रदर्शने व परिसंवाद होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे त्याच विशिष्ट विषयामध्ये रस असणारे त्यासंबंधीच्या पिकांची लागवड करणारे शेतकरी एकत्र येऊन त्यावर संवाद घडून येईल.\nयशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील कृषि विज्ञान केंद्राचे कृषिविस्तार तज्ज्ञ डॉ. नितीन ठोके 'ईसकाळ'शी बोलताना आवर्जून नमूद केले की, सकाळच्या पुढाकाराने कृषि तंत्रज्ञान महोत्सव प्रदर्शनामुळे व राष्ट्रीय परिषदेमुळे फलोत्पादनाशी संबंधित सर्व छोट्या मोठ्या गोष्टींचा उहापोह येथे होत आहे, हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर आहे. अशाच प्रकारे फलोत्पादनाप्रमाणे ऊस शेती, सूक्ष्म सिंचन, करार शेती, कृषि यांत्रिकीकरण, कृषिपूरक व्यवसाय या व अशा शेतीतील एकेका विशिष्ट विषयाला समर्पित परिसंवाद व प्रदर्शने भरविण्यासाठी सामाजिक संस्थानी पुढाकार घ्यायला हवा.\nफलोत्पादनाशी संबंधित कृषि उद्योजकांशी थेट चर्चा करण्याची संधीही शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळते. त्यातून शेतीशी संबंधित काही उद्योग करण्याची प्रेरणा शेतकऱ्यांना मिळत आहे.\nरुग्णालयांत सुविधाच नाहीत; डॉक्‍टर काय करणार\nआर्थिक परिस्थितीमुळे प्रसूतीसाठी महिलांचा ओढा महापालिकेच्या रुग्णालयांकडे असला, तरीही प्रत्यक्ष नोंदणी झालेल्यांपैकी केवळ ३५ टक्के गर्भवतींचीच...\nअहेरी दलम कमांडरसह सहा नक्षलवादी ठार\nगडचिरोली - अहेरी तालुक्‍यातील राजाराम खांदला जंगल परिसरात आज रात्री नऊच्या सुमारास पोलिसांबरोबर...\nआमीर खान म्हणाला 'आया मैं खंडाळा...'\nअकोला - पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामाची पाहणी करण्यासाठी सोमवार...\nऊस बिलातून पाणीउपसा कराची वसुली\nकऱ्हाड - साखरेचे दर गडगडल्याने साखर कारखान्यांना एफआरपीची रक्कमही देणे मुश्‍कील बनले आहे. अनेक कारखान्यांनी पहिला हप्ताही दिलेला नाही. त्यामुळे...\nनादुरुस्त गाड्या अन्‌ हताश प्रवाशी\nपाचगणी - मेढा आगाराच्या सहा गाड्यांचे एकूण २२ फेऱ्यांचे नियोजन पाचगणी-पाचवड मार्गावर करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात काही गाड्या सतत बंदावस्थेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/saptarang/dr-satish-patki-write-article-saptarang-39140", "date_download": "2018-04-24T03:27:12Z", "digest": "sha1:HQYUPZVBNWPOV5JTD3ZWGUBX7FNVISW2", "length": 30397, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "dr satish patki write article in saptarang एकाच घनाच्या दोन आम्ही सरी... (डॉ. सतीश पत्की) | eSakal", "raw_content": "\nएकाच घनाच्या दोन आम्ही सरी... (डॉ. सतीश पत्की)\nरविवार, 9 एप्रिल 2017\nसध्याच्या ‘डिजिटल’ आणि ‘बायोमेट्रिक’ युगात हातांचे ठसे खूपच महत्त्वाचे ठरणार आहेत; पण तंतोतंत साम्य असणाऱ्या ‘आयडेंटिकल’ जुळ्यांच्या ठशांचं काय...अशा जुळ्या भावंडांच्या हातांच्या ठशांमध्ये तंतोतंत साम्य असतं का आणि त्यामुळं व्यवहारामध्ये व्यक्ती-ओळखीमध्ये काही चूक होण्याची शक्‍यता आहे का, हे पडताळण्यासाठी कोल्हापूरमधलं पत्की हॉस्पिटल अँड रिसर्च फाउंडेशन आणि डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातला शरीरशास्त्र विभाग यांच्या पुढाकारानं एक संशोधन करण्यात आलं. या संशोधनाविषयी...\nसध्याच्या ‘डिजिटल’ आणि ‘बायोमेट्रिक’ युगात हातांचे ठसे खूपच महत्त्वाचे ठरणार आहेत; पण तंतोतंत साम्य असणाऱ्या ‘आयडेंटिकल’ जुळ्यांच्या ठशांचं काय...अशा जुळ्या भावंडांच्या हातांच्या ठशांमध्ये तंतोतंत साम्य असतं का आणि त्यामुळं व्यवहारामध्ये व्यक्ती-ओळखीमध्ये काही चूक होण्याची शक्‍यता आहे का, हे पडताळण्यासाठी कोल्हापूरमधलं पत्की हॉस्पिटल अँड रिसर्च फाउंडेशन आणि डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातला शरीरशास्त्र विभाग यांच्या पुढाकारानं एक संशोधन करण्यात आलं. या संशोधनाविषयी...\nस्त्री रोग आणि प्रसूतिशास्त्र क्षेत्रामध्ये गेली तीन दशकं कार्यरत असलेल्या कोल्हापुरातल्या पत्की हॉस्पिटल अँड रिसर्च फाउंडेशन आणि डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातला शरीरशास्त्र विभाग यांच्या पुढाकारानं हुबेहूब दिसणाऱ्या जुळ्यांच्या हातांच्या ठशांबाबतचं तुलनात्मक संशोधन करण्यात आलं. यासाठी मी आणि शरीरशास्त्रातले माझे सहकारी तज्ज्ञ डॉ. अनिता गुणे आणि डॉ. आनंद पोटे यांनी गेली दोन वर्षं अथक परिश्रम घेतले. आता या संशोधनाची दखल राष्ट्रीय स्तरावरील ‘नॅशनल जर्नल ऑफ क्‍लिनिकल ॲनॉटॉमी’ या विख्यात नियतकालिकानंही घेतली आहे.\n‘डिजिटल इंडिया’ संकल्पनेकडं सध्या देशाची वेगानं वाटचाल चालू असून ‘फिंगरप्रिंट्‌स’ प्रणालीला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘बायोमेट्रिक’ प्रणाली, सध्याच्या कॅशलेश व्यवहारांसाठी वरदान असलेलं ‘भीम ॲप’ यांसाठीचा मूळ आधार हातांचे ठसे हाच असल्यामुळं कोल्हापूरमध्ये झालेल्या या मूलभूत संशोधनाला महत्त्वाचं स्थान प्राप्त झालं आहे. या हुबेहूब जुळ्यांच्या हातांच्या ठशांमध्येही साम्य असल्यास मर्यादा येतात का; तसंच त्यामुळं धोके तर संभवणार नाहीत ना, याचा पडताळा करण्यासाठी हे संशोधन लाभदायक ठरण्याची शक्‍यता आहे. या संशोधनाचे निष्कर्ष सरकारी योजनांना पूरक असेच आढळले आहेत.\nअलीकडंच पत्की रुग्णालयानं कोल्हापुरात एक समारंभ आयोजित करून हुबेहूब दिसणाऱ्या जुळ्या-तिळ्या बालकांना आणि युवक-युवतींना आमंत्रित केलं होतं. या प्रसंगी एखाद्या चित्रपटातल्या दृश्‍यालाही मागं टाकणारी वस्तुस्थिती उपस्थितांनी अनुभवली. एकाच वेळी एकसारखी दिसणारी ३० जुळी व तिळी अशा विविध वयोगटांतील एकूण ६३ व्यक्ती एकत्रित पाहून उपस्थितही अचंबित झाले होते.\nपत्की रुग्णालयात पहिल्या २५ वर्षांच्या कालावधीमध्ये जन्माला आलेल्या जुळ्या आणि तिळ्या मुलांची नोंद ‘ट्विन रजिस्ट्री’ या उपक्रमाद्वारे २०१३मध्ये घेण्यात आली. २५ वर्षांच्या दीर्घ कालावधीमध्ये पत्की रुग्णालयामध्ये एकूण सुमारे २५ हजार प्रसूती झाल्या असून, त्यामध्ये ४१८ जुळ्या आणि ६ तिळ्या बालकांचा म्हणजेच एकूण ८५४ मुलांचा समावेश आहे. २०१४पासून आजपर्यंत त्यामध्ये पुन्हा १५५ जुळी आणि २ तिळी अशा ३१६ मुलांची भर पडली आहे. याआधीही सन २०१३मध्ये पत्की रुग्णालयातर्फे जुळ्या आणि तिळ्यांच्या स्नेहसंमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यातल्या जुळ्यांच्या आणि तिळ्यांच्या उच्चांकी उपस्थितीची नोंद २०१४च्या ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये घेण्यात आली होती.\nया स्नेहमेळाव्यादरम्यान उपस्थित सगळ्या जुळ्या आणि तिळ्या बालकांची सविस्तर वैद्यकीय माहिती आणि छायाचित्रं घेण्यात आली होती. या सर्व बाबींचं संकलन करत असताना २८ जुळ्यांच्या आणि एका संचातल्या तिळ्या मुलांच्या दिसण्यात तंतोतंत साम्य आढळून आलं. प्रत्येक जोडीमधल्या मुलांच्या रक्तगटाचा अभ्यास केला असता तो समान असल्याचं निदर्शनास आलं. या सर्व जोड्यांतल्या मुलांना पुढच्या संशोधनासाठी आमंत्रित करण्यात आलं आणि मे २०१४पासून या संशोधनास प्रारंभ झाला.\n‘आयडेंटिकल’ जुळी म्हणजे काय\nअमेरिकेमध्ये साधारणतः शंभर गर्भवती स्त्रियांमध्ये पंचवीस ते तीस स्त्रियांना जुळ्यांचा लाभ होतो, तर भारतामध्ये हेच प्रमाण आठ ते दहा असं आहे. तिळ्यांच्या जन्माचं प्रमाण तर खूपच दुर्मिळ म्हणजे साधारणतः सात हजार गर्भवती स्त्रियांमध्ये एक असं आहे. सध्या जगामध्ये साडेबारा कोटी जुळ्यांची (म्हणजेच सर्व लोकसंख्येच्या १.९ टक्के)\nनोंद आहे. जुळ्यांमध्ये प्रामुख्यानं दोन प्रकार असतात. दोन वेगवेगळ्या स्त्री-बीजांपासून निर्माण झालेल्या जुळ्यांना ‘डायझायगॉटिक’ अथवा भिन्न दिसणारी जुळी असं म्हणतात. एकूण जुळ्यांपैकी ६५ टक्के जुळी या प्रकारचीच असतात. अशी जुळी मुलं बहुतांशी भाऊ-बहीण स्वरूपात असतात आणि त्यांच्यामध्ये विशेष साम्य दिसून येत नाही. याउलट क्वचित प्रसंगी एकाच गर्भाचं दोन गर्भामध्ये विभाजन होऊन जुळी निर्माण होतात. अशा जुळ्यांना शास्त्रीय भाषेमध्ये ‘आयडेंटिकल’ जुळी असं म्हणतात. एकाच गर्भापासून निर्माण झालेली असल्यामुळं दोघं भाऊ किंवा दोघी बहिणी अशा स्वरूपात ही जुळी पाहायला मिळतात. अशी जुळी दिसण्यामध्ये बहुतांश वेळा हुबेहूब असतात. त्यांचे रक्तगटसुद्धा नेहमी समान असतात. एकूण जुळ्यांपैकी तीस ते पस्तीस टक्के जुळी ही ‘आयडेंटिकल’ असतात.\n‘आयडेंटिकल’ जुळ्यांचं गरोदरपण हे मातेच्या आणि बाळांच्या दृष्टीनं खूप जोखमीचं समजलं जातं. काही प्रसंगी दोन गर्भांपैकी एका गर्भाकडे बराचसा रक्तपुरवठा होतो आणि त्यामुळं एका मुलाची वाढ खूप जास्त, तर दुसऱ्याची वाढ खूपच कमी दिसून येते. अगदी क्वचित प्रसंगी ही जुळी विभाजनावेळी अपुऱ्या प्रक्रियेमुळं चिकटून राहतात. त्यालाच ‘सयामी जुळी’ असं म्हणतात.\n‘आयडेंटिकल’ जुळी जसजशी मोठी होतात, तसं त्यांच्या दिसण्यामध्ये खूपच साम्य दिसून येतं. त्यांची उंची, वजन, दिसणं आणि सवयी इतक्‍या हुबेहूब होतात, की त्यांना स्वतंत्रपणे ओळखणं कुटुंबाबाहेरच्या लोकांना सहजशक्‍य होत नाही. लहानपणी शाळेमध्ये, तर मोठेपणी सार्वजनिक आयुष्यामध्ये अशी जुळी एकत्र पाहणं हे चित्रपटातल्या दृश्‍याप्रमाणं वाटतं. ‘आयडेंटिकल’ जुळ्यांना अवयवदानामध्ये वेगळं महत्त्व आहे. त्यांची जनुकीय घडण एकच असल्यामुळे एकमेकांना अवयवदानाची वेळ आल्यास ही प्रकिया सुलभ आणि हमखास यशस्वी ठरते.\nहाताच्या ठशांचा उपयोग व्यक्तीची अचूक ओळख करण्यासाठी केला जातो. ‘आयडेंटिकल’ जुळ्यांमध्ये तंतोतंत जनुकीय साम्य असल्यामुळं अशा जुळ्या भावंडांच्या हस्तठशांमध्ये तंतोतंत साम्य असतं का आणि त्यामुळं व्यवहारामध्ये व्यक्ती-ओळखीमध्ये काही चूक होण्याची शक्‍यता आहे का हे पडताळण्यासाठी पत्की रुग्णालयात संशोधन करण्यात आलं. ‘फिंगरप्रिंट्‌स’च्या आधारावरच ‘बायोमेट्रिक’ प्रणाली विकसित करण्यात आली आहे. याचा उपयोग कार्यालयातील हजेरी, बॅंकेमधील व्यवहार; तसंच जमीन खरेदी-विक्री व्यवहाराच्या सरकारी नोंदी आणि आधार कार्ड तयार करण्यासाठी केला जातो. न्यायवैद्यक शास्त्रामध्येदेखील गुन्हेगार शोधून काढण्यासाठी हस्तठशांचा उपयोग केला जातो. ‘डिजिटल इंडिया’च्या दिशेनं सध्या देशाची घोडदौड चालू आहे. या पार्श्‍वभूमीवर हातांचे ठसे एकसारखे असतील, तर गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळं यावर लक्ष केंद्रित करून हे संशोधन करण्यात आलं आणि भविष्यातदेखील सुरू राहणार आहे.\nया संशोधन प्रकल्पाअंतर्गत पत्की रुग्णालयामध्ये जन्म झालेल्या आणि विविध वयोगटांतल्या २८ ‘आयडेंटिकल’ जुळ्यांच्या बोटांचे; तसंच दोन्ही हातांचे ठसे घेण्यात आले. या ठशांचा अभ्यास लेन्सद्वारे शरीरशास्त्रज्ञांतर्फे करण्यात आला. या संशोधनामध्ये मुख्यतः चार प्रकारच्या ठेवणींचा अभ्यास करण्यात आला. बोटांच्या पेरावर हस्तरेषा वर्तुळाकार निर्माण करतात, त्याला ‘चक्र’ म्हणतात, तळव्यांवर विशिष्ट ठिकाणी त्या शंखाचा आकार निर्माण करतात. काही ठिकाणी हे दोन्ही प्रकार एकत्रित आढळून येतात. हाताच्या तळव्यावर या रेषांमध्ये विशिष्ट कोन निर्माण होतो. त्याचं मोजमापही वैशिष्ट्यपूर्ण असतं. गर्भावस्थेत असताना अवघ्या तीन ते पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये तळहात आणि बोटांवरच्या रेषा निर्माण होतात. एकदा निर्माण झालेल्या या रेषा नंतरच्या आयुष्यामध्ये कधीही बदलत नाहीत.\nया संशोधनाचे निष्कर्ष ठशांमधल्या या सर्व बारकाव्यांवर आधारित आहेत.\n‘आयडेंटिकल’ जुळ्यांमध्ये दिसण्यामध्ये साम्य असलं, त्यांचा रक्तगट आणि त्यांच्यामधल्या जनुकीय रचनादेखील तंतोतंत असल्या, तरी त्यांच्या हातांच्या ठशांमध्ये फरक असतो. गर्भाशयातल्या वास्तव्यादरम्यान गर्भजलाच्या सूक्ष्म वातावरणातल्या तफावतींमुळे अशा जुळ्यांमधल्या प्रत्येक व्यक्तीचे ठसे हे वेगळे आणि स्वतंत्र निर्माण होतात. त्यामुळं ‘बायोमेट्री’मध्ये व्यक्ती-ओळखीमध्ये फसगत होऊ शकत नाही. अर्थात हे असलं, तरी केवळ एका बोटावरचे ठसे विचारात घेतले, तर ‘आयडेंटिकल’ जुळ्यांमध्ये अचूक फरक करणं थोडंसं कठीण आहे, असं आढळून आलं. परंतु, सर्व बोटं आणि हाताच्या तळव्यांचे ठसे एकत्रित घेतले, तर ‘आयडेंटिकल’ जुळ्यांमध्ये निश्‍चितपणे अचूकपणे फरक करता येतो. गर्भावस्थेतल्या विषम रक्तपुरवठ्यामुळं काही जुळ्यांच्या जन्मावेळाच्या वजनांमध्ये तफावत आढळली. अशा वेळी कमी वजनाच्या जुळ्याच्या हातावरच्या रेषांची संख्या ही जास्त वजनाच्या दुसऱ्या जुळ्यापेक्षा जास्त असते, असाही निष्कर्ष या संशोधनामध्ये निघाला.\nया संशोधनाचे निष्कर्ष हे ‘बायोमेट्री’; तसंच सरकारी धोरणं आणि कॅशलेस युगातलं ‘भीम ॲप’ या सर्वांशी पूरक आहेत. ‘जुळ्यांचं दुखणं’ असा एक शब्दप्रयोग वापरण्यात येतो. पण त्यांच्यासाठी हातांच्या ठशांचं ‘दुखणं’ होऊ नये, यासाठी या संशोधनाचा उपयोग निश्‍चितपणे होईल.\nबस स्थानकातील मार्ग बदलले\nसातारा - पोवई नाका येथे ग्रेड सेपरेटरचे काम सुरू असल्याने शहरातील वाहतूक पर्यायी रस्त्यांवरून वळविण्यात आली आहे. त्यामुळे बस स्थानकात ये- जा करणाऱ्या...\nपुणे-लोणावळा लोहमार्गावर दहा ब्लॅक स्पॉट\nपुणे-लोणावळा लोहमार्गावर दहा अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) आढळले आहेत. त्यात पिंपरी, चिंचवड आणि आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसर सर्वाधिक संवेदनशील आहे...\nआठ अ उताऱ्यावर आता पोटखराबा नोंद\nखेड-शिवापूर - सातबारा उताऱ्याप्रमाणेच आठ अ उताऱ्यावरही जमिनीच्या पोटखराबा क्षेत्राची नोंद करता येणार आहे. महसूल विभागाने याबाबतचे परिपत्रक काढले आहे...\nलहानपणीची एखादी सहज केलेली कृतीही पुढे आयुष्यभर प्रेरणा देत राहणारी ठरते. महर्षी अण्णासाहेबांच्या सत्काराची कल्पना राबवतानाचा अनुभवही असाच...\nसई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करणार महाराष्ट्र दिन\nमहाराष्ट्र दिनी फक्त महाराष्ट्राच्या मातीचे गोडवे न गाता, आपल्या घामानं महाराष्ट्राच्या मातीचे ऋण फेडायला अभिनेत्री सई ताम्हणकर पुण्याजवळच्या गावात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/aurangabad-news/state-government-responsible-for-the-accident-of-bhima-koregaon-says-dhananjay-munde-1612733/", "date_download": "2018-04-24T03:08:09Z", "digest": "sha1:5ZKJQ6Y7D27VW5FWTVP7GAUQIBSAJQIV", "length": 13816, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "State Government responsible for the accident of Bhima Koregaon says Dhananjay Munde | भीमा कोरेगावच्या दुर्घटनेस राज्य सरकारच जबाबदार : धनंजय मुंडे | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nभीमा कोरेगावच्या दुर्घटनेस राज्य सरकारच जबाबदार : धनंजय मुंडे\nभीमा कोरेगावच्या दुर्घटनेस राज्य सरकारच जबाबदार : धनंजय मुंडे\nकायदा व सुव्यवस्था राखण्यात गृहखाते अपयशी\nऔरंगाबाद : भिमा कोरेगावला घडलेली दंगल हे राज्य सरकार व गृहखाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे अपयश असून या घटनेस राज्य सरकारच जबाबदार असल्याचा आरोप विधान परिषदेते विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यात दुर्लक्ष का झाले राज्य सरकार म्हणून तुम्ही काय करत होतात राज्य सरकार म्हणून तुम्ही काय करत होतात असे सवालही मुंडे यांनी उपस्थित केले आहेत.\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या मराठवाडय़ात होणाऱ्या हल्लाबोल यात्रेच्या तयारीसाठी महाराष्ट्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे रविवारी परभणी, हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीपूर्वी धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली.\n‘भाजपचे जबाबदार समजले जाणारे शाम जाजू यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजाच्या बाबतीत बोलणे हा छत्रपती शिवरायांचा अपमान आहे. भाजपला जातीय तेढ निर्माण करायची असून मागील साडे तीन वर्षांत हेच दिसून आले आहे. भिमा कोरेगाव प्रकरणी झालेली दंगल हे सरकारचे अपयश असून जातीय तेढ निर्माण करणारे कोण आहेत हे सरकारला माहीत नाही का हे सरकारला माहीत नाही का असा प्रश्न मुंडे यांनी उपस्थित केला.\nगृहखाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्याचे हे अपयश आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम सरकारचे असून या दंगलीला जबाबदार असलेले कुठल्याही जातीचे, पक्षाचे, संघटनेचे असोत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी असल्याचे मुंडे म्हणाले. तसेच याप्रकरणात माध्यमांना बोलण्यापेक्षा रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांना बोलावे असा टोलाही मुंडे यांनी लगावला. राज्य सरकारने भिमा कोरेगाव दंगलप्रकरणी भुमिका स्पष्ट करावी अशी मागणीही त्यांनी केली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nतुम्ही कितीही बोंबला, महाराष्ट्रातले लोक ह्या पुढे तुम्हाला निवडून देणार नाहीत. गृहखात्याची चूक दाखविताना फडणवीसांकडे बोट दाखवणाऱ्या तुमच्या पक्षाने प्रत्यक्षात मृत्यू पडलेला दलित होता कि नाही ह्याची चौकशी तरी केली होती का हे असले दुसऱ्या पिढीतले पुढारी काय कामाचे हे असले दुसऱ्या पिढीतले पुढारी काय कामाचे तसा सर्वांचाच जीव महत्वाचा असतो.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.majhimarathi.com/kangana-ranaut-biography-marathi/", "date_download": "2018-04-24T02:32:16Z", "digest": "sha1:BITARW4N5PFEPI23TGXJHL66B334M4AV", "length": 20732, "nlines": 97, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "कंगना राणावत यांचे जीवन चरित्र | Kangana Ranaut Biography Marathi", "raw_content": "\nआदिवासी क्रांतीकारक बिरसा मूंडा | Birsa Munda History In Marathi\nबेसन शेव बनवायची विधी | Besan Sev Recipe\nबराक ओबामांचे नोबेल पुरस्कार स्विकारतांनाचे भाषण | Barack Obama Speech\nबदामचे गुणकारी फायदे | Benefits of Almonds\nस्वयंपाकासाठी काही खास टिप्स | Kitchen tips in Marathi\nपी.व्ही सिन्धू बॅडमिंटन खेळाडू | Badminton Player PV Sindhu\nसाक्षी मलिक एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू | Wrestler Sakshi Malik Biography\nपिझ्झा बनविण्याची रेसेपी | Pizza Recipe In Marathi\nकंगना राणावत / Kangana Ranaut एक उत्कृष्ट फिल्म अभिनेत्री आहे. तिने बॉलीवूड चित्रपटामध्ये आपले करियर बनवले आहे.\nत्या भारतातील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्र्यामधून एक आहे. कंगना भारतीय मेडीया मध्ये इमानदारी आणि खरया मनाने सामान्यासमोर आपले विचार प्रकट करण्यासाठी ओळखली जाते. भारतातील सर्वाधिक प्रसिद्ध कलावंतांमध्ये गणल्या जाणारी कंगना 3 राष्ट्रीय फिल्म अवार्ड आणि ४ विविध श्रेणीमध्ये फिल्मफेयर अवार्ड जिंकणारी अभिनेत्री आहे.\nकंगना राणावत यांचे जीवन चरित्र / Kangana Ranaut Biography\nकंगना राणावत यांनी २००६ मध्ये आलेल्या थ्रिलर फिल्म “गैंगस्टर” नी चित्रपटात प्रवेश केला. यासाठी त्यांना बेस्ट फीमेल डेब्यू फिल्मफेअर अवार्ड सुद्धा मिळाला. यानंतर २००६ च्या शेवटी आलेली फिल्म “वो लम्हे” मध्ये तिने एक भावूक भूमिका असलेले पात्र अभीनित केले. पुढे (२००७) लाइफ इन_ _ मेट्रो आणि (२००८) फैशन सारखे सुपरहिट चित्रपट केले. यासाठी त्यांना उत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री म्हणून राष्ट्रीय फिल्मफेअर अवार्ड आणि याच श्रेणीत एक फिल्मफेअर अवार्ड सुद्धा मिळाले आहे.\nकंगनाने यानंतर व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपट “राज : द मिस्ट्री कंटिन्यूज” (२००९) आणि “वन्स अपोन ए टाइम इन मुंबई” (२०१०) केले. त्यानंतर त्यांनी (२०११) मध्ये बॉक्स ऑफिसवर हिट झालेली फिल्म “तनु वेड्स मनु” मध्ये अभिनेता आर.माधवन यांच्यासोबत विनोदी भूमिका केली. यानंतर त्यांनी सुपरस्टार ह्रितिक रोशन यांच्या सायन्स फिक्शन फिल्म “क्रिश 3” (२०१३) मध्ये एक उत्परीवर्ती जंतूची भूमिका केली. हि फिल्म बॉलीवूडच्या सर्वात यशस्वी चित्रपटामधील एक मानली जाते.\n२०१४ मध्ये चित्रपट “क्वीन” मधील त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून फिल्मफेअर आणि राष्ट्रीय फिल्म अवार्ड सुद्धा मिळाला. २०१५ मध्ये कंगनाची आणखी सर्वोत्तम फिल्म “तनु वेड्स मनु रिटर्न्स” मधील दुहेरी भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर क्रिटीक्स अवार्ड आणि दुसरयांदा उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून लगातार दुसरा फिल्मफेअर आणि राष्ट्रीय फिल्म अवार्ड मिळाला हि उपलब्धी कोणत्याही महिला कलाकाराने मिळविलेली पहिली मानली जाते.\nकंगना राणावत सुरुवातीचा जीवन प्रवास\nकंगना राणावत यांचा जन्म २३ मार्च १९८६ मध्ये हिमाचल प्रदेश येथील मंदी जिल्ह्यातील भाम्बला या गावी एका राजपूत परिवारात झाला. त्यांचे वडील अमरदीप राणावत एक व्यापारी व आई आशा राणावत एका शाळेवर शिक्षिका होत्या. त्यांना एक भाऊ अक्षद व एक मोठी बहिण रंगोली २०१४ पासून कंगनाच्या व्यवस्थापक आहेत. त्यांच्या आजोबांचे वडील लेजीस्लेटीव असेम्ब्ली मध्ये सदस्य होते.\nत्याचे आजोबा I.A.S. अधिकारी होते. भाम्बला येथील पारंपारिक हवेली मध्ये त्यांचे पालन पोषण झाले. कंगना आपले बालपण फार साधारण आणि आनंदी मानते.\nकंगनाच्या मते मोठी होत असताना ती फार जिद्दी आणि विद्रोही होती. तिच्यामते जेव्हा वडील तिच्यासाठी एक छोटीसी बाहुली आणायचे व लहान भावासाठी प्लास्टिक ची गन आणायचे याचा ती विरोध करायची. अशा भेदभावाबाबत कारणे विचारायची. चंदिगढ येथील DAV स्कूल मधून आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षण त्यांनी तेथेच विज्ञानात केले.त्यांच्या आई वडिलांची अशी इच्छा होती कि कंगनाने डॉक्टर बनावे.\nपरंतु १२ वीत केमिस्ट्रीच्या युनिट टेस्ट मध्ये फेल झाल्यावर तिने ऑल इंडिया प्री मेडीकल टेस्ट देण्याचे मनातून काढून टाकले. आणि आपल्या भवितव्याला योग्यरीत्या निर्धारित करण्याचे ठरविले.\nपुढील शिक्षणासाठी कंगना दिल्लीला वयाच्या १८ व्या वर्षी राहायला आली. तिला मेडिकल क्षेत्रात जायचे नव्हते. कोणते क्षेत्र करियर म्हणून निवडायचे अशा विचारात असतानाच अचानक एका मोडेलिंग एजन्सीला तिचे लुक्स आणि अंदाजांना प्रभावित होऊन काही मौडेलिंग असाइनमेन्टसाठी बद्ध केले.\nया क्षेत्राबद्दल तिला जास्त रुची नव्हती. कारण तिला वाटायचे कि या खेत्रामध्ये क्रिएटीवीटीसाठी कोणतीच जागा नाही. म्हणून तिने अभिनयाकडे आपले लक्ष केंद्रित केले. त्यासाठी तिने अस्मिता थियेटर ग्रुप मध्ये सदस्य म्हणून कार्यरत झाली. येथे डिरेक्टर अरविंद गौर यांनी तिला अभिनयाचे गुण शिकविले. त्यांच्या थियेटर ग्रुप मध्ये राहून नाट्यामध्ये प्रभावशाली अभिनय केला.\nएका प्रयोगात सोबतच्या पुरुष अभिनेत्याचा रोल स्वतःच्या रोल सोबत करून तिने सगळ्यांचे लक्ष आकर्षित केले. त्यानंतर कंगना मुंबईला आली अभिनयात आपले करियर व्हावे यासाठी ख्यातनाम आशा चंद्रा यांच्या ड्रामा स्कूल मध्ये चार महिन्यांचा कोर्स साठी दाखला घेतला.\nअसे म्हटले जाते कि फिल्म इंडस्ट्रीमध्ये कंगना चे प्रारंभिक वर्ष फारच अडचणींचे होते. तिला माहित होते कि इंग्रजी भाषेविषयी तिचे कमी ज्ञान करियर मध्ये अधिकच अडचणींचे ठरू शकते. २०१३ साली एका डेली न्यूज ला दिलेल्या साक्षात्कारात कंगना म्हणाली\n“या इंडस्ट्रीतले लोक अशी इच्छा करतात कि मला काहीच बोलण्याचा हक्क नाही आणि मी कोणालाही न आवडणारी वस्तू आहे. मला माहित आहे कि, मला इंग्लिश चांगल्या प्रकारे बोलता न येण्यामुळे काही लोक माझा उपहास करतात त्यामुळे अशा मिळालेला नकारात्मक विचार माझ्या जीवनाचा अभिन्न अंग बनले आहेत.\nकोणाकडून मिळणाऱ्या प्रशंसेशी जुळणे माझ्यासाठी फार कठीण झाले होते. आज जेव्हा मी स्वबळावर जे काही मिळवले आहे, इतरांपासून काही वेगळे केले आहे. मला असे वाटते कि मी स्वतः कोठे तरी स्वतःला बांधण्यात यशस्वी झाली आहे. या गोष्टींची मला कधी कधी भीती हि वाटते.\nकंगना आपल्या संघर्षाच्या दिवसांमध्ये अभिनेता आदित्य पांचोली आणि त्यांची पत्नी जरीना वाहाव यांची खूप साथ मिळाली. कंगना त्यांना आपल्या परिवारातील सदस्यच मानते. परंतु प्रसारमाध्यमांनी कंगना आणि पांचोली यांच्या प्रेम प्रकरणांच्या अफवा पसरवल्या. कंगना याविषयी काहीच बोलली नाही. असे म्हटले जाते कि कंगनाने २००७ मध्ये पांचोली यांच्या विरोधात शारीरिक पिळवणूक करण्याची तक्रार पोलिसात दाखल केली होती.\nया बातमीमुळे कंगना प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनली. याचवेळी कंगना आपल्या स्वस्थासंबंधी समस्यांशी पण संघर्ष करीत होती. तिला फक्त ब्रेड आणि आचार खावे लागत होते.अभिनय क्षेत्र निवडल्यामुळे परिवाराची नाराजीही सहन करावी लागली . परिवाराची कोणतीच मदत तिला मिळत नव्हती. २००७ मधील तिची फिल्म लाइफ इन इ….मेट्रो जाहीर झाल्यावर तिचे करियर चालते केले. यामुळे परिवार तिच्या मदतीला धावून आले.\nकंगना राणावत अवार्ड्स – पारितोषिके\nकंगना राणावत यांना 3 नेशनल फिल्म अवार्ड मिळाले आहेत. फ्याशन (२००८) साठी उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री, क्वीन (२०१४) आणि तनु वेड्स मनु रिटर्न (२०१५) साठी उत्कृष्ट अभिनेत्री, म्हणून अवार्ड भेटला आहे.\nयासोबत ४ फिल्मफेअर अवार्ड सुद्धा कंगनाच्या नावावर आहेत. गंगस्टर (२००६) साठी उत्कृष्ट फिमेल डेब्यू अवार्ड, फ्याशन (२००८) साठी उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री, क्वीन (२०१४) साठी उत्कृष्ट अभिनेत्री आणि तनु वेड्स मनु रिटर्न (२०१५) साठी उत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटीक्स) अवार्ड.\nलक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी कंगना राणावत बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्\nPlease :- आम्हाला आशा आहे की हा कंगना राणावत यांचे जीवन चरित्र / Kangana Ranaut Biography Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुधा.\nनोट : Kangana Ranaut Biography – कंगना राणावत यांचे जीवन चरित्र या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.\nपी.व्ही सिन्धू बॅडमिंटन खेळाडू | Badminton Player PV Sindhu\nसाक्षी मलिक एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू | Wrestler Sakshi Malik Biography\nहिंदी चित्रपट सृष्टितील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण | Ajay Devgan Biography\n“माउंटन मन” दशरथ मांझी यांचे जीवनचरित्र | Dashrath Manjhi Story In Marathi\nDashrath Manjhi – दशरथ मांझी यांना “माउंटन मन” या नावानेही ओळखले जाते. त्यांनी सिद्ध केल …\nस्वातंत्र्य दिनानिमीत्त भाषण | 15 August Independence Day speech\nरागावर नियंत्रणासाठी काही टिप्स | How To Control Anger Marathi\nबाळाची काळजी घेण्याबाबत टिप्स | Baby Care Tips In Marathi\nबदामचे गुणकारी फायदे | Benefits of Almonds\nदिव्यांचा सण दिवाळी बद्दल माहिती | Diwali Information In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2013/04/blog-post_1.html", "date_download": "2018-04-24T02:50:37Z", "digest": "sha1:BNANON4FRHZ4LVWBGKTXM34RSHT4HWT5", "length": 21560, "nlines": 300, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: मिनरल वॉटर - पाण्याची नासाडी", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nसोमवार, १ एप्रिल, २०१३\nमिनरल वॉटर - पाण्याची नासाडी\nजिथे हे मिनरल वॉटर तयार केल्या जातं तिथे बोअरचं किंवा टॅंकरनी पाणी आणलं जातं. ईथे प्रचंड मोठं R.O. (रिव्हर्स ऒस्मोसीस )नावाचा मशीन बसवलेलं असतं जो तासाला १०,००० लिं ते ५०,००० लि. किंवा त्यापेक्षाही जास्त क्षमतेने मिनरल वॉटर तयार करु शकते. या टेक्नोलोजीचा सगळ्यात महत्वाचा भाग असतो मेंब्रेन. या मेंब्रेनला एक इनलेट व दोन आऊटलेट असतात. मेंब्रेन मधे समजा तुम्ही १०० लिटर पाणी ओतलात तर त्यातला २५ लिटर पाणि (product outlet) मिनरल वॉटर म्हणून बाटलित बंद होतं अन उरलेलं ७५ लिटर पाणि (Reject outlet) म्हणजे खराब पाणी म्हणून बाहेर फेकल्या जातं. या reject च्या पाण्याचं काहिही होत नाही. ते थेट फेकून दिल्या जातं. म्हणजे आपल्याकडे आज जर हजार पाण्याच्या बाटल्या आल्या तर समजून घ्या की तीन हजार बाटल्या पाणी फेकून दिल्या गेलं. एवढया मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी करुन मिनरल वॉटरचं उत्पादन होतं. अन हे मिनरल वॉटर पिणारे कोण आहेत ते सगळ्यानाच माहित आहे. एक बाटली पाणी पिण्यासाठी तीन बाटल्याची नासाडी करणे या दुष्काळाच्या काळात परवड्तं का जर वरील उत्पादन प्रक्रिया पाहिल्यावर तुमच्या लक्षात आलचं की ते अजिबात परवडणारं नाही. मग अशा या दुष्काळात आम्हा सगळ्य़ाना डोस पाजणारे हे राजकारणी व मिडीया कधीतरी या मिनरलच्या बाटल्यावाल्याना म्हणणार का “अरे बाबानो दुष्काळ आहे, पाण्याची नासाडी करु नका जर वरील उत्पादन प्रक्रिया पाहिल्यावर तुमच्या लक्षात आलचं की ते अजिबात परवडणारं नाही. मग अशा या दुष्काळात आम्हा सगळ्य़ाना डोस पाजणारे हे राजकारणी व मिडीया कधीतरी या मिनरलच्या बाटल्यावाल्याना म्हणणार का “अरे बाबानो दुष्काळ आहे, पाण्याची नासाडी करु नका” जर नाही तर मग हा डोस आम्हालाच का बरं पाजता.\nया वर्षी महाराष्ट्रात दुष्काळ पडल्याचा जेवढा कांगावा केला जात आहे तेवढा खरच दुष्काळ पडला का असं अनेक वेळा वाटून जातय. म्हणजे दुष्काळ पडला हे मला माहित आहे पण ज्या पद्धातिने त्या दुष्काळाचं प्रमोशन केलं जात आहे ते पाहता दुष्काळाच्या नावाने केंद्रातून निधी मिळवून स्वत:च्या तुंबड्या भरण्यासाठी हा सगळा आटापिटातर चालू नाही ना अशी शंका येते आहे.\nदुष्काळ पडला नि त्यात उभा महाराष्ट्र/मराठवाडा कसा होरपडून जात आहे हे सांगताना त्यावर उपाय मात्र केले जात नाहित हे स्पष्ट दिसत आहे. याचाच अर्थ या दुष्काळाचं मार्केटिंग करायचं अन पैसे खो-यानी ओढायचे. खरच जर या राजकारण्याना या दुष्काळाजी काळजी वाटली असते तर या वर्षीचं आयपीएल थांबवलं जायला पाहिजे होतं. पण कोणी त्या बद्दल चकार एक शब्द बोलताना दिसत नाही. म्हणजे दुष्काळ व पाणी बचतीचा आणलेला आव हा निव्वड बनाव आहे. आता आसारामला त्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या मिडीयानी बडवबडव बडवून काढलं अन आसारामच्या शिष्यानी रामदासाच्या पोराना बदडून काढलं.\nत्या नंतर आली होळी...\nफेसबुकवर तर सुचनांचा पूर वाहू लागला होता. त्याच बरोबर अनेक वृत्तपत्रानी तर चक्क आठवडाभर पहिल्या पानावर मोहीम राबवत होळीच्या वेळी पाण्याची नासाडी करु नका म्हणून डोस पाजले. हे सगळं वर वर पाहता असे वाटते की \"किती संवेदनशील आहेत हे मिडीयावाले\" पण हा निव्वड दिखावा आहे. या समस्येच भांडवल करुन राजकारणी निधी लाटणार व मिडीया पाठ थोपटवून घेणार. पण प्रश्न निकाली काढण्यासाठी मात्र कुणीच पुढे सरसावताना दिसत नाही.\nआता तुम्हीच बघा ना... मिनरल वॉटर नावाखाली बाटलीत पाणी भरुन विकले जाते. या बाटलितल्या पाण्यामुळे हजारो लिटर पाणी वाया घालविला जात आहे पण त्यावर कुणी चकार शब्द बोलत नाहीत. या वर्षी तेवढ मिनरल वॉटर बंद केलं तर काय फरक पडणार\nअगदी याच धर्तीवर पाण्याची प्रचंड नासाडी करणारा दुसरा प्रोडक्ट म्हणजे कोल्डड्रिंक. या वर्षी महाराष्ट्रात कोणीही कोल्डिंक पीऊ नये असे आवाहन जर केल्या गेले व ते जर पाळले तर मला वाटते आपण दुष्काळावर ब-यापैकी मात करु. मग हे वृत्तपत्र व राजकारणी पुढाकार घेणार का\n कारण या दोघानाही पाण्याचा प्रश्न थोडीच सोडवायचाय, ते तर आपल्याला शेंड्या लावत आहेत. म्हणून राजकारणी व मिडीया या दोघांचाही निषेध\nमी काल पासून आंघोळीला शॉवर घ्यायला सुरुवात केली आहे. का माहिते का, चिडचिड झालीय माझी नुसती. कारण पाण्याची एवढी अडचण असताना समस्या सोडवायला त्यातले कोणीच पुढे सरसावत नाहीयेत ज्यांच्याकडे अधिकार आहे. जे हा प्रश्न निकाली काढू शकतात असे सगळे नुसत्या बनवा बनवी करत आहेत. राजकारणी व मिडीया आपल्याला शेंड्या लावत आहे याचं आजूनच वाईट वाटत आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: चालू घडामोडी, दुष्काळ-२०१३\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nशरद पवार : भाग-०५ शुभ मंगल सावधान\nशरद पवार : भाग- ०४ विधानसभेत पहिले पाऊल.\nविक्रम गोखले:- ताठ चेह-याचा अभिनेता.\nशरद पवार : भाग-०३ पाझर तलाव\nशरद पवार : भाग-०२ महाविद्यालयीन कारकिर्द\nईथले बलात्कार हे कृष्णलिलांच्या आधुनिक आवृत्या आहे...\nशरद पवार: भाग-०१ पुरोगामी पर्व\nमी श्री. रामटेके नाही, आयु. रामटेके आहे.\nदिवसभर झाडू मारुन थकलो बघा\nहरी नरके याना जाहीर विनंती.\nएल.बी.टी वाद: रेशनिंग दुकानाची साखळी हाच पर्याय\nरेणके आयोगावरील मानेंचे भाष्य\nलक्ष्मण माने प्रकरण:- रेणके खूश हुवा और हुवी...\nअजित पवाराच्या विनोदावर एवढा बाऊ का\nअसं आंघोळ घालण्याची पद्धतच आहे...दुष्काळाचा काय सं...\nमिनरल वॉटर - पाण्याची नासाडी\nलक्ष्मण माने प्रकरण:- त्या बायकाना चाबकाचे फटके मा...\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2013/08/blog-post_10.html", "date_download": "2018-04-24T02:50:56Z", "digest": "sha1:EGCK5FHLJJDU5J56XEXZNKJGHDQXD657", "length": 17940, "nlines": 302, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: संजय सोनवणीना शुभेच्छा", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nशनिवार, १० ऑगस्ट, २०१३\n८७ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन सासवडला भरणार असून माझे मित्र संजय सोनवणी यानी संमेलनाध्यक्षाच्या निवडणूकीसाठी काल अर्ज दाखल केला आहे. दर वर्षी कसला ना कसला वाद ओढवुन घेण्या-या या साहित्य संमेलनाने या वर्ष बिनविरोध अध्यक्ष निवडूण आणण्याचा प्रचार चालविला होता. संजय साहेबानी स्वत:चा अर्ज दाखल करत टोळीबाज साहित्यिकांच्या दादागिरीला आव्हान उभे केले आहे. लोकशाही मार्गाने चालणा-या निवडणूक कार्यात भाऊगिरी करुन बिनविरोधाचा आव आणणा-या या निवड्णूकेचे बिंग फोडण्याचे कार्य बजावल्या बद्दल सर्वप्रथम मी सोनवणींचे अभिनंदन करतो. साहित्य संमेलनाच्या निवडणूकीचे पडद्या मागिल सुत्रधार हे कोण असतात आपल्या सर्वाना माहीतच आहे. राजकरणी लोकं आपल्या मर्जीतील होयबाना निवडूण आणतात व ख-या विचारवंताना डोळे वटारुन दूर बसतात. त्यामुळे कित्येक साहित्यक या निवडणूकीच्या वाटॆलाच जात नाहीत. अशा परिस्थीतीत संजय सोनवणींच्या उमेदवारीचे काय व्हायचे ते आम्हाला आधीच माहीत आहे पण किमान अशा लोकाना कोणीतरी आव्हान देतो याचं तेवढच समाधान.\nसंजय सोनवणी यानी आजवर एकुन ८० च्या वर पुस्तकं लिहली असून अगदी इतिहासा पासून तत्वज्ञाना पर्यंत ते कवितांपासून विज्ञान संशोधना पर्यंत अशी चौफेर साहित्यिक मुशाफिरी करणारा हा लेखक आजवर कायम दुर्लक्षीतच... का बरं आजुन त्याना साधं मतदानाचा अधिकार नाही, पण दोन चार पुस्तक लिहून होयबा बनलेले मात्र नुसतं मतदारच नाही तर चक्क अध्यक्षही बनले आहेत. हे सगळं कुठेतरी थांबल पाहिजे. राजकीय नेत्यांची साहित्य क्षेत्रातील गुंडगिरी साहित्याचा दर्जा तर खालवण्यास कारणीभूत ठरतच आहे पण त्याच बरोबर ख-या साहित्यिकांच नुकसान करत आहे. नवसाहित्यिकांमध्ये पराकोटीची उदासीनता पाहायला मिळण्याचे कारण सुद्धा हा अतिरेकी राजकीय वावरच होय. हा राजकीय हौदोस थांबविण्यासाठी कुणीच पुढे येत नव्हते. पुढा-यानी सुचविलेल्या नावावर गपगुमान मोहर लावणे एवढेच काय आजवर चालू होते. या व्यवस्थे विरुद्ध दंड थोपटणारा कुणीतरी हवा होता अन याची सुरुवात संजय सोनवणीनी केली त्या बद्दल त्यांचं अभिनंदन.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: अ. भा. साहित्य संमेलन\nVikram १० ऑगस्ट, २०१३ रोजी १:३४ म.उ.\nVikas १२ ऑगस्ट, २०१३ रोजी ९:५१ म.उ.\nVikas १४ ऑगस्ट, २०१३ रोजी १०:५१ म.उ.\nनिवडणूक जिंकल्या बद्दल नव्हे तर निवडणुकीला उभे राहण्याचे धाडस केले म्हणून. हेही नसे थोडके.\nVikas १५ ऑगस्ट, २०१३ रोजी ३:१२ म.उ.\nह्या ब्लॉगच्या सर्व वाचकांना ६७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त खूप-खूप शुभेच्छा \nअनामित १० सप्टेंबर, २०१३ रोजी ८:४९ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nनक्षलवादावर एकमेव उपाय, आंबेडकरी चळवळ\nरेल्वे दुर्घटना, झुंडशाहीपुढे लोटांगण\nवर्णद्वेषाचा फटका ओप्रा विनफ्रेलाही\nनरेंद्र दाभोळकराना भावपुर्ण श्रद्धांजली\nमराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार\nशरद जोशींनी स्वत: बलुतेदारी करावी. माझ्या शुभेच्छा...\nसाहित्य सम्राटाच्या जयंतीच्या शुभेच्छा\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/will-give-him-tanker-42080", "date_download": "2018-04-24T03:16:40Z", "digest": "sha1:7BBDVPZOQ2IZZWDNNGNWK5SKULH7DC7E", "length": 13934, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Will give him a tanker मागेल त्याला टॅंकर देणार - शेखर गायकवाड | eSakal", "raw_content": "\nमागेल त्याला टॅंकर देणार - शेखर गायकवाड\nबुधवार, 26 एप्रिल 2017\nसांगली - जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढत चालली आहे. टॅंकरसाठी दररोज गावांमधून मागणी येत आहे. आतापर्यंत १२२ गावे टंचाईग्रस्त झाली आहेत. त्यांना १२० टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.\nजिल्ह्यात पाणी टंचाई गंभीर होत आहे. प्रशासनाकडे जशी मागणी येईल तशी पूर्तता करण्यात येत आहे. पाणी पुरवण्यासाठी उदार धोरण असून मागणी आल्यास तातडीने टॅंकर सुरू करण्याचे आदेश देण्यात येत आहेत, असे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी सांगितले.\nसांगली - जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढत चालली आहे. टॅंकरसाठी दररोज गावांमधून मागणी येत आहे. आतापर्यंत १२२ गावे टंचाईग्रस्त झाली आहेत. त्यांना १२० टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.\nजिल्ह्यात पाणी टंचाई गंभीर होत आहे. प्रशासनाकडे जशी मागणी येईल तशी पूर्तता करण्यात येत आहे. पाणी पुरवण्यासाठी उदार धोरण असून मागणी आल्यास तातडीने टॅंकर सुरू करण्याचे आदेश देण्यात येत आहेत, असे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी सांगितले.\nसध्या जिल्ह्यात १२२ गावे आणि ८७० वाड्यांना पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यांच्यासाठी १२० टॅंकर सुरू आहेत. एकूण २ लाख ८८ हजार १६० लोकसंख्येला हा पाणी पुरवठा सुरू आहे. त्यासाठी ११२ खासगी व ८ शासकीय टॅंकर पाणी पुरवत आहेत. यात जत तालुक्‍यात सर्वाधिक ६१ टॅंकर सुरू आहेत. कवठेमहांकाळ १२, तासगाव १५, खानापूर १५, आटपाडी १६ व शिराळा तालुक्‍यात एक टॅंकर सुरू आहे. जत तालुक्‍यात ३९, कवठेमहांकाळ ६, तासगाव ३, खानापूर १७ व आटपाडी तालुक्‍यातील २१ खासगी विहीर/बोअर अधिग्रहीत केल्या आहेत.\nदुष्काळी भागात तीव्र टंचाई असल्याने मागेल त्याला टॅंकर द्यावेत, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्यांनी केली होती. त्यासाठी टॅंकर मंजुरीचे अधिकार तहसीलदार किंवा गट विकास अधिकाऱ्यांकडे देण्यात यावेत, अशी मागणी होती. त्यांनी कृषी व पणन राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे केली आहे. अनेक गावांचा पाणीटंचाईच्या कृती आराखड्यात समावेश नाही. तरीही तेथे टंचाई जाणवत आहे. त्या गावांनाही टॅंकर सुरू करावेत, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्यांनी केली आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत आहे. टॅंकरही वेगाने वाढत आहेत.’’\nपिण्याच्या पाण्यापासून कोणी वंचित राहणार नाही. टॅंकर देण्याबाबत उदार धोरण आहे. पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. दुष्काळी तालुक्‍यांत परतीचा पाऊस झाला नसल्याने टंचाई जाणवत आहे. ‘म्हैसाळ’चे पाणी सोडले असले तरी ज्या गावांपर्यंत पाणी पोचत नाही त्यांना टॅंकरचा पर्याय आहे. जसे प्रस्ताव येत आहेत तशी मंजुरी देण्यात येत आहे.\n- शेखर गायकवाड, जिल्हाधिकारी\nनेते ‘ए.सी.’मध्ये, कार्यकर्ते जेलमध्ये\nकोल्हापूर - पाचगावच्या राजकीय वर्चस्वातून २०१३ मध्ये झालेल्या दोन्ही खुनांचा निकाल जाहीर झाला. अशोक पाटील आणि धनाजी गाडगीळ यांच्या खुनातील अकरा...\nलग्नासाठी रुपयाचाही खर्च नाही\nपुणे - लग्नसोहळा म्हटलं की हजारो-लाखो रुपयांचा खर्च... मुलीचं लग्न त्यातही अधिक खर्चिक... लग्नासाठी घेतलेलं कर्ज फेडताना आई-वडिलांचे होणारे हाल......\nमाण काबीज करण्याचे राष्ट्रवादीचे मनसुबे\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माण, खटाव तालुक्‍यांतील जलसंधारणाच्या कामांना भेटी देऊन लोकसहभागाला प्रोत्साहन दिले. मात्र, माजी सनदी...\nआमीर खान म्हणाला 'आया मैं खंडाळा...'\nअकोला - पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामाची पाहणी करण्यासाठी सोमवार...\nऊस बिलातून पाणीउपसा कराची वसुली\nकऱ्हाड - साखरेचे दर गडगडल्याने साखर कारखान्यांना एफआरपीची रक्कमही देणे मुश्‍कील बनले आहे. अनेक कारखान्यांनी पहिला हप्ताही दिलेला नाही. त्यामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://tyaa-kavitaa.blogspot.com/2012/02/blog-post_05.html", "date_download": "2018-04-24T03:08:45Z", "digest": "sha1:TLNYFCADEYX6HJXWX7WOSK6RRTEA6J2N", "length": 7320, "nlines": 132, "source_domain": "tyaa-kavitaa.blogspot.com", "title": "’त्या’ कविता: तिथून पुढे- सलील वाघ", "raw_content": "\nनिखळ, ख-याखु-या कविता पूर्ण समजायच्याही कितीतरी आधी आपल्याशी संवाद साधतात\nतिथून पुढे- सलील वाघ\nएका झटक्यात शॉक सारखं\nजशा वेव्हज रिफ्लेक्ट होतात\nमिळेल तो बिंदु पकडुन\nसलील वाघच्या कवितांचं पुस्तक मी पाथफ़ाईंडरला पाहिलेलं शेवटचं. नंतर कुठे दिसलं नाही मला.\nया ब्लॉगवरील कविता कॉपी-पेस्ट करता येणार नाहीत.\nआपणांस या कविता विनासायास, कुठलेही कष्ट न घेता आंतरजालावर एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याच्या बदल्यात आपण किमान कवितांच्या बाबतीत तरी कॉपी-पेस्टची अंगवळणी पडलेली सवय बाजूला ठेवावी असे संग्राहकाला वाटते.\nकविता सरसकट कॉपी-पेस्ट करणं टाळा.\nसुमारे साडे-तीनशेच्यावर कविता टा‌ईप करताना संग्राहकाने इन्व्हेस्ट केलेला वेळ, श्रम याचसाठी आहेत की तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा.\nकाही शंका असल्यास कमेंट लिहा, प्रश्न विचारा- त्यांची उत्तरं देण्याचा यथाशक्ती, यथामती प्रयत्न केला जा‌ईल.\nएखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, टा‌ईप करा. कवितेचं ते खरंखुरं हस्तांतरण असेल.\nकॉपी-पेस्ट्चा शॉर्टकट चोखाळू नये.\nआपण रसिक आहात, आपल्याकडून हे अपेक्षित नाही.\nअरविंद वामन कुलकर्णी (1)\nगजानन माधव मुक्तिबोध (1)\nभिलोरी बोलीतील कविता (3)\nमलिका अमर शेख (6)\nवि. दा. सावरकर (1)\nशमशेर बहादूर सिंग (2)\nश्री. कृ. कोल्हटकर (1)\nहरिवंश राय बच्चन (1)\nएक बार वक्त से, लम्हा गिरा कहीं\nवहॉं दास्तां मिली, लम्हा कहीं नहीं\nहे लम्हें वेचून जपण्याकरताच मी लिहिते, लिहीत राहीन.\n’त्या’ कवितांचा संग्रह करण्यातून संग्राहकाला कोणताही आर्थिक लाभ नाही. संग्राहक आर्थिक लाभाकरिता या कवितांचा वापर करत नाही; आणि, तसे करण्यास कोणालाही प्रोत्साहन देत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathikhichadi.blogspot.com/2017/05/maharashtra-information.html", "date_download": "2018-04-24T02:25:12Z", "digest": "sha1:HC6WXGR7ZJ3KB4CMIJM7N4MCEGB5SRHE", "length": 15534, "nlines": 385, "source_domain": "marathikhichadi.blogspot.com", "title": "Marathi Khichadi Entertainment: Maharashtra Information", "raw_content": "\n▪ \" महाराष्ट्रा \"बाबत माहिती▪\n स्थापना-01 मे 1960\n राज्यभाषा - मराठी\n उपराजधानी - नागपूर\n पंचायत समित्या 351\n एकूण जिल्हा परिषद-33\n आमदार विधानसभा 288\n आमदार विधानपरीषद 78\n महाराष्ट्र लोकसभा सदस्य 48\n शहरी भाग - 45%\n ग्रामीण भाग 55%\n लोकसंख्या बाबतीत 2 रा क्रमांक\n क्षेत्रफळात 3 रा क्रमांक\n संपुर्ण साक्षर 1ला जिल्हा सिंधुदुर्ग\n सर्वात कमी साक्षर जिल्हा नंदूरबार\n महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या - मुंबई उपनगर\n महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या जिल्हा - नंदूरबार\n महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगले असलेला जिल्हा - गडचिरोली\n महाराष्ट्रातील कमी जंगल असेलला जिल्हा - बीड\n महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी असलेला जिल्हा - नंदूरबार\n महाराष्ट्रातील अधिक तलावांचा जिल्हा - गोंदिया\n जेवण फेमस जिल्हा - कोल्हापूर\n महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा - अहमदनगर\n महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा - मुंबई शहर\n महाराष्ट्रातील उंच शिखर -कळसूबाई(1646मी) कल्याण जवळ\n महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी - गोदावरी\n महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग - न्हावाशेवा पळस्पे 27 किमी\n महाराष्ट्रातील सर्वात जुनी नगरपालिका - आष्टा ( सांगली )\n पहिले मातीचे धरण गोदावरी - (गंगापूर) नदीवर\n महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्र किनारा - मुंबई\n जगातील पहिले जैव तंत्रज्ञान विद्यापीठ - नागपूर\n भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर मुंबई\n पहिला संपूर्ण संगणीकृत जिल्हा -नांदेड\nमराठी चित्रपट नगरी - कोल्हापूर\nबॉलिवूड चित्रपट नगरी - मुंबई\n मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा \nअस काहीतरी पाठवा ग्रुपमधे ज्यामुळे जनरल नॉलेज वाढेल\nजास्तीत जास्त शेअर करा▪\nकुसुमाग्रज | वि.वा. शिरवाडकर\nछत्रपती शिवाजी महाराज ...shivaji maharaj\nजय श्री कृष्णा (Krishna)\nपंतप्रधान नरेंद्र मोदी #Narendra Modi\nमाझ्या लेखणीतून (Majhya Lekhanitun)\nमैत्रीचे नाते (Maitriche Nate)\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nवी . स. खांडेकर Thoughts\nजय श्री कृष्णा (Krishna)\nछत्रपती शिवाजी महाराज ...shivaji maharaj\nपंतप्रधान नरेंद्र मोदी #Narendra Modi\nकुसुमाग्रज | वि.वा. शिरवाडकर\nछत्रपती शिवाजी महाराज ...shivaji maharaj\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nपत्नी : जानू... सोमवार खरेदी, मंगळला होटेल.. बुधवारी फिरायला.. गुरुवारी जेवायला.. शुक्रवारी पिक्चरला... शनीवारी पिकनीक..\nरयतेपायी तो जन्मभर झिजला रक्षणार्थ तयाच्या गडकोटी वसला मानवतेच्या त्या झर्यापुढे काळही थिजला असा एक शिवसुर्य रायगडी निजला.... _/\\_ ...\nमुलगा १ मुलीँवर खुपप्रेम करत असतो, परंतु ते सांगायला तो घाबरतअसतो.. १ दिवस तो तिला i luv uबोलायचठरवतो , आणि देवाला प्रार्थना करुनसांगतो...\nमराठा राजा महाराष्ट्राचा म्हणती सारे माझा – माझा आजही गौरव गिते गाती ओवाळूनी पंचारती तो फक्त “राजा शिवछत्रपती” झनझविला भगव्याच्या समान त...\nआपल्या ग्रुपमध्ये कोण हुशार आहे ते पाहुच आता... एक वस्तू अशी आहे, जी सुकी असेल तर 2 किलो, ओली असेल तर 1 किलो आणि जाळल्या नंतर 3 किलो होत...\nपक्या-I Love u... . पोरीने पक्याच्या खाडकन कानाखाली दिली... . . पोरगी - काय बोललास . . . पक्या पण त्या पोरीच्या दोन कानाखाली देतो...\n☝ एक मुका, ☝एक बहिरा, ☝एक आंधळा...\nउत्तर कळवा, (२दिवसात.) ..एका घरात ३ लोक राहतात. ☝ एक मुका, ☝एक बहिरा, ☝एक आंधळा... आंधळयाची एक वस्तु बहिरा चोरतो, व हे मुका पाहतो, मुक...\n⚽⚽ \"मी 'कोणापेक्षा' तरी चांगले करेन याने काहीच फरक पडत नाही, पण मी 'कोणाचे'तरी नक्कीच चां...\n😂 मी एका मित्राला 3 वेळा फोन केला पण त्याने उचलला नाही . . . . . . नंतर त्याला एकच MESSAGE केला \" अरे...\nशिक्षक - हे काय \"भगवा गंध\" लावून फिरतो याने तुला काय भेटतं.. विद्यार्थी - सर, हा \"भगवा गंध\" पाहून समोरचा औकातीत राहत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://sonalisb.blogspot.com/2013_08_01_archive.html", "date_download": "2018-04-24T02:37:17Z", "digest": "sha1:KINH27RONRINFX74GBJGEM6WHJRBSMWR", "length": 5809, "nlines": 46, "source_domain": "sonalisb.blogspot.com", "title": "लिहायचं म्हणून...: August 2013", "raw_content": "\n\"Hiii, मी एकडे मागच्याच बंगल्यात राहातो. मला कळलं की तू माझ्याच class मध्ये आहेस. म्हणलं चला भेटावं.\" ५ मिनिटं झाली याचं तोंड आपलं चालू आहे हा मुलगा इतकी बडबड कशी काय करू शकतो हा मुलगा इतकी बडबड कशी काय करू शकतो खरंतर मी त्याला ओळखतही नव्हते. काय तर म्हणे आत्तापर्यंत काय काय झालंय... कोणत्या assignments झाल्यात. सांगशील का खरंतर मी त्याला ओळखतही नव्हते. काय तर म्हणे आत्तापर्यंत काय काय झालंय... कोणत्या assignments झाल्यात. सांगशील का च्यायला काय माणूस आहे हा च्यायला काय माणूस आहे हा एकतर उशिरा join झाला 2nd year ला. आणि आता माझ्या कामामध्ये येउन मला पिडतोय. त्याच्या बडबडीने माझं डोकं आता पार हललं होतं. पण याला त्याचं काहीच नाही. आता तर तो माझ्या आईशीही अगदी प्रेमाने संवाद साधत होता. मला तर वाटू लागलं होतं की हा अगदी रस्त्यावरच्या दगडाशीही छान बोलू शकेल. या आईलाही काही कळत नाही. चहा काय विचारतीये. म्हणे येत जा. माझा राग-राग होत होता नुस्ता.\n\"बरं का गं आता आपण एकत्रच जात जाऊ college ला. submission पण करू एकत्रच. व्वा, मला वाटलं नव्हतं मला अगदी घराच्याजवळ मैत्रीण मिळेल.\" माझ्या परवानगीशिवाय, त्यानं आता मला मैत्रीण केलं होतं स्वत:ची... तिळपापड. \"तुझे अजून कोण friends आहेत माझी पण ऒळख करून दे ना. छान group होइल आपला माझी पण ऒळख करून दे ना. छान group होइल आपला\nअरे... काय गळ्यात पडतोय हा घुसायलाच बघतोय जबरदस्ती माझ्या group मध्ये. मला आमचा ५ जणींचा गेल्या एक वर्षात छान जमलेला group आठवला. त्यात हा घुसायलाच बघतोय जबरदस्ती माझ्या group मध्ये. मला आमचा ५ जणींचा गेल्या एक वर्षात छान जमलेला group आठवला. त्यात हा\n\"हे बघ ...\" मी त्याला म्हणलं, \"आमचा आधीच group आहे. आणि आम्ही आमच्यामध्ये असं कोणालाही नाही घेत.\" तो बघतच बसला माझ्याकडे. काय तोंडावर बोलतीये ही. त्याला वाटलं असावं. मग बाय वगैरे करून गेलाच तो. नंतर आई ओरडली मला. .. फ़टकळ आहेस अगदी. किती चांगला मुलगा आहे तो.\nअशी ही आमची पहिली ओळख. आज 17 वर्ष झाली या गोष्टीला. पण अजूनही आठवलं की आम्ही अगदी खो-खो हसतो. आज तो माझा अगदी घट्ट मित्र आहे. घट्ट म्हणजे किती हे न सांगता येण्याजोगा. मधले सात समुद्र आणि college नंतरची वर्ष यातूनही आम्ही आमचं हे मैत्रीचं नातं छान जोपासलंय. आमच्या या मैत्रीवर त्याची बायको म्हणते, तुम्ही लोक धन्य आहात. म्हणजे तुम्ही एकमेकांच्या स्वप्नात वगैरे काय जाता अगं. इतकं कसं miss करता तुम्ही एकमेकांना\" तर मित्राचा phone झाल्यावर त्याच्याबद्दलची माझी अखंड बडबड ऐकून माझा नवरा म्हणतो ... तिकडे जाणार आहेस ना पुढच्या महिन्यात conference ला... मग ४ दिवस सुट्टी टाक आणि त्याच्याकडे राहा निवांत. पोटभर गप्पा मारा. मी बघतो लेकीचं सगळं...\n- सोनाली सुहास बेंद्रे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/palm-sunday-39265", "date_download": "2018-04-24T03:20:06Z", "digest": "sha1:CQSIN6UQ4ZFXONWCT2YCY7PLR3446ZF7", "length": 14369, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Palm Sunday होसन्ना, होसन्ना, हे प्रभू येशू... आमचे रक्षण कर ! | eSakal", "raw_content": "\nहोसन्ना, होसन्ना, हे प्रभू येशू... आमचे रक्षण कर \nसोमवार, 10 एप्रिल 2017\nपुणे - होसन्ना... होसन्ना... हे प्रभू येशू तू आमचे रक्षण कर हे प्रभू येशू तू आमचे रक्षण कर असे म्हणत, प्रभू येशूचा जयजयकार करत ख्रिश्‍चन धर्मीय नागरिकांनी रविवारी (ता. 9) झावळ्यांचा रविवार अर्थातच पाम संडे साजरा केला. यानिमित्त हातामध्ये नारळाच्या झाडाच्या झावळ्या घेऊन शांतता फेरी काढण्यात आली. तसेच, सामाजिक उपक्रमही राबविण्यात आले.\nपुणे - होसन्ना... होसन्ना... हे प्रभू येशू तू आमचे रक्षण कर हे प्रभू येशू तू आमचे रक्षण कर असे म्हणत, प्रभू येशूचा जयजयकार करत ख्रिश्‍चन धर्मीय नागरिकांनी रविवारी (ता. 9) झावळ्यांचा रविवार अर्थातच पाम संडे साजरा केला. यानिमित्त हातामध्ये नारळाच्या झाडाच्या झावळ्या घेऊन शांतता फेरी काढण्यात आली. तसेच, सामाजिक उपक्रमही राबविण्यात आले.\nगुड फ्रायडेच्या अगोदरचा रविवार ख्रिश्‍चन धर्मीय नागरिकांमध्ये झावळ्यांचा रविवार म्हणून साजरा करण्याची पद्धत आहे. चाळीस दिवसांच्या उपवासाला त्यांच्यामध्ये विशेष महत्त्व असते. गुड फ्रायडेनंतर येणाऱ्या रविवारला ईस्टर संडे म्हणतात. येत्या शुक्रवारी (ता. 14) गुड फ्रायडे असून, पाम संडे ते ईस्टर संडे (ता. 16) येथपर्यंत पवित्र सप्ताहानिमित्त चर्चमध्ये ख्रिस्ती धर्मीयांचे धार्मिक कार्यक्रम आयोजिण्यात आले आहेत.\nशहरातील काही चर्चमध्ये रक्तदान शिबिरही घेण्यात आले. चर्चतर्फे काढण्यात आलेल्या शांतता फेरीत धर्मगुरूंसहित अबालवृद्ध सहभागी झाले होते. बिशप शरद गायकवाड यांनी चर्च ऑफ द होली नेम कॅथेड्रल (सी.एन.सी.) येथे झावळ्याच्या रविवारविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.\nयहुदी धर्माखाली लोक कर्मकांड, धार्मिक रीतिरिवाज, अनिष्ठ प्रथांमध्ये त्रस्त झाले होते. अशा परिस्थितीत प्रभू येशूचे आगमन आनंददायक क्षणच होता, त्यामुळेच पाम संडे साजरा करण्याची प्रथा रूढ झाली.\nहिंदुस्थानी मेथेडिस्ट चर्चचे फादर राजेंद्र पापानी म्हणाले, \"\"प्रभू येशूने जेरुसलेममध्ये गाढवाच्या शिंगरावर बसून प्रवेश केला. त्या वेळी आमच्यासाठी राजा आला, असे तेथील नागरिक गीत गाऊ लागले आणि त्यांनी प्रभू येशूचे खजुराच्या झाडाच्या झावळ्या पसरून स्वागत केले, तेव्हापासून झावळ्याचा रविवार साजरा करतात. मात्र, आपल्याकडे आता खजुराच्या झाडाच्या झावळ्यांऐवजी नारळाच्या झाडांच्या झावळ्यांचा वापर करण्यात येतो.''\nचर्च ऑफ द होली नेम कॅथेड्रल (सी.एन.सी.)चे सहसचिव सुधीर चांदेकर म्हणाले, \"\"प्रभू येशूने जेरुसलेममध्ये प्रवेश केला, तेव्हा तेथील जनसमुदायाने हातात खजुराच्या झावळ्या घेऊन होसान्ना, होसान्ना अशा घोषणा दिल्या. या दिवसापासून ख्रिस्ती समाजाचा पवित्र सप्ताह सुरू होतो. या आठवड्यात गुड फ्रायडे, मौदी गुरुवार, ईस्टर संडे, अंजिराचा सोमवार हे महत्त्वाचे दिवसही साजरे करण्यात येतात.''\nशहर व उपनगरांतील विविध चर्चतर्फे झावळ्यांचा रविवारनिमित्त मिरवणुका काढण्यात आल्या. रेव्हरंड अनिल इनामदार, अजित फरांदे, सुधीर गायकवाड, सुरेंद्र लोंढे, डॉ. पी. सी. भुजबळ, आर. एन. उदगीरकर यांनीही \"पाम संडे'च्या मिरवणुकीत सहभाग घेतला.\nलग्नासाठी रुपयाचाही खर्च नाही\nपुणे - लग्नसोहळा म्हटलं की हजारो-लाखो रुपयांचा खर्च... मुलीचं लग्न त्यातही अधिक खर्चिक... लग्नासाठी घेतलेलं कर्ज फेडताना आई-वडिलांचे होणारे हाल......\nपिंपरी - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ५० मिडीबस शहरात दाखल झाल्या असून, २७ मार्गांवर त्या धावत आहेत. या गाड्यांना प्रवाशांचा चांगला...\nराखेत शोधताहेत स्वप्नांचे अवशेष...\nपुणे - आंबेडकरनगरातील आगीत ७५ झोपड्याच नव्हे; दोनशेवर लोकांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली आहे. कुणाची रोकड, कुणाची पदव्यांची भेंडोळी आगीत खाक झाली...\nपालिकेत जाऊनही उंड्रीकर तहानलेलेच\nउंड्री - शासनाला कराच्या रूपाने कोट्यवधींचे उत्पन्न देणारे उंड्री गाव सध्या पाणीटंचाईने प्रचंड त्रस्त आहे. पुणे महापालिकेत समावेश झाल्यानंतर...\nरेल्वे बंदमुळे नोकरदारांचे हाल\nदुरुस्तीच्या कामासाठी रेल्वे बंद असल्याने नोकरदार, विद्यार्थी, कामगार आदींचे सोमवारी (ता. २३) हाल झाले. पुणे मंडळाच्या वतीने पुणे- दौंडमधील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/500-crore-onion-stuck-traders-16781", "date_download": "2018-04-24T03:27:53Z", "digest": "sha1:35K4G4S23NFYFK4EERHZAIJDH3UBULE7", "length": 10695, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "500 crore onion stuck traders कांदा व्यापाऱ्यांचे अडकले ५०० कोटी | eSakal", "raw_content": "\nकांदा व्यापाऱ्यांचे अडकले ५०० कोटी\nगुरुवार, 17 नोव्हेंबर 2016\nनाशिक - पाचशे-हजाराच्या नोटा बंदच्या वातावरणात चलन उपलब्धतेचा प्रश्‍न गंभीर बनल्याने कांदा व्यापाऱ्यांचे पाचशे कोटी रुपये अडकून पडले आहेत. तसेच गुरुवारपासून (ता. १७) पिंपळगाव बसवंत आणि शुक्रवारपासून (ता. १८) लासलगावमध्ये सुरू होणाऱ्या लिलावावेळी शेतकऱ्यांना बॅंक खात्याची झेरॉक्‍स प्रत सोबत ठेवावी लागणार आहे.\nनाशिक - पाचशे-हजाराच्या नोटा बंदच्या वातावरणात चलन उपलब्धतेचा प्रश्‍न गंभीर बनल्याने कांदा व्यापाऱ्यांचे पाचशे कोटी रुपये अडकून पडले आहेत. तसेच गुरुवारपासून (ता. १७) पिंपळगाव बसवंत आणि शुक्रवारपासून (ता. १८) लासलगावमध्ये सुरू होणाऱ्या लिलावावेळी शेतकऱ्यांना बॅंक खात्याची झेरॉक्‍स प्रत सोबत ठेवावी लागणार आहे.\nसुट्या पैशाअभावी कांद्याचे लिलाव करता येत नाहीत असे वातावरण जिल्हाभर तयार झाले. काही बाजार समित्यांमधून पैसे उपलब्ध होतील तसे लिलाव सुरू ठेवण्यात आले. शेतकरी रोख पैसे मागत असल्याने त्यांना पैसे द्यायचे कोठून असा प्रश्‍न तयार झाला. त्यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांनी धनादेश स्वीकारावेत अथवा बॅंक खात्यात पैसे जमा करता येतील असा प्रस्ताव दिला. त्यास बाजार समित्यांनी अनुकुलता दर्शवली आहे. आयएफएससी सह खाते क्रमांक असलेली झेरॉक्‍स प्रत शेतकऱ्यांनी लिलावापूर्वी दाखवावी, असे निवेदन बाजार समित्यांनी जाहीर केले आहे.\nजालना जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या\nराजूर - खामखेडा (ता. भोकरदन) येथील शेतकरी काकासाहेब सुखदेव नागवे (वय 38) यांनी सोमवारी (ता.23) सकाळी आठच्या...\n'गरज पडली तर राजकीय पक्ष काढू' - रघुनाथदादा पाटील\nलातूर - 'मलाही राजकीयदृष्ट्या सेटल व्हायचे आहे. ताकाला जाऊन मोरवं आम्ही लपवीत नाही. आमची उमेदवारी...\nनाशिक जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या\nदिंडोरी (जि. नाशिक) - कोऱ्हाटे (ता. दिंडोरी) येथील सोमनाथ प्रताप कदम (वय 40) यांनी सोमवारी दुपारी...\nउन्हाळ कांद्याला भाव नाही तर चाळीत साठणूक सही\nयेवला : शेतातील उन्हाळ कांद्याची काढणी वेगात सुरू असताना सध्या समाधानकारक दर नसल्याने कांदा उत्पादकांना त्याचा फटका बसत आहे.परिणामी काढलेला...\nनाशिक - मांजरपाडा प्रकल्पग्रस्त शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम\nवणी (नाशिक) : ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पातील मह्त्वकांक्षी असलेला मांजरपाडा वळन योजनेत प्रकल्पग्रस्त व बाधीत असलेले स्थानिक ग्रामस्थांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://dll-repair.com/brazilians-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%82-%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%A3%E0%A5%87/", "date_download": "2018-04-24T03:04:28Z", "digest": "sha1:3JBS2GWX5NWTKICE2V4WIROPHKIGGZP4", "length": 8129, "nlines": 58, "source_domain": "dll-repair.com", "title": "Brazilians सरकारी कचरा चेंडू लढणे | DLL Suite", "raw_content": "\nBrazilians सरकारी कचरा चेंडू लढणे\nमुख्यत्वे शांततेत protests praising करताना, Rousseff काय ती म्हणून दर्शविले “हिंसा वेगळ्या आणि लहान कायदे” confronted पाहिजे आहे “सामर्थ्य आहे.”\nशासनाचे अधिकारी त्यांना अभिव्यक्ती protester स्वातंत्र्य ओळखत म्हणा, पण demonstrators पासून एक समग्र संदेश उणीव असावी आहे.\nविश्वचषक आणि ऑलिंपिक साठी देशातील गुंतवणूक आरोग्य आणि protesters ‘चिंता काही संबोधित की सार्वजनिक वाहतूक प्रकल्पांसाठी पैसा समाविष्टीत, उप क्रीडा मंत्री Luis फर्नांडिस म्हणाले.\n“एक विश्वचषक आयोजन आणि आरोग्य व शिक्षण ‘मधील गुंतवणूक दरम्यान contradictory पूर्णपणे काहीही नाही,” तो म्हणाला.\n फोटो शेअर करा किंवा व्हिडिओ, परंतु सुरक्षित रहा\nprotests विद्यापीठ विद्यार्थी मुख्यत्वे आयोजित आणि एक गट सार्वजनिक परिवहन मोफत होऊ इच्छित जे मोफत भाडे चळवळ, असे म्हटले जात आहे.\nprotests 3 पासून 3.20 reais ($ 1.38 ला $ 1.47) करण्यासाठी, ब्राझिल सार्वजनिक वाहतूक प्रणाली करीता दर वाढविण्यासाठी योजना प्रतिसादात सुरुवात केली की लहान प्रात्यक्षिके एक आठवडा अनुसरण, परंतु देश plaguing आर्थिक आणि सामाजिक समस्या प्रती विस्तीर्ण protests मध्ये broadened आहेत.\nProtesters त्यांना आरोग्य, शिक्षण आणि इतर सामाजिक कार्यक्रम सुधारणा ऐवजी विश्वचषक आणि इतर प्रकल्पांमध्ये पैसा खर्च इतर गोष्टी, शासन निर्णय हेही बद्दल चिडलेले आहेत म्हणायचे.\nब्राझिल stadiums इमारत व पुढे विश्वचषक आणि 201 दशलक्ष लोक लॅटिन अमेरिकन राष्ट्र वर जगातील लक्ष ठेवू की 2016 ऑलिंपिक, प्रसंग त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चर revamping आहे.\nसर्वात भागासाठी पोलीस परत आलो, परंतु पोलीस अडथळ्यांना पार करून त्याच्या Windows bashing सरकारी इमारत प्रविष्ट करण्याचा प्रयत्न ज्यांना repelled.\nBrazilians ते उच्च कर, भ्रष्टाचार, आणि अन्य तक्रारी आपापसांत आगामी विश्वचषक सॉकर स्पर्धेत वर वाजवीपेक्षा जास्त खर्च बद्दल चिडलेले आहेत म्हणायचे. सोमवारी Protests किमान 20 वर्षांत देशातील सर्वात होते.\nअध्यक्ष Dilma Rousseff त्यांच्या संदेश ऐकले जात होते मंगळवार सांगितले.\n“रस्त्यावर थेट संदेश थेट सहभाग अधिक नागरिकत्व, चांगल्या शाळा, चांगले रुग्णालये, उत्तम आरोग्य, आहे,” ती nationally televised पत्ता आहे. “माझे सरकार प्रयत्न आणि सामाजिक परिवर्तन करण्यास वचनबद्ध आहे.”\nprotesters गणनेत ही भावना त्यांना परत पुरेशी त्यांना परत देत नाही प्रणाली मध्ये देवून आहे.\n“तो राष्ट्रीय अग्रक्रम बद्दल सर्व,” फर्नांडोचा जोन्स, रियो दि जानेरो मध्ये protests सहभागी जो वातावरणातील बदलावर CNN iReporter सांगितले. “आम्ही आरोग्य करायचे, आम्ही शिक्षण इच्छिता.”\nस्वतःला जसे Brazilians स्वत लाखो विश्वचषक आणि 2016 ऑलिंपिक साठी तयारी खर्च आहेत म्हणून पाहताना सरकार, त्याचे नागरिकांना त्यांच्या कर वापरत आहे कसे विचारत नाही.\nसाओ पाउलो Brazilians गरजा पूर्ण करण्यासाठी अधिक प्रतिसाद देण्यास सरकारी साठी कॉलिंग demonstrators सह, ब्राझील मध्ये protests दुसरा रात्र देखावा आहे.\nProtests देशभरातील प्रमुख शहरांतील staged, पण साओ पाउलो मंगळवारी marches च्या फोकल पॉईंट होता गेले आहेत.\nएकत्र कोण हजारो मुख्यतः शांततेत होते, आणि वातावरण जवळजवळ सणाच्या होते. पण किमान एक लहान गट unsuccessfully एक महानगरपालिका इमारत मध्ये त्यांचे मार्ग सक्ती करण्याचा प्रयत्न केला.\nTags: Brazilians सरकारी कचरा चेंडू लढणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-tips/swimming-tips-114091600013_1.html", "date_download": "2018-04-24T02:40:29Z", "digest": "sha1:JNFLDNIW5KBV2W7YFN2D57F25UWYUGQQ", "length": 7642, "nlines": 108, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "म्हणून करा स्वीमिंग | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nव्यायाम म्हटलं की काहीजणांच्या अंगावर काटा येतो. लवकर उठून पायपीठ करणं अथवा जीममध्ये घाम गाळणं त्यांच्या प्रवृत्तीतच नसतं. अशांसाठी पोहण्याचा व्यायाम सर्वोत्तम आहे.\nपोहण्यानं शरीराच्या प्रत्येक भागाला व्यायाम मिळतो आणि लवचिकता टिकून राहण्यास मदत होते. हा व्यायाम आहे त्याबरोबर मनोरंजनही आहे.>\n> वेगवेगळे स्ट्रोक्स शिकताना, पाण्यामध्ये खेळ खेळताना, पाण्यात चालताना एक वेगळीच मौज वाटते. पोहण्यानं शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडतात त्याचप्रमाणे उष्मांक जळण्यास मदत होते.\nपोहणं हा तणाव नष्ट करण्याचा एक उत्तम उपाय आहे. पोहताना शरीरात इंडोफ्रिल नावाचं रसायन निर्माण होतं. हे रसायन डिप्रेशन घालवण्यासाठी परिणामकारक आहे. पोहताना संपूर्ण शरीर हलकं होतं आणि सुखावस्था प्राप्त होते..\nHome remidies : किडनीस्टोनवर घरगुती उपाय\nरेस्टॉरंटमध्ये चुकून ऑर्डर नका करू हे 7 पदार्थ\nचरबी कमी करण्यासाठी हे खा\nद्राक्षे खाऊन डोळ्यांचे आरोग्य ठेवा उत्तम\nडायबेटिक डायट ट्राय करून बघा\nयावर अधिक वाचा :\nटीसीएसने केला 100 अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार\nटाटा समूहातील एक उपकंपनी असलेल्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऐतिहासिक असा ...\nमज्जा म्हणून १०० नंबरवर कॉल करू नका\nआता मस्तीमध्ये १०० नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर पावलं उचलणार आहेत. असा लोकांवर ...\nनाणार होणार नाही: उद्धव ठाकरे\nनाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची ...\nनायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nनवी दिल्ली- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या ...\nअबब, उमेदवाराची संपत्ती 1020.5 कोटी\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://gangadharmute.wordpress.com/2010/04/22/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%81/", "date_download": "2018-04-24T02:54:31Z", "digest": "sha1:VEN44VX2MBYQPXDOHE4XY3VHYJJZCKNV", "length": 34813, "nlines": 588, "source_domain": "gangadharmute.wordpress.com", "title": "विदर्भाचा उन्हाळा | रानमोगरा", "raw_content": "\n‘सकाळ’ने घेतली ‘रानमेवा’ ची दखल.\nप्रा. मधुकर पाटील, बोरीवली (पश्चिम), मुंबई\nअभिप्राय : डॉ मधुकर वाकोडे\nशरद जोशी यांचे हस्ते सत्कार\nनागपुरी तडका – अभिवाचन\nसरकारची होळी – स्टार माझा बातमी\nसत्कार समारंभ : आर्वी (छोटी)\nऔंदाच्या उन्हाळ्यानं, धमालच केली\nआनं श्याम्याची दाढीमिशी, भाजूनच गेली ..॥१॥\nहे ऊन व्हंय का कां व्हंय, काही समजत नाही\nपाण्यासाठी जीव कसा, करते लाही-लाही\nपन्नास डिग्रीच्याह्यवर, पारा चढून गेला\nपाणी पेऊ-पेऊ जीव, आदमुसा झाला\nइच्चीबैन ओठ-जीभ, सोकूनच गेली ……॥२॥\nबाहेर निघतो म्हणलं तं, जम्मून झावा चालते\nघरामंधी घुसावं तं, उकाडा फ़ोडणी घालते\nलोडशेडिंग पायी बाप्पा, नाकात नव आले\nकूलर-पंखे गर्मी पाहून, कामचुकार झाले\nउष्माघात आकडेवारी, वाढूनच गेली ……॥३॥\nनदी-नाले कोरडे कारण, बरसात नाही झोंबली\nपाणी कमी हाय म्हून, वीजनिर्मिती थांबली\nनळामधून पाणी कमी, हवा शिट्ट्या मारते\nविहीर-तलाव ठणठण, पाणी आंग चोरते\nदुष्काळाची बहीणमाय, माजूनच गेली ……॥४॥\nपशू-पक्षी अभय नाही, निवारा ना थारा\nमागून-पुढून मस्त देते, चटके गरम वारा\nदैवाचे फ़टके सोसून, माऊल्या झाल्या धीट\nघागरभर पाण्यासाठी, अर्धा कोस पायपीट\nनशिबाले जगरूढी, चिपकूनच गेली ……॥५॥\nझावा = गरम हवेचे तडाखे.\n2 comments on “विदर्भाचा उन्हाळा”\n“बाहेर निघतो म्हणलं तं, जम्मून झावा चालते\nघरामंधी घुसावं तं, उकाडा फ़ोडणी घालते\nलोडशेडींग पायी बाप्पा, नाकात नव आले\nकुलर-पंखे गर्मी पाहून, कामचुकार झाले”\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा.\nवेळ : ३२ सेकंद - MP3 आकार - 1.22 MB\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.\nसंपूर्ण मायमराठीचे श्लोक ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nABP माझा TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २७-०१-२०१३\nस्टार TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २६-१२-२०१०\nगगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतू प्राण भारताचा, शक्ती ध्वजा-पताका\nसंगे हिमालयाला येण्यास मार हाका\nसमवेत घे सह्याद्री, मेरूस ये म्हणावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nसाथीस ब्रह्मपुत्रा, गोदावरी नि यमुना\nधारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना\nकन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी\nही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी\nआता अभय मनाच्या धुंदीस या जपावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nही माझी छोटीसी दुनिया...\nमाझ्या छोट्याशा दुनियेत आपले\nमाझ्या काही गद्य आणि पद्य रचना..\nशेतकरी म्हणुन जगतांना (\nमाझ्या साईटला भेट देणारांचे मनःपुर्वक स्वागत ...\nमाझ्या साईटवरील सर्व लेख,कविता,गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखन माझे स्वतःचे स्वरचित असुन सर्वाधिकार सुरक्षित आहेत.\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ई-मेल करू नका.\nआपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.संदर्भ देतांना लिंक आणि लेखक,कविचे नांव अवश्य नमुद करा.\nआपला नम्र - गंगाधर मुटे\nमाझे लेखन – वर्गवारीनुसार\nअच्छे दिन आनेवाले है (2)\nए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3)\nदिवाळी अंक – २०११ (6)\nभारत की जुबानी (1)\nभाषाशुद्धी आणि समृद्धी (2)\nमार्ग माझा वेगळा (89)\nशेतकरी साहित्य संमेलन (5)\nस्टार माझा स्पर्धा विजेता (5)\nस्वतंत्र भारत पक्ष (2)\nआपण येथे वाचू शकता,\nचर्चेत भाग घेऊ शकता,\nनवीन चर्चा सुरू करू शकता\nया, एक वेळ अवश्य भेट द्या.\n- गंगाधर मुटे, निमंत्रक\nतुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी\nजडो ध्यास हा छंद व्यासंग बोली\nतुझे शब्दलालित्य सूरास मोही\nतसा नादब्रह्मांस आनंद होई\nसुरांच्या नभी सूरगंगा नहाली\nजरी वेगळी बोलती बोलभाषा\nअनेकांत एकत्व ही प्राणभाषा\nअसे भाग्य आम्हां मराठी मिळाली\nअसा मावळा गर्जला तो रणाला\nतसा घोष \"हर हर महादेव\" झाला\nमराठी तुतारी मराठी मशाली\nअभय एक निश्चय मनासी करावा\nध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा\nसदा शब्द वाणीत ये सर्वकाली\nस्टार TV प्रक्षेपित बक्षिस वितरण\nस्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला स्टार माझा चॅनेलवर प्रसारण करण्यात आले.\n“वांगे अमर रहे”-ABP माझा बातमी\n“वांगे अमर रहे”-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nरानमेवा-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nया ईमेलवर संपर्क करा.\nसुंदर ते ध्यान उभे बांधावरी\nकासे पितांबर ते फ़ाटके धोतर\nतुळशीहार जणू घामाचीच धार\nपोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥\nचेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥\nआरतीला नाही त्याची रखुमाई\nराजा शेतकरी बळीराज यावे\nसुखी झाली ती साजणी ॥१॥\nम्हणे पगारी बरवा ॥२॥\nशेती बागा त्याचे घरी\nपरी नको शेतकरी ॥३॥\nपदोपदी दिसे खूप ॥४॥\nडोहामधी डुबक्या मारा ॥५॥\nया देशाचे पालक आम्ही\nआम्हीबी हकदार रे ...........||धृ||\nआम्हीबी हकदार रे ...........||१||\nकेवळ खुर्ची बदलून केले,\nआम्हीबी हकदार रे ...........||२||\nफ़ुंकून दे तू बिगुल आता,\nनव्या युगाचा होरा घे\nआम्हीबी हकदार रे ...........||३||\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nश्याम्याची बिमारी… on श्याम्याची बिमारी\nGangadhar Mute on पहाटे पहाटे तुला जाग आली\nअनामित on पहाटे पहाटे तुला जाग आली\nvinod chaudhari on बळीराजाचे ध्यान\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nchinmay moghe on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on स्वदेशीचे ढोंगधतूरे : नागपुरी…\nमनोज शेलार on माय मराठीचे श्लोक…\nडिम्पल भगवान ऊईके on मुरली खैरनार : एक जिंदादील…\ndatta salekar on बळीराजाचे ध्यान\nचौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत\nसंपादकीय : अंगारमळा : खरा शेती साहित्यिक कोण\n४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन\nएक लेख एका आत्मप्रौढीचा\nशेतीच्या हतबलतेला निसर्ग जबाबदार नाही\nये तू मैदानात : शेतकरी गीत\nझाडावर पाखरू बसलं : लावणी\nअभिमानाने बोल : जय विदर्भ\nपरतून ये तू घरी\n॥सांगा तुकारामा : अभंग-४॥\nस्मशानात जागा हवी तेवढी\n“रानमोगरा” ला लिंक होण्यासाठी खालील कोड HTML विजेट मध्ये पेस्ट करा.\n\"रानमोगरा\" या ब्लॉगला लिंक होण्यासाठी तुमच्या ब्लॉगच्या HTML विजेट मध्ये वरील कोड पेस्ट करा.\nMy Blog अभंग आंदोलन करुणरस कविता गझल छायाचित्र नागपुरी तडका पारंपारीक गाणी पारितोषक/सत्कार पुरस्कार बातमी भजन भोंडला,हादगा,भुलाबाई मराठी भाषा महिला महिलांच्या व्यथा मार्ग माझा वेगळा राजकारण रानमेवा वाङ्मयशेती विडंबन विनोदी शेतकरी काव्य शेतकरी गाथा शेतकरी गीत शेतकरी संघटक शेतीचे अनर्थशास्त्र शेती विषयक समिक्षण\nमाझ्या आवडीचे मराठी संकेतस्थळ\nरानमोगरा ( शेती आणि कविता )\nशेतकरी विहार – Blogspot\nमाझे लेखन कॅटेगरी निवडा Audio (2) अंगाई गीत (2) अंगारमळा (1) अंधश्रद्धा (5) अच्छे दिन आनेवाले है (2) अभंग (15) अशीही उत्तरे (3) आंदोलन (11) आरती (3) उत्पादन खर्च (2) ए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3) ओवी (4) करुणरस (9) कविता (130) कवी/गीतकार (1) कॅरावके (2) गझल (103) गौळण (7) चर्चा (2) छायाचित्र (10) जात्यावरची गाणी (1) टीव्ही प्रक्षेपण (4) तुंबडीगीत (1) दिवाळी अंक – २०११ (6) देशभक्ती (6) नागपुरी तडका (27) नाट्यगीत (1) निवेदन (2) पत्र (2) परिषद (2) पारंपारीक गाणी (19) पारितोषक/सत्कार (13) पुरस्कार (13) पोळ्याच्या झडत्या (2) पोवाडा (1) प्रकाशचित्र (7) प्रवासवर्णन (1) प्रसिद्धीमाध्यम सहभाग (1) बडबडगीत (1) बळीराजा (8) बातमी (10) बालकविता (5) बोधकथा (1) भक्तीगीत (4) भजन (11) भारत की जुबानी (1) भावगीत (2) भावानुवाद (1) भृणहत्त्या (1) भोंडला,हादगा,भुलाबाई (16) भ्रष्टाचार (7) भ्रष्टाचार मुक्ती (9) मराठी भाषा (9) भाषाशुद्धी आणि समृद्धी (2) भाषेच्या गमतीजमती (2) महादेवाची गाणी (2) महिला (15) महिलांच्या व्यथा (16) माझी भटकंती (1) माझे देशाटन (1) मार्ग माझा वेगळा (89) मुख्यमंत्र्यांशी चर्चा (2) राजकारण (10) रानमेवा (84) रामदेवबाबा (1) रावेरी-सीतामंदीर (1) लावणी (6) वांगमय शेती (7) वाङ्मयशेती (113) विडंबन (13) विनोदी (18) विनोदी कविता (8) शिक्षणपद्धती (1) शिवा-VDO (1) शेतकरी कलाकार (1) शेतकरी काव्य (15) शेतकरी गाथा (32) शेतकरी गीत (31) शेतकरी संघटक (23) शेतकरी संघटना (6) शेतकरी साहित्य संमेलन (5) शेती विषयक (33) शेतीचे अनर्थशास्त्र (19) समारंभ (4) समिक्षण (16) साहित्य चळवळ (8) स्टार माझा स्पर्धा विजेता (5) स्वतंत्र भारत पक्ष (2) हवामान (3) हायकू (1) My Blog (17) Ring Tone (1) VDO (7)\nदिवाळी अंक – २०११\nमोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११\nदीपज्योती ई-दीपावली अंक २०११\nमायबोली-हितगुज दिवाळी अंक २०११\nपिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो..., उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो..., हक्कासाठी लढणार्‍यांनो..., लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो..., स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो..., नव्या युगाच्या निर्मात्यांनो..., या जरासे खरडू काही..., काळ्याआईविषयी बोलू काही....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/video/malegaon-fans-burst-crackers-inside-theatre-263874.html", "date_download": "2018-04-24T02:32:04Z", "digest": "sha1:YLN2CRPLWDFHDRZZMVGYPIQS26H3GDWP", "length": 9057, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सलमानच्या एंट्रीवर थिएटरमध्ये फटाके", "raw_content": "\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nसलमानच्या एंट्रीवर थिएटरमध्ये फटाके\nसलमानच्या एंट्रीवर थिएटरमध्ये फटाके\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\n'मी पण 'गेम' खेळायला हवा होता'\nकोते दाम्पत्यानं लावून दिली 1700 लग्न\nअब्दुल सत्तारांनी आपल्या मुलीचं लग्न केलं सामूहिक विवाह सोहळ्यात\n'सुभाष देसाईंचं मत वैयक्तिक'\nनाणारच्या रहिवाशांना काय वाटतं\n'मोदींच्या मनात दलितांना स्थान नाही'\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikiquote.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2018-04-24T03:24:27Z", "digest": "sha1:K4UQLQLPUI3CYXVUEFZABHZ7ZUSMHRYX", "length": 11698, "nlines": 286, "source_domain": "mr.wikiquote.org", "title": "व्यक्‍ती आणि वल्ली - Wikiquote", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोध\n१ व्यक्‍ती आणि वल्ली\nऋ - ॠ - लृ - लॄ\nक वर्ग - क ख ग घ ङ\nच वर्ग - च छ ज झ ञ\nट वर्ग - ट ठ ड ढ ण\nत वर्ग - त थ द ध न\nप वर्ग - प फ ब भ म\nय वर्ग - य र ल व श ष स ह ळ क्ष ज्ञ\nगुरूनाथ आबाजी कुलकर्णी (जी. ए.)\n(( दशरथ यादव ))\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ५ सप्टेंबर २०१७ रोजी ०५:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/Marathvada/Jalna/2017/03/12190624/news-marathi-gajanan-chaudhari-death-issue.vpf", "date_download": "2018-04-24T03:10:48Z", "digest": "sha1:VHVPNJZA7EBHH3VCZUVZQOGORDWY5MP7", "length": 13407, "nlines": 244, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "महसूल कर्मचार्‍यांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nरायगड - महामार्ग दरोडेखोरांना ७ वर्षे सक्त मजुरी व प्रत्येकी ५००० रु. दंड\nमुंबई - जीटीएस विभागाच्या ४ अधिकाऱ्यांना लाच घेण्याच्या आरोपाखाली अटक\nठाणे - कल्याण रेल्वेस्थानकातील फलाटालगतच्या मोकळ्या जागेवरील कचऱ्याला आग\nठाणे - मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीचे काम दोन दिवस पुढे ढकलले\nठाणे - उल्हासनगरमध्ये किरकोळ कारणावरुन मित्राने केली मित्राचीच हत्या\nमुंबई- नाणारचे भूसंपादन रद्द करण्याचा अधिकार देसाईंना नाही - मुख्यमंत्री\nरत्नागिरी- नाणार प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द - उद्योगमंत्री\nनवी दिल्ली- भाजप आणि संघाला संविधानाला हात लावू देणार नाही - राहुल गांधी\nनवी दिल्ली- काँग्रसने संविधानला उद्ध्वस्त केल्याचा अमित शाहांचा आरोप\nनवी दिल्ली- जिवाला धोका असल्याची व्यक्त केली इंद्राणी मुखर्जीने भीती\nमुंबई- राज्यातील ६५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर\nनवी दिल्ली- सानिया मिर्झा होणार आई,ट्विटरद्वारे सानियाने दिली गोड बातमी\nनागपूर- कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदाराच्या मृत्यूची चौकशी करा - आंबेडकर\nमहसूल कर्मचार्‍यांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने\nजालना - गजानन चौधरी मृत्यूप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली. हा मोर्चा जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालवयावर काढण्यात आला. त्यावेळी अप्पर जिल्हाधिकारी प्रकाश खपले यांना निवेदन देण्यात आले.\nबेपत्ता तरुणीचा २ दिवसानंतर विहिरीत आढळला...\nजालना - भोकरदन शहराजवळील फत्तेपूर रस्त्यावरील एका विहिरीत १४\nकार-दुचाकी अपघातात दोन ठार, एक गंभीर\nजालना - बुलडाणा जिल्ह्यातील चिखली-देऊळगावराजा महामार्गावर\nनऊ लाखांचे बोगस बिटी बियाणे जप्त; चौघे...\nजालना - अस्मानी, सुलतानी संकटांनतर आता शेतकऱ्यांवर बोगस\nअत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ अंबडमध्ये...\nजालना - कठुआ, उन्नाव आणि सूरत येथे झालेल्या अत्याचाराच्या\nआगीत ४ सागवानी घरे भस्मसात, २ कोटींचे नुकसान\nजालना - परतूर तालुक्यातील आनंदवाडीत लागलेल्या भीषण आगीत ४\nअवैध धंद्यांच्या विरोधात शिवसेना दलित आघाडीचा...\nजालना - जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीत शेतकरी, शेतमजूर आणि\nनऊ लाखांचे बोगस बिटी बियाणे जप्त; चौघे ताब्यात जालना - अस्मानी, सुलतानी संकटांनतर आता\nआगीत ४ सागवानी घरे भस्मसात, २ कोटींचे नुकसान जालना - परतूर तालुक्यातील आनंदवाडीत\nसमृद्धी महामार्गावरील इंटरचेंज पॉईंटच्या विरोधात शेतकऱ्यांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा जालना - मुंबई-नागपूर\nकार-दुचाकी अपघातात दोन ठार, एक गंभीर जालना - बुलडाणा जिल्ह्यातील चिखली-देऊळगावराजा\nअवैध धंद्यांच्या विरोधात शिवसेना दलित आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा जालना - जिल्ह्यात\nअत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ अंबडमध्ये विराट मूक मोर्चा जालना - कठुआ, उन्नाव आणि सूरत\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nगडचिरोलीत सलग दुसऱ्या दिवशीही चकमक, ६ नक्षलवाद्यांचा खात्मा गडचिरोली - अहेरी\nवाढदिवस विशेष : २० वर्षापूर्वी मास्टर ब्लास्टरने दिले होते अनमोल गिफ्ट हैदराबाद -\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/hazrat-nizamuddin-clerics-traced-pakistan-return-monday-35837", "date_download": "2018-04-24T03:18:23Z", "digest": "sha1:3WGXUGQTZHXELB7NQREKY7IIM5VVYPMY", "length": 11231, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Hazrat Nizamuddin Clerics Traced In Pakistan, To Return On Monday पाकमध्ये गेलेले धर्मगुरु सोमवारी परतणार | eSakal", "raw_content": "\nपाकमध्ये गेलेले धर्मगुरु सोमवारी परतणार\nरविवार, 19 मार्च 2017\nसुषमा स्वराज यांनी आज ट्विट करत याबाबतची माहिती दिली. दोन्ही धर्मगुरु सुखरुप असून, ते सोमवारी भारतात परतणार आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. या दोघांचे मुत्तहिदा कौमी चळवळीशी संबंध असल्याने त्यांना अटक केल्याचे समजते.\nनवी दिल्ली - दिल्लीतील हझरत निझामुद्दिन दर्ग्याचे हरविलेले दोन धर्मगुरू पाकिस्तानी गुप्तचर खात्याच्या ताब्यात असून, ते सोमवारी पुन्हा भारतात परतणार आहेत. आज (रविवार) परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी त्यांच्याशी चर्चा केली.\nसुषमा स्वराज यांनी आज ट्विट करत याबाबतची माहिती दिली. दोन्ही धर्मगुरु सुखरुप असून, ते सोमवारी भारतात परतणार आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. या दोघांचे मुत्तहिदा कौमी चळवळीशी संबंध असल्याने त्यांना अटक केल्याचे समजते.\nसैयद असिफ निझामी आणि त्यांचा पुतण्या नझिम निझामी अशी त्यांची नावे असून त्यांना लाहोरमधील अल्लमा इकबाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 14 मार्चला ताब्यात घेण्यात आले होते. असिफ निझामी हे दिल्लीतील दर्ग्याचे प्रमुख धर्मगुरू आहेत. आपल्या बहिणीला भेटण्यासाठी पाकिस्तानात ते गेले होते, परंतु परतताना त्यांना अटक झाली. 14 मार्चपासून त्यांच्याशी संपर्क न झाल्याने ते हरविल्याचे मानले जात होते, परंतु त्यांना पाकिस्तानी गुप्तचर खात्याने अटक केल्याची माहिती समोर आली.\nकोकणावर अन्याय करणाऱयांची राखरांगोळी करू: उद्धव ठाकरे\nनाणार (रत्नागिरी): नाणार प्रकल्प होऊ देणार नाही, नाणार हे नाणारच राहणार पण प्रकल्प जाणार. तुम्ही आमच्या जमिनी खरेदी करु शकता पण आमच्यातील देशभक्ती...\nराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत शरण्या विजेती\nपुणे - पाचगणी येथे झालेल्या सोळा वर्षांखालील गटाच्या राष्ट्रीय सीरिज टेनिस स्पर्धेत एकेरीत मुलींच्या गटात पुण्याच्या शरण्या गवारेने विजेतेपद...\nसाखरेच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आज दिल्लीत बैठक - शरद पवार\nकोल्हापूर - साखरेचे दर आणि साखर उद्योग अडचणीत आला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान यांना पत्र लिहिले. आज दिल्लीत साखरेच्या प्रश्नावर तोडगा...\nबलात्कार रोखण्यासाठी कडक कायद्याची गरज - अण्णा हजारे\nराळेगणसिद्धी (नगर) : देशात अल्पवयीन मुली व महिलांवर दिवसेंदिवस होणाऱ्या बलत्काराच्या संखेत वाढ होत आहे. ते रोखण्यासाठी अतिशय कडक कायद्याची गरज आहे....\n98व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा म्हणून कीर्ती शिलेदार यांची निवड झाली आणि बरोब्बर 15 वर्षांपूर्वीची आठवण जागी झाली. 83व्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/bappa-morya-re-2017/bappa-videos-bappa-morya-re-2017/ganpati-visarjan-2017-mumbai-268315.html", "date_download": "2018-04-24T02:46:21Z", "digest": "sha1:RDZBPTLF4TADPOPBTY62KKR5FC5XA3IB", "length": 9289, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप", "raw_content": "\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nएक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत\nगडचिरोलीत आणखी ६ माओवाद्यांचा खात्मा\n, हिंदू-मुस्लीम एकत्रित साजरी करताय शिवजयंती\nमुंबईत धावत्या लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या\nमुंबईत म्हाडा ची ३३०० घरांसाठी सोडत लवकरच\n19 वर्षाचा मराठी तरुण घेणार जैन धर्माची दीक्षा\nकांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nसानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा\n, जखम डोक्याला, डाॅक्टरांनी केलं पायाचं आॅपरेशन\nउपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार\nचेक बाउंस प्रकरणी राजपाल यादवला सहा महिन्यांची शिक्षा आणि जामीन\nबिग बाॅसच्या घरातून आरती सोळंकीची गच्छंती\n'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर\nहृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\nकृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'\nएबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय\nगेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर \n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\n'स्वाभिमान असेल तर बाहेर पडा'\nकैद्यांनी दिली पोलिसांच्या हातावर तुरी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nदीड दिवसांच्या बाप्पाला निरोप\nदीड दिवसांच्या बाप्पाला निरोप\nबाप्पा मोरया रे - 2017\nकपूर कुटुंबियांनी दिला बाप्पाला निरोप\nबाप्पाला निरोप द्यायला लोटला जनसागर\nपुण्याच्या 'या' गणेश मंडळाने साकारला डीजेमुक्तीचा देखावा\nभक्तांना पावणारा गुपचुप गणपती\nपुण्याचा प्रसिद्ध गुंडाचा गणपती\nकोल्हापूरच्या गणेशोत्सवात अवतरलं विमान\nव्यासरत्न डॉ. सच्चिदानंद शेवडे सांगत आहेत बुद्धी आणि सिद्धीचं महत्त्व\nव्यासरत्न सच्चिदानंद शेवडे करत आहे गणपतीचं वर्णन\nरोबो करतो बाप्पाची आरती\nव्हाॅट्सअॅप बाप्पा : शिवसम्राट मिजगर, मालाड\nघर घेण आता सोपं आपल्या पहिल्या घरासाठी लागणार फक्त 1000 रु. मुद्रांक शुल्क\nकारागृहात माझ्या जीवाला धोका आहे, इंद्राणी मुखर्जीचा न्यायालयात खुलासा\nपंजाबचा दिल्लीवर शानदार विजय\n'पूजा सकटच्या मृत्यूबद्दल चुकीचा प्रचार'\n'उद्धव ठाकरे हे नीरव मोदी'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2013/08/blog-post_24.html?showComment=1380707295520", "date_download": "2018-04-24T02:28:06Z", "digest": "sha1:UV6TMKMRB4F2FL7UPCA657MBP2WWHQ3D", "length": 6136, "nlines": 95, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: फ़ोड डोळे, तोड हात, जातील जे पदराला", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nशनिवार, २४ ऑगस्ट, २०१३\nफ़ोड डोळे, तोड हात, जातील जे पदराला\nअंधारल्या वाटेवर पेटव तू वणव्याला\nफ़ोड डोळे, तोड हात, जातील जे पदराला\nलांडग्यांचे गाव सारे, लचकेच तुटतील\nगोल बसून ते सारे, मजा तुझी लुटतील\nयेण्याआधी जग सारे, इथे तिथे निषेधाला\nफ़ोड डोळे, तोड हात, जातील जे पदराला\nवाट कोणाची बघशी, इथे भ्याड भरलेले\nषंढपण मिरवाया, मेणबत्त्या घेतलेले\nफ़ेड सभ्यतेला आणि, नेस चन्डिकेचा शेला\nफ़ोड डोळे, तोड हात, जातील जे पदराला\nकर चुथडा चुथडा, लिंग ओळखू न यावे\nतुला स्पर्शण्याच्या आधी, हात जळूनच जावे\nन्याय यंत्रणाच नको, शिक स्वत: झोडायला\nफ़ोड डोळे, तोड हात, जातील जे पदराला\n१३ सप्टेंबर, २०१३ रोजी ३:२१ म.पू.\n१३ सप्टेंबर, २०१३ रोजी ३:२३ म.पू.\n२ ऑक्टोबर, २०१३ रोजी २:४८ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://maharshivinod.org/taxonomy/term/13?page=2", "date_download": "2018-04-24T03:01:39Z", "digest": "sha1:ALKF56AJIXAFJG4YX67VWEBJ6DHZO4WJ", "length": 10973, "nlines": 135, "source_domain": "maharshivinod.org", "title": "प्रस्तावना | Maharshi Nyaya-Ratna Vinod", "raw_content": "\nमहर्षींना अर्पित संस्था/About us\nतत्त्वज्ञानाच्या अभ्यासाने धर्म प्रकट होतो व धर्माच्या प्रकर्षाने ईश्वरप्राप्ती, जीवशिवैक्य व अद्वैतसिद्धी यांचा अनुभव येतो.\nयोगाच्या अभ्यासकांनी व उपासकांनी स्वत:च्या अन्नग्रहणाबद्दल फार जागरूक राहिले पाहिजे.\nवरील सर्व संचार व संशोधन केल्यानंतर या विषयावर खालील सिद्धांत माझ्या मते सर्वथैव ग्राह्य ठरतात. प्रस्तुत पुस्तकाच्या वाचकाने या सिद्धान्ताचे नीट मनन करून आपली भूमिका नेहमी तर्कशुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करावा.\n१)मानवमात्राचे ‘ऐश्वर्य’ स्वत: सिद्ध आहे. प्रत्येक मानवी व्यक्तीचे ठिकाणी ईश्वरतत्त्व (ईश्वरभाव म्हणजेच ऐश्वर्य) स्वयंसिद्ध असल्यामुळे मनुष्याच्या अतींद्रिय शक्तींना कोठेही मर्यादा नाही. जीवभाव व शिवभाव हे समकेंद्र आहेत पण समपरिघ व समक्षितिजही होऊ शकतील.\nहिमालयातील अनेक ठिकाणी काही सिद्ध पुरुष व सिद्धीशास्त्रातील रहस्ये यांची ओळख\n‘राऊंड टेबल फौंडेशन’ या अतींद्रिय संशोधनाच्या भव्य संस्थेत ६ महिने रिसर्च कन्सलंट\n‘ब्रह्म-योग-विद्या’ हे या पुस्तकाचे नाव देखील अनेक विकल्प उत्पन्न करणारे आहे. सामान्यत: ब्रह्मविद्या व योगविद्या या दोन स्वतंत्र विद्या आहेत.\nब्रह्मविद्या म्हणजे वेदामध्ये व उपनिषदामध्ये वर्णिलेल्या ब्रह्म-तत्त्वाचा अनुभव करून देणारे शास्त्र अर्थात वेदांत.\nयोग विद्या म्हणजे प्रामुख्याने पातंजल योगावर आधारलेले आत्मविकासाचे अनेक प्रकार.\nप्रत्येक ब्रह्मविद योगमार्गी असेल असे नाही; व प्रत्येक योगमार्गी ब्रह्मविद् होईल असेही नाही.\nश्री ज्ञानेश्वरीच्या अध्ययनाने, नित्यपाठाने, जीवनातले उदात्त अर्थ उमगू लागतात.\nस्वार्थोन्मुख सुखासक्तांच्या सायंकाळच्या करमणुकीसाठी, श्री ज्ञानेश्वरी खचित अवतरलेली नाही.\nश्री ज्ञानेश्वरी एक प्रचंड ‘ज्ञानकोश’ आहे, हा ज्ञानकोश पाहता येण्यास ‘प्रत्यक्ष’ गुरुसाहाय्याची अर्थात अपेक्षा आहे\nशिष्याला स्वत:चा समावेश श्री गुरुंमध्ये करून घ्यावयाचा असतो\n२) महर्षि विनोदरचित अभंग\n३) महर्षि विनोदरचित उपनिषदे\n४) महर्षींची उन्मनी अवस्था\n५) महर्षींनी उकलून दाखवलेली षड्‌दर्शने\n६) योगविद्येविषयी महर्षिंचे मार्गदर्शन\n७) रोगमुक्तीसाठी महर्षींचे मार्गदर्शन\n८) वेद व वैदिकांविषयी महर्षिंचे लेखन\n९) सणांची आध्यात्मिक पार्श्वभूमी\n१०) महर्षी विनोदांची इ-बुक्स\nआज मुहूर्तवूं या एक नित्योत्सव\nअद्वैत आमोदें, जेणे फुलेल हें विश्व\nक्षणोक्षण प्रभातेल नवोनव महापर्व\nविमर्शा माऊलीची ही स्तनदुग्धधारा\nविमर्शशक्ती श्रीशिवा गुरूविद्येची गुह्यशेज\nएक उफराटे अ-कुल ब्रह्मपद्म\nयथाक्रम आंतर अनुभवांचें अनुस्थापन\n‘विमर्श’ म्हणजे आदिभानस्थित चित्शक्ती\nपादुकोदय म्हणजे शिवशिवेची साम्यरसस्थिती\nगुरूकृपयैव या भाग्यश्रीची समवाप्ती\n‘गुरूकृपा’ ये नामें जीवू जीवूचें निरवस्थान\n‘चार’ म्हणजे सोपचार आराधन\n‘राव’ म्हणजे विमर्शशक्तीचें उपयोजन\n‘चरू’ म्हणजे द्रव्यगुणांचे संयोगीकरण\n‘मुद्रा’ या नांवे प्रतीकाचा प्रत्यंगभाव\nश्रीगुरूकृपेची वेल्हाळली की पान्हवी\nप्रकटली वा नीलाब्जाची श्रीसुषमा अभिनवी\nइति श्री गुरूपादुकोदय स्तोत्रम्\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2014/02/blog-post_18.html", "date_download": "2018-04-24T03:01:41Z", "digest": "sha1:A3KQWXOCOAYHRX3S4UWAI7PTTMUC7MDJ", "length": 26178, "nlines": 293, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: फेक नक्षलवादी व फेक चकमकी", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nमंगळवार, १८ फेब्रुवारी, २०१४\nफेक नक्षलवादी व फेक चकमकी\nशक्यतो मी नक्षलवादावर लिहणे/बोलणे टाळतो, कारण तसे करणे म्हणजे पायावर धोंडा मारुन घेणे होय. आपल्या वाक्यातून कुठलेही दोन शब्द बाजूला काढून तुम्ही नक्षलवाद्यांच्या बाजूनी बोललात म्हणून बळवायला पोलिस तयार असतात व पोलिसांच्या बाजूनी बोलतोस का म्हणून बळवायला तिकडे निक्षलवादिही तयार असतात. दोघांचीही कटकट नकॊ म्हणून मी त्या विषयावरच बोलत वा लिहत नाही. पण आज थोडसं लिहावं म्हणतो. आजच्या पेपरात बातमी आली की आमच्या गडचिरोलीच्या रानात पोलिस-नक्षलवाद्यांत चकमक उडाली व सात नक्षलवादी मारले गेलेत. हल्ली पोलिस नक्षलवाद्यांच्या चकमकी म्हणजे रुटीन भाग झालाय. दर पंधरा वीस दिवसातून एकदा अशी बातमी वाचायला मिळते. त्यामुळे आजकाल मी तिकडच्या बातम्या वाचतच नाही...तर, फक्त मेलेल्या माणसांची नावं वाचून यात आपला कोणी ओळखिचा/नात्यातला नाही ना याची खात्री करुन घेतो. माझ्यासाठी बातमितला फक्त तेवढाच भाग महत्वाचा असतो. पण आजच्या बातमीत एक नाविन्य आहे ते म्हणजे या चकमकीत एकही पोलिस मारला गेला नाही. मग प्रश्न पडतो की हे शक्य आहे का अजिबात नाही. नक्षलवादी म्हणजे कोणी शेंबळी पोरं नाहित की त्यांची सात माणसं मारेस्तोवर ते उत्तर देणार नाहीत . पण आजची बातमी तर तेच सांगते आहे. त्यामुळे मला फेक नक्षलवादी व फेक चकमकींची आठवण झाली. मागच्या दोन तीन वर्षातले नक्षलवाद्यांचे हल्ले जरा बारकाईने तपासल्यास असे आढळेल की नक्षलवादी हे अत्यंत कुशल व प्रशिक्षीत लढवय्ये (किंवा लाल सैनिक) आहेत. मग ७ लाल सैनिकांचे मुडदे पडेस्तोवर एकही लाल गटातील गोळी पोलिसांचा समाचार घेत नाही म्हणजे दाल मे कुछ काला है. इथे नक्षलवाद्यानी पोलिसाना मारावे ही इच्छा नसून दोन सशस्त्र गटात झालेल्या गोळीबारात एका गटाला खरचटतही नाही हा मुख्य मुद्दा आहे. गडचिरोलीतील पोलिस काय उपद्रव करतात हे शहरात बसलेल्या पत्रकाराना कधीच कळत नाही व त्यामुळे तिथली खरी बातमीही बाहेर पडत नाही. भामरागडच्या रानात नक्षलवादी जितक्या पोलिसाना मारतात त्याच्या कित्तेक पट आदीवासीना पोलिस मारत असतात व त्यावर लेबल चिटकवतात की अमुक तमुक तो नक्षलवादी होता. अशीच एक गाजलेली केस म्हणजे आमच्या कुडकेल्लीच्या रेडी गायत्याची (एडका आत्राम)ची. रेडीला पोलिसांनी धरुन नेलं व इतकं मारलं, इतकं मारलं की रेडीदादा (हा नात्यानी मला भाऊ लागायचा) जाग्यावर मेला. त्या नंतर आमची अवस्था काय झाली विचारायची सोय नाही. एडक्याची केस सुदैवाने मिडीयानी उचलली व पोलिसांचा बुरखा फाडला. पण असे अनेक एडके पोलिसानी आजवर मारले व त्याना नक्षलवादी घोषीत करुन मोकळे झालेत. आजची बातमी वाचून त्यातलाच एक प्रकार घडला असावा असे वाटते. तसं नसल्यास दुसरी शक्यता ही आहे की या नक्षलवाद्याना आधीच कधितरी धरलं असावं किवा नक्षलवादी शरण आले असावेत. अन आज पद्दतशीरपणे कट रचून त्यांचा गेम करण्यात आला असावा...पण खरीखुरी चकमक झाली, सात नक्षली मेले व पोलिसांना खरचटतही नाही ही गोष्ट मात्र केवळ अशक्य वाटते.\nमी आमच्या कुडकेल्लीची अजुन एक बातमी आज फोडतोय ती म्हणजे पेडू वड्डे नावाच्या तरुणाची. हा पेडू नावाचा तरुण कुडकेल्ली फाट्यावर उतरुन गावात येत होता. रानात गस्तीवर असलेल्या पोलिसानी त्याला धरुन नेले व नक्षलवादी म्हणून घोषीत केले. आम्ही इकडे आवाक. कारण पेडूचं व नक्षलवाद्यांचं काहीच संबंध नाही हे उभ्या गावाला माहित होतं. पण आम्ही रानातली माणसं, पोलिसाना जाब विचारण्याची हिंमत कुणात नव्हती. आम्ही सगळी गप्प बसलो. तिकडे नक्षलवाद्याला धरले म्हणून पोलिसांचा सत्कार झाला व अधिका-यांचाही. अन एक फेक नक्षलवादी जगाच्या पुढे उभं करुन पोलिसानी स्वत:ची पाठ थोपटून घेतली. आपल्याकडे वकिल नाही, केस लढायला पैसे नाही व शहरात येऊन एखाद्याला भेटून व्यथा मांडायची सोय नाही... हे सगळं नाही म्हणून पेडू नक्षलवादी ठरला तो ठरलाच. थोडक्यात साधनांचा अभाव तुम्हाला नक्षलवादी ठरवू शकतो हे मी डोळ्यानी पाहिले आहे.\nपेडू वड्डॆची केस काय तर नुकतच ताडगावात नवीन पोलिस चौकी सुरु झाली होती. मग ताडगावचे पोलिस दुडेपल्ली-कुडकेल्ली-केडमारा या रानात नेहमी गस्त घालत असत. नुसतं गस्तच नाही तर पोलिसांच्या या सशस्त्र फौजा कुडकेल्लीत अनेक वेळा तळ ठोकून राहू लागल्या. मग हे पोलिस कुडकेल्लीच्या कट्ट्यावर बसून दारु ढोसत व गस्त पुर्ण केल्याची रिपोर्टींग करत. काही दिवसानी कुडकेल्लीतच नाही तर दुडेपल्ली-ताडगाव इथेही पोलिस लोकं दारु ढॊसू लागली. मग काय, दररोज नवीन दारुचे अड्डे शोधने व दारु ढोसने सुरु झाले. असच एकदा दारुचा अड्डा शोधताना ताडगावचे पोलिस एक बाईच्या दारु-अड्ड्यावर जाऊन धडकले. सुरुवातीला फुकट, मग पैशानी, नंतर उधारीवर अशा टप्प्यातून गेल्यावर तिथे मैत्रीही झाली. मग मित्र पोलिसाना रात्री अपरात्री उठून दारु देण्याचे काम बाई चोख बाजावू लागली.\nकाही पोलिसाना मात्र शराब-शवाबची सोय एकाच ठिकाणी होईल असे वाटले व तसे प्रयत्न करुन झाले. पण तिनी दाद दिली नाही, कारण त्या बाईचा धंधा दारु विकणे होता, शरीर नाही. शेवटी एकानी प्रेमाचे फासे फेकले व बाई फसली. मग अजुन एकाने फासे फेकले तेंव्हा मात्र बाई गोंधळली. मग फासे फेकणारे दोन पोलिस एकमेकाचे शत्रू बनले. दोघानाही दारुवाल्या बाईवर ताबा मिळवायचा होता. बायका पोराना दूर शहरात ठेवून गडचिरोलीच्या रानात असणा-याना तेवढीच तात्पुरती सोय होताना दिसली असावी. पण इथे प्रेमाचा त्रिकोण तयार झाला. मग एकाच्या डोक्यात भन्नाट कल्पना आली व त्यानी दुस-याचा खून करण्याचा कट रचला. पण खून करायचा कुठे हा प्रश्न होताच. मग एके दिवशी ही टीम आमच्या कुडकेल्लीच्या रानात गश्तीवर असताना प्रेमी नंबर एकने प्रेमी नंबर दोनचा काटा काढायचा ठरवला. कुडकेल्लीच्या रानातील एका ठिकानी जेंव्हा ही गस्त पोहचली तेंव्हा सोमरुन पेडू वड्डे येताना दिसला. हीच ती संधी साधून प्रेमी नंबर एकनी आपली बंदूक उचालली व प्रेमी नंबर दोनच्या छातीत गोळ्या उतरविल्या. पेडूला लगेच ताब्यात घेतलं व नक्षलवादी घोषीत करुन खुनाच्या आरोपात बेड्या ठोकल्या. बिचारा पेडू त्याचा काहिही दोष नसताना नक्षलवादी ठरला.\nआजही कोणात हिंमत असेल तर आमच्या पेडू वड्डॆची केस रिओपन करावी अन पोलिसांचे करनामे पहावे. ही माझ्या गावची घटना आहे. भामरागडच्या रानात प्रत्येक गावातून अशा घटना घडल्याचे तुम्हाला दिसतील. एडका आत्रामचा पोलिसानी केलेला खून व पेडू वड्डेला नक्षलवादी घोषीत करणे... या दोनच घटनाच नाही तर अशा अनेक घटना आहेत ज्या गडचिरोली पोलिसांच्या फेक चकमकींचा पुरावा आहेत. का कुणास ठाऊक पण आजची चकमकही मला फेकच वाटते आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nAanand Kokare १८ फेब्रुवारी, २०१४ रोजी ११:०१ म.उ.\nहे वास्तव आहे सर\nआज असाच गोरगरीबांचा पेडू वड्डेला केला जातोय\nnarendra १९ फेब्रुवारी, २०१४ रोजी ३:१२ म.उ.\nभयानक आणि भीषण . कुणाचे सरकार आल्यानंतर यात बदल होणार आहे कुणास ठाऊक \nbhalesh yadav २१ फेब्रुवारी, २०१४ रोजी १२:२० म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nदामानियाला लागल्या दादाच्या उचक्या\nफेक नक्षलवादी व फेक चकमकी\nमेधा पाटकरचा वैचारिक व्यभिचार\nरिपब्लिकन पक्ष : आंबेडकरी चळवळितील लांडगे.\nरिपब्लिकन पक्ष : सुनिल खोब्रागडे साहेबांच्या नोट्स...\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2015/07/blog-post.html", "date_download": "2018-04-24T03:02:00Z", "digest": "sha1:DPXWDMKO5NX2MRCBM65ULMIVZ4KXN352", "length": 15508, "nlines": 289, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: रजनी कांती- हवाला रॅकेट", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nमंगळवार, ७ जुलै, २०१५\nरजनी कांती- हवाला रॅकेट\nनरेंद्र मोदीनी सत्तेत येताना अनेक घोषणा दिल्या त्यातील एक म्हणजे काळा पैसा/व्यवहार संपविणे. मग विदेशातील पैसे आणणे वगैरे त्याचा एक भाग होता. आता वर्ष उलटलं तरी त्या दिशेने पाऊल पडताना दिसत नाही. उलट गुजराती लोकांचं रजनिकांती नावाचं हवाला रॅकेट मागच्या वर्ष भरात जोरात काम करु लागलय. देशाच्या एकुण ८०+ शहरांतून हे गुज्जूभाई हवाला चालवित आहेत. मी या रजनिकांतीच्या पुण्याच्या एजंटला ओळखतो. हवाला संपविण्याच्या दृष्टीने माझं योगदान म्हणून रजनिकांती हवाला रॅकेटचे सगळे डिटेल्स/पुरावे सी.बी.आय. गृह मंत्रालय, आजतक व द हिंदू या सर्वाना पाठविले सुद्धा. पण गुज्जू भाईंचं वजन ईतकं जास्त आहे की वरील हवाला एजंटवर कारवाई तर सोडाच पण साधी चौकशिही होताना दिसत नाही.\nरजनिकांतीचा पुण्यातला हवाला एजंट तर चक्क दगडू शेठच्या समोर असलेल्या सर्वात मोठ्या इमारतीत दुकान थाटून बसला आहे. त्याचं नाव आंगळीया असून फ्ल्ट्/शॉप नं. २१२, दुसरा मजल्यावर(अगदी समोरच्या इमारतीत) बसून चक्क पोलिसांच्या पुढे व त्यांच्या आशिर्वादाने हवाला रॅकेट चालवितो. आपण मोठ्या आशेनी मोदीकडे पाहतोय की हा माणूस हवाला रॅकेट मोडीत काढेल. पण मी स्वतः रजनीकांती नावाच्या हवाला रॅकेटची तक्रार सी.बी. आय. ते गृह मंत्रालया पर्यंत करुन सुद्धा त्यावर कारवाई होताना दिसत नाही. अगदी पुणे कमिशनर कडे सुद्दा मी तक्रार केली असून आजवर काही उत्तर आलेले नाही. थोडक्यात हवाला बद्दल नुसती हवा केली जाते... कारवाई नाही.\nसध्या ललित मोदी व हवाला प्रकरण काँग्रेस तर्फे प्रचंड तापवलं जात आहे. मिडीयाही मोठा आव आणताना दिसतो. पण देशातच चालविल्या जात असलेला गुज्जू भाईंचा हवाला रॅकेट जो रोज करोडोची उलाढाल करते त्याची माहिती देऊन सुद्धा सरकार, पोलिस, मिडिया व विरोधीपक्ष कोणाला काही देणेघेणे नाही असे दिसते.\nगुज्जूभाई व हवाला रॅकेट की जय हो\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nmjitendra13 १२ ऑगस्ट, २०१५ रोजी १२:०७ म.उ.\nहवाला रॅकेट म्हणजे काय\nअनामित २८ डिसेंबर, २०१५ रोजी ५:४४ म.उ.\naditi kelshekar २१ जानेवारी, २०१६ रोजी १०:३१ म.उ.\naditi kelshekar २१ जानेवारी, २०१६ रोजी १०:३२ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nरजनी कांती- हवाला रॅकेट\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/dattajayanti-marathi/datta-jayanti-116121300007_1.html", "date_download": "2018-04-24T02:43:32Z", "digest": "sha1:3OYV6ZKNJ42ZHWEDXOQ4N2HI2EWDJ252", "length": 12337, "nlines": 134, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "दत्त जयंतीला नक्की जपा हे 2 मंत्र | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 22 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nदत्त जयंतीला नक्की जपा हे 2 मंत्र\nपितृ दोषाने पीडित व्यक्तीचे जीवन अत्यंत कष्टाचं असतं. म्हणून ज्या मनुष्यांना पितृदोष अनुभव होत असेल किंवा घरात सतत काही त्रास अनुभवत असेल त्यांनी दररोज दत्तात्रेय नावाचा जप करावा. केवळ दत्ताचे दर्शन घेतल्यानेसुद्धा जीवनात सर्व काही चांगलं घडू लागतं.\nतसे तर दत्ताच्या नावाचे स्मरण सततच करत राहावे. परंतू विशेष करून अमावस्या आणि पौर्णिमेला तर दत्ताच्या नावाची माळ अवश्य जपावी.\nदत्त पौर्णिमा अर्थात दत्त जयंतीला दत्तात्रेयाचे दोन शक्तिशाली महामंत्र 'श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' आणि 'श्री गुरुदेव दत्त' या मंत्राने माळ जपल्याने पितृदोष दूर होऊन सर्व समस्या दूर होतात आणि उन्नतीचे नवीन मार्ग सापडतात.\n'श्री गुरुदेव दत्त' या नामजपाचे महत्त्व\nयावर अधिक वाचा :\nदत्त जयंतीला नक्की जपा हे 2 मंत्र\nश्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...\nTotake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके\nगुलाब सर्वांना प्रिय फूल आहे. याचे अनेक फायदेही आहेत. पण या गुलाबाच्या फुलांचे काही टोटके ...\nअक्षय तृतीयेला विवाह असल्यास राशीनुसार पूजा करावी\nअक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. ...\nदेवघरात नका ठेवू या मूरत्या\nवास्तूप्रमाणे घराच्या ईशान कोपर्या्त मंदिर प्रतिष्ठित केले पाहिजे. मंदिरात प्रतिष्ठित ...\nअमावस्याला करा हे 6 सोपे उपाय\nअमावस्याला दक्षिणाभिमुख बसून मृत पूर्वजांसाठी पितृ तर्पण करा.\nइच्छित कार्य थोड्या उशीराने होतील. कामात पूर्ण समर्पण ठेवा. अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता.\nमहत्वपूर्ण व्यक्तींचा संपर्क सुखद राहील. राजकीय व्यक्तींसाठी देखील स्थिती सुखद. सामाजिक स्थितीत सुधारणा होईल.\nआपले कार्ये धाडसपूर्वक करा. अडकलेले कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहत्या घर व जमीनी संबंधी विषयांमध्ये स्थिती अनुकूल राहील. नवीन कार्ययोजना लाभदायक राहातील. अडकलेले कार्ये आपल्या प्रयत्नांमुळे पूर्ण होतील.\nमहत्त्वाच्या कार्यांमध्ये आपणास समर्थन मिळेल आणि आपण ठरावीक वेळेत कार्य पूर्ण कराल. कौटुंबिक जीवन देखील आपल्यासाठी आनंद आणेल पण आपल्या खाण्या-पीण्याच्या सवयीची काळजी घ्या.\nआपले कार्ये धाडसपूर्वक करा. अडकलेले कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहत्या घर व जमीनी संबंधी विषयांमध्ये स्थिती अनुकूल राहील. नवीन कार्ययोजना लाभदायक राहातील.\nघरात किंवा कुटुंबात शुभप्रसंग घडून येतील. व्यापार-व्यवसायात वातावरण अनुकूल मिळेल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. शत्रू पराभूत होतील.\nआपल्या दृष्टीकोणात विधायक परिवर्तन केल्याने आपणास निश्चितच यश मिळेल. आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम आणि धैर्याची आवश्यकता आहे.\nमानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. अनुकूल वार्ता मिळतील. नोकरीपेशा व्यक्तींसाठी उत्तम काळ आहे. मान-सन्मान वाढेल. आनंदाची बातमी मिळेल.\nआरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक वाद-विवाद टाळा. मिळकतीपेक्षा अधिक खर्च होईल. पत्नीच्या आरोग्याची चिंता राहील. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा.\nसामाजिक कार्य काळजीपूर्वक करा. व्यापार-व्यवसायात जोखीमीचे कार्ये टाळा. नोकरीपेशा व्यक्ती कामात व्यस्त राहातील.\nसंपत्ती संबंधी विषयांमध्ये अनुकूल स्थिती उत्पन्न होण्याची संभावना. कौटुंबिक वातावरण देखील आपल्या जीवनात आनंद आणेल. आपल्या जोडीदाराशी संवाद मधुर ठेवा.\nप्रेम-प्रसंगांमध्ये सावधगिरी बाळगा. आर्थिक खर्च अधिक होईल. कर्ज देणे टाळा. निष्कारण चिंता त्रास देतील. व्यापारात वेळ मध्यम राहील.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2100", "date_download": "2018-04-24T03:23:04Z", "digest": "sha1:EBTZ3LF5RUHAKMCLHLUEWWZZEQRMXISR", "length": 15486, "nlines": 165, "source_domain": "mr.upakram.org", "title": "उपक्रम दिवाळी अंक २००९! | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nउपक्रम दिवाळी अंक २००९\n'उपक्रम'च्या सर्व सदस्यांना आणि वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा\nउपक्रम दिवाळी अंक २००९\nविसोबा खेचर [18 Oct 2009 रोजी 07:06 वा.]\nसुंदर दिवाळी अंक. जियो...\nन लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा\nआकर्षक मुखपृष्ठ, आल्हादकारक रंगसंगती व उत्सुकता चाळवणारे लेखविषय.\nसुंदर दिवाळी अंक. अभिनंदन.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nअंक फर्मास निघाला आहे. संपादक मंडळाचे अभिनंदन.\nसुरेख दिवाळी अंक आणि मांडणी. संपादकमंडळाचे आभार आणि अभिनंदन\nमुक्तसुनीत [20 Oct 2009 रोजी 23:52 वा.]\nसुरेख दिवाळी अंक आणि मांडणी.\nहैयो हैयैयो [18 Oct 2009 रोजी 10:15 वा.]\n आकर्षक मुखपृष्ठ, आल्हादकारक रंगसंगती व उत्सुकता चाळवणारे लेखविषय अभिनंदन अंक फर्मास निघाला आहे\nतमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु\nदिवाळी अंक अगदी मुखपृष्ठापासून अतिशय सुंदर आणि नेटका झाला आहे. रंगसंगती तजेलदार वाटली.\nकाही लेख वाचूनही पाहिले. त्यांचा दर्जाही सुरेख आहे.\nइतका सुंदर अंक उपलब्ध करुन देणार्‍या उपक्रमाचे आभार मानावेत तेवढे थोडेच....\nअंकात लेख प्रसिद्ध झालेल्या सर्व लेखकांचे अभिनंदन आणि अंकाच्या निर्मितीला हातभार लावणार्‍यांचे आभार.\nदिवाळी अंका उत्तम लेखांनी सजला आहे. वेळ काढून लेख वाचायची तयारी सुरु आहे.\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [18 Oct 2009 रोजी 11:30 वा.]\nमुख्यपृष्ठ एकदम सुंदर... व्यंगचित्र आणि छायाचित्र झकास.\nउपक्रमी लेखकांचे आणि सुंदर अंकबांधणी करणार्‍यांचे मनःपुर्वक अभिनंदन...\nलेखन वाचून प्रतिक्रिया टाकूच...\nसलग दुसर्‍या वर्षी वैविध्यपूर्ण आणि वाचनीय लेखांचा दिवाळी अंक काढल्याबद्दल उपक्रम आणि संपादक मंडळाचे अभिनंदन\nवसंत सुधाकर लिमये [18 Oct 2009 रोजी 12:41 वा.]\nअंक वरवर चाळला. अतिशय दर्जेदार आणि वाचनिय झाला आहे ह्यात शंकाच नाही. सर्वांचे अभिनंदन.\nप्रकाश घाटपांडे [18 Oct 2009 रोजी 14:05 वा.]\nमुखपृष्ठ विशेष आवडले. रंगसंगती वेगळी व आकर्षक वाटली. अंक सुटसुटीत झाला आहे.\nअंक चाळला. वेळ मिळेल तसा वाचणार आहे. अतिशय माहितीपूर्ण आणि विषयांचे वैविध्य असलेला दिवाळी अंक. उपक्रमकारांचे व अंकनिर्मीतीत सहभाग असणार्‍या सर्वांचे अभिनंदन आणि हार्दीक आभार.\nजैन तत्त्वांबद्दल हा लेख आहे आणि नाही..येथपासून वाचायला सुरुवात केलीय.\nह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं \nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nदिवाळी अंकाचे मुखपृष्ठ चित्ताकर्षक आहे.अंक हातात घेऊन चाळावासा वाटतो. थोडे दुरून (दोन अडीच मीटर) पाहिल्यास पाकळ्यांवरील पाण्याच्या थेंबासह फूल अधिक छान दिसते. अंकाचे अंतरंग समृद्ध असणार याची कल्पना स्वगृह पृष्ठ वाचून येते.श्री.दिवाळी अंक आणि त्यांचा चमू(टीम) यांचे हार्दिक अभिनंदन.\nआकर्षक मुखपृष्ठ आणि मांडणी\nदिवाळी अंकाची योजना करणार्‍यांचे अभिनंदन.\nवाचून तेथे प्रतिसाद देईनच.\nअंक सुरेख दिसतो आहे. सर्व संबंधीतांचे अभिनंदन.\nआत्ताच अंक वाचायला सुरूवात केली. \"खेळ मांडियेला वाळवंटी\", \"कूटलिपी - एक विचार\", \"स्याद्वाद\", \"एक उत्क्रांती अशीही\", अंकाचे मुखपृष्ठ हे सारेच फार छान झाले आहे. बाकीचे लेख वरवर चाळले. अंक उपक्रमाच्या लौकिकास साजेसा असा झाला आहे. सर्व संबंधितांचे अभिनंदन. उपक्रमींना दिवाळीच्या शुभेच्छा\nसगळे लेख वरवर चाळले . सगळेच चांगले झाले आहेत.\n'खेळ मांडियेला वाळवंटी'ने सुरवात केली. हा लेख चांगला झाला आहे. आता जेअर्ड डायमंडचे पुस्तक वाचायलाच हवे. समाजांच्या उदयास्तांवरून आठवले की, परदेशीय आर्यांनी भारतातील स्थानिक संस्कृतीला नमविले ह्याचे कारण त्यांकडील शस्त्रास्त्रे अधिक प्रगत होती. त्यांच्याकडे अश्व होते. रथ होते. हा लोहयुगीन समाजाने ताम्रयुगीन समाजाचा केले ला पराभव होता. तसेच मौर्यांच्या साम्राज्य एवढे फोफावण्यामागेच एक कारण त्यांना शस्त्रास्त्रनिर्मितीसाठी आवश्यक लोखंडाचा पुरवठा मुबलक प्रमाणात होत होता. मौर्यांची पाटलिपुत्राला राजधानी असल्यामुळे लोखंडाच्या खाणींवरही नियंत्रण ठेवणे सोपे झाले होते. चुभूद्याघ्या.\nश्रावण मोडक [19 Oct 2009 रोजी 14:16 वा.]\nअंक. माहितीचा खजिना दिसतोय. वाचून सविस्तर प्रतिसाद.\nमुखपृष्ठ अतिशय सुरेख आहे अनुक्रमणिका नजरेखालून घातली. अंक वाचनीय असणार असे दिसते आहे. वाचून सविस्तर प्रतिसाद देईन.\nवरील प्रतिसादांशी सहमत आहे. आता अंक शांतपणे वाचावा म्हणतो.\nये सारा जिस्म बोझ से झुककर दोहरा हुवा है\nमैं सजदे में नही था, आपको धोखा हुवा है\nअंकाची माडणी अत्यंत आकर्षक आहे. लेखांची शीर्षके आणि लेखकांची नावे वाचून काही दर्जेदार मजकूर वाचायला मिळणार याची खात्री वाटते. अंकाचे यथास्थित रवंथ केल्यावर पुढील प्रतिक्रिया देईनच\nअमित.कुलकर्णी [20 Oct 2009 रोजी 15:34 वा.]\nमुखपृष्ठ आणि अंक आकर्षक झाले आहेत. सर्वांचे अभिनंदन\nछान अंक. अजून सर्व लेख वाचून झालेले नाहीत, जे वाचले ते सारे आवडले.\nनितिन थत्ते [21 Oct 2009 रोजी 03:45 वा.]\nछान अंक. सगळाच मजकूर वाचनीय.\nकाही लेखांवर प्रतिसादांची अडचण दूर\nदिवाळी अंकातील काही लेखांवर (उदा. शटरस्पीड आणि व्यंगचित्रे) प्रतिसाद देण्याचा दुवा दिसत नव्हता. आता प्रतिसाद देता येतील असे बदल केले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2011/09/blog-post_6192.html", "date_download": "2018-04-24T02:52:20Z", "digest": "sha1:DJUTN6DQEQF4WNMPAUUUEBW5AZ7GQFP6", "length": 5486, "nlines": 82, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: आजही खुणाविते तसेच चांदणे पुन्हा..", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nशुक्रवार, ९ सप्टेंबर, २०११\nआजही खुणाविते तसेच चांदणे पुन्हा..\nआजही खुणाविते तसेच चांदणे पुन्हा\nआठवे तुझी उशास घेत जागणे पुन्हा\nस्वप्नं मोतियापरी उरी जपूनिया तुझे\nपापण्या जणू तयांस होत कोंदणे पुन्हा\nओठ पाकळ्या टिपून पाहसी हसून तू\nआठवून एकले स्वत:त लाजणे पुन्हा\nखोल अंतरात लाट उसळते, उधाणते\nऐक लक्ष देउनी तिचेच 'गाज'णे पुन्हा\nभास हा मधाळसा जिवास लावतो पिसे\nस्पर्श आठवूनिया तनू शहारणे पुन्हा\nचांदण्या पहूडल्या नि क्षितिज आज रंगले\n'गंध घे जरा तूहि' मोगरा म्हणे पुन्हा\nखेळती विसावती कितीक आठवे तुझी\nइंद्रियेच मी दिली तयांस आंदणे पुन्हा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikiquote.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8_%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A8", "date_download": "2018-04-24T03:31:30Z", "digest": "sha1:6BGN26P663VD2BRCSAU6QYBWUMHJ2JJU", "length": 5133, "nlines": 60, "source_domain": "mr.wikiquote.org", "title": "रामचंद्र वामन पटवर्धन - Wikiquote", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोध\nLook up रामचंद्र वामन पटवर्धन in\nरामचंद्र वामन पटवर्धन हा लेखनाव/शब्द\nविकिपीडिया, या मुक्त ज्ञानकोशात पाहा\n\"या प्रश्नांची उत्तरं शोधायची गरज काय साहित्याला माणसाच्या आयुष्यात स्थान असलं पाहिजे आणि नसलंही पाहिजे. साहित्याबद्दल कसलाही विचार न करता अतिशय समृद्ध जीवन जगलेली पुष्कळ मंडळी आहेत. त्यामुळे साहित्यवादी मंडळींनी यांच्याकडे तुच्छतेने बघू नये आणि यांनीही त्यांच्याकडे तुच्छेतेने बघू नये. या जगामध्ये सगळ्यांना जागा आहे आणि सगळ्यांनी राहावं.\"\n‘‘आम्ही प्रत्येक कथेला भरपूर वेळ देत असू. अन् तोही लेखकावर बळजबरी न करता. हे काढा, ते काढा, असं आम्ही कधी केलं नाही. संपादन असं नसतं. ते फुलवणं असतं. आतमध्ये गुदमरलेली थीम फुलून आली पाहिजे.’’\n‘‘थोडक्यात मी कलाकृती घेऊन बसतो. त्यात कुठलाही अहंकार नसतो. ते सगळं लेखक आणि माझ्या एक्सचेंजमधून होत असतं. या लेखकाचा कोअर अनुभव काय त्या अनुभवाला या लिखाणातून बळ मिळतंय का त्या अनुभवाला या लिखाणातून बळ मिळतंय का की पुरेसं मिळत नाहीये की पुरेसं मिळत नाहीयेत्या दृष्टीनं मी संबंध कथा वा लेख वाचत असे. संपादन म्हटलं की, थोडासा मास्तरकीचा वास येतो. चुका काढणं वगैरे. पण संपादन म्हणजे संगोपन.’’ [१]\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ११ जून २०१४ रोजी ०९:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://amravatidivision.gov.in/html/News.htm", "date_download": "2018-04-24T02:29:01Z", "digest": "sha1:MVKXWHMKJUZDOLMIL6GU5YGNHV2ELMI3", "length": 9678, "nlines": 46, "source_domain": "amravatidivision.gov.in", "title": "Official Web site of Division Commissioner Office,Amravati", "raw_content": "\nडॉ.पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रबोधनी अमरावती अंतर्गत भाडेतत्‍वावर वाहन पुरवठासाठीची (अंतिम मुदत वाढ) ई-निवीदा जाहीरात\nअमरावती विभागामधील उच्‍चश्रेणी लघुलेखक संवर्गाची दि.०१.०१.२०१८ रोजीची अंतीम सेवा ज्‍येष्‍ठता सुची\nअमरावती विभागामधील लघुलेखक संवर्गाची दि.०१.०१.२०१८ रोजीची अंतीम ज्‍येष्‍ठता सुची\nविभागीय आयुक्‍त कार्यालय अमरावती यांचे आस्‍थापनेवरील कार्यरत पुरवठा निरीक्षक संवर्गातील कर्मचारी यांची अंतिम ज्‍येष्‍ठता सूची\nनगरपरीषद राज्‍यस्‍तरीय गट-क (श्रेणी-ब) संवर्गातील रिक्‍त पदे भरतीची कार्यवाही रदद झाली असल्‍याबाबत.\nडॉ.पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रबोधनी अमरावती अंतर्गत भाडेतत्‍वावर वाहन पुरवठासाठीची फेर ई-निवीदा जाहीरात\nविभागीय आयुक्‍त कार्यालय अमरावती यांचे आस्‍थापनेवरील कार्यरत पुरवठा निरीक्षक संवर्गातील कर्मचारी यांची प्रारूप ज्‍येष्‍ठता सूची\nडॉ.पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रबोधनी अमरावती अंतर्गत भाडेतत्‍वावर वाहन पुरवठासाठीची ई-निवीदा मुदतवाढ जाहीरात\nपदभरती- विधी अधिकारी (कंत्राटी) पदाच्‍या नेमणुकीची जाहीरात\nडॉ.पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रबोधनी अमरावती अंतर्गत ऑफीस बॅग पुरवठा दरकरार बाबत चौथी वेळ निवीदा जाहीरात\nडॉ.पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रबोधनी अमरावती अंतर्गत ऑफीस बॅग पुरवठा दरकरार बाबत तीसरी वेळ निवीदा जाहीरात\nडॉ.पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रबोधनी अमरावती अंतर्गत भाडेतत्‍वावर वाहन पुरवठासाठीची ई-निवीदा जाहीरात\nडॉ.पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रबोधनी अमरावती अंतर्गत ऑफीस बॅग पुरवठा दरकरार बाबत फेर निवीदा जाहीरात\nडॉ.पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिषण प्रबोधनी,अमरावती अंतर्गत प्रशीक्षणार्थीचे ग्रुप फोटो काढण्‍यासाठी फोटो दरकरार करण्यासाठीची फेर निवेदेची जाहिरात\nडॉ.पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिषण प्रबोधनी,अमरावती अंतर्गत प्रशीक्षणार्थीचे ग्रुप फोटो काढण्‍यासाठी फोटो दरकरार करण्यासाठीची प्रथम मुदतवाढ जाहिरात\nडॉ.पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रबोधनी अमरावती अंतर्गत ऑफीस बॅग पुरवठा दरकरार बाबत जाहिरात\nमहाराष्‍ट्र जिल्‍हा परीषद जिल्‍हा सेवा सेवाप्रवेशोत्‍तर परीक्षा-२०१६ निकाल - १. अमरावती, २. बुलढाणा ३. अकोला, ४. यवतमाळ, ५. वाशीम\nडॉ.पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रबोधनी अमरावती अंतर्गत प्रशीक्षणार्थीचे ग्रुप फोटो काढण्‍यासाठी फोटो दरकरार करण्‍यासाठीची जाहिरात\nपुरवठा निरीक्षक पदभरती २०१७ - निवडसुची\nडॉ.पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रबोधनी अमरावती अंतर्गत भोजन पूरवठा सेवा बाहय स्‍त्रोतामार्फत घेण्‍यासाठी -ई - निवीदा\nडॉ.पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रबोधनी अमरावती अंतर्गत परीसर देखभाल व्‍यवस्‍थापन व मनुष्‍यबळ पुरवठा सेवा बाबत -ई - निवीदा\nराज्‍यात प्रत्‍येक जिल्‍हयात केबल जोडण्‍यांच्‍या संदर्भात विनाक्रम(रॅण्‍डम) सर्वेक्षण करणेबाबत\nझेरॉक्स दर करार(द्वितीय मुदतवाढ)\nपुरवठा निरीक्षक पदभरती २०१७\nझेरॉक्स दर करार(प्रथम मुदतवाढ)\nपरीपत्रक - अमरावती विभागात दि.०१/०१/२०१६ रोजी कार्यरत असलेल्या अव्वल कारकून आणी मंडळ अधिकारी एकत्रित तात्पुरती जेष्ठता सुची\nअमरावती विभागात दि.०१/०१/२०१६ रोजी कार्यरत असलेल्या अव्वल कारकून संवर्गाची एकत्रित तात्पुरती जेष्ठता सुची\nअमरावती विभागात दि.०१/०१/२०१६ रोजी कार्यरत असलेल्या मंडळ अधिकारी संवर्गाची एकत्रित तात्पुरती जेष्ठता सुची\nडॉ.पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रबोधनी अमरावती अंतर्गत झेरॉक्‍स दरकरारा बाबत -ई - निवीदा\nडॉ.पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रबोधनी अमरावती अंतर्गत धुलाई दरकरारा बाबत -ई - निवीदा\nजलस्‍वराज्‍य २ अंतर्गत वाहन भाडे तत्‍वावर घेणेबाबत -ई - निवीदा\nअमरावती विभागात दि.०१.०१.२०१७ रोजी कार्यरत असलेल्‍या निम्‍नश्रेणी लघुलेखकांची अंतीम ज्‍येष्‍ठतासुची\nजलस्‍वराज्‍य २ अंतर्गत वाहन भाडे तत्‍वावर घेणेबाबत -ई - निवीदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2008/10/blog-post_12.html", "date_download": "2018-04-24T02:58:14Z", "digest": "sha1:NARRJBAZYEH24MVVHN73JY3XGQJX56I3", "length": 5338, "nlines": 104, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: फुलराणी...", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nशुक्रवार, २१ मार्च, २००८\nभ्रमर एकला.. भ्रमर एकला....\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://sonalisb.blogspot.com/2013/08/happy-friendship-day.html", "date_download": "2018-04-24T02:29:45Z", "digest": "sha1:GRFHI25RMOHJTVELXGSSWVJHFZCIN4B2", "length": 5946, "nlines": 54, "source_domain": "sonalisb.blogspot.com", "title": "लिहायचं म्हणून...: Happy Friendship Day", "raw_content": "\n\"Hiii, मी एकडे मागच्याच बंगल्यात राहातो. मला कळलं की तू माझ्याच class मध्ये आहेस. म्हणलं चला भेटावं.\" ५ मिनिटं झाली याचं तोंड आपलं चालू आहे हा मुलगा इतकी बडबड कशी काय करू शकतो हा मुलगा इतकी बडबड कशी काय करू शकतो खरंतर मी त्याला ओळखतही नव्हते. काय तर म्हणे आत्तापर्यंत काय काय झालंय... कोणत्या assignments झाल्यात. सांगशील का खरंतर मी त्याला ओळखतही नव्हते. काय तर म्हणे आत्तापर्यंत काय काय झालंय... कोणत्या assignments झाल्यात. सांगशील का च्यायला काय माणूस आहे हा च्यायला काय माणूस आहे हा एकतर उशिरा join झाला 2nd year ला. आणि आता माझ्या कामामध्ये येउन मला पिडतोय. त्याच्या बडबडीने माझं डोकं आता पार हललं होतं. पण याला त्याचं काहीच नाही. आता तर तो माझ्या आईशीही अगदी प्रेमाने संवाद साधत होता. मला तर वाटू लागलं होतं की हा अगदी रस्त्यावरच्या दगडाशीही छान बोलू शकेल. या आईलाही काही कळत नाही. चहा काय विचारतीये. म्हणे येत जा. माझा राग-राग होत होता नुस्ता.\n\"बरं का गं आता आपण एकत्रच जात जाऊ college ला. submission पण करू एकत्रच. व्वा, मला वाटलं नव्हतं मला अगदी घराच्याजवळ मैत्रीण मिळेल.\" माझ्या परवानगीशिवाय, त्यानं आता मला मैत्रीण केलं होतं स्वत:ची... तिळपापड. \"तुझे अजून कोण friends आहेत माझी पण ऒळख करून दे ना. छान group होइल आपला माझी पण ऒळख करून दे ना. छान group होइल आपला\nअरे... काय गळ्यात पडतोय हा घुसायलाच बघतोय जबरदस्ती माझ्या group मध्ये. मला आमचा ५ जणींचा गेल्या एक वर्षात छान जमलेला group आठवला. त्यात हा घुसायलाच बघतोय जबरदस्ती माझ्या group मध्ये. मला आमचा ५ जणींचा गेल्या एक वर्षात छान जमलेला group आठवला. त्यात हा\n\"हे बघ ...\" मी त्याला म्हणलं, \"आमचा आधीच group आहे. आणि आम्ही आमच्यामध्ये असं कोणालाही नाही घेत.\" तो बघतच बसला माझ्याकडे. काय तोंडावर बोलतीये ही. त्याला वाटलं असावं. मग बाय वगैरे करून गेलाच तो. नंतर आई ओरडली मला. .. फ़टकळ आहेस अगदी. किती चांगला मुलगा आहे तो.\nअशी ही आमची पहिली ओळख. आज 17 वर्ष झाली या गोष्टीला. पण अजूनही आठवलं की आम्ही अगदी खो-खो हसतो. आज तो माझा अगदी घट्ट मित्र आहे. घट्ट म्हणजे किती हे न सांगता येण्याजोगा. मधले सात समुद्र आणि college नंतरची वर्ष यातूनही आम्ही आमचं हे मैत्रीचं नातं छान जोपासलंय. आमच्या या मैत्रीवर त्याची बायको म्हणते, तुम्ही लोक धन्य आहात. म्हणजे तुम्ही एकमेकांच्या स्वप्नात वगैरे काय जाता अगं. इतकं कसं miss करता तुम्ही एकमेकांना\" तर मित्राचा phone झाल्यावर त्याच्याबद्दलची माझी अखंड बडबड ऐकून माझा नवरा म्हणतो ... तिकडे जाणार आहेस ना पुढच्या महिन्यात conference ला... मग ४ दिवस सुट्टी टाक आणि त्याच्याकडे राहा निवांत. पोटभर गप्पा मारा. मी बघतो लेकीचं सगळं...\n- सोनाली सुहास बेंद्रे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://maharshivinod.org/taxonomy/term/13?page=5", "date_download": "2018-04-24T03:02:27Z", "digest": "sha1:72C6NP7XDTCVX35KO7UMW44G74HMGVTP", "length": 10706, "nlines": 147, "source_domain": "maharshivinod.org", "title": "प्रस्तावना | Maharshi Nyaya-Ratna Vinod", "raw_content": "\nमहर्षींना अर्पित संस्था/About us\nमहर्षींचा वेदांचा विशेषतः त्यातील उपनिषदांचा गाढा अभ्यास होता.\nवैदिक संस्कृती, वेदकालातील ऋषी, त्यांनी केलेले कार्य याविषयी ते आदरपूर्वक व सोदाहरण बोलत व लिहित असत.\nपुस्तकाचे नाव: ढोलकीवरील रंगबाजी लावण्या\nलेखक: बापूराव महादेव जिंतीकर\nआशीर्वाद : न्यायरत्न धुंडिराजशास्त्री विनोद\nपुस्तकाचे नाव: श्री मौनी-चरित्रामृत\nप्रस्तावना: भारतवर्षांतील विद्वन्मान्य कवि-तत्त्वज्ञ न्यायरत्न धुंडिराजशास्त्री विनोद, एम्.ए. यांचा तात्त्विक पुरस्कार\nपुस्तकाचे नाव: माझी डायरी\nलेखक: अंमळनेर - विद्यार्थी\nप्रस्तावना: न्यायरत्न विनोद, एम्.ए.पी.एच्.डी.\n‘माझी डायरी’ हा आत्मगत लेखनाच्या मराठी भाषेतील एक उत्कृष्ट नमुना आहे.\nदेशभक्त बॅरिस्टर केशवराव देशपांडे यांचे जीवनचरित्र\nपुस्तकाचे नाव: देशभक्त बॅरिस्टर केशवराव देशपांडे यांचे जीवनचरित्र\nलेखक: शंकर धोंडो सार्दळ, वाङ्मय विशारद\nपरामर्श : ले. न्यायरत्न धुं.गो. विनोद\nलेखक: श्री. वि. ना. कोठीवाले\nमास्टर दीनानाथ यांच्या स्मृतिग्रंथास लिहिलेली प्रस्तावना\nश्री चौंडेमहाराज यांचे चरित्र\nपुस्तकाचे नाव: श्रीचौंडेमहाराज यांचे चरित्र (खंड १ - ५)\nलेखक: श्री. अनंत रामदासी (गिरडमर्षाधपति), श्री.धेनुदास डोळे (कार्याध्यक्ष - गोवर्धनसंस्था)\nचरित्रचंद्र म्हणजेच पांगारकराचे आत्मचरित्र\nपुस्तकाचे नाव: चरित्रचंद्र म्हणजेच पांगारकराचे आत्मचरित्र\nलेखक: लक्ष्मण रामचंद्र पांगारकर\nप्रस्तावना: न्यायरत्न धुं.गो. विनोद. एम्.ए.पी.एच्.डी., दर्शनालंकार\nपुस्तकाचे नाव: श्री आऊबाई चरित्र\nलेखक: श्री दासगणू महाराज\nभारतवर्षातील अग्रेसर तर्कशास्त्रज्ञ व तत्वज्ञ न्यायरत्न धुंडिराजशास्त्री विनोद, एम्.ए.यांचा पुरस्कार\n२) महर्षि विनोदरचित अभंग\n३) महर्षि विनोदरचित उपनिषदे\n४) महर्षींची उन्मनी अवस्था\n५) महर्षींनी उकलून दाखवलेली षड्‌दर्शने\n६) योगविद्येविषयी महर्षिंचे मार्गदर्शन\n७) रोगमुक्तीसाठी महर्षींचे मार्गदर्शन\n८) वेद व वैदिकांविषयी महर्षिंचे लेखन\n९) सणांची आध्यात्मिक पार्श्वभूमी\n१०) महर्षी विनोदांची इ-बुक्स\nआज मुहूर्तवूं या एक नित्योत्सव\nअद्वैत आमोदें, जेणे फुलेल हें विश्व\nक्षणोक्षण प्रभातेल नवोनव महापर्व\nविमर्शा माऊलीची ही स्तनदुग्धधारा\nविमर्शशक्ती श्रीशिवा गुरूविद्येची गुह्यशेज\nएक उफराटे अ-कुल ब्रह्मपद्म\nयथाक्रम आंतर अनुभवांचें अनुस्थापन\n‘विमर्श’ म्हणजे आदिभानस्थित चित्शक्ती\nपादुकोदय म्हणजे शिवशिवेची साम्यरसस्थिती\nगुरूकृपयैव या भाग्यश्रीची समवाप्ती\n‘गुरूकृपा’ ये नामें जीवू जीवूचें निरवस्थान\n‘चार’ म्हणजे सोपचार आराधन\n‘राव’ म्हणजे विमर्शशक्तीचें उपयोजन\n‘चरू’ म्हणजे द्रव्यगुणांचे संयोगीकरण\n‘मुद्रा’ या नांवे प्रतीकाचा प्रत्यंगभाव\nश्रीगुरूकृपेची वेल्हाळली की पान्हवी\nप्रकटली वा नीलाब्जाची श्रीसुषमा अभिनवी\nइति श्री गुरूपादुकोदय स्तोत्रम्\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2013/03/blog-post.html", "date_download": "2018-04-24T02:51:55Z", "digest": "sha1:LFPRQLI7NUJKWXIQ6Z6INTL3RPTSWB3W", "length": 24883, "nlines": 296, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मुहल्ला!", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nगुरुवार, ७ मार्च, २०१३\nशिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मुहल्ला\nदोन दिवसापुर्वी गणेश कला-क्रिडा मंच, पुणे येथे भरीपनी ’शिवाजी अंडरग्राउंड’ चा खेळ आयोजित केला होता. हा खेळ फ्री होता. खरं तर दुस-याच दिवशी कोथरुडमधे हा खेळ तिकीटावर आजोयीत होताच, म्हणजे अगदी निवांतपणे बसून आरामात खेळ पाहण्याची संधी होतीच. पण मी तसे केले नाही. मी गेली फुकटचा खेळ पाहायला. या मागचा हेतू पैसे वाचविणे अजिबात नव्हता. तो होता आपल्या लोकांसोबत खेळ पाहण्याची जी झिंग असते ती अनुभवण्याचा. कोथरुडातील वातानुकुलित सभागृहात आरामात बसून पाहण्यात ती मजा कुठे जी आपल्या बांधवांच्या गराड्यात बसून भीम-गर्जनेच्या जयघोषात पाहण्यात आहे.\nखेळाची वेळ होती सायंकाळचे ५ वाजता. मला असल्या कार्यक्रमांचा दांडगा अनूभव असल्यामुळे मी तब्बल दीड तास उशीरा गेलो. पण त्यांच्या दांडगाईच्या पुढे माझी दांडगाई शूल्लक ठरली अन आजून अर्धातास ताटकळत वाट पाहावी लागली.\nमी जेंव्हा सभागृहात पोहचलो तेंव्हा उभ्या सभागृहात लोकं बसलेली. अगदी शेवटच्या एक-दोन रांगा सोडल्या तर सगळं खचाखच भरलेलं. मागच्या रांगेत जाऊन जागा धरली खरी पण खेळ चालू झाल्यावर आवाज नीट ऐकू येईना. मग काय, बाहेर पडलो अन पहिल्या गेट मधून अगदी स्टेजच्या पुढे जाऊन उभा झालो. बघतो काय तर माझ्या सारखे अनेक बांधव स्टेजच्या अवती भवती खालीच फलकत मारून बसलेली. मी जरा वेळ उभा राहून भींतीचा आधार घेत थांबलो खरा. पण हा हा म्हणता सभागृहातील प्रत्येक मोकळी जागा खचाखच भरली जाग होती. लोकं खालीच बसून ते नाटक पाहू लागली. माझ्याकडे दोन पर्याय होते. थेट बाहेर पडून उद्या निवांत कोथरुडला पैसे मोजून पहावे अन दुसरा म्हणजे ईथेच खाली बसून ताटकळत. मी दुसरा पर्या निवडला अन खाली बसलो. (ज्याना माझा ईगो माहित आहे त्यानी जर मला ईथे असं पाहिलं असतं तर त्याना विश्वासच बसला नसता. पण काय नं... “बाबासाहेब म्हटलं की काहिपण.....” असा मी वेडा आहे.)पडदा उठला अन खेळ सुरु झाला....\n“शिवाजी अंडरग्राउंड इन भीम नगर मुहल्ला....”\nनाटकाची कथा तशी साधी सोपी व आपल्या अवती-भवती जे रोजरासपणे घडत असतं त्यातलीच आहे. एक राजकीय ताई असते. ती सतराशे साठ पक्ष बदलत असते. ताईनी नुकताच पक्षांतर करुन एका नवीन पक्षात प्रवेश केलेला असतो. पुढे शिवजयंतीच्या निमित्ताने गावात तमाशा ठेवण्याचा बेत होतो. त्या प्रमाणे सुपारीही देण्यात येते. पण ऐन वेळेस ती सुपारी घेणारी तमशगिरीन अमेरीकेतील सुपारी घेते अन निघून जाते. मग होते पंचायत.\nमग शोधा शोध करुन एक बुवा सापडतो अन गावात शिवजयंतीच्या निमित्ताने शाहिरी ठेवण्यात येते. मिलिंद कांबळे नावाचा एक सच्चा आंबेडकरी कार्यकर्ता या बुवाच्या शाहिरी-टीमचा सदस्य असतो. बुवा कै च्या कै शिवाजी रंगवायला लागतो अन मिलिंद कांबळेशी ईथे वाजतं.\nमग काय मिलिंद कांबळे विरुद्ध बुवा अशी शाहिरीची जुगलबंदी घोषीत करण्यात येते. अन मिलिंद कांबळे नावाचा आंबेडकरी शाहीर खरा शिवाजी उलगडून सांगतो.\nया नाटकात मला आवडलेली अनेक वाक्ये आहेत. अनेक प्रसंग आहेत. पण त्यातल्या त्यात आवर्जून उल्लेख करावा असं एक वाक्य म्हणजे...\nजेंव्हा बुवा म्हणतात की “मला कुठल्याही लढ्याच्या प्रसंगा बद्दल विचार. सर्व तोंडपाठ आहे. प्रत्येक लढाई बद्दल अन गढ तोरणा बद्दल...” त्यावर मिलंद म्हणतो “आजून किती दिवस लढाया व गढ तोरणा बद्दल बोलणार, अरे कधीतरी शिवाजीच्या धोरणा बद्दल बोला” अन उभ्या सभागृहात गडगडाट होतो.\nअसच आजून एक प्रसंग आहे तो म्हणजे शिवाजीचं शेती धोरण सांगताना महाराजानी सोन्याचा नांगर फिरवलं... वगैरे उदाहरण देत बुवा लोकाना भावनिक करतो पण त्यावर मिलिंदनी प्रस्तूत केलेलं शिवाजीचं शेती धोरण म्हणजे आज पर्यंतच्या इतिहासकारांच्या कानाखाली काढलेला खणखणीत आवाज आहे. आम्ही शिवाजीला ज्या भूमिकेतून बघायला पाहिजे होतं त्या भूमिकेतून न पाहिल्याचा मनातून पश्चाताप होतो.\nअशा अनेक लहान सहान गोष्टी मिलिंदनी या नाटकात आपल्या शाहिरीतून मांडल्या ज्या अत्यंत महत्वाच्या आहेत.\nएकंदरीत प्रत्येकानी पहावं असं हे नाटक आहे.\nया नाटकाची दुसरी बाजू अशी की हे नाटक जेवढं सरस नि दर्जेदार आहे तेवढचं बायस नि एकांगीही आहे. तुम्हाला वाटेल दोन परस्पर विसंगत वाक्ये कशी काय ते तुम्ही नाटकवाल्याना विचार. त्यानीच तसं करुन ठेवलय. मी फक्त तुम्हाला सांगतोय.\nनाटकावर ५०% ब्रिगेडी प्रभाव असल्यामूळे ब्राह्मणद्वेषाचा अतिरेक आहे. त्याच बरोबर बहूजन समाजाचा एवढा पुळका आहे की शिवाजीला थेट बहुजन उद्धारक म्हणून पोर्ट्रे करण्याचा प्रयत्न झालाय जो खोटा व प्रतिकावा आहे. शिवाजी हा ब्राह्मण प्रतिपालक नव्हता हे सांगताना दिलेले दाखले अगदीच तकलादू तर आहेतच पण त्यांच्या आठ प्रमुखा पैकी सात प्रमूख हे ब्राह्मण होते हे पद्धतशीरपणे टाळले गेले. मुस्लिमांना समान वागणूक देण्या-या गुणाचं कौतूक करताना भान हरवल्याचा पुरावा देत शिवाजीच्या चुलत की कोण काकाचं नाव मुस्लिम नाव असल्याचाही उल्लेख येतो. हा ब्रिगेडी प्रभाव तर डोक्यात जातो. त्याच बरोबर महाराना पाटीलकी दिल्याचा प्रचार करताना ती फक्त एकाच महाराला दिली होती हे तर सांगत नाहीतच, पण बहमणी राजानी दिलेल्या ५२ अधिकारातील १२ तरी अधिकार शिवाजीनी महाराना चालू ठेवले का अन नाही ठेवले तर का नाही अन नाही ठेवले तर का नाही हे मात्र जाणीवपूर्वक टाळले गेल. हा सुद्धा ब्रिगेडी प्रभाव होय. त्याच बरोबर भास्कर कुलकर्णीचं मुंडकं उडविणे हा त्यांचा नाईलाज होता हे सांगण्यापेक्षा शिवाजीनी जणू तो प्रघात घालून दिला असा प्रचार या नाटकातून होत आहे. थोडक्यात शिवाजी सांगताना ब्राह्मणानी जो अन्याय केला तोच अन्याय आंबेडकरी समाजानेही केला असे म्हणायला पुर्ण वाव आहे. ब्राह्मणांचा शिवाजी हा मुस्लिम विरोधी असतो तर आंबेडकरी समाजाचा शिवाजी हा ब्राह्मण विरोधी असे समिकरण मांडले गेले. म्हणजे तुमने हमारी गाय मारी हम तुम्हारा वासरु मारेंगे प्रकार आहे सगळा\nहा ब्रिगेडी प्रभाव तेवढा सोडलाच(), तर मग उरलेली कलाकृती अप्रतीम आहे.\nप्रत्येक कलाकारानी साकारलेली भूमिका व त्याचा दर्जा पाहता काही वर्षातच या क्षेत्रात आंबेडकरी कलावंत मोठी मजल मारेल हे दिसून येते. जसे की साहित्य क्षेत्र आंबेडकरी समाजानी दुमदुमवून सोडले तसे नाट्यक्षेत्रही दुमदुमेल हे नक्की. जर कशाची गरज असेल तर थोडा ब्रिगेडी प्रभाव बाजूला सारून खरा आंबेडकरी बनून नाट्यक्षेत्रात उतरण्याची.\nका पहावा:- तोरणांचा नाही तर धोरणांचा शिवाजी ईथे सापडतो.\nका पाहू नये:- ब्रिगेडचा प्रचंड प्रभाव नि ब्राह्मण द्वेष.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nIPL साठी रिचवताहेत टॅंकर्सचे टॅंकर्स\nशिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मुहल्ला\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://gangadharmute.wordpress.com/2014/08/16/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%8B-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B/", "date_download": "2018-04-24T02:49:44Z", "digest": "sha1:ZEVBQAOCP4WX5ZP754V45GRQBPKUVQFJ", "length": 53896, "nlines": 576, "source_domain": "gangadharmute.wordpress.com", "title": "लासलगाव रेल्वे रोको आंदोलन | रानमोगरा", "raw_content": "\n‘सकाळ’ने घेतली ‘रानमेवा’ ची दखल.\nप्रा. मधुकर पाटील, बोरीवली (पश्चिम), मुंबई\nअभिप्राय : डॉ मधुकर वाकोडे\nशरद जोशी यांचे हस्ते सत्कार\nनागपुरी तडका – अभिवाचन\nसरकारची होळी – स्टार माझा बातमी\nसत्कार समारंभ : आर्वी (छोटी)\n← संघाच्या तावडीतून मोदींना सोडवणे गरजेचे – शरद जोशी\n’माझी गझल निराळी’ला स्व. सुरेश भट स्मृती गझल पुरस्कार →\nलासलगाव रेल्वे रोको आंदोलन\nलासलगाव रेल्वे रोको आंदोलन\nकांदा आणि बटाटा या शेतमालाची जीवनावश्यक वस्तूंच्या यादीमधून मुक्तता करणे, शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमुक्ती, शेतीवरील वीजपंपाची संपूर्ण वीजबील मुक्ती, कांद्याच्या बाजारपेठेत सरकारचा हस्तक्षेप आणि तंत्रज्ञानावर बंधने नको, या प्रमुख मागण्या ऐरणीवर आणून केंद्र शासनाच्या कांदा-बटाटा विषयक धोरणाला जोरदार हादरा देण्यासाठी आशिया खंडातली कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे दिनांक १४ ऑगष्ट २०१४ ला दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत १ तासाचे रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. श्री. शरद जोशी यांनी केले.\nलासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून दीड किलोमीटर अंतरावरील लासलगाव रेल्वेस्थानकापर्यंत शेतकरी संघटनेचे सहा हजार आंदोलक पाईक घोषणा देत प्रचंड मिरवणूक काढून गेले व रेल्वेट्रॅकवर ठाण मांडून बसले. सुमारे एक तास मनमाड-इगतपुरी ही शटल रेल्वे गाडी अडविण्यात आली. रेल्वेट्रॅकवर पत्रकारांशी वार्तालाप करताना मा. शरद जोशी म्हणाले की, सत्तेवर येताच मोदी सरकारने शेतकरीविरोधी धोरणांचा सपाटा लावला आहे. कांद्याचे निर्यातमूल्य वाढविल्यामुळे कांदा २०० ते ३०० रुपयांनी घसरला असून यापुढे कांदा उत्पादकांचा शासनाने अंत पाहू नये अन्यथा १९८० सालच्या आंदोलनाची पुनरावृत्ती करीत राज्यव्यापी रेल व रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. शेतकर्‍यांना शेतमाल विक्रीचे स्वातंत्र्य असले पाहिजे. मोदी सरकार वांधा करणारा निर्णय घेणार असेल तर शेतकरी मतपेटीतून त्याचा रोष प्रकट करतील आणि त्याचे गंभीर परिणाम मोदी सरकारला भोगावे लागतील, त्यामुळे निर्णयाचा फेरविचार करण्याचे त्यांनी मोदींना आवाहन केले.\nपोलिस अधीक्षक संदीप आटोळे, उपअधीक्षक माणुरी कांगणे, चंद्रमोहन मिश्रा, ए.के. स्वामी यांचेसह आंदोलनस्थळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रेल्वे स्टेशनला छावणीचे स्वरूप आलेले होते तरीही शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शांततेने व अहिंसेच्या मार्गाने आंदोलन यशस्वी करून दाखविले. शेतकरी देशाचा खराखुरा राजा असून तो देशाच्या साधनसंपत्तीची नासधूस करीत नाही. जाळपोळ, आगी लावणे, लूटमार करणे, दगडफेक करणे हे सच्च्या शेतकर्‍याला आवडत नाही, हे या शांततापूर्ण रेल्वे रोको आंदोलनाने सिद्ध केले. खरंतर रेल्वे अडवणे हेही शेतकर्‍यांचे काम नाहीच पण;\nआसुड उगारणारा माझा स्वभाव नाही\nपण; वेळ आणली या मग्रूर लांडग्याने\nअसे स्वत:च्या मनाशी म्हणतच तो नाईलाजाने रस्त्यावर उतरत असतो. पण नाईलाजाने का होईना पण जेव्हा केव्हा उतरतो तेव्हा तेव्हा शासनसत्तेला हादरवून सोडतो. तद्वतच याही प्रसंगी शेतकरी संघटना, शरद जोशी जिंदाबाद आणि प्रमुख मागण्यांच्या घोषणांनी त्यांनी परिसर दुमदुमून टाकला होता.\nमा. शरद जोशी यांच्या नेतृत्वात सर्व आंदोलनकर्ते अपसाईडच्या लूप लाईनवर ठिय्या मांडून बसले. मनमाड-इगतपुरी शटलचे आगमन होताच इंजिनवर बसून कार्यकर्त्यांनी गाडी रोखून धरली. शेतकर्‍यांनी गळ्यात कांदा, बटाट्याच्या माळा घालून सरकार विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी रेल्वेगेट बंद असल्यामुळे मनमाड लासलगाव मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती त्यामुळे रस्ता रोकोही अनायासे सफल झाला होता. ठीक ४ वाजता या आंदोलनाचे सेनापती गुणवंत पाटील हंगरगेकर यांनी छोटेखानी समयोचित भाषण करून सर्व आंदोलकांचे व उत्तम तर्‍हेने परिस्थिती हाताळल्याबद्दल पोलिस खात्याचे आभार मानले व रेल्वे रोको आंदोलन समाप्तीची घोषणा केली.\nतत्पूर्वी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दुपारी १२ वाजता कांदा उत्पादक शेतकरी मेळावा घेण्यात आला. मेळाव्याला मार्गदर्शन करताना मा. शरद जोशी म्हणाले की, केंद्र शासनाचे कृषी विषयक धोरण शेतकरीविरोधी असून मागील सरकारचीच धोरणे मोदी सरकार पुढे नेत आहे. कांदा, बटाट्यासारख्या नगदी पिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत टाकून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी करणाऱ्या शुद्ध हरवलेल्या सरकारच्या नाकाला आता कांदा फोडून लावण्याची वेळ आली आहे. सरकारने शेतकर्‍यांचा अधिक अंत न पाहता कांदा व बटाटा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून त्वरित वगळला पाहिजे. शेतमालाला खुल्या बाजारपेठेचे स्वातंत्र्य व तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य अशी शेतकरी संघटनेची दोन प्रमुख उद्दिष्टे असून कोणत्याही सरकारने शेतमालाच्या बाजारपेठेमध्ये हस्तक्षेप करू नये. कांदा, बटाट्याला जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत घातल्याने या दोन्ही शेतमालाची वाहतूक करता येत नाही, उत्पादनावर बंधने आली आहेत, प्रक्रियेवर बंधने आली आहेत व साठवणुकीवर बंधने घालण्यात आली असल्याने ते आम्हाला मान्य नाही. केंद्रातील भाजप सरकार शेतकरीविरोधी धोरणे राबवून शेतकर्‍यांवर अन्याय करीत असून, या सरकारचे पानिपत करण्याची ताकद शेतकरी संघटनेत आहे. कांदा हा जीवनावश्यक नसून, कांदा न खाल्ल्याने आजपर्यंत कोणी दगावला आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कृषी क्षेत्र दिवसेंदिवस संकुचित होत असून, त्यात होणारी वाढ असून नसल्यासारखी आहे. दुसरीकडे लोकसंख्या भूमितीय पद्धतीने वाढत असून, ४०० पट वाढलेल्या लोकसंख्येला पुरेल एवढा अन्नसाठा शेतकर्‍यांनी नवीन तंत्रज्ञानाच्या जोरावर उभा करून दाखविला म्हणून ही लढाई तंत्रज्ञानाच्या स्वातंत्र्याची लढाई आहे. केवळ शेतकर्‍यांमध्ये जागृती करून शेतकरी संघटना थांबणार नाही, तर शेतकर्‍यांना बाजारपेठेचे स्वातंत्र्य व तंत्रज्ञान मिळावे, यासाठी शेतकर्‍यांचा पक्ष स्थापन करण्याचे संघटनेने ठरवले आहे. मात्र या आंदोलनात महिलांचा सहभाग नसल्याबद्दल मा. शरद जोशी यांनी खंत व्यक्त केली.\nलासलगाव येथे शेतकरी संघटनेच्या वतीने पुकारलेल्या रेलरोको आंदोलनापूर्वी बाजारसमितीमध्ये झालेल्या विराट सभेच्या व्यासपीठावर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर, स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष डॉ. मानवेंद्र काचोळे, स्वतंत्र भारत पक्षाचे प्रांताध्यक्ष अ‍ॅड दिनेश शर्मा, अ‍ॅड वामनराव चटप, रवी देवांग, रामचंद्रबापू पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्षा शैलेजा देशपांडे, स्मिता गुरव, निर्मलाताई जगझाप, अर्जुन तात्या बोराडे, देविदास पवार, संजय कोल्हे, तुकाराम निरगुडे आदी शेतकरी संघटनेचे नेते उपस्थित होते. प्रारंभी लासलगाव बाजार समितीत सभापती नानासाहेब पाटील यांनी शरद जोशी व इतर पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.\nआंदोलनात किसनराव कुटे, शिवाजीराव राजोळे, दत्तात्रय मोगल, शंकरराव पूरकर, सांडूभाई शेख, भास्कर सोनवणे, शांताराम जाधव, फुलाआप्पा, बाबासाहेब गुजर, विष्णू ताकाटे, रामकिसन बोंबले, डॉ. श्याम आष्टेकर, गिरिधर पाटील, भानुदास ढिकले, केदू बोराडे, विलास देशमाने, मधुकर हांबरे, प्रभाकर हिरे, अशोक भंडारी, सुभाष गवळी, सुरेश जाधव, सोपान संघान, विशाल पालवे, लक्ष्मण मापारी, विनोद पाटील, संतू झांबरे, शिवाजी राजोळे आदींसह देवळा, कळवण, लासलगाव, सटाणा, तसेच धुळे जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.\nकांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या खांद्याला खांदा लावून समर्थन देण्यासाठी आंदोलनात संपूर्ण राज्यभरातून शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते. परभणीवरून श्री गोविंद जोशी, राम शिंदे, प्रल्हाद बारतले, मदन शिंदे, शेषराव राखुंडे, वर्ध्यावरून गंगाधर मुटे, सतीश दाणी, धोंडबा गावंडे, शांताराम भालेराव, गणेश मुटे, अशोक कातोरे, मनोहर जयपूरकर, गोपाल चदनखेडे, अमरावतीवरून श्रीकांत पाटील पुजदेकर, राजेंद्र आगरकर, जालन्यावरून पुंजातात्या, लातूरवरून मदन सोमवंशी, माधव मल्लाशे, माधव कल्ले, बुलढाण्यावरून दामोदर शर्मा, समाधान कणखर, सादीक देशमुख, नामदेव जाधव, भिकाजी सोलंकी, शेषराव साळके, प्रल्हाद सोनुने, जळगाववरून कडुआप्पा पाटील, उल्हास चौधरी, मधुकर वेडु पाटील, धुळ्यावरून शांतुभाई पटेल, गुलाबसिंग रघुवंशी, ए.के.पाटील, आत्माराम अण्णा पाटील, सांगलीवरून शितल राजोबा, सिंधुताई गुरव, सिंधू कोळी, नवनाथ पोळ, रामचंद्र कनसे, अण्णासो पाटील, सातार्‍यावरून ज्ञानदेव सकुंडे, बाळासाहेब चव्हाण, कोल्हापूरवरून अण्णासो कुरने, अनिल पाटील, अरुण सावंत, पूण्यावरून लक्ष्मण राजणे यांनी आंदोलन सफ़ल करण्यात मोलाची भूमिका पार पाडली.\nया रेलरोको आंदोलनाला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता गेल्या काही काळापासून सुस्त पडलेल्या नाशिक जिल्हा शेतकरी संघटनेला या आंदोलनाने प्रचंड उर्जित अवस्था प्राप्त झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी भविष्यकाळासाठी आश्वस्त झाल्यासारखा भासत होता.\nमहासचिव, स्वभाप, महाराष्ट्र प्रदेश\nलासलगाव रेल्वेरोको आंदोलन – प्रचंड पोलिस बंदोबस्त\nलासलगाव रेल्वेरोको आंदोलन – शेतकरी रुळावर ठिय्या देऊन बसले\nशिस्तबद्ध मोर्चा काढून आंदोलक शेतकरी रेल्वेकडे जाताना\nआंदोलनापूर्वी झालेल्या सभेस मार्गदर्शन करताना मा. शरद जोशी\nस्वतंत्र भारत पक्षाचे प्रांताध्यक्ष आंदोलकांना मार्गदर्शन करताना\nआंदोलन शिस्तीत आणि शांततेत पार पडले पाहिजे, याविषयी सुचना देताना माजी अध्यक्ष श्री रवी देवांग\nकानात तेल ओतून आपल्या प्राणापेक्षा प्रिय साहेबांचे विचार ऐकताना उपस्थित पाईक\nBy Gangadhar Mute • Posted in आंदोलन, छायाचित्र, प्रकाशचित्र, बळीराजा, शेतकरी संघटना\t• Tagged Agriculture, आंदोलन, शरद जोशी, शेतकरी, शेतकरी संघटना, शेती आणि शेतकरी, स्वतंत्र भारत पक्ष, sharad joshi\n← संघाच्या तावडीतून मोदींना सोडवणे गरजेचे – शरद जोशी\n’माझी गझल निराळी’ला स्व. सुरेश भट स्मृती गझल पुरस्कार →\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा.\nवेळ : ३२ सेकंद - MP3 आकार - 1.22 MB\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.\nसंपूर्ण मायमराठीचे श्लोक ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nABP माझा TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २७-०१-२०१३\nस्टार TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २६-१२-२०१०\nगगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतू प्राण भारताचा, शक्ती ध्वजा-पताका\nसंगे हिमालयाला येण्यास मार हाका\nसमवेत घे सह्याद्री, मेरूस ये म्हणावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nसाथीस ब्रह्मपुत्रा, गोदावरी नि यमुना\nधारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना\nकन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी\nही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी\nआता अभय मनाच्या धुंदीस या जपावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nही माझी छोटीसी दुनिया...\nमाझ्या छोट्याशा दुनियेत आपले\nमाझ्या काही गद्य आणि पद्य रचना..\nशेतकरी म्हणुन जगतांना (\nमाझ्या साईटला भेट देणारांचे मनःपुर्वक स्वागत ...\nमाझ्या साईटवरील सर्व लेख,कविता,गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखन माझे स्वतःचे स्वरचित असुन सर्वाधिकार सुरक्षित आहेत.\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ई-मेल करू नका.\nआपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.संदर्भ देतांना लिंक आणि लेखक,कविचे नांव अवश्य नमुद करा.\nआपला नम्र - गंगाधर मुटे\nमाझे लेखन – वर्गवारीनुसार\nअच्छे दिन आनेवाले है (2)\nए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3)\nदिवाळी अंक – २०११ (6)\nभारत की जुबानी (1)\nभाषाशुद्धी आणि समृद्धी (2)\nमार्ग माझा वेगळा (89)\nशेतकरी साहित्य संमेलन (5)\nस्टार माझा स्पर्धा विजेता (5)\nस्वतंत्र भारत पक्ष (2)\nआपण येथे वाचू शकता,\nचर्चेत भाग घेऊ शकता,\nनवीन चर्चा सुरू करू शकता\nया, एक वेळ अवश्य भेट द्या.\n- गंगाधर मुटे, निमंत्रक\nतुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी\nजडो ध्यास हा छंद व्यासंग बोली\nतुझे शब्दलालित्य सूरास मोही\nतसा नादब्रह्मांस आनंद होई\nसुरांच्या नभी सूरगंगा नहाली\nजरी वेगळी बोलती बोलभाषा\nअनेकांत एकत्व ही प्राणभाषा\nअसे भाग्य आम्हां मराठी मिळाली\nअसा मावळा गर्जला तो रणाला\nतसा घोष \"हर हर महादेव\" झाला\nमराठी तुतारी मराठी मशाली\nअभय एक निश्चय मनासी करावा\nध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा\nसदा शब्द वाणीत ये सर्वकाली\nस्टार TV प्रक्षेपित बक्षिस वितरण\nस्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला स्टार माझा चॅनेलवर प्रसारण करण्यात आले.\n“वांगे अमर रहे”-ABP माझा बातमी\n“वांगे अमर रहे”-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nरानमेवा-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nया ईमेलवर संपर्क करा.\nसुंदर ते ध्यान उभे बांधावरी\nकासे पितांबर ते फ़ाटके धोतर\nतुळशीहार जणू घामाचीच धार\nपोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥\nचेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥\nआरतीला नाही त्याची रखुमाई\nराजा शेतकरी बळीराज यावे\nसुखी झाली ती साजणी ॥१॥\nम्हणे पगारी बरवा ॥२॥\nशेती बागा त्याचे घरी\nपरी नको शेतकरी ॥३॥\nपदोपदी दिसे खूप ॥४॥\nडोहामधी डुबक्या मारा ॥५॥\nया देशाचे पालक आम्ही\nआम्हीबी हकदार रे ...........||धृ||\nआम्हीबी हकदार रे ...........||१||\nकेवळ खुर्ची बदलून केले,\nआम्हीबी हकदार रे ...........||२||\nफ़ुंकून दे तू बिगुल आता,\nनव्या युगाचा होरा घे\nआम्हीबी हकदार रे ...........||३||\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nश्याम्याची बिमारी… on श्याम्याची बिमारी\nGangadhar Mute on पहाटे पहाटे तुला जाग आली\nअनामित on पहाटे पहाटे तुला जाग आली\nvinod chaudhari on बळीराजाचे ध्यान\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nchinmay moghe on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on स्वदेशीचे ढोंगधतूरे : नागपुरी…\nमनोज शेलार on माय मराठीचे श्लोक…\nडिम्पल भगवान ऊईके on मुरली खैरनार : एक जिंदादील…\ndatta salekar on बळीराजाचे ध्यान\nचौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत\nसंपादकीय : अंगारमळा : खरा शेती साहित्यिक कोण\n४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन\nएक लेख एका आत्मप्रौढीचा\nशेतीच्या हतबलतेला निसर्ग जबाबदार नाही\nये तू मैदानात : शेतकरी गीत\nझाडावर पाखरू बसलं : लावणी\nअभिमानाने बोल : जय विदर्भ\nपरतून ये तू घरी\n॥सांगा तुकारामा : अभंग-४॥\nस्मशानात जागा हवी तेवढी\n“रानमोगरा” ला लिंक होण्यासाठी खालील कोड HTML विजेट मध्ये पेस्ट करा.\n\"रानमोगरा\" या ब्लॉगला लिंक होण्यासाठी तुमच्या ब्लॉगच्या HTML विजेट मध्ये वरील कोड पेस्ट करा.\nMy Blog अभंग आंदोलन करुणरस कविता गझल छायाचित्र नागपुरी तडका पारंपारीक गाणी पारितोषक/सत्कार पुरस्कार बातमी भजन भोंडला,हादगा,भुलाबाई मराठी भाषा महिला महिलांच्या व्यथा मार्ग माझा वेगळा राजकारण रानमेवा वाङ्मयशेती विडंबन विनोदी शेतकरी काव्य शेतकरी गाथा शेतकरी गीत शेतकरी संघटक शेतीचे अनर्थशास्त्र शेती विषयक समिक्षण\nमाझ्या आवडीचे मराठी संकेतस्थळ\nरानमोगरा ( शेती आणि कविता )\nशेतकरी विहार – Blogspot\nमाझे लेखन कॅटेगरी निवडा Audio (2) अंगाई गीत (2) अंगारमळा (1) अंधश्रद्धा (5) अच्छे दिन आनेवाले है (2) अभंग (15) अशीही उत्तरे (3) आंदोलन (11) आरती (3) उत्पादन खर्च (2) ए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3) ओवी (4) करुणरस (9) कविता (130) कवी/गीतकार (1) कॅरावके (2) गझल (103) गौळण (7) चर्चा (2) छायाचित्र (10) जात्यावरची गाणी (1) टीव्ही प्रक्षेपण (4) तुंबडीगीत (1) दिवाळी अंक – २०११ (6) देशभक्ती (6) नागपुरी तडका (27) नाट्यगीत (1) निवेदन (2) पत्र (2) परिषद (2) पारंपारीक गाणी (19) पारितोषक/सत्कार (13) पुरस्कार (13) पोळ्याच्या झडत्या (2) पोवाडा (1) प्रकाशचित्र (7) प्रवासवर्णन (1) प्रसिद्धीमाध्यम सहभाग (1) बडबडगीत (1) बळीराजा (8) बातमी (10) बालकविता (5) बोधकथा (1) भक्तीगीत (4) भजन (11) भारत की जुबानी (1) भावगीत (2) भावानुवाद (1) भृणहत्त्या (1) भोंडला,हादगा,भुलाबाई (16) भ्रष्टाचार (7) भ्रष्टाचार मुक्ती (9) मराठी भाषा (9) भाषाशुद्धी आणि समृद्धी (2) भाषेच्या गमतीजमती (2) महादेवाची गाणी (2) महिला (15) महिलांच्या व्यथा (16) माझी भटकंती (1) माझे देशाटन (1) मार्ग माझा वेगळा (89) मुख्यमंत्र्यांशी चर्चा (2) राजकारण (10) रानमेवा (84) रामदेवबाबा (1) रावेरी-सीतामंदीर (1) लावणी (6) वांगमय शेती (7) वाङ्मयशेती (113) विडंबन (13) विनोदी (18) विनोदी कविता (8) शिक्षणपद्धती (1) शिवा-VDO (1) शेतकरी कलाकार (1) शेतकरी काव्य (15) शेतकरी गाथा (32) शेतकरी गीत (31) शेतकरी संघटक (23) शेतकरी संघटना (6) शेतकरी साहित्य संमेलन (5) शेती विषयक (33) शेतीचे अनर्थशास्त्र (19) समारंभ (4) समिक्षण (16) साहित्य चळवळ (8) स्टार माझा स्पर्धा विजेता (5) स्वतंत्र भारत पक्ष (2) हवामान (3) हायकू (1) My Blog (17) Ring Tone (1) VDO (7)\nदिवाळी अंक – २०११\nमोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११\nदीपज्योती ई-दीपावली अंक २०११\nमायबोली-हितगुज दिवाळी अंक २०११\nपिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो..., उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो..., हक्कासाठी लढणार्‍यांनो..., लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो..., स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो..., नव्या युगाच्या निर्मात्यांनो..., या जरासे खरडू काही..., काळ्याआईविषयी बोलू काही....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune-news/business-and-enterprise-programme-in-pune-college-1616045/", "date_download": "2018-04-24T03:13:46Z", "digest": "sha1:CQJGCHUHKWSCMWYBMXTACIFS7RC7ABOQ", "length": 16681, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Business and Enterprise Programme in Pune College | ‘शब्द आमचे’ उपक्रमातून नव्या व्यवसायाची पायाभरणी | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\n‘शब्द आमचे’ उपक्रमातून नव्या व्यवसायाची पायाभरणी\n‘शब्द आमचे’ उपक्रमातून नव्या व्यवसायाची पायाभरणी\nव्यवसायाची पायाभरणी करण्याची प्रेरणा\n‘भावना तुमच्या.. शब्द आमचे’ असा एक छोटासा उपक्रम गेले तीन दिवस एका महाविद्यालयाने भरवलेल्या महोत्सवात करण्यात आला आणि या छोटय़ा उपक्रमाला लाभलेल्या यशातून हा उपक्रम सुरू करणाऱ्या तरुणाईला एका नव्या व्यवसायाची पायाभरणी करण्याची प्रेरणा मिळाली आहे.\nमॉडर्न कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातर्फे (गणेश खिंड) दरवर्षी महाविद्यालयातील युवक-युवतींच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना उद्योजकतेचे धडे मिळावेत यासाठी विविधा महोत्सव आयोजित केला जातो. युवक-युवतींनी स्वत: तयार केलेली अनेक प्रकारची उत्पादने, वस्तू, खाद्यपदार्थ आदी या महोत्सवात विक्रीसाठी ठेवले जातात. त्यासाठी प्रदर्शन भरवले जाते आणि स्टॉल्स लावले जातात. या महोत्सवाला दरवर्षी मोठा प्रतिसाद मिळतो. यंदाचा विविधा महोत्सव गुरुवारपासून शनिवापर्यंत भरवण्यात आला होता. कला शाखेच्या तिसऱ्या वर्षांत शिकत असलेल्या श्याम दाताळ, चेतन झडपे, शुभम कथले आणि शास्त्र शाखेच्या तिसऱ्या वर्षांत शिकत असलेल्या भाग्यश्री गायकवाड या चौघांनी मिळून या महोत्सवात लावलेला ‘भावना तुमच्या.. शब्द आमचे’ हा स्टॉल लक्षवेधी ठरला.\nश्याम, चेतन आणि शुभम यांना साहित्याची आणि लेखनाची आवड आहे तर भाग्यश्री इंग्रजीतून उत्तम लिहू शकते. शुभम सुलेखनकारही आहे. त्यातूनच त्यांना हा स्टॉल लावण्याची कल्पना सुचली. कोणाला आपल्या मित्राविषयी, कोणाला शिक्षकांविषयी, कोणाला आई-वडिलांविषयी काही ना काही भावना शब्दांमधून व्यक्त कराव्या असे वाटत असते. मात्र त्यासाठी योग्य शब्द सुचत नाहीत. कोणाला आपल्या मित्रांच्या ग्रुपवर एखादी कविता वा एखादी चारोळी लिहावी असे वाटते. मात्र ते प्रत्येकालाच शक्य होते असे नाही. त्यातून शब्द आमचे ही कल्पना या चौघांना सुचली आणि चौघांनी या कल्पनेवर आधारित महोत्सवात जो स्टॉल लावला त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nज्या कोणाला काही मजकूर लिहून हवा असेल तो कविता, चारोळी, पत्र वा मुक्तछंद अशा प्रकारात श्याम, चेतन, शुभम आणि भाग्यश्री लिहून देत होते. ज्याला मजकूर हवा असेल त्याच्याकडून आधी कोणाविषयी मजकूर हवा आहे, त्यांच्याशी नाते काय वगैरे सविस्तर माहिती घेतली जायची. त्यानंतर प्रत्यक्ष मजकूर तयार करण्याचे काम सुरू व्हायचे. हा मजकूर एकदा तयार झाला की मग तो सुंदर अक्षरात भेटकार्डच्या स्वरुपात अगदी अल्प शुल्कात लिहून दिला जायचा. तो वाचून आणि पाहून आमच्या स्टॉलवर येणारा प्रत्येक जण खूश होत होता, असा अनुभव चेतनने सांगितला.\nया आमच्या उपक्रमाचे कौतुक सर्वानी केलेच, शिवाय तुम्ही हे काम थांबवू नका. पुढेही असेच काही ना काही करत राहा, असेही सांगितले. आम्हाला काही ना काही मजकूर हवा असेल तेव्हाही आम्ही तुम्हाला सांगू असेही आम्हाला सांगितले गेले. महोत्सवात हा उपक्रम आम्ही हौसेने केला. त्यावर आलेल्या प्रतिक्रिया व सूचना ऐकून व्यवसाय म्हणूनही आम्ही हे काम पुढे करू शकतो, हा विश्वास आम्हाला मिळाला, असे श्याम, चेतन, शुभम आणि भाग्यश्रीने सांगितले. ही सेवा ऑनलाईन देता येणे शक्य असल्यामुळे तसाही विचार करत आहोत, असे चेतन म्हणाला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1212", "date_download": "2018-04-24T03:03:24Z", "digest": "sha1:6RPK7J37P4G52JH3E65JGTQHOPTR5KTU", "length": 12853, "nlines": 54, "source_domain": "mr.upakram.org", "title": "सामुदायीक प्रभाव (कॉमन इंपॅक्ट) | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nसामुदायीक प्रभाव (कॉमन इंपॅक्ट)\nसामाजीक उद्यमशीलता या सदरात मोडणारा सामाजीक गुंतवणूक म्हणून एक लेख लिहीला पण चुकून तो चर्चेत टाकला. त्यात संदर्भ दिलेला पुढचा भाग येथे सांगतो. हा लेख मोठा करण्याची इच्छा नाही. असे अनेक भेटलेल्या संस्था आणि त्यांच्या विविध कल्पना उपक्रमींपर्यंत पोचवण्याची प्रामाणिक इच्छा आहे. जे जे आपणासी ठावे ते ते इतरांसी सांगावे...इतकाच काय तो उद्देश. यात केवळ भारतीय संस्थांसंदर्भात सांगण्याची इच्छा नाही तर अमेरिकन संस्थांसंदर्भात पण लिहायचा प्रयत्न करेन. एक राहून राहून जाणवलेली गोष्ट - अमेरिकन सामान्य माणूस हा दान देण्यासंदर्भात जास्त सढळ असतो. कदाचीत ते चर्च सिस्टीममुळे (सेवा) आले असावे असे वाटते. फक्त त्यात आता अमेरिकन पद्धतीने एक हळू हळू \"सिस्टीम\" तयार होत आहे. त्या सिस्टीमचा शोध घेणारा हा प्रवास आहे. ह्यात कृपया आपण ही कुठे काही पहात असाल तर जरूर स्वतंत्र लेख लिहा अथवा किमान प्रतिसादात संदर्भ सांगा ही विनंती\n\"गिव्हींग स्मार्ट - गेटींग इंपॅक्ट\" या शिर्षकाखाली एक परीसंवाद The Indus Entrepreneurs - TIE च्या कार्यक्रमात जीम मॅथेसन नावाचे एक व्हेन्चर कॅपिटॅलीस्ट आले होते. बरीच वर्षे नौदलात काम केल्यावर नंतर ते खाजगी क्षेत्रात वळले आणि कालांतराने व्हेंचर कॅपिटल अर्थात उद्यमशील व्यक्तींच्या नफा होऊ शकणार्‍या खाजगी उद्योगांना चालना देण्यासाठी आर्थीक गुंतवणूकीत ते शिरले. पण त्याच बरोबर त्यांना आणि त्यांच्या पत्नीस सामाजीक काम करायची ओढ होती. त्यामुळे सेंटर फॉर वूमन अँण्ड एंटरप्राईज नावाच्या संस्थेत ते मदत करू लागले. त्याच बरोबर दुसर्‍या एका संस्थेशी त्यांचा संबंध आला. त्याचे नाव आहे - \"कॉमन इंपॅक्ट\".\nकॉमन इंपॅक्ट संघटनेत अनेक मान्यवर कंपन्या सहभागी आहेत. उ.दा. सिस्को, स्टेट स्ट्रीट बँक, फिडेलीटी, इत्यादी. कॉमन इंपॅक्ट अशा विनानफातत्वावरील अथव बिनसरकारी (नॉन प्रॉफिट/एनजीओ) संस्थांबरोबर काम चालू करते ज्यांना व्यवस्थापन कौशल्यासंदर्भात मदत केल्यास त्या त्यांच्या ध्येयात यशस्वी होऊ शकतील. बर्‍याचदा अशा संघटनांचे उद्देश चांगले असतात, स्वतःच्या कामासंदर्भात काय करावे लागणार आहे याची चांगली जाणीव असते, सेवाभावी /स्वप्नाळू माणसांचा एखादा चांगला गट ही भरपूर काम करायला तयार असतो. पण जेंव्हा व्यावहारीक पातळीवर काम करायची वेळ येते, तेंव्हा गणित चुकत जाते. कधी पैसा कमी असतो तर कधी असला तरी त्याचे व्यवस्थापन जमत नाही. तेच कार्यक्रम पूर्तीच्यासंदर्भात होऊ शकते. त्याचे मुख्य कारण असे असते की संगणक, माहीती तंत्रज्ञान, मार्केटींग, मनुष्यबळ व्यवस्थापन आणि एकंदरीतच व्यवस्थापनशास्त्रातील माहीतीचा अभाव. कॉमन इंपॅक्ट ने मोठ मोठ्या कंपन्यांना त्यांच्या सामाजीक बांधिलकीच्या (हा अजून एक वेगळा विषय आहे) उद्दीष्टांसाठी संपर्क करून संबंध प्रस्थापित केले. या कंपन्या स्वतःच्या ज्या कर्मचार्‍यांना असे सेवाभावी काम करण्याची इच्छा असते त्यांचा गट तयार करतात. कॉमन इंपॅक्ट मग सेवाभावी संस्था आणि स्वयंसेवक (व्हॉलेंटीयर्स) यांचा विशिष्ठ कामासाठी संपर्क करून देते. त्या कामाने सेवाभावीसंस्थेच्या कार्यात आणि मिळणार्‍या यशात चांगला फरक पडण्याची शक्यता असते.\nअशा प्रकारे कॉमन इंपॅक्ट ने अनेक सेवाभावी संस्थांचे आणि खाजगी उद्योगांचे एकत्र कार्यक्रम राबवून कुठल्यान् कुठल्या सामाजीक कार्यात सामुदायीक प्रभाव पाडता येऊ शकतो हे दाखवून दिले आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे प्रत्येक कामात (प्रोजेक्ट) गुंतवलेल्या एका डॉलर मागे ते ७ डॉलर समाजात परत करतात. प्रत्येक कर्यपूर्तीनंतर त्याच्याशी निगडीत असलेल्या सेवाभावी संस्थांना $२०,००० ते $४०,००० पर्यंतचा फायदा होतो आणि दूरगामी स्वावलंबित्व पण प्राप्त होते.\n\"कॉर्पोरेट सिटिझनशिप\" असे शब्द ऐकले की बहुधा आपल्या मनात उद्योगसमूहांनी केलेला देणग्या येतात.\nपण वर उल्लेख केल्याप्रमाणे त्याच्याबरोबर व्यवस्थापनशास्त्राचे ज्ञान देणे हे फार चांगले.\nकॉमन इंपॅक्टबद्दल माहिती वाचायला आवडली.\nपैसा + कौशल्य + व्यवस्थापन [नियोजन व अंमलबजावणी] यांची सर्वांची योग्य सांगड घातल्याशिवाय वर उल्लेख केल्याप्रमाणे दूरगामी स्वावलंबित्व अवघड आहे.\nकेवळ पैसा नाही तर व्यवस्थापनातुन मदत हा देखील तितकाच महत्वाचा भाग हे पटते. कॉमनइंपॅक्ट डॉट ओर्ग संस्थेच्या माहीती बद्दल धन्यवाद.\nभारत [महाराष्ट्र] व अफ्रिकेत काम करत असलेल्या वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाची माहीती वाचायला आवडेल.\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [03 May 2008 रोजी 14:49 वा.]\nकॉमनइंपॅक्ट डॉट ओर्ग संस्थेच्या माहीती बद्दल धन्यवाद.\nबहुसंख्य सेवाभावी संस्थांना पैसा आणि व्यवस्थापन ह्या दोन्ही गोष्टींची गरज असते. ह्यापैकी पैसा देणार्‍या आस्थापनांबाबत ऐकले / वाचले होते. पण व्यवस्थापकीय कौशल्याच्या दानाबद्दल कल्पना नव्हती.\nभारतात असे काही घडते आहे काय\nपण व्यवस्थापकीय कौशल्याच्या दानाबद्दल कल्पना नव्हती. भारतात असे काही घडते आहे काय\nभारतात सामाजीक उद्यमशीलता येत आहे पण खाजगी व्यवस्थापनाकडुन कौशल्याचे दान होत असलेले ऐकलेले नाही. पण सामाजीक उद्यमशील व्यक्ती /संस्था ऐकल्या/पाहील्या आहेत. त्यावर पुढे लिहीन.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2014/01/blog-post.html", "date_download": "2018-04-24T03:08:28Z", "digest": "sha1:Y5OFDNWHYQJJJBIZOG5OFDLEDL46SUQD", "length": 19664, "nlines": 291, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: ५०० कोटी फुंकणारा बेजबाबदार तरुण!", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nमंगळवार, ७ जानेवारी, २०१४\n५०० कोटी फुंकणारा बेजबाबदार तरुण\nधूम-३ नावाचा सिनेमा मी पहिलेला नाही नि वाचलेली परिक्षणं पाहता... पाहणे शक्यही नाही. त्यामुळे मी जे लिहतोय ते धूमचे परिक्षण नाही हे ही आधीच जाहीर करतो. मग मी धूम-३ बद्दल काय लिहणार आहे तर या सिनेम्यानी आज ५०० कोटीच्या कमाईचा आकडा पार केला. हे जाहीर करताना मिडीयाला उकड्या फुटल्या तर मी मात्र हळहळलो. कांद्याचा भाव ८० वर गेला की ओरडा करणारे शहरी लोकं (कारण खेड्यातली लोकं ओरडले तरी कोणी दखल घेत नाही व जे खेड्यात असुनही ओरडत नाही म्हणजे ते नक्कीच कांद्याचे उत्पादक असण्याची शक्यता असते. म्हणजे दोन्ही केस मध्ये खेड्यातील माणूस महागाईवर ओरडताना दिसत वा दाखवल्या जात नाही) ६००-८०० रुपये मोजून दर शुक्रवारी सिनेमे बघतात. तेंव्हा मात्र याना महागाई आठवत नाही... किंव अगदी याच धर्तीवर ही लोकं कधी एखाद्या सिनेमा गृहापुढे उभं राहून “आजकाल सिनेमे किती महाग झालेय... आमची लहान लहान मुलं बिचारी जांघा व मांड्या दाखविणा-या आयटम डान्सना मुकत आहेत” वगैरे म्हणत एखाद्या मल्टिप्लेक्सचा निषेध केल्याचे मी आजवर ऐकले/पाहिले नाही. त्याच बरोबर कांद्याचा भाव वाढला की माईक धरुन धुमाकुळ घालणारे व दिसेल त्याला विचारत सुटणारे मिडीयावाले चुकूनही कधी मल्टिप्लेक्सच्या दारात उभं राहून “तिकीट महाग झालं यावर आपलं काय मत आहे तर या सिनेम्यानी आज ५०० कोटीच्या कमाईचा आकडा पार केला. हे जाहीर करताना मिडीयाला उकड्या फुटल्या तर मी मात्र हळहळलो. कांद्याचा भाव ८० वर गेला की ओरडा करणारे शहरी लोकं (कारण खेड्यातली लोकं ओरडले तरी कोणी दखल घेत नाही व जे खेड्यात असुनही ओरडत नाही म्हणजे ते नक्कीच कांद्याचे उत्पादक असण्याची शक्यता असते. म्हणजे दोन्ही केस मध्ये खेड्यातील माणूस महागाईवर ओरडताना दिसत वा दाखवल्या जात नाही) ६००-८०० रुपये मोजून दर शुक्रवारी सिनेमे बघतात. तेंव्हा मात्र याना महागाई आठवत नाही... किंव अगदी याच धर्तीवर ही लोकं कधी एखाद्या सिनेमा गृहापुढे उभं राहून “आजकाल सिनेमे किती महाग झालेय... आमची लहान लहान मुलं बिचारी जांघा व मांड्या दाखविणा-या आयटम डान्सना मुकत आहेत” वगैरे म्हणत एखाद्या मल्टिप्लेक्सचा निषेध केल्याचे मी आजवर ऐकले/पाहिले नाही. त्याच बरोबर कांद्याचा भाव वाढला की माईक धरुन धुमाकुळ घालणारे व दिसेल त्याला विचारत सुटणारे मिडीयावाले चुकूनही कधी मल्टिप्लेक्सच्या दारात उभं राहून “तिकीट महाग झालं यावर आपलं काय मत आहे” असा त्यांचा खानदानी प्रश्न विचारतील तर शप्पथ... आता कोणी म्हणेल ती जिवनावश्यक वस्तू थोडीच आहे” असा त्यांचा खानदानी प्रश्न विचारतील तर शप्पथ... आता कोणी म्हणेल ती जिवनावश्यक वस्तू थोडीच आहे बरोबर ते मलाही माहित आहे... मलाही तेच म्हणायचं आहे... जी गोष्ट जिवनावश्यक नाही त्यावर आजची तरुणाई व श्रीमंत लोकं एवढा पैसा उधळतात की दर महिन्याला एक सिनेमा शंभर कोटीच्या घरात कमाई करतो हे कशाचं लक्षण आहे एवढा पैसा उधळणारा आजचा तरुण हा मोठ्या प्रमाणावर मध्यम वर्गातून आलेला दिसतो. भारतातील समस्त श्रीमंतानी किती कुंथून कुंथून सिनेमे पाहिले तरी सिनेमा ५०० कोटीच्या घरात जाणार नाही. मध्यम वर्गानी प्रतिसाद दिल्या शिवाय १८ दिवसात असा अवाढव्य आकडा पार करणे अशक्य आहे.\nकांद्याचे भाव वाढले की ओरडतो तो मध्यम वर्गच पण हाच मध्यम वर्ग पोराना सिनेम्यासाठी ८०० रुपये देताना मात्र कचरत नाही... ही मनोवृत्ती म्हणजे आत्ममग्न व स्वकेंद्रित समाजाची भर पडत आहे याचा संकेत नव्हे का त्यातून आजचा मध्यमवर्गीय तरुणही पैशाच्या बाबतीत बेबंध वागत चालला अन ही वृत्ती समाजाला व ओघाने देशाला मारक ठरणार हे कुणालाच का कळत नाही. त्यात अजुन भर काय तर आपल्या देशात क्रेडीट कार्डवर जगणारे कर्जकिडे मोठ्या प्रमाणात जन्माला येत आहेत. मागच्या दशक भरात या कर्जकिड्याना सदा डोक्यावर कर्ज घेऊन दिखाऊ जिवन जगण्याची सवय पडली आहे. एकुणच ही अमेरीकन संस्कॄतीची लागण इकडेही झाली एवढेच नव्हे तर प्रचंड बोकाळत चालली हेच खरे.\nआजच्या मल्टिप्लेक्सच्या जमान्यात एका आठवड्यात सिनेमा हीट की फ्लॉप याचा निकाल लागतो... पण त्याच्या जोडीला १०० कोटीचा क्लब गाठणारे सिनेमे हा एक नवाच प्रकार मागच्या पाचेक वर्षात पहायला मिळत आहे. आज धूम बाबानी ५०० कोटीची कमाई फक्त १८ दिवसात केली हा या नव्या क्लब संस्कृतीचा कळस आहे. विचार करण्यासारखी गोष्ट काय तर हा कळस चढवितो कोण आजचे तरुण ते ही मध्यम वर्गीय.\nदेशातील बेरोजगारी टोकाला जात आहे... शेतकरी आत्महत्या करत आहे. मजूर व कामगार मुश्कीलिने रोजचे ३५ रुपये खर्च करु शकत आहे अन अशा अवस्थेत भारतातील मध्य वर्गातील तरुण मात्र १८ दिवसात ५०० कोटी रुपये सिनेम्याच्या नावानी फुंकतो आहे... खरच माझा देश लाज वाटावी अशा विविधतेने नटलेला आहे, अजुन काय\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nLabels: चालू घडामोडी, चित्रपट\nreghana १४ जानेवारी, २०१४ रोजी १०:२१ म.उ.\nआपल्या पोस्ट खूप छान तर्कसंगत आहेत. मी मात्र खूप कमी वेळा इतकं प्रदीर्घ लिहितो. पुन्हा नक्की भेट देईन.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nसलग सत्तेतून येते बेफिकीरी\nनमो : चायवाला चीफ मिनिस्टर\nAK - 45 ( अरविंद केजरीवाल, वय-४५)\nसोनीया गांधीनी झग्ग लेवून दारू वाटावी\nक्रिकेट - तीन लाकडं, अकरा माकडं :- ब्रिगेडचा झोल\nसुनंदा पुष्कर-थरुरना भावपुर्ण श्रद्धांजली\nनामदेव ढसाळाना भावपुर्ण श्रद्धांजली\nराजू शेट्टी : एका शेतक-याची राजकीय आत्महत्या\n५०० कोटी फुंकणारा बेजबाबदार तरुण\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2012/01/blog-post_1974.html", "date_download": "2018-04-24T02:45:23Z", "digest": "sha1:PDORH52DQUU6MQZOIHXFABH62P34LUXY", "length": 5862, "nlines": 86, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: ..एक श्रावण मागते..", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nबुधवार, १८ जानेवारी, २०१२\nखळखळूनी हासण्याला एक कारण मागते\nचिंब होउन दरवळाया एक श्रावण मागते..\nमी अशी जाई परी फ़ुलण्यास आतुर जाहले\nकोवळ्या देहावरी मी गंध सारे ल्यायले\nआसमंता मोहवाया धुंद यौवन मागते\nचिंब होउन दरवळाया एक श्रावण मागते..\nसूर गाण्याचे दर्‍याखोर्‍यातुनी घोंघावती\nअन पुन्हा पडसादही हृदयात या झंकारती\nबांधण्या मी गीत माझे शब्द गुंफ़ण मागते\nचिंब होउन दरवळाया एक श्रावण मागते..\nपेटता विस्तव भिजावा पावसाने या इथे\nघन झुरावा-कोसळावा, आणि नभ व्हावे रिते\nकंच हिरव्या या धरेचे देखणेपण मागते\nचिंब होउन दरवळाया एक श्रावण मागते..\nआळवाचे पान हो तू, थेंब होउ दे मला\nमोजके पण देखणे आयुष्य भोगू दे मला\nसोवळा विश्वास आणि- प्रीत-कोंदण मागते\nचिंब होउन दरवळाया एक श्रावण मागते..\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://nmk.co.in/s/mpsc-child-women-officer-exam/5245/", "date_download": "2018-04-24T02:41:38Z", "digest": "sha1:CDQ4OF3YBHUXLXIDOQEIAGOUC3HARHF3", "length": 6301, "nlines": 115, "source_domain": "nmk.co.in", "title": "महिला व बाल विकास विभागात विविध 'अधिकारी' पदाच्या एकूण ४५ जागा - NMK", "raw_content": "\nमहिला व बाल विकास विभागात विविध ‘अधिकारी’ पदाच्या एकूण ४५ जागा\nमहिला व बाल विकास विभागात विविध ‘अधिकारी’ पदाच्या एकूण ४५ जागा\nमहाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागांतर्गत ‘निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था / रचना व कार्य पद्धती अधिकारी/ अधिव्याख्याता/ जिल्हा महिला बालविकास अधिकारी/ अधीक्षक/ सांख्यिकी अधिकारी (गट-ब) पदाच्या एकूण ४५ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ एप्रिल २०१८ आहे.\nसौजन्य: माऊली कॉम्प्युटर, चिंच परिसर, चिखली, जि. बुलढाणा.\nराज्यातील जिल्हा परिषदांमध्ये गट-क संवर्गातील रिक्तपदांसाठी लवकरच भरती\nबुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव-राजा येथे कौशल्य विकास व रोजगार मेळावा\nमुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ‘शिपाई’ पदांच्या एकूण १३६ जागा\nकेंद्रीय विद्यालय संघटन यांच्या आस्थापनेवर ‘शिक्षक’ पदांच्या एकूण ५१९३…\nअभ्युदय को-ऑप बँक लिमिटेड यांच्या आस्थापनेवर ‘लिपिक’ पदांच्या एकूण १०० जागा\nभारतीय स्टेट बँकेत ‘विशेष अधिकारी’ पदाच्या एकूण ११९ जागा (मुदतवाढ)\nनवीन जाहिराती / घोषणा . . .\nस्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदांच्या २००० जागा\nकर सहाय्यक/ लिपिक-टंकलेखक/ जि.प.सरळसेवा/ तलाठी स्पेशल बॅच उपलब्ध\nलक्ष्यवेध . . .\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१८ मधील स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक उपलब्ध\nपरिस्थितीमुळे वॉचमनची नोकरी केलेला ‘मंजूर दार’ यंदाच्या IPL स्पर्धेत खेळणार\nप्रवेशपत्र . . .\nवैद्यकीय शिक्षण व संशोधन अधिपरिचारिका (नर्स) परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nसंयुक्त प्रवेश (मुख्य) परीक्षा ‘JEE-Main-2018’ प्रवेशपत्र\nनिकाल . . .\nपोलीस भरती-२०१८ मैदानी चाचणी/ लेखी परीक्षा निकाल\nशिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (सीईटी) परीक्षा-२०१७ निकाल\nमागोवा . . .\nमुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ‘शिपाई’ पदांच्या एकूण १३६ जागा\nकेंद्रीय विद्यालय संघटन यांच्या आस्थापनेवर ‘शिक्षक’ पदांच्या एकूण ५१९३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://sonalisb.blogspot.com/2006_02_01_archive.html", "date_download": "2018-04-24T02:33:21Z", "digest": "sha1:FBGLLOS53MZWSEJOUOJT7SJC3PTG5ELL", "length": 10220, "nlines": 91, "source_domain": "sonalisb.blogspot.com", "title": "लिहायचं म्हणून...: February 2006", "raw_content": "\nघट्ट मिटल्या मुठीमधले काही क्षण वेचलेले\nकाही निसटले, सांडलेले, दूर मागे राहिलेले\n'अभिनव'च्या रंगांमधले कुंचल्यातून आकारणारे\nकपांवरच्या वाफेवरती शब्दांसवे तरंगणारे\nकल्पनांच्या वाटेवरचे सृजनोत्सवात जागलेले\nमोरपंखी दिवसांमधले मैत्रच होऊन राहिलेले\nकाही क्षण हातावरच्या मेंदीत रंगून गेलेले\nअक्षतांसवे उधळताना हिरवे हिरवे किणकिणले\nमिळून पाहिल्या स्वप्नांचे, संकल्पांचे, आकांक्षांचे\nकष्टसाध्य आनंदाचे घामामधूनी ओथंबले\nआस लावूनी वाट पाहिली ते क्षण माझ्या कुशीत फुलले\nदिसामाशी जे मोठे होऊन आनंदाचे निधान झाले\nचिऊकाऊच्या गोष्टींमधले चांदोबाच्या वाडीमधले\nचिमण्या बोलांमध्ये गुंतूनी माझ्या घरटी विसावले\nमागे पाहता वळूनी कैकदा वाटे क्षण ते पकडावे\nबंद मखमली पेटीमध्ये हळूच जपावे सजवावे\nयेतील क्षण संघर्षाचे, थकलेले, गेले दमूनी\nपेटीतल्या या क्षण ठेव्यांची करूनी मग ती संजीवनी\nअनुभवल्या त्या पूर्वक्षणांची परतूनी जादू अनुभवावी\nथकलेल्या तनूमनास व्यापून नवी उभारी मिळवावी...\n- सोनाली सुहास बेंद्रे\nकृष्णा आणि यश दिवसभर एकत्रच असतात ... आजीकडे.\nयश म्हणजे माझा भाचा .. वय वर्षं तीन\nआणि कृष्णा म्हणजे माझी कन्या .. वय वर्षं दीड.\nयशला रामायण अगदी तोंडपाठ आहे. म्हणजे जर त्याला कोणीही राम या विषयावर 'चावी' मारली तर त्याची लगेचच टकळी चालू होते. त्याच्या या खेळात घरातल्या सगळ्यांनाच विविध भूमिका निभवायला लागतात.\nम्हणजे तो कायम 'राम'च असतो आणि बाकीचे त्याच्या इच्छेनुसार लक्ष्मण, सीता, सुग्रीव, वाली, हनुमान अगदी रावण, त्राटीका आणि शूर्पणखा सुध्दा.\nतर परवा काय झालं ... एकत्र खेळताना यशनं जोरात कृष्णाच्या नाकाखाली बोट घासलं. सुरीनं कापावं तसं. आणि तो पडद्यामागं जाऊन लपला. कृष्णा नाक धरून आजीकडे गेली आणि तिचा पदर ओढून सांगू लागली, 'दादा..बाऊ...'\nआपल्या नातवंडांच्या गुणांशी चांगलीच परिचीत असलेली आजी आधी यशला शोधू लागली.\nपडद्यामागच्या यशला पुढे घेत म्हणाली, 'काय रे काय केलंस तिला\n'काही नाही गं' .. यश.\n'खरं सांग यश .. काय केलंस ..\n'अगं आजी .. मी ना शूर्पणखेचं नाकच कापलं' .. यश.\nयापुढं बोलण्यासारखं असं आजीकडं काहीच नव्हतं.\nरोज सकाळी आमचा आणि कृष्णाचा ठरलेला कार्यक्रम असतो.\n'दातु' घासणे, मग गरम पाणी पिणे आणि मग ४-५ मनुका खाणे. तर आज हे सर्व पार पडल्यावर खाऊ खायची वेळ झाली. मला आपलं वाटलं की खाऊमध्ये शिरा आहे तर जरा देवाला नैवेद्य दाखवावा.\nखाऊचा वास लागून कृष्णाबाई वाटी-चमचा घेउन तयारीतच उभ्या होत्या. तिची ओट्याशी उभं राहून, टाचा उंच करकरून हाताशी काही लागतंय का याची धडपड चालू होती.\nकसंबसं रोखून मी तिला म्हणलं, 'आधी बाप्पाला देउयात का\nझालं. ही माझ्यापुढे .. थेट देवापुढे हजर.\nमी नैवेद्याची वाटी भरून तिथवर जाईपर्यंत हीनं आमचा मोठा बाळकृष्ण बाहेर काढला होता. त्याच्या मोठ्या आकारामुळे तो तिचा अधीक आवडता देव आहे. तर तिच्या दातांचा छोटासा ब्रश घेउन ती जोरात बाळकृष्णाला घासत होती. एकीकडे तोंडानं बडबड चालूच होती. 'दातु..बाप्पा..दातु'. मला कळेना की आता देवांचे ते हाल पाहून ओरडावं की खाऊ खायच्या आधी त्यांनी दात घासावेत हा आग्रह धरला म्हणून कौतुक करावं \nमी विचार केला ... असूंदे, देवांचे दात तरी कोण घासणार\nमी आणि कृष्णा संध्याकाळ्च्या भाजी आणायला जवळच्याच मार्केटमध्ये गेलो होतो. खाली सोडलं तर ही भाज्या उपसते म्हणून मी तिला कडेवर घेतलं होतं.\nमाझ्या एका बाजूला एक वयस्कर बाई तर दुसरया बाजूला एक छानशी जीन्स आणि रंगीत टॉप घातलेली कॉलेज गर्ल खरेदी करत होत्या.\nत्या मुलीनं कृष्णाला 'hi' म्हणलं आणि ती भाजी घ्यायला खाली वाकली. तिच्या modern वेषभूषेमुळे वाकल्यावर तिची पाठ दिसू लागली. झालं. कृष्णाचं लक्ष तिकडे गेलं आणि ती टाळ्या पिटत म्हणायला लागली, 'ढेरी पम पम...ढेरी पम पम'. काय झालयं ते पटकन माझ्या लक्षात आलं. मला वाटलं की आता मी इथून गायबच होईन तर बरं.\nमाझ्या शेजारच्या आजी गालातल्या गालात हसू लागल्या. भाजीवाली हसत-हसत मला म्हणाली ... लेकरूच हाये.आसूंदेत.\nमी अत्यंत दिलगिरीनं त्या मुलीकडं पाहिलं तर ती चक्क हसत होती. टाळ्या वाजवणारया कृष्णाला पाहून ती म्हणाली ... she is so sweet.\nतिला मराठीच कळत नव्हतं \n- सोनाली सुहास बेंद्रे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2010/09/blog-post_08.html", "date_download": "2018-04-24T03:07:21Z", "digest": "sha1:4BMAH4CHKMALM4HGOVWN2JFJPUJW2XMA", "length": 27608, "nlines": 332, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: रामायण-मला पडलेले काही प्रश्न", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nबुधवार, ८ सप्टेंबर, २०१०\nरामायण-मला पडलेले काही प्रश्न\nरामायण हे भारतीयांच्या आवडीचा विषय आहे, किंबहुन मागचे दोन हजार वर्षात ईथल्या बुद्धीजिवी वर्गानी, साहित्यिकानी व साधू संतानी जमेल त्या मार्गाने रामायणाचा प्रचारच केला. त्यातुन अनेक गोष्टी समाज हिताच्या म्हणून रुजविण्याचा आजही सातत्याने प्रयत्न केला जातो. अगदी गुणी पुत्र, पतिव्रता बायको, चांगला भाऊ, जिव ओवळणारा सेवक असे अनेक पात्र रामायणात रंगविलेले असून ती पात्र आपल्या आयुष्यात निर्माण व्हावीत वा किमान त्याचा आदर्श जपावा असा एकुण प्रयत्न असतो. पण त्या पलिकडे जाऊन आपण रामायणाला तर्काच्या कसोटयात घालण्याचे प्रयत्न करु या...\n१) रामायण भविष्यात घडणारे असते असे एक लिहलेले आहे. तर मग भविष्य काळातील घटानांमधे रामायणाचा कवी वाल्मिकी हजर राहु शकला नसता. किंवा स्वत:ला हजर दाखवु शकला नसता. वाल्मिकी हा गरोदर सितेचे संगोपन करतो व तिने जन्म दिलेल्या लव-कुशाचा सांभाळ करतो, त्याना विद्या शिकवितोहे सगळं आपण वाचलेलं आहे. मग प्रश्न हा पडतो की जर रामायण आधीच लिहले गेले तर अशा अनेक प्रसंगी भविष्य काळातिल रामायणात हा वाल्मिकी खुद्द कसा काय हजर आहे\n\"कर्ता सर्वस्व लोकस्य श्रेष्ठो ज्ञानविदां विभु:\nउपेक्षसे देवगण सीता पतन्तीं हव्यवाहने\nकथं देवगण श्रेष्ठमात्मानं नाबुद्धयसे॥ (संदर्भ. वाल्मिकी रामायण ६-११६-६)\nया श्लोकावरुन हे लक्षात येते कि हिंदुंची ईश्वराचे अवतार मानन्याची कल्पना बाळसे धरु लागली होती. पण या श्लोकात बुद्धाची उपमा मागाहुन येणा-या रामास देण्यात आली हे स्पष्ट होते.\nम्हणजे रामायण बुद्धाच्या नंतर लिहण्यात आले.\n२) अयोधे जवळ सरयु ऐवजी घोगरा नदी कशी: अयोद्धेच्या १.५ योजन (१९किमि ) अंतरावरुन सरयुनदी वाहत होती असा उल्लेख वाल्मिकी रामायणात आहे. या सरयुतच राम-लक्षमण आणि संपुर्ण अयोध्येने जलसमाधी घेतली होती असा उल्लेख वाल्मिकी रामायणात आहे. पण आता तेथे सरयु नदी आपले पात्र बदलुन १०० किमी वरुन वाहते. आणि अयोध्येत मात्र घोगरा नदी नांदताना दिसते, हा काय प्रकार आहे म्हणजे जो कोणी लेखक या रामायणाची निर्मीती करतो त्यानी अयोध्या नगरी पाहिली नव्हती हेच सिद्ध होते. सगळं लिखाण कुठेतरी दूर बसून ऐकीव माहितीवर केलं असं दिसते म्हणून हा घोळ झालाय ही एक शक्यता. व दुसरी शक्यता अशी की मिस्त्र मधे सिरादीया नावाची नदी तेंव्हाही होती व आजही आहे, जी रामेशु राजाच्या राजधानीजवळूनच वाहते. म्हणजे रामायण नावाचं महाकाव्य जिथे कुठे बसून लिहण्यात आलं तिथल्या माणसाना अयोध्येची नेमकी भौगोलीक माहिती नव्हती हेच सिद्ध होते.\nआपण रामायण वाचुन तर्कावर विचार केल्यास ते एक थोतांड आहे हे सिद्धच होते\n३) हो रावण हा बौद्ध राजा होता व लंकेत रावण नावाचा राजा केंव्हा झालाच नाही.\nउलट श्रिलंकेचा पहिला राजा विजयसिंह हा गुजरात मधिल लाट देशाचा राजा होता. त्याने बोटिमधे ७०० सैनिक घेतले व भरुच ते लंका असा प्रवास केला. तेथे त्यानी इ.स. पुर्व ४८३ ला आपले राज्य स्थापन केले.\nविजयसिंह हा लंकेचा पहिला राजा.\nआता आपन लंकेचे अंतर मोजु या.\n“इतो द्वीपे समुद्रस्य सम्पुर्णे शतयोजने\nतास्मिल्लक्ङा पुरी रम्या निर्मिता विशकर्मणा”\n(संदर्भ: वाल्मिकी रामायण ४-५८-२०)\nसंम्पती माहिती देतो कि लंका चारही बाजुंनी समुद्रानी वेढलेली आहे. पुर्ण १०० योजन समुद्र पार करुन त्याच्या दक्षीन तटावर लंका आहे.\n(१०० योजन म्हणजे १२८०कि.मी. अंतर.) आता भारत व श्रिलंकेचे अंतर किती आहे फक्त ५०कि. मी. आता बोला.\nअलाहबाद ते चित्रकुटचे अंतर सडक मार्गाने ८० मैल (१२८कि.मी आहे)\nआता थोडी मजा बघा.\n१) चित्रकुट ते विराध वध स्थळ-०३.००कि.मी. (वा. रा. ३-४-२८)\n२) विराध वध स्थळ ते शरभंग आश्रम-१९.००कि.मी(वा.रा. ३-४-२०,२१)\n३) शरभंग-सुतीक्ष आश्रम ते अग्निजिव्हा आश्रम-५५कि.मी.(वा.रा. ३-११-३७)\n४) अग्नीजिव्हा ते अगस्त्य आश्रम-१३ कि.मी. (वा.रा.३-११-४१)\n५) अगस्त्य आश्रम ते पंचवटी आश्रम-२६ कि.मी. (वा.रा. ३-१३-१३)\nचित्रकुट ते पंचवटी एकुण अंतर ११६ कि.मी.\nपंचवटी (मैहर) ते लंका (अमरकंटक)\nऋष्यमुक पर्वताचे दक्षिणेला महासागर (पंपा सरोवर) होते. हे पंपा सरोवर म्हणजे दलदलिचा प्रदेश. हा फक्त १ योजनचा म्हणजे १२.८ कि.मी.चा होता. आणी त्याचे दक्षीणेला लगतच अमरकंटाकवरील लंका होती. म्हणजे पंपासरोवर धरुन लंकेचे अंतर २५कि.मी पेक्षा जास्त नाही. यावरुन अयोध्या ते लंकेपर्यंतच्या चारही भागांची बेरीज होईल १५० किं.मी.+१२८+११६+२५=४१९ किलोमिटर. वाल्मिकिच्या काल्पनिक रामायणाचा त्या काळातिल पायदळ रस्त्याने हे अंतर ४१९ कि.मी. च्या आसपास आहे.\nवाल्मिकी रामायणातील योजन च्या मोजमापा प्रमाने अंतर मोजल्यास ते विंध्य पर्वताच्या उत्तर भागात किष्किंधा, ऋश्यमुकपर्वत, प्रसवण गिरी, पंपासरोवर, अगस्त्य आश्रम, पंचवटी(मैहर) आणि लंका ह्या ४१९ किमी च्या आवाक्यात आहेत. ती सर्व अयोध्या ते लंका ह्या ४१९ किमी च्या आवाक्यात दाखविली आहेत. पण काहीही औचित्य नसताना महाराष्ट्रातील नाशिक जवळ पंचवटी सांगितली जाते. ती अयोध्येपासुन सुमारे १२००किमी (अंदाजे) अंतरावर आहे. मग अयोध्येपासुन रामायणाप्रमाणे फक्त ४००किमी च्या जवळपास असलेली विंध्यच्या उत्तर भागातील पंचवटी, विधच्या दक्षिणेला अयोध्येपासुन १२०० किमी सांगण्याचे कारण वाल्मिकी रामायणात मात्र सापडु शकत नाही. आनि असे खोटे करण्याचे कारण काय याचे उत्तरही कुणी श्रद्धाळू देऊ शकेल याची खात्री देता येत नाही.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nKrish १ डिसेंबर, २०१२ रोजी ५:३९ म.पू.\n१) (संदर्भ. वाल्मिकी रामायण ६-११६-६) :- श्री रामटेके , तुमच्या सारख्या माणसान चक्क चक्क खोटे संदर्भ आणि खोटे पुरावे दयावेत न तथास्मि महाबाहो यथा त्वमवगच्छसि |\nप्रत्ययं गच्छ मे स्वेन चारित्रेणैव ते शपे || ६-११६-६\nतुम्हीच अस करू लागला तर आपल्यात आणि ब्रिगेड मध्ये काय फरक हो \n२) पण या श्लोकात बुद्धाची उपमा मागाहुन येणा-या रामास देण्यात आली हे स्पष्ट होते.:- बुद्ध शब्दाचे १७ अर्थ , ते सुद्धा बुद्धाच काही खर नाव नाही . आणि बुद्धाच नाव म्हणून संस्कृत शब्द आमच्या लोकांनी वापरायला कि तुम्हाला गौतम बुद्ध दिसणार . जरा थोड संस्कृत शिका नाव आहे का विशेषण ते तरी वाचा कि आधी .\n३) राम-लक्षमण आणि संपुर्ण अयोध्येने जलसमाधी घेतली होती. असा उल्लेख वाल्मिकी रामायणात आहे. :- परत खोट अहो महाशय तुमच्या माहिती साठी ,वाल्मिकी रामायण श्री राम आयोध्येत परत आल्यावर संपत . त्यांच्या जलसमाधीचा आणि वाल्मिकी रामायण\n४) हो रावण हा बौद्ध राजा होता व लंकेत रावण नावाचा राजा केंव्हा झालाच नाही. :- मी या विषयावर कधीही चर्चेला तयार आहे , कृपया पुरावे आपण स्पष्ट दिलेले नाहीत ते द्या (वरील प्रमाणे चुकीचे देवू नका)\n५) चित्रकुट ते विराध वध स्थळ-०३.००कि.मी. (वा. रा. ३-४-२८) :- तम् मुक्त कण्ठम् उत्क्षिप्य शङ्कु कर्णम् महास्वनम् |\nविराधम् प्राक्षिपत् श्वभ्रे नदन्तम् भैरव स्वनम् || ३-४-२८ या पूर्ण श्लोकात अंतराचा उल्लेख तरी आहे का महाशय \n६) तुमचा मूळ भर तुम्ही योजन परिमाणाच्या आधारावर रचलेला आहे पण कदाचित आपल्या माहितीतून \"निसटलेली\" गोष्ट मलाच लक्षात आणून द्यावी लागेल . अनेक काळात योजन परिमाण बदलले गेले होते . आपल्या कड वेगवेगळ्या काळात वेगवेळी योजन परिमाण होती हि सुद्धा सिद्ध गोष्ट आहे आर्याभट्ट आणि परमेश्वरा नम्बुदरी यातील योजन फरक स्पष्ट आहे मग रामायण काळात ते अंतर १२.८ किमी होते हे खात्रीन आपण कस सांगू शकता \nASHISH ६ जानेवारी, २०१६ रोजी ७:१८ म.पू.\nआर्यभट्ट का जन्म कलयुग में पांचवी सदी में हुआ था फिर\nतो द्वापर में 100 कौरव और त्रेता में रावण के 10 सर की\nAdvocate Suresh Wale २६ ऑगस्ट, २०१७ रोजी १०:०२ म.पू.\nआस्था तर्काच्या कसोट्यावर जोखायची नसते \nतर्कवितर्क करून दावा जिंकता येतो , आस्था नाहि ,आदर्शचा अवमान करू नका ,\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nरामायण-मला पडलेले काही प्रश्न\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://praaju.blogspot.com/2013/03/blog-post_24.html", "date_download": "2018-04-24T02:41:35Z", "digest": "sha1:WMMSJNXTQJDLPCZXEDIHA4SRRSGKS5L2", "length": 5109, "nlines": 82, "source_domain": "praaju.blogspot.com", "title": "प्राजु: भाव सरणाचे वधारू लागले", "raw_content": "माझ्या गीतांची ध्वनि-मुद्रीका ...\n'साम' टी. व्ही. साठी झालेली माझी मुलाखत\nनभ कसं दूर दूर... बेला शेंडे आणि प्राजक्ता पटवर्धन\n'फुलांची आर्जवे' : मुख़पृष्ठ\nआय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय\nमराठी टंकलेखकाचा वापर करा.\nरविवार, २४ मार्च, २०१३\nभाव सरणाचे वधारू लागले\nवादळे येता थरारू लागले\nकोणत्या काठास तारू लागले\nसूर्य किरणांचा करूनी कुंचला\nवाट मी माझी चितारू लागले\nमाळ घालुन चालले वारीस मी\nवागणे माझे सुधारू लागले\nपालवी, मोहोर पाने अन फ़ुले\nका ऋतू-चक्रा झुगारू लागले\nनाव ज्यांनी टाकले माझे कधी\nते खुशालीही विचारू लागले\nपाहुनी आभाळ मातीच्या उरी\nबीज अंकुर बघ तरारु लागले..\nदेह ठेवू की नको मज ना कळे\nभाव सरणाचे वधारू लागले\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद\nमाझ्या ब्लॉगला भेट देण्याकरिता यापुढे तुम्हाला http://praaju.blogspot.com/ असा लांबलचक पत्ता (URL) लिहायची गरज नाही. आता तुम्ही http://www.praaju.net/ किंवा praaju.net असे लिहून माझ्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकाल.\nमाझ्या ब्लॉगबद्दल तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.\nई प्रसारण (इंटरनेट रेडीओ)\nआजवर इतक्या वाचकांनी संस्थळाला भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/global/bjps-win-state-polls-india-not-very-good-news-beijing-35421", "date_download": "2018-04-24T03:15:09Z", "digest": "sha1:FCVKV6DGWVPHRXN4BAVG6IOAHHB2R5JR", "length": 15357, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "BJP's win in state polls in India is not very good news for Beijing मोदी, भाजपचा विजय ही वाईट बातमी: चीन | eSakal", "raw_content": "\nमोदी, भाजपचा विजय ही वाईट बातमी: चीन\nगुरुवार, 16 मार्च 2017\nनरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आधीचे कोणालाही न दुखविण्याचे भारतीय परराष्ट्र धोरण बदलून अधिकाधिक राष्ट्रीय हित साधण्यासाठी इतर देशांबरोबरील वादग्रस्त मुद्यासंदर्भात स्पष्ट भूमिका घ्यावयास सुरुवात केली आहे. मोदी यांना पुढील निवडणुकीमध्ये जय मिळाल्यास भारताकडून सध्या राबविण्यात येणारे ठाम धोरणच पुढे सुरु राहिल\nनवी दिल्ली - भारतामधील विविध राज्यांत भारतीय जनता पक्षास (भाजप) मिळालेल्या विजयामुळे देशांतर्गत विरोधी पक्षांसहच आता थेट चीनच्या पोटांतही दुखू लागले आहे भाजपला मिळालेले विजय ही चीनसाठी चांगली बातमी नसल्याचे मत \"ग्लोबल टाईम्स' या चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या मुखपत्रामधून व्यक्त करण्यात आले आहे.\nभाजपच्या या विजयांमुळे आता जागतिक राजकारणात भारत \"तडजोड' करण्याची करणे अधिकाधिक अवघड बनले असून; या विजयांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशांतर्गत व जागतिक पातळीवरील कडक धोरण अधिक कठोर होईल, असे प्रतिपादन ग्लोबल टाईम्समधील एका लेखामध्ये करण्यात आले आहे. याचबरोबर, आता भारतात 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्येही भाजपलाच जय मिळेल, अशी शक्‍यताही ग्लोबल टाईम्सने वर्तविली आहे\n\"नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आधीचे कोणालाही न दुखविण्याचे भारतीय परराष्ट्र धोरण बदलून अधिकाधिक राष्ट्रीय हित साधण्यासाठी इतर देशांबरोबरील वादग्रस्त मुद्यासंदर्भात स्पष्ट भूमिका घ्यावयास सुरुवात केली आहे. मोदी यांना पुढील निवडणुकीमध्ये जय मिळाल्यास भारताकडून सध्या राबविण्यात येणारे ठाम धोरणच पुढे सुरु राहिल. यामुळे इतर देशांमधील वादांमध्ये भारताकडून तडजोड केली जाण्याची शक्‍यता अधिक क्षीण होईल,'' असे या लेखामध्ये म्हटले आहे.\nयाचबरोबर, मोदी यांच्याकडून अंमलात आणले जाणारे ठाम धोरण स्पष्ट करताना या लेखामध्ये भारतीय पंतप्रधानांनी भारत-चीन सीमारेषेवर तैनात असलेल्या भारतीय सैनिकांबरोबर दिवाळी साजरी केल्याच्या घटनेचेही उदाहरण दिले आहे.\n\"यासंदर्भात भारत व चीनमधील सीमारेषेच्या वादाचे उदाहरण पाहता येईल. या वादावर अद्याप कोणताही सर्वमान्य तोडगा निघू शकलेला नाही. मात्र सीमारेषेवर तैनात असलेल्या भारतीय जवानांबरोबर दिवाळी साजरी करत मोदी यांनी त्यांचे ठाम धोरण दाखवून दिले. याचबरोबर, एकीकडे मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने रशिया व चीनबरोबरील संबंध अधिक विकसित करत \"शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन' संघटनेचा सदस्यदेश होण्यासाठी अर्ज केला; तर दुसरीकडे जपान व अमेरिकेबरोबरील लष्करी संबंध आणखी वाढवित धोरणात्मक समतोलही साधला. आशिया-प्रशांत महासागरामधील अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणास व विशेषत: दक्षिण चिनी समुद्रासंदर्भातील अमेरिकेच्या भूमिकेसही मोदी यांनी पाठिंबा दर्शविला,'' असे ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे.\n\"\"मात्र मोदी हे \"हार्डलाईनर' असले; तरी अशा प्रकारची मानसिकता असलेल्या नेतृत्वाने एकदा निर्णय घेतल्यास त्यांच्यामधील कार्यक्षमता आणि कुशलता या गुणांमुळे, त्यांच्याकडून कोणत्याही विषयासंदर्भात इतरांबरोबर करण्यात आलेल्या चर्चेद्वारे मार्ग निघण्याची शक्‍यता जास्त असते. यामुळेच मोदी यांच्या कार्यकाळात भारत व चीनमधील मतभेदांवर तोडगा निघण्यासंदर्भात आम्ही आशावादी आहोत,'' असे प्रतिपादन या लेखाच्या माध्यमामधून करण्यात आले आहे.\nनेते ‘ए.सी.’मध्ये, कार्यकर्ते जेलमध्ये\nकोल्हापूर - पाचगावच्या राजकीय वर्चस्वातून २०१३ मध्ये झालेल्या दोन्ही खुनांचा निकाल जाहीर झाला. अशोक पाटील आणि धनाजी गाडगीळ यांच्या खुनातील अकरा...\nसुनावणीला उपस्थित न राहण्याची राहुल यांना मुभा\nभिवंडी - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी काढलेल्या अनुद्‌गारप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल...\n\"उज्ज्वला योजनेचा 30 लाख महिलांना लाभ'\nपंढरपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दारिद्य्ररेषेखालील लोकांना, महिलांना धूरमुक्त...\nलहानपणीची एखादी सहज केलेली कृतीही पुढे आयुष्यभर प्रेरणा देत राहणारी ठरते. महर्षी अण्णासाहेबांच्या सत्काराची कल्पना राबवतानाचा अनुभवही असाच...\nकल्याण पूर्व मधील स्कायवॉक रखडला; नागरिक हैराण\nकल्याण - कल्याण पूर्व मधील रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या दुसऱ्या टप्यातील सिद्धार्थ नगर ते गणपती चौकातील स्कायवॉकचे काम रखंडल्याने नागरीकांना अनेक अडथळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://balkadu.com/%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6/", "date_download": "2018-04-24T02:36:24Z", "digest": "sha1:IE3PM43QUDKA54TEKTYT3AF6DC5NBKSV", "length": 14191, "nlines": 247, "source_domain": "balkadu.com", "title": "नगर – बाळकडू वृत्तपत्र", "raw_content": "\nनिफाड (जि.नाशिक) मधील २६ गावांसाठी दीड कोटींचा निधी मंजुर\nपाटण आणि सातारा विभागाचे शिवसेना पक्ष निरीक्षक श्री.अरुण सावंत यांचा इचलकरंजी शिवसेना शहर कार्यालयात सत्कार\nशिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांचा शिवसैनिकांशी संवाद.\nसाताऱ्यात निषेध मोर्चा. आरोपी पुतळ्यास प्रतीकात्मक फाशी. शिवसेनेचे नगर शहर उपप्रमुख संजय कोतकर आणि शिवसैनिक वसंत ठुबे यांना श्रद्धांजली अर्पण.\nअमरावती जिल्ह्यातील युवासेनेचे पदाधिकारी जाहीर\nहिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे \"बाळकडू\"\nउत्तर महाराष्ट्र व खान्देश\nउत्तर महाराष्ट्र व खान्देश\nमुंबई शहर-उपनगर पत्रकार टीम\nठाणे जिल्हा पत्रकार टीम\nपालघर जिल्हा पत्रकार टीम\nरायगड जिल्हा पत्रकार टीम\nरत्नागिरी जिल्हा पत्रकार टीम\nसिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार टीम\nनगर जिल्हा पत्रकार टीम\nपुणे जिल्हा पत्रकार टीम\nसांगली जिल्हा पत्रकार टीम\nसातारा जिल्हा पत्रकार टीम\nउत्तर महाराष्ट्र व खान्देश\nनाशिक जिल्हा पत्रकार टीम\nनंदुरबार जिल्हा पत्रकार टीम\nजळगाव जिल्हा पत्रकार टीम\nजालना जिल्हा पत्रकार टीम\nपरभणी जिल्हा पत्रकार टीम\nहिंगोली जिल्हा पत्रकार टीम\nनांदेड जिल्हा पत्रकार टीम\nबीड जिल्हा पत्रकार टीम\nलातूर जिल्हा पत्रकार टीम\nअमरावती जिल्हा पत्रकार टीम\nअकोला जिल्हा पत्रकार टीम\nबुलढाणा जिल्हा पत्रकार टीम\nवाशीम जिल्हा पत्रकार टीम\nवर्धा जिल्हा पत्रकार टीम\nचंद्रपूर जिल्हा पत्रकार टीम\nगोंदिया जिल्हा पत्रकार टीम\nभंडारा जिल्हा पत्रकार टीम\nगडचिरोली जिल्हा पत्रकार टीम\nपत्रकार व्हा. (पेमेंट गेटवे)\nसभासद व्हा. (पेमेंट गेटवे)\n“नगर जिल्हा – सभासद यादी”\n(शिवसेना नेते, उपनेते, संपर्कप्रमुख, सहसंपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, प्रवक्ते, खासदार, आमदार, तसेच शिवसेना संलग्न युवासेना, महिला आघाडी, भारतीय विद्यार्थी सेना, भारतीय कामगार सेना, महाराष्ट्र वाहतूक सेना, चित्रपट सेना, लोकाधिकार समिती, ग्राहक संरक्षक कक्ष, शिक्षक सेना, चर्मोध्योग सेना, एस.टी.कामगार सेना, शिव सहकार सेना, या अंगीकृत संघटनांच्या सर्व राज्य व जिल्हापातळीवरील पदाधिकारी यांना तसेच सर्व शासकीय अधिकारी यांना बाळकडू हे मासिक वृत्तपत्र पोस्टाने पाठवण्यात येत असते.)\n१. नगर तालुका (नगर जिल्हा)\nसभासद कालावधी – मार्च २०१८ ते फेब्रुवारी २०१९\n(श्री. यांचे संदर्भाने )\n२. अकोले तालुका (नगर जिल्हा)\nसभासद कालावधी – मार्च २०१८ ते फेब्रुवारी २०१९\n(श्री. यांचे संदर्भाने )\n३. कर्जत तालुका (नगर जिल्हा)\nसभासद कालावधी – मार्च २०१८ ते फेब्रुवारी २०१९\n(श्री. यांचे संदर्भाने )\n४. कोपरगाव तालुका (नगर जिल्हा)\nसभासद कालावधी – मार्च २०१८ ते फेब्रुवारी २०१९\n(श्री. यांचे संदर्भाने )\n५. जामखेड तालुका (नगर जिल्हा)\nसभासद कालावधी – मार्च २०१८ ते फेब्रुवारी २०१९\n(श्री. यांचे संदर्भाने )\n६. नेवासा तालुका (नगर जिल्हा)\nसभासद कालावधी – मार्च २०१८ ते फेब्रुवारी २०१९\n(श्री. यांचे संदर्भाने )\n७. पाथर्डी तालुका (नगर जिल्हा)\nसभासद कालावधी – मार्च २०१८ ते फेब्रुवारी २०१९\n(श्री. यांचे संदर्भाने )\n८. पारनेर तालुका (नगर जिल्हा)\nसभासद कालावधी – मार्च २०१८ ते फेब्रुवारी २०१९\n(श्री.जगदीश सोनवणे यांचे संदर्भाने )\n१. श्री. जगदीश कैलास सोनवणे – बाळकडू प्रतिनिधी पारनेर\n२) श्री. विनोद काशीनाथ कदम\n३) श्री. दत्ता देवराम वाढवणे\n४) श्री. बाळासाहेब किसन वाढवणे\n५) श्री. निलेश पांडुरंग सोनवणे\n६) श्री. अक्षय बाळासाहेब बोरूडे\n९. राहाता तालुका (नगर जिल्हा)\nसभासद कालावधी – मार्च २०१८ ते फेब्रुवारी २०१९\n(श्री. यांचे संदर्भाने )\n१०. राहुरी तालुका (नगर जिल्हा)\nसभासद कालावधी – मार्च २०१८ ते फेब्रुवारी २०१९\n(श्री. यांचे संदर्भाने )\n११. शेवगांव तालुका (नगर जिल्हा)\nसभासद कालावधी – मार्च २०१८ ते फेब्रुवारी २०१९\n(श्री. यांचे संदर्भाने )\n१२. श्रीगोंदा तालुका (नगर जिल्हा)\nसभासद कालावधी – मार्च २०१८ ते फेब्रुवारी २०१९\n(श्री. यांचे संदर्भाने )\n१३. श्रीरामपूर तालुका (नगर जिल्हा)\nसभासद कालावधी – मार्च २०१८ ते फेब्रुवारी २०१९\n(श्री. यांचे संदर्भाने )\n१४. संगमनेर तालुका (नगर जिल्हा)\nसभासद कालावधी – मार्च २०१८ ते फेब्रुवारी २०१९\n(श्री. यांचे संदर्भाने )\nबाळकडू वृत्तपत्रासाठी पत्रकार होण्यास इच्छुक आहात काय बाळकडू मासिकाचे सभासद व्हायचेय का\nमला बाळकडू पत्रकार व्हायचेय\nमला बाळकडू मासिक सभासद व्हायचेय\nनिफाड (जि.नाशिक) मधील २६ गावांसाठी दीड कोटींचा निधी मंजुर 10/04/2018\nपाटण आणि सातारा विभागाचे शिवसेना पक्ष निरीक्षक श्री.अरुण सावंत यांचा इचलकरंजी शिवसेना शहर कार्यालयात सत्कार 10/04/2018\nबाळकडू वेबसाईट पाहणारे संख्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/event-news-marathi/%E0%A4%85%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B3-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AE-108071600003_1.htm", "date_download": "2018-04-24T03:06:00Z", "digest": "sha1:NK3H3ERO2ZL2VXHLEM7JDT5S34SCS5RX", "length": 9550, "nlines": 112, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अकरावीचा प्रवेशाचा गोंधळ कायम | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअकरावीचा प्रवेशाचा गोंधळ कायम\nअकरावी प्रवेश प्रक्रियेतील पर्सेंटाईल प्रवेश प्रक्रियेचा आदेश सरकारने मागे घेतल्यानंतर राज्यातील प्रवेश प्रक्रिया आता सुरू होतील अशी आशा व्यक्त केली जात असतानाच हा गोंधळ अद्यापही संपला नसून याचा निकाल आता गुरुवारी लागणार असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.\nस्थानिक विद्यार्थ्यांना जागांमध्ये प्राधान्य देण्यात यावे यासाठी सरकारने अशा स्वरूपाचे आदेश दिले होते. यानंतर एका पालकाने शासनाच्या या निर्णया विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. या वर काल मुख्य न्या. स्वतंत्र कुमार आणि ए पी देशपांडे यांच्यापुढे या प्रकरणाची सुनावणी करण्यात आली असता त्यांनी सरकारला न्यायालयात प्रतिज्ञापात्र सादर करण्याचे आदेश दिले होते.\nयानंतर यावरील सुनावणी न्यायालयाने गुरुवार पर्यंत तहकूब केली होती. आता याचा निकाल गुरुवारी होणार असून, पालक आणि सरकारी म्हणणे एकूण घेतल्यानंतरच आता यावरचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.\nयावर अधिक वाचा :\nअकरावीचा प्रवेशाचा गोंधळ कायम\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/sadhabhau-khot-islampur-24514", "date_download": "2018-04-24T03:13:13Z", "digest": "sha1:ROAYWCUTCUUPXO5YHR773KMYJW5P5ZLH", "length": 15491, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "sadhabhau khot in islampur आमची लंगोट जाईल; तुमचे काय जाईल? | eSakal", "raw_content": "\nआमची लंगोट जाईल; तुमचे काय जाईल\nगुरुवार, 5 जानेवारी 2017\nइस्लामपूर - जिल्ह्यात कुणीही आमदार झाला की तो माझ्यामुळेच म्हणायची जयंतरावांना जुनीच खोड आहे. माझ्या मंत्रिपदासाठी शिफारस केल्याचे जयंतरावांचे उदाहरण म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असून वैतागलेल्या माणसाची ही आदळआपट आहे, अशी टीका पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज केली. कालच श्री. पाटील यांनी सदाभाऊंना चिमटा काढताना ते मंत्रिपदासाठी मुख्यमंत्र्यांकडे शिफारस करावी, अशी गळ घालण्यासाठी आले होते, असा गौप्यस्फोट केला होता. त्यावर संतापलेल्या सदाभाऊंनी जयंतरावांवर प्रतिहल्ला केला.\nइस्लामपूर - जिल्ह्यात कुणीही आमदार झाला की तो माझ्यामुळेच म्हणायची जयंतरावांना जुनीच खोड आहे. माझ्या मंत्रिपदासाठी शिफारस केल्याचे जयंतरावांचे उदाहरण म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असून वैतागलेल्या माणसाची ही आदळआपट आहे, अशी टीका पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज केली. कालच श्री. पाटील यांनी सदाभाऊंना चिमटा काढताना ते मंत्रिपदासाठी मुख्यमंत्र्यांकडे शिफारस करावी, अशी गळ घालण्यासाठी आले होते, असा गौप्यस्फोट केला होता. त्यावर संतापलेल्या सदाभाऊंनी जयंतरावांवर प्रतिहल्ला केला.\nते म्हणाले, \"\"जयंतराव तुम्हाला कार्यक्रम करायची सवय आहे. याद राखा आमचा फक्त लंगोट आहे, लंगोटच जाईल... तुमचे काय काय जाईल हे योग्य वेळी दाखवून देऊ. तुम्ही तुमच्या आणि आम्ही आमच्या जागेवर योग्य आहोत. संभ्रम निर्माण करण्याची ही कूटनीती थांबवा. लोक आता भुलणार नाहीत. त्यांच्या आशीर्वादाने मंत्री झालो असेन तर तुमचे अभिनंदन. मात्र, असेच प्रयत्न तुम्ही तुमच्या लोकांनी आमदार, मंत्री व्हावे म्हणून का करीत नाही एवढेच वजन असेल तर ते दाखवून द्या. जिल्ह्यात कोणत्याही पक्षाचा आमदार निवडून आला तरी तो माझ्यामुळेच ही त्यांची खोड आहे. इस्लामपूरला बदल न रुचल्याने ते आदळआपट करीत आहेत. संभ्रमाचे हे त्यांचं तंत्र जुनंच आहे.''\nते म्हणाले, \"\"सत्ता कायम नसते हा सुविचार ऐकवण्यापेक्षा तो तुम्ही आधीच लक्षात ठेवला असता तर 15 वर्षांत राज्याचा कायापालट झाला असता. माझे मंत्रिपद कायम नाही, हे मला ठाऊक आहे; पण लोकशाहीत तुमच्यासारख्या प्रस्थापितांना घरी बसावे लागते, हे लक्षात ठेवा. सर्वसामान्य शेतकरीही मंत्री होऊ शकतो. राजकारणाचा सातबारा कायमस्वरूपी आपला नाही एवढे जरी माझ्या मंत्रिपदामुळे तुम्हाला समजले तरी खूप झाले.''\nराजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांचे जमते का.. असा सवाल करून जयंतरावांनी डिवचले होते. त्यावरही मंत्री खोत यांनी कडाडून हल्ला चढवला. ते म्हणाले, \"\"गेली 25 वर्षे काहीच नसताना आमच्या दोघांचे चांगले जमले. आता आमच्या पाठीमागे जनतेचा आशीर्वाद आहे. सरकार आमचे आहे, त्यामुळे यापुढची 25 वर्षेही आम्ही एकत्रच राहू. आमच्यात तेढ व्हावी, यासाठी तुम्ही देव पाण्यात घालून बसला आहात. मात्र, ते जमणार नाही. माझ्या कामाची पोचपावती मुख्यमंत्र्यांनी मला दिलीय. त्यामुळे स्वच्छता व पाणीपुरवठा ही आणखी दोन खाती त्यांनी मला दिली आहेत. त्यांनी आता सत्तेच्या माध्यमातून लोकांना वेठीस धरण्याचे दिवस संपल्याचे लक्षात घ्यावे. अपक्षाला उपनगराध्यक्ष करण्यासाठी पक्षाचा व्हिप काढावा लागला यातून त्यांचा नगरसेवकांवरचा वचक लक्षात येतो.''\nपत्रकार बैठकीला नगराध्यक्ष निशिकांत पाटील, नगरसेवक विक्रम पाटील, स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष जयवंत पाटील, प्रवक्ते भागवत जाधव, महेश खराडे उपस्थित होते.\nनेते ‘ए.सी.’मध्ये, कार्यकर्ते जेलमध्ये\nकोल्हापूर - पाचगावच्या राजकीय वर्चस्वातून २०१३ मध्ये झालेल्या दोन्ही खुनांचा निकाल जाहीर झाला. अशोक पाटील आणि धनाजी गाडगीळ यांच्या खुनातील अकरा...\nमाण काबीज करण्याचे राष्ट्रवादीचे मनसुबे\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माण, खटाव तालुक्‍यांतील जलसंधारणाच्या कामांना भेटी देऊन लोकसहभागाला प्रोत्साहन दिले. मात्र, माजी सनदी...\nजालना जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या\nराजूर - खामखेडा (ता. भोकरदन) येथील शेतकरी काकासाहेब सुखदेव नागवे (वय 38) यांनी सोमवारी (ता.23) सकाळी आठच्या...\n'गरज पडली तर राजकीय पक्ष काढू' - रघुनाथदादा पाटील\nलातूर - 'मलाही राजकीयदृष्ट्या सेटल व्हायचे आहे. ताकाला जाऊन मोरवं आम्ही लपवीत नाही. आमची उमेदवारी...\nनाशिक जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या\nदिंडोरी (जि. नाशिक) - कोऱ्हाटे (ता. दिंडोरी) येथील सोमनाथ प्रताप कदम (वय 40) यांनी सोमवारी दुपारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.60secondsnow.com/mr/india/44-district-removes-from-maoist-affect-area-893517.html", "date_download": "2018-04-24T03:07:33Z", "digest": "sha1:N66D6R6W42ZQ4GNZUFTDTXHCPOXZVZOF", "length": 5753, "nlines": 47, "source_domain": "www.60secondsnow.com", "title": "देशातील 44 जिल्हे नक्षलवादमुक्त | 60SecondsNow", "raw_content": "\nदेशातील 44 जिल्हे नक्षलवादमुक्त\nदेशातील नक्षलवादी कारवायांमध्ये मोठी घट झाली आहे.याशिवाय नक्षलवाद्यांचे वर्चस्व असलेला भागदेखील घटला आहे. त्यामुळे सरकारने 44 जिल्ह्यांना नक्षलवादमुक्त घोषित केले आहे. मात्र 8 नव्या जिल्ह्यांचा समावेश नक्षलवादग्रस्त विभागांच्या यादीत करण्यात आला.सर्वाधिक नक्षलग्रस्त असलेल्या जिल्ह्यांची संख्या 35 वरुन 30 वर आली आहे. बिहार आणि झारखंडमधील 5 जिल्ह्यांना नक्षलग्रस्त भागांच्या यादीतून वगळण्यात आले.\nलोकलसमोर ढकलून 56 वर्षीय प्रवाशाची हत्या\nकिरकोळ वादातून एका प्रवाशाला धावत्या लोकलसमोर ढकलून त्याची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबईत मध्य रेल्वेवरील मुलुंड स्टेशनवर ही घटना घडली. दीपक चमन पटवा असे मृत व्यक्तीचे नाव आहे. दीपक पटवा हे मुलुंड पश्चिमेला राहत होते. दीपक शनिवारी दुपारी मुलुंड स्टेशनच्या फलाट क्रमांक 3 वरुन प्रवास करण्यासाठी निघाले होते. त्यावेळी एक महिला आणि पुरुषासोबत त्यांची शाब्दिक बाचाबाची झाली होती.\nपुण्यातील आयपीएलचे प्लेऑफ सामने हलवण्याची चिन्हे\nचेन्नईत कावेरी पाणीवाटपाला होत असलेल्या विरोधामुळे चेन्नईला पुण्याचे गहुंजे स्टेडिअम होम ग्राऊंड म्हणून देण्यात आले. परंतु आता परत चेन्नईला आपले बस्तान हलवावे लागण्याची शक्यता आहे. सध्या चेन्नईचे सामने पुण्यात रंगले आहेत. पण आता हा आनंद जास्त काळ टिकण्याची शक्यता नाही. 23 आणि 25 मे ला होणारे प्लेऑफ सामने इतर ठिकाणी हलविण्याची तयारी सुरू आहे. लखनौ येथे हे सामने खेळवले जाऊ शकतात.\nसेक्स ट्रिपला जाणाऱ्या व्यक्तीला 330 वर्ष कारावास\nचाइल्ड पॉर्नोग्राफीच्या आरोपाखाली फ्लोरिडामधील एका व्यक्तीला 330 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपी सेक्स ट्रिपसाठी फिलिपिन्सला जात होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. फिलिपिन्सच्या दौ-यावर गेल्यानंतर आरोपी लहान मुलांसोबत लैंगिक अत्याचार करत त्याचे व्हिडीओ रेकॉर्ड करुन सोशल मीडियावर शेअर करत असे अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे. डेव्हिड लिंच असे या आरोपीचे नाव आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.majhimarathi.com/15-august-independence-day-speech-marathi/", "date_download": "2018-04-24T02:30:39Z", "digest": "sha1:6QNDALTNFDKV5ZXRLTKRN33ODBYW2NBC", "length": 12272, "nlines": 88, "source_domain": "www.majhimarathi.com", "title": "स्वातंत्र्य दिनानिमीत्त भाषण | 15 August Independence Day speech", "raw_content": "\nआदिवासी क्रांतीकारक बिरसा मूंडा | Birsa Munda History In Marathi\nबेसन शेव बनवायची विधी | Besan Sev Recipe\nबराक ओबामांचे नोबेल पुरस्कार स्विकारतांनाचे भाषण | Barack Obama Speech\nबदामचे गुणकारी फायदे | Benefits of Almonds\nस्वयंपाकासाठी काही खास टिप्स | Kitchen tips in Marathi\nपी.व्ही सिन्धू बॅडमिंटन खेळाडू | Badminton Player PV Sindhu\nसाक्षी मलिक एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू | Wrestler Sakshi Malik Biography\nपिझ्झा बनविण्याची रेसेपी | Pizza Recipe In Marathi\nस्वातंत्र्य दिनानिमीत्त भाषण | 15 August Independence Day speech\nआज आम्ही तुमच्यासाठी, स्वतंत्रता दिवसाकरता शाळेत जाणा-या विदयाथ्र्यांकरता एक सोपे व सरळ असे भाषण सांगणार आहोत . . . याचा वापर करून स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी 15 आॅगस्ट ला तुम्ही सर्वांना रोमांचीत करू शकता . .\nस्वातंत्र्य दिनानिमीत्त भाषण – 15 August Independence Day speech\nमाझे सर्व आदरणीय अध्यापक व अध्यापिका, सर्व पालकवर्ग आणि माझे प्रिय विदयार्थी बंधू भगिनींनो माझ्या कडून सर्वांना स्वतंत्रता दिवसाच्या शुभेच्छा\nजसे की आपण सर्वच जाणतो की स्वतंत्रता दिवस आपल्यासाठी किती अमुल्य आहे. आपण हे कधीच विसरू शकत नाही की आजच्या दिवशी आपला देश अन्याय कारी ब्रिटीश सरकारच्या गुलामगिरीतून मुक्त होवून स्वतंत्र राष्ट्राचे नागरिक बनलो होतो. आज आपण येथे 70 व्या स्वतंत्रता दिवसास साजरा करण्यास एकत्र आलो आहोत.\nआजचा दिवस सर्व भारतीयांसाठी फार महत्वाचा आहे. हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षराने कोरल्या गेला आहे. 14 आॅगस्ट 1947 रोजी पंडीत जवाहर लाल नेहरू यांनी सर्व भारतीयांना संदेश देण्याहेतू भाषण केले. ते म्हणाले सर्व जग झोपत आहे आज मध्यरात्रीनंतर भारताच्या स्वातंत्र्याची पहाट होणार आहे. सर्वांना स्वातंत्र्याच्या खुप खुप शुभेच्छा.\nब्रिटिशांशी संघर्ष करतांना आलेले यश त्यांच्या मुखातून मुक्तपणे संचारू लागले होते. आज स्वातंत्र्यतेनंतर भारत सर्वात मोठा लोकतांत्रिक देश आहे. या देशात विविधतेमधे एकता आहे. सर्व जाती, धर्म, पंथ, भाषा, वेश यांची विविधता असतानाही सर्व भारतीय आम्ही एक आहोत हे मोठया उत्साहाने सांगतात. पारतंत्र्यात सामान्य माणसास सुंदर जिवन जगण्याचा शिक्षणाचा आणि आपल्या स्वातंत्र्यास उपभोगण्यास मनाई होती. ब्रिटीशांची वागणूक अत्यंत अमानुषतेची होती. ज्या वीर देशपुत्रांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहूती दिली त्या विरपूत्रांना मी नमन करतो. त्यांच्या बलीदानासाठी आपण सर्व त्यांचे ऋणी आहोत. त्यांच्या कार्याची आठवण व्हावी यासाठी आपण दरवर्षी स्वतंत्रता दिन साजरा करतो.\nसर्व स्वातंत्र्यता सेनानींच्या अथक प्रयत्नांनी आणि सर्व देशवासीयांच्या उत्कट ईच्छेमुळेच आपण हे महान स्वप्न पाहू शकलो. आज आपण मुक्तपणे श्वास घेवू शकतो. आपल्या पूर्वजांच्या बलीदानास आपण कधीच विसरू शकत नाही. त्यांना नमन करून आपण त्यांच्या कार्याचे आभार मानू शकतो.\nभारताचे स्वातंत्र्यतेचे स्वप्नं साकार झाले ते फक्त सर्व देशवासीयांच्या एक होवून इंग्रजांविरूध्द लढण्यामुळेच आपण आपला हक्क मिळवू शकलो. त्यामुळे आपणही आपले सर्व हेवेदावे विसरून एकतेच्या सूराने आपल्या देशांस विकासाच्या दिशेने जलद गतीने वाटचाल करावयास समर्थ असावे. महात्मा गांधीनी देशास अहिंसा आणि शांतीच्या महान मार्गाने आपले स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांचे कार्य इतिहासात प्रेरणेचा एक झरा मानला जातो.\nभारत आपणां सर्वांची मातृभूमी आहे. आपण या विशाल स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत. आपल्या देशासमोर अनेक बिकट समस्या आहेत त्यामुळे त्या समस्यांना गंभीरपणे आणि एकतेच्या सूत्राने आपणांस समर्थपणे तोंड दयावे लागेल.\nआपणां सर्वांना स्वातंत्र्यतेच्या खुप खुप शुभकामना. आशा करतो की आपला देश प्रत्येक क्षेत्रात आपला विकास साधून जगात आपला एक आदर्श स्थापीत करेल . . . जयहिन्द \nPlease: आम्हाला आशा आहे की हा स्वातंत्र्य दिनानिमीत्त भाषण – 15 August Independence Day speech in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुद्धा.\nनोट: Independence Day speech – स्वातंत्र्य दिनानिमीत्त भाषण या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.\nबराक ओबामांचे नोबेल पुरस्कार स्विकारतांनाचे भाषण | Barack Obama Speech\nलोकमान्य टिळकांचे प्रेरणादायी भाषण | Lokmanya Tilak Speech in Marathi\nमाय विज़न फॉर इंडिया – अब्दुल कलाम / apj abdul kalam – डॉ. कलम यांनी हैदराबादच्या …\nविशाल बौद्ध मठ नालंदाचा इतिहास | Nalanda History In Marathi\nस्वयंपाकासाठी काही खास टिप्स | Kitchen tips in Marathi\nजलाल उद्दीन अकबर चा इतिहास | Akbar History In Marathi\nदिव्यांचा सण दिवाळी बद्दल माहिती | Diwali Information In Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mdramteke.blogspot.com/2013/09/blog-post_13.html", "date_download": "2018-04-24T02:54:32Z", "digest": "sha1:QTITZ4XFGSLZDLLTR4CGXY62VNRSXF27", "length": 24015, "nlines": 295, "source_domain": "mdramteke.blogspot.com", "title": "अ‍ॅड. एम. डी. रामटेके.: स्वामी विवेकानंद :- भाग-१ ज्योतिषगिरी व अंधश्रद्धा!", "raw_content": "\nअ‍ॅड. एम. डी. रामटेके.\n॥मी प्रखर आंबेडकरवादी आहे, इतका की बाबासाहेबांना आधुनिक बुध्द समजतो॥\nशुक्रवार, १३ सप्टेंबर, २०१३\nस्वामी विवेकानंद :- भाग-१ ज्योतिषगिरी व अंधश्रद्धा\nस्वामी विवेकानंद हे आधुनिक भारतातील ते विद्वान सन्यासी आहेत ज्यानी हिंदू धर्माची पताका साता समुद्रापार फडकविली. आजवर हिंदू धर्मात अनेक संत महंत झालेत पण स्वामी विवेकानंदांचं स्थान मात्र या सर्वांच्या पलिकडचं आहे. इंग्रजी भाषेवर असलेलं प्रभुत्व, तल्लख बुद्धिमत्ता व प्रचंड वाचनाच्या बळावर प्राचिन संस्कृतीचा आधुनिक व पाश्चत्य संस्कृतीशी मेळ घालण्याचा अविश्वसनीय नमुना स्वामी विकानंदानी अत्यंत प्रभाविपणे सादर करताना या दोन संस्कृतीतील देवाणघेवाण होणे अनिवार्यच आहे हे केवळ ठासून सांगितले नाही तर जगाला सप्रमाण पटवुनही दिले. त्यामुळे आजचा तरुण हिंदुत्व नाकरत असला, बुवा बांजींचा तिरस्कार करत असला वा निरिश्वरवाद जपत असला तरी स्वामी विवेकानंदा बद्दल लगेच टोकाची भुमिका घेत नाही हेही तेवढच खरं. म्हणजे स्वामी विवेकानंदावर टिका करताना वा हिंदुत्वाचा लेबल चिकटविण्याआधी दहावेळा विचार करावा लागतो अशी एकंदरीत विवेकानंदांची प्रतिमा मागच्या शंभर वर्षात निर्माण करण्यात आली आहे. विवेकानंद सांगताना ते कसे आधुनिक विचारसरणीचे तरुण संत होते हेच सांगितले जाते. पण त्यानी केलेली बुवाबाजी मात्र पद्धतशीरपणे लपविली जाते.\nस्वामी विवेकानंद अमेरीकेत जाण्यापुर्वी भारत भ्रमणावर निघतात. उत्तरेकडून दक्षिणेकडे त्यांचा प्रवास सुरु होतो. पंजाब प्रांत ओलांडून जेंव्हा ते राजस्थानात प्रवेश करतात तेंव्हा अनेक राजे-रजवाड्याना भेट देत ते पुढे सरकत असतात. याच दरम्यान कोटा दरबारातील एका मुसलमानानी स्वामी विवेकानंदाना मोठ्या आग्रहाणे आपल्या घरी निमंत्रीत केल्यावर पुढच्या काहिदिवसांचा मुक्काम मुसलमानाच्या घरीच होता. याच मुक्कामात राजा अजित सिंहाशी (खेतडीचे राजे) गाठ पडते व नंतर राजाच्या आग्रहावरुन स्वामी विवेकानंदाचा मुक्काम राजदरबारात हलतो. काही दिवस तिथे राहिल्यावर राजा अजितसिंह व मुनशी जगमोहनलाल हे दोघेही स्वामीचं शिष्यत्व पत्करतात. याच वास्तव्यात स्वामी विवेकानंद आपल्या शिष्याला म्हणजेच निपुत्रीक राजाला भविष्य सांगतात. विवेकानंद राजाला सांगतात की लवकरच तुला पुत्रप्राप्ती होईल. खरंतर ही घटना कुठल्या परिस्थीती समर्थनीय ठरु शकत नाही. आज पर्यंतच्या विवेकानंदाच्या प्रतिमेच्या विसंगत जाणारं हे विधान. स्वामीना खरच भविष्य कळत होते का तर कोणताही तर्कवादी माणूस म्हणेल... अजिबात नाही, ते अशक्य आहे. म्हणजे याचाच अर्थ असा की स्वामी विवेकानंदानी थाप मारली होती. एकदा थाप मारली हे सिद्ध झाले की मग ओळीने अनेक प्रश्न येतात. गरजच काय होती तर कोणताही तर्कवादी माणूस म्हणेल... अजिबात नाही, ते अशक्य आहे. म्हणजे याचाच अर्थ असा की स्वामी विवेकानंदानी थाप मारली होती. एकदा थाप मारली हे सिद्ध झाले की मग ओळीने अनेक प्रश्न येतात. गरजच काय होती भविष्य कळत नसताना ही भोंदूगिरी केलीच कशाला पासून तर त्यामागे काही स्वार्थ वगैरे होता की कसं भविष्य कळत नसताना ही भोंदूगिरी केलीच कशाला पासून तर त्यामागे काही स्वार्थ वगैरे होता की कसं की आजून काही कांड-बिंड वगैरे वगैरे. म्हणजे या एका घटनेमुळे स्वामींची आजवरची प्रतिमा पुसुन टाकली जाते.\nअसो, पुढे स्वामी विवेकानंद दक्षिणेत निघुन जातात.\nइकडे खेतडीत खरोखर राजाची बायको गरोदर राहते. दिला दिवस गेले हे कळल्यावर राजवाड्याला उत्सवाचं रुप येतं. हा हा म्हणता नऊ महिणे उलटतात व राजा अजितसिंहाना पुत्र प्राप्ती होते. तोवर तिकडॆ दक्षिणेत स्वामी विवेकानंदाची अमेरीकाला जाण्याची पुर्ण तयारी झालेली असते. अन अचानक खेतडीच्या राजाचे मुनशी जगमोहनलाल दक्षिणेत येऊन थडकतात. तुमची पुत्रप्राप्तीची भविष्यवाणी खरी ठरली असून राजपुत्राच्या अन्नप्राशनाच्या कार्यक्रमात तुमची उपस्थीती व आशिर्वाद हवा असा मुनशीनी हट्ट धरतात. स्वामी विवेकानंद हा हट्ट पुरवायला तयार होतात. काही दिवस खेतडीत राहिल्यावर महराजाकडून पैसे व महागडे कपडे स्विकारुन विवेकानंद अमेरीकेस रवाना होतात. अशी ती घटना.\nखरंतर या घटनेतून स्वामी विवेकानंदाची ज्योतिषगिरी जाहीर होते, म्हणजेच बुवाबाजी नावाच शब्द जो आजवर आपण विवेकानंदाना अजिबात लावला नाही तो इथुन पुढे लागु पडतो. अधुनिक विचारसरनीच्या व तर्कनिष्ठ विवेकानंदाच्या एकुन तत्वज्ञाशी असलेली ही विसंगती विवेकानंदाचे तत्वज्ञान परस्पर विरोधी कसे असा प्रश्न उभा करतो. अंधश्रद्धा फैलविण्याचा आरोप ठेवण्यास ही घटना सबळ पुरावाच ठरते. विवेकानंचाच्या आधुनिक तत्वज्ञानाची पोलखोल करणारी ही घटना आजवर उसन्या अवसानानी निर्माण केलेली व सांगितलेली विवेकानंदाची पुरोगामी प्रतिमा खोटी आहे हे सप्राण सिद्ध करते. विवेकानंद हे तर्कवादी होते, आधुनिक विचारसरणीचे समर्थक व पुरोगामी होते हे सगळे दावे एका झटक्यात निकाली निघतात. त्यामुळेच ही ज्योतीषगिरी आजवर लपविली गेली की कसे असाही प्रश्न पडतो. किंबहुना स्वामी विवेकानंदाची ज्योतिषगिरी व प्रतिगामित्व लपवुन आजवर खोटा विवेकानंद आम्हाला सांगितल्या गेला हे जाहीर होते.\nआजवर आम्ही वाचलेला विवेकानंद हा एकतर्फी होता हे नाकारता येणार नाही. खरा विवेकानंद अत्यंत प्रतिगामी, ज्योतीषी माणणारा, देवावर नितांत भक्ती असणारा व त्याच बरोबर कर्मकांड करणारा सनातनी वृत्तीचा भोंदू सांधूच होता असं म्हणायला पुरेपुर वाव आहे. फक्त तो प्रतिगामी विवेकानंद आजवर लपवुन ठेवण्यात आला होता त्यामुळे याआधी तसे म्हणता येत नव्हते. आजवर खोट्या विवेकानंदाचा फुगा फुगविण्यात आला होता. पण शेवटी फुगा तो फुगाच, कधितरी फुटणारच. माझ्या नजरेत तो आज फुटला. म्हणून दडपून ठेवलेला विवेकानंद मी तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पुढचं तुम्हीच ठरवा.\nसंदर्भग्रंथ: स्वामी विवेकानंद यांचे चरित्र\nवरील उतारा:- पृष्ठ क्रमांक ११४ व १३२ मध्ये सापडतो.\nलेखक:- स्त्येंद्रनाथ मुजुमदार (मूळ बंगाली लेखक)\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nविचारवंतानी सत्तेला शरण न जाता चुका निदर्शनास आणून देत कानपिचक्या द्यावे. यातून एक वचक निर्माण होतो व सत्तेचा समतोल राखण्याचे कार्य घडते. पण विचारवंतानी स्वार्थापायी सत्तेची भाटगिरी सुरु केली की सत्ता नि विचारवंत दोघांचाही -हास होतो.\nअ. भा. साहित्य संमेलन (2)\nअंधश्रद्धा निर्मुलन समिती (4)\nअर्थशास्त्र आणि भारत (2)\nआम आदमी पार्टी (AAP) (5)\nआम्ही माडिया मधून (1)\nइस्लाम आणि आतंकवाद (5)\nएकवीरा देवीचे अतिक्रमण (1)\nकबीर कला मंच (4)\nकार्ल मार्क्स आणि कम्यूनिजम (9)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह (1)\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (6)\nख्रिश्चन धर्म आणि विचार (1)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (30)\nदारु आणि व्यसनमुक्ती (1)\nपुणे विद्यापीठ नामविस्तार (2)\nपुरस्कार व सन्मान (1)\nबाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं (10)\nबौद्धधम्म आणि पौर्णिमा (1)\nमणिभवन गांधी भेट (1)\nमरणान्तानि वैराणि लबाडी (2)\nमाझी प्रकाशित पुस्तकं (2)\nमुलूख वेगळी माणसं (2)\nराष्ट्रिय स्वयंसेवक संघ (RSS) (3)\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) (4)\nलक्ष्मण माने प्रकरण (4)\nवारकरी आणि वारी (4)\nशेतकरी नावाचा नवदलित (1)\nशेती व शेतकरी (3)\nसुप्रिम कोर्टाचे दणके (2)\nसेलिब्रिटीज व सिनेमावाले (1)\nस्त्री आणि स्त्री-विचार (2)\nस्वतंत्र विदर्भ चळवळ (1)\nहिंदू देवदर्शन आणि मृत्यू (2)\nहिंदू व हिंदू धर्म (3)\nहिंदू संत व आरोप (1)\nवामन देणार बामसेफला वारस... वाममार्गाने\nमुस्लिमानी केली गणपतीची पुजा, हिंदू कधी धरणार रमजा...\nऐसा पोप होणे नाही\nरणशिंग-२०१४ : भाग-०१ मोदी हवा किंवा मोदी नको\nआसाराम बापू:- आरोप झालाय, दोष सिद्ध व्हायचा आहे\nअनिसं:- श्याम मानवांचा विवेकानंद\nस्वामी विवेकानंद : भाग-२ विडया ओढणारा सन्यासी\nस्वामी विवेकानंद :- भाग-१ ज्योतिषगिरी व अंधश्रद्धा...\nअनिस: माझी ती श्रद्धा तुझी ती अंधश्रद्धा\n११ सप्टेंबर: अमेरीकेतील भाषण व हल्ला.\nसाहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोण\nMPSC अभ्यास: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://sonalisb.blogspot.com/2006_09_01_archive.html", "date_download": "2018-04-24T02:36:56Z", "digest": "sha1:TNOLZVL3JT6OB54JE67SJN3ULBTIWKJQ", "length": 8725, "nlines": 74, "source_domain": "sonalisb.blogspot.com", "title": "लिहायचं म्हणून...: September 2006", "raw_content": "\nआज तू नसलेलं तुझंच घर मी आतबाहेर पाहिलं,\nआणि परत एकदा जाणवलं...की आता तू नाहीस, परतून येणारही नाहीस.\nकाही व्यक्ती, काही जागा, त्यांचं आपल्यात असणं,\nका आपण त्यांच्यात जगणं, हे इतकं सवयीचं असतं,\nकी रिकाम्या जागा मनास पटतंच नाहीत\nआणि त्या कोणी भराव्यात असं वाटतही नाही.\nखरंतर आता आम्ही लहान नाही...\nआमच्या मुलांची पणजी होऊन तृप्त झालेल्या तुझ्या आठवणी मात्र खूप जुन्या...\nसोमवारातल्या घरात, मधल्या खोलीतल्या, पाटीवरच्या गणितांच्या आणि तुझ्या हातातल्या पट्टीच्या\nमग भाईची आणि माझी धडपड...गणितं सुटायला हवीत. कारण समोर हातात पट्टी धरलेली तू ... आमची आजी\nमग एक दोन पट्ट्या आणि पाटी भरून गणितं झाली की कळवळलेली तू हातावर ५० पैसे दयायचीस आणि मी आणि भाई पार अपोलो टॉकीजच्या कुल्फ़ीवाल्याकडं धूम ठोकायचो.\nगणपतीत तर तुला कोण हौस. ढीगभर नातवंडं गोळा करायची, गणपती दाखवण्याची आणि खाऊ-पिऊ घालण्याची.\nखरंतर तुला सगळंच फिरून पाहण्याची, उपभोगण्याची फार आवड. आम्हा कॉलेजात जाणारया नातींना तू नेहमी\nम्हणायचीस...जरा मलापण न्या गं तुळशीबागेत. नवीन पध्द्त्तीच्या टिकल्या, माळा, पाहायला, फिरायला.\nपण आम्ही आमच्याच तालात...धुंदीत\nकधी म्हणायचीस, अगं आवरा जरा...पावडर कुंकू करावं...मुलीच्या जातीनं कसं नीट-नेटकं राहावं.\n केसांना तेलाचा हात नाही...फ़िरतात गावभर तशाच. जरा ये एक दिवस,खसखसून न्हायला घालते.\nदिवाळी आली की तुझी कोण गडबड. माझ्या दारात रांगोळी काढा गं...रंग भरा गं...\nदारात खुर्ची टाकून पाहात बसायचीस. पण आम्ही हळूच सटकायचो...काहीतरी थातूर-मातूर कारणं काढून.\nमग बोलणी...काय पोरी आहेत...आगाऊ नुस्त्या...जरा चार बोटं काढतील तर ... पण नाही\nहे ऐकायला आम्ही जागेवर तर हवं\nपण हेच नमस्काराला मात्र पुढे...हात पसरून तेव्हा मात्र हातावर पैसे ठेवणारी, कानशिलावर मायेची बोटं मोडणारी, आणि आवर्जून सगळ्यांची, अगदी घरादारासकट द्र्ष्ट काढणारी....ती तूच...आमची आजी.\n... पण आताशा फार थकली होतीस गं.\nआम्हा सर्वांची लग्नं, संसार, मुलंबाळं, आमच्या तारुण्याच्या जोमात तुमची झपाट्यानं सुरकुतणारी पिढी आम्हाला 'दिसायची' तर खरं...पण 'लक्ष' दयायला वेळ नाही व्हायचा.\nआम्ही आमच्यातच मग्न. आमचा जॉब, आमची कामं, आमची घरं ... परदेश वारया...\nतुला मात्र कोण अभिमान...नातवंडांचा, सुना-जावयांचा. येणारया-जाणारयाला कौतुकानं सांगायचीस...फारिनला जाऊन आलीये. आणि मग कोपरयात घेऊन मला हळूच विचारायचीस ... कागं, पगार तर बरा मिळतो ना...\nसंध्याकाळ झाली की तू थांबत-थांबत का होईना २ जिने चढणार, आणि पणतवंडांच्यात येऊन बसणार. भेटलं की ओरडणार, भेटायला येऊ नका...आम्ही वर गेलो की मग या\nपण आमच्या व्यापात आम्ही गर्क. तू मात्र परत परत म्हणायचीस ... अगं भेटा गं. जरा आलं की ५ मिनिटं तरी.\nमग आम्ही कधीतरी ५ मिनिटं तोंड दाखवायला यायचो. म्हणायचीस, बास आता... जागा रिकामी करायला हवी ... तर आम्ही हसण्यावारी न्यायचो.\nपण दवाखान्यात तुला पाहिलं आणि मनचं हललं गं कमालीचं थकलेलं शरीर आणि जाणिवेच्या अलीकडं-पलीकडं घोटाळणारं तुझं मन\nचिऊ-काऊच्या घासासारखं बोलण्यात गुंगवून तुला बळेच भरवताना जाणवली ती तुझी अनिच्छा, तुझ्या वेदना, आणि एक अलिप्तता...\n... आणि मग २-३ दिवसात समजलं की तू नाहीस.\nदु:खाच्याहीवर पश्चात्तापाची भावना मन व्यापून गेली.\nआज तू नसलेल्या तुझ्या घरात प्रत्येक गोष्ट पोरकी वाटली.\nतुझी पुस्तकं ... तुझे देव... रांगेत मांडलेले तुझे जिवा-भावाचे पितळी डबे आणि तुला मीच रंगवून दिलेला मोठा श्रीकृष्णही\nतुझ्या नावाच्या दिव्याजवळ तास-दोन तास बसताना वाटलं ... हा वेळ तेव्हा झाला असता तर ... कारण तुला आमचा फक्त वेळच तर हवा होता\n- सोनाली सुहास बेंद्रे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://nmk.co.in/s/online/", "date_download": "2018-04-24T02:36:56Z", "digest": "sha1:PGZYRTHCBR2INUOUY4ST2TDCTJWHSKZ7", "length": 6453, "nlines": 110, "source_domain": "nmk.co.in", "title": "Online - NMK", "raw_content": "\nनवीन जाहिराती / घोषणा . . .\nस्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदांच्या २००० जागा\nकर सहाय्यक/ लिपिक-टंकलेखक/ जि.प.सरळसेवा/ तलाठी स्पेशल बॅच उपलब्ध\nलक्ष्यवेध . . .\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१८ मधील स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक उपलब्ध\nपरिस्थितीमुळे वॉचमनची नोकरी केलेला ‘मंजूर दार’ यंदाच्या IPL स्पर्धेत खेळणार\nप्रवेशपत्र . . .\nमहाराष्ट्र राज्य पोलीस भरती- २०१८ मैदानी चाचणी प्रवेशपत्र\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ ‘लिपिक-टंकलेखक’ परीक्षा प्रवेशपत्र\nनिकाल . . .\nपोलीस भरती-२०१८ मैदानी चाचणी/ लेखी परीक्षा निकाल\nशिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (सीईटी) परीक्षा-२०१७ निकाल\nऑनलाईन अर्ज प्रणाली . . .\nस्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदांच्या २००० जागा\nबँक ऑफ बडोदा यांच्या आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या एकूण ४२४ जागा\nराष्ट्रीय बियाणे महामंडळ यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २५८ जागा\nभारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १७१ जागा\nनगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात ‘रचना सहय्यक’ पदांच्या ३९३ जागा\nबँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर ‘ऑफिसर’ पदांच्या एकूण १५८ जागा\nविजया बँक यांच्या आस्थापनेवर ‘विशेष अधिकारी’ पदांच्या एकूण ५७ जागा\nद अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १०० जागा\nकोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवर ‘विविध’ पदांच्या ११३ जागा\nराज्यातील नगरपालिका-परिषदांच्या आस्थापनेवर ‘अभियांत्रिकी’ पदांच्या १८८९ जागा\nइंडियन बँकेच्या आस्थापनेवर विविध ‘विशेष अधिकारी’ पदांच्या एकूण १४५ जागा\nभारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध ‘तांत्रिक’ पदांच्या ५४२ जागा (मुदतवाढ)\nनाशिक येथील इंडिया सिक्युरिटी प्रेस मध्ये ‘कनिष्ठ सहाय्यक’ पदांच्या ३५ जागा\nपुणे येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रीसर्च मध्ये २८ जागा\nऑनलाईन अर्ज प्रणाली . . .\nस्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदांच्या २००० जागा\nबँक ऑफ बडोदा यांच्या आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या एकूण ४२४ जागा\nअभ्यासक्रम . . .\nलोकसेवा आयोग कर सहाय्यक परीक्षा अभ्यासक्रम\nलोकसेवा आयोग लिपिक-टंकलेखक परीक्षा अभ्यासक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.phulora.in/syllabus-and-programs/", "date_download": "2018-04-24T02:51:05Z", "digest": "sha1:BMIEOFOCQEFZKGGPX6W6QTQVJKMIUI5U", "length": 2286, "nlines": 48, "source_domain": "www.phulora.in", "title": "आकृतिबंध | फुलोरा", "raw_content": "\nबालगाणी – बहुआयामी शैक्षणिक साधन\nप्रर्थानेमागील भूमिका व प्रार्थना संकलन\nमुलांशी संवाद साधण्याचं एक माध्यम\nबालशिक्षणशास्त्राला अनुसरून नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम आणि अध्यापन पद्धती वापरल्या जातात.\nइथं वयानुसार व क्षमतांनुसार मुलांचे दोन गट केले जातात.\n३ वर्षं ६ महिने\nखेळणी व साधनं यांचा भरपूर वापर\n४ वर्षं ६ महिने\nचित्रमय पुस्तकं वाचण्याची संधी, परिसराची ओळख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://putoweb.in/tag/official-trailer/", "date_download": "2018-04-24T03:01:57Z", "digest": "sha1:3SBV7O4C6KYCSH67GRR6XQMZX3JGVKJ4", "length": 6080, "nlines": 106, "source_domain": "putoweb.in", "title": "official trailer", "raw_content": "\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nचाणक्य के 20 सूत्र जो आपके जीने का तरीका बदल सकते हैं\n\"TITANIC\" पुण्यात बनला असता तर\nद परफेक्ट लाईफस्टाईल - I\n\"शोले\" जर पुण्यात बनला असता तर.\nपु ल देशपांडे यांचे दुर्मिळ कलेक्शन - पुणेकर, मुंबईकर आणि नागपूरकर\nबाहेरून पुण्यात येणाऱ्यांसाठी पुणेरी सूचना\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर…\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर...\nचाणक्य के 20 सूत्र जो आपके जीने का तरीका बदल सकते हैं\n\"TITANIC\" पुण्यात बनला असता तर\nद परफेक्ट लाईफस्टाईल - I\n\"शोले\" जर पुण्यात बनला असता तर.\nइंग्रजी नावाच्या कंपन्या मराठी माणसाने काढल्या असत्या तर… 16/04/2018\nआरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित प्लास्टिक वॉटर बाॅटल कशी निवडावी\nनक्की वाचा – STEPHEN HAWKING – संघर्षमय विज्ञानाचा अंत 16/03/2018\nजगात सर्वकाही उलटे असते तर\nभन्नाट विनोद – बिल तुमचा नातू देईल 08/01/2018\nव्हाट्सअप्प फेसबुक वरून लोकांचा स्वभाव 😂😂😂 24/12/2017\nमाझ्या मराठीची मजा 18/12/2017\nजीवनात आपल्याला पुढे नेणारी स्त्री 12/12/2017\nSagar Gaikwad on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRishabh Dhumal on जगात सर्वकाही उलटे असते तर\nRajshree on अत्यंत हुशार लोकच या कोड्याचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2018-04-24T02:35:42Z", "digest": "sha1:NZGB3UQOJTYVZKIP3UYEIF4RF5ZTV7QS", "length": 3837, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कढीलिंब - विकिपीडिया", "raw_content": "\n(कढीपत्ता या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nगोडलिंब/कढीपत्ता हा एक मसाल्याचा पदार्थ आहे. याचा वापर कढी, खिचडी, पोहे, इ. पदार्थांत करतात.\nही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०१६ रोजी ००:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/fire-broke-out-at-the-ceremonial-lounge-of-domestic-terminal-1a-of-the-mumbai-airport-in-santacruz-1615844/", "date_download": "2018-04-24T03:09:48Z", "digest": "sha1:G3Y3PNPUTQFEJAFMVB3RLFZ5U46S33O3", "length": 13745, "nlines": 212, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Fire broke out at the ceremonial lounge of Domestic Terminal 1A of the Mumbai Airport in Santacruz | मुंबईत विमानतळाला आग, जीवितहानी नाही | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nमुंबईत विमानतळाला आग, जीवितहानी नाही\nमुंबईत विमानतळाला आग, जीवितहानी नाही\nमुंबईत आगीचे सत्र सुरुच\nमुंबईत आग लागण्याचे सत्र थांबता थांबेना\nसांताक्रुझ येथील आंतरदेशीय विमानतळालाच्या टर्मिनल १ ए या ठिकाणी असलेल्या कॉन्फरन्स हॉलला दुपारी आग लागली. मुंबईत आग लागण्याचे सत्र काही थांबताना दिसत नाहीये. नव्या वर्षाची सुरुवात होण्याआधीच कमला मिलमध्ये असलेल्या मोजो ब्रिस्ट्रो आणि १ अबव्ह या दोन रेस्तराँना आग लागली होती. यामध्ये १४ जणांचा बळी गेला. त्यानंतर मुंबईचे सत्र न्यायालय, तसेच माझगाव या ठिकाणचे गोदाम अशा ठिकाणी आग लागण्याचे सत्र सुरुच आहे. शनिवारी मुंबईतील विमानतळाला आग लागली. अग्निशमन दलाच्या ८ गाड्या या ठिकाणी पोहचल्या आहेत. विमानतळाजवळ असलेल्या सेरिमोनिअल लाऊंज या कॉन्फरन्स हॉल या ठिकाणी दुपारी ही आग लागली. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.\nविमान अडकल्याने धावपट्टी बंद\nवॉशिंग मशिनमधून आणली सोन्याची बिस्कीटे, मुंबई विमानतळावर एकाला अटक\nसंशयास्पद मोबाईल सापडल्यामुळे मुंबईत विमानाचे इमर्जन्सी लँडिंग\nमुंबई विमानतळावर विमानाच्या पंख्यात अडकून कर्मचाऱ्याचा मृत्यू\nमुंबई विमानतळावर प्रवाशांना ‘डॉग थेरपी’चा अनुभव\nमुंबई विमानतळावरील सफाई कर्मचारी संपावर\nमागच्या रविवारीही कांजुरमार्गावरील सिनेव्हिस्टा स्टुडिओत लागलेल्या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाला होता. ४ जानेवारी रोजी अंधेरीत वातानुकूलन यंत्रामध्ये लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला होता. मैमून मंजिल येथे ही घटना घडली होती. त्यापूर्वी २९ डिसेंबर रोजी कमला मिल कंपाऊंडमधील वन अबव्ह व मोजो ब्रिस्टो या पबमध्ये आग लागल्याने १४ जणांचा मृत्यू झाला होता. तर १८ डिसेंबर रोजी साकीनाका भानू फरसाण मार्टमध्ये लागलेल्या आगीत १४ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता.\nया घटनांचा विचार केला तर मागील एक ते दीड महिन्यांच्या कालावधीत मुंबईत आग लागण्याच्या घटना थांबताना दिसत नाहीत असेच म्हणावे लागेल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nविमानतळावर सात कोटींचे अमली पदार्थ जप्त\nमुंबईत विमानाच्या प्रसाधनगृहातून १.९९ कोटींचे सोने हस्तगत\nविमान अडकल्याने धावपट्टी बंद\nवॉशिंग मशिनमधून आणली सोन्याची बिस्कीटे, मुंबई विमानतळावर एकाला अटक\nसंशयास्पद मोबाईल सापडल्यामुळे मुंबईत विमानाचे इमर्जन्सी लँडिंग\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/helicopter-with-7-people-on-board-including-ongc-employees-has-crashed-at-arebian-sea-1615759/", "date_download": "2018-04-24T03:07:26Z", "digest": "sha1:HFBBKSEHRCKVU73X3OTEPUKHN44XVCCO", "length": 14800, "nlines": 220, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Helicopter with 7 people on board including ONGC employees has crashed at arebian sea | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nओएनजीसीचे हेलिकॉप्टर समुद्रात कोसळले; ४ जणांचा मृत्यू\nओएनजीसीचे हेलिकॉप्टर समुद्रात कोसळले; ४ जणांचा मृत्यू\nनौदल आणि तटरक्षकदलाचे बचावकार्य सुरु\nमुंबई : जुहू येथून उड्डाण केलेले ओएनजीसीचे पवनहंस हेलिकॉप्टर सकाळी डहाणूजवळील समुद्रात कोसळले. या हेलिकॉप्टरमधून ओएनजीसीचे ५ कर्मचारी आणि २ पायलट प्रवास करीत होते. यांपैकी ४ जणांचा मृत्यू झाला असून इतर तीन जणांचा शोध सुरु आहे. जुहू येथून ओएनजीसीच्या ऑफशोर डेव्हलपमेंट एरियाकडे (ओडीए) निघालेल्या या हेलिकॉप्टरचा सकाळी एअर ट्राफिक कन्ट्रोलशी संपर्क तुटल्याने ते समुद्रात कोसळल्याची भीती व्यक्त केली जात होती. दरम्यान, नौदल आणि तटरक्षकदलाकडून समुद्रात बचावकार्य सुरु आहे.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nओेएनजीसीच्या ५ अधिकाऱ्यांना घेऊन निघालेल्या या हेलिकॉप्टरने जुहू येथून सकाळी १०.२० वाजता उड्डाण केले. हे हेलिकॉप्टर मुंबईनजीक अरबी समुद्रातील ओएनजीसीच्या तळावर १०.५८ वाजता पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, ते अद्याप येथे पोहोचलेले नाही. मुंबईपासून समुद्रात ३० नॉटिकल माइल्स इतक्या अंतरावर गेल्यानंतर १०.३० वाजल्यापासून या हेलिकॉप्टरचा एअर ट्राफिक कन्ट्रोलशी संपर्क होऊ शकला नव्हता. मात्र, आता हे हेलिकॉप्टर डहाणूजवळ समुद्रात कोसळल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण, या हेलिकॉप्टरचे अवशेष नौदलाला या ठिकाणी आढळून आले आहेत.\nयाप्रकरणी प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री धर्मेंद प्रधान म्हणाले, ‘नौदल आणि तटरक्षक दल आपले काम करीत असून त्यांच्या समन्वयासाठी मी मुंबईकडे निघालो आहे. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण यांच्यासोबत याप्रकरणी चर्चा झाली आहे. त्यांनी यात सहकार्याची भुमिका दाखवली असून नौदल आणि तटरक्षकदलाला यामध्ये पूर्णपणे सहकार्याचे आदेश दिले आहेत.’\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nवरील बातमीपत्र वाचले पाच कर्मचारी व दोन पायलट ह्यांची नावे दिली असती तर त्यांच्या नातेवाईकांना शोधणे यॊग्य ठरले असते हि नावे का प्रकाशित करण्यात आली नाहीत \nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/1613539/throwback-thursday-nostalgic-print-ads/", "date_download": "2018-04-24T03:05:38Z", "digest": "sha1:XC2VRBHSPWDKS5QKDC4ZNO2JALJCTQRW", "length": 13778, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: Throwback Thursday Nostalgic print ads | Throwback Thursday : जुन्या जाहिरातींचा खजाना | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nThrowback Thursday : जुन्या जाहिरातींचा खजाना\nThrowback Thursday : जुन्या जाहिरातींचा खजाना\nएका लॅपटॉपच्या 'स्लिम सीरिज'च्या जाहिरातीसाठी करिना कपूरने तिचे 'झिरो साइज फिगर' झळकवताच त्या कंपनीच्या लॅपटॉपची बरीच विक्री झाल्याचे पाहायला मिळाले. शाहरुखने त्याच्या जाहिरातींनी मुलांना च्यवनप्राश खाण्यास आणि दोनदा ब्रश करण्यास प्रोत्साहित केले. अमिताभ यांनी केसांच्या तेलाची जाहिरात देताच अनेकजण ते तेल घेण्यास प्रवृत्त झाले. सध्याच्या घडीला कलाकार त्यांच्या चित्रपटांपेक्षा जाहिरातींसाठीच अधिक ओळखले जातात. पण, गेल्या काही वर्षांमध्येच कलाकारांनी जाहिराती करण्याचा ट्रेण्ड सुरु झाला असेल असे तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. राजेश खन्ना, झीनत अमान, दिलीप कुमार, धर्मेंद्र यांच्यापासून ते अगदी किशोर कुमार यांच्यापर्यंत अनेकांनी त्या काळातील प्रसिद्ध जाहिरातींमध्ये काम केले. त्यापैकीच काही जाहिरातींवर एक नजर टाकूया.\nबॉम्बे डाइंगच्या एका टॅगलाइनने सर्वांचेच लक्ष वेधले होते. त्यावेळी या कंपनीने जनमत घेऊन अमिताभ यांची जाहिरातीसाठी नियुक्ती केली होती. 'सुपरस्टार मटेरियल' या दोन शब्दांनीच त्या उत्पादनाची विश्वासार्हता वाढवली आणि बिग बींप्रमाणेच बॉम्बे डाइंगच्या उत्पादनांनीदेखील लोकांच्या मनावर राज्य केले.\nराजेश खन्ना हे त्यावेळी स्टारडमच्या उच्च शिखरावर होती. त्यांची प्रसिद्धी इतकी होती की एका महिलेने तर चक्क रक्ताने त्यांना प्रेमपत्र लिहिले होते. बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार म्हणून ते ओळखले जातात. त्यांची हीच प्रसिद्धी ओळखत बॉम्बे डाइंगने ओळखली. बॉम्बे डाइंगसाठी जाहिरात करणारे राजेश खन्ना हे पहिले अभिनेते होते.\nशत्रुघ्न सिन्हा यांनी बॅगपायपरच्या सोड्याची जाहिरात केली होती. या जाहिरातीवर त्यांची स्वाक्षरीसुद्धा आहे.\nजवळपास सर्वच अभिनेत्रींनी लक्सच्या जाहिरातीत काम केले आहे. मात्र, आपल्या बोल्ड अंदाजासाठी त्याकाळी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री झीनत अमान यांची गोष्टच काही वेगळी होती.\nविनोद खन्ना यांची ८०च्या दशकात आलेली सिंथोल साबणाची जाहिरात त्यावेळी बरीच प्रसिद्ध झाली होती. या जाहिरातीमुळे साबणाच्या खपात बरीच वाढ झालेली.\nआपल्या प्रत्येक चित्रपटात शर्ट काढून आपली शरीरयष्टी दाखवण्यासाठी सलमान खान ओळखला जातो. पण, त्याच्याआधीही एक अभिनेता असा होता ज्याने आपल्या पिळदार शरीरयष्टीने सर्वांना वेड लावले. तो अभिनेता म्हणजेच जॅकी श्रॉफ. जीन्सच्या या जाहिरातीत 'शर्टलेस' जॅकी श्रॉफ पत्नी आणि मॉडेल आयशा दत्तासह दिसतो.\n८०च्या दशकात मिथुन चक्रवर्ती यांनी डान्सिंग स्टार म्हणून स्वतःची ओळख प्रस्थापित केली आणि ते प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचले.\n१९५५ साली आलेल्या ब्रीलक्रीमच्या जाहिरातीवर अभिनेते, गायक किशोर कुमार झळकले होते. 'विविध भूमिकांसाठी ओळखले जाणारे किशोर कुमार त्यांचे केस चमकदार आणि काळेभोर दिसण्यासाठी ब्रीलक्रीमचा वापर करतात', असे त्या जाहिरातीवर लिहण्यात आले होते.\nया जाहिरातीचे वैशिष्ट्य म्हणजे उत्पादनाचे नाव लिहिण्याआधी त्यावर दिलीप कुमार यांचे नाव लिहिण्यात आले आहे. या जाहिरातीवर विविध लोणच्यांचे प्रकार लिहिण्यात आले आहेत.\nलग्नानंतर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी हे या एकमेव जाहिरातीत एकत्र झळकले.\nबॉलिवूडच्या इतिहासात खलनायकांच्या यादीत 'शोले'च्या गब्बर सिंहचे नाव आवर्जून घेतले जाते. त्या काळी हिरोची चलती असताना अमजद खान हे जाहिरात करणारे पहिले खलनायक होते. लहान मुलांच्या बिस्कीटांची त्यांनी जाहिरात केली हे त्यामागचे वैशिष्ट्य. आठवतंय ना, 'दूर दूर जब गाव में बच्चा रोता है..'\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/sex-life/sex-life-116040800019_2.html", "date_download": "2018-04-24T02:59:11Z", "digest": "sha1:BHZYWZLTELWK6SVZJVWJMLA4NWPVFJTX", "length": 6861, "nlines": 115, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आकर्षक सेक्स लाईफसाठी 6 घरगुती टिपा | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआकर्षक सेक्स लाईफसाठी 6 घरगुती टिपा\n50 ग्राम भिजवलेली उडदाची डाळ तुपात भाजून, त्यात दूध, साखर, बदाम, मनुका टाकून खीर बनवा. नियमित ही खीर खाल्ल्याने सेक्सुअल पॉवर वाढते.\n10-10 ग्राम मध, आल्याचं रस, कांद्याचं रस आणि 5 ग्राम तूप, हे सर्व एकत्र करून सेवन केल्याने सेक्सुअल पॉवर वाढते. हे मिश्रण 21 दिवसांपर्यंत सकाळी नियमितपणे सेवन केल्याने फायदा होईल.\nप्रेमात यश मिळविण्यासाठी 21 सोपे उपाय\nकरण जोहरने काय सांगितले आपल्या सेक्स लाईफबद्दल\nअसे सांगा, की आत्ता मूड नाही\nसलमानचे या पुरुषासोबत आहे शारीरिक संबंध\nसेक्सदरम्यान येतात असे काही मजेदार क्षण\nयावर अधिक वाचा :\nसेक्स लाईफ घरगुती उपाय\nसेक्सचा मजा वाढविण्यासाठी टिपा\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://tyaa-kavitaa.blogspot.com/2011/08/blog-post_3736.html", "date_download": "2018-04-24T03:08:37Z", "digest": "sha1:YZ5GMPCLVNPN7UZQDGYXCEOIDPEMZB4M", "length": 7658, "nlines": 114, "source_domain": "tyaa-kavitaa.blogspot.com", "title": "’त्या’ कविता: शून्याखाली चाळीस अंश तापमान असताना लिहीलेली प्रेमकविता", "raw_content": "\nनिखळ, ख-याखु-या कविता पूर्ण समजायच्याही कितीतरी आधी आपल्याशी संवाद साधतात\nशून्याखाली चाळीस अंश तापमान असताना लिहीलेली प्रेमकविता\nप्रेम करायला मन पुरतं\nपण अंग मात्र पुरत नाही\nमी पाह्यलंय, सैराट वारयात\nअंग पुरत नाही प्रेम करायला\nअंतर जास्त जास्तच जीवघेणं होत जातं:\nअणूपेक्षाही नाहीसं झालेलं मन, धन-परमाणूचं-\nज्याचा वेग मोजला तर ठिकाणा सांगता येत नाही\nआणि ठिकाणा सांगीतला तर दिशा कळत नाही-\nअनिश्चिततेच्या तत्वासारखं ते असतं तिथं नसतं\nआणि बर्फ़, ज्याचं पडणं दिसतं वेल्हाळ\nखरं तर असतो एक शुभ्र आणि विक्राळ\nबेभान विस्मरणाचं विश्वव्यापी फ़र्मान.\nया ब्लॉगवरील कविता कॉपी-पेस्ट करता येणार नाहीत.\nआपणांस या कविता विनासायास, कुठलेही कष्ट न घेता आंतरजालावर एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याच्या बदल्यात आपण किमान कवितांच्या बाबतीत तरी कॉपी-पेस्टची अंगवळणी पडलेली सवय बाजूला ठेवावी असे संग्राहकाला वाटते.\nकविता सरसकट कॉपी-पेस्ट करणं टाळा.\nसुमारे साडे-तीनशेच्यावर कविता टा‌ईप करताना संग्राहकाने इन्व्हेस्ट केलेला वेळ, श्रम याचसाठी आहेत की तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा.\nकाही शंका असल्यास कमेंट लिहा, प्रश्न विचारा- त्यांची उत्तरं देण्याचा यथाशक्ती, यथामती प्रयत्न केला जा‌ईल.\nएखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, टा‌ईप करा. कवितेचं ते खरंखुरं हस्तांतरण असेल.\nकॉपी-पेस्ट्चा शॉर्टकट चोखाळू नये.\nआपण रसिक आहात, आपल्याकडून हे अपेक्षित नाही.\nअरविंद वामन कुलकर्णी (1)\nगजानन माधव मुक्तिबोध (1)\nभिलोरी बोलीतील कविता (3)\nमलिका अमर शेख (6)\nवि. दा. सावरकर (1)\nशमशेर बहादूर सिंग (2)\nश्री. कृ. कोल्हटकर (1)\nहरिवंश राय बच्चन (1)\nएक बार वक्त से, लम्हा गिरा कहीं\nवहॉं दास्तां मिली, लम्हा कहीं नहीं\nहे लम्हें वेचून जपण्याकरताच मी लिहिते, लिहीत राहीन.\n’त्या’ कवितांचा संग्रह करण्यातून संग्राहकाला कोणताही आर्थिक लाभ नाही. संग्राहक आर्थिक लाभाकरिता या कवितांचा वापर करत नाही; आणि, तसे करण्यास कोणालाही प्रोत्साहन देत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/--------------6.html", "date_download": "2018-04-24T02:40:06Z", "digest": "sha1:LES6I6PVQP4IQTQAG7V7G35Z2JNR5NJ4", "length": 22590, "nlines": 613, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "वर्सोवा किल्ला", "raw_content": "\nपश्चिम रेल्वेवर असलेल्या मढ-मार्वे समुद्रकिनारा मुंबईकरांना तसा परिचित आहे. मढ गाव मालाड रेल्वे स्थानकापासून पश्चिमेला सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर समुद्रकिनारी वसलेलं आहे. या मढ बेटावरील छोट्या टेकडीवर वर्सोवा किंवा मढचा किल्ला बांधलेला आहे. मढ परीसरात एकुण मढ कोट, वर्सोवा किंवा मढचा किल्ला, एरंगल बुरूज व अंबोवा बेटावरील बुरुज असे एकुण ४ कोट आहेत. यातील मढचा किल्ला आजही आपल्या गतवैभवाची साक्ष देत आपले अस्तित्व जपून आहे. किल्ला नौदलाच्या ताब्यात असुन येथे सर्वसामान्य जनतेला प्रवेशास बंदी आहे परंतु किल्ला बाहेरच्या बाजूने पहाता येतो. आज मुंबईच्या सर्व किल्ल्यांमधील हा सर्वात सुंदर किल्ला आहे. किल्ल्याची संपूर्ण तटबंदी व बुरुज शाबूत आहेत. मालाड पश्चिमेहून सुटणाऱ्या बेस्टच्या २७१ क्रमांकाच्या बसने १५ कि.मीवरील मढ गावात जाता येते. मालाडहुन मढ गावात मासळीबाजार थांब्यावर उतरुन पुढे हरबादेवी मंदिराकडून उजव्या बाजूला व अंधेरीवरून बोटीने आल्यास डाव्या बाजूला किल्लेश्वर महादेव मंदिराकडे चालत गेल्यास आपण किल्ल्याच्या मागच्या बाजूस पोहचतो. किल्ल्याकडे जाणारा रस्ता डांबरी असुन वाटेच्या दोन्ही हाताला गर्द झाडी आहे. या झाडीचे निरीक्षण करत गेले असता या झाडीत उजव्या बाजुला दोन विहीरी दिसून येतात त्यातील एका विहीर पक्क्या बांधणीची आहे तर एक विहीर पावसाळी पाण्याच्या साठवणीची आहे. किल्लेश्वर मंदिर चांगलेच ऐसपैस असून किनाऱ्यालगतच आहे. समोर सागराच्या पाण्यावर कोळी बांधवांची अनेक मासेमारी गलबते डौलाने डोलत असतात. या शिवमंदिरापाठी वेसाव्याच्या किल्ल्याची तटबंदी व बुरूज नजरेस पडतात. वर्सोवा ते मढ यांच्या मधोमध अंदाजे हजार ते बाराशे फुटाची छोटी खाडी आहे. या खाडीच्या मुखावर इ.स १६००मध्ये पोर्तुगिजांनी हा किल्ला बांधला. हा किल्ला ३ बाजूंनी जमिनीने वेढलेला असून एका बाजूस अरबी समुद्र आहे. या किल्ल्याचा उपयोग वर्सोवा/मार्वे खाडीवर नजर ठेवण्यासाठी व तुरुंग म्हणून केला गेला. महादेव मंदिराच्या मागच्या बाजूने एक पायवाट किल्ल्याच्या तटबंदीजवळ जाते. येथे काही नवीन व काही जुनी पोर्तुगीजकालीन बांधकामे पाहण्यास मिळतात. ह्या पायवाटेने तटबंदी व बुरुजांच्या कडेने आपण किल्ल्याला बाहेरुन फेरी मारु शकतो. किल्ला सशस्त्र दलाच्या ताब्यात असल्यामुळे परवानगी शिवाय किल्ला आतून पहाता येत नाही तसेच छायाचित्रणास मनाई आहे. किल्ल्याचे बुरूज गोलाकार व उंच असून भव्य आहेत. तटबंदीही मजबूत असून तिची उंची वीस ते पंचवीस फुटापर्यंत आहे. तटबंदीवर ठरावीक अंतरावर ठिकठिकाणी तोफांसाठी कोनाडे केलेले आहेत पण आत जाता येत नसल्याने येथे तोफा आहेत की नाही हे समजण्यास मार्ग नाही. किल्ल्याच्या तट व बुरुजांमध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवर जंग्यांची रचना करण्यात आलेली आहे. किल्ल्याला एकुण दोन दरवाजे असुन समुद्राकडील बाजूस असणारा दरवाजा सध्या दगडांनी बंद केलेला आहे. या दरवाजावर एक नागशिल्प कोरलेले आहे. किल्ल्याच्या तटबंदीलगत खालच्या बाजूने गोलाकार वळसा पूर्ण करून थोडासा उंचवटा चढून आपण वर्सोवा किल्ल्याच्या दुसऱ्या प्रवेशद्वारासमोर येतो. जमिनीकडील हे प्रवेशद्वार बंद करुन उजव्या हाताच्या बुरुजातूनच किल्ल्यात जाण्यासाठी पायऱ्या बनवलेल्या आहेत. पण येथे लोखंडी दरवाजा लावून दरवाजाला टाळे ठोकले आहे. किल्ल्यासमोरच प्रशस्त पटांगण आहे. या पटांगणावर ताड वृक्षाची मोठमोठी झाडं आहेत. किल्ला पाहण्यास अर्धा तास पुरेसा होतो. मढ म्हणजे पोर्तुगीजांच्या ताब्यातील साष्टी बेटाचं दक्षिण टोक. या बेटात सहासष्ट गावं होती म्हणून सासष्टी व त्याचा अपभ्रंश साष्टी असा झाला. माहीम/वर्सोवा खाडीमुळे मुंबई बेटे मुख्य जमिनीपासून वेगळी झाली होती. या खाडीमार्गे चालणाऱ्या व्यापारामुळे इतिहासात ह्या भागाला खुप महत्व होते. पोर्तुगीज व ब्रिटिश यांच्यामध्ये असलेल्या व्यापारी स्पर्धेमुळे त्यांच्यातली तेढ मूळ धरून होती. त्यामुळे पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या साष्टीचं मुख्य समुद्रावरून होणा-या आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी त्यांनी टेहळणीसाठी बेटाच्या समुद्रात शिरलेल्या भूशिरावर १६०० साली मढचा किल्ला बांधून ह्या भागाच्या रक्षणाचा कायमचा बंदोबस्त केला. पुढे याचा उपयोग ब्रिटीशांच्या ताब्यातील मुंबई बेटांना शह देण्यासाठी झाला. १७३७साली मराठ्यांच्या वसई आक्रमणाच्या वेळी या किल्ल्याभोवती बरीच आरमारी युद्धं झाली. खंडोजी मानकर या चिमाजी आप्पांच्या सरदाराने या किल्ल्यावर १७३७ साली दोन वेळा हल्ला चढवल्याची नोंद आढळते. यावर्षी पूर्ण साष्टी जिंकूनही वांद्रे व वेसावे हे किल्ले मराठ्यांना जिंकता आले नाहीत पण १७३९ सालच्या स्वारीत मराठ्यांनी हा किल्ला जिंकला. वसई मोहिमेत हा परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला आणि पोर्तुगीजाचे या भागातुन उच्चाटन झाले. किल्ला पाहण्याच्या हेतुने येणाऱ्याचा येथे हिरमोड होण्याची शक्यता आहे पण पोर्तुगीजांची टेहळणी चौकी व तिचे भौगोलिक महत्व पाहायचे असेल त्याने या स्थानास अवश्य भेट द्यावी. याशिवाय मढ गावात दुसऱ्या एका टेकडीवर हरबादेवीचे मंदिर असुन त्यातील काही पुरातन मुर्ती प्रेक्षणीय आहेत. -------------------सुरेश निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/Sports/OtherSports/2017/03/05114400/news-in-marathi-purushottam-choudhari-watns-his-name.vpf", "date_download": "2018-04-24T03:12:59Z", "digest": "sha1:QARXOM22I4YQLUWJNFYRJ7WQPC53TTWT", "length": 13148, "nlines": 241, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "कुस्तीपटू पुरुषोत्तम चौधरी यांचे गिनिज रेकॉर्डसाठी प्रयत्न, मदतीचे आवाहन", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nरायगड - महामार्ग दरोडेखोरांना ७ वर्षे सक्त मजुरी व प्रत्येकी ५००० रु. दंड\nमुंबई - जीटीएस विभागाच्या ४ अधिकाऱ्यांना लाच घेण्याच्या आरोपाखाली अटक\nठाणे - कल्याण रेल्वेस्थानकातील फलाटालगतच्या मोकळ्या जागेवरील कचऱ्याला आग\nठाणे - मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीचे काम दोन दिवस पुढे ढकलले\nठाणे - उल्हासनगरमध्ये किरकोळ कारणावरुन मित्राने केली मित्राचीच हत्या\nमुंबई- नाणारचे भूसंपादन रद्द करण्याचा अधिकार देसाईंना नाही - मुख्यमंत्री\nरत्नागिरी- नाणार प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द - उद्योगमंत्री\nनवी दिल्ली- भाजप आणि संघाला संविधानाला हात लावू देणार नाही - राहुल गांधी\nनवी दिल्ली- काँग्रसने संविधानला उद्ध्वस्त केल्याचा अमित शाहांचा आरोप\nनवी दिल्ली- जिवाला धोका असल्याची व्यक्त केली इंद्राणी मुखर्जीने भीती\nमुंबई- राज्यातील ६५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर\nनवी दिल्ली- सानिया मिर्झा होणार आई,ट्विटरद्वारे सानियाने दिली गोड बातमी\nनागपूर- कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदाराच्या मृत्यूची चौकशी करा - आंबेडकर\nमुख्‍य पान क्रीडा इतर क्रीडावृत्त\nकुस्तीपटू पुरुषोत्तम चौधरी यांचे गिनिज रेकॉर्डसाठी प्रयत्न, मदतीचे आवाहन\nभंडारा - भंडाऱ्यासारख्या लहानशा शहरात राहणाऱ्या एका देशी कुस्तीवीराने एका तासात तब्बल १४५० हिंदू पूश-अप्स मारून आपले नाव लिम्का बुक रेकॉर्डमध्ये नोंद केले आहे. याचप्रमाणे विक्रम नोंदवित त्याला गिनीज बुक रेकॉर्डमध्येही आपल्या नावाची नोंद करायची आहे. मात्र गरीब परिस्थितीमुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.\nमाझ्या गुरुंनी पाहिलेले स्वप्न साकार केल्याचा...\nपुणे - ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये पार पडलेल्या २१ व्या\nराष्ट्रकुलमध्ये चार पदकांची कमाई करणारी मनिका...\nनवी दिल्ली - गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये ४ पदकांची\n'रिओ ऑलिम्पिकमध्ये सुशीलला पाठवले असते तर...\nनवी दिल्ली - गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सुवर्ण\nसानिया मिर्झा होणार आई\nनवी दिल्ली - भारतीय टेनिसपट्टू सानिया मिर्झाने आपल्या\nसानिया मिर्झा होणार आई नवी दिल्ली - भारतीय टेनिसपट्टू सानिया मिर्झाने आपल्या चाहत्यांसाठी\n'रिओ ऑलिम्पिकमध्ये सुशीलला पाठवले असते तर सुवर्ण मिळाले असते' नवी दिल्ली - गोल्ड कोस्ट\nमाझ्या गुरुंनी पाहिलेले स्वप्न साकार केल्याचा अभिमान - राहुल आवरे पुणे - ऑस्ट्रेलियातील\nकॉमनवेल्थ २०१८ : भारताने पटकाविले ६६ पदक, ग्लास्गोपेक्षा २ पदकांची भर गोल्ड कोस्ट -\nराष्ट्रकुलमध्ये चार पदकांची कमाई करणारी मनिका भारतात दाखल नवी दिल्ली - गोल्ड कोस्ट\nराष्ट्रकुलमधून नेमबाजी वगळणे युवा खेळाडूंसाठी नुकसानीचे - जितू राय नवी दिल्ली - बर्मिंगहॅम\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nगडचिरोलीत सलग दुसऱ्या दिवशीही चकमक, ६ नक्षलवाद्यांचा खात्मा गडचिरोली - अहेरी\nवाढदिवस विशेष : २० वर्षापूर्वी मास्टर ब्लास्टरने दिले होते अनमोल गिफ्ट हैदराबाद -\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/flag-post-self-suicide-36422", "date_download": "2018-04-24T03:29:00Z", "digest": "sha1:UTZ3GILSGBPN65Y6ARVZRVLFDFPS333B", "length": 16349, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "The flag post to self suicide ध्वजस्तंभावर आत्मदहनाचा प्रयत्न | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 23 मार्च 2017\nसातारा - सकाळचे ११ वाजताच तो आज जिल्हाधिकारी कार्यालयात धावत धावतच आला. गळ्यात मागण्यांचा फलक अडकवलेला, तो सर्वांचे लक्ष वेधून घेत असतानाच, हातात रॉकेलची बाटली, लायटर घेऊन तो जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील ध्वजस्तंभावर सरसर चढला आणि कर्जमाफीसह बैलगाड्या शर्यती सुरू करा, अशा घोषणांसह त्याने आत्मदहनाचा इशारा दिला. वाळवा (जि. सांगली) येथील विजय जाधव यांच्या या अचानक पवित्र्याने प्रशासन व पोलिसांची मात्र चांगलीच त्रेधा उडाली.\nसातारा - सकाळचे ११ वाजताच तो आज जिल्हाधिकारी कार्यालयात धावत धावतच आला. गळ्यात मागण्यांचा फलक अडकवलेला, तो सर्वांचे लक्ष वेधून घेत असतानाच, हातात रॉकेलची बाटली, लायटर घेऊन तो जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील ध्वजस्तंभावर सरसर चढला आणि कर्जमाफीसह बैलगाड्या शर्यती सुरू करा, अशा घोषणांसह त्याने आत्मदहनाचा इशारा दिला. वाळवा (जि. सांगली) येथील विजय जाधव यांच्या या अचानक पवित्र्याने प्रशासन व पोलिसांची मात्र चांगलीच त्रेधा उडाली.\nशासनाने बैलगाडी शर्यतीवर बंदी घातली आहे. ती उठवावी, यासाठी शर्यतीप्रेमी शेतकरी सातत्याने आंदोलन करीत आहेत. तसेच शेतकऱ्यांचे कर्जमाफ करावे, अशीही मागणी जोर धरत आहे. या मागण्यांसाठी श्री. जाधव यांनी आज या आंदोलनाचा मार्ग पत्करला. जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजस्तंभावरच आत्मदहन करण्याचा त्याचा इरादा होता. या आंदोलनाची त्याने कोणतीही सूचना प्रशासनास दिली नव्हती. अचानक केलेल्या या आंदोलनाने प्रशासकीय अधिकाऱ्यांची धावपळ झाली.\nयाबाबतची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, अग्निशामक बंब, रुग्णवाहिका, उंच शिडी असलेली पालिकेची गाडी आणि पोलिसांच्या फौजफाट्यासह जिल्हाधिकाऱ्यांच्या आवारात धावपळ सुरू झाली. यंत्रणेने आंदोलक जाधव यास ध्वजस्तंभावरून खाली उतरण्याच्या सूचना केल्या. मात्र, श्री. जाधव याने या विनवण्यांना दाद दिली नाही. उलट अंगावर रॉकेल ओतून घेऊन पेटवून घेण्याची भीती तो पोलिसांना दाखवत होता. प्रथम जिल्हाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांना फोन लावा, माझ्या मागण्या सांगा, असा आग्रह त्याने धरला. ‘कर्जमाफी व बैलगाड्या शर्यतीवरील बंधने उठविण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी फसविले आहे. मी आंदोलन करत राहणार आहे, असे तो म्हणत होता. तसेच त्याची घोषणाबाजीही सुरू होती. अनेकवेळा पोलिस निरीक्षक पाटील यांनी शिष्टाई करत तुमच्या आंदोलनाची कोणतीही सूचना तुम्ही प्रशासनाला दिलेली नाही. मला केवळ निवेदन द्या आणि आंदोलन करा. नाहीतर खाली या, आपण जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करू. तुम्हाला कोणीही अटक करणार नाही, असे सांगितले. त्यावर बराच वेळ श्री. पाटील व जाधव यांच्यात खल चालला होता. अखेर श्री. पाटील यांच्या शिष्टाईला यश आले व सुमारे दीड तासानंतर आंदोलक जाधव ध्वजस्तंभावरून खाली उतरला. त्यानंतर त्याने प्रसारमाध्यमांपुढे आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली.\n‘‘गेली चार ते पाच वर्षे मी आंदोलन करतोय. बैलगाडी ओढत मुंबईपर्यंत गेलो. मुख्यमंत्र्यांनी आश्‍वासने दिली. पण, कोणताही पाठपुरावा झाला नाही. २५ जानेवारीला सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्याकडेही दुर्लक्ष केले. राष्ट्रध्वजातील हिरवा रंग जो शेतकऱ्यांचे प्रतीक आहे, त्या रंगाप्रमाणे शेतकऱ्यांचे आयुष्य फुलले पाहिजे. प्रशासन मात्र, कर्जमाफी करत नाही. राष्ट्रध्वजाचा पूर्ण सन्मान ठेऊन मी आंदोलन करतोय. पण, जिल्हाधिकाऱ्यांनी एक फोन केला नाही. हेच एखाद्या राजकीय पुढाऱ्याचे आंदोलन असते तर सर्वांनी दखल घेतली असती. सायंकाळी पाचपर्यंत संपूर्ण कर्जमाफी व बैलगाडी शर्यत सुरू झाली नाही तर राष्ट्रध्वजासमोर आत्मदहन करणार आहे, असा इशारा यावेळी श्री. जाधवने दिला. यानंतर श्री. जाधव यास पोलिसांनी अटक केली.\n‘सुटा’ अध्यक्षपदी प्रा. आर. एच. पाटील\nकोल्हापूर - शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या (सुटा) मध्यवर्ती द्विवार्षिक निवडणुकीत डॉ. आर. एच. पाटील (के. आर. पी. कन्या महाविद्यालय, इस्लामपूर)...\nनेते ‘ए.सी.’मध्ये, कार्यकर्ते जेलमध्ये\nकोल्हापूर - पाचगावच्या राजकीय वर्चस्वातून २०१३ मध्ये झालेल्या दोन्ही खुनांचा निकाल जाहीर झाला. अशोक पाटील आणि धनाजी गाडगीळ यांच्या खुनातील अकरा...\nरुग्णालयांत सुविधाच नाहीत; डॉक्‍टर काय करणार\nआर्थिक परिस्थितीमुळे प्रसूतीसाठी महिलांचा ओढा महापालिकेच्या रुग्णालयांकडे असला, तरीही प्रत्यक्ष नोंदणी झालेल्यांपैकी केवळ ३५ टक्के गर्भवतींचीच...\nअहेरी दलम कमांडरसह सहा नक्षलवादी ठार\nगडचिरोली - अहेरी तालुक्‍यातील राजाराम खांदला जंगल परिसरात आज रात्री नऊच्या सुमारास पोलिसांबरोबर...\nलग्नासाठी रुपयाचाही खर्च नाही\nपुणे - लग्नसोहळा म्हटलं की हजारो-लाखो रुपयांचा खर्च... मुलीचं लग्न त्यातही अधिक खर्चिक... लग्नासाठी घेतलेलं कर्ज फेडताना आई-वडिलांचे होणारे हाल......\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/unique-postal-index-number.html", "date_download": "2018-04-24T02:58:03Z", "digest": "sha1:XLGNDJGY6EZ6LK4ZOUEHEFRBJ7IFUA3E", "length": 3958, "nlines": 72, "source_domain": "zeenews.india.com", "title": "unique postal index number - Latest News on unique postal index number | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nपत्र पाठवणं ही गोष्ट तशी आता फारच दुर्मिळ झालीय. पण, याच पत्रांच्या आणि पत्यांच्या सोयीसाठी निर्माण करण्यात आलेल्या ‘पिनकोड’ क्रमांकांना यंदा चाळीस वर्ष पूर्ण झाली आहेत.\n...म्हणून ५२ वर्षाच्या मिलिंद सोमणवर मुली होतात फिदा..हे आहे कारण\nअंड्याचा पांढरा भाग खाणं 'या' कारणांसाठी ठरू शकतो त्रासदायक \nआता या भारतीय अरबपतीने सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का\nनियमित फक्त '5' मिनिटांंच्या या उपायाने कमी होईल केसगळतीची समस्या\nनवऱ्याच्या वागणूकीवर चिडली दिव्यांका, बेडरूममध्ये शिकवला धडा\nICC ने मितालीला विचारले, कोणत्या सट्टेबाजाने तुझ्याशी संपर्क केला होता का\nएली अवरामशी हार्दिक पांड्याचा ब्रेकअप या अॅक्ट्रेसला करतोय करतोय डेट\nधक्कादायक : मृत्यूच्या 5 तासांंनंतर जिवंत झाली व्यक्ती\nशूजमधून येणारी दुर्गंधी टाळण्यासाठी '5' घरगुती उपाय\nनाणार जमिनी अधिग्रहणाची अधिसूचना रद्द, सुभाष देसाईंची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.durgbharari.com/--------13.html", "date_download": "2018-04-24T02:58:12Z", "digest": "sha1:JUP5RFX6VUDHBGJMZQMMM333SBN4NLY3", "length": 37007, "nlines": 603, "source_domain": "www.durgbharari.com", "title": "खांदेरी", "raw_content": "\nखांदेरी या जलदुर्गावर जाण्यासाठी आपल्याला अलिबागला जावे लागते. अलिबाग ते रेवस या मार्गावर अलिबागपासून ४ कि.मी.अंतरावर थळ गावाचा फाटा लागतो. या फाट्यापासून ३ कि.मी.वर थळ गाव आहे. थळ बाजारपेठेजवळील किनाऱ्यावरून आपल्याला किल्ल्यावर जाण्यास बोटी मिळू शकतात. थळसमुद्रकिनाऱ्यावरून जवळ दिसणारा किल्ला म्हणजे उंदेरी तर डाव्या बाजुला थोडा लांब असणारा किल्ला म्हणजे खांदेरी. खांदेरी किल्ला त्यावर असणाऱ्या दिपगृहामुळे लगेचच लक्षात येतो. खांदेरी किल्ला थळच्या समुद्रकिनाऱ्यावरून ३ कि.मी. तर उंदेरी किल्ल्याहून पश्चिमेला १ कि.मी.अंतरावर आहे. बेटावर दोन उंचवट्यापैकी दक्षिणेकडील भाग तीस मीटर उंच तर उत्तरेकडील उंचवटा वीस मीटर उंच आहे. समुद्राच्या लाटांना समर्थपणे तोंड देत दिमाखाने उभे असणाऱ्या खांदेरीचे वैशिष्ट्य म्हणजे मजबूत तटबंदी आणि अत्यंत दुर्मिळ अशा गाड्यासहीत असणाऱ्या ३ तोफा. खांदेरी किल्ल्याकडे होडीने जात असतांनाच खांदेरीची मजबूत तटबंदी, बुलंद बुरुज आपले लक्ष वेधून घेतात. या दोन टेकड्यां मध्ये बोटींसाठी धक्का बांधलेला आहे. या धक्क्यावर ज्या ठिकाणी पाण्याच्या लाटा आपटतात तेथे एक तोफ पुरलेली आहे. या तोफेचा मागचा भाग पाण्याबाहेर डोकावताना दिसतो. शेजारी बोटीसाठी निवारा बांधला आहे. धक्क्याच्या बाजूला उजवीकडे वेताळाचे मंदिर आहे.आंत एक मोठी शेंदरी रंगाने रंगविलेली शिळा आहे. ही शिळा म्हणजेच वेताळ. होळीच्या दिवशी येथे जत्रा भरते. डावीकडे असणाऱ्या धक्क्यावरून उतरून आपण दिपगृहकडे निघालो की आपण बाजुलाच झाडांमध्ये एक मध्यम आकाराच खडक दिसतो यावर छोट्या दगडांनी यावर ठोकून पाहिले असता अक्षरक्ष भांड्यावर ठोकल्या सारखा आवाज येतो. धक्क्यावरून दिपगृहाकडे जातांना दिपगृहाला लागुनच असणारे एक तळे आहे. तेथुन पुढे बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत. वर पोहचल्यावर आपल्याला दिसते ती गाडयांवर ठेवलेली तोफ. ही तोफ मध्यम आकाराची असून ती आजही सुस्थित आहे. अशाच दोन तोफा लहान टेकडीच्या समोर असणाऱ्या तटावरील बुरुजावर आहेत. १८६७ मध्ये बांधण्यात आलेले दिपगृह २५ मी उंचीचे असून षट्कोनी आकाराचे आहे. दिपगृहाच्या अर्ध्या उंचीवर दिपगृहाच्या दोन्ही बाजूला एक गच्ची आहे. येथून व दिपगृहातील सर्वात उंच भागातुन किल्याचा मनोरम देखावा आपण पाहू शकतो. दिपगृहाच्या पश्चिमेला तटबंदीवर जिथे हेलिपॅड आहे तिथेच खाली एक छोटा दरवाजा आहे. हा दरवाजा आपल्याला किल्ल्याच्या बाहेरील समुद्राकडे घेऊन जातो. येथून बाहेर पडुन थोडे दूरवर जाऊन पाहिल्यास आपल्याला किल्ल्याच्या मजबूत तटबंदीची आणि बुरुजांची कल्पना येते. याशिवाय किल्ल्यावर महादेवाचे एक जुने मंदिर असून गणपती व मारुतीचे अलिकडे बांधलेली मंदिरे आहेत. याशिवाय किल्ल्यावर पाण्याचे अजून एक छोटे टाके व विहीरसुध्दा आहे. वेताळाच्या मंदिराच्या दिशेने चालत गेल्यावर तटबंदीध्ये एक दरवाजा आहे. तिथेच एक छोटी खोली आहे. बहुतेक सर्व बुरुज चांगल्या स्थितीत आहेत व एका बुरुजावर समुद्राकडे तोंड करुन एक तोफही उभी आहे. खांदेरीचा दुर्ग मुंबईच्या समोरच असल्याने अतिशय मोक्याचा आहे. त्याच्या ह्या महत्वामुळेच इंग्रज व मराठ्यांमधील संस्मरणीय युद्धाचा हा साक्षीदार आहे. शिवाजी राजांनी २८ नोव्हेंबर १६७० रोजी हे बेट हेरले. तेव्हा त्याच्या बरोबर साधारण तीन हजार लोक होते. तीन दिवस त्यांनी ह्या भागाची संपूर्ण पाहाणी केली व इथे किल्ला बांधायचे ठरविले. शिवाजीराजांच्या ह्या भागातील हालचालींना इंग्रज किती घाबरत होते व त्यांचे किती बारीक लक्ष होते ते पुढील बाबीवरून लक्षात येते. ९ सप्टेंबर १६७१ मधील एका पत्रात इंग्रजांनी खांदेरीवर शिवाजीचा किल्ला बांधायचा विचार आहे असे म्हटले आहे. २२ एप्रिल १६७२ च्या पत्रात खांदेरी उंदेरी बेटांचा उल्लेख हेन्री केन्री असा केला आहे. १४ ऑगस्ट १६७८ रोजी खांदेरीवर भूमिपूजन करण्यात आले. इ.स. १६७९ च्या ऑगस्ट महिन्यात शिवाजी महाराजांनी मायनाक भंडारी यांच्या नेतृत्वाखाली शस्त्रास्त्रे, दारुगोळा, निवडक तीनशे सैनिक आणि तितकेच कामगार पाठवून ऐन पावसाळयात खांदेरी दूर्गाच्या बांधकामास पुन्हा सुरुवात करण्यात आली. मायनाक भंडारी तटबंदी बांधत असताना २७ ऑगस्ट १६७९ ला इंग्रजांच्या टेहाळणी जहाजाने बेट त्वरीत सोडण्याबद्दल मायनाक भंडारीला संदेश दिला. पण मायनाकने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे इंग्रजांनी १९ सप्टेंबर १६७९ रोजी चाळीस बंदूकधारी सैनिकांनीशी व्यापारी जहाज घेवून खांदेरी वर हल्ला चढविला, त्या काळी इंग्रजांकडे मराठी आरमारात असणारी, उथळ समुद्रात वेगाने अंतर कापणारी गलबते नसल्याने त्यांना व्यापारी जहाजे वापरावी लागली. त्यांची व्यापारी जहाजे खडकाळ किना-यामुळे खांदेरी वर पोहोचू शकले नाहीत. त्यांना खराब हवामानामुळे परतावे लागले. किनाऱ्यावर परतताना मराठी मावळ्यांनी त्यांचे व्यापारी जहाज सैन्यासह समुद्रात बुडविले. नंतर कॅप्टन विलियम मिंचिन, रिचर्ड केग्वीन, जॉन ब्रँडबरी, फ्रान्सिस थॉर्प या नाविक अधिकाऱ्यांना खांदेरीवर पाठवून ते बेट मराठ्यांकडून काबीज करण्याचे मोठे प्रयत्न इंग्रजांनी केले. त्यानंतर इंग्रजांनी रिव्हेंज आणि हंटर नावाचे लढाऊ जहाज पाठवून थळ वरून खांदेरीला होणारा पुरवठा थांबवायचा प्रयत्न केला. हंटर बरोबर तीन लहान जहाजेही पाठवली होती. गेप आडनावाच्या माणसाकडून काही गुराबा भाड्याने घेऊन त्यावर काही तोफा कशातरी बांधून त्यांनी इंग्रजी आरमार पाठवण्याचा प्रयत्न केला. ७ सप्टेंबर १६७९ पर्यंत बेटावर एक मीटर उंचीचा तट तयार झाला होता. ११ सप्टेंबर १६७९ ला दौलतखानने मायनाकसाठी चांगले संरक्षक सैन्य आणले. थळच्या किनाऱ्यावर असलेल्या या आरमाराने इंग्रजी आरमारातल्या त्रुटी हेरल्या.मराठयांच्या होडया थळच्या किनाऱ्यावरून सामानसुमान घेऊन खांदेरी बेटावर निघत. त्यांना प्रतिबंध करण्यासाठी किनारा आणि बेत यामध्ये नाविक मोर्चेबंदी उभारण्याचे, पण त्यांच्या मोठ्या जहाजांना या खाडीमध्ये ठिय्या देऊन राहण्याचे काम जमले नाही वाऱ्यामुळे त्यांच्या होडया किनाऱ्याकडे फेकल्या जात आणि त्या दगडावर आपटून फुटण्याची भीती असल्याने इंग्रजांना ती जहाजे खोल पाण्यात न्यावी लागली. १५ सप्टेंबर रोजी हंटर, रिव्हेंज व इतर लहान जहाजांनी मिळून बेटावर आक्रमण केले. हा हल्ला इंग्रज अधिकारी केग्विनने केला होता पण मराठ्यांनी तो परतवून लावला. तीन-चार मध्यम आकाराच्या होड्या (खडकांची खोली मोजण्यासाठी सोबत लांबलचक बांबू), दोन व्यापारी जहाजे, दोन-तीन मचवा इत्यादी फौजफाटा दिमतीला घेवून सेनापती केग्विन निघाला. तिकडे अलिबाग वरून खांदेरी कडे गलबतांचा ताफा निघाला, इकडे इंग्रज तयारच होते. त्यांनी मराठयांची पाच गलबते समुद्रात बुडविली आणि मागे फिरलेल्या उरलेल्या गलबतांचा नागोठण खाडी पर्यंत पाठलाग केला. दौलतखान त्याच्या वीस होड्यांनिशी नागावला परत गेला. इतका पराक्रम गाजवून देखील इंग्रजांना दर्यावर्दी मावळ्यांना खांदेरी वर जाण्यापासुन रोखता आले नाही. लहान लहान बोटीतून मावळ्यांच्या झुंडी खांदेरीवर येवून थडकल्या. या दरम्यानच्या काळात मराठ्यांनी खांदेरी वर मोठ्या संख्येने तोफा उभारल्या. १८ ऑक्टोबर १६७९ ला चाळीस ते पन्नास मराठी नौकांनी मिळून इंग्रजांच्या टेहळणाऱ्या जहाजांवर मारा केला. थळच्या जवळ असलेल्या रिव्हेंज जहाजातून केग्विनने प्रतिकार करायचा प्रयत्न केला. त्यात इंग्रजांच्या पाच ते सात नौका मराठ्यांनी जिंकून घेतल्या. त्यानंतर काही दिवस केग्विनने मराठ्यांच्या लहान होड्यांवर आक्रमण करायचे काही निष्फळ प्रयत्न केले. १७ नोव्हेंबर १६७९ ला पुन्हा एकदा युद्धाला तोंड फुटले. इंग्रजांच्या डोव्ह नावाच्या नौकेवर पाठीमागे तोफ नसल्याने ती त्रुटी हेरून मराठा आरमाराने पाठीमागून चक्राकार हल्ला चढवून ती नौका पकडली आणि त्यावरचे वीस इंग्रज व काही स्थानिक खलाशी कैद करून सागरगडावर डांबले. दौलतखानच्या सोबतीचे मराठे सैन्य जुमानत नाही हे पाहून शेवटी इंग्रजांनी मोगलांचा सरनौबत जंजिऱ्याच्या सिद्दीची कुमक जोडून घेण्याचे ठरवले. आता एका बाजूला जंजिऱ्याचा सिद्दी आणि दुसरीकडे इंग्रज अशा दोन कसलेल्या गनिमांशी मराठी सैन्य दोन हात करू लागले. इकडे खांदेरी पाडाव होत नाही हे पाहून संतापलेल्या सिद्दीने उंदेरी वर किल्ल्याचे बांधकाम सुरु ठेवले. एका बाजूने उंदेरीवर किल्ला बांधायचा आणि दुसरीकडे खांदेरीवरील बांधकामाला अडसर करायचा असा दोन कलमी कार्यक्रम सिद्दी राबवत होता. दरम्यान जर खांदेरी घेतला तर तो स्वतः कडे ठेवून घेण्याचा सिद्दीचा डाव इंग्रज अधिकारी केग्विनच्या ध्यानी आला आणि इंग्रजांनी सिद्दी हा शिवाजी महाराजांपेक्षा शिरजोर ठरू शकेल या भीतीपोटी खांदेरी मोहिमेचा जोर कमी केला. २४ डिसेंबर १६७९ ला युद्धबंदी होऊन तहाची बोलणी सुरू झाली. १६ जानेवारी १६८० रोजी इंग्रज व मराठ्यांमध्ये तह झाला. मराठ्यांचा चौलचा सुभेदार आण्णाजी याने मराठ्यांतर्फे तहावर शिक्कामोर्तब केले. या घटनेवरून सागराची भरती-ओहोटी, खोल-उथळ पाणी, मतलई वारे, इत्यादींचे ज्ञान मराठ्यांना इंग्रजांपेक्षा अधिक असल्याचे दिसले. संगमेश्वरी नावाच्या वेगळ्या आराखड्याच्या मराठा होड्यांनी या युद्धात कमाल केली. खास मराठा बनावटीच्या या होड्यांनी इंग्रज आरमाराला आश्चर्यकारकरीत्या चकवले. मराठे रातोरात या चिंचोळ्या होडया वल्हवत बेटावर सामानसुमान पोहोचते करत. इंग्रजांनी माघार घेतली तरी सिद्दीने उंदेरीचे बांधकाम पूर्ण केले आणि खांदेरी वर तोफांचा मारा सुरू ठेवला. सुमारे चार-पाच महिने हे चालूच राहिले. त्यानंतर बरीच वर्षे मराठे आणि सिद्दी यांच्या मध्ये खांदेरी - उंदेरीचा ताबा मिळवण्यासाठी आणि टिकविण्यासाठी युद्ध सुरु राहिले. पुढे ८ मार्च १७०१ रोजी सिद्दी याकूत खानने ‘खांदेरी’ वर हल्ला केला पण मराठयांनी तो परतावून लावला. सन १७१३ मध्ये सरखेल कान्होजी आन्ग्र्यांनी खांदेरी-उंदेरी वर मराठी साम्राज्याचा झेंडा रोवला. इ स १७१८ मध्ये पुन्हा इंग्रजांनी खांदेरी विजयाची मोहीम मुंबईचा गव्हर्नर चार्लस बून याच्या नेतृत्वाखाली आखली पण त्यात त्यांना यश आले नाही. इंग्रजांनी मोठा तोफखाना युध्द नौकांवर ठेवून किल्ल्यावर हल्ला केला, पण किल्लेदार माणकोजी सूर्यवंशी याने किल्ला ५०० माणसांनीशी महिनाभर लढवला. त्यामुळे इंग्रजांना हात हलवित परत जावे लागले. शेवटी १७४० ला पुन्हा इंग्रज आणि सिद्दी यांच्यात तह होवून गड जिंकल्यास तो त्यावरील दारुगोळा आणि शिबंदी तोफांसह इंग्रजांच्या ताब्यात देण्याचे ठरले. पण रघुजी आंग्रे याने हे प्रयत्न धुळीस मिळवले आणि गडावर आणखी तोफा तैनातीस ठेवल्या. इ स १७५९ साली मानाजी आंग्रे यांच्या मृत्यूनंतर सिद्दीने कुलाब्याचा पाडाव केला. याला प्रत्युत्तर म्हणून माधवराव पेशव्याच्या आदेशानुसार रघुजी आंग्रे यांनी उंदेरीवर हल्लाबोल केला आणि घनघोर युद्धानंतर उंदेरीचा पाडाव केला. शेवटाला १७९९ साली इंग्रज सेनापती हुजस याला खांदेरी मोहोमेचा आदेश मिळाला. दरम्यानच्या काळात खांदेरीवर सुमारे ३०० तोफा तैनातीस होत्या असे त्याला कळले. त्याने तुफानी दारुगोळा आणि सैन्यासह या किल्ल्यांवर हल्ला चढविला आणि किल्ल्यावर युनियन जेक फडकवला पण हार मानतील ते मावळे कसले. या दरम्यान इंग्रजांच्या कैदेत असलेले जयसिंग आंग्रे याच्या पत्नी रणरागिणी सकवारबाई हिने पुन्हा खांदेरी वर प्रतिहल्ला चढवून या किल्ल्यावर भगवा फडकवला. पण इंग्रजाकडून तिला आमिष दाखविण्यात आले कि खांदेरी वरचा ताबा सोडला तर जयसिंग आंग्रेची सुटका करण्यात येईल. पती प्रेमापोटी तिने या किल्ल्याचा ताबा सोडला. पण इंग्रजांनी जयसिंग आंग्रेंचा वध केला आणि रणरागिणी सकवारबाईस तुरुंगात डांबले. पुढे १८१४मध्ये खांदेरी पेशव्यांच्या ताब्यात गेला. १८१७ मध्ये त्याचा ताबा परत आंग्रेकडे गेला. १८१८ मध्ये ‘खांदेरी’ किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला तो कायमचाच. ---------------------------------सुरेश निंबाळकर\nश्रेणी - अत्यंत कठीण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/successful-maharashtra-bandh-called-by-dalit-organizations-1613239/", "date_download": "2018-04-24T03:16:19Z", "digest": "sha1:J2FP6KSAEWYWMNCYCQ4SFABRDGDYI2RU", "length": 19723, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "successful Maharashtra bandh called by Dalit organizations | शहरबात : नवे ‘बंद’करी | Loksatta", "raw_content": "\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nघाऊक बाजारात दर घसरूनही साखर महागच\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nब्रसेल्स गोळीबारातील आरोपी अब्देसलामला २० वर्षे तुरुंगवास\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nशहरबात : नवे ‘बंद’करी\nशहरबात : नवे ‘बंद’करी\nभीमा-कोरेगावच्या पाश्र्वभूमीवर ३ जानेवारीला दलित संघटनांनी पुकारलेला बंद यशस्वी झाला.\nगेल्याच आठवडय़ात भीमा-कोरेगावच्या घटनेनंतर दलित संघटनांनी पाळलेला बंद राज्यभर यशस्वी झाला.\nबडय़ा नेत्याचे निधन वा काही मोठी दुर्घटना झाल्यास नागरिक स्वत:हून बंद पाळतात. हे प्रकार क्वचित, पण बहुतांशी बंद हे सक्तीचेच असतात. न्यायालयाने बंद ही बेकायदा कृती ठरवली आहे. परंतु भीमा-कोरेगावच्या पाश्र्वभूमीवर ३ जानेवारीला दलित संघटनांनी पुकारलेला बंद यशस्वी झाला.\nगेल्याच आठवडय़ात भीमा-कोरेगावच्या घटनेनंतर दलित संघटनांनी पाळलेला बंद राज्यभर यशस्वी झाला. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, वसई-विरार या शहरांमधील सारे व्यवहार बंद होते. वसई-विरारमध्ये एरव्हीही कोणत्याही पक्षाचा बंद १०० टक्के यशस्वी होत नाही. पण गेल्या आठवडय़ात येथेही बंद कडकडीत झाला.\n‘बंद’ मुंबईला नवीन नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी झालेल्या चळवळीच्या वेळी मुंबईत अनेकदा बंद पाळला जात असे. जॉर्ज फर्नाडिस यांनी इशारा दिल्यावर मुंबई बंद व्हायची. महानगरपालिका कर्मचारी, बेस्ट, रेल्वे, टॅक्सी सेवा, गुमास्ता आदींमध्ये जॉर्ज फर्नाडिस यांच्या कामगार संघटनांमध्ये तेव्हा वर्चस्व होते. परिणामी जॉर्ज यांनी आवाज दिल्यावर त्यांच्या कामगार संघटनांचे वर्चस्व असलेले सारे कामगार बंदमध्ये सहभागी होत. त्यामुळे बंद आपोआपच यशस्वी होत असे.\nशिवसेनेच्या उदयानंतर राडा संस्कृतीला बळ मिळाले. शिवसेनेचा बंद म्हणजे सामान्य मुंबईकरांमध्ये दहशत असायची. कारण बंद कसा यशस्वी करायचा याचा शिवसैनिकांना अंदाज आला होता. सकाळी दोन-चार गाडय़ांवर दगडफेक केल्यावर वातावरण तणावपूर्ण होत असे. मग लोक बाहेर पडण्याचे टाळत असत. शिवसेनेचे बंद हाणून पाडण्यासाठी सरकारने अनेकदा बळाचा वापर केला. पण शिवसेनेची कमालीची दहशत होती. जॉर्ज फर्नाडिस आणि शिवसेनेचा बंद नेहमीच यशस्वी होत गेले.\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nदलित संघटनांचा बंद १९९७ मध्ये रमाबाई नगरच्या पोलीस गोळीबारानंतर उमटलेल्या हिंसक प्रतिक्रियेनंतर प्रथमच यशस्वी झाला. रमाबाई नगरमधील हिंसाचारानंतर पुकारलेल्या बंदला सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला होता. भीमा-कोरेगावच्या घटनेनंतरच्या बंदची हाक फक्त भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली होती. शेकाप किंवा डावे पक्ष वगळता राजकीय पक्षांनी उघडपणे या बंदला पाठिंबा दिला नव्हता. तरीही हा बंद १०० टक्के यशस्वी झाला. जेव्हा केव्हा दलित संघटनांकडून बंदचे आवाहन केले जाते, तेव्हा दलित समाजाचे प्राबल्य असलेल्या भागांमध्येच आंदोलन यशस्वी होते. हे खैरलांजीच्या वेळीही अनुभवास आले. रिडल्सच्या वेळी झालेल्या वादातही आंदोलन हे दलित वस्त्यांपुरतेच सीमित राहिले. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनाचा दलित समाजाचे प्राबल्य असलेल्या विभागाबाहेर तेवढी धग नव्हती. प्रकाश आंबेडकर यांनी बंदची हाक दिली असली तरी आंबेडकर यांचे कट्टर विरोधक रामदास आठवले यांच्या पक्षाला आंदोलनात सहभागी व्हावे लागले.\nमुंबईतील १९९७ मधील रमाबाई आंबेडकर नगरमधील गोळीबाराच्या घटनेच्या पाश्र्वभूमीवर सरकारने भीमा-कोरेगावच्या आंदोलनानंतर बचावात्मकच भूमिका स्वीकारली होती. बंदच्या दिवशी संयम बाळगावा आणि बळाचा वापर करू नये, अशा सक्त सूचना पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. सरकारचा आदेश असल्याने पोलीस यंत्रणेचा नाईलाज झाला. मुंबई, ठाण्यासह बहुतांशी सर्वच शहरांमध्ये छोटय़ा १० ते १५ जणांच्या जमावाकडून बंदसाठी सक्ती करण्यात येत होती. मुंबईत अनेक भागांमध्ये सकाळी नेहमीप्रमाणे दुकानेही उघडण्यात आली होती. पोलिसांच्या बघ्याच्या भूमिकेचा अंदाज आल्यावर कार्यकर्ते सक्रिय झाले. एकप्रकारे बंद यशस्वी होण्यास सरकारचा हातभार लागला.\nबंदचे सारे श्रेय प्रकाश आंबेडकर यांना जाऊ नये म्हणून रामदास आठवले यांच्या पक्षाच्या नेत्यांनी आपल्यामुळेच बंद झाला, असे चित्र उभे केले. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे आदी शहरांमधील दलित वस्त्यांमध्ये आजही रामदास आठवले यांना मानणारा वर्ग मोठा आहे. विशेषत: युवक वर्गात आठवले यांच्याबद्दल आकर्षण आहे.\nबंद यशस्वी झाला. तो कसा आणि कोणामुळे झाला याच्या श्रेयाचे राजकारण सुरू झाले. बाबरी मशीद पाडल्यावर उसळलेली जातीय दंगल आणि १९९३ मधील साखळी बॉम्बस्फोटानंतर मुंबईतील वातावरण कलुषित झाले. या जखमा भरून येण्यास पुढे अनेक वर्षे गेली. भीमा-कोरेगोवच्या घटनेमुळे मुंबई काय किंवा सारी महानगरे अथवा ग्रामीण भागात सामाजिक तणाव राहणार नाही याची खबरदारी साऱ्यांनी घेतली पाहिजे. आंदोलनाच्या जखमा राहू नयेत हीच अपेक्षा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २४ एप्रिल २०१८\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nRTI द्वारे विचारलं, १५ लाख रुपये केव्हा मिळणार \nपाक खेळाडूची विनंती : 'खेळताना अनेकदा भारताकडून विजय हिसकावला, पण आज मदतीची गरज'\nमुलीच्या बॉयफ्रेंडला पत्र पाठवून बराक ओबामांनी मागितली माफी\nविक्रमी शतकांचा आनंद विराटसोबत शॅम्पेन पिऊन साजरा करणार - सचिन\nमुंबईत ५८ वर्षांची 'आया' अटकेत, शाळेत चिमुकलीवर करत होती लैंगिक अत्याचार\nमी शाहरुखचा 'स्वदेस' पाहिलाच नाही- आमिर खान\nशाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप\nसुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम\n'केसरी'च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार\nअभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nकर्नाक पूल पाडण्यास उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nनेहरू विज्ञान केंद्रातील ‘दि एनर्जी बॉल’ नव्या ढंगात\n‘फटका चोरां’ची दहशत कायम\nवाढलेल्या तापमानात विजेविना घामाघूम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://gangadharmute.wordpress.com/2010/11/18/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0/", "date_download": "2018-04-24T02:38:53Z", "digest": "sha1:XVRZPJNBG7BKQ7SW2WF3REONSRDZQ4U6", "length": 43463, "nlines": 582, "source_domain": "gangadharmute.wordpress.com", "title": "आंतरजालीय व्यासपीठ | रानमोगरा", "raw_content": "\n‘सकाळ’ने घेतली ‘रानमेवा’ ची दखल.\nप्रा. मधुकर पाटील, बोरीवली (पश्चिम), मुंबई\nअभिप्राय : डॉ मधुकर वाकोडे\nशरद जोशी यांचे हस्ते सत्कार\nनागपुरी तडका – अभिवाचन\nसरकारची होळी – स्टार माझा बातमी\nसत्कार समारंभ : आर्वी (छोटी)\n← ‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन\n“ब्लॉग माझा-३”-विजेत्यांचे अभिनंदन →\nसध्या आंतरजालावर मराठीमध्ये मोठ्या प्रमाणावर लेखन केले जाते. त्यात ब्लॉग (अनुदिनी) आणि मराठी संकेतस्थळे येथे विपुल लेखन केले जाते. आंतरजालावर लेखन करण्याचा सहजसोपा, कुणाचाही अंकुश नसलेला पर्याय उपलब्ध झाल्याने आजवर निव्वळ वाचक असलेली मंडळी आता लेखन करायला लागली आहे. त्यामुळे आता आंतरजालावर लेखक, वाचक, समीक्षक, व टीकाकार या वेगवेगळ्या भूमिका एकच व्यक्ती वठवायला लागली आहे. त्यामुळे आंतरजालावरील लेखनाकडे पाहताना काही चित्रविचित्र मुद्दे उपस्थित होत आहेत. त्यातील काही बाबी अशा.\n१) लेखनावर अंकुश नसल्याने तसेच संपादन करणारा कुणीच नसल्याने ज्याला जसे वाटेल तसे लिहायची मुक्तमुभा मिळाली आहे. त्यामुळे लेखकाजवळ त्या विषयाचा पुरेसा अभ्यास व वैचारिक परिपक्वता नसूनही त्याने जर नको तो विषय हाताळला तर त्याच्या वादग्रस्त लेखनाला थोपविता येणे सहज शक्य नाही.\n२) लेखक/कवीला लेखनाविषयीचा स्वतःचा असा एक दृष्टिकोन असतो. इतर लेखक/कवीचा लेखनाविषयीचा वेगळा दृष्टिकोन असू शकतो, पण स्वतः लेखक/कवी असलेला व्यक्ती इतरांच्या लेखनावर प्रतिसाद देताना ही बाब दुर्लक्षित करून स्वतःच्या दृष्टिकोनातून इतरांच्या कलाकृतीकडे बघतो तेव्हा चांगल्या रचना देखिल त्याला भंकस वाटायला लागतात. त्यामुळे एखाद्या उत्तम कलाकृतीचे योग्य ते समीक्षण, मूल्यमापन होईल याची अजिबात शाश्वती देता येत नाही.\n३) लेखक/कवी हाच प्रतिसादक असल्याने “जो मला प्रतिसाद देतो, मी सुद्धा त्यालाच प्रतिसाद देईन” अशी भावना जोर धरून एकतर कंपूबाजी तयार होते किंवा “मी तुझी पाठ खाजवतो, तू माझी पाठ खाजव” असा प्रकार सर्रास सुरू होतो. त्यामुळे लेख/कवितेचा दर्जा हा मुद्दा गौण ठरतो. त्यामुळे साधारण रचनेवरही भरपूर प्रतिसाद पडतात आणि एखादी उत्कृष्ट रचना दुर्लक्षित राहते. प्रतिसादाच्या संख्येवरून रचनेचे मूल्यमापन करता येत नाही, त्यामुळे प्रतिसादाची विश्वासहार्यता आपसूक कमी होते.\nअर्थात हे मुद्दे सरसकट सर्वांनाच लागू होते असे मला म्हणायचे नाही, आणि हे मुद्दे सरसकट सर्वांनाच लागू पडतही नाहीत, पण मोठ्या प्रमाणावर हे घडत असते एवढे मात्र खरे.\n४) कविता कशी असावी किंवा कविता कशी नसावी याबद्दल जर एखाद्या कवीला मार्गदर्शनपर सल्ला द्यायचा असेल तर पहिल्यांदा त्या कवीची विचारशैली समजून घ्यायला हवी. त्याचा दृष्टिकोन समजून घ्यायला हवा पण तसे न होता स्वतःच्या फूटपट्टीने अवलोकन करून नको तो सल्ला दिला जातो, त्यामुळे त्या कवीला काही प्रेरणा मिळण्याऐवजी त्या कवीचे खच्चीकरण व्हायचीच जास्त शक्यता असते.\nत्यामुळे आंतरजालावर वावरताना काही मूलभूत बाबींवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.\n१) आजवरच्या सर्व व्यासपीठापेक्षा आंतरजालीय व्यासपीठ हे पूर्णतः भिन्न आहे. कारण येथे जात, पात, धर्म, पंथ, भाषा, प्रांत, देश, श्रीमंत, गरीब अशा सर्व सीमा ओलांडून एकाचवेळी एकाच व्यासपीठावर वेगवेगळी मंडळी जमू शकतात. त्यामुळे मतभिन्नता असणे किंवा एकच विचार अनेकांनी वेगवेगळ्या शब्दात व्यक्त करणे यात नवल काहीच नाही. आणि येथे लेखकापेक्षा वाचकाचीच जास्त कसोटी लागू शकते, त्यासाठी जालावर वाचक म्हणून वावरताना हे भान ठेवणे गरजेचे आहे.\n२) समविचारी व्यक्ती एकत्र येऊन ग्रुप तयार होणे यात वावगे काहीच नाही, पण त्यात संकुचितपणा नसल्यास कंपूबाजीचे स्वरूप येणार नाही.\n३) आपले विचार मांडावेत पण दुस‍र्‍यावर लादण्याचा अट्टहास नसावा.\n४) न पटणार्‍या विचारांना देखिल “असा सुद्धा एक विचार असू शकतो” असे समजून सन्मान द्यावा.\nहळूहळू आंतरजालिय लेखनाचा/वाचनाचा जसजसा अनुभव वाढत जाईन तसतशी प्रगल्भता आपोआप वाढीस लागेल आणि भविष्यकाळात आंतरजालीय व्यासपीठ हेच सर्वोच्च व्यासपीठ म्हणून नावारूपास येईल, अशी मला खात्री वाटते.\n← ‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन\n“ब्लॉग माझा-३”-विजेत्यांचे अभिनंदन →\n3 comments on “आंतरजालीय व्यासपीठ”\nकंपुबाजी ही फक्त ब्लॉग वरच नाही, तर सगळ्याच सोशल संकेत्स्थळावर चालते. एखाद्या चांगल्या कवितेचा कचरा करणे किंवा अगदी सुमार कवितेला खूप छान म्हणून प्रतिसाद देणे हे तर नक्कीच होतांना दिसते. ( मिपा, माबो, वगैरे ) तू माझी पाठ खाजव मी तुझी हीच मनोवृत्ती दिसते तिथे पण.\nअसो, विषय तो नाही, जरी प्रतिक्रिया नसल्या तरीही एखादी चांगली कलाकृती ही चांगली कलाकृती म्हणूनच ऒळखली जाईल. तिची किंमत काही कमी होणार नाही.. हे अगदी खरे.\nहोय महेंद्रजी, हे खरे आहे. शेवटी चांगली कलाकृती हीच चिरकाल तग धरेल. निकृष्ठ कलाकृतीचा उगीच उदोउदो केला तरी तिला आयुष्य नसणारच, हे उघड आहे.\nया नात्याने कवी लोक निरंकुशच असतात. इतर लेखक, समीक्षक आदी लोकही खरे तर निरंकुशच असतात. तेव्हा त्याची तक्रार ती काय करायची.\nमात्र, कवीवर्य सुरेश भट म्हणतात त्यानुसारः\nआज या वर्तमानाला कळेना आमची भाषा\nविजा घेऊन येणार्‍या युगांशी बोलतो आम्ही\nम्हणून, उद्याच्या वाचकाकरता आपण आजच काही लिहून ठेऊ शकतो, ही केवढी अमोघ शक्ती या महाजलीय लेखनाने आपणाला दिली आहे. त्या शक्तीने सशक्त होत्साते, सर्व समाजास सत्वर प्रगतीपथावर नेण्यास आपण कटिबद्ध होऊ तोच सुदिन\nएरव्ही सामान्यतः मी आपल्या वरील विचारांशी सहमतच आहे.\nस्टार माझाने आपल्या अनुदिनीची निवड केल्याखातर हार्दिक शुभेच्छा\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा.\nवेळ : ३२ सेकंद - MP3 आकार - 1.22 MB\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.\nसंपूर्ण मायमराठीचे श्लोक ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nABP माझा TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २७-०१-२०१३\nस्टार TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २६-१२-२०१०\nगगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतू प्राण भारताचा, शक्ती ध्वजा-पताका\nसंगे हिमालयाला येण्यास मार हाका\nसमवेत घे सह्याद्री, मेरूस ये म्हणावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nसाथीस ब्रह्मपुत्रा, गोदावरी नि यमुना\nधारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना\nकन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी\nही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी\nआता अभय मनाच्या धुंदीस या जपावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nही माझी छोटीसी दुनिया...\nमाझ्या छोट्याशा दुनियेत आपले\nमाझ्या काही गद्य आणि पद्य रचना..\nशेतकरी म्हणुन जगतांना (\nमाझ्या साईटला भेट देणारांचे मनःपुर्वक स्वागत ...\nमाझ्या साईटवरील सर्व लेख,कविता,गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखन माझे स्वतःचे स्वरचित असुन सर्वाधिकार सुरक्षित आहेत.\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ई-मेल करू नका.\nआपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.संदर्भ देतांना लिंक आणि लेखक,कविचे नांव अवश्य नमुद करा.\nआपला नम्र - गंगाधर मुटे\nमाझे लेखन – वर्गवारीनुसार\nअच्छे दिन आनेवाले है (2)\nए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3)\nदिवाळी अंक – २०११ (6)\nभारत की जुबानी (1)\nभाषाशुद्धी आणि समृद्धी (2)\nमार्ग माझा वेगळा (89)\nशेतकरी साहित्य संमेलन (5)\nस्टार माझा स्पर्धा विजेता (5)\nस्वतंत्र भारत पक्ष (2)\nआपण येथे वाचू शकता,\nचर्चेत भाग घेऊ शकता,\nनवीन चर्चा सुरू करू शकता\nया, एक वेळ अवश्य भेट द्या.\n- गंगाधर मुटे, निमंत्रक\nतुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी\nजडो ध्यास हा छंद व्यासंग बोली\nतुझे शब्दलालित्य सूरास मोही\nतसा नादब्रह्मांस आनंद होई\nसुरांच्या नभी सूरगंगा नहाली\nजरी वेगळी बोलती बोलभाषा\nअनेकांत एकत्व ही प्राणभाषा\nअसे भाग्य आम्हां मराठी मिळाली\nअसा मावळा गर्जला तो रणाला\nतसा घोष \"हर हर महादेव\" झाला\nमराठी तुतारी मराठी मशाली\nअभय एक निश्चय मनासी करावा\nध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा\nसदा शब्द वाणीत ये सर्वकाली\nस्टार TV प्रक्षेपित बक्षिस वितरण\nस्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला स्टार माझा चॅनेलवर प्रसारण करण्यात आले.\n“वांगे अमर रहे”-ABP माझा बातमी\n“वांगे अमर रहे”-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nरानमेवा-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nया ईमेलवर संपर्क करा.\nसुंदर ते ध्यान उभे बांधावरी\nकासे पितांबर ते फ़ाटके धोतर\nतुळशीहार जणू घामाचीच धार\nपोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥\nचेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥\nआरतीला नाही त्याची रखुमाई\nराजा शेतकरी बळीराज यावे\nसुखी झाली ती साजणी ॥१॥\nम्हणे पगारी बरवा ॥२॥\nशेती बागा त्याचे घरी\nपरी नको शेतकरी ॥३॥\nपदोपदी दिसे खूप ॥४॥\nडोहामधी डुबक्या मारा ॥५॥\nया देशाचे पालक आम्ही\nआम्हीबी हकदार रे ...........||धृ||\nआम्हीबी हकदार रे ...........||१||\nकेवळ खुर्ची बदलून केले,\nआम्हीबी हकदार रे ...........||२||\nफ़ुंकून दे तू बिगुल आता,\nनव्या युगाचा होरा घे\nआम्हीबी हकदार रे ...........||३||\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nअनामित on माय मराठीचे श्लोक…\nश्याम्याची बिमारी… on श्याम्याची बिमारी\nGangadhar Mute on पहाटे पहाटे तुला जाग आली\nअनामित on पहाटे पहाटे तुला जाग आली\nvinod chaudhari on बळीराजाचे ध्यान\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on माय मराठीचे श्लोक…\nchinmay moghe on माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute on स्वदेशीचे ढोंगधतूरे : नागपुरी…\nमनोज शेलार on माय मराठीचे श्लोक…\nडिम्पल भगवान ऊईके on मुरली खैरनार : एक जिंदादील…\ndatta salekar on बळीराजाचे ध्यान\nचौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत\nसंपादकीय : अंगारमळा : खरा शेती साहित्यिक कोण\n४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन\nएक लेख एका आत्मप्रौढीचा\nशेतीच्या हतबलतेला निसर्ग जबाबदार नाही\nये तू मैदानात : शेतकरी गीत\nझाडावर पाखरू बसलं : लावणी\nअभिमानाने बोल : जय विदर्भ\nपरतून ये तू घरी\n॥सांगा तुकारामा : अभंग-४॥\nस्मशानात जागा हवी तेवढी\n“रानमोगरा” ला लिंक होण्यासाठी खालील कोड HTML विजेट मध्ये पेस्ट करा.\n\"रानमोगरा\" या ब्लॉगला लिंक होण्यासाठी तुमच्या ब्लॉगच्या HTML विजेट मध्ये वरील कोड पेस्ट करा.\nMy Blog अभंग आंदोलन करुणरस कविता गझल छायाचित्र नागपुरी तडका पारंपारीक गाणी पारितोषक/सत्कार पुरस्कार बातमी भजन भोंडला,हादगा,भुलाबाई मराठी भाषा महिला महिलांच्या व्यथा मार्ग माझा वेगळा राजकारण रानमेवा वाङ्मयशेती विडंबन विनोदी शेतकरी काव्य शेतकरी गाथा शेतकरी गीत शेतकरी संघटक शेतीचे अनर्थशास्त्र शेती विषयक समिक्षण\nमाझ्या आवडीचे मराठी संकेतस्थळ\nरानमोगरा ( शेती आणि कविता )\nशेतकरी विहार – Blogspot\nमाझे लेखन कॅटेगरी निवडा Audio (2) अंगाई गीत (2) अंगारमळा (1) अंधश्रद्धा (5) अच्छे दिन आनेवाले है (2) अभंग (15) अशीही उत्तरे (3) आंदोलन (11) आरती (3) उत्पादन खर्च (2) ए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3) ओवी (4) करुणरस (9) कविता (130) कवी/गीतकार (1) कॅरावके (2) गझल (103) गौळण (7) चर्चा (2) छायाचित्र (10) जात्यावरची गाणी (1) टीव्ही प्रक्षेपण (4) तुंबडीगीत (1) दिवाळी अंक – २०११ (6) देशभक्ती (6) नागपुरी तडका (27) नाट्यगीत (1) निवेदन (2) पत्र (2) परिषद (2) पारंपारीक गाणी (19) पारितोषक/सत्कार (13) पुरस्कार (13) पोळ्याच्या झडत्या (2) पोवाडा (1) प्रकाशचित्र (7) प्रवासवर्णन (1) प्रसिद्धीमाध्यम सहभाग (1) बडबडगीत (1) बळीराजा (8) बातमी (10) बालकविता (5) बोधकथा (1) भक्तीगीत (4) भजन (11) भारत की जुबानी (1) भावगीत (2) भावानुवाद (1) भृणहत्त्या (1) भोंडला,हादगा,भुलाबाई (16) भ्रष्टाचार (7) भ्रष्टाचार मुक्ती (9) मराठी भाषा (9) भाषाशुद्धी आणि समृद्धी (2) भाषेच्या गमतीजमती (2) महादेवाची गाणी (2) महिला (15) महिलांच्या व्यथा (16) माझी भटकंती (1) माझे देशाटन (1) मार्ग माझा वेगळा (89) मुख्यमंत्र्यांशी चर्चा (2) राजकारण (10) रानमेवा (84) रामदेवबाबा (1) रावेरी-सीतामंदीर (1) लावणी (6) वांगमय शेती (7) वाङ्मयशेती (113) विडंबन (13) विनोदी (18) विनोदी कविता (8) शिक्षणपद्धती (1) शिवा-VDO (1) शेतकरी कलाकार (1) शेतकरी काव्य (15) शेतकरी गाथा (32) शेतकरी गीत (31) शेतकरी संघटक (23) शेतकरी संघटना (6) शेतकरी साहित्य संमेलन (5) शेती विषयक (33) शेतीचे अनर्थशास्त्र (19) समारंभ (4) समिक्षण (16) साहित्य चळवळ (8) स्टार माझा स्पर्धा विजेता (5) स्वतंत्र भारत पक्ष (2) हवामान (3) हायकू (1) My Blog (17) Ring Tone (1) VDO (7)\nदिवाळी अंक – २०११\nमोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११\nदीपज्योती ई-दीपावली अंक २०११\nमायबोली-हितगुज दिवाळी अंक २०११\nपिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो..., उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो..., हक्कासाठी लढणार्‍यांनो..., लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो..., स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो..., नव्या युगाच्या निर्मात्यांनो..., या जरासे खरडू काही..., काळ्याआईविषयी बोलू काही....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125946453.89/wet/CC-MAIN-20180424022317-20180424042317-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}